diff --git "a/data_multi/mr/2019-09_mr_all_0046.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-09_mr_all_0046.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-09_mr_all_0046.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,911 @@ +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-17T22:05:42Z", "digest": "sha1:COVT7W6OAMTXWF6DNVSUIGXSP542BUEM", "length": 11191, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'उसासाठी सूक्ष्मसिंचन न राबवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई' | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news ‘उसासाठी सूक्ष्मसिंचन न राबवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई’\n‘उसासाठी सूक्ष्मसिंचन न राबवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई’\nमुंबई : उसासाठी होणारा पाण्याचा भरमसाट वापर कमी करण्यासाठी उसाचे पीक ठिबकसारख्या सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या योजनेची आपल्या भागात अंमलबजावणी न करणाऱ्या साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातील वीज खरेदी करू नये, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्याचबरोबर उसाचे पीक सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या योजनेची साखर कारखान्यांनी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nऊस हे बारमाही बागायती नगदी पीक असून उसाच्या पूर्ण वाढीच्या कालावधीत २५ हजार घनमीटर प्रति हेक्टर पाण्याची गरज असते. ठिबक सिंचनाच्या वापराने प्रति हेक्टर सुमारे साडेसात हजार ते साडेबारा हजार घनमीटर पाण्याची बचत होते. राज्यात ऊस लागवडीखाली सुमारे ९ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी सुमारे २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. पुढील दोन वर्षांत ३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे राज्य सरकारचे ध्येय आहे. यासंदर्भात आढावा बैठक सह्य़ाद्री अतिथीगृह येथे झाली.\nउसाचे क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या योजनेची अंमलबजावणी अधिक गतीने होण्याची गरज आहे. साखर कारखाने व बँकांनी प्रभावीपणे या योजनेची अंमलबजावणी करावी. जे साखर कारखाने सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पातील विजेच्या खरेदीचे करारनामे रोखण्यात यावेत. तसेच ज्या बँका या योजनेची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. या योजनेचा साखर आयुक्त कार्यालयाने दररोज साखर कारखाने व बँकांकडून अहवाल घ्यावा, असा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.\nसोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे व अन्य जिल्हा बँकांना राज्य सहकारी बँक या योजनेसाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे.\nवैद्यकीय प्रवेशोत्सुकांचे तपशील दलालांच्या हाती\nबंदमुळे एसटी सेवा ठप्प\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-17T21:35:27Z", "digest": "sha1:M2MXMUGWAWNWIRFQC3X3NI4TL6CZXO4H", "length": 9938, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "स्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news स्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\nस्वाईन फ्लूबाबत रोज दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी\nपुणे- शहरातील रुग्णालयांमध्ये सध्या दिवसाठी दोन ते अडीच हजार रुग्णांची स्वाइन फ्लूची तपासणी केली जात आहे. प्रत्यक्षात स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांची संख्या जरी कमी असली तरीही अनेकांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून येत आहेत. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 4 हजार 574 रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत तर पावणे पाच लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.\nयावर्षी शहरात 13 स्वाइन फ्लू चे रुग्ण आढळले आहेत. या सगळ्यांवर यशस्वीरित्या उपचारही झाले आहेत. मात्र नागरिकांमधील स्वाइन फ्लूची लक्षणे व त्यामुळे पसरलेले भितीचे वातावरण सध्या शहरात पहायला मिळत आहे. सध्या एकही रुग्ण सरकारी किंवा खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूबाबत उपचार घेत नाही. पण दररोज दवाखान्यांतून होणा-या तपासण्यांमध्ये दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी होत आहे. त्यापैकी दररोज सरासरी 25 रुग्णांना टॅमी फ्लू देण्यात येत आहे. तर दोन ते तीन जणांचे घशाचे द्रव हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. अशा प्रकारे गेल्या आठ महिन्यात 638 जणांचे घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 13 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.\nमराठा समाजाला आरक्षण देणं हा आमचा पॉलिटिकल अजेंडा नाही- चंद्रकांत पाटील\nमराठा आंदोलन : राज्यातील एसटी वाहतूक ठप्प\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_919.html", "date_download": "2019-02-17T22:30:45Z", "digest": "sha1:CMRGODTU25XML3DEUKZNFCMLDSWM7F5M", "length": 11169, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सांघिक खेळातून ऐक्य भावना वाढीस लागते : श्‍वेता महाले | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर���मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nसांघिक खेळातून ऐक्य भावना वाढीस लागते : श्‍वेता महाले\nचिखली,(प्रतिनिधी): खेळांमधून शारीरिक तंदुरुस्ती प्राप्त होते आणि सांघिक खेळांमधून ऐक्य भावना वाढीस लागते, याच भावनेतून सामुहिक प्रयत्न केल्यास समाजाचा व देशाचा विकास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले यांनी व्यक्त केली. 5 डिसेंबर रोजी सीएम चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण करतांना त्या बोलत होत्या. भारतीय जनता पक्षाच्या वतीने चिखली विधानसभा मतदार संघातील सीएम चषक महोत्सवाचा शुभारंभ 3 डिसेंबर रोजी झाला. या अंतर्गत आयोजित कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण श्‍वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते पार पडले.\nचिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. मतदारसंघातील 75 कबड्डी संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. उत्कृष्ट खेळ सादर करुन खेळाडूंनी प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी बद्दल 25, 000 रूपयांचे बक्षीस धानोरी येथील चक्रधर कबड्डी संघाने जिंकले तर अनुक्रमे 15, 000 व 11, 000 रूपयांचे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक धोत्रा नाईकच्या संघाने व मंगरुळ नवघरे येथील माऊली कबड्डी संघाला मिळाले. पुरस्कारप्राप्त संघाचे श्‍वेताताई महाले यांनी अभिनंदन केले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सीएम चषक स्पर्धांचे जिल्हा सहसंयोजक गोपाल देव्हडे, चिखली विधानसभा संयोजक कैलास सपकाळ, सहसंयोजक पंजाबराव धनवे, प्रसिद्धी प्रमुख विजय वाळेकर व नोंदणी प्रमुख आकाश चुनावाले, शिवराज पाटील, विक्की हरपाळे, कल्याणी माळोदे, रूपेश जगताप, चेतन पाटील, मनीष गोंधणे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.\nतालुका क्रीडा संकुलाच्या आवारात पार पडलेल्या या स्पर्धेच्या प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह रा���पूत, मा श्री प्रेमराजजी भाला सचिव शिक्षण प्रसारक मंडळ, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, शहर सरचिटणीस भानुदास कुटे, तालुका सरचिटणीस बबनराव राऊत, आरोग्य सभापती विजय नकवाल, नगरसेवक नामू गुरुदासाणी, नगरसेवक गोविंद देव्हडे, प्रा.डॉ.राजु गवई, सुदर्शन खरात, शेख अनिसभाई, दिलीप डागा, गोविंद गिनोडे, डिगांबर शेटे, अंकुशराव पाटील, नाना खेडेकर, उत्तमराव गोगे,प्रा विरेंद्र वानखेडे, , संतोष अग्रवाल, भारत दानवे, अक्षय भालेराव, मनीष गोंधणे, दर्शन शर्मा, आयुष कोठारी, योगेश झगडे, विक्की शिनगारे, बलदेवसिंग सपकाळ, शंकर तायडे, संतोष काळे पाटिल, अनमोल ढोरे पाटील, आदि पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते व क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/pune-mpsc-candidates-meet-raj-thakare-29402", "date_download": "2019-02-17T21:53:54Z", "digest": "sha1:PJUL2P6J5P4DAWPJKQ7RZUUOD4QVLU3T", "length": 9703, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pune-mpsc-candidates-meet-raj-thakare | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`त्या' 833 उमेदवारांना राज ठाकरेंचा दिलासा\n`त्या' 833 उमेदवारांना राज ठाकरेंचा दिलासा\nशुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या; परंतु शासनाच���या दुर्लक्षामुळे नोकरी गमवावी लागलेल्या ८३३ उमेदवारांनी आज कृष्णकुंज निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या निर्णय प्रक्रियेसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी उमेदवारांना दिले.\nपुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या; परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे नोकरी गमवावी लागलेल्या ८३३ उमेदवारांनी आज कृष्णकुंज निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या निर्णय प्रक्रियेसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी उमेदवारांना दिले.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवड झाल्यानंतरही शासकीय नोकरी गमावण्याची वेळ राज्यातील ८३३ पदवीधर अभियंत्यांवर आली आहे. परिवहन विभागाच्या वतीने 'सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक' पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे हे अभियंते अडचणीत आले आहेत. राज्य शासनाने न्यायालयात योग्यप्रकारे बाजू न मांडल्याने इतक्या मोठ्या संख्येने अभियंत्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.\nसहायक मोटर वाहक निरीक्षक पदासाठी पूर्वी केंद्र सरकारचे निकष लागू होते. अवजड मोटर वाहन चालविण्याचा परवाना आणि सरकारी गँरेंजमधील कामाचा अनुभव असे निकष ठरविले होते. मात्र हे निकष २०१६ मध्ये बदलण्यात आले. या दोन्ही अटी राज्य सरकारने बदलून नवे निकष लावले. त्या आधारे जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबविली गेली. मात्र असे नियम बदलण्यास न्यायालयात आक्षेप घेतला गेला. पूर्वीच्या निकषांमुळे शासनाला आवश्यक त्या संख्येने उमेदवार मिळत नव्हते. तसंच खोटी प्रमाणपत्रे आणण्याचे प्रकार उघडकीस आले होते. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी शासनाने नियमामध्ये बदल केला होता.' असे बदल करण्याची गरज का भासली' हे शासनातर्फे न्यायालयात योग्य प्रकारे मांडले गेले नाही. त्यामुळे केवळ याचिकाकर्त्याची बाजूच न्यायालयासमोर आली, असे या अभियंत्यांनी ठाकरे यांच्या निदर्शनास आणले.\nया सगळ्या अडचणीतून मार्ग निघावा, न्याय मिळावा म्हणून या सर्व उमेदवारांनी आज मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांची 'कृष्णकुंज' निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भेटावयास आलेल्या उमेदवारांचे सर्व म्हणणे ऐकून ठाकरे यांनी या नोकरभरतीच्या निर्णय प��रक्रियेसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे आश्वासन त्यांनी उमेदवारांना दिले.\nमहाराष्ट्र maharashtra राज ठाकरे raj thakre मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis विभाग sections उच्च न्यायालय high court सरकार government\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2015/07/blog-post_12.html", "date_download": "2019-02-17T23:09:00Z", "digest": "sha1:35EEYF6JF4XY5CCMMFOAYJRPNIQK5PCE", "length": 22163, "nlines": 173, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस: पंढरीची वारी आणि वाघाच्या मिशा", "raw_content": "\nAbout Us / आमच्याबद्दल\nपंढरीची वारी आणि वाघाच्या मिशा\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : ललित लेख, लेख, सामाजिक\n( या सगळ्यात वाघाच्या मिशा कुठे आहेत हे तुम्ही नक्की ओळखाल . )\nकाही वर्षापुर्वी मी ' त्याची मिशी……. त्याची डाय ' हि हास्य कविता या सदरात मोडणारी कविता लिहिली होती. तेव्हा ती मी माझ्या ' रे घना ' या ब्लॉगवर प्रकाशित केली होती. याही\nब्लॉगवर ती सवडीने प्रकाशित करीनच. कारण त्या ब्लॉगवर लिहिणं आता मी थांबवलं आहे. त्यानंतर मी काही फोटो काढले होते. ते फोटो टाकून ' अशाही मिशा ' या शिर्षकाचा लेख मी लिहिला होता. त्यातच ती कविता टाकली होती.\nआज अनेक वर्षानंतर मला त्या लेखाची आणि त्या कवितेची आठवण झाली. त्याला कारणही तसंच घडलं.\nआम्ही जिथं रहातो तिथे माझे बंधु व भाजपाचे नेते संजय शेंडगे वारकऱ्यांना दर वर्षी पिठलं - भाकरीचं वाटप करतात. काल सकाळी वारी कासारवाडीत पोहोचली. आम्ही तिघे भाऊ आणि आमची बहीण नगरसेविका आशाताई शेंडगे तिचे पती तानाजी धायगुडे आमच्या शाळेचे विद्यार्थी असे सर्वजण नियोजनासह रस्त्याच्याकडेला उभे होतो. वारकऱ्यांना भाजी भाकरीचे वाटप सुरु होते.\nआणि एक गृहस्थ आमच्या समोर आले. पंचावन्न - छपन्नच्या आसपास वय. संत्र्या - मोसंब्यासारखा गोल रसरशीत चेहरा. हसरे डोळे. बोलण्यात मार्दव. आणि माणुसकी तर इतकी कि जणू काही आम्हा सगळ्यांना अंगाखांद्यावर खेळविण्यासाठी प्रत्यक्ष विठूच अवतरला आहे.\nत्याहून विशेष म्हणजे हातात apple चा i pad. पांढरे शुभ्र धोतर. वर तेवढाच\nपांढरा सदरा. आणि त्याहीवर टोपी. तीसुद्धा\nपांढरी शुभ्रच. या सगळ्या पांढऱ्या\nपेहरावात ओठावरच्या मिशा मात्र काळ्याभोर. तलवारीसारख्या बाकदार. मला खुप प्रसन्न वाटलं त्या गृहस्थांकडे पाहिल्यानंतर. आम्ही त्यांच्या बरोबर फोटो काढण्यास उस्तुक होतोच. पण त्याहून अधिक ते आमच्या बरोबर फोटो काढण्यास उस्तुक होते.\nत्यांनी कितीतरी फोटो घेतले आमच्या सोबत. शाळेच्या मुलांसोबत. मी विचारलं , \" कुठले \nम्हणाले , \" मुंबईतले. अगदी पेसिफिक सांगायचे तर ठाण्यातले.\"\n\" किती वर्षापासुन करताय वारी. \" मी.\n\" हे दहाव्वं वर्ष. \" त्यांनी उत्तर दिलं आणि मी गर्दीकडे वळालो.\nत्यांना पहाणारा प्रत्येकजण त्यांच्या बरोबर फोटो काढून घेण्यासाठी पुढे येत होता. आणि ते कुठलेही आढेवेढे घेत नव्हते. प्रत्येकासोबत फोटो काढून घेत होते.\nबंधु सांगत होते , \" ते दरवर्षी आपल्या\nइथं असे बराच वेळ थांबतात. आपलं काम फार आवडतं त्यांना. नेहमीच्या पेहरावात म्हणजे सुटा - बुटात अथवा टाय - कोटात पाहिलंस तर ओळखणार नाहीस तू त्यांना.\"\nतासाभराने पाहिलं तर ते तिथंच एका हॉटेल मध्ये बसले होते. मी विचारलं , \" अजून इथेच \nम्हणाले , \" हो. हे चार्जिंग करत होतो.पुढे कुठे संधी मिळेल सांगता येत नाही. \" आणि हातातलं i pad. मला दाखवलं. पण ते दाखविण्यामागची भावना बघा माझ्याकडे i pad. आहे. तुमच्याकडे आहे का हि नव्हती तर एवढ चांगलं इनस्ट्रूमेंट पण चार्जिंग नसेल तर हवा नसलेल्या मर्चडीस सारखं. बिनकामाच.\n\" हो , तेही खरंच. \"\n\" शिवाय आत्ता काढलेले फोटो फेसबुकला अपलोड केले. \" त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पहाण्यासारखी होती. \"\nथोड्या वेळाने त्यांनी आम्हा सगळ्यांची पुन्हा भेट\nघेतली. पुन्हा काही फोटो घेतले.\nत्या काळी बीएस्सीची पदवी घेतलेले हे गृहस्थ मधुराज इंटरप्राईजेस या फर्मचे ते सर्वेसर्वा. सेक्युरिटी इक्विपमेंटच त्यांचं स्वतःच उत्पादन. निघताना त्यांनी त्यांचं व्हिजिटिंग कार्ड हाती ठेवलं.\nएवढा मोठा माणूस. पण वारीचा वारकरी झालेला. सर्वस्व विसरून विठूच्या चरणी लीन होण्यासाठी निघालेला.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\n#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं - [image: narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike] पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेल...\nआठव - परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठ�� येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं. आठव व्वा\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nमंगला कदम यांची ' दादा ' गिरी\nharmful programs मेसेज कसा घालवायचा \nबाई, बुद्धी आणि शिक्षण\nपंढरीची वारी आणि वाघाच्या मिशा\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित म��झ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\n#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची \nआज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे अस...\nबेकरीला मोदी जबाबदार आहेत का \nसध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं क...\nका जाळावा अथवा पुरावा मृत देह \nतिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं...\nमुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्...\n#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी\nसर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण ...\n#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट \nकाही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरां...\nआम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हात...\nसाहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune\nसाहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आ...\n#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत\nआम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या ...\nयुवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm\nउत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढ...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-gram-purchases-have-failed-due-lack-productivity-guidelines-6518", "date_download": "2019-02-17T23:13:07Z", "digest": "sha1:GGBHQK45OJIQK2LFGOINYOXFH4YV2AI5", "length": 14780, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Gram purchases have failed due to lack of productivity guidelines | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्पादकता अादेशाअभावी हरभरा खरेदी रखडली\nउत्पादकता अादेशाअभावी हरभरा खरेदी रखडली\nबुधवार, 14 मार्च 2018\nअकोला : या हंगामात उत्पादित झालेल्या हरभरा खरेदीसाठी शासनाकडून अाॅनलाइन नोंदणीचे अादेश देण्यात अाले. त्यानुसार सोमवार (ता. ५)पासून प्रत्यक्ष नोंदणी केली जात अाहे. परंतु हरभरा एकरी किती क्विंटल घ्यायचा हे निश्चित ठरवून, तसे अादेश जिल्हा यंत्रणांना मिळाले नसल्याने कुठेच खरेदी सुरू झालेली नसल्याची माहिती समोर अाली अाहे.\nअकोला : या हंगामात उत्पादित झालेल्या हरभरा खरेदीसाठी शासनाकडून अाॅनलाइन नोंदणीचे अादेश देण्यात अाले. त्यानुसार सोमवार (ता. ५)पासून प्रत्यक्ष नोंदणी केली जात अाहे. परंतु हरभरा एकरी किती क्विंटल घ्यायचा हे निश्चित ठरवून, तसे अादेश जिल्हा यंत्रणांना मिळाले नसल्याने कुठेच खरेदी सुरू झालेली नसल्याची माहिती समोर अाली अाहे.\nया हंगामात खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर कमी असल्याने सातत्याने हमीभावाने खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती. शासनाने उशिराने का होईना; परंतु मार्च महिन्यात खरेदीची प्रक्रिया सुरू केली. यासाठी अाॅनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे सांगण्यात अाले.\nतसेच नोंदणीनंतर खरेदी सुरू होईल असे सांगतिले जात अाहे. त्यानुसार शेतकरी हे नावनोंदणी करीत अाहेत. मात्र प्रत्यक्ष खरेदीला सुरवात झालेली नाही. विशेष म्हणजे जिल्हा यंत्रणांकडून खरेदी करणाऱ्या सबएजन्ट संस्थांना खरेदीच्या अनुषंगाने कळविण्यात अालेले अाहे. हरभरा किती घ्यायचा हे निश्चित होणे अत्यावश्यक बाब बनली अाहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हरभऱ्याची हेक्टरी उत्पादकता निश्चित करून त्याबाबतचे अंतीम अादेश वरिष्ठ पातळीवरून जिल्हा यंत्रणांना मिळायचे अाहेत.\nया अाठवड्या�� अादेश येतील, असे सांगितले जात अाहे. या वर्षासाठी शासनाने हरभऱ्याचा हमीदर ४२५० रुपये निश्चित केलेला असून, त्यावर १५० रुपये बोनस दिला जाईल. असा एकूण ४४०० रुपये भाव शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला मिळणार अाहे.\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/blog-post_756.html", "date_download": "2019-02-17T22:56:53Z", "digest": "sha1:EH65VEVYBSBGSLPV7QW3CCPEXSVMQUXT", "length": 12040, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "देश फौंडेशन तर्फे विविध पुरस्कार जाहीर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदेश फौंडेशन तर्फे विविध पुरस्कार जाहीर\nम्हसवड (प्रतिनिधी) : माणदेश फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सर्व माणदेशी लोकांचा स्नेह मेळावा व विविध क्षेत्रातील माणदेशी रत्नांना पुरस्कार प्रदान गौरव सोहळा आयोजित केला जातो.त्याचप्रमाणे आज रविवार दि. सप्टेंबर रोजी सकाळी . वाजता अल्पबचत भवन पुणे येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला असून पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांची नावे जाहीर करण्यात आली असल्याची माहिती माणदेश फौंडेशनचे अध्यक्ष अशोक माने व उपाध्यक्ष विजयराव पिसे यांनी ���िली आहे.\nमाजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख व आयकर आयुक्त नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणदेश फौंडेशनने हा गौरव सोहळा आयोजित केला असून या सोहळ्यात खालील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.\nमाणदेश फौंडेशनतर्फे दिला जाणारा माजी स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार आरती बनसोडे यांना ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती पुरस्कार उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांना, संत गाडगेबाबा महाराज स्मृती पुरस्कार बीजीएसचे शांतीलाल मुथा यांना, तर उद्योग क्षेत्रात नावारूपास आलेले सागर घोरपडे यांना उद्योजक पुरस्कार, वैद्यकिय सेवेत चांगले कार्य केलेबद्दल डॉ. लक्ष्मण कोडलकर यांना वैद्यकिय पुरस्कार, आदर्श गाव म्हणून किरकसाल गावाला, आदर्श माता म्हणून श्रीमती गंगूबाई ठोंबरे यांना कुस्ती क्षेत्रात यश मिळवलेले पै. किरण भगत यांना खेळाडू म्हणून पुरस्कार, कला क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेबद्दल अभिनेत्री दिप्ती सोनवणे यांना कलाकार पुरस्कार, पत्रकारिता क्षेत्रात जिल्ह्यात आपल्या निर्भिड लेखणीने वेगळा ठसा उमटवलेले जेष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे यांना पत्रकारितेतला जीवनगौरव पुरस्कार, इलेक्ट्रॉनिक मिडीयातला पुरस्कार प्रियंका गोरड यांना, शिक्षण क्षेत्रातला आदर्श शिक्षक म्हणून डॉ. सी. जे. खिलारे यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे व वाटर कप स्पर्धेत राज्यात उज्वल मिळवलेले टाकेवाडी, भांडवली, बनगरवाडी, वाघमोडेवाडी, भाटकी या गावांना विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर असून ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन माणदेश फौंडेशनच्यावतीने गौरवण्यात येणार आहे.\nतरी या गौरव सोहळ्यास माण तालुक्यातील नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही माणदेश फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.\nमाणदेश फौंडेशनतर्फे दिले जाणार्‍या पुरस्कारांची यादी -\nमाजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आरती बनसोडे, उपजिल्हाधिकारी सुरेखा माने, बीजीएसचे शांतीलाल मुथा, उद्योजक सागर घोरपडे, डॉ. लक्ष्मण कोडलकर, आदर्श गाव किरकसाल, श्रीमती गंगूबाई ठोंबरे, पै. किरण भगत, अभिनेत्री दिप्ती सोनवणे, पत्रकार बापूसहेब गुंजवटे, प्रियंका गोरड, डॉ. सी. जे. खिलारे, वॉटर कप स्पर्धेतील टाकेवाडी, भांडवली, बनगरवाडी, वाघमोडेवाडी, भाटकी यांचा माणदेश फौंडेशनच्या वतीने गौरव केला जाणार आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/sharad-pawar-udyanraje-meetin-modibaug-29011", "date_download": "2019-02-17T22:35:08Z", "digest": "sha1:5OLZZQPW3BMG5I7FPCUBVNFOJCJHUTWB", "length": 8437, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "sharad pawar-udyanraje meetin at modibaug | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोदीबागेत आलेल्या उदयनराजेंना पवार म्हणाले, 'आठ दिवसांनी बघू'\nमोदीबागेत आलेल्या उदयनराजेंना पवार म्हणाले, 'आठ दिवसांनी बघू'\nमोदीबागेत आलेल्या उदयनराजेंना पवार म्हणाले, 'आठ दिवसांनी बघू'\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसकाळी उदयनराजे विरोधकांनी बारामतीत पवारांची भेट घेतली, तर संध्याकाळी पुण्यात उदयनराजे पवारांना भेटले.\nपुणे : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीअंतर्गत भडकलेल्या राजकारणाचा केंद्रबिंदू सोमवारी पुणे जिल्हा ठरला. सकाळी उदयनराजे विरोधकांनी बारामतीत पवारांची भेट घेतली, तर संध्याकाळी पुण्यात उदयनराजे पवारांना भेटले.\nदोन दिवसांपुर्वी पवार सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार, प्रमुख पदाधिकारी त्यांना भेटले. पवारांच्या स्वागताला स्वत: उदयनराजेही आले होते. मात्र या भेटीगाठींत अनेक घडामोडी घडल्या.\nरामराजे नाईक निंबाळकर, शिवेंद्‍र्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे या आमदारांनी पुर्वीचीच भूमिका कायम ठेवत उदयनराजेंच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे उदयनराजेंनी पवारांची भेट झाल्यानंतर \"फसवाफसवी करु नका, मलाही कळतं', असा इशारा दिला. त्याचदरम्यान माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पक्षादेश आल्यास सातारा लोकसभेची निवडणूक लढणार, असे जाहीर केले. त्यामुळे उदयनराजेंची पुरती कोंडी झाल्याचे दिसले.\nकाल गणपती विसर्जन असल्याने थंडावलेला हा वाद आज पुन्हा भेटला. रामराजेंच्या नेतृत्वाखाली सर्व उदयनराजे विरोधक आमदार बारामती येथील गोविंदबाग या पवारांच्या निवासस्थानी त्यांना भेटले. सर्वांनी उदयनराजे सोडून दुसरा उमेदवार द्या, त्याला निवडून आणतो अशी एकमुखी मागणी केली. त्यानंतर रामराजे स्वत: पवारांच्या गाडीत बसून पुण्यापर्यंत आले.\nया घडामोडी समजताच उदयनराजेंनी पवारांची वेळ घेतली. त्यानुसार सायंकाळी मोदीबाग येथील पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट झाली. उदयनराजेंनी आपली बाजू मांडली. त्यावर आठ दिवस थांबा, त्यानंतर आपण सर्वाशी चर्चा करुन मार्ग काढू, असे पवारांनी सांगितले.\nउदयनराजे राजकारण politics baby infant शशिकांत शिंदे गणपती विसर्जन\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/i080416011909/view", "date_download": "2019-02-17T22:13:20Z", "digest": "sha1:PTYNN6RK6LC5JQ7JL2D6QVGH24TNEQKZ", "length": 9288, "nlines": 66, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गीत महाभारत", "raw_content": "\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - प्रस्तावना\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - व्यासांची संहिता\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - कुरुकुळातील देवव्रत\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी ��ीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - भीष्मप्रतिज्ञा\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - सत्यवतीची चिंता\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - भीष्माचे प्रत्युत्तर\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - व्यासजन्मकथन\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - व्यासांना विनंती\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - गांधारी-विवाह\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - कुंतीचा कर्णासाठी शोक\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - पांडव-जन्मकथन\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - पांडू राजाचे निधन\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - द्रोणांची शिष्यपरीक्षा\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - प्रेक्षणगृह-प्रसंग\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - भीम-विषप्रयोग\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्���ानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - लाक्षागृहदाह\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - विदुर-संदेश\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - हिडिम्बेचे निवेदन\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - ब्राह्मणाचा निश्चय\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nगीत महाभारत - बकासुरवध\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nपुस्तक - गीत महाभारतम्‌\nप्रकाशक - विहंग प्रकाशन\nलेखक - डॉ. श्रीराम पंडित\nसौजन्य - विहंग प्रकाशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/behrouz-boochani-1835394/", "date_download": "2019-02-17T22:51:21Z", "digest": "sha1:RZB432DRCR2XLEFSUDSWTCF2BPDQCEVG", "length": 13138, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Behrouz Boochani | बेहरूज बूचानी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nतो निर्वासित. इराणमधला कुर्दी, म्हणून मायदेशात नकोसा.\nतो निर्वासित. इराणमधला कुर्दी, म्हणून मायदेशात नकोसा. ऑस्ट्रेलियात त्याने आश्रय मागितला. अधिकाऱ्यांनी नकार देऊन त्याला प्रशांत महासागरातल्या ‘मानुस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटावरल्या बंदिगृहात धाडले. ‘मी लेखक आहे- साहित्यिक आहे- मला नका तिथे पाठवू’ ही त्याची विनवणी व्यर्थ गेली. पण गेल्या आठवडय़ात त्याच्याच ‘नो फ्रेंड बट द माउंटन्स’ या नव्या पुस्तकाला, एक लाख ऑस्ट्रेलियन डॉलरचा ‘सर्वोत्कृष्ट व्हिक्टोरियन प्रीमियर्स’ साहित्यपुरस्कार आणि याच ‘व्हिक्टोरियन प्रीमियर्स’ पुरस्कारांपैकी ‘ललितेतर गद्य’ श्रेण���साठी २५ हजार ऑस्ट्रे.-डॉलरचा पुरस्कार (एकंदर किमान ६४ लाख ७६ हजार रुपये) मिळाला\nबेहरूज बूचानी हे त्या लेखकाचे नाव. वय सध्या ३६. पण अठराव्या वर्षांपासून तो लिहितो आहे. राजकीय भूगोल या विषयात पदवी घेऊन तो पत्रकार झाला. अनेक इंग्रजी, पर्शियन नियतकालिकांत लिखाण केल्यानंतर ‘वेरया’ या कुर्दी वृत्तनियतकालिकाची स्थापना त्याने इलम या इराणमधील त्याच्या गावी केली. पण इस्लामी राजवटीच्या ‘रक्षकां’नी त्या कार्यालयावर छापा घालून, ११ पैकी सहा सहकाऱ्यांना कोठडीत डांबले. त्या दिवशी तेहरानला होता, म्हणून बेहरूज वाचला. तिथून त्याने देशाबाहेरचा रस्ता धरला. इंडोनेशियामार्गे ऑस्ट्रेलियात जाण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि पुढल्या प्रयत्नात त्याची रवानगी मानुस बेटावरील तुरुंगात झाली. बेहरूजचे लिखाण अतिशय संवेदनशील, पण कथाकादंबऱ्यांत त्याची लेखणी रमत नाही. मानुस बेटावरील तुरुंगात त्याने स्वत:मधला लेखक ‘जिवंत’ ठेवला, तेव्हा मात्र त्याने स्वत:ला ‘कादंबरीकार’ मानले. मानवी जीवन समजून घेणाऱ्या अनेक कादंबरीकारांचे आदर्श त्याने स्वत:च्या दृष्टीत जणू मुरवून घेतले, आणि स्वत:कडेही तो त्रयस्थपणे – त्या स्वत:मधल्याच कादंबरीकाराच्या दृष्टीने- पाहू लागला. त्याचे ‘नो फ्रेंड बट द माउंटन्स’ हे पुस्तक म्हणजे कैदेतील स्वत:चा खडतर जीवनक्रम त्रयस्थपणे सांगणारे आत्मपर गद्य.\nबेहरूजला या तुरुंगातही ‘स्मार्टफोन’ वापराची मुभा होती, त्यामुळे तो अभिव्यक्त होऊ शकला ‘नो फ्रेंड बट द माउंटन्स’ हे पुस्तक त्याने ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून क्रमाक्रमाने प्रकाशकांकडे (पिकॅडोर ऑस्ट्रेलिया) पाठविले, तर ‘चौका, प्लीज टेल मी द टाइम’ हा लघुपटही त्याने याच स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यातून टिपला. त्याच्या कहाणीवर आधारित ‘मानुस’ हे स्वीडिश नाटकही लिहिले गेले, पण २०१५ पासून ‘पेन इंटरनॅशनल’ने त्याच्या सुटकेसाठी घेतलेला पुढाकार व्यर्थ ठरला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस���तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-rates-stable-solapur-maharashtra-6245", "date_download": "2019-02-17T23:11:10Z", "digest": "sha1:3HQIUJJJPBDKRSERHHEJOB4PWSW5W2QO", "length": 15406, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Onion rates stable in Solapur, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापुरात कांद्याचे दर टिकून\nसोलापुरात कांद्याचे दर टिकून\nमंगळवार, 6 मार्च 2018\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक चांगली झाली; पण मागणीतील तूट काहीशी वाढल्याने कांद्याच्या दरातील किरकोळ चढ-उतार वगळता कांद्याचे दर टिकून राहिले.\nबाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज २०० ते ३०० गाड्यापर्यंत राहिली. सर्वाधिक आवक स्थानिक भागातून झाली. बाहेरील आवक कमीच राहिली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आवकेचा विचार करता, आवक जैसे थे आहे; पण मागणीत काहीशी तूट असल्याने दरावर त्याचा परिणाम झाला. सप्ताहाच्या सुरवातीला दरावर त्याचा प्रभाव झाला; पण नंतर दरात फारसा फरक झाला नाही.\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक चांगली झाली; पण मागणीतील तूट काहीशी वाढल्याने कांद्याच्या दरातील किरकोळ चढ-उतार वगळता कांद्याचे दर टिकून राहिले.\nबाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज २०० ते ३०० गाड्यापर्यंत राहिली. सर्वाधिक आवक स्थानिक भागातून झाली. बाहेरील आवक कमीच राहिली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आवकेचा विचार करता, आवक जैसे थे आहे; पण मागणीत काहीशी तूट असल्याने दरावर त्याचा परिणाम झाला. सप्ताहाच्या सुरवातीला दरावर त्याचा प्रभाव झाला; पण नंतर दरात फारसा फरक झाला नाही.\nकांद्याला प्रतिक्विंटल २०० ते १५०० व सरासरी ९०० रुपये असा दर मिळाला. दुसरीकडे भाज्यांनाही या सप्ताहात चांगला उठाव मिळाला. त्याचे दर मात्र स्थिर होते. विशेषतः मेथीला मागणी राहिली. भाज्यांची आवक स्थानिक भागातून झाली. रोज प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यापर्यंत आवक होती. मेथीला शंभर पेढ्यासाठी ४०० ते ५५० रुपये, शेपूला २५० ते ४०० रुपये, कोथिंबिरीला ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला.\nफळभाज्यामध्ये हिरवी मिरची, कोबी, फ्लाॅवरच्या दरात पुन्हा तेजी राहिली. त्यांची आवक रोज प्रत्येकी २ ते ३ गाड्या झाली. हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी १५० ते २०० रुपये, कोबीला ८० ते १५० रुपये आणि फ्लाॅवरला १७० रुपये असा दर मिळाला. ढोबळी मिरची, गवारच्या दरातील तेजी काहीशी टिकून होती. ढोबळी मिरचीला प्रतिदहा किलोसाठी १५० ते २०० रुपये, गवारला २०० ते ३५० रुपये इतका दर मिळाला.\nसोलापूर बाजार समिती कोथिंबिर मिरची ढोबळी मिरची\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/mp-sanjay-dhotre-group-pressing-farm-waive-loan-marketing-12865", "date_download": "2019-02-17T22:51:04Z", "digest": "sha1:P4WIQNW7MIAWB33C3DCCR5YMHXKJWHAU", "length": 10273, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "MP Sanjay Dhotre group pressing on farm waive loan marketing | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची न��टिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफीच्या निर्णयाचे खासदार धोत्रे गटाकडून जोरदार मार्केटींग\nकर्जमाफीच्या निर्णयाचे खासदार धोत्रे गटाकडून जोरदार मार्केटींग\nशुक्रवार, 16 जून 2017\n\"शेतकऱ्यांच्या वेदना, संवेदना समजून कर्जमुक्ती करावी तसेच शाश्वत शेती समृद्ध शेतकरी निर्माण करण्यासाठी योजना आखण्यासंदर्भात गेल्या वीस वर्षापासून आग्रही भूमिका घेत आहेत. कर्जमाफी करताना शेतकऱ्यांची व्याख्या करा व खऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या, या खासदार संजय धोत्रे यांच्या भूमिकेची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार धोत्रेंच्या विचाराला सहमत होऊनच कर्जमाफीचा निर्णय घेतला,' असे जोरदार मार्केटींग खासदार धोत्रे गटाकडून करण्यात येत आहे.\nअकोला : \"शेतकऱ्यांच्या वेदना, संवेदना समजून कर्जमुक्ती करावी तसेच शाश्वत शेती समृद्ध शेतकरी निर्माण करण्यासाठी योजना आखण्यासंदर्भात गेल्या वीस वर्षापासून आग्रही भूमिका घेत आहेत. कर्जमाफी करताना शेतकऱ्यांची व्याख्या करा व खऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्या, या खासदार संजय धोत्रे यांच्या भूमिकेची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार धोत्रेंच्या विचाराला सहमत होऊनच कर्जमाफीचा निर्णय घेतला,' असे जोरदार मार्केटींग खासदार धोत्रे गटाकडून करण्यात येत आहे.\nराज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मुद्यावर रान पेटले असतांना नुकताच राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. कर्जमाफीचा निर्णय होण्याआधीच अकोल्यात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील गटाकडून कर्जमुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभाराचे पोस्टर लावले होते. मात्र, निर्णय होण्याआधीच शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार असल्याचे म्हणत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी शहरातील भाजपचे पोस्टर फाडले होते. त्यानंतर गृहराज्यमंत्री विरुद्ध शिवसेना यांच्यात पाणचट राजकारण कुणाचे यावरून राजकीय वाद रंगला. भाजपमधील काही नेत्यांच्या इशाऱ्यावर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून गृहराज्यमंत्र्यांचे पोस्टर फाडण्यात आले, असा गृहराज्यमंत्री गट���कडून सोशल मिडीयावर प्रचार करण्यात आला. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण अधिकच रंगात आले.\nआता खासदार संजय धोत्रे गटाकडून कर्जमाफीच्या निर्णयाचे जोरदार मार्केटींग करण्यात येत आहे. आघाडी सरकारच्या काळात बोगस शेतकऱ्यांना लाभ देऊन खऱ्या पात्र शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचा हल्लाबोल खासदार संजय धोत्रे यांच्याकडून करण्यात येत आहे. कर्जमाफी करताना शेतकऱ्यांची व्याख्या करा व त्यांनाच लाभ द्या, अशी भूमिका खासदार संजय धोत्रे यांनी वारंवार मांडली आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने व शेतकरी कृती समितीने शेतकरी कर्जमाफींचा निर्णय झाल्याचे मार्केटींग खासदार धोत्रे गटाकडून करण्यात येत आहे.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garodarpanchya-shevatchya-athvadyattil-samsya", "date_download": "2019-02-17T23:25:03Z", "digest": "sha1:VAIMDRNDISC4USSGRVZFFI67HZFHJRZM", "length": 10308, "nlines": 228, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदरपणाच्या शेवटच्या काही आठवड्यात निर्माण होणाऱ्या काही समस्या - Tinystep", "raw_content": "\nगरोदरपणाच्या शेवटच्या काही आठवड्यात निर्माण होणाऱ्या काही समस्या\nगरोदरपणाचे आठ महिने पार पडल्यानंतर शेवटच्या काही आठवड्यात काही समस्या निर्माण होतात. तसेच हे काही आठवडे अनेक स्त्रियांना कंटाळवाणे जातात. या दरम्यान अनेक स्त्रियांना पुढील समस्या जाणवतात.\nआठव्या महिन्यांपर्यंत बाळाची बहुतांश प्रमाणत वाढ झालेली असते त्यामुळे पाठीच्या कण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्या-मुळे पाठीवर ताण येतो. आणि पाठ आणि पाठीच्या खालच्या कमरेचा भाग दुखायला लागतो. याकाळात योग्य खुर्चीचा तसेच झोपायला योग्य पलंगाचा वापर करा.\n२. श्वास घेण्यास त्रास होणे.\nशेवटच्या काही महिन्यांत पोटाचा आकार बराच वाढतो त्यामुळे फुफ्फुसांचा खालचा भागही दबला जातो. यामुळे बहुतेक स्त्रियांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. झोपल्यावर त्रास वाढतो.\n३. झोप न लागणे\nपोटाचा वाढता आकार, श्वास घ्यायला होणारा त्रास, बाळाची सतत होणारी हालचाल, वारंवार बाथरूमला जावे लाणे, अश्या अनेक कारणांमुळे रात्री नीट झोप न लागण्याची समस्या अनेक स्त्रियांना निर्माण होते. यास��ठी एका अंगावर झोपण्याचा प्रयतन करा. दुपारच्या वेळात आराम खुर्चीत बसून आराम करा. या खुर्चीत बसताना,उठताना काळजी घ्या.\n४. मूळव्याधीचा त्रास होणे.\nया काळात स्त्रियांना मलावरोधचा त्रास होतो. तसेच शौच्याला जोर देखील करता येत नाही. अश्यावेळी आहारात तंतूमय पदार्थांचे म्हणजेच भाज्या-आणि फळांचे सेवन करावे, तसेच योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करावे. मसालेदार आणि पोटाला जड होतील असे पदार्थ न खाता. हलका आणि पाण्याचे योग्य प्रमाण असलेला आहार घ्यावा.\n५. ओटीपोटात आणि कमरेच्या हाडाजवळ दुखणे\nबाळाचे डोके जर माकडहाडामध्ये घट्ट बसले असेल तर दुखू शकते.अश्या प्रकारच्या वेदना होण्याची शक्यता आहेत.\n६. पायावर सूज येण\nसगळ्याच महिलांच्या पायावर या काळात सूज येते. यासाठी जास्त नाही पण थोड्या प्रमाणात हालचाल करणे. तसेच व्हिटॅमिन्स व क्षार भरपूर प्रमाणात मिळतील असा आहार घेणे.\nया काळात बहुतांश सगळ्याच स्त्रियांच्या मनात किती त्रास होणार, सी-सेक्शन करावा लागणार का प्रसूती जवळ आली कसं ओळखू अश्या अनेक प्रश्नांनी स्त्रियांच्या मनात गोंधळ निर्माण झाला असतो. आणि जरा पहिलेच बाळंतपण असेल तर हा गोंधळ जास्त असतो.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-17T22:43:53Z", "digest": "sha1:G6DGJOHVXDMIX6B3S5RVN5YRONIEZRIX", "length": 14547, "nlines": 105, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "डेंग्यू, स्वाइन फ्लूचे राज्यात १२९ बळी! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमव���ा ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news डेंग्यू, स्वाइन फ्लूचे राज्यात १२९ बळी\nडेंग्यू, स्वाइन फ्लूचे राज्यात १२९ बळी\nपुणे : सातत्याने बदलत राहणाऱ्या हवामानामुळे राज्यात डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि चिकुनगुनिया या विषाणूजन्य आजारांनी प्रवेश केला असून गेल्या काही महिन्यांत त्यामुळे शेकडो रुग्ण दगावल्याची आकडेवारी समोर आली आहे.\nसप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यात डेंग्यूमुळे १८, तर स्वाइन फ्लूमुळे १११ रुग्णांचा मृत्यू झाला. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर महापालिका क्षेत्रात असल्याचे दिसून आले. चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्य़ात तर स्वाइन फ्लूचे सर्वात जास्त रुग्ण पुणे, नाशिक जिल्हा तसेच पुणे, नाशिक महापालिका क्षेत्रांत आढळले आहेत.\nयंदा राज्यभरात ४६६७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांपैकी अठरा रुग्ण दगावले. कोल्हापूर जिल्ह्य़ातील दोन, कोल्हापूर महापालिका क्षेत्रात तीन रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हा आणि महापालिका क्षेत्रात एकूण चार रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. वर्धा, सोलापूर आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात प्रत्येकी एक, तर नाशिक, जालना, वसई विरार महापालिकेत प्रत्येकी एक रुग्ण डेंग्यूमुळे दगावला आहे. मुंबईमध्ये चार रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. कोल्हापूर महापालिकेत ११८६, नाशिक महापालिकेत ४५२, मुंबई महापालिकेतील ४२६, तर पुणे महापालिकेत २७८ रुग्ण आढळले आहेत.\nराज्यातील ४८७ रुग्णांना चिकुनगुनियाची लागण झाली असून त्यांपैकी सर्वाधिक १०० रुग्ण पुणे जिल्ह्य़ात आढळले आहेत. सांगली जिल्ह्य़ात ३९, नाशिक जिल्ह्य़ात २८, पुणे महापालिका क्षेत्रात १५४ तर नाशिक महापालिका क्षेत���रात ४३ रुग्ण आढळले आहेत.\nराज्यभरात स्वाइन फ्लू या आजाराने आपले हात पाय पसरले असून यंदा १२३१ रुग्णांना स्वाइन फ्लूचे निदान झाले असून त्यांपैकी सर्वाधिक रुग्ण पुणे आणि नाशिक जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांमध्ये आढळले आहेत. राज्यभरात जानेवारी २०१८ पासून एकूण १११ रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला असून पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील पस्तीस, तर नाशिक जिल्हा आणि महापालिका क्षेत्रातील २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nराज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले,की २०१७ मध्ये राज्यात स्वाइन फ्लूमुळे ७८८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जुलै २०१८ पर्यंत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले नाहीत. राज्याच्या बहुतांश भागात आढळलेले स्वाइन फ्लूचे रुग्ण जुलैनंतर लागण झालेले आहेत. आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, गरोदर महिला अशा सुमारे एक लाख २८ हजार नागरिकांना आरोग्य विभागातर्फे स्वाइन फ्लूची लस देण्यात आली, त्यापैकी पंचावन्न हजार सहाशे चाळीस नागरिक पुणे विभागातील आहेत.\nही लस दरवर्षी घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण ताप आला असता त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेणे गरजेचे आहे. घरच्या घरी काँबिफ्लेम किंवा ब्रुफेनसारखे औषध घेतल्याने डेंग्यूसारख्या आजारात अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्याने नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध न घेण्याचे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.\nयंदा राज्यभरात ४६६७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली. त्यांपैकी अठरा रुग्ण दगावले. तर १२३१ रुग्णांना स्वाइन फ्लूचे निदान झाले. त्यातील १११ रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे, नाशिक. मुंबई, वसई-विरार या शहरांमधील नागरिकांनाही विषाणूजन्य आजाराने वेढले आहे.\n‘राम मंदिर करून दाखवण्यासाठी हवी शिवसेना’\nवाघिणीला पकडण्यासाठी आणलेल्या हत्तीचा धुमाकूळ\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्���ी’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-17T22:39:30Z", "digest": "sha1:DOYG52O76B6V7LVW7Q4RUZ7XAI3CM6IL", "length": 11557, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "रत्नागिरी विहिरीत पडलेल्या बिबटय़ाच्या पिल्लाची सुटका | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news रत्नागिरी विहिरीत पडलेल्या बिबटय़ाच्या पिल्लाची सुटका\nरत्नागिरी विहिरीत पडलेल्या बिबटय़ाच्या पिल्लाची सुटका\nराजा��ूर – तालुक्यातील तेरवण थोरलीवाडी येथील विहिरीमध्ये बिबटय़ाचे पिल्लू पडल्याची घटना घडली. वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने बिबटय़ाच्या पिल्लाला विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढले. हे पिल्लू तीन महिन्यांचे मादी जातीचे असल्याची माहिती वनविभागने दिली. बिबटय़ाचे पिल्लू विहिरीमध्ये नेमके कसे पडले हे समजू शकलेले नाही. विहिरीतून पिल्लू बाहेर काढल्यानंतर जंगलामध्ये सोडून देण्यात आले.\nतेरवण थोरलीवाडी येथील ग्रामस्थ केशव लक्ष्मण खडबडे यांची विहीर आहे. पाण्याने अर्धवट स्थितीमध्ये भरलेल्या या विहिरीवर आज सकाळी नेहमीप्रमाणे काही माणसे पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्यांना विहिरीमध्ये कोणी तरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विहिरीमध्ये डोकावून पाहिले असता विहिरीच्या पाण्यावर बिबटय़ा तरंगत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे दृश्य पाहून त्यांची सुरुवातीला घाबरगुंडी उडाली. या माणसांनी ही माहिती तातडीने घर मालकांना दिली. दरम्यान ही माहिती सगळीकडे पसरताच लोकांनी विहिरीकडे बिबटय़ाला पाहण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे विहिरीच्या काठावर बिबटय़ाला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान काही ग्रामस्थांनी ही माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, वनरक्षक संजय रणधीर, कर्मचारी दीपक म्हादये, विजय म्हादये आदींसमवेत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यातच, पंचायत समितीचे सभापती अभिजीत तेली, पोलीस पाटील गजानन बाइंग यांना माहिती मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले.\nत्यानंतर वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने तातडीने बिबटय़ाला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. काही कालावधीनंतर पिंजऱ्याच्या साहाय्याने बिबटय़ाच्या पिल्लाला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. यासाठी वनविभागाला विभागीय वनअधिकारी विजयराज सुर्वे, परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी मार्गदर्शन केले.\nसिम्बायोसिसमध्येही लैंगिक छळाचे प्रकार\nशाळकरी मुलीवर बलात्कार; शिक्षक आरोपीला जन्मठेप\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदा��ना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nephew-of-eknath-khadse-enquired-in-ashwini-bidre-case-276526.html", "date_download": "2019-02-17T21:53:07Z", "digest": "sha1:5LTFIEYXZNDUMIVYF653RHLYSJRP6J6H", "length": 14656, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी एकनाथ खडसेंच्या भाच्याची चौकशी", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी एकनाथ खडसेंच्या भाच्याची चौकशी\nजळगावातून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. राजेश पा���ील हा अभय कुरुंदकर यांचा मित्र असल्याचं समजतंय. अश्विनी बेपत्ता झाल्या त्या काळात कुरुंदकर आणि या दोघात मोबाईलवर संभाषण झालं होतं.\n10 डिसेंबर: सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी गोरे (बिद्रे) बेपत्ता प्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ राजेश पाटील याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलाय. राजेश हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे.\nजळगावातून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. राजेश पाटील हा अभय कुरुंदकर यांचा मित्र असल्याचं समजतंय. अश्विनी बेपत्ता झाल्या त्या काळात कुरुंदकर आणि या दोघात मोबाईलवर संभाषण झालं होतं. कुरुंदकरांच्या सीडीआरवरून हे निष्पन्न झालय. बेपत्ता प्रकरणात राजेश पाटील यांचा संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पण राजेश पाटील याला अटक नाही तर चौकशीसाठी नेल्याचा पोलिसांनी खुलासा केला आहे. वरणगाव पोलीस स्टेशनला नोंद करून नवी मुंबई पोलिसांनी नेले आहे.\nसहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे 2006 साली पोलीस दलात दाखल झाल्या होत्या. त्यापूर्वीच एक वर्ष आधीच म्हणजेच 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगलेमधील राजू गोरे यांच्याशी झाला होता. नोकरी लागल्यावर त्यांनी पुणे, नवी मुंबई, सांगली या भागात नोकरी बजावली. पण सांगलीत नोकरी करत असतानाच त्यांची ओळख एका पोलीस अधिकाऱ्याशी झाली आणि संसारात बाधाही निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी पतीशी संबंध तोडले आणि परस्पर प्रपंच थाटला. ही घटना घडली तब्बल दीड वर्षांपूर्वी. तेव्हापासून एपीआय बिद्रे या बेपत्ता आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\n'मेरे घर मे हैं मेरी बुढी माँ', शहीद नितीन राठोड यांच्या नावाने भावुक VIDEO व्हायरल\nकोल्हापूर पोलिसांची शहिदांना मानवंदना कुटुंबीयांना देणार 1 दिवसाचा पगार\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संताप��च्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_967.html", "date_download": "2019-02-17T21:57:10Z", "digest": "sha1:CJ6OFZUPLRSV7QSHPVFOUWZMWLOF3JA2", "length": 7144, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सातारा पालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदी अविनाश कदम | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nसातारा पालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदी अविनाश कदम\nसातारा (प्रतिनिधी) : सातारा पालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीतून जोरदार चढाओढ सुरू झाली होती. पालिकेत 12 सदस्य असले तरी सत्ताधार्‍यांना कोेंडीत पकडणारा सक्षम सदस्य नसल्याने विरोधकांची ताकत कमी पडत होती. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निर्णय घ्यावा लागणार होता. पालिका वर्तुळात स्विकृत पदासाठी दोन दिग्गज ‘दादां’च्या नावांची चर्चा होती. त्यामुळे स्वीकृत सदस्य पदाची माळ कोणत्या ‘दादा’च्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले होते. अखेर स्वीकृत नगरसेवक पदाची माळ माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांच्या गळ्यात पडली. कदम यांच्या निवडीमुळे नगर विकास आघाडीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नि��ीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_236.html", "date_download": "2019-02-17T22:40:52Z", "digest": "sha1:V4XDTWACGTPPRQR4C62NKADRS4DXJB5C", "length": 16037, "nlines": 112, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "सोनपेठ पोलिस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : सोनपेठ पोलिस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nसोनपेठ पोलिस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन\nप्रा. डॉ. संतोष रणखांब\nसोनपेठ : येथील पोलिस ठाण्याच्या वतीने मुस्लिम बांधवासाठी पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nप्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही पोलीस ठाणे सोनपेठ येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमा नंतर मुस्लिम बांधवानी नमाज अदा केली. या इफ्तार पार्टीसाठी तहसिलदार जिवराज डापकर, उपनगराध्यक्ष दत्ताराव कदम, न. प. गटनेते चंद्रकांत राठोड, दत्ताराव भाडूळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकरराव निरपणे, प्रभाकरराव सिरसाठ, मारोतराव रंजवे, धनंजय देशमुख, विनोद चिमणगुंडे, नगरसेवक निलेश राठोड, शरद बनसोडे, सुरेश लोढा, आनंद गुजराथी, सैफुल्ला सौदागर, मलिक बागवान, पत्रकार गणेश पाटील, सुभाष सुरवसे, सुधिर बिंदू, कृष्णा पिंगळे, भागवत पोपडे, मंजुर मुल्ला सिद्धेश्वर गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.\nपो. नि. सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस जमादार अनिल शिंदे, संजय काळे, सुधाकर मुंढे, भिस��, कांबळे, महेश कावठाळे, तांदळे, ओम यादव,घरजाळे, खरात, आगळे, निलपत्रेवार, महिला पोलीस कदम, यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले, याप्रसंगी मोठ्या संख्येने हिंदू व मुस्लिम बांधव उपस्थित होते.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nपाथरीत कर्जा साठी उपोषणाला बसलेल्या शेतक-याचा मृत्यू;मृतदेह बँकेत\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-कर्ज भेटत नसल्याने बँके समोर बुधवार 12 डिसेंबर पासून उपोषणाला बसलेल्या शेतक-याला -हदयविकाराचा जोरदार झटका आल्याने...\nराष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा.\nतेजन्यूजहेडलाईन्स न्यूज नेटवर्क मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार हे नक्की झाल्या नंतर शुक्रव...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/changes-in-habits-of-food-in-indian-citizens-1831127/", "date_download": "2019-02-17T22:27:25Z", "digest": "sha1:ZHFXIF63GRMSERTLPNPGXGCZZLQ3PB4D", "length": 15537, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Changes in habits of food in Indian citizens | उदर भरण नोहे.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nभारताने या अहवालाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही तर येणारा काळ अतिशय धोक्याचा असणार आहे\nकुपोषण, लठ्ठपणा आणि हवामान बदल ही सध्याच्या जगापुढील सगळ्यात महत्त्वाची आव्हाने आहेत, ती एकेकटी नसून एकमेकांशी संबंधित आहेत. मात्र त्याचा मुकाबला भारतासारखा जास्त लोकसंख्या असणारा देश नेमका कसा करतो आहे, याचे उत्तर फारसे समाधानकारक नाही. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार सन २०५० पर्यंत भारतातील सुमारे चौदा कोटी नागरिक हवामान बदलाचे लक्ष्य ठरणार आहेत. गेल्या काही वर्षांत भारतातील नागरिकांच्या खाण्याच्या बदललेल्या सवयी तर अनारोग्यकारकच आहेत, असे ईट-लान्सेट कमिशनच्या अहवालात म्हटले आहे. भारताने या अहवालाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही तर येणारा काळ अतिशय धोक्याचा असणार आहे. साधारणत: भारतीय लोक कबरेदके अधिक प्रमाणात खातात आणि त्यांच्या आहारातील प्रथिनांचे तसेच फळांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असते. भारतीयांच्या खाण्यात साखरेचे प्रमाण अधिक असते. अहवालातील या बाबींना भारतातील, निदान शहरातील नागरिक नाकारूच शकणार नाहीत. मधुमेहींची राजधानी होण्याचा मान मिळवणाऱ्या भारतात आजमितीस ३९ कोटी नागरिक मधुमेही आहेत आणि ही संख्या सन २०३० पर्यंत ७९ कोटींच्या घरात पोहोचण्याचा अंदाज आहे. या लान्सेट कमिशनने गेल्या आठवडय़ात आहाराबाबतची नवी सूत्रे जाहीर केली. त्यानुसार प्रत्येकाच्या आहारात कबरेदकांचे प्रमाण शहरी भागात ३४७ ग्रॅम असायला हवे. सध्या ते १०५८ ग्रॅम इतके असून ग्रामीण भागात जे ४३२ ग्रॅम असायला हवे, तेथे ते १३१८ ग्रॅम एवढे आहे. प्रथिनांच्या बाबतही या अहवालात जी आकडेवारी दिली आहे, ती धोक्याची सूचना देणारी आहे. भारतात चुकीच्या माध्यमांतून मिळणारे उष्मांक (कॅलरी) अधिक असल्याचेही या अहवालात नोंदवण्यात आले आहे. रोजच्या आहारात धान्याचे प्रमाण २३२ ग्रॅम, तर भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थाचे प्रमाण ३०० ग्रॅम आणि फळांचे प्रमाण २०० ग्रॅम असावे, असे आहाराची नवी सूत्रे सांगतात. भारतीयांच्या विद्यमान खाद्यसवयी या तिन्ही सूत्रांशी फटकूनच आहेत. ‘जंक फूड’ हा जगाला लागलेला मोठा रोग आहे. या क्षेत्रातील औद्योगिक गुंतवणूक सातत्याने वाढते आहे. मात्र जगाच्या आरोग्यासाठी त्यावर नियंत्रण आणणे अतिशय तातडीचे असून त्यासाठी जगातील सगळ्याच देशांच्या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता ‘लान्सेट’ने व्यक्तकेली आहे. अन्नधान्याच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्ण असणे उपयोगाचे नसून सुदृढ समाजासाठी आहारातील चौरसपणावर भर देणे आवश्यक असते. नव्या जीवनशैलीमुळे वेळेवर खाणे, पुरेसे पाणी पिणे, वेळेवर झोपणे, नियमित व्यायाम करणे या गोष्टींना फाटा मिळू लागला आहे. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवणाऱ्या आणि रस्तोरस्ती मिळणाऱ्या तयार अन्नाकडे आकृष्ट होणाऱ्यांच्या संख्येत रोजच भर पडते आहे. शहरी भागात सेंद्रिय धान्यांच्या दुकानातील गर्दी लक्षात घेतली तरीही, त्यांची पुरेशा प्रमाणात नसलेली उपलब्धता आणि त्यांच्या किमती यामुळे अनारोग्यकारक पदार्थ खाण्यावाचून अनेक वेळा पर्यायही राहत नाही, अशी भारतातील स्थिती. संतुलित आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली असते, याचे पालकांनाच भान न राहिल्याने, आजच्या लहान मुलांना तयार अन्नाची चटक लागल्याचे दिसते. युवकांमध्ये हीच आवड जोपासली जाते आणि त्याचे दुष्परिणाम आयुष्याच्या ऐन मध्यात भोगावे लागतात. परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आहाराच्या नवनवीन सवयी आपल्या आयुष्याचे मातेरे करतात, याचा अनुभव सारे जगच घेत आहे. त्यापासून दूर राहणे हाच त्यावरील उपाय. आपण याबाबत शहाणे होणार का, हा भविष्यापुढील सर्वात मोठा प्रश्न आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/police-aurngabad-news-1834650/", "date_download": "2019-02-17T22:28:33Z", "digest": "sha1:IAVO64356TD4Q5WNF3HOW2W5EWHVIIPX", "length": 11246, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "police Aurngabad news | बदल्यांची यादी १० फेब्रूवारीच्या आधी पाठवा, पोलीस महासंचालकांचा आदेश | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nबदल्यांची यादी १० फेब्रूवारीच्या आधी पाठवा, पोलीस महासंचालकांचा आदेश\nबदल्यांची यादी १० फेब्रूवारीच्या आधी पाठवा, पोलीस महासंचालकांचा आदेश\nपोलिसउपायुक्तांपासून पोलिस उपनिरीक्षकापर्यंत बदलीपात्र अधिकार्‍यांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन पोलिसमहासंचालनालयाकडे १० फेब्रूवारी पूर्वी पाठवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती\nपोलिसउपायुक्तांपासून पोलिस उपनिरीक्षकापर्यंत बदलीपात्र अधिकार्‍यांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाच्य�� मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन पोलिसमहासंचालनालयाकडे १० फेब्रूवारी पूर्वी पाठवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती आस्थापना विभागाचे अप्पर महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी दिली.\n२०१४साली झालेल्या निवडणूक काळात कर्तव्यात हजर असलेल्या सर्व अधिकार्‍यांना जिल्ह्याबाहेर पाठवणे.व आगामी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत ३०नोव्हे.२०१९ पर्यंत त्यांची कोणत्याही कारणास्तव कुठेही बदली होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.\nजर बदली करण्यासंदर्भात काही अडचणी येत असतील तर पोलिस महासंचलनालयातील आस्थापना विभागाशी संपर्क साधावा.त्याच प्रमाणे ३१ मे २०१९ पर्यंत सेवानिवृत्त होणार्‍या अधिकार्‍यांची वेगळी यादी त्वरीत पोलिस महासंचालकांकडे पाठवावी.\nपोलिसआयुक्तालयाकडून बदलीपात्र अधिकार्‍यांची यादी मिळाल्यावर राज्य निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करुन अधिकार्‍यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब केले जाईल. बदली झालेल्या अधिकार्‍यांची नियुक्ती सायबर सेल, विशेष शाखा, अशा अकार्यकारी शाखेत देण्यात येईल . असे सरंगल यांनी म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://asachkahimalasuchalele.blogspot.com/2014/10/?widgetType=BlogArchive&widgetId=BlogArchive2&action=toggle&dir=open&toggle=MONTHLY-1301641200000&toggleopen=MONTHLY-1412146800000", "date_download": "2019-02-17T21:41:46Z", "digest": "sha1:IJSP6CG4UKAV3AC43GCEQW5DUSKQBZB5", "length": 3298, "nlines": 84, "source_domain": "asachkahimalasuchalele.blogspot.com", "title": "असच काही मला सुचलेले ..: October 2014", "raw_content": "\nअसच काही मला सुचलेले ..\nवाटलं नव्हत वसंताला असा बहार येईल.. वाटलं नव्हत पानझडित झाडाला पालवी येईल.. वाटलं नव्हत माझी पण कविता असेल.. अन ती माझी होण्याआधी मी तिची झालेली असेल..\nकृपया एक सूचना : माझ्या ब्लोग मध्ये लिहिलेल्या माझ्या कवितांचा अन कवितेत आढळलेल्या घटनांचा माझ्या प्रत्यक्ष जीवनाशी काहीही संबंध नाही आहे.. अन तसा आढळल्यास तो फक्त एक योगायोग समजावा.. :)\nजे काही ते फक्त तुझ्याचसाठी..\nगद्यात न मांडता येणारे पद्यात..\nनिघालेले काळजातून थेट.. तुम्हासाठी चारोळींची भेट..\nअसच काही मला सुचले.. आता तुमच्या ब्लॉग वर..\n(c)2009 असच काही मला सुचलेले ..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5844-farzand-team-celebrate-the-success-running-housefull-in-4th-week", "date_download": "2019-02-17T22:13:14Z", "digest": "sha1:W4C2NPSLAH4PMHV424EVB3B6XNMHOXWW", "length": 11165, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘फर्जंद’ चित्रपटाच्या टीमने साजरे केले यश - चौथ्या आठवड्यातही राज्यभरात जोरदार प्रतिसाद - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘फर्जंद’ चित्रपटाच्या टीमने साजरे केले यश - चौथ्या आठवड्यातही राज्यभरात जोरदार प्रतिसाद\nPrevious Article कॉम्रेड झाले भांडवलदार - अजित अभ्यंकर यांची 'लेथ जोशी' चित्रपटात भूमिका\nNext Article सचिन दरेकर यांची 'पार्टी' २४ ऑगस्टपासून सिनेमागृहात\nएखादी कलाकृती उत्तम असेल तर प्रेक्षक आणि प्रसार माध्यमांकडून तिचे दणक्यात स्वागत होतेच. चित्रपटाच्या मुहूर्तापासून आपले वेगळेपण अधोरखित करणाऱ्या फर्जंद या मराठी चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते. सर्वांच्या अपेक्षेवर खरं उतरत फर्जंद चित्रपटाची यशस्वी घौडदौड आजतागायत सुरु आहे. १ जूनला प्रदर्शित झालेल्या फर्जंद चित्रपटाने तीन आठवड्यात चांगला गल्ला जमवला असून आता चौथ्या आठवड्यातही राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळवतोय. चित्रपटाला मिळालेले हे घवघवीत यश साजरे करण्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम नुकतीच एकत्र जमली होती. या यशाला कृतज्ञतेची झालर ही होती.\n‘फर्जंद’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर फक्त ‘स्टार प्रवाह’ वर\nशिवभक्तीचा सोनेरी अविष्कार - ‘फर्जंद’ ५० वा वैभवशाली दिवस\nफर्जंद चित्रपटाची तिसऱ्या आठवड्यातही घौडदौड सुरुच\n‘फर्जंद’ ला रसिकांची दाद - चित्रपटगृहात घुमतोय ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष\nचित्रपटाचे हे यश साजरे करत असताना आपल्याला पाठिंबा देणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने माध्यम प्रतिनिधींचा सत्कार याप्रसंगी केला. रसिकांनी हा चित्रपट उचलून धरल्याचा आनंद निर्मात्यांनी व्यक्त करतानाच, ‘चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची जिज्ञासा वाढविण्याचा प्रयत्न सार्थक झाल्याचे समाधान’ यावेळी व्यक्त केले.\nकोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या ‘फर्जंद’ या चित्रपटातल्या कलाकारांच्या कामगिरीचेदेखील सर्वत्र विशेष कौतुक केले जात आहे. या चित्रपटाचे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. फर्जंद सिनेमा चौथ्या आठवड्यातही महाराष्ट्राच्या अनेक चित्रपटगृहात आवडीने पाहिला जात आहे ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीत चित्रपटगृहे आजही ‘फर्जंद’मय झालेली पहायला मिळत आहेत. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ची प्रस्तुती आणि अनिरबान सरकार यांची निर्मिती असलेल्या ‘फर्जंद’चे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकाने केलं आहे. चित्रपटाचे सहनिर्माते संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार आहेत.\nPrevious Article कॉम्रेड झाले भांडवलदार - अजित अभ्यंकर यांची 'लेथ जोशी' चित्रपटात भूमिका\nNext Article सचिन दरेकर यांची 'पार्टी' २४ ऑगस्टपासून सिनेमागृहात\n‘फर्जंद’ चित्रपटाच्या टीमने साजरे केले यश - चौथ्या आठवड्यातही राज्यभरात जोरदार प्रतिसाद\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही ��ास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.kplivenews.com/category/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/page/2/", "date_download": "2019-02-17T22:30:21Z", "digest": "sha1:ELSC3XB5BTBTOGKFC7VIJBMFT52RB636", "length": 6944, "nlines": 94, "source_domain": "www.kplivenews.com", "title": "ठळक बातमी Archives - Page 2 of 97 - कडेगाव-पलूस लाईव न्यूज", "raw_content": "\nगावाकडच्या बातम्यांचा ऑनलाईन कट्टा \nआमचा whatsapp क्रमांक (८३९०४४२२३३) आपल्या ग्रुपमध्ये add करा आणि अपडेट्स मिळवा\nआपल्या बातम्या व प्रेस रिलीज आम्हाला या मोबाईल नंबर वर कळवा: ८३९०४४२२३३\nआपल्या बातम्या इमेल करा इथे : desk@kplivenews.com\nकरियर वर क्लिक करा व कडेगाव-पलूस लाइव न्यूज सोबत काम करण्याच्या संधी पहा.\nआपण सिटीझन रिपोर्टर बनू इच्छित असल्यास आपल्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामधे नाव नोंदवा. ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ ची टीम आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण देवून सक्षम सिटीझन रिपोर्टर बनवेल. दरम्यान आपल्याकडे असणाऱ्या बातम्या व प्रसारणयोग्य माहिती आपण आम्हास पाठवा. आपण पाठवलेल्या माहितीचे अधिकृत पद्धतीने अनुमोदन झाल्यांनतर आम्ही ती बातमी संपादकीय संमतीने जरूर प्रसिद्ध करू.\n‘कडेगाव पलूस लाईव न्युज’ हा माहिती व घडामोडींचे आदान-प्रदान करणारा मिडिया उपक्रम आहे. सोशल मिडियाचा विकासोन्मुख व नैतिक वापर आणि शक्य तितका सामाजिक, राजकीय, व शैक्षणीक घडामोडींसाठी उपयोग हेच आमचे ध्येय आहे. ह्या उपक्रमामधे ‘वाचक’ व ‘ग्राहक’ म्हणून आपल्या क्रियाशील सहभागाचे स्वागत आहे. आमच्याकडून कोणतेही असंविधानिक किवा समाजात गैरसमज पसरवण्याचे काम होणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/11/blog-post_615.html", "date_download": "2019-02-17T21:55:11Z", "digest": "sha1:Z7G6RHNEM7OLQ63HNIBQY3ARWJFLCUCF", "length": 17896, "nlines": 113, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "अट्टल दरोडेखोराच्या पुणे येथे आवळल्या मुसक्या - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : अट्टल दरोडेखोराच्या पुणे येथे आवळल्या मुसक्या", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nअट्टल दरोडेखोराच्या पुणे येथे आवळल्या मुसक्या\nपरळी ग्रामीण पोलिसांची दबंग कामगिरी\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील नंदागौळ येथील अट्टल कुख्यात दरोडेखोर गोट्या गित्ते या आरोपीला पुणे शहरातील सांगवी येथून दि.26 रोजी पकडून परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात घेऊन येऊन औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आले असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांनी माहिती दिली.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवाशी असलेल्या कुख्यात समजला जाणारा गुन्हेगार आरोपी ज्ञानोबा उर्फ गोट्या मारोती गित्ते वय (29) याला परळी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलीस पथकाने अटक केली. त्याच्यावर परळी तालुक्यासह अनेक जिल्ह्यातील व अनेक ठिकाणी खंडणी,दरोडे, घरफोड्या, लुटमार सह इतर टाकलेल्या अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी,दरोड्याच्या गुन्ह्यातील परळी ग्रामीण पोलिसांना हवा असलेला आरोपी ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते हा पुणे येथील सांगवी परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनाप्रमाणे पथकाने सापळा रचून ज्ञानोबा उर्फ (गोट्या) गित्ते याला ताब्यात घेतले.\nपरळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अंतर्गत दोन विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. ह्या पथकातील एका पथकाला कुणकुण लागतात पुणे शहरातील सांगवी परिसरात येथे 26 नोव्हेंबर रोजी रात्री कुख्यात दरोडेखोर ज्ञानोबा उर्फ गोट्या मारोती गित्ते या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान आरोपीच्या विरोधात अनेक जिल्ह्यातून हद्दपार व विविध प्रकारच्या गुन्हे दाखल असलेल्या गुन्हगाराला महाराष्ट्र झोपडपट्टी (दादा) कायदा (एम.पी.डी.ए) च्या अंतर्गत ही दबंग कारवाई करण्यात आले आहे. तसेच पुणे पोलिसांच्या मदतीने परळी ग्रामीण पोलीसानी हि कारवाई केली आहे ही कारवाई परळी ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्���नाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास आडे, पोलिस कर्मचारी राजाराम राऊत, हरीदास गित्ते, शिवाजी गोपाळघरे यांनी सापळा रचून ही कारवाई केली.या कामगिरी मुळे परळी परिसरातील जनतेत समाधान व्यक्त करुन पोलीसांचे कौतुक केले जात आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nपाथरीत कर्जा साठी उपोषणाला बसलेल्या शेतक-याचा मृत्यू;मृतदेह बँकेत\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-कर्ज भेटत नसल्याने बँके समोर बुधवार 12 डिसेंबर पासून उपोषणाला बसलेल्या शेतक-याला -हदयविकाराचा जोरदार झटका आल्याने...\nराष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा.\nतेजन्यूजहेडलाईन्स न्यूज नेटवर्क मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार हे नक्की झाल्या नंतर शुक्रव...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन क���ल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_789.html", "date_download": "2019-02-17T22:15:35Z", "digest": "sha1:SWPGOO7PEULNPNWNHEQ6EC75TW3BER64", "length": 6651, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "थोरात महाविद्यालयात रविवारी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nथोरात महाविद्यालयात रविवारी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन\nसहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीची संकल्पना जाणून घेण्यासाठी व विविध विषयांसाठी माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी रविवार दिंनांक 9 रोजी सकाळी 9.00 वा. आ. बाळासाहेब थोरात व संस्थेचे अध्यक्ष आ. डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत सर्व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.दातीर यांनी दिली आहे.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्र��िनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokes.in/2015/11/blog-post_25.html", "date_download": "2019-02-17T21:56:50Z", "digest": "sha1:VMNPOELYDL5G2SWDOZAYYRVXEYMBTNXZ", "length": 4316, "nlines": 93, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "आमीर खान चा मराठी विनोद-फुकट बायकोचे सल्ले | Latest Marathi Jokes | मराठी विनोद | Marathi Chavat Vinod", "raw_content": "\nआमीर खान चा मराठी विनोद-फुकट बायकोचे सल्ले\nविवाहीत लोकांना फुकटचा सल्ला...\nबाबांनो बायकोचं जास्त ऐकू नका,\nआणि ऐकलं तर चार चौघात बोलू नका,\nबघताय ना आमिरच काय झालं \nमास्तर & सोन्या-भयानक Comedy Answer\nमिळवा नवीन मराठी जोक्स,Funny Images आणि बरेच काही...चला मग...मला पटकन Follow करा :)\nमराठी नॉन वेज जोक्स बंड्या😍 :- नाच रे मोरा अंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच\" मोर :- तू नाच कि लवड्या.. 😂😂😂😂 . . . . ...\nतुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवनवीन Marathi Jokes जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nलहानपण आणि तरुणपण-नवीन मराठी जोक\nपाटलाचा जबरदस्त विनोदी जोक\nकांद्यावर एक झकास विनोदी चित्र\nआमीर खान चा मराठी विनोद-फुकट बायकोचे सल्ले\n काहीच समजत नाहीये-मस्त मराठी जोक\nसंक्या आणि रोहिणी-एकदम खतरनाक विनोद\nमुलगा मुलगी हास्य विनोद-एक भयंकर जोक\nनवरा बायको विनोदी भांडण\nनवीन कडक मराठी जोक्स-पोट धरून हसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/shubhada-sapre-write-article-muktapeeth-165912", "date_download": "2019-02-17T22:35:38Z", "digest": "sha1:63WDFQA2KL63GDWX4LDGACA4PI7ONCJX", "length": 11160, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "shubhada sapre write article in muktapeeth प्राजक्त मैत्री | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nप्राजक्ताचे फूल म्हणजे विरक्तीची भूल. पण या प्राजक्तानेच अनेक मैत्रिणी दिल्या अन्‌ तोही मित्र झाला.\nप्राजक्ताचे फूल म्हणजे वि���क्तीची भूल. पण या प्राजक्तानेच अनेक मैत्रिणी दिल्या अन्‌ तोही मित्र झाला.\nझाड बहराला आल्यावर दारासमोर पारिजातकाचा सडा पडण्यास सुरवात झाली. प्रातःकाळी ती फुले गोळा करता करता माझी त्याच्याशी मैत्री झाली. सकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडून देवासाठी फुलांची मागणी असते. मी बाहेर नसले तरी दरवाज्याला पिशवी अडकवून मैत्रिणी पुढे जात व मी त्यात फुले भरून ठेवी. त्यातूनच एकी-दोघींशी पुस्तकांवर दारातच चर्चा सुरू झाली. आमचा पाच-सहा जणींचा \"कविता ग्रुप' तयार झाला. एकीने त्याला \"सदाफुली ग्रुप' नाव दिले व त्यावर चार ओळींची कविताही केली. सगळ्याजणी सत्तरच्या पुढच्या. प्राजक्‍ताचा सडा पडू लागला, की बरेच जण फुले गोळा करायला येतात. त्यामुळे मला \"प्राजक्‍ताच्या घरा'त राहणाऱ्या अशी ओळख मिळाली आहे. रोज देवघरातील देव त्या फुलांनी सजतात व त्याचा मंद सुगंध घरात दरवळत राहतो. समोरच एक स्वामींचे मंदिर आहे. त्यांच्यासाठी रोज मध्यभागी तांबडे जास्वंदाचे फूल घालून केलेला हार अत्यंत देखणा दिसतो. माझ्याकडे साफसफाई करण्यासाठी एक बाई येत असे. ती म्हणायची, \"\"बाई, पखरण किती छान दिसते.'' तिच्या तोंडून \"पखरण' शब्द ऐकताना खूप आश्‍चर्य वाटले व आनंदही झाला.\nपूर्वी प्राजक्ताचा \"लक्ष' वाहण्याची प्रथा होती. त्या वेळी लक्ष कमीत कमी दिवसांत पूर्ण करणे ही चढाओढ असे. माझ्या आत्या, मामी यानी लक्ष केलेले आहेत. त्यासाठी मामांबरोबर मोठमोठ्या टोपल्या घेऊन सायकलवरून डेक्कन जिमखान्यावर आर्यभूषण छापखान्याच्या आवारात जात असू. तेथे खूपच प्राजक्‍ताची झाडे होती. टोपल्या भरून पहाटेच्या वेळेला फुले आणत असू. आजी ती मोजून वाहत असे. गेल्या दहा वर्षांत मीपण इतकी फुले देवाला वाहिली आहेत, की माझा पण \"लक्ष' झाला असेल. समुद्र मंथनातून निघालेला हा वृक्ष माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्याच्या खाली उभे राहणे, त्याच्याशी गुजगोष्टी करणे मला आवडते. असा हा अंगणीचा पारिजात माझा आनंदमित्र आहे. मला दिवसभर आनंदी ठेवण्यात याचा फार मोठा वाटा आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्य��� बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/readers-reaction-on-lokrang-articles-14-1834385/", "date_download": "2019-02-17T22:25:03Z", "digest": "sha1:HBK4Z5U4X6L575XTHGY6ORZR3YNFDL2S", "length": 12388, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "readers reaction on lokrang articles | प्रत्येकाने स्वत:तला राम शोधावा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nप्रत्येकाने स्वत:तला राम शोधावा\nप्रत्येकाने स्वत:तला राम शोधावा\nप्रत्येकाने स्वत:तला राम शोधावा\n‘लोकरंग’मधील समीर गायकवाड यांच्या ‘गवाक्ष’ या सदरातील ‘बिनमंदिराचे राम’ (२० जानेवारी) हा लेख वाचला. खूप भावला. आज ग्रामीण संस्कृतीही नागर होत चाललेली असताना परिणामी होणारे बदल टिपताना गायकवाड आपल्या सरळ-साध्या शैलीतून गावगाडा समोर उभा करतात आणि खरोखरच आमच्या गावची आठवण होते. तंत्रज्ञानाच्या विळख्यात शहर व गावातले अनेक दुवे तुटत आहेत. गावोगावी मंदिराचे जीर्णोद्धार करून थाटात नवे कळस उभारले जात आहेत. परंतु विचारांची उंची वाढली आहे का या वास्तवातच रुबाबात डोळ्याला गॉगल लावून गावातल्या तरुणांचे भलेमोठे फ्लेक्स झगमगू लागले आहेत. आणि इकडचे तिकडे करण्यात धन्यता मानणारे अनेक ‘बिनमंदिराचे राम’ बाहेर पाहायला मिळतात. या शतकातल्या रामायणात राम आणि रावण यांत फरक करता येणे कठीण आहे. कारण वर्तमान चिमटीत पकडणे हाताबाहेर आहे. हे सर्व असले तरी प्रत्येकाने स्वत:मधला राम शोधायला हवा असे वाटते.\n– प्रतीक प्र. जाधव, सातारा\nआमच्याच पायावर आम्ही धोंडा मारला\n‘लोकरंग’मधील (२७ जानेवारी) ‘आशा नाम मनुष्याणां..’ हा आनंद करंदीकर यांचा लेख वाचला. आजचा पदवीधर खरंच आपली क्षमता न जाणता ‘एमपीएससी’ या मृगजळामागे धावत आहे. कुणीतरी आपला व्यवसाय चालावा म्हणून हजारातून एखादा कसा अधिकारी झाला, हे पटवून देतो आणि आपल्या क्लासेसकडे आकर्षित करतो. पण आमचा पदवीधर इंजिनीअर, वाणिज्य शाखेचा असूनही स्वत:च्या क्ष���त्रातील कौशल्य विकसित करीत नाही आणि एमपीएससीमागे लागून वय व पैसा वाया घालवतो. आवश्यकतेपेक्षा जास्त डीटी एड्., बी.एड्. कॉलेज असल्याने अनेक विद्यार्थी डीटी एड्., बी.एड्. झाले. शिक्षणसम्राटांचे कॉन्व्हेंट सुरू झाल्याने जि.प., सरकारी, निमसरकारी विद्यालये रिकामी होऊ लागली. विद्यार्थीसंख्या पुरेशी नाही म्हणून शिक्षक भरती नाही. आमच्याच पायावर आम्ही धोंडा मारला. सरकारी विद्यालयातील संख्या आम्हीच घटवली. आता शिक्षक भरती नाही म्हणून उलटय़ा बोंबा सुरू झाल्या. अशात अनेक तरुण स्पर्धा परीक्षांकडे लक्ष देऊ लागले. हे सर्व पाहता, आपण जे शिकलो, त्यातील कौशल्य विकसित करण्यातच आपले यश आहे.\n– संतोष ढगे, बुलढाणा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-02-17T21:36:19Z", "digest": "sha1:HYXQYHAR6JACHIVT776PUY575IV6BQ6R", "length": 9684, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "म्यानमारमध्ये पूरस्थिती बिघडली – एक लाखाहून अधिक लोक झाले बे���र | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news म्यानमारमध्ये पूरस्थिती बिघडली – एक लाखाहून अधिक लोक झाले बेघर\nम्यानमारमध्ये पूरस्थिती बिघडली – एक लाखाहून अधिक लोक झाले बेघर\nयांगून (म्यानमार) – म्यानमारमधील पूरस्थिती अधिकच बिघडली आहे. पुरामुळे एक लाखापेक्षा अधिक लोक बेघर झाल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. होड्यांच्या साह्याने पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे आणि सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. या पुरात तीन लष्करी जवानांसह 11 जण मरण पावले असल्याचे आपत्ती निवारण विभागाचे अधिकारी न्वाय सोई यांनी सांगितले आहे. नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या पीडिताना सोडविण्यासाठी गेलेले हे सैनिक गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होते.\nपुराचे पाणी तीन चार दिवसात कमी होईल असा अंदाज करणाऱ्या लोकांना अधिक सावधगिरीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. पुरात अडकलेल्या, असहाय लोकांना वाचवण्याचे आमचे काम चालू असून, तेवढी आमची क्षमता आहे, असे रेड क्रॉस सोसायटीचे महिती संचालक ये विंट आंग यांनी सांगितले आहे.\nसन 2015 मध्ये आलेल्या भयंकर पुरात शंभरावर लोक मारले गेले होते आणि 3,33,000 पेक्षाही अधिक लोक विस्थापित झाले होते. राष्ट्रसंघाने सोमवारी या पुराबद्दल मोठी चिंता व्यक्त केली आहे.\nरुहानींना कधीही बिनशर्त भेटण्यास तयार – डोनॉल्ड ट्रम्प\nरशियावरील निर्बंध कायम राहणार – ट्रम्प यांचे स्पष्टीकरण\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांस���ठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/11/blog-post_316.html", "date_download": "2019-02-17T21:38:31Z", "digest": "sha1:JJ3QCAE2GTCAVBW2CEWEXCMTZQZ2PMXI", "length": 15848, "nlines": 116, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "कार्यकर्त्यांनी गरिबांची कामे करावीत -आ विजयराव भांबळे यांचे आवाहन जिंतूर - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : कार्यकर्त्यांनी गरिबांची कामे करावीत -आ विजयराव भांबळे यांचे आवाहन जिंतूर", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nकार्यकर्त्यांनी गरिबांची कामे करावीत -आ विजयराव भांबळे यांचे आवाहन जिंतूर\nराष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दररोजच्या कामकाजात किमान पाच गरीब गरजवंत लोकांची कामे करावीत आणि पुढच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शंभर कामे केली याची उदाहरणे मला देता येतील असे आवाहन कार्यकर्त्यांना केले\nजिंतूरात आज आमदार विजयराव भांबळे यांचा ४५वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस कडून श्री नगरेश्वर मंदिर येथे आ��ोजित केला होता त्या वेळी आ विजयराव बोलत होते\nमुकुंद कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा सम्पन्न झाला\nया वेळी अनेक गन्मान्य व सेलू न प अध्यक्ष विनोद बोराडे उपस्थित होते\nतर संत हभप श्री महेश महाराज हभप संदिप महाराज शर्मा हभप सारंगधर महाराज यांच्या सह जि प अध्यक्षा सौ उजवला ताई राठोड सखाराम चिद्रवार मुकुंद कोकडवार यांच्या सह नगराध्यक्ष कफिल फारुखी उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळे रामराव उबाळे रमेश दरगड\nसर्व जी प सदस्य नगरसेवक आदी मंडळी उपस्थित होती ग्रामीण भागातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रथम जनसंपर्क कार्यलयातून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे नगरेश्वर मंदिरात आगमन झाले\nफटाके आतिषबाजी करीत भव्य आगमन झाले व्यसपीठावर पुष्पहार चे ढीग साचले होते व्यापारी पदाधीकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nपाथरीत कर्जा साठी उपोषणाला बसलेल्या शेतक-याचा मृत्यू;मृतदेह बँकेत\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-कर्ज भेटत नसल्याने बँके समोर बुधवार 12 डिसेंबर पासून उपोषणाला बसलेल्या शेतक-याला -हदयविकाराचा जोरदार झटका आल्याने...\nराष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा.\nतेजन्यूजहेडलाईन्स न्यूज नेटवर्क मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार हे नक्की झाल्या नंतर शुक्रव...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र ���ाज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी ��ियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-17T22:17:11Z", "digest": "sha1:PIJ5UYTTEIJYSBU2WOUXZZBS4GHSU5JS", "length": 10544, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "गंभीर गुन्हे दाखल झालेल्यांना नोकऱ्या कोण देणार? राज ठाकरे | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news गंभीर गुन्हे दाखल झालेल्यांना नोकऱ्या कोण देणार\nगंभीर गुन्हे दाखल झालेल्यांना नोकऱ्या कोण देणार\nनवी मुंबई: मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावेळी तरुणांवर 307 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले. आता आरक्षण मिळाले तरी त्यांना नोकरीची संधी मिळणार नाही, असें म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच मराठा आंदोलनात परप्रांतियांच्या सहभागावरुनही सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. सरकार जनतेला कोट्यवधींच्या योजनांचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत, मात्र त्या भरण्यासाठी सरकारकडे पैसा नाही का असा सवालही त्यांनी विचारला.\nमराठा समाज शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागतोय. मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. फक्त कोट्यवधींच्या घोषणा करत आहे. जनतेला त्यांच्या या घोषणांमधून आशा वाटते, ते टाळ्या वाजवतात. मात्र सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नवी मुंबईतील कळंबोलीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाले. मात्र या आंदोलनात परप्रांतिय चेहऱ्यांचा सहभाग होता. परप्रांतिय चेहऱ्यांमुळे आंदोलन बदनाम होऊ देऊ नका, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.\nमोदी सरकारने सत्तेत आल्यावर जी नोटाबंदी केली. त्यामुळे 3 कोटी नोकरदारांना आपली नोकरी गमावावी लागली. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान मात्र योगा करण्यात व्यस्त असल्याचा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.\nनोव्हेंबरअखेर आरक्षणाची प्रक्रिया पुर्ण करणार : मुख्यमंत्री\nपुणे – “तेजस्विनी’ आता दिवसभर\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेश��ला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-waiting-tur-sold-arrears-sangli-maharashtra-6203", "date_download": "2019-02-17T23:23:02Z", "digest": "sha1:R6YZRDAFHEIFEA5ARK5YPAPVTVXTCLKG", "length": 16721, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers waiting for tur sold arrears, sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीतील ४५३ शेतकरी तूर विक्री रकमेच्या प्रतीक्षेत\nसांगलीतील ४५३ शेतकरी तूर विक्री रकमेच्या प्रतीक्षेत\nरविवार, 4 मार्च 2018\nसांगली ः जिल्ह्यातील ४५३ शेतकऱ्यांनी ४हजार क्विंटल तुरीची सांगली येथील तूर खरेदी केंद्रावर विक्री केली. तूर खरेदी सुरू होऊन महिना झाला. तूर विक्रीची रक्कम २ कोटी १८ लाख इतकी होते. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वर्ग केली गेलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तूर विक्रीचे पैसे तातडीने आमच्या खात्यावर वर्ग करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.\nसांगली ः जिल्ह्यातील ४५३ शेतकऱ्यांनी ४हजार क्विंटल तुरीची सांगली येथील तूर खरेदी केंद्रावर विक्री केली. तूर खरेदी सुरू होऊन महिना झाला. तूर विक्रीची रक्कम २ कोटी १८ लाख इतकी होते. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वर्ग केली गेलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तूर विक्रीचे पैसे तातडीने आमच्या खात्यावर वर्ग करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.\nशासनाने तुरीला ५४५० रुपये क्विंटल असा हमीभाव दिला आहे. सांगली बाजार सम���तीत तूर खरेदी केंद्र आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शेतकरी तुरीची विक्री करण्यासाठी सांगलीला येतात. गेल्यावर्षी तुरीची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना आठ दिवसांत धनादेश दिले जात होते. मात्र, त्यामध्ये काही अडचणी आल्याने शासनाने चालू वर्षापासून तूर विक्री केली की, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागतही केले.\nत्यामुळे त्वरित पैसे मिळत असल्याने शेतीच्या पुढील कामांसाठी आणि कर्ज भागविण्यासाठी याचा उपयोग होईल. यामुळे आर्थिक नड तातडीने दूर होण्यास मदत होईल. शुक्रवारी (ता. २) फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरू झाली. शुक्रवारी (ता. २ मार्च) यास एक महिना पूर्ण झाला आहे. शासनाने तूर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांची एकूण तूर आणि रक्कम याची माहिती संगणकावर भरली जाते आणि शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन रक्कम वर्ग केली जाते, अशी पद्धत आहे. आजमितीस जिल्ह्यात सुमारे ४ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली असून त्याची रक्कम २ कोटी १८ लाख इतकी आहे. मात्र, एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर तूर खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या तुरीचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागेत आहे.\nतूर विक्री केलेले पैसे कधी आमच्या खात्यावर जमा होईल, अशी विचारणा शेतकरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करीत आहेत. आम्ही यादी शासनाकडे पाठवली आहे. पैसे कधी जमा होणार आहेत, याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही, अशी उत्तरे मिळतात. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. तूर विक्री केलेले पैसे लवकरात लवकर जमा केले नाहीत, तर तीव्र आंदोलन करू अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.\nसांगली तूर हमीभाव बाजार समिती\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रम���ंक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8/all/page-6/", "date_download": "2019-02-17T21:57:52Z", "digest": "sha1:N5UBEDRA7BVG3REPX3AB7NEBRGO5HEQM", "length": 11313, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कापूस- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आ��े 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nशेतक-यांवर होणा-या अन्यायाविरोधात बळीराजाची 'पुरस्कार वापसी'\nमुलांना नवे कपडे नाही, फटाके नाही \nराज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर\nसरकारी दुर्लक्षामुळे 40 'वीजबळी'\nअखेर वरुणराजे बरसले, शेतकरी सुखावले\n'शेती विकणे आहे', शेतकर्‍यांवर नामुष्की \nपरभणीवर दुष्काळाचं सावट, पिकंही गेली आता पेरणीही नाही \nअमरावतीत मुसळधार पावसामुळे शेती गेली 'पाण्यात'\nकशासाठी पिकांसाठी, बळीराजा वाचवतोय तांब्याभर पाण्यानं पिकं \nकोल्हापूर : कचरा करणार्‍या 387 हॉस्पिटल्सला कारवाईचा डोस\nसत्तेत वाटा द्या नाहीतर..., घटकपक्षांचा पुन्हा इशारा\nशेतकर्‍यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/component/tags/tag/sur-nava-dhyas-nava-chhote-surveer", "date_download": "2019-02-17T23:01:45Z", "digest": "sha1:2JTM3STD6SXQLL7YIFIIBRYLU33VE27Y", "length": 6860, "nlines": 173, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Sur Nava Dhyas Nava - Chhote Surveer - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'सूर नवा ध्यास नवा - छोटे सुरवीर' कार्यक्रमामधील \"स्वराली जाधव\" ठरली राजगायिका \n'सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' च्या मंचावर बाळगोपाळांची धम्माल \n'स्पृहा जोशी' करणार \"सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर\" या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन \n\"सूर नवा ध्यास नवा - Little Champs\" कार्यक्रमाच्या ऑडिशन्स सुरु होत आहेत ६ जुलैपासून\n\"सूर नवा ध्यास नवा - छोटे सुरवीर\" कार्यक्रमाची ऑडिशन्स मुंबई आणि ठाणेमध्ये १४ आणि १५ जुलै रोजी\n\"सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर महा अंतिम सोहळा - पूर्वार्ध\" गानसम्राज्ञी आशा भोसलेंनी दिला छोट्या सुरवीरांना आशीर्वाद\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\n“सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर” च्या रत्नागिरी मधील ऑडीशन्सला उदंड प्रतिसाद \n“सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर” च्या ऑडिशन्सला उदंड प्रतिसाद\n“सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर” च्या ऑडिशन्सला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद \n“सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर”च्या मंचावर “माऊली” रितेश देशमुख झाला भाऊक\nआळंदीचा १२ वर्षांचा गायक 'चैतन्य देवढे' करणार ‘लकी’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण\nनिरागस सुरांना मिळणार नवी ओळख - \"सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर\" कलर्स मराठीवर \nमॉनिटर बनला DJ - छोट्या सुरवीरांनातर्फे \"नववर्ष विशेष\" भागात गाण्यांचा नजराणा\nमॉनिटर बनला राजगायक - हर्षदने जिंकली संपूर्ण महाराष्ट्राची मने\nया आठवड्यामध्ये मिळणार “सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर” चे “फाइनलिस्ट”\nसुरेल मिलाफ - सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर विशेष भाग\nसूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर - बालदिन विशेष आठवडा | छोट्या सुरवीरांना मिळणार सरप्राईझ\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_678.html", "date_download": "2019-02-17T22:41:28Z", "digest": "sha1:BQJRK36GVLH2ULVLPPHL4ZMMTD4SFEAG", "length": 9764, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "देऊळगाव मही येथ�� स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदेऊळगाव मही येथे स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन\nदेऊळगाव मही,(प्रतिनिधी): स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 20 ऑक्टोबर रोजी देऊळगाव मही येथील डिग्रस चौक शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांच्या अनेक प्रश्‍नांबाबत सरकारला वारंवार निवेदन देऊन सुद्धा सरकारने या गंभीर प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी देऊळगाव मही येथे लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सादर आदोलन हे शांततेच्या मार्गाने करण्यात आले.\nयावेळी आंदोलनकर्त्यांनी सोयाबीन, कापूस उत्पादकाना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, शासनाने शेतकर्‍यांकडून खरेदी केलेल्या हरभरा, तूर व उदीडाचे चुकारे तत्काळ द्यावे, ऑनलाइन नोंदी केलेल्या तूर उत्पादक शेतकर्‍यांचे अनुदान बँक खात्यात त्वरित जमा करावे, वन्य प्राण्यांपासून शेतातील नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांच्या शेताला कुंपण द्यावे, सोयाबीन, उडीद, मूगाचे खरेदी केंद्र चालू करावे, पेट्रोल डीझेलचे भाव कमी करावे, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, बेरोजगार व युवकांना बिना अटीवर बँकेकडून मुद्रा लोन द्यावे, शेतकर्‍यांना नियमित सुरळीत वीज पुरवठा देण्यात यावा, जाळलेले रोहित्र मोफत जोडण्यात यावे आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात बबनराव चेके, पुंडलिक शिंगणे, शे. जुल्फेकार, संतोष शिंगणे, मधुकर शिंगणे, गणेश शिंगणे, विष्णु दे���मुख, भगवान मुंढे, अंबादास बुरकुल, गजानन रायते, प्रवीण राऊत, सतीश देशमुख, वैभव भुतेकर, समाधान शिंगणे, शेख अफसर भाई, इन्नुस बागवान, माजित भाई, सरफराज भाई, किरण साळवे, सचिन साळवे, सतीश परिहार, समाधान देवखाणे आदींसह शेतकरी बांधव व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. यावेळी आंदोलांनाच्या बंदोबस्तासाठी बुलडाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच देऊळगाव राजा व देऊळगाव महीचे पोलिस अधिकारी व कर्मचारी हजर होते.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_3764.html", "date_download": "2019-02-17T22:47:27Z", "digest": "sha1:QHIFOLJ6HZQY7C7OPQMF3MZGKXSYWDGU", "length": 9591, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "घरांवर लोंबकाळलेल्या विद्युत तारा हटवा! देऊळगाव मही येथे वीज कार्यालयासमोर नागरिकांचे धरणे आंदोलन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी माल��� ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nघरांवर लोंबकाळलेल्या विद्युत तारा हटवा देऊळगाव मही येथे वीज कार्यालयासमोर नागरिकांचे धरणे आंदोलन\nदेऊळगाव मही,(प्रतिनिधी): येथील वार्ड क्रमांक पाच मधील झोपडपट्टी वसाहतीतील घरावरील लोंबकाळलेल्या विद्युत तारा दुसरीकडे स्थलांतरित केल्या नाही. या बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते तसेच झोपडपट्टी वसाहतीमधील नागरिकांनी वारंवार लेखी तक्रार देऊनही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानीसह नागरिकांनी 26 नोव्हेंबर रोजी येथील वीज कंपनीच्या कार्यालयासमोर समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज अभियंता प्रफुल्ल चितोडे यांनी लेखी आश्‍वासन दिले. या आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.\nस्वामी विवेकानंद शाळेला लागून चिखली- जालना महामार्गाला लागून झोपडपट्टी आहे. झोपडपट्टीतील अनेक घरावरून 11 केव्ही उच्च दाबाची विद्युत तार गेल्याने या घरातील नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत वीज वितरण कार्यालयाकडे झोपडपट्टी वासीयांनी अनेक तक्रार करूनही वीज वितरणने दखल घेतली नाही. त्यामुळे जीवघेण्या विद्युत तारा हटवण्यात याव्यात, या मागणीसाठी असंख्य नागरिकांनी वीज कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी वीज अभियंता चितोडे यांनी लेखी आश्‍वासन दिले.\nआश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी पुंडलिक शिंगणे, बबन चेके, वसंतराव दहातोंडे, संतोष शिंगणे,जुल्फेकार शेट, विष्णू देशमुख, गणेश शिंगणे, भगवान मुंढे, समाधान देवखाने, अंबादास बुरकुल, प्रवीण राऊत, समाधान शिंगणे, गोपाल देशमुख, अमोल देशमुख, प्रभाकर झिने, गणेश सोसे, नितीन गवई, ज्ञानेश्‍वर खिल्लारे, कैलास फुल्लरे, दीपक झिने, रवी केवट, इंदूबाई बुरकुल, मिनाबाई बोबडे, लक्ष्मी बुरकुल, लताबाई गोमलाडू, शिवगंगाबाई इंगोले इत्यादी स्वाभिमानी शेतकरी संघटना, विद्यार्थी परिषद व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2019/02/blog-post_367.html", "date_download": "2019-02-17T22:03:00Z", "digest": "sha1:7DGI7HRTBT4V6YD5J55X4TCEAFJNJXII", "length": 19540, "nlines": 114, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "दुष्काळात जनतेला मदत व्हावी म्हणून सामुदायिक विवाह सोहळ्याचा महायज्ञ - डॉ. प्रितमताई मुंडे - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : दुष्काळात जनतेला मदत व्हावी म्हणून सामुदायिक विवाह सोहळ्याचा महायज्ञ - डॉ. प्रितमताई मुंडे", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nदुष्काळात जनतेला मदत व्हावी म्हणून सामुदायिक विवाह सोहळ्याचा महायज्ञ - डॉ. प्रितमताई मुंडे\nसामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन कन्यादानाचे पुण्य घेण्याचे आवाहन\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १३....\nदुष्काळाने जनता हैराण झाली आहे, त्यात केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे मात्र या परिस्थितीत मुंडे साहेबांच्या कन्या म्हणून आम्ही शांत बसू शकत नाहीत म्हणुनच परळीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यात सर्वांनी घरचे कार्य समजून सहभागी व्हावे आणि कन्यादानाचे पुण्य मिळवावे असे आवाहन बीडच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केले.\nराज्याच्या ग्राम विकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व खासदार डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकाराने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक २२ फेब्रुवारी रोजी परळीत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आज (बुधवारी) वैद्यनाथ कारखाना येथे ऊसतोड मजूर, मुकादम व कर्मचारी यांची बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी माजलगावचे आमदार आर. टी. देशमुख, वैद्यनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, संचालक तथा भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे, पांडुरंगराव फड, परमेश्वरराव फड, ज्ञानोबा मुंडे, आश्रोबा काळे, त्रिंबकराव तांबडे, व्यंकटराव कराड, कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.\nयावेळी बोलताना खा. डॉ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की, दुष्काळ मोठा आहे, अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार जनतेला सर्वतोपरी मदत करीत आहे. मात्र सरकार मदत करीत आहे म्हणुन आम्ही शांत बसू शकत नाही, जनतेला मदत व्हावी म्हणून आपल्या नेत्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या माध्यमातून गरजवंतांच्या मुला-मुलींचे विवाह लावले जाणार आहेत. हा विवाह सोहळा अभुतपुर्व ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, चित्रपट अभिनेते अक्षयकुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे कार्य आपल्या घरचे समजून सर्वांनी सहभागी व्हावे, आपले एखादे लग्न असेल तर यात तेही लावावे असे सांगून या सोहळ्यात योगदान देऊन कन्यादानाचे पुण्य मिळवावे असे आवाहन केले.\nप्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ऊसतोड मजूर महिलांनी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांचे औक्षण करून सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव यांनी तर संचलन व आभारप्रदर्शन ज्ञानोबा सुरवसे यांनी केले. कार्यक्रमास ऊसतोड मजूर, मुकादम, कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nपाथरीत कर्जा साठी उपोषणाला बसलेल्या शेतक-याचा मृत्यू;मृतदेह बँकेत\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-कर्ज भेटत नसल्याने बँके समोर बुधवार 12 डिसेंबर पासून उपोषणाला बसलेल्या शेतक-याला -हदयविकाराचा जोरदार झटका आल्याने...\nराष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा.\nतेजन्यूजहेडलाईन्स न्यूज नेटवर्क मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार हे नक्की झाल्या नंतर शुक्रव...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2019-02-17T22:03:09Z", "digest": "sha1:IKE3HKDMTEGVQEN2TJPS7ETNOB4I4WSN", "length": 11850, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "परेड- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसू�� पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nVIDEO : राहुल आणि गडकरींमध्ये गुफ्तगू, ये दुनिया वाले पूछेंगे, मुलाक़ात हुई क्या बात हुई\nVIDEO : नागपुरात 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चा जल्लोष; बावनकुळेंची महत्त्वपूर्ण घोषणा\nमहाराष्ट्र Jan 11, 2019\nVIDEO : अघोरी शिक्षा, 12 मुलांना अर्धनग्न करून रस्त्यावर काढली परेड\nमहाराष्ट्र Dec 3, 2018\nVIDEO : प्रियकराच्या घरी सापडली विवाहित प्रेयसी, गावकऱ्यांनी काढली धिंड\nशेतकऱ्यांच्या एल्गारापासून धनगर आरक्षणापर्यंत... या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\n...आणि गणेशाच्या मंडपातच झालं नमाज पठण\nBIG BREAKING :हिंदुत्ववाद्यांकडे 16 पिस्तुल्स होत्या तयार,दोन वापरल्या\nVIDEO : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केली 'रॉयल' एंट्री\nमेट्रो-3 चे काम रात्रीच्या वेळेस नाहीच – हायकोर्ट\nVIDEO : अमेरिकेच्या राजपथावर ढोलताशाचा गजर\nसुबोध जयस्वाल मुंबईचे नवे पोलीस आयुक्त \nआदेशाच पालन करा, नाहीतर... 'या' मुद्द्यावर हायकोर्टाने राज्यभरातील महापालिकांना ठणकावलं\nकुत्र्याने कुत्रीला मारलं;वकिलाने मालकाला कोर्टात खेचलं\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/07/earn-money-from-your-blog-part-1.html", "date_download": "2019-02-17T23:08:11Z", "digest": "sha1:B5U7AHV6TGQGL5PFCP72RBDTDQENX2PN", "length": 17192, "nlines": 167, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस: Earn Money from your Blog. - Part 1", "raw_content": "\nAbout Us / आमच्याबद्दल\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\n#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं - [image: narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike] पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेल...\nआठव - परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठव येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं. आठव व्वा\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nLove Poem ; तिची पाऊले झेलून घ्याया\nIndian Politics : काँग्रेस वयात कधी येणार \nLove : मला चुरमुरे, तुला फरसाण\nSms : दिमाग का दही\nLove Letter : आईनस्टाइनचा सिद्धांत आणि प्रेमपत्र\nSms : काट सकता है\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परं��ु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\n#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची \nआज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे अस...\nबेकरीला मोदी जबाबदार आहेत का \nसध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं क...\nका जाळावा अथवा पुरावा मृत देह \nतिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं...\nमुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्...\n#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी\nसर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण ...\n#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट \nकाही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरां...\nआम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हात...\nसाहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune\nसाहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आ...\n#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत\nआम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या ...\nयुवरा��� आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm\nउत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढ...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-17T22:47:54Z", "digest": "sha1:XYVH7ZIPCAP3GWJ67ECGKYPBLRLGE3FN", "length": 13016, "nlines": 118, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "केशव महाराजने श्रीलंकेच्या नऊ फलंदाजांना धाडले माघारी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news केशव महाराजने श्रीलंकेच्या नऊ फलंदाजांना धाडले माघारी\nकेशव महाराजने श्रीलंकेच्या नऊ फलंदाजांना धाडले माघारी\nकोलंबो- फिरकी गोलंदाज केशव महाराज याने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी 1957 नंतरची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पराक्रम केला. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 129 चेंडूंत 9 बळी मिळवले आहेत. अथक प्रयत्नानंतर त्याला अखेरची विकेट मिळवण्यात यश प्राप्त झाले. रंगना हेरथ आणि अकिला धनंजया यांनी 10व्या विकेटसाठी केलेल्या 74 धावांची भागिदारी त्याने संपुष्टात आणली. दक्षिण आफ्रिकेसाठी एका डावात 9 बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे.\nश्रीलंका दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्याच कसोटीत हार पत्करावी लागली. यानंतर कोलंबो येथे खेळव���्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटीतही आफ्रिकेचा संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. मात्र आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आपली नोंद केली आहे. केशव महाराजने पहिल्या डावात श्रीलंकेचे तब्बल 9 बळी टिपले. 129 धावा देत केशव महाराजने श्रीलंकेचा अर्धाअधिक संघ माघारी धाडला.\nया कामगिरीसह केशव महाराज आशिया खंडात सर्वाधिक बळी घेणारा बिगर आशियाई गोलंदाज ठरला आहे. केशवने वेस्ट इंडिजच्या देवेंद्र बिशूला मागे टाकलं आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात केलेल्या 338 धावांना उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 124 धावांमध्ये गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावात श्रीलंकेने 3 गडी गमावत 151 धावांपर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या डावातले 2 बळीही केशव महाराजच्याच नावावर जमा झाले आहेत, तर श्रीलंकेचा एक फलंदाज हा धावबाद झाला. दुसऱ्या दिवसाअखेरीस महाराजच्या नावावर 11 बळींची नोंद झालेली आहे.\nआशियाई खंडात सर्वोत्तम कामगिरी केलेले बिगर आशियाई गोलंदाज\n1. केशव महाराज : 9/129 (विरुद्ध श्रीलंका, कोलंबो कसोटी 2018)\n2. देवेंद्र बिशू : 8/49 (विरुद्ध पाकिस्तान, दुबई कसोटी 2016)\n3. नेथन लॉयन : 8/50 (विरुद्ध भारत, बंगळुरु कसोटी 2017)\n4. लान्स क्‍लुसनर : 8/64 (विरुद्ध भारत, कलकत्ता कसोटी 1996)\n5. स्टुअर्ट मॅकगिल : 8/108 (विरुद्ध बांगलादेश, फतुल्लाह कसोटी 2006)\n6. जेसन क्रेझा : 8/215 (विरुद्ध भारत, नागपूर कसोटी 2008)\n7. रे लिंडवॉल : 7/43 (विरुद्ध भारत, मद्रास कसोटी 1956)\n8. जॉन लेव्हर : 7/46 (विरुद्ध भारत, दिल्ली कसोटी 1976)\n9. इयान बोथम : 7/48 (विरुद्ध भारत, मुंबई कसोटी 1980)\n10. हेडली व्हेर्टी : 7/49 (विरुद्ध भारत, मद्रास कसोटी 1934)\nद. आफ्रिकेच्या गोलंदाजांची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी\nह्यूज टेयफिल्ड – 9/113 वि. इंग्लंड, जोहान्सबर्ग 1957\nकेशव महाराज – 9/129 वि. श्रीलंका, कोलंबो 2018\nगॉडफ्रे लॉरेन्स – 8/53 वि. न्यूझीलंड, जोहान्सबर्ग 1961\nलान्स क्‍युजनर – 8/64 वि. भारत, कोलकाता 1996\nह्यूज टेयफिल्ड – 8/69 वि. इंग्लंड, डर्बन 1957\nटिप स्नूक – 8/70 वि. इंग्लंड, जोहान्सबर्ग 1906\nऍलन डोनाल्ड – 8/71 वि. झिम्बाब्वे, हरारे 1995\nभुवनेश्‍वर कुमारची अनुपस्थीती महागात पडु शकते – सचिन तेंडूलकर\nलवकरच पुनरागमन करणार – केदार जाधव\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_894.html", "date_download": "2019-02-17T22:19:27Z", "digest": "sha1:MJ3JUKETKZ3GEWS2AMTH4HWX5TPC53QC", "length": 9259, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "तांडा सुधार योजनेअंतर्गत एक कोटींच्या कामांना मंजुरी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nतांडा सुधार योजनेअंतर्गत एक कोटींच्या कामांना मंजुरी\nवसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधा�� योजनेअंतर्गत पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील विविध विकास कामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे आ. मोनिका राजळे यांनी सांगितले. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील 10 गावांचा तर शेवगावमधील 7 गावांचा समावेश आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचेकडे या कामासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या सहकार्याने हा जास्तीचा निधी मंजूर झाला असल्याचे आ. राजळे यांनी सांगितले.\nयामध्ये पाथर्डी तालुक्यातील लांडकवाडी जॅक्सनतांडा येथे समाजमंदिर बांधणे 7 लक्ष रुपये, धनगरवाडी रूपालाचा तांडा येथे पाणीपुरवठा कामासाठी 7 लक्ष रुपये, जाटदेवळे शकूचातांडा येथे समाजमंदीर बांधणे 6 लक्ष रुपये, बोरसेवाडी पवारतांडा येथे समाजमंदीर बांधणे 7 लक्ष रुपये, पत्र्याचातांडा - हरीचा तांडा येथे समाजमंदिर बांधणे 7 लक्ष रुपये, पत्र्याचातांडा वाघोली येथे पाणीपुरवठा कामासाठी 4 लक्ष रुपये, अल्हनवाडी काकडदरा तांडा येथे पाणीपुरवठा कामासाठी 7 लक्ष रुपये, अल्हनवाडी वाघदरा तांडा येथे समाजमंदीर बांधणे 7 लक्ष रुपये, अल्हनवाडी मालदारा तांडा येथे समाजमंदीर बांधणे कामासाठी 4 लक्ष रुपये, कोरडगाव खंडोबानगर येथे समाजमंदीर बांधणे 4 लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.\nशेवगाव तालुक्यातील शेकटे खु चिकणीतांडा येथे समाजमंदीर बांधणे 7 लक्ष रुपये, शेकटे खु बाळूबाई तांडा येथे समाजमंदीर बांधणे 7 लक्ष रुपये, लाडजळगाव कोकटवाडी तांडा येथे पाणीपुरवठा करणे 6 लक्ष रुपये , लाडजळगाव बारापट्टा तांडा येथे पाणीपुरवठा करणे 6 लक्ष रुपये, राणेगाव लमाणतांडा पूर्व येथे समाजमंदीर बांधणे 7 लक्ष रुपये, राणेगाव लमाणतांडा पश्‍चिम येथे समाजमंदीर बांधणे 7 लक्ष रुपयांचे कामांना मंजुरी मिळाली आहे.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात द��खल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/police-officers-transferred-pune-district-30533", "date_download": "2019-02-17T21:50:11Z", "digest": "sha1:IN3AE5QJP6QQMAEXESALG7LJEVY54KJ3", "length": 6483, "nlines": 141, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Police officers transferred In Pune district | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यातील १४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nपुणे जिल्ह्यातील १४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nशनिवार, 10 नोव्हेंबर 2018\nआगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केल्या आहेत.\nलोणी काळभोर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केल्या आहेत.\nयाबाबत काल शनिवारी आदेश काढण्यात आला आहे. या बदल्या तात्पुरत्या असल्याचे बदली आदेशात म्हटले आहे.\nबदली झालेल्या अधिका-याचे नाव, नेमणुकीचे पोलिस स्टेशन, कंसात नवीन पोलिस स्टेशन :\nनिळकंठ राठोड - भिगवण (यवत),\nअजय गोरड नारायणगाव (मंचर),\nसूरज बनसोडे - ओतूर (जुन्नर),\nविकास बडवे - वडगाव निंबाळकर (लोणीकंद),\nअरविंद काटे- वालचंदनगर (बारामती शहर),\nसुवर्णा हुलवान- पाटोळे- वेल्हा (लोणी काळभोर),\nभालचंद्र शिंदे - राजगड (पौड),\nरमेश खुणे - स्थानिक गुन्हे शाखा (ओतूर),\nसमाधान चवरे-बारामती शहर (वडगाव निंबाळकर),\nमहेश ढवाण - लोणी काळभोर (भिगवण),\nगणेश कानगुडे - यवत (वालचंदनगर),\nविकास दिंडुरे - लोणीकंद (वेल्हा),\nदत्तात्रेय दराडे - नियंत्रण कक्ष (राजगड).\nलोकसभा पुणे पोलिस संदीप पाटील मंचर manchar लोणीकंद बारामती शिरूर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-17T21:33:51Z", "digest": "sha1:HG3BYVLHNY3B7W6OURWBFGZXA56H5G3R", "length": 9659, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दुबईत अटक झालेल्या गोमंतकीयाच्या सुटकेसाठी प्रयत्न – पर्रीकर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news दुबईत अटक झालेल्या गोमंतकीयाच्या सुटकेसाठी प्रयत्न – पर्रीकर\nदुबईत अटक झालेल्या गोमंतकीयाच्या सुटकेसाठी प्रयत्न – पर्रीकर\nपणजी – दुबईला अटक होऊन तेथील तुरुंगात पडलेल्या शिवोली येथील रायन डिसोझा या फुटबॉलपटूची सुटका व्हावी म्हणून आपण प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत सांगितले. येत्या 6 किंवा 7 ऑगस्टला आपण दिल्लीत जाणार असून त्यावेळी केंद्रीय विदेश व्यवहार मंत्रालयापर्यंत आपण हा विषय पोहचवणार असेही त्यांनी स्पष्ट केले.\nप्रश्नोत्तराच्या तासावेळी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी याबाबतचा प्रश्न मांडला होता. अन्य कॉंग्रेस आमदारांनीही हळर्णकर यांना साथ दिली. बार्देश एफसी संघासाठी डिसोझा याची निवड झाली होती. तो चांगला फुटबॉलपटू आहे. त्याचा काही दोष नसताना दुबईतील एका घोटाळेबाज कंपनीचा कर्मचारी म्हणून त्यास विमानतळावर अटक झाली. तो फक्त तीन महिनेच तिथे काम करत होता. त्याचा घोटाळ्यात समावेश नाही अशी त्याच्या कुटूंबियांची व शिवोलीतील लोकांचीही भावना आहे.\nसरकारने या विषयात गंभीरपणे लक्ष घालावे, केवळ एक ईमेल पाठवला म्हणून काम होणार नाही, असे हळर्णकर यांनी सांगितले. यापूर्वी खासदारांपर्यंत हा विषय नेण्यात आला होता, असेही ते म्हणाले.\nउत्तर कर्नाटकचे स्वतंत्र राज्य करा…\nइम्रानखान यांनी धाडसी पावले टाकावीत…\nअत���रेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-50-percent-tea-production-small-growers-maharashtra-6237", "date_download": "2019-02-17T23:22:14Z", "digest": "sha1:XWX2KHJOYE3TRGOR3JORV57GAYS6QOCO", "length": 16174, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, 50 percent tea production from small growers, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nछोट्या चहा उत्पादकांकडून ५० टक्के उत्पादन\nछोट्या चहा उत्पादकांकडून ५० टक्के उत्पादन\nसोमवार, 5 मार्च 2018\nदेशात सध्या चहा उत्पादन वाढले असले तरी त्या प्रमाणात मागणी नाही. त्यामुळे चहाचे दर कमी झाले आहेत. छोट्या उत्पादकांचे उत्पादन वाढत असल्याने मोठ्या उद्योगांसमोर आव्हान उभे राहिले आहे.\n- पी. के. बेझबारुआह, सचिव, चहा बोर्ड\nकोलकता ः चहाच्या मोठ्या मळ्यांपेक्षा छोट्या चहा उत्पादकांचा देशातील एकूण उत्पादनातील वाटा वाढत आहे. २०१७ मध्ये एकूण उत्पादनापैकी तब्बल ५० टक्के उत्पादन हे छोट्या उत्पादाकांनी घेतले आहे, अशी माहिती भारतीय चहा असोसिएशनने दिली आहे.\nचहा बोर्डानुसार चहा उत्पादनाची ही स्थिती पाहिजे तेवढी समाधानकारक नाही. यामुळे बाजारात चहाच्या किमतीत मोठे चढ-उतार येऊ शकतात. २०१७ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या काळात १३४८.८४ दशलक्ष किलो चहाचे उत्पादन झाले आहे. यापैकी छोट्या उत्पादकांनी ६३१.६९ दशलक्ष किलो उत्पादन घेतले आहे.\nचहा बोर्डाचे सचिव पी. के. बेझबारुआह म्हणाले, की चहाला मागणी वाढली तर ठीक आहे, नाहीतर उत्पादनाची हीच प्रवृत्ती राहिली तर संपूर्ण चहा उद्योग विस्कळित होईल आणि आर्थिक संकट अधिक गडद होत जाईल. पाने खरेदी कारखाने आणि छोट्या उत्पादकांचा उत्पादन खर्च हा स्थापित संमिश्र चहा मळ्यांच्या तुलनेत कमी आहे. तसेच पाने खरेदी कारखाने छोट्या उत्पादकांकडून पाने खरेदी करून त्यावर प्रक्रिया करतात. पाने खरेदीसाठी त्यांना उत्पादकांना पैसे द्यावे लागतात. दक्षिण भारत त्यानंतर पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये छोट्या चहा उत्पादकांचा हिस्सा एकूण उत्पादनात जास्त आहे.\n‘‘सध्या चहा उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. त्यात चांगल्या प्रतीच्या पानांची मागणी पूर्ण होत नाही. चहाच्या दर्जेदार आणि चांगल्या प्रतीच्या हिरव्या पानांची तोडणी आवश्यक आहे. मात्र छोटे चहा उत्पादक आणि स्थिपित संमिश्र चहा मळेवाले असे पाने तोडण्यात कमी रस घेताना दिसतात. छोट्या उत्पादकांकडूनच जास्त उत्पादन होत असल्याने त्याचा परिणाम चहाच्या गुणवत्तेवर होत आहे. छोटे उत्पादक जास्त उत्पादनासाठी मोठ्या आकाराची पाने आणि कळ्याही तोडतात. मात्र त्यामुळे चहाची गुणवत्ता खालावते’’, असही ते म्हणाले.\nचहाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी लहान हिरव्या चांगल्या दर्जाच्या पानांची तोडणी होणे आवश्यक असते. चहा उद्योगाकडून या पानांना मागणी असते. मात्र छोटे उत्पादक हे उत्पादन वाढीसाठी मोठी पाने व कळ्याही तोडतात. त्याचा परिणाम चहाच्या गुणवत्तेवर होते. त्यामुळे चहा बोर्ड शेतकऱ्यांना दर्जेदार पानांची काढणी आणि व्यवस्थापनाविषयी माहिती देत आहे.\nभारत पश्चिम ब��गाल आसाम\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokes.in/2016/05/funny-marathi-jokes-collection.html", "date_download": "2019-02-17T22:30:08Z", "digest": "sha1:YT7XQDYO3X6SLB55SM777DGX2OLX77WB", "length": 5012, "nlines": 121, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "Funny Marathi Jokes Collection With Images | Latest Marathi Jokes | मराठी विनोद | Marathi Chavat Vinod", "raw_content": "\nभारत सरकारचा नवीन निर्णय\nज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 mega pixel आहे ...\nदारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल\nसरपंचांला पहाटे 6 वाजता एका मूली चा फोन येतो\nसरपंच :- Hello, कोन आहे\nमुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे... तेरे\nबिना क्या वजूद मेरा...\nसरपंच :- (Excited होऊन) कोण आहे \nमुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे\nही हो जायेंगे जुदा...\nसरपंच :- (डोळ्यातुन पाणी) खरंच\nमाझ्याशी लग्न करशील का गं...\nमुलगी : .....इस गाने को अपनी कॉलर ट्यून\nबनाने के लिए 8 दबाएं\nसरपंच रडून रडून येडा झाला\nएक मुलगी फुटबॉल खेळत असते...\nतिला बघुन दोन मुले म्हणतात..\n\"वॉव..कित्ती सुंदर आहे ही.. पण आता\nबहुतेक एका मुलीची आई असेल..\"\nमग एक छोटी मुलगी पळत येते नि\nहळद आणि चंदनाचे गुण समावी संतुर...\nत्वचा आणखीन उजळे.. संतुर संतुर..\nकोवळ्या वयात हार्ट अटैक आला हो पोराना\nमिळवा नवीन मराठी जोक्स,Funny Images आणि बरेच काही...चला मग...मला पटकन Follow करा :)\nमराठी नॉन वेज जोक्स बंड्या😍 :- नाच रे मोरा अंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच\" मोर :- तू नाच कि लवड्या.. 😂😂😂😂 . . . . ...\nतुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवनवीन Marathi Jokes जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mns-workers-beat-hawkers-in-panvel-275329.html", "date_download": "2019-02-17T22:41:20Z", "digest": "sha1:P53JO7EUAO5EPLHMMVCD22YY5KUJQMX4", "length": 15020, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पनवेलमध्ये मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हुसकावलं; आंदोलनाचं नियोजन करा-राज ठाकरे", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती ज��ंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nपनवेलमध्ये मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हुसकावलं; आंदोलनाचं नियोजन करा-राज ठाकरे\nत्यानंतर आता पनवेल तालुक्यात कामोठे इथे मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने असणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांनी चोप दिला आहे.\nपनवेल, 27 नोव्हेंबर: विक्रोळीमध्ये आज सकाळी मनसैनिकांवर हल्ला झाल्यानंतर मनसैनिक चवताळले होते. आंदोलनाचं नियोजन करा असं राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना खडसावलं होतं. त्यानंतर आता पनवेल तालुक्यात कामोठे इथे मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने असणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांनी चोप दिला आहे.\nपनवेल इथे फेरीवाल्यांना चोप देऊन मनसैनिकांनी पळवून लावलं आहे. फेरीवाल्यांच्या गाड्यांची नासधूस केली आहे. गेल्या काही काळापासून या भागात फेरीवाल्यांची मुजोरी वाढली होती, फेरीवाल्यांनी रस्ते अडवले होते तसंच स्थानिक लोकांसोबत यांची अरेरावी वाढली होती. म्हणून मनसैनिकांनी आक्रमक आंदोलन केलं आहे. मनसैनिक सुधीर नवले यांच्या नेतृत्वाखाली मनसेचं आंदोलन झालं आहे.\nपण काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांना मार देणारे मनसे कार्यकर्ते आता स्वत:च मार खाऊ लागले आहेत. विक्रोळीत मनसेच्या विश्वजीत ढोलम यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना आज सकाळी जबर मारहाण झाली होती. या हल्ल्यामागे काँग्रेस असून हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांनी केला होता. या हल्ल्यानंतर राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलवली. मराठी पाट्यांसाठीच्या आंदोलनाचं नियोजन चुकल्याचं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सुनावलं होतं. तसंच मनसे पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणीही केली होती.\nत्यामुळे आता मनसे-फेरीवाला वाद पुढे काय वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\n'मेरे घर मे हैं मेरी बुढी माँ', शहीद नितीन राठोड यांच्या नावाने भावुक VIDEO व्हायरल\nकोल्हापूर पोलिसांची शहिदांना मानवंदना कुटुंबीयांना देणार 1 दिवसाचा पगार\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/the-centre-said-it-was-forced-to-send-the-cbi-director-on-leave-because-the-image-was-beating-321949.html", "date_download": "2019-02-17T22:12:36Z", "digest": "sha1:AO4U3XHHOZEF5AOZZTYNYOYQ3I7ALI4G", "length": 15099, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'CBI चे दोन ज्येष्ठ अधिकारी मांजरी सारखे भांडत असताना केंद्र गंमत बघणार का?'", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आ���ट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\n'CBI चे दोन ज्येष्ठ अधिकारी ���ांजरी सारखे भांडत असताना केंद्र गंमत बघणार का\nजेव्हा परिस्थिती हाताबाहेर जातेय असं लक्षात आलं तेव्हा सर्व गोष्टी लक्षात घेऊन कारवाई करण्यात आली.\nनवी दिल्ली, 5, डिसेंबर : सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाचं केंद्र सरकारनं बुधवारी सुप्रीम कोर्टात जोरदार समर्थन केलं. अलोक वर्मा आणि क्रमांक दोन चे अधिकारी राकेश अस्थाना मांजरी सारखे कडाकडा भांडतात. त्यामुळं सीबीआयच्या प्रतिमेला धक्का बसतो. अशा वेळी केंद्र सरकार गंमत बघू शकत नाही असा युक्तिवाद अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात केला.\nअलोक वर्मा यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं होतं, त्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने वेणुगोपाल यांनी हा युक्तिवाद केला. हे प्रकरण सुरू असताना केंद्रानं खूपच धीरानं हे प्रकरण हाताळलं. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जातेय असं लक्षात आलं तेव्हा सर्व गोष्टी लक्षात घेऊन कारवाई करण्यात आली असं वेणुगोपाल म्हणाले.\nतर वर्मा यांचे वकिल फली एस नरिमन यांनी युक्तिवाद करताना केंद्रावर चुकीची कारवाई केल्याचा ठपका ठेवला. सीबीआय प्रमुखाच्या नियुक्तीसठी जर विशेष पद्धत असेल तर त्यांना पदावरून दूर करतानाही तशीच पद्धत वापरली पहिजे मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून वर्मा यांना हटविण्यात आलं.\nअलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत पोलीस स्टेशन गाठलं होतं. त्यामुळं तातडीने मध्यरात्री करावाई करत केंद्रानं वर्मांना सक्तिच्या रजेवर पाठवलं होतं. या कारवाईमुळं देशभर खळबळ उडाली होती. आत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असून कोर्टाच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं लागलं आहे.\nVIDEO : 'बायको परतली नाही, तर उडी टाकेन', असं म्हणत 'तो' चक्क टॉवरव चढून बसला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Alok VarmaCBINarendra modirakesh asthanaअलोक वर्मानरेंद्र मोदीराकेश अस्थानासीबीआय\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\nदहशतवादाचं समर्थन करणाऱ्या भारतीयांना गोळ्या घाला- योगेश्वर दत्त\nआसामचं काश्मीर होऊ देणार नाही- अमित शहा\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/baharhal-article-by-girish-pandurang-kulkarni-2-1838018/", "date_download": "2019-02-17T22:20:54Z", "digest": "sha1:QZCIYFRZMQJNHYDPN5SDGTHPBNLUWIVY", "length": 25006, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Baharhal article by girish pandurang kulkarni | ट्रेन टू चिंगी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nती घरी आली की ईप्सित दूरध्वनी लागावा तशी आनंदी लगबग होते. ‘आपण फिरविलेला नंबर अस्तित्वात नाही’ छापाची मरगळ ल्यायलेली दुपार उतरत्या उन्हाची तिरीप आल्यागत मनात उबारा पसरवते. मग ती घरभर फिरते अन् तिच्या आगेमागे अन् भवतीनं घराला फिरवते. यावेळी ती बोलत नाही वा इतरांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही. या गृहफेरीसाठी आवश्यक शांतता तिला देण्याचं कसब एव्हाना सगळ्यांनी मेहनतीनं कमावलंय. तिच्या सवडीनं ती त्यावेळी आवडलेल्या वस्तूसह तिच्या सोयीच्या जागी बसते. जर ती वस्तू म्हणजे मोबाइल असेल तर शांतताप्रहर अंमळ लांबतो. अन् अवचित एके क्षणी मग ती बोलते.\n‘‘माज्या बड्डेला येणारेस का\n आम्हाला तर काही माहीतच नाही बुवा.’’\n’’ कपाळावर हात मारत ती.\n‘‘अगं, खरंच माहिती नाहीये मला.’’\n‘‘मागच्या वर्षी आलेलास ना तेव्हाच अस्तो माझा बड्डे.’’\n‘‘अच्छा.. अच्छा. मागच्या वर्षीच्या वेळेसच आहे होय\n‘‘बड्डे तसाच अस्तो. एकाच दिवशी. ३१ तारखेला.’’\n‘व्यर्थ घालवलीस इतकी वर्षे’ असा भाव चेहऱ्यावर दाखवत चिंगी मला दापते. आणि असलाच मूड तर येऊ घातलेल्या बड्डेच्या आपल्या ‘प्लॅन’विषयी सांगते. रीटर्न गिफ्ट काय देणारये, फ्रॉक कुठला घालणारये आणि टीचर काय म्हणाल्या.. सगळ्ळं’ असा भाव चेहऱ्यावर दाखवत चिंगी मला दापते. आणि असलाच मूड तर येऊ घातलेल्या बड्डेच्या आपल्या ‘प्लॅन’विषयी सांगते. रीटर्न गिफ्ट काय देणारये, फ्रॉक कुठला घालणारये आणि टीचर काय म्हणाल्या.. सगळ्ळं अगदी बजवार. पण अनेकदा अनुल्लेखानं मारते.\nइनमिन साडेचार-पाच वर्षे झाली असतील अवतार घेऊन- आणि तोरा तो केवढा असा विचार मनात येत असतानाच झर्रकन् उभी राहून गोल फिरत नाचायला लागते. मागून कुणीतरी ‘‘नाच करून दाखव ना..’’ म्हटलेलं असतं. मग ‘आँख मारे ओ लडकी आँख मारे’ अशा छापाच्या कुठल्याशा हुच्च गाण्याचे बोल गुणगुणत स्वरचित नृत्यात चिंगी रममाण होते.\nया निरागसत्वानं मी अवाक् होतो. चांगलं-वाईट, योग्य-अयोग्य इत्यादी भेदाभेदांना चिंगीपाशी थारा नाही. शहाणपणाच्या कोणत्याही चौकटी तिच्या अभिव्यक्तीला पडलेल्या नाहीत. किती देखणा काळ आहे हा तिच्यासाठी पण हर बड्डेला ती हे स्वातंत्र्य गमावत जाणार आहे. हे चांगलं नाही, ते करू नकोस वगरेंच्या नेटवर्कचं जाळं आहेच भवताली. सध्या गंमत असणारी शाळा पुढे कंटाळा बनून जाणार आहे. आणि आई-वडिलांपासून ते माझ्यासारख्या तिऱ्हाईतांपर्यंतच्या अपेक्षा तिला ओझं ठरणार आहेत. माझ्या बनचुकेपणाचा अदमास मला चिंगीकडे बघून लावता येतो. ठरावीक छापाच्या माझ्या हसण्याचे बोल चिंगीसारखे अनेकरंगी उरले नाहीत. माझ्या हसण्यातही न सांगता माझा कमावलेला अहंकार डोकावतो. प्रयत्न करूनही थांबवता येत नाही त्याला. अर्थात मधेच कधीमधी चिंगी ‘‘एव्वढे पेपर वाचतोस तरी तुला साधं टेंपल रन माहीत नाही पण हर बड्डेला ती हे स्वातंत्र्य गमावत जाणार आहे. हे चांगलं नाही, ते करू नकोस वगरेंच्या नेटवर्कचं जाळं आहेच भवताली. सध्या गंमत असणारी शाळा पुढे कंटाळा बनून जाणार आहे. आणि आई-वडिलांपासून ते माझ्यासारख्या तिऱ्हाईतांपर्यंतच्या अपेक्षा तिला ओझं ठरणार आहेत. माझ्या बनचुकेपणाचा अदमास मला चिंगीकडे बघून लावता येतो. ठरावीक छापाच्या माझ्या हसण्याचे बोल चिंगीसारखे अनेकरंगी उरले नाहीत. माझ्या हसण्यातही न सांगता माझा कमावलेला अहंकार डोकावतो. प्रयत्न करूनही थांबवता येत नाही त्याला. अर्थात मधेच कधीमधी चिंगी ‘‘एव्वढे पेपर वाचतोस तरी तुला साधं टेंपल रन माहीत नाही’’ असं काहीतरी विचारून त्या अहंकाराच्या ठिकऱ्या उडवते. पण ती जाताच मी करतोच गोळा परत तुकडा न् तुकडा. जमणारच नाही त्याविना. म्हणजे तशी समजूतच करून दिलीये माझी. इतरांनी. मी. खरं तर अनेकदा अडचण होते, पण टाकू म्हणता टाकता येत नाही. अगदी साध्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीत ‘अपमान’ दिसतो आणि मोठं होणं मूर्खपणाचं वाटायला लागतं.\nबहरहाल, चिंगी मधे मधे येत राहते. पण पडणारे प्रश्न मोकळेपणाने प्रकट विचारण्याचं बळ मात्र माझ्याकडे नसतं. आपलं अज्ञान प्रकट होईल हे भय तर असतंच; पण प्रश्न विचारण्यातून होणाऱ्या परिणामांच्या भयाची छाया जास्त गडद असते. मग मी कल्पना करतो- माझ्या चिंगी असण्याची. असणारच की मीही चिंगी कधीतरी. मग चारीठाव शिक्षण, मध्यमवर्गीय कुटुंब, चार भिंतींचं घर, मित्र, क्रीडांगण, प्रयोगशाळा, पुस्तकं, सण, फटाके सगळं मिळूनही ‘चिंगी ते मी’ या प्रवासात भय कुठून आलं अन् साकळत असं दाट कसं झालं अन् साकळत असं दाट कसं झालं तर ते तुकडय़ा तुकडय़ानं साऱ्यांनी दिलं : घरच्यांनी दिलं, दारच्यांनी दिलं, शाळेनं दिलं, गावानं दिलं, जातीनं दिलं, वर्णानं दिलं, भाषेनं अन् रूपानंही दिलं. मीही जणू कमाई असल्यागत ते साठवत गेलो.\nमाझ्या काळात, माझ्या देशात ‘मध्यमवर्गीय’ असणाऱ्या प्रत्येकानं हेच केलं होतं. बरं, अहंकार जिंकून निर्भय जगणाऱ्या अनेकांची जुनी घरं नीलफलक लावून आम्हीच सजवत होतो गावात. फार मोठय़ाथोरांनी स्थापिलेल्या शाळेत जातो म्हणून अभिमान वाटायचा. पण तुम्हीही असे थोर होऊ शकता, त्याकरिता हे हे गुण जोपासा, असं चुकून कोण्या शिक्षकानं सांगितलं असेलच तर ते मात्र लक्षात न राहावं अशाच पद्धतीनं. घरी अन् गावात फक्त मार्काचं स्तोम. आमच्या शाळेतल्या कुठल्याच विद्यार्थ्यांचं कर्तृत्व त्या थोर संस्थापकांच्या जवळपासही जाणारं ठरलं नाही. नाही म्हणायला आम्ही सगळे प्रस्थापित अन् सुखवस्तू मात्र झालो आहोत. आमची अभिव्यक्तीही साचेबद्ध आहे. सामान्यत: आम्ही सगळे एकाच छापाचे व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड पाठवतो. काही राजकीय प्रचार करतो. शक्यतो कळपात राहतो. आमचं भय आम्हाला एकत्र आणतं. अन् मग आमच्या शाळेचं ‘एकी हेच बळ’ हे ब्रीद अनुसरल्यागत होतं निदान.\nबहरहाल, एके दिवशी अचानक चिंगी येते. तिच्या आत्यानं नवं घर भाडय़ानं घेतलेलं असतं. चिंगी आई-बाबासह येते. घरभर फिरते. अन् अचानक म्हणते, ‘‘काय बाबा आत्तूचं तिसरं घर झालं. आपलं अजून एकचे. काय चाललंय काय आत्तूचं तिसरं घर झालं. आपलं अजून एकचे. काय चाललंय काय’’ भण्ण शांतता पसरते. बाबा हवालदिल. आत्तु उगाच अपराधी. आई त्रासलेली. चिंगी निवांत\nमी मात्र खडबडून जागा होतो. अनेक प्रश्नांनी भोवंडून जातो. चिंगीवर होणाऱ्या साचेबद्ध कल्पनांच्या प्रभावाची मला चिंता वाटते. अर्थात तिचं निरागसत्व मात्र अबाधित असतं. बाबाचा ‘उपमर्द’ करतोय वगरे कल्पना तिच्या खिजगणतीत नसतात. बाबा यानंतरही पावभाजी खायला नेईल याविषयी ती नि:शंक असते. आणि त्यामुळेच परिणामांच्या नाहक चिंतेनं ती प्रश्न थांबवत नाही. मला सुचतं मग काही. माझ्या मोठेपणाच्या चौकटीतून बाहेर पडायचा मार्ग सापडतो. मी नवा चित्रपट लिहितो. माझ्यातल्या साकळलेल्या भयाला ‘धप्पा’ देण्याचा प्रयत्न करतो. अनेक लहान चिंगुटल्यांना नायकत्व देतो आणि माझ्या साचल्या समजुतींतून मोकळं व्हायचा प्रयत्न करतो. आवर्जून चिंगीला ‘धप्पा’ दाखवायला घेऊन जातो. ती पाहते. घरी आल्यावर मी विचारतो, ‘‘काय चिंगे आवडला का ‘धप्पा’\n‘‘सगळ्ळं आवडलं रे बाबा.’’ ती त्रासून म्हणते.\nचिंगी खरंच बोलत असते. पण आत्ता तिला ते बोलणं नको असतं. तिनं चित्रपट आवडला म्हणताना मला हायसं वाटतं.\nलहानांना धाकदपटशा दाखवण्याचा आमचा सर्रास परिपाठ आहे. पुण्यात घडलेल्या अशाच एका घटनेचा संदर्भ घेत मी ‘धप्पा’ची कथा लिहिली. अन् या धाकदपटशाविरोधात लहानग्यांनी बंड केलं तर काय, असा एक कल्पनाविस्तार. वयानं मोठं झाल्यानं मला जे करता येत नाही ते कल्पनेत लहान होऊन मी केलं. कल्पनेत तरी मला थोडंफार चिंगी होता येतंय याचं खरंच अप्रूप वाटलं.\nगुंगवून टाकणाऱ्या खेळण्याला कंटाळा आल्यावर मोडून टाकणारी बालसुलभ वृत्ती मला भावते. मला माझ्यात रमवणारी हरएक गोष्ट अशी सहज मोडून टाकता यायला हवी, चिंगीसारखी नित्यनूतन ओळख मिळवता यावी, या विचारांनी मला उत्साह येतो. इतक्यात, ‘‘तू तिला चिंगी म्हणत जाऊ नकोस बरं. तिच्या आई-वडिलांना नसेल आवडत. किती छान नाव आहे तिचं.. कौशिकी\nमला तंबी मिळते. मी चपापतो. अंगठय़ाएवढय़ा त्या बाहुलीला पाहून उत्स्फूर्त ‘चिंगी’ म्हणावंसं वाटल्यानं मी ते नाव तिला दिलं होतं. निरागसपणे. कुणाला काय वाटेल, याचा काहीही विचार न करता. पण मोठय़ांना असं निरागस वागून चालत नाही ना या रहाटीत. किमान तशी सार्वत्रिक समजूत तरी करून घेतलीये आम्ही.\nमला याविरुद्ध तर बंड करायचंय. चिंगीला ‘कौशिकी’ म्हणायचा पोलिटिकल करेक्टनेस मला नकोय. त्यातून येणारं कौतुक वा यशही नकोय. मला परिणामांच्या भयानं माझ्या ऊर्मीला मुरड घालायची नाहीये. कॉर्पोरेट स्टुडिओला आवडेल अशी कथा मला लिहायची नाहीये. सरकारला रुचेल म्हणून असत्य बोलायचं नाहीये. आणि चालणार नाही म्हणून लहान मुलांसाठी चित्रपट काढण्याचा प्रयत्न सोडायचा नाहीये. मोठं झाल्यावरही न ऐकलेल्या धाटणीनं ‘लहानपण देऽऽगा देवा’ म्हणणाऱ्या कुमारांची निरागसता हा एक जुनाच मोह आहे.\nबहरहाल, तूर्त चिंगी घरी यावी याकरिताच्या विचारात राहतो. या विचारांची आगगाडी मला नेहमीच चिंगीपाशी नेते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zpguruji.com/category/shala-siddhi/", "date_download": "2019-02-17T22:18:12Z", "digest": "sha1:2NBIBPK4EJAKFAHN6DTF3BSZNRR3BMP2", "length": 3760, "nlines": 84, "source_domain": "zpguruji.com", "title": "शाळा सिद्धी – zpguruji.com", "raw_content": "\nआपणास काही मदत पाहिजे का \nशाळा सिध्दी स्वंयमूल्यमापण कसे भरावे.\nशाळा सिध्दी रजिस्ट्रेशन च्या पुढे आपला userid/udise no व password टाकून login व्हावे आपल्या शाळेच्या शाळा सिध्दी वेब पोर्टल वरील dashboard डाव्या बाजूला असलेल्या उभ्या लाल पट्टिवर start evaluation आसे दिसेल.त्याखाली 🔹 learner 🔹 teacher. 🔹 school evaluation composite matrix …\nखालिल अ.क्र 1 ते 11 मधील हव्या त्या लिंक वर क्लिक करुन व्हिडिओ पहा.. 1) शाळासिध्दी Dashboard ओळख व Login कसे करावे —————————————– 2) लर्नर tab कशी भरावी —————————————– 3) टिचर Tab कशी भरावी —————————————– 4) क्षेत्र 1 कसे भरावे —————————————– 5)क्षेत्र 2 कसे …\nशाळासिध्दी इंप्रुवमेंट प्लॕन कसा भरावा\nइंप्रुवमेंट प्लॕन भरताना खालिल माहितीची मांडणी आढवी करावी.. आडवा रकाणा 1 (area Of improvement) प्रत्येक क्षेत्रात जिथे अपणास काम करण्यास वाव आहे आशा बाबी क्षेत्र निहाय किमान एक एक ईथे पहिल्या रकाण्यात लिहा.एका पेक्षा जास्त मुद्दे ही आपण ईथे घेऊ …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t33-topic", "date_download": "2019-02-17T22:59:43Z", "digest": "sha1:UBT5V7GW6MPTTECQ7IM6U6QPF4K4SFI2", "length": 7095, "nlines": 47, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "आयुर्वेद - शेकडो वर्षांची परंपरा", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nआयुर्वेद - शेकडो वर्षांची परंपरा\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\nआयुर्वेद - शेकडो वर्षांची परंपरा\nआयुर्वेदशास्त्राला शेकडो वर्षांची परंपरा आहे. आपल्या देशातल्या अनेक स्थानिक आरोग्यपरंपरांमधून हळूहळू आयुर्वेदशास्त्राची खूप प्रगती झाली. आज आधुनिक वैद्यकाच्या जशा बालरोग, स्त्रीरोग, शल्यकर्म अशा विविध शाखा आहेत तशाच आयुर्वेदाच्या एकूण आठ शाखा अस्तित्वात होत्या. कायचिकित्सा, बालचिकित्सा, ग्रहचिकित्सा, ऊर्ध्वांगचिकित्सा, शल्यचिकित्सा, विषचिकित्सा, रसायन आणि वाजीकरण या त्या आठ शाखा होत. आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथातून याबद्दलचे सविस्तर उल्लेख सापडतात. काही शस्त्रक्रियाही आयुर्वेदकाळात केल्या जात होत्या. मर्मचिकित्सा, सिध्द, योग, इत्यादी शास्त्रेही आयुर्वेदाशी निगडित आहेत. होमिओपथीस समांतर कल्पना आयुर्वेदात होत्या असे दिसते. आयुर्वेदशास्त्र आणि स्थानिक आरोग्यपरंपरा यांच्या संबंधातून दोन्ही बाजूंची वाढ होत राहिली. शेकडो वनस्पतींचे औषधी गुणधर्म आयुर्वेदाने नोंदवून ठेवले. एकेकाळी अत्यंत प्रगत असलेल्या या शास्त्राची व परंपरेची पीछेहाट का झाली याचा विचार करणेही आवश्यक आहे.\nआयुर्वेद परंपरेचा ह��ण्याची आधुनिक काळात काही कारणे आहेत. एक म्हणजे ब्रिटिश काळात त्याची जाणूनबुजून झालेली उपेक्षा, आणि अन्याय. दुस-या बाजूला वेगाने वाढणा-या आधुनिक वैद्यकशास्त्राला मिळालेला राजाश्रय. आजही ही परिस्थिती फार वेगळी नाही. आजही आयुर्वेद-वैद्याने दिलेला आजारांचा दाखला मानायला खळखळ होते. दोन्ही उपचारपध्दतींमध्ये मूलभूत शास्त्रीय फरक आहे. आधुनिक वैद्यकाला इतर शास्त्रशाखांचे (रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिक, इ.) साहाय्य मिळाल्याने त्याची वेगाने प्रगती झाली. हे खरे असले तरी त्याची गुणवत्ता हे त्याच्या प्रगतीचे एकमेव कारण नाही. स्वतंत्र भारतातही शिक्षित व सत्ताधारी वर्गात आधुनिक वैद्यकाला स्थान मिळाले. आयुर्वेद या विषम स्पर्धेत मागे पडला ही वस्तुस्थिती आहे. मात्र आयुर्वेदानेही आधुनिक काळाशी जुळवून घेण्याची गतिमानता दाखवली नाही. ब्रिटिशपूर्व काळात आयुर्वेद बंदिस्त होण्यामुळे आयुर्वेदाची पीछेहाट झाली.\nपण आजही आयुर्वेदाचे स्वतःचे महत्त्व आहे. असे अनेक आजार व समस्या आहेत, की त्या केवळ आयुर्वेदिक परंपरेतूनच सुटू शकतील. स्थानिक साधनसामग्री आणि सांस्कृतिक परंपरांच्या दृष्टिकोनातूनही आयुर्वेद आणि स्थानिक उपचारपध्दतींना योग्य तो मान मिळणे आवश्यक आहे.\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-02-17T22:39:32Z", "digest": "sha1:S4B2JPQNLGXSMC2IXNO6UOCRTENBGOYC", "length": 10851, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ट्राफिक जाम- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nमुंबईतल्या ट्राफिक जॅमचा प्रभूंना फटका, कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी करावी लागली पायपीट\nमंत्रि��होदयच ट्राफिक जॅममध्ये अडकल्याने साडे सहाला सुरू होणारा कार्यक्रम दीड सात उशीराने सुरू झाला.\nपाहिलेच पाहिजे असे PHOTOS : कोलकत्यातलं ट्राफिक जाम ते बर्लिनमधला 'शांघाई बॅले'\nVIDEO JACKIE SHROOF : ... म्हणून जॅकी श्रॉफ लखनऊत झाला ट्रॅफिक हवालदार\nऑफिसात पोहोचण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरची बंगळूरात घोड्यावरून स्वारी\nमराठा क्रांती मोर्चाचं राज्यभर चक्का जाम आंदोलन,ठाण्यात 100हून कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात\nदेशभरात टोलझोल सुरू, टोलनाक्यावर मोठ्या रांगा\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/04/story-for-kids-honesty-of-rama.html", "date_download": "2019-02-17T23:09:18Z", "digest": "sha1:FJ36IJ52YJKRUTLIMIC46DNN3SEUISTO", "length": 16408, "nlines": 154, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस: Story For Kid's : Honesty of Rama", "raw_content": "\nAbout Us / आमच्याबद्दल\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : Stories for kid's, छोट्यांसाठी गोष्टी\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\n#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं - [image: narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike] पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेल...\nआठव - परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठव येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं. आठव व्वा\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nRape and mindset : बलात्कार का होतात \nLove Poem : येते ओठावर गाणे\nPolitics : मोदी आणि मेस्सी\nPolitics : काँग्रेस जातीयवादी नाही काय \nLove Poem : तुझे नाव माझ्या मनी\nLove Poem : आला आला सखा माझा\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\n#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची \nआज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे अस...\nबेकरीला मोदी जबाबदार आहेत का \nसध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजार���ं आणि तरुणांना चुचकारलं क...\nका जाळावा अथवा पुरावा मृत देह \nतिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं...\nमुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्...\n#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी\nसर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण ...\n#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट \nकाही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरां...\nआम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हात...\nसाहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune\nसाहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आ...\n#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत\nआम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या ...\nयुवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm\nउत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढ...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-02-17T21:36:32Z", "digest": "sha1:F3GU6GXYN6KEZ6P6AJMUU5VPG5YI3BRG", "length": 11035, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मंगळावर द्रवरुप पाण्याचे पहिले तळे आढळले | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दि�� दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news मंगळावर द्रवरुप पाण्याचे पहिले तळे आढळले\nमंगळावर द्रवरुप पाण्याचे पहिले तळे आढळले\nतांबा, (अमेरिका) – मंगळावर पहिल्यांदाच भूमिगत पाण्याचे तळे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तेथे अधिक पाणी आणि जीवसृष्टी असल्याची शक्‍यता अधिकच वाढली आहे. इटलीच्या अंतराळ संशोधकांनी अमेरितील विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये याबाबतचा दावा केला आहे.\nमंगळावरील “मार्टियन आईस’च्या खाली हे 20 किलोमीटर रुंदीचे तळे असल्याचा दावा या शोधनिबंधामध्ये करण्यात आला आहे. मंगळावर द्रवरुप पाण्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. पूर्वी मंगळावर तात्पुरत्या पाण्याचे ओघळ असल्याचे आढळले होते. मात्र जीवनासाठी उपयुक्‍त अशा पाण्याचा साठा आढळला नव्हता, असे ऑस्ट्रेलियातील स्विन्बर्न विद्यापिठाचे सहयोगी प्राध्यापक ऍलान डफी यांनी सांगितले.\nमंगळ ग्रह सध्या थंड, ओसाड आणि कोरडा आहे. मात्र तेथे उष्णता आणि ओलावाही असतो. तेथे किमान 3.6 अब्ज वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर द्रवरुप पाणी होते. सध्याच्या काळातल्या पाण्याच्या खुणा शोधण्यास शास्त्रज्ञ विशेष उत्सुक आहेत. कारण या खुणा मिळाल्यासच मंगळावर कधीकाळी जीवसृष्टी अस्तित्वात होती का, या प्रश्‍नाचे उत्तर मिळू शकणार आहे. पाण्याचे स्रोत सापडल्यास भविष्यात मंगळावर मानवाला जिवंत राहता येण्याजोगी स्थितीची शक्‍यताही तपासता येणार आहे.\nसापडलेल्या तळ्यातील पाणी पिण्यायोग्य नसेल. हे पाणी बर्फाच्या थराच्या 1.5 किलोमीटर खाली आहे. या विपरीत हवामानामध्ये सूक्ष्मजीवसृष्टीही राहू शकेल की नाही, हा एक स्वतंत्र वादाचा मुद्दा आहे. हे तळे थंड आणि त्यात मंगळावरील खनिजांचे विघटन न होणारे घटक मिसळले आहेत, त्यामुळे त्याला खूप खारटपणा आहे. तेथील तापमान गोठणबिंदूच्या खाली आहे. मात्र पाण्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम असल्याने ते द्रवरुप राहू शकते.\nदक्षिण सीरियात इसिसच्या हल्ल्यात 150 पेक्षा अधिक ठार\nआफ्रिका खंडात 18 दूतावास सुरू करणार – नरेंद्र मोदी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/07/comment_26.html", "date_download": "2019-02-17T23:13:34Z", "digest": "sha1:XMKOVPDXQRBWP4VUHLS7KKU7AVPJ7W7D", "length": 24117, "nlines": 211, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस: How To give Comment to blog post : प्रतिक्रिया ( Comment ) कशी दयावी ? भाग - २ ( ब्लॉगर वरील ब्लॉगला )", "raw_content": "\nAbout Us / आमच्याबद्दल\n भाग - २ ( ब्लॉगर वरील ब्लॉगला )\n( तुम्ही वाचक असा अथवा ब्लॉगर ही आणि या संदर्भातील पुढच्या पोस्ट जरूर वाचा.)\nपहिल्या भागात मी ब्लॉगर मित्रांना आणि रसिक वाचकांना वाचलेल्या ब्लॉगला प्���तिक्रिया देण्याची इच्छा असतानाही का देता येत नसावी या बाबत लिहिलं होतं.\nया भागात प्रतिक्रिया देण्यासाठी काय काय करावं लागतं याविषयी लिहिणार आहे.\nअनेक लेखक ब्लॉगर , वर्डप्रेस या सह अनेक वेगवेगळ्या साईटवर लिहित असतात. पण जगातले जवळजवळ ९० % हून अधिक लेखक ब्लॉगर , वर्डप्रेस लाच अधिक पसंती देतत. त्यामुळेच आपण केवळ याच दोन साईट वरील ब्लॉगला प्रतिक्रिया कशी द्यायची ते पाहू या. त्यातही लेख अधिक मोठा होऊ नये म्हणून या भागात केवळ ब्लॉगर वरील ब्लॉग चाच विचार करणार आहोत.\n१ ) पोस्ट खालील Comment , No Comment , Leave your comment, प्रतिक्रिया द्या यासारख्या लिंकवर क्लिक करा.\n२ ) पहिली पायरी पूर्ण केल्यावर तुम्हाला खालील चित्रातील विंडो दिसेल. या चित्रातील मोठ्या चौकटीत तुमची प्रतिक्रिया अथवा comment लिहा.\nत्यानंतर ठळक अक्षरे type the text या अक्षरांच्या खाली असलेल्या रिकाम्या चौकटीत लिहा. अक्षरे ओळखता आली नाहीत तर चौकटी समोरील पहिल्या खुणेवर क्लिक करा. तुम्हाला नवीन अक्षरे मिळतील.\n३ ) आता तुम्हाला तुमची ओळख द्यायची आहे. त्यासाठी choose an identity च्या खालील चार वर्तुळांपैकी कोणत्याही एका वर्तुळावर क्लिक करा.\nअ ) पहिल्या वर्तुळावर क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या गुगल अकाउंटवर लॉग इन करावे लागेल.\nआ ) दुसऱ्या वर्तुळावर क्लिक केल्यास तुम्हाला पर्याय समोर येतात. तिथे पाच छोटी चित्रे आहेत.\n* पहिल्या चित्रावर क्लिक केल्यावर Open ID - हा पर्याय मिळतो. इथे तुमच्या ब्लॉगची URL टाका.\nआहेत. या ठिकाणी तुमचे खाते असेल तरच तुम्हाला हे पर्याय वापरता येतात.\nइ ) तिसऱ्या वर्तुळावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे नाव आणि अथवा तुमच्या ब्लॉगची URL विचारली जाते. दोन्हीपैकी काही एक टाकले तरी चालते.\nई ) शेवटच्या वर्तुळात ( Anonymous ) क्लिक केल्यावर तुम्हाला काहीच विचारलं जात नाही. कारण अनोंयमोउस या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे अज्ञात अथवा अनोळखी. त्यामुळेच हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला कोणतीच ओळख मागितली जात नहि. आणि त्यामुळेच जिथे comment अथवा प्रतिक्रिया लिहायची आहे ती लिहून झाल्यावर जर तुम्ही हा शेवटचा पर्याय निवडला तर तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही.\n५ ) आता शेवटची पायरी. Publish Your Comment वर क्लिक करा. एवढ केलंत कि तुमची comment त्या ब्लॉगच्या खाली दिसू लागणार. अर्थात इथंही एक अडचण. काही लेखक त्यांनी पाहिल्याशिवाय कोणतीही comment प्रकाशित ह���ऊ देत नाहीत. त्यामुळेच तुम्ही लिहिलेली comment लगेचच त्या ब्लॉगच्या खाली दिसणार नाही. तर Your comment will be visible after approval of blog author असा मेसेज तुम्हाला दिसेल.\nवर्डप्रेस वर प्रतिक्रिया साधारणतः अशीच आहे. जो काही थोडाफार फरक आहे तो पुढच्या भागात स्पष्ट करीन.\nयातला Anonymous ( अज्ञात ) हा पर्याय कुणालीही वापरता येइल. चला आता तरी मराठी ब्लॉगर प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा करू या.\nमी माझं काम केलंय श्रद्धा . मला ते करणं गरजेचं वाटलं . कारण हे सगळं नीटसं लक्षात यायला मला तीन वर्ष लागली आहेत.\nचला आता तरी मराठी ब्लॉगर आणि वाचक प्रतिक्रिया देतील अशी अशा करायला हरकत नाही.\nप्रतिक्रिया देणं अथवा न देणं हा रसिक वाचकांच्या निवडीचा भाग आहे. मी माझं काम केलंय.\nप्रतिक्रियेबद्दल मनापसून आभार. मी लिहिलेल्या लेखाचे परिणाम आता दिसू लागलेत. वाचक प्रतिक्रिया देऊ लागलेत. पण त्यांनी Anonymous या पर्याया ऐवजी Name / URL हा तिसरा पर्याय निवडावा. म्हणजे आपले नावही लेखक पर्यंत पोहचेल.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\n#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं - [image: narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike] पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेल...\nआठव - परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठव येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं. आठव व्वा\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. ��ू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nLove Poem ; तिची पाऊले झेलून घ्याया\nIndian Politics : काँग्रेस वयात कधी येणार \nLove : मला चुरमुरे, तुला फरसाण\nSms : दिमाग का दही\nLove Letter : आईनस्टाइनचा सिद्धांत आणि प्रेमपत्र\nSms : काट सकता है\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\n#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची \nआज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे अस...\nबेकरीला मोदी जबाबदार आहेत का \nसध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं क...\nका जाळावा अथवा पुरावा मृत देह \nतिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडक��ांचं...\nमुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्...\n#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी\nसर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण ...\n#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट \nकाही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरां...\nआम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हात...\nसाहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune\nसाहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आ...\n#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत\nआम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या ...\nयुवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm\nउत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढ...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-17T22:31:14Z", "digest": "sha1:CACR3Y3H4VQVAGMRTV4CGJRAVMI5TNQF", "length": 11974, "nlines": 102, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "\"एनआरआय'ना पाठविणार ऑनलाईन वॉरंट | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news “एनआरआय’ना पाठविणार ऑनलाईन वॉरंट\n“एनआरआय’ना पाठविणार ऑनलाईन वॉरंट\nसुषमा स्वराज : विवाहांमध्ये येणा-या समस्या तातडीने सुटणार\nनवी दिल्ली – अनिवासी भारतीयांसोबतच्या (एनआरआय) विवाहांमध्ये येणा-या समस्यांना दूर करण्यासाठी आणि दोषी व्यक्तीस तातडीने पकडण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा शासन विचार करीत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.\nकेंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सदन येथे “अनिवासी भारतीय विवाह आणि महिला तस्करी- समस्या आणि उपाययोजना’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे उपस्थित होते.\n“एनआरआय विवाह’ हा विषय आता राज्याचा विषय राहीला नसून देशभरातील सर्व राज्यांमध्ये पिडीत महिलांच्या संख्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. याप्रकरणांमध्ये कुटूंबातील व्यक्तींची सहभागिता मोठ्या प्रमाणात दिसून येते. नवविवाहीत युवतींना संरक्षण मिळावे, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही ठोस पाऊले उचलली आहेत.\nमंत्रालयाच्या संकेतस्थळावरून थेट वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा प्रयत्न सुरू असून या लोकसभा सत्रात अथवा पुढच्या सत्रात या विधेयकास मंजूरी मिळेल. यामुळे दोषी व्यक्ती जगात कुठेही असल्यास त्याला तातडीने पकडता येईल. यासह अनिवासी भारतीयांसोबत विवाह झाल्यास नवविवाहीत मुलीच्या नावे संपत्तीत वाटा असावा याबाबतही कायदे बनविण्यासंदर्भात संशोधन सुरू असल्याचे स्वराज यांनी सांगितले.\nसध्या अनिवासी भारतीयांसोबतच्या व���वाहामध्ये तातडीने करावयाच्या बदलांमध्ये दोषी असलेल्या व्यक्तीची तक्रार केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाला केल्यास, संबंधित व्यक्तींचे पासपोर्ट रद्द करण्यात येते. यामुळे पीडित महिलांना न्याय मिळण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय एनआरआय व्यक्तीसोबत विवाह करताना संपूर्ण चौकशी करूनच लग्नाचे पाऊल उचलण्याच्या सूचनाही स्वराज यांनी यावेळी केली.\nइम्रानखान यांनी धाडसी पावले टाकावीत…\nबेळगावात बॅंक फोडण्याचा प्रयत्न\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/bjp-formula-allince-31931", "date_download": "2019-02-17T22:13:58Z", "digest": "sha1:BI3LTSFUWBGFGJ3IEVC7FX5EB4AFQ6Y3", "length": 8243, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "bjp formula for allince | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स ��त्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजपचा फॉर्म्युला; शिवसेनेस स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची तयारी\nभाजपचा फॉर्म्युला; शिवसेनेस स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची तयारी\nभाजपचा फॉर्म्युला; शिवसेनेस स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची तयारी\nबुधवार, 19 डिसेंबर 2018\nजागावाटपाचे भाजपचे सूत्र निश्‍चित झाले आहे.\nमुंबई : लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत एकत्र जागावाटप करण्याची भाजपची तयारी असून, जागावाटप आणि सत्तेतील वाट्याचा फॉर्म्युला शिवसेनेला स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यास भाजपची तयारी असल्याचे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.\nसन 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होती, मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान जागावाटप फिस्कटल्याने युती तुटली होती. या वेळी स्वतंत्र निवडणुका लढवत भाजपने 122, तर शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेत पुन्हा दोन्ही पक्षांची युती झाली आणि शिवसेनेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले. मात्र, गेल्या साडेचार वर्षांत शिवसेनेचे मन सत्तेत रमले नाही आणि सातत्याने शिवसेना नेत्याकडून भाजप, राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भविष्यात कुणाशीही युती करणार नसल्याची घोषणा केली असून, तो निर्णय यापुढेही कायम राहणार असल्याचे ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते सांगत आहेत.\nदरम्यान, गेल्या निवडणुकीतील कटू अनुभव लक्षात घेता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र जागावाटप करण्याची तयारी असेल तर युती होईल, असे शिवसेनेचे म्हणणे असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना मंत्रिमंडळातील भाजपचे नंबर दोनचे मंत्री म्हणाले की, दोन्ही निवडणुकीसाठी जागावाटप करण्याची भाजपची तयारी आहे. जागावाटपाचे भाजपचे सूत्र निश्‍चित झाले आहे. शिवसेनेसोबत याविषयी तीन-चार बैठका झाल्या आहेत. लोकसभेच्या जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांत जवळपास एकमत आहे. मात्र विधानसभेच्या जागांबाबत चर्चा करावी लागेल.\nभाजप लोकसभा government उद्धव ठाकरे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2019-02-17T22:21:09Z", "digest": "sha1:242VEZ55MYYK4CYH6ENSQ7XDYTWMYB2O", "length": 11309, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "शोषणाचे आरोप करणाऱ्यांनी सबळ पुरावे द्यावे – मेलानिया ट्रम्प | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news शोषणाचे आरोप करणाऱ्यांनी सबळ पुरावे द्यावे – मेलानिया ट्रम्प\nशोषणाचे आरोप करणाऱ्यांनी सबळ पुरावे द्यावे – मेलानिया ट्रम्प\n“मी टू’ प्रकरणी खळबळजनक वक्तव्य\nन्यूयॉर्क- “मी टू’ प्रकरणात आरोप करणाऱ्या महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे सबळ पुरावे द्यावेत असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे. ज्या मुली, महिला लैंगिक अत्याचार, शोषण, छळ यासंबंधीचे आरोप करत आहेत त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असेच मलाही वाटते. मात्र त्यांनी या आरोपांचे सबळ पुरावे सादर केले पाहिजेत असे मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nकेनिया येथील दौऱ्यादरम्यान एका मुलाखतीदरम्यान मेलानिया ट्रम्प यांनी आपले म्हणणे मांडले आहे. महिलांचे समर्थन केलेच पाहिजे असे माझे मत आहे मात्र पुरुषांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. महिला ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत ती चांगली बाब आहे. त्यांना पाठिंबा दिलाच पाहिजे मात्र पुरुषांचेही ऐकून घ्यायला हवे असेही त्यांनी म्हटले आहे.\n“मी टू’ ही मोहीम सध्या जगभरा�� गाजते आहे. अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार, शोषण, छळ, गैरवर्तन याबाबत समोर येऊन बोलत आहेत. सोशल मीडिया या मोहीमेसाठी सर्वात मोठा मंच ठरला आहे. या मोहिमेची जोरदार चर्चा असतानाच मेलानिया यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झालेले आहे.\nअमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही गेल्या काही वर्षांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले आहेत. अशात पुरुषांनाही त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे असे मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे. पुरुषांसाठी सध्याचा काळ काहीसा कठीण आहे. प्रसारमाध्यमेही अनेक बातम्या वाढवून सांगत आहेत. काही बातम्या अशा प्रकारे सादर केल्या जातात ज्यांची पद्धत चुकीची आहे असे मला वाटत असल्याचेही मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे.\nभारताला लवकरच अद्दल घडवू – डोनाल्ड ट्रम्प\nरशियाच्या सोयुझ रॉकेटचे इमर्जन्सी लॅन्डिग\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिड��न्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/shivsena-politics-11791", "date_download": "2019-02-17T21:54:44Z", "digest": "sha1:MVIKGSIVPTB6MNFVT6W2HKDA2TPQSGWH", "length": 10867, "nlines": 129, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "shivsena politics | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेना डरपोक लोकांचा पक्ष : नारायण राणे\nशिवसेना डरपोक लोकांचा पक्ष : नारायण राणे\nसंजीव भागवत ः सरकारनामा ब्युरो\nबुधवार, 17 मे 2017\nमुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांवर या सरकारने संकट उभे केलेले आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या कचाट्यात सापडून आत्महत्या करत असतानाही सरकार जागे होत नाही. त्यासाठी राज्यातील सर्व विरोधी पक्ष, संघटनांनी सरकारविरोधातील संघर्षांसाठी तयार व्हावे, असे आवाहन करतानाच शिवसेना हा डरपोक लोकांचा पक्ष असल्याची टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केली.\nमुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांवर या सरकारने संकट उभे केलेले आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या कचाट्यात सापडून आत्महत्या करत असतानाही सरकार जागे होत नाही. त्यासाठी राज्यातील सर्व विरोधी पक्ष, संघटनांनी सरकारविरोधातील संघर्षांसाठी तयार व्हावे, असे आवाहन करतानाच शिवसेना हा डरपोक लोकांचा पक्ष असल्याची टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केली.\nशेतकऱ्यांच्या न्याय हक्‍कासाठी कोकणातील प्रत्येक शेतकरी, नागरीक या संघर्षात सहभागी होतील असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.\nकॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप आदी पक्षाकडून रायगड ते बांद्यापर्यंत आज (ता.17) काढण्यात आलेल्या चौथ्या आणि अखेरच्या संघर्ष यात्रेदरम्यान सावर्डे येथे एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणे यांनी सरकारवर तोफ डागली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार नितेश राणे आदी नेत्यासह दोन्ह�� पक्षाचे 40 हून अधिक आमदार या सभेला उपस्थित होते.\nदेशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून ते राज्याच्या संयुक्‍त महाराष्ट्राच्या लढयापर्यंत कोकणातील माणसांनी मोठे योगदान दिलेले आहे. यात अनेकदा कोकणी माणूस हा अग्रभागी होता. कोकणी माणसानी कधीही आपल्याला वेगळा कोकण मागितला नाही, परंतु राज्यातील अनेक प्रश्‍नावर तो लढत राहिला आहे. आता संघर्ष यात्रा उद्या संपेल मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष पुन्हा तीव्र केला पाहिजे. केंद्र सरकारला आता तीन वर्षे झाली असली तरी त्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविलेले नाही असे जोरदार टीकास्त्र राणे यांनी सरकारवर सोडले. राणे म्हणाले, \"\"शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपेक्षा हे सरकार जीएसटीला महत्व देत आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. तर दुसरीकडे मातोश्रीवर अर्थमंत्री गेले तेंव्हा त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत जाब का विचारता आला नाही. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली आहे. शिवसेना डरपोक लोकांचा पक्ष आहे.''\nरत्नागिरी जिल्हाचा विकास करायचा असेल तर या जिल्ह्यातून शिवसेनेला साफ करावे असे आवाहनही त्यांनी विरोधीपक्षांना केले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सर्व दिग्गज नेत्यांनीही सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेवर जोरदार टीका केली. संघर्ष यात्रेचा हा अखेरचा टप्पा असला तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपला हा संघर्ष यापुढेही कायम असेल असे आश्‍वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात यावेळी आले.\nमुंबई शेतकरी नारायण राणे राष्ट्रवाद संप\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/missing-persons/saadika-anjum-jahid-hussain-qureshi", "date_download": "2019-02-17T22:37:17Z", "digest": "sha1:XJUWPSDH7UDAJVTACQPCJKPWDOIEQV7K", "length": 3317, "nlines": 86, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "SAADIKA ANJUM JAHID HUSSAIN QURESHI | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://koushald.blogspot.com/2009/03/something-to-share.html", "date_download": "2019-02-17T22:43:11Z", "digest": "sha1:32BX7XGVN44N656H5JMGBOV5243Y26FT", "length": 44570, "nlines": 91, "source_domain": "koushald.blogspot.com", "title": "Koushal': Something to share...", "raw_content": "\nबीप. बीप... बीप. बीप... बीप. बीप... \"हा पेजर फेकून द्यायला पाहिजे\", असे त्रासिक सूर लावत मी तो आदळत बंद केला. आदल्या दिवशी रात्रीच एक रिलीज संपवून पहाटेच्या साखरझोपेत, नुकत्याच झालेल्या साखरपुड्याच्या आठवणीत पहुडलो होतो. परत डोळा लागतो न लागतो तोच फोनची घंटा खणाणली. आधी पेजर आता फोन. नक्कीच आमचा रिलीज मॅनेजर असणार या खात्रीने वैतागून डोळे चोळत मी फोन उचलला. \"Who is it\n\"अरे सुदू, हं ऐकू येतंय का मी दादा बोलतोय\"... आतापर्यंत माझी झोप उजाडलेल्या सूर्याएवढी उडाली होती. भारतातून फोन येण्याचं प्रमाण स्काईपआधीच्या दिवसांत अगदीच नगण्य होतं. पूर्वी एकदा आईने कोणासोबत तरी बाकरवडी पाठवू का म्हणून फोन केला होता तर मी खरडावून सांगितलं होतं, \"तुझ्या फोनच्या खर्चात बाकरवडीची पाच पाकिटं आली असती. यापुढे मीच फोन करत जाईन. \" भारतातून दादाचा फोन यायचं काहीच कारण नव्हतं. माझ्या हृदयाचा एक ठोका चुकला. सगळं ठीक तर असेल ना मी दादा बोलतोय\"... आतापर्यंत माझी झोप उजाडलेल्या सूर्याएवढी उडाली होती. भारतातून फोन येण्याचं प्रमाण स्काईपआधीच्या दिवसांत अगदीच नगण्य होतं. पूर्वी एकदा आईने कोणासोबत तरी बाकरवडी पाठवू का म्हणून फोन केला होता तर मी खरडावून सांगितलं होतं, \"तुझ्या फोनच्या खर्चात बाकरवडीची पाच पाकिटं आली असती. यापुढे मीच फोन करत जाईन. \" भारतातून दादाचा फोन यायचं काहीच कारण नव्हतं. माझ्या हृदयाचा एक ठोका चुकला. सगळं ठीक तर असेल ना \"बोल दादा\", मी थोड धैर्य गोळा केलं.\n\"आधी खाली बैस आणि नीट ऐक. मी अहमदाबादहून बोलतो आहे. बाबांना एक जबरदस्त ऍक्सिडेंट झालाय. डोक्याला खूप मार बसलाय. ते सध्या कोमात आहेत. आई-मी पुण्याहून आणि वैभवी-दादा (माझी होणारी बायको आणि मेहुणा) मुंबईहून अहमदाबादला पोहोचलो आहोत. पण तू काळजी करू नकोस. आय. सी. यू. मध्ये डॉक्टर नीट काळजी घेत आहेत. पिल्लू (बहीण) परीक्षेच्या तयारीत पुण्यात आहे. तिच्या सोबतीला तनुजा (दादाची होणारी बायको) घरी आहे. \" एका दमात त्याने मन हलकं केलं. तोवर माझं धैर्य पूर्णपणे कोलमडलं होतं. कसाबसा हुंदका आवरत मी विचारलं \"आणि आईऽ कशी आहे \" ती जरा मनाने ��ळवी आणि तिचा बाबांवर प्रचंड जीव. \"घे तिच्याशीच बोल.\" त्या दिवशी आईला प्रथमच एवढं हिमतीने बोलताना ऐकलं. तिच्या आत्मविश्वासातला फरक लक्षात येण्याजोगा होता.\nवैभवीशी एका गंभीर विषयावर बोलायचा हा माझा पहिलाच प्रसंग. या पूर्वी 'गुजगोष्टी' करणं किंवा नवीन फियान्से या नात्याने इंप्रेशन मारण्याचाच अनुभव होता. तिने तिच्या निपुण डॉक्टरी आवाजात \"बाबा नक्की बरे होतील\" असा दिलासा दिला आणि मी कसाबसा सावरलो.\nआईवडिलांपासून दूर राहणार्‍या प्रत्येकाचं \"Worst Nightmare\" माझ्यासमोर खर्‍या आयुष्यात उभं राहिलं होतं. तो पहाटेचा फोन वाजला आणि सगळं काही बदललं होतं.\nडोळ्यांसमोर सतत हाय-डेफिनिशन मध्ये आठवणींचा सिनेमा चालू झाला होता. मन अचानक वीस वर्षं मागे गेलं. लँब्रेटावर सगळा कुटुंब-कबिला घेऊन निघालेले बाबा माझ्या डोळ्यासमोर आले. समोर हॅंडल धरून दादा, मागे पदर-साडी सावरत, लहान बहिणीला आवरत बसलेली आई, आणि सगळ्यात मागे स्टेपनीवर मागल्या सीटला कवटाळून, कसरती करत मी हे सगळं अवडंबर आणि (स्टेपनीवर मला नको त्या ठिकाणी दणका देणारे) खड्डे सांभाळत, बाबा मिष्किलपणे विचारायचे \"आहेस का रे सुदू... का पडलास मागच्या मागे हे सगळं अवडंबर आणि (स्टेपनीवर मला नको त्या ठिकाणी दणका देणारे) खड्डे सांभाळत, बाबा मिष्किलपणे विचारायचे \"आहेस का रे सुदू... का पडलास मागच्या मागे \". आज तेच बाबा अहमदाबाद सारख्या अनोळखी गावी, आयसीयूमध्ये आयुष्याशी झगडत पडले होते, आणि मी ५००० मैल दूर राहून काळजीशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हतो. स्टेटबॅंकेतल्या नोकरीच्या कामाने अहमदाबादला गेलेले असताना त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली होती. डोक्याला बसलेल्या मारामुळे 'स्कल फ्रॅक्चर' होऊन खूप रक्तस्राव झाला होता. मेंदूला सूज येऊन एक बाजू पॅरलाइझ झाली होती तर दुसरी बाजू अनियंत्रितपणे सारखी हलत होती. नशिबाने सारख्या परदेशवार्‍या करणारा दादा तेव्हा मदतीला भारतातच होता.\nविचारांच्या कल्लोळाने आता माझा मेंदू बधिर होऊ लागला होता. Helplessness was killing me. बर्‍या-वाईट विचारांचं डोक्यात थैमान चालू होतं. पिंजर्‍यातल्या वाघासारख्या येरझारा घालण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं.\nमहिन्यापूर्वीच बॅंकेतल्या कामाकरता बाहेरगावी असलेले बाबा, आमच्या साखरपुड्याकरता मोठ्ठी सुट्टी काढून आले होते. त्यांच्या आनंदाच्या भरात ते पोस्टिंगला असलेल्या कोणत्याशा गावाहून तीन लग्नांना पुरेल एवढं सामान घरी घेऊन आले होते. साखरपुडा उरकल्यावर ते पोस्टिंगच्या ठिकाणी निघाले तेव्हा मी ऐटीत वैभवीला रेल्वेस्टेशनवर त्यांना सी-ऑफ करायला घेऊन गेलो होतो. सामान चढवून माझी वैभवीला सिनेमाला घेऊन जायची घाई चालली होती. माझा उतावीळपणा त्यांनी नेमका हेरला. \"तुम्ही निघा आता. गाडी सुटायला अजून वेळ आहे. मी बसतो काही वाचत. \" वैभवीने मला चिमटा काढत शांत केलं. बहुदा तिला म्हणायचं होतं \"अरे मुला, तू वडिलांना हमाल म्हणून सामान लोड करून द्यायला आलाहेस का सी-ऑफ करायला \" पण शेवटी माझ्या पोरकटपणाला प्रोत्साहन देत त्यांनी आम्हाला बोगी बाहेर काढलं. शेवटी गाडी सुटली... एकदाची... आणि मी उड्या मारत सिनेमाला जायला काढता पाय घेतला.\nआपल्या माणसाचं मोल ते दिसेनासे होईपर्यंत का कळू नये हे मला अजून कळलं नाहीये. मला वाटतं आपला सर्वसामान्य व्यवहारीपणा 'आपल्या' लोकांनाही लावायला हरकत नाही. जसं आपण नाही का, दुकानातल्या सुपर-सेल वर तुटून पडतो... \"एंजॉय व्हाईल सप्लाईज लास्ट\"... तेच लॉजिक. फरक फक्त एवढाच की हे सप्लाईज संपले तर हजारपट जास्त मोल देऊनही परत मिळत नाहीत.\nयू. एस. ए. ते आय. सी. यू.\nमी रोज अपडेट घेत होतो. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस होत होता. मी स्वतःला कामात गुंतवून घेण्याचा विफल प्रयत्न करत होतो. अहमदाबादला आता बाबांच्या मदतीला दोन्ही 'होणार्‍या डॉक्टर सुना' 'लोक काय म्हणतील' ह्याची पर्वा न करता धावून गेल्या होत्या. माझ्या आणि दादाच्या सासुरवाड्यांनी लग्नाअगोदरच सासरेबुवांची काळजी घ्यायला त्यांची 'पाठवण' केली होती... ते पण एका नवीन गावी, केवळ जाणिवेने... विश्वासावर. माणुसकीने पारंपरिकतेवर विजय मिळवला होता.\nमी आतुरतेने वाट पाहत असलेली गुड न्यूज काही येत नव्हती. शेवटी मी मनिषाताईला फोन केला. ती\nपुण्यातली आमची शेजारीण. एक नामांकित डॉक्टर, नुकतीच बदलून अमेरिकेत आलेली. तिला तपशील देत अखेरीस मी विचारलं... \"ताई... मी जाऊ \". \"किती दिवस झाले म्हणालास तू कोमात जाऊन \". \"किती दिवस झाले म्हणालास तू कोमात जाऊन \".. \"चार\".. \"लग्गेच निघ\". मग माझी चक्रं हलली. दोन दिवसा आधीच घेतलेली कामाची जबाबदारी 'हॅंडोव्हर' करत मी निघालो. It was a leave without pay, but worth every penny lost.\nमाझ्या सासूबाई, मुंबई एअरपोर्टला होणार्‍या जावया���ा धीर आणि अहमदाबादचं तिकीट द्यायला स्वतः आवर्जून आल्या होत्या. एका आईच्या मायेने सांत्वन करत त्यांनी मला आधार दिला. अहमदाबाद एअरपोर्टला घ्यायला दादा आला होता. मला सावरून घेताना तो चेहर्‍यावरची काळजी लपवायचा असफल प्रयत्न करत होता. शिक्षणाच्या निमित्ताने आम्ही समजायला लागल्यापासून एकमेकांपासून दूर राहिलेलो असल्याने आम्हां भावांतली भावनिक संभाषणाची ही पहिलीच वेळ, केवळ फॅक्चुअल तपशिलांवरच संपली.\nआय. सी. यू. च्या बाहेरच आमची पलटण भेटली... आई आणि सोबत तिच्या होणार्‍या सुना. माझं बाहेरच इतकं ब्रेन-वॉशिंग झालं की मी आत नेमकं काय पाहणार आहे याचीच मला धडकी भरली. वैभवीच्या पाठोपाठ मी एक-एक बेड आणि पडदा ओलांडून जात होतो आणि अनेक कुटुंबांची अगतिक स्थिती पाहत होतो. कोणी ८० टक्के भाजलेलं, कोणी हार्टअटॅकमधून सावरणारं, कोणी ऍक्सिडंट होऊन लोळागोळा झालेलं, एका पडद्याआड ताटातुटीमुळे एका पत्नीने फोडलेला हंबरडा... मन पिळवटून टाकणारं ते भयाण वातावरण होतं. एव्हाना मला भोवळ आली. कसाबसा तोल सावरत मी बाबांपर्यंत पोहोचलो तर धक्काच बसला... तो औषधांचा उग्र वास, सलाईन, रक्ताच्या पिशव्या, जीव असल्याची ग्वाही देणारं ईसीजीचं ते निर्जीव यंत्र, अनेक ट्युबांचं जाळ, टेबलावर बाटल्यांचा खच, तोंडावर सुतकी भाव ठेवून कामात मग्न नर्स आणि बाबांचा अनियंत्रित हलणारा एकच हात... फोनवर मला धीर देताना हे सगळं बरचं सौम्य करून सांगण्यात आलं होतं. मला सावरायला दोन दिवस लागले.\nबाबांच्या अपघाताचा सविस्तर तपशील लवकरच मिळाला. त्यांना जीवनदान देणार्‍या देवमाणसांच्या भाषेत सांगायचं झालं तर.... \"मै (मेहुलकुमारजी), अंबालालजी, विमलजी, राजेशकुमारजी और बिरजूभाई, अमावसके दिन मंदिर जा रहे थे, मारुती वॅन मे रास्तेमें भीड देखी तो समझा ऍक्सिडंट हो गया है रास्तेमें भीड देखी तो समझा ऍक्सिडंट हो गया है पप्पा का बहोत खून बह रहा था पप्पा का बहोत खून बह रहा था बेहोश थे कोई हाथ लगाने को तैयार नहीं था हमने सोचा भगवान ने हमें मंदिर के बजाय यहां उन्हे बचाने के लिये भेजा है हमने सोचा भगवान ने हमें मंदिर के बजाय यहां उन्हे बचाने के लिये भेजा है खून को हाथ से रोक कर हमने पप्पा को उठा के वॅन मे डाला और ले गये गव्हर्न्मेंट हॉस्पिटल खून को हाथ से रोक कर हमने पप्पा को उठा के वॅन मे डाला और ले गये गव्हर्न्मेंट हॉ���्पिटल कंपाउंडर बोला एफ.आय.आर के सिवा हात नहीं लगा सकते तो बिरजूभाईने उसके कान के नीचे एक थप्पड लगाई कंपाउंडर बोला एफ.आय.आर के सिवा हात नहीं लगा सकते तो बिरजूभाईने उसके कान के नीचे एक थप्पड लगाई डॉक्टरसे, नेता का नाम लेके ऍडमिट करवाया डॉक्टरसे, नेता का नाम लेके ऍडमिट करवाया सर पे दबाया हुआ हाथ निकाला तो खून की पिचकारीसे बगलवाली वॉल रंग गई सर पे दबाया हुआ हाथ निकाला तो खून की पिचकारीसे बगलवाली वॉल रंग गई बाद में पप्पाजी के पॉकेटसे बँक का कार्ड मिला और किसीने मम्मीजी को फोन लगाया बाद में पप्पाजी के पॉकेटसे बँक का कार्ड मिला और किसीने मम्मीजी को फोन लगाया\nया चाळीशी-पन्नाशीच्या सर्वसामान्य दिसणार्‍या गुजराथी बांधवांनी असामान्य काम केलं होतं. त्या गडबडीत त्यांचा हरवलेला मोबाईल, रक्ताने माखलेली गाडी... ह्याची त्यांना पर्वा नव्हती. आम्ही त्यांना हरवलेल्या मोबाईलचे पैसे, येनकेनप्रकारेण देण्याचा प्रयत्न केला. पण हे असामान्य लोक आम्हां सामान्यांची पैशाची भाषा बोलायला तयारच नव्हते.\nत्यांना हवी असलेली गोष्ट पैशाने विकत घेण्याजोगी नव्हती.... \"हमे तो बस्स, पप्पाजी को उन के पैरों पे हम निकले थे वो मंदिर ले जाना है... तो हम को सब कुछ मिल जायेगा\nत्यांनी आमच्या आईला \"मम्मीजी\" तर बाबांना \"पप्पाजी\" ही पदवी प्रेमाने बहाल केली होती\nआमचं नवीन कुटुंब आता हॉस्पिटलच्या एका खोलीत वसलं होतं. ६x६ ची खोली, एक खिडकी, एक दार, एक बेसीन, एक फॅन... बस्स. त्यात आम्ही किमान सात लोक - आई, तीन मुलं, दोन होणार्‍या सुना, दूरवरून प्रवास करून येणारे नातलग आणि गोडबोलेकाका. ते मूळचे मराठी, पण अहमदाबादला स्थायिक झालेले. त्यांच्या मराठीला एक गोड गुजराथी हेल होता. आमचा त्यांच्याशी आधीचा काहीच परिचय नव्हता. ते बाबांच्या बँकेत नोकरीला होते. तिथूनच त्यांची बाबांशी थोडीफार ओळख झालेली. आपल्या गावी, आपला एक सहकर्मचारी मृत्यूशी झगडतो आहे आणि त्याचं कुटुंब नवीन गावी एकटं पडलंय ह्याच कल्पनेनं त्यांना 'व्यापलं' होतं. आम्ही आळीपाळीने २४ तास बाबांसोबत असायचो. ड्यूटीवरील डॉक्टर आणि नर्स नीट काळजी घेत आहेत ह्याची खात्री करायला, बेडसोअर्स होत नाहीयेत आणि ते खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायला. दिवसभर बँकेतलं काम संपवून गोडबोलेकाका रात्री आठाच्या ठोक्याला हजर असायचे, फ्रेश अधूनमधून सोबत आईल��� आधार द्यायला काकूही असत. \"अहो, तुम्हा सगळ्यांना दिवसभर आहेच की... मला काय बँकेतच जायचं आहे.\" असा ते विनोद करत. \"मी जागतो सकाळी २ ते ६. तुम्ही जरा झोप काढा\", असं म्हणत सगळ्यात कठीण वेळ ते मागून घ्यायचे.\nयाआधी मला कॉलेजात सबमिशन्सच्या आदल्या रात्री नाईटस मारायचा अनुभव होता, पण ही जबाबदारी फारच मोठी होती. काही रात्री बाबांच्या उशाशी जागल्यानंतर, मी अनेक रात्री झोपेतून ओरडत भेदरून उठायचो. कायम एकच स्वप्न... ऑन माय वॉच, मला नकळत डोळा लागलाय आणि त्यात बाबा पलंगावरून खाली पडलेत आणि मी काहीच करू शकत नाहीये. मेंटल ट्रॉमा झालेल्या लोकांना असली नाईटमेअर्स पडतात म्हणे. युद्धातून परत येणार्‍या सैनिकांना किती मानसिक तणावातून जावं लागत असेल, नाही त्यांचे अनुभव तर अजून कितीतरी जोखमीचे आणि भयावह असतील.\nआत्या, काका, मामा, त्यांची मुलं, सुना, फॅमिली फ्रेंडस... सगळे कामातून वेळ काढत भेटीला, मदतीला, आधाराला येऊन जायचे. त्यांनी नवस बोलले, उपास केले, पारायणं केली, अंगारा पाठवला. प्रत्येक जण आपापल्यापरीने जमेल तशी मदत करत होता.\nअहमदाबादच्या मराठी व अमराठी लोकांनी सर्वतोपरी मदत केली. रोज सकाळी चहा आणि आंघोळीचं गरम पाणी तयार असायचं. रात्री दादाचा मित्र आईसाठी पथ्याचं जेवण घेऊन यायचा.\nबाबांच्यात आता मराठी, गुजराथी, पंजाबी आणि बंगाली रक्त वाहत होतं. प्रथम, काही भेटीस येणार्‍या नातेवाईकांनी रक्त दिलं. अनेकांचे ब्लडग्रूप मॅच व्हायचे नाहीतं. अजून रक्ताची गरज पडली तेव्हा मेव्हण्याने त्याच्या ऑफिसच्या अहमदाबाद शाखेत आवाहन केले. आवाहनानंतर तासाभरात अनेकांनी बाह्या वर करत, काहीही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, आनंदाने रक्त दिलं. आपण एक जीव वाचवतो आहे ह्याच भावनेने ते उत्साही दिसत होते.\nह्या सगळ्यांच्या आधारावर आम्ही सगळे नवीन गावी तग धरून होतो आणि रोज उगवत्या सूर्याबरोबर परत mission \"increasingly\" impossible च्या मागे लागायचो.\nआता बाबांना कोमात जाऊन एक महिना उलटून गेला होता. आलेली दिवाळी फुसक्याबारसारखी अपेक्षा उंचावून निघून गेली. कोमा, इन्फेक्शन, तापाशी लढताना अनेक औषधं झाली, सीटी स्कॅन झाले, अंगारे, पोथ्या, पारयणं, नवस झाले. प्रत्येकाने आपापल्यापरीने प्रयत्न केले. पण यश मात्र हाती लागत नव्हतं. एवढे उपाय करूनसुद्धा रिकवरी दिसत नव्हती आणि टेन्शन वाढत होतं. माझं मन आता वैभवीच्या \"बाबा नक्की बरे होणार\" या मंत्रावर शंका घ्यायला लागलं होतं. \"हे बघ, स्टॅटिस्टिकली, कोमात पाच दिवसांनंतर वाचणार्‍यांचं प्रमाण...\" माझं गणिती वाक्य अर्धवट तोडत ती म्हणायची \"ते काहीही असो. मला खात्री आहे बाबा नक्कीच, शंभर टक्के शुद्धीवर येणार. \" शेवटी एंडोस्कोपी स्पेशालिस्ट कडे गेलो असताना 'युरेका' क्षण आला. तोंडातली फीडिंग ट्यूब २ इंचांनी भलत्याच ठिकाणी औषधं पोहोचवत होती. दोन इंची ट्यूबचं महत्त्व त्या दिवशी कळालं. आमच्या आशा परत पुलकित झाल्या. प्रयत्न नव्या जोमाने सुरू झाले.\nएके दिवशी आईच्या नकळत, तिला बाबांच्या उशाशी बसून त्यांचा हात हातात घेत हळुवारपणे कोमातून बाहेर बोलावतांना पाहिलं. बाबा आपलं बोलणं ऐकत आहेत असा तिचा विश्वास होता. याआधी माझ्या नवतरुण खुळचट फिरंगी विचारांच्या भरात मी त्यांना चिडवायचो \"अरे काय तुम्ही... फक्त ऑफिस, घरकाम, मुलं... हेच का तुमचं आयुष्य जरा हातात हात घेऊन पिक्चरला का जात नाहीत जरा हातात हात घेऊन पिक्चरला का जात नाहीत एवढं काय ते लाजायचं.\" आईपण कमाल करायची. पूजा समारंभाला बाबांसोबत \"मम आत्मनः\" करत, पळीने उदक सोडताना नव्या नवरीसारखी लाजायची. नंतर मला उपदेशाचे पाठ मिळायचे... \"अरे प्रेम असायला हातात हात घालून, नट-नट्यांसारखं गावभर गाणी म्हणत हिंडावं लागत नाही\". तो उपदेश माझ्या 'मॉडर्न' डोक्याच्या आरपार निघून जायचा. आईचं ते हळुवार बोलावणं ऐकून असं वाटायचं की अचानक बाबांच्या हातांना परत संवेदना यावी आणि आईच्या हातांना त्यांनी अलगद धरून घ्यावं.\nट्यूब योग्य जागी बसल्यानंतर, आधी निरुपयोगी ठरणारी औषधं आता आपली किमया दाखवू लागली होती. चार पाच दिवसांनी हाताचं ते अनियंत्रित हलणं बंद झालं. हळूहळू त्यांच्यात संवेदना येऊ लागली, डोळ्यांच्या पापण्या हलायला लागल्या, ओठ थरथरायला लागले. अखेरीस एक दिवस बाबा त्यांच्या आवडीचं स्तोत्र, विष्णुसहस्रनाम पुटपुटत हळूहळू कोमातून बाहेर आले. त्यांची आतल्याआत चाललेली स्ट्रगल तेव्हा दिसली. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाहेरच्या नुकत्याच संपलेल्या दिवाळीच्या फटाक्यांचे आवाज आमच्या मनात परत जागे झाले.\nत्या नंतर आमची रोज ओळखपरेड चाले. बाबांच्या नशिबाने त्यांना बायकोचं नाव नीट आठवलं मुलांची नावं एकदम आठवली नाहीत मात्र त्यांनी एकेका वाक्यात तीनही मुलांची व्यक्तिचित्रं त्यांच्या मिष्किल शैलीतून इतकी बेमिसाल मांडली की आम्ही सर्वांनी तोंडात बोटं घातली. बाबांच्या स्मृतीत आम्ही पोरं नावांनी नाही तर आमच्या 'करतुतीं'नी घर करून होतो\nते हळूहळू चालायला फिरायला लागले आणि घरी जायची परवानगी मिळाली तोवर अहमदाबादेतल्या आमच्या वास्तव्याचा दीड महिना उलटून गेला होता. त्यांना पूर्णपणे पूर्ववत व्हायला एका वर्षाहून जास्त वेळ लागला.\nअहमदाबादहून निघायच्या आदल्या दिवशी बाबांना वाचवणारे गुजराथी बांधव आवर्जून वॅन घेऊन आले होते, त्यांच्या पप्पाजींना आणि आम्हां सगळ्यांना त्यांच्या श्रद्धेच्या मंदिरात व आपल्या घरी जेवायला घेऊन जायला. त्या दिवशीच्या खाकर्‍याची आणि उंधियोची चव काही औरच होती.\nदेव + माणसं = देवमाणसं \nमाझा चमत्कारांवर, अंधश्रद्धांवर विश्वास नाही. माझ्यामते बाबांचा सर्वपित्री अमावस्येला झालेला अपघात हा केवळ को-इन्सिडन्स होता. कदाचित त्या रात्री जरा जास्त अंधार असावा. पण 'देव' ह्या संकल्पनेने आम्हां सगळ्यांना आशा दिली हे मात्र खरं. हतबल क्षणी, मनुष्याच्या ताकदीच्या बाहेरही अनेक गोष्टी आहेत ह्याची जाणीव होते. \"आसमान में रहनेवाला जादूगर\" काही किमया करून जाईल ह्या पुसटशा आशेवर आम्हाला संकटातल्या दिवसांना सामोर जाण्याचं बळ मिळालं.\nआभार मानायचे ते कोणाकोणाचे रस्त्यावर निपचित पडलेल्या अपरिचित व्यक्तीला मदतीचा हात देणार्‍या जीवनदात्यांचे रस्त्यावर निपचित पडलेल्या अपरिचित व्यक्तीला मदतीचा हात देणार्‍या जीवनदात्यांचे की बाबांच्या रिकवरी फेज मध्ये त्यांचा आत्मविश्वास परत द्यायला एक बिनकामी पोस्ट तयार करणार्‍या स्टेटबँकेतल्या स्नेह्यांचे की बाबांच्या रिकवरी फेज मध्ये त्यांचा आत्मविश्वास परत द्यायला एक बिनकामी पोस्ट तयार करणार्‍या स्टेटबँकेतल्या स्नेह्यांचे की सामजिक भोचकपणा झुगारून देत, फुलटाईम घरचे डॉक्टर्स देणार्‍या आमच्या सासुरवाड्यांचे की सामजिक भोचकपणा झुगारून देत, फुलटाईम घरचे डॉक्टर्स देणार्‍या आमच्या सासुरवाड्यांचे की दुखाःच्या क्षणी आपापल्यापरीने आधार देणार्‍या सगळ्या आप्तस्वकीयांचे की दुखाःच्या क्षणी आपापल्यापरीने आधार देणार्‍या सगळ्या आप्तस्वकीयांचे हे सगळे लोक तर आभारप्रदर्शनाच्या फॉर्म्यालिटी पलिकडे गेलेले आहेत. माणुसकीने आपलंसं करणारे हे लोक भेटल्यावर माझा देवावरचा विश्वास वाढला नसला तरी देवमाणसांवरचा विश्वास नक्कीच दृढ झाला आहे.\nबायकांच्या भावनिकतेवर पुरुषदृष्टीने कितीही विनोद केले तरी, रात्री रडणार्‍या बाळाचा आवाज ऐकून फुटणारा पान्हा आणि आयुष्याशी झगडत असलेल्या नवर्‍याची काळजी घेणारी बायको बघितल्याशिवाय त्या भावनिकतेची आणि संवेदनक्षमतेची खरी किंमत कळत नाही.\nदेश, वेष, भाषा, जात ह्यांच्यापलीकडे गेलेली माणुसकी पाहिली की माणसाचं खरं 'नेचर' कळतं. भावनेच्या आधारावर, संवेदनक्षम मनं मोकळी करत जाणारी ही चालती बोलती देवमाणसं भेटली की त्यांच्या पावलावर आपली छोटी पावलं टाकण्याची प्रेरणा मिळते.\nजीवनदान देणारी उदात्त मनुष्यवृत्ती पाहिल्यावर, जेव्हा जीव घ्यायला निघालेले, लोकांना एकमेकांपासून दूर करणारे, संकुचित वृत्तीचे मराठी-बिहारी, रशियन-जॉर्जियन, हिंदू-मुस्लिम जातीयवाद ऐकले की वाटतं, \"वि कॅन डू बेटर दॅन धिस\". बाबांच्या एका जुन्या वहीत लिहिलेला शेर आठवतो - \"अष्कों को जो शबनम समझे, दर्दों को जो सरगम समझे, इन्सां है वो इन्सां बडा, जो दुश्मन को भी हमदम समझे|\"\nकधीकधी जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, उंधियो खाताना घास घशात रेंगाळतो, डोळे पाणावतात आणि आमच्या आयुष्याला नवीन वळण देणारी १९९९ची ती अहमदाबादमधली दिवाळी आठवते. आम्ही सगळे त्या अनुभवातून खूप शिकलो. हा माझ्या डोळ्यांनी पाहिलेला, मनाला जाणवलेला फक्त चार महिन्यांचा आढावा. बाकी लोकांचे अनुभव बरेच वेगळेही असतील. पण ते मी इथे सांगणं योग्य ठरणार नाही.\nझाडांमधून जंगल पाहायचं असेल तर जरा दूर जावं लागतं असं म्हणतात. आज या गोष्टीला बरीच वर्षं झाली आहेत. आता दुरून माणुसकीचं जंगल कसं स्वच्छ दिसतंय\nआम्हां दोघा भावांची लग्नं ठरल्याप्रमाणे दोन महिन्यांतच धूमधडाक्यात साजरी झाली. सासरकडच्या मंडळींनी जय्यत तयारी केली होती. अंगावर पांढरा कोट आणि गळ्यात स्टेथस्कोप घालून अहमदाबादमध्ये डॉक्टरच्या रुबाबात वावरणार्‍या सुना, आता नऊवारीत आणि दागिन्यात लाजल्या सवरल्या होत्या. त्यांच्या सौंदर्यावर सजलेला तो आत्मविश्वासाचा, अमाप जिव्हाळयाचा, आणि माणुसकीचा अदृश्य दागिना त्यांचं रूप अजूनच खुलवत होता. लग्नाला सगळ्या नातेवाईकांत, शुभचिंतकांत अहमदाबादच्या खास नातलगांचा पण समावेश होता. अंबालालजी, मेहुलकुमारजी, विमलजी, राजेशक��मारजी, बिरजूभाई आणि गोडबोलेकाका आवर्जून आले होते.\nआमच्या रक्ताच्या नात्यांत आता अनेकांची भर पडली होती. 'बहनेवाला खून' थांबवणारी, पिशव्या भरभरून रक्त देणारी, आणी एका तान्हुल्यागत काळजी घेत बाबांना नवजीवन देणारी... \"रक्ताची नाती\".\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B/", "date_download": "2019-02-17T22:42:20Z", "digest": "sha1:KFRHBSVL46IRU5HATIL3G7YTCPGSORCW", "length": 9864, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, दहा मृतदेह बाहेर काढले! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, दहा मृतदेह बाहेर काढले\nपोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, दहा मृतदेह बाहेर काढले\nसातारा – रायगड पोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली आहे, प्रवाशांच्या बचावासाठी सगळी यंत्रणा पोलादपूरकडे रवाना झाले आहे. पोलीसही या ठिकाणी रवाना झाले आहेत. या बसमध्ये दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी पिकनिकसाठी निघाले होते. बस सकाळी १०.३० च्या दरम्यान दरीत कोसळली अशी माहिती समोर आली.\n४० कर्मचारी महाबळेश्वरच्या दिशेने निघाली होती. आता या सगळ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दापोली कृषी विद्यापीठाची बस होती अशी माहिती समोर येते आहे. रायगडच्या दाभळी टोक इथे ही घटना घडली असून, या बसमध्ये ४० कर्मचारी पिकनिकला चालले होते. कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. तसेच सकाळपासून या दिशेने बचाव पथके रवाना झाली आहेत. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत असेही समजते आहे.\nमहाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची मिनी बस प्रतापगड घाटात सकाळी कोसळली. प्राथमिक माहितीनुसार तीस जण जखमी झाले असून यामध्ये कोणी मृत झाल्याची माहीती मिळू शकत नाही. पाऊस व धुक्यामुळे मदत कार्याला अडथळा येत आहे.\nइम्रान यांना घ्यावा लागणार छोटे पक्ष, अपक्षांचा पाठिंबा\nश्रीदेवीची धाकटी मुलगीही बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/celebrated-guru-pornima-swami-sarmath-mandir-akkalkot-134030", "date_download": "2019-02-17T22:52:53Z", "digest": "sha1:QYIGMRSB4FVAI2RRTARHOFEISYSRZD5K", "length": 12855, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "celebrated guru pornima in swami sarmath mandir akkalkot श्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तिभावाने गुरुपौ��्णिमा साजरी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nश्री स्वामी समर्थ मंदिरात भक्तिभावाने गुरुपौर्णिमा साजरी\nशनिवार, 28 जुलै 2018\nअक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात आज गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचे पूजनीय दिवस, अशा या पूजनीय दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेदिवशी स्वामींचे दर्शनास भाविक विशेष महत्व देत असून आज दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले. पहाटे 5 वाजता समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहन पुजारी यांनी श्रींची काकड आरती केली.\nअक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात आज गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचे पूजनीय दिवस, अशा या पूजनीय दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेदिवशी स्वामींचे दर्शनास भाविक विशेष महत्व देत असून आज दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले. पहाटे 5 वाजता समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहन पुजारी यांनी श्रींची काकड आरती केली.\nत्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले. स्वामी भक्तांच्या दर्शन रांगेची सोय मंदिराच्या दक्षिण महाद्वार परिसरातील शेडमध्ये बॅरेकेटींग करून करण्यात आली होती. सकाळी 7 नंतर भाविकांची रांग नवशा मारुती मंदिरापर्यंत लांबली होती. ती सायंकाळपर्यंत भाविकांच्या वाढत्या ओघामुळे कायम राहिले. चंद्रग्रहणच्या वेधामुळे 11.30 वाजता होणारे नैवेद्य आरती सकाळी 10 वाजता करण्यात आले. तदनंतर सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले. स्वामी भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना टप्या टप्याने दर्शनास सोडण्यात आले. चंद्रग्रहण असल्याने गुरुपौर्णिमेदिवशी देवस्थानच्या वतीने भाविकांना देण्यात येणारे भोजन महाप्रसाद उद्या शनिवारी मैंदर्गी रोडवरील भक्त निवास येथे देण्यात येणार आहे.\nसर्व स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले आहे. गुरूपौर्णिमे निमीत्त आज आमदार सिध्दाराम म्हेत्रे, शिवराज म्हेत्रे, आदी मान्यवरांसह अनेक स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेशजी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शिवशरण आचलेर, पाटील सर, श्रीनिवास इंगळे, मंगेश फुटाणे, गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, अमर पाटील, संतोष पराणे व देवस्थानचे कर्मचारी व सेवेकर्यानी परिश्रम घेतले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=32&catid=3", "date_download": "2019-02-17T22:46:16Z", "digest": "sha1:7D33MTO7AFCEBMWW6HEEESXAVZOTP5RS", "length": 9255, "nlines": 155, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\n2 वर्षे 3 आठवडे पूर्वी #71 by javeat\nहाय Rikooo कार्यसंघ आपण 737-800 एक American Airlines त्वचा करू शकता\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 18\nते American Airlines \"प्रमुख लिबर्टी\" येथे गणवेश एक 737-823 आहे\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: फायली जोडण्यासाठी\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.317 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/kalya-miriche-fayde--xyz", "date_download": "2019-02-17T23:21:01Z", "digest": "sha1:5U6CHHUO2KRP5K5MBSEHJCZLXX563XKK", "length": 14724, "nlines": 232, "source_domain": "www.tinystep.in", "title": "काळ्या मिरीचे आरोग्य विषयक हे फायदे तुम्हांला माहिती आहेत का ? - Tinystep", "raw_content": "\nकाळ्या मिरीचे आरोग्य विषयक हे फायदे तुम्हांला माहिती आहेत का \nस्वयंपाकात घरात वापरण्यात येणारे मसाले आणि त्यातले घटक हे फक्त जेवणाची लज्जत वाढवण्यासाठीच असतात असे नाही तर या मसाल्यातील घटकांचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपयोग असतात. या मसाल्यामधील काळी मिरीचे अनेक औषध��� उपयोग आहेत. काळ्या मिरीत लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, मँगनीज, झिंक, क्रोमियम, ‘ए’ जीवनसत्त्व आणि ‘सी’ जीवनसत्त्व याबरोबरच इतरही अनेक पोषक द्रव्ये असतात. मूलतः गरम असणाऱ्या या काळ्याकाळी मिरीचे योग्य प्रमाणातील सेवन आरोग्यासाठी उपयुक्त असते\nएका संशोधनानुसार स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी काळ्या मिरीचा खूप फायदा होतो.. काळ्या मिरीचे नियमित सेवन केल्यास स्तनाच्या कर्करोगाच्या गाठी तयार होऊ शकत नाहीत. काळ्या मिरीमध्ये सी विटामिन्स, ए विटामिन्स, फ्लॅवोनाईडस्, कॅरोटिन्स आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे कर्करोग रोखण्यास मदत मिळते.\n२. अपचन आणि जुलाब अश्या पचन विषयक समस्या\nअपचन, जुलाब, तसेच बद्धकोष्ठता यावरचा उपाय म्हणूनही काळी मिरी सेवन करता येते. त्यामुळे पचनशक्ती वाढते. काळ्या मिरीमुळे तोंडाला चव येते. काळ्या मिरीच्या सेवनाने पोट फुगणे, अपचन, जुलाब, बद्धकोष्ठता दूर होते. यासाठी ताकमध्ये थोडी काळी मिरी पावडर आणि काळे मीठ घालून दुपारी जेवणानंतर सेवन करावी\nपोटात वायू झाला असेल, तर काळी मिरी त्यावर इलाज आहे. काळ्या मिरीत वातहर गुण असतात, त्यामुळे काळ्या मिरीचे सेवन केल्याने पोटात वायू साठून राहू शकत नाही, तो सहजपणे सुटा होतो. काळ्या मिरीमुळे पोटात वायू होण्याची समस्या प्रभावीपणे दूर होते. त्याशिवाय पोट फुगले असल्यास किंवा पोट दुखत असल्यास काळ्या मिरीचे सेवन केल्याने आराम मिळतो.\n४. वजन कमी करण्यासाठी\nकाळी मिरी नियमितपणे सेवन केल्यास वजनावर नियंत्रण ठेवता येते. त्यातील फायटोन्यूट्रियंटस्मुळे चरबीचा बाह्य थर मोडण्यास मदत होते, त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. या प्रक्रियेत शरीराला अधिक घाम येतो,सारखे लघवी ला जावे लागते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाऊन वजन कमी होते.\nकाळ्या मिरीचा चेहर्‍याला स्क्रब म्हणून वापर केल्यास, त्वचा चमकते आणि या स्क्रबमुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते, तसेच त्वचेचे पोषणही होते. त्याचबरोबर रक्ताभिसरणही नियमित होते, ज्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. मात्र, चेहर्‍यावर मिरीचा वापर करताना कमी प्रमाणात आणि काळजीपूर्वक वापरावा. खुपच नाजूक प्रकारची त्वचा असणाऱ्यानी याचा वापर टाळावा. या स्क्रबचा काली मिरी बारीक करून घ्यावी पण एकदम मऊसर बारीक न करता थोडी जाड���र\n६. सर्दी आणि खोकला\nसर्दी, कफ आणि नाक चोंदणे या त्रासात काळ्या मिरीने आराम मिळतो. खोकला कमी होण्यास मदत होते. सर्दीमुळे नाक वाहत असल्यास काळ्या मिरीचे सेवन केल्याने आराम पडतो. कफ, छातीतील कफ यावरही मिरीचा फायदा होतो. अतिसर्दी झाल्यास काळी मिरी आणि लसूण एकत्र करून खावा. तसेच गरम दुधाबरोबर काळी मिरी घेतल्यास फायदा होतो .\n७. भूक वाढवण्यास मदत\nभूक लागत नसल्याची तक्रार असेल,काळी मिरी घातलेले अन्न ग्रहण करावे. त्यामुळे भूक लागते. काळ्या मिरीमुळे पदार्थांतील सर्वच पोषक तत्त्व शोषून घेतात आणि शरीराला पोषक तत्त्वही मिळतात. तर काळी मिरी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश असले तर अन्नाचे पचन योग्य पद्धतीने होते.\n८. नैराश्य कमी होते.\n.आपण तणाव किंवा नैराश्यग्रस्त असाल, तर काळ्या मिरीचे नियमित सेवन करावे. त्यामुळे तणाव दूर राहण्यास मदत होते. नियमित आहारात काळी मिरी समाविष्ट केल्यास शरीर तंदुरुस्त राहते. त्यामुळे व्यक्तीच्या डोक्यात नकारात्मक विचार येत नाहीत.\nकाळ्या मिरीचे आरोग्यविषयक इतके उपयोग असले तरी मूलतः काळी मिरी उष्ण असते. तिचे सेवन करताना एकतर तिचा आहारातील पदार्थात समावेश. जसे सॅलड/कोशींबिरमध्ये थोडी मिरपूड भुरभुरावी, ताकात थोडीशी मिरपूड आणि काळे मीठ टाकलेले ताक प्यावे, किंवा कधी कधी वरतून तिखाडी टाकताना लाल तिखटाच्या ऐवजी मिरपूड टाकावी. मध्ये आणि नुसता उपयोग करताना काळजीपूर्वक आणि योग्य प्रमाणात करावा.\nआमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-17T22:53:23Z", "digest": "sha1:SOGZRZGNQPAD6PHNUIFJUVU7JXQRLWFG", "length": 11053, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "धोनीचे मार्गदर्शन नेहमीच बहुमोल – ऋषभ पंत | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news धोनीचे मार्गदर्शन नेहमीच बहुमोल – ऋषभ पंत\nधोनीचे मार्गदर्शन नेहमीच बहुमोल – ऋषभ पंत\nलंडन – भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आणि अर्थातच यशस्वी यष्टीरक्षक कोण असे विचारले, तर महेंद्रसिंग धोनीचे नाव घेण्यासाठी विचारही करावा लागणार नाही. धोनीची कारकीर्द अखेरच्या टप्प्यात असताना त्याचा वारसदार म्हणून ज्यांची नावे घेतली जात आहेत, त्यात धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतचे नाव सर्वात वर आहे. सध्या भारतीय संघाबरोबर इंग्लंडमध्ये असलेल्या पंतने आपल्या यशाचे श्रेय धोनीलाच दिले आहे.\nवास्तविक पाहता ऋषभ पंतची क्षमता पाहता इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी त्याला संधी मिळणे अपेक्षित होते. परंतु अज्ञात कारणांमुळे पंतला टी-20 मालिकेत किंवा एकदिवसीय मालिकेतही संधी मिळाली नाही. मात्र याची भरपाई व्हावी असा निर्णय लवकरच जाहीर झाला आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात ऋषभ पंतची निवड झाली. भारत अ संघाकडून अनेक मालिकांमध्ये पंतने बजावलेल्या कामगिरीमुळेच त्याला ही संधी मिळाली आहे. परंतु कसोटी संघापर्यंत मजल मारता आल्याचे श्रेय धोनीला देताना पंत हात राखून बोलत नाही.\nमला जेव्हा जेव्हा आधाराची गरज भासली, मार्गदर्शनाची ग��ज भासली, तेव्हा तेव्हा मी थेट माहीभाईकडे गेलो आणि मला कधीही निराश व्हावे लागले नाही, असे सांगून पंत म्हणाला की, आयपीएल स्पर्धेत करार मिळण्याची बाब असो, की यष्टीरक्षणाबाबतीत मार्गदर्शन असो, त्याने मला नेहमीच योग्य आणि बहुमोल सल्ला दिला आहे. यष्टीरक्षण करताना शरीराचा समतोल राखण्यापेक्षाही मस्तक आणि हात यातील समन्वय अधिक महत्त्वाचा असतो, असे त्याने मला बजावले आहे.मी त्याच्या सल्ल्याचे बिनचूक पालन करतो आणि त्याचा मला प्रचंड फायदाही झाला आहे. भविष्यातही कोणत्याही अडचणीसाठी मी थेट माहीभाईकडेच जाईन आणि मला योग्य सल्ला मिळेल अशी माझी खात्री आहे.\n‘या’ लघुपटात दिसेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बालपण\nपुणे लीग कबड्डी स्पर्धा : वेगवान पुणे संघाला दुहेरी मुकुट\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/arvind-pawar-arrest-story-29092", "date_download": "2019-02-17T21:56:09Z", "digest": "sha1:NPUGYYKDDWBTPSLXHUELFBD7LTANFFYI", "length": 8818, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "arvind pawar arrest story | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमेहेरबानीने मिळालेल्या आश्रमशाळेतच शिवसेनेचा माजी तालुकाप्रमुख मुलींना करत होता उद्ववस्त\nमेहेरबानीने मिळालेल्या आश्रमशाळेतच शिवसेनेचा माजी तालुकाप्रमुख मुलींना करत होता उद्ववस्त\nमेहेरबानीने मिळालेल्या आश्रमशाळेतच शिवसेनेचा माजी तालुकाप्रमुख मुलींना करत होता उद्ववस्त\nगुरुवार, 27 सप्टेंबर 2018\nयुती शासनाच्या काळात 1996 मध्ये आश्रमशाळेस मान्यता मिळाली.\nकुरळप (सांगली) : येथील निनाई आश्रमशाळेचे संस्थापक अरविंद आबा पवार (वय 61, रा. मांगले, ता. शिराळा) याला बुधवारी शाळेतील अल्पवयीन आठ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.\nकुरळप पोलिसांनी निनावी पत्राची गंभीर दखल घेत या प्रकरणाचा छडा लावला. पवार याला या घृणास्पद कृत्यात मदत करणाऱ्या स्वयंपाकीण मनीषा शशिकांत कांबळे (वय 45, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. काही वर्षांपासून आश्रमशाळांच्या गैरकारभाराचे वाभाडे निघत असताना या प्रकाराने शैक्षणिक क्षेत्राला पुरता काळिमा फासला गेला आहे.\n1990 मध्ये अरविंद पवार शिवसेनेचा शिराळा तालुकाप्रमुख होता. युती शासनाच्या काळात 1996 मध्ये आश्रमशाळेस मान्यता मिळाली. पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गात येथे साडेसहाशेंवर विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकतात. बहुतांश विद्यार्थी निवासी आहेत. त्यात मुलीही आहेत. गतवर्षी इथल्या एका विद्यार्थ्याने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे ही शाळा राज्यभर चर्चेत आली. निवासी आश्रमशाळेचे प्रश्‍नही ऐरणीवर आले. मात्र प्रशासनाने या विद्यार्थ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत प्रकरण दडपले.\nयापूर्वी शाळेतील शिपाई संस्थापकाच्या मांगलेतील शेतात वृक्षतोड करताना मृत्युमुखी पडला. ते प्रकरणही आर्थिक तडजोडीने दडपले. त्यानंतर शाळेचा विद्यार्थी गणेश विसर्जनाच्या दरम्यान ट्रॅक्‍टरच्या चाकाखाली सापडून मयत झाला. याबाबतही फार काही झाले नाही. सारे काही पैशाने मिटवता येते, असा आत्मविश्‍वासच या साऱ्या घटनांनी त्याला दिला. त्याने शाळेतील काही मुलींना मांगलेतील घरकामासाठी नेल्याची चर्चा आहे. गरीब वंचित कुटुंबांतील ही सारी मुले राज्याच्या अनेक भागातून आली आहे. त्यांच्या या असहायतेचा फायदा त्याने वेळोवेळी घेतला.\nलैंगिक अत्याचार अत्याचार आश्रमशाळा administrations incidents\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/prakash-mehata-12277", "date_download": "2019-02-17T21:53:04Z", "digest": "sha1:DY7EHN3XSMV2RXPPKCLBD7YQM5RJ57OU", "length": 10481, "nlines": 136, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "prakash mehata | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रकाश मेहतांच्या गृहनिर्माणची साखरपुड्याआधीच लगीनघाई\nप्रकाश मेहतांच्या गृहनिर्माणची साखरपुड्याआधीच लगीनघाई\nगुरुवार, 1 जून 2017\nमुंबई : बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू होण्याअगोदरच मंत्रालयीन पातळीवरच्या गृहनिर्माण विभागाचा सावळागोंधळ उजेडात आला आहे.\nबीडीडी चाळ पुर्नबांधणीमधील सदनिकांधारकांच्या पात्र-अपात्रतेविषयीच्या संकल्पना स्पष्ट करणारा आदेश (जीआर) येण्यापूर्वीच म्हाडाने रहिवाशांबाबत बायोमेट्रीक पद्धती राबविण्याचा प्रयोग सुरू केला आहे.\nमुंबई : बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू होण्याअगोदरच मंत्रालयीन पातळीवरच्या गृहनिर्माण विभागाचा सावळागोंधळ उजेडात आला आहे.\nबीडीडी चाळ पुर्नबांधणीमधील सदनिकांधारकांच्या पात्र-अपात्रतेविषयीच्या संकल्पना स्पष्ट करणारा आदेश (जीआर) येण्यापूर्वीच म्हाडाने रहिवाशांबाबत बायोमेट्रीक पद्धती राबविण्याचा प्रयोग सुरू केला आहे.\nयामुळे मंत्री प्रकाश मेहता यांच्या गृहनिर्माण विभागाला साखरपुड्याआधीच लगीनघाई लागल्याचे मंत्रालयीन पातळीवर उपहासाने बोलले जाऊ लागले आहे.\nभाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी बीडीडी चाळीच्या पुर्नबांधणीवर विशेष भर दिला आहे.\nभूसंपादनामध्ये येणारे अडथळे लक्षात घेता प्रकाश मेहतांच्या गृहनिर्माण विभागाने सर्वप्रथम कमी कालावधीमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडण्याला प्राधान्य दिले.\nबीडीडी चाळीच्या पुर्नविकासाला प्रशासन दरबारी सुरवात झाली. या योजनेचे भूमिपूजनही झाले. स्थानिक पातळीवरील काही रहिवासी संघटनांकडून या योजनेला विरोधही सुरू झाला आहे.\nया पुनर्विकास योजनेत बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या पात्र व अपात्रतेच्याबाबत सत्यता पडताळण्यासाठीच्या योजनांविषयी अध्यादेश (जीआर) अद्यापि राज्य सरकारकडून काढण्यात आलेला नाही. त्या पार्श्‍वभूमीवर म्हाडाने बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पात्रतेविषयी बायोमेट्रीक संकल्पना राबविण्यास सुरवात केली आहे.\nआधीच राज्य सरकारने बीडीडी चाळीतील रहिवाशांशी पुर्नविकासाविषयी कोणत्याही प्रकारचा करार न केल्याने रहिवासी सरकारवर नाराज आहेत. रहिवासी संघटनांनी न्यायालयीन लढा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरकारचा जीआर नसतानाही म्हाडा राबवीत असलेल्या बायोमेट्रीक प्रणालीविषयी रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nउद्या याच मुद्यावर रहिवासी न्यायालयात गेल्यास म्हाडा व मेहतांचा गृहनिर्माण विभाग तोंडघशी पडण्याची शक्‍यता आहे.\nयेत्या दोन-चार दिवसात बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पात्र-अपात्रतेविषयी स्पष्टता सिद्ध करण्याविषयी उपयुक्त ठरणारा जीआर निघणार असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली.\nएकीकडे जीआर निघालेला नसताना म्हाडा राबवीत असलेली बायोमेट्रीक कार्यप्रणाली आणि दुसरीकडे बीडीडीतील रहिवाशांशी करार करण्यास राज्य सरकारची चालढकल या पार्श्‍वभूमीवर बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेवरच आता संशयाचे मळभ दाटू लागले आहे.\nमुंबई विकास विभाग साखर भाजप\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2019-02-17T22:12:54Z", "digest": "sha1:QGMFR5WU2USWQJP5K7ZFSWDHRYNLOR5D", "length": 8678, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "गौरी लंकेश हत्येप्रकरणी आणखी दोन संशयितांना अटक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news गौरी लंकेश हत्येप्रकरणी आणखी दोन संशयितांना अटक\nगौरी लंकेश हत्येप्रकरणी आणखी दोन संशयितांना अटक\nबंगळुरू – पत्रकार आणि विचारवंत गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी दोन संशयितांना विशेष तपास पथकाने अटक केली आहे. अमित रामचंद्र बड्डी आणि गणेश मिस्की अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोन संशयितांना हुबळीतून अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता दोघांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.\nगौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी 20 जुलैला सातव्या संशयिताला अटक करण्यात आली होती. तर मुख्य आरोपी परशुराम वाघमारे याला जून महिन्यात अटक करण्यात आली. गतवर्षी 5 सप्टेंबरला गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. हल्लेखोराने हेल्मेट घालून गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या चालवल्या होत्या.\nमराठा समाजाला आरक्षण द्या\nमुझफरपूरच्या आश्रमगृहातील मुलींचे लैंगिक शोषण\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_7555.html", "date_download": "2019-02-17T22:06:43Z", "digest": "sha1:CHWUQLH2NA5Z2FITEZSTK3DZXQ726XOU", "length": 10800, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भूखंड आरक्षणास लिंगायत समाजाचा विरोध | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nभूखंड आरक्षणास लिंगायत समाजाचा विरोध\nशहरातील बगीचा प्रयोजनासाठी आरक्षण उठवून लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी जागेवर आरक्षण टाकण्याच्या प्रस्तावास लिंगायत समाजबांधवानी पाथर्डी प्रस्तावीत भूखंड आरक्षणास लिंगायत समाजाचा विरोध दाखवत नगररचना विभागाच्या सहसंचालकासमोर हरकती नोंदवल्या.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील धामणगाव रोड तसेच माणिकदौंडी रोड लगत असलेल्या स.नं. 333/37 वरील बगीचा साठीचे आरक्षण उठवण्यासाठी 2016 मध्ये पालिका बैठकीत आरक्षण उठवून इतर ठिकाणी आरक्षण टाकण्याचा ठराव घेण्यात आला. त्यावेळी पालिका बैठकीत तत्कालीन नगरसेवक डॉ.दीपक देशमुख व डॉ शारदा गर्जे यांनी सदरचे आरक्षण उठवण्यास जोरदार हरकती नोंदवल्या परंतु पुढे बगीचा प्रयोजनासाठी आरक्षित ठेवलेली सर्व्हे क्रमांक 333/37 मधील जागेवरील आरक्षण हटवून ते आरक्षण शहराच्या जवळ असलेल्या लिंगायत समाजाच्या स्मशान भूमीसाठीच्या सर्व्हे क्रमांक 327 वर प्रस्तावित करण्यात आले.\nप्रस्तावित आरक्षणा वरील हरकतीची सुनावणी मंगळवारी पालिका सभागृहात नगररचना सहसंचालक नाशिक प्रतिभा भदाने,नगर रचनाकार किशोर पाटील, सहाय्यक नगररचनाकार संदीप जोशी यांच्या समोर झाली यावेळी नगरसेवक अनिल बोरुडे यांनी सर्व्हे क्रमांक 333/37 वरील आरक्षणा बाबत तत्कालीन पालिका पदाधिकारी व नगररचना विभाग चुकीचे कागदपत्र तयार करून सदरचे आरक्षण हटवण्यास विरोध दर्शवत लेखी हरकत नोंदवली. आपण या प्रश्‍नावर मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे सांगितले. लिंगायत स्मशानभूमी जागेत आरक्षण प्रस्थावित केल्याच्या निषेधार्थ समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष तथा मनसे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ यांचे नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या कार्यालयात जावून पालिका प्रशासन, नगररचना कार्यालय, नगररचना मंत्रालय यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेत बगीचा आरक्षण टाकल्यास समाज भावना दुखावल्या जातील व स्मशान भूमीत बगीचा केल्यास त्यामध्ये कोणीही जाणार नाही असे सांगत समाजाच्या वतीने लेखी हरकती नोंदवल्या.\nयावेळी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी साईनाथनगर,आसरानगर, फुलेनगर,शिवशक्तीनगर,एडके कॉलनी,इंदिरानगर या प्रभागातील नागरिकांसाठी सर्व्हे क्रमांक 333/37 ही जागा बगीचासाठी आरक्षित केली असून आरक्षण हटवल्यास प्रशासना विरुद्ध मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला.आलेल्या हरकती शासनाला कळवून योग्य निर्णय घेतला जाईल असे सहसंचालक नगररचना नाशिक प्रतिभा भदाने यांनी सांगितले.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातार�� (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Throwing-of-jawans-drills/", "date_download": "2019-02-17T22:18:30Z", "digest": "sha1:EMKPYPBGMD6ZSKHEE2JTWSD4SQMDB22G", "length": 6339, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जवानांच्या कवायतींचा थरार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जवानांच्या कवायतींचा थरार\nभारत-मालदीव लष्करी युद्धाभ्यास संयुक्त सरावाला आज शनिवारी सुरुवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी मराठा रेजिमेंटच्या मैदानावर भारतीय जवानांनी सादर केलेल्या थरारक कसरतींनी डोळ्यांचे पारणे फेडले. या ठिकाणी वाहेदा गुरू खालसा घोषात मुंबई इंजिनिअरिंग ग्रुप (पुणे) जवानांनी सादर केलेल्या शीख परंपरेच्या पराक्रमाची झलक दाखवली.\nसंयुक्त लष्करी युद्धाभ्यास सराव शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला मराठा लष्करी प्रशिक्षण केंद्राचे ब्रिगेडियर गोंविद कलवाड, मालदिव लष्कराचे कॅप्टन महंमद शिनान उपस्थित होते. पथसंचलन कार्यक्रमानंतर दोन्ही देशांच्या जवानांसाठी आयोजित जवानांनी गटकानृत्यांतर्गत पराक्रमी शीख परंपरेचे दर्शन घडविले.\nजवानांनी ‘सव्वा लख दे इकबराबर’ गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. 12 जवानांनी तलवारबाजी, लाठ्याकाठ्या, आगीचे खेळ सादर केले. डोळ्यावर पट्टी बांधून जवानांच्या हात, मांडी, डोके, पाठीवरील काकडी कापण्याबरोबरच काठीने जवानाच्या कपाळावरील नारळ फोडण्याच्या प्रात्यक्षिकावेळी उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. टोकदार खिळे, तलवारीवर झोपून पोटावर, पाठीवर घणाने विटा फोडण्याच्या प्रात्यक्षिकामुळे अंगावर रोमांच आले.\nएकापेक्षा एक चित्तथरारक कवायती सादर करताना जवानांनी कपाळ, डोके, पाठीवर, छातीवर, पायावर ट्यूबलाईट व नारळ फोडून घेताना उपस्थितांच्या हृदयाचे ठोके चुकले. त्या जवानांच्या कसरती पाहून मालदीव जवानांनीही टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. रेजिमेंटच्या बॅगबायपर व���दकांनी संगीत सादर केले. कार्यक्रमारंभी दोन्ही देशांच्यावतीने हॅलिकॉप्टरद्वारे ध्वजसंचलन झाले.\n११ लाख रेशनकार्डे पोस्टाने घरपोच\nदहावी परीक्षा २३ मार्चपासून\nमहाराष्ट्र, कर्नाटक बसेसच्या धडकेत चालकासह ११ जखमी\nविधानसभेसाठी डझनभर बकर्‍यांचा प्रसाद\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-Vedic-Research-project-at-Nate-Rajapur/", "date_download": "2019-02-17T21:55:39Z", "digest": "sha1:JAACHJK35DDYIVZ2BTIT5YBHNLBSF33A", "length": 5971, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाटेत होणार ‘वेद संशोधन’ प्रकल्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › नाटेत होणार ‘वेद संशोधन’ प्रकल्प\nनाटेत होणार ‘वेद संशोधन’ प्रकल्प\nवैदिक सेवा संस्थानच्या वतीने सादर करण्यात आलेल्या वेद संशोधनावर आधारित प्रकल्पाला भारतीय शिक्षण मंडळाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. सुमारे 200 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील नाटे येथे साकारणार आहे.\nमध्य प्रदेशमधील उज्जैन येथे दि. 28, 29 तसेच 30 एप्रिल 2018 या कालावधीत आंतरराष्ट्रीय विराट गुरुकुल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय शिक्षण मंडळ, सांस्कृतिक विभाग, मध्य प्रदेश शासन व महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन यांच्या संयुक्‍त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानच्या आवारात पार पडलेल्या या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.\nया संमेलनामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील काही गुरुकुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये श्री नाटेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे, जुगाई वेदविद्या गुरुकुलाचे अध्यक्ष ह. रा. ठाकूर उपस्थित होते. त्यांनी ‘इस्रो’चे निवृत्त शास्त्रज्ञ वाय. के. दीक्षित यांनी तयार केलेला ‘वैदिक सेवा संस्थान’चा प्रकल्प अहवाल सादर केला आहे. तो भारतीय शिक्षण मंडळाने स्वीकारला आहे. या बाबतचे पुढील मार्गदर्शन भारतीय शिक्षण मंडळाकडून होणार आहे.\nदेवस्थानमार्फत 15 एकर जागा\nया प्रकल्पाचा अंदाजे खर्च दोनशे कोटी रुपये असून वार्षिक खर्च सुमारे पाच कोटी रुपये अपेक्षित आहे. त्यासाठी लागणारी सुमारे 10 ते 15 एकर जागा देवस्थानमार्फत करारावर देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अहवाल करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या तसेच वाय. के. दीक्षित व नाटेश्‍वर देवस्थान अध्यक्ष यांच्याकडे उपलब्ध आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/25-percent-pay-hike-of-workers/", "date_download": "2019-02-17T22:07:15Z", "digest": "sha1:RO23FFWLGTNMVBKNEHSMXHIYFJ2U7KHR", "length": 7043, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एचए’ कामगारांची 25 टक्केपगारावर बोळवण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘एचए’ कामगारांची 25 टक्केपगारावर बोळवण\n‘एचए’ कामगारांची 25 टक्केपगारावर बोळवण\nपिंपरी : प्रदीप लोखंडे\nपिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक्स (एचए) कंपनीतील काही युनिटच सुरू आहेत. त्याद्वारे उत्पादन घेतले जात आहे. पुरेसे उत्पादन घेतले जात नसल्यामुळे कामगारांना पगाराच्या 25 टक्के रकमेवरच बोळवण केली जात आहे. 16 महिने होऊनही पूर्ण पगार मिळालेला नाही. त्यामुळे तुटपुंज्या पगारावरच कामगारांना आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे.\nपिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक्स (एचए) कामगारांना एप्रिल 2017 ते जुलै 2018 असे सुमारे 16 महिने पूर्ण वेतन मिळण्यापासून वंचित राहावे लागले आहे. कंपनीचे उत्पादन सुरू आहे. चार ते पाच युनिट सुरू करण्यात आले आहेत. त्याद्वारे महिन्याकाठी सुमारे दोन कोटी रुपये उत्पादन होत असल्याची माहिती कामगार नाव न सांगण्याच्या अटीवर देत आहेत. सध्या कंपनीमध्ये 950 कामगार कार्यरत आहेत. कामगारांचा पगार सुमारे 20 हजार, तर अधिकार्‍यांचा पगार 40 हजार रुपयांपर्यंत आहे. कंपनीला झालेला तोटा व होणारे उत्पादन याचा तोटा कामगार व अधिकार्‍यांना सहन करावा लागत आहे. कामगार व अधिकार्‍यांना महिनोन्महिने वेतनच मिळत नाही. त्यामुळे कामगारांना व अधिकार्‍यांना उदरनिर्वाहासाठी दुसरा मार्ग शोधावा लागत आहे.\nदरम्यानच्या काळात कंपनीतील संघटनेच्या वतीने याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर कामगार, एचए मजदूर संघ व व्यवस्थापनाची बैठक झाली. यामध्ये कामगार व अधिकार्‍यांना 25 टक्के रक्‍कम देऊ, असा प्रस्ताव कंपनी व्यवस्थापनाकडून ठेवण्यात आला. या प्रस्तावाबाबत कामगारांनी निराशा व्यक्‍त केली. 25 टक्के रक्‍कम म्हणजे कामगारांच्या हातात महिन्याकाठी केवळ पाच ते सहा हजार रुपयेच मिळणार आहे. एवढ्याशा तुटपुंज्या रकमेमध्ये घरखर्च, मुलांच्या शाळेचा खर्च, आजारपण आदी गोष्टी कशा सांभाळायच्या, असा सवाल कामगारांनी या वेळी उपस्थित केला. त्यामुळे आम्हाला पूर्ण पगारच द्यावा, अशी मागणी कामगारांनी केली; मात्र कंपनी व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष करत कामगार व अधिकार्‍यांना 25 टक्केच रक्‍कम दिली जात आहे. शासनाचे होणारे दुर्लक्ष, संघटनेचे वारंवार दिल्‍लीला होणारे हेलपाटे, शहरातील लोकप्रतिनिधींची एचए कंपनी विषयी अनास्था यामुळे कामगारांना तोटा सहन करावा लागत आहे. आम्हाला न्याय कधी मिळणार, असा सवाल कामगार उपस्थित करत आहेत.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/farmer-strike-in-karad/", "date_download": "2019-02-17T22:34:49Z", "digest": "sha1:D3HFSUYUGGO43BSSF277RCF656LZSNKC", "length": 4493, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ��ूध दरवाढीसाठी कराडमध्ये बळीराजाचा मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › दूध दरवाढीसाठी कराडमध्ये बळीराजाचा मोर्चा\nदूध दरवाढीसाठी कराडमध्ये बळीराजाचा मोर्चा\nबळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूधाला उत्पादन खर्चावर हमीभाव मिळावा व कर्नाटक राज्याप्रमाणे प्रति लिटर थेट अनुदान मिळावे या मागण्यासाठी मंगळवारी कराड येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील व सातारा जिल्हा अध्यक्ष साजिद मुल्ला यांनी केले.\nदुपारी बारा वाजता येथील कोल्हापूरनाका परिसरातून मोर्चा सुरू झाला. कराड शहर पोलिस मार्गे दत्त चौक, भेदा चौक, असा पुढे तहसील कार्यालयाकडे गेला. त्याठिकाणी प्रमुख मान्यवरांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन आंदोलकांच्या शिष्ट मंडळाने तहसीलदार यांना दिले.\nलोणंदला दोन गटांत तुंबळ हाणामारी\nऊस वाहतुकीला कधी लागणार शिस्त\nबंद अपार्टमेंट पायर्‍यांवर ‘बार’\nझेब्रा क्रॉसिंग, पांढर्‍या पट्ट्यांमुळे वाहतूक सुलभ\nविक्रमसिंह पाटणकर यांचा आज नागरी सत्कार\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-gujarat-election-bjp-result-celebration-in-solapur/", "date_download": "2019-02-17T21:54:19Z", "digest": "sha1:T2KQW3F74Z3SJC5BCBWKAWE4CVXOSBO3", "length": 11086, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुजरातचा गड राखला; सोलापुरात जल्‍लोष | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › गुजरातचा गड राखला; सोलापुरात जल्‍लोष\nगुजरातचा गड राखला; सोलापुरात जल्‍लोष\nगेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये असलेली भारतीय जनता पक्षाची सत्ता अबाधित ठेवल्याबद्दल सोमवारी सोलापुरात भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्��ात आला होता. ढोल-ताशांच्या गजरात आनंदाला उधाण आले होते. लाडू व पेढे वाटप तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. सुरूवातीला अनेक जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे भाजपची सत्ता जाईल की काय, असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र मजमोजणीच्या पुढील फेर्‍यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत दुपारी 12 पर्यंत 105 ते 110 जागांवर आघाडी घेतली. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबरच एकंदर राजकीय गोटात तसेच सर्वसामान्यांमध्ये निवडणुकीच्या कलविषयी जोरदार चर्चा रंगली होती. टीव्ही चॅनेल तसेच मोबाईलवरुन लोक लाईव्ह अपडेट पाहात होते. भाजपचा विजय दृष्टिपथात येताच बारा वाजण्याच्या सुमारास भाजपतर्फे जल्लोषाला सुरूवात झाली. टिळक चौक येथे शहर व जिल्हा भाजपतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी केल्यावर नागरिकांना लाडू व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उत्सवात महापौर शोभा बनशेट्टी, शहर सरचिटणीस हेमंत पिंगळे, दत्तात्रय गणपा, युवा मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली चालुक्य, नगरसेवक नागेश वल्याळ, महिला व बालकल्याण सभापती अश्‍विनी चव्हाण, मेनका चव्हाण, सुनील साळुंके, योगेश कांबळे, श्रीनिवास जोगी, गुरूनाथ कोळी, जिलानी सगरी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. महापौर बनशेट्टी यांच्यासह अनेक महिलांनी फुगडी खेळून आनंद द्विगुणित केला.\nटिळक चौकशिवाय राजवाडे चौकातील पालकमंत्री विजयकुमार देशमख यांचे संपर्क कार्यालय, विकासनगर येथील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे कार्यालय तसेच सिव्हिल चौकानजिकच्या शहर व जिल्हा भाजपचे कार्यालय अशा एकूण चार ठिकाणी जल्लोषाचा कार्यक्रम झाला. एकाचवेळी थोड्याफार वेळेच्या अंतराने हे जल्लोष करण्यात आले. पालकमंत्री संपर्क कार्यालयासमोर झालेल्या जल्लोषावेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, अनुजा कुलकर्णी, अंबिका पाटील, संतोष भोसले, रामेश्‍वरी बिर्रू, वरलक्ष्मी पुरूड, आनंद बिर्रू, नागेश भोगडे, अविनाश पाटील, माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र काळे, सायण्णा गालपल्ली, सोमनाथ मेणसे, संजय कणके, ज्���ानेश्‍वर कारभारी, राजश्री कणके, वीरेश उंबरजे, विजय कोळी, शोभा नष्टे, बिपीन धुम्मा, राजकुमार काकडे, विनोद मोटे, रवी कय्यावाले, नारायण बनसोडे, पांडुरंग दिड्डी आदी उपस्थित होते.\nगुजरातच्या निकालाबद्दल राजकीय गोटांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. नोटाबंदी, जीएसटीच्या पार्श्‍वभूमीवर काही घटकांत असलेल्या नाराजीचा फटका भाजपला बसणार, अशी जोरदार अटकळ बांधण्यात आली होती. मात्र ही अटकळ सोमवारी लागलेल्या निकालाने फोल ठरली. या निवडणुकीवरुन कार्यकर्ते तसेच लोकांनी पैजाही लावल्या होत्या. भाजपच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची होती, तर भाजप सरकारविषयी नाराजी कॅच करण्याचा काँगेसचा प्रयत्न होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँगेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमध्ये झालेल्या प्रचार सभा आदींच्या पार्श्‍वभूमीवर सार्‍या देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. भाजपने गुजरातमध्ये गेल्या 22 वर्षांपासून निर्माण केलेला गड या निकालाने पुन्हा याच पक्षाच्या ताब्यात राहिला. निकालानंतर सोलापुरात सर्वत्र कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.\nजुगार अङ्ङ्यावर छापा; ४६ हजारांची रोकड जप्त(व्हिडिओ)\n‘विजय शुगर्स’च्या लिलावास उच्च न्यायालयाकडून स्थगिती\nतुळजाभवानी देवीच्या निद्राकालास प्रारंभ\nओटीएस योजनेतील १४ हजार शेतकर्‍यांसाठी १७७ कोटींची मागणी\nगुजरातचा गड राखला; सोलापुरात जल्‍लोष\nसोलापूर : विहिरीत मिळाला माय-लेकाचा मृतदेह\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/no-out-court-settlement-about-ayodhya-37126", "date_download": "2019-02-17T23:03:17Z", "digest": "sha1:4VDFBTFMZXAZN6T7FPHQJVNNZQXL7FJV", "length": 10897, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "No out-of-court settlement about Ayodhya 'अयोध्या प्रश्नावर न्यायालयाबाहेर तोडगा अशक्य' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\n'अयोध्या प्रश्नावर न्यायालयाबाहेर तोडगा अशक्य'\nसोमवार, 27 मार्च 2017\nलखनौ - अयोध्या प्रकरणावर न्यायालयाबाहेर तोडगा निघणे अशक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिराचे समर्थक आहेत, त्यांच्याशी बोलणी करुन मुस्लिमांना न्याय मिळण्याची आशा नाही, असे बाबरी मशीद कृती समितीचे संयोजक जफरयाब गिलानी यांनी सांगितले.\nअयोध्या प्रश्नावर दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्र येऊन न्यायालयाबाहेर चर्चा करुन एकमताने तोडगा काढावा अशी सूचना गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यानंतर बाबरी मशीद कृती समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.\nलखनौ - अयोध्या प्रकरणावर न्यायालयाबाहेर तोडगा निघणे अशक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिराचे समर्थक आहेत, त्यांच्याशी बोलणी करुन मुस्लिमांना न्याय मिळण्याची आशा नाही, असे बाबरी मशीद कृती समितीचे संयोजक जफरयाब गिलानी यांनी सांगितले.\nअयोध्या प्रश्नावर दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्र येऊन न्यायालयाबाहेर चर्चा करुन एकमताने तोडगा काढावा अशी सूचना गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यानंतर बाबरी मशीद कृती समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.\nयापूर्वीचे पंतप्रधान अयोध्या प्रश्नाबाबत तटस्थ होते. यापूर्वी चंद्रशेखर आणि पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधानपदी असताना या वादाचा तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. गेल्या तीन दशकांच्या अनुभवावरुन असे दिसते, की न्यायालयाबाहेर या वादाचा तोडगा निघणे अशक्य आहे. या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयातच लागू शकतो, असेही गिलानी म्हणाले.\nभाजपतर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या या सुचनेचे स्वागत करण्यात आले. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमताने तोडगा काढणेच योग्य राहील अशी भूमीका भाजपने घेतली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर��निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-news-crime-fake-telephone-exchange-case-53831", "date_download": "2019-02-17T22:53:06Z", "digest": "sha1:ZHXFTJ5Y4I4O4QMZYRYL3ZP47MOPJCNR", "length": 12655, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur news crime Fake telephone exchange case हैदराबादच्या दोघांसह सोलापूरच्या एकाला कोठडी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nहैदराबादच्या दोघांसह सोलापूरच्या एकाला कोठडी\nमंगळवार, 20 जून 2017\nलातूर - येथील बनावट टेलिफोन एक्‍स्चेंजप्रकरणी हैदराबाद येथून अटक करण्यात आलेल्या दोघांसह सोलापूरहून ताब्यात घेतलेल्या एकाला ता. 23 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, हैदराबाद येथून आणलेल्या दोघांची दहशतवादविरोधी पथक; तसेच स्थानिक पोलिसांनीदेखील कसून चौकशी सुरू केली आहे. दहशतवाद्यांशी कोठे संबंध आला आहे का हे पाहिले जात आहे.\nलातूर - येथील बनावट टेलिफोन एक्‍स्चेंजप्रकरणी हैदराबाद येथून अटक करण्यात आलेल्या दोघांसह सोलापूरहून ताब्यात घेतलेल्या एकाला ता. 23 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, हैदराबाद येथून आणलेल्या दोघांची दहशतवादविरोधी पथक; तसेच स्थानिक पोलिसांनीदेखील कसून चौकशी सुरू केली आहे. दहशतवाद्यांशी कोठे संबंध आला आहे का हे पाहिले जात आहे.\nलातुरात तीन दिवसांपूर्वी दोन बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज दहशतवादविरोधी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणले होते. यात रवी साबदे व शंकर बिरादार या दोघांना अटक करण्यात आली होती. यात हे दोघेही ता. 22 जूनपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. त्यानंतर रविवारी आणखी एक एक्‍स्चेंज पोलिसांनी उघडकीस आणले होते. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी हैदराबाद कनेक्‍शन उघडकीस आणले. यात पोलिसांनी हैदराबाद येथून फैज महंमद व इम्रान महंमद रशीद या दोघांना अटक करून आणले होते; तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर येथे छापा टाकून सुदामन दगडू घुले (वय 40, रा. कुमार चौक, रेल्वेलाइन, सोलापूर) याला अटक करून येथे आणले. या तिघांनाही सोमवारी (ता. 19) न्यायालयासमोर उभे केले असता, ता. 23 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nया प्रकरणात स्थानिक पोलिसांनी पहिल्यांदा अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली. त्यात त्यांना बनावट एक्‍स्चेंजसाठी वापरली जाणारी मशीन ही सोलापूरच्या सुदामन घुले याने बसवून देऊन तांत्रिक माहिती दिल्याचे समोर आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अंगद कोतवाड, रामदास नाडे, बालाजी जाधव, नागनाथ जांभळे, कुर्रम काजी, अभिमन्यू सोनटक्के यांनी सोलापूर येथे जाऊन कुमार चौकातील घुले याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक करून आणले होते. त्यालाही न्यायालयाने कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\nलातुरात बनावट एक्‍स्चेंज उघडकीस आणल्यानंतर \"एटीएस'चे पथक औरंगाबादला गेले होते; पण हैदराबादहून फैज महंमदसह दोघांना स्थानिक पोलिसांनी अटक करून आणल्यानंतर हे पथक पुन्हा लातुरात दाखल झाले. या दोघांची \"एटीएस'च्या पथकाने कसून चौकशी सुरू केली आहे. दहशतवाद्यांशी कोठे संपर्क आला होता का याचा तपास हे पथक करीत आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक पोलिसांची तीन ते चार पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-marathi-news-maharashtra-news-cycle-travelling-53355", "date_download": "2019-02-17T22:25:46Z", "digest": "sha1:ICHXCU6YM55LQQFKYN6MT44WFEL253WV", "length": 13160, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news marathi news maharashtra news cycle travelling जमिनीसाठी शेतमजुराची सायकलवारी; 350 किलोमीटर प्रवास | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nजमिनीसाठी शेतमजुराची सायकलवारी; 350 किलोमीटर प्रवास\nरविवार, 18 जून 2017\nमुंबई - अंगावर मळकट-चुरगळलेला सदरा-पायजमा आणि गांधी टोपी; चपलेविना सुजलेले पाय आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत कागदाचे भेंडोळे घेऊन मंत्रालयात न्यायासाठी आलेल्या शेतमजुराला बघून महसूल मंत्र्यांचे अख्खे कार्यालय थिजून गेले. काल घडलेल्या या घटनेमुळे गरिबीचे अत्यंत विदारक चित्र समोर आल्याने सर्वजण अवाक्‌ झाले होते.\nमुंबई - अंगावर मळकट-चुरगळलेला सदरा-पायजमा आणि गांधी टोपी; चपलेविना सुजलेले पाय आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत कागदाचे भेंडोळे घेऊन मंत्रालयात न्यायासाठी आलेल्या शेतमजुराला बघून महसूल मंत्र्यांचे अख्खे कार्यालय थिजून गेले. काल घडलेल्या या घटनेमुळे गरिबीचे अत्यंत विदारक चित्र समोर आल्याने सर्वजण अवाक्‌ झाले होते.\nकृषिविषयक सधन समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्‍यातील तांबवे गावातील शेतमजूर नायकू बजरंग सुतार हा शेतमजूर न्यायासाठी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आला होता. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी गावातील शंकर कोळी याने त्याच्या सासऱ्याची दीड एकर जमीन अवघ्या एक हजार रुपयात गहाण घेतली होती. कालांतराने कोळी यांनी जमीन स्वतःच्या नावार करून घेतली. सासऱ्याला मुलगा नसल्याने नायकू सासरवाडीतच राहत आहे. परंतु हक्‍काची जमीन नसल्याने शेतमजुरी करून पोट भरत आहे. जमिनीचा तुकडा परत मिळावा म्हणून त्याने अनेक वर्षे स्थानिक प्रशासनाने दरवाजे ठोठावले; मात्र त्यात यश आले नाही. मजुरीच्या पै-पैतून वाचविलेले पैसे वकिलाला देऊन इस्लामपूर न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयात तारीख पे तारीख पडत असल्याने निकाल लवकर देण्यासाठी महसूल मंत्र्यांनी न्यायालयाला विनंती करण्याची मागणी करण्यासाठी तो मंत्रालयात आला होता. अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि अठरा विश्‍वे दारिद्य्रामुळे तो सायकलवरून मुंबईला निघाला. तीन दिवस आणि दोन रात्री प्रवास करून नायकू मुंबईत पोचला. त्याचे पाय अक्षरशः सुजले होते. पायात चप्पल नाही, अशा अवस्थेत त्याची कहाणी एकून चंद्रकांत पाटील यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांच्यासह कार्यालयातील उपस्थित लोक थिजून गेले.\nन्यायप्रविष्ट प्रकरणात सरकार हस्तक्षेप करू शकत नसल्याने श्रीनिवास जाधव यांनी इस्लामपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना फोन केला. न्यायालयीन प्रक्रियेत नायकूची बाजू बळकट होण्यासाठी त्याला आवश्‍यक मदत करण्याचे निर्देश जाधव यांनी दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आता गावाकडे कसा जाण���र, असा प्रश्‍न जाधव यांनी विचारल्यावर पाय सुजल्यामुळे दोन दिवस फूटपाथवर आराम करून मग जाईन, असे नायकू म्हणाला. यावर जाधव यांनी त्याला अँटी चेंबरमध्ये नेऊन खर्चासाठी पैसे दिले आणि एसटीच्या टपावर सायकल टाकून जाण्यास सांगितले. तोपर्यंत खासदार संजय पाटील वैयक्‍तिक कामासाठी आले होते. त्यांना प्रसंग कळताच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/03/blog-post_9.html", "date_download": "2019-02-17T23:09:24Z", "digest": "sha1:RUCZY7KWDJHZLEA57UE7SVEJ3ZCABHVC", "length": 22125, "nlines": 191, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस: Story For Kid's : प्रामाणिक पहारेकरी", "raw_content": "\nAbout Us / आमच्याबद्दल\nStory For Kid's : प्रामाणिक पहारेकरी\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : Stories for kid, छोट्यांसाठी गोष्टी\nएकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते.\n' आता काय करायचं \nप्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर उमटला.\nपण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते. ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता.\nगडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, \" कोण आहे रे पलीकडे \n\" तुमी कोण हायसा \" पहारेकऱ्यानं दरडावून विचारलं.\nपहारेकऱ्याचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरही हसू दाबत महाराज म्हणाले, \" आम्ही महाराज आहोत. \"\nपण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार. त्याला वाटलं ही क��हीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय.\nतो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, \"आरे,\nउघड की दरवाजा. \"\n\" तुमी कुणी बी असा पण दरवाजा उघडाया न्हाय जमायचं पाव्हणं. आवं सांजच्यापासून तांबडं फुटूस्तोवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा न्हायी आसा शिवाजी महाराजाचाच हुकुम हाय. आन आमचं महाराज काय बी झालं तरी सवताचा हुकूम सवता कधीच मोडाय सांगत नाहीत असं समदी म्हणत्यात. आवं कुणी बी लुंग्या सुंग्या यईल आन महाराजांचं नाव घिवून दार उघडाया सांगण. आमाला एवढ कळना व्ह्य. तवा तुमी कुणी बी असा रातभर भायीरच बसा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय आसन ते. \"\nमहाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनीच घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी आख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली.\nसकाळ झाली. गडाला जाग आली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यानं रात्रीचे पाहुणे दारातच असल्याचं पाहिलं. त्यांची नीट खातरजमा करूनत्यांना आत घेतलं.\nपण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला.\nपहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, \"तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. \"\nछ्त्रपती शिवाजी महाराज की …… जय ………….\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\n#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं - [image: narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike] पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेल...\nआठव - परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठव येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं. आठव व्वा\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nLove Poem : ती सोबत नव्हती म्हणुनी\nLove Poem : आयुष्य हरवले माझे\nLove Poem : खुशाल पडतो प्रेमात\nLove Poem : आपण साले वेडेपिसे\nStory For Kid's : प्रामाणिक पहारेकरी\nWomen's Day : तू स्वप्नं....तूच सत्य\nStory for kid's : दयाराम आणि सोन्याचं नाणं\nStory for kid's : मुर्ख राजा आणि विदुषक\nStory for kid's : बन्सी आणि मिठाईवाला\nLove poem :मोर आणि लांडोर\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक ��वडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\n#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची \nआज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे अस...\nबेकरीला मोदी जबाबदार आहेत का \nसध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं क...\nका जाळावा अथवा पुरावा मृत देह \nतिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं...\nमुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्...\n#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी\nसर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण ...\n#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट \nकाही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरां...\nआम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हात...\nसाहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune\nसाहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आ...\n#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत\nआम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या ...\nयुवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm\nउत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढ...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/content/dcr-03102018", "date_download": "2019-02-17T22:11:59Z", "digest": "sha1:ZGXNYZHMJBDYGBAMHNVIEZZYU5VSXSPK", "length": 3037, "nlines": 73, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Dcr 03/10/2018 | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/shivsena-mla-anil-rathod-declares-list-candidates-municipal-corporation-30510", "date_download": "2019-02-17T21:54:31Z", "digest": "sha1:2MP4GXNRFOOFY6RCOYSJ4ECVEZYDRXB7", "length": 10536, "nlines": 147, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Shivsena MLA Anil rathod Declares list of candidates for municipal corporation | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआता भाजपशी युतीची शक्यता नाही म्हणून शिवसेनेचे उमेदवार जाहीर : अनिल राठोड\nआता भाजपशी युतीची शक्यता नाही म्हणून शिवसेनेचे उमेदवार जाहीर : अनिल राठोड\nआता भाजपशी युतीची शक्यता नाही म्हणून शिवसेनेचे उमेदवार जाहीर : अनिल राठोड\nशनिवार, 10 नोव्हेंबर 2018\nनगर : \" आता भाजपशी युतीची शक्यता नाही. त्यामुळे शिवसेनेने महापालिकेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. आता यापुढे राज्यपातळीवर युती झाल्यास आम्ही जाहीर केलेल्या उमेदवारांत विशेष बदल होणार नाहीत. मात्र श्रेष्ठींचे आदेश पाळू, \"अशी भूमिका व्यक्त करून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार जाहीर केले.\nनगर : \" आता भाजपशी युतीची शक्यता नाही. त्यामुळे शिवसेनेने महापालिकेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. आता यापुढे राज्यपातळीवर युती झाल्यास आम्ही जाहीर केलेल्या उमेदवारांत विशेष बदल होणार नाहीत. मात्र श्रेष्ठींचे आदेश पाळू, \"अशी भूमिका व्यक्त करून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार जाहीर केले.\nडिसेंबरमध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती होणार नसल्याचे गृहित धरून दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित केले आहे. आज शिवसेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे व राठोड यांनी प्रभागनिहाय उमेदवार जाहीर केले. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.\nराठोड म्हणाले, \"शिवसेनेने प्रत्येक प्रभागांत चांगले उमेदवार दिलेले आहेत. निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. प्रत्येक उमेदवाराचे प्रभागातील वजन आणि त्याला सोबत पक्षाची ताकद आहे. त्यामुळे उमेदवार निवडून येण्यास अडचण येणार नाही.\"\n\" शिवसेनेने नगर शहराची सेवा केली. शहरात (कै.) बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार पेरले. त्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागात शिवसेनाच आघाडी घेईल, यात शंका नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर युती झाली असती, तर काहीतरी विचार केला. आता वेळ गेलेली आहे. आम्ही उमेदवार जाहीर केले. उमेदवारांनी जोरदार तयारीही केली आहे. त्यामुळे त्यात बदल होणार नाही. पण परिष्ठांचे आदेशाचेही पालन केले जाईल\", असे राठोड यांनी सांगितले.\nजाहीर झालेले उमेदवार असे ,\nप्रभाग १ – दीपाली बारस्कर, डाॅ. चंद्रकांत बारस्कर.\nप्रभाग २ – प्रियांका तवले.\nप्रभाग ४ – योगिराज गाडे.\nप्रभाग ५ – कलावती शेळके.\nप्रभाग ६ – रवींद्र वाकळे.\nप्रभाग ७ – अशोक बडे, कमल सप्रे, रिता भाकरे, अक्षय कातोरे.\nप्रभाग ८ – सचिन शिंदे, शाम नळकांडे, रोहिणी शेडगे, पुष्पा बोरुडे.\nप्रभाग ९ – सुरेश तिवारी.\nप्रभाग १२ – मंगल लोखंडे, चंद्रशेखर बोराडे, सुरेखा कदम, दत्तात्रेय कावरे.\nप्रभाग १३ – संगीता बिज्जा, सुवर्णा गेन्नापा, उमेश कवडे, सुभाष लोंढे.\nप्रभाग १४ – भगवान फुलसाैंदर, सुरेखा भोसले, रेखा भंडारी.\nप्रभाग १५ – परसराम गायकवाड, विद्या खैरे, अिल शिंदे.\nप्रभाग १६ – दिलीप सातपुते.\nप्रभाग १७ – मोहीनी लोंढे.\nकाही प्रभागांत मात्र अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही.\nनगर महापालिका शिवसेना shivsena बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे uddhav thakare\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/shetti-keeping-distance-form-cm-11838", "date_download": "2019-02-17T22:35:58Z", "digest": "sha1:C6LZ2XYTPBGLPTVVAD46DRONFOAMK3CI", "length": 8959, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Shetti keeping distance form CM | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेट्टींची शिवसेनेसोबत गट्टी, मुख्यमंत्री दौऱ्याला सुटी\nशेट्टींची शिवसेनेसोबत गट्टी, मुख्यमंत्री दौऱ्याला सुटी\nशुक्रवार, 19 मे 2017\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्या (ता.19) होणाऱ्या जिल्हा दौऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दांडी मारली आहे. भाजपबरोबरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलेल्या शेट्टींनी सध्या शिवसेनेसोबत गट्टी केली असून नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात ते मार्गदर्शन करणार आहेत.\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्या (ता.19) होणाऱ्या जिल्हा दौऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दांडी मारली आहे. भाजपबरोबरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलेल्या शेट्टींनी सध्या शिवसेनेसोबत गट्टी केली असून नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात ते मार्गदर्शन करणार आहेत.\nमुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून हा शत्‌प्रतिशत सरकारी दौरा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन, रस्ते व जलशिवार योजनेची पाहणी आणि आढावा बैठक असा कार्यक्रम आहे. खासदार राजू शेट्टी हे हातकणंगले मतदार संघातून विजयी झालेत, त्यात इस्लामपूर आणि शिराळा हे दोन विधानसभा मतदार संघ येतात. त्यामुळे सहाजिकच प्रोटोकॉलप्रमाणे खासदार शेट्टी यांना या कार्यक्रमाचे प्राधान्याने आमंत्रण आहे. आढावा बैठकीत खासदार म्हणूनही त्यांची हजेरी महत्त्वाचीच असेल. परंतु, शेट्टींनी भाजप सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. येत्या 22 मे पासून ते आत्मक्‍लेष पदयात्रा काढून सरकारचा निषेध नोंदवणार आहेत.\nदुसरीकडे स्वाभिमानी संघटनेतील त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांचा सवतासुभा सुरू आहे. उद्याच्या दौऱ्यात जिल्ह्यातील एकमेव मंत्री म्हणून सदाभाऊ पुढे असणार आहेत. अशा वेळी शेट्टींनी या दौऱ्यावर अघोषित बहिष्काराची भूमिका घेतली आहे. त्यांनी सध्या शिवसेनेसोबत जुळवून घेतले आहे. त्यामुळे त्यांनी नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या कृषी अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. सदाभाऊंचे पुत्र सागर यांचा भाजप प्रवेशाचा इशारा, स्वाभिमानीतील संघर्ष या पार्श्‍वभूमीवर शेट्टींची या दौऱ्यातील गैरहजेरी चर्चेचा विषय बनणार आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजू शेट्टी\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/04/love-poem.html", "date_download": "2019-02-17T23:08:15Z", "digest": "sha1:GY5GDJB35XKW3KQBNZ7CSWHTF4LTXC4A", "length": 21824, "nlines": 190, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस: Love Poem : आला आला सखा माझा", "raw_content": "\nAbout Us / आमच्याबद्दल\nLove Poem : आला आला सखा माझा\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : love poem, marathi poem, poem, rain, पाऊस, प्रेम, प्रेम कविता, मराठी कविता, मुलगी, मैत्री\nगेली सहा सात दिवस गावी गेलो होतो. शेतावर. कालच आलो. माझं गाव तसं छोटेखानी. काँग्रेसच्या जवळजवळ साठ वर्षाच्या राजवटीनं शेतकऱ्याला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेसं पाणी पुरवलं नसलं………शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव दिला नसला………. शेतकऱ्याला आत्महत्येच्या खाईत लोटलं असलं तरी गावागावात कॉम्पुटर आणि घराघरात मोबाईल मात्र नक्की पोहचवलाय. गावतल्या सायबर कॅफेत मुलं MSCIT शिकत असतात. या शासनमान्य कोर्सानं मुलांना काय दिलं माहित नाही पण गल्ली बोळात सुरु झालेल्या सायबरवाल्यांनी मात्रं धंदाच केला.\nतर सांगायचा मुद्दा हा कि माझं गाव छोटेखानी असलं तरी तिथं सायबर कॅफे आहे आणि गावी गेल्यावर कधीकधी मी तिथल्या सायबर कॅफेतून पोस्ट करतो. पण यावेळी गावातल्या दोन्ही सायबर कॅफेतलं नेट बंद होतं आणि म्हणून मला नवं लिहायला वेळ झाला. हे मात्रं ' नमनालाच तेल फार ' झालं. तेव्हा थांबतो -\nतर ती दूर रानात ………. त्याची वाट पाहत. आज कधी नव्हे ते त्याला उशीर झालेला ………त्याची वाट पाहून तिच्या डोळ्यात पाऊस आलेला.\nती अगदीच कासावीस ………त्याची वाट पाहवून …….निशब्द झालेली.\nत्याचं वाट पाहणं जसं नेहमीचंच ………….तसाच तिचा उशीरही.\nती नेहमीच उशिरा यायची. त्याला खूप राग आलेला असायचा तिचा. त्यानं ठरवलेलं असायचं …………आल्यानंतर तिला खूप खूप रागवायचं. पण झालेला उशीर तिला माहिती असायचा म्हणून ती लगबगीनं............केसांच्य�� बटा सावरत याची. येताना तिच्या ओठांवर एक हळुवार हसू असायचं. ते हसू पाहिलं कि तो तिला झालेला उशीर विसरून जायचा………तिच्या डोळ्यात खोल खोल बुडायचा.\nआज मात्र त्याची वाट पाहून ती थकून गेलेली. त्यातातच आभाळ भरून आलेलं. प्रकाशाच्या वाटा पुसट होत चाललेल्या. त्यात आणखी वार्यानं काहूर मांडलेलं. तिचं मन अगदीच पाखरू झालेलं. पण तो मात्र दूरवर कुठेही दिसेना. कुठे दूरवर थोडं जरी खसफस झालं तरी तिला वाटायचं तोच आला असावा. पण तो कुठेच दिसायचा नाही.\nत्याची अशी वाट पहाताना पाऊस रिमझिमू लागतो. तेव्हा तिला वाटतं......... हा पाऊस नव्हे आपला सखाच आहे. मग सारं चित्रं तिच्या डोळ्यासमोर उभं रहातं. तिला वाटतं हा पाऊस म्हणजे आपला सखा आणि दारातली जुई म्हणजे ती. असं चित्रं पहाता पहाता ती म्हणू लागते –\n\" आला आला सखा माझा …\"\nआला आला सखा माझा, वेडा होऊन पाऊस\nत्याच्या येण्या नी जाण्याचे, सारे सरले आभास.........ll धृ ll\nतिची मोहरली काया, त्याचा गंधाळला श्वास\nआला आला सखा माझा, वेडा होऊन पावूस.........ll १ll\nचोहो बाजूने तो आला\nत्याने रुजवले बीज, तिची उजवली कूस\nआला आला सखा माझा, वेडा होऊन पाऊस......ll २ ll\nकळले ना कधी आला,लक्ष लांगुनिया कोस\nआला आला सखा माझा वेडा होऊन पाऊस ........ll ३ ll\nमनोजजी, इतक्या उस्फुर्त आणि मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल मनापासुन आभार.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\n#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं - [image: narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike] पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेल...\nआठव - परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठव येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं. आठव व्वा\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले नि��ाशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nRape and mindset : बलात्कार का होतात \nLove Poem : येते ओठावर गाणे\nPolitics : मोदी आणि मेस्सी\nPolitics : काँग्रेस जातीयवादी नाही काय \nLove Poem : तुझे नाव माझ्या मनी\nLove Poem : आला आला सखा माझा\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\n#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची \nआज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे अस...\nबेकरीला मोदी जबाबदार आहेत का \nसध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेल��� आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं क...\nका जाळावा अथवा पुरावा मृत देह \nतिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं...\nमुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्...\n#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी\nसर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण ...\n#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट \nकाही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरां...\nआम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हात...\nसाहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune\nसाहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आ...\n#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत\nआम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या ...\nयुवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm\nउत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढ...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/content/dcr-241118", "date_download": "2019-02-17T22:01:38Z", "digest": "sha1:FVN76XEJXXROY6GK4UDAS3I2DUZK3OA7", "length": 3021, "nlines": 73, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Dcr 24.11.18 | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआप���ी सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-reducing-load-agriculture-6526", "date_download": "2019-02-17T23:13:33Z", "digest": "sha1:E3XJJYV2YF75FK57SNMHAQK3PTJ3SQY5", "length": 21275, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on reducing load on agriculture | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी विकासातून होईल शेतीवरील भार कमी\nकृषी विकासातून होईल शेतीवरील भार कमी\nबुधवार, 14 मार्च 2018\nशेतीमधील लोकसंख्या कमी होण्याची पूर्वअट शेतीविकास हीच आहे, हा निष्कर्ष वरवर पहाता विचित्र वाटला, तरी तोच तर्कशुद्ध आहे. जगाचा इतिहाससुद्धा आपल्याला हेच सांगतो.\nगेल्या चार वर्षांत शेतीचा आर्थिक वृद्धी दर कमालीचा ढासळलेला आहे. देशातील निम्मी लोकसंख्या ज्या क्षेत्रात आहे त्या कृषी क्षेत्राचा आर्थिक वृद्धी दर आज फक्त दोन टक्के आहे. आणि हा असाच राहिला तर शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करायला पुढील पस्तीस वर्षे लागतील. पुढील पाच वर्षांत म्हणजे २०२२ पर्यंत जर हे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर या क्षेत्राचा वृद्धी दर यापुढे सरासरी १४ टक्के असायला हवा. आणि असे जगाच्या इतिहासात कधी घडलेले नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांना किती खोटी आश्वासने देते आहे यावरून स्पष्ट होते. दुसरीकडे बिगर शेती क्षेत्रात रोजगाराच्या संधीदेखील अतिशय अल्प आहेत. म्हणून शेतीमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या तरुणांची अतिशय कोंडी झाली आहे. अशा निराशाजनक परिस्थितीत हे तरुण अतिशय तर्कशून्य अशा मांडणीला बळी पडण्याचा धोका असतो.\nअलीकडेच अशा एका किसानपुत्राशी चर्चा करत होतो. तेंव्हा तो म्हणाला आज जगात जे प्रगत देश आहेत उदाहरणार्थ अमेरिका, कॅनडा किंवा इतर युरोपियन देश यांच्याकडील शेतकऱ्यांची स्थिती चांगली असण्याचे कारण तिथे प्रत्येक शेतकऱ्याकडे खूप जास्त जमीन आहे. त्याने त्या देशात किती कमी लोक शेती करतात याचे आकडे टाकले. आणि तो म्हणाला की आपल्या देशातदेखी��� असे काही तरी घडल्याखेरीज शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावणे अशक्य आहे. मग तो जमीनधारणा कायद्याकडे वळला. या तरुणाचा जो समज (खरे तर गैरसमज) आहे तो अनेक किसानपुत्रांचा असतो. या गैरसमजामागे विकासाच्या अर्थशास्त्राबद्दलचे घोर अज्ञान दडले आहे.\nलोकसंख्या वाढते पण शेतीचा आकार मात्र स्थिर असतो. अर्थातच शेतीवर अवलंबून असलेले लोक जर, शेतीची उत्पादकता न घटता, कमी झाली तर शेतीतून तयार होणारी संपत्ती कमी लोकात विभागली जाते म्हणून झपाट्याने बिगरशेती क्षेत्रात गेले पाहिजेत. पण तसे होण्यासाठी अर्थातच औद्योगिक क्षेत्रातून श्रमाला मागणी वाढली पाहिजे. पण शेतीमधील बहुतांश मनुष्यबळ हे अकुशल आहे. म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये अकुशल श्रमाला मागणी वाढली पाहिजे आणि हे व्हायचे असेल तर औद्योगिक क्षेत्रात तयार होणाऱ्या उत्पादनाला मागणी वाढली पाहिजे. मात्र आपले औद्योगिक क्षेत्र निर्यातीभिमुख नसल्यामुळे या क्षेत्रातील उत्पादनाला असलेली मागणी ही प्रामुख्याने देशातीलच लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यात देशातील बहुसंख्य लोक, जे शेतीवर अवलंबून आहेत, त्यांची क्रयशक्तीच इतकी कमी आहे की, औद्योगिक उत्पादनाच्या मागणीमध्ये वाढ होण्यामधील तो मोठा अडथळा ठरत आहे. तेव्हा जर शेतीमधून लोक औद्योगिक क्षेत्रात जायचे असतील तर शेतीमधील लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे, तरच औद्योगिक क्षेत्रातील मालाला मागणी वाढेल. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात श्रमाला मागणी वाढेल आणि त्याचा परिणाम म्हणून शेतीमधील लोक औद्योगिक क्षेत्रात सामावले जातील. श्रीमंत माणसाच्या मिळकतीतील वाढ ही उच्चकौशल्याच्या मनुष्यबळाची मागणी वाढवते. (उदाहरणार्थ, तो पैसा ज्या उपाहारगृहात खर्च होईल तेथील वेटरनादेखील इंग्रजी बोलता येत असते) पण गरीब माणसाच्या मिळकतीतील वाढ अकुशल श्रमाची मागणी वाढवते.\nशेतीमधील लोकसंख्या कमी होण्याची पूर्वअट शेतीविकास हीच आहे, हा निष्कर्ष वरवर पहाता विचित्र वाटला, तरी तोच तर्कशुद्ध आहे. जगाचा इतिहाससुद्धा आपल्याला हेच सांगतो. सुमारे ११० वर्षांपूर्वी अमेरिका आणि कॅनडा या देशांची शेतीवरील लोकसंख्या जवळपास ४० टक्के होती. आज ती दोन ते तीन टक्के इतकीच आहे. पण या प्रक्रियेच्या मुळाशी या देशांनी सिंचन, संशोधन यातून झपाट्याने साधलेला शेतीविक��स आहे. शेतीची उत्पादकता झपाट्याने वाढली आणि आधी चर्चा केलेल्या प्रक्रियेमुळे साधलेल्या औद्योगिक विकासाच्या परिणामी माणसे शेतीक्षेत्रातून त्या क्षेत्रात गेली. आज तेथील शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादकता इतकी आहे की, ही दोन-तीन टक्के लोकसंख्या जगाची अन्नाची गरज भागवू शकते.\nथोडक्यात शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी करण्याचा प्रभावी मार्ग शेतीविकास हाच आहे. म्हणूनच शेतीमालाला संरक्षक असा हमीभाव, उत्पादकता वाढवणारे तंत्रज्ञान, सिंचन, निर्यातबंदीला विरोध यासाठी शासनावर दबावदेखील ठेवला पाहिजे. पण शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या कमी झाली म्हणजे शेतीविकासाला मदत होईल असे म्हणणे म्हणजे बैलांना बैलगाडीच्या मागे बांधून गाडी पुढे जाण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे. किसानपुत्रांनी आजच्या निराशाजनक परिस्थितीत याबद्दलचे आपले आकलन पक्के ध्यानात ठेवण्याची गरज आहे.\nशेती विकास सरकार government बळी bali कॅनडा अर्थशास्त्र economics अमेरिका सिंचन हमीभाव minimum support price लेखक\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\n व्हावे हेचि माझी आस जन्मोजन्मी दास व्हावे हेचि माझी आस \nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/shriram-pawar-write-theresa-may-and-brexit-article-saptarang-156665", "date_download": "2019-02-17T22:46:51Z", "digest": "sha1:A723WYLFHKNIJJKNOY7NY3YE5CTUTPTD", "length": 37042, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "shriram pawar write theresa may and brexit article in saptarang ब्रेक्‍झिटचा अट्टहास (श्रीराम पवार) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nब्रेक्‍झिटचा अट्टहास (श्रीराम पवार)\nरविवार, 25 नोव्हेंबर 2018\nआपल्याकडं ग्रामीण भागात एक म्हण आहे, \"सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली'. \"ब्रेक्‍झिट'चा निर्णय जल्लोषात घेणाऱ्या ब्रिटिशांना याची प्रचीती यायला लागली आहे. ज्यासाठी युरोपीय संघासोबत काडीमोड घ्यायचा निर्णय ब्रिटननं घेतला, त्यातलं काही साध्य होताना दिसत न���ही. ता. 29 मार्चला ब्रिटन वेगळा होईल, त्यापूर्वी, \"वेगळं कसं व्हायचं' हे ठरवणारा समझोता युरोपीय संघाशी करायचा आहे. त्याचा प्रस्ताव नव्या वादाला तोंड फोडणारा ठरतो आहे. यात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरसा मे यांचं सरकारच पणाला लागेल, अशी स्थिती तयार होते आहे.\nआपल्याकडं ग्रामीण भागात एक म्हण आहे, \"सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली'. \"ब्रेक्‍झिट'चा निर्णय जल्लोषात घेणाऱ्या ब्रिटिशांना याची प्रचीती यायला लागली आहे. ज्यासाठी युरोपीय संघासोबत काडीमोड घ्यायचा निर्णय ब्रिटननं घेतला, त्यातलं काही साध्य होताना दिसत नाही. ता. 29 मार्चला ब्रिटन वेगळा होईल, त्यापूर्वी, \"वेगळं कसं व्हायचं' हे ठरवणारा समझोता युरोपीय संघाशी करायचा आहे. त्याचा प्रस्ताव नव्या वादाला तोंड फोडणारा ठरतो आहे. यात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरसा मे यांचं सरकारच पणाला लागेल, अशी स्थिती तयार होते आहे. वेगळं तर व्हायचं; मात्र युरोपची बाजारपेठ हवी तर तिथले नियम मान्य करायचे, उत्तर आयर्लंडसाठीच्या वेगळ्या तरतुदी मान्य करायच्या, यातून \"ब्रेक्‍झिट'नं नेमकं हाती काय लागलं \"कशासाठी केला हा अट्टहास' असा अनुभव ब्रिटन सध्या घेतो आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेशी जोडलं गेल्यानतर पुन्हा माघारी येणं किती त्रासदायक आहे, हे आता ब्रिटनला कळत आहे. नुसत्या राष्ट्रवादाच्या बडेजावाचे डिंडिंम वाजवून तो संपत नाही, हा धडा जगासाठी आहे.\n-मागच्या दोन-तीन वर्षांत जगाला धक्का देणारे दोन निकाल त्या त्या देशातल्या जनतेनं दिले. त्यातला एक अमेरिकेच्या अध्यक्षपदी साऱ्या निवडणूकतज्ज्ञांचे अंदाज फोल ठरवत विजयी झालेले डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरा ब्रिटनच्या जनतेचा 28 देशांच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा \"ब्रेक्‍झिट' म्हणून ओळखला जाणारा घेतला गेलेला निर्णय. ट्रम्पयुगाचे चटके, फटके जग अनुभवतंच आहे, तर ब्रेक्‍झिटच्या निकालानंतरची, वेगळं व्हायचा जल्लोष संपल्यानंतरची, ब्रिटनमधली अस्वस्थता वाढते आहे. ब्रेक्‍झिटमुळं युरोपीय संघात राहण्याच्या लाभापेक्षा ब्रिटनला तोटेच अधिक आहेत, असं सांगणाऱ्यांची सरशी झाली. त्याचं नेतृत्व करणाऱ्यांपैकी थेरसा मे या पंतप्रधानपदी आरूढ झाल्या. मात्र, ब्रिटनचा युरोपीय संघाशी काडीमोड वाटतो तितका सोपा नाही, याची जाणीव आता व्हायला लागली आहे. वेगळं व्हायचं म्हणजे नेमकं काय आणि हे कसं साधायचं यावरच्या दीर्घ वाटाघाटी सुरू असतानाच ब्रिटनचा युरोपीय संघाबाहेर पडण्याचा प्रस्ताव नुकताच तिथल्या सरकारनं मंजूर केला आणि पुन्हा एकदा या विषयावरच्या चर्चेला तोंड फुटलं आहे. थेरसा मे यांच्या सरकारमधल्या, ब्रेक्‍झिटचं काम पाहणाऱ्या सहकाऱ्यानं लगेचच राजीमान दिला. पाठोपाठ राजीनामासत्र सुरूच झालं आहे. वेगळं होण्याच्या कल्पनेतली तफावत मतभेदांना निमंत्रण देणारी ठरते आहे. यातून मे यांच्या नेतृत्वावर त्यांच्या पक्षातच प्रश्‍नचिन्ह लावलं जातं आहे. मंजूर केलेल्या प्रस्तावातून धडपणे ब्रिटन युरोपीय संघातून बाहेरही पडत नाही आणि संघातही राहत नाही, अशी अवघडलेली स्थिती सहन करावी लागणार आहे. संघाचे निर्णय तर मान्य करत राहावं लागेल; पण त्यात ब्रिटनला मत मांडता येणार नाही, हा प्रस्तावातला गाभ्याचा भाग सर्वाधिक\nवादग्रस्त ठरतो आहे. तो मे यांचं पंतप्रधानपद हिरावणार काय हा त्या देशातल्या राजकारणतला मुद्दा आहे. मात्र, जगासाठी जागतिकीकरणाची प्रक्रिया उलट फिरवणं किती किचकट आणि आव्हानं तयार करणारं आहे याची जाणीव करून देणारंही आहे.\nयुरोपीय संघात समाविष्ट होण्यापासूनच ब्रिटनमध्ये या विषयावर मतभेद होते. ब्रिटनचं सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्तता हा मुद्दा विरोधक सतत लावून धरत आले आहेत. सन 1997 ते 2010 या काळात तिथं मजूर पक्षाची सत्ता होती आणि या काळात ब्रिटनचे युरोपशी संबंध अधिक घट्ट होत गेले. सन 2010 मध्ये हुजूर पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्यातल्या युरोपविरोधकांनी उचल खाल्ली. तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कामेरुन यांनी हा विरोध शमवण्यासठी खरंतर सार्वमताचा घाट घातला. युरोपीय संघाशी किती जोडलं जावं यावर मतभेद असले तरी त्याचं आर्थिक गणित पाहता सार्वमत ब्रेक्‍झिटविरोधात जाईल, अशी अटकळ होती. ती फोल ठरली आणि कामेरुन यांना राजीमाना द्यावा लागला. ब्रिटननं युरोपीय संघातून बाहेर पडावं, यासाठी सन 2016 मध्ये झालेल्या त्या सार्वमतात ब्रिटिश मतदारांनी 51.9 टक्के विरुद्ध 48.1 टक्के अशा फरकानं वेगळं व्हायच्या बाजूनं कौल दिला. त्यालाच \"ब्रेक्‍झिट' असं म्हटलं जातं. हा निर्णय जगाला धक्का देणारा होता. मुक्त व्यापारासाठी आग्रही असलेल्या ब्रिटननं असा निर्णय घेतलाच कसा, यावर दीर्घ काळ चर्चा सुरू राहिली. मात्र, ब्रिटनच्या जनतेनं घेत���ेल्या या निर्णयावर अंमलबजावणी करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. यातून वेगळं होण्याची त्यासाठीच्या वाटाघाटींची प्रक्रिया सुरू झाली. यात 29 मार्च 2019 ला रात्री 11 वाजता ब्रिटन युरोपीय संघाबाहेर पडेल हे ठरलं आहे. त्यानंतर डिसेंबर 2020 पर्यंत संपूर्णपणे वेगळं होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. यात प्रामुख्यानं व्यापारीसंबंधांवर नवे करार होतील. प्रत्यक्ष वेगळं कसं व्हायचं, याचे तपशील ठरवणं हा सर्वात कटकटीचा भाग आहे. युरोपीय महासंघातले देश आणि ब्रिटन अशा दोन्ही बाजू आपलं नुकसान होऊ नये यासाठी मुत्सद्देगिरी पणाला लावत आहेत. यात ब्रिटनच्या बाजूनं वेगळं होण्याच प्रस्ताव मे यांच्या सरकारनं बनवला, मंत्रिमंडळानं तो मंजूर केला. मात्र, त्यावरून देशात घनघोर वाद सुरू झाला आहे. उत्तर आयर्लंडविषयक तरतुदींमुळे देशाच्या ऐक्‍यालाच धोका तयार होईल, अशी भीती अनेक नेते दाखवू लागले आहेत. मे यांनी तयार केलेल्या प्रस्तावाला त्यांच्या हुजूर पक्षातही मोठा विरोध आहे. ज्यासाठी ब्रेक्‍झिटच्या बाजूनं लोकांनी कौल दिला तो हेतूच यात साध्य होत नसल्याची ब्रेक्‍झिटवाद्यांची तक्रार आहे. मात्र, मे यांनी आपलाच प्रस्ताव व्यवहार्य असल्याचा दावा करत एकतर हा प्रस्ताव स्वीकारावा किंवा ब्रेक्‍झिट विसरावं असं सांगायला सुरवात केली आहे. ब्रिटनचं राजकारण याभोवती गुंफलं जाणार आहे.\nयुरोपमधून ब्रिटननं बाहरे पडणं हा अनेक पिढ्यांतून होऊ शकणाऱ्या प्रचंड परिणाम घडवणाऱ्या निर्णयांपैकी असेल. युरोपशी ब्रिटननं किती जोडलं जावं यावरचे मतभेद दीर्घ काळचे आहेत. इंग्रज माणसाची ओळख युरोपीय अशी होईल आणि या प्रवासात जर्मन प्रभाव वाढेल ही भीती 40 वर्षांपूर्वीही दाखवली जात होती. ब्रिटिश संसदेच्या सार्वभौमत्वाची फॅंटसी वाटावी इतकी ताणलेली कल्पनाही यात योगदान देते. ब्रेक्‍झिटची मागणी होती ती प्रामुख्यानं ब्रिटनविषयक धोरणांवर नियंत्रण ब्रिटिशांचंच असलं पाहिजे या भूमिकेतून. ब्रिटनमध्ये बाहेरच्या कुणी यावं, स्थलांतरितांना किती, कसा वाव द्यावा, ब्रिटनमधल्या लोकांना नोकऱ्यांची संधी प्राधान्यानं मिळावी, व्यापारविषयक नियम ठरवण्याचा अधिकार ब्रिटिश धोरणकर्त्यांनाच असावा आणि ब्रिटनचं सार्वभौमत्व कोणत्याही प्रकारे पातळ होऊ नये ही या भूमिकेची सर्वसाधारण सूत्रं होती. यात स्थलां��रितांविषयीचा द्वेष, युरोपच्या कटकटींत ब्रिटनचं नुकसान होत असल्याची भावना यांचा प्रभाव होताच. खासकरून याच व्यापारविषयक तरतुदी ब्रिटनला ठरवता याव्यात, यासाठीचे कायदे करण्याचा पूर्ण अधिकार ब्रिटनला असला पाहिजे हा मुद्दा सुरू आहे. ब्रिटनला पुन्हा महान बवनण्याचं अमूर्त स्वप्न ब्रेक्‍झिट मतदारांच्या गळी उतरवण्यातलं हत्यार होतं. युरोपीय संघात ब्रिटन लष्करीदृष्ट्या सर्वात प्रबळ आहे. जगाच्या व्यवहारात युरोप म्हणून एकत्र वावरताना याचा लाभ युरोपीय संघाला होत असे, तर युरोपच्या एकत्र आर्थिक ताकदीचा लाभ ब्रिटनलाही होत राहिला. वेगळं होणं दोहोंसाठी फटका देणारं असेल असं अनेक तज्ज्ञ सांगत होते.\nआता मे यांनी तयार केलेल्या प्रस्तावानंतर वेगळं होण्याच्या प्रक्रियेत युरोपीय संघाचे नियम ती बाजारपेठ वापरायची तर पाळावेच लागतील, अशी स्थिती तयार होईल. दुसरीकडं एकदा युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडला की जगभरातले इतर देश ब्रिटनशी स्वतंत्र व्यापारकरारासाठी मागं लागतील, हे स्वप्नच ठरतं आहे. ब्रिटनमध्ये अनेकांनी गुंतवणूक केली ती त्याद्वारे युरोपीय बाजारपेठ खुली होते म्हणून. भारतातल्याच सुमारे 800 कंपन्या अशा आहेत की त्यांच्या भवितव्यावरही ब्रेक्‍झिटचा परिणाम होणारच आहे. ब्रेक्‍झिटचे आर्थिक परिणाम तसेही दिसायला लागले आहेतच. ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदावते आहे. जी-7 देशांत सर्वात खराब कामगिरी ब्रिटनची आहे. बॅंकिंग क्षेत्रातून आपले व्यवहार युरोपात हलवण्याची सुरवात झाली आहे. यात या क्षेत्रातल्या नोकऱ्याही कमी होतील. युरोपशी समाधानकारक वाटाघाटी झाल्या नाहीत तर एकट्या वाहनउद्योग क्षेत्राला साडेचार अब्ज पौंडांचा फटका बसेल असा अंदाज आहे. चलनवाढीचा दर वरच्या दिशेनं राहिला आहे, तर वेतनवाढीचं प्रमाण त्याहून कमी. आता या परिणामांची तीव्रता कमी करणारा काडीमोड आणि भविष्यातला युरोप आणि उर्वरित जगाशी संबंध ठरवण्यावर भर देणं एवढच ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या हाती आहे.\nसध्याचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षातूनच विरोध ओढवून घेणारा ठरतो आहे. त्याला संसदेची मान्यता मिळवणं हा सर्वात मोठा अडथळा मे यांच्यासमोर आहे. तसच युरोपीय संघानंही त्याला मान्यता देणं गरजेचं आहे. ता. 25 नोव्हेंबरला युरोपीय संघ, तर डिसेंबरमध्ये ब्रिटनची संसद मान्यता देईल अशी ���पेक्षा आहे. संसदेनं नकार दिल्यास 21 दिवसांत नवा प्रस्ताव आणावा लागेल किंवा कोणत्याही समझोत्याविना (नो डील) ब्रेक्‍झिट प्रत्यक्षात येईल. ही स्थिती टाळण्याचाच ब्रिटनचा प्रयत्न असेल. प्रस्तावाला नकार मिळाल्यास सरकारच्या भवितव्याचा प्रश्‍न तयार होईल. कदाचित नव्यानं निवडणुकीला सामोरं जावं लागेल किंवा नव्या सार्वमताचीही मागणी पुढं येऊ शकते. प्रस्ताव मंजूर झाला तर मात्र मार्चपर्यंत युरोपीय संघातल्या किमान 65 टक्के लोकसंख्या असलेल्या 20 देशांनी मान्यता दिल्यानंतर ठरल्यानुसार 29 मार्चला ब्रिटन बाहेर पडेल.\nसन 2016 मध्ये ब्रिटिश नागरिकांनी ब्रेक्‍झिटच्या बाजूनं कौल दिला. मधल्या काळात बरंच काही घडून गेलं आहे. या विषयावर होणाऱ्या जनमत चाचण्यांत, हळूहळू या धक्‍क्‍यातून ते बाहेर पडत आहेत आणि जनमत उलट्या दिशेनं वाहतं आहे असं समोर येतं आहे. अलीकडच्या अशा चाचणीत 54 टक्के लोकांना ब्रिटन युरोपीय संघाचा भाग राहावा असं वाटतं. यातही 25 वर्षांहून कमी वयाच्या नागरिकांत हे प्रमाण 75 टक्के आहे. म्हणजेच ज्यांच्या भवितव्यासाठी काडीमोड घ्यायचा, त्या पिढीला वेगळं होण्यापेक्षा एकत्रित युरोपीय बाजारपेठेचं आकर्षण अधिक आहे. अर्थात आता कालचक्र उलटं फिरवणं ब्रिटनच्या राजकारणासाठी जवळपास अशक्‍य बनलं आहे. वेगळं होण्याला पर्याय नाही, तेव्हा ते जास्तीत जास्त सुखकर व्हावं इतकाच प्रयत्न ते करू शकतात. असा प्रयत्न थेरसा मे यांनी केला आणि त्यांनी पुढं ठेवलेला युरोपीय संघाची मोहोर उमटण्याची शक्‍यता असलेला प्रस्ताव ब्रिटनच्या हितसंबंधाचं रक्षण करणार आहे का, हा त्या देशासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. ता. 29 मार्चची मुदत जवळ येते आहे आणि तोवर ब्रिटन आणि युरोपीय संघात समझोता झाला नाही तर कोणत्याही उभयमान्य व्यवस्थेविना ब्रिटनचा काडीमोड होईल आणि ती स्थिती आणखीच गोंधळाची असेल. या परिस्थितीच्या रेट्याचा लाभ घेत थेरसा मे \"आहे तो प्रस्ताव स्वीकारा, दुसरा मार्गच नाही. मला पदावरून दूर केलं तरी त्यातून या स्थितीत फरक पडत नाही,' असं सांगू लागल्या आहेत. \"नो डील'शिवायचं वेगळं होणं अधिक त्रासदायक असेल, यात शंका नाही. मात्र, त्यासाठी समोर ठेवलेला प्रस्ताव मान्य करावा का हा ब्रिटनसमोरचा पेच आहे. आपल्या देशातल्या व्यवस्थेची सूत्रं आपल्याच हाती असली पाहिजेत या भूमिकेतून ��्रेक्‍झिटची सुरवात झाली. मात्र, आता अनेक बाबतींत \"युरोपीय संघाचे निर्णय तर लागू राहतील; पण त्यात ब्रिटनचा सहभाग असणार नाही,' अशा अवस्थेपर्यंत ब्रेक्‍झिटचा अट्टहास पोचला आहे. म्हणूनच ब्रेक्‍झिटचे विरोधक सरकारला विरोध करतातच, दुसरीकडं ब्रेक्‍झिटवादीही \"याचसाठी होता का अट्टहास' असं विचारू लागले आहेत.\nजागतिकीकरणाच्या वाटेत देशादेशातल्या कृत्रिम निर्बंधांच्या भिंती गळून पडतील. भांडवल आणि श्रमाचं मुक्त वहन अर्थव्यवस्थेला उंचीवर नेत राहील, असा अर्थलाभ झालेले अधिक उदारमतवादी लोकशाहीनिष्ठ होत राहतील असं जागतिकीकरणवादी सांगत असत. याच्या मुळाशी भाडंवलदारी प्रेरणा आहेतच. मात्र, व्यापारातलं निर्बंधमुक्त किंवा कमीत कमी निर्बंध असणारं जग सगळ्यांच्या लाभाचं असं मानलं जात होतं. जग आर्थिकदृष्ट्या इतकं जवळ येईल की सांस्कृतिक-सामाजिक भेदही संपत जातील, आर्थिक आणि तंत्रज्ञानातली क्रांती जगाला एका धाग्यात बांधू शकेल, असं सांगितलं जात असताना जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत एकमेकांवरच्या अवलंबित्वातून सार्वभौमत्वाचा संकोच करण्याला आव्हान देणारे प्रवाह जगभर डोकं वर काढत आहेत. जागतिकीकरणाची वाटचाल उलट फिरणं अशक्‍य समजलं जात असताना \"आपापल्या देशापुरतं पाहा' असं सांगत संरक्षणवादी धोरणं प्रत्यक्षात आणणारी लाट सुरू झाली. ब्रेक्‍झिट हे त्याचं सर्वात दृश्‍य उदाहरण. त्याचे ब्रिटनवर परिणाम व्हायचे ते होतीलच. मात्र, जगासाठीही भिंती घालायच्या धोरणांचा पुरस्कार करण्याचे परिणाम काय असू शकतात, याची झलकही पाहायला मिळते आहे. ती जगासाठी धडा ठरावी. नाहीतरी जागतिकीकरण आणि टोकाच्या राष्ट्रवादावर स्वार होत राबवली जाणारी लोकानुनयवादातून साकारणारी व्यवथा यांतला संघर्ष अटळ आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/content/dcr-251118", "date_download": "2019-02-17T22:25:17Z", "digest": "sha1:MPWRWIHQMD2YJ7ZLQFLJNU3TV3N65VX3", "length": 3043, "nlines": 74, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Dcr 25.11.18 | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/china-calls-n-korea-suspend-missile-and-nuclear-tests-34109", "date_download": "2019-02-17T22:39:22Z", "digest": "sha1:UFRB7IWIKANEVQDYQN3JMRJBS4OTMVFK", "length": 9708, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "China calls on N Korea to suspend missile and nuclear tests \"कोरियां'च्या संघर्षात मध्यस्थीचा चीनचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\n\"कोरियां'च्या संघर्षात मध्यस्थीचा चीनचा प्रयत्न\nबुधवार, 8 मार्च 2017\nलष्करी सराव वा क्षेपणास्त्र चाचण्या थांबविणे हे राजनैतिक चर्चा पुन्हा सुरु करण्यासंदर्भातील प्रयत्नाचे पहिले पाऊल ठरु शकेल, अशी भूमिका चीनकडून व्यक्त करण्यात आली आहे\nबीजिंग - उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे जागतिक राजकारणामध्ये निर्माण होणारा तणाव निवळावा, या उद्देशार्थ चीनने उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रे व अण्वस्त्रांच्या घेतल्या जाणाऱ्या चाचण्या थांबवाव्यात, असे आवाहन केले आहे. याचबरोबर, अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्याकडून करण्यात येणारे संयुक्त लष्करी सरावही तत्काळ थांबविण्यात यावेत, असेही चीनने म्हटले आहे. या लष्करी सरावांमुळे उत्तर कोरिया संतप्त असल्याचे मानले जात आहे.\nचीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी यासंदर्भातील आवाहन केले आहे. उत्तर कोरियाने काल (सोमवार) आंतरराष्ट्रीय निर्बंध झुगारुन देत चार क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनकडून हे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर कोरियाचे आक्रमक धोरण व दक्षिण कोरिया व अमरिकेकडून त्यास देण्यात येणाऱ्या उत्तरामुळे या भागात संघर्षाचा स्फोट होण्याची भीती वांग यांनी व्यक्त केली आहे.\nयामुळेच, लष्करी सराव वा क्षेपणास्त्र चाचण्या थांबविणे हे र���जनैतिक चर्चा पुन्हा सुरु करण्यासंदर्भातील प्रयत्नाचे पहिले पाऊल ठरु शकेल, अशी भूमिका चीनकडून व्यक्त करण्यात आली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://asachkahimalasuchalele.blogspot.com/2016/03/?widgetType=BlogArchive&widgetId=BlogArchive2&action=toggle&dir=open&toggle=MONTHLY-1314860400000&toggleopen=MONTHLY-1456819200000", "date_download": "2019-02-17T21:49:54Z", "digest": "sha1:2XP7CAT3EK765AIR6IRQXFB7NHC2FWRA", "length": 2866, "nlines": 70, "source_domain": "asachkahimalasuchalele.blogspot.com", "title": "असच काही मला सुचलेले ..: March 2016", "raw_content": "\nअसच काही मला सुचलेले ..\nवाटलं नव्हत वसंताला असा बहार येईल.. वाटलं नव्हत पानझडित झाडाला पालवी येईल.. वाटलं नव्हत माझी पण कविता असेल.. अन ती माझी होण्याआधी मी तिची झालेली असेल..\nकृपया एक सूचना : माझ्या ब्लोग मध्ये लिहिलेल्या माझ्या कवितांचा अन कवितेत आढळलेल्या घटनांचा माझ्या प्रत्यक्ष जीवनाशी काहीही संबंध नाही आहे.. अन तसा आढळल्यास तो फक्त एक योगायोग समजावा.. :)\nजे काही ते फक्त तुझ्याचसाठी..\nगद्यात न मांडता येणारे पद्यात..\nनिघालेले काळजातून थेट.. तुम्हासाठी चारोळींची भेट..\nअसच काही मला सुचले.. आता तुमच्या ब्लॉग वर..\n(c)2009 असच काही मला सुचलेले ..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/mumbai-local-girl-stunt-video-viral-303314.html", "date_download": "2019-02-17T22:47:51Z", "digest": "sha1:D3GNLNMIG2RQAF3LQE4PHOJ5EM7HXJA4", "length": 4550, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : धावत्या लोकलच्या दारात तरुणीची स्टंटबाजी–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : धावत्या लोकलच्या दारात तरुणीची स्टंटबाजी\n'लोकलच्या दारात उभं राहु नका', अशी सुचना वारंवार रेल्वेकडून देण्यात येत असते. पण काही महाभाग हे आपला जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करत असतात. काही तरुण हे धावत्या लोकलमधून बाहेर माकड उड्या मारत स्टंट करत असतात. आता तर यात महिलाही मागे नाही. नुकताच एक व्हिडिओ समोर आलाय. यात एक तरुणी लोकलच्या दारात स्टंटबाजी करताना दिसत आहे. सीएसटीएम वरून वाशीकडे जाण���ऱ्या लोकलमध्ये ही तरुणी लोकलच्या दारात स्टंट करताना दिसत आहे. ही तरुणी रे रोडवर लोकलमध्ये चढली होती. त्यानंतर काॅटन ग्रीन स्टेशनवर या तरुणीने लोकलमधून उडी मारून पसार झाली.\n'लोकलच्या दारात उभं राहु नका', अशी सुचना वारंवार रेल्वेकडून देण्यात येत असते. पण काही महाभाग हे आपला जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करत असतात. काही तरुण हे धावत्या लोकलमधून बाहेर माकड उड्या मारत स्टंट करत असतात. आता तर यात महिलाही मागे नाही. नुकताच एक व्हिडिओ समोर आलाय. यात एक तरुणी लोकलच्या दारात स्टंटबाजी करताना दिसत आहे. सीएसटीएम वरून वाशीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये ही तरुणी लोकलच्या दारात स्टंट करताना दिसत आहे. ही तरुणी रे रोडवर लोकलमध्ये चढली होती. त्यानंतर काॅटन ग्रीन स्टेशनवर या तरुणीने लोकलमधून उडी मारून पसार झाली.\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nPulwama Attack: आत्मघाती हल्लेखोराला 6 वेळा चौकशी करुन सोडले; त्यानेच घेतला 40 जवानांचा बळी\nदहशतवादाचं समर्थन करणाऱ्या भारतीयांना गोळ्या घाला- योगेश्वर दत्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/gandhi-udyasathi-dilip-kulkarni-book-review-1834372/", "date_download": "2019-02-17T22:23:51Z", "digest": "sha1:CZV6DZE7QTJZ2NBTHTVWIALUG53DF5V3", "length": 24124, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gandhi udyasathi Dilip Kulkarni book review | स्वातंत्र्याचा दुसरा मार्ग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nहिला म्हणजे जेत्यांचंच तंत्रबळ आणि शस्त्रबळ स्वत: प्राप्त करून ‘ठोशास ठोसा’, ‘जशास तसे’ अशाच पद्धतीनं त्यांना उत्तर देणं.\nराजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘गांधी उद्यासाठी’ या दिलीप कुलकर्णी संपादित पुस्तकाच्या प्रस्तावनेतील संकलित अंश..\nजेव्हा ‘विज्ञाना’चा उदय झाला, तेव्हा उपभोगवादी, विस्तारवादी (साम्राज्यवादी) अशा- प्राय: युरोपीय – देशांच्या हाती अधिक प्रगत, प्रभावी अशी साधनं, वाहनं आली. ही दोन प्रकारांची होती. पहिला प्रकार म्हणजे स्वत:च्याच भूमीचं, निसर्गाचं अधिकाधिक शोषण करून उपभोग वाढवायला मदत करणारी. उदाहरणार्थ, झाडं तोडण्याचा, उत्खननाचा, विविध प्रक्रियांचा, वाहतुकीचा.. साऱ्याचा वेग आणि क्षमता वाढवणारी. या साधनांना आपण आज ‘तंत्रज्ञानं’ म्हणतो. ही तंत्रज्ञानं वापरून स्वत:चा ‘विकास’ करून घेताना युरोपीय देशांना ‘resource crunch’ जाणवणं अपरिहार्य होतं. मग त्यांनी ज्यांना ‘शस्त्रं’ म्हणता येईल अशा दुसऱ्या प्रकारच्या साधनांच्या आधारे पृथ्वीवरचे इतर भूभाग ताब्यात घ्यायला, तिथली संसाधनं, ऊर्जा आणि गुलामांच्या रूपातलं मनुष्यबळ यांच्या आधारे स्वत:चा ‘विकास’ पुढे चालू ठेवायला सुरुवात केली. त्यासाठी पुन्हा विज्ञानाचाच उपयोग झाला. दूरवरचे प्रदेश शोधण्यासाठी नकाशे तयार करणं, नौकानयन, तोफा, बंदुका, रूळगाडय़ा, टपालसेवा, तारायंत्र.. सारी वैज्ञानिक प्रगती ही मूलत: उपभोग वाढते ठेवणं, त्यासाठी उत्पादन वाढतं ठेवणं, त्यासाठी सातत्यानं वाढत्या प्रमाणात संसाधनं आणि ऊर्जेचा पुरवठा होत राहणं, बाजारपेठा विस्तारत राहणं यासाठी होती. या साऱ्याला मिळूनच आज ‘विकास’ म्हटलं जातं. ‘तंत्रं’ आणि ‘शस्त्रं’ यांच्या आधारे याच काळात वसाहतवाद ‘जागतिक’ बनला.\nभारताच्या पारतंत्र्याकडे आपण जेव्हा या जागतिक घटनाक्रमाचा भाग म्हणून बघतो तेव्हा पारतंत्र्याच्या कारणांची व्यापकता, वैश्विकता आपल्या लक्षात येते. आशिया, आफ्रिका, द. आणि उ. अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा सर्वच खंडांतल्या तंत्र व शस्त्रदृष्टय़ा मागास राष्ट्रांना युरोपीयांनी टाचांखाली चिरडलं.\nया पारतंत्र्यातून, गुलामीतून मुक्त होण्याचे दोन मार्ग या राष्ट्रांपुढे होते. पहिला म्हणजे जेत्यांचंच तंत्रबळ आणि शस्त्रबळ स्वत: प्राप्त करून ‘ठोशास ठोसा’, ‘जशास तसे’ अशाच पद्धतीनं त्यांना उत्तर देणं. हा मार्ग अत्यंत तार्किक, कोणालाही सकृद्दर्शनी पटण्याजोगा नि म्हणून प्रचलित आहे यात शंका नाही. ‘असंच वागायचं असतं’ हे आपण गृहीतच धरून चालतो. पण या मार्गात अनेक अडचणी होत्या. मागास अशा जित देशांकडे ना ती तंत्रं होती, ना ती शस्त्रं, ना ती विकत घेण्यासाठी पैसे. आणि पैसे असले, तरी त्यांना ती विकत मिळणार होती थोडीच दुसरी अडचण म्हणजे, अशा प्रकारे सशस्त्र प्रत���कार करण्याचं धैर्य फारच थोडय़ा जणांकडे असतं. त्यामुळे या मार्गानं ‘स्वातंत्र्य’ ही एक व्यापक जनचळवळ होऊ शकत नव्हती.\nघटकाभर असं धरून चालू की, सशस्त्र क्रांतीच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळालं; तरी ही मूळ समस्या.. माणसाचा उपभोगवाद, त्यासाठीचं अतिरेकी उत्पादन, पृथ्वीचं वाढतं शोषण, प्रदूषण, यांत्रिकीकरण, उद्योगीकरण, त्यासाठीचा वसाहतवाद, हिंसा इत्यादी.. कशा सुटणार हे जित देश प्राय: तिसऱ्या जगातले होते. त्यांना वसाहतवाद गाजवण्यासाठी ‘चौथं जग’ कुठून मिळणार\nया प्रश्नांचाच तार्किक विस्तार म्हणजे स्वातंत्र्यानंतर हे देश आपला विकास कोणत्या पद्धतीनं करून घेणार व्यवस्थेचं, रचनेचं स्वरूप कसं राहणार व्यवस्थेचं, रचनेचं स्वरूप कसं राहणार ती रचना जर पुन्हा जेत्या- युरोपीय – देशांप्रमाणेच अत्याधुनिक, तंत्राधिष्ठित, संसाधन-सघन, ऊर्जा-सघन, रोजगार न वाढवणारी, पर्यावरण-विनाशक, शोषण-विषमता वाढवणारी असणार असेल, तर त्या राष्ट्रांमधल्या बहुसंख्यांसाठी तो अनुभव ‘आगीतून फुफाटय़ात’ असाच असणार. पुन्हा आजच्या परिभाषेत बोलायचं, तर जे विकास प्रतिमान (model) मूलत:च समस्या निर्मायक आहे, जेत्यांनाही ज्यानं समस्याग्रस्त करून सोडलेलं आहे- तेच राबवून जितांपुढच्या समस्या कशा सुटणार ती रचना जर पुन्हा जेत्या- युरोपीय – देशांप्रमाणेच अत्याधुनिक, तंत्राधिष्ठित, संसाधन-सघन, ऊर्जा-सघन, रोजगार न वाढवणारी, पर्यावरण-विनाशक, शोषण-विषमता वाढवणारी असणार असेल, तर त्या राष्ट्रांमधल्या बहुसंख्यांसाठी तो अनुभव ‘आगीतून फुफाटय़ात’ असाच असणार. पुन्हा आजच्या परिभाषेत बोलायचं, तर जे विकास प्रतिमान (model) मूलत:च समस्या निर्मायक आहे, जेत्यांनाही ज्यानं समस्याग्रस्त करून सोडलेलं आहे- तेच राबवून जितांपुढच्या समस्या कशा सुटणार भारत हा अशा जित देशांपैकीच एक होता आणि हे सारं विवेचन, हे प्रश्न भारतालाही लागू होते.\n‘गांधी’ हे नाव नेमक्या या ठिकाणी जागतिक रंगमंचावर प्रवेश करतं. ‘वरच्यापैकी पहिल्या मार्गानं जाऊन जरी राजकीय स्वातंत्र्य मिळालं, तरी त्यानं मूळ समस्या सुटणारच नाही’ या मुद्दय़ापासूनच त्यांची मांडणी सुरू होते. त्यांना रस केवळ राजकीय स्वातंत्र्यात नाही, तर मानवाच्या खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यात, ‘स्वराज्या’त आहे. पश्चिमी सभ्यता ही वर उल्लेखिलेल्या सर्व समस्या वाढवते, म्हणून तिलाच त्यांचा ठाम विरोध आहे. ती सभ्यता अनीती दृढ करत असल्यानं तिच्यातल्या सर्व बाबींना तो आहे, सर्वंकष आहे. तो आधुनिक तंत्रज्ञानाला आहे, आधुनिक वैद्यकाला आहे, रेल्वेला आहे. ‘खरी सभ्यता ही नव्हे’ असं ठामपणे म्हणून ते एका वेगळ्याच सभ्यतेची, विकासाच्या एका वेगळ्याच प्रतिमानाची मांडणी करतात. हे प्रतिमान खूप व्यापक आणि सखोल आहे. केवळ भौतिक-आर्थिक वाढीचं नाही, तर मानवाच्या सर्वागीण विकासाचं आहे. भौतिकतेला न नाकारता; पण तिला आवश्यक तेवढंच स्थान/ महत्त्व देऊन, सारा भर माणसाच्या नीतीच्या वाढीवर, ‘आंतरिक विकासा’वर देणारं असं ते आहे. त्यांना हवी आहे मानवाची उपभोगवादापासूनची मुक्ती. साऱ्या दुष्प्रवृत्तींपासूनची मुक्ती. षड्रिपूंपासूनची मुक्ती. ते स्वप्न पाहताहेत ते नीतीनं वागणाऱ्या मानवसमाजाचं.. शासनविहीन समाजाचं\nएक मार्ग राजकीय स्वातंत्र्याचा, तर गांधींच्या मनातला हा दुसरा मार्ग खूपच व्यापक, सार्वकालिक, वैश्विक. तो प्रथम शब्दांकित झाला ‘हिंद-स्वराज्य’मध्ये, नि नंतर त्यांच्या असंख्य लेखांतून. एकदा गांधींची ही व्यापक वैचारिक भूमिका आपल्याला समजली की, मग ‘हिंद-स्वराज्य’ काय, किंवा एकूणच गांधी काय, समजणं सोपं जातं.\nगांधीचं ध्येय हे असा मानवसमाज घडवणं हे होतं. ते खूप दूरचं आहे, आज अशक्यप्राय वाटणारं आहे, हे त्यांनाही पुरतेपणी ठाऊक होतं. गांधीचं संपूर्ण जीवनच या विचार-व्यवहार द्वंद्वात अडकलेलं होतं. त्यांचे विचार फारच वरच्या पातळीवरचे होते, नि ते कायमच ‘अव्यवहार्य’ वाटत राहिले. कारण ज्या जनतेसाठी हे विचार होते, तिची वैचारिक पातळी फारच निम्न होती. गांधींनी तिला समजेल, झेपेल असे व्यावहारिक कार्यक्रम दिलेही; पण त्यातून जनतेचा वैचारिक स्तर फारसा उंचावणं शक्य नव्हतं. अहिंसेची, धर्माची ती पातळी गाठणं लोकांच्या आवाक्याबाहेरचं होतं. सर्वच महान व्यक्तींच्या बाबतीत हाच अनुभव येतो. अशा व्यक्ती खूप वरच्या पातळीवरून विचार करतात, मांडतात. समस्त मानवजातीच्या उन्नतीची आंतरिक आस त्यांना असते. पण त्या सामान्य माणसांचं आकलन आणि आचरण हे दोन्हीही खूप तोकडं पडतं. प्रसंगविशेषी अशा महामानवांचे विचार बाजूला ठेवून त्यांच्यातील षड्रिपू उसळी मारून मारून बाहेर पडतात.\nपण म्हणून लोकांना हे विचार सांगण्याचं, त्यांना योग्य मार्गाला लावण्याचं, त्या मार्गावरून त्यांना पुढे नेत राहण्याचं काम थांबवूनही चालत नाही. ते नेटानं, फळाची आशा न ठेवता करतच राहावं लागतं. मात्र, हे परिवर्तन एकदम व्यावहारिक स्तरावर होऊ शकणार नाही. आधी ते वैचारिक स्तरावर व्हावं लागेल. आधी तत्त्वज्ञान आणि दृष्टी बदलल्याशिवाय विकासाचं ध्येय बदलणार नाही. विकासनीती बदलण्याची गोष्ट तर त्यानंतरचीच. त्यामुळे आपल्यालाही गांधींप्रमाणेच मानवातल्या असुरी प्रवृत्तीच बदलण्यासाठी काम करावं लागेल. हा साक्षात्कार आपल्याला जेव्हा होईल तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की, याच कारणामुळे गांधी हा माणूस आजही कालोचित (relevant) आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2017/06/blog-post_21.html", "date_download": "2019-02-17T23:09:38Z", "digest": "sha1:6UBIUL7AY7PZ5VA6KFHSOGVDPJ6VUOM2", "length": 21387, "nlines": 138, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस: उद्धव ठाकरेंचं गळचेपी राजकारण ( Uddhav Thackeray's politics of neglect )", "raw_content": "\nAbout Us / आमच्याबद्दल\nबाळासाहेब गेले आणि शिवसेनेला घरघर लागली. शिवसेनेच्या लोकसभेच्या यशात ' मोदी लाट ' हा प्रमु��� घटक होता हे उद्धव ठाकरेंनी कधीच मान्य केलं नाही. आणि बेडकाचा बैल झाल्याप्रमाणे वागू लागले. नसलेली शिंग तो कुणावरही उगारू लागले. बाळासाहेब किंगमेकर होते. उद्धव ठाकरेही\nस्वतःला किंग मेकर समजू लागले. महाराष्ट्रातल राजकारण नीट साधेना आणि देशाच्या राजकारणाची सूत्र हलविण्याची स्वप्नं बघू लागले. मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसताना आपल्या कनातीच्या दोऱ्या आपणच कापू लागले.\nविधानसभेला भाजपसारख्या सगळ्या प्रकारचे चढ उतार पाहिलेल्या राष्ट्रीय पक्षाला दुय्यम वागणूक देऊ लागले. पंतप्रधान असो वा अन्य कुणी ' मी सर्वश्रेष्ठ ' अशा थाटात ते वावरू लागले. ' मातोश्री ' ही देशाची राजधानी असल्याप्रमाणे ' मी माझ्या सिंहासनावरून पायउतार होणार नाही. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही मातोश्रीवर ' या अशा वल्गना करू लागले. महाराष्ट्रातली सत्ता स्वबळावर मिळविण्याची वल्गना करत विधानसभेला पंचवीस वर्षाची युती तोडून मित्रपक्षाशी काडीमोड घेतली. ' स्वबळावर सत्ता मिळविणाऱ्या उद्धवरावांना जेमतेम ६३ जागा जिंकता आल्या. तर भाजप ४६ वरून १२२ वर पोहचली. तरीही उद्धव ठाकरेंची टांग उपर.\nमुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत तर उद्धवराव भाजपच्या लायकीपर्यंत पोहचले. पुन्हा स्वबळावर सत्ता मिळविण्याची स्वप्नं पाहिली. पण गेली २५ वर्ष मुंबईत सत्तेत असूनही शिवसेनेला भाजपपेक्षा इनमिन दोन जागा जास्त मिळविता आल्या. खरंतर हा उद्धव ठाकरेंचा फार मोठा पराभव होता. पण तरीही , \" मला विजयाचा आनंद घेऊ द्या. \" म्हणत आपण फार मोठा तीर मारला आहे अशा अविर्भावात वावरत राहिले.\nसमोरच्याला आपल्या पायावर लोळण घ्यायला लावणे हा खरा उद्धव ठाकरेंचा स्वभाव. त्यामुळेच राष्ट्र्पदी पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे नेहमीच भाजपच्या विरोधी भूमिका घेत राहिले. भाजपनं सुचविलेला उमेदवार नाकारून भलतीच नावं पुढे करू लागले. त्यांचे कोणतेही डावपेच कामास येणार नव्हते. पण मी मातोश्रीवरून देशाच्या राजकारणाची सूत्रे हलवू शकतो असा आभास त्यांना निर्माण करायचा होता. रामनाथ कोविंद यांचं नाव पुढे येताच ' भाजप जातीच राजकारण करते आहे. ' असं उद्धव ठाकरे म्हणू लागले. पण मोहन भागवत यांचं नाव पुढे करताना ' आम्ही कसे हिंदुत्ववादी आहोत. ' आणि ' स्वामिनाथन यांचं नाव पुढे करताना आम्हाला शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे. ' हे भासविण��याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत नव्हते का \nरामनाथ कोविंद यांचं नाव पुढे येताच आपल्याला त्यांची उमेदवारी मान्य नसल्याचे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी दुसर्या दिवशी पक्षाची मिटिंग घेतल्याचे नाटक केले आणि भाजपने सुचविलेल्या उमेदवाराला पाठींबा दर्शविला.\nमला एक कळत नाही हा माणूस आणखी किती वेळा तोंडावर पडणार आहे. देशातील जनतेला अच्छेदिन आज नं उद्या येतीलच पण शिवसेनेचे बुरे दिन मला फार जवळ आलेले दिसत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवं अन्यथा लवकरच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे झालेला दिसेल यात शंका नाही. तसं होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. उद्धव ठाकरेंचं काही जाणार नाही. तळागाळातला शिवसैनिक निराधार होईल.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\n#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं - [image: narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike] पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेल...\nआठव - परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठव येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं. आठव व्वा\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामा���्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nउद्धव ठाकरेंचं गळचेपी राजकारण ( Uddhav Thackeray'...\nकर्ज माफीने प्रश्न मिटतील \nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\n#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची \nआज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे अस...\nबेकरीला मोदी जबाबदार आहेत का \nसध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं क...\nका जाळावा अथवा पुरावा मृत देह \nतिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं...\nमुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्...\n#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी\nसर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आह���. आणि यावर वेळीच नियंत्रण ...\n#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट \nकाही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरां...\nआम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हात...\nसाहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune\nसाहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आ...\n#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत\nआम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या ...\nयुवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm\nउत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढ...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/blog-post_834.html", "date_download": "2019-02-17T21:35:54Z", "digest": "sha1:YFIPCIZL67A4EE4U6W5O2L3W6VLH7AVU", "length": 7275, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "तलवाडा व भादली येथे छावा संघटनेचे उद्घाटन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nतलवाडा व भादली येथे छावा संघटनेचे उद्घाटन\nतलवाडा(ता वैजापूर)येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या शाखेचे उद्घाटन ��ंपन्न झाले. दि 14 रोजी झालेल्या उद्घाटनप्रसंगी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर शिरवत व शिवाजी मार्कडे जिल्हा शहर अध्यक्ष तसेच वैजापूर तालुका अध्यक्ष किशोर मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nतलवाडा येथे संभाजी मगर यांना शाखा अध्यक्ष तर उपाध्यक्ष तातेराव मगर, कोषाध्यक्ष मंगेश म्हस्के, सचिव ज्ञानेश्‍वर मगर यांना नियुक्ती देण्यात आली. त्याचप्रमाणे भादली येथे शाखा अध्यक्ष नारायण चव्हाण व रामेश्‍वर दाने यांनानियुक्ती पत्र देण्यात आले.\nया प्रसंगी गावचे सरपंच भाऊसाहेब मगर, लोकनिती मंचाचे दादाभाऊ मगर, जयराम काका मगर, शंकर नाना मगर, कारभारी मगर, सुनील घायवट, भानुदास मगर, बाळू आयनर, बाबासाहेब म्हस्के, बाळासाहेब मगर, दादासाहेब मगर इ व गावकरी उपस्थित होते.\nLabels: औरंगाबाद ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/dabholkar-amol-kale-pistol-27806", "date_download": "2019-02-17T21:56:46Z", "digest": "sha1:W4MO5KEYL7WKDQZZFFKT2ADWO7LK2QZ7", "length": 9393, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "dabholkar amol kale pistol | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपिस्तूलचा वापर सुदर्शन चक्रासारखा, अमोल काळेची ताकीद\nपिस्तूलचा वापर सुदर्शन चक्रासारखा, अमोल काळेची ताकीद\nपिस्तूलचा वापर सुदर्शन चक्रासारखा, अमोल काळेची ता���ीद\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nबंगळूर : महाराष्ट्रातील रोहित रेगे याच्या घरी सापडलेली 7.65 एमएम पिस्तूल तपासकार्यातील एक महत्वाचे पाऊल असल्याचे मत गौरी लंकेश हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कर्नाटक एसआयटी अधिकाऱ्यांचे आहे. काम फत्ते झाल्यानंतर पिस्तूल आपल्या हाती आली पाहिजे, अशी सक्त ताकीद अमोल काळेने सर्वांना दिली होती.\nसुदर्शन चक्राप्रमाणे त्याने पिस्तूलचा वापर केला. गौरी लंकेश हत्येसाठीही याच पिस्तूलचा वापर झाला का, याचा शोध एसआयटी अधिकारी घेत आहेत.\nबंगळूर : महाराष्ट्रातील रोहित रेगे याच्या घरी सापडलेली 7.65 एमएम पिस्तूल तपासकार्यातील एक महत्वाचे पाऊल असल्याचे मत गौरी लंकेश हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कर्नाटक एसआयटी अधिकाऱ्यांचे आहे. काम फत्ते झाल्यानंतर पिस्तूल आपल्या हाती आली पाहिजे, अशी सक्त ताकीद अमोल काळेने सर्वांना दिली होती.\nसुदर्शन चक्राप्रमाणे त्याने पिस्तूलचा वापर केला. गौरी लंकेश हत्येसाठीही याच पिस्तूलचा वापर झाला का, याचा शोध एसआयटी अधिकारी घेत आहेत.\nनरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या आरोपावरून अटक केलेला सचिन अंदुरेकडे गौरी हत्या प्रकरणातील संशयित अमोल काळेने पिस्तूल दिल्याचा आरोप आहे. \"पिस्तूल फार महत्वाची आहे. सावधगिरीने जपून ठेव.', असे काळेने पिस्तूल देताना सांगितल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. त्यामागचे गूढ काय, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न एसआयटी अधिकारी करत आहेत.\nदाभोलकरांच्या हत्येनंतर पिस्तूल अमोल काळेकडे परत करण्यात आली होती. एका वर्षानंतर तीच पिस्तूल पुन्हा सचिन अंदुरेच्या हाती देण्यात आली. वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केल्यानंतर अंदुरेकडे असलेली पिस्तूल एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित करण्यात आली.\nशेवटी ती रोहित रेगेच्या घरी सापडली. ती आता न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठविली आहे. हीच पिस्तूल दाभोलकर यांच्या हत्येनंतर पानसरेंच्या हत्येपर्यंत फिरत राहिल्याची माहिती एसआयटीला मिळाली आहे.\nदाभोलकर, पानसरे यांच्या हत्येनंतर पिस्तूल काळेच्या हाती आली होती. आता एम. एम. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्येसाठीही हीच पिस्तूल वापरली होती का 2015 नंतर या पिस्तुलाचा वापर कुठे करण्यात आला, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न एसआयटी करत आहे. त्यासाठी एफएसएल अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nबंगळूर पिस्तूल gauri lankesh\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2015/09/blog-post_25.html", "date_download": "2019-02-17T23:12:07Z", "digest": "sha1:R6TCTBC43P33GISPNF63NMRQ74NEK24T", "length": 25206, "nlines": 179, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस: शेतकऱ्यांसाठी एवढं कराल", "raw_content": "\nAbout Us / आमच्याबद्दल\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : राजकारण, राजकीय, लेख, शेतकरी, शेती, सामाजिक\nतुम्ही आणि मी नाना नाही, मक्या नाही. अक्षय नाही आणि अजिंक्य रहाणे सुद्धा नाही. परंतु तुमच्या पैकी प्रत्येकाच्या मनात शेतकऱ्यांच्या बाबत एक सॉफ्ट कॉर्नर नक्की आहे. फेसबुकवर दिसणाऱ्या कॉमेंट वरून ते माझ्या लक्षात येतं. त्यामुळेच आपण त्यांना आर्थिक मदत नाही करू शकलो तरी मी सांगतोय तेवढं नक्की करू शकाल.\nया लेखाच्या शिर्षकावरून हा लेख आपणास फारसा वाचावासा वाटणार नाही. तरीही हा लेख आपण पूर्ण वाचावा. आणि आपणास शक्य असणाऱ्या फेसबुक, Whats App, ईमेल अथवा अन्य कोणत्याही मार्गाने फोरवर्ड करावा. इतका फोरवर्ड करावा कि तो फडणवीस यांच्या पर्यंतच नव्हे तर मोदींपर्यंत पोहचायला हवा.\nकाय आहे आमचे राज्यकर्ते वर्षानुवर्ष सत्तेत आहेत. स्वतःला शेतकरी म्हणवून घेत आहे. मोदींना आणि फडणवीसांना कांदा कुठे येतो हे माहित नाही म्हणत त्यांना हिणवत आहेत. पण यांना तरी शेतकऱ्यांच्या अडचणी कुठे माहित आहेत. सत्तेच्या आशेने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची बाजू घेणं हाही यांचा एक मढ्याच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार. कर्ज माफी हवी ती शेतकऱ्यांसाठी नव्हे तर यांनी रिकामे केलेले सहकारी सोसायट्यांचे आणि जिल्हाबँकांचे गल्ले भरण्यासाठी.\nआत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा साप, विंचू यांच्या दंशाने अथवा वाघासारख्या प्राण्यांच्या प्राणघातक हल्ल्याने. अथवा विजेचा धक्का बसुन अधिक शेतकरी मरण पावतात. त्यांची मुले पोरकी होतात, संसार उध्वस्त होतात. पण अशा रितीने मरण पावलेल्या शेतकऱ्यांची बाजू कोणीच घेत नाही. ना सरकार, ना नाना, ना मक्या. त्यांना कसलीही मदत मिळत नाही. ना शासकीय , ना खाजगी. इतर सगळ्यांचे कामाचे तास किती असावेत याचा विचार करणाऱ्या मानवी आयोगाला हे का दिसत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा करण्याचा विचार करणाऱ्या शासनाला शेतकऱ्याचे ���ाल का दिसत नाहीत.\nआम्ही इथं मस्त खालीवर घेऊन झोपलेलो असतो. तिथे शेतकरी अंधारात डोळे मोठे करून अंधार निरखत असतो. आम्ही पावसाचा शिंतोडा आला तरी छत्री उघडतो नाही तर रेनसुट चढवतो. आणि आमचा शेतकरी पाऊस निरखत शक्य असेल तर झाडाच्या आडोशाला जातो. कडाक्याच्या थंडीत आम्ही एक नव्हे दोन दोन रजया अंगावर घेत उब शोधतो आणि आमचा शेतकरी थंडीत कुडकुडत पाण्यात उतरतो.\nशेतीसाठी तीन पाळ्यात वीजपुरवठा केला जातो. या वेळा सर्वसाधारणपणे सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते रात्री ११ अथवा रात्री ११ ते सकाळी ७ अशा असतात. बऱ्यादा दिवसा अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होतो. त्यामुळे शेतकरी रात्री ११ ते सकाळी सात या वेळेत शेतीला पाणी देणे अधिक पसंत करतात. कारण तेव्हा रात्र असली तरी वीज पुरेशी असते. त्याला झोप आलेली असते. पण विलाज नसतो. बाहेर जीवघेणी थंडी असते. पण पर्याय नसतो. कृष्ण पक्ष असेल तर आपलेच पाय आपल्याला दिसत नाहीत एवढा अंधार असतो. पण शेतावर जाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा मार्ग नसतो. असलीच तर हातात ठसका लागल्यासारखा, जिवावर आल्यासारखा प्रकाश ओकणारी एखादी विजेरी असते. पण ती कधी दगा देईल हे सांगता येत नसतं. तेव्हा त्याला सापा विंचवाची भीती वाटत नाही असे नाही. पण देवावर हवाला ठेऊन तो रानात जातो.\nहे स्वतःला शेतकरी म्हणवणाऱ्या राज्यकर्त्यांना कधी जाणवले नाही का नाहीच जाणवले. कारण हे स्वतः कधीच शेती करत नाहीत. शेतात राबतो गडी. आणि खादीचे पांढरेशुभ्र कपडे घालून मिरवतात हे.\nत्यामुळेच शेतकऱ्याला तीन नव्हे तर दोनच पाळ्यात वीजपुरवठा करावा. पहाटे ५ ते दुपारी १ आणि दुपारी १ ते रात्री ९ या वेळात शेतीसाठी वीजपुरवठा केल्यास आपल्याप्रमाणेच शेतकरीही रात्री घरात निवाऱ्याला झोपू शकेल.\nया काळात शेतीला पुरेशा दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी मोठया उद्योगांचा वीज पुरवठा कमी करावा लागला तरी चालेल. कारण असे उद्योग जनरेटरच्या साह्याने वीजनिर्मिती करून कारखाने चालवू शकतात. आणि चाळीस पन्नास टक्के फायदा मिळविणाऱ्या उद्योग क्षेत्राला त्यामुळे फारशी झळ बसणार नाही.\nएवढ सुख शेतकऱ्याला आपण सहजासहजी देऊ शकतो. त्यासाठीच हि पोस्ट अधिकाधिक शेअर करा.\nसुहासजी अभिप्रायाबद्दल आभार. हे होणार कसे हे मलाही सांगता येणार नाही. परंतु हा विचार राज्यकर्त्यांपर्यंत पोहचला तर काहीतरी होऊ शकते म��हणुनच. हा लेख शेअर करण्याची विनंती मी वाचकांना केली आहे. अनेकांनी तो शेअरही केला आहे.\nएवढया साध्या गोष्टी आमच्या राज्यकर्त्यांना कशा लक्षात येट नाहीत \nमधुरजी , अभिप्रायाबद्दल आभार. राज्यकर्त्यांच्या लक्षात आले नसेल. अथवा आले असेल तरी जातीयवादाप्रमाणे या गोष्टीचा आयुष्यभर राजकीय फायदा घेता येणार नाही म्हणुन ते याकडे दुर्लक्ष करत असतील.\nआज पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगला भेट दिली. अनेक मनापासून आवडले.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\n#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं - [image: narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike] पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेल...\nआठव - परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठव येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं. आठव व्वा\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nविघ्नहर्ता गणपती आणि विघ्नकर्ती माणसं\nहार्दिक पटेलचं खरं स्वरूप\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\n#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची \nआज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे अस...\nबेकरीला मोदी जबाबदार आहेत का \nसध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं क...\nका जाळावा अथवा पुरावा मृत देह \nतिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं...\nमुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्...\n#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी\nसर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण ...\n#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट \nकाही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरां...\nआम्ही वर्तमानपत्र चाळत च��ाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हात...\nसाहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune\nसाहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आ...\n#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत\nआम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या ...\nयुवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm\nउत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढ...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/rinku-to-act-in-a-marathi-movie-again-272516.html", "date_download": "2019-02-17T22:24:11Z", "digest": "sha1:Q7M6JTWWFYYF2RNDOPW574VNSVCBRNNS", "length": 16516, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिंकू राजगुरू पुन्हा एका मराठी चित्रपटात", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्���ा कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nरिंकू राजगुरू पुन्हा एका मराठी चित्रपटात\nरिंगण या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा दिग्दर्शक मकरंद माने याच्या नव्या चित्रपटात रिंकू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.\n23 ऑक्टोबर: रिंकू राजगुरूनं सैराट या चित्रपटातील आर्ची या भूमिकेतून आपल्या रावडी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सैराटला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे, तिच्या पुढच्य�� चित्रपटाची. आता दिवाळीच्या मुहूर्तावर रिंकूच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. रिंकू राजगुरू लवकरच एका मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंगण या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा दिग्दर्शक मकरंद माने याच्या नव्या चित्रपटात रिंकू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.\nदिवाळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. अद्याप या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र, सर्वांना भावेल असं कथानक या चित्रपटात पहायला मिळणार आहे. सोबतच श्रवणीय संगीताची पर्वणीही असेल. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहे. सुधीर कोलते यांनी या पूर्वी 'चिडिया' या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यात विनय पाठक यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं ते मराठी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करत आहेत.\nमकरंद आणि रिंकू या दोघांना एकाच वेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसंच मकरंद आणि रिंकू दोघंही अकलूजचे आहेत. मकरंदचा 'रिंगण' हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवला गेला आहे.\nचित्रपटाविषयी माहिती देताना मकरंद म्हणाला, 'चित्रपट सर्वांना भावेल अशी मला खात्री वाटते. आपण जेव्हा एखाद्या कथेची मांडणी करत असतो, तेव्हा त्यातील पात्र असू देत किंवा इतर गोष्टी या चित्र स्वरूपात आपण पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानुसार त्या सर्व बाबींचा शोध सुरू होतो. रिंकूच्या रूपाने या कथेच्या नायिकेचा शोध पूर्ण झाला. चित्रपटाची गोष्ट ऐकून तिनंही तात्काळ चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. तिनं या चित्रपटात काम करणं ही आमच्या टीमसाठी आनंदाची बाब आहे.'\n'मकरंदचा रिंगण हा चित्रपट आम्ही पाहिला होता. त्याची गोष्ट सांगण्याची पद्धत विलक्षण आहे. त्याला चित्रपट हे माध्यम नेमकं माहीत आहे. त्यामुळे त्यानं या चित्रपटाचं कथानक ऐकवल्यावर आम्हाला ते आवडलं. आजुबाजूला घडणारं वातावरण संवेदनशील पद्धतीनं या चित्रपटात मांडलं जाणार आहे,' असं निर्माते सुधीर कोलते यांनी सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: maharashtramovieमकरंद मानेरिंकू राजगुरू\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nPulwamaTerror Attack : सोनी चॅनेलनं सिद्धूची केली हकालपट्टी, कपिलच्या शोमध्ये आता नवी एंट्री\nसोनम कपूरनं पुन्हा एकदा बदललं नाव, कारण...\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/asgar-ali-khan-break-3-rule-to-kill-t1-avni-322020.html", "date_download": "2019-02-17T21:56:44Z", "digest": "sha1:NCO33ZONRDBZ5HWKDLRJDALLDR3E6GKQ", "length": 16552, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अवनीला गोळ्या घालण्यासाठी असगर अली खानने वापरली अवैध बंदूक", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतव��दी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nअवनीला गोळ्या घालण्यासाठी असगर अली खानने वापरली अवैध बंदूक\nअवनी वाघिणीला गोळ्या घालताना शिकारी असगर अली खान याने 3 कायद्यांचे उल्लंघन केले असल्याचे ताशेरे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने आपल्या रिपोर्टमध्ये ओढले आहेत.\nयवतमाळ, 06 डिसेंबर : अवनी वाघिणीला गोळ्या घालताना शिकारी असगर अली खान याने 3 कायद्यांचे उल्लंघन केले असल्याचे ताशेरे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने आपल्या रिपोर्टमध्ये ओढले आहेत. यवतमाळच्या राळेगाव जंगलातील कथित नरभक्षक वाघिण टी��न अवनीला वनविभागाच्या बचाव पथकातील सदस्य असगर अली खान याने गोळ्या घातल्या होत्या.\nभारतीय शस्त्रास्त्र कायदा INDIAN arms act 1958 च्या 3(1) , इंडियन व्हेटरनरी काउंसिल एक्ट 1984, वन्यजीव (रक्षक ) कायदा 1972 आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या Standard Operative Procedure (SOP) चा भंग झाल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. अवनीला १ नोव्हेंबरच्या रात्री गोळ्या घातल्यानंतर यासंदर्भात चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दोन सदस्यीय समती स्थापन केली होती.\nदरम्यान, अवनी वाघिणीला मारण्यासाठी असगर अली खानने अवैध बंदूक वापरल्याचंही या रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. अवनीला मारण्यासाठी वापरलेली बंदूक ही अजगरच्या मालकीची होती. ती त्याचा मुलगा शहाफत अलीने वापरल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.\nहा रिपोर्ट राज्याचे मुख्यसचिव दिनेश कुमार जैन आणि राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए के मिश्रा यांना सादर करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या जंगल परिसरात 13 लोकांचा जीव घेणाऱ्या टी-1 अर्थात अवनी या नरभक्षक वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं ठार केलं. पण, अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं योजनबद्धरित्या तिचा केलेला खून आहे, असा थेट आरोप वन्यजीवप्रेमींनी केलाय. वनविभागाने या ऑपरेशनबद्दल अजिबात पारदर्शकता ठेवली नाही, कोट्यवधी रुपये वाया गेले, असाही आरोप वन्यप्रेमींनी केला होता.\nतर शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच यातील उणीवा सर्वांसमोर येतील. पण या मोहिमेसंदर्भातली सर्व माहिती पुढे यावी यासाठी फॉरेंसिक अहवालसु्द्धा मागवावा, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली होती. अवनीचा शोध सुरू असताना ती शोध पथकाला दिसली. दिसताक्षणी तिला वन विभागाच्या पथकाने जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तिनं पथकाच्या दिशेनं चाल केली.\nती दिसताच शार्प शूटर अजगर अलीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.\nVIDEO: ..आणि ते जीव धोक्यात घालून अजगरासोबत खेळत राहीले\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nनरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ काढणाऱ्या या कॅमेऱ्याऐवजी आणखी काही असतं तर\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/for-vidhan-parishad-election-dilip-mane-name-is-confirmed-275254.html", "date_download": "2019-02-17T22:13:22Z", "digest": "sha1:POIV3RELWZCEM6KXQANATCR742XENYDF", "length": 16106, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दिलीप मानेंचं नाव निश्चित", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फ���गरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nकाँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दिलीप मानेंचं नाव निश्चित\nविधानपरिषदेची पोटनिवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसनं विधानपरिषदेसाठी माजी आमदार दिलीप माने याचं नाव राज्य पातळीवरून निश्चित केलंय.\n26 नोव्हेंबर : विधानपरिषदेची पोटनिवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसनं विधान परिषदेसाठी माजी आमदार दिलीप माने याचं नाव राज्य पातळीवरून निश्चित केलंय. त्याबद्दलचा अंतिम निर्णय दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी घेणार आहे.\nपंचायत समिती सभापती,आमदार,शिक्षण सम्राट,साखर कारखानदार अशी महत्वाची जबाबदारी दिलीप माने हे पार पाडत आहेत.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.दक्षिण सोलापूर तालुक्याचे ते आमदार होते. माजी आमदार कै. ब्रह्मदेव माने यांचे ते सुपुत्र आहेत.माजी मंत्री पतंगराव कदम,राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,अजित पवार,माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे त्यांना नेहमीच आशीर्वाद मिळत आले आहेत.\nदरम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव मागे पडले असल्याचे वृत्त असून दिलीप माने यांना उमेदवारी देण्याचे जाहीर झाल्याचे समजते.माने यांनीसुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला आहे.भाजपला शह देण्यासाठी सेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली असून यातून दिलीप माने यांच्या नावाचा विचार झाला असल्याचे बोलले जात आहे.\nविधान परिषदेचा उमेदवार ठरवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. काँग्रेस तगडा उमेदवार देण्याची शक्यता आहे. भाजप कोणाला उमेदवारी देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.\nविधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीत खा. अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नसीम खान, अॅड. गणेश पाटील उपस्थित आहेत.\nकोण आहेत दिलीप माने\n-दिलीप माने हे कॉंग्रेसचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.\n- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष.\n- दिलीप माने हे माजी आमदार कै. ब्रह्मदेव माने यांचे चिरंजीव.\n- सिध्दनाथ साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन.\n- कॉंग्रेसचे नेते आणि आमदार पतंगराव कदम यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\nदहशतवादाचं समर्थन करणाऱ्या भारतीयांना गोळ्या घाला- योगेश्वर दत्त\nआसामचं काश्मीर होऊ देणार नाही- अमित शहा\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/dhangar-community-movement-reservation-166262", "date_download": "2019-02-17T22:32:42Z", "digest": "sha1:O3W33Q5OSFUZ4BBSCBUICJYZ6Q4UEBWK", "length": 9360, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhangar community' movement for reservation धनगर समाजाचे चक्का जाम आंदोलन | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nधनगर समाजाचे चक्का जाम आंदोलन\nगुरुवार, 17 जानेवारी 2019\nपुणे: राज्यातील भाजप सरकारने मागील साडेचार वर्षांपासून आरक्षणच्या नावावर धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे. यासाठी सरकारच्या विरोधात समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती धनगर आंदोलनाचे समन्वयक विकास लवटे, डॉ. शशिकांत तरंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nपुणे: राज्यातील भाजप सरकारने मागील साडेचार वर्षांपासून आरक्षणच्या नावावर धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे. यासाठी सरकारच्या विरोधात समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती धनगर आंदोलनाचे समन्वयक विकास लवटे, डॉ. शशिकांत तरंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nधनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन मागील साडेचार वर्षांपासून सरकार देत आहे. परंतु, प्रत्यक्ष काहीच करत नाही. यामुळे धनगर समाजातील तरुण कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. या सरकारकडुन समाजाची फसवणूक केली आहे. यासाठी २ फेब्रुवारी ला धनगर समाजातील सर्व कार्यकरने, पदाधिकारी, आमदार, मंत्री या सर्व ची धनगर ऐक्य परिषद पुण्यात घेण्यात येणार आहे. या परिषदे १५ फेब्रुवारी ला संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाचे नियोजन केले जाणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बा��म्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mozilla.org/mr/firefox/features/fast/", "date_download": "2019-02-17T22:46:56Z", "digest": "sha1:DB6DWEF44SMAMYH67FIP2HAIHCWFQX4X", "length": 20636, "nlines": 214, "source_domain": "www.mozilla.org", "title": "अधिक पूर्ण करा. एकाधिक टॅबसह जलद ब्राउझ करा | Firefox", "raw_content": "\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nFirefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.\nFirefox मेनू बंद करा\nFIrefox Quantum डेस्कटॉप ब्राउझर\nप्रकल्प मेनू बंद करा\nवेब ऑफ थिंग्स (IoT)\nविकसक मेनू बंद करा\nयाबद्दल मेनू बंद करा\nनिरोगी इंटरनेटसाठीच्या लढ्यात सामील व्हा.\nआपला इंटरनेटवरील सुरक्षितता आणि गोपनीयताचा अधिकार मौलिक आहे - पर्यायी नाही.\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nFirefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.\nFirefox आता वेगवान आणि हलके आहे\nआम्ही कार्यरत आहोत, जेणेकरून आपण अधिक मिळवू शकाल.\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nFirefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.\nसंगणक मंदावलेला कोणालाही आवडत नाही Firefox एक चपळ व हलके (खरंतर आम्ही खूपच चांगले आहोत) ब्राऊझिंग यंत्र आहे. आम्ही Chrome पेक्षा कमी RAM वापरतो ज्यामुळे आपल्या इतर प्रणाली सर्वोच्च वेगात चालू राहतात.\nविना विलंब सर्व टॅब मिळवा\nअनेक टॅब सोबत एकाच वेळी अनेक कामे करणे आता आणखीनच सोपे झाले. Firefox आता अनेक प्रणालींचा ब्राउझर झाला आहे. आता आपले टॅब ताजेतवाने राहतील आणि लोड व्हायला अजिबात वे��� लावत नाहीत. 86% जास्त सुधारणांमुळे टॅब उघडले तरी सर्व टॅब मध्ये जलदरीत्या अदलाबदल करा.\nमूलभूत प्रणालीप्रमाणे 3D गेम चालतील अशा स्थितीमध्ये आम्ही तंत्रज्ञान नेऊन ठेवले आणि आता Firefox ऑनलाईन गेमिंग मध्ये अधिक कार्यक्षमता आणत आहे. आमचा शक्तिवान ब्राउझर संथपणा कमी करतो पिंग ची वेळ वाढवतो आणि जलद ब्राउझिंगद्वारे एकंदर गेम खेळण्याचा अनुभव अनुकूल करतो.\nFirefox कडून नवीनतम आणि महान गोष्टी थेट आपल्या इनबॉक्स मध्ये मिळवा.\nदेश निवडा अंगोला अंडोरा अजरबैजान अफगानिस्तान अमेरिकन समोआ अरूबा अर्जेन्टिना अल सल्वाडोर अल्जीरिया अल्बानिया अॅशमोर आणि कार्टियर द्वीप आइसलैंड आएल ऑफ मैन आयरलैंड आर्मिनेया आस्ट्रिया आस्ट्रेलिया इंडोनेशिया इक्वेडर इजरायल इटली इथियोपिया इराक इरान इरीट्रिया इस्टोनिया उजबेकिस्तान उत्तर कोरिया उत्तरी मरियाना द्वीप उरूगुवे एंग्वीला एंटार्किटिका एंटीगुआ व बार्बुडा एक्रोतिरी ओमान कंबोडिया कजाखस्तान कतार कनाडा कांगो (किंशासा) कांगो (ब्राज्जाविले) किंगमॅन रीफ किरिबाती किर्गिजस्तान कुक द्वीप कुराकाओ कुवैत कॅबो वर्डे केंद्रीय अफ्रीकी गणतंत्र केन्या कैमन द्वीप कैमरून कोकोस (कीलिंग) द्वीप कोट डि'वॉरे कोमोरोस कोरल सी द्वीप कोलंबिया कोसोव्हो कोस्टारिका क्यूबा क्रिसमस द्वीप क्रोशिया क्लिपरटोन बेट गांबीया गाझा पट्टी गायना गायना-बिसाउ गुआटेमाला गुआडेलोप गुआम गुयाना गैबान ग्यूर्नसे ग्रीनलैंड ग्रेनेडा ग्लोरिओसो द्वीप घाना चाड चिली चीन चेक गणतंत्र जमैका जर्मनी जर्सी जापान जाम्बिया जार्वीस द्वीप जिंबाबे जिब्राल्टर जुआन दे नोवा द्वीप जॅन मेयन जॉनस्टोन एटोल जोर्डन ज्यार्जिया टोंगा टोकेलाउ टोगो ट्यूनिसिया ट्रोमेलीन द्वीप डिएगो गार्सिया डेममार्क डोमिनिकन गणतंत्र डोमिनिका ड्जवोटी ढेकेलीया तंजानिया ताइवान ताजिकिस्तान तिमोर-लेस्टे तुर्क व कैकस द्वीप तुर्कमेनिस्तान तुर्की तुवालू त्रिनीदाद व टोबैगो थाईलैंड द बाहामाज दक्षिण कोरिया दक्षिण जॉर्जिया व दक्षिण सैंडविच द्वीप दक्षिण सुदान दक्षिणी अफ्रीका नाइजर नाइजीरिया नामीबिया नार्वे नावास्सा द्वीप निकारागुआ नियू नीदरलैंड नेपाल नोर्फोक द्वीप नौरू न्यू कैलिडोनिया न्यूजीलैंड पनामा परागुवे पलाउ पश्चिम बॅंक पश्चिमी सहारा पाकिस्तान पापुआ न्यू गाइना पाल्मीर�� अटॉल पिटकैर्न द्वीप पुर्तगाल पॅरासेल द्वीप पेरू पोलैंड प्यूरेटो रिको फिजी फिनलैंड फिलीपीन्स फेडरेटेड स्टेट ऑफ मिक्रोनेसिया फेराओ द्वीप फॉकलैंड द्वीप (मालविनास) फ्रांस फ्रेंच गायना फ्रेंच पोलिनिशिया फ्रेंच सदर्न आणि अंटार्टिक लॅंड्स बंग्लादेश बरमुडा बर्मा बसास दा इंडीया बहरीन बारबाडोस बुरूंडी बुर्किना फासो बुल्गेरिया बेकर द्वीप बेनिन बेलारूस बेलीज बेल्जियम बॉभेट द्वीप बोत्सवाना बोनेअर, सिंट युस्टेशिअस आणि साबा बोलिविया बोस्निया व हर्जेगोविना ब्राजील ब्रिटिश इंडियन महासागर क्षेत्र ब्रुनेई भारत भूटान मंगोलिया मकाउ मलावी मलेशिया मसिडोनिया मारिशस मार्टिनिक मार्शल द्वीप मालदीव माली माल्टा माल्डोवा मिडवे द्विप मिश्र मेक्सिको मेयोट मैडागास्कर मॉरिटैनिया मोंटेनग्रो मोंटेसेराट मोजांबिक मोनाको मोरोक्को यूक्रैन यूगांडा यूनाइटेड किंगडम यूनाइटेड स्टेट्स यूनान यूरोपा द्वीप येमन रवांडा रशिया रियूनियन रोमानिया लक्समवर्ग लाइबेरिया लाओस लातविया लिचेंस्टाइन लिथुआनिया लीबिया लेबनान लेसेथो वनॉटू वर्जिन द्वीप, ब्रिटिश वालिस व फुटुना वियतनाम विषुवतरेखीय वेक द्वीप वेटिकन सिटी वेनेजुएला व्हर्जिन द्वीप, यू.एस. श्री लंका संयुक्त अरब अमीरात सउदी अरब समोआ सर्बिया साइप्रस साओ टोम व प्रिंसिप सिंगापुर सिंट मार्टेन सिचेलीस सियरा लिओन सीरिया सूडान सूरीनाम सेंट पियरे व मिकेलॉन सेंट बार्थेलेमी सेंट मार्टिन सेंट विंसेट व ग्रेनाडाइन्स सेंट हेलेना, अस्सेंशन व ट्रीस्टन दा कुंहा सेनेगल सैंट किट्स व नेविस सैंट लुसिया सैन मेरिनो सोमालिया सोलोमन द्वीप स्पेन स्प्रॅटली द्वीप स्लोवेकिया स्लोवेनिया स्वाजीलैंड स्विटजरलैंड स्वीडन स्वॅलबार्ड हंगरी हर्ड द्वीप व मैकडोनाल्ड द्वीप हांगकांग हैती हॉवलँड द्वीप होंडुरास\nह्या गोपनियता सुचनेमध्ये सांगितल्या प्रमाणे Mozilla ने माझी माहिती हाताळण्याबाबत माझी हरकत नाही\nआम्ही फक्त Mozilla संबंधित माहिती पाठवू.\nआपण जर याआधी Mozilla संबंधित बातमीपत्राचे सभासदत्व नक्की केले नसेल तर आपल्याला ते करावे लागेल. आपला इनबॉक्स किंवा स्पॅम वर्गिक्रूत मेल्स मध्ये क्रुपया आमचा ई-मेल तपासा.\nह्या स्थळाला सहकार्य करा\nह्या अंतर्भुत माहितीमधील काही भाग ©1998–2019 परस्पर mozilla.org सहकार्यांच्या मालकीचे आहे. Creative Commons license अंतर्गत उपलब्ध अंतर्भुत माहिती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/55.html", "date_download": "2019-02-17T21:36:06Z", "digest": "sha1:KBKFFJSXGY34J2BBRPNRHFTOV62R3UU6", "length": 11906, "nlines": 104, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भाजप सरकारच्या काळात जवान शहीद होण्याच्या प्रमाणात वाढ; चार वर्षांत राज्यातील तब्बल 55 जवान शहीद | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nअहमदनगर देश ब्रेकिंग महाराष्ट्र\nभाजप सरकारच्या काळात जवान शहीद होण्याच्या प्रमाणात वाढ; चार वर्षांत राज्यातील तब्बल 55 जवान शहीद\nसर्वाधिक जवान सातारा जिल्ह्यातील; माहिती अधिकारातून स्पष्ट\nबाळकुणाल अहिरे/अहमदनगर : शत्रुराष्ट्रांना सडेतोड उत्तर देण्याची भाषा करणार्‍या मोदी सरकारच्या कार्यकाळात सीमेवर होणार्‍या हल्ल्यात वाढ झाली असून, पाककडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लघंन होतांना दिसून येत आहे. मोदी सरकारकडून सर्जिकल स्ट्राईक करत, दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न चार वर्षांत एकदाच झाला, तर शत्रुराष्ट्रांकडून नेहमीच भारतावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याचे अनेक वेळेस दिसून आले. मोदी सरकारच्या कार्यकाळात 2014 पासून ते 2018 पर्यंत राज्यातील 55 जवानांना देशसेवा करतांना वीरगती प्राप्त झाली. माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल चनशेट्टी यांनी मागविलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.\nदेशाचे संरक्षण करतांना शहीद झालेल्या जवानांत महाराष्ट्रातील योगदान वादातीत आहे. सर्वात जास्त जवान हे काश्मीरमधील हल्ल्यात शहीद झाले आहेत. काश्मीर हे प्राचीन भारतीय संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. राजाहरी सिंह यांनी काश्मीरचे विलीनीकरण भारतात केले. मात्र, काश्मीरवर डोळा ठेऊन असलेल्या पाकिस्तानने काश्मीरमध्ये हस्तक्षेप केले आणि तेव्हापासून अशांतता काश्मीरच्या पाचवीला पुजली गेली. आजही काश्मीर अशांतच आहे. याचाच फायदा घेऊन दहशतवादी हल्ले करतांना आढळून येतात. मात्र भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवान जीवाची पर्वा न करता या दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यासाठी तत्पर असतात, यातच अनेक भारतीय जवान शहीद झाले आहेत.\nगेल्या 10 वर्षांत महाराष्ट्र राज्यातील 27 पेक्षा जास्तीचे विविध ऑपरेशनमध्ये 101 जवान वीर मरण येऊन शहीद झालेले आहेत. 10 वर्षांच्या कालावधीत राज्यातील सर्वाधिक वीर मरण पावलेले जवान हे सातारा जिल्ह्यातील (16 शहीद जवान) असून सर्वाधिक वीरमरण सन 2017 मध्ये 20 जवान शहीद झालेले आहेत. तसेच 51 वीर जवानांना अपगंत्व आलेले आहे. तरी शहीद झालेल्या जवानांची प्रति वर्ष सरासरी 10.10 टक्के इतके आहे. तर 11 पेक्षा जास्तीचे विविध ऑपरेशनमध्ये दहा वर्षांतील अपगंत्व पत्करलेल्या जवानांची सरासरी 46.24 टक्के इतकी आहे. 10 वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील वीर मरण पावलेल्या पैकी 99 जवानांना अधिकृतपणणे शहीद दर्जा मिळालेला आहे. 10 वर्षांमध्ये 127 जवानांना शहीद दर्जा मिळालेला नाही. 10 वर्षांच्या कालावधीत राज्यातील जवानांना विविध 6 पदक मिळालेले आहेत. त्यापैकी मुंबई उपनगरात 2 जवानांना सेना पदक व किर्ती चक्र तसेच सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यातील शहीद जवानांना प्रत्येकी 1 सेना पदक मिळालेले आहेत.\n- 10 वर्षांत राज्यातील 101 जवान शहीद\n- 99 जवानांना अधिकृत शहीदांचा दर्जा\n- 2017 मध्ये 20 जवान शहीद\n- 51 वीर जवानांना अपगंत्व\n- अपगंत्व पत्करलेल्या जवानांची सरासरी 46.24 टक्के\n- 10 वर्षांत 6 जवानांचा पदक देऊन सन्मान\n- शहीद झालेले सर्वात जास्त (16 जवान) सातार्‍यातील\nLabels: अहमदनगर देश ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेस��ठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2019-02-17T22:29:55Z", "digest": "sha1:LPGBXOBOIVMNKA54W3J3CAFFKRXUZ2BN", "length": 12028, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मनी लाँड्रिंग- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nईडीच्या चौकशीसाठी रॉबर्ट वाड्रा जयपूरला, हॉटेलमध्ये बुक केल्या सात खोल्या\nलखनऊचा रोड शो झाल्यानंतर प्रियांका रात्री साडेआठ वाजता जयपूरमध्ये दाखल झाल्या.\nरॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; तिसऱ्यांदा ईडीकडून चौकशी\nमनी लाँड्रिंग केस: रॉबर्ट वाड्रांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी\nप्रियांकांच्या साथीनं रॉबर्ट वाड्रा ईडीसमोर हजर\nमायावतींना धक्का, स्मारक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून 7 ठिकाणी छापे\nछातीत दुखत असल्यामुळे छगन भुजबळ यांना रुग्णालयात केलं दाखल\nऔरंगाबादच्या पोलीस उपायुक्तांविरोधात बलात्काराचा गुन्हा\nनागपूरात चाललं तरी काय दोन दिवसाच चार खून आणि तीन एटीएमची लुट\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (27 जून)\nनीरव मोदीच्या मुसक्या आवळण्यासाठी तयार होतेय योजना\nमनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळांना 6 आॅगस्टपर्यंत दिलासा\nछगन भुजबळ पुन्हा एकदा अडचणीत, ईडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nकाकांचा 'नियम' पुतण्याला लागू, 'या' कारणांमुळे समीर भुजबळांची सुटका\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/2017-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-822-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-02-17T22:24:36Z", "digest": "sha1:2TGDZ63XQWBTQ34BGR4KV2B3JIG3OWK2", "length": 9243, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "2017 या वर्षात झालेल्या 822 जातीय दंगलीत 111 ठार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news 2017 या वर्षात झालेल्या 822 जातीय दंगलीत 111 ठार\n2017 या वर्षात झालेल्या 822 जातीय दंगलीत 111 ठार\nनवी दिल्ली – देशात सन 2017 या वर्षात एकूण 822 जातीय दंगली झाल्या त्यात एकूण 111 जणांना प्राण गमवावे लागले अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. यावेळी त्यांनी सन2016 आणि 2015 या वर्षातील दंगलींचाही तपशील दिला. ते म्हणाले की सन 2016 साली 703 दंगली देशभरात झाल्या होंत्या त्यात 86 जण मरण पावले तर 2015 साली झालेल्या 751 जातीय दंगलीत 97 जण ठार झाले होते अशीा माहिती त्यांनी दिली.\nते म्हणाले की राज्यात जातीय सलोखा कायम राखणे आणि कायदा आणि सुव्यवस्था स्थिती नीट राखून दंगेखोरांना शासन करणे ही सर्वस्वी राज्य सरकारांची जबाबदारी आहे. राज्यांमधील जातीय सलोखा कायम राखण्यासाठी केंद्र सरकारही विविध प्रकारे राज्यांना सहाय्य करीत असते. त्यात गुप्तचर यंत्रणांना मिळालेली माहिती राज्य सरकारांपर्यंत पोहोचवणे. महत्वाच्या घडामोडींबाबत त्यांना सल्ला देणे अशी कामे केंद्र सरकारकडून केली जातात अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.\nमेहुल चोक्‍सीला अँटिगुआचे नागरीकत्व\nस्थायी ऐवजी धोरण समिती असे नामकरण करा- नगरसेवक डोळस\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/cm-devendra-fadanvis-heavely-critisized-ncp-in-dhule-dhule-municipal-corporation-election-322207.html", "date_download": "2019-02-17T22:55:29Z", "digest": "sha1:D55FSVLAZAASHF6SKLYU63RLHNEVLTB5", "length": 15438, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धुळ्यात गुंडांचं राज्य चालणार नाही, शहर भयमुक्त करणार - मुख्यमंत्री", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्��ा माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nधुळ्यात गुंडांचं राज्य चालणार नाही, शहर भयमुक्त करणार - मुख्यमंत्री\nभाजपा, राज्यात भाजपा आणि धुळ्यात गुंडांचे राज्य, असं चालणार नाही. मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर घणाघाती टीका\nप्रशांत बाग, धुळे, 6 डिसेंबर : धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जंगी सभा घेतली. सभेला गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे अशी सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी धुळे महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आणि घोषणांचा पाऊस पाडला. धुळे महापालिकेत गेली 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.\nमुख्यमंत्री भाषणात म्हणाले, धुळ्यात राज्य चालेल तर कायद्याचे, गुंडागर्दीचे नाही. धुळे भयमुक्त केले जाईल. केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा आणि धुळ्यात गुंडांचे राज्य, असं चालणार नाही. विकासाची फळ चाखायची असतील, तर महापालिकेत भाजपचं सरकार पाहिजे.\nधुळ्याचे नागरिक सोशिक आहेत. इथं पिण्याचं पाणी नाही, गटारीची अवस्था वाईट आहे, रस्ते नाहीत, पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी धुळ्याकडे दुर्लक्ष केलं. महापालिका हे टक्केवारीचं ठिकाण बनवलं, आता परिवर्तनाची वेळ आली आहे तुम्ही धुळ्याची सत्ता द्या आणि विकासाची जबाबदारी माझ्यावर सोपवा असं आवाहनही त्यांनी केलं.\nरेल्वे प्रकल्प, रस्ते प्रकल्प, डीएमआयसी यामुळं आता अनेक विकास कामं होत आहेत. त्यामुळे रोजगार संधी निर्माण होतील. धुळ्यातील अतिरिक्त कराच्या प्रश्नात सरकार लक्ष घालेल. त्यात सुसूत्रता आणण्यात येईल.\nधुळ्यातील हद्दवाढीतील गावांसाठी विशेष आराखड्याला मंजुरी दिली जाईल. शहर बकाल असतील, तर तेथे गुंतवणूक येत नाही. आज केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर गुंतवणुकीचा वेग वाढला असून धुळ��याला उत्तम शहर बनवू असं आश्वासनही त्यांनी दिलं.\nVideo : गावकऱ्यांच्या विचित्र हट्टापायी केला हा अख्खा तलाव रिकामा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\n'मेरे घर मे हैं मेरी बुढी माँ', शहीद नितीन राठोड यांच्या नावाने भावुक VIDEO व्हायरल\nकोल्हापूर पोलिसांची शहिदांना मानवंदना कुटुंबीयांना देणार 1 दिवसाचा पगार\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_728.html", "date_download": "2019-02-17T22:39:20Z", "digest": "sha1:7Q727EMOR5CHB4ZI6SFPTL6C4IP4YOXN", "length": 10517, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "उद्धव ठाकरे म्हणजे सर्वाधिक गोंधळलेला राजकारणी!: विखे पाटील | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nउद्धव ठाकरे म्हणजे सर्वाधिक गोंधळलेला राजकारणी\nकेवळ सत्तेत कायम राहण्यासाठी म्हणून शिवसेनेने आपली अब्रू गमावली असून, त्यांचे पक्षप्��मुख उद्धव ठाकरे म्हणजे सर्वाधिक गोंधळलेला राजकारणी असल्याची बोचरी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी हे विधान केले.\nउद्धव ठाकरे यांनी कालच अहमदनगरमध्ये केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेत्यांनी शिवसेनेच्या ढोंगी भूमिकेवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले की, आता जनतेप्रती शिवसेनेचा कळवळा म्हणजे एक मोठा जुमला झाला आहे. विरोधी पक्षांना सल्ला देण्यापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकदा आपल्या फसव्या भूमिकेबद्दल आत्मचिंतन करावे. सरकारवर टीका करायची, मग मांडवली करायची, सत्तेचा मलिदा खायचा आणि पुन्हा त्याच सरकारवर टीका करायची, एवढीच शिवसेनेची मागील 4 वर्षातील कर्तबगारी राहिली आहे.\nदुष्काळ जाहीर न झाल्यास रस्त्यावर उतरण्याच्या वल्गना उध्दव ठाकरे करीत आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेत घोटाळा झाला म्हणत राज्यभर फिरत आहेत. हे सारे घडत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री करतात तरी काय काय फक्त भजे खायला उपस्थित असतात का काय फक्त भजे खायला उपस्थित असतात का असा सवालही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. कर्जमाफी जाहीर झाली तेव्हा या योजनेतील 89 लाख लाभार्थी शेतकर्‍यांची नावे उद्धव ठाकरे मोजून घेणार होते. पण या योजनेचा लाभ न मिळालेल्या राज्यातील सुमारे 1 कोटी शेतकर्‍यांपैकी साधे 89 शेतकरीही त्यांना मोजता आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेची विश्‍वासार्हता आता संपली आहे. म्हणुनच आता रामाचा आधार घेवून उद्धव ठाकरे अयोध्येला निघाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही ‘जय महाराष्ट्र’शिवाय अन्य कोणत्याही शब्दाने दसरा मेळाव्यातील भाषणाचा समारोप केला नाही. पण आज उद्धव ठाकरे यांच्यावर केवळ राजकीय अस्तित्वासाठी ‘जय श्रीराम’ म्हणण्याची वेळ आली आहे. त्यांनी अयोध्येला जाण्याची नौटंकी करण्याऐवजी जनतेच्या प्रश्‍नांबाबत प्रामाणिक असेल तर आजच सत्तेतून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंना यावेळी दिले.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्���ाची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_847.html", "date_download": "2019-02-17T21:50:44Z", "digest": "sha1:ZOHN7Y4CAP3MWSUVALLSBR6E3OO3LCVL", "length": 11179, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राजकीय भागीदारीसाठी वंचित माळी समाजाची एल्गार परिषद शेगावात अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभणार,- अ‍ॅड.महाडोळे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराजकीय भागीदारीसाठी वंचित माळी समाजाची एल्गार परिषद शेगावात अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभणार,- अ‍ॅड.महाडोळे\nबुलडाणा, (प्रतिनिधी): महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेला माळी समाज राजकीय भागीदारीपासून लोकसभा व विधानसभा जागा वाटपात वंचित असल्याने माळी समाजाची वंचित माळी एल्गार परिषद राजकीय पक्षावर दबाव आणण्यासाठी शेगांव येथे 28 डिसेंबरला होणार असून भारिप बमसंचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आ���बेडकर प्रमुख मार्गदर्शक राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी 5 डिसेंबर रोजी विश्राम भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.\nयावेळी अभा माळी विदर्भ संघटक तथा अमरावती जिल्हाध्यक्ष प्रविण पेटकर, अकोला जिल्हाध्यक्ष सुभाष सानप, भारिप बमसंचे आमदार बळीराम शिरस्कार, सदानंद माळी, विष्णू उबाळे, श्रीकृष्ण उबाळे, दत्ता खरात, मुमताज खान उपस्थित होते. अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी सांगितले, राज्यात 25 विधानसभा मतदार संघ तसेच 4 लोकसभा मतदार क्षेत्र (चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा) या क्षेत्रात माळी समाजाचे सर्वाधिक लोकसंख्या व मतदार आहे.\nअसे असतांना विदर्भात केवळ भारिप बमसंचे एकमेव आमदार माळी समाजाचे बळीराम शिरस्कार आहेत. लोकसंख्येच्या आधारावर माळी समाजाला राजकीय भागीदारीत प्रतिनिधीत्व देणारे पक्षासोबत माळी समाज राजकीय न्याय हक्कासाठी एकत्र येणार आहे. येत्या 28 डिसेंबरला शेगांव येथे वंचित माळी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व पक्ष संघटना मधील माळी समाज एकत्र येवून माळी समाजासोबत वंचित बहुजन आघाडीतील धनगर व इतर समाजाला सुद्धा लोकसंख्येनुसार राजकीय भागीदारी असावी यासाठी राजकीय पक्षावर समाजाचा दबाव गट निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nएखादा पक्ष माळी समाजाला मतदार संघात प्रतिनिधीत्व देत असेल तर दुसरा पक्षाचा माळी समाजाचा उमेदवार उभा राहु नये यासाठी माळी महासंघाच्या मार्फत प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले. एका प्रश्‍नाच्या उत्तरात आ. बळीराम शिरस्कार यांनी भारिप बमसंच स्वबळावर लढणार किंवा काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणार हा निर्णय पक्ष पातळीवर अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर घेतील अद्याप लोकसभेच्या 12 जागा साठी काँग्रेस पक्षाकडून होकार आला नाही. असे सांगून त्यांनी शेगांवची परिषद ही समाजाची आहे. कोणत्याही एका पक्षाची नाही. भारिप बमसं महासंघाच्या सोबत आहे. इतर पक्षसंघटनेतील माळी समाजाने एकत्र यावे हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/sakshana-salgar-attacks-bjp-mla-ram-kadam-28639", "date_download": "2019-02-17T22:21:31Z", "digest": "sha1:ZTDFI52H66DNP2V5DCA3IFGEX6OFZTFP", "length": 10714, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sakshana Salgar attacks BJP MLa Ram Kadam | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमला नाही अब्रू, मी कशाला घाबरू : सक्षणा सलकर यांची भाजपवर टीका\nमला नाही अब्रू, मी कशाला घाबरू : सक्षणा सलकर यांची भाजपवर टीका\nमला नाही अब्रू, मी कशाला घाबरू : सक्षणा सलकर यांची भाजपवर टीका\nशुक्रवार, 14 सप्टेंबर 2018\nभारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार युवती, महिलांबाबत अत्यंत हीन व बेताल वक्तव्ये जाहीरपणे करत आहेत. आमदार राम कदम यांनी तर दहीहंडी कार्यक्रमात केलेले वक्तव्य कळस गाठणारे आहे.\nराष्ट्रवादी काॅंग्रेसच्या युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा\nनांदेड : \" भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार युवती, महिलांबाबत अत्यंत हीन व बेताल वक्तव्ये जाहीरपणे करत आहेत. आमदार राम कदम यांनी तर दहीहंडी कार्यक्रमात केलेले वक्तव्य कळस गाठणारे आहे. या सर्व प्रकारांबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना काहीही वाटेनासे झाले आहे. त्यांच्याकडून काहीच कार्यवाही होताना दिसून येत नाही. त्यामुळे भाजपची अवस्था एक प्रकारे ‘मला नाही अब्रू...मी कशाला घाबरू’ अशी झाली आहे ,\"अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केली.\nयुवती सेलच्या माध्यमातून प्रदेशाध��यक्षा सलगर यांनी नुकताच दौरा केला. नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे ‘युवती व महिलांचे प्रश्न तसेच संघटन’ या विषयावर युवती राष्ट्रवादी कॉँग्रसतर्फे आयोजित युवती मेळाव्यासाठी त्या शहरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादकीय सहकार्यांबरोबर संवाद साधला. नांदेड आवृत्तीचे सहयोगी संपादक दयानंद माने यांनी त्यांचे स्वागत केले.\nयुवतींच्या सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर असताना रक्षणकर्तेच बेताल वक्तव्ये करून महिलांच्या अब्रूचे धिंडवडे काढत असल्याचा आरोप करुन त्या म्हणाल्या की,\" या सरकारवर कुठल्याचाही घटकांचा विश्वास राहिलेला नाही. भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक म्हणतात की, ‘सैनिक सीमेवर असताना त्यांच्या बायकांना मुले कशी होतात’, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन म्हणतात ‘दारूच्या बाटल्यांवर सुंदर महिलांचे फोटो टाका’ तर नुकतेच आमदार राम कदम म्हणाले ‘तुम्हाला एखादी मुलगी आवडली तर मला सांगा. तिला उचलून आणून तिच्याशी लग्न लावून देईन’ असे बेताल वक्तव्ये या मंत्र्यांनी केलेले आहेत. \"\n\"विशेष म्हणजे असे असताना देखील भाजपचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री किंवा पक्ष कुठलीच कारवाई करत नाही. उलट शिस्त आणि शिष्टाचाराच्या गोष्टी करतात. खरे म्हणजे महिलांची अब्रू काढणाऱ्यांना शिस्त आणि शिष्टाचार सांगण्याचा अधिकार नाही. त्यांना नैतिकताही नाही या शब्दात सक्षणा सलगर यांनी संताप व्यक्त केला.\nराष्ट्रवादी युवती सेलच्या माध्यमातून युवतींना प्रशिक्षण त्याचबरोबर त्या त्या विभागातील आणि जिल्ह्यातील युवतींच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य शिक्षण तसेच लोकशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी खासदार सुप्रिया सुळे आग्रही असून आम्हा युवतींची एक प्रशिक्षण कार्यशाळाही त्यांनी नुकतीच घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली.\nभारत आमदार महिला women राम कदम ram kadam राष्ट्रवाद नांदेड nanded भाजप प्रशांत परिचारक prashant paricharak सैनिक मुख्यमंत्री सुप्रिया सुळे supriya sule\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/news/", "date_download": "2019-02-17T22:41:25Z", "digest": "sha1:UU7EDWLD75NX2Q54FFFCAZVW37YQZQWT", "length": 11853, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नासा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्�� स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nपुणेकरांसाठी खुशखबर...दुपारी झोप घेतल्याने निर्णय क्षमता वाढते, नासाचं संशोधन\n'नासा'ने केलेल्या एका संशोधनावरून पुणेकरांच्या बुद्धिमत्तेचं रहस्य आता उलगडलं आहे.\nतांत्रिक बिघाडामुळे नासाच्या 'सोलर प्रोब'चं प्रक्षेपण लांबणीवर\nनासाने शोधली नवी सूर्यमाला \nकल्पना चावला शिष्यवृत्ती परीक्षेअंतर्गत विद्यार्थ्यांना ‘नासा’ला जाता येणार\nनासाचा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\n1 लाख भारतीय जाणार 'मंगळ ग्रहावर\nसुशांत सिंग राजपूत घेतोय नासामध्ये ट्रेनिंग\n अंतराळात सापडलेल्या नव्या जीवाणूला डाॅ. कलामांचं नाव\nपाहा अशी दिसते अंतराळातून पृथ्वी,नासाच्या स्पेस स्टेशनमधून LIVE व्हिडिओ\nपृथ्वीचे बदलेले रूप 'नासा'च्या कॅमेऱ्यात कैद\nनासाने शोधून काढलं 2009 पासून हरवलेलं भारताचं पहिलं चांद्रयान\nयुरोपच्या मंगळ स्वारीची खबर खोडदच्या GMRT मध्ये \nइस्रोचा 'भीमपराक्रम', एकाच वेळी केले 20 उपग्रहांचे प्रक्षेपण\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6/all/page-5/", "date_download": "2019-02-17T21:49:19Z", "digest": "sha1:LKHNG54MQEO3TBS4X25MOJASJC2AORE7", "length": 11481, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रामन���थ कोविंद- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स��टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\n'माझ्यासाठी हा भावूक क्षण'\nअसं आहे राष्ट्रपती भवन \nसंविधानाच्या मर्यादेचं पालन करणं हेच माझं कर्तव्य -रामनाथ कोविंद\nराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटली\n20 वर्षांपूर्वीचा फोटो टि्वट करत मोदींनी केलं कोविंद यांचं अभिनंदन\nरामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती\nराष्ट्रपतीपदासाठी 96 टक्के मतदान, 20 तारखेला मतमोजणी\nराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सपा, तृणमूलच्या आमदारांनी केलं क्राॅस वोटिंग\nराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू, पंतप्रधान आणि अमित शहांनी केलं मतदान\nशिवसेनेचे मंत्री रामनाथ कोविंद यांच्या बैठकीला उपस्थित \nरामनाथ कोविंद मुंबईत येऊनही 'मातोश्री'वर जाणार नाहीच\nकोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात 'मातोश्री भेट' नाही \nब्लॉग स्पेस Jul 8, 2017\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/chaturang-loksatta-reader-response-4-1837273/", "date_download": "2019-02-17T22:18:16Z", "digest": "sha1:ASFKD4LGA5DESTG236RWRGDGLDKD6IDB", "length": 17486, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तर नातं बंधन वाटणार नाही | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nप���किस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nतर नातं बंधन वाटणार नाही\nतर नातं बंधन वाटणार नाही\nलोकसत्ता टीम, लोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | February 7, 2019 08:12 pm\nतर नातं बंधन वाटणार नाही\n‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा डॉ. ऊर्जिता कुलकर्णी यांचा लेख वाचला. खरंच नात्याची किती सहज, सोपी व्याख्या त्यांनी सांगितली आहे. आपण जर प्रत्येक नातं या व्याख्येत बसवायचं ठरवलं तर अशी किती नाती खरंच ‘अर्थपूर्ण’ ठरतील एखाद्या नात्याला विशिष्ट नात्यात न अडकवता केवळ दृष्टिकोन बदलून जर नातं तग धरू शकणार असेल, तर तसे करायला काहीच हरकत नाही, असे झाले तर नातं हे ओझे किंवा बंधन न राहता, हवंहवंसं वाटायला लागेल. एखाद्या नात्याला गृहीत न धरता आपण व्यक्ती म्हणून त्या नात्यातील संबंधितांचा विचार केला तर खरोखरच नाती सोपी होतील. कुटुंब टिकवून ठेवण्यासाठी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या तत्त्वाप्रमाणे कुटुंबाबाहेर एक वेगळं कुटुंब तयार झाले, तर बिघडले कुठे\n– तनुजा जोशी, लातूर\nशरद पवार यांचे हळवेपण भावले\n‘चतुरंग’ पुरवणीतील ‘आभाळमाया’ सदरातील ‘माझे बाबा’ हा सुप्रिया सुळे यांचा लेख वाचला. तो मनाला इतका भावला की, त्वरित हा अभिनंदनपर अभिप्राय लिहावा असे तीव्रतेने वाटले. अतिशय अकृत्रिम, सहजसुंदर, प्रांजळ, भावस्पर्शी व वास्तव मांडणी व ओघवती निवेदनशैली यामुळे लेख वाचनीयच नव्हे तर मननीय झालाय. अनेक मुलींच्या मनातील भावनांना आपण प्रभावीपणे व्यक्त केलेय असे प्रत्येक शब्दात जाणवते. आदरणीय शरदराव पवार साहेबांचे संस्कार लेखाच्या सर्वसमावेशक मांडणीत दिसून येतात. त्यांच्या हळवेपणाबद्दल आपण लिहिलेले वाचताना डोळे पाणावले.\nहा लेख मला अधिकच भावण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आम्हालाही एकुलती एक मुलगी असून ती (सौ. पूजा) आपल्या संसारात मग्न आहे. पूजाचेच मनोगत तुम्ही मांडले आहे असे वाटले. या नितांतसुंदर लेखाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.\n– पद्माकर नरहर देशपांडे, पुणे\n‘मातीचं ऋण’ हा ‘वेध भवतालाचा’ सदरातील अर्चना जगदीश यांचा लेख. (२६ जानेवारी) म्हणजे बिघडत्या पर्यावरणात आशेचा दिवा राहीबाई पोपरे यांनी कळसूबाई परिसरात तर दीपा मोरे यांनी भीमाशंकर परिसरात स्थानिक पिकांची वाण वापरणे आणि पारंपरिक शेती यासंदर्भात केलेले कार्य फार महत्त���वाचे आहे. हायब्रीड बियाणे वापराने काय झाले ते दिसतच आहे. खते कीटकनाशके यांचा बेसुमार वापर त्यातून निकस अन्नधान्य रसायनांच्या वापराने येणारी आजारपणे राहीबाई पोपरे यांनी कळसूबाई परिसरात तर दीपा मोरे यांनी भीमाशंकर परिसरात स्थानिक पिकांची वाण वापरणे आणि पारंपरिक शेती यासंदर्भात केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे. हायब्रीड बियाणे वापराने काय झाले ते दिसतच आहे. खते कीटकनाशके यांचा बेसुमार वापर त्यातून निकस अन्नधान्य रसायनांच्या वापराने येणारी आजारपणे स्थानिक बियाणे संवर्धन आणि सेंद्रिय शेतीतून मिळणारे सकस अन्नधान्य पूर्वीची आठवण करून देईल. पर्यावरण समस्येवरच नव्हे तर अनेक प्रश्नांवर महिलावर्ग कालसुसंगत उपाययोजना करू शकतो. त्यांना प्रोत्साहन आवश्यक आहे. शेवटी निसर्गाबरोबरच्या नात्याचा विचार आणि आपणही निसर्गाचा भाग आहोत हे विसरू नये.\n– अर्चना काळे, नाशिक\nडॉ. नरेंद्र दाभोलकरांवरील ‘आभाळमाया’ सदरातील लेख वाचून मी अक्षरश: हेलावून गेलो. डॉ. दाभोलकरांना मी कधीही प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी त्यांची व्याखाने, मुलाखती ऐकून, पुस्तके वाचून मी आमूलाग्र बदलून गेलो. माझ्यातील हा बदल मलाच अचंबित करतो. या पाश्र्वभूमीवर, हा लेख वाचून डॉ. दाभोलकरांच्या आठवणींनी मन दाटून आले. डॉ. दाभोलकरांची ‘विचारमाया’ आपण ताकदीने पुढे नेत आहात याचं कौतुक आहे.\n‘परित्यक्ता चळवळ’ हा सामाजिक कार्यकर्त्यां निशा शिवूरकर यांचा लेख खरोखरच सर्वाना प्रेरणादायी व विचारप्रवर्तक आहे. त्यांची परित्यक्तांविषयीची तळमळ आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेले कार्य हे मुळातच सर्वानी वाचण्याजोगे आणि सर्वाना अंतर्मुख करणारे आहे. परित्यक्तेला मानसिक, आर्थिक आणि सामाजिक आधाराची गरज असते. त्याअभावी अनेक परित्यक्ता स्वत्त्व विसरून लाचार होतात किंवा आत्महत्येस प्रवृत्त होतात. याबाबतीत सर्वानीच मुळापासूनच म्हणजे अगदी बालवयापासूनच स्त्रियांना मिळणारी दुय्यम दर्जाची वागणूक, त्यांना गृहीत धरणे, प्रत्येक बाबतीत त्यांनाच दोषी मानणे या गोष्टी जाणीवपूर्वक टाळायला हव्यात. आजच्या स्त्री- पुरुष समानतेच्या युगामध्ये दोघांनी संवाद साधून अहंपणा दूर ठेवून तसेच परस्परांना समजून घेऊन प्रश्न सोडवले तर स्त्री-पुरुष सहजीवन आनंददायी होऊ शकते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ��्यक्तीने जरी आजूबाजूच्या परित्यक्तांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्यावर परित्यक्तांना स्वयंपूर्णता, आर्थिक स्वावलंबन आणि त्यांच्यातील आत्मविश्वासाची जाणीव करून दिल्यास संपूर्ण महाराष्ट्र हा हिंसाचारमुक्त आणि स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत एक आदर्श राज्य होईल.\n– अनघा वासुदेव नाईक, बारामती\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE/", "date_download": "2019-02-17T22:12:42Z", "digest": "sha1:MENXVCGI766KD3NUY6ZCNTB65IK5LHBY", "length": 10888, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'दिल दोस्ती दुनियादारी'मधील निशा झळकणार मोठ्या पडद्यावर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने ���ेला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील निशा झळकणार मोठ्या पडद्यावर\n‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील निशा झळकणार मोठ्या पडद्यावर\n‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेतील ‘निशा’ आठवतेय का राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली ही निशा, म्हणजेच मंजिरी पुपाला लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘दिल दोस्ती…’ या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड असल्याने या मालिकेचा दुसरा सिझन म्हणजेच ‘दिल दोस्ती दोबारा’ हा कार्यक्रम देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या कार्यक्रमाला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. लहान पडद्यावर काम करणारे कलाकार मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांना अखेर यश आल्याचे दिसत आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ सिनेमात मंजिरीची झलक आपल्याला दिसणार आहे. ‘दिपाली’ नामक एका बिनधास्त मुलीची व्यक्तिरेखा ती या चित्रपटात साकारली आहे.\nयापूर्वी मंजिरीने हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले असून, ‘ग्रहण’ मालिकांद्वारे ती सध्या घराघरात पोहोचली आहे. मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट ‘बकेट लिस्ट’ सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स निर्मित ‘पार्टी’ या सिनेमात तिच्यासोबत सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर आणि प्राजक्ता माळी हे कलाकारदेखील झळकणार आहेत. या सहा जणांची मैत्री चित्रपटात दाखविण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने चित्रपटाच्या टीमने गोरेगाव येथील एचआयव्हीग्रस्त मुलांचे संगोपन करणाऱ्या डिझायर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेमध्ये भेट देऊन या दिवसाचा आनंद लुटला.\nउपचारांसाठी मित्राला आर्थिक साहाय्य करा, सनीचं सोशल मीडियाद्वारे आवाहन\nज्या मुलीने केला होता बलत्काराचा आरोप, तिच्याशीच केलं भारताच्या ‘ या ‘ खेळाडूने लग्न\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/randhir-kamble-writes-blog-on-gauri-lankesh-269316.html", "date_download": "2019-02-17T22:24:19Z", "digest": "sha1:SJV7CN55FSG2WO3CLCMLIOMHP2D4QEJX", "length": 22826, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विचारवंतांच्या हत्यांचं सत्र थांबणार कधी ?", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्�� नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nविचारवंतांच्या हत्यांचं सत्र थांबणार कधी \nदाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यासारख्या विचारवंत कार्यकर्त्यांच्या हत्यांनंतर त्याची पुढची कडी गौरी लंकेश ठरल्यात. खरं तर सीबीआय सारख्या यंत्रणा अद्यापही ख-या खुन्यांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. हे विवेकवादी विचारवंतांच्या हत्यांचंं हे सत्रं असंच सुरू राहिलं तर आपला देश नक्कीच तालिबानाच्या दिशेने वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही.\nरणधीर कांबळे, प्रिन्सिपल करस्पॉन्डट, आयबीएन लोकमत\n ही टॅगलाईन रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर गौरी लंकेश यांनी आपल्या फेसबुकवर लिहिली होती....तशीच कॅप्शन त्यांच्याबाबतीतही लिहावी लागेल, असं कधी वाटलं नव्हतं. पण आता तीच एक सत्य घटना ठरलीय. गौरी या लंकेश पत्रिकेच्या संपादक आणि पुरोगामी विचारधारेच्या चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांची हत्याही कलबुर्गी आणि दाभोलकर, पानसरे यांच्याप्रमाणेच अज्ञात इसमांनी खूप जवळून त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणि आणखी एक सत्ताधिशांच्या चुका थेट दाखवणारा त्यांच्या बद्दल प्रतिप्रश्न धाडसानं विचारणारा आवाज शांत झाला. खरं तर गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निमित्तानं पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जातेय, याची चर्चा सुरू झालीय.\nदुसऱ्याचं मत पटलं नाहीतरी त्याचा मत त्याला मांडण्याचं स्वातंत्र्य देणारी विचाराधारा घेऊन आपली पत्रकारिता करणा-या गौरी लंकेश यांचा मात्र त्यांच्या विचाराचा मुकाबला शक्तीच्या बळावर करण्यापेक्षाही तो विचारच मारून टाकूया या भूमिकेतून खून झालाय. त्याचं समर्थन करणारेही सोशल मिडियात दिसताहेत. या निमित्तानं आपली सहिष्णुता एवढी रसातळाला गेलीय का हा प्रश्न निर्माण होतोय. अर्थात या हत्येचा निषेध करणारा आवाज त्याही पेक्षा बुलंद आहे, हेच देशभरातून येणा-या प्रतिक्रियेतून स्पष्ट होतंय.\nसत्ताधा-यांना मग ते सगळ्याच क्षेत्रातले असोत त्यांना प्रश्न विचारणं, चुकीच्या गोष्टीला ते जर जबाबदार असतील तर त्याबाबत जाब विचारणं आणि इथल्या शक्तीहीन वर्गाच्या न्यायाच्या बाजूसाठी उभं राहणं, हा धर्म पत्रकारितेचा आहे. आणि त्यानुसारच आपली पत्रकारिता त्यांनी गौरी लंकेश पत्रिकेतून केली. त्याचा वारसा गौरी यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. त्यांचे वडिल पत्रकारितेत एक प्रवाह निर्माण करणारे म्हणून ओळखले जातात. पी. लंकेश यांच्या कविता आणि पत्रकारिता ही नेहमीच पीडित, हतबल लोकांच्या बाजूची होती. त्यांच्या लंकेश पत्रिकेत ही भूमिका कायम दिसायची. तीच भूमिका गौरी यांनी सुरू केलेल्या गौरी लंकेश पत्रिकेत दिसत होती. त्यांनी कायमच बलदंड अशा सत्ताधा-यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यात त्या कधी मागे हटल्या नव्हत्या. त्यांनी आपल्या साप्ताहिकात 'कंडा हागे' या नावानं कॉलम लिहित होत्या . 'कंडा हागे' याचा अर्थ जसं मी पाहिलं तसं, असा होतो. देशभरात ज्या पध्दतीनं हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, त्याच्यामागे कुठली विचारधारा आहे, याचा पर्दाफाश त्यांनी आपल्या लेखनातून केलाय.\nआपल्या साप्ताहिकाच्या 13 सप्टेंबरच्या अंकात त्यांनी सोशल मिडीयावर 'फेकन्यूज' कशा पसरवल्या जातात, यावर प्रकाशझोत टाकला होता. नुकतंच गणेशोत्सवाच्या निमित्तानं एक बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली होती. त्यात कर्नाटक सरकार सांगेल तिथेच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करायची, त्यासाठी 10 लाख रूपये डिपॉजिट भरायचं, मूर्तीची उंची किती असेल त्याची परवानगी सरकारकडून घ्यायची, दुस-या धर्माचे लोक राहत असतील त्या रस्त्यावरून विसर्जनासाठी जाता येणार नाही, फटाके वाजवता येणार नाहीत. ही बातमी खूप व्हायरल झाल्यानं कर्नाटकचे पोलीस प्रमुख आर. के. दत्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं की, सरकारनं असा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं. ही बातमी व्हायरल करणारे लोक कट्टर हिंदुत्ववादी होते. ही बातमी कुणी व्हायरल केली याचा शोध घेतला तेव्हा postcard.in या वेबसाईटव्दारे ही बातमी व्हायरल झाल्याचं स्पष्ट झालं. या वेबसाईटनं यापूर्वीही कशा खोट्या बातम्या पसरवल्या होत्या हे स्पष्ट करणारी अनेक उदाहरणे या अंकात दिली आहेत. यातून हेच स्पष्ट होतं की, या देशात सोशल मीडियाव्दारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणारांना उघडं पाडण्याचा प्रयत्न या अंकात केलाय. त्यांच्या एकूण रोख लिखाणाचा स्पष्ट होतोय. त्यामुळेच कट्टर हिंदुत्ववादी स्वत:ला समजणा-यांच्या रडारवर त्या शत्रू म्हणूनच होत्या हे स्पष्ट होतंय. तसंच त्यांच्या खूनानंतरही त्याचं समर्थन काही ���ोकांनी फेसबूक, ट्विटरवर काही जणांनी केलंय. यातून हेच स्पष्ट होतंय की, द्वेषाचं आणि असहिष्णूतेचं वातावरण देशात वाढवणारे लोक आहेत. त्यांना गौरी लंकेश यांच्यासारखे पत्रकार शत्रू वाटणं हे स्पष्टंच आहे.\nदाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यासारख्या विचारवंत कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्यात पुढची कडी गौरी लंकेश ठरल्यात. खरं तर सीबीआय सारख्या यंत्रणा अद्याप ख-या खुन्यांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. अशा वेळी गौरी लंकेश यांचे मारेकरी आणि त्यामागचे मेंदू जर वेळीच पकडले गेले नाहीत, तर सामान्य माणसांची बाजू मांडणारं , या देशातल्या सामाजिक एकोप्यासाठी लढणारांच्या बाजूनं इथली व्यवस्था नाही, असा संदेश जाऊ शकेल. आणि ते समाजासाठी पर्यायानं देशासाठी भयंकर असेल त्यामुळे आता या प्रकरणाच्या निमित्तानं दाभोलकर ते गौरी लंकेश असं सुरू झालेलं हत्येचं सत्रं आतातरी थांबवायलाच हवं. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होताना दिसावेत...ही अपेक्षा इथला सामान्य नागरिक करत आहे \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/traffic-jam-vegetable-sellers-164527", "date_download": "2019-02-17T22:31:41Z", "digest": "sha1:UQVH3RNL4KREQWZ4MEK3SB2ITZQT5JOS", "length": 10617, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Traffic Jam by Vegetable Sellers भाजीविक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nमंगळवार, 8 जानेवारी 2019\nचिखली - चिखली येथील देहू-आळंदी मुख्य रस्त्यावर हातगाडी आणि पथारीवाले रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने सांयकाळी तीन त��� चार तास कोंडी होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.\nचिखली गावठाणात मंडईसाठी जागा नाही. भाजीविक्रेते देहू-आळंदी मुख्य रस्त्यावरच हातगाड्या लावून भाजी विक्री करतात. दोन-तीन वर्षांपूर्वी दहा-पंधरा असलेल्या भाजी विक्रेत्यांची संख्या अडीचशेच्या घरात गेली आहे.\nचिखली - चिखली येथील देहू-आळंदी मुख्य रस्त्यावर हातगाडी आणि पथारीवाले रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने सांयकाळी तीन ते चार तास कोंडी होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.\nचिखली गावठाणात मंडईसाठी जागा नाही. भाजीविक्रेते देहू-आळंदी मुख्य रस्त्यावरच हातगाड्या लावून भाजी विक्री करतात. दोन-तीन वर्षांपूर्वी दहा-पंधरा असलेल्या भाजी विक्रेत्यांची संख्या अडीचशेच्या घरात गेली आहे.\nसांयकाळी चारनंतर हे विक्रेते येथे विक्रीसाठी येतात व भाजी खरेदीसाठी नागरिकांचीही मोठी गर्दी असते. त्यामुळे येण्या-जाण्यासाठी रस्त्यात राहत नाही. त्याचवेळी या भागातील कंपनीतील कामगारांची सुटी होते. त्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी होऊन कोंडी होते. त्यामुळे या रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\nयाबाबत महापालिका अतिक्रमण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे म्हणाले, ‘‘आतापर्यंत पाचवेळा कारवाई केली आहे. सुमारे पाच टेंपो माल जप्त केला. या पुढेही वारंवार कारवाई सुरू ठेवण्यात येणार असून, रस्ता मोकळा करू देण्यात येईल.’’\nरस्त्यावर बसून भाजी विक्री केल्यावर भाडे, विजेचे बिल आदींचा खर्च वाचतो. मात्र, होणाऱ्या कोंडीमुळे अग्निशामक दलाची वाहने, रुग्णवाहिका अनेक वेळा अडकल्याच्या घटना घडल्या आहेत.\n- विजय तापकीर, संभाजी बालघरे, नागरिक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_2898.html", "date_download": "2019-02-17T22:36:41Z", "digest": "sha1:TX5A2MQDGCPFQFTQCJ7JY43A65RJJFQS", "length": 7350, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "उचल घेऊन मजूर पसार झाल्याने मुकादमाची आत्महत्या | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nउचल घेऊन मजूर पसार झाल्याने मुकादमाची आत्महत्या\nगेवराई,(प्रतिनिधी)- तालुक्यातील टाकळगव्हाण येथील एका मुकादमाने कारखान्याकडून उचल घेऊन मजुरांना वाटली. मात्र, मजुरांनी उचल घेऊन ऐनवेळी पलायन केले. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या मुकादमाने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली.\nश्रीराम विश्वनाथ आडागळे (४५, रा. टाकळगव्हाण) असे मयत मुकादमाचे नाव आहे. साखर कारखान्याला मजूर पुरविण्यासाठी त्यांनी ८ लाख रुपये उचल घेेतली होती. दहा मजुरांना त्यांनी उचल म्हणून रक्कम वाटप केली. मात्र, हंगाम सुरु झाल्यानंतर मजूर्ऊस तोडीला आले नाहीत. त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने अडागळे अडचणीत सापडले होते. कारखान्याचे पैसे कसे परत करायचे या विवंचनेने त्यांना ग्रासले होते.\nत्यांची जमीन कारखान्याकडे गहाण असल्याने ते अधिकच निराश होते. नैराश्येतून त्यांनी रविवारी रात्री विषारी द्रव प्राशन केले.त्यानंतर त्यांना नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/farmers-will-have-pay-only-4-percent-interest-timely-repayment-12788", "date_download": "2019-02-17T21:59:51Z", "digest": "sha1:Q75DBSQ7QG2JVOX5ZLNHQTOMXV4PKLSP", "length": 9234, "nlines": 129, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Farmers will have to pay only 4 percent interest on timely repayment | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांनो वेळेवर कर्ज फेडा आणि चार टक्केच व्याज भरा \nशेतकऱ्यांनो वेळेवर कर्ज फेडा आणि चार टक्केच व्याज भरा \nबुधवार, 14 जून 2017\nनवी दिल्ली : आता वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसूल झालेल्या व्याजापैकी पाच टक्के व्याज परत दिले जाईल. यामुळे तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के व्याज द्यावे लागेल. वेळेवर कर्ज फेड न झाल्यास 7 टक्के व्याज आकारले जाईल.\nनवी दिल्ली : आता वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसूल झालेल्या व्याजापैकी पाच टक्के व्याज परत दिले जाईल. यामुळे तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के व्याज द्यावे लागेल. वेळेवर कर्ज फेड न झाल्यास 7 टक्के व्याज आकारले जाईल.\nयुपीए सरकारच्या काळात 2006-07 आर्थिक वर्षांपासून पासून पीक कर्जावरील व्याज दरात सवलत देण्याची योजना सुरू असून 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 7 टक्के व्याजदर आकारला जातो. वेळेवर कर्जफेड केल्यास त्यात तीन टक्‍क्‍यांची सूट मिळते. दरवर्षी या योजनेला मुदतवाढ दिली जाते. या योजनेची मुदत 31 मार्चला संपली होती. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या निर्णयामुळे ही योजना या वर्षीही सुरू राहील.\nयाअंतर्गत अल्पमुदतीच्या कृषी कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंत ठरविण्यात आहे. या कर्जावरील 9 टक्के व्याजदरापैकी 5 टक्के व्याजदराचा बोजा सरकार सहन करणार असून शेतकऱ्यांकडून केवळ 4 टक्के व्याज घेतले जाईल. व्याजदरातील ह�� सवलत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना एका वर्षात कर्ज फेडणे बंधनकारक असेल. मुदतीत कर्जफेड झाली नाही तर सात टक्के व्याज आकारले जाईल.\nपीक कापणीनंतर साठवणीसाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जावर देखील दोन टक्‍क्‍यांची सूट मिळणार आहे. अशा कर्जावर सहा महिन्यांपर्यंत 9 टक्‍क्‍यांऐवजी 7 टक्केच व्याजदर आकारला जाईल. किसान क्रेडीट कार्ड धारकांनाही याचा लाभ मिळेल. तर, नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्रचित कर्जावरील व्याज दोन टक्‍क्‍यांची सूट मिळणार असून ही रक्कम सरकातर्फे थेट बॅंकांना मिळेल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत कृषी कर्जावर व्याजदरात सवलतीला मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. यासाठी 20 हजार 339 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लघु, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकारांवर अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच, प्रधानमंत्री पीक विमा योजना देखील या कृषी कर्जाशी जोडली असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/10/blog-post_869.html", "date_download": "2019-02-17T21:39:23Z", "digest": "sha1:NRR26XTMKI7ZXDUBAIRYBN4IQUN26TUE", "length": 14453, "nlines": 112, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "समता परिषद 'निर्भय दिन' साजरा करणार - चक्रधर उगले - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : समता परिषद 'निर्भय दिन' साजरा करणार - चक्रधर उगले", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nसमता परिषद 'निर्भय दिन' साजरा करणार - चक्रधर उगले\nपाथरी:-राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांचा वाढदिवस राज्य व देशभरातील समता परिषदेचे कार्यकर्ते 'निर्भय दिन' म्हणुन साजरा करत असतात. उद्या परभणी जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्ह्यात 'निर्भय दिन' साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चक्रधर उगले यांनी दिली.\nउद्या दिनांक १५ ऑक्टोबर रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांचा वाढदिवस असुन, जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे 'निर्भय दिन' साजरा करणार असल्याचे चक्रधर उगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nपाथरीत कर्जा साठी उपोषणाला बसलेल्या शेतक-याचा मृत्यू;मृतदेह बँकेत\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-कर्ज भेटत नसल्याने बँके समोर बुधवार 12 डिसेंबर पासून उपोषणाला बसलेल्या शेतक-याला -हदयविकाराचा जोरदार झटका आल्याने...\nराष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा.\nतेजन्यूजहेडलाईन्स न्यूज नेटवर्क मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार हे नक्की झाल्या नंतर शुक्रव...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी ���ुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगो���नाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2019/02/blog-post_768.html", "date_download": "2019-02-17T21:37:32Z", "digest": "sha1:K7ZEDVFBGNXTDS5DQ7MYKWLLFF23OUB6", "length": 16041, "nlines": 109, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "पूर्णेत दुष्काळ आढावा बैठक संपन्न - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : पूर्णेत दुष्काळ आढावा बैठक संपन्न", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nपूर्णेत दुष्काळ आढावा बैठक संपन्न\nता पूर्णा: आमदार डॉ मधुसुदन केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय पूर्णा येथे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भारतीय स्टेट बँकेचे शाखा अधिकारी, विद्युत महावितरण चे अधिकारी,यासह तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.यावेळी आमदार डॉ केंद्रे यांनी अधिकाऱ्यांना संपूर्ण तालुक्यात पाण्यासाठी आरडाओरडा होणार नाही याची दक्षता घ्यावी असे ठणकावून सांगितले, कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरले, शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना कृषी अधिकाऱ्याची धांदल उडाली ,माझ्याकडे कर्मचारी कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे असे कारण त्यांनी सांगितले,लोखंडे पिंपळाच्या सरपंचानी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला,यावर अधिकारी वेळेवर काम करीत नाहीत असे निदर्शनास आले. गुरांच्या व माणसाच्या पाण्याची व्यवस्था करण्यात पाणी कोणालाही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदारांनी दिली यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमदार डॉ केंद्रे,तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य गजानन आंबोरे,पंचायत समिती सभापती अशोक बोकारे,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शहाजी देसाई,राष्ट्रवादी गंगाखेड विधानसभा प्रमुख श्रीधर पारवे,तालुका उपाध्यक्ष संतोष सातपुते, उपस्थित होते, तहसीलदार यांनी सर्वांचे आभार मानले व बैठक समाप्त झाली असे जाहीर केले.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी ���ा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nपाथरीत कर्जा साठी उपोषणाला बसलेल्या शेतक-याचा मृत्यू;मृतदेह बँकेत\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-कर्ज भेटत नसल्याने बँके समोर बुधवार 12 डिसेंबर पासून उपोषणाला बसलेल्या शेतक-याला -हदयविकाराचा जोरदार झटका आल्याने...\nराष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा.\nतेजन्यूजहेडलाईन्स न्यूज नेटवर्क मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार हे नक्की झाल्या नंतर शुक्रव...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतली���;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-17T21:50:30Z", "digest": "sha1:3ISU7BMVZU4U4F2BAKZIUPFK6A55QW6T", "length": 10550, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "इम्रान खान यांच्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news इम्रान खान यांच्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू\nइम्रान खान यांच्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू\nइस्लामाबाद – पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील तेहरीक ए इन्साफ ही पार्टी सर्वाधिक 115 जागा मिळवणारी पार्टी ठरल्यानंतर त्यांनी आता बहुमत प्राप्त करण्यासाठी आणि सरकार स्थापनेसाठी अन्य पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. 270 पैकी 267 जागांचे निकाल आत्ता पर्यंत जाहीर झाले आहेत. त्यात इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 115 जागा मिळाल्या आहेत.\nपाकिस्तानच्या नॅशनल ऍसेम्ब्लीची एकूण सदस्य संख्या 342 आहेत. त्यापैकी 272 सदस्य निवडणुकांद्वारे थेट निवडले जातात. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी एकूण 172 जागांचे पाठबळ आवश्‍यक आहे. नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाला 64 तर असिफअली झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 43 जागा मिळाल्या आहेत.\nतेरा अपक्ष उमेदवार थेट निवडून आले आहेत. इम्रान खान यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी काल आणि आज सलग सल्लामसलत केली. त्यांनी अपक्ष संसद सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी खान तरीन यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी स्वत: मुत्तहिदा कौमी मुव्हमेंटचे प्रमुख खलिद मकबुल यांच्याशी चर्चा केली.\nदरम्यान खैबर पख्तुनवा प्रांतात पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाला बहुमत मिळाले असून ���ेथील नेता निवडीबाबतही त्यांनी आपल्या पक्ष सहकार्यांशी चर्चा केली.तेथे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परवेझ खट्टक यांचीच निवड होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. बलुचिस्तान प्रांतातही त्यांच्या पक्षाला अन्य पक्षांची मदत घेऊन सरकार चालवावे लागणार आहे.\nडीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी आयसीयूत\nजपानमध्ये चक्रिवादळामुळे विमानसेवा ठप्प\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/aurangabad-shivsena-10599", "date_download": "2019-02-17T22:06:27Z", "digest": "sha1:HT7P5Q4VQXB7IPQLAQLZDUXYP54HPRQA", "length": 10283, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "aurangabad shivsena | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकत��.\nऔंरगाबादमधले शिवसेनेचे एक विभागप्रमुख भाजपमध्ये\nऔंरगाबादमधले शिवसेनेचे एक विभागप्रमुख भाजपमध्ये\nमंगळवार, 28 मार्च 2017\nऔरंगाबाद ः शिवसेनेचे पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार संजय सिरसाट यांचे पीए राहिलेले व सध्या विभागप्रमुख असलेले शिवसेनेचे बाळू गायकवाड आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेने कॉंग्रेसशी युती करुन अध्यक्षपद मिळवल्यापासून भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिवसेनेला दणका देण्याच्या तयारीत असलेल्या भाजपने आमदाराच्या पीएलाच पक्षात घेतल्याने शहरात फोडाफोडीच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.\nऔरंगाबाद ः शिवसेनेचे पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार संजय सिरसाट यांचे पीए राहिलेले व सध्या विभागप्रमुख असलेले शिवसेनेचे बाळू गायकवाड आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेने कॉंग्रेसशी युती करुन अध्यक्षपद मिळवल्यापासून भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिवसेनेला दणका देण्याच्या तयारीत असलेल्या भाजपने आमदाराच्या पीएलाच पक्षात घेतल्याने शहरात फोडाफोडीच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.\nशिवसेनेतून बाहेर पडलेल्या व आता भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या किशनचंद तनवाणी यांनी शहरात शिवसेना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरुवातीपासून केले होते. तीन नगरसेवकांना भाजपत घेऊन तनवाणी यांनी शिवसेनेला चांगलाच दणका दिला होता. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत देखील जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक शिवसैनिकांना भाजपमध्ये प्रवेश केला होता. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने दगा दिल्याची भावना भाजपमध्ये होती. त्याचा वचपा काढण्यासाठी तनवाणी यांनी आमदार संजय सिरसाट यांच्या पीएलाच भाजपमध्ये आणून शिवसेनेवर कुरघोडी केली आहे.\nशिवसेनेचे विभागप्रमुख असलेले बाळू गायकवाड हे संजय सिरसाट यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. अनेक वर्ष गायकवाड यांनी सिरसाट यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले आहे. आरटीओ कार्यालयातील एजंट ते सिरसाट यांचे पीए व्हाया ठेकेदार असा त्यांचा प्रवास. कोट्यावधींची कामे सिरसाट यांच्या आर्शिवादानेच गायकवाड यांना मिळाली होती. आमदारांचे सगळे आर्थ���क व्यवहार देखील गायकवाडच बघायचे अशी चर्चा त्यावेळी होती. दरम्यान, 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत बाळू गायकवाड यांनी बन्सीलालनगर वार्डातून उमेदवारी मागितली होती. पण या वार्डातून आमदार सिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत इच्छुक होते. त्यामुळे गायकवाड यांचा पत्ता कट झाला तेव्हापासून ते नाराज होते. सिरसाट यांनी त्यांना पीए पदावरूनही दूर केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थित गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गायकवाड यांच्यासह अनेक शिवसैनिक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.\nऔरंगाबाद विभाग भाजप नगरपालिका रावसाहेब दानवे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/misusing-name-raosaheb-danve-11899", "date_download": "2019-02-17T22:04:06Z", "digest": "sha1:WD5MTSCL543XF5OSLLBZROFOYK2KSL3N", "length": 18109, "nlines": 151, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Misusing name of Raosaheb Danve | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदानवेंच्या नावाने गंडवणारा बनावट नोटा प्रकरणी होता अटकेत\nदानवेंच्या नावाने गंडवणारा बनावट नोटा प्रकरणी होता अटकेत\nशनिवार, 20 मे 2017\n2006-07 मध्ये भोकरदन शहरात बनावट पाचशेच्या नोटांचे रॅकेट उघड झाले होते. यात बोरसेचा समावेश असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले होते. भोकरदन येथे उघडकीस आलेल्या बनावट पाचशे रुपयांच्या नोटांच्या रॅकेटमध्ये त्याचे नाव सूत्रधार म्हणून पोलीस रेकॉर्डला होते .\nऔरंगाबाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी जवळीक असल्याचे सांगत नोकरी, बढती, कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून भल्याभल्याना गंडविणारा गणेश बोरसे बनावट नोटांच्या प्रकरणात मुख्य आरोपी होता अशी माहिती समोर आली आहे .\nगणेश बोरसे याने आधी तीन वेळा फसवणुकीच्याच मोठ्या प्रकरणात तीनवेळी जेलची वारी केलेली आहे अशी माहिती आता समोर येते आहे .\nगणेश रावसाहेब बोरसे 46 वर्षांचा आहे . तो मूळ रा. करजगाव, ता. भोकरदन, जि. जालना येथील रहिवासी असून हल्ली अंजली अपार्टमेंट, खडकेश्वर, औरंगाबादयेथे ���ो वास्तव्यास होता .\n2006-07 मध्ये भोकरदन शहरात बनावट पाचशेच्या नोटांचे रॅकेट उघड झाले होते. यात बोरसेचा समावेश असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले होते. भोकरदन येथे उघडकीस आलेल्या बनावट पाचशे रुपयांच्या नोटांच्या रॅकेटमध्ये त्याचे नाव सूत्रधार म्हणून पोलीस रेकॉर्डला होते .\nगणेश बोरसे हा मूळचा भोकरदन तालुक्‍यातील करजगाव येथील रहिवासी आहे. दहा वर्षांपूर्वी त्याला औरंगाबादच्या आरे डेअरीतील बनावट दूधप्रकरणात अटक झाली होती. औरंगाबाद येथे आरे दूध डेअरीचे नाव वापरून बनावट दुधाच्या पिशव्या विक्री प्रकरणात तो गजाआड झालेला होता .\nजामिनावर सुटल्यावर बोरसे याचे फसवणुकीचे प्रकार सुरूच होते. मारुती नावाने बनावट खत कंपनी उघडून अनेकांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. मारुती कंपनीचे नाव वापरून त्याने भोकरदन येथे बनावट खताचा कारखाना टाकलेला होता . या बनावट खत निर्मिती आणि विक्री प्रकरणी देखील तो तुरुंगवासात होता .\nकाल उघडकीस आलेल्या नव्या प्रकरणात गणेश याने रावसाहेब दानवे यांचे नाव वापरून पंधरापेक्षा अधिक व्यक्तींना गंडवल्याचा प्रकार समोर आला. यांत गणेश यास औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे . ही फसवणूक कोटींमध्ये असल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली .\nपरभणी तालुक्‍यातील रामकृष्णनगरात राहणारे प्रमोद प्रभाकरराव वाकोडकर यांनी तक्रारीत नमूद केले, की त्यांचे परभणी येथे व्यंकटेश मंगल कार्यालय व वाकोडकर मल्टी सर्व्हिसेस आहे. वाकोडकर मल्टी सर्व्हिसेसची भविष्य निर्वाह निधीसंदर्भात औरंगाबाद येथे गतवर्षापासून सुनावणी सुरू आहे. त्यामुळे प्रमोद हे या सुनावणीसाठी औरंगाबाद शहरात येत-जात होते.\nनऊ मार्चला ते सुनावणीला शहरात आले असता दुपारी दीडच्या सुमारास बोरसे तेथे भेटला. त्याने प्रमोद यांना तुम्ही बऱ्याच दिवसांपासून कार्यालयात फेऱ्या मारत असल्याबद्दल विचारपूस केली. त्या वेळी प्रमोद यांनी कंपनीच्या भविष्य निर्वाह निधीसंदर्भातील अडचणी सांगितल्या व \"तुम्ही येथे नोकरीस आहात का,' अशी गणेश बोरसेला विचारणा केली.\nत्यावर गणेशने \"रावसाहेब दानवे यांच्या गावाचा' असल्याचे सांगितले. तसेच दानवे हे मंत्री असताना अशा प्रकारची बरीच कामे केल्याचे त्याने प्रमोद यांना सांगून, तुमचे सुनावणीचे काम तत्काळ करून देतो, अ���ी थाप मारत या कामासाठी दीड ते दोन लाख रुपयांची मागणी केली. दोघांमध्ये तडजोड होऊन कामाचे एक लाख रुपये देण्याचे ठरले.\nप्रमोद यांनी 16 एप्रिलला संशयित बोरसेला औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथे बोलावत पैसे दिले. त्यानंतर प्रमोद यांनी सुनावणीबाबत बोरसेला वारंवार विचारणा केली. पण, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रमोद यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बोरसेविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.\nकंपनी चालकाला एक लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेतील गणेश बोरसे याला मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. भोसले यांनी 25 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\nनेत्यांच्या नावाचा वापर जुनाच ​\nपैशाच्या जोरावर बोरसे राजकीय नेत्यांशी जवळीक साधत होता. भोकरदनचे तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत दानवे यांच्याशी देखील त्याची ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा उचलत त्याने एमएससीबीमध्ये नोकरी लावून देतो असे\nसांगत अनेकांकडून लाखो रुपये उकळले होते.\n2012 मध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भोकरदन येथे आले असतांना बोरसे याने त्यांच्या स्वागताचे पोस्टर आणि वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिराती दिल्या होत्या अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी त्याच्या वावर अजित पवार,\nचंद्रकांत दानवे यांच्या सोबत व्यासपीठावर होता.\nदानवे मंत्री होताच भाजपमध्ये\nरावसाहेब दानवे यांची केंद्रात राज्यमंत्री म्हणून निवड होताच गणेश बोरसे याने भाजपशी जवळीक साधण्यास सुरुवात केली. वर्तमान पत्रांमधून भल्या मोठ्या जाहिराती आणि शहरात पोस्टर लावून बोरसे आपले संबंध किती घनिष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. त्या आधारेच लोकांना अमिष दाखवून\nत्यांच्याकडून पैसे उकळायचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.\nनुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकी दरम्यान मुंबईत बोरसेने अनेक अधिकाऱ्यांना मी दानवे यांचा भाऊ आहे, तुमच्या बदल्या करुन देतो असे सांगून पैसे उकळल्याचे प्रकरण समोर आले होते.\nत्यानंतर पुन्हा त्याने दानवे यांचा स्वीय सहायक असल्याच्या थापा मारत कंत्राटदार, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना गंडवल्याचा प्रकार समोर आला. नोकरी लावून\nदेण्यासोबतच विविध सरकारी कामे करून देण्याचे सांगत बोरसे याने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याच्या तक्रारी औरंगाबाद पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.\nगेल्या काही दिवसापासून गणेश औरंगाबाद पोलिसांच्या रडारवर होता . उद्योजक फसवणूक प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला दिले होते. त्यानूसार, आर्थिक गून्हेशाखा व अन्य एका पथकाने तपास सूरू केला होता. आठ दिवस बारकाईने लक्ष ठेवून पोलीसांनी मूख्य संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सूरू असून अन्य दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. गणेश बोरसे याने राज्यातील पंधराहून अधिक जणांना कोट्यावंधीचा\nगंडा घातल्याचे पोलिस आयूक्त यादव यांनी सांगितले.\nऔरंगाबाद भाजप रावसाहेब दानवे पोलिस दूध परभणी जिल्हा परिषद आमदार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/london-buses-to-run-on-oil-of-coffee-bins-274799.html", "date_download": "2019-02-17T21:56:10Z", "digest": "sha1:VOGASUGTOETTFC37KQWLVFWJZWMCG2OK", "length": 13087, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कॉफी बीन्सच्या तेलावर धावणार लंडनमध्ये बसेस", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कु��ुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nकॉफी बीन्सच्या तेलावर धावणार लंडनमध्ये बसेस\nकॉफी बीनच्या निरुपयोगी भागातून काढण्यात आलेलं सहा हजार लीटर तेल काल लंडन बस प्रशासनाकडे पाठवण्यात आलं. या तेलातून एक बस वर्षभर चालू शकेल\nलंडन, 21 नोव्हेंबर: लंडनमधली कॉफी शॉप्स म्हणजे पर्यटकांची आवडती ठिकाणं. पण आता हेच कॉफी आणि लंडनचं नात आता आणखी दृढ होणार आहे कारण कॉफी बीनमधून काढण्यात आलेल्या तेलातून आता लंडनच्या बसेसही धावणार आहेत.\nकॉफी बीनच्या ��िरुपयोगी भागातून काढण्यात आलेलं सहा हजार लीटर तेल काल लंडन बस प्रशासनाकडे पाठवण्यात आलं. या तेलातून एक बस वर्षभर चालू शकेल. गेले चार वर्ष कॉफी बिनच्या अवशेषातून इंधन बनवण्याचे प्रयत्न सुरु होते . एक लंडनवासी दिवसला जवळपास सव्वा दोन कप कॉफी सहज रिचवतो. याचा अर्थ वर्षाला 2 लाख टन कॉफी वेस्ट तयार होतं. या सगळ्याचा वापर आता इंधन बनवण्यासाठी होऊ शकेल. कॉफी श्रेष्ठ की चहा अशी दोन्हींच्या शौकींनांमध्ये कायमच चढाओढ असते. पण यावेळी मात्र इंधनाच्या मुद्द्यावर कॉफी चहापेक्षा सरस ठरलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\nवेळीच आवर घाला अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा; इराणचा देखील पाकला इशारा\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\nPulwama Attack: भारताला उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार, आम्ही सोबत आहोत- अमेरिका\nदेव तारी त्याला कोण मारी बर्फात गाडली गेलेली मांजर राहिली जिवंत\nSPECIAL REPORT : तुमच्या केसांवर चीन वर्षाला किती कमावतो माहिती आहे का\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/union-budget-2019-key-points-explained-by-loksatta-economics-expert-part-26-1833983/", "date_download": "2019-02-17T22:21:03Z", "digest": "sha1:6EXGC2JZJUM3GBURLTL4VD3IUVDGXNVA", "length": 23158, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Union Budget 2019 key points explained by Loksatta Economics Expert Part 26 | Budget 2019 : पाच वर्षांतील अपयशाची कबुली – पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nBudget 2019 : पाच वर्षांतील अपयशाची कबुली – पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री\nBudget 2019 : पाच वर्षांतील अपयशाची कबुली – पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री\nस्वत:ची रेष मोठी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.\nअर्थसंकल्प सादर करत असताना हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी प्रत्येक घटकाची तुलना २०१३-१४ च्या आकडेवारीशी करून स्वत:ची रेष मोठी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.\nभारताचा विकास करण्यासाठी मला फक्त पाच वर्षे सत्ता द्या, अशा लोकप्रिय घोषणेवर स्वार होत मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार प्रचंड बहुमताने निवडून आले. परंतु, पाच वर्षांत आपण दिलेली आश्वासने पूर्ण होणार नाहीत याची जाणीव मोदी सरकारला साधारणपणे दोन वर्षांपूर्वीपासून होण्यास सुरू झाली होती. त्यामुळे तारीख पुढे ढकलत त्यांनी ‘२०२२ न्यू इंडिया’ अशी घोषणा द्यायला सुरुवात केली होती. आता तेदेखील पूर्ण होताना दिसत नसल्याचे लक्षात आल्याने या अर्थसंकल्पात पीयूष गोयल यांनी १० वर्षांचे व्हिजन या गोंडस नावाखाली हा कालावधी २०३० पर्यंत वाढवला आहे. स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी, मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया यांसारख्या अशा अनेक घोषणा सपशेल अयशस्वी ठरल्या आहेत हेच याचेच द्योतक आहे.\nपाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार पाच ट्रिलीयन डॉलर करणार ही आणखी एक नवी घोषणा या अर्थसंकल्पात ऐकायला मिळाली. सद्यस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार साधारणपणे २.३ ते २.५ ट्रिलीयन डॉलर आहे. मागील पाच वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेचा सरासरी विकासदर हा सात टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. या दराने पाच ट्रिलीयन डॉलरचा टप्पा गाठण्यासाठी किमान ११ वष्रे लागतील आणि पुढच्या पाच वर्षांत हे उद्दिष्ट गाठायचे असेल तर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर सलग १४ टक्के असायला हवा. हा विकासदर कसा गाठणार याचा काही आराखडा सरकारकडे आहे का याचा काही आराखडा सरकारकडे आहे का आणि पुढील आठ वर्षांत १० ट्रिलीयन डॉलरचे दिवास्वप्न कितपत व्यावहारिक आहे\nनोटाबंदी आणि जीएसटीच्या दुहेरी धक्क्यातून अर्थव्यवस्था अजूनही सावरली नाही. तरीदेखील सरकार २०१७-१८ चा विकासदर ८.२% होता, असे धाडसी विधान करत आहे. जीएसटी संकलनाचे सुधारित आकडे पाहिले असता यामधील फोलपणा स्पष्ट होतो. २०१८-१९ सालच्या अर्थसंकल्पित आकडेवारीनुसार जीएसटी संकलन ७ लाख ४३ कोटी रुपये होणे अपेक्षित होत���, हे आता कमी होऊन ६ लाख ४३ कोटी रुपये म्हणजेच तब्बल एक लाख कोटी रुपयांनी कमी झाले. यावरून उद्योगक्षेत्रातील मंदी स्पष्ट होते.\nमहागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतमालाचे भाव कृत्रिमरीत्या कमी केल्याने, उद्ध्वस्त झालेल्या ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेला दिलासा देण्याकरिता मोदी सरकार मोठी घोषणा करणार असा सर्वाचाच अंदाज होता. त्यातच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ येथील निवडणुकांत झालेला दारुण पराभव आणि सोबतच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्व गरिबांना ‘किमान उत्पन्नाची हमी’ योजनेची केलेली घोषणा या दबावामुळे मोदी सरकारने घाईगडबडीत शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपये थेट अनुदान देण्याची घोषणा केली. पाच वष्रे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येस प्रवृत्त झाले आहेत, तर कृषी अर्थव्यवस्था संपूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. अनुदानाच्या ५०० रुपयांत सरकार कशाकशाची भरपाई करणार त्यामुळे ही शेतकऱ्यांची एक क्रूर थट्टा आहे. याउलट, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी हा एकच घटक न ठेवता सर्व गरीब नागरिकांना केलेली ‘किमान उत्पन्न हमीची’ घोषणा अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आहे.\n‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार’ या फसव्या घोषणेचा पुनरुच्चार हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणात केला. वास्तव काय आहे मोदी सरकारच्या साडेचार वर्षांतील सरासरी कृषी विकासदर फक्त १.९ टक्के आहे. १९९१ पासूनच्या इतर कोणत्याही सरकारच्या तुलनेत मोदी सरकारच्या कालावधीतील हा कृषी विकासदर सर्वात नीचांकी आहे. सामान्यत सात वर्षांत उत्पन्न दुप्पट करायचे असल्यास कृषी विकासदर किमान ११ टक्के असणे आवश्यक आहे. हे साधे गणित असताना मोदी सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असे सांगून शेतकऱ्यांना का भुलवत आहे\nआजच्या घडीला भारतीय तरुणांसमोर बेरोजगारीची समस्या आ वासून उभी आहे. बेरोजगारीच्या दराने ४५ वर्षांतील उच्चांक गाठल्याची आकडेवारी एनएसएसओ या सरकारी संस्थेच्या अहवालाने गुरुवारीच दिली आहे. परंतु, इतक्या संवेदनशील विषयाला अर्थसंकल्पात स्थानदेखील नसावे हे आश्चर्यजनक आणि तितकेच चिंताजनक आहे. याउलट सरकारी संस्थेनेच सांगितलेली आकडेवारी दाबून टाकण्याचा आणि खोटी ठरवण्याचा आटोका��� प्रयत्न होताना दिसत आहे.\nमुद्रा योजनेबाबत मोठमोठी आकडेवारी प्रस्तुत करून स्वयंरोजगाराच्या चच्रेत तरुणांना दिवास्वप्ने दाखवण्याची खेळी अयशस्वी ठरली आहे. या योजनेची आकडेवारी अधिक तपशिलाने पाहिले असता दिसून येते की एकूण दिल्या गेलेल्या कर्जापकी ८९ टक्के कर्जे ही ‘शिशू’ (५० हजार रुपये किंवा त्याहून कमी) प्रकारातील आहेत. तसेच सर्व प्रकारच्या कर्जाच्या रकमेची सरासरी काढल्यास ती केवळ ४६ हजार रुपये इतकी भरते. इतक्या कमी रकमेत किती रोजगार निर्माण होणार आणि त्यापकी किती शाश्वत असणार\nअसंघटित कामगारांना पेन्शन देण्याची योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली आहे. १८ वष्रे वयाच्या कामगाराने दर महिन्याला १०० रुपये जमा केल्यानंतर ६० व्या वर्षी म्हणजे ४० वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेंशन मिळणार आहे. आता ४० वर्षांनंतर त्या तीन हजार रुपयांत चहाचा एक कप तरी मिळेल का याचे उत्तर अर्थमंत्र्यांनी दिले पाहिजे. तसेच अर्थमंत्र्यांनी उज्ज्वला योजनेतील सहा कोटी गॅसच्या जोडण्या, आठ ते नऊ कोटी स्वच्छतागृहे किंवा ३४ कोटी नवीन जनधन खाती यांच्याबद्दल फुशारकी मारली. पण उज्ज्वला योजनेतील किती गृहिणींनी पुन्हा सिलेंडर विकत घेतले किंवा किती स्वच्छतागृहामध्ये पाण्याची व्यवस्था आहे व त्यांचा खरोखरी वापर चालू आहे ही संशोधनाची बाब आहे.\nमोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करत असताना हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी प्रत्येक घटकाची तुलना २०१३-१४ च्या आकडेवारीशी करून स्वतची रेष मोठी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्प सादर करणे हा वार्षकि कार्यक्रम आहे. त्यामुळे सरते वर्ष पायाभूत धरून त्यावर येणाऱ्या वर्षांत उत्पन्न-खर्चाचा ताळमेळ सरकार कसा करणार हे सांगणे अपेक्षित असते. परंतु कालच्या अर्थसंकल्पात मात्र पाच वर्षांनंतरच्या अपेक्षापूर्तीऐवजी पाच वर्षांतील अपयशाची कबुली देऊन, अपेक्षाभंग झालेल्या प्रत्येक समाजघटकाला चुचकारण्याचा केविलवाणा प्रयत्न जागोजागी दिसून येतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nBudget 2019 : ‘स्टार्टअप’, ‘मेक इन इंडिया’चा जप\nशेतकऱ्यांसाठी काँग्रेसने मगरीचे अश्रू ढाळणे बंद करावे- जेटली\nBudget 2019: जयंत सिन्हा बोलत असताना वाकुल्या काढून दाखवणारी मुलगी सोशल मीडियावर हिट\nBudget 2019 : अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी २१४ कोटींची वाढ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-17T21:34:25Z", "digest": "sha1:MTRNTAONDGFTEZZXTV3UO7YD6Q26LE5F", "length": 10636, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बेल्जियममध्ये दहशतवादी हल्ल्यात तिघे ठार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हव��ई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news बेल्जियममध्ये दहशतवादी हल्ल्यात तिघे ठार\nबेल्जियममध्ये दहशतवादी हल्ल्यात तिघे ठार\nहल्लेखोर पोलिस गोळीबारात ठार\nलिग (बेल्जियम) – एका हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यामध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांसह तिघेजण ठार झाले. या हल्लेखोराने पोलिसांच्याच बंदुकीने हा गोळीबार करून रस्त्यावरच्या एका व्यक्‍तीलाही ठार केले. या हल्लेखोराला पोलिसांनी नंतर गोळ्या घालून ठार केले.\nबेल्जियममधील लिग शहरामध्ये सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली. हातात चाकू घेतलेल्या या हल्लेखोराने दोन पोलिस अधिकाऱ्यांवर वार केले आणि त्यांच्याकडील बंदुक काढून घेऊन गोळीबार करून या पोलिसांना ठार केले. त्याने हल्ला करण्यापूर्वी या अधिकाऱ्यांचा पाठलागही केला होता. या पोलिसांना ठार केल्यानंतर पार्किंग केलेल्या एका कारमधील 22 वर्षीय एका युवकालाही त्याने गोळ्या घातल्या. या हल्ल्यानंतर हा हल्लेखोर लिओनी दे वाहा या शाळेमध्ये घुसला. तेथील एका कर्मचारी महिलेला त्याने ओलिस धरून ठेवले. दरम्यान तेथे पोहोचलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर हल्लेखोराने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करत पळ काढला. त्या गोळीबारामध्ये काही जण जखमी झाले. पण पोलिसांच्या गोळीबारात हा हल्लेखोर ठार झाला. हा हल्लेखोर कालच तुरुंगातून सुटला होता. त्याचा कट्टरवाद्यांशी अल्पपरिचयही होता, अशी माहिती आहे.\nपंतप्रधान चार्ल्स मायकेल यांनी या भ्याड हिंसाचाराचा निषेध केला आहे. या संदर्भात दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता लक्षात घेऊन तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे बेल्जियममध्ये “हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. ब्रुसेल्समध्ये इस्लामिक स्टेटने 2016 साली दोन आत्मघातकी बॉम्बस्फोटही केले होते.\nएससीओ बैठकीसाठी चीनचे इराणला निमंत्रण – रुहानी उपस्थित राहणार\nमलेशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध समाप्त\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-hawkers-attack-on-mns-leader-at-vikhroli-275267.html", "date_download": "2019-02-17T22:36:56Z", "digest": "sha1:FPVZO4BUIT6A5VYUA23ZPFDNOBFUZMEZ", "length": 14746, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फेरीवाल्यांचा मनसे नेत्यांवर हल्ला,उपेंद्र शेवाळेंची प्रकृती चिंताजनक", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nफेरीवाल्यांचा मनसे नेत्यांवर हल्ला,उपेंद्र शेवाळेंची प्रकृती चिंताजनक\nरविवारी रात्री उशिरा राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन ढोलम यांची भेट घेतली.\n27 नोव्हेंबर : मुंबईत पुन्हा एकदा मनसे नेत्यावर हल्ला झालाय. विक्रोळीमध्ये विश्वजीत ढोलम आणि विनोद शिंदे ��ांच्यावर रविवारी फेरीवाल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मनसेचे उपशाखा अध्यक्ष उपेंद्र शेवाळेंच्या डोक्यात घातला पेवर ब्लाॅक घातला. शेवाळे यांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहे.\nमनसेचे विक्रोळीतले उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम एका दुकानावर मराठी पाटी लावावी या मागणीसंदर्भात दुकानदाराला भेटण्यासाठी गेले होते. दुकानदार आणि ढोलम यांची चर्चा सुरू असताना परिसरातले फेरीवाले तिथं गोळा झाले, त्यांनी ढोलम आणि यांच्यावर हल्ला केला आणि बेदम मारहाण केली.\nविश्वजीत ढोलम यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. विश्वजीत ढोलम यांना मारहाण झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे जाब विचारायला गेले होते. तेव्हा फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना अजून मारहाण झाली. या मारहाणीत शिंदे आणि उपेंद्र शेवाळे हे जखमी झाले. या मारहाणीत उपेंद्र शेवाळे यांच्या डोक्यात फेरीवाल्यांनी पेव्हर ब्लाॅक घातला. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी रात्री उशिरा राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन ढोलम यांची भेट घेतली.\nअलीकडेच, मनसेचे मालाडमधले नेते सुशांत माळवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. विक्रोळीच्या हल्ल्यावर मनसे काय प्रतिक्रिया देते, ते आता पहावं लागेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nनरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ काढणाऱ्या या कॅमेऱ्याऐवजी आणखी काही असतं तर\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्य��� झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-17T22:17:15Z", "digest": "sha1:3S5NICT7QJ6M6HJKJQBXVVVDR3UVGJXZ", "length": 10391, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सिक्कीममध्ये चिनी सैनिकांची घुसखोरी भारतीय जवानांनी मानवी साखळीने रोखली | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news सिक्कीममध्ये चिनी सैनिकांची घुसखोरी भारतीय जवानांनी मानवी साखळीने रोखली\nसिक्कीममध्ये चिनी सैनिकांची घुसखोरी भारतीय जवानांनी मानवी साखळीने रोखली\nनवी दिल्ली – चिनी सैनिकांनी सिक्कीममध्ये घुसखोरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चिनी सैनिक दोन किलोमीटरपर्यंत भारतीय हद्दीत शिरले होते. चीनच्या या सुमारे 50 सैनिकांना भारतीय जवानांनी मानवी साखळी करून अटकाव केला आणि परत पाठवून दिले.\nपीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी) चे सुमारे 50 सैनिक भारतीय सीमा पार करून सिक्कीमच्या नाकू जिल्ह्यात घुसले होते. चार तासांहून अधिक काळ परत न जाता ते तेथेच ठाण मांडून बसले होते. भारतीय जवानांनी बॅनर्स दाखवून त्यांना आपल्या भागात परत जाण्यास सांगितले. दोन्ही देशांच्या सैनिकांमधील हा आमना सामना परिस्थिती चिघळवण्यास कारणीभूत होऊ शकला असता. सुमारे 100 भारतीय जवानांनी मानवी साखळी करून त्यांना रोखले होते. अखेर चिनी सैनिक आपल्या ठाण्यांवर परत गेले. मात्र ही घटना नेमकी कधी घडली याची माहिती देण्यात आलेली न���ही.\nदरम्यान, 3488 किमी लांबीच्या भारत-चीन सीमेवरची ही घटना अशा प्रकारचे पहिलीच घटना नाही. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्‍मीर सीमा रेषांवरही वाद होतच असतात. यापूर्वी डोकलाम भागात चिनी आणि भारतीय सैनिक 10 आठवडे तणावपूर्ण स्थितीत आमने सामने होते. चीनने डोकलाम भागात परत हालचाली छुप्या सुरू केल्या असून भारत वा भूतानने त्याबाबत काही कारवाई केली नसल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्याने दिली आहे.\nअफगाणिस्तानमध्ये सरकारी इमारतीवर दहशतवाद्यांचा हल्ला\nमेक्सिको: वादळामुळे विमानाचा अपघात होऊन 97 जण जखमी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/private-warehouses-will-be-taken-storage-tur-109164", "date_download": "2019-02-17T22:25:33Z", "digest": "sha1:2YO6P43BVTEF7G3RPCT6MQDHJKYPQ72Z", "length": 9401, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "Private warehouses will be taken for storage of tur 'तूर साठवण��कीसाठी खासगी गोदाम ताब्यात घेणार' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\n'तूर साठवणुकीसाठी खासगी गोदाम ताब्यात घेणार'\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nमुंबई - तूर खरेदी गोदामाअभावी अडू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारितीतील गोदामासह जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खासगी गोदाम ताब्यात घेण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.\nमुंबई - तूर खरेदी गोदामाअभावी अडू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारितीतील गोदामासह जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खासगी गोदाम ताब्यात घेण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.\nतूर खरेदीचा आढावा बुधवारी सहकारमंत्र्यांच्या दालनात घेण्यात आला. यावेळी राज्यभरात 191 खरेदी केंद्रांवर 9 एप्रिलपर्यंत 21 लक्ष 50 हजार 645 क्विंटल तूर खरेदी केल्याची माहिती पणन विभागाने दिली. सहकारमंत्री म्हणाले, तूर साठवणुकीसाठी 1 हजार टनापेक्षा कमी साठवणूक क्षमता असलेले लहान गोदामही ताब्यात घेण्यात यावेत. खासगी, पतसंस्थेची किंवा जी अन्य गोदाम उपलब्ध होतील ती ताब्यात घ्यावीत. तसेच शेतकऱ्यांनी 18 एप्रिलपर्यंत तूर खरेदीसाठी नोंदणीचे आवाहनही त्यांनी केले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/prithvi-pradakshina-article-on-pricing-and-valuation-of-skills-1833793/", "date_download": "2019-02-17T22:24:01Z", "digest": "sha1:TBKZCTUE5I5AXFMZRLPEM772XIZQIILX", "length": 29642, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "prithvi pradakshina article on Pricing and Valuation of Skills | कौशल्याची किंमत आणि मोल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिव���तन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nकौशल्याची किंमत आणि मोल\nकौशल्याची किंमत आणि मोल\nग्वाटेमाला हा मध्य अमेरिकेमधला एक देश. कोणाच्याही अध्यात ना मध्यात. आपण बरे नि आपले काम बरे अशा मनोवृत्तीचा. खरे तर या देशाला वारसा आहे समृद्ध अशा माया संस्कृतीचा. हजारो वर्षांपूर्वीपासून या भागामध्ये समृद्ध अशी माया संस्कृती नांदत होती; पण १६व्या शतकात तिथे स्पेनचे व्यापारी आले आणि हळूहळू त्यांनी इथल्या लोकांवर राज्य करायला सुरुवात केली. जेव्हा परदेशी शासक एखाद्या भूभागावर राज्य करतात तेव्हा काय होते हे आपल्याला- भारतीयांना नव्याने सांगायची गरज नाही. या अशा आक्रमणांमध्ये सगळ्यात जास्त भरडली जाते ती तिथली पारंपरिक व्यवस्था. इंग्रजांच्या काळात ओहोटीला लागलेला हस्तोद्योग, कुटिरोद्योग महात्मा गांधीजींमुळे तग धरू शकला आणि आता इंटरनेटच्या मदतीने परत उभा राहू शकत आहे. हे सगळे लिहिण्याचे खरे कारण आहेत ग्वाटेमालामधल्या धाडसी मूलनिवासी स्त्रिया. काही शतके स्पेनची वसाहत म्हणून राहत असल्यामुळे इथल्या मूळ मायन लोकांवर अर्थातच स्पॅनिश संस्कृतीचा प्रभाव न पडता तर विशेष होते. अशा परिस्थितीत इथल्या काही लोकांनी, खास करून बायकांनी त्यांची माया संस्कृती जपण्यासाठी म्हणून ‘असोसिएशन फेमेनिना पॅरा एल देसारोलो दे सकातेपेकीज’ (आएऊएर) ची स्थापना केली आहे. मायन लोक त्यांच्या संस्कृतीचे निदर्शक असलेले कपडे घालतात आणि त्यावरून त्यांना हिणवलेदेखील जाते. अनेकदा त्यांचे कपडे बघून त्यांना हलक्या दर्जाची कामे सांगितली जातात; पण हेच असे कपडे जेव्हा बाजारात विकायला येतात, गोरे लोक वापरतात तेव्हा मात्र या सगळ्याची किंमत अचानक वाढते. जो कपडा हस्तकारांकडून ३ युरोला विकत घेतला जातो, त्याची किंमत विकताना ३०० युरो होते. यातही, या मायन हस्तकारांच्या शैलीची सर्रास नक्कल केली जाते. त्यांच्या कपडय़ांसारखेच दिसणाऱ्या पण हलक्या प्रतीच्या कपडय़ांची निर्मिती मोठय़ा प्रमाणावर केली जाते. त्यामुळे ‘एएफईडीईएस’चा त्यांच्या वस्त्रशैलीचे ‘इंटलेक्चुअल राइट’ म्हणजे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू के��े आहेत. यातले एक पाऊल म्हणजे तिथल्या कोर्टाने केवळ मायन समूहालाच मायन शैलीची वस्त्रे तयार करण्याचे हक्क असावेत अशा धर्तीचा काही कायदा करता येईल का याची चाचपणी करण्यास सांगितले आहे. वर्षांनुवर्षे पूर्वजांकडून मिळवलेले ज्ञान वापरून या स्त्रियांनी त्यांची वस्त्रसंस्कृती जतन केलेली आहे. त्यामुळे अर्थात त्यावर सगळ्यात जास्त त्यांचाच हक्कआहे. जर त्यातून अर्थप्राप्ती होत असेल तर त्याचा योग्य तो मोबदलादेखील या स्त्रियांना मिळालाच पाहिजे. अर्थात आयपीआरबद्दलचे जागतिक कायदे आणि त्यातली लढाई यात या स्त्रिया कितपत यशस्वी होतील माहीत नाही; पण किमान त्यांना स्वत:कडे असलेल्या कौशल्याची किंमत कळली, त्याचे आर्थिक मोल आणि त्याहून जास्त सांस्कृतिक मोल कळले. ‘‘आम्ही जपलेली आमची वस्त्रसंस्कृती हे आमचे ज्ञानाचे भांडार आहे, जे आमच्यावर राज्य करणाऱ्या कोणत्याही शासकांना तोडता, फोडता, जाळता आले नाही,’’ असे अंजेलिना अस्पुअक अभिमानाने सांगतात तेव्हा ही प्राचीन संस्कृती कालौघात अशी सहजासहजी लुप्त होणार नाही याची खात्री पटते.\nबघता बघता जानेवारी महिना संपलासुद्धा. २०१९ च्या वर्षांतला दुसरा महिना सुरू झाला. अनेकांनी वर्षांच्या सुरुवातीला केलेले संकल्प कदाचित मागच्या महिन्यातच राहिले असतील. काहींचे संकल्प या महिन्यातही सुरू असतील. प्रत्येक पूर्ण केलेल्या अपूर्ण असलेल्या संकल्पाची एक गोष्ट असते. संकल्प सुरू करण्यामागेसुद्धा काही कारण असते. ब्रिटनमधल्या कॉन्रेलजवळ राहणाऱ्या पॅट स्मिथ यांनी २०१८ मध्ये संकल्प केला, की त्या दर आठवडय़ाला एक किनारा स्वच्छ करणार. हा त्यांचा संकल्प किती दिवस त्या पाळू शकतील अशी त्यांच्यासह अनेकांना शंका होती, कारण हा संकल्प केला तेव्हा स्मिथ यांचे वय होते अवघे ७० वर्षे. नवीन वर्षांच्या सुरुवातीला रोज चालत जायचा संकल्प १० दिवस टिकत नाही, पण या ब्रिटनच्या आज्जींनी वर्षभर त्यांचा संकल्प पाळून एक, दोन नव्हे, तर तब्बल ५२ किनाऱ्यांची सफाई केली. कॉन्रेल हा ब्रिटनच्या नर्ऋत्य किनाऱ्याकडचा भाग. तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या या भागातले किनारे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत; पण या सौंदर्याला काळा डाग लागत होता तो त्या किनाऱ्यांवर असणाऱ्या कचऱ्याचा. त्यामुळे या आज्जींनी ठरवले की,आपण आ���ल्याला जसे जमेल तसे हे किनारे स्वच्छ करायचे. त्यामुळे त्या दर आठवडय़ाला हातात रबरी मोजे घालून मोठय़ा पिशव्या, झाडू घेऊन जवळपासच्या किनाऱ्यांवर जायच्या. कधी एकटीने, तर कधी इतरांच्या मदतीने, पण चिकाटीने त्यांनी ५२ आठवडे हे काम केले. लोक रोजच्या वापरातल्या गोष्टीसुद्धा इथे टाकून तसेच जातात. हा असा वारसा मी माझ्या मुलांना, नातवंडांना पुढच्या पिढीला देऊ इच्छित नाही, म्हणून त्यांनी किनारे स्वच्छ करायचा संकल्प केला, असे त्या म्हणतात. एक वर्षभर संकल्प पाळला आणि अजूनही माझ्या किनाऱ्यांना माझी गरज आहे. त्यामुळे मी हे काम थांबवणार नाही, असे त्या म्हणतात. किनारे स्वच्छ करतानाच त्या लोकांमध्ये प्लास्टिकच्या गैरवापराबद्दल जनजागृती करत आहेत. स्वच्छ प्रदूषणरहित किनाऱ्यांचे महत्त्व इतरांना कळून तेही त्यासाठी प्रयत्न करतील, असा त्यांना विश्वास आहे. वयाच्या ७०व्या वर्षीदेखील पॅट स्मिथ यांनी केलेली संकल्पपूर्तीची ही बातमी अनेकांना त्यांचे संकल्प या वर्षी तरी पूर्ण करण्यास नक्कीच मदत करतील.\nलेबनॉन हा मध्यपूर्व आशियातला देश, याचे शेजारी युद्धामध्ये पोळून निघत असताना या देशाने अजून तरी शांतता टिकवून ठेवली आहे. इस्रायल, सीरिया या देशांमधल्या अस्थिर धगीची झळ या देशालाही लागते. पूर्णपणे मुस्लीम नाही, पण मुस्लीमबहुल असलेल्या या देशातही त्यामुळे बऱ्याच गोष्टींवर निर्बंध आहेत. कदाचित जेव्हा परिस्थिती पूरक नसते, तेव्हाच काही तरी करून दाखवण्याची ऊर्मी जास्त तीव्र असते. त्यामुळेच ज्या देशात ‘हार्ड रॉक’, ‘मेटल’ या संगीत प्रकाराकडे उपेक्षेनेच बघितले जाते, त्याच देशात काही मुली एकत्र येऊन स्वत:चा हार्ड मेटलचा बँड सुरू करतात हे विशेषच म्हटले पाहिजे ना. शेरी, लिलास, माया, अल्मा, तात्याना या पाच मुलींनी मिळून त्या देशातला पहिला ‘फिमेल ओन्ली, स्लेव्ह टू सायरेन’ हा बँड सुरू केला आहे. २०१५ मध्ये सुरू झालेला हा बँड आजही लेबनॉनमध्ये ठिकठिकाणी त्यांचे शो करीत आहे. त्यांचा पहिला अल्बम या वर्षी तरी येईल अशी त्यांना आशा आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला त्यांचा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता. ज्या देशात ‘मेटॅलिका’, ‘निर्वाणा’ यांसारख्या जगप्रसिद्ध बँडवर बंदी आहे, त्या देशात पाच मुलींनी स्वत:ची ओळख हार्ड मेटल बँड चालवणाऱ्या मुली अशी तयार केली आहे हे ��क्कीच कौतुकास्पद आहे. प्रत्येकाचे व्यक्त होण्याचे माध्यम वेगळे असते. मुलगी आहे म्हणजे नाजूक, सौम्य संगीत ऐकले पाहिजे, गायले पाहिजे हे समज मोडून काढणे या पाचही जणींना नक्कीच सोपे गेले नसणार, पण त्या ते करून दाखवत आहेत. त्या प्रत्येकीची स्वत:ची एक गोष्ट आहे. आठवडय़ातून दोन दिवस त्या भेटतात, एकत्र सर्व करतात, ड्रम्स, गिटारमध्ये बुडून जातात. हिरव्या रंगाचे केस, ओठ, कान, नाक जिथे कुठे शक्य आहे तिथे त्यांनी टोचून घेतले आहे, वेगवेगळे टॅटू काढले आहेत. ही फक्त बंडखोरी नाही तर त्यांना ते करण्यात आनंद वाटतो म्हणून त्या हे करतात. आम्हाला कोणालाही काही दाखवून द्यायचे नाही, कोणाविरुद्ध काही करायचे नाही, आम्हाला फक्त गायचे आहे, व्यक्त व्हायचे आहे. हे वाचत असताना मला राहून राहून ‘व्हिलेज रॉक स्टार’ची आठवण येत होती. अशीच एका मुलीच्या संगीतप्रेमाची कथा असलेल्या या चित्रपटाला मागच्या वर्षी सर्वोत्तम चित्रपटाचे सुवर्णकमळ मिळाले होते. चित्रपटातली कथा कदाचित वास्तवावर आधारित असेल किंवा नसेल; पण लेबनॉनमधल्या ‘स्लेव्ह टू सायरन’च्या मुली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवत आहेत हे नक्कीच बदलत्या जगाचे लक्षण आहे.\nइला आणि व्हॅन ही दोन गोंडस मुले अमेरिकेत एकत्र राहत आहेत, पण त्यांचे आईबाबा एकत्र राहत नाहीत. आता यात तसे काही फार वेगळे वाटायचे कारण नाही. घटस्फोटामुळे वेगळे राहणारे आई-बाबा, दोन्ही आईच किंवा दोन्ही बाबाच असणारी घरंदेखील आता काही नवीन नाहीत. मग इला आणि व्हॅनच्या आईबाबांचे असे काय वेगळेपण आहे इला आणि व्हॅन यांचे आईवडील ‘प्लॅटॉनिक पॅरेन्टस्’ आहेत. म्हणजे त्या दोघांनी लग्न केलेलं नाही किंवा ते एकत्रही राहत नाहीत. केवळ आपले स्वत:चे मूल असावे या भावनेतून दोन अनोळखी माणसे एका वेबसाइटवर माहिती टाकतात, नंतर भेटतात आणि ठरवतात आपण दोघे मिळून आपले मूल या जगात आणू या, त्याला वाढवू या. मग आयव्हीएफच्या मदतीने त्यांना जे मूल होते त्यामुळे यांचे आगळेवेगळे कुटुंब सुरू होते. आई वेगळ्या घरात, वडील वेगळ्या घरात आणि मुलं आईवडील दोघांच्या बरोबर वाढत असतं. इला आणि व्हॅन आता २ वर्षांचे आहेत, आठवडय़ातले ३ दिवस आई, ३ दिवस बाबा आणि १ दिवस एकत्र किंवा ज्याला वेळ आहे तो त्यांना सांभाळतो. या मुलांच्या आईवडिलांना तुम्ही हा असा निर्णय का घेतला, असे विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘आम्हाला मूल हवं होतं. कदाचित दत्तक घेऊनही ही भूक भागवता आली असती, पण ही अशी सह-पालकत्वाची सोय जेव्हा कळली तेव्हा आम्ही हे करून बघायचे ठरवले.’’ या मुलांच्या आईने सांगितले की, ‘‘अनोळखी माणसावर विश्वास ठेवून मुलांना जन्म देणे ही तशी खूप जोखमीची गोष्ट होती, पण जर त्या माणसाने ऐन वेळी हात झटकले, आर्थिक किंवा सामाजिक जबाबदारी झटकली तरीही मी समर्थ होतेच, त्यामुळे मी माणसांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून हे सह-पालकत्व करायचे ठरवले. स्पर्म घेऊन मला एकटी आई होता आले असते, पण जर मुलांना वडीलही मिळत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे.’’ या विचारातून अमेरिकेत असे सह-पालकत्व (को-पॅरेंटिंग) किंवा प्लॅटॉनिक पालकत्व हा पर्याय अनेक जण वापरत आहेत. ‘मोडामिली’ ही वेबसाइट सुरू करणाऱ्या इव्हान फॅटोव्हीक यांच्या मते आजपर्यंत १०० अशी बाळे नक्कीच जन्माला आलेली आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/latur-bjp-mayor-30833", "date_download": "2019-02-17T22:39:41Z", "digest": "sha1:BJB2RR2GP6NEZ3ZPN2BIFXQZI2QE62T7", "length": 7653, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "latur bjp mayor | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलातूरमध्ये भाजपच्या महापौरांना कॉंग्रेसकडून बांगड्या, साडी चोळीचा आहेर\nलातूरमध्ये भाजपच्या महापौरांना कॉंग्रेसकडून बांगड्या, साडी चोळीचा आहेर\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nलातूर : शहरात समान विकास कामाचे नियोजन करावे या मागणीसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. या नगरसेवकांनी महापौर सुरेश पवार यांना साडी, चोळी, बुरखा, बांगड्यांचा आहेर दिला. त्यानंतर बराच गोंधळ उडाला. महिला नगरसेवकांनी तर बराच वेळ ठिय्या आंदोलन केले.\nलातूर : शहरात समान विकास कामाचे नियोजन करावे या मागणीसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. या नगरसेवकांनी महापौर सुरेश पवार यांना साडी, चोळी, बुरखा, बांगड्यांचा आहेर दिला. त्यानंतर बराच गोंधळ उडाला. महिला नगरसेवकांनी तर बराच वेळ ठिय्या आंदोलन केले.\nशहराच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. 19) महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. \" ये कैसा भ्रष्टाचारी कानून है, ये तो अंधा कानून है' अशा घोषणा देत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला. सभागृह दणाणून सोडले. नगरसेवक युनुस मोमीन यांनी तर कोण निधी देता का निधी असा फलक व कावड गळ्यात अडकवून सभागृहात प्रवेश केला.\nमहापौरांचा त्यांनी निषेध केला. घोषणा बाजीनंतर नगरसेवक महापौरांच्या डायसवर चढले. या वेळी घोषणाबाजी सुरूच होती. भ्रष्टाचाराचे आरोपही सुरूच होते. या गोंधळात महिला नगरसेवकांनी महापौर सुरेश पवार यांना साडी, चोळी, बुरखा, बांगड्यांचा आहेर दिला. या वेळी भाजप व कॉंग्रेसच्या महिला नगरसेवकात आहेर देण्यात येत असलेल्या साडी, बुरख्यावरून धराधरी झाली. त्या नंतर महिला नगरसेवकांनी महापौरांच्या समोरच्या जागेत ठिय्या आंदोलन केले.\nतूर विकास आंदोलन agitation विषय topics नगरसेवक भाजप\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://weltnews.eu/mr/category/gesellschaft-politik-und-recht/", "date_download": "2019-02-17T22:24:13Z", "digest": "sha1:GJRVVK5ZKAZRTJUACI2XSNA6IFSPJJSH", "length": 7678, "nlines": 89, "source_domain": "weltnews.eu", "title": "कंपनी, राजकारण आणि कायदा – Weltnews.eu", "raw_content": "\nजर्मनी बातम्या, युरोप आणि जागतिक\nकंपनी, राजकारण आणि कायदा\nMay 9, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nMay 8, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nMay 7, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nMay 3, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nMay 2, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nMay 2, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nApril 30, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nApril 30, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nApril 30, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nApril 29, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nमुलभूत भाषा सेट करा\nऑटो बातम्या & वाहतूक बातम्या\nतयार, वस्ती, Haus, बाग, काळजी\nसंगणक आणि दूरसंचार माहिती\nई-व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स und इंटरनेट बातम्या\nइलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स\nकुटुंब आणि मुले, मुले माहिती, कुटुंब & को\nआर्थिक बातम्या आणि व्यवसाय बातम्या\nकंपनी, राजकारण आणि कायदा\nकारकीर्द, शिक्षण व प्रशिक्षण\nकला व संस्कृती ऑनलाइन\nऔषध आणि आरोग्य, वैद्यकीय विशेषज्ञ आणि निरोगीपणा\nनवीन मीडिया आणि कम्युनिकेशन\nनवीन ट्रेंड ऑनलाइन, फॅशन ट्रेंड आणि जीवनशैली\nप्रवास माहिती आणि पर्यटन माहिती\nक्रीडा बातम्या, क्रीडा आगामी कार्यक्रम\nसंवर्धन, शाश्वत विकास आणि ऊर्जा\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना 5 populärsten Projektmanagement-Methoden\nसाहसी शेअर कामगार बर्लिन ताळेबंद कमोडिटी-टीव्ही अनुपालन नियंत्रण डेटा सुरक्षा डिजिटायझेशनचे मौल्यवान धातू आर्थिक नेतृत्व व्यवस्थापन तंत्र पैसा सरकारकडे व्यवस्थापन आरोग्य गोल्ड हॅम्बुर्ग हाँगकाँग हाँगकाँग व्यापार विकास परिषदेच्या (HKTDC) हॉटेल Humor रिअल इस्टेट हे कॅनडा संवाद तांबे प्रेम तरलता वाहतुकीची व्यवस्थापन मेक्सिको नेवाडा Ortung रेटिंग Rohstoff-टीव्ही कच्चा माल चांदी Swiss Resource Telematik कारकीर्द Vertrieb wirtschaft Zink\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना 5 populärsten Projektmanagement-Methoden\nकॉपीराइट © 2019 | वर्डप्रेस थीम द्वारे MH थीम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/aap-leader-and-former-banker-meera-sanyal-profile-1822778/", "date_download": "2019-02-17T22:19:56Z", "digest": "sha1:LYG2ETWUAUYYSRZKIKAQ3H2PUZMUV7PA", "length": 14530, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "AAP Leader and Former Banker Meera Sanyal profile | मीरा सन्याल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनाव��ी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nआपल्यासारख्या अनेकांनीही हा मार्ग निवडल्यास राजकारणाची झालेली गटारगंगा स्वच्छ करता येईल\nराजकारण म्हणजे सारा मतलबाचा मामला, तेथे उच्च विद्याविभूषित, प्रामाणिक आणि सरळमार्गी मंडळींना स्थान नाही. असे मानले जाण्याच्या काळात, बडय़ा विदेशी बँकेचे भारतातील प्रमुखपद त्यागून मीरा संन्याल सक्रिय राजकारणात उतरल्या, निवडणुका लढविल्या आणि काहीशा आशा जागविल्या असतानाच दुर्धर आजाराने त्यांना आपल्यापासून हिरावूनही नेले. त्यांच्या जाण्याने विद्यमान राजकीय व्यवस्थेतील एक बुद्धिमान, निर्मळ आणि मनोहारी व्यक्तित्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.\nकोची येथे जन्मलेल्या संन्याल यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच झाले. मुंबईची संस्कृती, तिचे चतन्य आणि आत्मा याच्याशी त्या समरसून गेल्या होत्या. या ‘मुंबईपणा’ला बाधा आणणारी कोणतीही गोष्ट त्यांना साहवत नव्हती. ‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याने त्या अशाच व्यथित झाल्या आणि त्यांना हव्या असलेल्या राजकीय-सामाजिक व्यवस्थेसाठी स्वत:च राजकारणात सक्रिय होण्याचा मार्ग त्यांनी निवडला. उच्चभ्रूंमधील काही हळव्या रिकामटेकडय़ांसह मेणबत्त्या लावून देश सुधारत नसतो, अशा हेटाळणीलाही त्यांना सामोरे जावे लागले. त्याला उत्तर म्हणून २००९ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज करून त्यांनी साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले. निवडणुकीत त्यांचा निभाव लागणार नाही, हे जाणवत असतानाही राजकारणाचा तोंडवळा बदलण्याची ही सुरुवात असल्याचे ठरवून नियमित पदयात्रा, लोकांच्या भेटीगाठी, प्रचारपत्रकांचे वाटप त्यांनी नेटाने केले. पुढे अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सक्रियता आणि त्याचा इतरांबाबतही अनुभवास आलेला सयुक्तिक परिणाम म्हणजे आम आदमी पक्षात त्या सक्रिय झाल्या.\nतीन दशकांच्या बँकिंग क्षेत्रातील कारकीर्दीत एबीएन अ‍ॅमरो बँकेच्या आशिया विभागाच्या प्रभारी पदापासून ते रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचे भारतातील मुख्याधिकारीपद मीरा संन्याल यांच्याकडे होते. उद्योग संघटना, नियामकांच्या विविध समित्यांमध्ये कार्यरत राहून त्यांनी योगदानही दिले. शिवाय त्या कार्यरत असलेल्या बँकांच्या सामाजिक दायित्व उपक्रमांचेही नेतृत्व करताना समाजासाठी काही दूरगामी परिणाम साधणारे प्रकल्प त्यांनी राबविले. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय ऊर्मी ही लहर येऊन अकस्मात जागी झालेली नव्हती; तर समाजकारण, सार्वजनिक जीवनातील सक्रियतेतून आलेली ती सहज प्रेरणा होती. आपल्यासारख्या अनेकांनीही हा मार्ग निवडल्यास राजकारणाची झालेली गटारगंगा स्वच्छ करता येईल, अशी त्यांची धारणा आणि प्रयत्नही होता. निश्चलनीकरणाचा निर्णय म्हणजे ‘घोर अनर्थच’ असे सडेतोड सांगणारे ‘द बिग रीव्हर्स’ हे पुस्तक कर्करोगाशी त्यांचा झगडा सुरू असतानाच त्यांनी लिहिले आणि नोव्हेंबरमध्ये ते प्रकाशित झाले. काळ बनून आलेले गंभीर आजारपण त्यांचा एक एक दिवस हिरावून नेत होते, पण त्यापोटी निराशेचा कोणताही लवलेश त्यांच्या समाजमाध्यमांवरील टिप्पणीत नसे. बहारदार नववर्षांच्या शुभेच्छेच्या शेवटच्या ट्वीटनेच त्यांनी समाजमाध्यमांचा आणि या जगाचाही निरोप घेतला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चि���्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_895.html", "date_download": "2019-02-17T21:34:41Z", "digest": "sha1:HVMZFPW6KSGRH3PSKL3HSUZNKN2PKNFF", "length": 8489, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राज्यस्तरीय स्पोर्टडांस स्पर्धेमध्ये मेहकर तालुक्याचे यश | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराज्यस्तरीय स्पोर्टडांस स्पर्धेमध्ये मेहकर तालुक्याचे यश\nमेहकर,(प्रतिनिधी): स्पोर्ट डांस फेडरेशन इंडियाच्या वतिने मुंबई येथे 1 व 2 डीसेंबर रोजी पार पडल्या. या राज्यस्तरीय स्पोर्टडांस स्पर्धेमध्ये मेहकर संघाने बाजी मारली. शास्रीय नृत्य, वेस्टर्न नृत्य, लोकनृत्य या प्रकारात ही स्पर्धा पार पडली. लोकनृत्य कलेमध्ये आठ वर्षाखालील वैयक्तिक नृत्यामध्ये सौम्या जैन या चिमुकलीने उत्कृष्ट डांस सादर करुण प्रथम क्रमांंक प्राप्त केला.\nविशेष म्हणजे सौम्या जैन ही अवघी 5 वर्षाची आहे. 10 वर्षाखालील जोडी लोकनृत्यात तेजस सपकाळ व श्रेयश सपकाळ यांनी प्रथम क्रमांंक प्राप्त केला. तसेच चौदा वर्षाखालील समूह लोकनृत्यात मेहकर येथील पियुष कामे, आयुष गवई, कौस्तुभ कुड्के, विवेक गायकवाड, श्रुष्टी निकस, श्रेया गवई, वंशिका रिंढे यानी नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकुण दुसरा क्रमांक प्राप्त केला.\nतसेच 14 वर्षाखालील एकल नृत्यात करण मंडल यानी तीसरा क्रमांक प्राप्त केला. या सोबत विद्यार्थ्यांची हरियाणा मध्ये होणारया राष्ट्रियस्तरीय स्पर्धे साठी निवड झाली. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातुन 550 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सलग विद्यार्थी मेहकर येथील वक्रतुण्ड डांस अकादमीचे नृत्य दिग्दर्शक अनुराग आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत होते.विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी राजेश पवार, अभिषेक वाघमारे उपस्थित होते.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/rashtriya-muslim-manch-maharashtra-denied-to-chant-slogan-for-ram-mandir-321938.html", "date_download": "2019-02-17T21:50:27Z", "digest": "sha1:XTSKIJU6ZLLA2DIQ2RATWCHXQDBFUNM6", "length": 15041, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाराष्ट्रातल्या 'राष्ट्रीय मुस्लिम मंचा'चा ‘ कसम खुदाकी खाते है, मंदिर वही बनायेंगे' म्हणण्यास नकार", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवा���ामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nमहाराष्ट्रातल्या 'राष्ट्रीय मुस्लिम मंचा'चा ‘ कसम खुदाकी खाते है, मंदिर वही बनायेंगे' म्हणण्यास नकार\n'रामाची शपथ घेतली पण मंदिर झालं नाही. त्यामुळं आता खुदाकी कसम कशाला'\nप्रविण मुधोळकर, नागपूर, 5 डिसेंबर : अयोद्घेत राम मंदिर व्हावं यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा�� भाग असणाऱ्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाने ‘ कसम खुदाकी खाते है, मंदिर वही बनायेंगे’ असा नारा देत शपथ घेण्याचा उपक्रम सुरु केलाय. पण मंचच्या महाराष्ट्रातील शाखेनं हा नारा देण्यास नकार दिलाय. मंचाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हा नारा देणार नसल्याचं जाहीर केले असल्याची माहिती मंचाचे राज्य संयोजक मोहम्मद फारुक शेख यांनी दिलीय\nराष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या या भूमिकेमुळं अयोद्धेतील राम मंदिरासाठी मंचाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात उघड फुट पडल्याची चिन्ह आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच एक शाखा असणाऱ्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संयोजक आणि संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी अयोद्धेत राम मंदिर निर्माण व्हावे यासाठी हा उपक्रम सुरू केला.\nडिसेंबर महिन्यात दिल्लीतील रामलिला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या कार्यक्रमात ‘ कसम खुदाकी खाते है मंदिर वही बनायेंगे’ असा नारा देत पंचवीस हजार मुस्लिम बांधव रॅलीत सहभागी होणार असल्याचं इंद्रेशकुमार यांनी सांगितलं होतं.\nमहाराष्ट्रातल्या शाखेने जर वेगळी भूमिका घेतली तर मंचच्या राष्ट्रीय नेतृत्वाला वेगळा विचार करावा लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिर बांधण्याच्या फक्त घोषणा दिल्या जातात. मंदिर व्हावं असं आमचं मत आहे मात्र आधी रामाची शपथ घेतली पण मंदिर झालं नाही. त्यामुळं आता खुदाकी कसम कशाला असा सवालही शेख यांनी केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Ram Mandirrashtriya muslim manchRSSअयोध्याराम मंदिरराष्ट्रीय मुस्लिम मंच\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\n'मेरे घर मे हैं मेरी बुढी माँ', शहीद नितीन राठोड यांच्या नावाने भावुक VIDEO व्हायरल\nकोल्हापूर पोलिसांची शहिदांना मानवंदना कुटुंबीयांना देणार 1 दिवसाचा पगार\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याह��� मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/high-court/news/", "date_download": "2019-02-17T22:30:06Z", "digest": "sha1:HNDTLHEBLXRLNULID7ONSPCMWNVW3ONK", "length": 12163, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "High Court- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nमराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना न्यायालयाचा दणका\nमराठा वर्ग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगातल्या पुराव्यांचा आधार घेतला आहे.\nमराठा आरक्षण अंतिम सुनावणी: माजी अॅटर्नी जनरल मांडणार सरकारची बाजू\nPub-G वर बंदीसाठी मुंबईचा 11 वर्षीय मुलगा हायकोर्टात\nमराठा आरक्षण; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले\nबेस्टच्या संपावर राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ही विनंती\nबेस्टचा तिढा कायम, संप सुरूच राहणार\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची पाळंमुळं खोलवर आणि गंभीर - हायकोर्ट\nतंदूर हत्यांकांड प्रकरण, सुशील शर्माची अखेर सुटका होणार\nममता बॅनर्जींना धक्का, भाजपच्या रथयात्रेला हायकोर्टाचा हिरवा कंदील\nमेगाभरतीला स्थगिती नाही, कोर्टात राज्य सरकारची भूमिका\nमहाराष्ट्र Nov 27, 2018\nअजित पवारांवर ठपका हा राष्ट्रवादीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न - जयंत पाटील\nमहाराष्ट्र Nov 27, 2018\nसिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार, लाचलुचपत विभागाचं कोर्टात प्रतिज्ञापत्र\nसोहराबुद्दीन एन्काऊंटर : अमित शहांना हायकोर्टाचा मोठा दिलासा\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी ह���्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/solution-of-cancer-1838855/", "date_download": "2019-02-17T23:05:50Z", "digest": "sha1:SB24AVWQSJAKSURENQ2AXXSJDKAS4GOZ", "length": 15117, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Solution of Cancer | कर्करोगाचे निराकरण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\n४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो.\n|| डॉ. नीलम रेडकर\n४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जगभरात कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण कण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. या वर्षीचे घोषवाक्य ‘आय कॅन, आय विल’ हे आहे. एकतृतीयांश कर्करोग जीवनशैलीतील बदल केला तर आपण रोखू शकतो.\nकर्करोग होण्याचा धोका वयाच्या ५५ वर्षांनंतर वाढतो आणि जसे वय वाढते, तसे कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचेही प्रमाण वाढते. म्हणूनच कर्करोगाविरुद्धच्या लढाईत प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा सहभाग आणि जागरूकता महत्त्वाची आहे, हेच या वर्षीच्या घोषवाक्यतातून अभिप्रेत आहे. शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोग होतो. कर्करोग हा कोणत्याही पेशीमध्ये आणि अवयवांमध्ये होऊ शकतो.\nया विकारात टय़ूमरच्या पेशी इतर अवयवांमध्ये पसरून नवीन गाठी तयार करत नाही. ही गाठ सहज काढून टाकता येते. म्हणूनच हा टय़ूमर प्राणघातक नाही.\nया कर्करोगाच्या गाठी सभोवताच्या व दूरवरच्या अवयावांमध्ये रक्तवाहिन्या आणि लसिका संस्थेच्या माध्यमातून शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात.\nपुरुषांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारे कर्करोग\nपुरुषांमध्ये प्रोस्टेट, फुप्फुसे, मोठे आतडे, मूत्राशय आणि मेलानोमा हे कर्करोग आढळून येतात.\nस्त्रियांमध्ये आढळून येणारे कर्क��ोग\nस्त्रियांमध्ये स्तन, फुप्फुसे, मोठे आतडे, गर्भाशय आणि थायरॉइड या अवयवांमध्ये होणारे कर्करोग आढळून येतात.\nतंबाखू, गुटखा आणि धूम्रपानाचे व्यसन- एकतृतीयांश कर्करोग तंबाखू ओढल्याने, चघळल्याने किंवा अप्रत्यक्षपणे तंबाखूच्या संपर्कात आल्याने होतात. धूम्रपानामुळे फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. धूम्रपान किती वर्षे चालू आहे आणि किती खोलवर धूर फुप्फुसांमध्ये जातो यावर धूम्रपानामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण अवलंबून आहे. दररोज दहा सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीमध्ये १० पटीने धूम्रपानांमुळे होणारे आजार वाढतात. धूम्रपान सोडल्यास त्यामुळे होणाऱ्या कर्करोगाची शक्यता कमी होते. तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानामुळे स्वरयंत्र, घसा, फुप्फुसे, तोंड, अन्ननलिका, स्वादुपिंड, जठर, यकृत, प्रोस्टेट आणि मूत्राशयांच्या कर्करोगाचा धोका असतो.\nदारूचे व्यसन – दारूच्या व्यसनामुळे यकृत, तोंड, घसा, स्वरयंत्र आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाची शक्यता वाढते. मद्याचे सेवन केल्यानंतर अ‍ॅसिटाल्डीहाइड नावाचे घातक कार्सिनोजन शरीरात तयार होते, जे डीएनएला इजा करून कर्करोगाचा धोका वाढवतो. तसेच जनुकीय बदलांमुळे काही व्यक्तींमध्ये, मद्यसेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाचा धोका जास्तच वाढतो.\nजनुकीय कारणे- स्तन, बीजांड, प्रोस्टेट आणि मोठय़ा आतडय़ांचा कर्करोग हा काही कुटुंबांमध्ये जनुकीय कारणांमुळे आढळून येतो. जीवनशैली आणि पर्यावरणातील बदल यांमुळे जनुकीय बदल होऊन कर्करोग होऊ शकतो. जनुकीय कारणाने आलेले जनुकीय बदल पुढच्या पिढीत असले म्हणजे त्यांना कर्करोग होईलच असे नाही पण त्यांच्यामध्ये कर्करोग होण्याची शक्यता वाढते.\nआहार-अति तेलकट आहारामुळे मोठे आतडे, गर्भाशय आणि प्रोस्टेटचा कर्करोग होऊ शकतो. संशोधनाद्वारे तेलकट आहाराचा कर्करोगाशी संबंध काही प्रमाणात सिद्ध झाला आहे. लठ्ठपणामुळे शरीरातील इस्ट्रोजनची पातळी वाढते आणि स्तनांच्या कर्करोगाची शक्यतासुद्धा वाढते. आहारातील जादा उष्मांकाचासुद्धा स्तनांच्या कर्करोगाशी संबंध आढळून आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://asachkahimalasuchalele.blogspot.com/2012/06/?widgetType=BlogArchive&widgetId=BlogArchive2&action=toggle&dir=close&toggle=MONTHLY-1338534000000&toggleopen=MONTHLY-1338534000000", "date_download": "2019-02-17T22:12:11Z", "digest": "sha1:VQEFUF5E767UEV4R3CG7ZOJUYFIO74M6", "length": 2669, "nlines": 64, "source_domain": "asachkahimalasuchalele.blogspot.com", "title": "असच काही मला सुचलेले ..: June 2012", "raw_content": "\nअसच काही मला सुचलेले ..\nवाटलं नव्हत वसंताला असा बहार येईल.. वाटलं नव्हत पानझडित झाडाला पालवी येईल.. वाटलं नव्हत माझी पण कविता असेल.. अन ती माझी होण्याआधी मी तिची झालेली असेल..\nकृपया एक सूचना : माझ्या ब्लोग मध्ये लिहिलेल्या माझ्या कवितांचा अन कवितेत आढळलेल्या घटनांचा माझ्या प्रत्यक्ष जीवनाशी काहीही संबंध नाही आहे.. अन तसा आढळल्यास तो फक्त एक योगायोग समजावा.. :)\nजे काही ते फक्त तुझ्याचसाठी..\nगद्यात न मांडता येणारे पद्यात..\nनिघालेले काळजातून थेट.. तुम्हासाठी चारोळींची भेट..\nअसच काही मला सुचले.. आता तुमच्या ब्लॉग वर..\n(c)2009 असच काही मला सुचलेले ..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_322.html", "date_download": "2019-02-17T22:18:27Z", "digest": "sha1:FFHBDHLYXUVWXHNWH4TMLERHK54PKHLH", "length": 9006, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पाथर्डी तालुक्यात चोरट्यांचा धूमाकुळ. | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कु��ल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nपाथर्डी तालुक्यात चोरट्यांचा धूमाकुळ.\nपाथर्डी (प्रतिनिधी) अभिजित खंडागळे तालुक्यातील मोहरी,घाटशिरस,येथे रात्री अज्ञात चोरट्याने दरोडा टाकला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारलाय तसेच रोख रक्कम ही चोरून नेली आहे.याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे. तर घाटशिरस येथे डॉग स्कॉड व फिंगर प्रिंटची मदत घेत चोरीचा काही पूरावा मिळतो का याचा शोध घेण्याचे काम चालू आहे.\nजवखेड येथील एका इसमाचा चोरट्याने मोबाईल चोरी करून नेला आहे. तसेच शुक्रवारी दुपारी मिरी येथे व रात्री ६.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील गजबजलेल्या पेठेत वेदपाठक ज्वेलरी दुकानात येऊन अक्षय पठाडे (रा.आव्हाने) याने दोन तोळे लॉकेट आहे का याची विचारणा केली असता दुकानादार कृष्णा वेदपाठक याने दोन तोळे लॉकेट नसल्याचे सांगितले त्यानंतर पठाडे याने दोन तोळे हातातील ब्रासलेटची मागणी केली.त्यानंतर त्याने हातात ब्रासलेट घालून पळ काढला असता दुकानदार वेदपाठक याने आरडाओरडा केला तेव्हा नागरिकाने त्याला पकडत येथेच्छ धुलाई करत पोलीसाच्या हवाली केले असून त्याच्यावर पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.\nपाथर्डी तालुक्यात चोरट्यांनी धूमाकुळ घातला असून या चोराच्या सत्राने तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकामध्ये असुरक्षितपणाची भावना निर्माण होत आहे.तर दुसरीकडे आधीच पाथर्डी पोलीस स्टेशनला अपुरे मनुष्यबळ असून सध्या अहमदनगर येथे महानगरपालिका निवडणूकीला पाथर्डी येथील कर्मचारी बंदोबस्त कामी गेले आहेत.तालुक्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारी समोर अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस यंत्रणा ही हतबल झाली आहे.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महारा��्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2019/02/blog-post_78.html", "date_download": "2019-02-17T22:20:29Z", "digest": "sha1:ZBTAL5CTO7CGNB2HYZRALWR7WBBYYEPD", "length": 14445, "nlines": 110, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "वरवट बकाल येथे आमदार डॉ कुटे यांची सांत्वनपर भेट - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : वरवट बकाल येथे आमदार डॉ कुटे यांची सांत्वनपर भेट", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nवरवट बकाल येथे आमदार डॉ कुटे यांची सांत्वनपर भेट\nसंग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील वरवट बकाल येथील\nजळगांव जा. मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांनी इधोकार व शेख यांच्या घरी सात्वनपर भेट दिली तंटामुक्ती अध्यक्ष संतोष इघोकार यांच्या आईचे दिर्घ आजाराने 1 फेब्रुवारी रोजी निधन झाले तर किडनी आजाराने ३८ वर्षीय शेख युनूस यांचे 3 फेब्रुवारी रोजी निधन झाले असता इधोकार व शेख कुटुंबाचे यांच्या घरी आमदार डॉ संजय कुटे यांनी सांत्वनपर भेट दिली व दोन्ही कुटुंबीयांचे आस्तेने विचारपुस करुन धिर देऊन सात्वन केले यावेळी माजी जि प सदस्य राजेन्द्र ठाकरे, माजी उपसभापती सुभाष हागे, अशोक मुरूख , पांडुरंग हागे, भाजपा विद्यार्थी संघ तालुकाध्यक्ष सौरव भुसारी आदी उपस्थित होते\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nपाथरीत कर्जा साठी उपोषणाला बसलेल्या शेतक-याचा मृत्यू;मृतदेह बँकेत\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-कर्ज भेटत नसल्याने बँके समोर बुधवार 12 डिसेंबर पासून उपोषणाला बसलेल्या शेतक-याला -हदयविकाराचा जोरदार झटका आल्याने...\nराष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा.\nतेजन्यूजहेडलाईन्स न्यूज नेटवर्क मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार हे नक्की झाल्या नंतर शुक्रव...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-after-mumbai-farmers-protest-delhi-6517", "date_download": "2019-02-17T23:07:38Z", "digest": "sha1:ZO3G32CGZ3CEFLFC47YKR44OD4HI7FXG", "length": 14934, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, After Mumbai, farmers protest in Delhi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईनंतर दिल्लीतही घुमला शेतकरी हुंकार\nमुंबईनंतर दिल्लीतही घुमला शेतकरी हुंकार\nबुधवार, 14 मार्च 2018\nनवी दिल्ली : मुंबईतील आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) दिल्लीत आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी, शेतीमालाला हमीभाव, कर्जमाफी आदी मागण्या आंदोलकर्त्यांनी शेतकऱ्यांनी केल्या.\nनवी दिल्ली : मुंबईतील आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) दिल्लीत आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी, शेतीमालाला हमीभाव, कर्जमाफी आदी मागण्या आंदोलकर्त्यांनी शेतकऱ्यांनी केल्या.\nभारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली संसद मार्गावर हजारो शेतकरी मंगळवारी दाखल झाले. सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत नसल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांनी असा प्रकार स्वीकार्ह नाही असा इशाराही दिला. कृषिपंप वीजबिल माफी, राष्ट्रीय किसान आयोगाची स्थापना, शेतकऱ्यांना चांगल्या आरोग्य सेवा आदी मागण्याही या वेळी करण्यात अाल्या. किसान संघाचे सदस्य बलराम तिवारी (बांदा, उत्तर प्रदेश) म्हणाले, की बुंदेलखंड भागात कूपनलिका विहिरींसाठी सर्वसाधारण दरापेक्षा पाच पट अधिक वीज आकारणी शेतकऱ्यांस केली जात आहे. शेतीसाठीच्या विविध शासकीय योजनांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. यात अन्नपत्रा या योजनेचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये सरकारने दिले, मात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभच झाला नाही.\nजमीन सुधारणांवर सरकारने काम करण्याची, तसेच अधिक आणि बेनामी जमिनी भूमिपुत्र शेतकऱ्यांना देण्यात याव्यात अशा मागण्याही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केल्या. शेतकरी आत्महत्यांच्या गंभीर विषयाकडेही भारतीय किसान संघाने लक्ष वेधले. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्थेचे निर्माण, शाश्‍वत शेती आणि इतर शेतीविषय मागण्या शेतकऱ्यांनी सरकारकडे केल्या.\nदिल्ली आंदोलन agitation शेती ��मीभाव minimum support price भारत संसद वीज आरोग्य health उत्तर प्रदेश भ्रष्टाचार bribery शेतकरी आत्महत्या आत्महत्या विषय topics\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुण�� : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathijokes.in/2015/11/blog-post_30.html", "date_download": "2019-02-17T22:39:12Z", "digest": "sha1:4LCXJKS5DXT2XLQDAR6R5ZWCBULBM3QJ", "length": 4406, "nlines": 103, "source_domain": "www.marathijokes.in", "title": "लहानपण आणि तरुणपण-नवीन मराठी जोक | Latest Marathi Jokes | मराठी विनोद | Marathi Chavat Vinod", "raw_content": "\nलहानपण आणि तरुणपण-नवीन मराठी जोक\nलहानपन:-मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल,पायलट होईल,किंवा इंजिनीअर होईल....\nतरुणपण:-आरे त्या ZP च्या शिपायाच्या जागा निघाल्या की सांग..\nमिळवा नवीन मराठी जोक्स,Funny Images आणि बरेच काही...चला मग...मला पटकन Follow करा :)\nमराठी नॉन वेज जोक्स बंड्या😍 :- नाच रे मोरा अंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच\" मोर :- तू नाच कि लवड्या.. 😂😂😂😂 . . . . ...\nतुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवनवीन Marathi Jokes जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला ...\nदिवसाला सूर्याची साथ आहे,.... वाह..वाह.... रात्री ला चंद्राची साथ आहे.. वाह..वाह.... समुद्राला लाटांची साथ आहे, वाह..वाह.............. . . ....\nलहानपण आणि तरुणपण-नवीन मराठी जोक\nपाटलाचा जबरदस्त विनोदी जोक\nकांद्यावर एक झकास विनोदी चित्र\nआमीर खान चा मराठी विनोद-फुकट बायकोचे सल्ले\n काहीच समजत नाहीये-मस्त मराठी जोक\nसंक्या आणि रोहिणी-एकदम खतरनाक विनोद\nमुलगा मुलगी हास्य विनोद-एक भयंकर जोक\nनवरा बायको विनोदी भांडण\nनवीन कडक मराठी जोक्स-पोट धरून हसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/School-materials-Do-not-be-forced-to-buy-in-certain-shops/", "date_download": "2019-02-17T23:01:01Z", "digest": "sha1:YCMIL5XD4LBF6ULPGCVPN3EJ755ZPH5Z", "length": 5440, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विशिष्ट दुकानांतूनच खरेदीची सक्‍ती नको | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › विशिष्ट दुकानांतूनच खरे���ीची सक्‍ती नको\nविशिष्ट दुकानांतूनच खरेदीची सक्‍ती नको\nनवीन शैक्षणिक वर्षात जूनमध्ये शाळा सुरू झाल्याशिवाय कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये. तसेच विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य विशिष्ट दुकानांतूनच खरेदी करण्याची सक्‍ती पालकांना करू नये, अशा सूचना जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी एस. पी. जयस्वाल यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना दिल्या आहेत.\nशहरातील इंग्रजी शाळांनी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच प्रवेश सुरू असल्याच्या जाहिराती लावल्या आहेत. पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न शाळांकडून होत आहे. यातूनच पालकांची लूट शाळा करतात. मात्र, नियमांनुसार शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया राबवायची असते. याला बगल देत शाळांनी यापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून जास्तीचे शुल्क वसूल करत आहे.\nकाही पालकांसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संकेत शेटे यांच्या नेतृत्वात संघटनेने शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी सर्व अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचना केल्या आहेत. जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी प्रवेश देण्यात येऊ नये, जास्तीचे शुल्क आकारू नये, तसेच मोफत व सक्‍तीचे शिक्षण अधिनियम 2009 नुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ठराविक दुकानातूनच शालेय साहित्य, गणेवश, बूट खरेदीचीही सक्‍ती करू नये, असेही शिक्षणाधिकार्‍यांनी शाळांना कळविले आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Best-Living-Cities-in-the-Country-Nashik-ranked-number-21-in-first-25/", "date_download": "2019-02-17T21:57:27Z", "digest": "sha1:7JBRZBDYNL7VH2DIPKEOGYR6HXA4QQXO", "length": 4497, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक @ 21 | पुढारी\tTop", "raw_content": "\nदेशातील उत्तम राहण्यायोग्य शहरांच्या निर्देशांकात पहिल्या 25 मध्ये महाराष्ट्रातील 8 शहरे असून, त्यात नाशिकने 21 वा क्रमांक मिळवला आहे. राज्याच्या या चमकदार कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करतानाच या शहरांमधील नागरिकांसह संबंधित संस्था व यंत्रणांचे अभिनंदन केले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील या मानांकनात पुणे अव्वल ठरले असून, नवी मुंबई दुसर्‍या तर मुंबई तिसर्‍या क्रमांकावर आहे.\nदेशातील 111 शहरांची राहण्यायोग्य उत्तम शहर या मानांकनासाठी विचार करण्यात आला होता. नागरिकांसाठी उत्तम राहण्यायोग्य शहरांच्या निर्देशांकात (Ease of Living Index - ) महाराष्ट्रातील 12 शहरांनी सहभाग घेतला होता. केंद्र सरकारने जाहिर केलेल्या यादीत पहिल्या दहांमध्ये राज्यातील 4 शहरांचा समावेश असून त्यातही पहिले तिन्ही क्रमांक राज्यातील शहरांनी पटकावले आहेत. तसेच पहिल्या पंचवीसमध्ये 8 शहरांनी स्थान मिळवले आहे. त्यात पहिल्या तीन क्रमांकासह ठाणे (सहा), अमरावती (सोळा), वसई- विरार (वीस), नाशिक (एकवीस), सोलापूर (बावीस) या शहरांचा समावेश आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने शहरांची ही यादी जाहीर केली आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pankaja-Munde-and-Vinod-Tawde-to-encircle-ShivParmi/", "date_download": "2019-02-17T21:54:03Z", "digest": "sha1:JUCCFAHAU4RKJLVHD2LB5D3FYAS7O7HJ", "length": 7545, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवप्रेमींच्या आक्रमकतेमुळे तावडे, मुंडे यांनी काढला पळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शिवप्रेमींच्या आक्रमकतेमुळे तावडे, मुंडे यांनी काढला पळ\nशिवप्रेमींच्या आक्रमकतेमुळे तावडे, मुंडे यांनी काढला पळ\nकिल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त आलेल्या राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना किल्ले शिवनेरीवरून परतत असताना शिवकुंजजवळ राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शिवप्रेमींनी घेराव घालत जोरजोरात घोषणा देऊन सरकारचा निषेध केला. या घेरावाला पंकजा मुंडे सामोर्‍या जात असतानाच शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे पाहताच तावडे व मुंडे यांनी तेथून काढता पाय घेतला.\nराज्याच्या विविध भागांतून आलेल्या शिवप्रेमींनी किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीसाठी येण्याकरिता असलेली पासची सुविधा बंद करावी, अशी जोरदार मागणी केली. विविध भागांतून पहाटे चार वाजता मोठ्या संख्येने शिवभक्त आलेले होते; मात्र त्यांच्याजवळ पास नसल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना गडावर जाण्यास मज्जाव केला. त्यांना मुख्यमंत्री यांचे किल्ले शिवनेरीवरून प्रस्थान झाल्यानंतरच सोडण्यात आल्याने हे शिवभक्‍त संतप्त झाले होते.\nमराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेनंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक पाहिले. त्यानंतर जुन्नर येथे असलेल्या सभेसाठी जाण्यासाठी हे दोन्ही मंत्री पायी मार्गाने निघाले असतानाच शिवकुंजजवळ त्यांना शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागले. या घोळक्याला मंत्री पंकजा मुंडे सामोर्‍या जाऊन हा गड शिवभक्तांचा असल्याचे सांगत शिवप्रेमींच्या भावना समजावून घेत होत्या; मात्र शिवभक्त अधिकच आक्रमक झाल्याने शेवटी मुंडे व तावडे यांनी तेथून जाणे पसंत केले. या वेळी जमावाने ‘हर हर महादेव’च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला, तर पासच्या कारणावरून व विविध मागण्यांवरून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.\nया वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर आमदार शरद सोनवणे यांच्याशी या जमावाने चर्चा करून समस्या मांडल्या. त्यामध्ये किल्ले शिवनेरीवर राज्याच्या विविध भागांतून येणार्‍या शिवभक्तांसाठी असणारी पासची सक्ती रद्द करावी; अन्यथा ऑनलाईन पासची व्यवस्था करावी, ठिकठिकाणी साऊंड सिस्टिम व एलइडी स्क्रीन बसवावा, जेणेकरून शिवनेरीच्या पायथ्याशी हजारो शिवभक्त ताटकळत उभे असतात त्यांना हा सोहळा पाहता येईल. आमदार स���नवणे यांनी पुढील वर्षी या सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-DSK-refused-permission-to-go-to-the-office/", "date_download": "2019-02-17T21:53:26Z", "digest": "sha1:45ZX4FDJUHLASUT4NLFR34G7EO7SXMER", "length": 4051, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डीएसकेंना कार्यालयात जाण्याची परवानगी नाकारली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › डीएसकेंना कार्यालयात जाण्याची परवानगी नाकारली\nडीएसकेंना कार्यालयात जाण्याची परवानगी नाकारली\nमागील 45 वर्षाचा लेखा जोखा न्यायालयासमोर मांडायचा आहे. त्यामुळे 6 दिवस कार्यालयात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कोठडीत असणारे डीएस कुलकर्णी यांनी न्यायालयात केली. सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी ही मागणी फेटाळून लावली. न्यायालयात युक्तीवाद करता यावा अशीही मागणी डिएसकेच्या वतीने करण्यात आली.\nमात्र वकील नियुक्त केल्यानंतर पक्षकारांना युक्तीवाद करता येत नसल्याचे सरकारी पक्षातर्फ न्यायालयाच्या निदर्शन आणून दिले. वकिलामार्फत म्हणणे सादर करण्यास न्यायालयाने सांगितले. दोषारोप पत्रासोबत कंपनीचा लेखाजोखा जोडण्यात आला नसल्याने मला जामीन देण्यात यावी अशीही मागणी यावेळी डीएसकेच्या वतीने करण्यात आली. याप्रकरणी 21 जुन रोजी सुनावणी होणार आहे. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी काम पाहिले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या सम��वेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/government-gr-29198", "date_download": "2019-02-17T21:51:38Z", "digest": "sha1:D63IFBE6IP5FHLIEUP3BAWH6X5NXYFP5", "length": 7064, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "government gr | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेवेत असताना मृत्यू झाल्यास 10 लाख \nसेवेत असताना मृत्यू झाल्यास 10 लाख \nसेवेत असताना मृत्यू झाल्यास 10 लाख \nसेवेत असताना मृत्यू झाल्यास 10 लाख \nरविवार, 30 सप्टेंबर 2018\nमुंबई : राज्य सरकारच्या कायद्यानुसार 2005 नंतर सरकारी सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास सरकारतर्फे त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याबाबतचा निर्णय सरकारने घेतला.\nमुंबई : राज्य सरकारच्या कायद्यानुसार 2005 नंतर सरकारी सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास सरकारतर्फे त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याबाबतचा निर्णय सरकारने घेतला.\n2005 नंतर सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शन योजनेऐवजी अंशदान पेन्शन योजना लागू होते. त्यामुळे सरकारी नोकरदारांना निवृत्तिवेतन तुटपुंजे मिळते. तसेच, त्यांचे अकाली निधन झाले तरी त्यांच्या कुटुंबीयांनाही फारशी सरकारी नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे कामाला लागून 10 वर्षांच्या आत निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना किंवा वारसाला 10 लाखांची भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\nहा निर्णय सरकारसह जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदानित बिगर सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/component/tags/tag/sachin-darekar", "date_download": "2019-02-17T22:45:50Z", "digest": "sha1:TF6CCUA4HLCZH7E7KXRMEL7VND3XZ5KQ", "length": 3889, "nlines": 155, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Sachin Darekar - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच\n'फ्रेंडशिप डे' च्या निमिताने एचआयव्हीग्रस्त मुलांनी साजरी केली अनोखी 'पार्टी'\nकाळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे सादर\nदोस्तीच्या धम्माल 'पार्टी' चा टीझर लाँँच\nमैत्रीचा हँँगओव्हर चढवणाऱ्या 'पार्टी' चित्रपटाच्या कलाकारांची नावे उलगडली\nसचिन दरेकर यांची 'पार्टी' २४ ऑगस्टपासून सिनेमागृहात\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E2%80%8C-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-17T22:39:56Z", "digest": "sha1:6RKYQNQDSPXPI7FSMNCWOQ3MDXPMIRHB", "length": 9887, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "…अन्‌ प्रियांकाने उरकला साखरपुडा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news …अन्‌ प्रियांकाने उरकला साखरपुडा\n…अन्‌ प्रियांकाने उरकला साखरपुडा\nप्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे आपल्या कथित प्रेमप्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. त्यातच या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. या दोघांचा साखरपुडा झाल्याच्या वृत्ताला अनेक परदेशी माध्यमांनी दुजोरा दिला आहे.\nया संदर्भात “पिपल’ मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यातच निक आणि प्रियांकाचा साखरपुडा झाला असून प्रियांकासाठी सर्वात आलिशान टीफिनी ब्रॅंडची अंगठीही निकने खरेदी केली असल्याचे संबधित मासिकाने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटले आहे. हे जोडपे आता ऑक्‍टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचेही वृत्त आहे.\nप्रियांका आणि निक एकमेकांना वर्षभरापासून डेट करत असून प्रियंका आणि निक हे 2017मध्ये मेट गालाच्या इव्हेंटमध्ये पहिल्यांदा दिसले होते. या दोघांच्या नात्याची चर्चा तेव्हापासून होती. प्रियांकाने त्यावेळी वेगळेच कारण सांगत वेळ मारून नेली होती. पण हे जोडपे मे 2018 पासून अनेकदा न्यूयॉर्कमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसले तेव्हापासून निक आणि प्रियांकाच्या नात्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा झाली. पण, आपल्या नात्याला दोघांही कधीही अधिकृतरित्या दुजोरा दिला नाही. पण या दोघांनी साखरपुडा उरकला असल्याच्या बातम्यांना अनेक परदेशी माध्यमांनी अधिकृत दुजोरा दिला आहे.\nसनीचे फोटो विकून तो कमवायचा पैसे\nप्रभास लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आ���ि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-success-story-shivajirao-wadkarvaludistpune-6199", "date_download": "2019-02-17T23:13:58Z", "digest": "sha1:X7NXDYUHQ6E4B7GGHUMU25FLQPD3Y767", "length": 25663, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special success story of Shivajirao Wadkar,Valu,Dist.Pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसमृद्ध फळबागशेतीसह ग्रामविकासातील ‘शिवाजी’\nसमृद्ध फळबागशेतीसह ग्रामविकासातील ‘शिवाजी’\nरविवार, 4 मार्च 2018\nमजूरटंचाई व शेतमाल दरांमधील चढउतार या समस्यांनी त्रस्त झालेल्या वेळू (ता. भोर, जि. पुणे) येथील शिवाजीराव वाडकर यांनी फळपिकांद्वारे पीकपद्धती बदलली. त्यातही जोखीम कमी करताना विविध फळपिकांवर भर दिला. शेतीचा व्याप सांभाळून समाजकारणाचीही आवड त्यांनी जोपासली आहे. त्यामुळेच आपल्यासोबत गावकऱ्यांचीही प्रगती व्हावी, या हेतूने शेतीकेंद्रित ग्रामविकासावरही त्यांनी भर दिला आहे.\nमजूरटंचाई व शेतमाल दरांमधील चढउतार या समस्यांनी त्रस्त झालेल्या वेळू (ता. भोर, जि. पुणे) येथील शिवाजीराव वाडकर यांनी फळपिकांद्वारे पीकपद्धती बदलली. त्यातही जोखीम कमी करताना विविध फळपिकांवर भर दिला. शेतीचा व्याप सांभाळून समाजकारणाचीही आवड त्यांनी जोपासली आहे. त्यामुळेच आपल्यासोबत गावकऱ्यांचीही प्रगती व्हावी, या हेतूने शेतीकेंद्रित ग्रामविकासावरही त्यांनी भर दिला आहे.\nफळपिकांत पैसा दिसत असला तरी ही दीर्घ मुदतीची ही पिकं असल्यानं त्यांची निगा राखणं एवढी सोपी बाब नसते. त्यात मजूरटंचाई अलिकडे गंभीर समस्या झाली आहे. मात्र, सर्व समस्यांवर मात करून पुढे जाण्याची सवय वेळू (ता. भोर. जि. प��णे) येथील शिवाजीराव लक्ष्मण वाडकर यांनी आत्मसात केली आहे. आपल्या सात एकरांत चार फळबागा उभ्या केल्या आहेत. याशिवाय हंगामी पिकेही असतात. मजूरटंचाईवर मात करण्यासाठी आपण फळबागांकडे वळलो. वर्षभर कोणतेही एक फळपीक बाजारात विकायचेच असा त्यांचा प्रयत्न असतो.\nएकाहून अधिक फळबागां उभारल्याने शेतीतील जोखीम कमी. नैसर्गिक आपत्तीत एका पिकाला फटका बसल्यास दुसऱ्या पिकातून उत्पन्न.\nभाजीपाला पिकांमध्ये दरांत सतत चढउतार होते. त्या तुलनेत फळपिकात ती कमी. फळांची संख्या व चालू दराचा अंदाज घेत उत्पन्नाचा अंदाज घेता येतो.\nमजुरांची कमतरता असल्यामुळे घरातील सदस्यांच्या जोडीने कामांचा ताण हलका करता येतो.\nफळबागा बारमाही उत्पन्नाचे साधन\nजून ते ऑक्टोबर या कालावधीत सीताफळ उत्पन्न देते. ऑक्टोबरपासून डाळिंब काढणीचा हंगाम सुरू होतो. पेरू नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर जानेवारीपर्यंत सुरू असतो. जानेवारी ते अगदी मेपर्यंत अंजीराचे उत्पन्न सुरू असते.\nघरातील सदस्यांकडे शेतीचे नियोजन\nशिवाजीरावांच्या घरातील सर्व सदस्यांकडे शेतीचे नियोजन असते. शिवाजीराव सकाळी सहा ते रात्री सात वाजेपर्यंत शेतीकामांत व्यस्त असतात. पत्नी सौ. शैला त्यांना पूर्णवेळ शेतीत साथ देतात. एक भाऊ नोकरीत तर दुसरा शेतीत हे तत्त्व शिवाजीरावांनी ठेवले आहे. बंधू संभाजीदेखील सकाळी सात ते दुपारी चार अशी कंपनीमधील ‘ड्युटी’ करून शेताला वेळ देतात. त्यांची पत्नी सौ. सुमन देखील घरातील सर्व कामे सांभाळून शेती व्यवस्थापन सांभाळतात. विशेष म्हणजे वयोवृद्ध आई सुभद्राबाई देखील आजही शरीराला पेलेल एवढे श्रम करण्यास चुकत नाहीत.\nमजूरटंचाईवर मात करणारी पीकपद्धती\nफळबागांव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात हंगामी म्हणजेच जुलैत भात, ऑगस्टमध्ये ज्वारी, नोव्हेंबरमध्ये गहू आणि कांद्याची पिके घेतली जातात. मजुरांची गरज क्वचितच भासत असते. तथापी ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, आधुनिक फवारणी यंत्रे आदींचा भाडेतत्त्वावर वापर करून अत्यावश्यक कामे केली जातात. शिवाजीराव सांगतात की पूर्वी टोमॅटो, वांगी, घेवडा, वाटाणा, भाजीपाला अशी पिके घ्यायचो. पुढे मजुरांची टंचाई अतिशय जाणवू लागली. सध्या मजुरांना दररोज प्रत्येकी २०० ते ४०० रुपये द्यावे लागतात.\nया समस्येवर सतत उपाय शोधत बसण्यापेक्षा पीकपद्धती बदलण्याचा निर्णय ���ेतला. फळपिके निवडताना आमच्याकडील भौगोलिक स्थिती, बाजार व्यवस्था, बारमाही चलन सुरू राहील या बाबींना प्राधान्य देण्यात आले. त्यातून फळपिकांतही विविधता ठेवण्याचा प्रयत्न केला.\nशेतीत राबणे हेच खरे भूषण\nआपल्या बागेत स्वतः राबून मगच शिवाजीराव गावच्या राजकारणाला किती वेळ द्यायचा ते ठरवतात. मजुरांकडून कामे करून घेत स्टार्चचा पांढरा शुभ्र कपडे घालून गावात मिरवणे म्हणजे भूषण नव्हे. जे गावच्या हिताचे तेच करण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. त्यातच खरा आनंद मिळतो असे ते सांगतात. दररोज पहाटे पाच वाजता उठून सकाळी सहा वाजता मी शेतात हजर असतो. भाजी भाकरीची न्याहारी करून दुपारी दोन वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील कामे करतो. दुपारी दोन वाजता जेवण आटोपल्यानंतर पुन्हा संध्याकाळी सात वाजेपर्यंत कामांचा पसारा काही संपत नाही असेही शिवाजीरावांनी सांगितले.\nआपला- परका भेदच नाही ठेवला\nशेती सांभाळून शिवाजीराव १९८६ पासून गावगाडा हाकत आहेत. पारदर्शी व्यवहार ठेवल्यानेच गावाने दोन वेळा ग्रामपंचायतीचे सदस्यपद दिले होते. गावात आपला व परका (विरोधी गट) असा भेदच ठेवला नाही. गावातील विकासकामे करण्याबरोबरच शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती देण्याचाही माझा प्रयत्न असतो. हिवरेबाजार गाव आणि पोपटराव पवार आमचे आदर्श आहेत. आता आमच्या गावाला आदर्श म्हणून पुढे आणण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे असे शिवाजीरावांनी सांगितले. शेतीतील त्यांची धडपड अनुभवण्यासाठी तत्कालीन कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख देखील येथे येऊन गेले. पुणे जिल्हा परिषदेने तीन वर्षांपूर्वी कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने शिवाजीरावांचा गौरव केला. आता जैविक शेती, कमी खर्चाची फळबाग या संकल्पनेवर त्यांचा अभ्यास सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक उपक्रम सुरू करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.\nवेळू गावाच्या विकासासाठी सर्व पदाधिकारी एकजुटीने काम करतात. आम्ही गावात समाजकारण आणि तालुक्याच्या ठिकाणी राजकारण हे सूत्र ठेवले आहे. भानुदान घुले, अमोल पांगरे, ज्ञानेश्वर पांगारे, शिवाजी पांगारे, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब वाडकर, उपाध्यक्ष विठ्ठल पांगारे, ज्ञानेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष सर्जेराव वाडकर, शारदा पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पांगारे असे सर्व राजकीय पदाधिकारी एकत्र आले. त्यांनी गावातील जिल्हा परिषदेची शाळा ‘आदर्श’ म्हणून नावारूपाला आणली. दफ्तराचा कमी बोजा, सुसज्ज इमारत, संगणक ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. गावात जलयुक्त शिवार अभियानातून सात बंधारे, शेततळीही उभारण्यात आली आहेत. गावातील सुमारे साडेतीनशे महिलांना हिवरेबाजार येथे नेऊन तेथील ग्रामविकासाचा प्रत्यक्ष अनुभव दिला. गावकऱ्यांची मनोवृत्ती बदलल्याशिवाय गाव बदलणार नाही हे सांगण्याचा हेतू त्यामागे असल्याचे शिवाजीरावांनी सांगितले.\nशिवाजीरावांची आदर्श एकात्मिक फळशेती\nफळबाग वाण झाडांची संख्या (सुमारे)\n- शिवाजीराव वाडकर, ९८८१२५१४४२\nशेती फळबाग पुणे जलयुक्त शिवार\nवाडकर परिवाराच्या एकत्रित कष्टामुळेच आज फळबागा उभ्या राहिल्या. डावीकडून शिवाजीरावांच्या वहिनी सौ.सुमन, भाऊ संभाजी, आई सुभद्राबाई व शिवाजीराव.\nपुणे जिल्हा परिषदेने कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने शिवाजीरावांचा गौरव केला.\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावर��ात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\n व्हावे हेचि माझी आस जन्मोजन्मी दास व्हावे हेचि माझी आस \nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_1766.html", "date_download": "2019-02-17T23:05:34Z", "digest": "sha1:GPXQDQJAGNYXPTDGFWL5BTAJRM2TBFDN", "length": 8087, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहाप��रपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nजिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ\nप्रवरा औद्योगिक ,शैक्षणिक, आरोग्य आणि सांस्कृतिक समुह पुरस्कृत पद्मश्री विखे पाटील कला,, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालच्या वतीने सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११८ व्य जयंती निमित्त शनिवार दि. २५ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी २:३० वा. जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला असून ९१ व्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला असल्याची माहिती विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. तसेच या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील आणि परिषदेच्या अध्यक्षा ना सौ. शालिनीताई विखे पाटील आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील मा. खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थी ,पालक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्तित राहावे असे आवाहन पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रदीप दिघे यांनी केले आहे.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/keywords/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE/word", "date_download": "2019-02-17T21:49:30Z", "digest": "sha1:AYFLIXIPWL24WLQYJS3RYQENU5VE7PL5", "length": 7776, "nlines": 59, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - पाळणा", "raw_content": "\nवारांची गीते - पाळणा\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nलोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी..\nलोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी..\nलहान मुलाला झोपविण्यासाठी आई जे गीत म्हणते, तोच पाळणा.\nनिरंजन स्वामीकृत पाळणे - दत्ताचा पाळणा\nलहान मुलाला झोपविण्यासाठी आई जे गीत म्हणते, तोच पाळणा.\nनिरंजन स्वामीकृत पाळणे - पाळणा विष्णूचा\nलहान मुलाला झोपविण्यासाठी आई जे गीत म्हणते, तोच पाळणा.\nस्त्रीगीत - मुलीचा पाळणा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - मुलीचा पाळणा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - मुलीचा पाळणा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - मुलीचा पाळणा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - मुलीचा पाळणा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - मुलीचा पाळणा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - पाळणा मुलाचा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - पाळणा मुलाचा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, का���ुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - पाळणा मुलाचा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - पाळणा मुलाचा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - पाळणा मुलाचा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - पाळणा मुलाचा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - पाळणा मुलाचा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - पाळणा मुलाचा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2016/08/blog-post.html", "date_download": "2019-02-17T23:13:16Z", "digest": "sha1:FONHSEYACY3GQHMLOLP3HU2I7VBAXUXG", "length": 23498, "nlines": 149, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस: ढंमप्या भाग - २", "raw_content": "\nAbout Us / आमच्याबद्दल\nढंमप्या भाग - २\nDog Video, My Dog ( तळाचा व्हिडीओ नक्की पहा . )\nमाझे गडी येताना ढंमप्याला सोबत घेऊन आले. पण जाताना मात्र त्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागलं. ढंमप्या माझ्याजवळच राहिला. तीनचार महिन्यानंतर माझ्याकडे दुसरं गडी आला. जातीनं भिल्ल. तीर कामठा जाऊन हाती गलोल आलेला. चार पोर, तीन पोरी, नवरा बायको असं मोठं खटलं. त्याला ठेवताना बरीच माणसं कामाला मिळतील हा माझा हेतू.\nढवळ्या शेजारी बांधला पवळा , वाण नाही पण\nगुण लागणारच. याची पोरं गलोल हाती घेऊन ओढ्या वघळीनं फिरायची. चित्रं , पारवे मारत फिरायची. दोनचार दिवसातून दोनचार पाखरा आणायची. त्यांचा बेत व्हायचा. कधी जाळं टाकून ससे पकडायचे. एक दोन वेळा घोरपड सुद्धा पकडून आणलेली. मी हे सगळं त्यांच्या सोबत खाल्लेलं.\nचार दिवसासाठी मी पुण्यात आलो होतो. परत गेलो तर ढंमप्याच्या कपाळावर अगदी मधोमध जखम. काय झालं असा���ं याचा अंदाज लागत नव्हता. प्राण्यांच्या जख्मा त्यांनी चाटल्या कि आपोआप बऱ्या होतात हे मी ऐकून होतो होतो. होईल आपोआप बरी म्हणून मी आधी दुर्लक्ष केलं. पण दहा बारा दिवसांत ढंमप्याला खूपच त्रास होऊ लागला. त्याच्या जखमेत आळ्या झाल्या होत्या. जखम कपाळाच्या मधोमध असल्यामुळे त्याला ती जिभेने चाटताही येत नव्हती.\nशेवटी मी गुरांच्या डॉक्टरला बोलावलं. त्यानं दोन हजार रुपयांची औषध सांगितली. त्याची फी. इंजेक्शन. गोळ्या. जख्मेवर मारण्यासाठी जंतुनाशक फवारा. आणलं सारं. त्याला इंजेक्शन देणं म्हणजे काही साधं काम नव्हतं. एकतर त्याला त्रास होत होता. माझ्याही जवळ तो फारसा येत नव्हता. तरीही त्याला चुचकारून आंजारून त्याला जवळ बोलवायचो. त्याचे चारी पाय बांधायचो. जबडा बांधून टाकायचो. मग डॉक्टर त्याला इंजेक्शन द्यायचा. सुटायची खूप धडपड करायचा. पण आम्ही चारपाच जन त्याला आवळून धरायचो. त्याच्या कपाळावर जंतुनाशक फवारल्यानंतर त्याला अजिबात सहन व्हायचं नाही. आग आग होत असावी. आम्हा सगळ्यांना झुगारून तो सुटायचा. पण कोणावर धावायचा नाही. लांब जाऊन बसायचा. जंतू नाशक फवारल्यानंतर काही वेळातच त्याच्या जखमेतून बाहेर पडणाऱ्या चांगल्या मोठ मोठ्या आळ्या मी पहिल्या आहेत.\nअशी पंधरा दिवस मी त्याची सेवा केली. औषध संपली. पुन्हा आणली. नैसर्गिक औषधांचा जेवढा चांगला परिणाम होतो तेवढा या औषधांचा होईना. मी चार एक हजार घालवले होते. पण हवी तशी जखम भरून येत नव्हती. मला काय करावं सुचत नव्हतं. चार जणांकडे चौकशी केली. तेव्हा एकानं जखमेत पेट्रोल टाकण्याचा सल्ला दिला. तो प्रयोग केला. चार हजार रुपयांच्या औषधानं जे साधला नाही ते चार वेळा त्याच्या जखमेवर पेट्रोल टाकल्यानं साधलं. ढंमप्याची जखम भरून आली.\nपण त्याला असं लागलंच कसं कपाळावर तेही नेमकी मधोमध जखम झालीच कशी कपाळावर तेही नेमकी मधोमध जखम झालीच कशी हा प्रश्न सुटत नव्हता. चर्चेतून पुतण्यांशी केलेल्या चर्चेतून या पोरांनीच गलोलीने दगड मारला असावा असा असा अंदाज निघाला. भिल्लाच्या पोरांना प्रेमाने विचारलं, खडसावून विचारलं. पण ती काही दाद लागू देईनात. एक दिवस त्यातलं बारकं पोरगा गपचूप माझ्याकडे आलं. म्हणालं , \" शेट , पिऱ्याणी मारला व्हता दगड.\"\n\" काय नाय. असंच. म्हणला तुला नेम दाखवतो.\nडोकं सणकल. पिऱ्या फिरत होता ओढ्याला. पार दिवस मा���ळा. काळोख दाटून आला तेव्हा आला घरी. मी आल्या त्याच्या कानाखाली चढवली. पैसे गेल्याचं दुःख नव्हतं. महिनाभर माझ्या ढंमप्याला झालेल्या त्रासामुळे माझं काळीज तुटत होतं.\nत्याच्या आईबापांनी त्याचीच बाजू घेतली. म्हणाले , \" तो कशाला मारतोय काय कुत्रं काय खायचं का काय आमास्नी काय कुत्रं काय खायचं का काय आमास्नी \" जास्त वाद घालत बसलो नाही.\nत्यांना आठ दिवसांत दुसरीकडे काम शोधायला आणि माझा हिशोब द्यायला सांगितलं. तीन महिन्यात चाळीस हजार रुपये दिले होते मी त्यांना. कामाचे पैसे वजा करता. पंचवीस हजार रुपये त्यांच्याकडे फिरत होते.\nत्यांनी आठ दिवसांत दुसरीकडे काम शोधलं. माझा हिशोब मिटवण्यासाठी म्हणून त्या माणसाकडून उचल घेतली. आणि माझ्या पैशाची व्यवस्था केली.\nपाच वर्षे झाले ढंमप्या माझ्याकडे आहे. चार चार कुत्र्यांना एका वेळी लोळवणारा हा पठ्ठ्या. पण पाच वर्षात तो कोणत्याही माणसाला कधीहि चावला नाही. अंगावर धावून जातो. पण मर्यादा राखून. समोरच्या माणसाला भीती तर वाटली पाहिजे पण त्याच्या मनात धडकी नाही भरली पाहिजे असा.\nगडी आले गेले. पण ढंमप्यानं माझी साथ सोडली नाही.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\n#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं - [image: narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike] पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेल...\nआठव - परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठव येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं. आठव व्वा\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ��े अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nबैल गोठ्यात कण्हतो ( ox in Cemetery )\nकिती जणांना कळतो मैत्रीचा अर्थ \nढंमप्या भाग - २\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\n#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची \nआज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे अस...\nबेकरीला मोदी जबाबदार आहेत का \nसध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं क...\nका जाळावा अथवा पुरावा मृत देह \nतिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं...\nमुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्...\n#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी\nसर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण ...\n#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट \nकाही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरां...\nआम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हात...\nसाहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune\nसाहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आ...\n#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत\nआम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या ...\nयुवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm\nउत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढ...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t23-topic", "date_download": "2019-02-17T23:00:43Z", "digest": "sha1:K4E3FZQQDMPB2NMQQKT5O7T4OTVD2LIV", "length": 3541, "nlines": 47, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "धर्मशिक्षण : मारुतीला प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nधर्मशिक्षण : मारुतीला प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती\nधर्मशिक्षण : मारुतीला प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र\nमारुतीचे पंचतत्त्वांवर आधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून मारुतीच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा नेहमी घड्याळाच्या काट��यांच्या दिशेनेच घालावी. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा जास्त घालायच्या असल्यास त्या शक्य तो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने देवाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य कमी कालावधीत संपूर्ण शरीरात संक्रमित होते.\n(संदर्भ : सनातन-निर्मित ‘अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील खंड ८ ‘विष्णु व विष्णूची रूपे’)\nCKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/keywords/nakshatra.swami/word", "date_download": "2019-02-17T21:49:26Z", "digest": "sha1:O22ED5ZZVVG6OYDDMESYNMVG7SAK4ADQ", "length": 4796, "nlines": 39, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - nakshatra swami", "raw_content": "\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार, कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून.\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय पहिला\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय दुसरा\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय तिसरा\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय चौथा\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय पाचवा\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय सहावा\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - अध्याय सातवा\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\nनक्षत्रस्वामी - श्रीनक्षत्रस्वामींची आरती\nश्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_394.html", "date_download": "2019-02-17T22:17:12Z", "digest": "sha1:UBTSNJARMG7DKSEHKGTEBBPN54YJRMPK", "length": 12353, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "धनादेश न वठल्यामुळे आरोपीस शिक्षा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nधनादेश न वठल्यामुळे आरोपीस शिक्षा\nबीड (प्रतिनिधी वाहन तारण कर्जापोटी पूर्णवादी नागरीक सहकारी बँक शाखा गेवराई यांना दिलेला (३५,०००/-) पस्तीस हजार रुपयांचा धनादेश न वठल्याप्रकरणी न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग गेवराई यांनी आरोपीस सुनावलेल्या एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा आणि रुपये छत्तीस हजाराचा दंड जिल्हा व सत्र न्यायालय, बीड कोर्टाने कायम ठेवून आरोपीचे अपिल खारीज केले आहे.\nया प्रकरणाची अधिक माहिती अशी की, बीड जिल्हा व सत्र न्यायाधिश सौ. प्राची प्र. कुलकर्णी यांचे कोर्टात फौजदारी अपिल क्र.२८/२०१६ हे प्रकरण दि. ११.०३.२०१६ रोजी बीड कोर्टात दाखल झाले. प्रकरणामध्ये कलम १३८ निगोशिएबल इन्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाणे फिर्यादी पुर्णवादी नागरीक सहकारी बँक लि.म.बीड शाखा गेवराई यांनी दि.१८.०९.२००२ रोजी वाहन तारण कर्ज आरोपीच्या नावे दिलेले होते. प्रकरणात कर्ज वसुली प्रकरणी फिर्यादी बँकेने नियमानुसार वाहन सहकार कायद्या प्रमाणे १०१ ची कार्यवाही करुन वाहन जप्त करुन त्याचा लिलाव करुन पैसे वसुली केली. तसेच आरोपीकडून फिर्यादी बँकेला वसुलीपोटी दिलेला धनादेश रुपये ३५,०००/- (पस्तीस हजार रुपये) न वटल्यामुळे फिर्यादी बँकेने आरोपीचे विरोधात नियमानुसार कार्यवाही केली.\nन्यायदंडाधिकारी साहेब प्रथम वर्ग गेवराई यांचे कोर्टात एस.सी.सी.नं. ६९०/२००६ कार्यवाही मध्ये दि. २०.०२.२०१६ रोजी मा.३ रे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग गेवराई यांनी निकालपत्रा आधारे फिर्यादी यांनी दाखल केलेल्या केसमध्ये आरोपीला १ (एक महिन्याची) सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली व आरोपीला रु.३६,०००/- (छत्तीस हजार रुपये) फाईन म्हणून कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले. पैसे जमा न केल्यास आरोपीला १ महिन्याची साधी कैद करण्याचा आदेश संमत झाला. फिर्यादी रु. ३५,०००/- (पस्तीस हजार) हे बँकेस देण्याचा आदेश संमत करण्यात आला. प्रकरणात गेवराई येथील कोर्टात फिर्यादी बँकेच्या वतीे ऍड. एस.डी. डोळे यांनी समर्थपणे बाजु मांडली. वरील प्रकरण बीड येथे फौजदारी अपिलाकरीता दाखल झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधिश सौ. प्राची प्र.कुलकर्णी यांचे समोर युक्तीवादासाठी ठेवण्यात आल्यानंतर प्रकरणातील कागदपत्र पाहता साक्ष पुरावे, दस्त पाहता व ऍड. एस.डी. डोळे (राक्षसभूवनकर) यांनी फिर्यादी बँक जन-सामान्यांचा पैसे बँकेच्या ठेवीच्या स्वरुपात सांभाळते व त्यांना त्यावर व्याज देते तसेच गरजु ग्राहकांना विविध कारणासाठी व्यवसायासाठी कर्ज व्याजाच्या स्वरुपात देत.\nकर्जदारांकडून कायदेशीर स्वरुपात कर्ज देय रक्कम फेड करणे ही त्याची कायदेशीर जबाबदारी असल्यामुळे बँकेचे कर्ज तो नाकारु शकत नाही. वरील प्रकरणात आरोपीने त्याची कायदेशीर जबाबदारी टाळून बँकेला धनादेश दिल्यानंतर तो न वटल्यामुळे गुन्हा सिध्द झालेला आहे. त्यामुळे आरोपीची गेवराई कोर्टाने दिलेली शिक्षा १ (एक महिना) सश्रम कारावास मा. जिल्हा व सत्र न्यायालय, बीड कोर्टाने झालेली शिक्षा कायम ठेवून आरोपीचे अपिल खारीज करण्याची विनंती फिर्यादीच्यावतीने करण्यात आली. वरील प्रकरणात मा.जिल्हा व सत्र न्यायालय, बीड यांनी गेवराई कोर्टाचा निकाल कायम ठेवून आरोपीची शिक्षा कायम केली व आरोपीचे अपिल खारीज करण्यात आले. वरील प्रकरणांकडे बँक व विधिज्ञ यांचे लक्ष लागलेलेे होते.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- क��श्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://osmanabad.gov.in/mr/notice_category/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-17T22:38:17Z", "digest": "sha1:PT3OEIL4ACL27FCM32OOL6QBEVFTGCWC", "length": 10390, "nlines": 131, "source_domain": "osmanabad.gov.in", "title": "घोषणा | उस्मानाबाद जिल्हयाचे संकेतस्थळ", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्हा Osmanabad District\nकृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केंद्र (सेतू)\nजिल्हा सूचना विज्ञान केंद्र(NIC)\nप्रकाशन तारीख प्रारंभ तारीख शेवटची तारीख\nमाहे जून ते ऑक्टोबर2016 च्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पिक नुकसानिसाठी बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप यादी\nजुन ते सप्टेंबर 2018 या कालावधीत झालेले एकूण पर्जन्यमान 750 मीमी पेक्षा कमी असलेल्या महसुली मंडळातील अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी आलेल्या उमरगा तालुक्यातील 96 गावात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करणेबाबत.\nजुन ते सप्टेंबर 2018 या कालावधीत झालेले एकूण पर्जन्यमान 750 मीमी पेक्षा कमी असलेल्या महसुली मंडळातील अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी आलेल्या उमरगा तालुक्यातील 96 गावात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करणेबाबत.\nराष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत विद्युत चलीत कडबा कुट्टी यंत्राचे वाटप या योजनेचा लाभ देण्यासाठी निवडलेल्या लाभार्थीची यादी.\nराष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत विद्युत चलीत कडबा कुट्टी यंत्राचे वाटप या योजनेचा लाभ देण्यासाठी निवडलेल्या लाभार्थीची यादी.\nराष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत बहुवार्षिक चारा पिकाचे लागवड व उत्पादन करून मुरघास ��यार करणे या योजनेचा लाभ देण्यासाठी निवडलेल्या लाभार्थीची यादी.\nराष्ट्रीय कृषी योजने अंतर्गत बहुवार्षिक चारा पिकाचे लागवड व उत्पादन करून मुरघास तयार करणे या योजनेचा लाभ देण्यासाठी निवडलेल्या लाभार्थीची यादी.\nसामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादी वर्ग – 4\nसामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादी वर्ग –4\nसामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादी वर्ग – 3\nसामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादी वर्ग – 3\nकापसावरील बोण्ड आळीने त्रस्त शेतकरी यांच्या याद्या , तहसील कळंब\nकापसावरील बोण्ड आळीने त्रस्त शेतकरी यांच्या याद्या , तहसील कळंब\nदुष्काळी परिस्थिती मध्ये गाळपेर क्षेत्रावर चाऱ्याच्या पिकाचे उत्पादन करून जनावरांसाठी चारा निर्माण करणे सण २०१८-१९ या योजनेचा लाभ देण्यासाठी निवडलेल्या लाभार्थीची निवड याद्या\nदुष्काळी परिस्थिती मध्ये गाळपेर क्षेत्रावर चाऱ्याच्या पिकाचे उत्पादन करून जनावरांसाठी चारा निर्माण करणे सण २०१८-१९ या योजनेचा लाभ देण्यासाठी निवडलेल्या लाभार्थीची निवड याद्या\nसन 2018-19 च्या खरीप हंगाम Trigger -2 लागू झालेल्या तालुक्यामध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागु करणे बाबत.\nसन 2018-19 च्या खरीप हंगाम Trigger -2 लागू झालेल्या तालुक्यामध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागु करणे बाबत.\nउपविभागीय अधिकारी भूम, भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम ११ आणि १९ खालील अधिसूचना(मौजे शेळगाव, पांढरेवाडी-कलम ११) (मौजे पाटसांगवी कलम- १९(मौजे पाटसांगवी कलम- ११ शुद्धीपत्रक))\nउपविभागीय अधिकारी भूम, भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम ११ आणि १९ खालील अधिसूचना(मौजे शेळगाव, पांढरेवाडी-कलम ११) (मौजे पाटसांगवी कलम- १९(मौजे पाटसांगवी कलम- ११ शुद्धीपत्रक))\n© उस्मानाबाद जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Feb 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/content/dcr-25-09-18", "date_download": "2019-02-17T21:53:09Z", "digest": "sha1:HWJ4I7CUUK4ASETSPT4DQAD6MDVJLPQY", "length": 3044, "nlines": 74, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "dcr 25-09-18 | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली ���ुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/Collagen-che-saundarya-vishyk-fayde", "date_download": "2019-02-17T23:31:59Z", "digest": "sha1:7L2GILVZY2LRAW3KZVKRSIUTPRR7WRMK", "length": 12736, "nlines": 225, "source_domain": "www.tinystep.in", "title": "या प्रकारे कोलेजन तुम्हांला सौंदर्यविषयक फायदे देतील - Tinystep", "raw_content": "\nया प्रकारे कोलेजन तुम्हांला सौंदर्यविषयक फायदे देतील\nआज स्त्रियांना त्यांच्या त्वचेची चिंता, खूप काळजी करण्याची इच्छा नाही पण त्यांच्या चमकणारा रंगही हवा असतो. बाजारात सध्या आतून सौंदर्य देणारी बरीच सौंदर्यप्रसाधने आली आहेत जी प्रत्येकवेळी आपण सर्वोत्तम असल्याचा दावा करतात. दैनंदिन आयुष्यात काही सोपे उपाय केल्यास तसेच कोलेजनचा समावेश तुमच्या आहारात केल्यास त्वचा रोज सुंदर आणि टवटवीत दिसू शकते. आपण खरोखर आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारायचे असल्यास कोलेजनच्या समावेशाशिवाय पर्याय नाही. आज आपण या ब्लॉगमध्ये कोलेजनचे उत्कृष्ट सौंदर्य फायदे आहेत जे आपल्या त्वचेचा पॉट आणि सौंदर्य सुधारतील.\n१. तुमची त्वचा तरुण ठेवते\nतुम्हाला आयुष्यात चेहऱ्याचा रंग नेहमी तरुण राहावा अशी इच्छा करता. कोलेजनयुक्त आहार रोज घेतल्यास तुमच्या शाररिक वयाच्या दहापट त्वचेचे वय तरुण राहते. कोलेजन उतींची दुरुस्ती करण्यास प्रोत्साहन देते आणि त्वचेला आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवते. त्वचा नेहमी गुबगुबीत आणि मऊ राहते. त्वचा तरुण राहण्यासाठी विविध सौंदर्य प्रसाधनांमध्ये हे वापरले जाते. पूरक सौंदर्य प्रसाधनांमुळे रिंकल फ्री आणि मऊ, तजेलदार त्वचा प्राप्त होते.\nकोलेजन हे आपली त्वचा, हाडे, स्नायू आणि नखे निरोगी ठेवण्यास मदत करते. तुम्ही जपानी स्त्रियांची त्वचा पाहिली आहे का त्यांची अतिशय मऊ त्वचेचे रहस्य म्हणजे त्याच्या पूरक आहारात कोलेजनचा समावेश असतो. हे आपल्या शरीरास आवश्यक असलेल्या प्रथिने देऊन आपल्या त्वचेची गुणवत्ता सुधारते. वरवरची सौंदर्य प्रसाधने वापरून कोलेजन मिळविण्यापेक्षा अंतरबाह्य सौंदर्यासाठी एक नियमित पोषक आहार मिळवा. निर्जीव त्वचा, तुटलेली नखे, चेहऱ्यावरील निस्तेज त्वचेला बाय बाय करा.\nआपल्याला स्वप्नवत नेलआर्ट किंवा फॅन्सी नेलपेंट्स लावण्याची खूप हौस असते परंतु ठिसूळ नखे आपले हे स्वप्न मात्र कधीही प्रत्यक्षात उतरवून देत नाहीत. तुमच्या दैनंदिन आहारात जर कॉलेजनचे प्रमाण वाढविले तर निरोगी नखांच्या वाढीसाठी ते आवश्यक पोषक तत्वे पुरविते. यामुळे नखांचे आरोग्य चांगले राहते. तुमची नखे नेहमी चमकदार आणि मजबूत राहतात. तुम्ही हा प्रयोग जर आठवडाभर नियमित करून पाहिलात तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल की, तुमची नखे आता ठिसूळ आणि कमकुवत राहिलेली नाहीत.\nकोलेजन हे एक परिपूर्ण द्रव्य आहे ज्यामध्ये त्वचेला उजळविण्याचे त्वचेचे अभिसरण चांगले ठेवण्याची क्षमता असते. ते उतींचे संवर्धन करून त्वचेला सौम्यपणा आणते. आपल्या त्वचेची हानी होण्यापासून रोखा आणि ती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे तुमची त्वचा देखील तुमचे आभार मानेल आणि तुम्हाला जास्त कॉम्प्लिमेंट्सही मिळतील.\n५. रात्री पुरेशी झोप घेणे आवश्यक\nप्रत्येकालाच शांत झोप हवी असते. चांगली झोप चिंता कमी करण्यास मदत करते आणि दिवसभराचा थकवा दूर करते. पुढचा दिवस तणावमुक्त आणि जास्त आनंददायी, उत्साही घालवायचा असेल तर रात्रीच्या झोपेची गुणवत्ता सुधारा. कोलेजनमध्ये चिंता कमी करणारे गुणधर्म आहेत त्यामुळे दिवसभर आरामदायी वाटते. आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये कोलेजन आपल्या झोपेच्या गरजा व्यवस्थित पूर्ण करते.\nआजपासूनच तुमच्या आहारात कोलेजनचा समावेश करा आणि त्वचेचे सौंदर्य आणि स्नायूंची ताकद वाढवा. हा एक सोपा मार्ग आहे चमकदार केस, त्वचा आणि निरोगी नखांसाठी.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_780.html", "date_download": "2019-02-17T22:02:35Z", "digest": "sha1:ONVXDS5E47FXF5EHDTN2H5MNOFXGQ2XV", "length": 8470, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पशूपालक शेतकरी चारा छावनीच्या प्रतिक्षेत | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nपशूपालक शेतकरी चारा छावनीच्या प्रतिक्षेत\nआष्टी (प्रतिनिधी) वर्षानुवर्षे आष्टी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत चालले असून, दुष्काळजन्य परिस्थिती वाढतच आहे. पाण्याच्या भीषण टंचाईसह जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर झालाय... त्यामुळे, तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे. काळजावर दगड ठेवून जिवापाड जपलेल्या गाई- गुरे- म्हशींची विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने आष्टी तालुक्यातील अनेक धरणे कोरडेठाक पडले आहेत.\nपिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चा-याची चिंता पशूपालक शेतक-यांना घेरावत आहे. त्यामुळे, भर पावसाळ्यात ही अवस्था तर पुढे काय असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना भेडसावत आहे. अल्पशा पावसानंतर शेतकर्‍यांनी पेरणी केली. परंतु काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी थेंबच पडला नाही. त्यामुळे, अनेक ठिकाणची पिके पाण्याअभावी वाया गेली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील अनेक धरणाच्या परीसरात मोठया प्रमाणात पाण्याच्या विद्युतपंपाव्दारे पाणी उपसा होत असून प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर धरणातील हा ही पाण्याचा साठा संपून तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. पाण्याची भीषण टंचाई आणि त्यातच चार्‍याचे गगणाला भिडलेले भाव, यामुळे आष्टी तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे. काळजावर दगड ठेवून जिवापाड जपलेल्या गाई- गुरे- म्हशींची विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/blogs?page=2", "date_download": "2019-02-17T21:54:28Z", "digest": "sha1:KFMU6HI3JHI7WPBVFLRW73FS6R34HAJK", "length": 13038, "nlines": 142, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ब्लॉगर्स पार्क News in Marathi, ब्लॉगर्स पार्क Breaking News, Latest News & News Headlines in Marathi: 24taas.com", "raw_content": "\nपुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्यातून आपण काय शिकायला हवं \nआपल्या कळत नकळत आपण दहशतवाद्यांच्या हेतूंना खतपाणी तर घालत नाही ना याचा विचार करायला हवा.\nमाय-लेकाची 'नाळ' जोडणारा भावस्पर्श\nसंवाद नाही म्हणून आई लेकराची नाळही तुटते का \nडिअर जिंदगी : सत्‍याचे प्रयोग- २\nजर तुमच्यात सत्यबोध आहे, तर केवळ फक्त त्या आवाजावर विश्वास ठेवा, जो अंतर्मनातून आला आहे. जगाच्या दृष्टीकोनाचा विचार करू नका. फक्त आपला निश्चय आणि निवडीवर कायम राहा.\n'प्रिय चिंतामणी...आम्हाला माफ कर..'\n..तसं पण तू 'आगमनाधीश' झालायंस ना...म्हणूनच ही गर्दी..\nदिलखुलास गायिका आशाताईं @८५\nगायिका आशा भोसले म्हणजे एक अफलातून व्यक्तिमत्व. यांचा ८५ वा वाढदिवस.\nजनसंघर्ष यात्रा : निवडणुकीत भाजपला घेरण्याची काँग्रेसची तयारी\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रेचं आयोजन ३१ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.\n'झी २४ तास'ने याच संघर्षवीरांना विश्वचषक विजेत्या डबल डेकर बसमधून मुंबईची सफर घडवली...\nपुरातन काळापासून मृत शरीराला दफन अथवा दहन कण्याची परंपरा जगभर अ��्तित्वात आहे.\nब्लॉग : दृष्टीबाधित () विद्यार्थ्यांसोबत तोरणा चढाईचा संस्मरणीय अनुभव\nअनंत अडचणींना तोंड देत त्यांचं जगणं.... त्यांच भावविश्व....सर्वच अंतर्मुख करणारं...\nआजी-नातीची ही 'सत्य कहाणी' सर्व नात्यांना हादरवून टाकतेय....\nया फोटोमागे एका आजीची आणि तिच्या नातीची सत्य कहाणी आहे. आजी आणि तिची नात यांच्या नात्याची ही कहाणी अनेकांना हादरवून टाकणारी आहे.\nडिअर जिंदगी : जगण्याच्या इच्छेवर प्रेम करा, मरणावर नाही\nआत्महत्येने काहीही सिद्ध होत नाही. हा हेकेखोरपणा खोटा आहे, की मला कुणीच जवळचं मानत नाही. नीट विचार केला तर लक्षात येईल, आत्महत्या करणारे लोक आपली अडचण कुणाला नीट सांगत नाहीत.\nशिवशाही बस प्रवासाविषयीचा तुमचा अनुभव लिहा...\nएसटी महामंडळाने शिवशाही ही बससेवा सुरू केली आहे. सुरक्षित प्रवासासाठी एसटी असा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे. पण...\nरावतेसाहेब बाळासाहेबांनी ही 'शिवशाही' बंदच केली असती...\n'शिवशाही' या एसटी महामंडळाच्या नव्या बसने तुम्ही 'रात्रीचा प्रवास' करण्याचं 'धाडस' केलं आहे का हे धाडस अजिबात करू नका ते जीवघेणं ठरू शकतं.\nअलबत्या गलबत्या विक्रमाच्या उंबरठ्यावर\n‘अलबत्या गलबत्या’ या नाटकानं सध्या रंगभूमीवर एक वेगळीच बहार आणली आहे. १५ ऑगस्टला या बालनाट्याचे तब्बल पाच प्रयोग एकाच दिवशी रंगणार आहेत.\nडिअर जिंदगी : जीवनाला निर्णयाच्या उन्हात फुलू द्या\nवेगळ होणं किंवा ठीक करून घेणं, हे वेगवेगळं वाटत असलं, पण ही एकच बाब आहे.\nराज्यकर्त्यांचा मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव- शरद पवारांचं पत्र\nवाचा शरद पवारांनी मराठा आंदोलकांना लिहिलेलं संपूर्ण पत्र\nडिअर जिंदगी : सुखी होण्यासाठी काय हवं\nभारतातील सर्वात मोठा रोग हाच आहे की, 'लोक काय म्हणतील'. ज्यांच्या जवळ आपल्या दु:खात उभं राहण्याची शक्ती नाही, त्यांच्या मताला आपण एवढं महत्व का देतो, किंवा भीती का घेतो\nपिंपरी चिंचवड : आणि खरी कमळे हिरमुसली....\nगेले कित्येक दिवस रात्र आणि दिवस एक केलेले भोसरीचे राजे महेश अर्थात रामाच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान होते.\nडिअर जिंदगी : हृदयापासूनची नाती, डोक्याने नाही सुधारत\nयेथे मुलाला थोडं खरचटलं, जखम झाली, ताप आला तर डॉक्टरला दाखवण्याची परंपरा आहे, पण आपलं मन आजारी आहे, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही.\nडिअर जिंदगी : मन 'छोटं' होतंय...\nपरिवारात एखाद्या व्यक्तीला रात्रंदिवस समजवण्यात गुंतलेले असतात, की कशाला सर्वांच्या मदतीला धावत सुटतो, त्याला तसं 'बरोबर' करण्याचा प्रयत्न केला जाता, त्याला सांगितलं जातं, कशाला दुसऱ्यांच्या भानगडीत पडतो.\nडिअर जिंदगी : जरा 'जर-तर' मधून बाहेर तर या\nजर-तर असं झालं असतं, असं झालं नसतं. तो माझ्या जीवनात आला नसता. मी त्या गल्लीतून गेलो नसतो. मी जर ती नोकरी सोडली नसती. किती चांगलं झालं असतं, जर मी त्याला जाऊ दिलं नसतं...\nब्लॉग : आज्ञापत्र आणि शिवाजी महाराजांची दुर्गनीती\nहे दुर्ग असेच का बांधले असतील हे दरवाजे, हे बुरुज, ह्या पाण्याच्या टाकी इथंच का खोदले असतील\nआजचे राशीभविष्य | रविवार | 17 फेब्रुवारी 2019\nPulwama Attack : तुम्हाला दु:ख का होतंय, सोनू निगमचा सवाल\nलगेच पाकिस्तानसोबत युद्ध पुकारण्याची गरज नाही- ऍड.उज्जवल निकम\n'भारत के वीर' पोर्टलवर 36 तासात 7 कोटी रुपये जमा\nपाकिस्तानच्या सिमेजवळ न जाण्याचे ब्रिटनचे आपल्या नागरिकांना आवाहन\nशहीद कुटुंबियांच्या मदतीसाठी सरसावलं बॉलिवूड; 'या' कलाकारांनी केली मदत\nभारत नाही... हा संघ वर्ल्ड कप जिंकण्याचा दावेदार- सुनील गावसकर\nWIONच्या ग्लोबल शिखर परिषदेत पाकिस्तानवर बहिष्कार\nशोकसभेच्या परवानगीसाठी आलेल्या जवानाला बारामती पोलिसांची मारहाण\nPulwama Attack : फुटीरतावाद्यांना यापुढे सुरक्षा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://upakram.forumotion.com/t48-topic", "date_download": "2019-02-17T22:59:36Z", "digest": "sha1:O6RW3CZF2ANC6DB4GIV2JKRZRYCAS6XD", "length": 15995, "nlines": 79, "source_domain": "upakram.forumotion.com", "title": "आयुर्वेद आवळा", "raw_content": "\nCKP आणि हिंदू धर्म\n» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी \n» मन एव मनुष्याणाम्‌\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\nभारतीय संस्कृतीत वृक्ष-वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे संवर्धन, पालन-पोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. तुळशीला पाणी घालणे, तुळशीची पूजा हे तर दैनंदिन कर्मातील एक कर्म समजले जाते, तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यावर आवळ्याचा औषधासाठी वापर करण्यास प्रारंभ करायचा असतो.\nवाळवलेल्या आवळ्यांचाही औषधात वापर करता येतो. मात्र च्यवनप्राशसारखे रसायन बनवताना किंवा ज्या ठिकाणी आवळ्याचा रस वापरायला स��ंगितला आहे अशा ठिकाणी ताजे आवळेच वापरायचे असतात. म्हणूनच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांमध्ये आयुर्वेदिक फार्मसीत आवळा प्रमुख घटक असणारी औषधे बनवून ठेवावी लागतात. आवळकाठी म्हणजे वाळवून ठेवलेले आवळे. मात्र झाडावरून आपोआप गळून पडलेले कोवळे, रस न धरलेले आवळे वाळवून आवळकाठी तयार केलेली असेल तर तिचा गुण येत नाही. म्हणून वर्षभर लागणारी आवळकाठीसुद्धा या चार महिन्यांत तयार करून ठेवणे चांगले असते.\nआवळा हा औषधात मोठ्या प्रमाणावर वापरला जातोच, पण तो स्वयंपाकातही महत्त्वाचा असतो. \"अम्लफलेषु श्रेयम्‌\" म्हणजे सर्व आंबट फळांमध्ये आवळा श्रेष्ठ सांगितला असल्याने चटणी, लोणचे, सुपारी करण्यासाठी आवळ्यासारखे दुसरे उत्तम फळ नाही. मोरावळा तर सर्वांच्याच परिचयाचा असतो.\nऔषधात आवळ्याचे फळ, पाने आणि बिया वापरल्या जातात. आवळा पोटात घेतला जातो, तसेच शरीराला बाहेरून लावण्यासाठीसुद्धा वापरला जातो.\nअम्लं समधुरं तिक्‍तं कषायं कटुकं सरम्‌ \nआवळा चवीला आंबट, गोड, कडू, तुरट व किंचित तिखट असतो, सारक असतो, डोळ्यांना हितकर असतो, तिन्ही दोषांना संतुलित करतो, शुक्रधातूचे पोषण करतो.\nएकटा आवळा तिन्ही दोषांवर काम कसा करतो, हेही सुश्रुताचार्य सांगतात...\nहन्ति वातं तदम्लत्वात्‌ पित्तं माधुर्यशैत्यतः \nआंबट असल्याने आवळा वाताचे शमन करतो; गोड व थंड असल्याने पित्ताचे शमन करतो; तुरट व रूक्ष (कोरडा) असल्याने कफाचे शमन करतो. त्रिदोषांचे संतुलन करणारा असला तरी आवळा प्रामुख्याने पित्तशमन करत असतो.\nशरीराला बाहेरून लावण्यासाठी आवळ्याचे उपयोग\n- आवळकाठी पाण्यात वाटून अंगाला उटण्याप्रमाणे लावून ठेवली व काही वेळाने स्नान केले तर कांती उत्तम राहते, त्वचा सुरकुतत नाही.\n- आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे. सकाळी बारीक करून तयार झालेला कल्क डोळे बंद करून पापण्यांवर लावल्यास डोळ्यांची आग शमते, डोळे थंड राहतात.\n- उष्णता वाढल्याने नाकातून रक्‍त पडते, त्यावर तुपात परतलेली आवळकाठी कांजीत वाटून टाळूवर लावल्यास फायदा होतो.\n- अंगावर पित्त उठते, त्यावर आवळकाठी रात्रभर गोमूत्रात भिजत घालावी, सकाळी वाटून घ्यावी व नारळाच्या दुधात मिसळून अंगावर चोळावी. याने पित्ताच्या गांधी येणे बंद होते.\n- नेत्ररोगांवर आवळ्याच्या झाडाच्या पानांचा रस बाहेरून लावण्याचा ��िंवा नेत्रबस्तीसाठी वापरण्याचा उपयोग होतो.\n- आवळकाठी रात्रभर भिजत घातलेल्या पाण्याने डोळे धुतल्यास नेत्ररोग होण्यास प्रतिबंध होतो.\n- केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुण्याचा उपयोग होतो.\n- कोरडी खरूज, कोरड्या त्वचारोगावर आवळकाठी भिजत घालून बारीक करून लावल्यास कोरडेपणा दूर होतो, त्वचा मऊ होते व खाज थांबते.\n- ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप करण्याने डोके शांत राहते.\n- \"वयःस्थापनानां श्रेष्ठम्‌' म्हणजे तारुण्य टिकविण्यास मदत करणाऱ्या द्रव्यांमध्ये आवळा श्रेष्ठ समजला जातो. वाढत्या वयामुळे शरीराची झीज होणे स्वाभाविक असते. पण ही झीज कमीत कमी व्हावी, धातूंची संपन्नता टिकून राहावी यासाठी मदत करणारी द्रव्ये म्हणजे वयःस्थापन द्रव्ये. शतावरी, गोक्षुर, अश्‍वगंधा अशी अनेक द्रव्ये वयःस्थापन करणारी असतात, मात्र यात आवळा सर्वश्रेष्ठ सांगितला आहे.\nयाच कारणासाठी आवळा अनेक रसायनांमध्ये वापरला जातो. च्यवनप्राशमध्ये आवळा हे मुख्य द्रव्य असते. तसेच ब्राह्मरसायन, केवलामलक रसायन, आमलकी घृत, आमलकावलेह वगैरे अनेक रसायने आवळ्यापासून तयार केलेली असतात.\nभूक लागावी, पचन व्यवस्थित व्हावे, तोंडाला रुची यावी, यासाठी आवळ्याच्या पाचक वड्या किंवा गोळ्या करता येतात. आवळे वाफवून घ्यावेत, त्यांचा गर वेगळा करावा. या गरात जिरे, मिरे, पिंपळी, धने, सुंठ, दालचिनी, सैंधव मीठ, काळे मीठ यांची बारीक पूड घालावी व त्याच्या वड्या किंवा गोळ्या करून वाळवून ठेवाव्यात. ही वडी किंवा गोळी चघळून खाण्यास उत्तम असते.\nपित्तशमनासाठी उत्तम घरगुती औषध म्हणजे मोरावळा. चांगले मोठे आवळे निवडून वाफवावेत, टोचणीने बीपर्यंत टोचावेत, सुती कापडाने नीट पुसून घ्यावेत व तीन-चार तारी साखरेच्या पाकात बुडवून ठेवावेत. 25-30 दिवस मुरले की मोरावळा खाण्यासाठी वापरता येतो. मोरावळा जेवढा अधिक मुरेल म्हणजे जेवढा जुना असेल तेवढा अधिक गुणकारी असतो.\nआवळा, आले व लिंबाचा रस यांचे लोणचेही बनवता येते. हे लोणचे रुचकर व पचनास मदत करणारे असते.\nआवळा, आले किसून त्याला सैंधव व जिरेपूड लावून उन्हात वाळवून तयार केलेली सुपारी भोजनानंतर सेवन केल्यास पचनास मदत करते, तसेच पित्तशमनासाठी उत्तम असते.\nआवळ्याचा उपयोग खालील तक्रारींमध्ये होतो\n- खूप उचकी लागत ��सेल आणि पाणी, साखर वगैरे खाऊनही थांबत नसेल तर आवळ्याचा रस मधात मिसळून थोडा थोडा घेण्याचा उपयोग होतो.\n- उलट्या होत असल्यास आवळ्याचे चूर्ण, चंदनाचे गंध व मध यांचे मिश्रण घेण्याने बरे वाटते.\n- तापामध्ये तोंडाला शोष पडतो, त्यावर आवळकाठी व द्राक्षे तुपासह वाटून तयार केलेली गोळी तोंडात धरण्याने बरे वाटते.\n- उष्णता वाढल्याने योनीच्या ठिकाणी जळजळ होत असल्यास आवळ्याचा रस साखर मिसळून घेण्याने बरे वाटते.\n- स्त्रियांच्या अंगावरून पांढरे जाते, त्यावर आवळ्याच्या आठळीतील बिया पाण्यात वाटून साखर व मधात मिसळून घेण्याचा उपयोग होतो. मात्र या बिया मदकारक असल्याने त्यांचे प्रमाण वैद्यांच्या सल्ल्याने ठरविणे चांगले.\n- आवळा हा आम्लपित्तावर खूप प्रभावी असतो. आवळ्याचा रस दोन चमचे, दोन चिमूट जिरेपूड आणि चवीनुसार खडीसाखर मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास 15 दिवसांत आम्लपित्ताचा त्रास थांबतो.\n- पित्त वाढल्याने चक्कर येत असेल तर त्यावरही आवळ्याचा रस दोन चमचे खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो\nCKP :: हिंदू धर्म :: आयुर्वेद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-half-state-covered-monsoon-9147", "date_download": "2019-02-17T23:09:54Z", "digest": "sha1:MXK2AJWZ4WQ6RPNXWMT5BDYCL7SDNBJ4", "length": 15903, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Half of state covered by Monsoon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिम्मा महाराष्ट्र माॅन्सूनने व्यापला\nनिम्मा महाराष्ट्र माॅन्सूनने व्यापला\nरविवार, 10 जून 2018\nपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. ९) जोरदार मुसंडी मारत निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सूनने बहुतांशी कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अाणखी काही भागांमध्ये धडक देत, मुंबईसह ठाणे, नगर, परभणी, यवतमाळ, चंद्रपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाने जोर धरला असून, उर्वरित भागातही ढगाळ हवामानासह पावसाला सुरुवात झाली आहे.\nपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. ९) जोरदार मुसंडी मारत निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सूनने बहुतांशी कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ��िदर्भातील अाणखी काही भागांमध्ये धडक देत, मुंबईसह ठाणे, नगर, परभणी, यवतमाळ, चंद्रपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाने जोर धरला असून, उर्वरित भागातही ढगाळ हवामानासह पावसाला सुरुवात झाली आहे.\nमॉन्सूनने शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात एकाच वेळी प्रवेश करत महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी राज्याच्या आणखी काही भागापर्यंतचा टप्पा पूर्ण करताना कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह ठाणे जिल्‍ह्याचा बहुतांशी भाग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुण्यासह नगरचा काही भाग, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी, हिंगोलीसह जालना जिल्ह्याचा काही भाग आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्याचा मोठा भाग व्यापला आहे.\nतर छत्तीसगड, अोडिशा, वायव्य बंगालच्या उपसागरामध्येही शनिवारी (ता. ९) मॉन्सूनने प्रगती केली आहे. मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्याने सोमवारपर्यंत (ता. ११) छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत प्रगती शक्य अाहे. तर, बुधवारपर्यंत (ता. १३) झारखंड आणि बिहार राज्यात मॉन्सून पोचण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.\nबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र\nबंगालच्या उपसागरात शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने ओडिशा, झारखंड, बिहार, पश्‍चिम बंगालसह उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. ही प्रणाली पोषक ठरल्यास मॉन्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.\nमॉन्सून महाराष्ट्र कोकण विदर्भ vidarbha नगर यवतमाळ पूर किनारपट्टी हवामान सिंधुदुर्ग रायगड ठाणे सोलापूर तूर उस्मानाबाद बीड beed हिंगोली छत्तीसगड पश्‍चिम बंगाल झारखंड बिहार विभाग sections\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\n व्हावे हेचि माझी आस जन्मोजन्मी दास व्हावे हेचि माझी आस \nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-krushisevak-recruitment-stopped-mat-8223", "date_download": "2019-02-17T23:25:38Z", "digest": "sha1:QT4K6MWIQY3K7GXZYOY7BDNUFDCYVIOT", "length": 17982, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Krushisevak recruitment Stopped by MAT | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 15 मे 2018\nपुणे : राज्यात कृषिसेवक पदाच्या ऑनलाइन परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याची तक्रार आल्यानंतर घोळात घोळ म्हणून शासनाने चुकीच्या उमेदवारांनाही पात्र ठरविले आहे. त्यामुळे ''मॅट''ने या भरतीला तात्पुरती स्थगिती दिली आहे.\nपुणे : राज्यात कृषिसेवक पदाच्या ऑनलाइन परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याची तक्रार आल्यानंतर घोळात घोळ म्हणून शासनाने चुकीच्या उमेदवारांनाही पात्र ठरविले आहे. त्यामुळे ''मॅट''ने या भरतीला तात्पुरती स्थगिती दिली आहे.\nऔरंगाबादच्या सोयगाव भागातील बनोटी गावच्या शेतकरी कुटुंबातील परीक्षार्थी योगेश दादाभाऊ पाटील याने चुकीच्या उमेदवारांना पात्र ठरविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. २९ जानेवारी २०१८ मध्ये राज्याचे प्रधान सचिव बिजय कुमार यांनी राजपत्र काढून कृषिसेवक भरतीसाठी केवळ कृषी पदविकाधारक व समतुल्य अर्हता गृहीत धरली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियम डावलून पदवीधारकांनादेखील पात्र ठरविले.\n\"पदवीधारकांसाठी जागा नसतानाही या भरतीत त्यांना घुसवून पदविकाधारकांवर अन्याय केला जात होता. या अन्यायाविरोधात आम्ही आत्मदहनाचा इशारा कृषी उपसचिवांना दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कृषिसेवक परीक्षेची सर्वसाधारण उत्तीर्ण यादी जाहीर करण्यात आली. तसेच, पदवीधारकांना घुसविण्यासाठी निवड यादी तयार करण्याचेदेखील काम चालू करण्यात आले होते. त्यामुळे मी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकारणात (मॅट) याचिका दाखल केली होती, असे श्री. पाटील याने स्पष्ट केले.\nकृषी विभाग या प्रकरणात सपशेल तोंडावर आपटले असून, ७० हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्यशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या���ाबत कृषी विभागाच्या आस्थापना विभागाने योग्य तो सल्ला दिला नसल्याची तक्रार काही कृषी सहसंचालक कार्यालयातून केली जात आहे. या प्रकरणाची सुनावणी २० जूनला होणार असून, तोपर्यंत भरतीवर स्थगिती आली आहे.\n२०१६ मध्ये जलसंपदा विभागाच्या भरतीतदेखील कनिष्ठ अभियंतापदासाठी पदविकाधारकच पात्र असताना तेथे पदवीधारक घुसविण्यात आले होते. त्यामुळे पदविकाधारक मॅटमध्ये गेले होते. मॅटने पदवीधारकांच्या विरोधात निकाल दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातदेखील पदविकाधारकांचीच बाजू योग्य ठरविण्यात आली. असे असतानाही कृषी विभागाच्या आस्थापना विभागाने हा घोळ का घातला, असा सवाल विद्यार्थी करीत आहेत.\nदरम्यान, राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलने १३ ते १५ मार्चदरम्यान कृषिसेवक पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेताना उमेदवारांची बोगस ऑफलाइन बायोमेट्रिक हजेरी घेतली गेली, तसेच सामूहिक कॉपीदेखील झाल्याचा गंभीर आरोप उमेदवारांनी केला होता.\nराज्यातील परीक्षार्थींच्या वतीने दत्ता वानखेडे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासोबत चर्चादेखील केली होती. \"आधार संलग्न बायोमेट्रिक हजेरी न घेणे, परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला कोठेही बसण्यास परवानगी देणे आणि परीक्षा संपल्यानंतर हॉलतिकीट किंवा ओळखपत्रांच्या साक्षांकित प्रती उमेदवारांकडून जमा करणे या सर्व संशयास्पद बाबींमुळे गुणवान विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे, असे श्री. वानखेडे यांनी स्पष्टपणे थेट आयुक्तांना सांगितले होते.\n२०१८ 2018 कृषी विभाग agriculture department विभाग sections महाराष्ट्र जलसंपदा विभाग उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय कृषी आयुक्त agriculture commissioner सिंह\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\n व्हावे हेचि माझी आस जन्मोजन्मी दास व्हावे हेचि माझी आस \nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_293.html", "date_download": "2019-02-17T22:09:58Z", "digest": "sha1:UAHOO6DE2QBND3VJEYDMPC5LCUAH3NN7", "length": 11029, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कृष्णेचे सत्ताधारी आणताहेत जयवंत शुगरला बाळसं : डॉ. मोहिते | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकृष्णेचे सत्ताधारी आणताहेत जयवंत शुगरला बाळसं : डॉ. मोहिते\nकराड, (प्रतिनिधी) : पारदर्शी कारभाराची स्वप्ने दाखवून कृष्णा कारखान्यावर निवडून आलेल्या सत्ताधार्‍यांनी अंदाधूंद कारभार सुुरु केला आहे. कारखान्याचे निर्णय खासगी ट्रस्टवर घेतले जातात. कृष्णेच्या सत्तेचा उपयोग करुन जयवंत शुगरला बाळसं आणण्याचा प्रयत्न अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले करीत आहेत, असा आरोप कृष्णेचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. असाच कारभार सुरू राहिला तर लवकरच कृष्णा कारखाना भोसलेंची प्रायव्हेट लिमीटेड कंपनी होईल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.\nडॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, कृष्णा कारखान्याच्या सत्तेवर येताना विद्यमान सत्ताधार्‍यांनी पारदर्शी कारभार करु, कृष्णेला गतवैभव प्राप्त करुन देऊ अशी गोडगोड स्वप्ने सभासदांना दाखवली होती. मात्र सत्तेवर आल्यावर त्यांनी कराड दक्षिण व उत्तरमधील बहुतांशी सभासदांच्या ऊस नोंदीमध्ये फरक करुन जाणिवपुर्वक ऊसतोड उशिरा देणे, अडचणी आणणे असला उद्योग सुरु केला आहे. चांगला ऊस जयवंत शुगरला पाठवण्याचा खासगीत सल्ला दिला जातो. व कृष्णेच्या जीवावर जयवंत शुगर मोठा करण्याचा उद्योग सुरु आहे.\nसन 2015 पासून आजअखेर मृत सभासदांचे शेअर्स ट्रान्सफर करण्याची प्रक्रीया जाणिवपूर्वक थांबवली आहे. शेअर्स ट्रान्सफर अर्ज देण्यासाठी गेलेल्या सभासदांना अजून धोरणात्म�� निर्णय झाला नाही, संचालक बोर्डाचा आदेश नाही, या बाबतची कागदपत्रे दाखल करायची असल्यास कृष्णा चॅरीटेबल ट्रस्टवर जावा, असा सल्ला देऊन टोलवाटोलवी केली जाते. विद्यमान संचालक मंडळाला यात राजकारण करायचे आहे. त्यामूळे संबंधीत शेअर्स धारकांनी मृत सभासद शेअर ट्रान्सफर करण्यासाठी एक लेखी अर्ज, वारसाच्या नावाचा चालू तारखेचा सातबारा खातेउतारा, वारस नोंदीचा किंवा अन्य वारस नसल्याचा तलाठ्यांचा दाखला, तहसीलदारांचा वारस दाखला, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर शेअरवर्ग होणार आहे.\nत्याचे प्रतिज्ञापत्र, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर वारसांचे संमतीपत्र, सोसायटीचा येणे - देणेबाकीचा दाखला, मृत्यु नोंद, इरिगेशन येणेबाकी दाखला, प्रवेश फी व शेअर ट्रान्सफर अर्ज, शेअर सर्टीफीकेट अगर त्याचा दाखला मिळण्यासाठीचा अर्ज ही कागदपत्रे 31 डिसेंबरच्या आत रजिस्टर पोस्टाने कारखान्याचे अध्यक्ष व एमडींच्या नावे पाठवावीत. संबंधीत अर्जांची झेरॉक्स व कागदपत्रांची झेरॉक्स स्वतःजवळ ठेवावी. त्यानंतरही निर्णय झाला नाही तर त्यांनी ही कागदपत्रे आमच्याकडे द्यावी आम्ही मृत सभासद शेअर ट्रान्सफर साठी प्रयत्न करु, असेही डॉ. मोहिते यांनी या वेळी सांगितले.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Good-response-to-Kolhapur-in-Maharashtra-Bandh-Maratha-Reservation-march/", "date_download": "2019-02-17T22:56:20Z", "digest": "sha1:Q3EA3H4753YWIP7ZT7IETZU22ZAX57ZJ", "length": 24730, "nlines": 64, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापुरात अभूतपूर्व बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापुरात अभूतपूर्व बंद\nसकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी क्रांतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापुरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘जय शिवाजी...जय भवानी, एक मराठा... लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्‍काचं...’ अशा हजारो आंदोलकांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर सकाळपासून हजारो लोकांचे जथ्थे भगवे झेंडे, टी-शर्ट, टोप्या घालून दसरा चौकाकडे येत होते. ग्रामीण भागातून, उपनगरांतील तरुण मोटारसायकल रॅलीने शहरात आले. शहरात व उपनगरांत यानिमित्ताने भगवे वादळ निर्माण झाले होते.\nमध्यवर्ती बसस्थानक, महाद्वार रोड, उद्यमनगर, राजारामपुरी, शाहूपुरी आदी बाजारपेठांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने नेहमी गजबजलेल्या या परिसरात शुकशुकाट पसरला होता. हजारो लोक रस्त्यावर येऊनही बंद शांततेत पार पडला. सकल मराठा समाजाच्या वतीने 9 ऑगस्ट या क्रांतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला कोल्हापुरात प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली होती.\nजिल्ह्यासह शहरातील सर्व बाजारपेठा, शाळा, कॉलेज, विविध संस्था, औद्योगिक वसाहतींनी बंद पाळून आंदोलाला पाठिंबा दिल्याचे फलक लावले होते. आज सकाळी आठ वाजल्यापासूनच बंदचे चित्र दिसून आले. कसबा बावडा, फुलेवाडी, साने गुरुजी आदी उपनगरांसह पाचगाव, मोरेवाडी, उचगाव, कळंबा आदी लगतच्या गावांतील तरुण मोठ्या प्रमाणात दसरा चौकातील आंदोलनाच्या मुख्य कार्यक्रमास सकाळपासून गटागटाने मोटारसायकलीने येऊ लागले.\nहातात भगवे झेंडे, ‘एक मराठा...लाख मराठा’ लिहिलेली डोक्यावर टोपी, गळ्यात स्कार्फ तसेच भगवा टी-शर्ट घातलेले हजारो तरुण-तरुणी, महिला, पुरुष सर्वच रस्त्यांवर असल्याने शहराला भगव्या वादळाचे रूप आले. ‘आरक्षण आमच्या हक्‍काचं, एक मराठा लाख मराठा,’ अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात आली.\nसकाळपासून दुपारपर्यंत आंदोलकांनी घोषणाबाजीने आसमंत दणाणून सोडला. दसरा चौकातील मुख्य कार्यक्रमानंतर दुपारी आंदोलक परत निघताना सगळे रस्ते आंदोलकांनी व्यापले होते. मिरजकर तिकटी ते दसरा चौक, मध्यवर्ती बसस्थानक ते दसरा चौक, भाऊसिंगजी रोड, शिवाजी पूल ते दसरा चौक, महावीर कॉलेज ते दसरा चौक अशी बघे��� तिकडे गर्दीच गर्दी होती.\nबाजारपेठांमध्ये शुकशुकाट :उद्यमनगरीही शांत\nशहरातील लक्ष्मीपुरी धान्य ओळ, शाहूपुरी, राजारामपुरी, गुजरी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, शिवाजी रोड आदी बाजारपेठांमध्ये बंदमुळे शुकशुकाट दिसत होता. व्यापार्‍यांनी व्यवहार बंद ठेवून मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला होता. सोमवार वगळता नेहमी यंत्रांची धडधड सुरू\nअसणारी उद्यमनगरीही बंद होती. उद्यमनगरीच्या परिसरात आज शांतता होती.\nप्रवेश मार्ग आंदोलकांनी फुलले\nशाहू नाका, शिंगणापूर नाका, कसबा बावडा शुगर मिल चौक, कळंबा नाका, वडणगे फाटा आदी शहरातील प्रवेश करणार्‍या रस्त्यांवरून सकाळपासून मोठ्या संख्येने आंदोलक शहराकडे येत होते. पोलिसांनी वाहने पार्किंगचे नियोजन यापूर्वी जाहीर केल्याने आंदोलकांना संबंधित ठिकाणी वाहने लावण्याचे सांगितले जात होते. या चौकांमध्ये हजारो आंदोलकांची वर्दळ सायंकाळपर्यंत दिसून आली. त्यामुळे शहरात प्रवेश करणारे रस्ते आंदोलकांनी फुलल्याचे चित्र होते.\nप्रत्येक चौकात पोलिस फौजफाटा\nशहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. सर्व रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्तासाठी होते. प्रत्येक गोष्टीची अपडेट पोलिस सातत्याने बिनतारी संदेश यंत्रणेच्या माध्यमातून घेत होते.\nराजारामपुरीसह उपनगरातील आंदोलकांनी हालगी-घुमक्यासह जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा देत मिरवणुक काढून आंदोलनात सहभाग घेतल्याचे दिसून आले.\nग्रंथालये बंद; अत्यावश्यक सेवा सुरु\nकरवीर नगर वाचन मंदीरसह सर्वच ग्रंथालयांनी बंद पाळला होता. औषध दुकाने, दवाखाने, लॅब्रोटरी, अ‍ॅम्बुलन्स सेवा आदी अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरु होत्या.\nकोणाताही बंद असो, त्याचा परिणाम शहराच्या प्रमुख भागातच दिसतो हा समज गुरूवारी मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदने दूर केला. शहराच नव्हे तर उपनगरात अभूतपूर्व बंद पाळण्यात आला. उर्त्स्फुतपणे सर्व व्यवहार बंद ठेवून मराठा आरक्षणासाठी अवघ्या ‘सकल जना’ने पाठिंबा व्यक्त केला.\nमराठा आरक्षणासाठी शहरातील सर्वच उपनगरात सकाळपासूच बंद पाळण्यात आल्याने हा बंद ङ्गन भूतो, न भविष्यतीफ असाच ठरला. कोणत्याही पक्षाचा बंद असो, कोणत्याही कारणांसाठी असो, त्याचा उपनगरावर कधीच परिणाम जाणवत नाही. ङ्गबंदफ काळात शहरातील महाद्वार रोड, गुजरी, शिवाजी रोड, पापाची तिकटी, बिंदू चौक, जोतिबा रोड, मिरजकर तिकटी, राजारामपुरी मुख्य रस्ता, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व्यापारी पेठ, स्टेशन रोड, मध्यवर्ती बसस्थानक इतक्याच परिसरात बंद दिसून येतो. शहराच्या उपनगरातील व्यवहार मात्र नेहमीप्रमाणे सुरूच असतात. दरवेळी बंद काळात दिसणारे हे चित्र आजमात्र, कोणत्याच उपनगरात दिसले नाही.\nआवाहन करत फिरणारे कार्यकर्ते नाही, कोठेही तोडफोड नाही तरीही उपनगरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी दुध विक्री केंद्रांचा काही ठिकाणचा अपवाद वगळता एकही दुकान आज उघडले नाही. दुध विक्रीसाठी जी दुकाने पहाटे उघडली ती सकाळी सात-आठ वाजेपर्यंतच बंदही झाली. केश कर्तनालय, लाँड्री, दुचाकी दुरूस्ती, किराणा, बेकर्स आदी दुकानाचे तर शटर आज वर सरकरलेच नाही. यामुळे उपनगरातील रस्तेही आज सकाळपासूनच ओस पडले होते. रस्त्यावर केवळ चालत ये-जा करणारे नागरिक, दुचाकी आणि अधूनमधून धावणार्‍या चारचाकी असेच चित्र उपनगरात दिसत होते.\nउपनगरातील खासगी क्‍लासेस, अंगणवाड्या बंदच राहिल्या. एरव्ही बंद काळात मैदानावर रंगणारे खेळ, तरूण मंडळे, मंदिर आदी ठिकाणी गटागटाने चर्चा करणारे तरूण, नागरिक असे दिसणारे चित्र आजच्या बंदच्या दरम्यान बहुतांशी उपनगरात कोठे दिसले नाहीत. नागरिक, तरूण-तरूणींनी उर्त्स्फुतपणे बंदला प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होत होते. बंद काळात उपनगरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत असते. आज मात्र, उपनगरातील रिक्षा, टेम्पों आदी वाहने रस्त्यावर आलीच नाहीत. उपनगरात सुरू असलेल्या बांधकामांची कामेही अनेक ठिकाणी ठप्पच होती.\nउपनगरातील अधिकारी, कर्मचारी, उद्योजक आदीपासून ते अगदी कामगार, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आबालवृध्द हातात भगवे ध्वज घेऊन, डोक्यावर भगव्या टोप्या परिधान करून दसरा चौकाकडे जात होते. यामुळे उपनगरातून दसरा चौकाकडे जाणार्‍या या जथ्यांनी शहराभोवतालचा परिसर सकाळी भगवा झाल्याचेच चित्र निर्माण झाले होते.\nशासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालय परिसरात शुकशुकाट\nकोल्हापूर बंदमुळे शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये परिसरात शुकशुकाट होता. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशने यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आज न्यायालय आवारात शुकशुकाट पहायला मि���ाला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय कार्यालयाचे कामकाज बंद होते. कोल्हापूर बंदच्या पार्श्‍वभूमीवर मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शहरातील सर्व शाळा देखील बंद होत्या. राज्य सरकारी-निमसरकारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा सपं व कोल्हापूर बंदमुळे विद्यार्थांना सलग तीन दिवस सुट्टयांचा आनंद घेता आला.\nशिवाजी महाराज, मावळ्यांच्या वेशभूषेत आंदोलक\nभगव्या साड्या, फेटे परिधान केलेल्या महिलांचा सहभागही लक्षणीय होता. देवल क्‍लब रोडवरील तरुण मंडळाचे तरुण कार्यकर्ते व बालकांनी रस्त्यावर ठ्यिा मारुन घोषणाबाजी केली. कार्यकर्त्याना सेभत सहभागी होण्याचे आवाहन केले. शहरासह ग्रामीण भागातून सभेसाठी आलेल्या तरुणांमध्ये मोठा उत्साह होता. शिवाजी महाराज, मावळे यांची वेशभूषा केलेल्या बालकांनी लक्ष वेधून घेतले.\nएस.टी., के.एम.टी.सहसर्व प्रवासी वाहतूक यंत्रणा ठप्प\nमहाराष्ट्र व कोल्हापूर बंदच्या पार्श्‍वभूमीवर एस. टी.,के.एम.टी, रिक्षा, टॅक्सी, खाजगी बसेस व वडाप वाहतूक पूर्णपणे बंद होती. जिल्ह्यात सर्वत्र ही परिस्थिती होती. यामुळे एसटी जिल्ह्यातील आगारातून दिवसभरात एकही बस सुटली नाही. दिवसभरात सुमारे 3500 हजार फेर्‍या रद् करण्यात आल्या. तर केएमटीने प्रवासी वाहतूक बंद ठेवली होती. एसटी आणि रिक्षा बंदमुळे परगावाहून आलेल्या प्रवाशांना मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात अडकून पडावे लागले. रेल्वे प्रवासी वाहतूक सुरु होती. पण रेल्वेने आलेल्या प्रवाशांना आपल्या घरी जाण्यासाठी वाहनाची सोय नव्हती, त्यामुळे त्यांनाही बराच वेळ थांबून रहावे लागले.\nआंदोलनाची गंभीर घेऊन पोलिस प्रशासनाशी एसटी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मध्यरात्रीपासून एसटीची बस सेवा बंद केली होती. तसेच मुक्‍कामाला बस घेऊन जाणार्‍या चालकांना प्रवासी सोडून परत येण्याची सूचना वाहक चालकांना दिली होत्या, त्यामुळे रात्रीपासून त्या बसेस आगारात जमा करण्यात आल्या होत्या. यामुळे रात्रीपासून मध्यवर्ती\nमध्यवर्ती बस स्थानकाचे गेट बंद\nबसचे होणार नुकसान टाळण्यासाठी एसटीच्यावतीने मध्यवर्ती बस स्थानकाच्या दोन्ही प्रवेशव्दारांना गेट लावून आत जाण्यास मज्जाव केला जात होता. रिक्षा, वडाप रिक्षा बंद होती. त्यामुळे प्रवासी व पर्यटकांची चांगलीच तारंबळा उडत होती. लांब गावाहून आलेले पर्यटक हातात पिशव्या व इतर साहित्य घेऊन चालत जातांना दिसत होतेे. बंदच्या पार्श्‍वभूमीवर खाजगी बस कंपन्यांनी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मध्यरात्रीपासून खाजगी बस सेवा बंद होती. रिक्षा संघटनांच्यावतीने सकल मराठा क्रांती मोर्चाला अगोदरच पाठिंबा दिल्यामुळे रिक्षा चालकांना व्यवसाय बंद ठेवून सर्वजण आंदोलनात सहभागी झाले होते.\nसकाळी नऊनंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून लोक ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टरट्रॉली, जीप अशा विविध वाहनांतून शहराकडे येत होते. शहरात प्रवेश करणार्‍या सर्व चौकांत अशी वाहने अडवून त्यांना नियोजित पार्किंगच्या ठिकाणी लावण्याची विनंती पोलिस करताना दिसून आले. वाहने पार्किंगच्या ठिकाणी लावून आंदोलक चालत दसरा चौकातील मुख्य कार्यक्रमाकडे येत होते. यातील अनेक आंदोलकांनी मावळ्यांची वेशभूषा केली होती. काहींनी भजन म्हणत पारंपरिक वाद्ये वाजवत आंदोलनात सहभाग घेतला.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/bjp-corporator-intellectual-politics-121542", "date_download": "2019-02-17T22:27:20Z", "digest": "sha1:WTM7I4MXVYQUYANFHNAIHFPF6SH2K7RU", "length": 12835, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP Corporator Intellectual politics भाजपच्या नगरसेवकांचे बौद्धिक | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nमंगळवार, 5 जून 2018\nपुणे - महापालिकेच्या सभागृहात अनुभवी विरोधकांच्या चालीपुढे सत्ताधारी भाजपची डाळ ‘शिजत’ नसल्याने पक्ष ‘बॅकफूट’वर जात असल्याचे नेतृत्वाच्या निदर्शनास आले आहे. अनुभवाविना भाजपला अडचणी येत असल्याने या पक्षाच्या नगरसेवकांना राजकीय ‘शहाणपणा’ शिकविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संस्थांनी पुढाकार घेतला आहे.\nनगरसेवकांना ‘बौद्धिक’ ��िस्त लावण्याच्या निमित्ताने संघ महापालिकेच्या कामकाजातही भाजपसोबत राहणार असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजप नगरसेवकांना संघाचे धडे गिरविण्याचे आदेश श्रेष्ठींनी दिल्याचे समजते.\nपुणे - महापालिकेच्या सभागृहात अनुभवी विरोधकांच्या चालीपुढे सत्ताधारी भाजपची डाळ ‘शिजत’ नसल्याने पक्ष ‘बॅकफूट’वर जात असल्याचे नेतृत्वाच्या निदर्शनास आले आहे. अनुभवाविना भाजपला अडचणी येत असल्याने या पक्षाच्या नगरसेवकांना राजकीय ‘शहाणपणा’ शिकविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संस्थांनी पुढाकार घेतला आहे.\nनगरसेवकांना ‘बौद्धिक’ शिस्त लावण्याच्या निमित्ताने संघ महापालिकेच्या कामकाजातही भाजपसोबत राहणार असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजप नगरसेवकांना संघाचे धडे गिरविण्याचे आदेश श्रेष्ठींनी दिल्याचे समजते.\nमहापालिकेत सत्ता स्थापन करून भाजपला एक वर्ष पूर्ण झाले. सभागृहात या पक्षाचे बहुतांश नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. दुसरीकडे मात्र, विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसकडे ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेवक आहेत. तेव्हा, सत्ताधारी- विरोधकांमध्ये अनेकदा वादाच्या घटना घडतात. त्यात, विरोधक बाजी मारत असल्याचे दिसून आले आहे. भाजपचे संख्याबळ शंभरहून अधिक असले, तरी त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच नगरसेवक आपली बाजू मांडतात. या पार्श्‍वभूमीवर भाजपने आता सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.\nमहापालिकेतील महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि विधी समितीच्या सदस्यांना प्रशिक्षण दिले असून, राजकीय डावपेचांसोबतच सभागृहात बोलण्याची शैली, त्याची परिणामकारकता याचेही धडे या मंडळींना दिले. एवढेच नव्हे तर प्रभागात, सभागृहात लोकांना सामोरे जाताना ‘पेहराव’ कसा असावा, हेही आवर्जून सांगण्यात आले.\nदरम्यान, महापालिकेच्या सभागृहात सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यातील वादाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने या प्रशिक्षणाला अधिक महत्त्व दिल्याचे सांगण्यात येत आहे.\nभाजपच्या नगरसेवकांना कामकाजाची संपूर्ण माहिती आणि त्यासाठीची शिस्त कळावी, यासाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पक्षाच्या सर्व नगरसेवकांना ते देण���यात येईल. त्यासाठी तीन गट केले आहेत.\n- योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/499-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-17T22:23:18Z", "digest": "sha1:KVF5TCQ37WUMKJXCPUG37MH5Q3G6U3KZ", "length": 10783, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "499 शहीद पोलिसांच्या मदतीसाठी मोहीम | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news 499 शहीद पोलिसांच्या मदतीसाठी मोहीम\n499 शहीद पोलिसांच्या मदतीसाठी मोहीम\nश्रीनगर – जम्मू काश्‍मीरात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या 499 विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या परिवाराच्या मदतीसाठी राज्याच्या पोलिस विभागाने लोकांकडून निधी मिळवण्याची मोहीम सुरू केली आहे. राज्याचे पोलिस महासंचालक एस.पी. वैद यांनी या क्राऊड फंडींग योजनेची सोशलमिडीयाच्या माध्यमातून सुरूवात केली. त्यांनी या संबंधात केलेल्या आवाहनात म्हटले की काश्‍मीरात दहशतवाद्यांशी आणि फुटीरवाद्यांशी लढताना 499 विशेष पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणांची आह��ती दिली आहे. त्यामुळे पोरक्‍या झालेल्या त्यांच्या परिवाराच्या मदतीसाठी लोकांनी उदारपणे दान करावे.\nया निधीद्वारे आपण या शहीदांच्या परिवाराला मदत केल्याची छोटी जबाबदारी उचलू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. त्यातून त्या परिवारातील मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या परिवाराच्या पालन पोषणाचे काम करता येणार आहे. सध्या राज्याच्या पोलिस दलातील 31 हजार विशेष पोलिस कर्मचारी अन्य सुरक्षा जवानांच्या खांद्याला खांदा लाऊन देशाच्या हिताचे काम काश्‍मीरात करीत आहेत.\nया विशेष पोलिस अधिकाऱ्यांना सध्या केवळ सहा हजार रूपये मानधनावर काम करावे लागत आहे. खेड्यांमध्ये गावच्या रक्षणासाठी नेमलेल्या समितीतील 131 सदस्यही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडले आहेत. त्यांच्या परिवाराच्या मदतीसाठीही लोकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे.\nछत्तीसगडमध्ये पोलीसांबरोबर चकमकीत 14 नक्षली ठार\nकाश्‍मीरात लागोपाठ दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुण��.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.10winds.com/50languages/did_you_know/MR006.HTM", "date_download": "2019-02-17T21:59:07Z", "digest": "sha1:HYR6NSHCXTUIWMGGDKYFV4OQI3VBV7AD", "length": 3752, "nlines": 46, "source_domain": "www.10winds.com", "title": "आंतरराष्ट्रीयत्ववाद", "raw_content": "\nजागतिकीकरण भाषेवर थांबत नाही. वाढत्या \"आंतरराष्ट्रीयत्ववादाने” हे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीयत्ववादाचे शब्द अनेक भाषांमध्ये अस्तित्वात आहेत. या शब्दांचे अर्थ समान किंवा त्या सदृश्य असतात. उच्चारणसुद्धा अनेकदा एकसारखेच असते. या शब्दांचे वर्ण देखील बहुधा एकसमानच असतात. आंतरराष्ट्रीयत्ववादाचा प्रसार चित्तवेधक आहे. ते मर्‍यादांवर लक्ष देत नाही. भौगोलिक मर्‍यांदावरही नाहीच. आणि विशेषत: भाषिक मर्‍यादांवरही नाही. असेही काही शब्द आहेत जे सर्व खंडावर समजले जातात. हॉटेल हा शब्द याचे चांगले उदाहरण आहे. तो जगात सर्वत्र अस्तित्वात आहे. अनेक आंतरराष्ट्रीयवाद विज्ञानातून येतात. तांत्रिक बाबी पटकन आणि जगभर पसरतात. जुना आंतरराष्ट्रीयपणा हा एकाच मुळापासून अस्तित्वात आला आहे. ते एकाच शब्दापासून जन्माला आले आहेत. परंतु, पुष्कळसा आंतरराष्ट्रीयपणा हा उसना घेतलेला आहे. सांगायचे झाले तर, शब्द हे बाकीच्या भाषांमध्ये विलीन झाले आहेत. स्वीकृती करण्यामध्ये सांस्कृतिक वर्तुळे महत्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक संस्कृती आणि सभ्यता यांना स्वतःची परंपरा आहे. म्हणून, सर्व नवीन कल्पना सर्वांना समजत नाही. कोणत्या गोष्टी स्विकारल्या जातील हे सांस्कृतिक नियम ठरवितात. काही गोष्टी जगाच्या काही भागांमध्येच सापडतील. बाकीच्या गोष्टी जगामध्ये लवकर पसरतात. पण, फक्त तेव्हाच जेव्हा ते त्यांच्या नावाने पसरतात. अगदी हेच, आंतरराष्ट्रीयपणा अगदी रोमांचकारी बनवितो. जेव्हा आपण भाषा शोधतो, तेव्हा आपण संस्कृती देखील शोधतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/captal-punishmet-3-nayana-pujaji-murder-case-11570", "date_download": "2019-02-17T21:51:02Z", "digest": "sha1:GUF6FZBOOEJ6YDDJQMYBXQTWEHKUNBK6", "length": 12498, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "captal Punishmet for 3 in Nayana Pujaji Murder Case | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनयना पुजारी खून प्रकरण- तिघाही नराधमांना फाशीची शिक्षा\nनयना पुजारी खून प्रकरण- तिघाही नराधमांना फाशीची शिक्षा\nमंगळवार, 9 मे 2017\nखराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीतील इंजिनिअर असलेली नयना पुजारी ८ ऑक्टोबर २००९ रोजी काम संपवून बस थांबली असताना तिला मोटारीत लिफ्ट देऊन तिच्यावर चौघांनी बलात्कार केला होता. त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केला व राजगुरुनगरजवळील जंगलात मृतदेह टाकून दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम आणि राजेश चौधरी यांना अटक केली होती.\nपुणे - पुण्यातील साॅफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी हिच्या खून प्रकरणात पुण्यातील न्यायालयाने तिघाही आरोपींना विशेष न्यायाधीश एल.एल येनकर यांनी फाशीची शिक्षा आज सुनावली. या तिघांनाही काल दोषी ठरविण्यात आले होते.\nखराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीतील इंजिनिअर असलेली नयना पुजारी ८ ऑक्टोबर २००९ रोजी काम संपवून बस थांबली असताना तिला मोटारीत लिफ्ट देऊन तिच्यावर चौघांनी बलात्कार केला होता. त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केला व राजगुरुनगरजवळील जंगलात मृतदेह टाकून दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम आणि राजेश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणातला मुख्य आरोपी योगेश राऊत मधल्या काळात ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याला नंतर पुन्हा अटक करण्यात आली. राजेश चौधरी हा माफीचा साक्षीदार बनला.\nकाल कोर्टाने नोटीस बाजावल्याने आज आरोपीना सकाळी पावणे दहाला कोर्टासमोर हजर करण्यात आले.सकाळी 11 वाजता कोर्ट हॉल मध्ये आरोपी हजार झाले. कोर्टाची सुनावणी सुरु झाल्यावर आरोपीना शिक्षेबाबत काही सांगायचे आहे काय, असे विचारले.\nआरोपी योगेश राऊतने राजेश चौधरीने हा गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच चौधरीलाही शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.आपल्याला पत्नीव मुलगी आहे, त्याचा विचार करून दया दाखवून कमी शिक्षा द्यावी हे सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले.त्यानंतर महेश ठाकूरला शिक्षेबाबत विचारले असता तो काहीही बोलला नाही त्यानंतर विश्वास कदमला विचारणा करण्यात आली, त्यानेही राज���श दोषी असून त्यालाही शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.\nविशेष सरकारी वकिल हर्षद निंबाळकर यांनी युक्तीवादात तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपींनी केलेला गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा दावा करताना निंबाळकर यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे निकालाचे दाखले दिले. बच्चीसिंग, वसंत तुपारे, पुरुषोत्तम बोराटे, उत्तर प्रदेश राज्य सरकार विरुद्ध सतीश खटला, मुंबई उच्च न्यायालयातील शंकर खाडे खटला आदीचा दाखला त्यांनी दिला. गुन्ह्याची हकीकत सांगून निंबाळकर यांनी हा गुन्हा किती अमानवी असल्याचे न्यायालयाला दाखवून दिले.\n''असहाय असलेल्या पुजारी आरोपींकडे याचना करीत होत्या, सोडून देण्याची मागणी करीत होत्या, परंतु आरोपीना दया आली नाही. त्यांनी राक्षसी कृत्य सुरुच ठेवले. या घटनेमुळे काम करणार्या महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हा गुन्हा उघड होउ नये म्हणुन त्यांनी तिचा खुन केला. आयटी क्षेत्रात महीला रात्रपाळीत काम करतात, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का बसला, केवळ पुजारीच नाहीतर काम करणार्या प्रत्येक महिलांच्या कुटुंबियामध्ये भीती निर्माण करणारा हा गुन्हा आहे. सर्वच क्षेत्रात महिला पुढे येत असतानाच, त्यांच्यावरील अत्याचारांच्या घटनातील वाढ कायदे तयार करणाऱ्यांसमोर चिंता आहे.'', असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. हा गुन्हा दिल्लीतील 'निर्भया' आणि पुण्यातीलच ज्योतीकुमारी या प्रकरणांपेक्षा गंभीर असल्याने आरोपींना फाशीच द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. ती मान्य करुन न्यायालयाने तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.\nसॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी बलात्कार कार खून पुणे न्यायाधीश सरकार वकील ससून रुग्णालय गुन्हा उच्च न्यायालय अत्याचार दिल्ली निर्भया\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/congress-politics-beed-district-30299", "date_download": "2019-02-17T22:53:08Z", "digest": "sha1:VYSPVUIZCZBIKVXPDNONPDSFIKHXB5I4", "length": 11352, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "congress politics in beed district | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबं���ी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाँग्रेसचे ‘लक्ष्य’ परळीऐवजी बीड, केजकडे\nकाँग्रेसचे ‘लक्ष्य’ परळीऐवजी बीड, केजकडे\nकाँग्रेसचे ‘लक्ष्य’ परळीऐवजी बीड, केजकडे\nशुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018\nमोदी - पाटलांचे राजकीय सख्य जिल्ह्याला माहित आहे.\nबीड : काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत एकमेव परळीची जागा पक्षाकडे आहे. मागच्या निवडणुकीत स्वतंत्र लढताना उमेदवार शोधताना पक्षाच्या नाकी नऊ आले. मात्र, आता परळीकडे दुर्लक्ष करत स्थानिक नेत्यांनी बीड आणि केजची जागा पक्षाला सोडावी, अशी मागणी करण्यामागे नेमके इंगित काय, कोणाच्या सोयीसाठी आणि कोणाच्या अडचणीसाठी ही मागणी आहे, याचीची चर्चा सुरु झाली आहे.\nजिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघापैकी परळी विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याचा आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने या जागेचा प्रश्न उद॒भवला नाही. मात्र, मागच्या वर्षभरापासून दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडे स्वत:साठी जागा सोडून घेतील असे मानले जात होते. मात्र, आता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीच या जागेवरुन लक्ष्य उठवून बीड आणि केजकडे वळविले आहे.\nगुरुवारच्या पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत जिल्हाध्यक्ष राजकीशो मोदी यांनी बीड आणि केज या दोन जागा पक्षाला सोडाव्यात अशी मागणी केली. त्यावर प्रदेशाध्यक्षांनी या दोनच काय आणखी एखादी जागा देऊ पण सर्वांनी एकत्र येत विजय मिळवावा असा सल्ला दिला. दरम्यान, परळी मतदार संघात पक्षाला मानणारा मतदार असला तरी येथील नेते तसे आपल्याच अंकित असल्याचे वातावरण राष्ट्रवादीने केले आहे. नगर पालिका आणि जिल्हा परिषदांमधील विजयानंतर राष्ट्रवादीच्या प्रतिक्रीया अशाच होत्या. त्यामुळे इथे काँग्रेस तग धरणार नाही म्हणून कि धनंजय मुंडे यांच्या सोयीसाठी या जागेकडे दुर्लक्ष केले जातेय हे कळण्यापलिकडे आहे. तर, राखीव असलेला हा मतदार संघ पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या कायम निमंत्रीत सदस्या आणि हिमाचलच्या पक्ष प्रभारी रजनी पाटील व पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकीशोर मोदी यांचे होमपिच आहे. मात्र, राखीव असल्याने या दोघांनाही त्याचा लाभ नसताना ही जागा मागण्यामागे नेमके राजकारण काय, असा प्रश्न आहे.\nमागच्या निवडणुकीत रजनी पाटील यांच्या समर्थक डॉ. अंजली घाडगे यांनी पक्षाच्या उमेदवारीवर निवडणुक लढवत चांगली मते घेतली. मात्र, मोदींनी या जागेची मागणी डॉ. घाडगे यांच्यासाठी केली म्हणावं तर मोदी - पाटलांचे राजकीय सख्य जिल्ह्याला माहित आहे. त्यामुळे पाटलांमुळे मोदींनी हा शब्द टाकला नसून राष्ट्रवादीचे मुंदडा त्यांचे स्थानिक विरोधक आहेत. राष्ट्रवादीतून मुंदडांची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, अंबाजोगाई पालिकेतील राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी या जागेची काँग्रेससाठी मागणी करुन मुंदडांना अडचणीत आणता येते का असा मोदींचा प्रयत्न असू शकतो असे मानले जाते. तर, बीड ही देखील राष्ट्रवादीची जागा असून जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले जयदत्त क्षीरसागर येथून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, राष्ट्रवादी पक्षात त्यांचे विरोधक वाढल्याने ही जागा काँग्रेसला सोडून घेऊन क्षीरसागरांनाच पक्षाकडून उमेदवारी द्यायची नाही ना अशीही चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.\nबीड beed काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे dhanajay munde victory नगर राजकारण politics जयदत्त क्षीरसागर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2015/01/shiv-sena-bjp.html", "date_download": "2019-02-17T23:13:02Z", "digest": "sha1:BAPQ6J7MQOKQB7LKDJZXBWC6SDWEAZ24", "length": 22863, "nlines": 187, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस: Shiv sena, BJP : ' उद्धव ठाकरे ' पर्सन ऑफ द इअर ?", "raw_content": "\nAbout Us / आमच्याबद्दल\nShiv sena, BJP : ' उद्धव ठाकरे ' पर्सन ऑफ द इअर \n' पर्सन ऑफ द इअर ' ठरविण्यासाठी ABP माझानं ओट पोल घेतला. या निकलातून सगळ्यांनीच बोटे तोंडात घालावीत असे निकाल जनतेसमोर आले. अगदी सुरवातीला या ओटपोलमध्ये उद्धव ठाकरेंना ५८ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आणि शिवसैनिकांमध्ये एकदम चैतन्य संचारले. ' एकच साहेब…….' , ' शिवसेनेचा वाघ…….' अशा अडगळीत पडलेल्या प्रतिक्रिया फेसबुकवर दिसू लागल्या. मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत उद्धव ठाकरेंना\nअरविंद केजरीवालांनी २ ते ३ टक्क्यांनी मागे टाकले. आणि उद्धव ठाकरेंना मतदान करण्यासाठी शिवसैनिक एकमेकांना आव्हान करू लागले.\nअखेरीस ABP माझाच्या या ओट पोलमध्ये अरवंद केजरीवालांनी बाजी मारली. उद्धव ठा��रे ४१ टक्के मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. पण हे ओट पोल काही केवळ उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल या दोघांसाठीच घेण्यात आलेले नव्हते. अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे तर पोलच्या यादीत होतेच. पण आज जगभर ज्यांचा गवगवा झालाय ते भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोडी सुद्धा त्या यादीत होते.\nअमित शहा, देवेंद्र फडणवीस यांची नावं बाद करू या. पण जगभरातल्या प्रसिद्ध व्यक्तींसाठी ' टाईमं नियतकालिकाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ' पर्सन ऑफ द इअर ' . या उपाधीसाठी घेण्यात आलेल्या पोलमध्ये नरेंद्र मोदी १०.८ टक्के मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आणि ABP माझाच्या ओट पोलमध्ये मोदी तिसऱ्या क्रमांकावर राहतात हे कसे पटावे \nएकीकडे जगातले अनेक पोल मोदींना जगभरात प्रथम अथवा द्वितीय क्रमांक भाल करीत असताना, फेसबुकवर मोदींच्या बहुतेक पोस्टला लाखो लाईक आणि हजारो प्रतिक्रिया मिळत असताना, ABP माझाच्या ओट पोलमध्ये मोदी तिसऱ्या क्रमांकावर कसे फेकले जातात बातम्या देण्या खेरीज ABP माझानं इतर उद्योग करूच नयेत. कारण या असल्या उद्योगांमुळे मोदींची लोकप्रियता कमी होत नसते पण ABP माझाची विश्वासर्हता नक्कीच कमी होते.\nएकवेळ उद्धव ठाकरेंपेक्षा केजरीवालांना अधिक मते मिळणे मी समजू शकतो. कारण आण्णाच्या आंदोलनात सक्रीय असल्यामुळे नाही म्हणाले तरी केजरीवालाना राष्ट्रीय प्रतिमा लाभली आहे. त्यामुळेच त्यांचा आवाका राष्ट्रीय नेत्याचा आहे. पण उद्धव ठाकरेंची झेप महाराष्ट्राच्या कुंपणापर्यंत असताना उद्धव ठाकरेंना ४१. % मते कशी मिळू शकतात \nअसो. मोदींपेक्षा उद्धव ठाकरेंना अधिक मते मिळाल्यामुळे मला वाईट वाटले नाही. उलट उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय मान्यता मिळाली, आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून ते राष्ट्रीय राजकारणात एक सक्षम पर्याय म्हणुन पुढे आले तर मला आनंदच वाटेल. पण असले पोल कुणाची लोकप्रियता जोखू शकत नाहीत हे मात्र नक्की.\nया पोलवर विश्वास ठेवणे शक्यच नाही.\nकिरणजी, पण शिवसेनेच्या समर्थकांना हे पटणार नाही.\nउद्धव ठाकरेंच्या विरोधात लिहिल्यानंतर आपल्याला कोणते समाधान मिळते \nविनयजी, प्रथमता आपण आपले मत अत्यंत सभ्य भाषेत नोंदवलेत त्याबद्दल आभार. मी शिवसेनेचाच आहे. आणि आज माझी बहीण शिवसेनेची नगरसेवक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर टीका करणे हा माझ्या ले��नाचा हेतू कधीही नसतो. कृपया गैरसमज करून घेवू नये. असेच भेटत रहा\nयोग्य आणि परखड लेख.\nप्रथमेश प्रतिक्रियेबद्दल आभार. अनेकांना मात्र मी जाणीव पूर्वक उद्धव ठाकरेंवर टीका करतोय असे वाटते.\nअजिंक्यजी ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आणि आपल्या सल्ल्याबद्दल मनापासुन आभार. गावी शेतावर गेलो होतो. त्यामुळे उत्तर द्यायला वेळ झाला. आपण दिलेली लिंक ओपन होत नाही.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\n#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं - [image: narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike] पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेल...\nआठव - परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठव येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं. आठव व्वा\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्���मान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nMNS, BJP, Shiv Sena : राज ठाकरेंनी विचार करावा\nIndian Festival : मकरसंक्रांत का साजरी करतात \nMarathi Kavita : माणसं अशी का वागत नाहीत \nShiv sena, BJP : ' उद्धव ठाकरे ' पर्सन ऑफ द इअर \nNew Year Greetings : हे मावळत्या सूर्या\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\n#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची \nआज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे अस...\nबेकरीला मोदी जबाबदार आहेत का \nसध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं क...\nका जाळावा अथवा पुरावा मृत देह \nतिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं...\nमुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्...\n#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी\nसर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण ...\n#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट \nकाही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिं��ू मंदिरां...\nआम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हात...\nसाहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune\nसाहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आ...\n#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत\nआम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या ...\nयुवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm\nउत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढ...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8-11-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-17T21:50:06Z", "digest": "sha1:PUWAFMXVLINELGUHYXILNFWWJZTJPVQO", "length": 8755, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "इम्रान खान 11 ऑगस्टला घेणार शपथ | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news इम्रान खान 11 ऑगस्टला घेणार शपथ\nइम्रान खान 11 ऑगस्टला घेणार शपथ\nपेशावर – आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची 11 ऑगस्टला शपथ घेणार आहोत अशी माहिती इम्रान खान यांनी दिली आहे. तहरीक ए इन्साफ ���ा पक्षाचे प्रमुख असलेले इम्रान खान यांचा पक्ष नॅशनल ऍसेम्ब्लीत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला असला तरी त्यांच्याकडे बहुमताएवढे संख्याबळ नाही.\nतथापी आम्ही अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करू आणि 11 ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ असे इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. येत्या 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. त्याच्या आधी इम्रान खान हे पंतप्रधानपदाची शपथ घेतील अशी माहिती पक्षाच्या वतीने आधी देण्यात आली होती. तहरीक एक इन्साफ या पक्षाने एकूण 116 जागा मिळवल्या असून त्यांना बहुमतासाठी अजून 22 जागांची आवश्‍यकता आहे\n25 महाविद्यालयांना 10 टक्के वाढीव जागा\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : किदाम्बी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत दमदार प्रवेश\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathiarjun-plantation-technology-agrowon-maharashtra-8632?tid=159", "date_download": "2019-02-17T23:14:36Z", "digest": "sha1:4EJPIEGBFV72HMYGJIN6ID445XJGQGP4", "length": 25263, "nlines": 182, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,arjun plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपे\nडॉ. व्ही. एम इल्लोरकर , डॉ. वाय. आर. खोब्रागडे\nरविवार, 27 मे 2018\nअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. फळांपासून रोपनिर्मिती करून बनविलेल्या दोन वर्षे वयाच्या रोपांची लागवड करावी. ज्या जमिनीत पाणी साचून राहते अशा जमिनीत अर्जुन वृक्ष लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळविता येणे शक्य आहे.\nविविध आयुर्वेदीक औषधींच्या निर्मितीसाठी अर्जुन वृक्षाच्या विविध भागांचा वापर केला जातो. बांधकाम, कोळसा निर्मिती, रेशीम उद्योग यासाठीही या वृक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.\nअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. फळांपासून रोपनिर्मिती करून बनविलेल्या दोन वर्षे वयाच्या रोपांची लागवड करावी. ज्या जमिनीत पाणी साचून राहते अशा जमिनीत अर्जुन वृक्ष लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळविता येणे शक्य आहे.\nविविध आयुर्वेदीक औषधींच्या निर्मितीसाठी अर्जुन वृक्षाच्या विविध भागांचा वापर केला जातो. बांधकाम, कोळसा निर्मिती, रेशीम उद्योग यासाठीही या वृक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.\nअर्जुन वृक्षाचे उपयोग :\nआयुर्वेद व इतर पारंपरिक औषधी चिकित्सांमध्ये खोडाच्या सालीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. खोडाची साल अर्जुनारिष्ठ, अर्जुन घृत , अर्जुन क्षीरपाक, ककुभादिचुर्ण, नागार्जुनाभ्र रस, प्रभाकर वटी आदी औषधेनिर्मितीसाठी वापरली जाते.\nहृदयास शिथिलता आली असता अर्जुन गुळाबरोबर दुधात उकळून देतात. मार, ठेच, हाड मोडणे, रक्तस्त्राव इत्यादी रोगात रक्तस्त्राव बंद होण्यासाठी अर्जुनसालीचे चूर्ण पोटातून देतात.\nसालीमधील कॅल्शियममुळे फ्रॅक्चर लवकर भरून येण्यासाठी चुर्णरूपात दिले जाते; तसेच बाहेरूनही लेप लावतात. एक कप पाणी, एक कप दूध व अर्जुन चुर्ण ६ ते ८ ग्रॅम याप्रमाणात घेऊन पाणी आटेपर्यंत उकळतात, यास क्षीरपाक असे म्हणतात.\nवसंतऋतूत वाढलेला कफ तसेच शरद ऋतूत वाढलेला पित्तदोष कमी करण्यासाठी अर्जुन सालीचा वापर केला जातो.\nअतिसार, ताप व मुत्रविकारातही ही वनस्पती फारच उपयुक्त आहे.\nअर्जुन वृक्षाचे लाकूड हे रंगाने लाल, कठीण व टिकाऊ असते. इमारत बांधकामासाठी मुख्यत्वेकरून उपयोग केला जातो.\nगाभ्याचे लाकूड तपकिरी व खूप कठीण असते. बाह्य लाकूड पांढरट-लालसर असते. लाकडामध्ये वर्षायु वलये नीट दिसत नाहीत. कृषि अवजारे, बोटबांधणी, गाड्यांची चाके, प्लायवूड इत्यादीसाठी वापर केला जातो.\nकोळसा निर्मितीसाठी ही प्रजाती चांगली मानली जाते. जळाऊ इंधन, चारा इ. साठीही वापर करतात.\nलाकूड पाणथळ जागेतील कामासाठी उत्तम. जुन्याकाळी विहिरी बांधताना उपयोग केला जात असे.\nटसर रेशमाचे कीडे वाढविण्यासाठी फार उपयुक्त\nनैसर्गिक अधिवास व हवामान :\nहिमालयाच्या पायथयापासून ते मध्य दक्षिण भारतातील राज्यांमध्ये प्रामुख्याने ही वनस्पती आढळते. समशीतोष्ण आर्द्र पर्णझडी, कोरडे, शुष्क पर्णझडी वनांमध्ये, विशेषत: पाण्याच्या जागेत, नद्या-नाले यांच्या काठाने ही वनस्पती आढळते. शोभा वाढविण्यासाठी व सावलीसाठी या वृक्षांची लागवड केलेली आढळते. भारतातील सुंदर शहरांपैकी एक असलेल्या चंदिगड शहरात रस्त्याच्या दुतर्फा बागांमध्ये विविध सेक्टरमध्ये या वृक्षांची लागवड केलेली अाहे. महाराष्ट्रात कोकण, पश्‍चिम - उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे व विदर्भ इ. ठिकाणी हा वृक्ष आढळतो.\nजमीन : अर्जुन वृक्षाच्या लागवडीसाठी पाणी धरून ठेवणारी भारी - मध्यम जमीन चांगली मानवते. वाढही चांगली मिळते.\nलागवड रोपांपासून किंवा खुंटनिर्मिती करून करावी. खुंट तयार करण्यासाठी १५ महिने वयाची रोपे वापरली जातात. लागवड जून-जुलै महिन्यात ५ x१० मीटर अंतरावर १.५ x१.५x१.५ फुट आकाराचे खड्डे घेऊन करावी. खड्डे खोदून भरतेवेळी कुजलेले शेणखत, पालापाचोळा व माती यांच्या मिश्रणाने भरावेत. रोपाने लागवड करावयाची असल्यास दोन वर्ष वयाची उंच रोपे लावावीत. लागवडीनंतर तण, गुरे, आग यांच्यापासून काळजी घ्यावी. अतिउन्हाळा, थंडी इ.पासून रोपांचे/रोपवनांचे संरक्षण करणे आवश्‍यक असते. पहिल्या वर्षी उन्हाळ्यात पाणी देणे आवश्‍यक असते. योग्य खत, पाणी व्यवस्थापन केल्यास सहा-सात वर्षांत झाडे चार मीटरपर्यंत उंच वाढतात व घेर २५ सें.मी.पर्यंत वाढतो. वृक्ष वाढ धिम्या गतीने होते. पहिल्यावर्षी रोपांची वाढ केवळ ३० ते ३५ सें.मी. एवढीच उंच होते. ६ ते ७ वर्षात ३.५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. सहा ते सात वर्ष वयाच्या झाडांना फळे येण्यास सुरवात होते.\nझाडे ६ - ७ वर्षांची झाल्यानंतर जिवंत साल काढली जाते. साल काढताना ऑक्टोबर ते फेबुवारी हा काळ निवडणे आवश्‍यक आहे. यामुळे साल काढलेल्या भागाची जखम पावसाळ्यापूर्वी भरून येते. साल काढताना चारही बाजूंची साल न काढता एका बाजूची साल प्रथम १० x २० सें.मी. इतक्या भागाची काढावी. त्यानंतर त्यासमोरील भागाची साल दोन महिन्यानंतर काढावी. अशापद्धतीने राहिलेल्या भागाची साल काढावी. यापासून वर्षभरात अर्धा किलो वाळलेली साल मिळते. बाजारात अर्जुन पावडरला सध्या ५०० - ६०० रुपये प्रतिकिलो असा दर आहे.\nअर्जुन कमी काळ पानगळ असलेला वृक्ष अाहे. उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच नवीन पाने धारण करतो. वृक्षाची साल जाड, गुळगुळीत पांढरट असते. वृक्ष सुमारे ८० फुटांपर्यंत उंच वाढतो. जमिनीकडील बुंधा काहीसा पसरलेला व विशिष्ट उंचीवरून फांद्या पसरलेल्या असतात. पाने साधी, समोरासमोर किंवा एक आड एक असतात. पानांच्या देठाजवळ एक किंवा दोन ग्रंथी असतात. फुले देठरहित पुष्पगुच्छामध्ये बाेटभर भागावर एकवटलेली असतात. फळ गर्द बदामी, पाच पाकळ्या असलेले असते. फुले फेब्रुवारी - मार्च महिन्यात येतात. त्यानंतर फळे मे महिन्यापर्यंत परिपक्व होतात.\nअ) रोपवाटिका तंत्र :\nमे महिन्यात परिपक्व फळे गोळा करून काडीकचरा काढून बियाणे चांगले वाळवून साठविले जाते. शक्यतो ताजी फळे रोपनिर्मितीसाठी वापरली जातात. एक किलोत साधारणत: ३५० फळे असतात. संस्करण न करता फळे रोपनिर्मितीसाठी वापरल्यास ६० टक्के तर गरम पाण्यात १२ तास फळे बुडवून पेरल्यास ८० टक्के पर्यंत रुजवा मिळतो. गादीवाफ्यावर फळे दोन ओळीत अर्धा फुट अंतर ठेवून व दोन फळात १० सें.मी. अंतर ठेवून पेरावीत. वाफ्यावर फळे जमिनीत अर्धी व जमिनीवर अर्धी राहतील अशी पेरावीत. संस्करण केलेली फळे ८ ते १० दिवसांत रुजण्यास सुरवात होते. रोपवाटिकेत नियमित तण काढणी व पाणी खत व्यवस्थापन करणे आवश्‍यक असते. पेरणीनंतर ३ महिन्यात रोपे १२ ते १५ सें.मी. वाढतात.\nब) नैसर्गिक पुनरुत्पादन :\nनैसर्गिक पुनरोत्पादन पावसाळ्याचे सुरुवातीच्या काळात नदीपात्रात आढळून येते. वळीव पावसात नदी नाल्यात जमा झालेल्या पालापाचोळ्यातील बियांचे सहज अंकुरण होते.\nसंपर्क : डॉ. व्ही. एम. इल्लोरकर , ९४२२८३१०५३\n(कृषी वनशेती संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर.)\nवृक्ष वन forest आयुर्वेद हृदय दूध अवजारे equipments इंधन हवामान भारत महाराष्ट्र कोकण विदर्भ खड्डे खत तण आग\nअर्जुन वृक्षाची साल, बिया, खोड आदी सर्वभागांचा उपयोग होतो.\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nजमीन, हवामानानुसार बांबू जातीची निवड...वनामधील बांबूची प्रत चांगली नसते आणि वनातला बांबू...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nक्षारयुक्त जमिनीतही करता येईल खजुराची...राजस्थान, गुजरातमध्ये खजूर हे पीक चांगल्या...\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या...सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nबांबू संशोधन आणि प्रशिक्षण :...बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे २ वर्षे...\nउत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते...गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड,...\nव्यावसायिक बांबू लागवड अन् रोपनिर्मिती...समशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या...\nव्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...माणगा बांबू टणक असून, भरीव असतो. विविध प्रकारच्या...\nसाग लागवडीतून पर्यावरणालाही चांगला...जंगलाशेजारच्या शेतामध्ये अन्य पिके घेण्यामध्य���...\nकोरफड लागवडीविषयी माहिती...स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...\nनिवडुंगाच्या फळांना वाढती मागणीआत्तापर्यंत कोरडवाहू, वाळवंटातील दुर्लक्षित...\nसाग वृक्षांची दर्जेदार रोपनिर्मिती आवश्...साग हा वनशेतीतील अत्यंत महत्त्वपूर्ण वृक्ष आहे....\nबांबू लागवडबांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात ३ x३ मीटर...\nपर्यावरण, वन्यजिवांची काळजी घ्या... मानवी हस्तक्षेपामुळे आज सुमारे ४१ हजार प्रजाती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-services-when-will-get-maharashtra-karnetka-maharashtra-6321", "date_download": "2019-02-17T23:23:50Z", "digest": "sha1:F4FYMAVYEA5K2RCSWRLG7KXIL7KR6OZE", "length": 19558, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agriculture services when will get in Maharashtra as like Karnetka, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्नाटकप्रमाणे शेतीसाठी सुविधा महाराष्ट्रात कधी \nकर्नाटकप्रमाणे शेतीसाठी सुविधा महाराष्ट्रात कधी \nशुक्रवार, 9 मार्च 2018\nसंकेश्वर, जि. बेळगाव ः शेजारील कर्नाटक राज्याप्रमाणे शेती व शेतकऱ्यांसाठी अनुदान आणि इतर सोयीसुविधा महाराष्ट्र शासनानेही द्याव्यात, ते जर महाराष्ट्र शासनाला जमत नसेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील निलजी (ता. गडहिंग्लज) गावचा समावेश कर्नाटक राज्यात करावा, अशी मागणी त्या गावच्या ग्रामसभेत अलीकडेच करण्यात आली होती.\nसंकेश्वर, जि. बेळगाव ः शेजारील कर्नाटक राज्याप्रमाणे शेती व शेतकऱ्यांसाठी अनुदान आणि इतर सोयीसुविधा महाराष्ट्र शासनानेही द्याव्यात, ते जर महाराष्ट्र शासनाला जमत नसेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील निलजी (ता. गडहिंग्लज) गावचा समावेश कर्नाटक राज्यात करावा, अशी मागणी त्या गावच्या ग्रामसभेत अलीकडेच करण्यात आली होती.\nएकीकडे महाराष्ट्रात समावेश होण्यासठी बेळगाव शहर व सीमाभागात सातत्याने आंदोलने छेडली जात आहेत. याऊलट कर्नाटक हद्दीला लागून असलेल्या निलजी ग्रामसभेत कर्नाटक राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त होणे, ही बाब लक्षवेधी आणि महाराष्ट्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर संतप्त प्रतिक्रिया आहे.\nया संदर्भात कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांतील शेती व शेतकरीविषयक कल्याणकारी योजना व धोरणांचे अवलोकन करणे गरजेचे आहे. याबाबतीत महाराष्ट्र सरकारचे शेतीवषयक धोरण व दृष्टिकोन हे नाव मोठे व लक्षण खोटे या पंक्तीत बसणारे आहे.\nकर्नाटक राज्यात अनेक वर्षांपासून दहा अश्वशक्तींपर्यंत मोफत वीजपुरवठा केला जातो. तर महाराष्ट्रात मात्र शेतीसाठी वीजदारात प्रचंड वाढ केली आहे.\nकर्नाटक राज्यात ठिबक सिंचनासाठी ७० ते ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. हेच अनुदान महाराष्ट्रात मात्र ४५ ते ५५ टक्क्यापर्यंत आहे.\nमहत्त्वाचे म्हणजे कर्नाटकातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत ट्रॅक्टर, यंत्रे-उपकरणे, दुग्ध व्यवसाय, ठिबक सिंचन आदी योजनांसाठी केवळ ३ टक्के व्याजदारने कर्जपुरवठा केला जातो. तर महाराष्ट्रात मात्र या योजनेसाठी १२ ते १५ टक्के व्याज आकारले जाते.\nशेतकऱ्यांना कर्नाटकात शून्य टक्के दराने पीकर्जपुरवठा केला जातो. त्यानुसार केवळ मुद्दल कर्ज रक्कम वसूल करून नव्याने कर्जपुरवठ्याची सोय आहे. महाराष्ट्रात मात्र शून्य टक्के व्याजदराने पीककर्जाची सोय तर नाहीच; उलट याच कर्जावर सहा टक्के दराने व्याज वसूल केले जाते.\nशासनाकडून यथवकाश व्याज अनुदानाची रक्कम २ ते ३ वर्षांनी शेतकऱ्यांना परत करण्याची पद्धत आहे. याशिवाय कर्नाटकात प्रत्येक तालुक्यातील रयत संपर्क केंद्रामार्फत खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामांच्या पिकांसाठी सुधारित बी-बियाणे, कीडनाशके, जैविक-सेंद्रिय खते, बीजोपचार साहित्य, पीकवर्धक यंत्रोपकरणे, अवजारे यांचा पुरवठा अनुदानासह आणि मागेल त्याला केला जातो.\nकर्नाटकात धर्मस्थळांच्या श्री. मंजुनाथ संस्थेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन केंद्रांच्या माध्यमातून शेतीकामासाठी ट्रॅक्टर, रोटर, नांगर, मळणी यंत्र, पाचट कुट्टी यंत्र, स्प्रे पंप आदी भाडोत्री तत्त्वावर देण्याची सोय करण्यात आली आहे.\nशेतातील उसाच्या पाचटाची कुट्टी करून घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदापासून प्रतिहेक्टरी १५०० रुपये अनुदान थेट खात्यात जमा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.\nकाही वर्षांपूर्वी सरकारच्या सदोष धोरणामुळे ऊसदरात कमालीची घट झाली असताना कर्नाटक सरकारने खास बाब म्हणून प्रतिटन १५० रुपये अर्थसाह्य दिले होते.\nया सर्व बाबींचे मूल्यमापन करता महाराष्ट्र माझा कोठे दडून बसला आहे याचा शोध घ्यावा लागेल. उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे, मात्र शेती आणि शेतकरी विकास कामांमध्ये पिछाडीवर आहे. किंबहुना कर्नाटक राज्याच्या सीमेला असलेल्या खेड्यातील शेतकऱ्यांमध्ये कर्नाक राज्यातील शेतीविषयक सोयीसुविधांची चर्चा होत असते. त्या वेळी महाराष्ट्र मागे का, याचे उत्तर मिळत नाही. आगामी अर्थसंकल्पातून शेती व शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.\nबेळगाव कर्नाटक शेती महाराष्ट्र कोल्हापूर गडहिंग्लज शेतकरी ठिबक सिंचन सिंचन कर्ज व्याज व्याजदर पीककर्ज खरीप अवजारे अर्थसंकल्प\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\n व्हावे हेचि माझी आस जन्मोजन्मी दास व्हावे हेचि माझी आस \nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/4907", "date_download": "2019-02-17T23:04:44Z", "digest": "sha1:2FTMMC6U7QW4SCP2UI4QETJONB5IE33M", "length": 21392, "nlines": 191, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, crop advice, wheat rust management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन\nगव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन\nगव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन\nगव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन\nडॉ. बबनराव इल्हे, डॉ. भरत रासकर\nरविवार, 14 जानेवारी 2018\nगहू पिकावर काळा किंवा नारंगी तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी प्रतिकारक्षम जातींच्या पेरणीसह एकात्मिक उपाययोजना कराव���यात.\n१) काळा तांबेरा/खोडावरील तांबेरा ः\nही बुरशी गहू, जव गहू व बारबेरी या वनस्पतींवर आपला जीवनक्रम पूर्ण करते.\nगहू पिकावर काळा किंवा नारंगी तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी प्रतिकारक्षम जातींच्या पेरणीसह एकात्मिक उपाययोजना कराव्यात.\n१) काळा तांबेरा/खोडावरील तांबेरा ः\nही बुरशी गहू, जव गहू व बारबेरी या वनस्पतींवर आपला जीवनक्रम पूर्ण करते.\nरोगाचा प्रादुर्भाव हवेद्वारे वाहून आलेल्या बिजाणूमुळे प्रामुख्याने पाने, खोड, कुसळ व ओंबीवर; तसेच पानाच्या मानेवर आढळून येतो.\nपानावर किमान ६ ते ८ तासांकरिता ओलावा किंवा दव साचलेले असल्यास व १५ ते २४ अंश सेल्सिअस तापमानात रोगाचा प्रादुर्भाव वेगाने होतो.\nप्राथमिक अवस्थेत हा रोग पानाच्या वरच्या व खालच्या बाजूवर दिसून येतो. रोग प्रादुर्भावामुळे हरितद्रव्य नष्ट होऊन पानांवर अंडाकृती ते लांब आकाराचे पांढरे ठिपके दिसून येतात.\nअनुकूल हवामानात त्या ठिकाणी बुरशीच्या तांबूस विटकरी रंगाच्या युरेडीओस्पोअर तयार होतात. त्यामध्ये असंख्य बिजाणू (युरेडिया) असतात.\nयुरेडिओस्पोअरची एक पिढी पूर्ण होण्यासाठी १० ते १५ दिवस लागतात. अनुकूल हवामानात पिकाच्या बाल्यावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नुकसानीचे प्रमाण अधिक असते. गव्हाच्या दाण्यांना सुरकुत्या पडून, त्याच्या झिऱ्या होतात. उत्पादनात १०० टक्‍क्‍यांपर्यंत घट होते.\nगव्हावरील काळा तांबेरा हा बुरशीचे लैंगिक जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी आवश्‍यक बारबेरी व महोनिया या दुय्यम पर्यायी पोषक वनस्पतींची सुदैवाने भारतामध्ये उपलब्धता नाही. जीवनचक्रात काळा तांबेऱ्याच्या अलैंगिक अवस्था गहू पिकावर पूर्ण होतात. त्याचा प्रसार हवेद्वारे होतो.\n२) नारिंगी तांबेरा/पानावरील तांबेरा ः\nप्राथमिक अवस्थेत प्रामुख्याने पानाच्या वरच्या भागावर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने पानावरील तांबेरा असेसुद्धा म्हणतात. या रोगामुळे गहू पिकाचे काळा व पिवळा तांबेरा रोगापेक्षा अधिक नुकसान होते.\nप्रसार ः प्रामुख्याने हवेद्वारे वाहून आलेल्या बिजाणूमुळे होतो.\nपानावर रोग प्रादुर्भाव झाल्यानंतर गोलाकार ते अंडाकृती आकाराचे लहान ठिपके दिसून येतात. पानावर किमान ३ तास दव साठलेले असल्यास, व हवेतील तापमान २० अंश सेल्सिअस असल्यास प्रादुर्���ाव होतो. अनुकूल हवामानात १० ते १४ दिवसांत रोगाची लक्षणे दिसतात. कालांतराने ठिपक्‍यांच्या जागी असंख्य बिजाणू तयार होऊन ठिपक्‍यांचा रंग नारंगी ते गर्द नारंगी दिसू लागतो. रोगग्रस्त पानावरून बोट फिरविल्यास नारंगी रंगाची पावडर बोटावर दिसून येते.\nरोगाची लागण शेंड्यापर्यंत तीव्र प्रमाणात फुलोऱ्यापूर्वी झाल्यास उत्पादनात ८० टक्‍क्‍यांपर्यंत घट येते. बाल्यावस्थेत रोगाची लागण झाल्यास रोपे फुलोऱ्यापूर्वी मृत होतात.\nनारिंगी तांबेरा स्वपेरणी गव्हावर युरेडिया ते युरेडियाचे अलैंगिक जीवनचक्र पूर्ण करतो. युरेडिओस्पोअर पानावर पडल्यानंतर पानावरील दवामध्ये ३० मिनिटांत १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमानात उगवतात. या तापमानात ७ ते १० दिवसांत आपले जीवनचक्र पूर्ण करतात.\nरोगप्रतिकारक्षम जातींची पेरणी करावी.\nतांबेरा रोगाला प्रतिकारक्षम जाती ः फुले समाधान, नेत्रावती, त्र्यंबक, एनआयएडब्ल्यू-३४, गोदावरी, पंचवटी.\nपरिसरातील शेतकऱ्यांनी एकाच जातीची पेरणी करण्याऐवजी प्रतिकारक्षम विविध गहू जातींची पेरणी करावी. पेरणी केलेल्या क्षेत्रात अंतर ठेवावे.\nगव्हाची पेरणी थंडीला सुरवात झाल्यावर १५ नोव्हेंबरच्या पर्यंत करावी. उशिरा पेरणीसाठी फुले समाधान किंवा एनआयएडब्ल्यू-३४ हे तांबेरा प्रतिकारक्षम वाण पेरावे.\nसंशोधन केंद्राच्या शिफारशीप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गहू पिकाला जास्त पाणी दिल्यास पिकात ओलावा सतत टिकून राहतो. वाढलेल्या आर्द्रतेमुळे रोगाचे प्रमाण वाढते.\nशिफारशीत रासायनिक खत मात्रेचा वापर करावा. युरियाचा वापर शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.\nफवारणी (प्रमाण प्रतिलिटर पाणी) प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के) १ मिली- १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.\nसंपर्क ः डॉ. बबनराव इल्हे, ९४०५००८९१४\n(कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक.)\nगहू तांबेरा रोगाचे नियंत्रण व्यवस्थापन\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दि���्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/11/blog-post_490.html", "date_download": "2019-02-17T22:12:12Z", "digest": "sha1:PKTASYOTUZO2YOMJAL4AOIDSL6H2DF2E", "length": 17261, "nlines": 119, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "मराठा आरक्षण; विधानसभेत कृती अहवाल सादर. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : मराठा आरक्षण; विधानसभेत कृती अहवाल सादर.", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nमराठा आरक्षण; विधानसभेत कृती अहवाल सादर.\nमराठा आरक्षण संदर्भात राज्याच्या विधिमंडळात गुरुवारी कृती अहवाल सादर करण्यात आला असून कृती अहवाल सादर केल्यानंतर दुपारी विधेयक मांडले जाणार आहे. कृती अहवालासोबत कायद्याची प्रतही देण्यात आली असून धनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. या अहवालातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळेल, हे स्पष्ट झाले आहे.\nमराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून १६ टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात गुरुवारी सादर होणार आहे. यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. कृती अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ द्या, अशी विनंती केली. यानुसार दुपारी याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. चर्चेनंतर मराठा आरक्षणासंदर्भात विधेयक सादर केले जाणार आहे.\nकृती अहवाल सादर केल्यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. धनगर आरक्षणासंदर्भातही उपसमिती नेमली जाईल आणि त्यानंतर एटीआर सादर करुन धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अहवालात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद योग्य ठरेल, असे या कृती अहवालात म्हटले आहे.\nकाय म्हटले आहे अहवालात \n> मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसइबीसी) म्हणून घोषित करण्यात येत आहे.\n> सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घोषित करण्यात आलेला मराठा समाज संविधानातील अनुच्छेद १५(४), १६(४) मध्ये समाव���ष्ट केलेल्या आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हक्कदार आहे.\n> शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला आरक्षण.\n> मराठा समाजातील उमेदवारांना राज्यातील लोकसेवांमधील नियुक्त्या व पदे यात अशा प्रवर्गातकरिता आरक्षणाची तरतूद\n> निवडणुकांच्या जागांकरिता आरक्षणाचा अंतर्भाव नसेल.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nपाथरीत कर्जा साठी उपोषणाला बसलेल्या शेतक-याचा मृत्यू;मृतदेह बँकेत\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-कर्ज भेटत नसल्याने बँके समोर बुधवार 12 डिसेंबर पासून उपोषणाला बसलेल्या शेतक-याला -हदयविकाराचा जोरदार झटका आल्याने...\nराष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा.\nतेजन्यूजहेडलाईन्स न्यूज नेटवर्क मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार हे नक्की झाल्या नंतर शुक्रव...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-district-central-bank-issue-80602", "date_download": "2019-02-17T23:03:05Z", "digest": "sha1:F7QZAK3XZCPYIJYDYL5447XY5UI2YKOV", "length": 18012, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news district central bank issue विरोधकांच्या आर्थिक नाड्यांवर सरकारचं बोट | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nविरोधकांच्या आर्थिक नाड्यांवर सरकारचं बोट\nशनिवार, 4 नोव्हेंबर 2017\nमुंबई/सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे अस्तित्वच संपुष्टात आणण्याची योजना सरकारने आखली आहे. त्यासाठी कमकुवत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्यासाठी एका अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती तीन महिन्यांत आपला अहवाल देईल. या बाबतचा शासन निर्णय सहकार विभागाने जारी केला आहे. 'नाबार्ड'चे निवृत्त अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे.\nमुंबई/सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे अस्तित्वच संपुष्टात आणण्याची योजना सरकारने आखली आहे. त्यासाठी कमकुवत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्यासाठी एका अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती तीन महिन्यांत आपला अहवाल देईल. या बाबतचा शासन निर्णय सहकार विभागाने जारी केला आहे. 'नाबार्ड'चे निवृत्त अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे.\nपुण्याचे सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, 'नाबार्ड'चे चीफ जनरल मॅनेजर विद्याधर अनास्कर, कोल्हापूर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवा निवृत्त अप्पर आयुक्त दिनेश ओऊळकर, सनदी लेखापाल डी. ए. चौगुले हे या समितीमध्ये सदस्य असणार आहेत. पुण्याचे विशेष निबंधक हे य��� समितीचे सदस्य सचिव आहेत. राज्यातील कमकुवत जिल्हा बँकांच्या विलीनीकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमात भाष्य केले होते. आता सहकार विभागाने याबाबतचा निर्णय घेऊन त्याला मूर्त स्वरूप दिले आहे.\nराज्यातील शेतकऱ्यांना रब्बी आणि खरिपात कर्जपुरवठा करण्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा वाटा साठ टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे.\nराज्यस्तरावर सर्व जिल्हा बँकांची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि गावपातळीवर प्राथमिक विकास सेवा सोसायटी कार्यरत आहेत, तर जिल्हा मध्यवर्ती बँका या दोन्हींमधील दुवा म्हणून काम करतात. मधल्या काळात जिल्हा बँका, सहकारी साखर कारखाने, जिल्हा-तालुका दूध संघ, सूतगिरण्या, खरेदी-विक्री संघ, शेतकरी संघ आदींच्या माध्यमातून काँग्रेस आघाडीने ग्रामीण राजकारणात पाया मजबूत केला. विशेषत: या सगळ्यात जिल्हा बँक ही जिल्ह्याच्या राजकारण आणि अर्थकारणाची नाडी समजली जाते. याच बळावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण राजकारण चालत आले आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींनी सहकाराचा स्वाहाकार केल्याने अनेक साखर कारखाने मोडीत निघाले, जिल्हा बँका दिवाळखोरीत गेल्या. नेत्यांनी सहकारी संस्थांना स्वत:च्या स्वार्थासाठी राजकारणाचा अड्डा बनवल्याचा आरोप आहे. परिणामी राज्यातील 31 पैकी सुमारे 13 ते 15 जिल्हा बँका मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. आजच्या घडीला या बँकांच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यात कृषी पतपुरवठा होत नाही. त्यामुळे याठिकाणी राज्य सहकारी बँकेने प्राथमिक सेवा सहकारी सोसायट्यांना सभासदत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.\nप्राथमिक सेवा सोसायट्यांना सभासद करून घेण्यासाठी राज्य सहकारी बँकेने काही निकष ठरवले आहेत. त्यानुसार ज्या सोसायटीला सभासद व्हायचे आहे त्या संस्थेचे भागभांडवल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असावे, तसेच तीन वर्षे ऑडिटचा 'अ' वर्ग मिळालेला असणे आवश्‍यक आहे. या निकषानुसार सध्या सुमारे सहा हजार सोसायट्या पात्र ठरणार असून, त्यांना आता राज्य शिखर बँकेचे सभासदत्व मिळणार आहे. त्यानंतर राज्य बँक प्राथमिक विकास सेवा सोसायटयांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना पतपुरवठा करणार आहे.\nराज्यातील सुमारे तीन हजार शाखांच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कामकाज चालते. सुमारे चाळीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांची मदार जिल्हा बँकांवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपापासून ते सर्वच प्रकारच्या बँकिंग सेवा जिल्हा बँका देतात. खरीप, रब्बी हंगामात सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा बँकांकडून शेतकऱ्यांना दिले जाते. राज्य बँक जिल्हा बँकांना साडेचार टक्‍क्‍यांनी कर्जपुरवठा करते, तर जिल्हा बँका साडेसहा टक्के आकारुन सेवा सोसायट्यांना पतपुरवठा करतात. म्हणजेच वीस हजार कोटींच्या कर्जवाटपावर सुमारे दोनशे कोटी रुपये व्याज जिल्हा बँकांना मिळते.\n- 1 : राज्य सहकारी बँक\n- 31 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक\n- 21 हजार : प्राथमिक विकास सेवा सोसायट्या\n- 1 कोटी 14 लाख : एकूण शेतकरी सभासद\n- 49 लाख 93 हजार : एकूण कर्जदार शेतकरी सभासद\n- 20 हजार कोटी रुपये : खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिले जाणारे कर्ज\nही समिती येत्या तीन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे. जिल्हा बँका अडचणीत येण्याची कारणे व त्यावर उपाययोजना, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजना सुचविणे, राज्यातील त्रिस्तरीय पतपुरवठा संरचना सक्षम करण्यासाठी 'नाबार्ड'च्या धोरणात आवश्‍यक त्या सुधारणा सुचविणे या प्रमुख मुद्द्यांवर ही समिती अभ्यास करणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/loksatta-chandni-chowkatun-25-1838021/", "date_download": "2019-02-17T22:58:01Z", "digest": "sha1:ADP7WIKXAXEOHZEHBLG4ZJJFLOJCIO7C", "length": 24684, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Chandni Chowkatun | भावनिक देवेगौडा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महि���ेच्या घरात चोरी\nराष्ट्रपतींच्या अभिभाषणावर गुरुवारी पंतप्रधानांनी दिलेलं प्रदीर्घ उत्तर म्हणजे निवडणूक प्रचाराची सुरुवात होती.\nराष्ट्रपतींच्या अभिभाषणावर गुरुवारी पंतप्रधानांनी दिलेलं प्रदीर्घ उत्तर म्हणजे निवडणूक प्रचाराची सुरुवात होती. पण, त्याआधी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा बोलले. ते ऐकायला मोदी लोकसभेत नव्हते. देवेगौडा यांनी तब्बल १४ वर्षांनी लोकसभेत भाषण केलं. ते भावनिक झाले होते. माजी पंतप्रधान म्हणून त्यांना मानसन्मान सत्ताधारी भाजपने द्यायला हवा होता, तो दिला गेला नाही याची खंत त्यांच्या मनात असावी. सत्ताधारी बाकांकडे बघत ते म्हणाले की, इतक्या वर्षांत मी कधी बोललो नाही. माझे सभागृहातील हे कदाचित शेवटचं भाषण असेल.. तुम्हाला माझं नावही घ्यावं असं वाटत नाही.. मोदी सातत्याने बहुमतातील सरकारचा उल्लेख करतात. देशाला भक्कम सरकारच हवं. महाआघाडीचं दुर्बळ सरकार विकास करू शकत नाही असा प्रचार भाजपचे नेते करताना दिसतात. आघाडीच्या सरकारमध्ये विकासाची कामं होतच नाहीत असं कुणी सांगितलं.. देवेगौडांच्या बोलण्यात नाराजी होती. सर्वाधिक लांबीच्या बोगीबीळ पुलाचं भूमिपूजन देवेगौडांच्या काळात झालं. पण उद्घाटनाचं श्रेय मोदींनी घेतलं. दिल्ली मेट्रोला देवेगौडा सरकारनं गती दिली. उत्पन्न स्वयंघोषित करण्याची योजना त्यांच्यात काळात आणली गेली. देवेगौडांनी या सगळ्या योजनांचा भाषणात उल्लेख केला. मी दहा महिने पंतप्रधान होतो, पण काश्मीरमध्ये पाच वेळा जाऊन आलो.. नागा नेत्यांना भेटलो. हे सगळं काम आमचं आघाडी सरकार सत्तेवर असतानाच झालं आहे. देवेगौडा सभागृहाला सांगत होते. जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे फक्त तीन खासदार आहेत. त्यामुळं देवेगौडांना बोलण्यासाठी कमी वेळ उपलब्ध होता. देवेगौडा म्हणाले की, पूर्वी पक्षसंख्या कमी असली तरी महत्त्वाच्या प्रश्नावर सदस्यांना निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दिला जात असे.. देवेगौडांची निर्धारित वेळ संपली होती, पण विरोधी सदस्यांनी त्यांना बोलण्याचा आग्रह केला. सत्ताधाऱ्यांनीही आक्षेप घेतला नाही. लोकसभा अध्यक्षांनीही देवेगौडांचा मान राखत भाषण पूर्ण करू दिलं. देवेगौडांचं लोकसभेतलं हे अखेरचं भाषण असेल असं नाही. त्यांना सत्ताधारी बाकावरून बोलण्याची संधी मिळणारच नाही असंही आत्ता कोणी सा��गू शकत नाही.\nपूर्वाश्रमीचे राजे-महाराजे स्वातंत्र्यानंतर लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाले. त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते लोकप्रतिनिधी बनले. पण, काही राजांची गोष्टच वेगळी असते. त्यांच्यावर ‘साहेबां’ची कृपा असते. त्यांनी काहीही केलं तरी लोक त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांना निवडणुकीचं तिकीटही मिळतं आणि ते लोकप्रतिनिधी या नात्यानं संसदेतही येतात. गेल्या आठवडय़ात हे राजे आलिशान गाडीतून उतरले. दिवस होता अर्थसंकल्पाचा. राजांसाठी सकाळी अकराची वेळ थोडी लवकरचीच. राजांची पावलं अडखळत होती आणि पायरी चुकत होती. सुरक्षारक्षक पाहातच होते. राजांना अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला उपस्थित राहायचं होतं. ते पुढं निघाले तर सुरक्षारक्षकांनी अटकाव केला. राजांनी रक्षकांकडं दुर्लक्ष केलं आणि ते तडक आत गेले. राजांचं उग्र रूप पाहून रक्षक थोडे घाबरले. त्यांनी आतमध्ये असलेल्या सुरक्षारक्षकांना निरोप दिला. राजे आत पोहोचेपर्यंत निरोप वाऱ्याच्या वेगाने पोहोचला होता. तिथं मात्र राजांचं काही चाललं नाही. सभ्य भाषेत सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवलं. मग, राजांनाही परतण्याशिवाय दुसरा माग उरला नाही.. आणखी एका राजांना सुरक्षारक्षकांनी अडवलं होतं. हे राजे अत्यंत मवाळ. त्या दिवशी राजे नेहमीच्या राजेशाही वेशात नव्हते. त्यांनी जीनची पँट घातलेली होती. त्यामुळं सुरक्षारक्षकांनी त्यांना ओळखलं नाही. राजांकडे सुरक्षारक्षकांनी ओळखपत्र मागितलं. त्यांनीही नम्रतेनं ते दाखवलं आणि राजे सभागृहात गेले. दोन दिवसांच्या अंतराने घडलेली ही दोन राजांची गोष्ट\nपश्चिम बंगालमध्ये सीबीआय नाटय़ाचा रंगतदार प्रयोग झाल्यापासून तृणमूल काँग्रेसचे खासदार मोदी सरकारवर भडकलेले आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. लोकसभेत कल्याण बॅनर्जी, इद्रीस अली हे तृणमूलचे अधिक ‘बोलके’ खासदार आहेत. घोषणाबाजीत कल्याण बॅनर्जीचा हात कोणी धरू शकत नाही. कधी कधी इद्रीस अली स्वत:ची जागा सोडून मागच्या बाकांवर जाऊन बसतात. मग, त्यांच्या अंगात उत्साह संचारतो. भाजपप्रणीत ‘एनडीए’च्या सदस्यांनी गेली पाच वर्ष लोकसभेचं सभागृह व्यापून टाकलेलं होतं. त्यामुळं विरोधकांचा आवाज कमकुवत झालेला होता. काँग्रेसमध्येही कोणी आक्रमक झालंय असं फारच कमी वेळ पाहायला मिळालं. ग��रुवारी पंतप्रधानांच्या भाषणावेळी सोनिया गांधी उपस्थित होत्या. काँग्रेस मुख्यालयात महासचिवांची बैठक सुरू होती. त्यामुळं राहुल, ज्योतिरादित्य नव्हते. काँग्रेस आणि भाजपने खासदारांसाठी व्हिप काढलेला होता तरीही दोन्हीकडील सदस्य गैरहजर होते. पंतप्रधानांनी लोकसभेत प्रवेश करताक्षणी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मोदींविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. चौकीदार चोर है.. मोदींचं भाषण सुरू असतानाही अधूनमधून तृणमूलचे सदस्य घोषणा देत होते. भाषण देता देता मोदी थांबले. तृणमूलच्या खासदारांकडं बघत म्हणाले, झाल्या घोषणा देऊन.. काँग्रेसची घोषणा तुम्ही आयात केलेली दिसते. घोषणाबाजी करण्याचं काम काँग्रेसनं तुमच्यावर सोपवलेलं दिसतंय.. सीबीआय नाटय़ात काँग्रेसनं तृणमूलला पाठिंबा दिला आहे. त्याची परतफेड तुम्हाला करावी लागतेय.. मोदींच्या या वक्तव्यानंतर मात्र तृणमूलचे सदस्य काही काळ शांत बसले. मोदी तब्बल एक तास चाळीस मिनिटं बोलले. मध्ये मध्ये ते पाण्याचे घोट घेत होते. तृणमूलचा एक सदस्य त्यांना म्हणाला, पानी पिलो.. पंतप्रधानांना असं म्हणणं हे त्या पदाचा अवमान करणं होतं. हे जाणून कल्याण बॅनर्जीनी त्या सदस्याला थांबवलं. मग, मोदींनीही दुर्लक्ष करत भाषण चालू ठेवलं.\nगेल्या आठवडय़ात काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर ते मोजक्या पत्रकारांशी गप्पा मारत होते. बोलता बोलता विषय राहुल गांधींच्या काम करण्याच्या पद्धतीवर आला. त्या दिवशी हे माजी मंत्री सकाळीच काँग्रेस मुख्यालयावर होते. राहुल यांची भेट होईपर्यंत काही काळ त्यांना वाट पाहावी लागली होती. राहुल यांनी नऊ जणांना वेळ दिलेली होती. माजी मंत्री दुसरे वा तिसरे असावेत. वेळ टळून गेल्यावर लगेचच राहुल यांच्याकडून त्यांना निरोप गेला आणि सांगितलं गेलं की आणखी १५ मिनिटं लागतील. माजी मंत्री सांगत होते, खरं तर राहुल यांना निरोप पाठवण्याची गरज नव्हती. मी वाट पाहिलीच असती. माजी मंत्र्यांना राहुल यांच्या वागण्यातील नम्रता भावली. त्यांच्यानंतर छत्तीसगढमधील एक महिला कार्यकर्ती राहुल यांना भेटली. तिला विधानसभेचं तिकीट मिळणार होतं. पण, शेवटच्या क्षणी उमेदवार बदलला गेला. राहुल यांनी त्या कार्यकर्तीला निरोप पाठवून सबुरी दाखवायला सांगितली होती. प्रदेश काँग्रेस���डून तिचं राजकीय पुनर्वसन झालं नाही. तिनं थेट राहुल यांनाच एसएमएस केला. राहुल यांनी लगेचच दिल्लीत बोलावून घेतलं. राहुल यांनी तिला दोनच मिनिटं वेळ दिला. पण लगेचच संघटना महासचिव के. वेणुगोपाळ यांना बोलावून त्यांच्याकडे कागद दिला. तातडीने कार्यवाही करा, अशी सूचना त्यावर लिहिलेली होती. माजी मंत्री सांगत होते, वेणुगोपाळ छत्तीसगढमधील कार्यकर्तीला शोधत होते.. माजी मंत्र्यांनी सोनियांचा कारभारही पाहिलेला आहे. सोनियांना एखादा मुद्दा महत्त्वाचा वाटला तर त्या पेन्सिलने कागदावर टिपून घेत आणि तो नंतर त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडं दिला जाई. राहुल यांचा कारभार अधिक खुला आहे. ते कार्यकर्त्यांशी थेट बोलतात. त्यांच्या संदेशाला प्रतिसाद देतात. राहुल हळूहळू काँग्रेसवर स्वत:ची पकड मिळवत असल्याचं माजी मंत्र्यांच्या बोलण्यातून जाणवलं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/shiv-jayanti-celebrations-mumbai-35292", "date_download": "2019-02-17T22:28:10Z", "digest": "sha1:VQ4BMFG3M4GOQVFIKPVYGYKS23PBFVYX", "length": 14591, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shiv Jayanti celebrations in Mumbai मुंबईत शिवजयंती उत्साहात साजरी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nमुंबईत शिवजयंती उत्साहात साजरी\nगुरुवार, 16 मार्च 2017\nदादर - तिथीनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंतीनिमित्त मुंबईभर विविध कार्यक्रम होत असतानाच दादर शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या वतीने राजांना मानाचा मुजरा करण्यात आला. मनसेतर्फे दादरमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. दरम्यान, शांतता क्षेत्रात ढोल-ताशा वाजविल्याप्रकरणी मनसेचे नेते अमेय खोपकर यांना शिवाजी पार्क पोलिसांनी नोटीस बजावली आहे.\nदादर - तिथीनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंतीनिमित्त मुंबईभर विविध कार्यक्रम होत असतानाच दादर शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या वतीने राजांना मानाचा मुजरा करण्यात आला. मनसेतर्फे दादरमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. दरम्यान, शांतता क्षेत्रात ढोल-ताशा वाजविल्याप्रकरणी मनसेचे नेते अमेय खोपकर यांना शिवाजी पार्क पोलिसांनी नोटीस बजावली आहे.\nशिवाजी पार्कमध्ये शिवतीर्थावर शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यावर मनसेच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल-ताशा पथकात प्रामुख्याने मुलींचा समावेश होता. पथकात ३० ढोल होते. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी, संदीप देशपांडे, विनोद खोपकर, मनसे नेते शशांक नागवेकर, नितीन सरदेसाई, माजी नगरसेवक संदीप देशपांडे आदी सोहळ्याला उपस्थित होते. मनसे कार्यकर्त्यांसह स्थानिक रहिवासीही मोठ्या प्रमाणात जमले होते. अमेय खोपकर यांच्या पत्नी स्वाती यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.\nमनसेला ढोल पडले भारी\nशिवजयंतीनिमित्त अमेय खोपकर यांनी शिवाजी पार्कात ढोल-ताशा पथक बोलावले होते. शिवाजी पार्क शांतता क्षेत्र असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा आवाज आणि ध्वनिप्रदूषण करण्यास बंदी आहे. तरीही नियमांचे उल्लंघन होऊन ढोल-ताशांचा गजर झाल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी खोपकर यांना नोटीस बजावली. त्यानंतरही खोपकर यांनी फटाके वाजवल्याने आवाजाची मर्यादा तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nघाटकोपर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८७ व्या जयंतीनिमित्त घाटकोपर येथील ‘शिवजयंती उत्सव समिती’तर्फे शिवनेरी किल्ला ते घाटकोपर अशी शिवज्योत यात्रा काढ��्यात आली. यंदा या यात्रेचे ३८ वे वर्ष आहे. सोमवारी किल्ले शिवनेरी, जुन्नर ते घाटकोपर; मुंबई या मार्गावर शेकडो किलोमीटरची दौड करत शिवज्योत मुंबईत आणली. या शिवज्योत दौडमध्ये यंदा प्रथमच तरुणीही सहभागी झाल्या होत्या. पोलिस सहायक आयुक्त भीमदेव राठोड यांनी शिवज्योत हातात घेऊन तरुणांना प्रोत्साहन दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष कल्पेश शेलार यांनी दिली.\nवडाळा - नायगाव लेबर कॅम्प येथील सद्‌गुरू सेवा संस्थेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त बुधवारी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराजांचा जयघोष करत ही मिरवणूक नायगाव लेबर कॅम्पमधून नायगाव पोलिस वसाहत, ग. द. आंबेकर मार्गाने पुन्हा लेबर कॅम्प परिसरात आणण्यात आली. सद्‌गुरू सेवा संस्थेला मंगळवारी (ता.१५) ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मिरवणूक आणि रायगड किल्ल्याची २० फूट उंच प्रतिकृती तयार करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.\nबोरिवली - छत्रपती शिवाजी महाराज जयंती बोरिवलीत उत्साहात साजरी झाली. सामजिक संस्था, शिवसेना, मनसेतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध सुंदर देखावे सादर केले. शिवसेना शाखा क्रमांक १० तर्फे सुंदर चलच्चित्रे सादर करण्यात आली होती. सुस्वर भजन कार्यक्रम आणि देखावा पाहण्यासाठी परिसरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/blogs?page=6", "date_download": "2019-02-17T22:15:28Z", "digest": "sha1:YKMZWWNM422MZOGISGNZVA3D36BG3GMT", "length": 18410, "nlines": 142, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ब्लॉगर्स पार्क News in Marathi, ब्लॉगर्स पार्क Breaking News, Latest News & News Headlines in Marathi: 24taas.com", "raw_content": "\nपुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्यातून आपण काय शिकायला हवं \nआपल्या कळत नकळत आपण दहशतवाद्यांच्या हेतूंना खतपाणी तर घालत नाही ना याचा विचार करायला हवा.\nमाय-लेकाची 'नाळ' जोडणारा भावस्पर्श\nसंवाद नाही म्हणून आई लेकराची नाळही तुटते का \n14 फेब्रुवारी... व्हॅलेंटाइन डे... जगभरातल्या तमाम प्रेमवीरांचा खास दिवस... WILL YOU BE MY VALENTINE अशा शब्दांत आपल्या लाडक्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज करण्याचा दिवस... तुमची प्रेमळ विनंती ती किंवा तो मान्य करतो.. प्रेमाच्या रोमांचक सिनेमाचा 'हॅप्पी दि एन्ड' होतो... 'शुभ मंगल सावधान' होतं... तो आणि ती संसाराचा रहाटगाडा ओढू लागतात... आणि मग पुन्हा येतो 'व्हॅलेंटाइन डे'... लग्न झालेल्यांचा 'व्हॅलेंटाइन डे' असतो तरी कसा... अशा शब्दांत आपल्या लाडक्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज करण्याचा दिवस... तुमची प्रेमळ विनंती ती किंवा तो मान्य करतो.. प्रेमाच्या रोमांचक सिनेमाचा 'हॅप्पी दि एन्ड' होतो... 'शुभ मंगल सावधान' होतं... तो आणि ती संसाराचा रहाटगाडा ओढू लागतात... आणि मग पुन्हा येतो 'व्हॅलेंटाइन डे'... लग्न झालेल्यांचा 'व्हॅलेंटाइन डे' असतो तरी कसा...\nअखेर माधुरीला मराठीत ‘मुहूर्त’ मिळाला \nमाधुरी दीक्षित मराठी सिनेमा कधी करणार मराठमोळ्या माधुरीला मराठी सिनेमाचं एवढं वावडं का मराठमोळ्या माधुरीला मराठी सिनेमाचं एवढं वावडं का बॉलिवूड गाजविणारी धकधक गर्ल मराठी सिनेमा का करत नाही बॉलिवूड गाजविणारी धकधक गर्ल मराठी सिनेमा का करत नाही असे एक ना अनेक प्रश्न गेली वर्षानुवर्ष विचारले जात आहेत. अखेर माधुरीला मराठी सिनेमाचा मुहूर्त मिळालाय. 'बकेट लिस्ट' या तेजस देऊस्कर दिग्दर्शित मराठी सिनेमात माधुरी दीक्षित काम करतेय.\nमासिक पाळी येणारा पुरूष भेटतो तेव्हा....\n'एलजीबीटी' कम्यूनिटी पाहण्याचा दृष्टीकोन,राग, अज्ञान, उत्सुकता माणसांप्रमाणे कशी बदलत जाते, हे या निमित्ताने अनुभवायला मिळालं\nगेस्ट ब्लॉग : प्रिन्स चार्ल्स यांनी केली 'स्मार्ट खेड्यांची' शिफारस\nयेत्या ४० वर्षात जगातील मोठ्या शहरांची लोकसंख्या दुप्पट होणार आहे. त्यामुळे ही खूप चिंतेची बाब आहे. ही मानवासाठी आणि आपल्या ग्रहासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे शहर आणि खेड्यांचा समन्वय साधणे गरजेचे आहे, खेड्यामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास घडविण्याची गरज असल्याची शिफारस इंग्लंडचे राजकुमार सन्माननीय प्रिन्स चार्लस यांनी क्वालालंपूर येथील जागतिक नागरी मंच ९ च्या जागतिक परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होत��.\nरबाडाची एक शिवी आणि विराटने १५ सेकंदात सेट केला मॅचचा निकाल\nविराटला दिलेली शिवी कशी सुसाईडची गोळी ठरू शकते याचा अंदाज दक्षिण आफ्रिकेला केपटाऊन वन डेमध्ये आला असेल. मॅचचा हिरो विराट कोहलीला बनला तर व्हिलन बनला रबाडा... याच्या अति जोशाने आफ्रिका संघाचे होश उडविले.\nसर्वसमावेषक शहरे, २०३०: नवीन नागरी धोरणाची अंमल बजावणी\nमाणसाला कुत्र्या, डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्थेवर भाष्य करणारं 'भंगार' पुस्तक\nमाणसाला कुत्र्या, डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्था... लोकांचा उकिरडा हे त्यांचे जीवन असते, अशा भंगार वेचणाऱ्या समाजातून एक व्यक्ती शिकतो आणि तो गोसावी समाजातील पहिला पदवीधर बनतो. हा व्यक्ती इथेच थांबत नाही. भंगार विकत असताना तो शिक्षण घेतो आणि शिक्षक बनतो. महिलांना कुचमाल समजणाऱ्या जात पंचायतीविरोधात उभे राहून आपल्या बहिणीला डॉक्टर बनवतो अशा अशोक जाधव या अवलियाच्या जीवनावर भंगार हे पुस्तक नुकतच प्रकाशित झाले आहे.\nआणि आता राम हसतोय....\nपिंपरी चिंचवड आटपाट नगरातील अविकसित भागाच्या विकासासाठी तब्बल 425 कोटींच्या मुद्रांची कामे एकाच दिवशी मंजूर झाल्याने उठलेले वादळ काही केल्या शांत होताना दिसत नाही.\nब्लॉग : ...आणि आता शंकर रुसला\nगेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथ होतेय. त्या घटनांचा पुसटसा आधार घेत '...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले' या काल्पनिक सोहळ्याचा हा दुसरा अंक... काही व्यक्तीरेखांमध्ये साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा\nशांतता.. कोर्टात बरंच काही चालू आहे...\nन्यायव्यवस्थेविरोधात मत व्यक्त करण्यास कोणी धजावत नसताना आता खुद्द न्यायमूर्तीच न्यायव्यवस्थेबद्दल बोलताहेत. यावरून कोर्टात बरंच काही चालू आहे, याची खात्री पटते.\n कॅरी, कीप इट अप\nसंस्थेतल्या कनिष्ठातल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यापासून सर्वात पहिल्या श्रेणीत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंतच्या वेतनाची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना हवी. यात प्रत्येकाला त्या त्या कर्मचाऱ्याच्या कामगिरीनुसार वेतन ठरवण्याचा संस्थेचा अधिकार अबादीत जरूर राहावा. पण, कर्मचारी केवळ महिला किंवा पुरूष आहे म्हणून तसेच, तो विशिष्ट प्रकारातला आहे म्हणून त्याचे वेतन ठरता कामा नये. खरे तर, कामगार मंत्रालयाने सरकारकडे तसा आग्रह धरायला हवा.\nBLOG र���नीकांत : चेहरा की ‘मोहरा’\nतमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर 'एआयडीएमके'ला एका धाग्यात बांधणारं नेतृत्व उरलं नाही. आता जयललिता नाहीत, नव्या नेतृत्वासाठी तमिळ राजकारणाचे दरवाजे खुले आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठीच रजनीकांत ऊर्फ शिवाजी गायकवाड यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली. आता फक्त पोस्टर रिलिज झालंय परंतु पिक्चर अभी बाकी है..\nएक स्टेशन, एक तारीख, चाळीस मृत्यू\nही शोकांतिका परळमधली... आपल्या मराठी माणसाच्या परळमध्ये घडलेली... एलफिन्स्टन पूल आणि कमला मिल.... एकमेकांपासून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावरचे..\nसंदीप देशपांडेंचा ब्लॉग VIRAL | सर्जिकल स्ट्राईक व्हाया आर्थर रोड\nमनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा हा लेख सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहा नेमकं काय लिहिलंय त्यांनी...\nब्लॉग : ...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले\nराज्य कोणी ही करत असो, प्रत्येक शहरात एक शंकर आणि त्याचा नंदी असतो... या नंदीला शंकराने आपल्या पेक्षा मोठे होऊ देऊ नये अशी सर्वांची इच्छा असते... या नंदीला शंकराने आपल्या पेक्षा मोठे होऊ देऊ नये अशी सर्वांची इच्छा असते... त्या इच्छेचा मान राखत हा काल्पनिक सोहळा... त्या इच्छेचा मान राखत हा काल्पनिक सोहळा...\nप्रिय राहुल, पत्रास कारण की....\nगुजरातमध्ये भाजप जिंकूनही हरला आणि काँग्रेस पराभूत होऊनही जिंकली...\nराहुल गांधी यांच्यासमोरील प्रमुख 10 आव्हाने \nराहुल गांधी यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर त्यांच्यासमोर आव्हानांचं डोंगर आहे. नेमकी कोणती आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. त्यावर आढावा घेऊ या….\nगर्लफ्रेंडचं लग्न ठरत तेव्हा..\nडिअर जिंदगी : आपल्याला काय पाहिजे...\nपहिल्या दृष्टीक्षेपात आपल्याला काय पाहिजे हे सांगणे किती सोपे वाटते ना... कारण आपल्याला वाटते की सर्व किती स्पष्ट आहे. पण काश हे इतकं सरळ असते तर... आपल्यातील किती जणांना माहिती आहे की त्यांना काय पाहिजे आहे. बहुतांशी लोक गोंधळात असतात की त्यांना काय पाहिजे.\nब्लॉग : 'गेम' राणेंचा... गॅसवर मात्र पिंपरी भाजप नेते\nकाँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी थेट भाजपमध्ये न जात नवा पक्ष काढत स्वतंत्र चूल थाटली. पण, भाज��शी घरोबा कायम ठेवला...\nआजचे राशीभविष्य | रविवार | 17 फेब्रुवारी 2019\nPulwama Attack : तुम्हाला दु:ख का होतंय, सोनू निगमचा सवाल\nलगेच पाकिस्तानसोबत युद्ध पुकारण्याची गरज नाही- ऍड.उज्जवल निकम\n'भारत के वीर' पोर्टलवर 36 तासात 7 कोटी रुपये जमा\nपाकिस्तानच्या सिमेजवळ न जाण्याचे ब्रिटनचे आपल्या नागरिकांना आवाहन\nशहीद कुटुंबियांच्या मदतीसाठी सरसावलं बॉलिवूड; 'या' कलाकारांनी केली मदत\nभारत नाही... हा संघ वर्ल्ड कप जिंकण्याचा दावेदार- सुनील गावसकर\nWIONच्या ग्लोबल शिखर परिषदेत पाकिस्तानवर बहिष्कार\nशोकसभेच्या परवानगीसाठी आलेल्या जवानाला बारामती पोलिसांची मारहाण\nPulwama Attack : फुटीरतावाद्यांना यापुढे सुरक्षा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/600.html", "date_download": "2019-02-17T22:56:07Z", "digest": "sha1:FQANW6FCPROHNQHSDPRPPVRT5GTP4TEB", "length": 8113, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "फलटण शहरात 600 किलो प्लास्टिक जप्त | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nफलटण शहरात 600 किलो प्लास्टिक जप्त\nफलटण (प्रतिनिधी) : राज्य शासनाने केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाबाबत फलटण शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळ जिल्हा कार्यालय आणि फलटण नगरपरिषद यांनी संयुक्तरित्या धडक मोहिमेद्वारे शहरातील 9 दुकानातून सुमारे 600 किलो प्लॉस्टिक साठा जप्त करुन त्यांचेकडून 45 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी दिली.\nया मोहिमेत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे जिल्हा कार्यालयातील शंकर केंदुळे, नगर परिषद आरोग्य विभाग प्रमुख विनोद जाधव, प्रकाश पवार, अनंत वाडकर, दीपक पुजारी, सचिन घोलप, अनिल बिडकर, सुनील गवळी, रफिक महात, बांद्राबळ गायकवाड, अमोल आवळे, अनिल भापकर वगैरे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शंकर केंदुळे व मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करुन प्लास्टिक बंदी कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतरच धडक मोहिम राबविण्यात आली. आगामी काळात प्लास्टिक बंदी कायद्याची कडक व काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने कोणीही व्यापार्‍याने शहरात नियमबाह्य प्लास्टिक पिशव्या अथवा अन्य प्लास्टिक वस्तू विक्रीस आणू नयेत, असे आवाहन मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी केले आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=121&catid=3", "date_download": "2019-02-17T22:34:42Z", "digest": "sha1:WUH5ROFEBQRRH65MMAYPHZNCE5YKRICF", "length": 10944, "nlines": 166, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएत���ामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nप्रश्न खाजगी संदेश पर्याय\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 19\n1 वर्ष 11 महिने पूर्वी - 1 वर्ष 11 महिने पूर्वी #417 by Colonelwing\nतो येथे Gentelmen त्या AM (खाजगी संदेश) पर्याय आहे छान होईल ...\nतसेच हटवू एक मार्ग आमच्या विषय आणि पोस्ट आम्ही खूप इच्छा असेल तर ...\nअंतिम संपादन: 1 वर्ष 11 महिने पूर्वी Colonelwing.\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: Gh0stRider203\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 44\nआहे ... क्रमवारी. आपण काही वापरकर्ता ई-मेल पाठवू शकता, पण तो जोरदार गुंतागुतीचे आहे .... आम्ही मंच आत एक खाजगी संदेश वैशिष्ट्य आहे काही मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न करेल.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 19\nआहे ... क्रमवारी. आपण काही वापरकर्ता ई-मेल पाठवू शकता, परंतु तो फार क्लिष्ट आहे ....\nत्यामुळे ते वेबसाइटवर प्रणाली सर्व्हर राहू पण मी ऐवजी पंतप्रधान आहे ...\nधन्यवाद तो लवकरच भविष्यात घडू करण्यासाठी ,,, मी तुम्हाला आधीच एक प्रकारे काम मला माहित आहे ...\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: फायली जोडण्यासाठी\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.369 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2019-02-17T22:40:45Z", "digest": "sha1:VV5FVXWDE5DH2QHK3IFWH2QVDHLLWPG2", "length": 9222, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मध्यप्रदेशातील मंदिरातून चोरीला गेले 15 कोटींचे सोने | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news मध्यप्रदेशातील मंदिरातून चोरीला गेले 15 कोटींचे सोने\nमध्यप्रदेशातील मंदिरातून चोरीला गेले 15 कोटींचे सोने\nशिवपुरी – मध्यप्रदेशातील शिवपुरी येथील ऐतिहासिक राम जानकी मंदिरातील पंधरा कोटी रूपयांचे सोने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. गावच्या नगरपंचायतीचे अध्यक्ष शैलेंद्रसिंह जुदेव यांच्या लक्षात ही घटना आली.\nमंदिराचा पंधरा कोटी रूपयांचा सोन्याचा कळसच चोरट्यांनी लांबवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनाला आणून दिली. त्यानंतर गावात खळबळ माजली आणि लोकांनी तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पोलिसांनी श्‍वान पथकाच्या मद��ीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. हे मंदिर तीनशे वर्ष जुने आहे. त्यावर 55 किलो वजनाच्या सोन्याचा कळस चढवण्यात आला होता.\nया घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी बंद पाळून आपला रोष प्रकट केला. पोलिसांनी याविषयी माहिती देणाऱ्यांना दहा हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.\nपोलिस दलामध्ये तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा समन्वय व्हावा\nलोकजनशक्ती पक्षाने वाढवली भाजपची डोकेदुखी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/vishwas-nangare-patil/", "date_download": "2019-02-17T21:53:29Z", "digest": "sha1:TBHTUF67VTZ3SL6CFV7IJPKALPGHWOJ5", "length": 11516, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vishwas Nangare Patil- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मन��सारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nमीही अंधश्रद्धाळू,सिद्धीविनायक मंदिरातूनच पोस्टिंगबाबत फोन केले-नांगरे पाटील\n'ज्या गणपती बाप्पाच्या नावाने प्रत्येक कार्याची सुरुवात होते. जो विद्यार्थ्यांला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो. अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो. मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो पण पोलिसांना मात्र का टेन्शन देतो हेच कळत नाही'\nPHOTOS : डॅशिंग नांगरे पाटील मराठा आंदोलनात, कुठे शेकहँड तर कुठे सेल्फी \nVIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुण पडला पाया \n...अन् चंद्रकांत पाटील जिंकले,नांगरे पाटील हरले\n'वाचाल तर वाचाल'मध्ये विश्वास नांगरे पाटील\nब्लॉग स्पेस Jul 13, 2017\nहेल्मेटसक्तीसंदर्भात कोल्हापूरकरांचं विश्वास नांगरे-पाटलांना खुलं पत्रं\nविश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात\nफिल्मी कॉलर ट्यून-रिंगटोन वाजवू नका, विश्वास नांगरे पाटलांची पोलिसांना सुचना\nविशेष टॉक टाइममध्ये विश्वास नांगरे-पाटील\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/07/blog-post_19.html", "date_download": "2019-02-17T23:11:43Z", "digest": "sha1:UMTIZYSW2L6JMAS35RKFFJXPMJJCYRBU", "length": 26937, "nlines": 163, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस: Social Media and sex : सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग ४", "raw_content": "\nAbout Us / आमच्याबद्दल\nSocial Media and sex : सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग ४\nलेखक Vijay Shendge वर्गवारी : mobile, छोट्यांसाठी गोष्टी, लेख, सामाजिक\n( कृपया लेख पूर्ण वाचा. माझ्या मुलाचं आहे म्हणून नव्हे पण शेवटचं उदा��रण आवर्जून पहा.)\nसोशल मिडिया आणि अश्लीलता या विषयावर लिहावं तितकं थोडं आहे. पण तरीही आज चौथा भाग लिहून हा विषय मी माझ्यापरीनं संपवणार आहे. या भागात मुलांना मोबाईल पासून दुर कसं ठेवावं याविषयी लिहिणार आहे. यानंतरही वाचकांनी हि बाब गांभीर्यानं घेतली नाही तर आपलंच भविष्य धोक्यात येणार आहे. कारण अनेक सेक्सियुल वेब साईट्स ना व्हिव आणि लाईक करणाऱ्यांची संख्या लाखात आणि कोटीत असते आणि त्यात आपलीही मुलं असु शकतात.\nखरंतर शासनानं अशा साईट्स ब्लॉक करायला हव्यात. पण काही आंतरराष्ट्रीय नियमांमुळे शासन तसं करू शकत नाही. पण शासनाचे हात बांधले गेले असतील तरी आपले हात मात्र कुणी बांधलेले नाहीत. त्यामुळेच जे आपल्या हाती आहे ते आपण करू या.\nआजतागायत मी सोशल मिडिया आणि अश्लीलता - भाग १ , भाग २ आणि भाग ३ लिहिले आहेत. पहिल्या भागात चार सहा महिन्यांच्या मुलाला मोबाईलची सवय कशी आणि कुणामुळे लागते तसेच हि सवय मुल चार सहा वर्षाच होईपर्यंत हाताबाहेर कशी जाते याविषयी लिहिलं होतं.\nतर भाग २ मधे शालेय वयातील मुलांना मोबाईलची गरज का नसते याविषयी लिहिलं होतं.\nतर तिसऱ्या भागात ज्या वयात मुलांनी अभ्यास करायला हवा त्या वयात मुलांच्या समोर सेक्सी, भोग विषयक विषय कसे येतात. शालेय वयातल्या आणि उच्च माध्यमिक शिक्षण ( ११,१२ वी ) घेणाऱ्या या मुलांच्या मोबाईल वर नेमकं काय चालतं \nमोबाईल , इंटरनेट या गोष्टी घातक नाहीत पण त्यांचा अति आणि अयोग्य वापर निश्चितच घातक आहे. त्यामुळेच या गोष्टींचा मुलांनी कसा आणि किती वापर करावा यावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणं हे पालकांचं काम आहे.\nहे करणं फार अवघड नाही. त्यासाठी मुलांवर ओरडण्याची, त्यांना मारहाण करण्याची मुळीच गरज नाही. प्रेमानं जग जिंकता येतं मग आपण आपल्या मुलांना का नाही जिंकू शकणार. पाण्याला जसं वळण मिळेल तसं पाणी वहातं. यावर कुणी म्हणेल आम्ही आमच्या मुलांना चुकीचं वळण लावतो का नाही मुळीच नाही कोणतेच आई बाबा आपल्या मुलांना चुकीचं वळण लावत नाहीत. पण बऱ्याचदा जिथून मुलांना चुकीचं वळण लागतं तिकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि मुलांना चुकीचं वळण लागण्याच्या वयाचे काही टप्पे आहेत ते आपण सांभाळले कि आपलं पुढचा काम सोपं होतं.\nसर्वात पहिला टप्पा - वय वर्ष १ ते ७\nया वयात मुलांना आपण आपल्या ज्या गोष्टी गरजेच्या वाटत नाहीत त्यापासून दूर ठेवलं कि पुढच्या अनेक गोष्टी सोप्या होतात. उदा. पहिल्या भागात मी चार सहा महिन्यांच्या मुलाला मोबाईलची सवय कशी आणि कुणामुळे लागते तसेच हि सवय मुल चार सहा वर्षाच होईपर्यंत हाताबाहेर कशी जाते याविषयी लिहिलं होतं. आता आपण जर त्या वयात मुलांना त्यापासुन गोष्टींपासून दूर ठेवलं तर पुढे मुलांना त्या गोष्टींचं आकर्षण वाटणारच नाही. किंवा आपण स्वतःच मोबाईलवर कधीही गेम खेळलो नाहीत आणि त्याचा वापर केवळ फोन म्हणून केला तर आपोआपच मुलांना मोबाईल कशासाठी असतो हे लक्षात येतं आणि पुढे मुलंही मोबाईलचा केवळ तेवढ्यासाठीच वापर करण्याची शक्यता निर्माण होते.\nआणखी एक या वयात आपण मुलांचं आल्या गेल्यांसमोर अति कौतुक करू नये. कारण मुल लहान आहे म्हणून आपण बऱ्याचदा त्याच्या कृष्ण लीलांच नको तितकं कौतुक करतो आणि आणि मग. त्या गोष्टी मुलं अधिक प्रमाणात करू लागतात. याची काही उदाहरनं मी पहिल्या भागात दिली आहेत.\nदुसरा टप्पा - वय वर्षं १२ ते १८\nया वयात मुलांमध्ये शारीरिक बदल होत असतात. अलीकडे मोठ्या प्रमाणात माजलेल्या सिनेमा आणि मालिकांच्या बजबजपुरीतून नको ते संस्कार मुलांपर्यंत पोहचतात. हेच वय असतं भिन्न लिंगी प्रेमाची जाणीव होण्याचं एखाद्या नकळत क्षणी प्रेमात पडण्याचं. यावयात मुलांवर थोडं लक्ष ठेवलं कि मुलांचं आयुष्य एक निर्मळ प्रवाह होऊ शकतं.\nकुणासाठी नाही आपल्या पिलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एवढ नक्की करा. त्यांना कमीतकमी दहावी पास होईपर्यंत साधा मोबाईल आणि बारावी पास होऊन आयुष्याच्या राजमार्गावर पदार्पण करण्यापूर्वी स्मार्ट फोन देऊ नका. कारण मोबाईल हि मुलांची गरज नसते. ते आपलं कौतुक असतं. आपले लाड असतात. विश्वास ठेवा खरंच मी माझ्या मुलांना बारावी पास होऊन आयुष्याच्या राजमार्गावर पदार्पण करण्यापूर्वी दिलेले नाहीत. आणि त्याचे खुप चांगले परिणाम मी अनुभवतोय. अगदी उदाहरणच देतो. माझे मोठे चिरंजीव आज ताम्हणी घाटात मित्रांबरोबर पावसाळी भटकंतीसाठी गेले आहेत. पण त्याचा स्मार्ट फोन त्याने घरी ठेवलाय आणि एक गरज भासल्यास संपर्क साधाता यावा म्हणून एक साधा मोबाईल सोबत नेलाय. तुमच्या किंवा कोणत्याही मुलानं असंच केलं असतं असं तुम्ही छातीठोकपणे सांगू शकता मी स्वतः त्याच्या जागी असतो तर आज स्मार्ट फोनच सोबत नेला असता. कारण इतरांसमोर मिरवता आला असता. चांगले फोटो काढता आले असते. पण त्याला ते गरजेचं वाटत नाही. हि माझ्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. मागे एका ट्रीपच्यावेळी मी त्याला या विषयी विचारलं होतं तेव्हा तो म्हणाला होता, \" बाबा, खूप मुलांकडे डिजिटल कॅमेरे असतात. नंतर त्यांच्याकडून सगळे फोटो डाऊन लोड करून घेता येतात.\" हे सारं माझ्यासाठी खुप सुखाचं आहे. असं सुखं प्रत्येकाच्या नशिबी असावं असं मला वाटतं. म्हणून हे सारं लिहित बसलोय.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\n#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं - [image: narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike] पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेल...\nआठव - परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठव येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं. आठव व्वा\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्��ाला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nMoney From Blog - ब्लॉग लिहा पैसे मिळवा - भाग १\nLove Poem ; तिची पाऊले झेलून घ्याया\nIndian Politics : काँग्रेस वयात कधी येणार \nLove : मला चुरमुरे, तुला फरसाण\nSms : दिमाग का दही\nLove Letter : आईनस्टाइनचा सिद्धांत आणि प्रेमपत्र\nSms : काट सकता है\nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\n#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची \nआज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे अस...\nबेकरीला मोदी जबाबदार आहेत का \nसध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं क...\nका जाळावा अथवा पुरावा मृत देह \nतिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं...\nमुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्...\n#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी\nसर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण ...\n#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट \nकाही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरां...\nआम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हात...\nसाहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune\nसाहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आ...\n#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत\nआम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या ...\nयुवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm\nउत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढ...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/nota-effect-in-indian-election-results-1839538/", "date_download": "2019-02-17T22:25:21Z", "digest": "sha1:VCJWOE6VOKIODKJW5O77RDFVOAAMA4RS", "length": 25198, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NOTA Effect in indian election results | ‘नोटा’स्त्राचा परिणाम! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nचुरशीच्या निवडणुकांत ‘नोटा’मुळे निकालावर परिणाम होऊ शकतो\nचुरशीच्या निवडणुकांत ‘नोटा’मुळे निकालावर परिणाम होऊ शकतो; हे मध्य प्रदेशातील २३, राजस्थानमध्ये १५ तर छत्तीसगडमध्ये आठ निकालांनी दाखवून दिले. यानंतर सरकारचे निर्णय आणि घोषणा यांचा रोख बदलल्याचे आणि वेग वाढल्याचे दिसू लागले आहे..\nयूपीए-२च्या सरकारने २००९ मध्ये सत्ताग्रहण केले आणि वर्षभरातच वेगवेगळे घोटाळे बाहेर येण्यास सुरुवात झाली. ‘कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्या’पासून ‘टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्या’पर्यंत भ्रष्टाचार प्रकरणे बाहेर येऊ लागली. २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचा��ाच्या मुद्दय़ावरून आणि या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणाऱ्या जनलोकपाल यंत्रणेच्या निर्मितीसाठी आंदोलन सुरू केले. ‘भ्रष्टाचार म्हणजे या देशाच्या जनतेचा कष्टाचा पैसा कर चुकवून परदेशात नेणे’ हे रामदेवबाबांनी जनतेला सांगितले. तत्कालीन ‘कॅग’नेही पत्रकार परिषदा घेऊन, विविध भ्रष्टाचारांची तपासणी करणारे अहवाल अधिकृतपणे प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचतील, याची काळजी घेतली. या सगळ्यामुळे संपूर्ण देशात भ्रष्टाचार, काळ्या पैशाविरुद्ध वातावरण तयार झाले. २०१४च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने जनतेची ही दुखरी नस ओळखली आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची खात्री देत निवडणुका जिंकल्या. भारतातून परदेशात गेलेला काही लाख कोटी रुपयांचा काळा पैसा देशात परत आणू, या पैशातून देशाचा विकास करू अशी आश्वासने दिली गेली. ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ ही घोषणा जनतेच्या मनाला भावली. मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्याच्या आश्वासनांनी तरुण वर्ग सुखावला. सर्व प्रकारचे कर चूपचाप भरणाऱ्या मध्यमवर्गीय करदात्यांना आपला करभार कमी होईल, काळा पैसा भारतात परत येईल, त्यातून विकासकामे होतील अशी आशा वाटू लागली आणि त्यांनी भरभरून मते देऊन २०१४ मध्ये केंद्रात भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली. पाठोपाठ राज्याचा विकासदर वाढवू, टोलमुक्त महाराष्ट्र करू, या आश्वासनांमुळे आणि ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ या प्रभावी जाहिरात-मोहिमेमुळे राज्यातही भारतीय जनता पक्षाला मतदारांनी सत्ता दिली. २०१६ मध्ये देशाला काळा पैसा नष्ट करण्यासाठी ज्यांच्याकडे पोती भरून नोटा होत्या त्यांच्या नोटांचे ‘कागज के टुकडे’ होतील, या घोषणेमुळे याच मध्यमवर्गाने नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले- एवढेच नाही तर खूप त्रासही सहन केला, आशा एकच होती की, काळा पैसा असणाऱ्यांना अद्दल घडेल. देशातला व परदेशातला काळा पैसा देशाच्या विकासात कामाला येईल, आपल्यावरचा करभार कमी होईल. प्रत्यक्षात परदेशाहून आजवर काळा पैसा आणला गेला असल्याची कोणतीही घोषणा अधिकृतपणे झालेली नाही. नोटाबंदीमुळे भारतीय काळा पैसा मोठय़ा प्रमाणावर उघडकीस आला व भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागली असेही झाले नाही. मध्यमवर्गावरचा करभार कमी होणे दूरच, पेट्रोल, डिझेलसारख्या त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंवर करभ��र मोठय़ा प्रमाणावर वाढवला गेला. त्याविरुद्ध ‘ब्र’ही काढायची त्या बिचाऱ्यांना सोय राहिली नाही. कारण समाजमाध्यमातून फौजा त्यांच्या अंगावर जाऊ लागल्या; देशभक्तीचे डोस पाजू लागल्या. रोजगारांमध्ये वाढ होण्याऐवजी घटच झाली. बँकांचे पैसे बुडवून मोठे धनवान देशाबाहेर पळून जाऊ लागले. बाहेरचा काळा पैसा देशात येण्याऐवजी देशातलाच पैसा बाहेर जाऊ लागला. अनुत्पादक कर्जामुळे बँकांचे कंबरडे मोडले. नागरिकांच्या करांच्या पैशातून हजारो कोटी रुपये बँकांमध्ये भांडवल म्हणून ओतले जाऊ लागले. मध्यमवर्गीय करदात्यांना फारशा काही सवलती मिळल्या नाहीत. उलट मेडिक्लेम आणि वाहनांच्या विम्याच्या हप्त्यांत मोठी वाढ झाली. बँकांचे मुदत ठेवीवरचे व्याजदर घटले. गॅस सिलिंडरचे दर दुप्पट झाले. बँकांमधील मुदत ठेवीवरील विमा संरक्षणाची मर्यादा एक लाखावरून वाढून पाच लाखांपर्यंत जाण्याची अपेक्षासुद्धा पूर्ण झाली नाही. टोलमध्ये पारदर्शकता येऊन तो कमी होईल, ही अपेक्षा अशाच प्रकारे फोल ठरली. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीय करदात्यांचा अपेक्षाभंग होणे क्रमप्राप्त होते. या सगळ्यांचा परिपाक म्हणजे ‘नोटा’ – ‘यापैकी कुणीही नाही’ हे मतदान यंत्रावरील बटण वापरणाऱ्या मतदारांचे प्रमाण वाढू लागले.\n‘नोटा’कडे अधिकाधिक मतदारांचा कल २०१७ च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून दिसून येऊ लागला. या निवडणुकांत साडेपाच लाख मतदारांनी (जवळपास दोन टक्के मतदारांनी) ‘नोटा’ हा पर्याय निवडला, ज्यातून आपली नाराजी तर व्यक्त केलीच, पण कोणत्याच राजकीय पक्षावर विश्वास उरला नसल्याचे दाखवून दिले. या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या आणि यात तब्बल ३० विधानसभा जागांच्या निकालांवर ‘नोटा’चा थेट परिणाम झाला. त्यानंतर झालेल्या २०१८ मधील कर्नाटक निवडणुकांतही साडेतीन लाख मतदारांनी (एक टक्का मतदार) ‘नोटा’चा वापर केला आणि सात विधानसभा मतदारसंघांतील निकालावर त्यांचा थेट परिणाम झाला. त्यानंतर समाजमाध्यमातील फौजा परत एकदा कामाला लागल्या आणि ‘नोटा’ला मत देणे म्हणजे मत वाया घालवणे येथपासून ‘नोटा’ला मत देणारे देशद्रोही आहेत येथपर्यंत आगपाखड करण्यात आली. मात्र या कशालाही न जुमानता नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांत १५ लाख मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. मध्य प्रदेशात साडेपाच लाख मतदारांनी (१.४ टक्के मतदारांनी) ‘नोटा’ पर्याय वापरला, ज्याचा थेट परिणाम तब्बल २३ विधानसभा निकालांवर झाला. राजस्थानमध्ये साडेचार लाख मतदारांनी (१.३ टक्के मतदार) ‘नोटा’चा वापर केल्याने १५ मतदारसंघांतील निकालांवर थेट परिणाम झाला. छत्तीसगडमध्ये जवळपास तीन लाख मतदारांनी (दोन टक्के मतदार) ‘नोटा’चा वापर केल्याने आठ मतदारसंघांतील निकालांवर थेट परिणाम झाला.\nखरे तर ‘नोटा’चा वापर याआधीही अनेक निवडणुकांमध्ये झाला आहे. मात्र चुरशीच्या निवडणुकांमध्ये हा निर्णायक घटक ठरतो हे प्रथमच ठसठशीतपणे समोर आले. यातून सावध झालेल्या केंद्र सरकारने २०१९ च्या निवडणुका चुरशीच्या होऊ शकतात आणि ‘नोटा’चे प्रमाण आणखी वाढले तर अनेक जागांचे निकाल बिघडू शकतात या जाणिवेने आजवर साडेचार वर्षे दुर्लक्षित केलेल्या मध्यमवर्गाला चुचकारायला सुरुवात केलेली आहे. १० टक्के जागा आर्थिक मागासवर्गाकरिता राखीव (तेही वार्षिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असणाऱ्या कुटुंबांना) ठेवण्याच्या निर्णयापासून ते अंतरिम अर्थसंकल्पात पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत देण्याच्या निर्णयापर्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले. मध्यमवर्गाच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली. याचे कारण ‘नोटा’ या अस्त्राचा वापर किती परिणामकारक असू शकतो याची झालेली जाणीव.\nएकंदरच निष्ठावंत पाठीराख्यांपेक्षा आपल्यापासून दूर जाणाऱ्यांची काळजी घेणे महत्त्वाचे असते, या राजकारणातल्या तत्त्वाचा सार्वत्रिक वापर होण्यास सुरुवात झाली आहे. काळा पैसा परत आणणे, भ्रष्टाचारमुक्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणे; आयाराम गयारामांपेक्षा निष्ठावंतांना महत्त्व देणे, भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगाची हवा दाखवणे व त्यांची घरेदारे विकून जनतेचा पैसा परत मिळवणे, रोजगारनिर्मितीसाठी सर्वंकष प्रयत्न करणे या साऱ्या गोष्टी खरोखरच प्रत्यक्षात आणायच्या असतील, तर आता सर्वच राजकीय पक्षांना कंबर कसावी लागेल. जातीधर्मापेक्षा आर्थिक उन्नतीला महत्त्व देणाऱ्या आणि आश्वासनपूर्तीसाठी आग्रह धरणाऱ्या मध्यमवर्गाला गृहीत धरणे हे यापुढे कोणत्याच राजकीय पक्षाला परवडणार नाही, हाच संदेश या ‘नोटा’मधून दिला गेला आहे. १९९२ नंतरचा नवसमाज हा जाती-धर्म याच्या पलीकडे जाऊन स्वत:ची, कुटुंबाची आर्थिक उन्नती जास्त महत्त्वाची मानतो आणि ती करू न शकणाऱ्यांना बाजूला सारतो, ही बाब केंद्रबिंदू मानून सर्वच राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण केले तर हे ‘नोटा’स्त्र निश्चित परिणामकारक ठरले असे मानता येईल.\nलेखक माहिती-अधिकार कार्यकर्ते व ‘सजग नागरिक मंचा’चे संस्थापक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Pansare-Dabholkar-The-government-s-pressure-on-the-investigation/", "date_download": "2019-02-17T21:58:29Z", "digest": "sha1:FERULSJJUBBEXCAV2BWTM3ED3KGWKYM5", "length": 8608, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पानसरे, दाभोलकर तपासावर सरकारचा दबाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पानसरे, दाभोलकर तपासावर सरकारचा दबाव\nपानसरे, दाभोलकर तपासावर सरकारचा दबाव\nकॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर, डॉ. कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्यांच्या तपासावर सरकारचा दबाव असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आला. पानसरे, दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांसह सूत्रधारांवरही कारवाई करा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल���हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कष्टकरी जनतेला वेठीस धरणारे सरकार हद्दपार करा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.\nकॉ. पानसरे, दाभोलकर आदींच्या हत्येचा तपास होत नाही, सूत्रधार सापडत नाहीत, महिला, दलित, अल्पसंख्याकावरील अत्याचारात वाढ होत आहे, शेतीमालाला हमीभाव नाही पेट्रोल-डिझेलची भाववाढ सुरूच आहे, महागाई वाढत चालली आहे, रेशनवरील धान्य कमी केले जात आहे यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे, असा आरोप करत सरकारचा निषेध करत टाऊन हॉल उद्यानापासून मोर्चाला प्रारंभ झाला. ‘जस्टीस फॉर असिफा’ असे फलक अंगावर परिधान करून मोर्चात सहभागी झालेल्या लहान मुली लक्षवेधी ठरल्या. शहराच्या प्रमुख मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.\nयावेळी उमा पानसरे म्हणाल्या, कॉ. पानसरे यांच्यानंतरही आज इतक्या मोठ्या संख्येने लोक आले आहेत, याचा अर्थ पानसरे यांचे विचार आजही जिवंत आहेत, हे स्पष्ट होते. माणूस मारता येतो, पण विचार मारता येत नाही, हेच त्यांना कळत नाही. कॉ. नामदेव गावडे म्हणाले, हे सरकार श्रीमंताचे आहे. कष्टकर्‍यांच्या हिताची मानसिकताच या सरकारकडे नाही. सोलापूरचे प्रवीण मस्तूद म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी घसा बसेपर्यंत आमच्या मागण्या करणार्‍या याच लोकांनी सत्तेत आल्यानंतर मात्र, या मागण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.यावेळी कॉ. सतीशचंद्र कांबळे, राजेश सहस्रबुद्धे यांची भाषणे झाली.\nयानंतर शिष्टमंडळाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ.पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्याप्रकरणी मारेकरी आणि सूत्रधार असणार्‍या संघटनांच्या प्रमुखांना पकडून शिक्षा करावी, रेशनवरील धान्य पूर्ववत द्यावे, शेतकर्‍यांना शेतीमाला दीडपट हमीभाव द्यावा, सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकरी, शेतमजुरांना 60 वर्षांनंतर दरमहा पेन्शन द्यावी, मायक्रो फायन्सासची कर्जे माफ करावीत, अंगणवाडी, ग्रा.पं.कामगार, आशा वर्कस् यांना किमान वेतन द्यावे, असंघटित कामगारांना पेन्शन द्यावी, शिक्षणाचे खासगीकरण, धार्मिकीकरण करू नये, शाळा बंदचा निर्णय मागे घ्यावा, रिक्त पदे त्वरित भरावीत आदी विविध मागण्या करण्यात आल्या.\nस्थानिक पातळीवरील मागण्यांबाबत सकारात्मक न��र्णय घेतला जाईल, संबंधित अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या जातील असे शिंदे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. मोर्चात दत्ता मोरे, रघुनाथ कांबळे, गिरीश फोंडे, अनिल चव्हाण, सम्राट मोरे, आदींसह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील भाकपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Woman-Seeks-Police-Help-Against-Torture-By-Husband/", "date_download": "2019-02-17T21:55:50Z", "digest": "sha1:H5IKN3NPLQFV34KRQNR2334AUF5W33Q6", "length": 5126, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘...तर मी रस्त्यावर माझे जीवन संपवेन’ (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘...तर मी रस्त्यावर माझे जीवन संपवेन’ (Video)\n‘...तर मी रस्त्यावर माझे जीवन संपवेन’ (Video)\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमुंबईतील एका महिलेने पती मानसिक आणि शारिरीक छळ करत असल्याची तक्रार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पती जाच करत असून त्याबाबतची तक्रार दिल्यानंतरही कोणतीच कारवाई पोलिसांनी केली नसल्याचा आरोप तीने व्हिडिओत केला आहे. चित्रपट निर्माता असलेल्या अशोकी पंडित यांनी आपल्या ट्विटरवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.\nसंबंधित महिलेने खार येथील घरामध्येच व्हिडिओ रेकॉर्ड करुन मदत करण्याची, न्याय देण्याची मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘ माझ्या पतीने माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला. गेल्या काही वर्षांपासून हा छळ सुरू आहे. मी माझ्या मुलांसाठी या नात्याला सांभळण्याचा प्रयत्न केला पण पतीने मात्र नेहमीच त्रास दिला. याबाबत पोलिसात तक्रार देऊनही पतीविरोधात कारवाई झाली नाही. आता मला तुम्हीच मदत करा. जर मला न्याय मिळाला नाही तर मी खारच्या रस्त्यावर उतरुन माझे जीवन संपवेन.’\nयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ‘महिला खार येथे एका दोन मजली अपार्टमेंटमध्ये राहते. त्यांना तीन मुले असून महिला तीच्या मुलीसोबत वरच्या मजल्यावर राहते तर पती दोन मुलांसोबत राहतो. संबंधित महिलेचा आणि पतीचा घरगुती वाद आहे.’\nया प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/all/page-125/", "date_download": "2019-02-17T22:11:02Z", "digest": "sha1:RCMEQA6W3WROBHCKQWKUZ6N5CR3LYXFF", "length": 11338, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाद- News18 Lokmat Official Website Page-125", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nमी काही ज्योतिषी नाही -अजित पवार\n...तर काश्मीर वेगळा होऊ द्या, वैदिकांची मुक्ताफळं\nमुंबईत सेना-मनसेत 'वाय फाय' वाद सुरूच\nब्लॉग स्पेस Jul 19, 2014\nविरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसची धावाधाव\nविरोधीपक्षनेतेपद द्याच नाहीतर कोर्टात जाऊ- कमलनाथ\nनाशिक मनसेतला वाद चिघळण्याची शक्यता\nपरस्परांच्या मतदारसंघात पक्षविस्ताराची सेना -भाजपची तयारी\nनितेश राणेंमुळे सिंधुदुर्ग काँग्रेसमध्ये उघड फूट\n'खाप'पंचायत, हक्काच्या घराची जागा मागितली म्हणून कुटुंब वाळीत\nसावित्रीबाईंचं नाव विद्यापीठाला देण्यास एका ज्येष्ठ मंत्र्यांचा विरोध-भुजबळ\nशंकराचार्यांविर���धात FIR दाखल करा, हायकोर्टात याचिका\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/terror-attack/all/", "date_download": "2019-02-17T21:55:19Z", "digest": "sha1:LXL7JN5O4Y42Q7QBHPITLJJUT3TNJN5Y", "length": 12817, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Terror Attack- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nबिहार, 17 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या बिहारमधील दोन जवानांना रविवारी पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली. तसेच येथील नागरिकांना संबोधीत करताना तुमच्या मनात जी खदखद आहे, तीच खदखद माझ्यातही मनात असल्याचं मोदींनी म्हंटलं. तसेच या हल्ल्याला योग्य वेळी चोख उत्तर देऊ असंही मोदी म्हणाले. बरावनी जिल्ह्यात विकासकामांच्या उद्घाटनादरम्यान ते जाहीर सभेत बोलत होते.\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nपुलवामा हल्ला : 'इमरानचं तोंडही बघायचं नाहीये', CCI ने झाकलं पोस्टर\nपुलवामा हल्ल्यात नवा खुलासा, इब्राहिम अझर हाच मुख्य सूत्रधार\nया सिनेमांतून भारतीय लष्करानं दिलं पाकिस्तानला जशास तसे उत्तर\nSpecial Report: Pulwama हल्ल्यानंतर 'मोदी इन अॅक्शन'\nपाकिस्तास्तानला मोठा धक्का, युरोपियन युनियननं केलं ब्लॅक लिस्टेड\n��ुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला 10 इशारे\nGROUND REPORT : पुलवामामध्ये पुढे काय\nलेकीने दिला वडिलाना मुखाग्नी, आक्रोश पाहून लोकांना अश्रू अनावर\nVIDEO : काळजाचं पाणी झालं, जेव्हा वीरपत्नीने बहाद्दुर पतीला केला 'अखेरचा सलाम'\n'कुणी नाही वाचलं', Pulwama Attack चा काही क्षणानंतरचा EXCLUSIVE VIDEO\nशहीद जवानाच्या दीड वर्षाच्या मुलाने विचारलं, \"गप्प बस आई, तू का इतकी रडतेस\"\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zpguruji.com/shikshak-shilpakar/", "date_download": "2019-02-17T22:33:42Z", "digest": "sha1:EXRLU7YEJQ5IOFEH6IFH5MHHK25Q4LF3", "length": 6897, "nlines": 83, "source_domain": "zpguruji.com", "title": "शिक्षक हेच शिल्पकार – zpguruji.com", "raw_content": "\nआपणास काही मदत पाहिजे का \nभारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून गुरूला समाजात मानाचे स्थान आहे. येथील संस्कृतीने शिक्षकाला ब्रह्मा, विष्णु आणि महेश एवढेच नाही तर परब्रह्म असे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीने शिक्षकाला एवढे मोठे मानाचे स्थान का दिले असेल या प्रश्नाचा सद्सद्विवेक बुद्धीने थोडासा विचार केला तर लक्षात येते की, शिक्षक हाच फक्त आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. ज्याप्रमाणे पाथरवट दगडावर घाव टाकून टाकून सुंदर मूर्ती तयार करतो. पाथरवटा शिवाय दगडाची मूर्ती दुसरा कोणी करू शकत नाही. कच्या मातीला आकार फक्त कुंभार देऊ शकतो. अगदी तसेच व्यक्तीचे जीवन यशस्वीरीत्या जगण्यासाठी शिक्षकाची प्रत्येकाला गरज असते. त्याशिवाय आपण यशस्वी जीवन जगू शकत नाही.\nपूर्वीच्या काळी गुरुगृही म्हणजे आश्रमामध्ये जाऊन शिकावे लागत असे. धनुर्विद्या असो किंवा इतर विद्या हे शिकणे फक्त राजघराण्यातील लोकांचे काम होते. त्यामुळे एकलव्यासारख्या कनिष्ठांना गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्यास शिकविण्यास नकार दिला. मात्र त्या गुरूंच्या पुतळ्यानेच एकलव्याला बरेच काही शिकविले. आज तशी स्थिती नाही. शिक्षक आज कोणाला विद्या घेण्यापासून रोखू शकत नाही. उलट सर्वांना शिक्षण देण्याची जबाब���ारी शासनाने त्यांच्यावर टाकलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाऊ यांच्यासारखी आई आणि गुरू मिळाली म्हणूनच राजे शिवाजी घडले. त्यांनी तलवार चालविणे, घोडेस्वारी करणे इत्यादी रणनीती तर शिकविल्याच. तसेच रामायण आणि महाभारतातील गोष्टी सांगून शिवाजी महाराजांना त्यांनी माणुसकीचे धडे ही दिले. डॉक्टर बाबासाहेब यांना आंबेडकर आणि केळुस्करासारखे चांगले शिक्षक मिळाले म्हणून आपणाला महामानव अनुभवता आले. त्यांच्या शिक्षकाने आपल्या शिष्यांना आडनाव दिल्याची घटना कदाचित पहिलीच आहे. परमपूज्य साने गुरुजी यांनी तर जगालाच प्रेमाचा संदेश देऊन शिक्षकांचे समाजात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ज्यांच्या जीवनात चांगले शिक्षक येतात त्यांचे जीवन फळाला येऊन नक्कीच यशस्वी होते. म्हणून सर्वांनी चांगल्या शिक्षकाचा शोध घ्यावा, कारण शिक्षक हाच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे.\n– नागोराव सा. येवतीकर\nमु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड\nलेख : पितृदेवो भव\nग्लोबल टीचर स्टेटस इंडेक्स\nएकच ध्यास ; वाचन विकास\nसंतुलित आहार : काळाची गरज\nग्लोबल टीचर स्टेटस इंडेक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/things-which-can-ban-you-on-whatsapp-aplication-317947.html", "date_download": "2019-02-17T22:43:17Z", "digest": "sha1:LWXBJZCEDNXT22CW5ZFDU6SUHB35OTJF", "length": 14201, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : ‘या’ चुका केल्या तर बंद होईल तुमचं व्हॉट्सअॅप!", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा ना���ा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nVIDEO : ‘या’ चुका केल्या तर बंद होईल तुमचं व्हॉट्सअॅप\nVIDEO : ‘या’ चुका केल्या तर बंद होईल तुमचं व्हॉट्सअॅप\nव्हॉट्सअॅप ही आजकाल प्रत्येकाची गरजच झाली आहे. मित्रांबरोबर बोलायचं असेल किंवा ऑफिसचं काम असेल प्रत्येकजण व्हॉट��सअॅपचा वापर करताना पाहायला मिळतो.\nSPECIAL REPORT : भारतात व्हाॅट्सअॅप बंद होणार\nVIDEO : Realme कंपनीने लाँच केला नवीन स्मार्टफोन; किंमत ऐकाल तर व्हाल थक्क\nटेक्नोलाॅजी January 3, 2019\nVIDEO : Jio कंपनीकडून 200 रुपयांपेक्षा स्वस्त प्लॅन\nVIDEO : एका फोनमध्ये दोन whatsapp अकाउंट्स कशी वापरायची\nVIDEO : onePlus फोनला टक्कर देणार Xiaomi कंपनीचा 'हा' स्मार्टफोन\nVIDEO : PUBG गेममुळे वाढत आहे रुग्णांची संख्या, या संघटनेनं केलं जाहीर\nVideo : Amazone कडून Xiaomi कंपनीच्या स्मार्टफोनवर साडेतीन हजारांची सवलत\nVideo : बँकेत खातं उघडणं होणार आणखी सोपं; फॉलो करा या स्टेप्स\nVideo : Redmi 6A स्मार्टफोनवर 2 हजारांपेक्षा जास्त सूट\nVideo : सेल्फीची आवड असेल तर, स्वस्तात खरेदी करा 'हे' फोन\nVIDEO : इन्स्टाग्राम युजर्स सावधान, सिक्योरिटी बगच्या नादात लिक झालाय तुमचा पासवर्ड\nVideo : गुगल मॅपचं नवीन फिचर, आता मॅपमध्येही करता येणार मेसेज\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nVIDEO 'हे भगवान', 'गर्ल पॉवर' अशी व्हॉट्सअॅपची भन्नाट स्टिकर वापरायची कशी\nअॅपलचा येतोय होम पाॅड स्पीकर\nयूझफुल App : 'भीम अॅप'वर व्यवहार कसा करायचा\nकसा आहे डीजी लाॅकर\n, मोबाईलची बॅटरी जीवावर बेतू शकते\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nPM MODI BIOPIC- या अभिनेत्री साकारणार आई आणि पत्नीची भूमिका\nदीपिकाच्या एक्स बॉयफ्रेंडशी नीती मोहनने केलं लग्न, वडिलांना करावं लागलं रुग्णालयात भरती\n‘भारत’ला घाबरून पाकिस्तानने उचललं मोठं पाऊल, वाचून तुम्हीही व्हाल हैराण\nआता रोबोटच्या मदतीनं जमणार लग्न\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Ratnagiri-Konkan-Railway-ready-for-monsoon/", "date_download": "2019-02-17T22:10:22Z", "digest": "sha1:FTA62F5LP655W2UKERC4BICEI66RUBTJ", "length": 6991, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज\nपावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज\nकोकण र���ल्वेचे 10 जूनपासून पावसाळी वेळापत्रक सुरू होत असून 31 ऑक्टोबरपर्यंत गाड्यांची गती धिमी ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून धोक्याच्या ठिकाणी अलार्म सिस्टीम लावण्यात आली आहे. तसेच रेल्वेमार्गानजीकच्या कटिंग केलेल्या डोंगरांची ‘बूमलिफ्ट’मधून पाहणी करण्यात आली असून आवश्यक तेथे दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांनी दिली.\nकोकण रेल्वेचा मार्ग डोंगरदर्‍यातून जात असल्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर विशेष लक्ष ठेवले जाते. पावसाळी वेळापत्रकात मुंबई ते वीर या मार्गावर रेल्वेची नेहमीची गती (फुल स्पीड), वीर ते कणकवली 75 किमी आणि कणकवली ते मडुरा 90 किमी प्रतितास या वेगाने रेल्वे धावणार आहेत. या मार्गावर 350 ठिकाणी डोंगर कापून रेल्वेलाईन टाकण्यात आली आहे. यातील 320 ठिकाणच्या ड्रेनेज स्वच्छतेचे काम प्रगतीपथावर असून येथे पाणी तुंबणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. उर्वरित ठिकाणच्या कामांनाही लवकरच प्रारंभ होणार आहे. वादळी वार्‍यामुळे रेल्वे मार्गावर झाडे कोसळू नयेत म्हणून या मार्गावरील धोकादायक झाडांची कटाई करण्यात आली आहे. यामध्ये आकेशिया झाडांचा प्रामुख्याने समावेश आहे.\nया मार्गावर दरड कोसळल्यास ती तप्तरतेने हटवण्यासाठी 3 पोकलॅन मशीन सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्यांपैकी एक रत्नागिरी, एक चिपळूण आणि एक कणकवलीत आहेत. फ्लॅट वॅगनवर ही मशीन ठेवण्यात आली असून दरड कोसळल्यास तातडीने ती घटनास्थळी रवाना होऊ शकतील.\nयाशिवाय रोहा त मदुरा या मार्गावर रात्रीच्यावेळी गस्त घालण्यासाठी 85 पेट्रोलमनची नेमणूक करण्यात आली असून, 65 ट्रॅकमन दिवसभर कार्यरत राहणार आहेत. या मार्गावरील आगवे आणि बोरडवे या ठिकाणी उंच डोंगर असून येथे दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अलार्म सिस्टीम लावण्यात आली आहे. या मार्गाची पाहणी ‘बूमलिफ्ट’ या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे करण्यात आली असून या यंत्रणेमार्फत 20 मीटर उंचीपर्यंतच्या डोंगरांची पाहणी करण्यात आली आहे. आवश्यक तेथे दुरुस्तीचे उपाय करण्यात आले असून पावसाळ्यात रेल्वेसेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक ��र्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Inquiry-will-ring/", "date_download": "2019-02-17T21:53:32Z", "digest": "sha1:FJRHYQZIEIRHRRZ2JJHEJHTRODEAHWUJ", "length": 7214, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिंग प्रकरणांची होणार चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रिंग प्रकरणांची होणार चौकशी\nरिंग प्रकरणांची होणार चौकशी\nनिविदाप्रक्रियेतील ‘रिंग’ प्रकरणामुळे सत्ताधार्‍यांनी महापालिकेची अब्रू वेशीवर टांगल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी मुख्य सभेत केली. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली, त्यावर याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिले. महापालिकेच्या निविदाप्रक्रियेत ठेकेदारांकडूनच रिंग केली जात असून, त्यात काही नगरसेवकांचे हितसंबंध असल्याचा प्रकार दै. ‘पुढारी’ने उजेडात आणला. त्यावर सत्ताधारी भाजपच्या वडगाव शेरीतील एका नगरसेविकेच्या पतीने निविदातील रिंग मोडली म्हणून ठेकेदाराला दमबाजी केल्याचे समोर आले.\nहा प्रकारही दै.‘पुढारी’ने चव्हाट्यावर आणला. सोमवारी पालिकेच्या मुख्यसभेत याप्रकरणाचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नगरसेवकांनी या प्रकरणांवर आंदोलन करीत ‘रिंग’ करणार्‍यांची चौकशी करून त्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली. या वेळी नगरसेवक बाबूराव चांदेरे म्हणाले, की निविदा भरतानाच ठेकेदाराकडे दहा टक्के मागितले जातात, हे गंभीर प्रकार आहेत. संबंधित नगरसेवक कोणत्या पक्षाचा असो, त्याला योग्य ती समज देण्याची गरज आहे. सुभाष जगताप म्हणाले, की पारदर्शक कारभाराच्या मुद्यांवर पुणेकरांनी मते दिली. मात्र, त्याचा आता विसर पडलेला दिसतो. रिंग प्रकरणामुळे महापालिकेची अब्रू वेशीवर टांगल्याची टीका त्यांनी केली.\nसुनील टिंगरे यांनी ज्या निविदांमध्ये रिंग झाल्याचे लक्षात येईल, अशा निविदा रद्द करून त्यांची फेरनिविदा मागविल्या पाहिजेत. तसेच काही कामांच्या निविदा अत्यंत कमी दराने येत आहेत, अशा कामांचा दर्जा तपासला पाहिजे,असे सांगितले. त्यावर महापौर टिळकयांनी निविदातील रिंग प्रकरणावर प्रशासनावर दबाव येत असेल, तर त्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश दिले. दरम्यान, रिंग प्रकरणात सत्ताधारी भाजपला सभागृहात बॅकफूटवर जावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/mother-loss-babyon-bus-stand/", "date_download": "2019-02-17T22:51:35Z", "digest": "sha1:BIJMZDLG5ZDBIHQDN4PF5VP6UBLTRA3C", "length": 4832, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बसमध्ये चढताना आईच्या हातातून पडून बाळाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › बसमध्ये चढताना आईच्या हातातून पडून बाळाचा मृत्यू\nबसमध्ये चढताना आईच्या हातातून पडून बाळाचा मृत्यू\nबसमध्ये चढत असताना दरवाजा लागल्याने आईच्या हातात असलेला दीड वर्षीय चिमुकला खाली पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल सायंकाळी नागपूरच्या वर्धा रोडवरील विकासनगर चौकात घडली. या प्रकरणी आरोपी बसचालकावर प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उत्कर्ष नागराज गोल्हर असे या चिमुकल्याचे नाव आहे.\nगोल्हर कुटुंबीयांचे नातेवाईक प्रतापनगरातील पांडे ले-आउट येथे राहतात. दोन दिवसांपूर्वी नातेवाइकांची भेट घेण��यासाठी उत्कर्षची आई प्रिया त्याला घेऊन नागपूरला आली होती. आज या मायलेकाला गावी जायचे होते. त्यामुळे काल सायंकाळी उत्कर्षला घेऊन प्रिया स्नेहनगर येथील बसथांब्यावर आली होती. बसची वाटत पाहत ते बसथांब्यावर उभे होते. त्याचवेळी नागपूर-चंद्रपूरमार्गे राजुर्‍याला जाणारी बस आली.\nबसचालक उमेश प्रभाकर कुक्शीकांत याने प्रवासी घेण्यासाठी बस थांब्याकडे वळविली. तोच बसच्या दाराचा धक्का उत्कर्षला लागून तो खाली पडला. लगेच त्याला जवळच असलेल्या ढोबळे हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून बसचालक उमेश कुक्शीकांत यास ताब्यात घेतले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-jagatik-mahila-din-6316", "date_download": "2019-02-17T23:19:10Z", "digest": "sha1:JHG5VJD6QXABKHUH5QLZRT3WXI7UVF4M", "length": 24241, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on jagatik mahila din | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nरात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nगुरुवार, 8 मार्च 2018\nकाळानुरूप समाजात बराच बदल झाला; पण महिलांच्या बाबतीत म्हणावी तेवढी सुधारणा झालेली नाही. ''स्त्री-पुरुष समानता'' या गोंडस नावाला आजही समाजमान्यता मिळालीच नाही. आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला घरकुटुंबासाठी काय काय करतात आणि पुरुषवर्गाने त्यांच्यासाठी काय करणे अपेक्षित आहे, यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.\nस्त्रियांचा खुल्या जगाशी परिचय झाला तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यां���्यामुळेच स्त्रियांनी शिकू नये... घराबाहेर येऊ नये... हे पाप असते. या खुळ्या कल्पना मोडीत काढण्यासाठी या दांपत्याला खूप त्रास सहन करावा लागला. म्हणून स्त्रियांनी सावित्रीबाईंचा वारसा अगदी धाडसाने चालवला पाहिजे. ग्रामीण भागातील बहुसंख्य मुलींचे प्राथमिक शिक्षणानंतर शिक्षणच बंद होते. पालकांच्या अज्ञानामुळे महाविद्यालयीन शिक्षण सर्वच मुलींना घेता येत नाही. म्हणून आजच्या स्त्रियांनी अशा मुलींसाठी ''आधुनिक सावित्री'' होणे गरजेचे आहे.\nमहिलांचा विचार केला तर परिवर्तनाच्या दिशेने त्या धाडसी पाऊल टाकत आहेत. जिद्द, प्रेम, त्याग, चिकाटी, सहनशीलता या गुणांची देण स्त्रियांना असते. म्हणून तिला ''शक्ती'' म्हटले जाते. या शक्तीचा उपयोग करून प्रत्येक क्षेत्रात ती पोचली आहे. क्रीडा, संगीत, अभिनय, शिक्षण, साहित्य, सामाजिक कार्य या क्षेत्राबरोबर विज्ञान तंत्रज्ञानात त्या धडाडीने कार्य करताहेत. राष्ट्राच्या जडणघडणीत महिलांचे योगदान मोलाचे आहे. बचत गटांच्या माध्यमातून तर महिलांच्या जीवनात क्रांतीच निर्माण झाली आहे. गटाच्या माध्यमातून त्यांची बचतीची सवय वाढली आहे.\nएकमेकींच्या मदतीमुळे त्यांना जगण्यासाठी बळ मिळतेय. बचत गटांच्या माध्यमातून अनेक उद्योग त्या करताहेत, त्यातून त्या स्वावलंबी होत आहेत. त्यांच्यात संघटनकौशल्य निर्माण होत आहे. सरकारच्या लोककल्याणाच्या विविध योजनांची त्यांना माहिती होत आहे. बँकेच्या व्यवहाराची ओळख होत आहे. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन त्या धाडसी बनत आहेत. अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून स्त्रियांनी श्रमदानातून रस्ते, दारूबंदी, आरोग्यविषयक जनजागृती, अनाथांना, अपंगांना अर्थसाह्य इत्यादी उल्लेखनीय कार्य केलेले आहे.\nस्वबळावर उभे राहण्यासाठी महिलांचे हे वैचारिक परिवर्तन खूपच महत्त्वाचे वाटते.\nग्रामजीवनातील स्त्रियांना तर खूपच कष्ट उपसावे लागतात. त्यांच्या कष्टाशिवाय शेती अपूर्णच आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या शेतात राबतात. स्वयंपाक करणे, पाणी भरणे, कपडे धुणे, मुलांची काळजी घेणे या घरच्या कामांसह शेत स्वच्छता मोहिमेपासून ते शेतमाल काढणीपर्यंत अनेक शेतीविषयक कामं स्त्रियाच करतात. फळे-भाजीपाला विक्रीतही महिलाच आघाडीवर आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलाच शेतीच्या का��ात जास्त सहभागी होतात. महिलांची ही शेतीविषयक कामं आणखी सुकर व्हावीत, यासाठी विविध यंत्रांचा शोध लावणे गरजेचे आहे. शेतीची बहुतांश कामं स्त्रियांना वाकून करावी लागतात. त्यामुळे त्यांना पाठीचा, मानेचा त्रास होतो. कामाच्या व्यापात त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष तर होते, परंतु कर्ते पुरुषही याकडे लक्ष देत नाहीत. शेतीच्या कष्टाच्या कामातील महिलांच्या अडचणी सर्वांनी समजून घ्यायला हव्यात, तसेच त्यांचे शारिरीक कष्ट कमी करणारे यंत्र-अवजारे विकसित करण्यावरही भर द्यायला हवा.\nशेतीला जोडधंदा म्हणून कोंबडीपालन, दूध व्यवसाय महिलाच सांभाळतात. विविध शेतीपूरक, घरगुती व्यवसायातून दररोज ताजा पैसा कमावून कुटुंबाच्या दैनदिंन गरजा भागविणे, त्यातून थोडीफार बचत करून आर्थिक अडचणीत अनेक महिला हातभार लावतात. हे शास्त्र महिल्यांच्या अंगभूत असते, ते शिकण्यासाठी त्यांना कुठेही जावे लागत नाही, हे विशेष हे करीत असताना त्यांना कधी, कुठल्या लाभाची... सन्मानाची अपेक्षा नसते. अनेक शेतकऱ्यांनी हतबलतेतून आत्महत्या केल्या आहेत. त्या वेळी हजारो स्त्रिया रणरागिनी झाल्या. शेती आणि कुटुंबाचा भार त्यांनी एकहाती पेलून दाखविला. शेती नसलेल्या ठिकाणी अनेक महिलांनी मजुरी करून कुटुंब चालवितात. शेतीतील त्यांच्या कष्टाच्या मोबदल्यात मात्र भेदभाव केला जातो. त्यांना पुरुषांपेक्षा कमी मजुरी दिली जाते. ही दरी नष्ट होणे गरजेचे आहे.\nएकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातील अखेरचा काळ आज आपण अनुभवत आहोत. काळानुरूप समाजात बराच बदल झाला; पण महिलांच्या बाबतीत म्हणावी तेवढी सुधारणा झालेली नाही. समाजाचा बारकाईने अभ्यास केला तर एक वेगळीच बाजू समोर येते. आणि तुकोबांच्या ''रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'' या अभंगाची प्रचिती देते. आभाळाला गवसणी घालण्याचे काम आजची स्त्री करत आहे. तरीही आम्ही स्त्रीला उपेक्षितच ठेवलंय. ठराविक वर्तुळाबाहेर काम करणाऱ्या स्त्रियांना पुरुषी मानसिकता वेळोवेळी धक्का देते. तिचे मोठेपण नाकारते. ती आजही असुरक्षित आहे. तिला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले जात नाही. तिचे पंख छाटण्याचे प्रयत्न पुरुषप्रधान संस्कृतीकडून सातत्याने होत आहेत. समाजात ताठ मानेने जगताना तिला पुरुषांच्या कुबड्या घ्याव्याच लागतात. ''स्त्री-पुरुष समानता'' या गोंडस नावाला आजही स��ाजमान्यता मिळालीच नाही.\nशहरी भागातील महिला सोडल्या, तर आजही वाड्या-तांड्यावरच्या, खेड्यापाड्यांतल्या महिलांचे, मुलींचे दुःख पाहून अस्वस्थ होते. समाजात महिलांना असंख्य प्रश्नांना तोंड द्यावे लागते. एखाद्या कुटुंबाला कर्ता पुरुष सोडून गेला तर संसाराचा भार महिलेवरच पडतो. कोरं कपाळ घेऊन ती निराधार महिला हिमतीने जगते. कोणाचे उपकार नकोत म्हणून हाडाची काडं होईपर्यंत कष्ट करते. जगण्याशी झुंजच देते. तरीही समाज तिला दुषणे देतो. समाजात हिमतीने लढणाऱ्या अशा महिलांना बदनाम करण्याचे षडयंत्र पुरुषी मानसिकता रचते. अशा दुषित विचारांमुळे समाज गढूळ बनतो. म्हणून आदर्श समाजनिर्मितीसाठी प्रथम स्त्रियांचा आदर करणे, सन्मान करणे खूप महत्त्वाचे आहे. महिलांच्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे व्हावे, या अपेक्षेसह सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n(लेखक ग्रामीण कथाकार आहेत.)\nमहिला women महिला दिन महात्मा फुले सावित्रीबाई फुले शिक्षण education साहित्य literature विज्ञान तंत्रज्ञान वन forest आरोग्य health शेती मात mate यंत्र machine अवजारे equipments दूध व्यवसाय profession लेखक कथा story\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोद�� यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\n व्हावे हेचि माझी आस जन्मोजन्मी दास व्हावे हेचि माझी आस \nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/daily-update", "date_download": "2019-02-17T22:00:01Z", "digest": "sha1:L3UY4CSGEMALAHN2PIHIAFRDXU6UFZEU", "length": 3728, "nlines": 125, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "Daily Update | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे ���ंदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://kural-of-valluvar.blogspot.com/2013/01/blog-post_1950.html", "date_download": "2019-02-17T21:51:49Z", "digest": "sha1:D3AWGLR5CCH44TYPQP6WNRJ5CCDDWJB5", "length": 20479, "nlines": 78, "source_domain": "kural-of-valluvar.blogspot.com", "title": "Thirukkural of Thiruvalluar (திருவள்ளுவரின் திருக்குறள்): पुस्तकाचा नि ग्रंथकर्त्याचा परिचय", "raw_content": "\nपुस्तकाचा नि ग्रंथकर्त्याचा परिचय\nSeth, R.K. 1981. तिरुक्कुरल (तमिल का गौरव-ग्रन्थ) ; प्रकाशन विभाग, सूचना और प्रसारण मंत्रालय, भारत सरकार. 58 pages\nपुस्तकाचा नि ग्रंथकर्त्याचा परिचय\nज्याला आपण तामीळनाड प्रांत म्हणून संबोधतो त्यात तुंगभद्रेच्या दक्षिणेकडचा पुष्कळसा प्रदेश येतो. विशेषत: कावेरी नदीच्या आसमंतातचा सर्व भाग त्यात येतो. एकीकडे आंध्र देश, एकीकडे कर्नाटक, एकीकडे मलबार याला जोडून आहेत. या तामीळनाड प्रदेशात मूळ द्राविडी संस्कृती होती. द्राविड संस्कृती फार प्राचीन आहे. किती प्राचीन ते नीट सांगता येणार नाही. द्रविड लोक लष्करी पेशाचे होते. लढाई करणे म्हणजे त्यांना आनंद वाटे. एका गाण्यात एक द्राविड स्त्री म्हणते, \"माझा मुलगा कोठे आहे म्हणून तुम्ही विचारता तो कोठे आहे ते मला माहीत नाही, परंतु रणांगणावर तो आकस्मात दिसेल. कारण माझ्या उदर-दरीतून बाहेर पडलेला तो वाघ आहे.\" अशा शूर वीरांना जन्म देण्यात द्राविड मातांना धन्यता वाटे.\nपुढे आर्य लोक दक्षिणेकडे आले. त्यांनी आपल्याबरोबर स्वत:ची संस्कृतीही आणली. आर्य ल्प्क जेते म्हणून आले नाहीत, तर शिक्षक व आचार्य म्हणून आले. आलेल्या आर्यांना \"कोमल स्वभावाचे व वेद-द्रष्‍टे\" असे संबोधण्यात येई. ब्राह्मण, जैन व बुद्ध तिन्ही धर्मांचे लोक आपापली नीतितत्तचे नि संस्कृती घेऊन खाली दक्षिणेकडे येऊ लागेल. तामीळ संस्कृतीचा मूळचा पाया द्राविडी आहे, परंतु वरची भव्य इमारत अर्य संस्कृतीची आहे. या तिन्ही धर्मांच्या पंडितांनी तामीळ वाङ्‍मयात उदार विचार ओतले, नवीन संस्कृती पुलविली. ब्राह्मण, जैन आणि बुद्ध पंडितांनी या प्रदेशात विद्यापीठे स्थापिली; साहित्यसंघ निर्माण केले; ग्रंथालये सजाविली; आणि तामीळ भाषेला भव्यता, श्रेष्‍ठता नि स्थिरता दिली.\nतामीळ भाशा संस्कृतइतकी प्राचीन आहे. खिरस्तशकापूर्वीही तामीळ भाषेत अनेक ग्रंथ रचिले होते. तामीळ भाषेचा संस्कृतशी मुळी संबंध नाही. संस्कृतचा ग्रंधही नसलेली अशी हिंदुस्थानात जर कोणती प्रमुख भाषा असेल तर ती तामीळ होय.\n\"कुरल\" या अलौकिक ग्रंथाचा तिरुवल्लुवर हा कर्ता. मद्रासजवळ्च्या मैलापूरचा तो राहणारा. त्याचा काळ निश्‍चित नसला तरी इसवी सनाच्या पहिल्या शतकातला तो आहे, याविषयी शंका नाही. 'शिलाप्पाधिकारम्‌' आणि 'मणिमेखलाइ' ह्या दुसन्या शतकात झालेल्या ग्रंथांमध्ये कुरलचा उल्लेख आहे. पांडय राजा उग्रेपेरुवलुडी हा राज्य करीत असता मदुरेच्या कविमंडळाने कुरल ग्रंथ प्रसिद्ध केला असे मानतात. हा राजा एसवी सन १२५ च्या सुमारास झाला हे नक्की माहीत आहे. एका कवीने कुरल ग्रंथाची स्तुती करताना म्हटले आहे: \"पांडय राजाला उद्देशून देवी सरस्वती म्हणाली, 'मी कुरलमध्ये प्रकट झाले आहे' \". सारांश, तिरुवल्लुवर हा ग्रंथकार अठराशे वर्षांपूर्वीचा आहे, हे निर्विवाद.\nया ग्रंथकाराच्या जीवनाची फारशी माहिती मिळत नाही. तो वल्लुवजातीचा होता असे नावावरून दिसते. \"तिरु\" म्हणजे पूज्य किंवा भाक्‍त. तिरुवल्लुवर म्हणजे वल्लुव जातीतील महापुरुष किंवा थोर भक्‍त, असा अर्थ आहे. वल्लुव जात म्हणजे अस्पश्य जात. तिरुवल्लुवर महार जातीचा होता. या वल्लुव जातीचा धंदा म्हणजे दवंडी पिटणे, निरोप पोचविणे असा.\nतिरुवल्लुवराचा पिता ब्राह्मण होता; परंतु आई महारकन्या होती. आईचे नाव \"आदि\". ती महाराची होती, परंतु तिचे संगोपन एका ब्राह्मणानेच केले होते. यामुळे आदीच्या मनावर ब्राह्मण व वैदिक संस्कृतीचे संस्कार झाले होते. तिरुवल्लुवराच्या पित्याचे नाव भगवान असे होते.\nतिरुवल्लुवराच्या लहानपणची माहिती नाही. त्याने पुढे लग्न केले. त्याची पत्‍नी थोर पतिव्रता होती. बुद्ध धर्माच्या ग्रंथांतून तिरुवल्लुवर बुद्ध धर्म होता; त्याची पत्‍नी सिंगापूरची; तिला बुद्धभिक्षूंनी ज्ञान दिले होते; इत्यादी हकीकती आहेत. तिरुवल्लुवराची संसारयात्रा सुखाची असे यात शंका नाही. पति-पत्‍नींचे जेत्जे प्रेम आहे, ऐक्य आहे, तेथे आनंदाला काय तोटा तिरुवलुवर पत्‍नीचे नाव वासुकी.\nएके दिचशी तिरुवल्लुवराने मूठभर नखे लोखंडाचे तुकडेयांचा भात शिजविण्यास पत्‍नीला सांगितले. काहीएक शंका न घेता तिने त्या वस्तू चुलीवर चढविल्या. तिने शिजविण्याचा प्रयत्‍न केला एके दिवशी तो साधू नि तिरुवल्लुवर जेवायला बसले होते. पत्‍नी वासुकी आडावर पाणी काढीत होती. भार निवालेला होता. तरी \"अगं ए, किती हा भात एके दिवशी तो साधू नि तिरुवल्लुवर ��ेवायला बसले होते. पत्‍नी वासुकी आडावर पाणी काढीत होती. भार निवालेला होता. तरी \"अगं ए, किती हा भात हात पोळला की माझा\" असे तिरुवल्लुवर ओरडला. ती साध्वी निम्मे वर आलेली घागर तशीच एकदम सोढून धावत आली नि भातावर पंख्याने वारा लोंबकळत राहिली हात पोळला की माझा\" असे तिरुवल्लुवर ओरडला. ती साध्वी निम्मे वर आलेली घागर तशीच एकदम सोढून धावत आली नि भातावर पंख्याने वारा लोंबकळत राहिली\n\"कुरल\" या ग्रंथामुळे तिरुवल्लुवराचे नाव अमर झाले आहे. 'ज्ञानवेट्टी' नावाचा दुसराही एक लहानसा ग्रंथ त्या नावावर आहे, परंतु तो ग्रंथ तितकासा महात्त्वाचा नाही.\n\"कुरल\" ग्रंथाच्या रूपाने त्याने जगाला बहुमोल देणगी दिली आहे. तामील भाषेत या ग्रंथाला फार मान आहे. याला 'तामील वेद' म्हणतात ते यथार्थ आहे. कुरल ग्रंथाचे तीन भाग आहेत: प्रथम भागात धर्म; द्वितीय भागात अर्थ; तृतीय भागात काम- असे वर्णविषय आहेत. तिरुवल्लुवराने चार पुरुशार्थांतील तीन पुरुषार्थांचेच वर्णन केले. चौथा जो मोक्ष, त्यासंबंधी त्याने काहीएक सांगितले नाही. तो अस्पृश्‍य होता म्हणून का त्याने मोक्षावर काही लिहिले नाही किंवा मोक्ष म्हणजे परमस्वरूपप्राप्‍ती; अवाङूमानसगोचर अशी ती स्थिती; त्या स्थितीचे वर्णन तरी कसे करायचे किंवा मोक्ष म्हणजे परमस्वरूपप्राप्‍ती; अवाङूमानसगोचर अशी ती स्थिती; त्या स्थितीचे वर्णन तरी कसे करायचे म्हणून यासंबंधी त्याने काही लिहिले नसेल. किंवा प्रथम धर्मभाग म्हणून जो आहे, त्यात यति-जीवनावर जी प्रकरणे आहेत तीच मोक्षासंबंधी, असेही कोणी मानतात.\nहे तिन्ही भाग मिळून १३३ अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात दहा कविता आहेत. एकूण १३३० कविता आहेत. प्रत्येक कविता दोन चरणांची आहे. 'कुरल' या शब्दाचा अर्थच मुळी \"दोन चरणी\" असा आहे. तुलसीदासाच्या \"चौपाया\" तशा तिरुवल्लुवराच्या या \"दुपाया\" आहेत.\nकुरल्मधील हे १३३० श्‍लोक या दुपायी वृत्तात आहेत. अतिलहान वृत्त व त्यात गंभीर व विशाल अर्थ खच्चून भरलेला असे हे काव्य आहे. कुरलमध्ये सर्वत्र एकप्रकारची भव्यता आहे, उदात्तता नि सहृदयता आहे. शेवटच्या प्रेमासंबंधीच्या भागातही सद्‍भिरुचीस दुखवील असा एकही विचार नाही, एकही अश्‍लील ओळ नाही.\nपहिल्या भागाला आरंभ करण्यापूर्वी चार प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात परमेश्‍वराची स्तुती आहे. हे वर्णन काही ठिकाणी परमेश���‍वरास लगू पडते, तर कही ठिकाणी परमेश्‍वरास लागू न पडता बुद्ध, महावीर यांच्या-सारख्या थोर जगद्‍गुरूंस लागू पडते.\n\"अर्थ\" विभागात राजा, त्याला लागणारे गुण, प्रधान कसे असावेत, सैन्य व शूर लोक, हेर, मित्र कसे ओळखावे, मैत्रीचे महत्व, जुलमाचे परिणाम, शत्रूविषयी दक्षता, अशी प्रकरणे असून पुढे कृषी, भिकारी, दान यश, कुटुंबाला मोठेपणा मिळवून देणे, इत्यादी सुंदर प्रकारणे आहेत.\n'काम'-विभाग येतो यात प्रिया नि प्रियकर यांचे वर्णन आहे. या भागात कोठेही अश्‍लीलता नाही. मर्यादेच अतिक्रमण नाही. हृदयातील भाव अतिगोघ रीतीने वर्णिलेले आहेत.\nकुरलमधील सुंदर कल्पना, सुंदर उपमा, अभिनव विचार यांची उदाहरणे किती घ्यावी १३३० कविता म्हणजे सारे अष्‍टपैलू हिरे आहेत. प्रत्येक कविता म्हणजे घासूनपुसून ठेवलेला हिरा आहे. एक शब्द कमीअधिक करता येणार नाही, इकडचा तिकडे करता येणार नाही.\nकुरल वाचून आपल्या लक्षात येईल की, भारतीय संस्कृती सर्वत्र एकच आहे. या विशाल देशाचे हृदय एकाच रक्‍ताने भरलेले आहे. एकाच नाडीचे ठोके सर्वत्र आहेत. आपण इतर प्रांतीय भाषांतील वाङ्‍मय वाचले म्हणजे आपणास कळून येईल की, प्रादेशिक अंतर असले तरी मनाने आपण सारे जवळच आहोत, एक आहोत. तिरुवल्लुवर हा केवळ तामीळनाडचा नाही, तर तो भारताचा आहे. एवढेच नव्हे तर सर्व जगाचा आहे. सान्या मानवजातीला अन्नत करण्यासाठी त्याने लिहिले. जातीने अस्पृश्‍य; धंघ्याने कोष्‍टी; परंतु विचारांची सोज्जवल माणिकमोती देणारा हा तिरुवल्लुवर मन मोहून घेतो.\nतिरुक्कुरल हिन्दी भाषा में\nपुस्तकाचा नि ग्रंथकर्त्याचा परिचय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurrailwaypolice.gov.in/mr/important-downloads/transfer-list-2016", "date_download": "2019-02-17T22:26:43Z", "digest": "sha1:666MROEL2TCGI6WEF463ERO4BA7KDWKH", "length": 3059, "nlines": 72, "source_domain": "www.nagpurrailwaypolice.gov.in", "title": "TRANSFER LIST - 2016 | nagpurrailwaypolice.org", "raw_content": "\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nलोहमार्ग नागपूर पोलीस आपले स्वागत करीत आहे.\nआपली सुरक्षितता आमची वचन बध्दता\nहेल्पलाईन-नियंत्रण कक्ष, नागपूर लोहमार्ग पोलीस-फोन-०७१२-२७४३९८४,फॅक्स ०७१२-२७५५८३५\nलोहमार्ग हेल्पलाईन नं.: 1512\nपोलीस अधीक्षक यांचे संदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/05/blog-post_31.html", "date_download": "2019-02-17T23:11:53Z", "digest": "sha1:WKSDN4KZL2WHHY7Z7YQZY6NUSOBIWDLQ", "length": 21099, "nlines": 159, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस: How to get blog post in your email : आवडलेला ब्लॉग तुमच्या इमेलशी कसा जोडाल ?", "raw_content": "\nAbout Us / आमच्याबद्दल\nHow to get blog post in your email : आवडलेला ब्लॉग तुमच्या इमेलशी कसा जोडाल \nखरंतर कोणत्याही ब्लॉगचा अड्रेस आपल्याकडे नसतो. काहीतरी सर्च करताना Google search च्या माध्यमातून अथवा मराठी विश्व, मराठी ब्लॉग जगत , मराठी ब्लॉग्स , मराठी ब्लॉग लिस्ट अशा मराठी ब्लॉगच्या डिक्श्नरीच्या माध्यमातून आपण अनावधनाने एखाद्या मराठी ब्लॉगवर पोहचतो. तो ब्लॉग आपल्याला खूप आवडतो. चार आठ दिवसांनी पुन्हा त्या ब्लॉगवर आपल्याला काही नविन मिळतंय ते पहायचं असतं. पण त्या ब्लॉगचा अड्रेस आपल्याला आठवत नाही. मग Google search अथवा वर दिलेल्या मराठी ब्लॉगच्या डिक्श्नरीच्या माध्यमातून तो ब्लॉग आपण शोधू पहातो.\nयातून आपल्याला हवा असलेला ब्लॉग पुन्हा सापडेलच याची शाश्वती नसते.\nआणि त्या ब्लॉगचा शोध घेताना खुप वेळही जाऊ शकतो. त्यामुळेच आपल्याला आवडलेले दोनचार ब्लॉग आपण डायरेक्ट आपल्या इमेलला जोडले तर त्या त्या ब्लॉगचे लेखक जेव्हा जेव्हा नवीन लेखन पोस्ट करतात तेव्हा तेव्हा त्या पोस्टची लिंक ( Post link ) आपल्याला इमेल केली जाते. त्यासाठी आपल्याला एकदाच पुढील गोष्टी कराव्या लागतात.\nतुम्हाला आवडलेल्या ब्लॉगच्या पोस्टच्या लिंक तुम्हाला तुमच्या इमेल मध्ये मिळायला हव्या असतील तर खालील बाबींची पूर्तता करा. यासाठी अवघे पाच मिनिटं लागतात.\n1 ) एखादा ब्लॉग ओपन केल्यानंतर त्या ब्लॉगच्या डाव्या अथवा उजव्या बाजूला तुम्हाला खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे लिंक दिसेल. काही वेळेस त्या त्या मातृभाषेतलं भाषांतर नसेल तर follow by email, subscribe by email, subscribe असं लिहिलेलं असेल. खालील चित्रात माझ्या ब्लॉग पेजवरील दोन्ही भाषा दिसताहेत.\nत्या चित्रातील रिकाम्या चौकोनात तुमचा इमेल अड्रेस टाका ( वरील चित्रात मी माझा इमेल अड्रेस टाकला आहे.) आणि Submit या बटनावर क्लिक करा\n2 ) त्यानंतर तुम्हाला खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे विंडो दिसेल..\nया चित्रातील काळ्या रिंगमध्ये दिसणारी अक्षरे खालील निळ्या रिंगमधील चौकटीत टाईप करा\n3 ) त्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे विंडो दिसेल. त्यात तुम्हाला तुमच्या ईमेल अड्रेसवर इमेल पाठवली आहे असं ल��हिलेलं असेल.\n4 ) आता तुमचं इमेल खातं उघडा. तुम्हाला इमेल आलेला असेल. तो इमेल ओपन करा. त्या इमेलमधील लिंकवर क्लिक करा. ती लिंक एका नवीन विंडोत ओपन होईल. तसं झालं नाहीतर त्या इमेल मधील इतर सूचनांच पालन करा.\n5 ) वरील इमेलमधील लिंक वर क्लिक केल्यानंतर ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला खालील चित्रातील विंडो दिसेल. त्यात लिहिलेलं असेल कि तुमचं इमेल subscription पूर्ण झालेलं असून feedburner ने ते स्वीकारलेलं आहे.\nआता तुमचं काम संपलय आणि लेखकासह feedburnसुरु झालंय. आता तुम्ही काहीही न करता तुमच्या आवडत्या लेखकाचं लेखन तुम्हाला पोहच होईल.\nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\n#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं - [image: narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike] पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेल...\nआठव - परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठव येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं. आठव व्वा\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलम��न खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nIndian Politics : मतदारांनो जागे रहा विधानसभा येते...\nStory For kid's : अक्कलपुरचे अक्कालराव\nFunny SMS : जेव्हा तू मेसेज करत नाहीस तेव्हा\nSex of Snakes : सापांचा शृंगार\nIndian Politics : उद्धवा जमिनीवर ये\nMrathi poem : माझ्या मराठी देशाला\nLove Poem: अन तुझ्या बाहुत येता\nStory For Kid's : राक्षस गेला शाळेमध्ये\nLove poem : प्रेम कशात आहे \nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\n#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची \nआज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे अस...\nबेकरीला मोदी जबाबदार आहेत का \nसध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं क...\nका जाळावा अथवा पुरावा मृत देह \nतिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं...\nमुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्...\n#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी\nसर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण ...\n#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट \nकाही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरां...\nआम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हात...\nसाहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune\nसाहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आ...\n#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत\nआम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या ...\nयुवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm\nउत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढ...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_907.html", "date_download": "2019-02-17T21:34:53Z", "digest": "sha1:DD6UPYX2Q2PSOI37KR5KMF3TCEGWM63W", "length": 8155, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कृष्णा कारखान्याचा गुरूवारी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकृष्णा कारखान्याचा गुरूवारी बॉयलर अग्न��प्रदीपन समारंभ\nरेठरे बुद्रुक (प्रतिनिधी) : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सन 2018-19 या गळीत हंगामाचा 59 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.उत्तरा सुरेश भोसले यांच्या हस्तेे गुरूवार, दि. 18 आक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर कारखाना कार्यस्थळावर होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी दिली.\nदळवी म्हणाले, गळीतासाठी नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे गळीत पुर्ण करण्याच्यादृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेची पुर्व तयारी करण्यात आली असून बैलगाड्या, ट्रॅक्टर, अंगद यांच्याशी करार केले आहेत. कारखान्याची ओव्हरऑइलींगची कामे त्याचबरोबर मशिनरीमधील आवश्यक त्या दुरूस्त्या आदी कामे प्रगतीपथावर असून ती अंतीम टप्प्यात आहेत. बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले हे येणार्‍या गळीत हंगामाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.\nव्हाईस चेअरमन जगदिश जगताप व संचालक मंडळ तसेच मान्यवरांची यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास सभासद, ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी केले आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/pimpri-congress-jansangharsh-yatra-8-september-27825", "date_download": "2019-02-17T22:01:21Z", "digest": "sha1:4FQVEDL2EPCRPBACYQVRH3ULSQZ43P4O", "length": 12940, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pimpri-congress'-jansangharsh-yatra-on-8-september | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`राष्ट्रवादी'च्या हल्लाबोलनंतर आता कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा\n`राष्ट्रवादी'च्या हल्लाबोलनंतर आता कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nलोकसभा निवडणूक जवळ आल्याने कॉंग्रेस पक्ष आता राज्यात जागा झाला आहे. गेल्यावर्षी राष्ट्रवादीने राज्यभर काढलेल्या हल्लाबोल यात्रेनंतर कॉंग्रेसही तशीच यात्रा आता काढत आहे. तिला त्यांनी जनसंघर्ष यात्रा असे नाव दिले आहे. तिचा हल्लाबोलसारखाच उद्देश आहे.\nपिंपरीः लोकसभा निवडणूक जवळ आल्याने कॉंग्रेस पक्ष आता राज्यात जागा झाला आहे. गेल्यावर्षी राष्ट्रवादीने राज्यभर काढलेल्या हल्लाबोल यात्रेनंतर कॉंग्रेसही तशीच यात्रा आता काढत आहे. तिला त्यांनी जनसंघर्ष यात्रा असे नाव दिले आहे. तिचा हल्लाबोलसारखाच उद्देश आहे.\nलोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने जाहिरनाम्यात दिलेली कोणते आश्वासने सत्तेत आल्यानंतर गेल्या साडेचार वर्षात पूर्ण केली, याचा जाब विचारण्यासाठीची जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. 31 ऑगस्टपासून ती कोल्हापूरातून सुरु होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली येथे जनजागृती केल्यानंतर ती 8 सप्टेबरला पिंपरीत दाखल होणार आहे.\nकेंद्र व राज्य सरकारच्या भूलथापा, फसवी आश्वासने, नागरिकांच्या पैशांवरील जाहिरातबाजी यांचा पर्दाफाश करण्यासाठी ती काढली जात आहे. या यात्रेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्य प्रभारी मल्लीकार्जून खर्गे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस तसेच सर्व प्रदेश कार्यकारीणीतील पदाधिकारी पिंपरीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचीन साठे यांनी आज येथे दिली.\nसाडेचार वर्षापूर्वी केंद्रात व त्यानंतर राज्यात भाजपप्रणीत सरकार स्थापन झाले. त्यानंतरच्या कार्यकालात भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर���ल प्रतिमा मलीन झाली. आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक उद्योग क्षेत्रात घटली. मागील वर्षी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय यामुळे देखील औद्योगीक गूंतवणुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, गुन्हेगारी, महागाईत लक्षणीय वाढ झाली आहे. बांधकाम क्षेत्रासह उद्योग व्यापारात देखील मंदीचे सावट आहे.\nसुशिक्षित पदवीधर, द्विपदवीधर लाखो युवक-युवती बेरोजगार आहेत. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्राचा जाहिरातबाजीचा फसवा फुगा आता फुटला आहे. शेतक-यांच्या शेतमालाला दीडपट हमी भाव देऊ, सातबारा कोरा करू, सिंचनक्षमता वाढवू, देशात उत्पादीत शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देऊ अशी शेकडो आश्वासने नागरिकांच्या पैशातून जाहिरातबाजी करून भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने करदात्या नागरिकांच्या माथी मारली आहेत.\nराज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. शिक्षण क्षेत्रात आठवड्याला एक नवीन आदेश काढून शिक्षणाचा सरकारने विनोदच केला आहे. सर्व आघाड्यांवर केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरलेले असताना हायपरलूप, बुलेट ट्रेन अशी कधीही पूर्ण न होणारी स्वप्न दाखवून नागरिकांच्या पैशांचा चुराडा केला जात आहे, अशा लाखो कोटींच्या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय बँकांतून कर्ज घेऊन देशाभिमान सांगणाऱ्या भाजपने बुलेट ट्रेनचे काम परदेशी संस्थांना देऊन कोणता विकास साध्य होणार आहे. युपीएच्या काळात अर्थव्यवस्थेचा विकासदर 10.2 टक्क्यांहून जास्त होता. यांच्या काळात हाच दर 7.2 टक्के गाठणे देखील अशक्य झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असतानाही अनावश्यक प्रकल्प नागरिकांच्या माथी मारले जात आहेत. युपीए सरकारने उभारलेल्या विकासकामांची उद्‌घाटने करून श्रेय लाटणाऱ्या या सरकारचा भंपकपणा उघडा करण्यासाठी पक्षाची ही यात्रा राज्यभर फिरून जनजागृती करणार आहे, असे साठे म्हणाले.\nलोकसभा निवडणूक राष्ट्रवाद पूर भाजप महाराष्ट्र maharashtra सोलापूर सांगली sangli सरकार government खासदार अशोक चव्हाण ashok chavan मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan विश्वजित कदम भारत गुंतवणूक नोटाबंदी बेरोजगार गुन्हेगार व्यापार मेक इन महाराष्ट्र शिक्षण education बुलेट ट्रेन स्वप्न कर्ज विकास\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/heavy-vehicles-waiting-license-164481", "date_download": "2019-02-17T22:21:26Z", "digest": "sha1:3GTSI6W2GPNBTSPMM6VQQITLNBEIE7VZ", "length": 12931, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Heavy vehicles waiting for the license अवजड वाहने परवान्याच्या प्रतीक्षेत | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nअवजड वाहने परवान्याच्या प्रतीक्षेत\nमंगळवार, 8 जानेवारी 2019\nमालेगाव - केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 15 मेपासून ट्रकसह त्या श्रेणीतील प्रवासी अवजड वाहनांसाठी वाहन चाचणीबरोबरच पाच किलोमीटर अंतराच्या ट्रॅकवरील इंधन अचूक वापर मोजमाप चाचणी सक्ती केली आहे. मात्र राज्यातील तीन जिल्हा कार्यालये वगळता इंधन चाचणी मोजमाप तपासणी यंत्राअभावी अवजड वाहनांचे परवाने गेल्या सहा महिन्यापासून प्रलंबित आहेत. राज्यात सुमारे 20 हजार नवीन वाहन परवाने प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे.\nमालेगाव - केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 15 मेपासून ट्रकसह त्या श्रेणीतील प्रवासी अवजड वाहनांसाठी वाहन चाचणीबरोबरच पाच किलोमीटर अंतराच्या ट्रॅकवरील इंधन अचूक वापर मोजमाप चाचणी सक्ती केली आहे. मात्र राज्यातील तीन जिल्हा कार्यालये वगळता इंधन चाचणी मोजमाप तपासणी यंत्राअभावी अवजड वाहनांचे परवाने गेल्या सहा महिन्यापासून प्रलंबित आहेत. राज्यात सुमारे 20 हजार नवीन वाहन परवाने प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे.\nपरिवहन मंत्रालयाने अवजड वाहन परवान्यांसाठी प्रशिक्षित चालक असावेत, अपघातांना आळा, इंधनाच्या योग्य वापरासाठी इंधन वापर चाचणी सक्तीची केली आहे.या चाचणीसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण व किमान पाच किलोमीटर अंतराचा ट्रॅक वा रस्ता असावा, पाच किलोमीटरच्या ट्रॅकमध्ये प्रत्येकी तीन उजवे- डावे वळण व तीन गतीरोधक असावेत, त्याचवेळी सुयोग्य चाचणी व कार्यक्षम इंधन वापर शक्‍य होईल. ही यशस्वी चाचणी देणाऱ्या उमेदवारासच अवजड वाहन परवाना देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. राज्य परिवहन कार्यालयाने 27 नोव्हेंबरला सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना इंधन वापर चाचणी मोजमापाकरिता बाजारात उपलब्ध असलेल्या उपकरणाची माहिती देणारे पत्र पाठविले.\nराज्यात प्रामुख्याने इन्टॅन्गल्स, आदिती व ऑटो कॉप या तीन कंपन्यांकडे हे यंत्र आहे. यंत्राची किंमत दर्जानुसार सुमारे 40 ते 50 हजार रुपये आहे. औरंगाबाद, कोल्हापूर व जळगाव या तीन जिल्ह्यात महिन्यापूर्वी चाचणीकरीता वाहनाला हे यंत्र बसविण्यात आले. हे तीन जिल्हे वगळता अन्य कोठेही अवजड वाहन परवाने सध्या दिले जात नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्यात 50 प्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत. काही कार्यालय वगळता हे यंत्र नसल्याने तब्बल 20 हजार परवान्यांचे कामे प्रलंबित असल्याची माहिती विविध कार्यालयांशी संपर्क साधल्यानंतर समजली आहे.\nकेंद्रीय व राज्य परिवहनच्या अधिसूचनेनुसार शहराजवळील मालेगाव ते दाभाडी हा पाच किलोमीटर रस्ता सुयोग्य ट्रॅक आहे. त्यावर प्रत्येकी तीन उजवे-डावे वळण व तीन गतीरोधक आहेत. मार्गाची परिवहन अधिकारी व ड्रायव्हींग स्कुल चालकांनी पाहणी केली आहे. शहरातील काही ड्रायव्हींग स्कुल चालक इंधन चाचणी मोजमाप यंत्राबद्दल चौकशी करताहेत. यंत्र येताच अवजड वाहन परवाने मिळू लागतील.\n- किरण बिडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मालेगाव\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-suspend-prashant-paricharak-6283", "date_download": "2019-02-17T23:28:15Z", "digest": "sha1:54YBP2LZIMHKZEBMLI3H4JUYDVR653HI", "length": 14714, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Suspend to Prashant Paricharak | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रशांत परिचारकांना बडतर्फ करा, शिवसेनेची मागणी\nप्रशांत परिचारकांना बडतर्फ करा, शिवसेनेची मागणी\nबुधवार, 7 मार्च 2018\nमुंबई : विधान परिषदेचे भाजपपुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीवरून शिवसेनेने मंगळवारी (ता.६) पुन्हा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. याच मुद्यावर शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला.\nआमदार परिचारक यांचे वक्तव्य हे सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करणारे असून, या वक्तव्याबाबत कठोरातील कठोर शिक्षा द्यायला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. या वेळी शिवसेनेच्या आमदारांनी प्रशांत परिचारक यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.\nमुंबई : विधान परिषदेचे भाजपपुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीवरून शिवसेनेने मंगळवारी (ता.६) पुन्हा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. याच मुद्यावर शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला.\nआमदार परिचारक यांचे वक्तव्य हे सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करणारे असून, या वक्तव्याबाबत कठोरातील कठोर शिक्षा द्यायला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. या वेळी शिवसेनेच्या आमदारांनी प्रशांत परिचारक यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.\nविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रशांत परिचारक हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय येथे घेता येत नसल्याची बाब शिवसेनेच्या सदस्यांच्या नजरेस आणून दिली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की विधानसभेप्रमाणे विधान परिषदेचे सभागृह स्वायत्त आहे. तेथे या विषयावर चर्चा करण्यात येत असून याबाबत निर्णय होईल. त्यानंतर परिचारक यांच्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचा आरोप करत सर्व शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला.\nआमदार प्रशांत परिचारक हरिभाऊ बागडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis विषय topics\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nपाण्याअभावी फळबागांवर संकटअकोला : फळबागांसाठी अोळख असलेल्या अकोट तालुक्यात...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nतूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठसांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/what-did-the-alleged-observer-do-to-stop-gorakshak-attacks-hc-267764.html", "date_download": "2019-02-17T22:50:23Z", "digest": "sha1:42QRFYHAMAL45CWJMTYX5AKUWGKOEPCL", "length": 14403, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी काय केलं ? -हायकोर्ट", "raw_content": "\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'\nपुलवामा हल्ला: शिक्षिकेने शेअर केली 'पाकिस्तान जिंदाबाद'ची पोस्ट, संतप्त नागरिकांनी पेटवलं घर\nVIDEO: शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण\nबॉलिवुडमधून पाक कलाकार 'आऊट', सिने इंडस्ट्रीचा मोठा निर्णय\nव्हॅलेंटाईन डे साजरा करून आल्यानंतर 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या\nPulwama attack : संतप्त नागरिकांचा नालासोपारा येथे रेल रोको\nलोकसभेसाठी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, मुलाला दिली पहिली उमेदवारी\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nशहीद जवानांच्या कुटुंबीयांना तुम्हीही करू शकता मदत, SBI ने सुरू केली ही 'स्पेशल' सर्विस\nदहशतवादी आदिलच्या घरच्यांना करतायत 'मुबारक' ; वडिल म्हणाले, जवानांच्या मृत्यूचा आनंद नाही\n#FitnessFunda : हे आहे सनी लिओनच्या हाॅट फिगरचं गुपित\nVIDEO : माधुरी दीक्षित-शिल्पा शेट्टी म्हणतायत 'मै आयी हूँ युपी बिहार लुटने'\nरात्री उशिरा Dinner Date ला निघाले सैफिना आणि दीपवीर\n'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं\nजगातील सगळ्यात मोठे 5 सर्जिकल स्ट्राईक, ज्यांनी बदलला इतिहास\nफक्त 80 रुपयात मिळतंय घर, फक्त आहे एकच अट\n#PulwamaAttack: शहीद अश्विनी म्हणाले होते, 'बाबा, आलो तर तिरंग्यात लपेटून येईन'\nएकदा चार्जिंग केला की 60 तास चालणार 'हा' मोबाईल\nVIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ\nविदर्भानं जिंकला इराणी करंडक, विजयाची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबीयांना\nPulwama Attack : शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवाग घेणार\nमयंकला आले 300 मेसेज आणि 42 मिस कॉल, आता खेळणार भारतीय संघात\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nLove Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल\nLove Story : ...म्हणून विराट-अनुष्काच्या प्रेमकथेत झालं होतं ब्रेकअप\nLove Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन\nशेकडो संकटांनंतरही या जोडप्यांनी सोडला नाही एकमेकांचा हात, फिल्मी आहे त्यांची Love Story\nकथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी काय केलं \nनिव्वळ गोमांस आहे या संशयावरून अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत असं पठाण यांनी कोर्टाला सांगितलं.\n21 आॅगस्ट : कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत याची प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती द्या असा आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे.\nयाचिकाकर्ते शादाब पटेल यांनी हायकोर्टाने गौरक्षकांसंदर्भात मार्गदर्शक तत्वं तयार करण्यात यावीत अशी कोर्टाकडे केली होती त्यावर कोर्टाने नियम तयार करणं विधिमंडळाचं काम असून ते त्यांनीच करावं असं म्हटलंय. परवा म्हणजे २३ आॅगस्टला राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करावं असा आदेश कोर्टाने दिला आहे.\nएमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी याचिकाकर्त्यांचे वकील म्हणून आज कोर्टात युक्तीवाद केला. २ सप्टेंबरला बकरी ईद असून त्यावेळेसच गणेशोत्सव असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये त्याकरता कोर्टाने मार्गदर्शक तत्वं जारी करावीत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.\nनिव्वळ गोमांस आहे या संशयावरून अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत असं पठाण यांनी कोर्टाला सांगितलं.\nदरम्यान, कोर्टात झालेल्या एका नाट्यमय घडामोडीत याचिकाकर्ते शादाब पटेल यांचे वडील शब्बीर पटेल यांनी ही याचिका फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी असून राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं कोर्टात म्हणून याचिकेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावर याचिकाकर्त्यांनी कौटुंबिक भांडणे काढून याचिकेत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nनरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ काढणाऱ्या या कॅमेऱ्याऐवजी आणखी काही असतं तर\nSpecial Report : कोण आहे पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला घडवणारा आदिल अहमद\nSpecial Report : कोण आहे पाकिस्तानचा खतरनाक अतिरेकी मसूद अझर\nVIDEO: तुमच्या मनासारख्या माझ्याही मनात संतापाच्या ज्वाला - नरेंद्र मोदी\nकारवाईच्या नावाखाली बारमध्ये घुसून पोलीसानेच केली तोडफोड, CCTV आला समोर\nVIDEO: '2019 फक्त भगव्या झेंड्याचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार येणार निवडून'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://diwali.upakram.org/node/156", "date_download": "2019-02-17T22:16:07Z", "digest": "sha1:GVES7XOC2HYPB5D6SB5BYOOYKNYHVYLF", "length": 16755, "nlines": 47, "source_domain": "diwali.upakram.org", "title": "उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई - १ | उपक्रम दिवाळी विशेषांक", "raw_content": "\nउत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई - १\nवसई जवळचं सोपारा बंदर सम्राट अशोकाच्या पूर्वीपासून प्रसिद्ध होते, भरभराटीला आलेले होते तरी कालांतराने वसईचा परिसर राजकीय दृष्ट्या किंचित उपेक्षित झाला. अनेक वर्षांनी तिचा चेहरामोहरा बदलला तो पोर्तुगीजांनी तेथे वस्ती केल्यापासून. वसे असे मूळ नाव असणाऱ्या या प्रदेशाला पोर्तुगीजांनी बसैं (Bacaim) म्हणायला सुरुवात केली, पुढे इंग्रजांनी बसैंचे बसीन (Bassien) केले आणि त्यानंतर आता सद्यकाळी वसई या नावाने या शहराला ओळखले जाते.\nभारतातील पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीज वसाहतींचा विचार केला तर सर्वप्रथम आठवतो तो गोवा. भारत स्वतंत्र झाल्यावरही काही काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलेला, पोर्तुगीज संस्कृती जोपासलेला आणि त्याचवेळेस पोर्तुगीज अंमलाखाली दबलेला गोवा. परंतु खुद्द महाराष्ट्रातील, मुंबईच्या अगदी जवळची वसईची पोर्तु��ीज वसाहत त्यामानाने चटकन लक्षात येत नाही. ती आजही उपेक्षित राहिल्यासारखी वाटते.\nवसईचा इतिहास एखाद्या पक्क्या वसईकराला विचाराल तर अगदी अभिमानाने आणि प्रेमाने तो तुम्हाला माहिती देईल आणि ही माहिती देण्यात कोणत्याही धर्माची वा जातीची व्यक्ती मागे नसेल याची खात्री अगदी छातीठोकपणे देता येईल. अर्थातच, माहिती देण्याची प्रत्येकाची आवृत्ती वेगवेगळी असेल. पुरातन काळापासून सोपारा बंदरामुळे विविध देशांतील, धर्मांतील लोकांचा वावर या परिसरात राहिला आहे आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आला आहे. ब्राह्मण, सारस्वत, सामवेदी, सोमवंशी क्षत्रिय, आगरी, आदिवासी, ख्रिश्चन, मुसलमान आणि अगदी आफ्रिकेहून गुलाम म्हणून आणलेले हबशी अशा अनेक संस्कृती आजही येथे नांदतात. पूर्वापार काळापासून असलेली सुपीक माती, मासेमारी आणि सोबतीला लाकडाचे आणि चामड्याचे उद्योग यामुळे सुबत्ता मिळवलेल्या या प्रदेशात नानाविध लोक वस्तीला येऊन राहिल्याचे आणि कायमचे वसईकर झाल्याचे इतिहासात डोकावल्यास दिसते.\nवसई जवळचं सोपारा बंदर सम्राट अशोकाच्या पूर्वीपासून प्रसिद्ध होते, भरभराटीला आलेले होते तरी कालांतराने वसईचा परिसर राजकीय दृष्ट्या किंचित उपेक्षित झाला. अनेक वर्षांनी तिचा चेहरामोहरा बदलला तो पोर्तुगीजांनी तेथे वस्ती केल्यापासून. वसे असे मूळ नाव असणाऱ्या या प्रदेशाला पोर्तुगीजांनी बसैं (Bacaim) म्हणायला सुरुवात केली, पुढे इंग्रजांनी बसैंचे बसीन (Bassien) केले आणि त्यानंतर आता सद्यकाळी वसई या नावाने या शहराला ओळखले जाते. इतिहासातील; मुख्यत: मराठेशाहीतील काही महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार वसई राहिलेली आहे. पोर्तुगीजांपासून पुढे घडलेल्या इतिहासाचा आणि वसईच्या किल्ल्याचा थोडक्यात लेखाजोखा येथे घेतला आहे.\n१६ व्या शतकात वसई आणि आजूबाजूचा प्रदेश गुजरातचा सुलतान कुतुबउद्दीन बहादुरशहाकडे होता. मुख्य राज्य गुजरातेत असल्याने त्याच्या काळातही हा प्रदेश उपेक्षितच राहिला. उलट लुटालूट, जाळपोळ, देवस्थानांना इजा पोहोचवणे वगैरे प्रकारांनी त्याने स्थानिकांना जेरीस आणले होते. याच सुमारास पोर्तुगीज दीव-दमण पासून गोव्यापर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत होते. बहादुरशहाला शह देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसईला दोन वेळा आग लावल्याचे कळते. गावांवर हल्ले करणे, लुटालूट करणे वगैरे प्रकार पोर्तुगीज आपल्या जहाजातून करत. “ज्याचं राज्य, त्याचाच धर्म” या उक्तीप्रमाणे देवळांवर बांधलेल्या मशीदींना तोडून तेथे चर्च उभे करण्याचा सपाटा पोर्तुगीजांनी लावला होता. जमिनीवरून मुघलांशी लढा आणि समुद्रावरून पोर्तुगीजांशी लढा, यांत बहादूरशहा जेरीस आला.\n१५३४ मध्ये बहादूरशहाने नुनो डा’कुन्हा या पोर्तुगीज गवर्नरशी तह करून वसई, साष्टी, वरळी, कुलाबा, दीव-दमण, कल्याण, ठाणे, चौल हा सर्व प्रदेश पोर्तुगीजांना देऊन टाकला. अशा रीतीने, उत्तर कोकणावर पोर्तुगीजांचा अंमल आला. याच सुमारास वसईचा किल्ला बांधायला पोर्तुगीजांनी सुरुवात केली. तत्पूर्वी बहादूरशहाने आणि त्याच्या सुभेदाराने किनार्‍यानजीक उभारलेली तटबंदी आणि दुर्ग अस्तित्वात होते. वसईच्या किल्ल्याची माहिती लेखात पुढे बघू.\nया काळात पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांवर अनन्वित अन्याय केले. विहिरीत पाव किंवा गोमांस टाकून लोकांना बाटवण्याचे प्रकार केले. हिंदू मंदिरे तोडून तेथे चर्चेस उभी केली. जाळपोळ करणे, जमिनी हिसकावणे इ. प्रकार होत. एका पोर्तुगीज प्रवाशाच्या वर्णनानुसार हिंदू देवतांच्या मूर्ती जाळणे, त्यांची तोडफोड करणे नित्याचे होते. ज्या ठिकाणी हिंदू स्नानासाठी, धार्मिक विधींसाठी किंवा पापविमोचनासाठी जात असा तलाव पोर्तुगीजांनी नष्ट करून टाकला. या छळाला कंटाळून हिंदू, मुसलमान आणि पारशी लोकांनी येथून स्थलांतर करून शहाजहानच्या मुघली राज्यात आसरा घेतला. १७२० मधील एका नोंदीनुसार वसई भागात ६०००० च्या आसपास लोकसंख्या होती आणि त्यातील बहुतांश बाटलेल्या ख्रिश्चनांची आणि युरोपीयांची होती.\nपोर्तुगीजांनी लाकडाचा आणि बांधकामासाठी लागणार्‍या दगडांचा व्यापार भरभराटीस आणला. घरांसाठी, जहाजांसाठी लागणारी उत्कृष्ट लाकडे आणि बांधकामासाठी तासलेले दगड यांची मोठी निर्यात वसईतून चाले. तत्कालीन पोर्तुगीज प्रवाशाने लिहिलेल्या नोंदीनुसार गोव्यातील अनेक चर्चच्या बांधकामांसाठी वसईतून दगड आणि दगडी खांब नेण्यात आले होते. व्यापारीदृष्ट्या हा वसईतील भरभराटीचा काळ असला तरी स्थानिक जनता अन्यायाखाली दबली जात होती. स्थानिक हिंदू आणि मुसलमानांना जुलमाने बाटवणे, त्यांना त्रास देणे, मूर्तींची आणि प्रार्थनास्थळांच�� तोडफोड करणे यांत पोर्तुगीजांची धर्मसत्ता इतकी उन्मत्त झाली होती की पुढे तिचा त्रास पोर्तुगीज अधिकार्‍यांना आणि राजसत्तेला होऊ लागला; कारण विविध कामांसाठी त्यांना स्थानिकांची गरज होती, मदत हवी होती, ती लोक वसई सोडून जाऊ लागल्याने मिळेनाशी झाली. अधिकार्‍यांनी याबाबत पोर्तुगीज राजसत्तेकडे केलेल्या तक्रारींच्या नोंदी मिळतात.\nशिवाजी महाराजांचे लक्ष या जुलमांच्या बातम्यांनी वसईकडे वेधले होते. त्यांनी वसईवर कडक चौथाई लावली होती. पुढे पेशव्यांच्या डोळ्यातही वसई आणि वसईतील अत्याचार खुपत होतेच, पण प्रत्यक्ष कार्यवाही होत नव्हती. शेवटी अणजूरकर नाईकांनी \"वसईप्रांत फिरंगीयांकडे आहे. त्याणें देवस्थानें व तीर्थे यांचा व महाराष्ट्रधर्म यांचा लोप केला. हिंदू लोक भ्रष्टाऊन क्षार केले. म्हणून साहेबी मसलत करून प्रांत मजकूर सर करून देवस्थापना करावी व स्वधर्मस्थापना होय ते गोष्टी करावी.” अशी तक्रार पहिल्या बाजीरावाकडे केली. या तक्रारीला यश येऊन वसईवर स्वारी करण्याचा बेत नक्की झाला.\nलवासाचा 'आदर्श' घोटाळा - १\nढीगभर लक्षणे, की एकसंध व्याधी\nयंत्रे तयार करणारी यंत्रे\nएक आनंदप्रिय, शांत देश : भूतान - १\nट्रॉय - सा रम्या नगरी आणि तिची कहाणी\nबुरख्याआडच्या दोन महास्त्रिया-झांतपी आणि यशोधरा\nकर्नल मकेंझीचा ऐतिहासिक खजिना: एका दक्षिणी दस्तऐवजातले बहुभाषिक स्वर - १\nउत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई\nदृष्टीचा डोळा पाहों गेलीये\nप्रथम अवकाशस्थ रेडिओ दुर्बीण 'स्पेक्ट-आर'च्या निमित्ताने\nउपक्रम दिवाळी अंक २०११ - अनुक्रमणिका\nउपक्रम दिवाळी विशेषांक | Upakram Diwali Ank", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/web-show/6311-santosh-kolhe-directed-hijada-shock-katha-crosses-10-million-views", "date_download": "2019-02-17T22:31:49Z", "digest": "sha1:Z7JBM4YXPGKEXVWORUH6MFXMUVZBDCBL", "length": 8126, "nlines": 217, "source_domain": "marathicineyug.com", "title": "संतोष कोल्हे यांच्या \"हिजडा\" शॉककथेला 1 कोटीच्या वर व्ह्यूव्ज! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nसंतोष कोल्हे यांच्या \"हिजडा\" शॉककथेला 1 कोटीच्या वर व्ह्यूव्ज\nNext Article 'चॅट मसाला' या कार्यक्रमात “नमुने” मालिकेतील दिलीप प्रभावळकर व संजय मोने यांच्यासोबत पुलंच्या आठवणींना उजाळा\nव्हायरस मराठी या यू ट्यूब चॅनेलवरच्या, संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिजडा या शॉककथेला 10M व्ह्यूव्ज मिळाले आहेत. म्हणज�� एक कोटीच्या वर लोकांनी हा व्हिडीओ पहिला. मुंबईतल्या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणारा एक सामान्य प्रवासी आणि त्याच ट्रेन मध्ये भीक मागणारा हिजडा यांची हे गोष्ट आहे.\nअभिनेत्री छाया कदम हिने हिजड्याची भूमिका केली आहे, आजपर्यंत अनेक पुरुष कलाकारांनी हिजडा रंगवला होता पण सतत वेगळ्या भूमिकांचं आवाहन स्वीकारणाऱ्या छाया कदम यांनी हा हिजडा खूप छान उभा केला आहे. अक्षय शिंपी यानं सामान्य रेल्वे प्रवाशाची भूमिका केली आहे. या व्हिडीओ ची कथा मुकेश माचकर यांची आहे. गाण्याचे व्हिडीओ पॉप्युलर होतात पण ही शॉककथा जगभर पहिली गेली हे या व्हिडिओला मिळालेल्या लाईक्स आणि कमेंट्स वरून लक्षात येतं. 48k likes आणि 2.1k कमेंट्स या व्हिडिओला मिळाल्या आहेत.\nNext Article 'चॅट मसाला' या कार्यक्रमात “नमुने” मालिकेतील दिलीप प्रभावळकर व संजय मोने यांच्यासोबत पुलंच्या आठवणींना उजाळा\nसंतोष कोल्हे यांच्या \"हिजडा\" शॉककथेला 1 कोटीच्या वर व्ह्यूव्ज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Followed-pending-issues/", "date_download": "2019-02-17T21:54:39Z", "digest": "sha1:IRPWEU2PS3Y2EU5VHEDLTEQ4U3TR4ZFG", "length": 7903, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रलंबित समस्यांचा पाठपुरावा करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon ��� प्रलंबित समस्यांचा पाठपुरावा करणार\nप्रलंबित समस्यांचा पाठपुरावा करणार\nवन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकर्‍यांना जगणे नकोसे झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळेही बळीराजा त्रस्त झाला आहे. अत्यल्प मिळणारी भरपाई वाढून देण्याकडे वनखाते दुर्लक्ष करत आहे. शाळांचे विलिनीकरण करुन मराठी शाळांना संपविण्याचा घाट शिक्षणखात्याने घातला आहे. या सर्व समस्यांविरोधात जनतेच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.\nतालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आ. दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारकाच्या व्ही. वाय. चव्हाण सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक पार पाडली. यावेळी वीज पुरवठा, रस्ते, शिक्षकांची कमतरता, थकित ऊसबिल व शेतकर्‍यांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करुन त्यांच्या निवारणार्थ पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत म्हणाले, मराठी शाळांना पुरेशा सुविधा पुरविल्या जात नाहीत. शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे गुणवत्तेवर परिणाम होत असून त्वरित शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. मराठी शाळांचे विलिनीकरण करण्याचा शासनाचा डाव हाणून पाडण्यासाठी मराठी भाषिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.\nआबासाहेब दळवी म्हणाले, खानापूर तालुक्यात विरळ लोकवस्ती आहे. त्याशिवाय दुर्गम भागात दळण-वळणाची सोय नाही. अशा परिस्थितीत शाळांचे विलिनीकरण झाल्यास मराठी माध्यमाच्या मुलांना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून डावलल्यासारखे होणार आहे. एकाही शाळेचे विलिनीकरण केल्यास मराठी भाषिक स्वस्थ बसणार नाहीत.विवेक गिरी यांनी बेळगावला जाणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसप्रवासाच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. यशवंत बिर्जे म्हणाले, तालुक्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाला तोडीसतोड विरोधक म्हणून म. ए. समिती जनतेच्या प्रश्‍नांचे नेतृत्व करेल. माजी अध्यक्ष विलास बेळगावकर, रूक्माण्णा जुंजवाडकर प्रकाश चव्हाण, विठ्ठल गुरव, नारायण लाड, अमृत पाटील, मुरलीधर पाटील, अविनाश पाटील, नारायण कापोलकर यांची भाषणे झाली.\nअध्यक्षस्थानावरुन बोलताना दिगंबर पाटील यांनी संबंधित खात्याच्या सर्व अधिकार्‍यांचे समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लवकरच भे�� घेऊन निवेदन सादर करण्यात येईल, असे सांगितले.प्रारंभी छायादेवी पाटील (नंदगड), रुपादेवी पाटील, नानू सावंत, यल्लू सावंत (माळअंकले), आण्णापा गोरे, मल्लू पाटील (गर्लगुंजी), अजीम तेलगी (खानापूर), रेणुका पाटील (कुप्पटगिरी), हिराबाई पाटील (निडगल), कृष्णा पाटील, लक्ष्मण पाटील (मणतुर्गा), गणपती पाटील (कौंदल) आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी ता. पं. सदस्य महादेव घाडी यांनी आभार मानले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Mhadei-dispute-issue/", "date_download": "2019-02-17T22:28:56Z", "digest": "sha1:AYXYHV4EL2MRUBB6245MOBX7SYZHMDUG", "length": 9415, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " म्हादई वाद नेमका आहेे तरी काय? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › म्हादई वाद नेमका आहेे तरी काय\nम्हादई वाद नेमका आहेे तरी काय\nखानापूर तालुक्यातील कळसा व भांडुरा कालव्याद्वारे म्हादईचे 7.56 टीएमसी इतके पाणी मलप्रभा नदीद्वारे वळविण्याची व ते हुबळी-धारवाड, नरगुंद, नवलगुंदसह गदग जिल्ह्याला पुरवण्याची महत्त्वाकांक्षी योजना कर्नाटक सरकारने आखली आहे. 30 वर्षापासून ती अमलात आणण्यासाठी कर्नाटकाने खटाटोप चालूच ठेवला आहे. कळसा व भांडुरा कालवे निर्माण करण्यासाठी कर्नाटकाने शेकडो एकर वनक्षेत्रातील वृक्ष तोडून तो भाग उजाड बनविला आहे. या बेकायदा योजनेला गोवा सरकारने व तेथील पर्यावरण संघटनांनी जोरदार आक्षेप घेऊन सर्वोच्च न्यायालयात व म्हादई जल लवादासमोर पाणी वळविण्यास हरकत घेतली आहे. लवादासमोर व सर्वोच्च न्यायालयासमोर गोव्याची बाजू भक्‍कम आहे. लवादासमोर आपला टिकाव लागणार नाही, हे ओळखूनच कर्नाटक सरकारने जलवाटप तंटा लवादासमोर गोवा व महाराष्ट्राच्या समझोत्याने सोडविण्याचा तगादा लावला आहे.\nसमझोता प्रस्तावाला गोव्याने मान्यता द्यावी, यासाठी कर्नाटकातील क���ँग्रेस सरकारने व विरोधी भाजपने गोव्यामधील भाजप सरकारवर दबावाचे राजकारण चालवले आहे. लवादाच्या बाहेर हा प्रश्‍न वाटाघाटीने सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी, असा लकडाही लावला आहे. परंतु कायद्यानुसार खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागणार, अशी खात्री वाटल्याने व वस्तुस्थितीही तशीच असल्याने गोवा सरकारने म्हादईप्रश्‍नी लवादाचा निकालच अंतिम असेल, अशी भूमिका घेतली आहे.\nपरंतु कर्नाटक सरकारने व राज्यातील कन्नड संघटनांनी गोव्याचे जलसंपदामंत्री विनोद पालयेकर यांनी कर्नाटकाच्या जनतेबद्दल अपशब्द वापरले म्हणून त्यांच्याविरुध्द आंदोलन छेडले आहे. दररोज गोव्याला जाणारा भाजीपाला व दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा या संघटनांनी, काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आ. अशोक पट्टण व बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिला आहे. वास्तविक म्हादईप्रश्‍न निकालात निघाल्यास याचा लाभ केवळ हुबळी-धारवाड, नरगुंद, नवलगुंद व गदग जिल्ह्याला मिळणार आहे. खानापूर व बेळगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना व नागरिकांना काहीही लाभ होणार नसून त्रास व व नुकसान सहन करावे लागत आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकर्‍यांना या योजनेचा काहीही लाभ मिळणार नाही. योजना निकालात निघाली तर कर्नाटक सरकार मलप्रभा नदीतील पाण्यावर उपसा बंदी लागू करण्याची शक्यता आहे.\nया प्रश्‍नावरून कर्नाटकातील विविध शेतकरी संघटना, कन्नड संघटना आंदोलने, धरणे, सत्याग्रह करत असल्याने बेळगाव शहराचे वरंवार नुकसान होत आहे. गोव्याला जाणारा भाजीपाला व दूधपुरवठा बंद करण्यात आला तर बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी व दूध उत्पादकांचेच नुकसान होणार आहे. त्यांचे नुकसान आ. पट्टण किंवा पालकमंत्री जारकीहोळी भरून देणार का. असा प्रश्‍नही जिल्ह्यातील भाजीपाला व दूध उत्पादकांनी केला आहे. गोव्याने 15 जानेवारीला लवादासमोर 531 पानांचा युक्‍तिवाद मांडला आहे. न्यायालयाचा आदेश डावलून कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळविण्यास प्रारंभ केल्याचा दावाही गोवा सरकारने केला आहे. त्याबद्दल प्रा. राजेंद्र केरकर यांच्यावतीने कर्नाटकविरुध्द अवमान याचिका सादर केली जाणार आहे. म्हादई जलतंटा प्रकरणी लवादासमोर 6 फेब्रुवारीपासून अंतिम युक्‍तिवादाचा प्रारंभ होणार आहे. गोव्याच्यावतीने भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी बाजू मांडणार आहेत.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Suspicious-wallets-found-in-the-fishermen-trap/", "date_download": "2019-02-17T22:52:09Z", "digest": "sha1:CQUIIE3P2FIVTWRMVYVJG2DK5YMXKCR5", "length": 5219, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मच्छीमार्‍यांच्या जाळ्यात सापडले संशयास्पद पाकीट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मच्छीमार्‍यांच्या जाळ्यात सापडले संशयास्पद पाकीट\nमच्छीमार्‍यांच्या जाळ्यात सापडले संशयास्पद पाकीट\nमालवण- दांडी समुद्रात मच्छीमारीसाठी टाकण्यात आलेल्या रापणीच्या जाळ्यांमध्ये काळ्या रंगाचे चिकट पदार्थ असलेले पाकीट सापडले आहे. या पाकिटावर ‘888’ या अंकासह अरेबिक भाषेतील ओळी असून या संशयास्पद पाकिटामुळे किनारपट्टीवर खळबळ उडाली आहे.\nमालवण पोलिसांनी हे पाकीट ताब्यात घेतले असून पाकीट सापडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आली आहे. समुद्रातून किनार्‍यावर येणार्‍या संशयास्पद वस्तूंबाबतची माहिती मच्छीमारांसह नागरिकांनी तत्काळ पोलीस विभागाला देण्याचे आवाहन सातत्याने पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे.मंगळवारी सायंकाळी दांडी समुद्रात मेस्त रापण संघाने मासेमारीसाठी जाळी टाकली. रात्री उशिरा ही जाळी किनार्‍यावर ओढल्यानंतर जाळ्यात मासळीसोबत काळ्या रंगाचे एक पाकीट मच्छीमारांना आढळून आले. ते पाकीट जाळ्यातून बाहेर काढल्यानंतर पाकिटातून उग्र वास येऊ लागला. या पाकिटावर 888 असा अंक असून त्यावर अरेबिक भाषेत प्रिंट केलेली अक्षरे आहेत. तसेच या पाकिटावर गरुडाचे चित्र आहे. या पाकिटात चिकट पदार्थ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nदांडी भागातील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पराडकर यांनी बुधवारी सकाळी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, ���वालदार नीलेश सोनावणे व संतोष गलोले यांच्या पथकांने दांडी किनारी जात ते पाकीट ताब्यात घेतले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/sindhudurg-heavy-rain-30-lakh-damage/", "date_download": "2019-02-17T21:57:09Z", "digest": "sha1:NIQHSP4MYRP25XG6DXSEQ2K2C7PV2XSW", "length": 9065, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ३० लाखांचे नुकसान! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ३० लाखांचे नुकसान\nअतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ३० लाखांचे नुकसान\nबुधवारी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी घरे, गोठे कोसळून, घरांवर झाडे पडून, तसेच घरांमध्ये पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्य भिजून व अन्य कारणांनी मिळून सुमारे 30 लाखांचे नुकसान झाले. ही आकडेवारी गुरुवारी सायंकाळपर्यंतच्या पंचनाम्यावर आधारित असून, अजूनही ग्रामीण भागातील नुकसानीचे पंचनामे होणे बाकी आहेत. नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तरी किनारपट्टी भागातील अनेक परिसर अजूनही पाण्याखाली आहेत. काही ठिकाणी रस्ते खचल्याने, पूल वाहून गेल्याने त्या भागाचा संपर्क तुटला आहे. या अतिवृष्टीत मनुष्यहानी झाली नसली तरी एक-दोन ठिकाणी गोठ्याच्या भिंती कोसळून गाई-गुरे व कोंबड्या गाडल्या गेल्या. मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत किनारपट्टी भागात धुव्वाँधार पाऊस झाला. काहीवेळा पावसासोबतच जोरदार वारे व मेघगर्जना झाली. देवगड तालुक्यात तर ढगफुटीप्रमाणे पाऊस झाला. यामुळे कुवळे गावातील पाच शेतबंधारे वाहून गेले. मोंडपार येथील खारबंधारा फुटल्याने खारे पाणी शेतात घुसून नुकसान झाले. कुवळे-वीरवाडी रस्ता वाहून गेल्याने या भागाचा संपर्क खंडित झाला आहे. तालुक्या��ील पुरळ-हुर्शी, गडदेवाडी, कोठारवाडी या भागात अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. वाडा-चांभारघाटी रस्ता तसेच किनारपट्टी गावातील अनेक रस्ते गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाण्याखाली होते. अनेक घरांवर व वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने नुकसान झाले आहे.अनेक गावे विजेअभावी अंधारात आहेत. महसूल यंत्रणेकडून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. नुकसानीचा निश्‍चित आकडा समजू शकला नाही. तरीही सुमारे 7 ते 8 लाखांचे नुकसान तालुक्यात झाल्याचा अंदाज आहे.\nबुधवारी दिवसभरात वेंगुर्ले तालुक्यात सरासरी 319 मिमी. पाऊस पडला. तालुक्यात विविध ठिकाणी मिळून सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले. परुळे बाजार व म्हापण-गोसावीवाडी येथील रस्ता वाहून गेला असून वेंगुर्ले कॅम्प परिसर गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाण्याखाली होता. शहरातील शासकीय मुलींच्या वसतीगृहात पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांचे साहित्य, धान्य व अन्य साहित्याचे नुकसान झाले. खानोली-तळेकरवाडी व तुळस-पलतडवाडी या मार्गांवर घळण कोसळल्याने वाहतूक बंद होती.\nमालवण तालुक्यात सर्वाधिक सरासरी 345 मि.मी. एवढा पाऊस गेल्या चोवीस तासात झाला. तालुक्यात विविध घटनांमध्ये मिळून सुमारे 8 लाख 31 हजारांचे नुकसान झाले आहे. देवली-काळेथर मार्गावर दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प होती. शहरातील धुरीवाडा, देऊळवाडा, आडवण, वायरी, रेवतळे, मेढा, कोथेवाडा या भागात अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी घुसले. यामुळे सुमारे 4 लाखांचे नुकसान झाले. मालवण बंदरजेटी येथील एका घराची भिंत कोसळून सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले. काळेथर येथील एका घरावर दरड कोसळल्याने घरातील साहित्य गाडले जाऊन सुमारे 1 लाख 40 हजारांचे नुकसान झाले. याबरोबरच नांदोस, चौके, देवबाग, तारकर्ली या गावांमध्येही नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍��ता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-hostels-will-be-organized-for-financial-poor-people-in-Satara/", "date_download": "2019-02-17T21:55:18Z", "digest": "sha1:VGDLAXLG7RPNBD2LHPEAT2T4ODMX4BHW", "length": 10333, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यात आर्थिक दुर्बलांसाठी होणार वसतिगृह | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात आर्थिक दुर्बलांसाठी होणार वसतिगृह\nसातार्‍यात आर्थिक दुर्बलांसाठी होणार वसतिगृह\nडॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्‍ता योजनेंतर्गत आर्थिकदृषट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता वसतिगृहाच्या सुविधा सातार्‍यात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सातार्‍यातील गोडोलीत डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या सुविधा तसेच उपाययोजना करण्यात येत आहेत. या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याचा उपयोग आर्थिकदृष्ट्या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे.\nराज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शिक्षण आरक्षणाची उत्पन्न मर्यादा वाढवून देतानाच आदिवासी, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, मागासवर्गीय तसेच खुला प्रवर्ग अशा समाजातील सर्वच घटकाला शिक्षणासाठी सवलती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतमजुरांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी दरमहा दोन हजार ते तीन हजार रुपये वसतीगृह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेेल्या सवलती आता वार्षिक सहा लाख उत्पन्न असणार्‍या पालकांच्या मललांनाही मिळणार आहेत.\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी राहण्याची सोय करण्याचा राज्य सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह स्थापन करण्यात येत आहे. शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठांसह) आणि खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना या वसतिगृहाची सवलत मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी अथवा नोंदणीकृत मजूर आहेत, अशा विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना मोलाची ठरणार आहे. या योजनेत शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय अथवा तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता मिळणार आहे. मात्र, सातार्‍यातील गोडोली पशुसंवर्धन विभागाच्या इमातीत डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरु करण्यात येत आहे. हे वसतिगृह सर्व सोयींनीयुक्‍त असे असेल. या वसतिगृहात प्रवेश घ्यासाठी आवश्यक असणारे अर्ज गर्व्हमेंट पॉलिटेक्नीक, कराड येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.\nशासनाच्या वेबसाईटवरुनही हे अर्ज भरता येणार आहेत. या वसतिगृहाची तूर्त क्षमता 50 विद्यार्थ्यांची आहे. प्रवेशाच्या तुलनेत ही क्षमता आणखी वाढवण्यात येणार आहे. हे वसतिगृह कंत्रादपध्दतीने चालवायला देण्यात येणार असून त्यावर प्रत्येक विद्यार्थ्यामागे 800 रुपये शासन खर्च करणार आहे. संबंधित विद्यार्थी राज्यातील रहिवाशी असावा, विद्यार्थी व पालकाचे मिळून 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असावे. शासनाच्या प्रवेशप्रक्रियेतून प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असेल.\nप्रवेश घेतलेली संस्था शहर किंवा त्याच गावात असल्यास वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही. समांतर अभ्यासक्रास प्रवेश घेतला असल्यास वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही.पीएच. डी. करण्यार्‍या विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षे वसतिगृहात रहात येईल. असे विद्यार्थी वगळून वसतिगृहातील प्रवेश 16 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांनाच राहिल. प्रवेशावेळी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.\nराज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी जिल्हापातळीवर वसतिगृह सुरु करण्याचा महत्वपूर्व निर्णय घेतला. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभा घ्यावा. - सचिन बारवकर निवासी उपजिल्हाधिकारी\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनस��च्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/hunger-strike-in-akluj-solapur/", "date_download": "2019-02-17T22:31:48Z", "digest": "sha1:QWTUHJ7PZW3D3BUNJZDXQYH4IUELEAGZ", "length": 5753, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी अकलूजकरांचे लाक्षणिक उपोषण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी अकलूजकरांचे लाक्षणिक उपोषण\nपाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी अकलूजकरांचे लाक्षणिक उपोषण\nयेथील सुमारे साडेतेरा कोटी रुपयांच्या सुधारित व विस्तारित पाणीपुरवठा योजनेचे काम गेली पाच वर्षे झाले तरी अद्याप पूर्ण झाले नाही. अनेकदा पाठपुरावा करूनही ते काम सुरूही केले जात नाही. त्यामुळे अखेर अकलूजबरोबरच यशवंतनगर व संग्रामनगर येथील ग्रामस्थांनी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर सोमवारी लाक्षणिक उपोषण केले.\nया पाणीपुरवठा योजनेला दि.28 नोव्हेंबर 2013 रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यानुसार या योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, गेली दीड वर्षापासून हे काम काही शेतकर्‍यांनी हरकत घेतल्याने बंद आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही काम केले जात नाही. त्यामुळे या तीन गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मागील आठवड्यात उपजिल्हाधिकारी यांनी हे काम 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण तर सोडाच, पण सुरूही केले नाही. या पार्श्‍वभूमीवर हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.\nयावेळी आ. हणमंत डोळस, माजी जि. प. गटनेते धैर्यशील मोहिते-पाटील, जि. प. सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, शशिकला भरते, विठ्ठल गायकवाड, दादा मोरे, नंदू रास्ते, संग्रामनगरचे सरपंच राजवर्धिनी माने-पाटील, यशवंतनगरच्या सरपंच देवीश्री मोहिते-पाटील, पं. स. सदस्या अ‍ॅड. हसीना शेख, रत्नाकर सरताळे आदी उपस्थित होते. या प्रश्‍नावर आ. हणमंत डोळस यांनी येत्या अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे सांगितले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/alert-your-data-might-be-hacked-165398", "date_download": "2019-02-17T22:49:01Z", "digest": "sha1:2SNMQII7DCWECZZNG6E6VVO4FSRPOAFW", "length": 14026, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "Alert your data might be hacked सावधान! तुमच्या डेटाला फुटताहेत पाय | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\n तुमच्या डेटाला फुटताहेत पाय\nरविवार, 13 जानेवारी 2019\nकोणत्याही कार्यालयातील असंतुष्ट अधिकारी-कर्मचारी डेटाचोरी करतात. त्याद्वारे वैयक्तिक आर्थिक नुकसानीबरोबरच मोठ-मोठ्या कंपन्यांचीही फसवणूक होते. ऑनलाइन व्यवहार, नोकरी, गृहकर्ज देण्याच्या बहाण्याने होणारी फसवणूक, पेपरफुटी अशी त्याची काही उदाहरणे आहेत.\n- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.\nपुणे : \"तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरात 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी व्यक्तीने आंबेगाव खुर्दमधील जयंत दरेकर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्या व्यक्तीने वारंवार फोन करून दरेकर यांना जाळ्यात ओढले आणि काही दिवसांतच त्यांची सव्वादोन लाखांची फसवणूक झाली.\nसामान्य नागरिकांची वैयक्तिक माहिती (डेटा) उपलब्ध झाल्यामुळे हे घडले. अशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिक किंवा एखाद्या कंपनीच्या डेटा चोरीपासून ते जाणीवपूर्वक \"लिक' करून फसवणूक करण्याचे मागील वर्षभरात 23 प्रकार घडले आहेत.\nगृहकर्ज, वाहनकर्ज, व्यवसाय, शिक्षण किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी बॅंक, सरकारी-खासगी कार्यालयाकडे नागरिकांकडून वैयक्तिक माहिती दिली जाते. त्यानंतर काही दिवसांतच संबंधित नागरिकाला अनोळखी व्यक्ती फोनद्वारे संपर्क साधून फायनान्स, विमा, टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स कंपनी किंवा सरकारी-खासगी कार्यालयातून बोलत असल्याचे सांगतात. त्यानंतर नागरिकांकडून त्यांची इत्यंभूत माहित�� मिळवून करून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहे.\nसर्वसामान्य नागरिकांचा महत्त्वाचा डेटा संबंधित संस्थांमधील व्यक्तींकडून चोरी करून बाहेरील व्यक्तींना पुरविला जात असल्याचे मूळ कारण यामागे आहे. त्यामुळे वैयक्तिक फसवणुकीसह मोठ-मोठ्या कंपन्यांचीही फसवणूक होत असल्याची सद्यःस्थिती आहे. बॅंका, वित्तीय संस्था, सरकारी-खासगी कार्यालयांत काम करणाऱ्या काही व्यक्तींकडूनच डेटाचोरीचे प्रकार होत आहेत.\nइंटरनेटचा वापर करताना काळजी घ्या\nइंटरनेटवर ऑनलाइन सर्च करते वेळी ट्रॅकर सिस्टिमद्वारे नागरिकाचे नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी या स्वरूपाची माहिती काही जण मिळवितात. तसेच, इंटरनेट वापरावेळी \"आय ऍग्री' बटणावर क्‍लिक केल्यानंतर त्यांच्याकडे वैयक्तिक माहिती साठविली जाते. अशा मार्गानेही डेटाचोरी होऊन फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.\nडेटाचोरी अथवा लिक होण्याचे मार्ग\n* बॅंकांना विविध प्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या कंपन्या\n* सरकारी-खासगी कार्यालये, बॅंका, कंपन्यांचे आजी-माजी कर्मचारी\n* हॉटेल, मॉल, पेट्रोलपंपावर घेतली जाणारी माहिती\n* सोशल नेटवर्किंग साईट (फेसबुक, ट्विटर आदी)\n* विविध ठिकाणी घेतले जाणारे \"फीडबॅक'\n* ऑनलाइन किंवा प्रत्यक्षात आर्थिक व्यवहार करताना\n* वैयक्तिक, गोपनीय माहिती इतरांना देऊ नये\n* ऑनलाइन व्यवहार करताना पुरेशी काळजी घ्यावी\n* सोशल नेटवर्किंग साईटवर वैयक्तिक माहिती देणे टाळा\n* खोट्या फोन कॉलला बळी पडू नये\n* डेबिट/क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घेणे\n* अद्ययावत व चांगल्या अँटीव्हायरसचा वापर.\n* डेटा बॅकअप संरक्षित करणे\nइंटरनेटच्या वापरावेळी भरलेल्या वैयक्तिक माहितीचीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या चोरी होत असते. त्यामध्ये केवळ आर्थिक फसवणूक करून एखाद्याची प्रतिमा मलीन केली जाते. त्यामुळे नागरिकांनी स्वतः खबरदारी घेणे गरजेचे आहे.\n- ऍड. राजस पिंगळे, सायबर तज्ज्ञ.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/burglary-in-aurangabad-50-lakhs-of-gold-jwellery-and-one-lakh-cash-stole-out-1835507/", "date_download": "2019-02-17T22:58:13Z", "digest": "sha1:XHLZDRGTBE4QJU6C6JM3ELQYMW77D47V", "length": 13596, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "burglary in Aurangabad 50 lakhs of gold jwellery and one lakh cash stole out |औरंगाबादमध्ये भरदिवसा घरफोडी, ५० तोळे सोन्यासह १ लाखांची रोकड लंपास | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nऔरंगाबादमध्ये भरदिवसा घरफोडी, ५० तोळे सोन्यासह १ लाखांची रोकड लंपास\nऔरंगाबादमध्ये भरदिवसा घरफोडी, ५० तोळे सोन्यासह १ लाखांची रोकड लंपास\nपाळत ठेऊन ही घरफोडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. इमारतीच्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत.\nक्रांतीचौक पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या समर्थनगरातील व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये शिरलेल्या चोरांनी सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास आठ मिनिटांत एक घर साफ केले. भर दिवसा झालेल्या या घरफोडीत ५० तोळे सोन्यांच्या दागिन्यांसह १ लाखांची रोकड चोरट्यांनी लांबवली. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. पाळत ठेऊन ही घरफोडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. इमारतीच्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. त्यानुसार चोरटे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.\nपोलिसांच्या माहितीनुसार, सुनिता धर्मेंद्र पुराणिक (वय ३८, रा. फ्लॅट क्र. ५, व्यंकटेश अपार्टमेंट, समर्थनगर) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच पुराणिक कुटुंब या फ्लॅटमध्ये भाड्याने रहायला आले आहे. अजिंठा अर्बन बँकेत कामाला असलेल्या सुनीता पुराणिक जाधवमंडीतील शाखेत नोकरीला आहेत. सोमवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे बँकेत गेल्या होत्या. तर त्यांचा मुलगा वरद दहावीच्या शिकवणीसाठी आणि मुलगी शाळेत गेली होती. यावेळी घरात कोणी नसल्याचे पाहत हा दरोडा टाकण्यात आला.\nदुपारी दीड वाजता क्रांतीचौक पोलिस ठाण्यासमोर���ल चौकातून दुचाकीवर आलेले चोरटे अपार्टमेंटपासून काही अंतरावर थांबले होते. तिथून चष्मा असलेला चोरटा पायी अपार्टमेंटपर्यंत आला. तर त्याचा साथीदार दुचाकीसोबत अपार्टमेंटच्या खाली थांबला. यानंतर अपार्टमेंटच्या तिस-या मजल्यावर गेलेल्या चोरट्याने ५ नंबरच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॅच लॉक तोडले आणि तो आत शिरला. त्यानंतर त्याने घरातील थेट कपाट उचकटले. कपाटाच्या ड्रॉवरमध्ये असलेले ५० तोळे सोने आणि १ लाखांची रोकड असलेली लाल रंगाची बॅग त्याने उचलली आणि तो घराबाहेर पडला आणि खाली उभ्या असलेल्या आपल्या साथीदारासोबत फरार झाला.\nदरम्यान, दुपारी पुराणिक यांचा मुलगा वरद हा घरी परतला. यावेळी चोरटा घरातच होता. वरदला पाहून अपार्टमेंटखाली उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराने घरातल्या चोरट्याला सांकेतीक इशारा केला. त्यामुळे फ्लॅटमधील चोरटा दागिने आणि पैशांची बॅग घेऊन लगबगीने खाली उतरु लागला. तेव्हा वरद आणि चोरटा दुसऱ्या मजल्याच्या जिन्यावर समोरासमोर आले होते. त्यानंतर वरद घरात गेल्यानंतर त्याला कपाट उचकटलेले दिसून आले. त्यानंतर त्याने तत्काळ आई सुनीता यांना फोन करुन घरफोडी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना कळवण्यात आली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधी��� काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-police-commissioner-delayed-mim-shiv-sena-mla-leave-function-49208", "date_download": "2019-02-17T22:23:19Z", "digest": "sha1:5RHB7QF25MSKIM3N6VOR4VYZ4FCIB6DB", "length": 14158, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news police commissioner delayed MIM, Shiv sena mla leave function पोलिस आयुक्तांच्या विलंबामुळे आमदार गेले निघून | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nपोलिस आयुक्तांच्या विलंबामुळे आमदार गेले निघून\nबुधवार, 31 मे 2017\nआमदार इम्तियाज जलील, संजय शिरसाठ गेले निघून\nठाण्याच्या इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रम विलंब\nमहापौरांसह नागरिकही तासभर ताटकाळले\nऔरंगाबाद : लोकप्रतिनिधींच्या विलंबाचे अनेक किस्से समोर येतात. पण वेळेवर आलेल्या आमदार, महापौरांना चक्क तासभर वाट पहावी लागल्याचा प्रकार शहर पोलिसांच्या कार्यक्रमात घडला. पोलिस ठाण्याच्या नविन इमारतीच्या उद्धघाटनासाठी लोकप्रतिनिधींना बोलावले. ते वेळेवरही आले पण स्वतः पोलिस आयुक्तच नियोजित वेळेपेक्षा तासभर उशीरा आल्याने कार्यक्रमाचा बेरंग झाला, तत्पूर्वी त्रस्त एमआयएम व शिवसेनेचे आमदारांना पोलिस ठाण्याचे उद्‌घाटनाविनाच काढता पाय घ्यावा लागला.\nबेगमपुरा पोलिस ठाण्याचे बीबीका-मकबरा परिसरातील नविन जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. रंगरंगोटी व सजावट झाल्यानंतर बूधवारी (ता. 31) सायंकाळी साडेचार वाजता उद्‌घाटन होते. या कार्यक्रमाला एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट, शहराचे महापौर भगवान घडामोडे तसेच माजी खासदार प्रदीप जैस्वाल आदींना बोलावण्यात आले होते. उद्‌घाटन कार्यक्रम सायंकाळी साडेचारला असल्याने वेळेवर पोचण्यासाठी इम्तियाज जलील यांनी संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना फोनवरून विचारणा केली. त्यावेळी पोलिस आयुक्त येत आहेत. आपणही त्वरीत या असा निरोप त्या अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच इम्तियाज जलील कार्यक्रमस्थळी पोहचले. आमदार संजय सिरसाट व महापौर देखील वेळेआधीच स्थानापन्न झाले होते. साडेचारची वेळ असतांना घड्याळात पाच वाजून वीस मिनिटे झाली, तरी पोलिस आयुक्त कार्यक्रमस्थळी आले नव्हते. विचारणा केल्यावर साहेब येतच आहे असा निरोप अधिकारी देत होते. महत्वाची कामे सोडून आलेल्या आमदार इम्तियाज जलील यांनी व्यासपीठ सोडण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ संजय सिरसाटही निघाले.\nपोलिस आयुक्‍तांची वाट पाहून दोन्ही आमदार निघून गेल्यानंतर व्यासपीठावर महापौर भगवान घडामोडे व माजी खासदार प्रदीप जैस्वाल हे उपस्थित होते. साडेचार वाजेच्या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त यशस्वी यादव तासाभराने हजर झाले. त्यामूळे महापौरांना ताटकळत बसावे लागले. यानंतर पोलिस ठाण्याची फित कापण्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला.\nपोलिस आयुक्त म्हणून शहराचा पदभार स्वीकारल्यापासून यशस्वी यादव हे सार्वजिनक कार्यक्रम, जनता दरबार, पत्रकार परिषदेला तास, दोन तास उशीरानेच पोचतात असा अनुभव अनेकांना आला आहे. आता त्यांच्या उशिरा येण्याचा फटका चक्क आमदार महोदयांना बसल्याने शहरात मात्र या बाबीची चर्चा सुरू झाली आहे.\nमिटींग सोडून आलो होते..\nसकाळपासून मला तीनवेळा उद्‌घाटन कार्यक्रमासाठी फोन आले. मी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा होकार दिला. कार्यक्रमाच्या काहीवेळा आधी फोन केला, त्यावेळी पोलिस आयूक्त साहेब आले आहे, तूम्ही लगेच निघा, असे सांगण्यात आले. मी लगेच निघालो व साडेचारला पोचलो. पाच वाजून वीस मिनिटे झाली, पण ते आलेच नाहीत. मी महत्वाची मिटींग सोडून आलो त्यामूळे मी निघून जाण्याचा निर्णय घेतला. संजय सिरसाट यांना कल्पना दिली, तेव्हा ते देखील निघाले. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला देखील बरीच कामे असतात, लोक त्यांच्या समस्या घेऊन भेटायला येतात. तेव्हा वेळेचे भान लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात काम करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राखायला हवे.\n- इम्तियाज जलील, आमदार एमआयएम.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_747.html", "date_download": "2019-02-17T22:36:11Z", "digest": "sha1:RHOTPRFORPCWU46ODKSGI3YHTDK7DAF3", "length": 18450, "nlines": 100, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "महामानवाच्या विचारांवर चालणारा छञपतींचा मावळाः आरोग्यदूत तुषार जगताप | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमहामानवाच्या विचारांवर चालणारा छञपतींचा मावळाः आरोग्यदूत तुषार जगताप\nजन्माला आलेला प्रत्येकजण वर्षावर्षाने मोठा होत जातो.वाढत असतो.हे वाढणारे वय एका टप्याहून दुसर्या टप्याकडे झेपावणारा क्षण म्हणजे त्या व्यक्तीचा वाढदिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा पारंपारिक आहे.आपला जन्मदिवस दरवर्षी वाढदिवस म्हणून साजरा करीत असताना या क्षणापर्यंत जगलेल्या प्रत्येक क्षणाचा ताळेबंद मांडून कर्तृत्वाचा जमाखर्च अंतरमनाला सादर करणे आणि त्याच्या अनुभवातून पुढील जीवनाची दिशा ठरवणे हा खरे तर वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश असतो किंबहूना असावा.\nतथापी कलीयुगाच्या प्रभावाखाली दबलेले असंख्य आपण उद्देशापासून कोसो दूर भरकटत असून वाढदिवसाच्या पविञ क्षणांचा उत्सव बनविण्यासाठी धावपळ करीत आहोत.अनेक बिभत्स, ऐहिक सुखाकडे नेणारे कार्यक्रम वाजविले म्हणजे वाढदिवस जोरात झाला,प्रकाश दिव्यांचा झगमगाट,रोषणाई,मासांहाराचा खमंग आस्वाद सोबत सुरा तिर्थ जमलच तर बाजारू ललनांचा नृत्य सहवास ,रस्त्यावर भला मोठा शामियाना टाकून उत्सवमुर्तीच्या गुणांची मुक्तवदने मुक्ताफळे उधळणार्या कथित दादा नानांच्या शब्दांचा (अनेकदा उसण्या) भडीमार,कधीकधी तर रस्त्यावर मिळेल त्या पृष्ठाचा आधार घेऊन केक भल्यामोठ्या तलवारीने ,रामपुरीने अथवा तत्सम धारीने कापला गेला म्हणजे भाऊचा वाढदिवस लईच जोरात झाला असे म्हणण्याची नवी परंपरा झपाट्याने विकसीत झाली आहे.आपआपल्या कुवतीप्रमाणे हजार पासून लाखो रूपयांची उधळण करणार्या या उत्सवमुर्तीचे त्या दिवशी सांगीतले जाणारे गुण अनेकदा श्रोत्यांना सोडा प्रत्यक्ष उत्सवमुर्तीच्या अंतरमनालाही वेदना देणारे असतात.गुणअवगुणांची वर्गवारी या दिवशी करायची नसते याचे भान ठेवून स्तुतीसुमने उधळणे स्वाभाविक आहे.समाजातील असा एक वर्ग वाढदिवसाच्या मुळ उद्देशाला हरताळ फासत असला तरी आपलं आयुष्य हे समाजाचं देणं लागतं,आपण आज जिथे जसे आहोत त्यात समाजाचे योगदान आहे थोडक्यात आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक यशामागे समाजाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याग आहे त्याची जाणिव ठेवून मिळेल तेंव्हा मिळेल तशी परतफेड करण्याची बांधिलकी जपणारा एक मोठा वर्गही आहे.त्यांचेही वाढदिवस साजरे होतात,त्या प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या उद्देश बिंदूवर केवळ समाज आणि समाजच असतो.शर्यतीतील झापडं लावलेल्या घोड्यासारख म्हणा किंवा अर्जुनाला दिसणार्या पक्षाच्या डोळ्याप्रमाणे म्हणा समाजाचे कल्याण करणे हेच त्यांचे जीवन उद्दिष्ट असते.अशा व्यक्तीमत्वांचे वाढदिवसही वरकरणी साधेपणाने साजरे होतांना दिसत असले तरी त्यातून समाज चेहर्यावर उमलणारे समाधान कुठल्याही रोषणाईपेक्षा उत्सवाचा हर्ष उजळण्यास कारणीभूत ठरते.या हर्षाचा दणदणाट डिजेच्या आदळआपटीपेक्षा हृदय स्पंदनाला नादमधूर करून जातो.अशा प्रकारची व्यक्तीमत्वे या दिवशी आजवर जगलेल्या प्रत्येक क्षणाचा जमाखर्च मांडून समाजाच्या वाट्याला काय दिले ,काय द्यायचे राहीले याचा वेध घेऊन आयुष्याचे अंदाजपञक तयार करीत असतात.आणि त्या कर्तृत्व अंदाजपञकाप्रमाणे जीवनमार्गक्रमण सुरू असते, याच कार्यकुळातील डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा छञपतींचा मावळा ,नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रात जलसंपदा मंञी गिरीश महाजन यांच्या आरोग्यसेवेला समाजाभिमूख बनविण्यासाठी सेवारत असलेला आरोग्यदूत तुषार जगताप यांचाही वाढदिवस (१० डिसेंबर ) साजरा होतोय.डिसेंबर महिन्यात अनेक महानुभवांचे जन्मदिवस आहेत.शुभेच्छा देण्यासाठी भक्त अनुययांमध्ये हजारो रूपये खर्च करून फलकबाजीची स्पर्धा सुरू आहे.इतरांप्रमाणेच तुषारवर प्रेम करणार्या चाहत्यांनीही गेल्या दोन तीन दिवसांपासून या फलकबाजीच्या स्पर्धेत उडी घेतल्याचे शहरात लागल��ल्या फ्लेक्सनी निदर्शनास आणून दिल्यानंतर समाजाच्या दुःखांनी सतत व्यथीत असलेल्या तुषारच्या संवेदनशील मनाला वेदना होणे स्वाभाविक आहे.या वेदनांनी अस्वस्थ झालेल्या तुषारने आपल्या सर्व चाहत्यांना बॕनरबाजी न करण्याचे आर्जव करीत वाढदिवसानिमित्त व्यक्तशहोणारे हे प्रेम समाजातील गरजू रूग्णांच्या सेवेला अर्पण करण्याची साद घातली.\nआज समाजाला खरेतर अशा प्रकारच्या जन्मदिन उत्सवाची गरज आहे.अशा उत्सवमुर्तींना शुभेच्छा देण्याचा मोह रस्त्यावरून जाणार्या अनोळखींनाही टाळणे केवळ अशक्य आहे.\n\"आजपर्यंत प्रत्येक वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला .मागच्या वर्षापर्यंत आपल्यासारखीच मलाही वाढदिलसाची नशा होती.माञ आपल्या अवतीभोवती शेकडो हजारो रूग्ण पैसे नाहीत म्हणून योग्य वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने दुर्धर आजाराच्या खाईत अडकले आहेत.अनेकांचा जीव गेला आहे.अनेकांना मरण येत नाही म्हणून जीवंतपणीच मरण अनुभवत आहेत.वाढदिवसाच्या नशेतून बाहेर आल्यानंतर या जळजळीत वास्तवाची आग मनाला बेचिराख करून गेली.तेंव्हापासून रंजल्या गांजल्या हतबल असहाय्य रूग्णांना वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून जलसंपदा तथा नाशिकचे पालकमंञी गिरीश महाजन यांच्या रूग्ण सुश्रूषा कार्यात खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प सोडला.हा संकल्प सिध्दीस जाण्यासाठी मला आपल्यासारख्या हजारो हातांची गरज आहे,या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा कॕन्सरग्रस्त रूग्ण दत्तक घेऊन त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च करण्याचे निश्चित केले आहे.मी आणि माझा वाढदिवस केवळ निमित्त आहे.हे शिवधनुष्य उचलण्याची उर्मी देणारे आपण आहात,माझ्यावर असलेले आपले प्रेम आहे.त्याच विश्वासाधिकाराने आपण या आरोग्यकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे. वाढदिवसानिमित्त होणारी फलकबाजी टाळून,अन्य फालतू खर्च टाळून होणारी बचत रूग्णसेवेला अर्पण करा.आपण प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त हा संकल्प पुर्णत्वास नेला तर नजिकच्या भविष्यात आरोग्यमय भारत ही बिरूदावली मिरवण्याचा अभिमान आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला येईल,एव्हढीच या वाढदिवसानिमित्त मागणी आहे,याच शुभेच्छा माझ्यासाठी मोलाच्या आहेत.\"-\nLabels: नाशिक ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्���ात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/12/blog-post_945.html", "date_download": "2019-02-17T21:34:24Z", "digest": "sha1:U76EX6OXO6T6P4VYJ2BK2H5TITLAO2IE", "length": 9209, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "केंद्र सरकारकडे दुष्काळ परिस्थितीचा परिपुर्ण आराखडा सादर -- राम शिंदे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकेंद्र सरकारकडे दुष्काळ परिस्थितीचा परिपुर्ण आराखडा सादर -- राम शिंदे\nराज्य सरकारने केंद्र सरकारकडे जो दुष्काळ परिस्थितीचा परिपूर्ण आराखडा दिला आहे. त्यावर निश्‍चित स्वरूपामध्ये लवकरच अनुदान प्राप्त होईल. दुष्काळातील उपाययोजना पूर्ण करण्यासाठी केंद्राच्या अनुदानाची वाट न पाहता आताच्या बजेट मध्ये तरतूद केली असून शेतकर्‍याच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलेली आहेत. त्याला केंद्र सरकारने सुद्धा पाठींबा दिला असून येणार्‍या अडचणीच्या काळात राज्य सरकार व केंद्र सरकार मिळुन या सर्वतोपरी प्रयत्न करत दुष्काळावर मात करेल असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.\nराज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी केंद्रशासनाचे नेमणूक केलेले पथक बुधवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे दाखल होऊन ठरलेल्या दौर्‍याप्रमधील पत्र्याच्या तांडा हे गाव वगळून शिरसाठ, रांजणी, केळवंडी या गावाची पथकाने पाहणी केली. यावेळी आ. मोनिका राजळे,जि.प.सदस्य राहुल राजळे, नगरपालिका नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत सभापती व उपसभापती, पंचायत समिती सदस्य, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री राम शिंदे यांनी म्हटले की, अहमदनगर दक्षिणचा भाग दुष्काळाला समोरे जाताना असताना शेतकर्‍याचा फळबागाचा प्रश्‍न आहे. त्या कशा वाचवायच्या त्यांच्या अनुदानाचा प्रश्‍न आहे. दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे शहरातील नगरपालिका हद्दीतील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत निवेदन दिले. परंतु ते निवेदन दिल्यानंतर त्या नगरसेवकांची राम शिंदे यांनी खिल्ली उडवली. या आशयाचे लिखाण व एक व्हिडिओ व्हाट्सअप ग्रुप वरती व्हायरल झाल्याने तो पाथर्डीत चर्चेचा विषय ठरत आहे.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/thief-attack-family-in-aurangabad-1832666/", "date_download": "2019-02-17T22:19:16Z", "digest": "sha1:U37ZKSGUY5PX22EOKOXSAWYBULZUKQTZ", "length": 10467, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Thief attack family in Aurangabad | औरंगाबादेत मध्यरात्री थरार, चोराचा घरात घुसून कुटुंबियांवर हल्ला | Loksatta", "raw_content": "\n���ाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nऔरंगाबादेत मध्यरात्री थरार, चोराचा घरात घुसून कुटुंबियांवर हल्ला\nऔरंगाबादेत मध्यरात्री थरार, चोराचा घरात घुसून कुटुंबियांवर हल्ला\nऔरंगाबादमधील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर भागात राहणाऱ्या कुटुंबावर चोराने मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला\nऔरंगाबादमधील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर भागात राहणाऱ्या कुटुंबावर चोराने मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पारस छाजेड यांच्यासहित त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोर चोराला अटक केलं आहे. ही घटना बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुराणा नगर भागात प्रोटॉन पंपचे मालक पारस छाजेड आपल्या कुटुंबासहित राहतात. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बंगल्याची डोअर बेल वाजली. पासर छाजेड यांनी दरवाजा उघडताच चोराने त्यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने भेदरलेल्या छाजेड यांनी आरडाओरड सुरु केला. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा बाहेर येताच चोराने त्यांच्यावरही हल्ला केला.\nआवाज ऐकून शेजारी धावत येत असल्याचं पाहताच चोरटा घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना परिसरातील नागरिकांनी तातडीने अपेक्स रुग्णालयात दाखल केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%2520%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2019-02-17T22:44:41Z", "digest": "sha1:7UIUOXRUJJG6YB46DXTAM3RHT6INZHV3", "length": 28569, "nlines": 299, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nरविवार, फेब्रुवारी 17, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर रविवार, फेब्रुवारी 17, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (13) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (24) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove प्रशांत परिचारक filter प्रशांत परिचारक\nसोलापूर (26) Apply सोलापूर filter\nपंढरपूर (23) Apply पंढरपूर filter\nजिल्हा परिषद (21) Apply जिल्हा परिषद filter\nमुख्यमंत्री (21) Apply मुख्यमंत्री filter\nनिवडणूक (16) Apply निवडणूक filter\nविधान परिषद (15) Apply विधान परिषद filter\nचंद्रकांत पाटील (14) Apply चंद्रकांत पाटील filter\nमहाराष्ट्र (14) Apply महाराष्ट्र filter\nविजयकुमार (14) Apply विजयकुमार filter\nधनंजय मुंडे (11) Apply धनंजय मुंडे filter\nसंजय शिंदे (10) Apply संजय शिंदे filter\nदेवेंद्र फडणवीस (9) Apply देवेंद्र फडणवीस filter\nराजकारण (9) Apply राजकारण filter\nखासदार (8) Apply खासदार filter\nसुभाष देशमुख (8) Apply सुभाष देशमुख filter\nआंदोलन (7) Apply आंदोलन filter\nदिलीप सोपल (7) Apply दिलीप सोपल filter\nअर्थसंकल्प (6) Apply अर्थसंकल्प filter\nग्रामपंचायत (6) Apply ग्रामपंचायत filter\nराष्ट्रवाद (6) Apply राष्ट्रवाद filter\nतहसीलदार (5) Apply तहसीलदार filter\nशरद पवार (5) Apply शरद पवार filter\nसांगली (5) Apply सांगली filter\nकाँग्रेस (4) Apply काँग्रेस filter\nमोहोळ मधील दोन तलावात उजनीतून पाणी सोडणार\nमोहोळ : येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील आष्टी व कामती बुद्रुक या दोन तलावात उजनीतून पाणी सोडावे, अशी मागणी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी केली. ��ालवा सल्लागार समितीच्या बैठकीत डोंगरे यांनी ही मागणी केली असून त्यास होकार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. कालवा सल्लागार...\nसिध्दापूर वीज उपकेंद्राचे काम प्राधान्याने करण्याच्या सुचना\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकरी व घरगुती वीज ग्राहकाडून वीजेची मागणी वाढली असून, यासाठी प्रास्तावित रखडलेली वीज उपकेंद्रे आणि वीज ग्राहकाच्या प्रश्नांबाबत मुंबईतील प्रकाशगड येथील प्रकल्प संचालक दिनेश साबू, यांच्या समवेत प्रशांत परिचारक यांच्या पुढाकाराने अधिकाऱ्यांसमवेत बैठक...\nदुष्काळातही दत्तक गावांकडे आमदारांची पाठ\nसोलापूर : राज्यातील प्रत्येक आमदारांनी दरवर्षी किमान एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याच्यादृष्टीने सरकारने आमदार आदर्श ग्राम योजना सुरु केली. त्यासाठी सरकारकडून 50 हजारांचा स्वतंत्र निधी दिला जातो. परंतु, पहिल्या वर्षानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील गावांना अद्यापही निधीची प्रतीक्षाच आहे....\nपाणी न सोडल्यास आंदोलन उपोषण करण्याचा इशारा\nमंगळवेढा - तालुक्यांमध्ये दुष्काळी तिव्रता जाणवू लागली असुन, शासकीय उपाययोजना अजुन कागदावर आहेत. अशा परिस्थितीत जलसंपदामंत्र्याच्या बैठकीत व पालकमंत्री व लोकप्रतिनिधीच्या दौऱ्यात पाणी लवकरच पाणी येणार असल्याचा दावा करण्यात आला. परंतु, ऐन दुष्काळात पाणी येण्यास विलंब होत. असल्याने जि.प. सदस्या शैला...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून या प्रकरणांमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे. या दृष्टीने उलघडा होणे आवश्यक आहे. माचणूर येथून 26 ऑक्टोबर रोजी प्रतीकचे अपहरण करून निर्घुन हत्या करण्यात...\nमाढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून माढ्यातून भाजपचा खासदार करण्याची जबाबदारी माझी असल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत माढ्याची...\nबनसोडेच होतील पुन्हा लाख मतांनी खासदार : देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघा��ून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी 2014 ला सांगितले होते. बनसोडे एक लाख मतांनी खासदार होतील. ते खासदार झाले. आताही सांगतो 2019 मध्ये पुन्हा शरद बनसोडे हेच एक लाख मतांनी खासदार होतील असा...\nआष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाला मान्यता\nमोहोळ : मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाला सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिवाळी भेट मिळाल्याची माहिती अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी दिली. आष्टी उपसा...\n'जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी'\nभोसे : दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन तालुक्याच्या दक्षिण भागातील गावातील जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी या भागाला तत्काळ मिळावे यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्कतेने प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी आज युटोपियन कारखान्यावर या...\nआंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना असून अडचण नसून खोळंबा \nआधळगाव - मंगळवेढा तालुक्यात 10 गावांना नळ पाणीपुरवठा करणारी आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नियोजना अभावी बंद पडली आहे. ही योजना ज्या गावांना आहे, त्या गावांना इतर दूसरी कोणती योजनाही राबविता येत नसल्याने या योजनेखाली असलेली गावे उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडत असतात. मात्र ही योजना चालविणारा...\nपंधरा लाख घेण्यासाठी कार्यकर्ते पिशवी घेऊन माधव भंडारीकडे\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. चार वर्षे उलटून गेली तरी अजून पंधरा रुपये देखील जनतेच्या खात्यात जमा झालेले नाहीत. असे सांगत पिशव्या सोबत घेऊन आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी...\nडिसेंबर अखेर मंगळवेढ्यातील दुष्काळ दूर होण्याची आशा\nमंगळवेढा - दक्षिण भागाचा दुष्काळ हटविण्यासाठी 1983 मध्ये आराखडा केलेल्या म्हैसाळच्या कामात आता पर्यंत आठ आमदार वेगवेगळ्या पक्षाची आठ सरकार स्थापन झाली. 180 कोटीची योजना आज तीन हजार कोटी खर्चूनही तालुक्याला पाणी मिळाले नाही. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी दिल्याने डिसेंबर अखेर या...\nदुष्काळी जनतेच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे - विजयकुमार देशमुख\nमंगळवेढा - दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्याला मदत करण्यासाठी शासनाचे प्रयत्न असून, दुष्काळी जनतेच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. ते दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंगळवेढा दौऱ्यावर आले असता बोलत होते. त्यावेळी...\nसोलापूरच्या पालकमंत्र्यांनी केला दुष्काळ पाहणी दौरा\nकरकंब : आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील बार्डी व करकंब येथील काही शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन दुष्काळामुळे करपून गेलेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, सभापती राजेंद्र पाटील, तहसीलदार...\nपहिला डाव विजयदादांचा की संजयमामांचा\nभाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स कायम ठेवलेले जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे. या दोन नेत्यांच्या निर्णयात माढ्याची आणि पर्यायाने जिल्ह्याच्या राजकारणाची गणिते अडकली आहेत. माढ्यातून...\nमंगळवेढा तालुक्याती ग्रमापंचाय निवडणूक चुरशिची\nमंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात भिडणाऱ्या नेत्यांच्या समर्थकांनी गावगाढयात मात्र राढा केला असून सरपंचपद आणि सत्ता मिळविण्यासाठी सोयीची होईल अशी युती करत सत्ता मिळविली. त्यामध्ये आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष...\nकारखांदारांनी साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे\nमंगळवेढा - कारखांदारांनी केवळ साखर उत्पादनावरच भर न देता इथेनोल निर्मितीसाठीही प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले. कचरेवाडीतील युटोपियन शुगर्सच्या ५ व्या बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राकेश...\nउजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक\nमंगळवेढा - उजनी धरण पुर्ण क्षमतेनी भरल्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावला असला तरी त्या पाण्याच्या वाटपाचे नियोजन योग्य केले जाईल शिवाय उपलब्ध पाण्याचा वापर देखील काटकसरीने करण्याचे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले. तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे गोपाळपूर, ओझेवाडी, उचेठाण,...\nभाजप नेत्यांच्या डोळ्यांवर सत्तेचीच धुंदी : विखे-पाटील\nनगर तालुका : \"राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असलेल्या भाजपच्या सर्वच नेत्यांच्या डोळ्यांवर सत्तेची धुंदी चढलेली आहे. त्यामुळेच त्यांचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी-कार्यकर्ते बेताल वक्तव्ये करीत सुटले आहेत. त्यातही चंद्रकांत पाटील यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही आमदार राम कदम यांची पाठराखण करतो,...\nपंढरपुर-मंगलवेढ्यात स्वप्न विधानसभा आमदारकीचे\nब्रह्मपुरी (सोलापुर) : पुढील वर्षी 2019 च्या होणाऱ्या पंढरपुर-मंगलवेढा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षानी चंग बांधला असून निवडणुकीचे वारे आतापासूनच तापु लागले आहे. निवडणूकिसाठी थोड़ा अवधी राहिला असलातरी कुठल्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवायची, तिकीट मिळेल का नाही यासाठी चाचपनी चालू असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/jayant-patil-about-swabhimani-paksha-29495", "date_download": "2019-02-17T22:12:06Z", "digest": "sha1:EVJ4LRVZGZN75Z7FJFEH7T2ED33MHWCK", "length": 6744, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "jayant patil about swabhimani paksha | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'स्वाभिमानी'ला आमच्यातीलच काहींचा विरोध : जयंत पाटील\n'स्वाभिमानी'ला आमच्यातीलच काहींचा विरोध : जयंत पाटील\n'स्वाभिमानी'ला आमच्यातीलच काहींचा विरोध : जयंत पाटील\nमंगळवार, 9 ऑक्ट���बर 2018\nप्रकाश आंबेडकरदेखील आघाडीत सहभागी होतील.\nइस्लामपूर (सांगली) : कॉंग्रेससोबतच्या बैठकीत 12 ऑक्‍टोबरला स्वाभिमानी पक्षाच्या मागण्यांवर चर्चा व निर्णय होईल. 'स्वाभिमानी'ला आमच्यातीलच काहींचा विरोध आहे, त्यांच्याही भावना विचारात घेऊ, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी केले.\nप्रकाश आंबेडकरदेखील आघाडीत सहभागी होतील. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे भाजपमध्ये गेलेल्यांची दुय्यम वागणुकीमुळे घरवापसी होईल, असेही ते म्हणाले.\n'पुढचा मुख्यमंत्री मीच' या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढळत चाललाय. हे लक्षात आल्यानेच मुख्यमंत्री असे बोलत असावेत, अशी टीकाही त्यांनी केली. सरकारच्या निषेधार्थ येथे निघालेल्या मोर्चानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 'राष्ट्रवादी'च्या सभांचे पोलिसांकडून होणारे चित्रीकरण कशासाठी यावर 'आम्हाला मिळणारा प्रतिसाद आणि व्यक्त होणारा संताप जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यांचा तसा आदेश असावा', असा टोला त्यांनी लगावला.\nइस्लामपूर आमदार जयंत पाटील jayant patil भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/elephant-issue-in-odisha-1829019/", "date_download": "2019-02-17T22:19:51Z", "digest": "sha1:ZO4CTVX5WO6QPUYIIPRUM5EQTT3JFWIT", "length": 24776, "nlines": 244, "source_domain": "www.loksatta.com", "title": "elephant issue in odisha | हतबल हत्ती! (ओदिशा) | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\n‘फेसबुक’वरील मैत्रीतून ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी\nदेशात २०१७ मध्ये झालेल्या वन्यप्राणी गणनेत तब्बल २७ हजार ३१२ हत्ती आढळले.\nआपल्याच घरात निर्धास्तपणे विहार करणारे हत्तींचे कळपच्या कळप धडाडत जाणाऱ्या रेल्वेपुढे मान टाकू लागले आहेत.\nजंगलं आणि शहरांच्या हद्दीची सरमिसळ आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या आता केवळ मुंबईसारख्या महानगरांपुरत्याच सीमित राहिलेल्या नाहीत. ओदिशासारख्या तुलनेने विरळ लोकवस्तीच्या आणि मुबलक वनसंपदा बाळगून असलेल्या राज्यांतही आज ही स��स्या गंभीर ठरू लागली आहे. ओदिशामध्ये एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत ६७ हत्ती मृत्युमुखी पडले. त्यापैकी ३० मृत्यू अनैसर्गिक होते.\nदेशात २०१७ मध्ये झालेल्या वन्यप्राणी गणनेत तब्बल २७ हजार ३१२ हत्ती आढळले. जगभरातील हत्तींच्या संख्येशी तुलना केल्यास हे प्रमाण तब्बल ५५ टक्के आहे. याच गणनेत ओदिशामधील हत्तींची संख्या एक हजार ९७६ एवढी नोंदवण्यात आली होती, मात्र आज वाढता मानवी हस्तक्षेप या गजवैभवापुढे न पेलणारं आव्हान बनून उभा ठाकला आहे. हे आव्हान एवढं महाकाय आहे, की त्यापुढे हे अवाढव्य जीवही हतबल झाले आहेत. पूर्वी हस्तिदंतांसाठी हत्तींची शिकार केली जात असे, मात्र आता हा हव्यास केवळ हस्तिदंतांपुरताच सीमित राहिलेला नाही. हत्तींचा अधिवास असलेली वनंच रेल्वे मार्गानी दुभागून टाकली आहेत. आपल्याच घरात निर्धास्तपणे विहार करणारे हत्तींचे कळपच्या कळप धडाडत जाणाऱ्या रेल्वेपुढे मान टाकू लागले आहेत. कधी लोंबकळणाऱ्या किंवा उघडय़ा पडलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन गजराज बळी पडत आहेत. कधी विषबाधेमुळे, तर कधी चक्क नेहमीच्या वाटेत अचानक आडवी आलेली िभत पाडण्याच्या प्रयत्नात हत्ती मृत्युमुखी पडू लागले आहेत.\nओदिशामध्ये एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत मृत्युमुखी पडलेल्या ६७ हत्तींपकी १९ हत्तींचा मृत्यू वीजतारेचा स्पर्श झाल्याने, सहा हत्तींचा मृत्यू ट्रेनच्या धडकेत आणि सुमारे १२ हत्तींचा मृत्यू विहीर किंवा डबक्यात पडून झाला.\nही समस्या काही केवळ गेल्या वर्षभरातील नाही. गेल्या पाच वर्षांत ओदिशात ३५३ हत्ती मृत्युमुखी पडले. त्यापकी बहुतेकांच्या मृत्यूमागे मानवनिर्मित कारणेच होती. ओदिशातील हत्ती मृत्यूची वार्षकि सरासरी ७० झाली आहे. हत्तींचे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात होणारे मृत्यू आणि त्याविषयी राज्य सरकारची अनास्था पाहता, वन्यजीवप्रेमी ओरिसाची संभावना ‘हत्तींची स्मशानभूमी’ म्हणून करू लागले आहेत.\nअर्थात हत्तींच्या हल्ल्यात माणसे मृत्युमुखी पडल्याची किंवा गंभीर जखमी झाल्याची उदाहरणेही कमी नाहीत. देशाच्या पूर्वेकडील राज्यांतील शेकडो नागरिकांचे हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाले आहेत. एकटय़ा ओदिशात २०११ पासून आजवर तब्बल ५३५ व्यक्तींना हत्तीहल्ल्यात प्राण गमावावे लागले आहेत. याच काळात ५४८ हत्तींचा विविध कारणांमुळे ���ृत्यू झाला. हत्तींच्या कळपांनी तब्बल सहा हजार ४१७ घरांचे नुकसान केले आहे. शेती आणि मालमत्तेची नासधूस हादेखील तेथील रहिवाशांसाठी चिंतेचाच विषय आहे. एवढय़ा महाकाय प्राण्याच्या नसíगक अधिवासात, खाद्य शोधण्याच्या मार्गात अडथळे उभे करण्याचे गंभीर परिणाम अनेकांना भोगावे लागले आहेत. पूर्व आणि ईशान्य भारतातील हत्ती व मानवातील संघर्ष दिवसागणिक गंभीर रूप धारण करू लागला आहे.\nअनसíगक कारणांमुळे होणाऱ्या हत्तींच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे सर्व स्तरांतून टीका होऊ लागल्यानंतर २०११ मध्ये ओदिशा सरकारने एक अधिसूचना काढली. त्यात प्रत्येक हत्तीच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र हत्तीचा मृत्यू झाला की त्या भागातील एखाद्या वनरक्षकाला निलंबित करून कारवाईचा देखावा केला जातो, मात्र कोणत्याही विभागीय वन अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.\nहत्तींचे वाढते मृत्यू रोखण्यासाठी ओदिशा सरकारने खास हत्तींच्या संरक्षण संवर्धनासाठी १४ संरक्षित क्षेत्रे निश्चित केली आहेत, तरीही रेल्वे रुळांवर आणि वीजतारांच्या भेंडोळ्यात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात हत्तीमृत्यू होत आहेत, यावरून या प्रकल्पाची अंमलबजावणी किती कार्यक्षमपणे केली जात असावी, याचा अंदाज येतो.\nहत्ती-मानव संघर्षांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ओदिशा सरकारने चार विशेष वाहने सेवेत आणण्याचा विचार सुरू केला आहे. क्रेन लावलेली आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञ असलेली ही वाहने भरकटलेल्या हत्तींना सुरक्षित आणि मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यास हातभार लावतील. प्रत्येक वाहनासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या वाहनांसाठी ओदिशा सरकार पश्चिम बंगालच्या पर्यावरण आणि वन विभागाचेही साहाय्य घेणार आहे.\nविजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे होणारे गजमृत्यू रोखण्यासाठी जुनाट वीजखांब बदलणे, या खांबांना हत्तींनी स्पर्श करू नये म्हणून त्यावर अणकुचीदार आवरण लावणे, विजेच्या तारा योग्य उंचीवरच आहेत की नाही, याची वेळोवेळी खात्री करून घेणे, लोंबकळणाऱ्या ओव्हरहेड वायर तातडीने दुरुस्त करणे असे अगदी सहज शक्य असणारे उपाय वन्यजीवप्रेमींनी सुचवले आहेत, मात्र त्यांची अंमलबजावणी करण्याची तसदी संबंधित यंत्रणा घेत नाहीत. हत्तींच्या संर��्षणासाठी आवश्यक उपाययोजनांच्या प्रगतीचा आढावा दर महिन्याला घेण्यात यावा आणि मुख्य म्हणजे हत्तीमृत्यूंची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, ही येथील वन्यजीवप्रेमींची प्रमुख मागणी आहे.\nहत्तींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी उत्तराखंडमध्ये ड्रोनचा वापर केला जात आहे. हा उपाय हत्तींचे मृत्यू रोखण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरला आहे. ९० टक्के रेल्वे अपघात हे रात्रीच्या वेळी झाले आहेत. त्यामुळे हत्तींचा वावर असणाऱ्या भागांत रात्री रेल्वे गाडय़ांचा वेग कमी ठेवणे, रेल्वेमार्गालगत गस्तीपथके तनात ठेवणे, असे उपाय केल्यास अशा अपघाती मृत्यूंना आळा घालणे शक्य होईल, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.\nइथल्या चम्पुआ ब्लॉकमध्ये मृत हत्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक ४० फुटी स्तंभ उभारण्यात आला आहे. या परिसरात २००९ साली एका हत्तीचा विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाला होता. ऐश्वर्याचं प्रतीक असलेला हत्ती आपल्या शेतांत मृत्युमुखी पडल्याची अपराधी भावना गावकऱ्यांमध्ये होती. हत्तीला तिथेच दफन करण्यात आले होते. देणग्या गोळा करून हा स्तंभ उभारण्यात आला. हत्तीला श्रद्धांजली वाहिली जावी आणि मानवी निष्काळजीपणामुळे होणारे वन्यजीवांचे मृत्यू टाळण्यासंदर्भात जनजागृतीही व्हावी अशी यामागची भावना होती.\n२०१७ च्या प्राणिगणनेनुसार देशात सर्वाधिक हत्ती कर्नाटकात आहेत आणि त्यापाठोपाठ आसामचा क्रमांक लागतो. दक्षिण आणि ईशान्य भारतात हत्तींचे प्रमाण प्रचंड आहे, मात्र ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यांतील हत्तींचे अनसíगक मृत्यू वर्षांगणिक वाढू लागले आहेत. २००२ साली झालेल्या वन्य प्राणिगणनेच्या तुलनेत २०१७ च्या गणनेत आसाममधली हत्तींची संख्या वाढल्याचे आढळले, मात्र त्यानंतरच्या काळात आसाममधील हत्तींची संख्या वेगाने घटू लागली आहे. गेल्या तीन वर्षांत आसाम आणि पश्चिम बंगालच्या हद्दीत ४९ हत्ती मृत्युमुखी पडले, त्यापकी तब्बल ३७ हत्तींचा ट्रेनच्या धडकेत बळी गेल्याची नोंद आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकुल���ूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\nPulwama Attack: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एन्ट्री'; फिल्मसिटीत निदर्शने\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nपुलवामा हल्ल्याविषयी कलाकार म्हणतात..\nPhoto : कलाविश्वात बिग बींचं अर्धशतक पूर्ण\nसुपरस्टार रजनीकांत यांची लोकसभा निवडणुकीतून माघार\nनिमलष्करी दलातील जवानांचे निवृत्तिवेतन बंदच\nकुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून सुनावणी\n‘सीआरपीएफ’ च्या जवानाला पोलिसांकडून मारहाण\nपाकिस्तान समर्थनार्थ मजकूरप्रकरणी शिक्षिका अटकेत\nकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने जवानांचे बलिदान वाया जाणार नाही - शहा\nतीन वर्षांत हिवतापबळींचे प्रमाण राज्यात निम्म्यावर\nभारताला महिलांचे सांघिक विजेतेपद\nदिल्लीमधील काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण\nहिंजवडीत रस्त्यावर पाकिस्तानी झेंडा मिरविण्याचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/nagar-ncp-president-apointment-27721", "date_download": "2019-02-17T22:00:16Z", "digest": "sha1:RO4TWVISKH4SBKQLD6VH4BDXBT73MMFL", "length": 8383, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "nagar-NCP-president-apointment | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`राष्ट्रवादी'ची नगरमधील व्यूहनिती : दोन्ही मोठी पदे दिली कर्जतला\n`राष्ट्रवादी'ची नगरमधील व्यूहनिती : दोन्ही मोठी पदे दिली कर्जतला\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद व महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपद एकाच मतदारसंघात देवून `राष्ट्रवादी'ने भाजपचे मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर शरसंधान केले असल्याचे बोलले जाते.\nनगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद व महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपद एकाच मतदारसंघात देवून `राष्ट्रवादी'ने भाजपचे मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर शरसंधान केले असल्याचे बोलले जाते.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची नियुक्ती झाली. राष्ट्रवादी महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपदही मंजुषा गुंड यांच्याकडे यापूर्वीच दिलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने मोठी ताकद या मतदारसंघात लावल्याचे दिसून येत आहे. प्रा. शिंदे यांना शह देण्यासाठीच ही ताकद असल्याचे समजते.\nइतर नेत्यांनाही केले खूष\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महत्त्वाच्या बदलामध्ये माजी आमदार पांडुरंग अभंग यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी देण्यात आली. युवा नेते अविनाश आदिक यांची राज्य सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. अंबादास गारुडकर यांचे राज्याचे सचिव म्हणून, तर संदीप वर्पे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. एकूणच राष्ट्रवादीच्या नेत्यांना इतर मोठी पदे देऊन खूष केले आहे. मात्र जिल्हाध्यक्षपद कर्जत-जामखेड मतदारसंघात देऊन भाजपच्या पालकमंत्र्यांच्या विरोधात आगामी काळात जोरदार लढत देण्याचे संकेत यानिमित्ताने देण्यात आले आहेत.\nचंद्रशेखर घुले विधानसभेसाठी लढणार\nराष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचे जिल्हाध्यक्षपद काढून फाळके यांना देण्यात आले. घुले यांना विधानसभेची तयार करण्यासाठीच त्यांनी हे पद सोडल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून घुले कुटुंबातील चंद्रशेखर घुले यांची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.\nराष्ट्रवाद प्रा. राम शिंदे ram shinde राम शिंदे नगर आमदार आग लढत fight\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maymrathi.blogspot.com/2014/09/indian-politics_28.html", "date_download": "2019-02-17T23:12:31Z", "digest": "sha1:ATLIHYCEWV2ORIGVBOS2DWZ4QPENUDVB", "length": 20470, "nlines": 222, "source_domain": "maymrathi.blogspot.com", "title": "रिमझिम पाऊस: Shiv Sena, BJP, MNS : विधानसभेला दिवस गेले", "raw_content": "\nAbout Us / आमच्याबद्दल\nShiv Sena, BJP, MNS : विधानसभेला दिवस गेले\nयुती तुटली आघाडी बिघडली. आणि बघता बघता विधानसभेची सगळी गणितच बिघडली. गेली दहाबारा दिवस मी राजकीय घडामोडींवर लिहितो आहे. माझं लिखाण रसिक वाचकांच्या पसंतीस उतरतं आहे. युतीचा आणि आघाडीचा काडीमोड झाल्यानंतर आता प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला समोर जाणार आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांसोबत मनसेही रिंगणात आहे. त्यामुळेच विधानसभेच्या पोटी पाच मुलांनी जन्म घेतला आहे असे मला वाटले. आणि त्याच कल्पनेतून माझ्या या राजकीय वात्रटिकेने जन्म घेतला. मला विश्वास आहे रसिक वाचकांना हि राजकीय वात्रट��का नक्की आवडेल.\nसहाच महिन्यात दिवस गेले\nजुळे नव्हे , तिळे नव्हे\nकळत नव्हतं तिला यांना\nपांचाळे तर नकोच पोटी\nम्हणे,\" नको जुळे, तिळे .\"\n\" जगलं तेवढंच मिरविण,\" म्हणली\nखूप सुरेख वात्रटिका आहे. पण थोडी वाढवता आली तर पहा.\nप्रथमेश प्रतिक्रियेबद्दल आभार. तुम्हाला वात्रटिका आवडली हे पाहून समाधान मिळाले. तुमचा सल्लाही योग्य आहे. प्रयत्न करीन.\n\" जगलं तेवढंच मिरविण,\" म्हणली\n\" घेऊन खांद्यावर.\" हे शेवटचं कडवं. दुधाविना म्हणजे सत्तेशिवाय. कारण आचारसंहिता लागू झाल्यापासून सगळेच पक्ष सत्तेबाहेर आहेत. म्हणजेच सत्तेचं दुध त्यांना मिळत नाही. या या महिनाभरा नंतर जेव्हा निकाल लागतील तेव्हा यातला कुणीतरी एकच पक्ष सत्तेवर येईल. आणि म्हणूनच त्या पक्षाला विधानसभा खांद्यावर घेऊन मिरवेल असे मला म्हणावयाचे आहे.\nपटतंय कि नाही ते नक्की सांग.\nप्रशांत प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.\nयतिन असले कोड मला कळत नाहीत. ट्रिपल A चा अर्थ काय \nखालील ब्लॉग डिरेक्टरीत तुमच्या ब्लॉगचा समावेश करण्यासाठी\nखाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.\nMarathi Blog Directory / मराठी ब्लॉग डिरेक्टरी\n#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं - [image: narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike] पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेल...\nआठव - परवा कुठेतरी एक वाक्य वाचलं. 'आज तिचा फार आठव येतोय.' वाचताक्षणी विचारात पाडणारी काही वाक्यं असतात. तसं हे वाक्य होतं. आठव व्वा\nपानगळ - हे निष्पर्ण तरुंचे रान काय धाडते सांगावा जरी दिसेना पाथेय मार्ग लागतोच चालावा नाही मातीची क्षिती, पाण्याचीही नाही मिती सर्वस्वाला त्यागून मी झालो जोगती उध...\nक्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला - क्षण माझा होता तरीही , दूर दूर जात गेला शांत बघत राहून मी , नशिबाचाही घात केला अपेक्षांचे ओझे नुसते खांद्यावरती पेललेले निराशेचे कवडसे कितीतरी झेललेले ...\n - ' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात...\nस्वर्गलोकीची PhD – [भाग ६] - सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंत��� (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वा...\nश्री गणेश प्राणप्रतिष्ठा - गणेश चतुर्थी जवळ आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात अन कामाच्या व्यापात वेळ काढून आपण श्रींची अतिशय मंनापासून स्थापना अन पुजा करतो. आजकाल भटजी भेटणे अवघड झाले...\nमराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट) - सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते \"आज कुछ तुफानी करते है \", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो ...\nगोष्ट - वर्तमान पत्रातल्या एकेक बातम्या पहिल्या कि फार फार वाईट वाटतं. भ्रष्टाचार …………बलात्कार ………. खून ………..दरोडे. कसलं शासन आणि कसली सुरक्षितता \nShiv Sena, BJP, MNS : विधानसभेला दिवस गेले\nBJP, NCP, Ajit Pawar : आघाडीचं घोडं अजित पवारांचा ...\nShiv sena, BJP, NCP : शिवसेनेचा अडेलतट्टूपणा आणि उ...\nNarendra Modi, BJP : मोदींची क्रेझ संपली का \nBJP, Shiwsena : असं असावं युतीच्या जागा वाटपाचं सु...\nGanesh Festival : सत्यनारायण घालू नये\nIndian Festiva l: गणेश चतुर्थी का साजरी करतात \nएक गोष्ट मला आज स्पष्ट करावीशी वाटते कि मी जी काही व्यंगचित्रे , चित्रे माझ्या ब्लॉगवर टाकतो आहे त्यातील काही मी नेटवरून घेतलेली असतात. त्या व्यंगचित्रांमध्ये, चित्रांमध्ये माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. परंतु या चित्रांमधल्या शाब्दिक कोटया मात्र सर्वस्वी माझ्याच असतात. त्यामुळेच मुळ व्यंगचित्रकारांची माफी मागून माझ्या कृत्यास त्यांची परवानगी आहे असे मानून त्या व्यंगचित्रांचा मी स्वैर वापर करतो आहे. कुणाचा आक्षेप असल्यास कळवावे.\nरसिकांच्या सर्वाधिक आवडीची पोस्ट\nMrathi Poem : तुझ्याचसाठी , भाग २\nMarathi Kawita , Prem Kawita, Marathi Prem kawita, marathi love poem कदाचित माझ्या अनेक रसिक वाचकांना मी माझ्या कवितेविषयी एवढं स्पष्ट...\nरसिकांच्या आवडी / Popular Posts\n#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची \nआज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे अस...\nबेकरीला मोदी जबाबदार आहेत का \nसध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं क...\nका जाळावा अथवा पुरावा मृत देह \nतिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं...\nमुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्...\n#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी\nसर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण ...\n#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट \nकाही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरां...\nआम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हात...\nसाहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune\nसाहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आ...\n#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत\nआम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या ...\nयुवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm\nउत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढ...\nऐवढया वेळा वाचलेत यातले लेख\nइथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email\nहे विश्वाची अवघे येथे\nसर्व हक्क लेखकाचे स्वाधीन\nहवी ती पोस्ट प्रिन्ट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://osmanabad.gov.in/mr/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-17T21:50:41Z", "digest": "sha1:AEV66X4FF6ESXJW7BF6AUYOLQRINBY5Z", "length": 4045, "nlines": 107, "source_domain": "osmanabad.gov.in", "title": "प्रशासकीय रचना | उस्मानाबाद जिल्हा", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्हा Osmanabad District\nकृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा\nएसटीडी आणि पिन कोड\nआपले सरकार सेवा केंद्र (सेतू)\nजिल्हा सूचना विज्ञान केंद्र(NIC)\nक्षेत्र(चौ किमी) : 7569.00\n1 उस्मानाबाद उस्मानाबाद 128(पिडीएफ,43केबी)\n2 तुळजापूर 123 (पिडीएफ,44केबी)\n3 उमरगा उमरगा 96 (पिडीएफ,40केबी)\n4 लोहारा 48 (पिडीएफ,36केबी)\n5 कळंब कळंब 98 (पिडीएफ,49केबी)\n6 वाशी 54 (पिडीएफ,43केबी)\n7 भूम भूम 96 (पिडीएफ,47केबी)\n8 परंडा 91 (पिडीएफ,48केबी)\n© उस्मानाबाद जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Feb 14, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Fear-of-terror-again-in-pachaon/", "date_download": "2019-02-17T22:26:06Z", "digest": "sha1:TY7SVQXKEVPKEXXPCRKY2RRBLGZC2CCZ", "length": 7483, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाचगावात पुन्हा दहशतीचे सावट! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पाचगावात पुन्हा दहशतीचे सावट\nपाचगावात पुन्हा दहशतीचे सावट\nकोल्हापूर : दिलीप भिसे\nपाचगाव (ता. करवीर) येथील सत्तासंघर्षातील सूडनाट्य थंडावले असतानाच पिस्तुलातून गोळ्या झाडून पाचगाव येथील तरुणाचा पोलिस रेकॉर्डवरील सराईताने जरगनगर येथे भरचौकात अमानुष खून केल्याने परिसरात पुन्हा दहशतीचे सावट निर्माण झाले आहे. घटनेत बळी गेलेला तरुण आणि मारेकरी याच परिसरातील ग्रामस्थांची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी धडपडणार्‍या प्रयत्नांना या कृत्यामुळे बाधा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.\nपाचगाव येथील राजकीय सत्तासंघर्षातून दोन गटांत निर्माण झालेल्या सूडचक्राचा ग्रामस्थांना अनेक कटू अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. पाचगाव येथील दोन गाजलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने दोनही गटांतील प्रमुखासह अकरा जणांना दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सर्वच आरोपी सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत.\nराजकीय संघर्षामुळे पाचगाव येथील कायदा-सुव्यवस्थेविषयी सर्वच स्तरावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. कोणताही उत्सव, कार्यक्रम असो अथवा सभा समारंभाचे नियोजन झाले की पोलिस यंत्रणेवर त्याचा ताण पडायचा. एव्हाना, एखाद्या सेवा सोसायटीची निवडणूक लागली तरी प्रशासन यंत्रणेची तारांबळ उडायची हे चित्र शहरासह जिल्ह्यानेही अनुभवले आहे.\nगावात शांतता-सुव्यवस्था प्रस्थापित करून निर्भय व सलोख्यासाठी ज्येष्ठ मंडळीसह तरुणाचा पुढाकार दिसून येत आहे. स्थानिक पातळीवरील वाद-विवाद गावातच मिटवून गुण्या-गोविंदाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गावातील दोन तरुणामध्ये जीवघेणा संघर्ष घडल्याने समन्वयाच्या प्रयत्नाला बाधा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मात्र, अशा घटनांना थारा न देता गावच्या भल्यासाठी सलोख्याचे प्रयत्न अविरतपणे चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्‍त होत आहे.\nप्रतीक ऊर्फ चिंटू प्रकाश पोवार हा मूळचा शिवाजी पेठेतील असला तरी त्याचे कुटुंबीय 15 वर्षांपासून पाचगाव येथील शांतादुर्गा कॉलनीतील द्वारकानगर येथे वास्तव्याला आहेत. तर संशयित मारेकरी प्रतीक सुहास सरनाईक हा पाचगाव येथील साईनगरात स्थयिक आहे. दोनही गटातील बहुतांशी समर्थक पाचगाव परिसरातील आहेत. पोवारचा खून पूर्ववैमनस्यातून झाला की, टोळीयुद्धातून झाला यापेक्षा जरगनगरात पिस्तुलातून गोळ्या झाडून तरुणाचा झालेला खून सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारा आहे. अशा गंभीर घटनामुळे पाचगावात पुन्हा दहशतीचे सावट निर्माण होणार नाही,याची सार्‍यानीच दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/bhaindar-muncipal-asif-shekh-14169", "date_download": "2019-02-17T22:14:07Z", "digest": "sha1:WEBPIWJFAYDG5AFTVFEL7HVOCD5MSTB2", "length": 6986, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "bhaindar muncipal, asif shekh | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराष्ट्रवादीचे डॉ.आसिफ शेख यांच्या हाती कमळ\nराष्ट्रवादीचे डॉ.आसिफ शेख यांच्या हाती कमळ\nसोमवार, 31 जुलै 2017\nमुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सध्या इनकमिंग सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे निरीक्षक सरचिटणीस महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ.आसिफ शेख यांनी हातात कमळ धरले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शेख यांनी भ���रतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. शेख यांच्या भाजप प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.\nमुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सध्या इनकमिंग सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे निरीक्षक सरचिटणीस महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ.आसिफ शेख यांनी हातात कमळ धरले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शेख यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. शेख यांच्या भाजप प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.\nभाजपच्या विकासाच्या प्रयत्नात डॉ.आसिफ शेख यांची साथ लाभल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा होऊन अधिक व्यापक काम करता येईल, या हेतुने आम्ही त्यांचे पक्षात स्वागत करत असल्याचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले.\nमीरा-भाईंदर भाजप राष्ट्रवाद महाराष्ट्र\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2019/02/blog-post_325.html", "date_download": "2019-02-17T22:23:33Z", "digest": "sha1:5KGOALMJCEMNQQQBP5RAH4GN7ZAFUGYB", "length": 16006, "nlines": 109, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "शेतकऱ्याच्या मुलीने बॅचलर ऑफ सायन्स इन अॅग्री बायोटेक पदवीत पटकाविले सुवर्णपदक - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : शेतकऱ्याच्या मुलीने बॅचलर ऑफ सायन्स इन अॅग्री बायोटेक पदवीत पटकाविले सुवर्णपदक", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nशेतकऱ्याच्या मुलीने बॅचलर ऑफ सायन्स इन अॅग्री बायोटेक पदवीत पटकाविले सुवर्णपदक\nसंग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील मुलीने आई वडिल शेतात काम करतात तसेच घरात उच्च शिक्षीत नसतांना डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषि जैवीक तंत्रज्ञान शाखेत बॅचलर ऑफ सान्यस इंन अॅग्री बायोटेक पदवीत विद्यापीठातुन प्रथम क्रंमाकाचे प्राविण्य प्राप्त करीत सुवर्ण पदक पटकाविले पातुर्डा खुर्द येथे अल्पभुधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अश्विनी रघुनाथ झाडोकार हिने घरात आई वडिल उच्च शिक्षीत नसतांना शेतकरी सर्व सामान्य कुटुंबातील तरुणीनी मनात आणल तर जिद्द चिकाटी एकागताच्या जोरावर ते व्यवस्था नक्कीच बदलु शकता अश्विनीचे यश इतर शेतकरी कुटुबांच्या मुली नी बोंधघेतल्यास नक्कीच प्रेरणादायी ठरेल डॉ पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठ अकोला येथे ३३ वा दिक्षा संभारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी ना चंद्रकांत पाटील , ना सुधिर मुंनगंटीवार , खा संजय धोत्रे, उतरप्रदेशचे कुलगुरू प्रा अरविंद झाशी, पीकेव्ही अकोलाचे कुलगुरू डॉ विलास भाले, डॉ पंदेकृषी यामान्यवरांच्या हस्ते शेतक-याची मुलीचा अश्विनी रघुनाथ झाडोकार याचा सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला अश्विनी आपल्या यशाचे श्रेय आई वडिल मनाची एकाग्रतेने जिद्द चिकाटीने केलेला अभ्यास व मिळालेले यशाचे फळ याना दिले\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nपाथरीत कर्जा साठी उपोषणाला बसलेल्या शेतक-याचा मृत्यू;मृतदेह बँकेत\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-कर्ज भेटत नसल्याने बँके समोर बुधवार 12 डिसेंबर पासून उपोषणाला बसलेल्या शेतक-याला -हदयविकाराचा जोरदार झटका आल्याने...\nराष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा.\nतेजन्यूजहेडलाईन्स न्यूज नेटवर्क मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार हे नक्की झाल्या नंतर शुक्रव...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वर���ष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_340.html", "date_download": "2019-02-17T21:34:32Z", "digest": "sha1:FADO7XVFSKRQGNN3UIBQD5TL3RSWGPIZ", "length": 7306, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "स्नेहबंध गौरव ग्रंथाचे भास्करगिरी महाराजांच्या हस्ते प्रकाशन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nस्नेहबंध गौरव ग्रंथाचे भास्करगिरी महाराजांच्या हस्ते प्रकाशन\nनेवासा येथील श्री ज्ञानेश्‍वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रघुनाथ आगळे यांच्या खडतर जीवनचरित्रावर आधारित स्नेहबंध या गौरव ग्रंथाचे प्रकाशन श्री क्षेत्र देवगड येथे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी माजी प्राचार्य रघुनाथ आगळे समवेत, माजी आमदार पांडुरंग अभंग, जि.प.चे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, गौरव ग्रंथाचे लेखक डॉ. अशोक शिंदे, कृषी तज्ज्��� डॉ. अशोक ढगे, काशिनाथ नवले, गंगापूरचे युवा नेते संतोष माने, हभप बाळू महाराज कानडे, संत सेवक राम विधाते, बजरंग विधाते, अंकुश काळे आदी उपस्थित होते.\nमाजी प्राचार्य रघुनाथ आगळे यांनी खडतर काळात येणार्‍या संकटांवर मात करून जीवनात कसा उत्कर्ष केला याचे वास्तव्य स्नेहबंध या गौरव ग्रंथामध्ये मांडण्याचा प्रयत्न गौरव ग्रंथाचे संपादक डॉ. अशोक शिंदे यांनी केला आहे.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/poor-man-kankavali-needs-help-26346", "date_download": "2019-02-17T22:25:16Z", "digest": "sha1:DKIU3CEBQSV5WQ4LEATKB4LKKGJXRXKW", "length": 11592, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "a poor man from kankavali needs help साळिस्ते येथील तरुणाला हवा मदतीचा हात | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nसाळिस्ते येथील तरुणाला हवा मदतीचा हात\nतुषार सावंत : सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nकणकवली : घरात अठरा विश्‍व दारिद्य्र त्यातच दोन्ही किडनीच्या आजाराने डायलसिसची वेळ ओढवलेल्या साळिस्ते (ता. कणकवली) येथील सोनू मेस्त्री (वय 45) या तरुणाला मदतीचा हात हवा आहे. सोनू यांच्यावर सध्या कोल्हापूरमध्ये एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nकणकवली : घरात अठरा विश्‍व दारिद्य्र त्यातच दोन्ही किडनीच्या आजाराने डायलसिसची वेळ ओढवलेल्या साळिस्ते (ता. कणकवली) येथील सोनू मेस्त्री (वय 45) या तरुणाला मदतीचा हात हवा आहे. सोनू यांच्यावर सध्या कोल्हापूरमध्ये एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nसाळिस्ते मेस्त्रीवाडी येथील सोनू श्रीध�� मेस्त्री हे कोल्हापुरात सुतारकाम करतात. त्यांची पत्नी मयुरी या आपल्या दोन मुलासह साळिस्ते येथे राहतात. मुलगी तन्वी ही सातवी तर मुलगा सोहम हा पाचवीत गावातील पुर्ण प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. वडीलांच्या आजारामुळे या दोन्ही मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. सोनू मेस्त्री गेले सहा महिने दोन्ही किडन्यांच्या आजारांनी त्रस्त आहेत. रुग्णालयात नियमितपणे डायलसिस करून घेतले जात आहे. यासाठी काही नातेवाईकांनी मदत केली. गावातील निवृत्त प्राथमिक शिक्षक तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर ताम्हाणकर हे मदत मिळविण्यासाठी आपल्या परीने प्रयत्नशील आहेत.\nसोनू मेस्त्री हे आपल्या एका नातेवाईकाकडे कोल्हापूर येथे सुतार काम करत होते. सध्या ते आजारी असल्याने घरातील आर्थिक उत्पन्नाचा मार्गच बंद झाला आहे. वडील श्रीधर हे वयोवृध्द असून घरात कमवणारे कुणीही नाही. प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी दोन्ही मुले हुशार आहेत. पण आई त्यांच्याकडे पुरेसा लक्ष देऊ शकत नाही. वडिलांच्या आजारपणामुळे मुलांच्या शिक्षणाकडे कोण लक्ष देणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वडील आजारातून लवकर बरे झाले तरच मुलांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्‍न सुटणार आहे. सोनू यांच्या किडनी आजारपणातील डायलासीचा खर्च मेस्त्री कुंटूंबीयाना परवडणार नाही. अजून काही दिवस उपचार झाले तर सोनू हे बरे होवू शकतात पण त्यांना गरज आहे ती आर्थिक मदतीची दानशूर व्यक्तीनी सोनू मेस्त्री यांना मदत करण्यासाठी त्यांची पत्नी मयुरी यांच्या बॅक ऑफ इंडियाच्या तळेरे शाखेतील 147810110002163 या खाते क्रमांकावर (IFSC कोड - BKID0001478) थेट मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2019-02-17T22:04:08Z", "digest": "sha1:KWR7SZSXEHXS7QKCKCCZEAUNCFCZ235J", "length": 9994, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सार्थक देशपांडे ठरला देशातील सर्वात लहान मानांकित खेळाडू | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nचित्रपटातच नाही तर ‘या’ बाबतीतही श्रद्धाला केलं साराने रिप्लेस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी विकी म्हणतो…\nसीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही; गृह खात्याचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताकडून पुलवामा हल्ल्याचा मुद्दा उपस्थित\n‘सीआरपीएफच्या हवाई मार्गाच्या मागणीकडे गृह खात्यानं केलं दुर्लक्ष’\nHome breaking-news सार्थक देशपांडे ठरला देशातील सर्वात लहान मानांकित खेळाडू\nसार्थक देशपांडे ठरला देशातील सर्वात लहान मानांकित खेळाडू\nपुणे – पुणे येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाच वर्षीय सार्थक यशोधन देशपांडे याने आज 1 जून रोजी देशातील सध्याचा सर्वात लहान मानांकनप्राप्त बुद्धिबळपटू होण्याचा बहुमान मिळविला आहे. सार्थकचे फिडे मानांकन 1064 असून तो सध्या कुंटे चेस ऍकेडमीत प्रशिक्षण घेत आहे. सार्थकच्या या यशामध्ये मार्गदर्शक मृणालिनी कुंटे यांचा मोलाचा वाटा आहे. वयाच्या केवळ दुसऱ्या वर्षी सार्थक जगाच्या नकाशावर 110 देश व त्यांचे झेंडे ओळखत असे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे ओळखून सार्थकच्या पालकांनी वयाच्या चौथ्या वर्षी त्याची बुद्धिबळ खेळाची ओळख करून दिली. कॅनडामध्ये असतांना वॉटर्लूमधील क्षेत्रीय शालेय स्पर्धेत ज्युनियर केजीतील सार्थकने इयत्ता पहिली विभागात सहभाग घेत दुसरा क्रमांक पटकावला होता.\nतसेच सार्थकने वयाच्या चौथ्या वर्षी ओंटॅरियो राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेत किंडर गार्टनमध्ये अव्वल स्थानासाठी बरोबरी साधली होती. भारतात परत आल्यावर त्याने गेल्या सहा महिन्यांत पुणे, मुंबई, सातारा येथे विविध स्पर्धेत सहभागी होऊन अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. तो पुण्यातील श्री श्री रविशंकर बालमंदिर शाळेचा विद्यार्थी असून शाळेने त्याला वेळोवेळी उत्तम सहकार्य केले आहे.\nफ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा : युकी-दिविज जोडीचे आव्हान संपुष्टात\nराणी रामपालचे पुनरागमन; महिला हॉकी संघाची घोषणा\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nअतिरेकी हल्ल्यातील शहीदांना 5 कोटींची मदत करा\nइंग्लंडमधील शतकाचा मला फायदा झाला – ऋषभ पंत\n शहिदांसाठी खिलाडी कुमारने दिड दिवसात जमवला ७ कोटींचा मदतनिधी\nबॉलिवूडमध्ये पाक कलाकारांना ‘नो एन्ट्री’; पुलवामा हल्ल्याविरोधात फिल्मसिटीत निदर्शने\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/10/blog-post_446.html", "date_download": "2019-02-17T21:38:39Z", "digest": "sha1:75WE4KVHWTQ2IFYQUGQ3OV5UJGUASK6W", "length": 18339, "nlines": 113, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "घटनेत पोलिसांनी केलेल्या तोडीच्या चर्चेला उधाण - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : घटनेत पोलिसांनी केलेल्या तोडीच्या चर्चेला उधाण", "raw_content": "\nतेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा\nघटनेत पोलिसांनी केलेल्या तोडीच्या चर्चेला उधाण\nशहरातील एका महिलेच्या गळ्यातील गंठणाची चोरी झाल्यानंतर पोलिसांनी केलेला तपास आणि याप्रकरणी आरोपीने सुटकेसाठी स्वतःहा सह पोलिसावर केलेल���या हल्ल्या बरोबरच पोलिसांनी आरोपी कडून हस्तगत केलेल्या मुद्देमाल आणि संबंधिताकडून केलेली कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी केलेल्या तोडीची रंगतदार चर्चा सेलूसह परिसरात होत आहे. याबाबतची माहिती या प्रमाणे शहरातील नंदनवन कॉलनीतील रहिवासी एका महिलेच्या गळ्यातील 44 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण एका चोरट्यांनी हातोहात पळविले होते. रहिवासी व पोलिस यांनी त्यांच्या शहरात पाठलाग केला परंतु हा इसम गंठण पळवून नेण्यात यशस्वी झाला. घटनेच्या दिवशीच्या कालावधीत या इसमाने सदर गंठण शहरातील एका सुवर्णकारास विक्री केले. आणि शहरातून पलायन केले. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गंठण चोरीप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून तर पूर्णा पोलीस ठाण्यात पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन वेगवेगळे गुन्हे या आरोपीवर दाखल झाले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातील एका पोलिसांनी जखमी होऊन देखील या आरोपीचा पाठलाग करून त्यास पकडले. आणि उभयता वर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारा नंतर आरोपीची चौकशी करण्यासाठी व मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी शहरात दाखल केले संबंधित सुवर्णकार यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला मात्र त्या सुवर्णकारास चोरीचा माल घेतल्या बद्दल कारवाई टाळण्यासाठी पोलिसांनी त्याची मोठी तोडी केली यांची व चोरीचा माल खरेदी करणाऱ्या त्या सुवर्णकारांची चर्चा सेलूसह परिसरात चांगलीच रंगली आहे. त्यात सुवर्णकार मात्र तिहेरी आर्थिक संकटात सापडला पण कारवाईतून मात्र सुटका झाली. ज्या इसमाने 44 हजाराचे गंठण विकत घेतले. त्या पोटी त्यास दिलेली रक्कम, चोरीचे गंठण घेतले म्हणून मुद्दे मालाचे परत केलेले सोने, आणि यातून सुटका करून घ्यायची म्हणून पोलिसांनी केलेली तोडी या सर्वच प्रकाराने गंठण चोरी प्रकरणा पेक्षा पोलिसांनी केलेली तोडी आणि सुवर्णकारास झालेला तिहेरी भुर्दंड याच्या चर्चेला सेलू सह परिसरात उधाण आले आहे.\nपोलीस अधीक्षक कारवाई चौकशी करणार का \nजिल्ह्यात कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी कृष्णकांत उपाध्याय लाभले आहेत. त्यांनी या गंठण चोरी प्रकरणातील पोलिसांच्या तोडीची चौकशी केली तर सुवर्णकारच गंठण चोरीत कसा तिहेरी फसला हे उघड होईल. या कारवाई ची चौकशी झाल्यास यापुढे ना सुवर्णकार फसेल ना पोलीस तोडी करतील.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्ध���साठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nपाथरीत कर्जा साठी उपोषणाला बसलेल्या शेतक-याचा मृत्यू;मृतदेह बँकेत\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-कर्ज भेटत नसल्याने बँके समोर बुधवार 12 डिसेंबर पासून उपोषणाला बसलेल्या शेतक-याला -हदयविकाराचा जोरदार झटका आल्याने...\nराष्ट्रवादीच्या उमेदवारी साठी एकाच नावाची तीन आमदार,पदाधिका-यां कडून शिफारस;परभणीच्या उमेदवाराची दोन दिवसात होणार घोषणा.\nतेजन्यूजहेडलाईन्स न्यूज नेटवर्क मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकी साठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार हे नक्की झाल्या नंतर शुक्रव...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावर��� दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/i-t-department-raids-16-premises-linked-delhi-transport-minister-kailash-gahlot-part-tax", "date_download": "2019-02-17T22:27:45Z", "digest": "sha1:TWQ6QGAFXOGMEZUIEJ2P35REVVN44Z5D", "length": 8913, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "I-T Department raids 16 premises linked to Delhi transport minister Kailash Gahlot as part of tax evasion probe दिल्ली : वाहतूक मंत्र्याच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nदिल्ली : वाहतूक मंत्र्याच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nदिल्लीत आम आदमी पक्षाचे (आप) सरकार असून, गेहलोत यांच्याकडे वाहतूक, कायदा आणि महसूल मंत्रालयाचा पदभार आहे. नजफगढ विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.\nनवी दिल्ली : दिल्लीचे सार्वजनिक वाहतूक मंत्री कैलाश गेहलोत यांच्या घरासह सोळा ठिकाणी आज (बुधवार) सकाळी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. कर चुकविल्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आले.\nप्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलाश गेहलोत यांच्या दिल्ली आणि गुरुग्राम येथील 16 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. प्राप्तीकर विभागाच्या 30 अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. गेहलोत यांच्याशी संबंधित असलेल्या दोन कन्स्ट्रक्शन कंपनीने कर चुकविल्याचा आरोप आहे.\nदिल्लीत आम आदमी पक्षाचे (आप) सरकार असून, गेहलोत यांच्याकडे वाहतूक, कायदा आणि महसूल मंत्रालयाचा पदभार आहे. नजफगढ विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-sugercane-advice-6486", "date_download": "2019-02-17T23:16:32Z", "digest": "sha1:IDFKXTPB6LZVHVFPD373L42RBFBMDM2N", "length": 17995, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agrowon, sugercane advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नो���िफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडाॅ. यू. एन. आळसे, डाॅ. एस. जी. पुरी\nमंगळवार, 13 मार्च 2018\nलागवडीनंतर ६ आठवड्यांनी नत्राचा दुसरा हफ्ता प्रतिहेक्टरी युरिया १०० किलो याप्रमाणात द्यावा.\nनिंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.\nपिकास ८ - १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.\nसिंचन करताना मोठे वाफे किंवा पाडगे यामध्ये न देता सरळ पद्धतीने द्यावे. कारण, त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय न होता उपलब्ध पाण्यात अधिक दिवस सिंचन करणे सोपे जाते.\nखोडकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी द्रावण पोंग्यात पडेल अशी फवारणी करावी.\nगावाजवळील पांढरीच्या जमिनीत लोहाच्या कमतरतेमुळे पीक पिवळे किंवा पांढरे पडते. अशाठिकाणी ०.५ टक्के फेरस सल्फेटची (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी.\nउसपीक जमिनीवर लोळू नये यासाठी मोठी बांधणी वेळेवर करावी.\nवाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकावर पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पांढरी माशी उसाच्या शेंड्यावरील पानांवर अंडी घालते. अंडी घालण्याचे प्रमाण दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानांवर अधिक असते. तिचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करावे.\nप्रादुर्भावग्रस्त पाने माशीची अंडी व कोषासहित तोडून जमिनीत पुरून टाकावीत. तसेच उसाचे पीक ४ ते ५ महिन्यांचे होईपर्यंत शेतातील अतिप्रादुर्भावग्रस्त काळे कोष असलेली उसाची पानेदेखील काढून टाकावीत.\nफवारणी प्रतिलिटर पाणी क्लोरपायरीफॉस १ मि.लि.\nकीडग्रस्त शेतात पिवळे चिकट सापळे (ग्रीस लावलेले) लावावेत. सापळे वाऱ्याच्या दिशेने ठेवल्यास पांढऱ्या माशीची मादी आकर्षित होऊन त्यास चिकटते. त्यामुळे शेतातील किडीच्या मादीची संख्या कमी होण्यास मदत होते.\nनत्रयुक्त खताच्या अतिवापराने किडीच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. म्हणून रासायनिक खतांचा संतुलित प्रमाणात वापर करावा.\nलोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसत असल्यास नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.\nप्रादुर्भाव सुरवातीला कमी क्षेत्रावर अाणि कडेने जास्त असल्यास जास्त प्रादुर्भाव असलेली उसाची पाने किडीच्या अवस्थेसह काढून बांधावर जाळून टाकावीत. मावाग्रस्त पाने (हिरवी व काेरडी) एका शेतातून दुसऱ्या शेतात नेऊ नयेत.\nफ��ारणी प्रमाण प्रतिलिटर पाणी\nक्लोरपायरीफॉस २ मि.लि. अधिक\nउसाची तोडणी तीक्ष्ण धारेच्या कोयत्याने जमिनीलगत करावी.\nऊसतोडणीनंतर वरंब्याच्या बगला नांगराच्या साह्याने फोडून घ्याव्यात. त्यानंतर पुन्हा सऱ्या पाडाव्यात.\nउसतोडणीनंतर १५ दिवसांनी हेक्टरी ७५ किलो नत्र, ११५ किलो स्फुरद व ११५ किलो पालाश सरीमध्ये देऊन पाण्याची पाळी द्यावी.\nउसतोडणीनंतर ४५ दिवसांनी नत्राचा दुसरा हफ्ता हेक्टरी ७५ किलो युरियाद्वारे द्यावा.\nखोडवा साडेचार महिन्याचा झाला असल्यास हेक्टरी १०० किलो नत्र युरियाद्वारे देऊन पक्की बांधणी करावी.\nपाण्याच्या पाळ्या १० दिवसांच्या अंतराने नियमित द्याव्यात.\nपाण्याची कमतरता असल्यास वाळलेले गवत, उसाचे पाचट इत्यादींचा आच्छादन म्हणून वापर करावा किंवा एक आड एक सरी पाणी द्यावे.\nकाणी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडांची बेटे मुळासकट खोदून नष्ट करावीत. बेटे शेताबाहेर नेताना कापडी पिशवीत घालून न्यावीत म्हणजे रोगकारक बियाणे उडून इतर ऊस पिकावर पडत नाहीत.\nसंपर्क : डॉ. यू. एन. आळसे, ७५८८०८२१३७\n(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,\nवसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी)\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा :...\nनवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही श\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक माहिती द्या ः...\nमुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतक\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247482788.21/wet/CC-MAIN-20190217213235-20190217235235-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-17T23:47:18Z", "digest": "sha1:RXTOZ4KUUNX5Z3CNYFAVNDUHUUQH65QB", "length": 12407, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिंपरी- चौकाचौकात वाहतूक नियम धाब्यावर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी- चौकाचौकात वाहतूक नियम धाब्यावर\nपिंपरी – उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील चौका-चौकात खुलेआम वाहतूक नियम धाब्यावर बसवण्यात येत असल्याने प्रशस्त रस्ते असूनही वाहतुकीचा खेळखंडोबा होत आ���े. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील प्रत्येक चौकात वाहतूक नियम मोटार चालकांकडून धाब्यावर बसवण्यात येत असून, त्याकडे वाहतूक पोलिसांकडून पुर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. तर, काही ठिकाणी पोलीसच वाहतूक नियम मोडत असल्याचे चित्र आहे.\nमुंबई-पुणे महामार्गावर भक्ती-शक्ती, आकुर्डी, चिंचवड, मोरवाडी, पिंपरी, नाशिकफाटा आदी मुख्य चौक असून सर्वच चौकात हीच परिस्थिती असून वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. एकीकडे वाहतुकीला शिस्त लागावी व अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता हेल्मेट सक्तीसारखे कडक नियम राबवले जात असताना, चौका-चौकात झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट, उलट दिशेने वाहन चालवणे सर्रास सुरु असून त्याकडे वाहतूक पोलीस “गांधारी’च्या भूमिकेत आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.\nपिंपरी चौक, चिंचवड चौकातील सिग्नल दिवे हे बऱ्याचवेळा काही कारणाने बंद असतात. तेव्हा, तर सर्वच बेशिस्त वाहतूक सुरु असल्याचे सर्व शहरवासीयांना पहायला मिळते. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांकडून कुठल्याही प्रकारे वाहतुकीचे नियमन केले जात नाही. यामुळे नुसते महसूल गोळा करण्यापुरतेच वाहतूक नियम आहेत का असा सवाल नागरिक करत आहेत.\nसामान्य नागरिकांकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन झाल्यास त्याला दंड भरावा लागतो. मात्र, वाहतूक पोलिसच नियमांचे पालन करत नसल्यास त्यांना कोण दंड मागणार असेच चित्र चिंचवड चौकातील सिग्नलवर पहायला मिळाले. सिग्नल पडल्यावर सर्व नागरिक “झेब्रा क्रॉसिंग’च्या मागे थांबले होते. मात्र, तेवढ्यात दोन वाहतूक पोलीस आले आणि “झेब्रा क्रॉसिंग’च्या पुढे आपली मोटारसायकल लावली. कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा थाट पाहून अन्य नागरिक आवाक्‌ झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव���याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.aniruddhafoundation.com/category/forum/", "date_download": "2019-02-18T01:16:37Z", "digest": "sha1:R7WSOPT5LJMHSFL726IJVWT2UULP2PXI", "length": 15360, "nlines": 297, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन Forum Archives – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ���सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/mumbai-news-presidential-election-13674", "date_download": "2019-02-18T00:33:31Z", "digest": "sha1:OHZ5T6MVEY5P7ZJSY5NMF7FYUOPGQT5T", "length": 10526, "nlines": 129, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Mumbai news - Presidential election | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराष्ट्रपती निवडणूक; मुख्यमंत्री शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत\nराष्ट्रपती निवडणूक; मुख्यमंत्री शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत\nशनिवार, 15 जुलै 2017\nराष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आजपासून मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते आमदारांच्या भेटीगाठी घेणार आहेत. शिवसेनेची 63 मते निश्‍चित आहेत. अपक्ष आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आमदारांची अतिरिक्त मते वळवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिप्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच, या दौऱ्यात कोविंद \"मातोश्री'वर जाणार नसल्याचे समजते.\nमुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आजपासून मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते आमदारांच्या भेटीगाठी घेणार आहेत. शिवसेनेची 63 मते निश्‍चित आहेत. अपक्ष आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आमदारांची अतिरिक्त मते वळवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिप्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच, या दौऱ्यात कोविंद \"मातोश्री'वर जाणार नसल्याचे समजते.\nविश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसमधील नऊ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पाच आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षातील आमदार संपर्कात असल्याचे चित्र सत्ताधारी पक्षाने निर्माण केले होते. आता हे आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनिमित्ताने निष्ठा प्रकट करण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आमदार पक्षादेशाचे पालन करून यूपीएच्याच उमेदवाराला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतील असे सांगितले जात आहे. मात्र या निवडणुकीनंतर विरोधी बाकांवरून छुपे मतदान करणारे आमदार खुलेपणाने समोर येऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहतील, असे चित्र आहे. यासंदर्भातील व्यूहरचना तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nभाजपचे आमदार व खासदारांना सोमवारच्या मतदानासाठी मुंबईत बोलावले आहे. जोरदार पाऊस असल्याने त्यांना मुंबईत आधीच दाखल होण��याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासह शुक्रवारी मुंबईत छोट्या दौऱ्यावर येणार आहेत. विमानतळावर उतरल्यावर ते थेट गरवारे सभागृहात नियोजित बैठकीला जातील. शिवसेनेचे आमदार व खासदारांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना गटाचे नेते म्हणून जबाबदारी आहे.\nअपक्ष आमदारांचीही घेणार भेट\nअपक्ष आमदारांचा एक गट रवी राणा यांच्या नेतृत्वात रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना समर्थन देईल. या गटात शिरीष चौधरी, विनायक पाटील, गणपत गायकवाड, महेश लांडगे आणि मनसेचे शरद सोनवणे यांचा समावेश असेल. कोविंद यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषित व्यक्‍तीने राष्ट्रपती व्हावे ही आमची इच्छा असल्याचे राणा यांनी सांगितले. फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून काही आमदारांसह त्यांना पाठिंबा देणार असल्याचे राणा यांनी सांगितले.\nरामनाथ कोविंद मुंबई आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/8/20/Bajrang-Punia-Gold-medal-news-.html", "date_download": "2019-02-18T00:39:19Z", "digest": "sha1:4CATBUCCH4Q34ER353CH6PCXPWGOQEDJ", "length": 3689, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " आशियाई स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्ण पदक आशियाई स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्ण पदक", "raw_content": "\nआशियाई स्पर्धेत भारताचे पहिले सुवर्ण पदक\nबजरंग पुनियाची अभूतपूर्व कामगिरी\nभारताचे खेळाडू सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंचावत आहेत. आशियायी खेळामंध्ये काल नेमबाजीत कांस्य पदक जिंकल्यानतर आता भारताचा कुश्तीपटू बजरंग पुनिया याने सुवर्ण पदक जिंकत भारताचे नाव जागतिक पातळीवर मोठे केले आहे. ६५ किलोग्राम वजन गटात फ्रीस्टाइल कुश्ती प्रकारात त्याने जापानच्या ताकातानी दाईची याला ११-८ अशा फरकाने मात देत विजय मिळवला.\nबजरंगने आपले हे सुवर्ण पदक दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित केले आहे.\nअत्यंत अटीतटीच्या सामन्यात उत्तम खेळाचे प्रदर्शन करत बजरंग पुनियाने देशासाठी सुवर्ण पदक जिंकले. कॉमनवेल्थ खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पुनिया कडून या प्रतियोगितेसाठी देखील खू��� अपेक्षा होत्या. त्याने या सर्व अपेक्षा पूर्ण करत भारताचा मान वाढवला.\nबजंगने उज्बेकिस्तानच्या खासानोव सिरोजिद्दीनला १३-३ अशा अंकांनी, ताजिकिस्तानच्या फेजिएव अब्दुलकोसिमला १२-२ अशा अंकानी तर मंगोलियाच्या बातचुलुन्न बातमागनाई याला १०-० ने मात देत या फेरीत आपली जागा कायम केली होती. अखेर त्याला विजय मिळाला आणि भारतासाठी त्याने सुवर्ण पदक जिंकले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र पुनियाचे अभिनंदन केले आहे. \" हा विजय आणखी खास आहे कारण यामुळे भारताच्या खात्यात आशियायी खेळांमधील पहिले सुवर्ण पदक आले आहे.\" असे म्हणत त्यांनी बजरंग पुनियाचे कौतुक केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T00:10:47Z", "digest": "sha1:WAM76NVZBJJDSJNJFFYV5JUR7OUBFEBM", "length": 11372, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘बनावट कॉलपासून सावध राहा’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘बनावट कॉलपासून सावध राहा’\nपुणे: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या पुणे विभागातील कर्मचाऱ्यांच्या नावे खोटे कॉल करून आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पीएफ कार्यालयातर्फे बोनस दिला जाणार असून त्यासाठी सदस्यांनी पैसे जमा करावे, असे खोटे आमिष दुरध्वनीद्वारे दिले जात आहे. मात्र, असे कोणतेही कॉल कार्यालयातर्फे केले जात नाहीत. अशा खोट्या कॉल्सना भुलून सदस्यांनी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन आयुक्त अरुण कुमार यांनी केले आहे.\nयासंदर्भात पीएफ कार्यालयाच्या पुणे विभागाचे आयुक्त अरुण कुमार यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. पीएफ कार्यालयाद्वारे सदस्यांना असे कोणतेही कॉल केले जात नाहीत. त्यामुळे खोट्या कॉलद्वारे दिल्या जाणाऱ्या ऑफर्सना भुलून सदस्यांनी आपली माहिती देऊ नये. पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावे नागरिकांना खोटे कॉल केले जात आहेत. त्यामध्ये पीएफ कार्यालयाच्या तक्रार निवारण कक्षाचे कर्मचारी बोलत असल्याचे सांगत, पीएफ कार्यालयातर्फे बोनस दिला जाणार असून त्यासाठी सदस्यांनी पैसे जमा करावे, असे खोटे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डा���नलोड करा\nजिल्ह्यातील आश्रमशाळांची तपासणी होणार\n… यासाठी शेतकऱ्यांचे मृतदेह प्रथम दफन केले\nस्थलांतरीत दुष्काळग्रस्त नागरिकांना राज्य भावात अन्नधान्य द्या\nशिक्षक पात्रता परीक्षेचा शासनास विसर\n“फर्गसन’च्या पदपथावर होताहेत वाहने पार्क\nदोन शिफ्टमध्ये कामास 90 टक्के कर्मचारी तयार\n….तर ३ लाख पुणेकरांना फटका\n“ईएसआयसी’ परीक्षेसाठी राज्याबाहेरील केंद्र\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_199.html", "date_download": "2019-02-18T00:24:50Z", "digest": "sha1:HGVSDTP6WWP2VEMDFY52TQTWONPQKA7P", "length": 8491, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "वीर जिवाजी महाले जयंतीनिमित्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nवीर जिवाजी महाले जयंतीनिमित्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन\nसातारा, (प्रतिनिधी) : वीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. 8 रोजी वीर जिवाजी नाभिक संघटना सातारा शहर व सातारा तालुका नाभिक संघटना व नाभिक रत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nदि. 8 रोजी सकाळी 9 वाजता येथील तालीम संघ मैदानावर नाभिक समाजबांधव जमा होवून रथयात्रा व मिरवणुकीने राजपथ मार्गे राजवाडा ते शिवम मंगल कार्यालय कोटेश्वर मंदिराजवळ जाणार आहेत. यावेळी शूरवीर जिवा महाले शौर्य पुरस्कार नाभिक महाराष्ट्र माजी जिल्हाध्यक्ष आबासाहेब माने यांना देण्यात येणार आहे. तर शूरवीर रत्न शिवा काशिद स्वामीनिष्ठा पुरस्कार नाभिक रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष सुर्यकांत पानस्कर यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आदर्श माता पुरस्काराने कमल लक्ष्मण मसूरकर, समाजरत्न पुरस्काराने मधुकर अनंत खरे, विलास किरण काशिद यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष बापुराव काशिद, पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष शंकरराव मर्दाने, उपाध्यक्ष भानुदास वास्के, लेखक सुरेशराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ���ातारा शहर वीर जिवाजी नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष साळुंखे व संघटनेने केले आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2019-02-17T23:52:53Z", "digest": "sha1:AZO6ZKWVJRA62CPTFAMFVRFWS6ILJVOH", "length": 4953, "nlines": 121, "source_domain": "amravati.gov.in", "title": "जनसांखीकी | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nमहसूली तलाठी साजे ५१७\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Feb 12, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150422064157/view", "date_download": "2019-02-18T00:47:02Z", "digest": "sha1:2V7D56MZHFUH2RIZPLP7I3AJC7JS7HVN", "length": 13753, "nlines": 213, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - फिरायला हवाशीर थण्ड या प्...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गो��� कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - फिरायला हवाशीर थण्ड या प्...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nफिरायला हवाशीर थण्ड या प्रहरीं\nसजूनि ये कुणि तन्वी - जणू ऊषा हसरी \nसफेत पातळ, बेतीव पोलकें गहिरें,\nअखूड नाजुक छत्री, नि बूट ते रबरी,\nभिजूनि सौम्य ऊन्हाने हसे सरित्तट हा,\nफुलूनि येऊनि रङ्गांत तेरडा - तगरी.\nपडूनि चादर बान्धावरूनि पाण्याची\nगभीर घोष धडाडूनि कातळास करी.\nअखण्ड घालिति फेर्‍या हवेंत पाकोळ्या\nतशी सलील हिची वृत्ति नाचरी लहरी.\nबसे ऐथे क्षण तेथूनि जाय ही ऊठुनी,\nखुडनि पुष्प जशी घे तशीच चित्त हरी.\nगतींत मोहक चाञ्चल्य, काय हा नखरा \nम्हणूं कबूतर हीते, पतङ्ग का भ्रमरी \nचुणींत माणिक का प्रेमि - रक्तबिन्दु म्हणूं \nस्वत:स वेष्टुनि घे ऐकपेड ही कबरी,\nनिसर्गसिद्धच सौन्दर्य हें हिचें आधी,\nतशांत साहय तर्‍हा या नव्या कलाकुसरी.\nदिसे मुखावर ही बेगुमान ऐट किती \nनवीन शिक्षण, सम्पत्ति अन हवा शहरी,\nचलाख बेडर डोळ्यांत ऐन्द्रजाल पहा \nस्मितांत लाघव जिज्ञासु, गूढ ही जबरी,\nखुआल लाडिक हास्यास या दुजा भाळो,\nहवेंत जीव तरङगो फुगूनि हावभरी,\nबघेन रूप दुरूनीच मी तुझें बिजली,\nतुझा प्रसाद कळे गे असे कसा जहरी.\nजिवास विन्धुनि ठेवी जिवन्त द्दग्शर हा -\nन ये रुजूनि तुझा घाव लागतां कहरी.\nहळूच हृत्सुमनीं नाच तू परी ठुमरी \nकांही धर्मात प्रेताचे दहन तर कांहीत दफन कां करतात\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/i-avoided-delhi-after-modis-statement-15746", "date_download": "2019-02-18T00:48:18Z", "digest": "sha1:RBDR4PCEFA4U2NOZGUCBZYAI3O75IE7Z", "length": 11809, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "I avoided Delhi after Modi`s statement | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोदींच्या \"त्या' वक्तव्यानंतर मी महिनाभर दिल्ली टाळली : पवार\nमोदींच्या \"त्या' वक्तव्यानंतर मी महिनाभर दिल्ली टाळली : पवार\nशुक्रवार, 22 सप्टेंबर 2017\nपुणे : राजकारणात मी कुणाला तरी बोट धरून आणल्याचे वक्तव्य मी मध्यंतरी ऐकले. त्यानंतर दिल्ली जाण्याचेच मी टाळले. अगदी जायची वेळ आली तर गेल्यानंतर सत्ताधारी मंत्र्यांना भेटण्याचेही मी टाळले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात दिले.\nपुणे : राजकारणात मी कुणाला तरी बोट धरून आणल्याचे वक्तव्य मी मध्यंतरी ऐकले. त्यानंतर दिल्ली जाण्याचेच मी टाळले. अगदी जायची वेळ आली तर गेल्यानंतर सत्ताधारी मंत्र्यांना भेटण्याचेही मी टाळले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात दिले.\nपवार यांनी बोट धरून आपल्याला राजकारणात आणल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात सांगितले होते. त्याची चर्चा त्यावेळी माध्यमात मोठ्या प्रमाणात झाली होती. त्याचा संदर्भ घेत पवार यांनी आजच्या कार्यक्रमात खसखस पिकवली. दिल्लीला जायचे का व कोणामुळे बंद केले, या विषयी सांगताना ते म्हणाले की माझे बोट धरून राजकारणात आलो, असे स्टेटमेंट मी ऐकले. बोलणारी व्यक्ती अशी मोठी होती की मी पुढे महिनाभर दिल्लीला जाण्याचे टाळले.\nसत्तेत असताना कसा व्यापक विचार करावा लागतो, याबाबत पवार यांनी पुण्यात आज भाष्य केले. ते म्हणाले,\"\" केंद्रीय\nकृषिमंत्री म्हणून मी ही व्यापक भूमिका कायम ठेवली. गहू-तांदाळाची आयात करणारा देश चार वर्षात या धान्याची निर्यात करू लागला. त्यासाठी खूप कष्ट घेतले. हे काम करताना कॉंग्रेस आणि कॉंग्रेसेतर पक्षांची सरकारे असा भेद केला नाही. सत्तेत काम करताना आपण साऱ्या जनतेच्यावतीने काम करीत असतो. त्यात पक्षीय अभिनिवेश येता कामा नये, ही माझी सु���वातीपासूनची भूमिका आहे.''\n\"केंद्रीय कृषिमंत्री म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाचे सरकार असणाऱ्या गुजरात, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यातही खूप काम केले. त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यानीही खूप मेहनत घेतली. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांचाही त्यात समावेश होता. त्यांच्या पक्षाची विचारसरणी वेगळी असली तरी गुजरातमध्ये शेतीशी संबंधित अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले. त्यातील अनेक कार्यक्रमांना कृषिमंत्री या नात्याने गेलो. त्यामुळे बोट धरून राजकारणात आणले असे म्हटले असावेत,'' असे पवार यांनी स्पष्ट केले.\nदिवंगत धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मेधा पुरव-सामंत, विवेक खटावकर आणि हर्षा शहा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, रामदास फुटाणे, उल्हासदादा पवार, मोहन जोशी, आमदार शरद रणपिसे आदी सर्वपक्षीयांनी यावेळी गर्दी केली होती.\nविलासराव देशमुख यांचे लाडके असणारे धनंजय थोरात पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते होते. तरी सर्व पक्षातल्या नेत्यांशी त्यांची जीवाभावाची मैत्री होती. त्यामुळेच काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा सर्व पक्षांच्या नेत्यांनी व्यासपीठावर गर्दी केली होती. त्याचा संदर्भ घेत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी टिप्पणी केली, \"या कार्यक्रमाला एकटे 'नारायण राणे' असते तरी हा कार्यक्रम 'सर्वपक्षीय' झाला असता.\" फुटाणेंच्या या टिप्पणीला शरद पवारांसह सर्वांनी खळखळून हसून दाद दिली.\nराजकारण politics दिल्ली राष्ट्रवाद शरद पवार sharad pawar नरेंद्र मोदी narendra modi विषय topics गहू wheat सरकार government भारत गुजरात छत्तीसगड मुख्यमंत्री शेती पुरस्कार awards रामदास फुटाणे आमदार शरद रणपिसे नारायण राणे विलासराव देशमुख काँग्रेस भाजप\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-1-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T00:18:06Z", "digest": "sha1:KYZ4QNOR5K2IKBOTJSFPWHDAYASOKNFV", "length": 13351, "nlines": 184, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वसतिगृहांमधील 1 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार स्वस्तात गहू आणि तांदूळ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवसतिगृहांमधील 1 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार स्वस्तात गहू आणि तांदूळ\nप्रत्येक महिन्याला बीपीएल दरात मिळणार 15 किलो अन्नधान्य\nनवी दिल्ली – देशभरातील वसतिगृहांमधील सुमारे 1 कोटी विद्यार्थ्यांना केंद्र सरकार स्वस्तात गहू आणि तांदूळ उपलब्ध करणार आहे. त्याचा लाभ अनुसूूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागास वर्गांमधील (ओबीसी) विद्यार्थ्यांचे प्रमाण दोन-तृतीयांश असणाऱ्या वसतिगृहांमधील सदस्यांना मिळणार आहे.\nया निर्णयाची माहिती केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी दिली. सर्व एससी/एसटी विद्यार्थी असणाऱ्या आंबेडकर वसतिगृहांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा 15 किलो गहू किंवा तांदूळ दिला जाईल. दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) दरानुसार गहू आणि तांदूळ मिळणार आहे. हा दर गव्हासाठी प्रतिकिलो 4.15 रूपये तर तांदळासाठी 5.65 रूपये इतका आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांमधील ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रमाण दोन-तृतीयांश इतक्‍या असणाऱ्या सरकारी किंवा खासगी वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होईल. अशा वसतिगृहांमधील सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थ्यांनाही अनुदानित अन्नधान्य मिळेल. मुलींच्या सर्व वसतिगृहांतही या निर्णयाची अंमलबजावणी होईल. अनुदानित गहू आणि तांदूळ पुरवण्यासाठी येणाऱ्या सर्व खर्चाचा भार केंद्र सरकार उचलणार आहे.\nसंबंधित योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी लाभार्थींची यादी लवकरात लवकर देण्याचे आवाहन पासवान यांनी राज्यांना केले. या योजनेतील अनुदानापोटी केंद्र सरकारवर सुमारे 4 हजार कोटी रूपयांचा बोजा पडण्याची शक्‍यता आहे. लवकरच काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक समोर ठेऊन सर्वच राजकीय पक्ष दलित आणि इतर मागास वर्गांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. यापार्श्‍वभूमीवरच केंद्र सरकारने संबंधित निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआरक्षण टक्‍क्यांनुसार विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश\n‘हॉस्टेल…इंजिनिअरिंग… सकाळ… उशीर, वगैरे वगैरे’\nवसतिगृहातील गोंधळ टाळण्यासाठी विशेष समितीची स्थापना\nशस्त्रसंधी भंग केल्यास पाकला योग्य ती शिक्षा देऊ\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\n‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाचा प्रश्न प्राधान्याने सोडवू\nअपंग शाळांना मिळणार संजीवनी\nतालिबानी मौलाना समी उल हकच्या दफनविधीला हजारोंचा समुदाय\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/dr-vikas-mahatme-14511", "date_download": "2019-02-17T23:54:03Z", "digest": "sha1:GQMMSSIF2CAPESNWGDRU3LAG33I5NLZS", "length": 9054, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "dr vikas mahatme | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यू��ची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n\"टिस ' चा व्हायरल झालेला अहवाल बनावट - डॉ. विकास महात्मे\n\"टिस ' चा व्हायरल झालेला अहवाल बनावट - डॉ. विकास महात्मे\nगुरुवार, 10 ऑगस्ट 2017\nनागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अभ्यास करीत असलेल्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीआयएसएस) अद्यापही अहवाल दिलेला नाही, सोशल मिडीयामध्ये व्हायरल झालेला अहवाल बनावट आहे. या खोट्या अहवालाच्या माध्यमातून धनगर नेत्यांना बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोप धनगर समाजाचे नेते व खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केला.\nनागपूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अभ्यास करीत असलेल्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीआयएसएस) अद्यापही अहवाल दिलेला नाही, सोशल मिडीयामध्ये व्हायरल झालेला अहवाल बनावट आहे. या खोट्या अहवालाच्या माध्यमातून धनगर नेत्यांना बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोप धनगर समाजाचे नेते व खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केला.\nधनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करता येणार नाही, असा निष्कर्ष असलेला टाटा सामाजिक विज्ञान संस्थचा म्हणून एक अहवाल सोशल मिडीयावर काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या लेटर हेडवर हा अहवाल प्रकाशित झाला आहे. हा अहवाल बनावट असून टाटा समाज विज्ञान संस्थेचा या विषयावरचा अभ्यास अद्यापही पूर्ण झालेला नाही. टाटा संस्थेचे अभ्यासक आज नाशिकमध्ये आहेत. तेथून ते नांदेडला जाणार आहेत. अभ्यास पूर्ण व्हायचा असताना त्यासंबंधीचा निष्कर्ष कसा येऊ शकतो, असा सवाल डॉ. महात्मे यांनी केला.\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी संशोधन करून अहवाल देण्याची जबाबदारी राज्य सरकारने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेला दिली आहे. हा अहवाल येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी संशोधन व शोध करण्याचे काम टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतर्फे सुरू आहे. या अभ्यासातून मूलभूत माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. धनगर समाज असलेल्या परिसरांना या संस्थेचे अभ्यासक भेट देत आहेत.\nसोशल माध्यमांमध्ये व्हायरल झालेला अहवाल बनावट असून त्यामागे काही राजकीय नेत्यांचा हात आहे. यातून धनगर समाजातील नेत्यांना बदनाम करण्याचा तसेच समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप खासदार डॉ. महात्मे यांनी केला. या अहवालावर समाजातील बांधवांनी विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/author/yesviralnow/", "date_download": "2019-02-17T23:55:49Z", "digest": "sha1:DGPWPLY34HGNIFBXFJIRFJUFTFEJAVKD", "length": 6984, "nlines": 104, "source_domain": "yesviralnow.com", "title": "yesviralnow, Author at Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nपार्टी तो बनती है……..\nक्षण मोहरे मन बावरे वाट ही बघ तुझीच पाहते\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे...\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो क���सर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें...\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात...\nया मुलाने अमान्य केला 4 करोड रुपेयचा चा हुंडा ,1 रुपया...\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://masterstudy.net/question.php?page=20", "date_download": "2019-02-18T00:58:55Z", "digest": "sha1:CKI5L6J56C5AWAGLVNI2VYXNJCSHVL5I", "length": 4285, "nlines": 96, "source_domain": "masterstudy.net", "title": "Question Page 20", "raw_content": "\nMultiple Choice Question in मराठी-सामान्यज्ञान-प्रश्नोत्तरे\n1001. महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर\n1002. महाराष्ट्रतील सर्वात जास्त साक्षर जिल्हा- मुंबई उपनगर :: सर्वात कमी-\n1003. “सबारो” (“Sabaro”) नावाचे ब्रॅण्डेड सफरचंद कोणत्या समुहाने बाजारात आणले आहे\n1004. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल\n1005. तीळामध्ये तेलाचे प्रामान किती टक्के असते\n1006. भारतातील सर्वात मोठे गोडय़ा पाण्याचे सरोवर कोणते\n1007. पुस्तक दिन कोणत्या दिवशी असतो\n1008. इजिप्त देशाची राजधानी :\n1009. महाराष्ट्राचा मोठा भू-भाग या खडकापासून बनला आहे\n1010. दगडावर केलेले कोरीव काम-\n1011. महिला बॅंकेच्या स्थापनेसाठी -------ही समिती नेमण्यात आली होती.\n1012. देशातील पहिले इंटरनेट न्यायालय\n1013. गव्हाचा भाव 15 किलोला 60 रु. आहे. गिर्हइकाने 7 किलो गहू घेतले तर त्याला किती रूपाय ध्यावे लागेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/6394-sumedh-mudgalkar-soon-to-be-seen-in-romantic-music-album", "date_download": "2019-02-18T01:03:04Z", "digest": "sha1:WHNA2Y6ABJ7GSLSLBB4ZBTUYFCN5ODFD", "length": 8285, "nlines": 223, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'सुमेध मुदगळकर' लवकरच दिसणार रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'सुमेध मुदगळकर' लवकरच दिसणार रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये\nPrevious Article ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये ‘भरवसा हाय काय…’ गाण्याची धमाल\nNext Article वायकॉम18 स्टुडिओज घेऊन येत आहे विविध भाषांमधील १७ आगामी चित्रपट \nसध्या हिंदी टेलिव्हिजन विश्वात 'राधा-कृष्ण' ह्या बिगबजेट मालिकेतून दिसणारा चॉकलेट बॉय सुमेध मुदगळकर लवकरच एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार असल्याचं समजतंय.\n'माधुरी दिक्षीत' ने केली 'सुमेध मुदगळकर' च्या अभिनयाची प्रशंसा\n'सुमेध मुदगळकर' च्या \"बकेट लिस्ट\" मध्ये नवा च��त्रपट\nचित्रपटसृष्टीतल्या सूत्रांच्या अनुसार, “व्हेंटिलेटर, मांजा आणि बकेट लिस्ट ह्या यशस्वी चित्रपटांमधून मराठी सिनेसृष्टीत तो लोकप्रिय झाला. एकही रोमँटिक फिल्म न करताही आपल्या देखण्या चेहऱ्यामूळे तो आज लाखो तरूणींच्या ‘दिल की धडकन’ आहे. आता तो पहिल्यांदा एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे आणि तो ही रोमँटिक अंदाजात.”\nसुमेधच्या जवळच्या सूत्रांनूसार, “सुमेधच्या कमालीच्या देखण्या आणि घायाळ करणाऱ्या लूक्समूळेच त्याला कृष्णाची भूमिका मिळाली आणि ह्या पौराणिक हिरोच्या त्याच्या रोमँटिक रूपानंतर आजच्या तरूणाच्या रोमँटिक अंदाजात सुमेध त्याच्या चाहत्यांसमोर ह्या अल्बममधून लवकरच येईल.”\nPrevious Article ‘मी शिवाजी पार्क’ मध्ये ‘भरवसा हाय काय…’ गाण्याची धमाल\nNext Article वायकॉम18 स्टुडिओज घेऊन येत आहे विविध भाषांमधील १७ आगामी चित्रपट \n'सुमेध मुदगळकर' लवकरच दिसणार रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/pimpri-dogs-pcmc-29047", "date_download": "2019-02-17T23:53:40Z", "digest": "sha1:TXMSRYZ2FFGKEHOPQJRFR5VSMX7OWBB6", "length": 8718, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pimpri-dogs-in-PCMC | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आण��� ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपिंपरी-चिंचवड महापालिका की पशुपक्षीसंग्रहालय; डुक्कर, कुत्र्याची पिल्ले व आता शिकारी कुत्री महापालिकेत\nपिंपरी-चिंचवड महापालिका की पशुपक्षीसंग्रहालय; डुक्कर, कुत्र्याची पिल्ले व आता शिकारी कुत्री महापालिकेत\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nपरवा (ता.27)होणाऱ्या पिंपरी पालिका सभेत भटक्या कुत्र्यांचा प्रश्नावरून पुन्हा राडा होण्याचे संकेत आज मिळाले. या प्रश्नावरून या सभेत पुन्हा पिल्ले नव्हे,तर मोठे दोन कुत्रेच आता विरोधक आणणार आहेत. लायसन्स काढून पालिकेत ही बंटी आणि बबलीची जोडी आणणार असल्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज सांगितले.\nपिंपरीः परवा (ता.27)होणाऱ्या पिंपरी पालिका सभेत भटक्या कुत्र्यांचा प्रश्नावरून पुन्हा राडा होण्याचे संकेत आज मिळाले. या प्रश्नावरून या सभेत पुन्हा पिल्ले नव्हे,तर मोठे दोन कुत्रेच आता विरोधक आणणार आहेत. लायसन्स काढून पालिकेत ही बंटी आणि बबलीची जोडी आणणार असल्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज सांगितले.\nया महिन्याच्या 19 तारखेला झालेल्या पालिका सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून पालिकेत मोठा राडा झाला होता. साने यांनी कुत्र्याची पिल्लेच सभागृहात आणल्याने मोठा गोंधळ झाला. नंतर ही सभा 27 तारखेपर्यंत तहकूब झाली होती. त्यावेळी कु्त्र्यांच्या पिल्लांना बॅगेत आणून त्यांच्यावर अत्याचार केला म्हणून साने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी केली होती. दुसरीकडे हा प्रश्न जैसे थे च आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा पालिकेत कुत्री नेण्यावर साने ठाम आहेत. फक्त यावेळी मोठी कुत्री परवानगी घेऊन ते नेणार आहेत. त्यांना बंटी आणि बबली अशी नावे देणार असल्याचे साने यांनी सांगितले.\nकुत्र्यांबरोबर शहरात डुक्कर आणि मोकाट गाईंचाही मोठा उपद्रव आहे. त्यातूनच पालिका सभागृहात कुत्र्याची पिल्ले आणण्यापूर्वी काही दिवस अगोदर विरोधी बाकावरील शिवसेना नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी डुक्करच पालिका आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये सोडले होते. आता पुन्हा दुसऱ्यांदा कुत्री पालिकेत सोडण्या��� येणार असल्याने ही पालिका आहे की पशु संग्रहालय अशी उपरोधीक चर्चा आज पालिका वर्तूळात रंगली होती.\nपिंपरी अत्याचार प्रशासन administrations नगरसेवक आरोग्य health संग्रहालय\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/babasaheb-purandare-is-a-rss-supporter-and-he-is-known-as-padma-bhushan-new-upadte-new/", "date_download": "2019-02-18T00:53:46Z", "digest": "sha1:NFZH6PJPPBT5UCGEIGBD6BTGJ52HNXDQ", "length": 6558, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'बाबासाहेब पुरंदरे आरएसएस समर्थक असल्याने त्यांना पद्मविभूषण'", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\n‘बाबासाहेब पुरंदरे आरएसएस समर्थक असल्याने त्यांना पद्मविभूषण’\nटीम महारष्ट्र देशा –‘बाबासाहेब पुरंदरे हे आरएसएस समर्थक असल्याने त्यांना पद्मविभूषण’ दिला आहे. शिवप्रेमी संघटनांच्या भावनेचे आदर न करता पुरंदरे यांचा सरकारकडून सातत्याने सन्मान केला गेला. बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मभूषण म्हणजे शिवद्रोहींचा सन्मान आणि जिजाऊ, छत्रपतींचा अपमान असल्याची प्रतिकिया देत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केंद्र सरकारचा निषेध केला आहे.\nकेंद्र सरकारने आज रात्री उशिरा “पद्म’ पुरस्काराची घोषणा केली. 112 पुरस्कार विजेत्यांमध्ये चार “पद्मविभूषण’, 14 “पद्मभूषण’ व 94 “पद्मश्री’ विजेत्यांचा समावेश आहे. चार “पद्मविभूषण’ पुरस्कार विजेत्यांमध्ये पुरंदरे यांचाही समावेश आहे.\nबाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार झहीर झाल्याने महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमी संघटनांनी याचा विरोध करून निषेध व्यक्त करायला सुरुवात केली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यावेळी महाराष्ट्र देशाशी बोलताना म्हणले की, पुरंदरे हे आरएसएस समर्थक असल्यामुळे त्यांचा सन्मान केला आहे. आजपर्यंत आरएसएसच्याच लोकांच�� सरकार सन्मान करत आले आहे. आरएसएसला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मान्य नाही, इतिहास विकृत करणाऱ्या लोकांचाच अशा पद्धतीने सन्मान करण्याची सुपारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सुपारी घेतली आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\n‘सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी’ ; ‘भारतरत्न’वरून शिवसेना नेते संजय राऊतांची टीका\nमी शून्यावर बाद होणारी खेळाडू नाही ; पंकजा ताईंंचा धनुभाऊला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/24/Dhoni-made-his-place-in-T-20-team-again.html", "date_download": "2019-02-18T00:19:49Z", "digest": "sha1:V7ZYTW7X6SY45PPPRZSF7CEHQE55UVR6", "length": 4046, "nlines": 20, "source_domain": "mahamtb.com", "title": " धोनीचे भारतीय टी-२० संघात पुनरागमन धोनीचे भारतीय टी-२० संघात पुनरागमन", "raw_content": "\nधोनीचे भारतीय टी-२० संघात पुनरागमन\nमुंबई : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली. टी-२०मधून बराच वेळ बाहेर असलेल्या धोनीला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.\nऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात धोनीसह गोलंदाज हार्दिक पंड्या आणि मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवला संधी दिली आहे. मात्र, रिषभ पंतला स्थान देण्यात आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात पंतची निवड केली आहे. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रत्येकी तीन टी-२० सामन्यांत संघाबाहेर बसावे लागलेल्या धोनीवर निवड समितीने विश्वास दाखवत त्याची संघात निवड केली आहे. अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्यालाही संघात स्थान देण्यात आले आहे.\nवनडे मालिकेसाठी भारतीय संघ\nविराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, शिखर धवन, रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एम. एस. धोनी (विकेट कीपर) हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शामी\nन्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ\nविराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एम. एस. धोनी (विकेट कीपर), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prakash-ambedkar-supporter-beated-who-criticise-prakash-ambedkar-video-gone-vira/", "date_download": "2019-02-18T00:31:56Z", "digest": "sha1:BJEKC6H3PAUW7OEZ2ZJTVOPOYEHOFV2K", "length": 6844, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माजी आरपीआय कार्यकर्त्याला प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांनी हंटरने केली बेदम मारहाण", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमाजी आरपीआय कार्यकर्त्याला प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांनी हंटरने केली बेदम मारहाण\nटीम महाराष्ट्र देशा : फेसबुकवरून भरीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर एका व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट टाकून टीका केली होती. या टीका करणाऱ्या इसमाला बाळासाहेब आंबेडकरांच्या समर्थकांनी हंटरने बेदम मारहाण केली. तसेच मारहाण करत अंबाजोगाई पोलिस स्टेशनपर्यंत त्याची धिंड काढली. या लाईव्ह मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nही घटना मंगळवारी सायंकाळी अंबाजोगाई शहरात घडली. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव महेंद्र निकाळजे असे आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे कळते आहे.\n3 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुंबईत जाहीर सभा आहे. याच सभेला समाज बांधवांना आवाहन करण्यासाठी महेंद्र निकाळजे या कार्यकर्त्याने एक सोशल मीडियात व्हिडीओ तयार केला होता. समाजाला आवाहन करण्यासोबतच भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर अपशब्द वापरले होते.\nव्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांनी महेंद्र निका��जे या कार्यकर्त्याला अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेदम चोप दिला. एवढेच नाही तर या व्यक्तीची रस्त्याने धिंड काढत त्याला अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.\nमहेंद्र निकाळजे हा एलआयसी एजंट होता. शिवाय त्याने काही वर्षे आरपीआय गटात देखील कार्य केले आहे. सध्या तो कुठल्याही पक्षात काम करत नाही.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nपंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत विचार करण्याची गरज नाही – शरद पवार\nअण्णा हजारे यांचं आजपासून उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/9/BCCI-sends-notice-to-Hardik-Pandya-and-KL-Rahul-for-controversial-statement.html", "date_download": "2019-02-17T23:35:31Z", "digest": "sha1:CCMAPTD6W7W565FHS6JQJUEYJVC76BIR", "length": 4355, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " 'त्या' वक्तव्यासाठी हार्दिक पांड्याला नोटीस 'त्या' वक्तव्यासाठी हार्दिक पांड्याला नोटीस", "raw_content": "\n'त्या' वक्तव्यासाठी हार्दिक पांड्याला नोटीस\nनवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल यांना बीसीसीआयने वादग्रस्त व्यक्तव्याबद्दल नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनी प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये दोघांना त्यांच्या आवडी-निवडी आणि खासगी आयुष्यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये मनमोकळ्यापणाने गप्पा मारताना हार्दिक पंड्याने महिलांबद्दल धक्कादायक वक्तव्य केले होते.\nकरण जोहरने खासगी आयुष्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना हार्दिक म्हणाला होता की, \"मी माझ्या कुटुंबासोबत मोकळेपणाने सेक्सबद्दल चर्चा करतो. एकदा आईसोबत पार्टीला गेलो होतो. त्यावेळी आईने मला कोणत्या मुलीसोबत संबंध ठेवले असे विचारले असता, मी अनेक मुलींकडे बोट दाखवले. त्याबरोबर मी जेव्हा माझे कौमार्य गमावले होते, तेंव्हा अगदी बिनधास्तपणे मी घरच्यांना सांगितले होते.\" या विधानावर नेटकऱ्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पांड्याने ट्विटरवरून सर्वांची माफीही मागितली.\nमहिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली असून या दोघांना नोटीस पाठवली आहे. येत्या २४ तासांत स्पष्टीकरण द्या, असे या बीसीसीआयच्या नोटीसीमध्ये सांगितले आहे. १२ जानेवारीपासून सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. याआधी बीसीसीआय हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-18T00:19:18Z", "digest": "sha1:OVLEZSOGSZEEAVXL7FMK7WDO2UJT3NEK", "length": 12704, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बोऱ्हाडेवाडीतील आरक्षण विकासाला “गती’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबोऱ्हाडेवाडीतील आरक्षण विकासाला “गती’\nनगरसेविका सारिका बोऱ्हाडे : भू-संपादन प्रस्तावाला स्थायीची मंजुरी\nपिंपरी – मौजे बोऱ्हाडेवाडी येथील मंजूर विकास योजनेतील रस्त्यांचे भू-संपादन आणि आरक्षणे विकास कामाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिल्याने ती विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, वसंत बोऱ्हाटे यांनी गेले वर्षभर पाठपुरावा केला.\nयाबाबत नगरसेविका सारिका बोऱ्हाडे म्हणाल्या, बोऱ्हाडेवाडीचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने रस्ते आणि आरक्षण विकसित करणे गरजेचे आहे. विशेषत: मंजूर विकास योजनेतील रस्ते आणि आरक्षणे विकसित करण्यावर भर दिला. शहर सुधारणा समिती, महासभा व स्थायी समितीने भू-संपादनास येणाऱ्या खर्चास मान्यता दिली आहे. त्यामुळे या कामास चालना मिळणार आहे. आमदार महेश लांडगे यांनी याकामी मार्गदर्शन केले.\nरस्ते कामांमुळे बोऱ्हाडेवाडीचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. उद्यान, प्राथमिक शाळा विकसित झाल्याने या परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळणार आहेत, असेही त्या म्हणाल्या. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांचा कायापालाट करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार समाविष्ट गावांत विकास कामे सुरू आहेत. जागा ताब्यात घेण्याची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण व्हावी, याकामी त्यांचे मो��े सहकार्य लाभले, असेही बोऱ्हाडे म्हणाल्या.\n…ही आहेत रस्ते, उद्याने, शाळेची आरक्षणे\nबोऱ्हाडेवाडी हद्दीतील गट नंबर 1333 ते 1390 पर्यंत पुणे-नाशिक 60 मी रस्त्यापर्यंतचा मंजूर विकास योजनेतील 18 मीटर रस्ता, मंजूर विकास योजनेतील गट नंबर 1070, 1022, 1062, 1077, 1076, 1078, 1079, 1080, 1059, 1033, 1035, 1070, 1071, 1072, 1073, 1074, 1075 येथील 7.5 मी. रस्ता व 12 मी. रस्ता, बोऱ्हाडेवाडी येथील संत सावता माळीनगर येथील गट नंबर 1062, 1023, 1026, 1025 मधील 12 मी. रस्ता, गट नंबर 1218 पासून ते 1251 पर्यंत मंजूर विकास योजनेतील 18 मीटर रस्ता, गट नंबर 1388, 1389, 1375 मधील मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/154 प्राथमिक शाळा, गट नंबर 1274, 1273, 1270, 1269, 1268, 1272 मधील विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/155 उद्यान, गट नंबर 775, 774, 773, 776 मधील मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/182 प्राथमिक शाळा, गट नंबर 1387 मधील मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/167 प्राथमिक शाळेचे भू-संपादन करण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A5/", "date_download": "2019-02-18T00:40:56Z", "digest": "sha1:BGPAUENXSFKXBHUE6TGHWXMHPLDYKGVC", "length": 16300, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाढत्या गुन्हेगारीने ताथवडे हादरले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवाढत्या गुन्हेगारीने ताथवडे हादरले\nवाकड – शांत परिसर अशी ओळख असणाऱ्या ताथवडेतील वातावरण गेल्या सहा महिन्यांत खूपच भितीदायक झाले आहे. शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीच्या वाद गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत आहे. सातत्याने वाढत्या गुन्हेगारीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना वाढली असून गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक कमी होत असल्याचीही तक्रार स्थानिक करीत आहेत.\nखून, खुनी हल्ले, चोऱ्या, जीवे मारण्याच्या धमक्‍या, गाड्यांची तोडफोड, दहशत माजवणे अशा प्रकारच्या काही घटनांनी वातावरण गढूळ झाले आहे. “सद्‍रक्षणाय – खल निग्रहणाय’ असे ब्रीद असणाऱ्या पोलिसांना आता गुन्हेगार भीत नाहीत. सज्जन मात्र भितीच्या सावटाखाली जगत आहे. ताथवडे व आसपासच्या परिसरात एकामागून एक गुन्हेगारी घटना पाहता पोलिसांचे गुन्हेगारांवरील नियंत्रण सुटले आहे.\nया आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवार दि. 23 ला मध्यरात्री दहा ते बारा जणांच्या टोळक्‍याने दहशत माजवणाच्या उद्देशाने 13 वाहनांची तोडफोड केली. हातात तलवार, गज घेऊन दहा ते बारा जणांच्या टोळक्‍याने आरडा-ओरडा करीत परिसरात हैदास घातला. अशा घटनांना चाप बसवण्यात पोलिसांना येणारे अपयश नागरिकांची भिती अधिकच वाढवत आहे.\nदि. 14 नोव्हेंबरला दोन गटांतील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सौरभ उर्फ आदिनाथ पवार यांच्यावर भर दुपारी ताथवडे येथील नवले पेट्रोल पंपाजवळ सात ते आठ जणांच्या टोळक्‍याने कोयता, तलवारीने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन 24 तास उलटले नाहीत, तोच येथील सोनवण�� वस्तीमध्ये सतीश गुलाब सोनवणे याच्या तोंडावर वार करून निर्घृण खून केला व महिना उलटत नाही तोच चहाच्या टपरीवर धक्‍का लागल्याच्या कारणावरून एकावर जीवघेणा हल्ला झाला. एवढेच नव्हे तर गेल्याच आठवड्यात वाहनाची कागदपत्रे मागणाऱ्या पोलिसांना सुद्धा हात-पाय तोडण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. पोलिसांसोबतच असे वर्तन होत असेल, तर सामान्य नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत असेल\nअशा घटना घडल्यानंतर वारंवार काही नावे चर्चेत येतात. या नावांची मोठी दहशत या परिसरात आहे. या गुंडांना नेमके कुणाचे पाठबळ आहे, यावर ही परिसरात उलट-सुलट चर्चा आहे. अशा गुंडांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय वर्चस्वाला झुगारुन पोलिसांनी त्यांच्या मुसक्‍या आवळण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढत चालली आहे की, काही महिन्यांपूर्वी लोकप्रतिनिधीं थेट पुणे शहर पोलीस आयुक्‍तांकडे गेले होते.\nमोठा विस्तार आणि ग्रामीणची हद्द\nवाकड पोलीस ठाण्याअंतर्गत परिसर खूप मोठा आहे. त्या मानाने पोलीसबळ कमी आहे. दुसरी समस्या म्हणजे महामार्ग ओलांडला की ग्रामीण पोलिसांची हद्द सुरू होते. गुंडांचे इकडून-तिकडे आणि तिकडून-इकडे येणे वारंवार सुरू असते. हद्दीचा चांगलाच फायदा गुंड घेतात. पिंपरी चिंचवड शहराचे स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय सुरु झाल्यानंतर पोलीस स्टाफ वाढेल आणि हद्दीचा प्रश्‍नही मिटेल.\nअवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली\nमुंबई-बंगळुरु महामार्गा व परिसरात मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असणारी हॉटेल्स, खाद्य पदार्थांच्या गाड्या, अवैध मद्य विक्रीची हॉटेल्स, चायनीज स्टॉल्स यामुळे स्थानिकच नव्हे, तर बाहेरील गुंडांचे रात्रीच्या वेळी येथे येणे-जाणे अधिकच वाढले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच या सर्व प्रकारांत गांभिर्याने लक्ष घालून ताथवडे गाव आणि परिसरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी घटनांना आळा घालावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.\nताथवडे आणि परिसरात मागील काही महिन्यांत ज्या गुन्हेगारी घटना घडल्या, त्यातील सर्वच आरोपींना जेरबंद केले आहे. बहुतेक घटना आपसांतील वैमनस्यातून झाल्या. तरुण व्यसनाकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतेक गुन्हे हे तरुण नशेच्या आहारी जाऊन करतात. पोलीस यंत्रणा सक्षम असून कोणाल��ही पाठीशी न घालता कडक कारवाई करत आहे व भविष्यातही करीत राहील.\n– सुनील पिंजण, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वाकड पोलीस ठाणे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-18T00:08:06Z", "digest": "sha1:YS6PAGSW7E5HO77S7CMZBI6JSVGOIJYV", "length": 10468, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सलग दुसऱ्या आठवड्यातही पालेभाज्याच्या भावातील तेजी कायम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसलग दुसऱ्या आठवड्यातही पालेभाज्याच्या भावातील तेजी कायम\nपुणे – उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे वाढलेले भाव सलग दुसऱ्या आठवड्यातही कायम आहेत. मुळे, चवळई, पालक वगळ��ा पालेभाज्यांच्या भावातील तेजी टिकून आहे. घाऊक बाजारात भाव वाढल्यामुळे किरकोळ बाजारात पालेभाज्यांची चढ्या भावाने विक्री सुरू झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.\nमार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची 1 लाख जुडी, तर मेथीची 40 हजार जुडी इतकी आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात 5 ते 18 रुपये मोजावे लागत आहेत आहे. किरकोळ बाजारात 15 ते 25 रुपये भावाने जुडीची विक्री होत आहे. मेथीच्या भावातही तेजी आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात मेथीच्या जुडीसाठी अनुक्रमे 5 ते 10 आणि 10 ते 15 रुपये मोजावे लागत आहेत. आवक कमी होत असल्याने पालेभाज्यांचे भाव तेजीत आहेत. पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहिल, असा अंदाजही भुजबळ यांनी वर्तविला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z110325233641/view", "date_download": "2019-02-18T00:39:23Z", "digest": "sha1:ZDDFZOKX7DHNFQYVYQXMI4EGROIPL76W", "length": 9074, "nlines": 133, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मंत्रः - श्रीलक्ष्मीनृसिंहार्तिः", "raw_content": "\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\nसंस्कृत सूची|संस्कृत साहित्य|पुराण|श्रीनृसिंहकोश|उपासना खण्ड|विविध मंत्रः|\nउपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते , या विभागात उपासनेसाठीचे मंत्र आहेत .\nनरहरी तव रव दुर्धर भयानकी उठला \nथरथर कंपित धरणी दिग्गजा पळ सुटला \nतडतडि अंडकटाह मेरुहि डगमगला ॥१॥\nजयदेव जयदेव जय नरहरी विष्णो , श्री नरहरि विष्णो \nनिजभक्ता सुखकारी , असुरांते भयकारी प्रसीदप्रभ विष्णो ॥धृ . ॥\nजनके प्रह्रादासी अति पीडा करितां \nप्रकटसि भक्तकृपाळू स्तंभिच अवचिता \nस्थावर जंगम व्यापक समान जी समता \nवेदप्रणीत दाविसि सत्यचि ब्रह्मतता ॥२॥\nसंधिनखे विदारुनि दुर्घट मारियला \nप्रसन्न सम्यग्ज्ञाने निज प्रह्रादाला \nअमरचि करिसी मौनी वंदित चरणाला ॥३॥\nआरती ही तुजला नरहरी आरती ही ॥धृ . ॥\nस्थावर जंगम व्यापक आहे दावसि हे रिपुला ॥३॥\n रक्षि विभो मजला ॥५॥\nचांडाळ ते पापी देखो न शकती सज्जना \nप्रल्हाद गांजिला केली यातना \nपाहवेना साहवेन देवा राहवेना ॥१॥\nजयदेव जयदेव जय सिंहवदना \nआरती ओवाळूं सेवक सुखशयना ॥धृ . ॥\nतटतटिला स्तंभ कडकडिल्या ज्वाळा \nतडतडिल्या पडिल्या नक्षत्र माळा \nघडघडिले पर्वत कल्पान्त वेळा \nथोर हलकल्लोळ झाला विधी गोळा ॥२॥\nपिंगट जटा जिव्हा कडकडिल्या दाढा \nधगधगले लोचन गडगडिला गाढा \nखणखणितो शस्त्रे वोढ्यावरि वोढा \nपछाडिले रजनीचोर केलासे रगडा ॥३॥\nचरचरचर उदर फाडी विभांडी \nतर आंतर माळा वोढोनी काढी \nथरथर पोटी आवेश क्रोध भडाडी \nभक्त प्रल्हादा जवळी वोढी ॥४॥\nदेव भक्ताम्चा कैवारी साचा \nतो हा नरकेसरी न बोलवे वाचा \nसौम्य झाला नरहरी स्वामी दासा���ा ॥५॥\nपु. १ एक वेल ; यास वालाचा वेल असेंहि म्हणतात . २ ( सामा . ) वरील वेलाची शेंग ; हिला घेवडी , घेंगडी असेंहि म्हणतात . याच्या पांढरा , पिंवळा , काळा , चवधारी , बोट घेवडा व गर्वा घेवडा अशा अनेक जाती आहेत . शेंगांची व दाण्यांची भाजी करतात . घेवडी - स्त्री . १ घेवडयाचा वेल ; शेंग ; फळ ; दाणा . २ घेवडी मुंगी ; घेडी पहा . घेवडें - न . ( कु . ) घेवडयाची शेंग .\nमृत माणसाचा पिंड भाताचा कां करतात\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T01:01:29Z", "digest": "sha1:GV6UOGRCWLPFR2MOBAP4HZUELTD3AJXB", "length": 11414, "nlines": 108, "source_domain": "yesviralnow.com", "title": "कंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी रामबाण उपाय . - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी ��रण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nHome Marathi कंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी रामबाण...\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी रामबाण उपाय .\nआजच्या धावपळीच्या युगात कुणाला खान्या पिण्याचे भान राहत नाही. अशातच जर त्यांना झटपट तयार जेवण म्हणजे फास्टफूड मिळते आणि मग त्यांना त्याची सवय होऊन जाते. आणि मग कंबर व पोटावर चरबी वाढते तेव्हा ही लोक तिला कमी करण्यासाठी व्यायाम योगा आणि डाईटिंग करणे चालू करतात. जाडेपणख हा एक प्रकारचा आजार असतो. जे कोणालाही नको असते. पण खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे फँट वर नियंत्रण करू शकत नाहीत. याचा परिणाम जाडेपणा असतो.\nशरीराच्या ज्या भागावर चरबी जास्त जमा होते तो भाग म्हणजे आपली कंबर पोट असते त्यामुळे आपले शरीर अवास्तव दिसते ज्यामुळे माणसाचे सुंदर दिसणे बंद होते.\nआजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला कंबर व पोटावरील चरबी कमी करण्यासाठी सगळे सोपे उपाय सांगितले आहेत.\nरोज नियमितपणे लसुण खाल्ला तर आपण पोट व कंबरेवरील चरबी अगदी सहज कमी करु शकतो. लसणाला गरम खाध्य पदार्थ मानले जाते तो शरीरातील साठलेली चरबी गळवण्याचे काम करतो. म्हणून आपल्याला रोज सकाळी उठल्यावर एक कच्चा लसूण खाल्ला पाहिजे. यामुळे शरीरातील ब्लड सरकुलेशन व्यवस्थित राहते आणि कोलेस्ट्रॉल पण मेंटेन राहते यामुळे शरीरात चरबी जमा होत नाही आणि आपली फिटनेस चांगली राहते.\nपोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी आनशीपोटी एक गलास कोमट पाण्यात लिबूं पिळून पयावे.यामुळे पोट व कंबरेची चरबी अगदी सहज कमी होईल. आणि आपल्याला आतून आपले मन ताजेतवाने वाटेल.\n3. फळे आणि भाज्या.\nतेल आणि मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा फळे आणि भाज्याचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे.त्यामुळे आपल्या शरीरात विनाकारण चरबी जमा होत नाही. याबरोबरच फळे आणि भाज्या शरीरात जमलेल्या फँट ला कमी करण्यासाठी मदत करतात.\nशरीरात जमलेली चरबी कमी करण्यासाठी जीऱ्या चे पाणी खूपच फायदेशीर असते. यासाठी रात्री जीरे एक गलास पाण्यात भिजत घालून सकाळी ते जीऱ्याचे पाणी ��कळून गार करून पिऊन घ्यावे यामुळे शरीरातील नको असलेली चरबी कमी होते. आणि आपल्याला आपल्या जाडेपणापासुन सुटका मिळते.\nPrevious articleभारतीय क्रिकेट प्रशिक्षक रवि शास्त्री व निम्रत कौर आफेर बद्दल काय आहे यांच्याबबदल चर्चा जानूंन घ्या.\nNext articleरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/shivsena-mp-shrikant-shinde-arrested-30849", "date_download": "2019-02-18T00:04:38Z", "digest": "sha1:LIQWJLEYPOPJ5XILSBBWQV4PKNBBIJMP", "length": 8274, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Shivsena MP Shrikant Shinde arrested | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना अटक\nशिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना अटक\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nठाणे : मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम यांच्यावर शाई आणि झाडांची राख फेकल्याप्रकरणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह 47 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.\nयाप्रकरणात पोलिसांनी गोंधळ घालणे, धमकावणे अशी विविध 10 कलमे लावून अटक केली. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांत जामीनावर त्यांची सुटकाही करण्यात आली.\nअंबरनाथ येथील मांगरूळमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून 1 लाख वृक्षांची लागवड केली होती. सुमारे आठवड्याभरापूर्वी या ठिकाणी काही समाजकंटाकांनी या वृक्षांना आगी लावून ती जाळली होती. असे असताना वन विभागाकडून या समाजकंटाकांवर कोणतीही कारवाई झाली नव्हती.\nराजेंद्र कदम हे त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी देखील गेले नव्हते. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी श्रीकांत शिंदे हे त्यांच्या सुमारे 50 ते 60 शिवसैनिकांसह कोपरी येथील राजेंद्र कदम यांच्या कार्यालयात गेले. याच दरम्यान, काही महिला शिवसैनिकांनी थेट राजेंद्र कदम यांच्या अंगावर काळी शाई आणि जळलेल्या झाडांची राख फेकून दिली. तसेच कार्यालयात गोंधळही घातला.\nयानंतर पोलिसांनी सुमारे अर्धा ते पाऊण तासानंतर शिवसैनिकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली. पोलिसांनी याप्रकरणात 47 शिवसैनिकांना अटक केली. यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचाही समावेश होता. धमकावणे, गोंधळ घालणे, अशी 10 कलमे या सर्व शिवसैनिकांवर लावण्यात आली. मात्र, ही सर्व कलमे जामीनपात्र असल्याने अटकेतील सर्वांना सोडून देण्यात आले.\nदरम्यान , शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वनसंरक्षकांवर राख फेकली. तसेच, त्यांच्या कार्यालयात धिंगाणा घातला. त्यामुळे या दोघांसह आंदोलनात सहभागी झालेल्यांवर भादंवि 353 अन्वये गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली होती .\nठाणे वन forest खासदार sections आंदोलन agitation राष्ट्रवाद\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/behind-the-movement-taken-by-mamta-banerjee/", "date_download": "2019-02-18T00:47:13Z", "digest": "sha1:LU4NO27VREXTZEDMOUHNW5RPP2RCI3FM", "length": 8238, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थित ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन घेतले मागे", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nचंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थित ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन घेतले मागे\nटीम महाराष्ट्र देशा – चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने केलेल्या पोलीस आयुक्तांवरील कारवाईविरोधात ममता गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलनावर बसल्या होत्या. त्यांनी त्यांचे धरणे आंदोलन मागे घेतले आहे. याच ठिकाणी त्यांनी मंत्रीमंडळाची बैठक घेतली होती आणि फाईलवर सह्याही केल्या होत्या. अखेर न्यायालयाच निर्णय हा आपला विजय असल्याचे म्हणत मंगळवारी सायंकाळी त्यांनी धरणे आंदोलन माग��� घेत असल्याचे जाहीर केले आहे.\nआंदोलन मागे घेण्याची घोषणा करत असताना ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, ‘हे धरणे आंदोलन राज्यघटना आणि लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे आपण धरणे आंदोलन थांबवत आहोत. न्यायालयाने आज सकारात्मक निर्णय दिला. पुढील आठवड्यात दिल्लीत हा मुद्दा आम्ही पुन्हा उपस्थित करु’. मिळालेल्या माहितीनुसार, 13, 14 फेबुवारीला दिल्लीत धरणं आंदोलन करण्यात येणार आहे.\nपश्चिम बंगाल सरकार आणि सीबीआयमधील वादावर सुप्रीम कोर्टाने राजीव कुमार यांना अटकेपासून संरक्षण दिले असतानाच पश्चिम बंगाल सरकारने राजीव कुमारांवर शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना हे पत्रक पाठवले आहे.\nचिट फंड गैरव्यवहारप्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांनाच तेथील पोलिसांनी गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात आणल्याचे नाट्य रविवारी घडले. केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील या राजकीय युद्धाच्या भडक्याने देशभरात खळबळ उडाली. मध्य कोलकात्यातील लॉडन स्ट्रिटवर रंगलेल्या या नाट्याचे स्वरूप ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार असेच होते. यावेळी पश्चिम बंगाल पोलीस आणि सीबीआय अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमकींच्याही अनेक फैरी झडल्याचे सूत्रांनी सांगितले. हा वाद सुप्रीम कोर्टातही पोहोचला होता. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राजीव कुमार यांना चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच त्यांना अटकेपासूनही संरक्षण दिले होते.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nकाँग्रेस-राष्ट्रवादी सोडणार भारिपला ८ जागा\nआमदार कॉंग्रेसचा मात्र तुळजापूरला भाजपच्या रोहन देशमुखांमुळे मिळाला कोट्यावधीचा निधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-temperature-rise-central-maharashtra-marathwada-and-vidarbha-maharashtra", "date_download": "2019-02-18T01:05:05Z", "digest": "sha1:3JKF4LVZQFADYSGY3ZQ2JIMAY253NKUC", "length": 14713, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, temperature rise in central Maharashtra, Marathwada and Vidarbha, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उन्हाची ताप वाढली\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उन्हाची ताप वाढली\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nपुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने वाढतच अाहे. सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उन्हाची ताप चांगलीच वाढली आहे. विदर्भातील अमरावती येथे उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. कोकणात बुधवारपर्यंत (ता. २४) तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nपुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने वाढतच अाहे. सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उन्हाची ताप चांगलीच वाढली आहे. विदर्भातील अमरावती येथे उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले. कोकणात बुधवारपर्यंत (ता. २४) तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\nउत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ३६ अंशांच्या वर गेल्याने उन्हाचा चटका अधिक आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंश अधिक तापमानाची नोंद होत आहे. यवतमाळ येथे तापमानात सरासरीपेक्षा ५.३ अंशांची वाढ झाली आहे. तर रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या जवळपास अाहे. परभणी येथे राज्यातील निचांकी १६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nसोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.८ (१९.६), नगर - (१७.४), जळगाव ३७.२ (१९.६), कोल्हापूर ३१.७ (२१.६), महाबळेश्‍वर २८.० (१७.८), मालेगाव ३६.४ (२१.४), नाशिक ३४.३ (१८.३), सांगली ३३.९ (१९.३), सातारा ३३.२ (१८.९), सोलापूर ३६.२ (२२.२), सांताक्रूझ ३३.६ (२५.३), अलिबाग ३४.३ (२५.६), रत्नागिरी ३४.२ (२३.४), डहाणू ३४.७ (२५.२), आैरंगाबाद ३५.२ (१८.४), परभणी ३६.६ (१६.५), नांदेड ३६.० (२१.०), अकोला ३७.० (२०.७), अमरावती ३७.४ (२०.२), बुलडाणा ३४.५ (२१.०), चंद्रपूर (२३.४), गोंदिया ३४.८ (२०.८), नागपूर ३५.७.\nमहाराष्ट्र विदर्भ अमरावती पुणे कोकण सोलापूर यवतमाळ किमान तापमान परभणी नगर जळगाव कोल्हापूर मालेगाव नाशिक सांगली अलिबाग नांदेड अकोला नागपूर\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्��ाह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/jayprakash-mundada-birthday-15057", "date_download": "2019-02-18T00:30:54Z", "digest": "sha1:PHPXKKY6OAW6JEDL2P7XI2ZYO5JTN7TU", "length": 5704, "nlines": 125, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Jayprakash Mundada - birthday | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआजचा वाढदिवस : डॉ. जयप्रकाश मुंदडा, आमदार, शिवसेना, वसमत, जि. हिंगोली.\nआजचा वाढदिवस : डॉ. जयप्रकाश मुंदडा, आमदार, शिवसेना, वसमत, जि. हिंगोली.\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nशिवसेनेचे मराठवाड्यातील ज्येष्ठ आणि एकनिष्ठ आमदार म्हणून डॉ. जयप्रकाश मुंदडा यांची ओळख आहे\nशिवसेनेचे मराठवाड्यातील ज्येष्ठ आणि एकनिष्ठ आमदार म्हणून डॉ. जयप्रकाश मुंदडा यांची ओळख आहे. मागील युती सरकारच्या काळात त्यांच्याकडे सहकारमंत्री हे महत्वाचे पद देण्यात आले होते. गेल्या तीस वर्षांपासून वसमत विधानसभा मतदारसंघात त्यांचा कायम दबदबा आहे. सहकारमंत्रिपद भूषविल्यानंतर मागील वेळेस त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. २०१४ मध्ये ते वसमत विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आहेत. दांडगा जनसंपर्क आणि सतत खेड्यात प्रवास करत लोकांच्या कामात आणि संपर्कात कायम राहून त्‍यांनी त्‍यांचे स्‍थान कायम केले आहे.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/raje-satara-28149", "date_download": "2019-02-17T23:55:39Z", "digest": "sha1:4YKN2EY2LVHOMIDCF4WNFM66ZUPWTZFM", "length": 8095, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "raje in satara | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यात मॅरेथॉनच्या उद्‌घाटनाला दोन्ही राजांचा अबोलाच\nसाताऱ्यात मॅरेथॉनच्या उद्‌घाटनाला दोन्ही राजांचा अबोलाच\nरविवार, 2 सप्टेंबर 2018\nसातारा : पीएनबी मेटालाइफ सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या उद्‌घाटन कार्यक्रमात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. पण दोघांनीही अबोला धरत एकमेकांबाबत पाहण्याचेही टाळले. तालीमसंघाच्या मैदानावरून उदयनराजेंच्या हस्ते झेंडा दाखवून हिल मॅरेथॉनची सुरवात झाली.\nसातारा : पीएनबी मेटालाइफ सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या उद्‌घाटन कार्यक्रमात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. पण दोघांनीही अबोला धरत एकमेकांबाबत पाहण्याचेही टाळले. तालीमसंघाच्या मैदानावरून उदयनराजेंच्या हस्ते झेंडा दाखवून हिल मॅरेथॉनची सुरवात झाली.\nपीएनबी सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. तालीम संघाच्या मैदानावर उभारलेल्या व्यासपीठावर सकाळी सहाच्या सुमारास\nस्पर्धेचे उद्‌घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, तसेच हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजक व पीएनबीचे पदाधिकारी उपस्थित होते.\nआनेवाडी टोलनाक्‍याच्या वादापासून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात शीतयुध्द सुरू आहे. दोघांकडून एकमेकांना आव्हान देण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर हिल हाफ मॅरेथॉनच्या उद्‌घाटन कार्यक्रमास दोघांनाही निमंत्रित केले होते. यावेळी व्यासपीठावर दोघेही एकमेकांच्या शेजारी उपस्थित होते. पण दोघांनीही एकमेकांकडे पाहण्याचेही टाळून अबोल राहणे पसंत केले. त्यानंतर खासदार उदयनराजेंच्या हस्ते स्पर्धकांना झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ झाला. यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले शांतपणे एका बाजूला उभे होते.\nखासदार उदयनराजे उदयनराजे भोसले udayanraje bhosale आमदार\nतनिष्का स्त्री प्रतिष्���ा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ncps-parivartan-raily-in-killari/", "date_download": "2019-02-18T00:11:59Z", "digest": "sha1:DPIALQTE7GK73HXURISNAKCVHTCLZYFA", "length": 6880, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ncp's parivartan raily in killari", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलूख मैदानी तोफा गुरुवारी ‘किल्लारी’त धडाडणार\nलातूर/प्रा.प्रदीप मुरमे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर परिवर्तन संपर्क याञा काढून ‘चला बदल घडवूया’ची साद राज्यभरातील जनतेला दिली आहे.’भाजपा-शिवसेना’ सरकारला आता बदललचं पाहिजे असा निर्धार केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची ‘परिवर्तन संपर्क याञा’ २४ जानेवारी रोजी गुरुवारी लातूर जिल्ह्यातील किल्लारी(ता.औसा) येथे येत असल्याची माहिती लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक बगदूरे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली.\nकेंद्रातील व राज्यातील हे भाजपा सरकार थापाड्या सरकार असून सर्व आघाड्यावर या सरकारला सपशेल अपयश आले आहे.या याञेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणत आहेत.यावेळी जेष्ठ नेते डॉ.पद्मसिंह पाटील,माजी उपमुख्यमंञी छगन भुजबळ, राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे,फौजिया खान या राष्ट्रवादीच्या मुलूख मैदानी तोफा धडाडणार आहेत.\nसायंकाळी ५ वा.होणा-या या जाहीर सभेस औसा,निलंगा व उमरगा तालुक्यातील जनतेंनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विनायक बगदूरे यांनी केले आहे.राष्ट्रवादीकडून जाहिर सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून शक्ती प���रदर्शन करण्यात येत आहे.सभा जंगी कशी होईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते जोरदारपणे कामाला लागले आहेत.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nकॉंग्रेसने अपमान केला तरीही पवारसाहेब त्यांच्यासोबत – मोदी\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३ इंचावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_738.html", "date_download": "2019-02-18T00:48:43Z", "digest": "sha1:UT3NV3PMCAIO5GU2U2H7VZZBHOVXLSZ3", "length": 10873, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कोर्टात टिकेल असे आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक - आ.राजळे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकोर्टात टिकेल असे आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक - आ.राजळे\nपाथर्डी/विशेष प्रतिनिधी - आरक्षण टिकवायचे असेल तर सर्व शिष्टमंडळांशी चर्चा होणे आवश्यक असून त्या अनुषंगाने राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या बाबतीत सर्व निर्णयात माझा सहभाग असेल. अशी निःसंदिग्ध ग्वाही आमदार मोनिका राजळे यांनी आंदोलकांना दिली.\nगेल्या दहा दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने, येथील नाईक चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करताना त्या बोलत होत्या. यावेळी सकल मराठा समाजासह सर्व जातीधर्माच्या बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. आज यानिमीत्ताने प्रबोधनकार, कीर्तनकार तथा शिवव्याख्यात्या शिवमती भोस यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आज प्रथमच मराठा महिला व युवतींनी आंदोलनात सहभाग नोंदविला. परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी तर आज सकाळी केदारेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रताप ढाकणे यांनी मंचावर येऊन आंदोलनास जाहिर पाठिंबा दिला.\nयानिमित्ताने आमदार राजळेंच्या भूमिकेकडे शेवगांव-पाथर्डी मतदारसंघातील मराठा समाजाचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचे मंत्री व आमदारांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर तालुक्यात परतल्यावर आमदार राजळे काय भूमिका घेतात याबाबत मराठा समाजात उत्सुकता होती. उशिरा का होईना त्यांनी आंदोलनास जाहिर पाठिंबा देऊन सरकारची भूमिका विशद केल्यानंतर आंदोलकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्याविषयी सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला. आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या पाठिंब्याचे वर्तुळ पूर्ण झाले.\nदरम्यान सकाळी अ‍ॅड.प्रताप ढाकणे यांनी परवा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासोबत मंचावर एकत्र न येता आज स्वतंत्रपणे येऊन आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुप्त संघर्षाचे जाहिर प्रदर्शन झाले. त्यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांची उपस्थिती सूचक होती. एकंदरीत सर्वच पक्षाचे नेते अल्पकाळ मंचावर उपस्थिती लावून जातात. त्यानंतर मात्र सातत्याने दुसर्‍या फळीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य समाजच आंदोलनाची धुरा सांभाळत असल्याने त्यातून निर्माण होणारी खदखद आज सकल मराठा समाजातील युवकांच्या तोंडून व्यक्त होत होती. असे असले तरी आंदोलकांचा उत्साह व आशावाद यत्किंचितही कमी झालेला नाही.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ��ोजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/100.html", "date_download": "2019-02-18T00:49:31Z", "digest": "sha1:CUFNFDUAGYFT4APBW4V534PNFPIKEMHD", "length": 9745, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तब्बल 100 फुटांनी कमी केल्याने स्मारक वादात | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तब्बल 100 फुटांनी कमी केल्याने स्मारक वादात\nमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक पुन्हा एकदा वादात सापडले आहे. या स्मारकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाची उंची कमी तब्बल 100 फुटांनी कमी करण्यात आल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. इंदू मिलच्या सुमारे साडेबारा एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी अनेक आंदोलन केली. इंदू मिलची जमीन राष्ट्रीय वस्त्राीद्योग महामंडळाची म्हणजेच केंद्र सरकारची होती. ती गेल्या वषी राज्य सरकारच्या ताब्यात आली. दादरच्या चैत्यभूमीजवळील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंचीचा जो पुतळा उभारण्यात येणार आहे. तो तयार करण्याचे काम प्रख्यात मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. पुतळा घडवण्याचे काम राम सुतार यांच्या नॉयडा ��ेथील स्टुडिओमध्ये तयार करण्यात येणार असून, तिथे तयार करण्यात येणाऱया डिझाइनच्या आधारे चीनमध्ये पुतळयाचा साचा बनवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. या साच्याद्वारे डॉ. आंबेडकर यांचा ब्राँझचा पुतळा तयार करण्यात येईल. याशिवाय इंदू मिलमध्ये तयार करण्यात येणाऱया स्मारकामध्ये डॉ. आंबेडकरांचा 25 फूट उंचीचाही एक पुतळा असेल. तो राम सुतार यांनी याआधीच तयार केला आहे. या स्मारकात डॉ. आंबेडकरांचा पुतळा, प्रदर्शन हॉल, चैत्यभूमीपर्यंत परिक्रमा मार्ग, बौद्ध स्थापत्य शैलीनुसार घुमट, संशोधन केंद्र, व्याख्यान सभागृह, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, त्यांच्यावरील, तसेच बौद्ध धर्माशी संबंधित जगभरातील ग्रंथ आदींचा समावेश असणार आहे.\nहा पुतळा दोन वर्षांत पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा आहे. हे स्मारक 14 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा होती. मात्र त्याआधीच आता पुतळ्याची उंची कमी करण्यावरून हे स्मारक वादाच्या भोवऱयात आहे. हा वाद अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/mumbai-news-udhav-thakare-13727", "date_download": "2019-02-18T00:48:02Z", "digest": "sha1:VTGT4IUW5H6RBN2YC5JJTQOXSANX32DL", "length": 12691, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Mumbai news - Udhav Thakare | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर से���िंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएनडीएच्या 'त्या' बैठकीतील पक्ष म्हणजे वाऱ्यावरचीच वरात : उद्धव ठाकरे\nएनडीएच्या 'त्या' बैठकीतील पक्ष म्हणजे वाऱ्यावरचीच वरात : उद्धव ठाकरे\nसोमवार, 17 जुलै 2017\nराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीआधी दिल्लीत एनडीएच्या सर्व घटक पक्षांची एक बैठक झाली. त्यासाठी सगळ्यांनाच सन्मानाने आमंत्रित करून प्रत्येकाचे मानपान करण्यात आले. आम्ही स्वतः या बैठकीस हजर राहून आमची भूमिका मांडली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जन्मापासून ‘भाजपा’स सोबत करणारे फक्त दोनच पक्ष त्या बैठकीत होते. ते म्हणजे शिवसेना व अकाली दल. बाकी सगळी वाऱ्यावरचीच वरात होती, असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढला आहे.\nमुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीआधी दिल्लीत एनडीएच्या सर्व घटक पक्षांची एक बैठक झाली. त्यासाठी सगळ्यांनाच सन्मानाने आमंत्रित करून प्रत्येकाचे मानपान करण्यात आले. आम्ही स्वतः या बैठकीस हजर राहून आमची भूमिका मांडली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जन्मापासून ‘भाजपा’स सोबत करणारे फक्त दोनच पक्ष त्या बैठकीत होते. ते म्हणजे शिवसेना व अकाली दल. बाकी सगळी वाऱ्यावरचीच वरात होती, असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढला आहे. सामनातील \" कोविंद यांना शुभेच्छा \" या मथळ्याखाली लिहलेल्या अग्रलेख एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे.\nउद्धव ठाकरे लिहतात, \" हिंदुस्थानच्या राष्ट्रपतिपदाची निवडणूक आज होत आहे. ‘कौन बनेगा अगला राष्ट्रपती’ हे काही रहस्य राहिलेले नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे रामनाथ कोविंद हेच राष्ट्रपतीपदी विराजमान होतील. काँग्रेसच्या मीरा कुमार विरुद्ध भाजपचे रामनाथ कोविंद असा हा सरळ सामना आहे. श्री. कोविंद हे भारतीय जनता पक्षाचे नेते असले तरी उमेदवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आहेत. कारण फक्त ‘भाजप’ म्हणून राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकणे सोपे नाही. देशभरातील आमदार व खासदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या आकारमानानुसार मतांचे मूल्य ठरले जाते. अनेक मोठ्या राज्यांत आजही भाजपविरोधी सरकारे आहेत हे लक्षात घेतले तर या निवडणुकीतले एनडीएचे महत्त्व लक्षात येत असल्याची आठवणही ठाकरे यांनी करून दिली.\nठाकरे पुढे म्हणाले, \" आजची राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही आता एकतर्फीच होत आहे. कोविंद यांच्या विरोधात काँग्रेसने मीरा कुमार यांना जणू मारून मुटकूनच उभे केले आहे. बाबू जगजीवनराम यांची कन्या असलेल्या मीरा कुमार यांनी हिंदुस्थानी परराष्ट्रसेवेत काम केले आहे. केंद्रीय मंत्रीपदापासून लोकसभा अध्यक्षपदापर्यंत सर्व पदे भूषविली आहेत. त्यांना एक मोठा राजकीय वारसा लाभल्यामुळेच त्या इथपर्यंत भरारी मारू शकल्या. उलट रामनाथ कोविंद यांच्यामागे असा कोणताही वारसा नाही. एका सामान्य व्यक्तीस देशाचे सर्वोच्च पद लाभत आहे. त्यामुळे कोविंद यांच्यापुढे असलेली आव्हाने मोठी आहेत. त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागेल व राष्ट्रपतीपदावर रबरस्टॅम्पचा जो शिक्का लागला आहे तो पुसून काढावा लागेल. कोविंद हे सभ्य व साधे आहेत. ते ‘दलित’ असल्याचा उल्लेख वारंवार केला जातो. ते योग्य नसल्याचेही ठाकरे नमूद करतात.\nते पुढे म्हणाले, \"अमेरिका, फ्रान्स व इतर देशांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची जशी रणधुमाळी असते तशी आपल्या देशात नसते. अमेरिकेचे तर सर्व वातावरण अध्यक्षीय निवडणुकीत ढवळून निघते. कारण तिथे राष्ट्राध्यक्ष हा देशाचा सर्वेसर्वा असतो. त्याच्या हाती राष्ट्र घडविणाऱ्या निर्णयाचे सर्वाधिकार असतात. हिंदुस्थानात तसे नाही. इथे राष्ट्रपती हे नामधारीच आहेत. पंतप्रधानांच्या मर्जीनेच ते लढतात व जिंकून येतात. सरकारला ते मार्गदर्शन करतात. अलीकडच्या काळात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदास प्रतिष्ठा मिळवून दिली. रामनाथ कोविंद यांना ही प्रतिष्ठा वाढवावी लागेल. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती झाल्यातच जमा आहेत. निवडणूक ही औपचारिकता आहे. श्री. कोविंद यांना आमच्या शुभेच्छा ही ठाकरे यांनी दिल्या.\nदिल्ली भाजप उद्धव ठाकरे रामनाथ कोविंद निवडणूक मीरा कुमार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A7/", "date_download": "2019-02-17T23:39:27Z", "digest": "sha1:VNN3CAK7INSXXC362GMUILUUAZ22P2AA", "length": 12886, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर सांगलीत जल्लोष | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजय���त पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर सांगलीत जल्लोष\nसांगली – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची आज निवड झाल्याचा आनंद येथे पेढे वाटून, फटाक्‍यांची आतषबाजी करून साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेसमोरील पक्षाच्या कार्यालयात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.\nजयंत पाटील यांची निवड होणार, हे कालपासूनच चर्चेत होते. त्याबद्दल सांगलीत प्रचंड उत्सुकता होती. त्यांची निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात गर्दी केली. महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष विनया पाठक, विधानसभा शहर क्षेत्राध्यक्ष सागर घोडके, उत्तम कांबळे, दिग्विजय सूर्यवंशी आदी प्रमुखांच्या उपस्थितीत पेढे वाटण्यात आले.\nयाआधी दिवंगत आर. आर. पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले होते. आता विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटलांकडे पक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याबद्दल कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करतानाच महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी अत्यंत योग्य नेत्याची निवड झाल्याची भावना व्यक्त केली.\nदरम्यान लोकनेते राजारामबापू पाटील जनता पक्ष आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांचे सुपुत्र जयंत पाटील यांनाही या पदावर कामाची संधी मिळाली आहे. जयंत पाटील यांचे २ तारखेला इस्लामपुरात आगमन होणार असून, या दिवशी त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने केले असल्याचे शहाजी पाटील, खंडेराव जाधव यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकऱ्यांच्या लेकींचा ‘अन्नत्याग’ भाजपला सत्तात्याग करायला भाग पाडेल : जयंत पाटील\nजो बूंद से गयी, वो हौदसे नहीं आती – जयंत पाटील\nथकित कर्जाबाबतचा राजन यांचा अहवाल जाहीर करावा\nमहागाई भत्त्यासाठी सरकारी कर्मचा-यांचा संघर्ष\nसरकारचा कारभार म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या- जयंत पाटील\nमहाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत का \nनाणारच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी गोलगोल उत्तर दिले- जयंत पाटील\nशिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवतगीता वाचली का\n‘विकासाच्या वाटेने जाता न आल्याने महाविद्यालयांमध्ये धार्मिक ग्रंथ वाटण्याचे उद्योग’\nदहशतवादी ह��्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/10/3/Prithvi-Shaw-selected-for-West-Indies-Test.html", "date_download": "2019-02-18T00:44:38Z", "digest": "sha1:42DXDU64HNBZNIQXVKWU7KTUCIT43EXM", "length": 3333, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " पृथ्वी शॉचे आंतरराष्ट्रीय कसोटीत पहिले पाऊल पृथ्वी शॉचे आंतरराष्ट्रीय कसोटीत पहिले पाऊल", "raw_content": "\nपृथ्वी शॉचे आंतरराष्ट्रीय कसोटीत पहिले पाऊल\nमुंबई: वेस्ट इंडिजविरुद्ध गुरुवारपासून चालू होणाऱ्या कसोटी ���ामन्यासाठी अंतिम १२ खेळाडूंचा संघ जाहीर केला. यामध्ये मुंबईकर पृथ्वी शॉ याचा समावेश सलामीवीर म्हणून केला आहे. बीसीसीआयने पहिल्यांदाच सामन्यापूर्वी संघ जाहीर केला आहे. यामध्ये शॉसोबत के. एल. राहुल सलामीला उतरेल.\n१८ वर्षीय पृथ्वी शॉ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने १९ वर्षाखालील विश्व चषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. प्रथम श्रेणी सामन्यात त्याने आतापर्यंत ७ शतके आणि ५ अर्धशतके बनवली आहेत. त्याने ५६.७२च्या सरासरीने १,४१८ धाव केल्या आहेत.\nभारतीय संघाची निवड पाहता संघात पाच गोलंदाजांचा समावेश केला आहे. आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या तीन जणांवर फिरकीची जबाबदारी असेल. तसेच उमेश यादव, शार्दूल ठाकूर आणि मोहमद शमीवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल.\nवेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातील अंतिम १२ खेळाडू:\nपृथ्वी शॉ, के. एल. राहुल, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य राहाणे(उपकर्णधार),चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, आर. आश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दुल ठाकूर.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Planned-action-should-avartan-in-Shrirampur/", "date_download": "2019-02-18T00:12:37Z", "digest": "sha1:NUZMXKP4SUF23TS52TAGI72H4J2TAJQZ", "length": 7587, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आवर्तनाची नियोजनबद्ध कार्यवाही करावी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › आवर्तनाची नियोजनबद्ध कार्यवाही करावी\nआवर्तनाची नियोजनबद्ध कार्यवाही करावी\nगोदावरी कालव्यांमध्ये आवर्तन सोडण्याला आता फार विलंब करू नका. शेतकर्‍यांना पाण्याची प्रतीक्षा आहे. मागील आवर्तनात पाणी गळतीचा जो हलगर्जीपणा झाला, तो यावेळी होऊ न देता जलसंपदा विभाग, महसूल आणि महावितरणच्या अधिकार्‍यांनी समन्वयातून आवर्तनाची नियोजनबद्ध कार्यवाही करावी, अशा सूचना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.\nगोदावरी कालव्यांमध्ये सोडण्यात येणार्‍या या हंगामातील दुसर्‍या आवर्तनाच्या नियोजनाच्या पार्श्‍वभूमीवर ना. विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, मुकुंदराव सदाफळ, गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, कैलास कोते, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, महा वितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता जनवीर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, चव्हाण, पोलिस उपअधीक्षक सागर पाटील, अभियंता गुट्टुवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.\nप्रारंभी 17 नोव्हेंबर रोजी कालवा सल्‍लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांचा आढावा जलसंपदा विभागाच्या वतीने घेण्यात आला. धरणातील पाण्याची सद्यस्थिती विभागाच्या अधिकार्‍यांनी बैठकीत विषद केली.\nआवर्तनाच्या काळात 22 तासांचे भारनियमन आवश्यक आहे, अशी अपेक्षा जलसंपदा विभागाच्या वतीने बैठकीत व्यक्‍त करण्यात आली. त्याची कार्यवाही नगर व नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांकडून होण्याची गरज व्यक्‍त केल्याने याच मुद्याला धरून ना. विखे म्हणाले, मागील आवर्तनाच्या काळात समन्वयातून कार्यवाही न झाल्याने पाणी गळती मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे शेतकर्‍यांचा रोषही मोठ्या प्रमाणात आला. याकडे लक्ष वेधून महावितरण, जलसंपदा विभाग यांनी एकत्रितपणे आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित करून, भारनियमनाबाबत जाहीर प्रकटन द्यावे. त्यामुळे भारनियमनाच्या वेळा शेतकर्‍यांना कळू शकतील, अशी सूचना विरोधी पक्षनेत्यांनी केली.\nशक्य तिथे पोलिसांची गस्त पथके सुरू ठेवावी, असे सूचित करून जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयात आमची हस्तक्षेप करण्याची इच्छा नसते. पण ज्यावेळी शेतकरी तक्रारी करू लागतात, त्याचवेळी आम्हाला हस्तक्षेप करावा लागतो. आवर्तनाला आता फार उशीर करू नका. दि. 26 मेपर्यंत आवर्तन सोडण्याचा निर्णय करा. जलसंपदा विभाग, महसूल प्रशासन आणि महावितरणने समन्वयातून आवर्तनाचे नियोजन केल्यास तक्रारी येणार नाहीत, अशी अपेक्षा ना. विखे यांनी यावेळी अधिकारी व कर्मचार्‍यांकडे व्यक्त केली.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Public-awareness-of-traffic-rules-from-blind-handicap-students/", "date_download": "2019-02-17T23:55:20Z", "digest": "sha1:2M6I6VNX26KLDBQ6N3GIDOX3CN72XEER", "length": 5791, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंध, अपंग विद्यार्थ्यांकडून वाहतुकीच्या नियमांची जनजागृती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अंध, अपंग विद्यार्थ्यांकडून वाहतुकीच्या नियमांची जनजागृती\nअंध, अपंग विद्यार्थ्यांकडून वाहतुकीच्या नियमांची जनजागृती\nआम्ही अंध असून वाहतुकीचे नियम पाळू शकतो, तर तुम्ही डोळस आहात, तुम्ही वाहतुकीचे नियम का पाळू शकत नाही वाहतुकीचे नियम सर्वांसाठी सारखे आहेत, मग ते मोडता कशाला वाहतुकीचे नियम सर्वांसाठी सारखे आहेत, मग ते मोडता कशाला वाहतुकीचे नियम पाळा. त्यामुळे शहराला चांगली शिस्त लागेल, असा सल्ला अंध व अपंग मुलांनी पिंपरी येथे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या नागरिकांना दिला.\nओम साई फाउंडेशन व संजय मराठे यांच्या वतीने नववर्षाची सुरुवात व सरत्या वर्षाचा शेवट चांगला होण्यासाठी अंध व अनाथ मुलांच्या हस्ते नागरिकांना गुलाबपुष्प देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी मुलांनी पोलिस अधिकार्‍यांना गुलाबपुष्प देऊन वाहतुकीचे नियम नागरिकांंकडून चांगल्या प्रकारे पाळून घेण्यासाठी आवाहन केले. वाहने चालवताना कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये, असाही सल्ला या वेळी मुलांनी दिला.\nसांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलिस हवालदार नवनाथ कोकाटे, भारत पारधी, अनिल जाधव, अहीर साहेब, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, ममता अंध अनाथ कल्याण केंद्राचे अध्यक्ष तुषार कांबळे, नितीन शैवाल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश मातणे यांनी केले. प्रिती मराठे यांनी आभार मानले.\nआरक्षणप्रश्‍नी विद्यार्थ्यांची राज्यमंत्र्यांशी चर्चा\nपद्मावतीत महापालिकेच्या दवाखान्यात डॉक्टरांची मनमानी\n‘एफआरपी’ साखर दराशी निगडित असावी\nसाखर निर्यातीसाठी राज्याने पाचशे रुपये अनुदान द्यावे : हर्षवर्धन पाटील\nसाडेतीन लाख पुणेकरांचे मुख अस्वच्छ\n१४ लाखांचा गांजा जप्त\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/devendra-fadanvis-praises-late-pramod-mahajan-30206", "date_download": "2019-02-18T00:46:46Z", "digest": "sha1:IJSRQXRW2G6PJHWPZAJJT5B6J76BZ4PY", "length": 7086, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Devendra Fadanvis praises late Pramod Mahajan | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रमोद महाजन अष्टपैलू व्यक्तिमत्व होते : देवेंद्र फडणवीस\nप्रमोद महाजन अष्टपैलू व्यक्तिमत्व होते : देवेंद्र फडणवीस\nमंगळवार, 30 ऑक्टोबर 2018\nमाजी केंद्रीय मंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांच्या 70 व्या जयंती दिनानिमित्त आयोजित रांगोळी प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.\nमुंबई :\" प्रमोदजी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व होते. ते अष्टपैलू होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविणाऱ्या या रांगोळ्यांमुळे त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या \",अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिवंगत महाजन यांच्या स्मृतींना अभिवादन केले.\nमाजी केंद्रीय मंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांच्या 70 व्या जयंती दिनानिमित्त आयोजित रांगोळी प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.\nचेतना महाविद्यालय वांद्रे येथे आयोजित या कार्यक्रमास खासदार पूनम महाजन,आमदार पराग अळवणी, श्रीमती रेखा महाजन आदी कुटुंबीय उपस्थित होते.\nया प्रदर्शनात दिवंगत महाजन यांचा जीवनपट उलगडणाऱ्या रंगावल्यांचा समावेश आहे. या प्रदर्शनाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कलाकृतींना दाद दिली. यावेळी घरोघरी संविधान पोहचविण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते संविधानाच्या प्रती वितरणाने करण्यात आला.संविधान घरोघरी पोहचविण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\nप्रमोद महाजन प्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis खासदार पूनम महाजन आमदार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/nijampur-grampanchayat-election-tanishqa-16100", "date_download": "2019-02-17T23:50:03Z", "digest": "sha1:6RHBSPJEZ4LT33LF6LQKUNE7KZC7XYHN", "length": 11705, "nlines": 136, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Nijampur Grampanchayat Election Tanishqa | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिजामपूरच्या उपसरपंचपदी अनिता मोहने बिनविरोध : ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा 'तनिष्का'राज...\nनिजामपूरच्या उपसरपंचपदी अनिता मोहने बिनविरोध : ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा 'तनिष्का'राज...\nनिजामपूरच्या उपसरपंचपदी अनिता मोहने बिनविरोध : ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा 'तनिष्का'राज...\nनिजामपूरच्या उपसरपंचपदी अनिता मोहने बिनविरोध : ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा 'तनिष्का'राज...\nसोमवार, 2 ऑक्टोबर 2017\nमाळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तनिष्का तथा ग्रामपंचायत सदस्या अनिता विशाल मोहने यांची बिनविरोध निवड झाली. नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने तनिष्का गटप्रमुख तथा उपसरपंच रजनी रमेश वाणी यांनी राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ही निवड झाली. 17 पैकी 14 सदस्य उपस्थित होते तर 3 सदस्य गैरहजर होते.\nनिजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तनिष्का तथा ग्रामपंचायत सदस्या अनिता विशाल मोहने यांची बिनविरोध निवड झाली. नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने तनिष्का गटप्रमुख तथा उपसरपंच रजनी रमेश वाणी यांनी राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ही निवड झाली. 17 पैकी 14 सदस्य उपस्थित होते तर 3 सदस्य गैरहजर होते.\nकाल सकाळी 10 वाजता सरपंच साधना विजय राणे यांच्या अध्यक्षतेखाली निजामपूर ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलविण्यात आली होती. ग्रामपंचायत सदस्या सुनंदा बेंद्रे व अनिता मोहने ह्या दोन्ही सदस्यांनी नामांकन पत्रे घेतली. परंतु दिलेल्या मुदतीत केवळ अनिता मोहने यांचा एकमे�� नामांकन अर्ज दाखल झाल्याने अकराच्या सुमारास ग्रामविकास अधिकारी एस. एम. पवार यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. ग्रामपंचायत सदस्य परेश वाणी सूचक होते तर सुनील बागले अनुमोदक होते. यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अजितचंद्र शाह, सलीम पठाण, परेश वाणी, दीपक देवरे, जाकीर तांबोळी, सुनील बागले आदींसह तनिष्का तथा ग्रामपंचायत सदस्या रजनी वाणी, दिलनूरबी सय्यद, कमलबाई मोरे, अनिता मोहने, मालुबाई शिरसाठ, इंदूबाई भिल, कासुबाई भिल आदींची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण वाणी, रवींद्र वाणी व सुनंदाबाई बेंद्रे हे तिन्ही जण गैरहजर होते.\nउपसरपंचपदी अनिता मोहने यांची बिनविरोध निवड जाहीर होताच त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. सरपंच साधना राणे, मावळत्या उपसरपंच रजनी वाणी, माजी सरपंच अजितचंद्र शाह, सलीम पठाण आदींसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.\nयावेळी गटनेते तथा पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, युसूफ सय्यद, मिलिंद भार्गव, विजय राणे, रमेश वाणी, महेश राणे, पंकज शाह, विशाल मोहने, दीपक मोरे आदींनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले.\nउपसरपंच निवड प्रक्रियेवर आक्षेप...\nग्रामपंचायत सदस्य प्रवीण वाणी, भाजपचे निजामपूर शहराध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र वाणी, हेमंत बेंद्रे आदींनी उपसरपंच निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला. नामांकनपत्रे दाखल करणे, त्याची छाननी करणे, माघार घेणे, निवडणूक घेणे व निकाल घोषित करणे याबाबतच्या स्वतंत्र लेखी वेळापत्रकाची मागणी वाणी यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे केली. त्यावरून शाब्दिक खडाजंगी व बाचाबाची झाली. याबाबत आपण न्यायालयात दाद मागू अशी प्रतिक्रिया वाणी यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.\nनिजामपूर ग्रामपंचायत सरपंच निवडणूक सकाळचे उपक्रम तनिष्का धुळे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/madha-lok-sabha-seat-remains-stable-deshmukh-of-ncps-mohite-patil/", "date_download": "2019-02-18T00:10:28Z", "digest": "sha1:HAE24VEH4J4X4FI4SIAR23WF6SEMTFNQ", "length": 8622, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माढा लोकसभेचा तिढा कायम; राष्ट्रवादीकडून मोहिते-पाटील की देशमुख?", "raw_content": "\n‘पाकिस���तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमाढा लोकसभेचा तिढा कायम; राष्ट्रवादीकडून मोहिते-पाटील की देशमुख\nटीम महारष्ट्र देशा – आगामी लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. तर दुसरीकडे माढा लोकसभेचा तिढा काही केल्या राष्ट्रवादीकडून सुटेना गेला आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील की माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यापैकी कोणाला तिकीट मिळणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.\nकाही दिवसांपूर्वी माढा लोकसभेला इच्छुक असणारांना शरद पवारांकडून ‘वेट एंड वॉच’ आदेश आल्याची माहिती महाराष्ट्र देशाला मिळाली होती. काल झालेल्या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने माढा लोकसभेचा उमेदवार फायनल होणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु तास न करत हा सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे माढा लोकसभेला मोहिते-पाटील की देशमुख असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला मात्र पडलेला दिसत आहे.\nमाढा लोकसभा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार कोण याबाबत मतदार संघात सध्या जोरात चर्चा चालू आहे.\nलोकसभेच्या २०१४साली झालेल्या निवडणुकीत मोदी लाट असताना देखील महाआघाडीचे उमेदवार आणि विद्यमान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव करत अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्याचे बोलले जाते.\nसध्या या मतदार संघात भाजपचे प्राबल्य वाढल्यामुळे राष्ट्रवादीची डोकदुखी वाढली आहे. त्यातच विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर स्थानिक नेत्यांची असलेली नाराजी. यामुळे या मतदार संघातील उमेदवारीचा तिढा काही केल्या सुटतान दिसत नाही. यातील सस्पेन्स कायम असल्यामुळे कार्येकर्ते कमालीचे अस्वस्थ पाहवयास मिळत आहेत.\nसध्या खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा तयारी चालवली आहे. अचानक तिकीट कापले गेले तर त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे समजते आहे. तसेच निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस या भागात चांगलीच मोर्चे बांधणी सुरु केली आहे. पाणी, वीज, रस्ते, दुष्काळ असे विषय सोडवणाऱ्या उमेदवाराला लोकसभेत पाठवले जायला हवे, असे ते सांगताना दिसत आहेत.\nराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेणार यावर आता सगळे अवलंबून असणार आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\n‘मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या व्यक्तीने घातपाताची चौकशी करण्यास सांगितले नाही’\nसमानता एक्सप्रेस: IRCTCची नवी पर्यटन एक्सप्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/organizing-of-shri-siddheshwar-cultural-festival-on-27th-to-30th-january/", "date_download": "2019-02-18T00:12:24Z", "digest": "sha1:6FVXTWKQ2YGV6S5H3LD3EQ5GGI22YJ7P", "length": 7867, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nसोलापूर – (प्रतिनिधी )– श्री सिद्धेश्‍वर सोशल फौंडेशन आयोजित सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन २७ ते ३० जानेवारी रोजी करण्यात आले असल्याची माहिती निमंत्रक वीरभद्रेश बसवंती यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.\nया महोत्सवात रविवार २७ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत सिद्धेश्‍वर मंदिर येथे रक्तदान शिबिर होणार असून प्रत्येक रक्तदात्यास कृतज्ञता म्हणून हेल्मेट भेट देण्यात येणार आहे. सोमवार २८ जानेवारी रोजी सोलापूर शहरातील विविध शाळेमधील ५ वी ते ८ वी विद्यार्थ्यांकरिता हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायं.५ ते ८ या वेळेत शालेय समुहनृत्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी मल्हार अ‍ॅकडमी अमोल देशमुख 9922557500 यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख 24 जानेवारी ही असणार आहे.\nमंगळवार 29 जानेवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे मिस अ‍ॅन्ड मिसेस सोलापूर 2019 या फॅशन शो चे आयोजन सायं.5 ते 8 पर्यंत आहे. या स्पर्धेसाठी सनशाईन वेन्चरच्या संजीवनी गायकवाड 87 93314141यांच्याशी संपर्क करावा तसेच बुधवार 30 जानेवारी रोजी श्रमिक पत्रकार संघ व सिद्धेश्‍वर सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सिद्धेश्‍वर यात्रा उत्कृष्ट वृत्तांकन व छायाचित्र स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळा व सिद्धेश्‍वर यात्रेतील प्रमुख मानकरी तसेच यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन, एम.एस.ई.बी.पोलीस प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान शाल, श्रीफळ व मानचिन्ह देवून करण्यात येणार आहे.\nस्मार्ट सोलापूरात शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यात अशा सांस्कृतीक महोत्सवाने सोलापूराचे पर्यटन होण्यास नक्कीच मदत होईल असे महेत्सव अध्यक्ष आनंद मुस्तारे यांनी सांगितले.\nया पत्रकार परिषदेस समिती अध्यक्ष आनंद मुस्तारे, कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, उपाध्यक्ष रेवणसिद्ध बिज्जीरगी, सचिव विकास कस्तुरे, खजिनदार रवी बिंद्री, मल्लिनाथ साखरे, सुयश खानापुरे संजीवनी गायकवाड आदी उपस्थित होते\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/food/veg-food/", "date_download": "2019-02-18T00:35:53Z", "digest": "sha1:OUKBARJZKUG6YDNMZV7AACT2DFEDG54N", "length": 8610, "nlines": 255, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "शाकाहारी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीमध्ये येऊन उकडीचे मोदक खाल्ले नाहीत तर आपली खाद्यभ्रमंती अपूर्ण राहील. ओलं खोबरं, गूळ, खसखस, वेलचीपूड यांच्या मिश्रणापासून तयार केलेले सारण व सुवासिक तांदळाची पिठी वापरून बनविलेले गरम गरम उकडीचे मोदक आणि त्यावर साजूक तूप असा खास बेत जमवावा.\nखवय्यांसाठी रत्नागिरीत अनेक चविष्ट पदार्थांची रेलचेल असते. सकाळी न्याहारीला बटाट्याचे कोकणी पोहे, गरम गरम पानगी किंवा तांदळाचे घावन या पदार्थांबरोबरच रत्नागिरीत मिसळ, बटाटेवडे, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, थालीपीठ असे आवडीचे पदार्थ सर्वत्र मिळतात. पुरणाची खमंग पोळी, हापूस आंब्याचा रस, काजूगराची उसळ, कच्च्या फणसाची भाजी, बिरड्याची उसळ अशा अनेक लज्जतदार कोकणी पदार्थांची चवचं न्यारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%A1/", "date_download": "2019-02-17T23:36:21Z", "digest": "sha1:4J3QIDWXPKALEBEYDJSQ2RZGUONSZ3VO", "length": 13953, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंटरनॅशनल मॅग्झीनच्या एडिटरवर भडकली प्रियांका | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nइंटरनॅशनल मॅग्झीनच्या एडिटरवर भडकली प्रियांका\nप्रियांका चोप्रा बॉलीवूडबरोबर हॉलीवूडमध्येही आता सेलिब्रिटी बनली आहे. तिच्याशी संबंधित घडामोडी या सिनेमॅग्झीनसाठी खुराक बनत असतात. तिच्या पॉप्युलर शो “क्‍वांटिगो’च्या प्रमोशनसाठी ती सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. तिथे एका मॅग्झीनच्या ऑफिसमध्ये ती पोहोचली आणि तिने चक्‍क तिथल्या एडिटर बॉसवरच रेशन घ्यायला सुरुवात केली. इतके की या एडिटर महिलेला तिच्याच ऑफिसमध्ये बसलेली प्रियांका चक्‍क ‘गेट आऊट’ म्हणाली.\nहा किस्सा अन्य दुसऱ्या कोणी नाही, तर स्वतः प्रियांकानेच सांगितलेला आहे. खरे तर हा एक “फनी व्हिडीओ’ होता. प्रियांकाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. “क्‍वांटिगो’च्या प्रमोशनसाठी या मॅग्झीनच्या ऑफिसमध्ये जेवढा वेळ ती असणार होती, तेवढा वेळ तिला या ऑफिसच्या बॉसचा रोल करायचा होता. यावेळात तिला अतिशय कडक स्वभावाच्या बॉससारखे वागायचे होते. पण प्रियांका जरा जास्तच कडक बॉससारखी वागली. ती या मॅग्झीनमधील चुका काढायला लागली आणि या एडिटरचा चांगलाच क्‍लास घ्यायला लागली.\nमॅग्झीनमधील चुकांबाबत या एडिटरची चांगलीच खरडपट्टीही प्रियांकाने काढली. एवढेच नव्हे तर या एडिटरला चक्‍क बाहेर घालवून द्यायलाही प्रियांकाने मागे पुढ��� बघितले नाही. तिचा हा रुद्रावतार बघून बिचारी एडिटर अगदी कावरी बावरी झालेली या व्हिडीओमध्ये दिसते आहे. काही मिनिटांच्या या फनी व्हिडीओच्या शूटिंगनंतर मात्र या ऑफिसमध्ये हास्यकल्लोळ उठला असेल, हे निश्‍चित आहे.\nप्रियांका अशाप्रकारे कोणाशीही वागणार नाही, याची सगळ्यांनाच खात्री आहे. मात्र हा फनी व्हिडीओ बघून आश्‍चर्यही वाटते. गेल्या काही महिन्यांपासून हॉलीवूडमध्ये सक्रिय असल्याने अलिकडे तिचे बॉलीवूडमधील सिनेमे खूपच कमी झाले आहेत. लवकरच ती सलमान खानच्या बरोबर “भारत’मधून पुनरागमन करणार आहे. प्रियांका आणि सलमान सर्वात पहिल्यांदा 2004 मध्ये “मुझसे शादी करोगी’मध्ये एकत्र दिसले होते. यानंतर “सलाम ए इश्‍क’ आणि “गॉड तुस्सी ग्रेट हो’मध्येही हे दोघे स्टार एकत्र होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमादाम तुसाद म्युझियममध्ये देसी गर्ल प्रियंका चोप्राचाही पुतळा\nस्कोर ट्रेंड्‌सवर प्रियांका आणि सलमान अव्वल\nलग्नात फटाके वाजवल्यामुळे प्रियांका चोप्रा ट्रोल\nनिक-प्रियंका लग्नाच्या बातम्यांमूळे प्रियंका चोप्रा झाली सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी\nईशा अंबानीच्या संगीत पार्टीत परफॉर्म करणार प्रियांका चोप्रा\nमलायका-अर्जुनने दिली प्रेमाची कबुली\nलग्नाच्या तयारीसाठी प्रियांका आईसह जोधपूरला रवाना\n#फोटो : लग्नानंतर प्रियंका-निक राहणार ‘या’ आलिशान घरात\nप्रियांका-निक ‘या’ तारखेला अडकणार विवाहबंधनात\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्या���ची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://blog.kiranghag.com/2009/08/ajj-din-chadeya.html", "date_download": "2019-02-18T01:10:40Z", "digest": "sha1:RPGEAYEN6U45YPGIQLNMSMOWPUZW5MFG", "length": 10573, "nlines": 159, "source_domain": "blog.kiranghag.com", "title": "As I tread the Globe....: अज्ज दिन चढेया ...(Ajj Din Chadeya)", "raw_content": "\nकाही गोष्टी किती सरळसोप्या असतात. पण कुठेतरी मनात आत भिडतात. Love Aaj Kal मधल हे गाणं असच कुठेतरी आत घुमलं.\nबघायला गेलं तर टिपीकल मेलोड्रामॅटिक, व्यावसायिक चित्रपटातील अजून एक गाणं; पण सुरेख\nनेहमीचा एक सीन...तो लांबचा प्रवास करुन तिला पहायला येतो. ती भेटेल की नाही, त्याला पाहेल की नाही, त्याच्याशी बोलेल की नाही, याचा काही विचार न करता, फक्त येतो. त्याच्याकडे असतो फक्त तिचा पत्ता आणि तिला भेटायची आस. सकाळ होण्याची वाट बघत घरासमोरील एका बाकावर तो रात्र काढतो...\n(सकाळ किती प्रतिकात्मक असते आपल्यासाठी. आजचा दिवस जर मनासारखा नसेल, तर रात्री झोपताना नाही का वाटत कि उद्या काही मनासारखं घडू दे. सुर्य तोच असतो, दिवस तोच असतो. पण किती वेगळा वाटतो\nहळुहळू दिवस वर येतो. त्याचा डोळा उघडतो आणि एक चमक दिसते त्यात...तो क्षण जवळ आल्याची चाहूल लागते...तो दिवस नवीन असतो..अगदी रात्री मनात आणला तसा...अलगद सुरू झालेल्या गाण्यात ते आपल्याला जाणवून द���उ लागतो...मनातली घालमेल जेव्हा वाढते, तेव्हा मग देवाला साद घातली जाते आणि त्याला या गाण्यात साकडं घातलं जातं.\nअज्ज दिन चढेया तेरे रंग वरगा,\nफूल सा खिला है आज दिन...\nरब्बा मेरे दिन ये ना ढले, वो जो मुझे ख्वाब मे मिले,\nउसे तू लगा दे अब गले, तैनू दिल दा वास्ता...\nरब्बा आया दर दिगार के, सारा जहान छोड के,\nमेरे सपने सवार दे, तैनू दिल दा वास्ता...\nबक्षा गुनाहो को, सुन के दुवाओको\nरब्बा प्यार है तुने सब को ही दे दिया\nमेरी भी आहोंको, सुन ले दुवाओंको\nमुझको वह दिला मैने जिसको है दिल दिया\nआसमां पे आसमां उसके दे इतना बता\nवो जो मुझे देखके हसे, पाना चाहू रात-दिन उसे\nरब्बा मेरे नाम कर उसे, तैनू दिल दा वास्ता...\nमांगा जो मेरा है, जाता क्या तेरा है\nमैने कौनसी तुझसे जन्नत है मांग ली\nकैसा खुदा है तू, बस नाम का है तू\nरब्बा जो तेरी इतनी सी भी ना चली\nचाहिये जो मुझे, कर दे तू मुझको अता\nजिती रहे सल्तनत तेरी, जिती रहे आशिकी मेरी\nदेदे मुझे जिंदगी मेरी, तैनू दिल दा वास्ता...\nरब्बा मेरे दिन ये ना ढले, वो जो मुझे ख्वाब मे मिले,\nउसे तू लगा दे अब गले, तैनू दिल दा वास्ता...\nरब्बा आया दर दिगार के, सारा जहान छोड के,\nमेरे सपने सवार दे, तैनू दिल दा वास्ता...\nअज्ज दिन चढेया तेरे रंग वरगा,\nफूल सा खिला है आज दिन...\nशेवटी ती येते आणि त्यांची नजरानजर होते. तिच्या नजरेतल्या आश्चर्याने त्याला जाणवतं की त्याचं येणं सार्थकी लागलय... हवं ते मिळाल्याचा आनंद त्याला भारुन टाकतो.\nकाहीतरी हवं असणं आणि ते मिळणं यालाच तर सुख म्हणतात ना काय हवं असतं याच्या व्याख्या प्रत्येक जण वेगळ्या बनवतो मात्र. संन्यास घेणारा योगी म्हणतो की त्याला कसलाही मोह नाही, काही नकोय त्याला. पण काही नको असणं हे देखील काही हवं असणं नाही का\nवरचं गाणं जेव्हा सुरु झालं, तेव्हा मला एक प्रकारचा \"Deja Vu\" झाला होता. असं वाटत होतं की पुढचं गाणं मनात वाजतय आधी. का ते कळेना. घरी आल्यावर मी ते चक्क विसरलो होतो. पण सकाळी उठलो तेव्हा मनात कुठेतरी ते घुटमळत होतं पण. मनात घुटमळणारं गाणं नक्की कोणतं हे कळत नव्हतं पण. नुकतंच TV वर येणाय्रा \"दिन है सुहाना आज पहली तारिख है\" च्या ओळी आणि चाल मध्ये येत होती.\nथोडयावेळाने सवयीप्रमाणे लॉगीन केलं आणि Love Aaj Kal ची गाणी डाउनलोड केली. जितकी मिळाली ती सगळी. रांगेने लावली तेव्हा हे अचानक लागलं. डोक्यात फिरणारं आणि प्ले होणारं गाणं मॅच झालं आणि एक शोध पुर्ण झाल्याचा आनंद झाला...अंगावर काटा आला.\nत्या क्षणाला हवं असलेलं काहीतरी गवसलं आणि एक वर्तुळ पुर्ण झालं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/14/Game-of-Thrones-Season-8-teaser-released.html", "date_download": "2019-02-18T01:00:46Z", "digest": "sha1:TMDJDGEGYPVQO6BPVWKCXLY3UAF7YTNS", "length": 3200, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘गेम ऑफ थ्रोन्स सीझन ८’ चा टीझर प्रदर्शित ‘गेम ऑफ थ्रोन्स सीझन ८’ चा टीझर प्रदर्शित", "raw_content": "\n‘गेम ऑफ थ्रोन्स सीझन ८’ चा टीझर प्रदर्शित\nमुंबई : ‘गेम ऑफ थ्रोन्स’ च्या सीझन ८ चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून‘गेम ऑफ थ्रोन्स’ चे चाहते या मालिकेच्या सीझन ८ ची वाट पाहत होते. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका आज जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सीझन ८ च्या टीझरसह या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.\n९० सेकंदाचा हा टीझर असून त्यात तीन महत्त्वाची पात्र दाखविण्यात आली. या टीझरवरून ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा शेवटचा सीझन कसा असेल याचा अंदाज बांधता येतो. ट्विटरवरून ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेच्या अधिकृत अकाऊंटवरून हा टीझर लाँच करण्यात आला. अवघ्या काही वेळातच या टीझरला लाखो व्ह्यूज मिळाले.\n‘गेम ऑफ थ्रोन्स’चा हा ८ वा सीझन फक्त ६ भागांचा असणार आहे. हा प्रत्येक भाग एका सिनेमाएवढ्या मोठ्या कालावधीचा असणार आहे. या सीझनमध्ये आयर्न थ्रोनवर कोण बसणार Azor Ahai कोण आहे Clegane bowl कोण जिंकणार Cersei ला कोण मारणार Cersei ला कोण मारणार या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी प्रेक्षकांना १४ एप्रिलची वाट पाहावी लागणार आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-wheat-gets-1641-1850-rupees-quintal-rate-ahmednagar-8493", "date_download": "2019-02-18T01:09:46Z", "digest": "sha1:QRBH2NZ7WMNQMN74R3MXQLICZ3KF7GWJ", "length": 14078, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, wheat gets 1641 to 1850 rupees per quintal rate in Ahmednagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये प्रतिक्विंटल दर\nनगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये प्रतिक्विंटल दर\nमंगळवार, 22 मे 2018\nनगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत आहे. सध्या गव्हाला १६४१ ते १८५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. चिंच, लाल मिरचीची आवकही सुरू आहे.\nनगर बाजार समितीत नगरसह बीड, सोलापूर भागांतूनही भुसार मालाची आवक होत असते. सध्या बाजार समितीत सर्वाधिक गव्हाची आवक सुरू आहे. गत सप्ताहात ३६३ क्विंटल गव्हाची आवक झाली. गावरान ज्वारीची १४७ क्विंटलची आवक होऊन १४०० ते २१०० रुपये दर मिळाला.\nनगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत आहे. सध्या गव्हाला १६४१ ते १८५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. चिंच, लाल मिरचीची आवकही सुरू आहे.\nनगर बाजार समितीत नगरसह बीड, सोलापूर भागांतूनही भुसार मालाची आवक होत असते. सध्या बाजार समितीत सर्वाधिक गव्हाची आवक सुरू आहे. गत सप्ताहात ३६३ क्विंटल गव्हाची आवक झाली. गावरान ज्वारीची १४७ क्विंटलची आवक होऊन १४०० ते २१०० रुपये दर मिळाला.\nबाजरीची ४३ क्विंटलची आवक होऊन ११५० रुपये दर मिळाला. तुरीची २३० क्विंटलची आवई होऊन ३४५० ते ३९०० रुपये दर मिळाला. लाल मिरचीची २२७ क्विंटलची आवक होऊन ४८४८ ते ९७०० रुपये दर मिळाला. चिंचेची ९६१ क्विंटलची आवक होऊन ६०६५ ते ८९०० रुपये दर मिळाला. चवळीची तीन क्विंटलची आवक होऊन ४६७१ रुपये दर मिळाला.\nगुळडागाची ४६९५ क्विंटलची आवक होऊन २४५० ते ३२२५ रुपये दर मिळाला. मुगाची २१ क्विंटलची आवक होऊन ४७०७ रुपयाचा दल मिळाला. हरभऱ्याची २३९ क्विंटलची आवक होऊन ३२०० ते ३२५० रुपये दर मिळाला. सोयाबीनची ७० क्विंटलची आवक होऊन ३२०० ते ३४५० रुपये दर मिळाला. बाजार समितीत भाजीपाल्यात मेथी, कोथिंबीर, बटाटे, वांगी, फ्लाॅवर, टोमॅटो, ढोबळी मिरची, हिरवी मिरचीची आवक चांगली आहे. मात्र दर स्थिर आहे. फळांचीही आवक चांगली आहे, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.\nनगर बाजार समिती agriculture market committee मिरची बीड सोलापूर पूर ज्वारी jowar बळी bali\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्��ा दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/working-freely-bjp-narendra-patil-31609", "date_download": "2019-02-18T00:00:39Z", "digest": "sha1:S2HJG3M6FJAS3QEMKLVKWLAMLSBFJJOX", "length": 12305, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "working freely in BJP : Narendra Patil | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`राष्ट्रवादी'ने मला बांधून ठेवले : नरेंद्र पाटील\n`राष्ट्रवादी'ने मला बांधून ठेवले : नरेंद्र पाटील\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nराष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मला एका ठिकाणी बांधून ठेवले होते. उलट भाजपने मला या महामंडळाच्या माध्यमातून मोकळेपणाने काम करण्याची संधी दिली आहे. आता राज्याच्या प्रमुखांना वाटले तर मी लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार आहे, असे स्पष्ट मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.\nसातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मला एका ठिकाणी बांधून ठेवले होते. उलट भाजपने मला या महामंडळाच्या माध्यमातून मोकळेपणाने काम करण्याची संधी दिली आहे. आता राज्याच्या प्रमुखांना वाटले तर मी लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार आहे, असे स्पष्ट मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने नरेंद्र पाटील आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nतुम्हाला राष्ट्रवादीत बरे होते की भाजपमध्ये बरे वाटते, या प्रश्‍नावर नरेंद्र पाटील म्हणाले, राष्ट्रवादीत मला केवळ एका ठिकाणी बांधून ठेवले होते. आज भाजपमुळे मला मोकळ्या अर्थाने काम करण्याची संधी मिळाली आहे. आम्ही पण पाटणला जायचो त्यावेळी ढेबेवाडीत जाऊन बसायचो आणि विकास निधी देत. या पलिकडे मेळाव्याला बोलावले तरच जात होतो. अजित पवार यांचा आम्ही कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी कोणी कोणी मदत केली होती, हे सर्वांना माहित आहे. यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी मला फ्री हॅण्डने काम करण्याची संधी दिली आहे. तसेच वडिलांच्या नावाने असलेल्या महामंडळावर काम करण्याची संधी दिली. सामान्य लोकांशी बोलून त्यांना न्याय मिळावी. भाजपने मला काम करण्याची मला संधी दिली त्यातून चांगले काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.\nपाटण विधानसभा की सातारा लोकसभा ल���ण्याची इच्छा आहे, या प्रश्‍नावर नरेंद्र पाटील म्हणाले, निवडणुकीबाबत मी काहीही ठरविलेले नाही. महामंडळाचे काम चांगल्याप्रकारे करण्यावर माझा भर राहणार आहे. मी माथाडी चळवळीतील माणूस आहे. विधानपरिषद मिळाली तेव्हा मी येथे येत होतो आणि काय काय भाषण करत होतो हे तुम्हाला माहित आहे. जिल्ह्यात काय काय होतेय हे तुम्हाला माहित आहे. मी अजूनही काहीही मागणी केलेली नाही. राज्याच्या प्रमुखांना वाटलेच की नरेंद्र आता निवडणुक लढविली पाहिजे. तर मी तयार असेन. त्यांनी खासदारकी लढा असे सांगितल्यास मी तयार आहे. त्यांना वाटले की महामंडळाच्या माध्यमातून तळागाळात जाऊन काम करा, मी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. माझ्या प्रायोरिटी महामंडळ आणि मराठा समाज ही आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nकोणत्याही समाजातील स्त्रीयांविषयी अपशब्द वापरू नये, असे स्पष्ट करून नरेंद्र पाटील म्हणाले, लक्ष्मण माने हे आमदार होते, ज्यावेळी आपण आमदार होतो. त्यावेळी सर्वधर्म समभाव पाळणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. मराठा समाजाने जे निवेदन दिले आहे ते राज्य शासनाकडे पाठविले आहे. मीही मुख्यमंत्र्यांना भेटून मानेंवर कारवाई करण्यासाठी सांगणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nमराठा समाजाला दिलेले आरक्षण ही या समाजाची फसवणूक असून हे न्यायालयात टिकाणार नाही, असे मत श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले होते. यावर नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत श्रीमंत कोकाटे यांचे ते वैयक्तिक मत आहे. त्यांचा याबाबतचा अभ्यास चांगला असेल. पण सरकारनेही तज्ञांचा सल्ला घेऊच निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चुकीचे करणार नाहीत आणि समाजाला न्याय देतील. याची मला गॅरंटी आहे.\nराष्ट्रवाद निवडणूक विकास नरेंद्र पाटील narendra patil अजित पवार लोकसभा मराठा समाज maratha community आमदार आरक्षण श्रीमंत कोकाटे मराठा आरक्षण maratha reservation मुख्यमंत्री\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/10/8/First-gold-medal-in-Asian-Para-games.html", "date_download": "2019-02-17T23:57:52Z", "digest": "sha1:JJUQOOYMO7SEV67X5NYB5YFPUTLS56VS", "length": 3507, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताला पहिल�� सुवर्ण पदक आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक", "raw_content": "\nआशियाई पॅरा गेम्समध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक\nजकार्ता: जकार्ता येथे चालू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने पहिले सुवर्ण पदक पटकावले आहे. भालाफेकपटू संदीप चौधरी याने हे पदक पटकावले आहे. त्याने ६०.०१ मीटर लांब भालाफेक करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या पदकानंतर भारताच्या खात्यात १ सुवर्ण, ३ रौप्य आणि ५ कांस्य पदक जमा झाले आहेत.\nसंदीपने पहिल्या सेटमध्ये ५४.३१ मीटर भालाफेक केली. त्यानंतर सातत्याने सुधारणा करत पुढच्या सेटमध्ये त्याने ५७.२७, ६०.०१, ५९.५० आणि ५६.६४ मीटर भालाफेक केली. तिसऱ्या सेटमधील अंतर त्याला सुवर्ण पदक जिंकून देण्यास पुरेसे ठरले. श्रीलंकेच्या हेत्ती अराचचिगे चामिंडा (५९.३२) आणि इराणच्या ओमिदी अली (५८.९७) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.\nजकार्ता येथे चालू असलेल्या आशियाई पॅरा गेम्सची सुरुवात ६ ऑक्टोबरला झाली. पहिल्याच दिवशी भारताने २ रौप्य आणि ३ कांस्य पदकाची कमाई केली. आतापर्यंत भारताच्या खात्यामध्ये १ सुवर्ण, ३ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई आहे. यामध्ये आशिया खंडातील ४३ देशांचा समावेश आहे. यापूर्वी २०१४ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये ३३ पदके मिळवली होती. ज्यामध्ये ३ सुवर्ण, १४ रौप्य आणि १६ कांस्य पदके जमा होती.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fodder-shortage-pune-district-maharashtra-12987", "date_download": "2019-02-18T01:12:12Z", "digest": "sha1:3IBKJ7UURB7CTLDBGPWWRLKYPNHOS3LF", "length": 15013, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, fodder shortage in pune district, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nदरवर्षी पावसाळा संपल्यानंतर जानेवारीपर्यंत जनावरांना हिरवा चारा उपलब्ध असतो. यंदा पावसाअभावी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापासून चाऱ्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे जनावरे सांभाळणे खर्चिक झाले असून, मिळेल त्या किमतीत शेतकरी जनावरांची विक्री करत आहेत.\n- भाऊसाहेब पळसकर, करडे, ता. शिरूर, जि. पुणे.\nपुणे ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर चाराटंचाईचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे जनावरांची कमी दराने विक्री होत असल्याचे चित्र आहे.\nयंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके वाया गेली. पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे धरणे भरली असली, तरी त्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी अधिक होणार आहे. त्यामुळे शेतीसाठी धरणातून पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होईल. परतीचा पाऊस झाल्यास जानेवारीपर्यंत हिरवा चारा उपलब्ध असतो. मात्र, यंदा पावसाच्या खंडामुळे सुरवातीपासून चारापिकांचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. पावसावर उगवलेला चाराही आता वाळू लागला आहे. त्यामुळे येत्या काळात जनावरांच्या चारा-पाण्याची सोय कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार असल्याचे चित्र आहे.\nपावसाअभावी चारा उपलब्ध नसल्याने दुभत्या जनावरांसह बैलजोडीसाठी चाऱ्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकरी जनावरांची विक्री करत आहे. सध्या बाजारात जनावरांची कमी दराने विक्री होत असून, ५० ते ६० हजार रुपये किमतीच्या बैलजोडीची मागणी ३० ते ४० हजारांत व्यापाऱ्यांकडून होत आहे. गाय, म्हैस यांसारख्या दुभत्या जनावरांच्या दराचीही अशीच काहीशी परिस्थिती आहे.\nपावसाळा संपल्यानंतर शेतकऱ्यांना जूनपर्यंत जनावरांसाठी सुक्या चाऱ्यांची सोय करावी लागते. यंदा बाजरीच्या कडब्यालाही हजार ते बाराशे रुपये शेकडा एवढा भाव आला आहे. ज्वारी कडब्याचा दर तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. पावसाअभावी शेतीमालातून केलेला खर्चही निघू न शकल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी पैसा आणायचा कोठून असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.\nऊस शिरूर पुणे खरीप धरण शेती पाणी पाऊस\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्��तिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ajit-pawars-optimism-will-be-the-shiv-sena-bjps-alliance/", "date_download": "2019-02-18T00:06:42Z", "digest": "sha1:IBXR4MPKA6SKVVL3AUAFJH4BKWLX5QEL", "length": 5699, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ajit Pawar's optimism will be the Shiv Sena BJP's alliance", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेना भाजप युती बाबत शिवसेना भाजप नेत्यांबरोबरच विरोधी पक्षाचे नेते सुद्धा हि युती होणार असल्याची शाश्वती देऊ लागले आहेत. राम मंदिरासारख्या मुद्यांवर आमच एक मत झालं असं म्हणून शिवसेना भाजप नक्की युती करतील असा दावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. आज निर्धार परिवर्तन यात्रा जळगाव येथे पोहचली त्यावेळी अजित पवार बोलत होते.\nअजित पवार म्हणाले की, शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले तर त्यांना फटका बसेल तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत असलेली मोदी लाट आता ओसरली आहे. जनतेच्या मनात आता सरकार विषयी नाराजी आहे. या सरकारने फक्त आश्वासने दिली, कामं केली नसून उलट उच्च शिक्षित व इंजिनीअर झालेल्या युवकांना पकोडे तर युवतींना चहाची दुकान लावून आपला उदनिर्वाह करण्याची वेळ युती सरकारन आणून ठेवली आहे असे देखील पवार म्हणाले.\nतसेच आघाडी सरकारच्या काळात अधिकारी बिनधास्तपणे कामं करायचे पण या युती सरकारच्या काळात अधिकारीवर्ग नेत्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/tagore.php", "date_download": "2019-02-18T01:00:15Z", "digest": "sha1:Z5CM6QQIBYGQKGY7FL5TAEKANH2SJVXL", "length": 11697, "nlines": 13, "source_domain": "puladeshpande.net", "title": "पु.लं.ची श्रद्धास्थाने:रविंद्रनाथ टागोर", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\n... एकदा बंगाली समजायला लागल्यावर माझी अवस्था नवी कुऱ्हाड गवसलेल्या, त्या लहानपणीच्या शाळेतल्या धड्यातल्या छोट्या जॉर्ज वॉशिंग्टनसारखी झाली. 'अहो मला वाचता येतंय्' म्हणणाऱ्या दिवाकरांच्या अविस्मरणीय नाट्यछटेतल्या मुलासारखे जे दिसेल ते वाचत सुटायचा मी सपाटा लावला. रवीन्द्रनाथांची ग्रंथरचना पाहून तर छातीच दबली. त्यांची साहित्यिनिर्मिती इतकी विविध आणि विपुल की एवढे लिहायला त्यांना सवड तरी कधी मिळाली हे कळले नाही. जिथे रवी पोहचत नाही तिथे कवी पोहोचतो म्हणतात. पण ही म्हण प्रत्यक्षात खरी करुन दाखवणारे रवीन्द्रनाथ हे एकच कवी असावेत महाभारतापासून मलेरिया निर्मूलनापर्यन्त असंख्य विषयांवर त्यांनी लिहिले. जवळजवळ तीन हजार गीते स्वरलिपीसह बंगालला दिली. नाटके, कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, निबंध. नुसती पत्रे लिहिली ती देखील हजारोंच्या संख्येने महाभारतापासून मलेरिया निर्मूलनापर्यन्त असंख्य विषयांवर त्यांनी लिहिले. जवळजवळ तीन हजार गीते स्वरलिपीसह बंगालला दिली. नाटके, कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, निबंध. नुसती पत्रे लिहिली ती देखील हजारोंच्या संख्येने नृत्य, नाटके बसवली. त्यांत भूमिका केल्या, गायले. एवढ्याने भागले नाही म्हणून शेकड्यांनी चित्रे काढली. विश्वभारतीसारखी 'वन्-मॅन्-युनेस्को' उभी केली. ग्रामोद्योग, शेती, हॅण्डीक्राफ्टस्, वैद्यकी, राष्ट्रीय आंदोलनात भाषणे, नव्या नव्या इमारती बांधणे आणि सतत पायाला चक्र लावल्यासारखा जगभर प्रवास. इंग्रज, फ़्रेन्च, पोर्तुगीज, स्पॅनिश, डच यांच्यासारख्या साम्राज्यवादी युरोपिअनांच्या आधिपत्याखाली गुलामांचे जिणे जगलेल्या, स्वत्व हरवलेल्या भारतालाच नव्हे तर साऱ्या आशिया खं��ाला त्याचा हरवलेला 'आत्मा' शोधून दिला. बंगालला तर टागोरांनी नवी बंगाली भाषाच दिली. कृत्रिमतेच्या बंधनात अडकलेल्या साधु किंवा पंडिती भाषेचे 'चलित' स्वरुपात रुपांतर करुन तिच्यात नवे चैतन्य आणले. टागोरांची थोरवी नव्याने सांगायला हवी असे नसले तरी त्यांच्या प्रतिभेची उंची आणि व्याप्ती बंगाली भाषेशी परिचय झाल्याखेरीज लक्षात येत नाही. शिवाय त्यांचे ते भव्य आणि सुंदर दर्शन, गायन-नृत्य-नाटक यांच्याशी असलेले साहचर्य यामुळे ह्मा माणसाच्या आयुष्यात त्याला विपरीत परिस्थितीशी झगडावे लागले असेल, बंडे करावी लागली असतील याची कल्पनाही पुष्कळांना येत नाही. परकीय आणि स्वकीय दोघांच्याही विरोधाला तोंड देत त्यांनी मार्ग काढला आहे.\nरवीन्द्रांच्या नाटकांशी आणि काही कवितांशी माझी भाषांतरातून ओळख होती. पण त्यांचे हे नाना विषयांवरचे लेख वाचताना कॉलिडोस्कोपमधून हजारो रंगावृत्ती पाहिल्यासारखे वाटत होते. वयाची पंचाहत्तरी उलटली तरी लेखनात खंड पडला नव्हता. 'नित्य नवा दिवस जागृतीचा'. अखेरच्या दिवसापर्यंत जगाकडे लहान मुलाच्या कुतुहलाने आणि जिज्ञासेने पाहणारा हा महामानव. जीवनाकडून घेण्याची आणि घेतलेले ज्ञान समाजपुरुषाला सव्याज परत फेडण्याची इतकी धडपड आधुनिक भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातदेखील कुठल्या महापुरुषाच्या जीवनात आढळेल की नाही कोण जाणे आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेली नाटके पुन्हा परिष्कृत करुन, सुधारुन, बदलून अधिकाधिक चांगली करण्याची त्यांची जिद्द लोकविलक्षण. त्यांना म्हणे चार-पाच तासांची झोप पुरत असे. झोपेवर प्रेम नसणारा हा एकमेव महान् बंगाली अपवाद आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात लिहिलेली नाटके पुन्हा परिष्कृत करुन, सुधारुन, बदलून अधिकाधिक चांगली करण्याची त्यांची जिद्द लोकविलक्षण. त्यांना म्हणे चार-पाच तासांची झोप पुरत असे. झोपेवर प्रेम नसणारा हा एकमेव महान् बंगाली अपवाद कधी कधी अठरा तास लेखन करीत. वृद्धापकाळात तर ह्या श्रमांमुळे त्यांना मूर्छाही येई असे म्हणतात. पण थांबून रहाणे हे त्यांना ठाऊकच नसावे.\n... सुरुवातीच्या काळात टागोरांचे वाङ्मय हे 'दुर्नीति प्रयोजक' म्हणून सनातनी बंगालने त्यांना धारेवर धरले. 'हा धनिक वर्गातला कवी, ग्रामीण जीवनातली आणि शेतकरी-कामगारांची दु:खे याला काय कळणार' म्हणून प��ंढरपेशे असूनही मार्स्कच्या पोथीवर हात ठेवण्याने आपण श्रमिकांचे प्रतिनिधी झालो असे मानणाऱ्या पुरोगाम्यांनी त्यांना बदनाम करायला सुरुवात केली. इकडे टागोर मात्र श्रीनिकेतनात, ग्रामातले विणकर, कुंभार, सुतार, बुरुड, चांभार उद्ध्वस्त होत चालले होते, त्यांचे उद्योग व्यवस्थित कसे चालतील हे पाहण्यासाठी नव्या नव्या योजना प्रत्यक्षात आणीत होते. देशोदेशींच्या तज्ञांना बोलावीत होते. कालीमोहन घोषांसारखे त्यांचे सहकारी खेड्यांपाड्यांतून पायपीट करीत होते. सकाळी सुंदर कविता लिहिणारा हा कवी दुपारी 'मलेरिया- निर्मूलनाच्या प्रचाराचे लेख लिहीत होता. नव्या बीजांचा अभ्यास करायचा, रोपणीच्या नव्या पद्धती शोधून काढायच्या, कातडी कमावून त्यांच्यावर अस्सल भारतीय शैलीच्या चित्रांचे ठसे उमटवून त्यांच्या पिशव्या आणि इतर वस्तू करायच्या, ह्यात 'थ्रिल' नाही. हे कार्य शांतपणाने, निराश न होता करायचे असते. त्यामुळे क्रांती म्हणजे बसपासून जे दिसेल ते जाळत सुटायचे आणि त्या ज्वालांना क्रांतीच्या ज्वाला समजायचे एवढीच ज्यांची कल्पना त्यांना टागोर क्रांतिकारक कसे वाटावे\n... अपूर्ण(- 'वंगिचत्रे' )\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-22/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/13335-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A5%AA-%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2019-02-17T23:39:09Z", "digest": "sha1:QKIMDFVKQDZ6THQ26V6KBPMXCWCQ7WJX", "length": 2749, "nlines": 72, "source_domain": "vkrajwade.com", "title": "कुंड मार्तंड - ६१८ / ४ (९१३)", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\n६१८ / ४ (९१३)\nमराठी विभाग : याज्ञिकी ग्रंथ\nअनंत व्रत - ६१८ / १ (९१०)\nआन्हिक कर्म प्रकाश - ६१८ / २ (९११)\nकुंड निर्माण - ६१८ / ३ (९१२)\nकुंड मार्तंड - ६१८ / ४ (९१३)\nसोमवती पूजा - ६१८ / ५ (९१४)\nसंगीत सत्यनारायण - ६१८ / ६ (९१५)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/watches/michael-kors+watches-price-list.html", "date_download": "2019-02-18T00:14:06Z", "digest": "sha1:VYOCPT3N2ANOKZGR32MR6IDFH4IEB336", "length": 24274, "nlines": 646, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मचाले कोर्स वॉटचेस किंमत India मध्ये 18 Feb 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिं�� आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nमचाले कोर्स वॉटचेस Indiaकिंमत\nIndia 2019 मचाले कोर्स वॉटचेस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nमचाले कोर्स वॉटचेस दर India मध्ये 18 February 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 39 एकूण मचाले कोर्स वॉटचेस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन टीमेक्स झऱ१७५ ब्लॅक अनालॉग फॉर्मल वाटच आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Indiatimes, Shopclues, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी मचाले कोर्स वॉटचेस\nकिंमत मचाले कोर्स वॉटचेस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन मचाले कोर्स मक्६२२८ई अनालॉग वाटच फॉर वूमन SKUPDgBpXj Rs. 24,295 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.128 येथे आपल्याला लोरेम लऱ०५ प्रोफेशनल फुल्ल ब्लॅक लाथेर अनालॉग वाटच फॉर में & बोयस उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 39 उत्पादने\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nशीर्ष 10मचाले कोर्स वॉटचेस\nटीमेक्स झऱ१७५ ब्लॅक अनालॉग फॉर्मल वाटच\n- वाटच डिस्प्ले Analog\n- कोइ शाप Round\nलोरेम लऱ०५ प्रोफेशनल फुल्ल ब्लॅक लाथेर अनालॉग वाटच फॉर में & बोयस\n- वाटच डिस्प्ले Round\n- स्ट्रॅप कलर Black\n- स्ट्रॅप मटेरियल Leather\nलोरेम लऱ०७ फतहेर s डे स्पेसिअल ब्लू गेन्स लाथेर अनालॉग वाटच फॉर में & बोयस\n- वाटच डिस्प्ले No\n- कोइ शाप Round\n- स्ट्रॅप कलर Blue\nऔर ब्लू लाथेर अनालॉग वाटच\n- वाटच डिस्प्ले No\n- कोइ शाप Round\n- स्ट्रॅप कलर Blue\nमचाले कोर्स ब्लॅक अनालॉग वाटच\n- वाटच डिस्प्ले Yes\n- कोइ शाप Round\n- स्ट्रॅप कलर Black\nमचाले कोर्स मक्५७९९ अनालॉग वाटच फॉर वूमन\nमचाले कोर्स मक्२२८४ई अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\nमचाले कोर्स मक्३१९२ अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\n- कोइ शाप Round\n- स्ट्रॅप कलर Rose Gold\nमचाले कोर्स मक्६२२८ई अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\n- कोइ शाप Oval\nमचाले कोर्स मक्५८९६ई अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\nमचाले कोर्स कॉलेक्टिव मक्५२६३ ब्लेअर चरोनोग्राफ\n- कोइ शाप Round\nमचाले कोर्स मक्५६७६ अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\nमचाले कोर्स मक्४२९४ई अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\nमचाले कोर्स मक्५३५४ई अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\n- कोइ शाप Round\nमचाले कोर्स मक्५३५४ अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\n- कोइ शाप Round\n- स्ट्रॅप कलर Gold\nमचाले कोर्स मक्२३९२ अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\n- कोइ शाप Round\nमचाले कोर्स मक्५६१६ई अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\n- कोइ शाप Round\n- स्ट्रॅप कलर Rose Gold\nमचाले कोर्स मक्३१९० अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\nमचाले कोर्स मक्३३९९ अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\nमचाले कोर्स वूमन स चरोनोग्राफ पार्कर टोरंटोइसे अँड गोल्ड त वने स्टेनलेस स्टील ब्रेसलेट वाटच ३९म्म मक्५६८८\n- वाटच डिस्प्ले Chronograph\n- कोइ शाप Round\nमचाले कोर्स मक्५५३८ अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\n- कोइ शाप Round\nमचाले कोर्स मक्५४९१ अनालॉग वाटच फॉर वूमन\n- वाटच डिस्प्ले Analog\n- कोइ शाप Round\nटीमेक्स एक्सपेडिशन अनालॉग डिजिटल बेरीज डायल युनिसेक्स वाटच मफ१३\n- वाटच डिस्प्ले No\nलोरेम इरॉनमन थे सुपर हिरो ब्राउन लाथेर अनालॉग वाटच फॉर में & बोयस\n- वाटच डिस्प्ले No\n- कोइ शाप Round\n- स्ट्रॅप कलर Brown\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/blog-post_355.html", "date_download": "2019-02-17T23:35:51Z", "digest": "sha1:UJ6GW3TKVOMGGNJ5CD2GM5BMOBQL55QN", "length": 9962, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गावांना मिळणार सामाजिक सभागृह; १५ कोटीचा निधी मंजूर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nगावांना मिळणार सामाजिक सभागृह; १५ कोटीचा निधी मंजूर\nपरळी, (प्रतिनिधी):- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास विभागाच्या २५१५ निधीतून परळी मतदारसंघातील १४४ गावांमध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, बीड जिल्हा परिषदेने नुकतीच या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून लवकरच सभागृहाच्या बांधकामाला सुरवात होणार आहे.\nग्रामीण भागातील जनतेची गरज ओळखून ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रत्येक गावांत सामाजिक सभागृह बांधण्याचा शब्द दिला होता, या शब्दांची पूर्ती करण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील १४४ गावांना ग्रामविकास विभागाच्या मूलभूत विकास योजना २५१५ मधून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. परळी तालुक्यातील ८६ गावांना ९ कोटी २० लाख तर मतदारसंघात येणा-या अंबाजोगाई तालुक्यातील ५८ गावांना ५ कोटी ८० लाख असा एकूण पंधरा कोटी रुपयांचा निधी त्यांनी दिला आहे. बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या निधीला नुकतीच गेवराई तालुक्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता नुकताच बीड जिल्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गेवराई तालुक्यात दौरा केला. या दौर्‍यादरम्यान त्यांनी केलेल्या भाष्यावर सोशल मिडीयामध्ये चांगलीच जुगलबंदी पहायला मिळत आहे. काही जणांना तर मनस्वी आनंद होवू लागला असुन विधानसभेच्या आमदारकीची माळ आपल्याच गळ्यात पडते की काय असे वाटू लागले आहे. एकुणच पंकजाताईंच्या जादूची कांडी फिरल्यास नेमकी दांडी कोणाल��� बसणार असे वाटू लागले आहे. एकुणच पंकजाताईंच्या जादूची कांडी फिरल्यास नेमकी दांडी कोणाला बसणार याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. गेवराई विधानसभा मतदार संघातील राजरंग एका वेगळ्याच दिशेनेजात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आ.लक्ष्मण पवार यांनी दोन्ही पंडित एकत्र असतांना माजी मंत्री बदामराव पंडितांना धक्का दिला होता. त्यानंतर मात्र वर्षभरापुर्वी बदामराव पंडितांनी राजकीय कुस बदलत थेट मातोश्री गाठली. शिवबंधन हाती बांधण्याची अचूक ‘वेळ’ त्यांनी साधली. बदामअबांना योग्य पक्ष मिळाला आणि पक्षालाही तडाखेबाज नेता मिळाल्याचे त्यांच्या पक्षप्रवेशाने अधोरेखित झाले.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/forts/mandangad-fort-mandangad/", "date_download": "2019-02-18T00:35:28Z", "digest": "sha1:S3W4ANMAXDEBT367GGK74NU4BMLJ325B", "length": 9156, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "मंडणगड किल्ला, मंडणगड - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nमंडणगड एस.टी.स्थानकापासून मंडणगड किल्ला ४ ते ५ कि.मी. अंतरावर वसला आहे. रत्नागिरीतील सर्वात प्राचीन किल्ला म्हणून या किल्ल्याचा उल्लेख केला जातो.\nबस स्थानक - मंडणगड\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - सप्टेंबर ते फेब्रुवारी\nकिल्ल्यावर वरपर्यंत वाहन जाण्यासाठी उत्तम डांबरी सडक आहे. या किल्ल्याची उभारणी १२ व्या शतकात पन्हाळ्याचा राजा भोज याच्या कारकिर्दीत झाली असावी. किल्ल्याची पडझड झाली असली तरी आजही त्याचे काही अवशेष गडावर पहायला मिळतात.\nमंडणगड किल्ल्यावर दोन सुंदर तलाव असून त्यांच्या भोवती कुल��ाच्या आकाराचे वैशिष्ट्यपूर्ण दगड आहेत. तिथे असलेली कबर ही शिवाजीमहाराजांचा एकनिष्ठ सेनानी दर्यावर्दी दौलतखान याची असावी असे म्हणतात. डोंगराच्या माथ्यावर वसलेला हा किल्ला `गिरीदुर्ग` या प्रकारांत मोडणारा आहे. या किल्ल्याची तटबंदी ८ एकर क्षेत्रात पसरली असून इथून दिसणाऱ्या परिसराचे दृष्य अत्यंत मनोहारी असते.\nगरम पाण्याचे झरे, राजवाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/modi-worked-as-ambanis-intermediary-rahul-gandhi/", "date_download": "2019-02-17T23:37:06Z", "digest": "sha1:7AC7IDV7WM34OBD6A23TMZAREX2RZ6XK", "length": 13375, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोदींनी अंबानींचे मध्यस्थ म्हणून काम केले : राहुल गांधी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमोदींनी अंबानींचे मध्यस्थ म्हणून काम केले : राहुल गांधी\nराफेल प्रकरणात केला नवीन गौप्यस्फोट\nनवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल प्रकरणावरून हल्लाबोल सुरूच ठेवला असून आज त्यांनी एका इमेलचा आधार घेऊन नवीन गौप्यस्फोट केला. मोदी आणि फ्रांस सरकार मध्ये प्रत्यक्ष राफेलचा करार होण्यापुर्वी अनिल अंबानी यांना या कराराची माहिती होती व त्यांनी पंधरा दिवस आधीच फ्रांसच्या संरक्षण मंत्र्यांशी आणि त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी या प्रकरणी चर्चाही केली होती असा दावा त्यांनी केला आहे.\nया प्रकरणात पंतप्रधानांनी अनिल अंबानी यांच्या मध्यस्थाचीच भूमिका केली असल्याचा आरोप त्यांनी केला. राफेल व्यवहाराची माहिती केवळ पंतप्रधानांनाच असणे अपेक्षित असताना अनिल अंबानी यांना त्याची माहिती कोणी दिली व प्रत्यक्ष करार होण्याच्या आधी ते फ्रांसच्या संरक्षण मंत्र्यांना कसे भेटले असे प्रश्‍न राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केले. मोदींनीच अंबानी यांना या कराराची माहिती दिली आणि त्यांच्या सुचनेवरूनच अनिल अंबानी यांनी आपली संरक्षण उत्पादन कंपनी रजिस्टर केली असा दावाही त्यांनी केला.\nया साऱ्या प्रकरणात मोदींना एखाद्या हेरासारखी कामगीरी करून देशद्रोह केला आहे. त्यांनी देशाच्या सुरक्षेशीही तडजोड केली आहे असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या म्हणण्याच्या प्रित्यर्थ राहुल गांधी यांनी एअरबस अधिकाऱ्याने फ्रांसच्या एका अधिकाऱ्याला पाठवलेल्या इमेलची प्रत सादर केली. राहुल गांधी यांनी राफेलवरील कॅगचा अहवालही अमान्य केला. त्यांनी या विषयी म्हटले आहे की हा चौकीदार ऑडिटर जनरलचा अहवाल आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nराजकीय नेतृत्व सोपवेल ती कामगिरी निभावण्यास सज्ज : भारतीय हवाई दल प्रमुखांची ग्वाही\nपाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यासाठी भारत प्रयत्नशील\nदहशतवादाची पाळंमुळं खणून काढण्याचा सरकारचा निर्धार – राजनाथ सिंह\nजम्मू काश्‍मीरमध्ये बॉम्ब निकामी करताना मेजर शहिद\nमिशेलची जामीन याचिका पुन्हा फेटाळली\nदहशतवादी नेत्यांची व त्यांच्या संघटनांची मालमत्ता गोठवा : अमेरिकेची पाकिस्तानला सुचना\nपदुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांच्या आंदोलनाला केजरीवालांचा पाठिंबा\nशाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण सक्तीचे करणार – तावडे\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/news-about-rajasthan-loksabha-election/", "date_download": "2019-02-17T23:36:06Z", "digest": "sha1:H6M3YZJ4RRRF64BGQM26BBWP6OJSTDOC", "length": 15342, "nlines": 183, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजस्थानात लोकसभा निवडणुका भाजपाला जड जाणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराजस्थानात लोकसभा निवडणुका भाजपाला जड जाणार\n-भाजपाच्या इच्छुक उमेदवारांत चलबिचल; मोदींची लोकप्रियता कायम\n-नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचा परिणाम\nजयपूर – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाने लोकसभेसाठी भाजपातील इच्छुकांची अस्वस्थता वाढवली आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यातच कॉंग्रेसने मुसंडी मारल्यामुळे कार्यकर्त्यात चिंता निर्माण झाली आहे.\nराजस्थानातून गेल्या लोकसभा निवडणुकीत 25 पैकी 25 जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. राजस्थानमध्ये 25 जागांपैकी 18 खुल्या प्रवर्गासाठी, 4 अनुसूचित जाती, तर 3 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या सर्व जागांवर पक्षाला निर्भेळ यश मिळविले होते. मात्र, 2014 च्या तुलनेत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची स्थिती\nबदलली आहे. विधानसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती लोकसभेत होऊ नये, यादृष्टीने भाजपाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.\nडिसेंबर 2018 मध्ये 199 जागांसाठी झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाला 72, कॉंग्रेसला 100, तर अपक्ष व इतरांना 26 जागांवर विजय मिळाला. पण 2018 साली चित्र पूर्ण पालटले. मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेली नाराजी मतदानयंत्रांतून उमटली आणि भाजपाच्या हातातून हे राज्य गेले.\nअर्थात प्रशासनाकडे दुर्लक्ष, अनेक प्रश्न व समस्या रेंगाळत पडून राहणे, मंत्री व आमदारांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनीच न ऐकणे यामुळे लोकांत मोठी नाराजी होती. मध्यम जातींच्या आरक���षणाचा मुद्दा, शेतकऱ्यांची आंदोलने याकडेही वसुंधरा राजे यांनी गांभीर्याने पाहिले नाही, अशी तक्रार होती. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकांत दिसला.\nबदलत्या राजकीय समीकरणांमुळे 2014 प्रमाणे 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपासाठी सध्या तरी अवघड दिसत आहे. कदाचित विधानसभा निकालांचीच पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता अधिक. विधानसभा निवडणूक स्थानिक तर लोकसभा राष्ट्रीय मुद्‌द्‌यांवर लढली जाते. असे असले तरी मतदारांची मानसिकता व राजस्थानमधील राजकीय स्थिती यांवरच राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. त्यामुळेच भाजपाने बुथनिहाय तयारी सुरू केली आहे.\nपारंपरिक माध्यमांसह सोशल मीडियाचाही विधानसभा निवडणुकीत अध्यक्ष राहुल गांधी यांच्या परिश्रमांमुळेच कॉंग्रेसला यश मिळू शकले. या यशानंतर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे अनेक मतदारांच्या प्रतिक्रियांतून दिसून आले आहे. नाराजी होती ती मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल. ती व्यक्त करून झाली. या पार्श्वभूमीवर मोदींची लोकप्रियता महत्त्वाचा मुद्द ठरणार की लोकसभेतही लोकांना बदल हवा, हे निवडणुकांतून समजेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nजहाज वाहतुकीत रोजगार वाढला\nकिर्ती आझाद यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश लांबणीवर\nटी-शर्टनंतर साड्यांवरही मोदींचे चित्र\nसुशील चंद्रा यांनी पदभार स्वीकारला\nजवानांवरील हल्ल्यांमुळे लग्नाचे रिसेप्शन रद्द; 11 लाखांची रक्‍कम शहिदांच्या कुटुंबीयांना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nमुलायमसिंह यांना चौकशीच्या फेऱ्याची भीती : अमरसिंह\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ncp-meeting-on-madha-loksabha-candidate/", "date_download": "2019-02-18T00:30:02Z", "digest": "sha1:7M4F2Z36WWRLWRUGZVVWJWJHENFGBSAH", "length": 7983, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ncp meeting on madha loksabha candidate", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमोठी बातमी: माढा लोकसभेचा तिढा सुटणार, पुण्यातील बारामती हॉस्टे��वर खलबतं सुरु\nपुण: राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समाजला जाणाऱ्या माढा लोकसभेसाठी पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार याचे चित्र स्पष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत. माढ्याची उमेदवारी विद्यमान खा विजयसिंह मोहिते पाटील यांना कि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना देयची यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.\nपुण्यात सुरु असलेल्या बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार याच्यासह खा, विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित आहेत. माढा लोकसभेसह आघाडीमध्ये पक्षाकडे असणाऱ्या जागांवरील उमेदवारांच्या नावावर देखील या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.\nआगामी लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. तर दुसरीकडे माढा लोकसभेचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नव्हता. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील की माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यापैकी कोणाला तिकीट मिळणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे.\nकाही दिवसांपूर्वी माढा लोकसभेच्या इच्छुकांना शरद पवारांकडून ‘वेट एंड वॉच’ आदेश आल्याचं बोलल गेल. मतदारसंघात झालेल्या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने माढा लोकसभेचा उमेदवार फायनल होणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे माढा लोकसभेला मोहिते-पाटील की देशमुख असा प्रश्न कायम राहिला.\nमाढा लोकसभा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार कोण याबाबत मतदार संघात सध्या जोरात चर्चा चालू आहे. लोकसभेच्या २०१४साली झालेल्या निवडणुकीत मोदी लाट असताना देखील महाआघाडीचे उमेदवार आणि विद्यमान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव करत अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्याचे बोलले जाते.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nगेल रिटर्न्स : वेस्ट इंडिज संघात ख्रिस गेलची वापसी\nमोदींचा ‘राफेल’मध्ये प्रत्यक्ष सहभाग , संरक्षणमंत्री खोटं बोलत असल्याचा राहुल गांधींचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_835.html", "date_download": "2019-02-18T00:29:57Z", "digest": "sha1:OIX4Z7FGIW4NMOCK2RBK24IVA2LFVWQ6", "length": 6973, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "माजलगाव शहरात युवकाची आत्महत्या | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमाजलगाव शहरात युवकाची आत्महत्या\nमाजलगाव, (प्रतिनिधी):-विषारी औषध पिऊन एका २० वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवार रोजी शहरातील बिलाल नगर भागात घडली. शहरातील बिलाल नगर भागात राहणारे विश्वनाथ शिंदे या आचारी काम करणार्‍या मजुराचा वीस वर्षीय तरुण मुलगा दीपक विश्वनाथ शिंदे याने बुधवार रोजी अज्ञात कारणाने विषारी औषध पिले. काही वेळा नंतर ही बाब नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्याला येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याची प्रकृती उपचारास प्रतिसाद देत नसल्याने त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान गुरुवार रोजी पहाटे साडेपाच वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयत पिताच्या खबरीवरून शहर पोलिसात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान नि��ी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/One-thousand-villages-in-the-state-will-get-change/", "date_download": "2019-02-18T00:13:03Z", "digest": "sha1:47ODKNCRW2UCX7E4ZOZBEEMVJQJWPZRS", "length": 8260, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यातील एक हजार गावांचे होणार ‘परिवर्तन’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील एक हजार गावांचे होणार ‘परिवर्तन’\nराज्यातील एक हजार गावांचे होणार ‘परिवर्तन’\nमुंबई : चंदन शिरवाळे\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यातील 1 हजार गावांचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. पालघर, रायगड, औरंगाबाद, बीड, नांदेड, नंदूरबारसह विदर्भातील पाच जिल्ह्यांमधील गावांचे येत्या दोन वर्षांमध्ये ‘ग्राम परिवर्तन’ करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कोणताही गवगवा न करता गेल्या सहा महिन्यांपासून परिवर्तनाला सुरुवात केली आहे.\nविदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आत्महत्यांची आकडेवारी वाढत आहे. कर्जमाफी दिली तरी शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखणे शक्य नसल्यामुळे आता शाश्‍वत शेती विकासासोबतच राज्य सरकारने ग्राम परिवर्तनाला प्राधान्य दिले आहे. व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्म फाऊंडेशन आणि राज्य सरकारच्यावतीने पहिल्या टप्प्यात राज्यातील 1 हजार गावांचे परिवर्तन करण्यात येणार आहे. या गावांमध्ये जेनरीक औषधांची दुकाने, दुर्गम भागात टेलीमेडीसीन, बालमृत्यू होणार्‍या गावांमध्ये माता व बालकांना पोषक आहार, विविध प्रकारच्या सुविधा तसेच व्यायामशाळा, उद्याने, ग्रंथालये सुरु करण्यात येणार आहेत.\nग्राम परिवर्तनासाठी राज्यातील मोठ्या उद्योजकांनी आपल्या सीएसआर (सामाजिक दायित्व) फंडातून शासनाला मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामध्ये टाटा, व्हिडीओकॉन, मानवलोक, जिंदाल, अ‍ॅक्सिस बँक, वाडिया, एचटी पारेख फाऊंडेशन, रिलायन्स, स्वदेश फाऊंडेशन, महिंद्रा इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे, अशी माहिती व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्म फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालिका श्‍वेता शालिनी यांनी दिली.\nनिवड केलेल्या गावांमध्ये रस्ते, वृक्षलागवड, दवाखाने दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच शेती व जनावरांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यावर भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ग्राम परिवर्तनाचा उद्देश साध्य करण्यासाठी पुण्यातील यशदा संस्थेमध्ये सध्या 180 सेवाभावी तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे. काही कंपन्यांकडे सीएसआर फंडाची रक्कम कमी आहे. परंतु उपलब्ध रकमेपेक्षा अधिक खर्चिक कामे करण्याची त्यांनी सरकारकडे इच्छा व्यक्‍त केली आहे. सिस्का या कंपनीने 50 गावांमध्ये सौरउर्जेवरील दिवे लावण्याची तयारी असल्याचे सरकारला कळविले असल्याचे शालिनी म्हणाल्या.\nत्यांच्या एसीतून अशी दिसते आपली लोकल\nमराठा समाजाने दिली १० फेब्रुवारीची डेडलाईन\nजुन्या ठाण्यातील धोकादायक इमारतींना वाढीव चटईक्षेत्र\nसायन-पनेवल महामार्गावर वाहतूक कोंडी\nमुंबईकरांची एसी लोकलची स्वप्नपूर्ती\nठाणे-नवी मुंबई मार्ग आजपासून खुला\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/RTI-report-in-143-people-Harbor-line-on-Death/", "date_download": "2019-02-18T00:52:12Z", "digest": "sha1:PHWFEE4JVKABPFIKGYTWCL2RSV3QLFXL", "length": 10556, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरटीआय अहवाल; हार्बर लाईनवर आत्तापर्यंत १४३ बळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरटीआय अहवाल; हार्बर लाईनवर आत्तापर्यंत १४३ बळी\nआरटीआय अहवाल; हार्बर लाईनवर आत्तापर्यंत १४३ बळ��\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमुंबईची उपनगरी लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफ लाइन आहे. दररोज 80 लाखापेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यातून प्रवास करतात. मुंबईच्या रेल्वेगाड्यांमध्ये बरेच गर्दी असते, ज्यामुळे प्रवाशांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दारावर लटकून आणि उभे राहून प्रवास करतात. तसेच काही प्रवासी ट्रेनच्या छतावर प्रवास करतात आणि काही तरुण मुले करतबबाजी करतात. यामुळे दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी रेल्वे गाड्यातून पडून किंवा शॉक लागून मरतात. तसेच गेल्या पाच वर्षांत शॉक लागून 143 प्रवाश्यांना आपले जीव गमावल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस रेल्वे पोलीस विभागांनी दिली आहे.\nआरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी रेल्वे पोलीस आयुक्त यांचे कार्यालयात रेल्वेच्या ओवरहेड वायर पासून शॉक लागून किती प्रवाशांचा मृत्यू किंवा जखमी झाले आहे. याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात जनमाहिती अधिकारी वसंतराव शेटे यांनी माहिती शकील अहमद शेख यांस माहिती अधिकार अधिनियम-2005 अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन 2013 पासून मे 2018 पर्यंत ओवरहेड वायर पासून शॉक लागून एकूण 143 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 138 प्रवासी जखमी झाले आहे. मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कर्जत स्थाकांन दरम्यान एकूण 67 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 52 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते पालघर स्थाकांन दरम्यान एकूण 40 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 31 प्रवासी जखमी झाले आहे.\nतसेच हार्बर रेल्वेच्या संडहर्स्ट रोड ते पनवेल स्थाकांन दरम्यान एकूण 36 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 39 प्रवासी जखमी झाले आहे. सर्वात जास्त ओव्हर रेल्वेहेड वायरचा शॉक लागून प्रवाशांचा मृत्यू चेंबूर आणि टिळक नगर स्थाकांन दरम्यान झाला आहे. चेंबूर स्थानकावर एकूण 11 प्रवाशांचा मृत्यू व 6 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच टिळक नगर स्थानकावर एकूण 5 प्रवाशांचा मृत्यू व 14 प्रवासी जखमी झाले आहे.\nतसेच मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये 2017 साली रेल्वेनगाड्यातून पडून / कट झाल्याने 3014 प्रवासी मृत्यू पावले. आणि रेल्वेनगाड्यातून पडून 3345 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच मध्य रेल्वेगाड्यातून पडून / कट झाल्याने 1534 प्रवासी मृत्यू पावले आणि रेल्वेनगाड्यातून पडून 1435 प���रवासी जखमी झाले आहे. आणि पश्चिम रेल्वेगाड्यातून पडून / कट झाल्याने 1086 प्रवासी मृत्यू पावले आणि रेल्वेनगाड्यातून पडून 1540 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच हार्बर उपनगरीय रेल्वेगाड्यातून पडून / कट झाल्याने 394 प्रवासी मृत्यू पावले आणि रेल्वेनगाड्यातून पडून 370 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वेगाड्यातून पडून जखमीं किंवा मृत प्रवाश्यांना उचलण्यासाठी कोणतेही विशेष कर्मचारी नियुक्त केले गेले नाहीत. अशा अपघातानंतर संबंधित स्टेशन मास्टर स्थानिक हमाल व स्वयंसेवी सेवकांची मदत घेतात.\nआरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते हार्बर लाईनवर ओव्हर रेल्वेहेड वायरचा शॉक लागून सर्वात जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याचे मुख्य कारण आहे कि, हार्बर लाईनवर ट्रेनच्या फेऱ्या कमी आहेत. तसेच दुसरे कारण आहे कि, गोवंडी आणि चेंबूर क्षेत्रात राहणारी तरुण मुले ट्रेनच्या छतावर करतबबाजी करताना आपले जीव गमावतात.\nगोवंडी आणि चेंबूर क्षेत्रात राहणाऱ्या रहिवासी यांनी आप-आपल्या मुलांना ताकीद देण्याची गरज आहे कि, ट्रेनच्या छतावर प्रवास करू नये आणि करतबबाजीसुद्धा करू नये. तसेच शकील अहमद शेख यांनी मुंबईकरांना अपील केले आहे कि, आपण सुरक्षित प्रवास करावा, आपल्या मागे आपले कुटुंब आहे. त्यांची काळजी करावी. यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्ड चेयरमैन अश्वनी लोहानी यांस पत्र पाठवून हार्बर लाईनवर गाड्याच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली आहे\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T00:46:17Z", "digest": "sha1:VMAO3Y74ROSXZB2NKHGYWJQQY6T272KN", "length": 10774, "nlines": 103, "source_domain": "yesviralnow.com", "title": "करोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून घ्या एका गाण्यासाठी किती पैसे घेते - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nHome Cinema करोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून घ्या...\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून घ्या एका गाण्यासाठी किती पैसे घेते\nबॉलीवूड मध्ये खुप मोठे मोठे सिंगर आहेत. ज्यांचा आवाजाचे लाखो लोक दिवाने आहेत.ह्या स्टार मध्ये एक नाव नेहा कक्कड च पण येत.जी आपल्या लहरी स्वभाव आणि चांगल्या आवाजामुळे सगळयांना चांगली वाटते.आज नेहाच स्वतः च नाव आहे आणि आज खूप मोठ्या मोठ्या सिंगरचा यादी मध्ये तीच नाव आहे.\nनेहाने बॉलीवूड मध्ये एकसे एक हिट गाणी दिली आहेत ज्यांना लोकांनी ख���प पसंद केली आहेत. आपल्या माहितीसाठी सांगत आहोत नेहा कक्कड ने सण 2006 मध्ये इंडियन आयडल सिझन 2 मध्ये भाग घेतला होता पण ह्यामध्ये ती जास्त वेळ टिकली नाही पण त्याचा नंतर तिने हार नव्हती मानली आणि मग आपले अलबम सॉंग सोशल मीडिया वर शेयर करत होती ज्याचा नंतर ती खूप फेमस झाली आज नेहा इतकी फेमस झाली आहे की ती एका गाण्याचे जवळ जवळ 10 ते 15 लाख रुपये घेते.\nसांगू इच्छितो की नेहा ला महाग महाग गाड्यांचा खूप शोक आहे.नेहा कडे ऑडीरेंज रोवर सहित खूप मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आताच तिने मर्सडीस घेतली आहे त्याचे फोटो तिने सोशल मीडिया वर शेयर केले आहेत.\nनेहा फिल्म मध्ये गाणे गाते त्याचा शिवाय ती आपला लहान भाऊ टोनी कक्कर सोबत सुद्धा खूप से अलबम सॉंग आपल्या you tube अकाउंट वर शेयर करते आणि तिचा ह्या विंडोजवर मिलियन व्हीवज येत आहेत.इंडियन आयडल मध्ये जेव्हा नेहा हिस्सा घायला गेली होती तेव्हा तिला हे सांगून काढलं गेलं होतं की तिचा आवाजात दम नाही पण आपल्याला माहीत असू देत की नेहा आपल्या मेहनतीने त्या शोची जज बनली आहे.\nबोलू हीचा संपूर्ण संपत्ती विषयी तर मीडियाचा रिपोर्टनुसार सांगितलं जातं की नेहा कक्कड ची पूर्ण संपत्ती जवळ जवळजवळ 50 ते 60 करोड पर्यन्त आहे आणि ह्याशिवाय तिचा कडे खूप लक्झरी गाड्या आहेत.\nPrevious articleकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव ज्याने एका राजकीय अधिकाऱ्याला सुनावले खडे बोल\nNext articleवास्तूशास्त्रानुसार सगळ्या महिलाना घरी केली पाहीजेत ही 4 काम ,कधीच कमी पडणार नाही पैसा….\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/29/India-away-from-win-by-2-Wickets.html", "date_download": "2019-02-18T00:38:19Z", "digest": "sha1:WSBGBPR6AURT7Q7C3GG4X7DV4W5Y3G7C", "length": 3711, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारत विजयापासून फक्त दोन पाऊले दुर भारत विजयापासून फक्त दोन पाऊले दुर", "raw_content": "\nभारत विजयापासून फक्त दोन पाऊले दुर\nमेलबर्न : दुसऱ्या डावांमध्ये भारताची पडझड झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघही गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. भारताचा दुसरा डाव १०६वरती घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ३९९ धावांचे लक्ष्य दिले. त्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ८ बाद २५८ अशी स्थिती होती. पॅट कमिन्सच्या खेळीमुळे भारताचा विजय लांबणीवर पडला आहे. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी १४१ धावांची तर भारताला हा सामना आपल्या नावे करण्यासाठी फक्त २ विकेटची आवश्यकता आहे.\nशॉन मार्श (४४) आणि पॅट कमिन्स (६१) वगळता अन्य कांगारू फलंदाज भारताच्या वेगवान माऱ्यासमोर निष्प्रभ ठरले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ विकेट घेतलेत. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी २ विकेट गारद केलेत. चौथ्या दिवशी भारताने तिसऱ्या दिवशीच्या ५ बाद ५४ धावांवरुन सुरुवात करताना आज १०६ धावांवर दुसरा डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने धारदार गोलंदाजी करत ६ विकेट्स घेतल्या तर हेजलवूडनेही २ विकेट्स मिळवल्या. भारताने पहिल्या डावातील २९३ धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावात केलेल्या १०६ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियासमोर ३९९ धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/15/Veerendra-Sehwag-and-Laxmi-bai-news-.html", "date_download": "2019-02-18T00:17:34Z", "digest": "sha1:WSQDXDA4D2LJ3OTR7QQAH4WUDQEBDPYS", "length": 5243, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " वीरेंद्र सेहवागमुळे सिहोरची ही 'सुपरवुमन' झाली प्रसिद्ध वीरेंद्र सेहवागमुळे सिहोरची ही 'सुपरवुमन' झाली प्रसिद्ध", "raw_content": "\nवीरेंद्र सेहवागमुळे सिहोरची ही 'सुपरवुमन' झाली प्रसिद्ध\nमुंबई : अनेकदा आपल्यासमोर अनेक असे व्हिडियोज येतात ज्यामुळे आपल्याला या न त्या रुपाने काहीतरी प्रेरणा मिळते. काही व्हिडियोज फेक म्हणजेच खोटेही असतात. मात्र काही सामान्यातील सामान्य लोकांचे खरे व्हिडियोज आपल्याला नक्कीच प्रेरित करतात. असाच एक व्हिडियो प्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने आपल्या ट्विटर खात्यावरुन शेअर केला आहे. यामध्ये मध्यप्रदेशच्या सिहोर येथील एक महिला टाईपरायटरवर अनन्य साधारण गतीने टाईप करताना दिसतेय. कौतुकाची बाब म्हणजे ही महिला ७२ वर्षांची आहे. आणि या वयात देखील तिने तिचे कृत्व सिद्ध केले आहे. वीरेंद्र सेहवागच्या या व्हिडियोमुळे या महिलेला प्रसिद्धी मिळाली आहे.\nलक्ष्मी बाई असे या महि��ेचे नाव आहे. वीरूने तिचे कौतुक करत लिहीले आहे की, \"ती माझ्यासाठी एक 'सुपरवुमन' आहे. ती मध्यप्रदेशच्या सिहोर येथे राहते आणि युवापिढीने तिच्याकडून शिकण्यासारखे भरपूर काही तिच्यात आहे. केवळ गतीच नाही तर जिद्द काहीतरी नवीन शिकण्याची. तिने सिद्ध केले आहे की कुठलेही कार्य छोटे नसते आणि नवीन काहीतरी शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. अशा या मातेला माझा प्रणाम.\" असे म्हणत सेहवागने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.\nमी भीक मागणार नाही, कर्ज फेडण्यासाठी करतेय ही नोकरी :\nसेहवागच्या या ट्वीटनंतर अनेक माध्यमांनी या महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधत, \"मी माझे कर्ज फेडण्यासाठी हे कार्य करते. काही काळाआधी माझ्या मुलीला अपघात झाला, त्यामुळे मी हे कार्य करतेय. मला भीक मागायची नाहीये, मला ही नोकरी डीसी रघुवेंद्र सिंह आणि एसडीएम भावना विलंबे यांच्यामुळे मिळाली. मला आनंद आहे की वीरेंद्र सेहवाग यांनी हा व्हिडियो शेअर केला, मला स्वत:चं घर करण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज आहे.\" अशा शब्दात लक्ष्मीबाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nवयाची मर्यादा न ठेवता लक्ष्मीबाई यांनी युवापिढीला खूप काही शिकवले आहे. या व्हिडियोमुळे मिळालेल्या प्रसिद्धीने त्यांच्या समस्या सुटलीत अशी आशा नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-kadegaon-dist-jalna-agrowon-maharashtra-10671?tid=126", "date_download": "2019-02-18T01:16:31Z", "digest": "sha1:BCQKTJASUHRPARAIW7BUJNCUO7M3OC2E", "length": 20495, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, kadegaon dist. jalna , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकपाशीच्या एकात्मिक कीड नियंत्रणावर भर\nकपाशीच्या एकात्मिक कीड नियंत्रणावर भर\nकपाशीच्या एकात्मिक कीड नियंत्रणावर भर\nबुधवार, 25 जुलै 2018\nजालना जिल्ह्यातील कडेगाव येथील बाबासाहेब काटकर हे यशस्वी कापूस उत्पादक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे साधारणपणे ९ एकरांवर कपाशीचे पीक असते. मात्र यंदा ते क्षेत्र २ एकरांनी कमी केले आहे. कीड-राेगांचा यशस्वीप��े सामना करण्यासाठी व्यवस्थापन पद्धतीवर त्यांनी भर दिला आहे. त्यासाठी ते कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांबरोबर सल्लामसलत करीत असतात.\nजालना जिल्ह्यातील कडेगाव येथील बाबासाहेब काटकर हे यशस्वी कापूस उत्पादक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे साधारणपणे ९ एकरांवर कपाशीचे पीक असते. मात्र यंदा ते क्षेत्र २ एकरांनी कमी केले आहे. कीड-राेगांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी व्यवस्थापन पद्धतीवर त्यांनी भर दिला आहे. त्यासाठी ते कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांबरोबर सल्लामसलत करीत असतात.\nकाटकर यांची गावाच्या दोन भागांत शेती विभागलेली आहे. गतवर्षीपर्यंत दोन्ही विभागांत ते कपाशी घेत होते. मात्र त्यामुळे कीड - रोगांच्या व्यवस्थाबाबत योग्य नियोजन करता येत नसल्याचे त्यांना दिसून आले. त्याचा कपाशीसारख्या पिकाला फटका बसत होता. परिणामी, यंदा त्यांनी गावाच्या एकाच भागातील ७ एकरांवर कपाशी लागवड केली आहे. यंदा त्यांनी दोन टप्प्यांत चार बाय दीड फूट अंतरावर कपाशीची लागवड केली. पहिल्या टप्प्यात ६ जूनला तीन एकरांवर, तर दुसऱ्या टप्प्यात २२ जूनला ४ एकरांवर कपाशीचे पीक घेतले आहे.\nकपाशीची लागवड केल्यानंतर खताची प्राथमिक मात्रा (बेसल डोस) देण्यास शेतकऱ्यांकडून पुष्कळदा चूक किंवा उशिर होतो. परिणामी खताची दुसरी मात्रा देताना शेतकऱ्यांकडून नत्राचे प्रमाण वाढविले जाते. मात्र त्यामुळे पिकाची अतिरिक्त वाढ होऊन त्यांच्यावर कीड -रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे यांच्या निदर्शनास आले. तसेच उशिरा खतमात्रा दिल्याने रस शोषण करणाऱ्या किडींची औषध प्रतिकारक्षमता वाढते. परिणामी त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येतात, असेही काटकर सांगतात. आपल्याकडूनही अशी चूक होऊ नये यासाठी लागवड करण्यासाठी फुल्या पाडल्या की ते खताची प्राथमिक मात्रा देऊन टाकतात. यंदा प्राथमिक खतामात्रा देताना त्यांनी खरपुडी कृषिविज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार एकरी युरिया २५ किलो अधिक १०:२६:२६ - १०० किलो अशी खतमात्रा दिली. त्याचबरोबर झिंक, फेरस व मॅग्नेशिअम सल्फेट या सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचीही दिली. त्यासाठी एकरी झिंक सल्फेट पाच किलो, फेरस सल्फेट पाच किलो व मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो अशी मात्रा दिली. त्यामुळे कपाशीची रोपावस्थेपासूनच सुदृढ वाढ झाल्याचा त्यांचा अनुभव आहे. परिणामी पिकाची प्रतिकारक्षमता चांगली राहिल, असे ते सांगतात. फवारणीच्या माध्यमातूनही ते खतांची मात्रा देणार असून त्यासाठी येत्या महिन्याभरात ते डीएपीची २ टक्‍क्‍यांची (२० ग्रॅम प्रतिलिटर) फवारणी करणार आहेत.\nपिकाच्या प्राथमिक अवस्थेत रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होऊन त्याची कीड - रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. त्यामुळे यंदा त्यांनी लागवडीनंतर पहिल्या महिन्यातच निंबोळी अर्काची (५ टक्के) पहिली फवारणी उरकली आहे. पीकसंरक्षणासाठी जवळपास पाच ते सहा फवारण्या ते करतात. प्रत्येक औषधासोबत निंबोळी अर्काचा वापर ते प्राधान्याने करतात. त्यामुळे किडींची रोगप्रतिकार क्षमता कमी होऊन कीटकनाशकांच्या फवारणीचाही अत्यंत चांगला फायदा होतो, असे ते सांगतात.\nयंदा कपाशीची लागवड केल्यानंतर आठवडाभरातच गुलाबी बोंड अळीसाठीच्या ल्यूर व कामगंध सापळे लावण्याचे काम त्यांनी हाती घेतले. त्यानुसार एकरी १० ते १६ सापळे लावले आहेत. सामूहिकरीत्याही गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी प्रयत्न करीत असून दहा शेतकऱ्यांचा गट बनविला आहे. सर्वांनी शेतात कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काची फवारणी करणे, सापळा पिकांची लागवड करून मित्रकिडींची संख्या वाढविणे, सामूहिकरीत्या कीटकनाशक फवारणी अादी नियोजन करणार आहेत. एकात्मिक कीड नियंत्रणासाठी खरपुडी कृषिविज्ञान केंद्रातील तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करीत\nकाटकर यांनी कपाशी पिकात आंतरपीक म्हणून चवळी या सापळा पिकांची लागवड केली आहे. तसेच शेताच्या चारी बाजूंनी त्यांनी मका या पिकाचीही एक ओळ लावली आहे. त्यामुळे चवळीवर मावा या किडीचा प्रादुर्भाव होऊन तिला खाण्यासाठी मित्रकीटक येतील व ते माव्याबरोबर गुलाबी बोंड अळी व इतर कीटकांनाही भक्ष्य बनवतील असे त्यांचे नियोजन आहे.\nसंपर्क : बाबासाहेब काटकर, ९५४५०५७५२८\nकापूस सामना face कृषी विद्यापीठ agriculture university विभाग sections खत fertiliser औषध drug कीटकनाशक गुलाब rose बोंड अळी bollworm\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nथंडी, धुक्यांमुळे कांदा पिकावरीस...सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही...\nकांदा पिकावरील किडीचे नियंत्रणसध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. या काळात...\nऊसपीक सल्ला सुरू उसाचा कालावधी १२ महिन्यांचा असल्यामुळे ऊस...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्राबगला फोडून झाल्यानंतर सेंद्रिय खते सरीमध्ये...\nमशागतीशिवाय ऊस खोडव्याचे व्यवस्थापन खोडवा उसामध्ये बाळ बांधणी, मोठी बांधणी करू नये...\nरुग्णसेवेसह शेतीतही जपले वेगळेपणमुंबई येथील प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ....\nतंत्र खोडवा व्यवस्थापनाचे...फेब्रुवारी पूर्वी तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा....\nगुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nकापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोकाचालू हंगामात सुरवातीच्या काळात कपाशीवरील गुलाबी...\nपूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...पूर्वहंगामी उसामध्ये वाढीच्या अवस्थेप्रमाणे...\nतंत्र पूर्वहंगामी ऊस लागवडीचे...लागवड ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी...\nतंत्र ऊस खोडवा व्यवस्थापनाचे...ऊस तोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता जागच्या जागी...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nकपाशीवरील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक...पिठ्या ढेकूण ही कीड पिकात शिरल्यानंतर त्याचे...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nउसाच्या उत्पादकता वाढीसाठी सिलिकॉन वापरपिकांच्या वाढीसाठी अन्य अन्नद्रव्यांप्रमाणे...\nऊस उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म...साधारणपणे ज्या जमिनीत सातत्याने ऊस लागवड असते,...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्र��� प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-voting-byelections-maharashtra-7186", "date_download": "2019-02-18T01:14:14Z", "digest": "sha1:RJ3BEJPKMPJAUWMUSINTUYSCRRSGPNK6", "length": 13013, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Voting for byelections in maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nमुंबई - मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सहा महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (ता. 6) मतदान होणार आहे. शनिवारी (ता. 7) मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी गुरुवारी दिली.\nमुंबई, नाशिक, सोलापूर, पुणे, अहमदनगर व उल्हासनगर महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. शनिवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरवात होईल, असे ते म्हणाले.\nमुंबई - मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सहा महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (ता. 6) मतदान होणार आहे. शनिवारी (ता. 7) मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी गुरुवारी दिली.\nमुंबई, नाशिक, सोलापूर, पुणे, अहमदनगर व उल्हासनगर महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. शनिवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरवात होईल, असे ते म्हणाले.\nमुंबई (173) ः तीन उमेदवार रिंगणात, नाशिक (13-क) ः आठ उमेदवार रिंगणात, सोलापूर (14-क)- नऊ उमेदवार रिंगणात, पुणे-(22-क) ः पाच उमेदवार रिंगणात, अहमदनगर (32-ब) ः तीन उमेदवार रिंगणात, उल्हासनगर (17-ब) ः चार उमेदवार रिंगणात.\nमुंबई महानगरपालिका नगरपालिका निवडणूक सोलापूर अहमदनगर उल्हासनगर पोटनिवडणूक\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभर��न प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-17T23:36:58Z", "digest": "sha1:D5Y2PHLJ5ZY2HMSKRTCTQ7UAFDRYDW7E", "length": 32529, "nlines": 218, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुद्रा प्राणायाम नियमित करा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुद्रा प्राणायाम नियमित करा\nजर नियमित योगसाधना आणि प्राणायाम केला तर त्यापासून फायदाच मिळतो. त्याचप्रमाणे फार पुरातन कालापासून मुद्रा शास्त्र हे देखील चांगल्याप्रकारे विकसित झाले.या मुद्रांसमवेत प्राणायामाचे विविध प्रकार केले असता आपले विविध आजार बरे व्हायला मदत होते.म्हणून योगसाधकांनी मुद्रा प्राणायामही नियमित करावा. तो नियमित करणाऱ्या व्यक्‍तीच्या जवळ आजार अजिबात फिरकत नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही आजारातही हे मुद्रा प्राणायाम आपल्याला तो आजार बरा करायला मदतच करतात.\nनीता ही नियमित मुद्रा व प्राणायाम करणारी पंचविशीची मुलगी एकदा ती प्रवासाला निघाली असताना तिच्या गाडीला अपघात झाला. नीताला खूप लागले. रक्तस्राव होत होता. तशाही परिस्थितीत तिने विशिष्ट मुद्रा करून प्राणायाम करायला सुरूवात केली. त्यामुळे मदत मिळेपर्यंत ती शुद्धीवर राहिली व हळूहळू रक्तस्राव नियंत्रित झाला. पुढचे उपचार मिळाल्यावर इतरांपेक्षा ती लवकर बरी झाली व या अपघाताचे कुठलेही दुष्परिणाम मागे राहिले नाहीत.तसेच सर्वांना नियमित भेडसावणारी एक समस्या म्हणजे कॅल्शियमच्या कमतरतेमूळे पटकन भेडसावणारे दंतविकार अशावेळी काही मुद्रा केल्या असता दंतवेदना कमी व्हायला मदत होते. आरोग्यासाठी मुद्रा प्राणायाम शिकण्यापूर्वी प्राणायामासंबंधी सर्व आवश्‍यक व उपयुक्‍त माहिती घेणे गरजेचे आहे. मुद्रांसोबत फक्‍त विशिष्ट आकड्यात व लयीत श्‍वास घेणे व सोडणे एवढेच अपेक्षित आहे.\nआरोग्यासाठी मुद्रांचा अभ्यास जेव्हा प्राचीन जाणकारांनी केला तेव्हा आपले शरीर, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्त्वांनी बनलेले आहे हा निकष मानून मुद्रा ठरवल्या गेल्या. निसर्गोपचाराचा हाच मूळ सिद्धांत आहे. निसर्गाने तयार केलेल्या शरीरात काही बिघाड झाला तर तो दुरूस्त करण्याची क्षमता व अधिकार निसर्गाने आपल्याकडे राखून ठेवला आहे. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. म्हणूनच मुद्रा धारण करून आपली शारीरिक मानसिक अध्यात्मिक प्रगती करता येते. निसर्ग नियम हा आजारांसाठी देखिल लागू आहे. शरीराचा आजार निसर्गच बरा करू शकतो. व त्याच्याशी संलग्न आहे मुद्राशास्त्र. आपल्या दोन्हीही हातांचा उपयोग करून विशिष्ट दाब देऊन त्या बिंदूपाशी थांबणे आवश्‍यक आहे. ज्याचा आपल्या शरीर व मनावर सकारात्मक परिणाम होतो.आधुनिक जीवनशैलीशी जुळवून घेताना जुने ते सोनेच आहे हे आपण ध्यानात ठेवावे व मुद्राशास्त्राचा दैनंदिन जीवनात योगासमवेत समावेश करावा. मुद्रा प्राणायामाचा अभ्यास जरूर करावा फक्‍त त्यासाठी योग्य तज्ञ हवा.\nबुद्धीवर्धक – ज्ञान किंवा ध्यानमुद्रा\nतर्जनी व अंगठा यांचे टोक ए23र्कमेकांवर हलके दाबून बाकीची बोटे थोडीशी वाकवलेली ठेवावीत. ध्यानात बसताना ही मुद्रा करतात. या मुद्रेने चंचलपणा कमी होतो. निद्रानाशाचा विकार बरा होतो. स्वभाव शांत होतो. एक तासापर्यंत या मुद्रेत बसता येते. हळूहळू कालावधी वाढवावा आणि आपल्या जीवनातील ताणतणाव कमी करावा.\nमनोविकारावर करा – वायुमुद्रा\nअंगठ्याजवळचे बोट वाकवून त्याचा अग्रभाग अंगठ्याच्या मुळाशी टेकवताना या मुडपलेल्या बोटाचा दाब येतो. बाकीची तीनही बोटे सरळ ठेवावी. जास्त ताठ किंवा कडक ठेवू नयेत. रागावर विजय मिळविणारी ही विजय मुद्रा आहे. अंगठा अग्नितत्व आणि तर्जनी वायूतत्व असले तरी अग्निमुळे वायु चेतविला न जाता उलट शांत होतो. जर मान लचकली असेल तेव्हा कोणताही मानसिक आजार असेल तर ही मुद्रा नियमित रोज करावी. पाय मुरगळला तरी ही मुद्रा करणे प्रभावी ठरते.\nसांधेदुखीवरील नियमित उपाय – आकाशमुद्रा\nअंगठ्याच्या अग्रभागी मधले बोट टेकवून हलका दाब दिला असता आकाशमुद्रा तयार होते. जी आपली अस्थिमज्जा बळकट करते. आखडलेला सांधा या मुद्रेने बरा होतो. आपल्या शरीरात असंख्य पोकळ नलिका आहेत ज्यातून रक्‍त आणि रस पुढे पुढे वहात असतो. आकाशमुद्रा जर नियमित केली तर आपली हाडे बळकट रहातात. सांधे मोकळे होतात. अशी ही आकाशमुद्रा प्रत्येकाने रोज करावी.\nकानदुखीवर प्रभावी – शुन्यमुद्रा\nवाढलेले आकशतत्व कमी करण्यासाठी प्रथम मधले बोट अंगठ्याच्या मुळापाशी टेकवावे. अंगठ्याने या मधल्या बोटावर हलका दाब द्यावा. इतर बोटे सरळ ठेवावीत. जर कान दुखत असेल तर ही शुन्य मुद्रा रोज नियमित करावी. हिचा कालावधी आहे अर्धा तास. रोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा तास ही मुद्रा करावी म्हणजे अकाली बहिरेपणा येत न���ही.\nमासिक पाळीत उपयुक्‍त – सूर्यमुद्रा\nकरंगळीशेजारील बोट म्हणजे अनामिका वाकवून तिचा अग्रभाग अंगठ्याच्या मुळाशी टेकवून अनामिकेवर अंगठ्याने दाब द्यावा. सूर्यमुद्रा पद्मासनात करणे इष्ट. सूर्याप्रमाणे तेजस्वी उर्जास्त्रोत शरीरात निर्माण होतो. या मुद्रेमुळे चरबी कमी व्हायला मदत होते. स्त्रीयांच्या मासिकपाळीच्या विकारात तसेच पोटदुखी, कंबरदुखीवर, मानसिक ताणावर सूर्यमुद्रा प्रभावी आहे.\nउत्साह प्रदान करणारी – पृथ्वीमुद्रा\nअनामिकेचा अग्रभाग आणि अंगठ्याचा अग्रभाग एकमेकांवर हलके दाबले असता पृथ्वीमुद्रा तयार होते. आपला थकवा घालवून आपल्याला उत्साह प्रदान करणारी ही पृथ्वीमुद्रा आहे. वयोमानामुळे काम होईनासे होते. अशावेळी जर नियमित पृथ्वीमुद्रा केली तर जीवनात उत्साह वाढतो थकवा कमी होतो.\nपित्त, गॅसेसचा त्रास घालवणारी वरूणमुद्रा\nकरंगळीचा अग्रभाग अंगठ्याच्या अग्रभागावर ठेवून हलका दाब द्यावा. ज्यांना कोणाला ऍसिडीटीचा त्रास होत असेल त्यांनी जलतत्वाचे प्रतिनिधीत्व करणारी ही वरूणमुद्रा नियमित धारण करावी. त्वाचारोगही नाहीसे करते. खाज,कंड बरा करते.वाढलेले वजन कमी करते.\nकिडनी विकारांवर उपयुक्‍त – जलोदरनाशक मुद्रा\nकरंगळी अंगठ्याच्या मुळाशी टेकवावी आणि अंगठ्याने करंगळीवर दाब द्यावा. बाकीची तीन बोटे सरळ ठेवावी. दुखापत होईल इतपत दाब देऊ नये. ही मुद्रा करताना सावधगिरी बाळगावी. जर ही जास्त वेळ करत राहिले तर शरीरामध्ये कोरडेपणा निर्माण होतो. काहीवेळी पाणी साठून पोटाचा आकार वाढलेला असतो. तसेच हत्तीरोग होतो. किडनीवर ताण येऊन ती सूजते. अशावेळी शरीरातील विषारी द्रव्यांचे प्रमाणही वाढलेले असते. पण न घाबरता जर नियमित जलोदरनाशक मुद्रा धारण केली तर त्याचा फायदाच होतो.\nनवचैतन्य देणारी – प्राणमुद्रा\nकरंगळी आणि त्याच्या शेजारचे बोट यांच्यावर अंगठ्याच्या अग्रभाग हलकेच ठेवावा. बाकीची दोन्ही बोटे तर्जनी आणि मधले बोट सरळ ठेवावे. ही मुद्रा नियमित केल्यामुळे प्रतिकारशक्‍ती वाढते. शरीर बलवान होते, आळस, कंटाळा, निरूत्साह जातो. कार्यशक्‍ती वाढते. रक्‍तप्रवाह सुरळीत होतो. जलतत्व आणि पृथ्वीतत्व एकत्र येऊन आपल्याला जगायला टॉनिक मिळते. याला ग्रासमुद्रासुद्धा म्हणतात. ज्यामध्ये अपान, व्यान, उदान, समान, व ब्रह्म अशा मुद्रा येतात.\nमधले बो�� आणि त्याच्या शेजारचे बोट एकत्र जुळवून त्यावर अंगठ्याचा अग्रभाग टेकवावा. करंगळीआणि तर्जनी सरळ ठेवावी. रोज अशापद्धतीने पानवायुमुद्रा केल्यास हृदयाला बळकटी येते. युरिनरी इन्फेक्‍शन कमी होते. मुळव्याधीचा त्रास कमी होतो. याच्या जोडीला प्राणायाम केला असता शरीराला योग्य परिणाम होतो म्हणून मधुमेहींनीसुद्धा ही अपानमुद्रा रोज करावी.\nशर्करा समतोल राखणारी- शंखमुद्रा\nडाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताच्या तळहातावर ठेवावा. उजव्या हाताची अंगठा सोडून चार बोटे डाव्या हाताच्या अंगठ्यावर ठेवून मूठ बांधावी. डाव्या हाताची तर्जनी व उजव्या हाताचा अंगठा त्याचे अग्रभाग एकमेकांना जोडावेत. बाकीच्या तीन बोटांनी बंद मुठीवर हलका दाब द्यावा. दोन्ही हाताची आलटूनपालटून रोज शंखमुद्रा बांधावी. कंबरेच्या खालच्या सर्व अवयवांवर शंखमुद्रेचा परिणाम होतो. नाभीचक्र, पोटातील लहान व मोठे आतडे, यांचे कार्य सुधारते. तसेच थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुधारते. गायकांनी व सतत बोलणाऱ्यांनी आपला आवाज राखण्यासाठी ही मुद्रा रोज करावी.\nशौच तक्रारीवर – सहजशंख मुद्रा\nमुलबंध बांधताना जी शंखमुद्रा केली जाते तीच सहजशंखमुद्रा होय. शक्‍यतो वज्रासनात करतात. यामुळे गुदद्वाराचे स्नायू बळकट होतात. षड्रिपूंवर विजय मिळविणारी मुद्रा होय.\nखेळाडूंना प्रिय अशी – लिंगमुद्रा\nदोन्ही हाताची बोटे एकमेकांत गुुंफावी. डाव्या व उजव्या हाताचा अंगठा ताठ ठेवावा. दोन्ही हाताची मूठ आवळून घ्यावी. ही मुद्रा उभे राहून करावी किंवा पद्मासनात बसून करावी. यामुळे प्रत्येक पेशींपर्यंत प्राणवायु जातो. तसेच पाठीच्या कण्याचे विकार होत नाही.\nएकटेपणात करावयाची मुद्रा – कमलमुद्रा\nडाव्या हाताने पृथ्वीमुद्रा व उजव्या हाताने ध्यानमुद्रा करून निराशा व एकटेपणावर मात करता येते. पाच वेळा दीर्घश्‍वसन करावे. पाचही बोटे व तळहाताचा खालचा भाग एकमेकांना चिकटवून कमळाचा आकार करावा. तर्जनी, मध्यमा, अनामिका ही बोटे उघडून बाहेरच्या बाजूला ताणून धरावी.\nअध्यात्मिक प्रगतीसाठी – नागमुद्रा\nडाव्या हाताची बोटे उभी ठेवून उजव्या हाताच्या बोटांनी ती बोटे क्रॉस धरावीत व अंगठ्याने अंगठा दाबावा. ही मुद्रा केल्यामुळे मुलाधार व स्वादिष्ठान चक्रामध्ये ज्ञानाग्नि प्रज्वलित होतो.\nहाडांच्या विकारावर – सुरभीमुद्रा\nडा��ी मध्यमा आणि उजवी तर्जनी आणि डावी करंगळी आणि उजवी अनामिका एकमेकांना स्पर्श करून अंगठे ताणावेत. असे दररोज पंधरा मिनिटे करावे.\nशांत, उत्तम वर्तणुकीसाठी – कल्लेश्‍वर मुद्रा\nदोन्ही मध्यमेची टोके एकमेकांना टेकवून अंगठे एकमेकांवर टेकवावे. छातीसमोर धरावे अनामिका आणि करांगुली आत वळवावी. दोन्ही तर्जनी पहिल्या दोन सांध्यांना एकमेकांवर टेकवावी.\nदैवीहृदयस्थ शक्‍तीसाठी – आंतर्चैतन्यमुद्रा\nदोन्ही हाताच्या तर्जनी, मध्यमा, अनामिका, करांगुली या चारही बोटांची टोके जुळवावी. अंगठे एकमेकांना जुळवावेत. बोटांची टोके जिथे जुळतात तिथे लहान पोकळी निर्माण होते त्याकडे आज्ञाचक्रसमोर धरून एकटक पहावे.\nसायुज्जता प्राप्तीची – अंजलीमुद्रा\nदोन्ही हातांची ओंजळ करून अ आ ई पासून ह ळ क्ष पर्यंत एकावन्न मातृकांचा उच्चार कमीत कमी दोनवेळा करावा.\nउजव्या हाताने मध्यमा आणि करांगुली यांच्या टोकाला अंगठ्याच्या अग्रभागाने हलका दाब. तर्जनी आणि अनामिका सरळ ठेवावी. तर डाव्या हाताने तर्जनीच्या नखावर अंगठ्याचा पहिला साधा किंचित्‌ जोर देऊन ठेवावा. सहजासनात 15 मिनिटे अनुलोम-विलोम करत बसावे.\nहाताचा पंजा खोलगट करून गाईच्या कानाचा आकाराने तळहाताच्या खोलगट भागत अग्नितीर्थ प्राशन केले जाते. मनगटाकडील बाजूवरील पाणी प्राशन केल्यास आत्मतीर्थ. करंगळीच्या खालील भागाकडून जल अर्पण केल्यास ऋषीतीर्थ. अंगठा आणि तर्जनीच्या मधल्याभागातून जे जल सोडतात ते पितृतीर्थ, आणि संकल्प पूजेच्या वेळी किंवा मंत्रपोथी पठणाच्यावेळी मधल्या बोटावरून सोडतात त्या जलास देव तिर्थ म्हणतात.\nअशाप्रकारे आपल्याला प्राणायामाबरोबर धार्मिक आणि आरोग्यदायी मुद्राही करणे आवश्‍यक आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदातांचे आरोग्यही महत्वाचे (भाग ३)\nतुम्ही पण कानात तेल घालता का मग हे नक्की वाचा\nकाळजी डोळ्यांची (भाग २)\nछातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग २)\nअवयवदान म्हणजेच जीवदान (भाग १)\nपायाचे धोकादायक विकार( भाग १)\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_108.html", "date_download": "2019-02-18T00:27:11Z", "digest": "sha1:DUOFTBM6EGNSSM3MH2ZU3F4S4LPWKKK3", "length": 9350, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा\nतालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज दि. १२ शेवगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.\nया निवेदनात म्हटले आहे. की ऐन सणासुदीच्या काळात जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन वाढले आहे. त्यामुळे एकूणच शेतकरी, विद्यार्थी यांच्यावर या भारनियमनाचा विपरीत परिणाम होत आहे. रात्रीच्या वेळी चोऱ्यांचे प्रमाणही या भारनियमामुळे वाढले आहे. विज महामंडळाकडून रात्रीच्या वेळी तसेच दिवसा तसेच रात्री वेळीअवेळी भारनियम केले जाते, याला जबाबदार वीज महामंडळाचे अधिकारी व सरकार आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे गरजेचे असताना रात्रीच्यावेळी मुद्दाम वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांवर विंचू, साप तसेच बिबट्याचे हल्ले होण्याची भिती जास्त आहे. ऑक्टोबरमध्ये प्रचंड उष्णता असताना घरगुती वापराची वीजसुद्धा जाते. त्यामुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.\nदरम्यान, भारनियमनाच्या या प्रश्नाबरोबरच पिंगेवाडी, लखमापुरी, चांगतपुरी या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी ही यावेळी कार्यकर्त्यांनी मांडल्या. तसेच कांबी येथील सिंगल फेजचे काम पूर्ण का होत नाही, अशी विचारणाही कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली.\nया आंदोलनात ताहेर पटेल, नंदू मुंढे, भागवत लव्हाट, नगरसेवक सागर फडके, अनिल सरोदे, संतोष जाधव, गंगा पायघन, संतोष पावशे, मोहित पारनेरकर, कैलास मस्के, इमरान शेख, नितीन बटुळे, गोविंदा किडमिंचे, मोबीन तांबोळी आदींसह युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुव��री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/i-support-maratha-reservation-bhujabal-31138", "date_download": "2019-02-17T23:57:04Z", "digest": "sha1:UQBO6WGL4DJ5MYWTJYXWGIXP7DBJPLU7", "length": 7991, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "i support maratha reservation : Bhujabal | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n मात्र काहीजण माझ्याविरोधात वातावरण तयार करतात : छगन भुजबळ\n मात्र काहीजण माझ्याविरोधात वातावरण तयार करतात : छगन भुजबळ\nबुधवार, 28 नोव्हेंबर 2018\nपुणे : मराठा आरक्षणावरुन काही लोक माझ्या विरोधात वातावरणात तयार करत आहेत, असा आरोप ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. जी भूमिका सर्व राजकीय पक्षांची आहे, तीच माझीही भूमिका आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.\nमहात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त समता परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा महात्मा फुले समता पुरस्कार शरद पवार यांना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी भुजबळ बोलत होते.\nपुणे : मराठा आरक्षणावरुन काही लोक माझ्या विरोधात वातावरणात तयार करत आहेत, असा आरोप ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. जी भूमिका सर्व राजकीय पक्षांची आहे, तीच माझीही भूमिका आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.\nमहात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त समता परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा महात्मा फुले समता पुरस्कार शरद पवार यांना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी भुजबळ बोलत होते.\n\"ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे, ही सुरवातीपासूनची भूमिका आहे. मात्र या विषयावरून माझ्यावर नाहक आरोप केले जात आहेत. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार योग्य पावले टाकताना दिसत आहे.'' असे सांगून विषयावरून भुजबळ यांनी राज्य सरकारला एकप्रकारे प्रमाणपत्रच दिले. मात्र, एसईबीसी व ओबीसी हे वेगळे नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने शब्दात अडकवू नये, त्यामुळे मूळचे ओबीसी आरक्षण कायम ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमची कोणतीच हरकत नाही, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली.\nमराठा आरक्षण maratha reservation आरक्षण छगन भुजबळ chagan bhujbal राजकीय पक्ष political parties महात्मा फुले पुरस्कार awards शरद पवार sharad pawar राष्ट्रपती ओबीसी government मराठा समाज maratha community\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-use-green-manuaring-frtility-soil-8948", "date_download": "2019-02-18T01:16:07Z", "digest": "sha1:UFLAUJFFTUQFRB5LLMDVMSH4LL5HMKCH", "length": 24055, "nlines": 194, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, AGROWON, use of green manuaring for frtility of soil | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजमिनीच्या सुपीकतेसाठी वापरा हिरवळीची खते\nजमिनीच्या सुपीकतेसाठी वापरा हिरवळीची खते\nसोमवार, 4 जून 2018\nशेतीमध्ये रासायनिक घटकांचा वापर वाढत चालला असून, त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. रासायनिक खतांच्या बरोबरीने सेंद्रिय खतांचा वापर होण्याची आवश्यकता आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची खतपिके फायद्याची ठरू शकतात.\nहिरवळीची पिके शेतीमध्ये मिश्र, आंतरपीक किंवा मुख्य पीक म्हणून घेता येतात. ही पिके फुलोरा येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यास त्यापासून मुख्य अन्नद्रव्याचा व सेंद्रिय घटकांचा पुरवठा जमिनीस होतो. हिरवळीचे खत तयार करण्याची पद्धत पारंपरिक आहे. हिरवळीची पिके जमिनीत घेऊन ती योग्य वेळी जमिनीत गाडली जातात. मात्र, अलीकडे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.\nशेतीमध्ये रासायनिक घटकांचा वापर वाढत चालला असून, त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. रासायनिक खतांच्या बरोबरीने सेंद्रिय खतांचा वापर होण्याची आवश्यकता आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची खतपिके फायद्याची ठरू शकतात.\nहिरवळीची पिके शेतीमध्ये मिश्र, आंतरपीक किंवा मुख्य पीक म्हणून घेता येतात. ही पिके फुलोरा येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यास त्यापासून मुख्य अन्नद्रव्याचा व सेंद्रिय घटकांचा पुरवठा जमिनीस होतो. हिरवळीचे खत तयार करण्याची पद्धत पारंपरिक आहे. हिरवळीची पिके जमिनीत घेऊन ती योग्य वेळी जमिनीत गाडली जातात. मात्र, अलीकडे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.\nउत्कृष्ट हिरवळीच्या खतांची लक्षणे\nहिरवळीचे पीक भिन्न हवामान व जमिनीत चांगले वाढणारे असावे.\nपीक लवकर वाढणारे एक ते दीड महिन्यात फुलोऱ्यात येणारे असावे. हे पीक गाडून कुजून पुढील पिके घेणे सुलभ होईल.\nप्रतिकूल परिस्थितीत, उदा. दुष्काळात कमी किंवा जास्त तापमानातही तग धरणारे हवे.\nमुळांवर गाठी तयार करण्याची किंवा नत्र स्थिर करण्याची क्षमता असावी.\nत्यावर पाला भरपूर, हिरवागार असावा.\nमुळे जमिनीत खोलवर जाणारी व खोड कोवळे, लुसलुशीत असावे.\nजमिनीत गाडल्यास झपाटयाने कुजावे.\nशेतात लागवड करण्यायोग्य हिरवळीची खते ः ज्या शेतात हिरवळीचे खत गाडावयाचे आहे, तिथेच या हिरवळीच्या पिकांची लागवड केली जाते. हे पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरट करून जमिनीत मिसळतात, किंवा मुख्य पिकांसोबत आंतरपिके म्हणूनही यांची वाढ करून ती जमिनीत गाडली जातात. उदा. बोरू (ताग), धैंचा, सनहेम्प क्लस्टर बीन, शेंगवर्गीय वनस्पती - मूग, चवळी, मटकी, शेवरी, लसूणघास, बरसीम या पिकांचा समावेश होतो.\nहिरव्या कोवळ्या पानांचे खत ः या पद्धतीत वनस्पतीच्या नाजूक हिरव्या फांद्या व पाने लुसलुशीत, कोवळी असतात. अशा झाडांची लागवड बांधावर करून किंवा परिसरातील जंगलातून फांद्या व पाने गोळा करून शेत नांगरणी किंवा चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडतात. उदा. गिरीपुष्प, शेवरी, करंज, सुबाभूळ इ.\nहिरवळीच्या खतांपासून अधिक लाभ मिळण्यासाठी\nपिकांची निवड ः मातीत आर्द्रता, खतासाठी लागणारा वेळ या गोष्टी लक्षात घेऊन शेंगवर्गीय पिकांची निवड करावी.\nपेरणीची वेळ ः मृगाचा पहिला पाऊस पडल्यावर हिरवळीच्या पिकांची पेरणी करणे योग्य मानले जाते. मात्र, ही वेळ प्रदेशनिहाय वेगळी असू शकते. पुरशा आर्द्रतेमध्ये बियांची उगवण चांगली होते.\nजम���नीमध्ये गाडण्याची योग्य वेळ ः सर्वसाधारणपणे पीक फुलात आल्यावर ती गाडावीत. यासाठी पेरणीनंतर साधारणपणे ६ ते ८ आठवडे लागतात.\nहिरवळीची पिके गाडल्यानंतर मुख्य पिकांची पेरणी यातील कालावधी ः मातीत गाडलेल्या पिकांना कुजवण्यासाठी किती वेळ लागतो, यावर मुख्य पिकांची पेरणी करण्याचे नियोजन करावे. जाडसर, रसाळ, देठ व पाने कुजवण्यास कमी वेळ लागतो. मातीचा पोत व आर्द्रता हीसुद्धा महत्त्वाची आहे. हलक्या मातीमध्ये योग्य आर्द्रता असताना हिरवळीचे खत गाडल्यानंतर २ ते ७ दिवसांने मुख्य पिकाची पेरणी करता येते. पाण्याचा निचरा कमी असलेल्या मातीमध्ये ही खत पिके गाडल्यानंतर ७ ते १२ दिवसानंतर पेरणी करावी.\nअन्नद्रव्ये कशी उपलब्ध होतात\nपिकांच्या भरघोस वाढीसाठी लागणारे मुख्य अन्नघटक व इतर सूक्ष्म‚ अन्नद्रव्ये हिरवळीच्या पिकांच्या कुजण्यातून मातीत उपलब्ध होतात. ही प्रक्रिया मातीच्या रासायनिक, भौतिक व जैविक पातळीवर अवलंबून असते.\nजमिनीत गाडली गेलेली हिरवळ पुढील प्रकारची असते\nपाणी व पाण्यात विद्राव्य अंश ः पाण्यात विरघळणारे अंश लवकर कुजले जातात. त्यातील अन्न घटक त्वरीत मातीत उपलब्ध होतात. ही क्रिया मुख्य पिकांच्या वाढीच्या पहिल्या टप्प्यात होते. त्यात नत्राचे प्रमाण जास्त असते.\nपाण्यात न विरघळणारे अंश ः यामध्ये मुख्यतः सेल्युलीन किंवा हेमी सेल्युलेज येतात. यांना कुजण्यास १० ते १६ आठवड्याचा कालावधी लागतो.\nप्रतिकारक अंश ः प्रतिकारक अंश लवकर कुजत नाही. उदा. लिग्नीन.\nहिरवळीच्या खताचे गुणधर्म ः\nप्रति हेक्टर सुमारे ५० ते १७५ किलो नत्र उपलब्ध होते.\nजमिनीत सेंद्रिय कर्ब वाढतो.\nमातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते. उपयुक्त सूक्ष्मजिवांचे प्रमाण वाढते.\nमातीची भौतिक स्थिती सुधारते. अन्य मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते.\nलागवडीसाठी क्षेत्र, कालावधी व पाण्याची उपलब्धता आवश्यक. बियांचा खर्च वाढतो.\nआंतरपिके म्हणून घेताना मुख्य पिकांशी स्पर्धा करू शकतात.\nसर्वसाधारणपणे १ टन हिरवळीचे किंवा शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले खत हे २.८ ते ३ टन शेणखत किंवा ४.५ ते ४.७ किलो नत्र किंवा १० किलो युरियाच्या बरोबर असते. म्हणजेच २४ ते ३० किलो नत्राचा पुरवठा करण्यासाठी ६ टन हिरवळीचे खत प्रति हेक्टर वापरावे लागेल.\nक्र पिकाचे नाव लागवडीचा हंगाम हरित वनस्पतीचे उत्पादन (टन/हे.) नत्राचे प्रमाण(टक्के) जमिनीत विरघळणारे नत्र (किलो प्रति एकरी)\n१ बोरू खरीप ८.५० ०.४३ ३६.५५\n२ धैंचा खरीप, रब्बी ७.५० ०.४२ ३१.५०\n३ चवळी खरीप, रब्बी ६.०० ०.४९ ४४. १०\n४ मूग खरीप, उन्हाळी ३.०० ०.५३ १५.९०\n५ उडीद खरीप ३.५० ०.८५ २९.७५\n६ मटकी खरीप, रब्बी ३.५० ०.८५ २९.७५\n७ गवार खरीप, रब्बी ६.०० ०.३४ २७.२०\n८ बरसीम रब्बी ४.०० ०.४३ १७.२०\n९ शेवरी बारमाही ७.५० २.४३ १८२.२५\n१० गिरीपुष्प बारमाही २५ कि/झाड २.५३ ६३० ग्रॅम/झाड\n११ सुबाभुळ बारमाही २० कि/झाड ३.२० ६४० ग्रॅम/झाड\nसंपर्क : विजय राऊत, ९४०३३२६३६९\n(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पी.एचडी. (कृषिविद्या) करत आहेत.)\nशेती fertiliser हिरवळीचे पीक green manuring हवामान धरण ताग jute मूग ऊस पाऊस स्पर्धा day युरिया urea खरीप उडीद गवा विजय victory लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university\nजमिनीच्या सुपीकतेसाठी वापरा हिरवळीची खते\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळ��ाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_778.html", "date_download": "2019-02-17T23:54:40Z", "digest": "sha1:USHWVRLA4GXYPA5ER74YNY7DFV6IMAIY", "length": 14172, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "दुष्काळाचे सावट | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई संपादकीय\nराज्यात अपुर्‍या पावसामुळे दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे, तरी त्या दिशेने उपाययोजना करण्यासाठी ना प्रशासनाने पावले ���चलले ना सरकारने. मान्सूनचा परतीचा पाऊस केव्हाच माघारी फिरला आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस पडलाच नाही. परिणामी ऑगस्ट महिन्यात आलेला पिकाचा घास, अपुर्‍या पावसामुळे हिरावून घेतला आहे. नोव्हेंबर महिना उजडायच्या आतच पिण्याच्या पाण्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. सलग तिसर्‍या वर्षी राज्यातील बर्‍याच भागात दुष्काळाची गडद छाया दिसून येत आहे. असे असतांना शेतकर्‍यांना दिलासा देत, त्यांना मदत करण्याऐवजी केंद्र सरकारच्या निकषांभोवती महाराष्ट्राचा दुष्काळ फिरतांना दिसून येत आहे. केंद्र सरकारला महाराष्ट्रातील दुष्काळाची माहिती पोहचवण्यासाठी प्रशासनाने तत्पर असले पाहिजे, मात्र प्रशासन सरकारच्या आदेशाची वाट पाहत असले आहे, तर मुख्यमंत्री ऑक्टोबर महिन्याची अखेर होण्याची वाट पाहतांना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, दुष्काळजन्य परिस्थिती असूनसुध्दा तो जाहीर करण्यासाठी विलंब होतांना दिसून येत आहे. सरकार पुन्हा शेतकर्‍यांच्या आत्महत्या होण्याची वाट पाहत आहे का शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यानंतर सरकारला जाग येणार आहे का शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यानंतर सरकारला जाग येणार आहे का शेतकर्‍यांवर कर्जांचे डोंगर आहेत, कर्ज फेडण्यासाठी पिक हाताशी आले पाहिजे. मात्र अपुर्‍या पावसाअभावी हातातोंडाशी आलेला घास, पावसाने हिरावून घेतला आहे. अशावेळी दिवाळीच्या तोंडावर खाजगी सावकार, बँका यांना शेतकर्‍यांना तोंड द्यावे लागणार आहे. मुदतीत कर्जांची परतफेड कशी करणार असा शेतकर्‍यांपुढे मोठा प्रश्‍न आहे. सरकारकडून अद्याप कोणताही दिलासा नाही. दुष्काळ जाहीर करण्याची बाब ही पूर्वी राज्य शासनाच्या अखत्यारीत होती. मात्र आता दोन वर्षांपूर्वींच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेशी जोडली गेल्याने, राज्यातील दुष्काळ हा आता केंद्र सरकार ठरवणार आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार असल्यामुळे महाराष्ट्रात शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी फडणवीस सरकारला अधिक कष्ट घ्यावे लागणार नाहीत. मात्र महाराष्ट्राची बाजू त्यांना केंद्राकडे लावून धरावी लागणार आहे. तरच केंद्राची मदत मिळू शकते. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या छायेत असून आणेवारीच्या निकषावर मराठवाडयातल्या तीन हजार गावांमध्ये ही भीषणता तीव्र आहे. केंद्राच्या नव्या तरतुदीनुसार वनस्पती स्थिती निर्देशांक, लागवडखालील क्षेत्र, मृदा आद्र्रता निर्देशांक या बाबींना आता महत्त्व आले आहे. पूर्वी आणेवारीत गाव हा निकष ग्राह्य धरला जायचा, आता गावनिहाय पीक कापणी प्रयोगाला फाटा देण्यात आला असून आता दुष्काळाने प्रभावित झालेल्या तालुक्यातील गावांपैकी ढोबळमानाने दहा टक्के गावे निवडून पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रसरकार दुष्काळाची पाहणी कधी करणार आणि मदत कधी करणार हा यक्षप्रश्‍न आहे. तोपर्यंत पुन्हा शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतात, हे सर्वस्वी फडणवीस सरकारच्या हातात आहे. गेली चार वर्षे महाराष्ट्राला पावसाच्या दृष्टीने वाईट गेली. कधी अतिवृष्टी झाली तर कधी गारपीट तर कधी एकेका थेंबासाठी लोक आसुसलेले. यंदाही पावसाने मोठी ओढ दिल्याने खरिपाचे पीक हातून गेले. शेती जाऊ द्या. पिण्यासाठी पाणी कुठून आणायचे हा आज सर्वात चिंतेचा विषय बनला आहे. मराठवाडयातील शेतकरी पावसाअभावी जळतोय, रोजच मरण तो अनुभवतोय. असे असतांना जलयुक्त शिवारांचा काय फायदा होत आहे शेतकर्‍यांवर कर्जांचे डोंगर आहेत, कर्ज फेडण्यासाठी पिक हाताशी आले पाहिजे. मात्र अपुर्‍या पावसाअभावी हातातोंडाशी आलेला घास, पावसाने हिरावून घेतला आहे. अशावेळी दिवाळीच्या तोंडावर खाजगी सावकार, बँका यांना शेतकर्‍यांना तोंड द्यावे लागणार आहे. मुदतीत कर्जांची परतफेड कशी करणार असा शेतकर्‍यांपुढे मोठा प्रश्‍न आहे. सरकारकडून अद्याप कोणताही दिलासा नाही. दुष्काळ जाहीर करण्याची बाब ही पूर्वी राज्य शासनाच्या अखत्यारीत होती. मात्र आता दोन वर्षांपूर्वींच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेशी जोडली गेल्याने, राज्यातील दुष्काळ हा आता केंद्र सरकार ठरवणार आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार असल्यामुळे महाराष्ट्रात शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी फडणवीस सरकारला अधिक कष्ट घ्यावे लागणार नाहीत. मात्र महाराष्ट्राची बाजू त्यांना केंद्राकडे लावून धरावी लागणार आहे. तरच केंद्राची मदत मिळू शकते. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या छायेत असून आणेवारीच्या निकषावर मराठवाडयातल्या तीन हजार गावांमध्ये ही भीषणता तीव्र आहे. केंद्राच्या नव्या तरतुदीनुसार वनस्पती स्थिती निर्देशांक, लागवडखालील क्षेत्र, मृदा आद्र्रता निर्देशांक या बाबींना आता महत्त्व आले आहे. पूर्वी आणेवारीत गाव हा निकष ग्राह्य धरला जायचा, आता गावनिहाय पीक कापणी प्रयोगाला फाटा देण्यात आला असून आता दुष्काळाने प्रभावित झालेल्या तालुक्यातील गावांपैकी ढोबळमानाने दहा टक्के गावे निवडून पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रसरकार दुष्काळाची पाहणी कधी करणार आणि मदत कधी करणार हा यक्षप्रश्‍न आहे. तोपर्यंत पुन्हा शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतात, हे सर्वस्वी फडणवीस सरकारच्या हातात आहे. गेली चार वर्षे महाराष्ट्राला पावसाच्या दृष्टीने वाईट गेली. कधी अतिवृष्टी झाली तर कधी गारपीट तर कधी एकेका थेंबासाठी लोक आसुसलेले. यंदाही पावसाने मोठी ओढ दिल्याने खरिपाचे पीक हातून गेले. शेती जाऊ द्या. पिण्यासाठी पाणी कुठून आणायचे हा आज सर्वात चिंतेचा विषय बनला आहे. मराठवाडयातील शेतकरी पावसाअभावी जळतोय, रोजच मरण तो अनुभवतोय. असे असतांना जलयुक्त शिवारांचा काय फायदा होत आहे जलयुक्त शिवारांमुळे किती क्षेत्र सिंचनाखाली आले आहे जलयुक्त शिवारांमुळे किती क्षेत्र सिंचनाखाली आले आहे काँगे्रस राष्ट्रवादी काँगे्रससारखेच भाजपा-शिवसेनेने देखील जलयुक्त शिवाराच्या नावाखाली केवळ पैसा आणि आकडेवारीचा घोळ घातला याचा हिशोब जनतेला द्यावा लागणार आहे. दुष्काळ हा महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेला आहे. त्यातून महाराष्ट्राला बाहेर काढायचे असेल तर ठोस पावले उचलावी लागतील, अन्यथा शेतकर्‍यांच्या आत्महत्या अटळ आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई संपादकीय\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85/", "date_download": "2019-02-18T00:25:49Z", "digest": "sha1:2W5IYX2GCX5GXY7MH4I5LTHHBOYNACKW", "length": 13415, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिलेचा महिलेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा -दिल्लीतील अजब प्रकरण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहिलेचा महिलेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा -दिल्लीतील अजब प्रकरण\nनवी दिल्ली : महिलेने महिलेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा केल्याचे अजब प्रकरण राजधानी दिल्लीत घडले आहे. 19 वर्षे वयाच्या एका युवतीने आणि तिच्या दोन साथीदारांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप उत्तरपूर्व दिल्लीतील 25 वर्षे वयाच्या एका महिलेने केला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सामूहिक बलात्काराच्या फिर्यादीनंतर सुमारे पाच महिन्याने या युवतीला अटक करण्यात आली आहे.\n25 वर्षाच्या या महिलेने 19 वर्षांची युवती आणि तिच्या साथीदाराविरुद्ध सीमापुरी पोलीसठाण्यात सामूहिक बलात्कार केल्याची फिर्याद केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता (कलम 377) ला गुन्हा श्रेणीतून बाहेर ठेवल्याचा दाखला देत या युवतीने आपल्याविरुद्धची फिर्याद टाळली होती. मात्र आता सीआरपीसी कलम 164 खाली कडकड्डमा न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर आरोपी युवतीची जबानी घेण्यात आली. अणि तिला अटक करून एक दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.\nआपण काही दिवसांपूर्वी नोकरी सोडली होती आणि बचतीच्या कामासाठी लोकांच्या भेटीगाठी घेत होती. त्यातच आपली भेट रोहित आणि राहुल या दोन युवकांशी झाली. त्यांनी भुलवून-फसवून आपल्याला दिलशाद कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये नेले आणि तेथे आपल्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी सदर युवती तेथे पाळत ठेवण्याचे काम करत होती. आणि नंतर तिनेही आपत्तीजनक खेळण्याचा वापर करून आपल्यावर लैंगिक अत्याचार आणि मारहाण केली असे फिर्यादी महिलेचे म्हणणे आहे. त्यावेळचे व्हिडियो शूटिंग करून आपल्याला ब्लॅकमेल करत त्या तिघांनीही अनेकवेळा आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा तिचा आरोप आहे.\nगेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचे ठरवल्यानंतरचे हे बहुदा पहिलेच प्रकरण असावे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nराजकीय नेतृत्व सोपवेल ती कामगिरी निभावण्यास सज्ज : भारतीय हवाई दल प्रमुखांची ग्वाही\nपाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यासाठी भारत प्रयत्नशील\nदहशतवादाची पाळंमुळं खणून काढण्याचा सरकारचा निर्धार – राजनाथ सिंह\nजम्मू काश्‍मीरमध्ये बॉम्ब निकामी करताना मेजर शहिद\nमिशेलची जामीन याचिका पुन्हा फेटाळली\nदहशतवादी नेत्यांची व त्यांच्या संघटनांची मालमत्ता गोठवा : अमेरिकेची पाकिस्तानला सुचना\nपदुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांच्या आंदोलनाला केजरीवालांचा पाठिंबा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/mulanchi-es-1139/", "date_download": "2019-02-18T00:31:58Z", "digest": "sha1:CCNUZSEKOQPFD5G24CPPUAAIQOSECBDV", "length": 9590, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "मुलांची जडण-घडण एक जबाबदारी", "raw_content": "\nमुलांची जडण-घडण एक जबाबदारी\nमुलांची जडण-घडण एक जबाबदारी\t- लीलावती भागवत\nमुलांना वाढवण्याच्या बाबतीत. केवळ पालकत्व आलं म्हणजे आपसूकच मूल वाढवण्याचं कौशल्य किंवा ज्ञान येतं असं नव्हे; तर त्या बाबतीत विचार करून, माहिती प्राप्त करून, अनुभवाने येणारं शहाणपण अशा कामी उपयोगी पडतं.\nमाझी भूमिका जात्यावर बसलं की ओवी सुचते, पाण्यात पडलं की पोहता येतं, चोच देईल तो चारा देईल ही सुभाषितं म्हणजे काय घडावं त्यासंबंधीच्या इच्छाकल्पना आहेत असंच म्हणायला हवं. कारण ओवी सुचायला नुसतं जातं पुरत नाही तर काव्यप्रतिभा असावी लागते, पोहायला न शिकता पाण्यात पडलं तर बुडण्याचाच धोका असतो आणि आयता चारा चोचीत मिळेल या आशेवर बसलं तर उपाशी राहाण्याचीच पाळी येईल. तसंच आहे मुलांना वाढवण्याच्या बाबतीत. केवळ पालकत्व आलं म्हणजे आपसूकच मूल वाढवण्याचं कौशल्य किंवा ज्ञान येतं असं नव्हे; तर त्या बाबतीत विचार करून, माहिती प्राप्त करून, अनुभवाने येणारं शहाणपण अशा कामी उपयोगी पडतं. हे पुस्तक मी एखादी मानसशास्त्रज्ञ म्हणून किंवा पालकांना उपदेश अगर मार्गदर्शन करणारी कुणी तज्ज्ञ म्हणून लिहिलेलं नाही. १९४४ च्या सुमारास मादाम माँटेसरी भारतात आल्या होत्या. त्यांनी पुण्यात ६ महिने त्यांच्या पद्धतीचा शिक्षणक्रम घेतला तेव्हा मी त्यांची एक विद्यार्थिनी होते. त्यांच्या शिकवण्याने, त्यांच्याशी सतत होणाऱ्या चर्चांमुळे, संवादांमुळे मुलांच्या मनात डोकावण्याची मला सवय लागली. पुढे माझी दोन मुलं वाढवताना आणि आसपासच्या वाढवलेली पाहताना माझ्या मनात कित्येक प्रश्न उभे राहिले. त्या त्या वेळी त्यांचं निराकरण झालं असं नाही. कदाचित एखाद्या बाबतीतले माझे विचार आणि आचार यांत त्यावेळी तफावतही पडली असण्याची शक्यता आहे. पण नंतर बऱ्याच वर्षांनी आता ���सपासच्या बदललेल्या वातावरणाचा, मुलांच्या अंगच्या गुणांना वळण आणि आकार देण्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा तेव्हा मी जास्त बारकाईने विचार करू लागले. काही जुने अनुभव पुन्हा नव्याने डोळ्यांसमोर आले. माझ्या मनाने आणि अनुभवाने मी काही दैनंदिन समस्यांबाबत निष्कर्ष काढले. काही बाबतीत ते योग्य आहेत असाही प्रत्यय येऊ लागला. काही उदाहरणं विचारात चपखल बसली होती त्यांचा पुनःप्रत्यय आला, विचारांना आणि निष्कर्षांना एक सुसंगती लाभली तेव्हा ते सूत्रबद्ध लेखरुपाने मी लिहून काढले. आणि मला हे माझे विचार माझ्याच सारख्या सर्वसामान्य साध्यासुध्या पालकांपुढे ठेवावे असं वाटू लागलं. खरं तर प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. त्यांचे त्यांचे स्वतःचे प्रश्न, विचार, गुणक्षमता सर्व वेगळं असतं. तरीही मूल म्हणून सर्वांचं एक समान स्वरूपही असतं. आणि म्हणूनच काही सर्वसामान्य निष्कर्ष आधारभूत धरून आपण विचार करू शकतो, अंदाज बांधू शकतो. दुसऱ्याच्या समस्या अलिप्तपणे पाहिल्याने एक प्रकारच्या तटस्थ वृत्तीने स्वतःकडे आणि स्वतःच्या मुलाकडे पाहण्याची दृष्टी लाभू शकते. हे लक्षात घेऊनच हे लेख लिहिले आहेत. पालकांनी ते वाचावे, आपल्या कुटुंबात, आपल्या मुलांच्या बाबतीत ते ताडून पहावे आणि त्या अनुरोधाने स्वतःचे काही निष्कर्ष काढावे आणि मुलांना डोळसपणे घडवण्याची आवश्यकता त्यांना जाणवावी हा हेतू हे पुस्तक लिहिण्यामागे आहे. एवढं कार्य जरी याने साधलं तरी मला काही साधल्यासारखं वाटेल. असं काही लिहावंसं वाटलं आणि त्याच वेळी ‘तरुण भारत’च्या रविवारच्या अंकाचं काम पाहणाऱ्या श्रीमती शशिकला उपाध्ये यांनी एखादी लेखमाला मी लिहावी असा आग्रह केला. हा चांगला योग असंच म्हणायला हवं. कारण त्यामळेच हे लेख ताबडतोब लिहिले गेले, ‘तरुण भारत’ची मी या बाबतीत आभारी आहे. लेखमाला पुस्तकरूपाने प्रसिद्ध होण्यास मधे सहा-सात वर्षांचा काळ लोटला. लेखमाला आवडल्याचं काही वाचकांनी त्या वेळी मला कळवलं होते. या पुस्तकाचंही वाचकांकडून तसंच स्वागत होईल अशी मला आशा वाटते. - लीलावती भागवत\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: मुलांची जडण-घडण एक जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_128.html", "date_download": "2019-02-17T23:36:52Z", "digest": "sha1:3AKZLUHOE22MMXUIUB2OMUT4A4AGJKXQ", "length": 7652, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आजी आजोबा मेळावा उत्साहात साजरा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nआजी आजोबा मेळावा उत्साहात साजरा\nधारूर (प्रतिनिधी)- श्री कृष्ण इंग्लिश स्कूल धारूर या शाळेत आजी आजोबा मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याण काळे सर प्रमुख पाहुणे म्हणून बाबू आप्पा गुळवे ,सुखदेव तीबोले, बशीर इब्राहिम व श्रीमती कल्पना महामुनी हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये आजी आजोबांनी आपल्या नातवा विषयी मनसोक्त भरभरून शाळेच्या सहशिक्षक का सोबत चर्चा केली. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ,मानसिक ,बौद्धिक क्षमतेचा विकास करण्यासाठी चर्चा करण्यात आली .या कार्यक्रमांमधून सर्व आजी-आजोबांनी शाळेच्या सर्व शिक्षकांचे व्यवस्थापनाचे व संस्थाचालकांचे मन भरून कौतुक केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका गुडेवार मॅडम यांनी केले .प्रास्ताविक शाळेच्या सहशिक्षिका लांब मॅडम यांनी केले .तसेच आभार प्रदर्शन दिक्कत मॅडम यांनी केले. हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद ,वाहतूक कर्मचारी व शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राठोड सर यांनी मेहनत घेतली.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने���ाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/10/9/ICC-declare-ODI-ranking-list.html", "date_download": "2019-02-17T23:38:49Z", "digest": "sha1:WJNKORVQFAFSTMMPJGPVIDTTZWXHY5R2", "length": 3576, "nlines": 17, "source_domain": "mahamtb.com", "title": " आयसीसीच्या क्रमवारीत कोहली बुमराह न. १ आयसीसीच्या क्रमवारीत कोहली बुमराह न. १", "raw_content": "\nआयसीसीच्या क्रमवारीत कोहली बुमराह न. १\nदुबई: आशियाई मालिकेत विराट कोहलीला खेळवले नसले तरीही भारताचा कर्णधार विराट कोहली हा आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. तर जसमीत बुमराहने सुद्धा आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या व्यतिरिक्त भारत मात्र अजूनही क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यामध्ये १२२ गुण जमा आहेत, तर इंग्लंड १२७ गुणांसह अव्वल स्थानी आहे.\nभारतीय कर्णधार विराट कोहलीच्या खात्यामध्ये ८८४ गुण जमा असून तो पहिल्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा ८४२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन हा पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यामध्ये ८०२ गुण जमा आहेत. विशेष म्हणजे विराट कोहली हा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत सुद्धा अव्वल स्थानावर आहे.\nभारताचा यॉर्कर किंग जसमीत बुमराह याला सुद्धा आपले अव्वल स्थान कायम ठेवण्यात यश आलेले आहे. त्याच्या खात्यावर ७९७ गुण जमा आहेत. तर भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव हा ७०० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आशियाई स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या तिन्ही संघांना विजयासाठी टक्कर देणाऱ्या अफगाणिस्तान संघाने पहिल्या १०मध्ये उडी मारली आहे. ६७ गुणासहित ते १०व्या क्रमांकावर आहेत.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/people-say-now-the-time-just-do-the-man-new/", "date_download": "2019-02-18T00:51:50Z", "digest": "sha1:TT4PO52Q7KVIEAOIJ6WAS5DJRM7L42AC", "length": 5930, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जनताच म्हणतेय 'अब की बार, बस कर यार'", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nजनताच म्हणतेय ‘अब की बार, बस कर यार’\nटीम महाराष्ट्र देशा – देशातील आणि राज्यातील जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. आता जनताच म्हणत आहे की, ‘अब की बार, बस कर यार’, अशी टीका विरोधकांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. पेण येथील कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत ते बोलत होते.\nयावेळी चव्हाण म्हणले की, येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजप सरकारला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही.महाराष्ट्रावर पाच लाख कोटींचे कर्ज करून हे सरकार फक्त जाहिरातीवर खर्च करत आहे.\nया सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे तीनवेळा भूमिपूजन केले. मात्र ते स्मारक झाले नाही. स्मारकासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर केला. पुढील निवडणुका होईपर्यंत कोणतेही स्मारक हे पूर्ण करणार नसल्याची टीका अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.\nयावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप, महिला जिल्हाध्यक्ष श्रद्धा ठाकूर, प्रवक्ते सचिन सावंत, महेंद्र घरत, ज्येष्ठ नेते बाळाजी म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत पाटील, प्रभारी तालुकाध्यक्ष अशोक मोकल, माजी सभापती सुरेश म्हात्रे यांचे पदाधिकारी उपस्थित होते.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nहार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना मोठा दिलासा\nकॉंग्रेसच्या लोकसभा प्रचाराची रणनितीची धुरा यांच्या खांद्यावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-17T23:35:49Z", "digest": "sha1:SY5WGW6MTHRN7XXLLCNRH32WY46USMVL", "length": 12630, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भांडगाव येथे घरफोडी करणारे दोन आरोपी जेरबंद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभांडगाव येथे घरफोडी करणारे दोन आरोपी जेरबंद\nसीसीटीव्ही फूटेजवरून पोलिसांनी घेतला शोध\nयवत- भांडगाव (ता. दौंड) येथील अष्टविनायक कॉम्प्लेक्‍समधील बंद फ्लॅटचे कुलूप-कोयंडा तोडून भरदिवसा घरफोडी करणारे दोन आरोपी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने जेरबंद केले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. या घटनेचे दोन आरोपींचे मोटरसायकलवरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते.\nअजय राजू अवचिते (वय 24, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर) आणि लक्ष्मण ऊर्फ बंटी वामन माने (वय 27, रा. लोणंद, ता.खंडाळा, जि. सातारा) असे जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती अशी आहे की, 16 जानेवारीला यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडगाव येथे भरदिवसा बाराच्या सुमारास अष्टविनायक कॉम्प्लेक्‍समधील बंद फ्लॅटचे कुलूप-कोयंडा उचकटून अडीच तोळ्याचा एक राणीहार, एक तोळे वजनाचे नेकलेस, तीन ग्रॅम वजनाचे कानातील झुबे, तसेच रोख रक्कम असा एकूण 65 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला होता. त्याबाबत गोरख केरू परभाणे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.\nया गुन्ह्याचा तपास यवत पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून चालू होता. तपासात पोलिसांना मोटरसायकलवरील दोन आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. या पुराव्यावरून पूर्वीच्या रेकॉर्डवरील अशा प्रकारच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांच्या फोटोची पडताळणी करून एका आरोपीचे वर्णन मिळतेजुळते असल्याने त्यास लक्ष करून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, दत्तात्रय गिरीमकर, रवी कोकरे, अनिल काळे, महेश गायकवाड, नीलेश कदम, विजय कांचन, धीरज जाधव, सचिन गायकवाड, अक्षय जावळे यांच्या पथकाने अजय राजू अवचिते आणि त्याचा साथीदार लक्ष्मण उर्फ बंटी वामन माने या दोघांना ढवळगाव (जि. अहमदनगर) येथून सापळा रचून ताब्यात घेतले. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यवत करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-18T00:33:42Z", "digest": "sha1:S6BPBXTE2DULIDUTDY7EZFAPXNWZJVW2", "length": 10397, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोणावळा युवक कॉंग्रेसच्या वतीने “कॅन्डल मार्च’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलोणावळा युवक कॉंग्रेसच्या वतीने “कॅन्डल मार्च’\nलोणावळा – कठवा व उन्नाव या दोन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्याकरिता लोणावळा शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने नुकताच मावळा पुतळा चौक ते शिवाजी महाराज चौक दरम्यान “कॅन्डल मार्च’चे आयोजन केले होते.\nदेशभरात महिलांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्यासोबत नराधमांना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाजपा सरकारच्या काळात महिला अत्याचाराच्या घटना दिवसगणिक वाढत असताना त्या रोखण्यात सरकारला मात्र अपयश आले असल्याने या मार्चच्या समारोप प्रसंगी भाजपा सरकारचा देखील निषेध नोंदविण्यात आला.\nकॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, माऊली दाभाडे, प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, महिलाध्यक्षा वैशाली चिंतामणी, नगरसेवक निखिल कविश्‍वर, आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, सुबोध खंडेलवाल, उमेश तळेगावकर, फिरोज बागवान, फिरोज शेख, युवक अध्यक्ष शिवराज मावकर, बाबुभाई शेख, सुनील मोगरे आदीसह महिला व युवक मोठ्या संख्येने या मार्चमध्ये सहभागी झाले होते.\nअत्याचार हा कोणत्या जाती धर्माच्या महिलेवर झाला याचा विचार न करता नराधमांना फाशीवर लटकवले जावे, महिलांना निर्भयपणाने फिरता यावे, असे वातावरण निर्माण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांव�� शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/26-11-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE/", "date_download": "2019-02-18T00:10:55Z", "digest": "sha1:DSRE4GZEPHZNT2TLKMUTIZ2ARGRHYXLP", "length": 12504, "nlines": 184, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "26/11 च्या पाकमधील खटल्यातील मुख्य सरकारी वकिलास हटवले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n26/11 च्या पाकमधील खटल्यातील मुख्य सरकारी वकिलास हटवले\nसरकारी भूमिकेला न अनुसरल्याचा ठपका\nलाहोर – मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानात सुरू असलेल्या खटल्यातील मुख्य सरकारी वकिलांना पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने तडकाफडकी या प्रकरणातून हटवले आहे. या प्रकरणी सरकारच्या भूमिकेला न अनुसरल्याने त्यांना खटल्याच्या कामकाजातून हटवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 26/11 च्या आरोपींना शिक्षा होण्यासाठी भारताकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांना त्यामुळे मोठा धक्का बसला आहे.\nपाकिस्तानच्या प्रांतिय तपास संस्थेचे विशेष वकिल चौधरी अझहर यांना 26/11 च्या खटल्यासाठी 2009 पासून मुख्य सरकारी वकिल म्हणून नियुक्‍त करण्यात आले होते. मात्र आता या खटल्यासंदर्भात त्यांची काहीही आवश्‍यकता नसल्याचे गृह मंत्रालयाकडून चौधरी यांना कळवण्यात आले आहे. ज्या पद्धतीने हा खटला चालवला जात आहे, त्यावरून चौधरी आणि पाकिस्तान सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले होते. हा खटला पुस्तकी तरतूदींच्या आधारे चालवला जावा, याकडे चौधरी यांचा कल होता, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.\nआपल्याला या खटल्यातून हटवले गेले असल्याची पुष्टी स्वतः चौधरी यांनीही केली आहे. मात्र या संदर्भात सरकारकडून कोणतेही कारण दिले गेलेले नाही. चौधरी यांना जरी या खटल्यापासून वेगळे केले गेले असले तरी बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणासारख्या अन्य काही खटल्यांमध्ये ते सरकारी वकिल म्हणून कायम असतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nव्हेनेझुएलाकडून क्रूड खरेदी करू नका; व्हेनेझुएलाशी मतभेदानंतर अमेरिकेची भारताला सूचना\n#PulwamaAttack ”आम्ही माफही करणार नाही, विसरणार नाही; लवकरच बदला घेऊ” : CRPF\n#PulwamaAttack : ”खून के बदले खून हो” शहीद जवानांच्या पत्नीची मागणी\n#PulwamaAttack : पाक विरोधात भारत सरकारचा मोठा निर्णय\n#PulwamaAttack: दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्या : डॉ.मोहन भागवत\nअबाऊट टर्न : इंडियातला भारत\nसलमानच्या “भारत’ या भाषांमध्येसुद्धा रिलीज होणार \n#Video : जेव्हा एकटा कुंबळे 10 पाकिस्तानी फलंदाजांवर भारी पडला होता…\n फेसबुकचे ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ फिचर..\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही ��ेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Bhaumibhujan-tomorrow-at-the-National-Museum-of-Krantiveer-Chapekar/", "date_download": "2019-02-17T23:54:33Z", "digest": "sha1:TWR7QTS4GEJHUV56MOBGGUUWPW7FPD7X", "length": 6950, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्या भूमिपूजन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्या भूमिपूजन\nक्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्या भूमिपूजन\nपिंपरी-चिंचवड महापालिका व क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणार्‍या क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय इमारतीचे सोमवारी (दि. 23) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे\nमहापौर नितीन काळजे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी भाजप शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, पक्षनेते एकनाथ पवार, महापौर शैलजा मोरे, नगरसेवक विलास मडीगेरी, नामदेव ढाके, माउली थोरात, मोरेश्वर शेडगे, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे आदी उपस्थित होते.\nसोमवारी सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, खा. अमर साबळे, खा. श्रीरंग बारणे, आ. गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत. संग्रहालयाबाबत माहिती देताना गिरीश प्रभुणे म्हणाले की, क्रांतिवीर चापेकर बंधूंचा जुना वाडा ही पुरातन ऐतिहासिक वास्तू होती. ही वास्तू नव्याने उभारण्यास 1997 मध्ये शासनाकडून पालिकेस निर्देश प्राप्त झाले आहेत. दोन टप्पे पूर्ण झाले तिसर्‍या टप्प्याचे काम हाती घेतले आहे. या वास्तूमध्ये त्यांच्या वीर पत्नी दुर्���ाबाई चापेकर या 1920 पर्यंत राहत होत्या.\nआज चापेकर वस्तूच्या निर्माणानंतर उर्वरित भागामध्ये आणि शेजारील एक वास्तू खरेदी करून 6 मजली राष्ट्रीय संग्रहालय उभे करण्याची योजना आखली. त्या योजनेत महापालिकेने पूर्णत: सहकार्य व अर्थसहाय्य करण्याचे मान्य केले. या राष्ट्रीय संग्रहालयात पहिला मजल्यावर भारताच्या 2500 हजार वर्षाच्या काळातील ठळक 30 ते 35 दगडी शिल्प सकारण्यात येतील.\nत्यात भगवान तथागत गौतम बुद्ध, महावीर बसवेश्वर यांनी जो संदेश समतेचा दिला आहे. यावर आधारित 3 शिल्पे असतील. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त यांचे शिल्प असेल स्मारकच्या मधोमध 4 शिल्पांमध्ये शिवचरित्र साकारले असेल. उर्वरित भागात थोरले बाजीराव पेशवे, उमाजी नाईक, 1857 स्वातंत्र्यसमर, लहुजी आणि वासुदेव बळवंत फडके ते सुभाषचंद्र बोस यांचे महानिर्वानापर्यंत आदी प्रसंग शिल्पांकीत करण्यात येतील.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_354.html", "date_download": "2019-02-18T00:26:36Z", "digest": "sha1:3IJDJKEMLD2IOCXBCBHBQP3BNLGXRBTB", "length": 9446, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भारनियमनाविरुद्ध महावितरण कार्यालयात ठिय्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौ��पदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nभारनियमनाविरुद्ध महावितरण कार्यालयात ठिय्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप\nशहर व तालुक्यात अचानकपणे सुरु झालेल्या सव्वा नऊ तासांच्या भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान भाजपा सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत भारनियमन रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.\nयाप्रसंगी बोलतांना नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे म्हणाले, राज्यसरकारने अचानकपणे ऐन सणा-सुदीच्या काळात भारनियमन सुरु केले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता, व्यापारी, शेतकरी यांचे नियोजन कोलमडून विजेअभावी नुकसान सोसण्याची वेळ ‘अच्छे दिन’चे गाजर दाखविणा-या भाजप शासनामुळे आली आहे. गेंड्याची कातडे पांघरणारे हे शासन सर्वसामान्य जनतेच्या मुळावर आहे. आजचे आंदोलन हे भारनियमनाविरोधात आहे. अॉक्टोबरमध्ये या आधी कधीही भारनियमन सुरु नव्हते. कोळसा पुरवठा कमी असल्याचे कारण पुढे करत राज्यातील विज कपात केली जात आहे. देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत येथील विज कापली. येत्या दोन ते तीन दिवसात भारनियमनाचा कालावधी कमी करावा किंवा आधी होती ती पुरेसी विज उपलब्ध करुन द्यावी. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन हाती घेऊ. या आंदोलनात व्यक्त झालेल्या भावना निश्चितपणे शासनापर्यंत पोहचविल्या जातील, असे आश्वासन महावितरण अभियंता धिरज गायकवाड यांनी दिले. आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करुन भाजपा सरकारच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धिरज पानसंबळ, शहराध्यक्ष राजेंद्र जाधव, विक्रम गाढे, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब उंडे, संतोष आघाव, मनोज चुत्तर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान न���धी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_431.html", "date_download": "2019-02-18T00:02:42Z", "digest": "sha1:JWVTNQDIGXORZJ7JZNR6NQZGFXOU5CBT", "length": 6584, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राजकोट येथे भारत राजा, मालिकेत आघाडी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराजकोट येथे भारत राजा, मालिकेत आघाडी\nवृत्तसंस्था - वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने राजकोट कसोटीत पाहुण्या विंडीज संघावर डावाने मात करुन मालिकेची धडाक्यात सुरुवात केली आहे. भारताने 1 डाव आणि 272 धावांची सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या डावात वेस्ट इंडिजचा संघ 196 धावांमध्ये आटोपला. भारताकडून दुसर्‍या डावात कुलदीप यादवने 5, रविंद्र जाडेजाने 3 तर रविचंद्रन आश्‍विन 2 विकेट घेतल्या. या मालिकेतला दुसरा सामना 12 ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे सुरु होणार आहे. राजकोट कसोटीच्या तिसर्‍या दिवशी तब्बल 5 विक्रमांची नोंद करण्यात आली आहे.\nLabels: क्रीडा देश ब्रेकिंग\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/madha-lok-sabha-ranjitsinh-mohite-patil-from-ncp/", "date_download": "2019-02-18T00:12:57Z", "digest": "sha1:DDJDJAZ6YBN76UMBFBOXL3QPDXIGF7BO", "length": 7759, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माढा लोकसभा : राष्ट्रवादीकडून रणजितसिंह की विजयसिंह?", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमाढा लोकसभा : राष्ट्रवादीकडून रणजितसिंह की विजयसिंह\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी माढा मतदारसंघातून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली असून सर्व राजकीय पक्षांचे उमेदवारी अस्पष्ट असली तरी गावातील पारावरच्या गप्पा रंगात आलेल्या आहेत. सध्यातरी कुठल्याही पक्ष्याने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी माढा लोकसभेला आपल्याला उमेदवारी मिळेल ह्या हेतूने गाव भेटी तसेच मोर्चेबांधणीला सुरूवात केलेली आहे.\nसध्या खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा तयारी चालवली आहे. अचानक तिकीट कापले गेले तर त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.\nविद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर स्थानिक नेत्यांची असलेली नाराजी. यामुळे या मतदार संघातील उमेदवारीचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. यातील सस्पेन्स कायम असल्यामुळे कार्येकर्ते कमालीचे अस्वस्थ पाहवयास मिळत आहेत. परंतु राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील किंवा त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे.\nलोकसभेच्या २०१४साली झालेल्या निवडणुकीत मोदी लाट असताना देखील महाआघाडीचे उमेदवार आणि विद्यमान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव करत अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्याचे बोलले जाते.\nतसेच निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस या भागात चांगलीच मोर्चे बांधणी सुरु केली आहे. पाणी, वीज, रस्ते, दुष्काळ असे विषय सोडवणाऱ्या उमेदवाराला लोकसभेत पाठवले जायला हवे, असे ते सांगताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेणार यावर आता सगळे अवलंबून असणार आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nकॉंग्रेसचे षड्यंत्र, लंडनमधील हॅकेथॉनची स्क्रिप्ट काँग्रेसने लिहिली :रवीशंकर प्रसाद\nमुंबईत बुधवारपासून ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन ; देशभरातील बचतगटांची उत्पादने खरेदीची मुंबईकरांना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/8/Indian-Team-Announce-for-Next-international-matches-.html", "date_download": "2019-02-18T00:21:05Z", "digest": "sha1:5VDO4NL5O2SJPWYYGIGV47CH7QXYODVK", "length": 5600, "nlines": 17, "source_domain": "mahamtb.com", "title": " आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर", "raw_content": "\nआगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर\nइंग्लंड, आयर्लंड आणि अफगाणिस्तानबरोबर होणार सामने\nमुंबई : आगामी इंग्लंड, आयर्लंड आणि अफगाणिस्तान या संघांशी होणाऱ्या एकदिवशी, टी-२ आणि कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघांची आज घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी याविषयी अधिकृत घोषणा ��ेली असून येत्या १४ तारखेपासून भारताच्या या आंतरराष्ट्रीय सामन्यांना सुरुवात होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.\nयातील पहिला सामना अफगाणिस्तान संघासोबत होणार असून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या एकमेव सामन्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य राहणेकडे देण्यात आली आहे. तसेच संघामध्ये शिखर धवन, मुरली विजय, के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, करून नायर, वृद्धिमान साहा, आर.अश्विन, जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव,मोहम्मद शमी हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्यात आला असून इशांत शर्माला देखील या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये करण्यात आला आहे.\nयानंतरचा दुसरा सामना हा आयर्लंडसोबत होणार असून आयर्लंडबरोबर दोन टी-२० सामने होणार आहेत. यासामन्यांसाठी देखील भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून या सामन्यामध्ये विराट कोहली हा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. विराटच्या जोडीला शिखर धवन, रोहित शर्मा, के.एल.राहुल, मनीष पंड्या, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, यजुवेन्द्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार हार्दिक पंड्या, कौल आणि उमेश यादव यांची संघामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बऱ्याच काळानंतर भारताचा प्रसिद्ध फलंदाज सुरेश रैना याला देखील यंदा या सामन्यांमध्ये संधी देण्यात आलेली आहे.\nदरम्यान यानंतर भारतीय संघ हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून इंग्लंडबरोबर भारतीय संघाचे तीन टी-२० सामने आणि तीन एक दिवसीय सामने घेण्यात येणार आहेत. या सर्व सामन्यांमध्ये विराट कोहली हाच संघाचे नेतृत्व करणार आहे. यातील टी-२० सामन्यांसाठी आयर्लंडसाठी घोषित केलेला संघच कायम ठेवण्यात आला आहे. तसेच एक दिवसीय सामन्यांसाठी काही किरकोळ बदल करत सुरेश रैना आणि मनीष पंड्याच्या ऐवजी अनुक्रमे श्रेयस अय्यर आणि अंबाती रायडू या दोघांना संधी देण्यात आलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/state-legislature-session-will-be-held-from-25th-february-to-2th-march/", "date_download": "2019-02-18T00:05:10Z", "digest": "sha1:4KXBMT3F6ZVGUBGZZLFUZLXDTCM5CQFY", "length": 4970, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "State legislature session will be held from 25th February to 2th March", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला �� छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nराज्य विधीमंडळाचं अधिवेशन २५ फेब्रुवारी ते २ मार्च असे होणार\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं अधिवेशन हे २५ फेब्रुवारी ते २ मार्च असे होणार आहे. तर २७ फेब्रुवारीला या अधिवेशनात राज्याचं वार्षिक अर्थसंकल्प सादर होणार आहे.\nगेल्या आठवड्यातच देशाचे अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर करण्यात आले. त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून भाजप सरकारने अनेक कल्याणकारी योजनांच्या घोषणा केल्या. त्यामुळे आता राज्याचा अर्थसंकल्प कसा असणार आहे याकडे साऱ्यांचे लक्ष्य असणार आहे. महाराष्ट्रात यंदा लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका असणार आहेत त्यामुळे राज्य सरकार या अधिवेशनात नेमकं कशा स्वरूपाच अर्थसंकल्प सादर करणार हे उत्सुकतेच ठरणार आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nआमदार कॉंग्रेसचा मात्र तुळजापूरला भाजपच्या रोहन देशमुखांमुळे मिळाला कोट्यावधीचा निधी\n‘युती बाबत विचार करू नका निवडणुकीच्या कामाला लागा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/bjp-spokesperson-madhav-bhandari-advises-shivsena-introspect-14873", "date_download": "2019-02-18T00:42:14Z", "digest": "sha1:CWZJHQZ2OZJW6E2U76ZP7SQOM45WJ6ZY", "length": 10200, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "BJP spokesperson Madhav Bhandari advises shivsena to introspect | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजैन मुनींवर राग काढण्यापेक्षा लोकांनी का नाकारले याचा विचार करा - माधव भंडारी\nजैन मुनींवर राग काढण्यापेक्षा लोकांनी का नाकारले याचा विचार करा - माधव भंडारी\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\n��ुंबई : \" राज्याच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून शिवसेनेची अपयशाची मालिका चालू असून मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव ही त्या मालिकेतीलच पुढची कडी आहे. लोक आपल्याला सातत्याने का झिडकारतात, याची कारणे शोधण्याच्या ऐवजी शिवसेनेने आपल्या पराभवाचा राग एका जैन मुनीवर काढणे हा रडीचा डाव आहे\", असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी संजय राऊत यांना बुधवारी दिले.\nमुंबई : \" राज्याच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून शिवसेनेची अपयशाची मालिका चालू असून मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव ही त्या मालिकेतीलच पुढची कडी आहे. लोक आपल्याला सातत्याने का झिडकारतात, याची कारणे शोधण्याच्या ऐवजी शिवसेनेने आपल्या पराभवाचा राग एका जैन मुनीवर काढणे हा रडीचा डाव आहे\", असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी संजय राऊत यांना बुधवारी दिले.\nते म्हणाले की, \"सर्वसंगपरित्याग करून पूर्णवेळ समाजासाठी काम करणाऱ्या आदरणीय मुनींवर आगपाखड करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्वाचा वारसा सांगायचा काहीही नैतिक अधिकार नाही. नयनपद्मसागर मुनींची तूलना दहशतवादी कारवायातील आरोपी असलेल्या एका धार्मिक प्रवचनकाराशी करणे ही शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी आहे.\"\nश्री . भंडारी पुढे म्हणाले ,\" राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्तम काम करत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या प्रत्येक महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपाची ताकद वाढली आहे. जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पुनःपुन्हा पसंती दिल्यामुळे भाजपाला यश मिळत आहे. ही शिवसेनेची खरी पोटदुखी आहे\".\nचोरटे आणि भुरटे यांचा पराभव - शेलार\n\"मी संजय राउत यांची मनस्थिती समजू शकतो. ज्यावेळेस पराभव होतो. जनता नाकारते तेव्हा बावचाळलेली मनस्थिती असते.भाजपाची भुमिका स्पष्ट आहे.आम्ही सर्व समाजातील लोकांना सोबत घेतले आहे. आणि आम्ही जिंकलो याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे प्रश्‍न \"मनी' आणि मुनीचा नसून चोरटे आणि भुरटे यांचा आहे, \"टोला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी हाणला आहे.\n\" मीरा भाईंदर महाप��लिका निवडणुकीत आपल्याला थोडेसेच यश मिळाले आणि भाजपाला मात्र लोकांनी संपूर्ण यश दिले याबद्दल शिवसेनेला वाईट वाटणे आश्‍चर्यकारक आहे. उगाच जैन मुनींवर आगपाखड करून जनादेशाचा अपमान करण्यापेक्षा जनतेचा आदर केला तर शिवसेनेचे राजकारणात काही तरी स्थान उरेल', असेही श्री. शेलार म्हणाले .\nमहापालिका पराभव जैन संजय राऊत दहशतवाद धार्मिक देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद भाजप आमदार आशिष शेलार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-water-cut-in-city-after-water-purification-tank-overflow/", "date_download": "2019-02-18T00:50:13Z", "digest": "sha1:YUKIX2B7JQ6ATN5AD6BHY36PYMOCCAM4", "length": 5536, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nपुणे : पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार असताना प्रशासनाच्या चुकीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. सिंहगड रोडवर असणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यानं लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. त्यामुळे पुणेकरांसाठी दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी परिस्तिथी झाली.\nगुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याने सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वतीपर्यंत येणाऱ्या सुमारे 1600 मीमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह बंद करण्यात येत होता. मात्र, त्यात अचानक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी काही कळण्याच्या आताच रस्त्यावर आलं. पू. ल देशपांडे उद्यानाच्या समोर हे पाणी रस्त्यावर आलं. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच कसरत झाली.\nपोलिसांनी बळाचा वापर केला, तर सहन करणार नाही – राजू शेट्टी\nजुळ्या बालमुनींच्या शतावधानाने श्रोते अचंबित\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nआर. आर. आबांनी बंद केलेली छमछम पुन्हा सुरु\nशरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/7/6/PV-sindhu-and-Prannoy-hs-enter-in-Indonesia-quarterfinal-open-.html", "date_download": "2019-02-18T00:26:34Z", "digest": "sha1:TKVR64TDCBJM2UNYGT6I2C535PA6LORD", "length": 3107, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " इंडोनेशिया बॅडमिंटन : सिंधु आणि प्रणव उपांत्यपूर्व फेरीत दाखल इंडोनेशिया बॅडमिंटन : सिंधु आणि प्रणव उपांत्यपूर्व फेरीत दाखल", "raw_content": "\nइंडोनेशिया बॅडमिंटन : सिंधु आणि प्रणव उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nइंडोनेशिया : येथे सुरु असलेल्या इंडोनेशिया बॅडमिंटन ओपन -२०१८ या स्पर्धेत भारताची स्टार शटलर पी.व्ही.सिंधू आणि प्रनॉय या दोघांनीही अनुक्रमे महिला एकेरी आणि पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली आहे.\nमहिला एकेरीच्या काल झालेल्या दुसऱ्या फेरीमध्ये सिंधू हिच्या समोर जपानच्या अया ओहोरी हिचे आव्हान होते. या खेळामध्ये सिंधूने ओहोरीचा अवघ्या दोन सेटमध्ये २१-१७, आणि २१-१४ अशा गुणांनी पराभव केला. तर पुरुष एकेरीमध्ये प्रनॉय समोर तैवानच्या वांग झु वेई याचे आव्हान होते. या खेळामध्ये प्रनॉयने देखील २१-२३, २१-१५, २१-१३ अशा गुणांनी वंगचा पराभव करत, उपांत्य फेरीत धडक घेतली आहे.\nदरम्यान भारताकडून पुरुष एकेरीमध्ये खेळत असलेल्या किदमी श्रीकांत याला मात्र पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीमध्येच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत आलेल्या समीर वर्माला देखील पराभव पत्करावा लागला आहे.. महिला एकेरीमध्ये देखील हीच परिस्थिती असून सायना नेहवाल हिचा चीनच्या चेन यूफई हिने दुसऱ्या फेरीमध्ये पराभव केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/category/cinema/", "date_download": "2019-02-18T00:42:34Z", "digest": "sha1:7GZSRZXVK5BBYJNUQYXNMAXS7QJ3HXBG", "length": 8573, "nlines": 116, "source_domain": "yesviralnow.com", "title": "Cinema Archives - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात हार्ड विर्किंग ऐक्ट्रेसेस\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून घ्या एका गाण्यासाठी किती पैसे घेते\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय कहाणी\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4 ने तर आपल्या घरी बनवलं आहे मंदिर\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री चे वजन 90 कीलो.\nनीता अंबानी यांनी लग्नासाठी ही अट ठेवली होती. Love Story गरिबीतून...\nसलमान खान मुळेच झाला अरबाज खान चा डिवोर्स .. मलाईका आता...\nतानाजी गंळगुंडे म्हणजेच आपला सैराट मधला लंगड्याचा शेतकऱ्यांपासून सैराट पंर्यतचा प्रवास...\nपहा सैराट फेम रिंकु राजगुरुची खरी कहाणी\nपहा पंकजा ताई मुंडेंचा जीवनपट . फोटोवर click करून वाचा\nबॉलीवूडच्या या 5 मुस्लीम अभिनेत्री ज्यांना आपण हिंदू समजतो\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nत्येक मुलीने ने आपल्या बॉयफ्रेंड सोबत हा सिनेमा नक्की बघायालाच हवा...\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/28/New-song-released-from-the-movie-Anandi-Gopal.html", "date_download": "2019-02-18T00:55:43Z", "digest": "sha1:KMOHUBSBFREBS7W3IPRHS7S3JINHWP7Q", "length": 2823, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘आनंदी गोपाळ’मधील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला ‘आनंदी गोपाळ’मधील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला", "raw_content": "\n‘आनंदी गोपाळ’मधील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित 'आनंदी गोपाळ' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमातील नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. डॉक्टर होण्यासाठी आनंदीबाईंना शिक्षणाची प्रेरणा देणारे त्यांचे पती गोपाळराव जोशी यांची भूमिका या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकरने साकारली आहे.\n‘वाटा वाटा वाटा गं’ हे या सिनेमातील नवे गाणे असून यापूर्वी या सिनेमातील ‘रंग माळियेला’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. शिक्षणाच्या वाटेवरील आनंदी आणि गोपाळराव या दांपत्याचा खडतर जीवनप्रवास या सिनेमात दाखविण्यात आला आहे. अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद ‘आनंदी गोपाळ’ मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या भूमिकेत दिसेल. येत्या १५ फेब्रुवारी रोजी ‘आनंदी गोपाळ’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-scientists-train-spider-jump-demand-discover-secrets-animal", "date_download": "2019-02-18T01:23:25Z", "digest": "sha1:T5IJJHMHZXUHCGDRVGZEGTKGWPQJM77D", "length": 15442, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision, Scientists train spider to jump on demand to discover secrets of animal movement | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जा���न कधीही करू शकता.\nकोळ्यांना प्रशिक्षित करण्यासह होतोय वर्तनाचा अभ्यास\nकोळ्यांना प्रशिक्षित करण्यासह होतोय वर्तनाचा अभ्यास\nबुधवार, 16 मे 2018\nप्राचीन काळापासून माणूस अन्य अनेक प्राण्यांना पाळीव बनविण्याचे प्रयत्न करत आला आहे. त्यातील काही बाबत त्याला यशही आले, तर काही प्राणी मात्र कायमच त्याच्यापासून दूर राहिले. कोळ्यांच्या शरीरातून निघणाऱ्या जाळ्याचे अनेक गुणधर्म मानवासाठी उपयुक्त आहेत. असे जाळे सातत्याने मिळत राहण्यासाठी कोळी पाळण्याचेही विचार भविष्यात माणसांच्या मनामध्ये नक्कीच येणार आहे. अशा वेळी कोळ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. असेच काही प्रयोग मॅंचेस्टर विद्यापीठामध्ये सुरू असून, त्या अंतर्गत कोळ्याला विविध लांबी, उंचीवरून उड्या मारून भक्ष्य पकडण्यास प्रेरित केले जाते.\nप्राचीन काळापासून माणूस अन्य अनेक प्राण्यांना पाळीव बनविण्याचे प्रयत्न करत आला आहे. त्यातील काही बाबत त्याला यशही आले, तर काही प्राणी मात्र कायमच त्याच्यापासून दूर राहिले. कोळ्यांच्या शरीरातून निघणाऱ्या जाळ्याचे अनेक गुणधर्म मानवासाठी उपयुक्त आहेत. असे जाळे सातत्याने मिळत राहण्यासाठी कोळी पाळण्याचेही विचार भविष्यात माणसांच्या मनामध्ये नक्कीच येणार आहे. अशा वेळी कोळ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. असेच काही प्रयोग मॅंचेस्टर विद्यापीठामध्ये सुरू असून, त्या अंतर्गत कोळ्याला विविध लांबी, उंचीवरून उड्या मारून भक्ष्य पकडण्यास प्रेरित केले जाते.\nसध्या डॉ. मोस्तफा नाबावे यांनी या अभ्यासामध्ये उडी मारणाऱ्या कोळ्याच्या शरीराच्या विविध रचना आणि सवयी यावर लक्ष केंद्रित केले आहे. या अभ्यासासाठी प्रशिक्षित केलेल्या Phidippus regius प्रजातीच्या कोळ्याचे नाव `कीम` असे ठेवण्यात आले आहे. तो प्रयोगशाळेमध्ये निर्माण केलेल्या विविध पातळी व उंचीवरील प्लॅटफॉर्मवर उड्या मारतो. कोळ्याची वर्तवणूक आणि सवयींचा अभ्यास करण्यासाठी त्रिमितीय सीटी स्कॅन, उच्च दर्जाचा वेगवान व रिझॉल्युशनचा कॅमेरा यांची मदत घेण्यात येत आहे.\nकोळ्याची वैशिष्ट्ये ः कोळी प्राणी त्यांच्या शरीराच्या लांबीच्या सहा पटीपेक्षाही मोठी उडी मारू शकतो. (तुलनेसाठी माणूस शरीराच्या लांबीच्या केवळ दीडपट लांब उडी मारू शकतो.) यासाठी पायांद्���ारे निर्माण केलेली ताकद ही त्याच्या वजनाच्या पाच पट एवढी प्रचंड असते. या यंत्रणेचा अभ्यास केल्यास त्याचा फायदा लहान आकाराच्या रोबोटच्या निर्मिती करण्यासाठी होणार आहे. हे संशोधन जर्नल नेचर सायंटिफिक रिपोर्टसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकप���णे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-higher-educated-youths-prefers-farming-then-service-6986", "date_download": "2019-02-18T01:24:01Z", "digest": "sha1:QEGRHUENQAKXEO24GIMJ66P3GNU5UH2S", "length": 24139, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, higher educated youths prefers farming then service | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउच्च पदवीधर तरुणाला अधिक भावली नोकरीपेक्षा शेती\nउच्च पदवीधर तरुणाला अधिक भावली नोकरीपेक्षा शेती\nशनिवार, 31 मार्च 2018\nअकोला जिल्ह्यातील शिर्ला येथील स्वप्नील सुहासराव कोकाटे या उच्च पदवीधर तरुण शेतकऱ्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीची सूत्रे हातात घेतली. पारंपरिक पिकांऐवजी बाजाराची मागणी अोळखून तशा पिकांकडे कल वाढविला. शक्य तेथे उत्पादन खर्च कमी करीत सेंद्रिय शेतीचा अंगीकार केला. हळदीला मुख्य पीक बनवून अन्य हळद उत्पादकांच्या साह्याने सेंद्रिय हळदीचा ब्रॅंड तयार करण्याकडे त्यांनी आगेकूच केली आहे.\nअकोला जिल्ह्यातील शिर्ला येथील स्वप्नील सुहासराव कोकाटे या उच्च पदवीधर तरुण शेतकऱ्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीची सूत्रे हातात घेतली. पारंपरिक पिकांऐवजी बाजाराची मागणी अोळखून तशा पिकांकडे कल वाढविला. शक्य तेथे उत्पादन खर्च कमी करीत सेंद्रिय शेतीचा अंगीकार केला. हळदीला मुख्य पीक बनवून अन्य हळद उत्पादकांच्या साह्याने सेंद्रिय हळदीचा ब्रॅंड तयार करण्याकडे त्यांनी आगेकूच केली आहे.\nअकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात शिर्ला येथील सुहासराव कोकाटे हे शेतकरी राहतात. त्यांची सुमारे ४६ एकर शेती आहे. त्यांना दोन मुले असून दोघेही कृषी क्षेत्रातील ‘एमएस्सी’ झाले आहेत. पैकी थोरला मुलगा अकोला येथे बांधकाम क्षेत्रात काम करतो.\nनोकरी सोडून शेतीत करिअर\nसुहासराव यांचा धाकटा मुलगा स्वप्नील याने हॉर्टीकल्चर क्षेत्रात एमएस्सी केले आहे. तो गुजरातमधील एका कंपनीत नोकरीस होता. त्यात चांगले करियर सुरू असले तरी झालेले शिक्षण व घरची शेती याबाबतच विचार मनात घोळत होते. आपल्याच शेतीत काहीतरी विधायक घडवायचे याच विचाराने आठ वर्षांपासून सुरू असलेली नोकरी सोडण्याचा (२०१५) निर्णय घेतला. त्यानंतर घरच्या शेतीची सूत्रे हाती घेतली.\nअकोला जिल्ह्यात सोयाबीन, तूर या पिकांचे क्षेत्र अधिक आहे. कोकाटे यांच्या शेतीतही काही फळबाग क्षेत्र सोडले तर सोयाबीन, मूग, उडीद, तूर हीच पिके घेतली जायची. काही क्षेत्रावर खासगी कंपनीसाठी सोयाबीन, हरभरा पिकांचे बीजोत्पादन घेतले जात होते. संत्रा, कागदी लिंबूची बागही आहे. स्वप्नील यांनी वडील व भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५ च्या हंगामापासूनच पीक बदल करायला सुरवात केली.\nमार्केट अभ्यासून हळदीची निवड\nबाजारात असलेली मागणी, दर, उत्पादन, हवामान आदी बाबींचा अभ्यास केल्यानंतर हळद हे पीक स्वप्नील यांच्या पसंतीस उतरले. त्याचे बेणे तयार करण्यासाठी पहिल्या वर्षी अर्धा एकरात लागवड केली. त्याचे बेणे २०१६ च्या हंगामात उपयोगी ठरले. अशा प्रकारे घरच्याच दर्जेदार बेण्याची सोय झाली.\nस्वप्नील ॲग्रोवनचे नियमित वाचक आहेत. दोन वर्षांपूर्वी पुणे येथे सकाळ माध्यम समूहाच्या ‘एसआयआयएलसी’ संस्थेत हळद शेतीविषयक प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या वेळी सोयगाव (जि. औरंगाबाद) येथील एका हळद लागवड यंत्र विकसित करणाऱ्या शेतकऱ्याची अोळख झाली. उत्सुकतेपोटी सोयगाव येथे जाऊन ते यंत्र पाहिले. ते खरेदीही केले. त्याची किंमत साधारण ७५ हजार रुपये आहेत. या यंत्राद्वारे एका दिवसात कमी मजुरांच्या सहाय्याने तीन ते साडेतीन एकरांपर्यंत लागवड होते.\nहळदीत उडीद व तुरीचे आंतरपीक घेतले. यात उडीद एकरी तीन क्विंटल तर तुरीचा उतारा दोन ते अडीच क्विंटल आला. या प्रयोगामुळे हळदीचा खर्च कमी झाला. शिवाय दोन्ही आंतरपिकांचा जमिनीलाही फायदा होणार आहे.\nमागील वर्षी एकरी १२८ क्विंटल अोले तर सुकवलेले २२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. सन २०१७ च्या हंगामात सात एकरांतील हळ���ीची नुकतीच काढणी झाली. त्याचे एकरी १४० क्विंटलपर्यंत (ओले) उत्पादन मिळाले. हळदीचा दर्जा चांगला असल्याने बाजार समितीच्या तुलनेत क्विंटलला सातशे रुपये अधिक दर मिळाला. कळमनुरी येथील गोदावरी शेतकरी उत्पादक कंपनी व अकोला येथील एका मसाले कंपनीने खरेदी केली. त्यास ७८०० ते ८००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.\nरासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी केला. या वर्षी बहुतांशी वापर सेंद्रिय म्हणजे जीवामृत, दशपर्णी अर्क आदींचा केला. सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे पाण्याची गरज कमी झाली. फेब्रुवारी महिन्यापासून हळदीचे पाणी बंद झाले. तरी मार्च महिन्यात काढणीत अडचण आली नाही. शेत अत्यंत भुसभुशीत राहिल्याने मजुरांना कंद वेचायला सोपे गेले. उत्पादन खर्च सुमारे ५० टक्के कमी झाला.\nसेंद्रिय हळदीचा ब्रॅंड तयार करणार\nहळदीवर प्रक्रिया करून नागपूर, अमरावती सारख्या शहरांमध्ये \"सेंद्रिय’ ब्रॅंड तयार करून विक्री करण्याचे स्वप्नील यांचे उद्दीष्ट आहे. त्यांनी शेजारील चार- पाच जिल्ह्यांतील ३५० शेतकऱ्यांचा व्हॉट्‌स ॲप ग्रूप तयार केला आहे. त्या माध्यमातून ही चळवळ पुढे नेण्याचा मानस आहे.\nपाणी समस्येवर शोधला उपाय\nपातूर तालुक्‍यात दरवर्षी पावसाचे प्रमाण घटते आहे. या हंगामात अवघा ४०० मिमी. पाऊस झाला. विहिरी आटल्या असून बारमाही ओलिताची सोय असणारे शेतकरी हंगामी सिंचनावर आले. कोकाटे यांच्याकडेही दोन विहिरी, शेततळे घेऊनही पुरेसे पाणी नाही. ठिबकचा वापर केला जातो. मात्र पुरेशा पाण्याअभावी हळदीला फेब्रुवारीपासून बंद करावे लागले. पाणी फाउंडेशनतर्फे गावात जलसंधारणाची कामे झाली. ग्रामस्थांनी श्रमदान केले. या कामामुळे तालुका स्तरावर गावाला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पाणी फाउंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध अभिनेते आमीर खान यांनीही गावाला भेट दिली आहे. स्वप्नीलदेखील सामुदायिक शेततळे खोदण्याच्या प्रयत्नात आहेत.\nआधुनिक पद्धत व यांत्रिकीकरण\nपारंपरिक पद्धत सोडून गादीवाफ्यावर (बेड)लागवड\nदोन बेडमधील अंतर पाच फूट तर दोन झाडांमधील अंतर नऊ इंच\nबेडमधील अंतर जास्त असल्याने आंतरपीक घेणे सुकर बनले\nप्लॅंटरद्वारे लागवड केल्याने मजुरांची संख्या कमी लागली. पर्यायाने मजुरीचा खर्च वाचला.\nलागवड एकसमान पद्धतीने होत असल्याने रोपांची संख्याही योग्य राहते.\nकंद लागवडीची खोली, अंतर एकसारखे मिळत असल्याने उत्पादन वाढीला पोषक\n: स्वप्निल कोकाटे, ९९२२३३१९८१\nअकोला शेती हळद तूर शिक्षण education सोयाबीन फळबाग horticulture मूग उडीद बीजोत्पादन seed production हवामान पुणे हळद लागवड turmeric cultivation यंत्र machine बाजार समिती agriculture market committee कीटकनाशक अमरावती ऊस पाऊस सिंचन शेततळे farm pond जलसंधारण आमीर खान aamir khan\nजमीन भुसभुशीत असल्याने हळद वेचणी सोपी झाली.\nया यंत्राद्वारे हळदीची लागवड केली.\nहळदीचा पालापाचोळा हा संत्र्याला मल्चिंग म्हणून वापरला. त्यामुळे पाण्याची गरज कमी होईल.\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्��ाणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/6/India-vs-Australia-Rains-stopped-forth-day-play-of-Sidney-test.html", "date_download": "2019-02-18T00:42:08Z", "digest": "sha1:PWVWWK6JWWU2V45YXL647PHUTI2NNHPQ", "length": 5055, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारताच्या विजयावर पावसाचे सावट भारताच्या विजयावर पावसाचे सावट", "raw_content": "\nभारताच्या विजयावर पावसाचे सावट\nसिडनी : रविवारी चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियावर फोल्लो ऑन देत वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० वर सर्व बाद केला. त्यामध्ये कुलदिपने फिरकीची जादू दाखवत ५ मोहरे टिपले. गेल्या ३१ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच मायभूमीमध्ये फोल्लो ऑनचा सामना करावा लागला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि खराब प्रकाशामुळे खेळ थांबिण्यात आला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावास सुरुवात केली असून बिनबाद ६ धावा केल्या आहेत. पाऊस भारताच्या विजयात अडसर बनला आहे.\nऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात ३०० धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारावर ३२२ धावांची आघाडी घेतली आहे. त्यानंतर, विराटने ऑस्ट्रेलियास फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाला फिरकीच्या जाळ्यात ओढत ९९ धावा देत ५ विकेट घेतल्या. तर, रवींद्र जडेजाने ७३ धावा देत २ गडी बाद करत कुलदीपला मोलाची साथ दिली. ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी कडवा संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. पीटर हॅन्ड्सकॉम्ब आणि पॅट कमिंस यांनी अनुक्रमे ३७ आणि २५ धाव केल्या. शेवटच्या विकेटसाठी स्टार्क आणि हेजलवुडने ४२ धावां���ी भागीदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ३०० धावांचा टप्पा गाठला.\nभारताचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने ५ विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. ३१.५ षटकात ६ षटके निर्धाव टाकत ५ विकेट घेतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ३०० धावांवर आटोपला. कुलदीपने जादुई फिरकी गोलंदाजी करत नवा विक्रम नावावर केला आहे. २४ वर्षाच्या या फिरकी गोलंदाजाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आशियाच्या बाहेर ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला. सिडनीच्या मैदानावर ५ गडी बाद करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी इंग्लंडचे चायनामॅन गोलंदाज जॉनी वार्डले यांनी १९५५ याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ७९ धावात ५ गडी बाद केले होते.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/international-film-summit/", "date_download": "2019-02-18T00:07:13Z", "digest": "sha1:4ZZOR4KQXDT3O2Y53VRKDGEQIVTOFR62", "length": 18234, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "International Film Summit", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमुंबई : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान, इतिहासाची जपणूक होण्याबरोबरच नवीन पिढीपर्यंत सिनेमाचा इतिहास पोहोचण्यासाठी एक नवे माध्यम उपलब्ध झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.\nपेडर रोड येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड,सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्र��� रामदास आठवले, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्यासह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी उपस्थित होते.\nप्रधानमंत्री यावेळी म्हणाले, सिनेमा आणि समाज हे एकमेकांचे प्रतिबिंब आहेत.जे आपल्याला समाजात दिसते ते आपल्याला सिनेमात दिसते तसेच जे आपण सिनेमात पाहतो ते आपल्याला समाजात घडताना दिसते. आज भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून कलाकार पुढे येत असून हे कलाकार आपली कलाकृती समोर आणत आहेत. आजचा समाज बदलत असून बदलत्या समाजाचा सिनेमा हा आरसा आहे, सिनेमातून जसे प्रश्न कळतात तशी उत्तरेही मिळतात. पूर्वीच्या काळी एखादा सिनेमा बनविण्यासाठी किती वर्ष लागली यावरून त्याची ओळख व्हायची आता मोठमोठे सिनेमे कमीत कमी वेळात पूर्ण होतात यावरून आपण नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आहे हे कळून येते.\nजेव्हा चांगली कला आणि कलाकार एकत्र येतात तेव्हा चांगल्या कलाकृतींची निर्मिती होते असे मला वाटते. सध्याचा काळ हा सामाजिक माध्यमांचा काळ असल्याने कलाकारांनी आपण करीत असलेले काम, परिश्रम लोकांसमोर मांडल्याने या क्षेत्रात येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. आज वेगवेगळ्या विषयावर आत्मचरित्रपट बनत असताना विज्ञान, प्रयोगावर आधारित सिनेमा बनणे आवश्यक आहे.\nभारतामध्ये चित्रपट ही संस्कृती आहे. चित्रपट जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे चित्रपट चळवळीचे महत्त्वाचे केंद्र असून या संग्रहालयाद्वारे चित्रपटाचे जतन करण्याबरोबरच समाजाचेच दस्ताऐवजीकरण करण्याचे महत्त्वूपर्ण काम होत आहे. चित्रपट जतनासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय करत असलेले प्रयत्न नक्कीच महत्त्वाचे आहेत.\nआज संपूर्ण भारतात जितके बॅटमॅनचे फॅन आहेत तितकेच बाहुबलीचे फॅन आहेत यावरून भारतीय कलाकारांना, कलाकृतींना एक ग्लोबल ॲप्रोच आहे हे सिद्ध होते. सिनेमा हा मूकनायक म्हणजेच सायलेंट पॉवर आहे, यामध्ये एक वेगळीच ताकद आहे कारण सिनेमा मनोरंजन करण्याबरोबरच प्रबोधन, नवे विचार देखील प्रेक्षकांना देत असतो. हागणदारीमुक्त भारत, क्रीडा, महिला सक्षमीकरण यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयावर आज माहितीपूर्ण नवीन कलाकृती बनत असून या विषयावरील सिनेमांना चांगला प्रेक्षकवर्गही लाभत असल्याचे प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.\nइज ऑफ डुईंग बिझनेसच्या धर्तीवर इज ऑफ सिनेमा\nसिनेमा क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजगार तर मिळतोच पण यामुळे पर्यटन क्षेत्राचीही वृद्धी होत आहे. यापुढील काळात भारतात सिनेमाचे चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्यांना चित्रीकरणासाठी देशांतर्गत परवानगी तातडीने मिळावी यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम उभारण्यात येत आहे. लवकरच सिनेमा चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी एक विशेष वेबपोर्टल तयार करण्यात येणार असून एनएफडीसीबाबत परवानग्या मिळणार आहेत. इज ऑफ डुइंग बिझनेसच्या धर्तीवर आता इज ऑफ सिनेमाची संकल्पना यामुळे रुजण्यास मदत होईल असा विश्वास वाटत असल्याचेही ते म्हणाले.\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार\nपायरसी रोखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. श्रम आणि सामर्थ्याचा अपमान पायरसीमुळे होतो. पायरसी रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून येणाऱ्या काळात पायरसी रोखण्यासाठी अधिक कडक नियम करण्यात येणार आहे.अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठीसुद्धा स्वतंत्र सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रधानमंत्री यांनी सांगितले.\nभारतात होणार इंटरनॅशनल फिल्म समिट\nडाओसमध्ये इंटरनॅशनल बिझनेस समिट होते आता याच धर्तीवर भारतातदेखील आंतरराष्ट्रीय चित्रपट परिषद घेण्याचा विचार केंद्र शासन करत आहे. येणाऱ्या काळात भारतात बनत असलेले सिनेमे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमोट करण्यासाठी या परिषदेचा नक्की फायदा होईल.\nकेंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यावेळी म्हणाले,मुंबई ही सिनेमा सिटी असून आज सिनेमा सिटीमध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सुरु होणे ही महत्त्वाची बाब आहे. सिनेमात काम करणारे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधनही करतात ही एक प्रकारची देशसेवाच आहे. येणाऱ्या काळात आपल्या भारतीय सिनेमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कान्स फिल्म फेस्टिव्हल, ऑस्कर यासारख्या ठिकाणी सिनेमा प्रमोट करण्यासाठी केंद्र शासनामार्फत आर्थिक मदतही करण्यात येणार आहे.\nसंग्रहालयात व्हिज्युअल्स, ग्राफिक्स, मल्टीमीडिया व इंटरॅक्टिव्ह एक्सीबीट्स आदींचा समावेश असलेल्या या संग्रहालया���्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरवशाली प्रवास मांडण्यात आला आहे. संग्रहालय दोन इमारतींमध्ये उभारण्यात आले असून नवीन संग्रहालय इमारत व 19 व्या शतकातील ऐतिहासिक गुल्शन महल येथे आहे. नवीन संग्रहालयात ‘गांधी आणि चित्रपट’, ‘मुलांचा चित्रपट स्टुडिओ’, ‘तंत्रज्ञान, सर्जनशीलता व भारतीय चित्रपट’आणि ‘भारतातील चित्रपट’ अशी दालने आहेत. गुलशन महल ही भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वारसा इमारत असून ती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचाच भाग आहे. याठिकाणी 9 दालने असून याद्वारे भारतीय चित्रपटाचा शंभर वर्षांचा प्रवास दर्शविण्यात आला आहे.यामध्ये प्राचीन कलाकृतीचे प्रदर्शन आणि कालक्रमानुसार भारतीय चित्रपटांचा प्रवास उलगडण्यात आला आहे.\nकार्यक्रमासाठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार, रणधीर कपूर, जितेंद्र,ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पंडित शिवकुमार शर्मा, आशा पारेख, पूनम धिल्लोन, आमिर खान, ए.आर. रहमान परिणीती चोप्रा, कंगना राणावत, दिव्या दत्ता, कार्तिक आर्यन, दिग्दर्शक सुभाष घई, करण जोहर, रोहित शेट्टी, मधुर भांडारकर, आदी उपस्थित होते.\nराष्ट्रीय संग्रहालयाची वैशिष्ट्ये –\nभारतातील सिनेमासाठी प्रथमच खास संग्रहालयाची निर्मिती\n100 वर्षाच्या भारतीय सिनेमाच्या कारकिर्दीचे मूल्यांकन आणि विकास\nकलाकृती आणि संस्मरणांचा विस्तृत संग्रह\nपूर्णत: मुलांचा संवादात्मक चित्रपट स्टुडिओ\nगांधी आणि सिनेमा यावरील विशेष प्रदर्शनी\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/when-anna-hazare-withdraws-his-fas-what-is-the-chief-minister/", "date_download": "2019-02-18T00:29:37Z", "digest": "sha1:IPKP7NSOEPWIAPR6PYZFGWIK7F5I5ZKH", "length": 7651, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अण्णा हजारे उपोषण मागे घेतेवेळी, वाचा : काय म्हणले मुख्यमंत्री !", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nअण्णा हजारे उपोषण मागे घेतेवेळी, वाचा : काय म्हणले मुख्यमंत्री \nटीम महाराष्ट्र देशा – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.\nयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्या सर्व मागण्या मान्य करत, त्या पूर्ण करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी त्यांना दिले आहे.\nपत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री म्हणले –\nलोकपालसाठी सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली आहे.\nलोकपालसाठी सर्च कमिटीची बैठक 13 फेब्रुवारीला होणार\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वांत लवकर कारवाई पूर्ण होईल.\nमहाराष्ट्रात लोकायुक्ताच्या कायद्याची मागणी होती. जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी असावी. अण्णांची नावं, सरकारची नावं असतील ते लोक ड्राफ्ट करतील.\nबजेट अधिवेशनात ड्राफ्ट कायद्याच्या स्वरूपात मांडू.\nकृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता असलं पाहिजे असं अण्णांचं म्हणणं होतं.\nहमीभावाच्या दीडपट भावाची मागणी होती. त्यासोबत कृषी क्षेत्रासाठी काही मागण्या केल्या होत्या.\nत्यावर कृषिमंत्र्यांनी समिती नेमण्याचं आश्वासन दिलं. अण्णांच्या बाजूनं सोमपाल मंत्री समितीत असतील. ऑक्टोबरपर्यंत समितीनं शिफारशी करायच्या आहेत. त्यावर सरकार कारवाई करेल.\nअण्णांची अजून एक मागणी होती. किसान सन्मान कृषी योजना ( 6 हजार देण्याची ) त्यासंदर्भात वित्तमंत्र्यांनी घोषित केलं की अतिरिक्त संसाधनं तयार केल्यावर या रकमेत वाढ होईल. राज्यही या रकमेत भर घालतील.\nइतर बाबींवर टाईम बाऊंड कार्यक्रम होईल.\nसोमपालजी अण्णांच्या वतीनं काम करतील. ते कृषी आयोगाचे माजी अध्यक्ष होते.\nसंयमानं उपोषणाला पाठिंबा दिला. राळेगणकरांचे आभार, लोकांचेही आभार.\nबराचवेळ चर्चा करावी लागली. पण त्यातून सकारात्मक गोष्टी निघाली.\nअण��णा देशाची संपत्ती आहेत.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nलोकपाल नियुक्तीची प्रक्रिया लवकरच – मुख्यमंत्री\nवाचा : अण्णा हजारेंनी का घेतल उपोषण मागे; कोणत्या मागण्या झाल्या मान्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shabdjhep.blogspot.com/2015/10/paratafed-katha.html", "date_download": "2019-02-18T00:44:18Z", "digest": "sha1:W3B5GOZ2ELMZOZAT6AWNFIHKEBINUC2C", "length": 18943, "nlines": 112, "source_domain": "shabdjhep.blogspot.com", "title": "शब्दझेप: परतफेड (भाग- 1)", "raw_content": "\nशनिवार. एक शांत रम्य सायंकाळ. सूर्य मावळतीकडे झुकल्याने एक प्रकारची प्रसन्नता वातावरणात आलेली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरु असतो. सहारे कुटुंबातही तशी शांतात असते. मोठी मुलगी मिथीला ऑफिसच्या एका कार्यक्रमाकरिता बाहेर गेलेली असते. धाकटा मितेश परगावी असतो इंजिनियरिंग साठी. सुनील म्हणजेच मिथीलाचे वडील वाफाळलेला चहा घेत मोहोम्मद राफिंची गाणी ऐकत असतात. अचानक त्यांची नजर दुपारी आलेल्या कुरीयर वर जाते.\n\"अग वीणा या कुरियरमध्ये काय आहे ते बघ तरी\" मिथीलाचे वडील सोफ्यावर निवांत बसुन आपल्या पत्नीला म्हणतात.\n\"अहो राहुद्याना. ते मिथीलाच्या नावाने आलंय ना, मग तिलाच आल्यावर बघुद्या कि. कश्याला एवढी घाई करता\" मिथीलाची आई स्वयंपाकखोलीतूनच ओरडते.\n\"जाऊदे सोड, मीच कश्याला उगाच टेन्शन घेतोय\" मिथीलाचे वडील स्वतःशीच पुतापुटतात आणी गाणी ऐकण्यात पुन्हा मग्न होतात.\nरात्री 10.30 सुमारास मिथीला कार्याक्रमावारूनच जेवून घरी येते. आल्या आल्या तिची नजर त्या पार्सलवर जाते.\n\"बाबा, कुणाचं पार्सल आहे हे\n\"अगं तुझंच आहे. बघ की उघडून\" बाबा आपले टीवी पाहतच उत्तर देतात.\n\"उघडलं का नाही मगापासन\n\"अगं हि तुझी आई, तु आल्यावरच उघडायचं म्हणत होती.\" बाबा उत्तरतात.\n\"म्हटलं तुझं पार्सल आहे तर तु आल्यावरच उघडूयात\" आई उत्तरली.\nमिथीला पार्सल उघडताच आश्चर्यचकित होते. त्यात काही कागदपत्र असतात.\n\"अगं कसले कागद आहे\n\"माहित नाही पण जमिनीचे वाटतंय\" मिथीला प्रश्नार्थक आवाजात उत्तरते.\n\"बघू, आण इकडे.\" बाबा हाथ पुढे करून ती मिथीलाकडून घेतात.\n\"ओह, हा तर सात-बारा दिसतोय जमिनीचा.\"\nमिथीला प्रश्नार्थक आवाजात, \"सात- बारा कुठल्या जमिनीचा\nबाबा कागदपत्र थोड्���ावेळ बारकाईने बघतात आणी एकदम आश्चर्यचकित होऊन, \"अगं, हा तर त्या जमिनीचा सात-बारा आहे जी 'नवजीवन' संस्थेच्या नावे आहे. आणी इतरही जमिनीचे सात- बारा आणी कागदपत्र दिसतायेत इथे\"\n नवजीवन च्या जमिनीचा सात- बारा\" मिथीला चेहऱ्यावर आठ्या आणत.\n\"हो आपल्या स्वान काकांच्याच संस्थेची जमीन आहे ही.\" बाबा उत्तरतात.\n\"पण त्या आणी इतर जमिनीचे कागदपत्र आपल्याकडे कशाला पाठवेल कुणी आणी त्याचं आपण काय करणार आणी त्याचं आपण काय करणार \" आई मधातच विचारते.\n\"आता मला काय माहीत पण हे विजयरावांना (विजयराव स्वान) कळवायलाच हवं.\"\n\"हो ना. पण मला सांगा पार्सल पाठविणाऱ्याच नाव असेल ना यावर, बघुद्या\" मिथीला पार्सल हातात घेत बघते.\n\" मिथीला डोक्याला ताण देत विचारते.\n\"मी पण हे नाव पहिली वेळेसच ऐकते आहे.\" आई म्हणते.\n\"मला हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय पण माहित नाही कुठे ते\" मिथीला विचार करत उत्तर देते.\n\"बरं असुद्या आता, अकरा झालेत, आता झोपूया. मी उद्या विजयरावांना जाऊन भेटतो. हे कागदही देतो आणी त्यांनाच विचारतो. ठीक आहे.\"\n\"बाबा मी पण येईल तुमच्या बरोबर\" मिथीला उत्तरते.\n\"ठीक आहे बाबा, येशील. चला शुभ रात्री.\"\nमिथीला या कडेवरून त्या कडेवर नुसती कुस बदलत राहते. त्या कागदपत्रासंबंधी आणी धनंजय बुरले संबंधी विचार तिच्या डोक्यात सुरु असतात. पण काही केल्या त्या सर्वांचा संदर्भ काही लागत नाही.\nसकाळी मिथीला बाबांबरोबर नवजीवन संस्थेच्या ऑफिसात पोहोचते. आधीच फोन वरून कळविल्याने संस्थेचे अध्यक्ष विजयराव स्वान ऑफिसात आलेल असतात. विजयराव बारकाईने कागदपत्रे पाहू लागतात. ती कागदपत्रे पाहून ते आश्चर्यचकित होतात कारण नवजीवन संस्थेच्या जमिनीचा सात-बारा हरवला असतो आणी हि त्याची डुप्लिकेट प्रत असते आणी ती अतिशय महत्वाच्या वेळी विजयरावांच्या हातात पडलेली असते.\n\"आता याचा कोर्टात पुरावा म्हणून उपयोगी होईल,\" विजयराव आनंदी स्वरात ती प्रत दाखवत म्हणतात.\n\"हो पण मला एक कळत नाही आहे कि ही महत्वाची कागदपत्रे आपल्याला पाठविणारा हा धनंजय बुरले नावाचा व्यक्ती तरी कोण आहे\" बाबा प्रश्नार्थक स्वरात विचारतात.\nमिथीला ह्या सर्व गोष्टींचा काल रात्रीपासूनच विचार करीत असते. त्यामुळे तिची नीट झोप सुधा झालेली नसते. आताही ती त्याच विचारात मग्न असते.\n\"बाबा, मला आठवलय हे धनंजय बुरले कोण आहेत ते.\" मिथिला अचानक उत्तरते.\n\"आपण मागच्या वेळेस मोरव्याला गेलो होतो. तेथून वापस येताना आपण एका गावकऱ्याला आपल्या गाडीत लिफ्ट दिली होती. त्याने आपलं नाव धनंजय सांगितल्याच आता लक्ष्यात येत आहे माझ्या.\"\n मला तर काहीच आठवत नाही आहे.\" बाबा उत्तरतात.\n\"ते जोडपं होतं आणी त्यांच्या तान्हा बाळाला ताप आला होता. आपण नाही का त्यांना आपल्या गाडीत लिफ्ट दिली आणी त्यांना आपल्या इथल्या मेहेरा हॉस्पिटलला सोडले.\"\n\"हा हा तो गावकरी खूप गयावया करीत होता, हा आता आठवलं, पण तोच धनंजय बुरले असेल कश्यावरून\n\"त्याने आपलं नाव धनंजय सांगितल्याच स्ट्राईक होतंय मला.\"\n\"अगं तो तर त्या तलाठी कार्यालयातील कारकून होता ना किती हेकेखोर आणी नालायाकपणे वागला त्या दिवशी आपल्याशी आणी तू म्हणतेस कि त्याने आपल्याला हि कागदपत्रे पाठविली असेल. किती हेकेखोर आणी नालायाकपणे वागला त्या दिवशी आपल्याशी आणी तू म्हणतेस कि त्याने आपल्याला हि कागदपत्रे पाठविली असेल. शक्यच नाही.\" विजयराव विचारतात.\n\"हो काका. मला तरी वाटतं कदाचित त्यानेच पाठविली असणार.\"\n\"अगं, त्याची तर त्या तलाठ्यासोबत मिलीभगत होती असं वाटतं, मग तो कश्याला आपल्याला मदत करेल\n\"आपण एक काम करूया, प्रत्यक्षात मोरव्यालाच जाऊ या. त्याशिवाय हा प्रश्न काही सुटायचा नाही.\" बाबा उत्तरतात.\nते तिघेही तातडीने विजयरावांच्या गाडीने 50 किमी अंतरावर असणाऱ्या मोरव्याला निघतात. गाडी सरळ तलाठी ऑफिसजवळ येऊन थांबते परंतु रविवार असल्याने ऑफिस बंद असते. गावात थोडी विचारपूस केल्यावर धनंजयच घर मिळतं. धनंजयचा चेहरा पाहिल्यावर तिघांनाही लगेच लक्ष्यात येतं कि हा तोच व्यक्ती आहे ज्याला आपण त्या दिवशी लिफ्ट दिली होती.\n\"होय साहेब, मीच पाठविले ते कागदपत्र आपल्याला.\"\n\"अरे पण त्यादिवशी आम्ही ह्याच कागदपत्राकरिता तुझ्या दफ्तरात आलो तेव्हा तर बुवा तुझं वागणं काही वेगळंच होत.\" विजयराव विचारतात.\n\"माफ करा साहेब, खूप मोठी चूक झाली हातून. पैश्याने मला आंधळे बनविले होते. थोड्या पैश्याच्या हव्यासापोटी मी हे सगळं करीत होतो. पण आता मला माझी चूक लक्ष्यात आली आहे.\"\n\"असं काय घडलं ज्याने तुझ्यात एवढा बदल झाला\" बाबा विचारात्त. (क्रमश:)\nPosted by अनिकेत भांदककर\nजगातली 10 महागडी चलन\nब्लॉगिंग हे करियर होऊ शकतं का.\nआता तिथे गाव नाही\nइतर लोक आपल्याला तेवढंच समजतील...\nचारोळीगाथा (चारोळी संग्रह) ई-बुक\nडाउनलोड करण्याकरिता वरील फोटोवर क्लिक करा.\nचारोळ्या- 41 ते 45\nचारोळी- 41 मी सहज लिहावी कविता प्रेमाची उपमा तू द्यावी, शब्दाला प्राप्त व्हावा अर्थ जेव्हा चाल तू गुंफावी. चारोळी- 42 ...\nआज वेगळ्याच विचारात राधिका हरवून गेली होती. नेहमीप्रमाणे राजीव ऑफिस मधून थकून आला होता. घरी येताच त्याने आपली ब्याग सोफ्यावर फेकली आणी ...\nचारोळी- 46 ते 50\nचारोळी- 46 तिच्या येण्याची चाहूल तिच्या पैजन्यांनी भासते. मी वळून बघतो तेव्हा ती लाजाळू सारखी लाजते. =================== ...\nदेशात जातीवाद कमी होत आहे.\n(येते 'जात' हा शब्दप्रयोग जात तसेच धर्म या दोन्ही अर्थाने वापरलेला आहे.) काल 15 ऑगस्ट असल्याने सर्व भारतीयांचे देशप्रेम नेहम...\nआली निवडणूक वाजला दिंडोरा, गल्ली-बोळ्यात नेत्यांचा हिंडोरा. कुणाला जयभीम कुणाला राम-राम, उन्हात फिरून नेत्यांचा नि...\nजगातील 10 महागडी चलने\nजागतिक वित्त बाजारात पैश्याची देवान-घेवाण तसेच जास्तीत जास्त अर्थ व्यवहार हे अमेरिकन डॉलर च्या स्वरुपात होत असतात. आर्थिकदृष्ट्या बलाढ्य ...\nक्षितीजापलीकडे (चारोळी संग्रह) हा माझा तिसरा ई- चारोळी संग्रह आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वरून तो pdf स्वरुपात डाउनलोड करून वाचू शक...\nवेळ सायंकाळची होती. सूर्य क्षितिजापल्याड झेपाविण्याच्या तयारीत होता. पक्षांचा थवा परतीच्या वाटेवर निघाला होता. निरव शांततेच्या ह्या वाता...\nचारोळीगाथा- चारोळी संग्रह प्रसिद्ध (Publish)\nआपणास कळविण्यात आनंद होत आहे कि नवीन वर्ष्याच्या आरंभमुहूर्तावर माझा 'चारोळीगाथा' (e-book) हा चारोळ्यांचा संग्रह प्रसिद्ध (Publi...\nवाटण्यातला आनंद (हृदयस्पर्शी कथा)\nकालच मित्राला त्याच्या जीवनातील पहिला पगार मिळाला, म्हणाला, \"कपडे घायला जाऊया\". खूप दिवसापासून दोन जोडी कपड्यावर काम भागवित होता...\nसध्या ब्लॉग वाचत असणारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/31/Hum-paanch-fir-se-on-television.html", "date_download": "2019-02-18T00:32:01Z", "digest": "sha1:G7MBNNLXXRCAAYR342I2AZO46AC5PSRQ", "length": 3924, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " टीव्हीवर पुन्हा अवतरणार ‘हम पांच’ टीव्हीवर पुन्हा अवतरणार ‘हम पांच’", "raw_content": "\nटीव्हीवर पुन्हा अवतरणार ‘हम पांच’\nमुंबई : ‘हम पांच’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. नव्वदीच्या दशकातील अनेक मालिकांपैकी ही एक सुपरहिट मालिका होती. माथुर दांपत्य आणि त्यांच्या पाच मुली त्यांच्या जीवनात घडणाऱ्या अनेक रंजक घडामोडी यांवर आधारित ही विनोदी मालिका होती.\n‘हम पांच’ या नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय मालिकेने एका ठराविक कालावधीनंतर प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेचा चाहतावर्गही मोठा होता. ‘हम पांच फिर से’ असे या मालिकेचे नवे नाव असणार आहे. नव्या रुपात ‘हम पांच’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने यात अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. अभिनेत्री जयश्री व्यंकटरमणा या मालिकेत काजोल भायची भूमिका साकारणार आहे. जयश्रीने स्वत: या भूमिकेविषयी माहिती दिली. अभिनेत्री अंबिका सप्रे राधिकाची भूमिका साकारणात आहे.\nअनेक नव्या चेहऱ्यांचा शोध या मालिकेसाठी सध्या सुरु आहे. यावर्षी मे महिन्यापर्यंत ‘हम पांच फिर से’ टीव्हीवर सुरु होईल. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. १९९५ ते २००६ या कालावधीपर्यंत ‘हम पांच’ ने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर, राखी टंडन, भैरवी रैचुरा, वंदना पाठक, विद्या बालन हे कलाकार या मालिकेचा भाग होते. आता नवीन कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळणार का हे पाहण्यासाठी मालिका सुरु होण्याची वाट पाहावी लागणार आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/devendra-fadnvis-criticize-on-congress-alliance/", "date_download": "2019-02-18T00:09:20Z", "digest": "sha1:K5KJCEY5AAJ4QC3L24UH4DCKNIRTAVDT", "length": 6005, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "devendra Fadnvis criticize on congress alliance", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nजंगल मे कितने भी शियार साथ आये, शेर को पराजित नही कर सकते – फडणवीस\nबुलढाणा : देशात सध्या महागठबंधन होत आहे, परंतु जनावरांनी जंगलात एकत्रित येवून प्रयत्न केला तरी ते सिंहाला पराजित करू शकत नाहीत, अस म्हणत मुख्यमंत्री देवें���्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाना साधला आहे. महागठबंधनमध्ये असणारा कोणताही नेता राष्ट्रीय नाही, त्यामुळे ते देशभरात प्रभाव पडू शकत नाहीत, असा घणाघात देखील फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.\nजंगलामध्ये कितीही लांडगे एकत्र आले तरी ते सिंहाला हरवू शकत नाहीत. त्याप्रमाणे कितीही विरोधक एकत्र आले तरी ते मोदींना पराजित करू शकणार नाहीत, शरद पवार हे तामिळनाडूमध्ये सभेला गेले तर चार लोक येणार नाहीत. स्टॅलिन मणिपूरला गेले तर दोन माणसे जमा होणार नाहीत. अखिलेश यादव कर्नाटकात गेले तरी हीच परस्थिती होवू शकते. महाआघाडीतील सर्व नेता आपल्या आपल्या भागाचे नेते असल्याची टीका फडणवीस यांनी केली.\nदेशामध्ये नरेंद्र मोदी हे एकमेव नेते आहेत, जे देशात कोठेही गेले तरी लाखोंची गर्दी होते. सर्व विरोधक एकत्र आले तरी ते काही करू शकणार नाहीत. सर्व विरोधकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि ‘इलाके कुत्ते बिल्ली के होते है, शेर तो अकेला होता है’. म्हणत फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांची स्तुती केली आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nशेन वॉर्नने आणले रिकी पॉन्टिंगचे प्रशिक्षक पद धोक्यात\nशेवटी मुलायमसिंह यांनी मुलाला त्याची जागा दाखवली – राजासिंह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prakash-javadekar-speaks-aon-prophecy-of-bjp-mp-sanjay-kakde/", "date_download": "2019-02-18T00:17:29Z", "digest": "sha1:LJH4BSOKBJX4U3M7AKIG3DCKL6KVWSHK", "length": 7561, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "prakash-javadekar-speaks-aon-prophecy-of-bjp-mp-sanjay-kakde", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nपुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी रा��साहेब दानवे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. शनिवारी पुणे भाजपने काकडेंचा निषेधाचे पत्रक काढले होते. तर आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संजय काकडे यांच्यावर निशाणा साधला आहे.\nमी कोणत्याही भाकितांवर बोलत नाही. मात्र काकडेंनी दानवे यांच्याबद्दल मांडलेल्या मतावर गोगावले यांनी कालच पत्रक काढलं आहे. पालिकेच्या वेळी जरी त्यांचं भाकीत खरं ठरलं मात्र एकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, म्हणत जवडेकर यांनी काकडेंना टोला लगावला आहे.\nदोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुणे लोकसभेची आढावा बैठक घेतली. यामध्ये शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र लोकसभेसाठी इच्छुक असणारे खा. काकडे यांना बैठकीतून डावलण्यात आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या काकडे यांनी थेट दानवे यांच्यावरच तोफ डागली होती.\nआम्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न केल्यास भाजपला मोठा फटका बसेल. ४८ पैकी ४० मतदारसंघ तर सोडाच पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघातही जिंकता येणार नाही. त्यांचा दीड-दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य संजय काकडे यांनी शुक्रवारी केले आहे. यावरूनच आता काकडे यांच्या विरोधात भाजपमधून सुरु उमटतात दिसत आहेत.\nपुणे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी काकडेंच्या वक्तव्याचा निषेध करत निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याबद्दल खासदार संजय काकडे यांनी केलेल्या वक्तव्याचा पुणे शहर भारतीय जनता पार्टी, पक्षाचे एक खासदार, आठ आमदार व महापालिकेतील ९६ नगरसेवकांच्या वतीने निषेध नोंदवत असल्याचं म्हंटल आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ; खडसेंची खंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_862.html", "date_download": "2019-02-18T00:35:36Z", "digest": "sha1:7SK5AAMJQID3FFLLAVKUN5BT4RZRFU5D", "length": 16330, "nlines": 78, "source_domain": "www.idainik.com", "title": "वारी पंढरीची - iDainik.com", "raw_content": "\nमहाराष्ट्र ही संतांची भूमी. या पवित्र भूमीत संत ज्ञानेश्‍वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्‍ताबाई, या चार भावंडांसोबतच, संत तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी, संत जनाबाई, कान्होपात्रा, नरहरी सोनार यांसारख्या संतांची मांदियाळी निर्माण झाली. सुमारे 700 वर्षांपूर्वी संतांनी भागवत धर्माचा पाया रचला आणि विठ्ठल भक्‍तीचे महात्म्य सामान्यांपर्यंत पोहचवून वारकरी संप्रदायाची रचना केली. ज्ञानेश्‍वरांनी स्थापिलेल्या या संप्रदायाचे स्वरूप धार्मिक असले तरी ते मानवतेवर आधारित होते. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना वेद पुराणांचा अर्थ जाणून घेण्याचा अधिकार आहे, हा संदेश त्यांनी दिला आणि म्हणूनच सर्व धर्मीयांना विठ्ठल आपला वाटू लागला.\nवारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून समाजप्रबोधनासाठी मग वारीची संकल्पना पुढे आली. वारीचे अथवा दिंडीचे आजचे स्वरूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येते हा पाया रचण्यासाठी अनेक संतश्रेष्ठांना आपल्या आयुष्याची आहुती द्यावी लागली. त्यांनी निर्माण केलेल्या अभंग, निरूपणे, रचना यांच्या माध्यमातूनच वारकरी घडत जाऊन पंढरीची वारी वर्षागणिक भक्‍तीरसात न्हावून जात आहे. पावसाळा सुरु झाला की वेध लागतात ते माऊलींच्या याच पालखी सोहळ्याचे. ही वारी म्हणजे वारकर्‍यांचे व्रत बनले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव बनला. ज्ञानेश्‍वर, तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत दिंड्या कैवल्याच्या पुतळ्याला भेटायला येतात. आषाढी-कार्तिकीला ‘पंढरपुरा नेईन गुढी’ म्हणत सर्व महाराष्ट्रातून दिंडया येतात. अगदी कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंडया येतात. अनंत अडचणी आल्या तरी नदी सर्वांना जीवन देत पुढे सागराशी एकरूप होण्यास आतुर झालेली असते. अगदी तशीच ही विठ्ठल भक्‍तीची गंगा, चंद्रभागेच्या काठाशी असणार्‍या पंढरीच्या विठ्ठलाशी एकरूप होते, ती या वारकरी सोहळ्याच्या रूपात. वारी हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. अट्टाहासाने जोडलेला सदगुण आहे. एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवतभक्‍तीचा नुसता आविष्कार असून मुक्‍तीतील आत्मनंदाचा आणि भक्‍तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे. प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी सकल संताची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. जागोजाग मुक्‍काम करीत पायी पंढरपुरास पोहचते. ही वारी म्हणजे एका अर्थी संत साहित्य संमेलनेच. ठिकठिकाणी चर्चा होतात. अनुभवी, अभ्यासू वारकर्‍यांची कीर्तने होतात. टाळमृदुंगाचा गजर होतो.\nएखादी सहल काढायची किंवा घरात एखादा छोटा कार्यक्रम आयोजित करायचा म्हटलं तर किती तयारी, विचार करावा लागतो. कार्यक्रम पार पडेपर्यंत कर्त्या माणसाला केवढा घोर लागून राहतो. पण ही वारी म्हणजे एक आश्‍चर्यच नव्हे का वारी ठराविक तिथीला निघते, आषाढीला पोहचते. कोणाला निमंत्रण नाही, वर्गणी नाही, सक्‍ती नाही, पण विणेकर्‍याच्या भोवती दिंडींचा आराखडा. रांगा किती, महिला किती, भाविक किती, सगळं काही ठरवल्यासारखं. विठूनामाचा गजर करत सारे एका लयीत नाचत पांढरीकडे जात असतात. यात कोणालाही त्याची जात विचारली जात नाही, कोणालाही त्याचे कूळ विचारले जात नाही. दिंडीत फक्‍त माणूस श्रेष्ठ मानला जातो. माणसातील देवपण ज्याला उमगले, त्यालाच वारीचा, वारकरी संप्रदायाचा खरा अर्थ उमगला. लाखोंच्या संख्येने वारकरी सारे भेदभाव विसरत एकत्र येतात, एकत्रीकरणातून आपला धार्मिक आनंद साजरा करतात. सावळ्या विठ्ठलाला आपल्या मनामनांत साठवतात आणि प्रत्येक वारकरी एकमेकांना ‘माऊली’ म्हणूनच संभवतोे. प्रत्येक वारकर्‍यातून जणू संतांचीच अनुभूती येते. म्हणूनच पंढरीच्या या वारीने भक्‍तीचा महिमा आणखी गडद करून ठेवला आहे.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/what-was-wrong-with-that-i-had-to-leave-the-cabinet-immediately-khadseen-khant/", "date_download": "2019-02-18T00:06:10Z", "digest": "sha1:CV25M4SS654HY7S5TNC3EUW5VIJ6K3TT", "length": 5424, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "असा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ; खडसेंची खंत", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजन�� पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ; खडसेंची खंत\nटीम महाराष्ट्र देशा : ‘मी, पण उत्तर शोधतो आहे, मी असा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं’, असा सवाल करत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.\nते पुढे म्हणाले की, ‘जयंत पाटील विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांनी प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. नाथाभाऊ गप्प का या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाही. सरकार आणि पक्षाकडून मी माहिती घ्यायचा प्रयत्न करत आहे’, अशी व्यथाच त्यांनी बोलून दाखवली.\nदरम्यान, जळगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाथाभाऊ गप्प का असा सवाल केला होता , तर मुक्ताईनगर येथे होणारी सभा देखील राष्ट्रवादी काँग्रेसने रद्द केली होती.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/8/30/swapana-baramn-won-gold-medal-in-heptathlon.html", "date_download": "2019-02-18T00:36:37Z", "digest": "sha1:WOCLFBCQPVDWSMZWCMYE7NDS75QFTPUP", "length": 3108, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " हेप्टाथलॉनमध्ये भारताचे सुवर्णपदक 'स्वप्न' पूर्ण हेप्टाथलॉनमध्ये भारताचे सुवर्णपदक 'स्वप्न' पूर्ण", "raw_content": "\nहेप्टाथलॉनमध्ये भारताचे सुवर्णपदक 'स्वप्न' पूर्ण\nजकार्ता : येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धे २०१८ मध्ये भारताच्या खात्यामध्ये आता आणखी एक सुवर्णपदक जमा झाले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हेप्टाथलॉन क्रीडा प्रकारात भारताच्या स्वप्ना बर्मन हिने सर्वाधिक गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले आहे. स्वप्नाच्या या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात एकूण ११ सुवर्णपदके जमा झाली आहेत.\nहेप्टाथलॉनच्या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये स्वप्नाने उत्तम कामगिरी करत चीनच्या वांग क्युन्गलिंग आणि जपानच्या यामास्की युकी या दोघीनाही मागे टाकले आहे. हाय जम्प, लॉंग जम्प, शॉट पुट, १०० मी, २०० आणि ८०० मी स्पर्धेमध्ये आपल्या चमकदार खेळीचे प्रदर्शन करत २१ वर्षीय स्वप्नाने एकूण ६ हजार २६ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. स्वप्नापाठोपाठ चीनची वांग आणि जपानच्या युकीला अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळाले आहे.\nदरम्यान स्वप्नाच्या या कामगिरीनंतर भारताच्या खात्यामध्ये सध्या एकूण ५४ पदके जमा झाली आहेत. ज्यामध्ये ११ सुवर्ण, २० रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. या पदकांसह सध्या भारत पदकांच्या गुणतालिकेमध्ये ९ क्रमांकावर आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-18T00:23:25Z", "digest": "sha1:WE7PZIKGBU77LP3Z2E5MRNQ6KNIERUCZ", "length": 11720, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चार आरोपींना पाच वर्षांची शिक्षा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चार आरोपींना पाच वर्षांची शिक्षा\nबॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या 13 साथीदारांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी चार आरोपींना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर दोघांना पुराव्यांअभावी सोडून देण्यात आले आहे. 2015 साली रवी पुजारीच्या आदेशावर दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, मात्र याची कुणकुण गुन्हे शाखेला लागली आणि 17 नव्हेंबर 2015 ला या टोळीच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या.\nया सर्व आरोपींवर हत्येचा कट रचणे आणि हत्यार कायद्यांतर्गत या सगळ्यांवर खटला चालवण्यात आला. या प्रकरणी इशरत, हसनत, अज़ीम, अशफाक, आसिफ, शाहनवाज, फिरोज, शब्बीर, रहीम और अनीस यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे तर रावीकेस सिंह आणि यूसुफ बचकाना यांना पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. जुहूमध्ये सिनेनिर्माता करीम मरोनी या���च्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली होती. या आरोपींनी केलेल्या खुलाशानुसार, पुजारीने मोरानी ब्रदर्स आणि महेश भट्ट यांच्या सुपारीसाठी आपल्या शुटर्सना 11 लाख रुपये दिले होते. यातील पाच लाख रुपये मोरानी फायरिंग प्रकरणातील आरोपींना मिळाले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nMovieReview : अपना टाईम आयेगा\nMovieReview: प्रेरणादायी ‘आनंदी गोपाळ’\nआयुष्यमान खुरानाची शहीद जवानांवर भावूक कविता\nअनुष्का शेट्टी एका अनोळखी तरुणाबरोबर रिलेशनशीपमध्ये\nसोनम कपूरने सोशल मिडीयावर नाव बदलले\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nकराचीचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल कंगणाकडून शबानावर टीका\nसिनेसृष्टीत अमिताभ बच्चन यांना 50 वर्षे पूर्ण \nधर्मेंद्रचा नातूही येतो आहे सिनेमामध्ये\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shabdjhep.blogspot.com/2014/07/10.html", "date_download": "2019-02-17T23:47:10Z", "digest": "sha1:XMNS3K65IHCE7DQ7HGGJV6NYQGAU7III", "length": 14464, "nlines": 104, "source_domain": "shabdjhep.blogspot.com", "title": "शब्दझेप: जगातील 10 महागडी चलने", "raw_content": "\nजगातील 10 महागडी चलने\nजागतिक वित्त बाजारात पैश्याची देवान-घेवाण तसेच जास्तीत जास्त अर्थ व्यवहार हे अमेरिकन डॉलर च्या स्वरुपात होत असतात. आर्थिकदृष्ट्या बलाढ्य अमेरिका आणी त्याच्या ह्या चलनाला जागतिक स्तरावर दबदबा आहे. अमेरीकेचे जागतिक बँकेवर असणारे वर्चस्व तसेच जगातील सगळ्यात बलाढ्य अर्थव्यवस्था ह्याचा देखील परीणाम जागतिक व्यापारावर होत असतो. आपण देखील आंतरराष्ट्रीय व्यवहार अमेरिकन डॉलर च्या स्वरुपात करतो. त्याच प्रमाणे युरोपियन देशामध्ये आणी युरोपियन युनियन मध्ये वापरले जाणारे 'युरो' हे देखील जागतिक स्तरावरील एक महत्वाचे चलन आहे. त्याच प्रमाणे युनायटेड किग्डमचे 'स्टर्लिंग पौंड' हे देखील एक महत्वाचे चलन आहे.\nही सर्वी चलने जागतिक स्तरावर महत्वाची तर आहेतच आणी आपण सर्वांना ज्ञात सुधा आहे परंतु जगात अजूनही असे काही चलने आहेत जी जागतिक स्तरावर डॉलर एवढी महात्वाची नाही आणी आपणाला ज्ञात ही नाही परंतु त्यांचे मूल्य प्रचंड आहे. त्यातील जास्तीत जास्त चलने ही तेल समृद्ध अश्या आखाती देशातील आणी आर्थिक समृद्ध असणाऱ्या युरोपातील आहे. तेलाच्या व्यापारामुळे आणी जागतिक स्तरावर होणात्या प्रचंड उलाढालीमुळे त्यांचे मूल्य आपल्या रुपयाच्या तसेच डॉलर च्या तुलनेत प्रचंड वाढले आहे. अर्थात त्याला इतरही आर्थिक कारणे आहेत.\nआज आपण ती चलने बघत आहोत ज्याची जागतिक स्तरावरील मूल्य प्रचंड वधारले आहे. यात पहिला क्रमांक लागतो तो कुवेत देशाच्या 'कुवेत दिनार' चा....\n(चलनाचा हा दर '25-7-2014-शुक्रवार' नुसार घेतलेला आहे)\n1- कुवेत दिनार (1 कुवेत दिनार= 212.37 रुपये)\nकुवेत या आखाती देशाचे असलेले 'दिनार' हे चलन रुपयाच्या तसेच डॉलरच्या तुलनेत सर्वात महाग आहे. 1 दिनार साठी आपल्यला तब्बल 212 रुपये किवा 3.54 अमेरिकन डॉलर मोजावे लागणार आहे.\n2- माल्टीस लिर�� (1 माल्टीस लिरा = 187.88 रुपये)\nमाल्टीस लिरा हे माल्टा ह्या देशाचे चलन आहे. फारश्या कुणाच्या ध्यानीमनी नसणाऱ्या ह्या देशाच्या चलनासाठी 1 लिरा साठी आपल्याला तब्बल 187 रुपये मोजावे लागणार आहे.\n3- बहरिनी दिनार ( 1 बहरिनी दिनार= 159.31 रुपये)\nहे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे चलन आहे. बहरीन या आशियायी खंडातील देशाच्या चलनासाठी तब्बल 159 रुपये मोजावे लागणार आहे .\n4- ओमानी रियाल (1 ओमानी रियाल = 155.99 रुपये)\nएक अरेबियन देश असणारा ओमान हा दक्षिण आशियायी देश असून चलनाच्या बाबतीत चवथ्या क्रमांकावर आहे.\nआपल्याला 159.99 म्हणजेच 160 रुपये मोजून 1 रियाल मिळेल.\n5- ल्याट्वियन ल्यात्स (1 ल्याट्वियन ल्यात्स = 144.77 रुपये )\nल्याट्विया ह्या युरोप खंडातील लहानश्या देशाचे हे चलन जगात 5 वे महागडे चलन आहे.\n6- सायप्रस पौंड (1 सायप्रस पौंड= 137.82 रुपये)\nयुरोपमध्ये असलेले सायप्रस नावाचे हे लहानसे बेट पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. पर्यटनावर आधारलेल्या ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेत परकीय चलनाची गंगाजळी जमा होत असते.\n137 रुपये एक सायप्रस पौंडसाठी मोजणे हे नक्कीच आपण भारतीयांसाठी महागडे आहे.\n7- स्टर्लिंग पौंड (1 स्टर्लिंग पौंड= 101.96 रुपये)\nहे युनायटेड किग्डम म्हणजेच ग्रेट ब्रिटन चे चलन आहे. जगात वापरल्या जाणाऱ्या 5 मुख्य चलनापैकी हे एक चलन आहे.\n8- जोर्डनियन दिनार (1 जोर्डनियन दिनार = 84.81 रुपये)\nप्यालेस्टीन, इस्त्रैल ई. सद्या चर्चेत असणात्या देशाला लागून असणात्या जोर्डन या आशियायी खंडातील देशाचे हे चलन.\n9- युरोपियन युरो (1 युरो= 80.66 रुपये)\nयुरीपियन युनियन मध्ये असणाऱ्या 28 देशांपैकी 17 देशाचे 'युरो' हे अधिकृत चलन आहे. युरो हे चलन 1999 पासून अमलात आले आहे.\n10- अझरबैजान मनत (1 अझरबैजान मनत= 76.59 रुपये)\nपश्चिम आशियात असणारा हा देशाचे चलन 10वे महागडे चलन आहे.\nतर ही आहे जगातील 10 महागडी चलने. परंतु तुम्ही ही लिस्ट वाचून आश्चर्यचकित झाला असाल ना कारण कि यात अमेरिकन डॉलर कुठेच नाही आहे. नक्कीच तो जगातील महागड्या 10 चलनात नाही आहे परंतु जगात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या चलनात त्याचा सर्वात वरचा क्रमांक आहे हे नाकारता येत नाही.\nPosted by अनिकेत भांदककर\nजगातली 10 महागडी चलन\nब्लॉगिंग हे करियर होऊ शकतं का.\nआता तिथे गाव नाही\nइतर लोक आपल्याला तेवढंच समजतील...\nचारोळीगाथा (चारोळी संग्रह) ई-बुक\nडाउनलोड करण्याकरिता वरील फोटोवर क्लिक करा.\nचारोळ्या- 41 ते 45\nचारोळी- 41 मी सहज लिहावी कविता प्रेमाची उपमा तू द्यावी, शब्दाला प्राप्त व्हावा अर्थ जेव्हा चाल तू गुंफावी. चारोळी- 42 ...\nआज वेगळ्याच विचारात राधिका हरवून गेली होती. नेहमीप्रमाणे राजीव ऑफिस मधून थकून आला होता. घरी येताच त्याने आपली ब्याग सोफ्यावर फेकली आणी ...\nचारोळी- 46 ते 50\nचारोळी- 46 तिच्या येण्याची चाहूल तिच्या पैजन्यांनी भासते. मी वळून बघतो तेव्हा ती लाजाळू सारखी लाजते. =================== ...\nदेशात जातीवाद कमी होत आहे.\n(येते 'जात' हा शब्दप्रयोग जात तसेच धर्म या दोन्ही अर्थाने वापरलेला आहे.) काल 15 ऑगस्ट असल्याने सर्व भारतीयांचे देशप्रेम नेहम...\nआली निवडणूक वाजला दिंडोरा, गल्ली-बोळ्यात नेत्यांचा हिंडोरा. कुणाला जयभीम कुणाला राम-राम, उन्हात फिरून नेत्यांचा नि...\nजगातील 10 महागडी चलने\nजागतिक वित्त बाजारात पैश्याची देवान-घेवाण तसेच जास्तीत जास्त अर्थ व्यवहार हे अमेरिकन डॉलर च्या स्वरुपात होत असतात. आर्थिकदृष्ट्या बलाढ्य ...\nक्षितीजापलीकडे (चारोळी संग्रह) हा माझा तिसरा ई- चारोळी संग्रह आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वरून तो pdf स्वरुपात डाउनलोड करून वाचू शक...\nचारोळीगाथा- चारोळी संग्रह प्रसिद्ध (Publish)\nआपणास कळविण्यात आनंद होत आहे कि नवीन वर्ष्याच्या आरंभमुहूर्तावर माझा 'चारोळीगाथा' (e-book) हा चारोळ्यांचा संग्रह प्रसिद्ध (Publi...\nवेळ सायंकाळची होती. सूर्य क्षितिजापल्याड झेपाविण्याच्या तयारीत होता. पक्षांचा थवा परतीच्या वाटेवर निघाला होता. निरव शांततेच्या ह्या वाता...\nवाटण्यातला आनंद (हृदयस्पर्शी कथा)\nकालच मित्राला त्याच्या जीवनातील पहिला पगार मिळाला, म्हणाला, \"कपडे घायला जाऊया\". खूप दिवसापासून दोन जोडी कपड्यावर काम भागवित होता...\nसध्या ब्लॉग वाचत असणारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs/6338-suvarna-kale-and-girish-kulkarni-s-item-song-todfod-in-boyz-2", "date_download": "2019-02-18T00:27:43Z", "digest": "sha1:WNARCH6QHE3W6ZYMWTDXWOKHSQ6XJ6SV", "length": 10683, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'बॉइज २' मधून सुवर्णा काळे आणि गिरीश कुलकर्णी चा आयटम नंबर - 'तोडफोड' - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'बॉइज २' मधून सुवर्णा काळे आणि गिरीश कुलकर्णी चा आयटम नंबर - 'तोडफोड'\nPrevious Article प्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nNext Article आदर्श शिंदे आणि प्रवीण तरडे यांचे 'अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ' गाणे\n'बॉईज' सिनेमातले ���यटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी आपल्या नजरेसमोर येते. 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला' या सनीच्या रिमिक्स लावणीने गतवर्षीच्या बॉईजला चांगलीच प्रसिद्धी मिळून दिली होती. त्यामुळे येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या 'बॉईज २' मध्ये आयटम सॉंग नसेल तर नवलच अवधूत गुप्तेचे भन्नाट संगीतदिग्दर्शन लाभलेल्या या सिनेमातील 'तोडफोड' हे आयटम सॉंग तरुणांचे चांगलेच मनोरंजन करीत आहे.\n'बॉईज २' च्या सक्सेस पार्टीमध्ये 'बॉईज ३' ची घोषणा\nहाऊसफुल 'बॉईज २' ने कमावला ५.११ कोटींचा विकेंड गल्ला\nलडाखच्या गुलाबी थंडीची अनुभूती देणारे 'बॉईज २' चे रोमँटिक गाणं - \"शोना\"\nदिमाखात पार पडला 'बॉईज २' चा ट्रेलर लाँच सोहळा\n'बॉईज २' चा संवाद लेखक ह्रीशिकेश कोळीने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे, गणेश चंदनशिव आणि प्रसेनजीत कोसंबीचा आवाज लाभला आहे. विशेष म्हणजे या गाण्यात प्रसिध्द कलाकार गिरीश कुलकर्णी यांचा हटके अंदाज आपल्याला पाहता येणार आहे. वाढदिवसावर आधारित असलेल्या या 'तोडफोड' सॉंगमध्येे सुवर्णा काळेचा आयटम नंबर आपल्याला पाहायला मिळतो. उडत्या लयीचे हे गाणे तरुणाईला आपल्या तालावर थिरकवण्यास यशस्वी ठरत आहे.\nशाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या बॉईजची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले असून, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची धम्माल मस्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहता येणार आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी सांभाळली आहे. शिवाय, इरॉस इंटरनेशनलद्वारे 'बॉईज २' चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखील केले जाणार आहे.\nPrevious Article प्रेमात पडलेल्या प्रत्येक 'साथी'साठी चे भावनिक गाणे - 'ओ साथी रे'\nNext Article आदर्श शिंदे आणि प्रवीण तरडे यांचे 'अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ' गाणे\n'बॉइज २' मधून सुवर्णा काळे आणि गिरीश कुलकर्णी चा आयटम नंबर - 'तोडफोड'\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्र�� ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=120&&curr_page=7&&curr_alpha=", "date_download": "2019-02-18T01:02:53Z", "digest": "sha1:V6MSSZNR6QIKEKTIS5MTRBX2UVPB3R5R", "length": 16078, "nlines": 185, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सध्या कुठे आहात: Andheri east Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: Bangalore\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: TEPLM\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes; Of course\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes,why not\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठ�� आहात: U.S.A.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Agadi Aanandaane....\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nनाव: पल्लवी अरुण चेउलकर\nआपण सध्या कुठे आहात: मुंबई\nअभिप्राय: पु. ल देशापान्देंची पुस्तक वाचून खूपच चं वाटते. त्यांची पुस्तके कितीही वाचली तरीही सारखी सारखी वाचवी असेच वाटते.\nत्यांचे प्रखर व्यक्तिमत्त्व त्यांच्या प्रत्येक लिखाणातून त्यांचे झळकते. व्यक्ती आणि वल्ली मधील पात्रे तर आपल्याला\nनवीन दिशा दाखवतात आणि प्रत्यक वेळी त्यांच्या हास्य कथानकातून आपल्याला प्रेरणा मिळते.\nत्यांचे तर ती फुलराणी हा कवितासंग्रह फारच आवडला.\nपु. ल. देशपांडे जरी आज आपल्यात नसले तरी ते त्यांच्या साहित्यातून आपल्या सहवासात राहणारच आहेत.\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Santacruz\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: Goa\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: sure\nनाव: ज्योती शरद दळवी\nआपण सध्या कुठे आहात: मुंबई\nअभिप्राय: खूप छान वाटल वाचून..........................पु. ल. देशपांडे माझे आवडते आणि लेखक आहेत...................\nआणि मला लोकांना सांगायला खूप आवडत की.........पु ल ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेतली मी आहे.............खूप मस्त वाटत हे अनुभवयाला\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो\nआपण सध्या कुठे आहात: India\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: india\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nनाव: रुपेश रविन्द्र म्हसकर\nआपण सध्या कुठे आहात: India\nअभिप्राय: पु ल प्रत्यक्षात कधीही पाहायला आणि अनुभवायला मिळाले नाहीत ही खंत आयुष्यभर जाणवेल . आमच्या मित्र मंडळीत (म्हणजे अगदी आजच्या पिढीतही ) पु ल आणि त्यांचे साहित्य मनामनात रुजलेले आहे .\nपु लं च्या जवळ जवळ सर्व व्यक्तिरेखा ऐकल्या आहेत , पहिल्या आहेत .\nआपल्या website मुळे येणाऱ्या पिढीला पु लं चे हरहुन्नार्री व्यक्तिमत्व वाचायला मिळेल . शतशः ��न्यवाद .\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: हो\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nअभिप्राय: मी एकदा पु लंच्या घरी गेलो असतांना ते Alwin Tophler यांचे Future Shock नावाचे पुस्तक वाचत होते. बराच वेळ सुनिता बाईंशी बोलणे झाल्यावर त्या जेव्हा चहा करायला आत गेल्या तेव्हा पु ल माझ्याशी काही तरी बोलले. त्यानंतर मी त्यांना ते वाचत असलेल्या पुस्तकाविषयी माझे मत सांगितले. ते लगेच म्हणाले \"तुम्हाला हे पुस्तक समझले का हो मला तर प्रत्येक वाक्य दोनदा वाचावे लागते आणि paragraph संपल्यावर तो पुन्हा वाचवा लागतो तेव्हा कुठे लेखकाला काय म्हणायचे आहे ते कळते. ३ - ४ पाने वाचून झाली की डोके गरगरायला लागते.\" मी त्यांच्याशी सहमती व्यक्त करून ते पुस्तक मी सुमारे अर्धे वाचल्याचे त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले तुमच्या पायाच पडले पाहिजे. मी हे तेव्हढेही वाचेन असे वाटत नाही\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pawars-house-in-delhis-become-strategic-center/", "date_download": "2019-02-18T00:06:25Z", "digest": "sha1:NTCYOREPY6YP7ARM7EYLBOO6VOARDID5", "length": 6158, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "pawars-house-in-delhis-become strategic-center", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nदिल्लीतील पवारांचं घर बनलं रणनीतीचं केंद्र, दिदींना पाठिंबा देण्यासाठी विरोधकांची बैठक\nटीम महाराष्ट्र देशा : शारदा चीटफंड घोटाळ्यावरुन केंद्रातील मोदी सरकार आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार आमने-सामने आले आहेत. पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्यास गेलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.\nमात्र, आता त्या पाच अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मोदी सरका�� विरोधात धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. त्यामुळे सध्या देशात मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी असे चित्र आहे आणि आता या वादात इतर नेत्यांनीही उडी घेण्यास सुरुवात केली आहे.\nदरम्यान,या धामधुमीत शरद पवारांचं दिल्लीतलं ६ जनपथ हे निवासस्थान पुन्हा एकदा रणनीतीचं केंद्र बनलंय. पश्चिम बंगालमधील घडामोडीनंतर पुढची भूमिका ठरवण्यासाठी दिग्गज पवारांच्या घरी येऊन पुढील रणनीती ठरवत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. यात सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने पश्चिम बंगालमध्ये विरोधकांची मोठी सभा झाली होती त्यात सर्व विरोधकांनी एकी दाखवत या मंचावर हजेरी लावली होती.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nशिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, भाजपचे चाणक्य उद्धव ठाकरेंच्या भेटीला\nमनसेला महाआघाडीत स्थान नाही,संभाजी ब्रिगेडला सोबत घेऊ : चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70604131214/view", "date_download": "2019-02-18T00:38:20Z", "digest": "sha1:ZRRDNNWT4FHJZ5QMCDFI42RV6G5IKH32", "length": 11527, "nlines": 188, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - माड्या हवेल्या मनी नाही भ...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो ज�� रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्‍य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्‍वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा ��ेव...\nभजन - माड्या हवेल्या मनी नाही भ...\nमाड्या हवेल्या मनी नाही भावत संताची झोपडी बरी ॥धृ॥\nउद्धवा चल जाऊ विदुरा घरी ॥१॥\nवस्त्र अलंकार मनी नाही भावत संताची वत्कले बरी ॥२॥\nशालू उशाला मनी नाही भावत संताची घोंगडी बरी ॥३॥\nपाची पक्वात्रे मनी नाही भावत संताची भिक्षा बरी ॥४॥\nमोहनमाळ मनी नाही भावत तुळशीची माळ बरी ॥५॥\nबलराज समारंभ मनी नाही भावत संताचे चरण बरे ॥६॥\nवेडे बाकुडे मनी नाही भावत संताचे चरण बरे ॥७॥\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70911044128/view", "date_download": "2019-02-18T00:35:30Z", "digest": "sha1:5MC26755OML77L7PEYJNUV4RZPOSNOI3", "length": 9567, "nlines": 189, "source_domain": "www.transliteral.org", "title": "घटोत्कच माया", "raw_content": "\nमंत्रांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|\nकुस्करूं नका हीं सुमने \nडोळे हे जुलमि गडे \nठावा न सुखाचा वारा\nआशा, शब्द आणि दर्शन\nकां रे जाशी मज त्यजुनी \nतीनी सांजा सखे, मिळाल्या\nह्रदय सांग चोरिलें कशास सुंदरी \nतूं जिवलगे विद्यावती जाणती \nबिजली जशि चमके स्वारी \nये पहाटचा वर तारा\nशैशवदिन जरि गेले निघुनी\nआठवती ते दिन अजुनी\nललने चल चल लवलाही \nराजकन्या आणि तिची दासी\nहें कोण गे आई \nतर मग गट्टी कोणाशीं \nभा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.\nघटोत्कच-माया पसरली हिंददेशीं या\n\"जुनें जुनें तें सर्वहि द्या द्या,\nनवें नवें तें पाहुनि घ्या घ्या,\nआलें दुरुनी चालुनि बुद्ध्या\nतुम्हां सुखवाया निरभिलाष झिजवी काया\nजुनें जुनें तें सर्वहि द्या द्या,\nद्या द्या कुजक्या गिर्द्या, गाद्या;\nकाढा कचरा, सार्‍या चिंध्या;\nकागद घ्या, या तुळतुळित साफ पाहुनिया.\nहाडें आणिक कातडिं द्या द्या,\nचाकू, बटन, फण्या हीं घ्या घ्या \nजिनें, पाकिटें, बूटहि, वाद्या,\nकिती सुंदर या झकझकीत वस्तू सार्‍या \nकापुस, लोकर यांचे भारे\nद्या द्या आणा हें पोतेरें,\nतनू सजवाया शेले आणि शालु घ्या या.\nवस्त्रें देशी जाडीं भरडीं\nरुतती कांट्यापरि अति हाडीं.\nशिणवितां माया कां सुंदर कोमल काया \nकां हो वाया धडपडतां तनु झिजवाया \nमंत्रे या साखर पेरोनी\nगारुडि���ी ही वेड लावुनी\nनागवी सार्‍यां, राहुं दे न अन्नहि खाया.\nघोरूं दिवसां अम्हि सर्वत्र,\nजाणुनि उमजुनि निजतों; चित्र\n ये कोण जागृती द्याला \nआलस्यीं अम्ही झालों चूर,\nनेत्र फिरवुनिया कोणास सवड पाहाया \nविकट करि हास्या निज अस्त्र विजयि पाहुनिया\nलाभ कोणता येथे रडुनी \nकोण ऐकतो कान देउनी \nवाग्देवी गे, बसलित रुसुनी\n धावुनि ये स्वगृहीं समया \nकवी - भा. रा. तांबे\nदिनांक - २४ मे १९०२\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/5743-laxmi-s-mehendi-in-serial-laxmi-sadaiva-mangalam-photos", "date_download": "2019-02-18T00:51:36Z", "digest": "sha1:774SHSA2ULLOMQP6JZQH2NYFXP7PEP22", "length": 9743, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'लक्ष्मी सदैव मंगलम्' मध्ये रंगणार लक्ष्मीच्या मेहेंदीचा सोहळा ! - पहा फोटो - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मध्ये रंगणार लक्ष्मीच्या मेहेंदीचा सोहळा \nNext Article बिग बॉस च्या घरामधील ५९ वा दिवस - मेघा, पुष्कर आणि भूषण यांना मिळणार सरप्राईझ \nकलर्स मराठीवरील 'लक्ष्मी सदैव मंगलम्' या मालिकेमध्ये सध्या लक्ष्मीच्या लग्नाची तयारी सुरु आहे. लक्ष्मी सुध्दा बरीच आनंदी आहे कारण, आता तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार लवकरच मिळणार आहे. दारी मंडप सजलं आहे, लग्नाची लगबग सुरु झाली आहे. लक्ष्मी लवकरच तिच्या नव्या आयुष्यात पाऊल ठेवणार आहे, दारी नवरदेवाची वरात येणार आहे. परंतु या सगळ्यामध्ये मामीची कारस्थानं सुरुच आहेत. यासाठीच आता लक्ष्मीच्या हाताला आज मेहेंदी लागणार आहे. त्यातलेच काही क्षण आणि लक्ष्मीचा आनंद तुम्ही या फोटोमध्ये मध्ये बघू शकता. बघा लक्ष्मीचा विवाहसोहळा लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये ११ जून ते १६ जून संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये होणार 'केतकी चितळे' ची एन्ट्री \n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये लक्ष्मीच्या समोर येणार मल्हारचे वेगळे रूप\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेतील लक्ष्मी आणि आर्वीसाठी नवरात्र आहे खास\n - करू मंगलमय सुरुवात घेऊन गणरायाचा आशीर्वाद\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये गणपतीच्या आगमनाने लक्ष्मीच्या आयुष्यात सुखाची चाहूल\nनवरी मुल���च्या हाताला मेहेंदी लावताना तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावं लिहितात असं म्हणतात ... लक्ष्मीचा हात कोणाच्या हाती जाईल तिच्या स्वप्नातला राजकुमार कोण असेल तिच्या स्वप्नातला राजकुमार कोण असेल अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहेत.\nतेंव्हा बघायला विसरू नका लक्ष्मीचा मेहेंदीचा सोहळा आज संध्या. ७.०० वा. आणि बघा लक्ष्मीचा विवाहसोहळा लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये ११ जून ते १६ जून संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nNext Article बिग बॉस च्या घरामधील ५९ वा दिवस - मेघा, पुष्कर आणि भूषण यांना मिळणार सरप्राईझ \n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मध्ये रंगणार लक्ष्मीच्या मेहेंदीचा सोहळा \nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vidyadhar-anasker-says-co-operative-banks-will-bring-together-maharashtra", "date_download": "2019-02-18T01:16:56Z", "digest": "sha1:KVT5UDFLFN6SH3PKYZNAQG5O6PJYHCDA", "length": 17595, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, vidyadhar anasker says, co-operative banks will bring together, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n��हकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार : विद्याधर अनास्कर\nसहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार : विद्याधर अनास्कर\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nपुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून, अडचणीतल्या सहकारी संस्थांचे पालकत्व घेत राज्य सहकारी बॅंक सर्व सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी शुक्रवारी (ता. १९) पत्रकार परिषदेमध्ये दिली.\nपुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून, अडचणीतल्या सहकारी संस्थांचे पालकत्व घेत राज्य सहकारी बॅंक सर्व सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी शुक्रवारी (ता. १९) पत्रकार परिषदेमध्ये दिली.\nया वेळी मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, संजय भेंडे, विशेष कार्य अधिकारी अजित देशमुख, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक राजेश बायस उपस्थित हाेते. श्री. अनास्कर म्हणाले, की राज्याला सहकाराची पंरपरा लाभली आहे. मात्र अनिष्ट प्रथा आणि कार्यपद्धतींमुळे सहकार क्षेत्र बदनाम झाले आहे.\nसहकार क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी पुण्यातील गुलटेकडी येथील भूविकास बॅंकेच्या इमारत खरेदीचा सर्वाधिक २५ काेटी २० लाखांच्या बाेलीचा प्रस्ताव अवसायक आनंद कटके यांना सादर केला आहे.\nतसेच सहकाराच्या प्रशिक्षण, प्रचार, प्रसिद्धीसाठी सहकार संवर्धन निधी उभारण्यात येणारआहे. प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध हाेण्यासाठी थेट विकास साेसायट्यांना राज्य सहकारी बॅंक कर्ज देणार असून, त्यासाठीचा प्रस्ताव नाबार्डला देण्यात आला आहे. तर ५ हजार विकास साेसायट्यांच्या सक्षमीकरणासाठी संगणकीकरण करण्यात येणार आहे. तसेच अडचणीतील नागरी सहकारी बॅंका बंद न करता इतर बॅंकामध्ये विलीनीकरण करुन घेण्यासाठी उपविधीमध्ये बदल करण्यात आले असून, याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.\nअडचणीतील जिल्हा बॅंकेचे पालकत्व घेणार असून, काळ्या यादीतील १८ सूतगिरण्यांची कर्ज खाती नि���मित केली आहेत. तर बंद पडलेले ६ साखर कारखाने २० वर्षांच्या कराराने चालविण्यास देण्यात आले असून, आणखी ११ कारखाने चालविण्यास देण्यात येणार आहे. तसेच राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने केवळ संस्थांना कर्ज देत आहे. मात्र ही बॅंक आता रिटेल बॅकिंगमध्ये उतरणार असून, तसा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. अनास्कर यांनी या वेळी दिली.\nशेतकऱ्यांच्या मुलांना व्यावसभिमुख शिक्षणाबराेबरच उद्याेग उभारण्यासाठीदेखील राज्य सहकारी बॅंक कर्ज देणार आहे. तशी याेजना तयार करण्यात येणार असल्याचेही अनास्कर यांनी या वेळी सांगितले.\nएकरकमी कर्ज परतफेड याेजना\n३१ मार्च २०१८ अखेर जी खाती अनुत्पादक कर्जाच्या संशयित वर्गवारीत समाविष्ट केलेली असतील, अशा सर्व खात्यांना एकरकमी कर्ज परतफेड याेजना लागू असणार आहे. तर कर्ज परतफेड करताना ज्या दिवशी अनुत्पादक झाले आहे. त्या दिवशीच्या लेजर बॅलन्सच्या मुद्दल अधिक व्याजाच्या १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. आजी - माजी संचालकांंना व त्यांच्याशी हितसंबध असणाऱ्या भागिदारी, संस्थांना दिलेले कर्जे, संचालकांच्या कुटुंबातील व्यक्तींना (पती, पत्नी, आई, वडील, बहीण, मुलगा, मुलगी, जावई किंवा सून) दिलेली कर्जे अपात्र असतील, असे अनास्कर यांनी स्पष्ट केले.\nसहकार क्षेत्र विद्याधर अनास्कर कर्ज साखर\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_537.html", "date_download": "2019-02-17T23:38:22Z", "digest": "sha1:QX4453LFPOAVPAAZORFO7HKFM53EIQV6", "length": 6867, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "संगमनेरात रस्त्यांसाठी २५ कोटी निधी मंजूर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक ��लात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nसंगमनेरात रस्त्यांसाठी २५ कोटी निधी मंजूर\nतालुक्यातील प्रत्येक गावांसह वाडीवस्तीचा दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या रस्त्यांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून तालुक्यात सर्वत्र रस्त्याचे जाळे निर्माण झाले आहे. तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी सुमारे २५ कोटी ५९ लाख १५ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.\nया कामांसाठी सर्व जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांनी आ. थोरात यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. नव्याने होणार्‍या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील दळवळवळणाची सुविधा आणखी वाढणार आहे. या कामांना तातडीने सुरुवात होणार असल्याने सर्व भागात समाधान व्यक्त होत आहे.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/keep-bjp-away-general-elections-appeals-sharad-pawar-27957", "date_download": "2019-02-18T00:04:02Z", "digest": "sha1:GPYSL7OCIU2XVYAZDSNKKX3NZAN56KMH", "length": 13274, "nlines": 136, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Keep BJP Away in General Elections Appeals Sharad Pawar | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजपला दूर सारून सर्वात मोठ्या पक्षाचा पंतप्रधान व्हावा - शरद पवार\nभाजपला दूर सारून सर्वात मोठ्या पक्षाचा पंतप्रधान व्हावा - शरद पवार\nभाजपला दूर सारून सर्वात मोठ्या पक्षाचा पंतप्रधान व्हावा - शरद पवार\nभाजपला दूर सारून सर्वात मोठ्या पक्षाचा पंतप्रधान व्हावा - शरद पवार\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nगुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस बळकट आहे. उत्तर प्रदेशात मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पार्टी आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी बलवान आहे. प्रत्येक राज्यातली स्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातल्या बलशाली पक्षांना आपण एकत्र घेतले पाहिजे - शरद पवार\nमुंबई - \"आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बाजूला सारण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे आणि निवडणुकीनंतर ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाचा पंतप्रधान व्हावा,\" अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली. आपण एक विचारांची लढाई लढत असून पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही, या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पवार यांनी यावेळी स्वागत केले.\nनिवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज मुंबईत झाली. त्यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, \"निवडणुका होऊ देत. आपण भाजपला सत्तेपासून बाजूला काढू. त्यानंतर ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, तो पक्ष पंतप्रधान पदावर दावा सांगू शकेल.'' भाजप विरोधी सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीत आघाडी करावी आणि 1977 आणि 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांत जसे केले त्या प्रमाणे निवडणूक निकालानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवावा, असे मतही पवार यांनी यावेळी व्यक्त केले. आपण स्वतः सर्व राज्यांमध्ये जाऊन तेथील प्रादेशिक पक्षांना आघाडीत येण्याची विनंती करणार आहोत, असे पवार यांनी यावेळी सांगितले.\nमतदान यंत्रांबाबतही पवार यांनी चिंता व्यक्त केली. आगामी निवडणुकीत पुन्हा मतपत्रिकांद्वारे मतदान व्हावे, अशी सूचना पवार यांनी यावेळी केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, \"काँग्रेसचे अशोक गेहलोत आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबर आपल्या पक्षाचे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे दोन नेते येत्या एक दोन आठवड्यांत जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत,\"\nयापू��्वी एका पक्षाच्या विरोधात अन्य सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याची उदाहरणेही पवार यांनी यावेळी दिली. 1977 मध्ये काँग्रेसच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात अन्य पक्ष एकत्र आले. त्यावेळी भाजप विरोधी कुठल्याही पक्षाने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता आणि कुणाही पक्षाकडे बहुमत नव्हते, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. ''आताही नरेंद्र मोदी हे बलवान स्पर्धक असले तरीही देशातील जनता सजग आणि आपल्या पेक्षा हुशार बनली आहे,'' असेही पवार यावेळी म्हणाले.\nगुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस बळकट आहे. उत्तर प्रदेशात मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पार्टी आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी बलवान आहेत, असे सांगून पवार म्हणाले, ''प्रत्येक राज्यातली स्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातल्या बलशाली पक्षांना आपण एकत्र घेतले पाहिजे,\"\nभाजप विरोधी आघाडीत मनसे असेल काय या प्रश्नावर बोलताना ''हा विषय अद्याप चर्चेला आलेला नाही,'' असे उत्तर पवार यांनी दिले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल आपली भेट घेतल्याचे सांगून पवार म्हणाले, \"राज यांनी मतदान यंत्रांबाबत व्यक्त केलेली चिंता रास्त आहे. सर्व भाजप विरोधी पक्षांनी मतदान यंत्रांच्या विरोधात एकत्र भूमिका घेतली पाहिजे, असे माझे मत आहे,\" दरम्यान, याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमधून 2014 मध्ये हकालपट्टी करण्यात आलेले काँग्रेस नेते संजय खोडके यांनी आज पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/amit-shaha-called-to-udhav-thakre/", "date_download": "2019-02-18T00:06:33Z", "digest": "sha1:DIL7VHNSGXDBIRPVJJY4KMRXUKXTCY4G", "length": 5423, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "amit shaha called to udhav thakre", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जा���न हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nयुतीसाठी अमित शहांचा उद्धव ठाकरे यांना फोन \nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गेले काही दिवस शिवसेना आणि भाजप यांच्या युतीबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता थेट भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून युतीबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना युती होणार कि काय अशी चर्चा रंगली आहे.\nजर भाजप शिवसेना स्वतंत्र लढले तर त्याचा फायदा आघाडीला म्हणजेच कॉंग्रेस – राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना भाजप एकत्र लढावे यासाठी अनेक सेना – भाजप नेते युती करीता धडपड करत आहेत. पण आता तर खुद्द भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लवचिक भूमिका स्वीकारून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बातचीत केली आहे.त्यामुळे स्वबळाची भाषा करण्याऱ्या शिवसेनेनेही आपली भूमिका मवाळ केल्याच दिसत आहे. या चर्चेवेळी अमित शहा यांनी युतीबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे यांना केल्याची माहिती मिळत आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nसक्सेस रेट मध्ये भारतीय संघ अव्वल स्थानी\nराहुल गांधी आता प्रौढांसाठी फ्री सेक्सचीही घोषणा करतील – मधुपुर्णिमा किश्वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/aaditya-thakare-metro-12558", "date_download": "2019-02-17T23:58:52Z", "digest": "sha1:TIPULAGQ4EURF4CKI5IDOEWHG7I2GHKM", "length": 8146, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "aaditya thakare metro | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआदित्य ठाकरे यांचे यांचा कारशेडला विरोधच\nआदित्य ठाकरे यांचे यांचा कारशेडला विरोधच\nगुरुवार, 8 जून 2017\nमुंबई : आरेच्या हरित पट्ट्यात मुंबई मेट्रो -3 ची कारशेड उभारण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. त्याची बाजू मांडताना आज ट्‌विट्ट करून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही \"आरे'ला \"कारे' केले आहे. काल शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीत आरे कारशेड प्रस्ताव नामंजूर केला आहे. त्यामुळे भाजप सेनेत तणाव वाढत असताना या वादात युवा सेनाप्रमुखांनी उडी घेतली आहे.\nमुंबई : आरेच्या हरित पट्ट्यात मुंबई मेट्रो -3 ची कारशेड उभारण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. त्याची बाजू मांडताना आज ट्‌विट्ट करून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही \"आरे'ला \"कारे' केले आहे. काल शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीत आरे कारशेड प्रस्ताव नामंजूर केला आहे. त्यामुळे भाजप सेनेत तणाव वाढत असताना या वादात युवा सेनाप्रमुखांनी उडी घेतली आहे.\nप्रस्ताव नाकारण्याचे समर्थन करताना आदित्य ठाकरे म्हणतात, पर्याय उपलब्ध असताना आरेच्या जागेतली झाडे आम्ही तोडू देणार नाही. मी मेट्रोचा पुरस्कार करतो. मेट्रोला पाठिंबा देतो. सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोची गरज आहे. हे मला मान्य आहे. यापूर्वीच्या सरकारनेही हा मागणी मान्य केली आहे. परंतु यामुळे आरेचे जे नुकसान होणार आहे ते चुकीचे आहे.\nएका बाजूला सरकार पॅरीस कराराचा संबंध देवून हवामान बदलाच्या संकटाशी लढण्याची भाषा करते अन्‌ दुसऱ्या बाजूला आरेचे जंगल नष्ट करणार हा दुट्टपी पणा आहे. मला चिंता वाटते हे की आपली हवामानबद्दलाची वक्तव्ये फक्त वर्तमानपत्राच्या बातम्यासाठी, समाज माध्यमातील प्रचारासाठी राहू नये, अशी अपेक्षाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.\nठाकरे म्हणतात, मेट्रो महामंडळ अजूनही आरे वाचवू शकते. सार्वजनिक वाहतुकीसाठी झाडे तोडून जंगल नष्ट करणे हे चुकीचे आहे. पर्याय उपलब्ध आहेत. झाडे न तोडताही मेट्रो बनवता येईल असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.\nमुंबई मेट्रो आदित्य ठाकरे भाजप सरकार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/6422-mahesh-manjrekar-and-ashok-chavan-in-assal-pahune-irsal-namune", "date_download": "2019-02-18T00:43:42Z", "digest": "sha1:KIQMHCBFCURUV7DLG5TW5HM3VGPTOQXS", "length": 13727, "nlines": 221, "source_domain": "marathicineyug.com", "title": "“अस्सल पाहुणे इसराल नमुने” कार्यक्रमामध्ये श्री.अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n“अस्सल पाहुणे इसराल नमुने” कार्यक्रमामध्ये श्री.अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर\nPrevious Article छोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\nNext Article देवीचा उत्सव की संकटांचं तांडव ‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवा-श्रीधरचा जीव धोक्यात\nकलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रम सध्या बराच चर्चेमध्ये आहे. आजवर कार्यक्रमामध्ये नामवंत कलाकारांनी आणि इतर क्षेत्रामधील दिग्गज व्यक्तिंनी हजेरी लावली. या दरम्यान त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच माहिती नसलेल्या गोष्टी प्रेक्षकांना कळाल्या, तसेच त्यांची दुसरी बाजू प्रेक्षकांना बघायला मिळाली. या मंडळींनी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या. येत्या आठवड्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे श्री.अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर. या दोघांसोबत मकरंद अनासपुरे बऱ्याच गप्पा मारणार आहेत तसेच या दोघांनाही बरेच बेधडक प्रश्न देखील विचारले जाणार आहेत. आता या प्रश्नांची उत्तरे हे काय देतील, कोणते किस्से ऐकायला मिळतील हे बघणे मोठ्या उत्सुकतेचे असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाचा येत्या आठवड्यातील विशेष भाग शुक्रवारी म्हणजेच १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nअशोक चव्हाण यांनी मकरंद अनासपुरे यांच्या प्रश्नांची उत्तर एकदम रोखठोक आणि बेधडकपणे दिली. शाळेमध्ये असताना अशोक चव्हाण गणितामध्ये जरा कच्चे होते पण मग राजकीय गणित एवढ्यामोठ्या प्रमाणात कशी सांभाळता हा प्रश्न विचारला असता त्यांचे उत्तर ऐकण्यासारखे आहे. “मी राजकीय गणितात देखील कच्चाच आहे, पक्का नाही झालो... मला कधीच खरा आणि खोटा चेहरा हा प्रकार जमला नाही... मी माझ्या मतदार संघातील लोकांना आणि सहकाऱ्यांसाठी अव्हेलेबल असतो. राजकारणात खोट बोलण सोयीच आहे... समोर एक बोलतात आणि मागे दुसरच बोलतात हे आम्हांला माहिती असत पण आम्हांला हे जमले नाही... जे तोंडावर आहे तेच माघारी पण आहे” असे ते म्हणाले.\nकार्यक्रमामधील चक्रव्ह्यू राउंड मध्ये मकरंद अनासपुरे यांनी श्री. अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर यांना काही प्रश्न विचारले ज्याची उत्तर दोघांनीही बिनधास्तपणे दिली. अशोक चव्हाण यांना या राउंड मध्ये राजकीय क्षेत्रातील काही व्यक्तीं संदर्भात प्रश्न विचारले – श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक आवडणारी आणि एक नावडती गोष्ट, तर कोणाचा कारभार जास्त पारदर्शक आहे – श्री. नरेंद्र मोदी कि श्री. देवेंद्र फडणवीस, उत्तम वक्ता कोण राहुल गांधी कि श्री. नरेंद्र मोदी... याच राउंड मध्ये राज ठाकरे यांबद्दल बोलत असताना अशोक चव्हाण म्हणाले “मित्र असावा तर राज थारे सारखा”... तसेच कार्यक्रमामध्ये मकरंद यांनी अशोक चव्हाण यांना पेट्रोल पंपावर माननीय पंतप्रधान यांचे फोटो बघून तुम्हाला काय वाटत असे विचारले तेंव्हा ते म्हणाले, “आज एकिकडे पेट्रोलची किंमत शंभरी गाठण्याच्या परीस्थीतीमध्ये आहे आणि दुसरीकडे त्यांचा हसरा चेहरा. लोकांना रडू येते आहे अशी अवस्था झालेली आहे पेट्रोल पंपावर”.\nतर महेश मांजरेकर यांना देखील काही प्रश्न विचारले सलमान खान कि संजय दत्त नटसम्राट चित्रपटा मध्ये कोणाचा अभिनय आवडला नाना पाटेकर कि विक्रम गोखले नटसम्राट चित्रपटा मध्ये कोणाचा अभिनय आवडला नाना पाटेकर कि विक्रम गोखले बिग बॉस मराठीमधील आवडती स्पर्धक कोण मेघा धाडे कि स्मिता गोंदकर \nया सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि किस्से जणून घेण्यासाठी बघा अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाचा येत्या आठवड्यातील विशेष भाग शुक्रवारी म्हणजेच १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nPrevious Article छोट्या डान्सर्ससाठी नवा प्लॅटफॉर्म - सोनी मराठी घेऊन येत आहे नवा रिऍलिटी शो 'सुपर डान्सर महाराष्ट्र'\nNext Article देवीचा उत्सव की संकटांचं तांडव ‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवा-श्रीधरचा जीव धोक्यात\n“अस्सल पाहुणे इसराल नमुने” कार्यक्रमामध्ये श्री.अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/pgd.php", "date_download": "2019-02-18T01:04:39Z", "digest": "sha1:HMQAXBLPXMWCVQVOZH75VTTYYJBJJOQD", "length": 9928, "nlines": 29, "source_domain": "puladeshpande.net", "title": "पु.ल.गौरव दर्शन!", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nगेल्या ५०-६० वर्षांच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या उत्तुंग व्यक्तीमत्वापैकी 'चतुरस्त्र' हे विशेषण खऱ्या अर्थाने लागू पडेल असं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे आपल्या बहुरंगी व्यक्तिमत्वामुळे सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं फक्त पु.लं.नी आणि आपल्या हयातीतच दंतकथा बनण्याचं भाग्य लाभलं, ते देखील फक्त पु.लं.नाच. ते जे अद्भूत आयुष्य जगले त्याच्या स्मृती चिरंतर रहाव्या म्हणून 'लोकमान्य सेवा संघ' हि पार्ल्यातील तितकीच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संस्था पुढे आली, आणि एक कायमस्वरूपी संग्रहालय उभं राहिलं, 'पु. ल. गौरव दर्शन आपल्या बहुरंगी व्यक्तिमत्वामुळे सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं फक्त पु.लं.नी आणि आपल्या हयातीतच दंतकथा बनण्याचं भाग्य लाभलं, ते देखील फक्त पु.लं.नाच. ते जे अद्भूत आयुष्य जगले त्याच्या स्मृती चिरंतर रहाव्या म्हणून 'लोकमान्य सेवा संघ' हि पार्ल्यातील तितकीच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संस्था पुढे आली, आणि एक कायमस्वरूपी संग्रहालय उभं राहिलं, 'पु. ल. गौरव दर्शन \nपु. लं. ची निवडक छायाचित्रे, हस्तलिखिते, पत्रं, त्यांना लाभलेले मानसन्मान, स्मृतीचिन्हे यांचा समावेश असलेल्या या संग्���हालयाची मूळ कल्पना सुनिताबाईंची आणि त्याला 'पु. ल. गौरव दर्शन ' असं समर्पक नांव सुचवलं ते सुद्धा सुनीताबाईंनीच. त्यामुळे नामकरणापासून ते छायाचित्राची निवड, त्यांची मांडणी यांत कल्पकता होती. यापूर्वी सुनीताबाईंनी जतन केलेला हा संग्रह 'पितृतुल्य' अशा 'लोकमान्य सेवा संघा' च्या वास्तूत असावा अशी पुलंची इच्छा होती. लोकमान्य सेवा संघाचे कार्यवाह श्री. शशिकांत गानू, अध्यक्ष श्री. मनोहर काळे उत्साहाने तयारीला लागले. संस्थेचे मानद वास्तुशास्त्राज्ञ प्रवीण काणेकर संग्रहालायाचा आराखडा तयार करू लागले. सर्व छायाचित्रांवर पुन्हा नव्याने संस्कार करणे गरजेचे होते. पु.लं.चे निस्सीम चाहते आणि छायाचित्रण कलेतील ज्येष्ठ अरुण आठल्ये यांनी ती बाजू सांभाळली. फोटोंची मांडणी, त्यांची रचना, ग्रंथसजावट आणि मांडणी या कामात निष्णात असलेले ख्यातनाम कैलिओग्राफर श्री. सत्यनारायण वडीशेरला यांनी केली.\nपु. लं. वरील अलोट प्रेमामुळे या सगळ्या मंडळीच्या मेहनतीतून हे आगळे वेगळे संग्रहालय उभे राहिले. ४०' x ४०' आकाराच्या सभागृहात वस्तूंची मांडणी २१ दालनांमध्ये केली आहे. काही दुर्मिळ कौटुंबिक छायाचित्रे, पु. लं. ची सर्व पुस्तके, कॅसेट्स, नाटके, चित्रपट, इतर मान्यवरांबरोबरची छायाचित्रे, अशी जवळजवळ ४०० छायाचित्रे, हस्तलिखिते, लेख, वेगवेगळ्या भावमुद्रा असलेली पु.लं.ची मोठ्या आकारातील ६४ छायाचित्रे विशेष म्हणजे या ६४ छायाचित्रांपैकी कुठल्याही २ फोटोंमधल मूड सारखा नाही, असा 'वि'पूल खजिना या संग्रहालयाच्या निमित्ताने रसिकांसमोर खुला करण्यात आला आहे.\nआंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार आणि पु.ल.प्रेमी श्री. शर्वरीराय चौधरी यांनी केलेला पु.लं.चा अर्धपुतळा सुद्धा याच ठिकाणी ठेवण्यात आला आहे. शेक्सपिअरच्या मूळ गावी त्याचे स्मारक बघायला दूरवरून लोक येत असतात. मराठी माणसाचे हे पु.ल.प्रेम बघायला जेव्हा दूरवरून लोक येतील तेव्हा स्फूर्तीने, अभिमानाने, आनंदाने लहान-थोर सगळेच भारावून जातील. जो निखळ आनंद पु.लं.नी आयुष्यभर लोकांना दिला, तसाच आनंद आज पु.लं. नसतानासुद्धा या संग्रहालयाच्या निमित्ताने नव्याने अनुभवतील. पु.लं.च्या अफाट कर्तृत्वासमोर नतमस्तक होतील. काळ आपल्या गतीने पुढे जात राहिल, जीवनमूल्य बदलतील, पण पु.लं.चा अर्धपुतळा या सगळ्या मंतरलेल्या आठवणींचा कायमचा साक्षीदार असेल. ज्याचा उल्लेख पु.ल. आदराने 'पितृतुल्य' असा करत, त्याच संस्थेच्या वास्तूत हे संग्रहालय साकार झाले आहे. पु.ल. म्हणत असत, हाक माझा सर्वांत मोठा गौरव \nया संग्रहातील सर्व विभागांची थोडक्यात माहिती, आणि काही छायाचित्रे खास पु.ल.प्रेमींसाठी \nपत्ता: 'पु.ल.गौरव दर्शन', लोकमान्य सेवा संघ, राम मंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई- ५७. दूरध्वनी: ०२२-२६१४ २१२३, ०११-२६१४ १२७६\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-silk-procurement-stopped-jalna-maharashtra-7718", "date_download": "2019-02-18T01:14:02Z", "digest": "sha1:UEAUZIUBK2VSGRFGTIPJPMZNQPXPZ6FC", "length": 16814, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, silk procurement stopped in jalna, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजालन्यातील रेशीम कोष खरेदी थांबली\nजालन्यातील रेशीम कोष खरेदी थांबली\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nव्यापारी यावेत यासाठी प्रयत्न आहेत. उत्पादनातील घट, दर्जेदार व अपेक्षित कोष न मिळणे हेही व्यापारी न येण्यामागचे कारण असू शकते. थांबलेली खरेदी सुरळीत होण्यासाठी पावले उचलली जातील. जास्त व दर्जेदार रेशीम कोष उत्पादनाच्या काळात बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू राहील याची काळजी घेतली जाईल.\n- दिलीप हाके, सहायक संचालक, रेशीम, मराठवाडा, औरंगाबाद\nजालना : येथील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारातील कोष खरेदी थांबली आहे. व्यापारी नसण्यासोबतच बहुतांश रेशीम कोष उत्पादकांनी वाढलेले तापमान, पाणीटंचाई यामुळे कोष उत्पादनाला ब्रेक दिल्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसतो आहे. व्यापारी कसे येतील यासाठी प्रयत्न सुरू असताना उत्पादकांची गैरसोय होऊ नये म्हणून संपर्क करणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापारी उपलब्ध होतील तसे कळिवले जाईल व त्यानुसार कोष बाजारात घेऊन येण्याचे सांगितले जात असल्याची माहिती बाजारपेठेतील सूत्रांनी दिली.\nजालना बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ शनिवारी (ता. २१) प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी दोन हजार दोन किलो रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली. या कोषाला २०० ते ४७५ रुपये प्रतिकिलोपर्यंतचा दर मिळाला. उद्‌घाटनाला कर्नाटकासह मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील जवळपास चौदा व्यापाऱ्यांनी कोषाच्या खरेदीसाठी हजेरी लावली. प्रत्यक्षात केवळ सहा व्यापाऱ्यांनी खरेदीच्या एकूण प्रक्रियेत सहभाग नोंदविला. पहिल्या दिवशी कोष खरेदी झाल्यानंतर बाजारपेठ सुरू राहिले, असे वाटत असतानाच व्यापारी खरेदीसाठी आले नाही.\nदुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील रिलिंग युनिटसाठी लागणारा कोष उपलब्ध असल्याने त्यांना किमान आठवडाभर कोषाची गरज पडणार नाही तर जालन्यातील रिलिंग युनिट अजून सुरू झाले नसल्याची माहिती बाजारपेठेतील सूत्रांनी दिली. त्यामुळे कोष खरेदीसाठी व्यापारीच नसल्याने बाजारपेठेत रेशीम कोष खरेदीला ब्रेक लागला आहे. मराठवाड्यात एप्रिल, मे व जून महिन्यात पाण्याची कमतरता, वाढते तपामान आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात कोष उत्पादन घेणे थांबवितात. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर होत असल्याचे दिसते. व्यापारी जसे उपलब्ध होतील तसे कोष उत्पादक शेतकऱ्यांना कळवून कोषाची खरेदी सुरू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nजालना बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीचे साहित्य उपलब्ध असल्याने त्याचा या खरेदी प्रक्रियेत उपयोग करून घेता येईल का याविषयीही चाचपणी केली जात आहे. उन्हाळ्यात कोषाचा दर्जा व उत्पादन अपेक्षित नसणे व त्यामुळे व्यापाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात दर्जेदार माल एकाच ठिकाणावरून न मिळणे, शिवाय कर्नाटकातील निवडणुकाही व्यापाऱ्यांच्या येण्यात अडथळा आणत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nरेशीम विभागाकडून चार व बाजार समितीचा एक असे पाच कर्मचारी प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम बाजारपेठ सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नियुक्‍त करण्यात आले आहे. त्यामध्ये रेशीम विभागाकडून देण्यात आलेले दोन वरिष्ठ तांत्रिक सहायक, एक ज्येष्ठ क्षेत्र सहायक, एक शिपायाचा समावेश आहे.\nव्यापार पाणी पाणीटंचाई बाजार समिती कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र ई-नाम\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/government-advertisement-12644", "date_download": "2019-02-17T23:58:28Z", "digest": "sha1:76ZEZAZZ5BPKDNZPKZWWHIUCOF7LI6PY", "length": 9197, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "government advertisement | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर जाहिरातींचा भडिमार\nशेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर जाहिरातींचा भडिमार\nरविवार, 11 जून 2017\nमुंबई : राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे वारे जोरात सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. त्याचवेळी केंद्र सरकारकडून तीन वर्षे झाल्याबद्दल जाहिरातींचा भडिमार केला जात आहे. वर्तमान पत्रांमध्ये दोन दोन पाने भरून सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांचा दाखला देत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा अटोकाट प्रयत्न सरकारच्या वतीने जोरात सुरू आहे.\nमुंबई : राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे वारे जोरात सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. त्याचवेळी केंद्र सरकारकडून तीन वर्षे झाल्याबद्दल जाहिरातींचा भडिमार केला जात आहे. वर्तमान पत्रांमध्ये दोन दोन पाने भरून सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांचा दाखला देत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा अटोकाट प्रयत्न सरकारच्या वतीने जोरात सुरू आहे.\nराज्यातील शेतकरी संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा यासारख्या मागण्या करत 1 जूनपासून संपावर गेला होता. राज्यातील शेतकरी संप हाताळण्यात सरकार अपयशी ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांचा संप चिघळला. त्यानंतर आता नव्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे. यावरून शेतकरी सरकारला चांगलेच कोडीत पकडण्याच्या तयारीत आहे. शेतकरी संघटना सरसकट कर्जमाफीसाठी आग्रही असताना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी येत्या 13 जूनला राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे.\nराज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलना संदर्भात तयार करण्यात आलेल्या सुकाणू समितीशी सरकारने वाटाघाटी सुरू केल्या आहेत. सुकाणू समितीशी बोलण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखा���ी समितीची नेमण्यात आली आहे. तरीही राज्यातील शेतकऱ्यांचा रोष कमी होण्याची शक्‍यता दिसत नसल्याने आता जाहिरातीच्या माध्यमातून वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nपंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणांसाठी विविध योजना घोषित केल्या आहेत. या विविध योजनांचा प्रचार जोरात केंद्राच्या माध्यमातून जोरात सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहिरातींचा उतारा देण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.\nसरकार शेतकरी संप चंद्रकांत पाटील\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_214.html", "date_download": "2019-02-18T00:15:24Z", "digest": "sha1:APIXK7WWP37WWZXW5IU62GVNWWM45IUY", "length": 11697, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "ज्येष्ठ आयुर्वेद चिकित्सक डॉ.प्रभाकर पवार यांचा गुरुपुजन सोहळा संपन्न | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nज्येष्ठ आयुर्वेद चिकित्सक डॉ.प्रभाकर पवार यांचा गुरुपुजन सोहळा संपन्न\nनगर - सालाबाद प्रमाणे याही वर्षी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार व प्रतिथयश आयुर्वेद चिकित्सक डॉ.प्रभाकर पवार यांचा गुरुपुजनसोहळा नगर येथील आयुर्वेद परिचय केंद्रामध्ये उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून विद्यार्थी वर्ग व आयुर्वेद चिकित्सक उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत धन्वंतरी पूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी आरोग्य भारती संस्थेचे राष्ट्रीय सचिव डॉ.सुनिलजोशी, डॉ.राजा ठाकूर, ड��.अजित फुंदे, डॉ.लक्ष्मीकांत कोर्टिकर, डॉ.मंदार भणगे, डॉ.संदिप फटांगरे, डॉ.सारंग पाटील, डॉ.मंगेश काळे, डॉ.रमेश राजगुरु,डॉ.भानुदास दौंड, डॉ.सिद्धेश्‍वर वैद्य, आदि मान्यवर उपस्थित होते.\nप्रथम सत्रात डॉ.पवार यांनी विसर्प या रोगा संदर्भाने वेगळ्याप्रकारे कसा विचार करता येवू शकतो, या रोगाची तुलना कॅन्सरशी करता येईल का आणि येतअसेल तर त्याची कारणे काय आणि येतअसेल तर त्याची कारणे काय त्यावर उपचार काय यावर विवेचन करुन कॅन्सर रुग्णांचे काही फोटो व आयुर्वेद सूत्रांचा योग्य तो मिलाफ करुन माहितीपूर्णव्याख्यान दिले. याबरोबरच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे देऊन शंकांचे समाधान केले.\nदुपारच्या सत्रामध्ये वैद्य मंदार भणगे यांनी आयुर्वेद वनौषधी उद्यानात लागवड केलेल्या अत्यंत दुर्मिळ वनस्पती दाखवून त्यांच्या उपयोगासहअभ्यासपूर्ण माहिती दिली. यानंतर डॉ.पवार यांच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व्यवसायातील आधुनिक उपचाराने बर्‍या न झालेल्या रोगांचा आयुर्वेदाच्याउपचार पद्धतीने उपचार करुन अशा रुग्णांचे अनुभव स्लाईड शो द्वारे सादर केले.\nकार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.सुनिल जोशी मनोगतात म्हणाले, हा गुरुपुजन सोहळ्याचा कार्यक्रम महाराष्ट्रातील आयुर्वेद चिकित्सकांना व विद्यार्थ्यांनामार्गदर्शक ठरावा असा आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम मी प्रथमच अनुभवत असून, शैक्षणिकदृष्ट्या तज्ञ वैद्य बनण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकताआहे.\nयावेळी डॉ.लक्ष्मीकांत कोर्टिकर, वैद्य विलास जाधव, वैद्य किरण मंत्री, वैद्य कु.पूर्वा भारदे यांनी डॉ.पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन त्यांच्यामार्गदर्शनाने आमच्या जीवनातील अमुलाग्र बदलाचे विश्‍लेषण केले.\nशेवटी सर्वांनी डॉ. प्रभाकर पवार व सौ.अलका पवार यांचे गुरुपुूजन करुन आशिर्वाद घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैद्य सुजित ठाकूर, वैद्य विनोद ववैद्य ज्योती चोपडे, वैद्य महेश मुळे, वैद्य मधुसूदन कुर्‍हाडे, वैद्य स्वप्नील पाटील, वैद्य प्रदीप सुरासे, वैद्य विनायक पवार, वैद्य सूर्यक़ांत राऊत,वैद्य रुपाली नाथ आदिंनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वैद्य पुर्वा भारदे यांनी केले तर आभार वैद्य नितीन गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास नाशिक,नंदूरबार, जळगांव, धुळे , पुणे आदिेंसह जिल्ह्यातील आ��ुर्वेद तज्ञ उपस्थित होते.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/5/Indian-spinners-restricted-Australia.html", "date_download": "2019-02-18T00:31:19Z", "digest": "sha1:M7QWK7UAU7NUNPZT6N244KT633ZUSLSY", "length": 3081, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " फिरकीने केली ऑस्ट्रेलियाची दैना फिरकीने केली ऑस्ट्रेलियाची दैना", "raw_content": "\nफिरकीने केली ऑस्ट्रेलियाची दैना\nसिडनी : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ६ बाद २३६ अशी धावसंख्या केली. भारताने केलेल्या ६२२ धावांचा पाठलाग करताना रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाला जेरीस आणले. पहिल्या सत्रात आक्रमक सुरुवात करणाऱ्या कांगारुचा डाव दुसऱ्या सत्रात गडगडला. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे तिष्य सत्रात खेळ थांबवला. ऑस्ट्रेलियाचा पीटर हँड्सकॉम्ब हा २८ आणि पॅट कमिन्स हा २५ धावांवर खेळत होता.\nतिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात चांगला संघर्ष केला. हॅरिसच्या अर्धशतकासह १२२ वर १ अशी स्थिती होती. मात्र, त्यानंतर दुसऱ्या सत्रात हॅरिसला ७९ वर बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला डाव सावरता आला नाही. दुसरे सत्र संपले तेव्हा १९८ वर ५ अशी अवस्था झाली. दिवसाचा खेळ थांबवला तेव्हा जडेजाच्या नावावर २ तर कुलदीपच्या नावावर ३ विकेट जमा होत्या. त्याव्यतिरिक्त मोहम्मद शमीने १ विकेट घेतली. ऑस्ट्रेलिया संघ अजूनही ३८६ धावांनी पिछाडीवर आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/show_comment.php?offset=380&&curr_page=20&&curr_alpha=", "date_download": "2019-02-18T01:01:25Z", "digest": "sha1:O6WORX4FTFIGO2ZWKXRURNXPTZXK5MLV", "length": 23767, "nlines": 186, "source_domain": "puladeshpande.net", "title": "अभिप्राय वाचा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: US\nसुनीताबाई देशपांडे यांचे दु:खद निधन. पु. लं. च्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच त्यांचे निधन व्हावे हा योगायोग म्हणावा कि काय ते कळत नाहीये. सुनीताबाई पु. लं. च्या खरोखरीच्या जिवाभावाच्या जोडीदारीण होत्या. पु. ल. अनेक प्रसंगी भावविवश होऊन जायचे. पण सुनिताबाई त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या. अनेक लोकांना त्या आवडत नसत. पु. लं. चा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना त्या कटाक्षाने त्यांच्यापासून दूर ठेवत असत.\nकित्येकदा माणसं अपयशापेक्षा सुद्धा यशानेच मुर्दाड बनतात. पण पु. ल. व सुनीताबाई यशामुळे कधीही हुरळून गेले नाहीत. समाजाने आपल्याला जे काही दिले आहे ते स्वत:जवळ न ठेवता त्याचा उपयोग समाजातील गरजू लोकांसाठी ह्या दोघांनी वेळोवेळी केला. पण हे करत असताना त्यांनी कसलाही गाजावाजा केला नाही. मदत करताना आपले नाव जाहीर होणार नाही ह्याची खात्री करून मदत केली. सुट्टी नाणी भरपूर आवाज करतात परंतु नोटा कधीही आवाज करत नाहीत. यश मिळवणं आणि ते पचवणं ह्या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. यश अनेक लोकं मिळवतात पण ते पचवणं फार थोड्या लोकांना जमतं.\nपु. लं. चे शब्दावरील प्रभुत्व हे वादातीत होते. कित्येकदा लोकं लेखणी आणि तलवार ह्यांचे घनिष्ठ संबंध जोडतात. आणि ते खरंही असेल कदाचित परंतु माझ्या मते तलवारीने माणूस आडवा करणं सोपं असेल परंतु लेखणीच्या सामर्थ्याने माणूस उभा करण्याची किमया ह्या जोगीयाने केली आहे. व्यक्ती आणि वल्ली मधली अनेक काल्पनिक पात्रे त्यांनी केवळ लेखणीच्या जोरावर जिवंत करून दाखवली. मलाच काय पण व्यक्ती आणि वल्ली वाचलेल्या लाखो लोकांना हाच प्रश्न भेडसावत असेल कि पु.लं. ना हे लोक खरोखरी भेटले असतील का माणूसच काय परंतु लेखणीच्या जोरावर त्यांनी दगडाविटांची तीन मजली चाळ उभी केली, व त्या चाळीतलं प्रत्येक पात्रं जिवंत करून दाखवलं. चितळे मास्तर, अंतू बरवा, रावसाहेब, हरितात्या यांसारखी असंख्य पात्रे हसवता हसवता शेवटी डोळ्यांच्या कडा भिजवून गेली. साहित्य, काव्य, संगीत, अभिनय व इतर अनेक कलांचं हे अधिष्ठान होतं. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा ह्यासारखी प्रवासवर्णनं वाचून त्या त्या देशात नकळत त्यांच्याबरोबर सफर घडवून आणली.\nजळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळाले हो, जीवन त्यांना कळले हो.... मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो.... कविवर्य बा.भ.बोरकरांच्या ह्या कवितेचा खरा अर्थ पु.ल. आणि सुनीताबाई ह्यांच्याकडे बघून तंतोतंत पटतो.\nज्या माणसाने शब्दांवर वादातीत हुकूमत गाजवली त्या शब्दांच्या अनभिषिक्त सम्राटाला व त्यांच्या सहधर्मचारिणीला माझ्यासारख्या एका सामान्य माणसाने वाहिलेली ही शब्दांजली......\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: होय.\nआपण सध्या कुठे आहात: Toronto, Canada\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes by all means\nआपण सध्या कुठे आहात: Kalyan\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआपण सध्या कुठे आहात: Hyderabad\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Jarur\nआपण सध्या कुठे आहात: Kuwait\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Kolkata\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: hoy\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nअभिप्राय: महाराष्ट्राच्या गालावर पुलंनी उठवलेली हास्याची लकेर पुलकित आणि चिरकाळ राहील यात शंकाच नाही...आणि म्हणूनच आजच्या पुलंच्या आठव्या स्मृतीदिनी एवढंच म्हणावसं वाटतं “ आता स्वर्गलोकातील देवही खळखळून हसत असतील, कारण आमचे पुलं आता त्यांच्यात आसतील ” साहित्याच्या या स्वयंभू सारस्वताला स��टार माझाची आदरांजली...\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: mumbai\nअभिप्राय: पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात महाराष्ट्राचे लाडके पु.ल., अभिजात विनोदाची परिसीमा म्हणजे पु.ल....हास्याचे आराध्य म्हणजे पु.ल....पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्राला तब्बल पाच दशकांहुन अधिक काळ खळखळून हसवलं. पुलंचे लेखक, कवी, पटकथाकार, नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार, गायक असे एक ना अनेक पैलू रसिकांनी याचि देही याची डोळा पाहिले आहेत......अनुभवले आहेत.... गुळाचा गणपती या सबकुछ पु.ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळजवळ सर्वच पैलूंचे दर्शन होते. कथा, कादंबरी, कविता, नाटक, आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमातून पुलंनी महाराष्ट्राच्या गालावर हास्याचे मळे फुलवले, 8 नोव्हेंबर 1919 रोजी पु.देशपांडेंचा जन्म मुंबईत झाला, शिक्षण पुणे- सांगलीत घेऊन पु.ल.पण्यातूनच महाराष्ट्राला हसवित राहिले, फुलवत राहिले, पुलंनी आपल्या कलाकृतीच्या शिंपणातून रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडलं. पुलंनी मराठी माणसाला काय दिलं तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरिक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवलं. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी अशा अनेक पुस्तकांमधून पुलंनी रसिकांना दोन्ही करांनी हास्याचं दान दिलंय. पुलंनी रसिकाला एवढे काही दिले आहे की अनंत हस्ते पुरषोत्तमाने.....किती घेशील दो कराने अशी त्यांची अवस्था झाली आहे. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी हे पुरस्कार मिळवणार्‍या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो. पुलंनी साहित्याच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू केले आणि ते रूजविलेही, सर्वस्पर्शी प्रतिभेचा बहूरूपी अविष्कार पुलंनी महाराष्ट्राला भरभरून वाटला. पण अखेर 12 जून 2000 रोजी पुलंनी या भौतिक जगताचा निरोप घेतला. भौतिक याचसाठी की पुलं रसिकांच्या मनातून कधीही जाऊ शकत नाहीत....महाराष्ट्राच्या गालावर पुलंनी उठवलेली हास्याची लकेर पुलकित आणि चिरकाळ राहील यात शंकाच नाही...आणि म्हणूनच आजच्या पुलंच्या आठव्या स्मृतीदिनी एवढंच म्हणावसं वाटतं “ आता स्वर्गलोकातील दे���ही खळखळून हसत असतील, कारण आमचे पुलं आता त्यांच्यात आसतील ” साहित्याच्या या स्वयंभू सारस्वताला स्टार माझाची आदरांजली...\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes....waiting\nआपण सध्या कुठे आहात: mulund mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: ho\nआपण सध्या कुठे आहात: Pune\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: मुंबई\nअभिप्राय: 'निवडक पु. ल.' मधील 'तुम्हाला कोण व्हायचे आहे मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर' हे त्यांच्या कोणत्या पुस्तकात आहे\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: नाही\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: Yes\nआपण सध्या कुठे आहात: thane\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का:\nआपण सध्या कुठे आहात: wada ( dist.thane )\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआपण सध्या कुठे आहात: Mumbai\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: yes\nआपण सध्या कुठे आहात: Dhule,Dist. Dhule\nनवीन माहितीचा समावेश केल्यास\nआम्ही आपल्याला कळवू शकतो का: sure\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/8/1/Women-Hockey-World-Cup-Women-hockey-team-in-quarter-finals.html", "date_download": "2019-02-18T01:03:31Z", "digest": "sha1:AYQD36I2P5SKZDVI2WPC5NINBQIKCH33", "length": 2566, "nlines": 6, "source_domain": "mahamtb.com", "title": " महिला हॉकी विश्वचषक : महिला हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक महिला हॉकी विश्वचषक : महिला हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक", "raw_content": "\nमहिला हॉकी विश्वचषक : महिला हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nलंडन : भारतीय महिला संघाने महिला हॉकी विश्वचषक २०१८ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. काल इटलीसोबत भारताचा मुकाबला झाला, त्या सामन्यात भारतीय महिला संघाने इटलीला ३-० अशा गोल संख्येने मागे टाकले. इटलीला या सामन्यात गोलाचे खातेच उघडू न देता भारताने अतिशय चांगला खेळ खेळत हा सामना आपल्या नावावर करून घेतला. त्यामुळे आता भारताने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरी धडक मारली आहे.\nप्लेऑफ सामन्यात भारताने इटलीला मात देत अंतिम आठमध्ये भारताने जागा बनविली असून आता येत्या गुरुवारी भारताचा सामना आयर्लंडसोबत होणार आहे. महिला हॉकी विश्वचषक स्��र्धेच्या शेवटच्या ग्रुप सामन्यात भारताने अमेरिकेला १-१ अशा समान गोलवर रेटून धरले होते त्यामुळे यामुळे भारताने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. हाच सामना काल खेळला गेला यात इटलीवर मात करत भारत पुढे सरकला आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-grapes-advice-8554", "date_download": "2019-02-18T01:26:42Z", "digest": "sha1:7ZO6BC3NTCZYKCP6MP7D7KDMG7PA36AO", "length": 15548, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agrowon, Grapes advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची फारशी शक्यता नाही\nद्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची फारशी शक्यता नाही\nडॉ. एस. डी. .सावंत\nगुरुवार, 24 मे 2018\nसर्व द्राक्ष विभागांमध्ये सोमवारपर्यंत अधूनमधून फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सोमवारी सांगलीच्या काही भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवारी नाशिकच्या दक्षिणेकडील भागात पावसाची शक्यता आहे. हा अपवाद वगळता सर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या बुधवारपर्यंत वातावरण उष्ण राहील. ज्या ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तिथे दुपारचे तापमान कमी (३७ ते ३९ अंशांपर्यंत) होईल.\nसर्व द्राक्ष विभागांमध्ये सोमवारपर्यंत अधूनमधून फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सोमवारी सांगलीच्या काही भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवारी नाशिकच्या दक्षिणेकडील भागात पावसाची शक्यता आहे. हा अपवाद वगळता सर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या बुधवारपर्यंत वातावरण उष्ण राहील. ज्या ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तिथे दुपारचे तापमान कमी (३७ ते ३९ अंशांपर्यंत) होईल. अशा वातावरणामध्ये मागील काही दिवसानंतरच्या पावसानंतरसुद्धा कोणत्याही रोगांच्या वाढण्याची शक्यता दिसत नाही. खालील दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.\n१) काही भागामध्ये गारपिटीमुळे पाने फाटली, हिरव्या काडीवर जखमा झाल्याचे दिसून येत आहे. हिरव्या काडीवरील जखमा काही उपाययोजनेशिवायही भरून येतील. तो तसा काळजीचा विषय नाही. फाटलेली पाने किंवा झालेल्या जखमांमधून जिवाणू करपा किंवा मोट्रीओडि���्लोडिया सारख्या बुरशा काडीमध्ये वाढण्याची शक्यता असते. अशा बुरशांची वाढ होऊ नये म्हणून कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाईल ०.७५ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात मिसळून फवारावे.\n२) गरम हवामानामध्ये ऑक्झिन्स अधिक प्रमाणात बनतात. ऑक्झिन्स जास्त वाढल्यामुळे केवळ शेंडा वाढण्याऐवजी सर्वच बगलफुटी अधिक वाढू लागतात. काही ठिकाणी जास्त वाढ झाल्याने गाठीही बनतात. या सर्व फुटी व गाठी या कवकुवत असल्याने वाऱ्याने तुटतात किंवा पिचकतात. याला बहुतांशी लोक रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव समजतात. मात्र, हा कोणत्याही प्रकारचा रोग नाही. तापमान ढगाळ वातावावरणामुळे कमी झाल्यास ते आपोआप सुधारेल. बहुतांशी ठिकाणी नवीन लागवडीच्या बागेमध्ये ही समस्या जास्त दिसते. दुपारच्या वेळी अशा झाडांमध्ये पाणी फवारल्यास दुपारच्या तीव्र तापमानापासून झाडांचे संरक्षण करता येईल.\nजुन्या बागेमध्ये दोन ओळीमध्ये सावलीसाठी शेडनेट लावलेले असते. ते तसेच ठेवल्यास त्याचाही उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी फायदा होईल.\nद्राक्ष विभाग sections ऊस पाऊस विषय topics हवामान\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीट���चाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-coalition-shivsena-must-stop-congress-8900", "date_download": "2019-02-18T01:24:25Z", "digest": "sha1:WNNDY4BLMGZWAYROEMPVU647NESYJB76", "length": 14838, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, coalition with Shivsena is must to stop Congress | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयुती झाली नाही, तर राज्यात कॉँग्रेसची सत्ता ः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील\nयुती झाली नाही, तर राज्यात कॉँग्रेसची सत्ता ः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील\nरविवार, 3 जून 2018\nमुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात भाजप आणि शिवसेना या पक्षांची युती व्हायला पाहिजे, जर युती झाली नाही, तर राज्यात कॉँग्रेसची सत्ता येईल, अशी भीती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. १) व्यक्त केली.\nमुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात भाजप आणि शिवसेना या पक्षांची युती व्हायला पाहिजे, जर युती झाली नाही, तर राज्यात कॉँग्रेसची सत्ता येईल, अशी भीती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. १) व्यक्त केली.\nपालघर आणि भंडार गोंदिया येथील लोकसभांच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नाराज झाली असून, शिवसेनेने भाजपवर थेट निशाणा साधला आहे. हा पक्ष सत्ता आल्यानंतर मित्रपक्षांना बाजूला करतो, असे विधान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना चंदाकांत पाटील यांनी राज्यात युती होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी आता स्वबळावर लढण्याची भाषा केली असली आणि आतापर्यंतच्या काही निवडणूका दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या असल्या तरी यापुढील निवडणूका युतीनेच लढायला हव्यात. त्यामुळे उद्धव ठाकरे राज्याच्या अहिताचा निर्णय घेणार नाहीत, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली.\nजर युती झाली नाही, तर मात्र राज्यात राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचे सरकार आल्यावाचून राहणार नाही, अशी कबुलीच पाटील यांनी या वेळी दिली. पाटील यांच्या या विधानामुळे त्यांनी देशभरातील पोटनिवडणुकांच्या निकालाचा धसका घेतला असावा, तसेच मोदी यांची जादू ओसरत चालल्याची भीती त्यांना सतावत असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार दिले गेले नसल्याबाबत पाटील यांना विचारले असता, अशी काही स्थिती नसून, भाजपच्या राज्यमंत्र्यांना जेवढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nआग लोकसभा भाजप शिवसेना shivsena चंद्रकांत पाटील पालघर palghar उद्धव ठाकरे uddhav thakare निवडणूक राष्ट्रवाद सरकार government\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/2152", "date_download": "2019-02-18T01:19:10Z", "digest": "sha1:ISC4I3JDMUOZVIZRMYI6I6Y3GYCKJYZM", "length": 14417, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, bajra fodder crop cultivation technology , AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान\nबाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान\nबाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान\nगुरुवार, 19 ऑक्टोबर 2017\nबाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते. या पिकाचा उपयोग जनावरांचा चारा म्हणून केला जातो.\nजमीन : हलकी ते मध्यम व चांगली निचरा होणारी जमीन या पिकास आवश्‍यक असते.\nपूर्वमशागत : एक नांगरट करून २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.\nपेरणी : खरिपात जून-जुलै महिन्यात आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी - मार्च महिन्यात पेरणी करावी. पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. ॲझोटोबॅक्‍टर जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे. बियाण्याचे प्रमाण हेक्‍टरी १० किलोइतके ठेवावे.\nबाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते. या पिकाचा उपयोग जनावरांचा चारा म्हणून केला जातो.\nजमीन : हलकी ते मध्यम व चांगली निचरा होणारी जमीन या पिकास आवश्‍यक असते.\nपूर्वमशागत : एक नांगरट करून २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.\nपेरणी : खरिपात जून-जुलै महिन्यात आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी - मार्च महिन्यात पेरणी करावी. पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. ॲझोटोबॅक्‍टर जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे. बियाण्याचे प्रमाण हेक्‍टरी १० किलोइतके ठेवावे.\nसुधारित जाती : जायंट बाजरा, बायफ बाजरा या जातींचा लागवडीसाठी उपयोग करावा.\nखते : पूर्वमशागतीवेळेस हेक्‍टरी १० ते १२ बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. तसेच प्रत्येकी ३० किलो नत्र, स्फुरद, पालाश पेरणीवेळेस देऊन पेरणीनंतर ३० दिवसांनी पुन्हा ३० किलो नत्र प्रतिहेक्‍टरी द्यावे.\nआंतरमशागत : एखादी कोळपणी व खुरपणी करून शेतात तण येणार नाहीत, याची काळजी घ्यावी.\nपाणी व्यवस्थापन : पाण्याचा ताण पडल्यास पाण्याची सोय या पिकास करावी.\nउत्पादन : पिकाची कापणी ५५-६० दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना करावी. हिरव्या चाऱ्याचे उत्पादन ४५०-५०० किलो प्रतिहेक्‍टरी मिळते.\nसंपर्क : सुधीर सूर्यगंध - ९८२२६११९३४\n(लेखक डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) आहेत.)\nशेती चारा पिके रब्बी हंगाम\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (त��. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/rain-in-konkan/", "date_download": "2019-02-18T00:30:33Z", "digest": "sha1:RFFM6QVFJKPPXI67NN5QRNVRET5OLH7O", "length": 4994, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात श्रावणसरींना प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जिल्ह्यात श्रावणसरींना प्रारंभ\nजिल्ह्यात श्रावणसरींना प्रारंभ झाला असून, श्रावणाच्या पहिल्या सोमवारी जिल्ह्यात पावसाने संततधार ठेवली आहे. गेल्या आठवड्यात पावसाने पाठ फिरवली असताना कृषीक्षेत्रात चिंता व्यक्‍त करण्यात येत होती. मात्र, आता श्रावणसरींना सूर गवसल्याने भात शिवारात उत्साह आहे. दरम्यान, 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.\nजिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे भात शिवारांचे सर्वेक्षण करून पीकस्थितीचा अहवाल देण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या होत्या. मात्र, रविवारपासून सुरू झालेल्या श्रावण महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात श्रावणसरींना सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2747 मि. मी. च्या सरासरीने मजल पावसाने गाठली आहे. सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात झाला असून तालुक्यात पावसाने साडेतीन हजारांचा टप्पा गाठला आहे.\nजिल्ह्यात श्रावणाच्या पहिल्या सोमवारी 41.44 मि. मी.च्या सरासरीने 373 मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड 45, दापोली 49, खेड 44, गुहागर 10, चिपळूण 28, संगमेश्‍वर 40, रत्नागिरी 17, लांजा 13 तर राजापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 127 मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, ‘आयएमडी’ने आगामी दोन दिवस जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/After-halfway-monsoon-disaster-management-lessons-for-the-villagers/", "date_download": "2019-02-17T23:54:40Z", "digest": "sha1:6WYANBEADIRXMAJX7LWRT2AUNYL2MWYO", "length": 5567, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा प्रशासनाचे वरातीमागून घोडे! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › जिल्हा प्रशासनाचे वरातीमागून घोडे\nजिल्हा प्रशासनाचे वरातीमागून घोडे\nपृथ्वीवरील देवभूमी अशी ओळख प्राप्त केलेल्या केरळमध्ये पावसाने हाहाकार माजविला आहे. महापुरामुळे राज्यात 325 बळी गेले असून, लाखो लोक बेघर झाले आहेत. केरळमध्ये ओढावलेल्या या नैसगिक परिस्थितीतून धडा घेतलेल्या जिल्हा प्रशासनाने आत्ता राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकच्या (एनडीआरएफ) माध्यमातून निफाड तालुक्यातील चांदोरी-सायखेडा या गावांमधील ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर आल्यास त्यावर कशी मात करायची याचे धडेच ग्रामस्थांना दिले जाणार आहेत. प्रशासनाची ही कृती म्हणजे वराती मागून घोडे अशीच आहे.\nकेरळमध्ये महापुराने थैमान घातले असून, एनएडीआरएफचे जवान रात्रंदिवस तेथे बचावकार्यात गुंतले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातही गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने पुनरागमन केले आहे. धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत गंगापूर, दारणेसह इतर एकूण 13 प्रकल्पांमधून विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरी व दारणा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा-चांदोरी व पंचक्रोशीतील गावांना या पुराच्या पाण्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुरातून त्यातून कसा बचाव करायचे याचे ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी एनडीआरएफचे पथक मंगळवारपासून (दि.21) या गावांमध्ये दाखल होणार आहे. या पथकातील जवान पूर तसेच इतर नैसर्गिक व मानवनिर्मित संकटाची परिस्थिती कशी हाताळायची याचे ग���रामस्थांना प्रशिक्षण देणार आहे. केरळ घटनेनंतर जागे होत प्रशिक्षणाचा घाट घातल्याने सर्वत्र टीका होत आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Financial-institutions-have-contributed-in-the-progress-of-the-state/", "date_download": "2019-02-17T23:58:15Z", "digest": "sha1:GJSFDS5LJ7EDH74TWNT2BVFCOE2J3BGS", "length": 5815, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्याच्या प्रगतीत वित्त संस्थांचा मोलाचा वाटा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › राज्याच्या प्रगतीत वित्त संस्थांचा मोलाचा वाटा\nराज्याच्या प्रगतीत वित्त संस्थांचा मोलाचा वाटा\nमहाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत वित्तीय संस्थांचा मोलाचा वाटा असून, नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nदेवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, संतोष दानवे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात सहकार क्षेत्र तळागाळापर्यंत पोहचल्यामुळे वित्तीय संस्थांचे जाळे तयार झाले आहे. राज्याचा सर्वसमावेशक विकास हा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून होत आहे. जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील 32 कोटी लोकांना थेट लाभ मिळाला असून, नागरिकांच्या खात्यावर विविध योजना आणि अनुदानाच्या रक्कमा थेट जमा होत आहे. हे वित्तीय संस्थांच्या सहभागामुळेच शक्य झाले आहे. तसेच वित्तीय संस्थांकडून नागरिकांना चांगली वागणूक मिळत असल्याने वित्तीय व्यवहारात पारदर्शकता आणि जनेतमध्ये वित्तीय संस्थांबाबत विश्‍वासार्हता निर्माण झाली आहे. विश्‍वस्त व्यवस्थेतून जे विधायक काम होते ते राज्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यास निश्‍चितच मदत करीत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी फडणवीस यांनी पतसंस्थेची पाहणी करुन संचालक मंडळाशी चर्चा करून पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे संचालक तथा भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Due-to-the-colorful-balloon-the-young-eye-became-blind/", "date_download": "2019-02-17T23:58:04Z", "digest": "sha1:OO6B5NBB2DSTLIAW6QZC5PPEX7HOS2RF", "length": 7504, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रंगाचा फुगा लागल्याने तरुणाचा डोळा झाला अधू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रंगाचा फुगा लागल्याने तरुणाचा डोळा झाला अधू\nरंगाचा फुगा लागल्याने तरुणाचा डोळा झाला अधू\nधुलिवंदन व रंगपंचमीला रंग जपून खेळणे आवश्यक आहे. कारण धुलिवंदनच्या दिवशी भोसरी ‘एमआयडीसी’मध्ये कामावर जाणार्‍या एका 31 वर्षीय तरुणाच्या डोळ्यावर रंगाने भरलेला फुगा जोरात येऊन आदळला. जोराचा आघात झाल्याने डोळ्याच्या पडद्याला छिद्र पडले होते आणि नेत्रपटलही सरकले होते. त्याला दिसेनासे झाले पण त्यावर तातडीने बिन टाक्याची रेटिनाची शस्त्रक्रिया केल्याने त्याच्या दृष्टीत सुधारणा होऊ लागली आहे.\nसंतोष गुरव, वय 31, रा. भोसरी असे त्या तरुणाचे नाव आहे. संतोष दोन मार्चला सकाळी सायकलने कामावर जात होता. वाटेत काही मुले रंग खेळत होती. त्यामुळे मुलांनी त्याला रंग लावण्याचा प्रयत्न केला. सायकलवरून तो खाली उतरल्यानंतर काही जण रंग लावत होते. त्यावेळी अचानक कोठून तरी पाण्याने भरलेला फुगा त्याच्या उजव्या डोळ्यावर आपटला. त्यात त्याचा चष्मा फुटला. डोळे दुखायला लागले. त्यानंतर ��ो घरी पोहोचला, पण त्याला काहीच दिसत नसल्याचे लक्षात आले.\nत्याच्या कुटुंबीयांनी त्याला घोले रोडच्या राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेतील (एनआयओ) हॉस्पिटलमध्ये आणले. त्याच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या डोळ्याच्या पडद्याला छिद्र पडलेले तसेच नेत्रपटल सरकल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याची दृष्टी अधू झाली होती. त्याच्यावर नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर व डॉ. अक्षय कोठारी यांनी रेटिनाची बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी डोळ्याच्या आतील बाजूतील जेली कटरच्या सहाय्याने काढून नंतर सिलिकॉन ऑईलचा वापर करून पडदा चिकटविला. त्याला आता पुन्हा थोड्याफार प्रमाणात दृष्टी येण्यास सुरुवात झाली आहे. सहा महिन्यांत त्याला वारंवार तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. सहा महिन्यांत त्या तरुणाची दृष्टी सुधारू शकेल, असा विश्वास डॉ. आदित्य केळकर यांनी व्यक्त केला. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला पन्नास हजार रुपये खर्च आला असून आणखी काही महिन्यांनी तितकाच खर्च येणार आहे.\nपडदे सरकण्याचे रोज दोन रुग्ण\nपडदा सरकण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये डोळ्याला मार लागणे, कमी नंबरचा असल्याने आणि अनुवांशिकतेमुळेही डोळ्याचे पडदे सरकू शकतात. या रुग्णाला पाण्याचा फु गा जोरात उजव्या डोळ्याला लागल्याने त्या दाबामुळे त्याचा पडदा सरकला होता. पडदा सरकल्याचे दिवसाला एक-दोन रुग्ण येतात, रंग खेळताना फुगा फेकू न मारू नये, त्यामुळे पुढे मोतीबिंदू, काचबिंदू होण्याची शक्यता असते. - डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T00:18:37Z", "digest": "sha1:7EXECBE5UOZ4TCRRHPENK2XZLH4OK5OC", "length": 13298, "nlines": 183, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हापूरातील बेकायदा बांधकामावरील कारवाईचा मार्ग मोकळा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोल्हापूरातील बेकायदा बांधकामावरील कारवाईचा मार्ग मोकळा\nराज्य सरकारकडून कारवाई रोखण्याचा आदेश मागे\nमुंबई – तावडे हॉटेल ते गांधीनगर रोडवर परिसरातील महापालिकेच्या जागेत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात पालिकेने सुरू केलेली कारवाई रोखण्याचा आदेश राज्य सरकारने अखेर मागे घेतला. न्यायालयाने फटकारल्यानंतर 17 एप्रिल रोजी कारवाईला थांबविण्याचा दिलेला आदेश मागे घेत असल्याचे सरकारी वकील ऍड. निखिल साखरदांडे यांनी न्यायालयाला सांगितले. राज्य सरकारने स्थगिती आदेश मागे घेतल्याने या बांधकामांविरोधात कारवाई करण्याचा कोल्हापूर महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.\nया परीसरातील बेकायदा बांधकामांविरोधात पीालकेने सुरू केलेली कारवाई रोखण्यात आल्याने सामाजीक कार्यकर्ते भरत सोनावणे यांच्या वतीने ऍड. भूषण मंडलीक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल दाखल करून या बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई करण्याची विनंती न्यायालयाला केली. या याचिकेची गंभर दखल घेऊन न्यायालयाने कालच्या सुनावीत राज्य सरकारला चांगलेच घारेवर धरले होते. पालिकेच्या कारवाईत सरकारचा हस्तक्षेप कशा साठी असा सवाल उपस्थित करून कारवाई रोखण्याच्या आदेशाची फाईल सादर करण्याचे आदेश दिले होत.\nआज या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. यावेळी सरकारच्यावतीने ऍड निखिल साखरदांडे यांनी राज्य सरकारने कारवाईला स्थगिती देण्याचा आदेश मागे घेतल असल्याचे लेखी अर्ज न्यायालयात सादर केला. तसेच पालीकेला नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश द्या अशी विनंती केली. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पालीका नियमानुसार कारवाई करत नाही का असा सवाल उपस्थित करून या प्रकरणात आम्हाला खोलात जायला देऊन नका. राज्य सरकारने ज्या पध्दतीने हे प्रकरण हाताळले आहे त्यात आम्ही जात नाही. अशा शब्दात राज्य सरकारला खडे बोल सुनावताना पालीकेला कारवाई करण्याची मुभा दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआरोपींविरोधात आठवड्याभरात पुरवणी आरोपप���्र\nएसटी महामंडळाची स्वतःचीच “रेस्क्‍यू फोर्स’; कोल्हापूर विभागाचा स्तुत्य उपक्रम\nझोपलेल्या अस्वस्थेत दोघांचा थंडीने गारठून मृत्यू\nकोल्हापूरच्या महापौरपदी सरिता मोरे\nउंच इमारत प्रमाण मानून बांधकाम परवानगी द्या\nअमोल काळेच्या पोलीस कोठडीत वाढ\nकोल्हापूरात इमारतीची गॅलरी कोसळली, जीवितहानी नाही\nतपास अधिकारी अजय कदम यांना तात्काळ हटवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/video-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T00:53:00Z", "digest": "sha1:5YWFH5YZE5EJJ2Y66QG3SE67DPWRMXR6", "length": 10569, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "video : चीनचा अजब प्रयोग; बँकेत काम करण्यासाठी चक्क रोबोटचा वापर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nvideo : चीनचा अजब प्रयोग; बँकेत काम करण्यासाठी चक्क रोबोटचा वापर\nबीजिंग : गेले काही दिवस विविध कामांसाठी रोबोट म्हणजेच यंत्रमानवाचा वापर वाढला आहे. आता चीनने त्यात आणखी भर घातली आहे. शांघायच्या हुआंगपू जिल्ह्यात एका सरकारी बँकेत काम करण्यासाठी चक्क रोबोट बसवण्यात आला आहे. त्यामुळे या बँकेची वाटचाल आता मानवरहित तंत्राकडे होत आहे.\nआलेल्या ग्राहकांशी संवाद साधने, चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकाची ओळख पटवणे, ग्राहकांना अभिवादन करून त्यांची कामे पूर्ण करणे, चलन बदलणे, आर्थिक व्यवहार सांभाळणे, सोने खरेदी आणि अन्य कामकाज अशी कामे हा रोबो सहजतेने पार पाडत आहे. याशिवाय या बँकेत व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी रूम, होलोग्राम मशीन, टॉकिंग रोबो आणि टचस्क्रिन या सुविधादेखील पुरवण्यात आल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nआतंकवाद्यांना संरक्षण देणे पाकिस्तानला महागात पडेल -इराण\nसौदी प्रिंसचा पाकिस्तान दौरा एक दिवस लांबणीवर\nशिकागोतील गोळीबारात पाच जण ठार\nव्हेनेझुएलात गुआडो यांना 20 देशांचा पाठिंबा\nकर्जबाजारी पाकिस्तानला रोज भरावे लागते 11 अब्ज रुपये व्याज – इम्रान खान\nरशिया आणि चीनपासून अमेरिकन उपग्रहांना धोका – पेंटॉगॉन\nआणखी एक शटडाऊन टाळण्यासाठी अमेरिकेत सत्ताधारी व विरोधकांत एकमत\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखां��र शेतकरी पात्र\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/10/Pant-breaks-record-of-Saha-Dhoni.html", "date_download": "2019-02-18T00:28:39Z", "digest": "sha1:D3C4QTYO7MCAPDVMO5JMBWUBL43UYR6A", "length": 3813, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " पंतने सहा, धोनीला टाकले मागे पंतने सहा, धोनीला टाकले मागे", "raw_content": "\nपंतने सहा, धोनीला टाकले मागे\nॲडलेड : ॲडलेड येथे झालेले पहिल्या कसोटीमध्ये भारताने ७१ वर्षांनी ऑस्ट्रेलीयावर मात केली. सामन्याचा पहिला डाव सोडला तर भारताने इतर ३ डावांमध्ये चांगली कामगिरी केली. या कसोटीमध्ये पुजाराने सयंमी खेळी केली, तर गोलंदाजांनी सामूहिक कामगिरी केली. तसेच क्षेत्ररक्षणातही भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. ऋषभ पंतने गोलंदाजांना चांगली साथ देत २ डावांमध्ये ११ झेल पकडले. त्याने एका सामन्यात जास्त झेल पकडण्यामध्ये वरिधिमान सहाला मागे टाकले आहे. भारताकडून एका विकेटकिपरने कसोटीत सामन्यात सर्वाधिक बळी घेण्यात योगदान देण्याचा विक्रम वृद्धीमान सहाच्या नावावर होता. त्या पाठोपाठ ९ बळी घेत धोनी दुसऱ्या स्थानावर होता. या दोघांनी पंतने मागे टाकले आहे.\nपंतकडे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जागा भरून काढणारा एक युवा विकेटकिपर म्हणून पाहिले जात आहे. पंतही आपल्या कामगिरीने आपली कारकिर्द यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे. इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या पंतने अवघ्या सहा कसोटी खेळल्या आहेत. पण, या सुरुवातीच्याच काळात त्याला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारखे खडतर दौरे करण्याची संधी मिळाली. त्याचे वय पाहता या दौऱ्यात त्याची फलंदाज ��णि विकेटकिपर म्हणून कस लागणार होता. त्याने इंग्लंडचा जे. रसेल आणि साऊथ आफ्रिकेचा ए.बी. डिव्हिलिअर्ससोबत बरोबरी केली आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/7/hriday-hazarika-won-gold-medal.html", "date_download": "2019-02-18T00:58:17Z", "digest": "sha1:3GTZYUD6BUXZ43ZT325IDQWIWDFPBEDJ", "length": 2979, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारताचा युवा नेमबाज ह्रदयचा सुवर्णवेध भारताचा युवा नेमबाज ह्रदयचा सुवर्णवेध", "raw_content": "\nभारताचा युवा नेमबाज ह्रदयचा सुवर्णवेध\nदक्षिण कोरिया : येथे सुरु असलेल्या वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा युवा नेमबाज ह्रदय हजारिकाने आज सुवर्णपदक पटकावले. त्याने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत हे सुवर्णपदक पटकावले. तर दुसरीकडे १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या महिला संघानेदेखील आज सुवर्णपदकाचा वेध घेतला.\n१० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत ह्रदय हजारिकाची इराणच्या मोहम्मद नेकूनाम याच्याशी लढत होती. यावेळी दोघांनाही सामान गुण मिळाल्याने दोघांमध्ये ‘शूट ऑफ’ खेळवण्यात आला. यात हजारिकाला १०.३ तर नेकूनामला १०.२ गुण मिळाले. ०.१ गुणांनी शूटऑफ जिंकत भारताच्या हजारिकाने १० मीटर एअर रायफल स्पर्धेतील सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. दरम्यान, वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८ पदकांची कमाई केली असून कोरिया नंतर तो दुसऱ्या स्थानावर आहे. यात ६ सुवर्ण, ७ रौप्य तर ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nanded-parbhani-hingoli-heavy-rain-9116", "date_download": "2019-02-18T01:26:16Z", "digest": "sha1:VWJW52RSNVCFFYMCYGQ4YX4VQJFTWZ46", "length": 16638, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Nanded, Parbhani, Hingoli in heavy rain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मृगाची दमदार सुरवात\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मृगाची दमदार सुरवात\nशनिवार, 9 जून 2018\nनांदेड ः यंदा मृग नक्षत्राची सुरवात दमदार पावसाने झाल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शुक्रवारी (ता. ८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये या तीन जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी (ता. ८) दुपारी एकपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. नांदेड जिल्ह्यातील तामसा (ता. हदगाव) येथे सर्वाधिक ११२ मिलिमीटर पाऊस झाला.\nनांदेड ः यंदा मृग नक्षत्राची सुरवात दमदार पावसाने झाल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शुक्रवारी (ता. ८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये या तीन जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी (ता. ८) दुपारी एकपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. नांदेड जिल्ह्यातील तामसा (ता. हदगाव) येथे सर्वाधिक ११२ मिलिमीटर पाऊस झाला.\nनांदेड जिल्ह्यातील हदगाव (८४ मिमी), तामसा (११२ मिमी), धर्माबाद (८६ मिमी), बिलोली (८० मिमी), लोहगांव (७० मिमी) या पाच मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.\nयंदा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दमदार पावसाला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी वेळेवर होण्याची शक्यता दिसू लागल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बी-बियाणे, खते आदी निविष्ठा खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. अनेक तालुक्यात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड सुरू केली आहे.\nनांदेड जिल्ह्यामधील ७४ मंडलांमध्ये पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव, मुखेड, लोहा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. माहूर, किनवट तालुक्यात पावसाचा जोर कमी होता. परभणी जिल्ह्यातील १६ मंडलांमध्ये पाऊस झाला. पूर्णा, पालम, गंगाखेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अन्य तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील २३ मंडलांमध्ये पावसाने हजेरी लावली. कळमनुरी, वसमत, हिंगोली तालुक्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला.\nमंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये) ः नांदेड शहर ४०, नांदेड ग्रामीण २६, वजीराबाद ४२, वसरणी ४१, तरोडा २५, तुप्पा ४०, लिंबगाव ३७, विष्णुपुरी ५७, अर्धापूर २२, मालेगाव ३१, दाभड २१, हदगाव ८४, तामसा ११२, हिमायतनगर ३१, मोघाळी ३१, धर्माबा��� ८६, करखेली ३४, जारिकोट २८, नायगाव २७, नरसी ३२, मांजरम ३२, कुंटूर २९, बरबडा २४, येवती १८, चांडोला १५, मुक्रमाबाद ३५, बारड ३८, उमरी २७, सिंदी ३९, गोलेगाव २५, , बिलोली ८०, लोहगाव ७०, कुंडलवाडी २५, सगरोळी १८, आदमापूर ३०, देगलूर १७, खानापूर १७, शहापूर ४५, मालेगाव १५, लोहा ३१, मालकोळी ४०, कलंबर ५०, शेवडी ३१, सोनखेड ३३, कापसी ३०, परभणी जिल्हा ः पूर्णा १४, चुडावा २७, पालम १९,चाटोरी १७, बनवस २०, गंगाखेड ३९, माखणी ३०. हिंगोली जिल्हा ः कळमनुरी १६, नांदापूर ४८, आखाडा बाळापूर ४१, डोंगरकडा २५, वारंगा फाटा २२, गिरगांव ३७, कुरुंदा ४०, टेंभुर्णी १९, आंबा ४३, हयातनगर १८.\nनांदेड सकाळ पाऊस खेड परभणी गंगा वसमत मालेगाव malegaon\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/cobler-communitys-demond-will-fulfil-devendra-fadnavis-28142", "date_download": "2019-02-18T00:03:02Z", "digest": "sha1:SYXA4YW4TJPWQSWIZJEE2IW4RRIFSTX5", "length": 9041, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "cobler communitys demond will fulfil devendra fadnavis | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचर्मकार समाजासाठी स्वतंत्र आयोग, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nचर्मकार समाजासाठी स्वतंत्र आयोग, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nचर्मकार समाजासाठी स्वतंत्र आयोग, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nरविवार, 2 सप्टेंबर 2018\nमुंबई : राज्यातील चर्मकार समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी चर्मकार आयोगाची स्थापना करण्यात येणार असून या आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या अडचणी दूर करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि रोहिदास पंचायत संघ, मुंबई यांच्या वतीने परळ येथे उभारण्यात येणाऱ्या संत रोहिदास भवनच्या भूमिपूजन व कोनशिला समारंभाप्रसंगी काल फडणवीस बोलत होते.\nमुंबई : राज्यातील चर्मकार समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी चर्मकार आयोगाची स्थापना करण्यात येणार असून या आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या अडचणी दूर करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि रोहिदास पंचायत संघ, मुंबई यांच्या वतीने परळ येथे उभारण्यात येणाऱ्या संत रोहिदास भवनच्या भूमिपूजन व कोनशिला समारंभाप्रसंगी काल फडणवीस बोलत होते.\nफडणवीस म्हणाले, \"\" देशात संत रोहिदास यांनी समतेची परंपरा सुरु केली. त्याच माध्यमातून समाज एकत्र केला. त्यांच्या विचारातूनच \"सबका साथ सबका विकास' ही संकल्पना तयार झाली आहे. समताधिष्ठीत राज्याचा त्यांचा विचार होता. त्याच विचारावर शासन काम करीत आहे. संत रोहिदास यांच्या कार्याला आणि विचाराला समर्पित तसेच देशाला अभिमान वाटेल असे संत रोहिदास भवन येथे उभारण्यात येईल. समाजाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही.''\nसामाजिक न्याय मंत्री बडोले म्हणाले, मुंबईत उभारण्यात येत असलेल्या संत रोहिदास भवनच्या धर्तीवरच राज्यात प्रत्येक विभागात संत रोहिदास भवन उभारणार आहे. या भवनमध्ये विद्यार्थ्यांना वसतीगृह, ग्रंथालय, बहुउद्देशीय सभागृह, समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे.\nयावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, आमदार भाई गिरकर, अजय चौधरी, मंगेश कुडाळकर, सुधाकर भालेराव, आशिष शेलार, प्रशांत ठाकूर, मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे, स्नेहल अंबेकर, रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबईचे अध्यक्ष मयुर देवळेकर आदी उपस्थित होते.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/congress-11590", "date_download": "2019-02-18T00:28:03Z", "digest": "sha1:L3YKJM34WIP3TFU6XRYMOPXFAA5A3RL7", "length": 14524, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "congress | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनवी मुंबईत कॉंग्रेसच \"किंगमेकर'\nनवी मुंबईत कॉंग्रेसच \"किंगमेकर'\nसंदीप खांडगेपाटील : सरकारनामा\nबुधवार, 10 मे 2017\nनवी मुंबई : महापौर निवडणुकीस अद्यापि पाच महिन्याचा कालावधी बाकी असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पर्यायाने गणेश नाइकांच्या मक्तेदारीला शह देण्यासाठी शिवसेनेतील काही घटकांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. सत्तेच्या सारीपाटात कॉंग्रेसचे नगरसेवकांचे संख्याबळ निर्णायक ठरणार असल्याने महापौर निवडणुकीत कॉंग्रेसची भूमिका किंगमेकरची ठरण्याची शक्‍यता आहे.\nनवी मुंबई : महापौर निवडणुकीस अद्यापि पाच महिन्याचा कालावधी बाकी असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पर्यायाने गणेश नाइकांच्या मक्तेदारीला शह देण्यासाठी शिवसेनेतील काही घटकांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. सत्तेच्या सारीपाटात कॉंग्रेसचे नगरसेवकांचे संख्याबळ निर्णायक ठरणार असल्याने महापौर निवडणुकीत कॉंग्रेसची भूमिका किंगमेकरची ठरण्याची शक्‍यता आहे.\nनगरसेवकांच्या सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक, भाजपाचे नगरसेवक, अपक्ष नगरसेवक, कॉंग्रेसचे नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक नगरसेवक असे संख्याबळ आहे. नेरूळ, घणसोलीतील एक आणि रबालेतील असे चारही अपक्ष सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला समर्थन देत असल्याने असे काठावरचे बहुमत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे.\nशिवसेना-भाजपा-कॉंग्रेस एकत्रित आले तरी नगरसेवकांचे संख्याबळ होते. महापौरपदाच्या उमेदवारीकरीता बेलापूर, शिरवणे, तुर्भेसह अन्य भागातील मातब्बरांची वाढती महत्त्वाकांक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकरीता डोकेदुखी बनणार आहे. त्यातच बेलापुरातील एका नगरसेवकाने थेट शरद पवारांची भेट घेऊन आपली इच्छा जाहीर केल्याने राष्ट्रवादीतील नगरसेवक आता बोनकोडेला डावलून खाडीपलिकडे गाड्या दामटू लागल्याची खमंग चर्चा महापालिका मुख्यालयात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाशीतील एका नाराज नगरसेविकेने भाजपाच्या बेलापुरमधील आमदार मंदा म्हात्रेंची भेट घेत प्रभागातील विकासकामांविषयी निवेदन सादर केल्याने वाशीतील संबंधितांवर बोनकोडेचा राजकीय धाक राहीला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nसुधारकर सोनवणे हे अपक्ष नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्याने महापौर झाले असले तरी एक माजी महापौर सोनवणेंच्या केबिनमध्ये ढवळाढवळ करत असल्याने सोनवणेंची नाराजी लपून राहिलेली नाही. त्यातच करावेतील गणपतशेठ तांडेल मैदानावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा महापौर���ंनी सत्कार केल्यानंतर महापौरांच्या भाजपाच्या वाढत्या सलगीचीही नवी मुंबईत चर्चा सुरू झाली आहे.\nऐरोली मतदारसंघात भाजपाला चांगला चेहरा नाही. पालिका निवडणुकीनंतर वैभव नाईक भाजपाच्या कार्यक्रमात सक्रिय नसल्याने त्यांना पुन्हा भाजपा विधानसभेचे तिकीट देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा व रिपाइंची युती पाहता सुधाकर सोनवणे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा-रिपाइं युतीचे ऐरोलीतील उमेदवार असण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात येत आहे. सुधाकर सोनवणे व त्यांच्या नगरसेविका पत्नी रंजना सोनवणे ही दोन मते शिवसेना-भाजपा-कॉंग्रेसला मिळाल्यास महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव शक्‍य असल्याने शिवसेनेतील घटक कामाला लागले असून त्यांना ठाण्यातील नेतेमंडळींचेही मार्गदर्शन मिळत आहे.\nकॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या मोबदल्यात त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उपमहापौरपद व एका विषय समितीचे सभापतिपद दिले आहे. कॉंग्रेसने शिवसेना-भाजपा युतीला समर्थन दिले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसला फारसे टेन्शन नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांकडून सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला महापौरपदाकरता जेमतेम ते नगरसेवकांचे संख्याबळ कमी असल्याने उपमहापौरपद व विषय समितीच्या बदल्यात तो पाठिंबा मिळणार असल्याने कॉंग्रेसबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस निर्धास्त आहे. उपमहापौरपदावरून कॉंग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू आहे. गोठीवलीचे रमाकांत म्हात्रे आणि वाशीतील दशरथ भगत आपल्या पत्नीला उपमहापौर बनविण्याकरिता आग्रही आहेत. रमाकांत म्हात्रे हे नवी मुंबईचे माजी उपमहापौर असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांशी त्यांची जवळीक आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना रमाकांत म्हात्रेंचा वर्षा बंगल्यावर चांगली उठबस होती. दशरथ भगत हे नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष असून त्यांच्याच घरात तीन नगरसेवक असून वाशी व ऐरोलीतील दोन नगरसेवक दशरथ भगत समर्थक मानले जातात.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नाराज नगरसेवकांची मोट बांधून कॉंग्रेसला आपल्याकडे वळवून महापौर पदावर कब्जा मिळविण्यासाठी शिवसेनेच्या मातब्बरांनी हालचाली सुरू केल्या आहेत. कॉंग्रेसचे नगरसेवकांची मोट बांधून आपल्याकडे वळविणाऱ्यांना महापौरपद मिळविणे शक्‍य असल्या��े स्पष्ट झाल्याने महापौरपदाच्या घोडेबाजारात कॉंग्रेसी नगरसेवकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.\nनवी मुंबई भाजप नगरसेवक\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_735.html", "date_download": "2019-02-17T23:36:35Z", "digest": "sha1:ZUV2HW5UTJZAVYLMERB52W2CKSGQZKH6", "length": 7576, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "बालकिर्तनकार प्रकाश महाराज फङ यांना महात्मा गांधी सेवा गौरव पुरस्कार | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nबालकिर्तनकार प्रकाश महाराज फङ यांना महात्मा गांधी सेवा गौरव पुरस्कार\nपरळी (प्रतिनिधी)- वर्धा येथील बाबुलालजी अग्निहोत्री इंजिनिअरिंग कॉलेज परिसर बायपास नागठाणा वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त व एकता सेवाभावी संस्थांच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा गांधी विचार मंथनच्या संयुक्त विद्यमाने वारकरी संप्रदायातील ह.भ.प. बालकिर्तनकार प्रकाश महाराज फङ विद्यार्थी ज्ञानाई गुरुकुल सेलू यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफल पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. ह.भ.प. भगवताचार्य तुकाराम महाराज मुंडे शास्त्री झी टॉकीज फेम (मनमंदिरा) यांना ही महात्मा गांधी सेवा गौरव पुरस्कार जाहिर झाला असून परंतू प्रकृती अस्वस्थामुळे मुंडे महाराज वितरण सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने ह.भ.प.बालकिर्तनकार संग्राम महाराज फड यांनी स्विकारला. राष्ट्रीय एकात मताची शपथ सर्व पुरस्कार मान्यवरांना सेवाग्राम येथे पं.शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी दिली.\nLabels: बीड ब्रेकिंग महा���ाष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_779.html", "date_download": "2019-02-18T00:43:55Z", "digest": "sha1:3QZPKQRG3VB2XSW3DCCJF4IG5NRBCNVH", "length": 6849, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "‘स्वर्ग रथ’ शववाहिनेच्या उपक्रमाचे अनेकांनी केले कौतूक | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\n‘स्वर्ग रथ’ शववाहिनेच्या उपक्रमाचे अनेकांनी केले कौतूक\nयेथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या प्रेरणेतून सामाजिक बांधिलकी म्हणून सोनई वाहन मेळाव्याचे संस्थापक दादा वाघ यांनी तयार हाती घेतलेल्या ‘स्वर्ग रथ’ या शववाहिनेच्या उपक्रमाचे येथील अनेकांनी कौतूक केले.\nसोनई आणि पंक्रोशीतील स्व. दगडू वाघ, स्व. सखाराम वाघ, स्व. रामेश्वर दायमा, स्व. रुक्मिणी वाघ, स्व. शिवाजी दरदले आणि स्व. रामकुवर बाई दायमा यांच्या स्मरणार्थ वाघ यांनी हा उपक्रम हाती घेतला. या ‘स्वर्गरथा’चे .रामराव गडाख यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यावेळी जालिंदर येळवंडे, प्रा. शिंदे, अशोक साळवे, शिवा बाफना, दादासाहेब दरंदले, अरुण दरदले आदींनी शुभेच्छा दिल्या.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_129.html", "date_download": "2019-02-18T00:17:00Z", "digest": "sha1:DKAWRXKJK5L75R2NNSAIEBSFMOZQNGS5", "length": 14530, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "समानतेच्या दिशेने... | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई संपादकीय\nमुळातच महिलांच्या प्रवेशांनी मंदिर अपवित्र होते, ही मानसिकता अनेक वर्षांपासून भारतीय समाजाच्या मानगुटीवर बसलेली आहे. ही मानसिकता उखडून फेकण्यासाठी अनेक महामानवांनी आपली उभी ह्यात खर्ची घातली. तरी देखील ही मानसिकता भारतीय समाजमनाचा पिच्छा सोडवा���ला तयार नाही. या मानसिकतेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय देत समानतेच्या दिशेने एक पाऊल टाकले असले तरी, या निर्णयाविरोधात पुन्हा फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. नॅशनल अय्यप्पा डिव्होटीज असोसिएशनच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली असून सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय विकृत नसला तरी अस्वीकारार्ह व अयोग्य असल्याची तक्रार करण्यात आली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी बोलावलेल्या बैठकीला न जाण्याचा निर्णय मंदिराच्या मुख्य पुजार्‍यांनी घेतला आहे. याचाच अर्थ केरळातील पुजारी आपली एक लॉबी करून सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देऊ पाहत आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात भक्तगण रस्त्यावर उतरले आहेत. ‘सेव्हसबरीमाला’ आणि ‘रेडीटूवेट’ हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. यावरून आपल्या देशात आजही कोणत्या मानसिकतेचे लोक वावरत आहेत याची कल्पना करता येते. मंदिराच्या प्राचीन पंरपरा टिकवाव्यात, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी आम्हाला काही घेणे देणे नसल्याचा सुरू पुजारी मंडळातून निघत आहे. मात्र मंदिरांच्या पुजार्‍यांनी प्रथम लक्षात घेतले पाहिजे, मंदिर हे मानवनिर्मित आहे. मंदिर उभारण्यासाठी ज्याप्रमाणे महिला पुरूषांनी कष्ट घेतले असणार यात शंकाच नाही. तसेच मंदिरातील पंरपरा देखील या मानवनिर्मित असल्यामुळे त्या आपल्या सोयीने बनवल्या असणार यात शंका नाही. काळाच्या ओघात आपण तंत्रज्ञानाच्या जगात वावरत असतांना या गलिच्छ मानसिकतेच्या पंरपराचे जोखड आजही आपण मिरवणार आहोत का हा महत्वाचा प्रश्‍न आहे. स्वातंत्र भारताच्या 70 वर्षांनंतर देखील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी लागते, याचाच अर्थ आजही देशात अनेक मंदिरे पुरोहिताच्या ताब्यात असून, आजही त्यांचेच वर्चस्व त्याठिकाणी दिसून येत आहे. देशभरातील श्रीमंत अशा देवस्थानातील कारभार आजही सरकारच्या ताब्यात नाही. तर तो कारभार तेथील पुजारी, आणि पुरोहित वर्ग चालवतांना दिसून येतो. त्या मंदिरातील जमा होणारे दान याची आकडेमवारी मोठी आहे. या आकडेवारीतून, अनेक आर्थिक गणित दडलेली असल्यामुळे ही मंदिरे सरकारच्या ताब्यात देण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे मंदिरात प्रवेशासंबधी अनेक निय���ावली तयार करून विषमतेच्या दरी निर्माण केल्या जातात आणि आपली पोटपुजा चालवली जाते. शबरीमला निकालात न्यायालयाने 10-50 वयोगटातील महिलांना दर्शनासाठी असलेली बंदी उठवली. मात्र त्यासाठी इतकी वर्ष लागणे हेच मुळात चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल महत्वपूर्ण असला तरी, या न्यायात केवळ जर शबरीमला मंदिर खाजगी मालकीचे असते किंवा एखाद्या व्यक्तीच्या खाजगी धार्मिक समारंभात असा प्रवेशाचा मुद्दा आला असता तर त्याला शबरीमला निकालाचा न्याय लागणार नाही. तिथे धार्मिक स्वातंत्र्य हे निर्विवादपणे वरचढ ठरेल. संविधान हे लोकांवर समानतेने वागण्याची सक्ती करू शकत नाही. शेवटी बहुतेक स्वातंत्र्य हे इतरांना किंवा स्वतःला दुखावणार्‍या कृती करण्याचेच स्वातंत्र्य म्हणूनच वापरले जाते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. शबरीमला प्रकरणात निकालपत्र 411 पानांचे आहे हा महत्वाचा प्रश्‍न आहे. स्वातंत्र भारताच्या 70 वर्षांनंतर देखील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी लागते, याचाच अर्थ आजही देशात अनेक मंदिरे पुरोहिताच्या ताब्यात असून, आजही त्यांचेच वर्चस्व त्याठिकाणी दिसून येत आहे. देशभरातील श्रीमंत अशा देवस्थानातील कारभार आजही सरकारच्या ताब्यात नाही. तर तो कारभार तेथील पुजारी, आणि पुरोहित वर्ग चालवतांना दिसून येतो. त्या मंदिरातील जमा होणारे दान याची आकडेमवारी मोठी आहे. या आकडेवारीतून, अनेक आर्थिक गणित दडलेली असल्यामुळे ही मंदिरे सरकारच्या ताब्यात देण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे मंदिरात प्रवेशासंबधी अनेक नियमावली तयार करून विषमतेच्या दरी निर्माण केल्या जातात आणि आपली पोटपुजा चालवली जाते. शबरीमला निकालात न्यायालयाने 10-50 वयोगटातील महिलांना दर्शनासाठी असलेली बंदी उठवली. मात्र त्यासाठी इतकी वर्ष लागणे हेच मुळात चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल महत्वपूर्ण असला तरी, या न्यायात केवळ जर शबरीमला मंदिर खाजगी मालकीचे असते किंवा एखाद्या व्यक्तीच्या खाजगी धार्मिक समारंभात असा प्रवेशाचा मुद्दा आला असता तर त्याला शबरीमला निकालाचा न्याय लागणार नाही. तिथे धार्मिक स्वातंत्र्य हे निर्विवादपणे वरचढ ठरेल. संविधान हे लोकांवर समानतेने वागण्याची सक्ती करू शकत नाही. शेवटी ब��ुतेक स्वातंत्र्य हे इतरांना किंवा स्वतःला दुखावणार्‍या कृती करण्याचेच स्वातंत्र्य म्हणूनच वापरले जाते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. शबरीमला प्रकरणात निकालपत्र 411 पानांचे आहे ज्या दोन न्यायाधीशांनी शबरीमाला मंदिरात 15 ते 50 वर्ष वयातील महिलांना देखील मंदिर प्रवेश द्यावा असा निकाल दिला. त्या न्यायाची चिकित्सा केल्यास असे लक्षात येते की, मंदिर हे सरकारी अखत्यारीचा भाग असणं आणि शबरीमला मंदिराच्या रूढी या अन्य हिंदू मंदिरांपेक्षा वेगळ्या आहेत असं मानायला जागा नसणं. ज्या एका न्यायाधीशांनी मंदिरप्रवेशाच्या विरुद्ध मत मांडले आहे त्यांनी मुळात अपील करणार्‍यांचे अपील कसे चुकीचे आहे हा मुख्य मुद्दा आणलेला आहे. माझ्या स्वतःच्या मते निकाल हा जरी तांत्रिकदृष्ट्या बरोबर असला तरी त्याची नैतिक बाजू कमकुवत आहे. हा निकाल हा उदारमतवाद्यांच्या असहिष्णू वागण्याचे उदाहरण आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई संपादकीय\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/maharashtra-political-news-nashik-administration-15217", "date_download": "2019-02-18T00:34:34Z", "digest": "sha1:P3BAAYQFNSBUELPFGYXL36LURGXDCFFW", "length": 13214, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Maharashtra Political News Nashik Administration | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकार बदलले; प्रशासनाचे घोटाळे सुरुच \nसरकार बदलले; प्रशासनाचे घोटाळे सुरुच \nबुधवार, 6 सप्टेंबर 2017\nसरकार बदलले मात्र प्रशासकीय कारभाराचा दर्जा घसरतोय. कामे दिसत नाहीत. पैसे, निधी सर्रास वळविला जातोय. त्यावर नियंत्रण कोण ठेवणार कारण सबंध प्रशासनच डोळे मिटून दूध पिण्यात व्यग्र आहे. राजकीय नेते गोंधळलेले आहेत. विरोधी पक्ष निद्रीस्त आहे.\nनाशिक : सामान्य मतदार व्यवस्था बदलेल या अपेक्षेने निवडणूकीत सत्तांतर घडवतो. महाराष्ट्रातही 2014 मध्ये भाजप प्रणीत नवे सरकार आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र, इथे नाशिकच्या प्रशासनाचा कारभार पूर्वी होता त्या पेक्षा गोंधळाचा झाला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात निविदा मॅनेज करणे, कामे न होताच बिले अदा करणे, योजनेचा निधी अन्यत्र वळवणे हे सर्रास सुरु आहे. तक्रारींनंतरही कारवाईच नसल्याने सरकार बदलले व्यवस्था तीच आहे अशी राजकीय स्थिती आहे.\nआदिवासी निधीला फुटले पाय\nमंत्रालयातून आदिवासी योजनांचा अखर्चित निधी वळविण्याची भक्कम साखळी आहे. राज्यभरातील योजनांचा निधी वळविला जातो. कंत्राटदार त्यासाठी पुढाकार घेतात. नाशिक जिल्ह्यातील एकवीस कोटींचा निधी जिल्हा परिषद सदस्य व कंत्रादारांनी वळविला. हे प्रकरण 'सरकारनामा'ने दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आणले. त्यावर प्रशासनाने सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला. ही बातमी राज्यभर 'व्हायरल' झाली. त्यामुळे आदिवासी मंत्र्यांनीच त्याला स्थगिती दिली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल शासनाला दिला. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. मात्र अशी असंख्य प्रकरणे आहेत. हा वळविलेला निधी खरोखरच कामांवर खर्च होतो काय हे जाणून घेण्याची यंत्रणाच नाही. कारण गेल्या पाच वर्षात दिंडोरी आणि कळवण-सूरगाणा या दोन विधानसभा मतदारसंघात शंभर कोटींचा निधी वळविला आहे. मात्र, कामे किती हे शोधूनही सापडत नाहीत हा खुद्द जिल्हा परिषदेतील भाजपच्या गटनेत्याचा आरोप आहे.\nमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री होते. त्यांची प्रशासनावर पकड होती. अन्य कोणाचा शब्द कामकाज, प्रशासनात फरासा गांभिर्याने घेतला जात नव्हता ही सगळ्या राजकीय नेते, कार्यकर्त्यांची तक्रार होती. या नाराजीची झळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व छगन भुजबळ या दोघांनाही बसली. सध्या छगन भुजबळ यांच्यावर 'ईडी'ने कारवाई केल्याने ते तुरुंगात आहेत. मात्र, या तालुक्‍यात अनेक गावात जिल्हा परिषदेअंतर्गंत सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली कामे झालेलीच नाहीत असा आरोप आहे. विखरणी (ता. येवला) येथे तीन कामे झाल्याचे सांगून लाखोंची बिले काढण्यात आली. मात्र प्रत्यक्ष कामेच नाहीत. त्यामुळे 15 ऑगस्टला सरपंच मोहन शेलार यांनी या कामांची चौकशी करावी अशा ठराव केला आहे.\nइगतपुरी तालुक्‍यात आदिवासी उपयोजना (माडा) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इ व द विभागाने वीस कामे मंजूर केली व त्याची बिलेही अदा झाली. भंडारदरा, निनावी, भरविहिर या ग्रामपंचायतींमार्फत कामे झाल्याचे सांगण्यात आली. भरविहिर या गावात केवळ एक गल्ली आहे. त्यात तीन रस्ते बनिविण्यात आल्याचे मोजमाप सादर करुन प्रत्येकी साडे पाच लाखांचे तीन धनादेश काढण्यात आली. गावाचे सरपंच अशिक्षित आहेत. त्यांनी ग्रामपंचायतीत असा ठरावच झालेला नाही. कामेही केलेली नाही व ग्रामपंचायतीला पैसेही मिळालेली नाहीत असा दावा केला. जी कामे झालीच नाही त्याची बिले अदा झाली. चौकशी केल्यावर हे प्रकार सर्रास सुरु आहेत. तक्रा केल्यावरही चौकशीच होत नाही.\nसरकार बदलले मात्र प्रशासकीय कारभाराचा दर्जा घसरतोय. कामे दिसत नाहीत. पैसे, निधी सर्रास वळविला जातोय. त्यावर नियंत्रण कोण ठेवणार कारण सबंध प्रशासनच डोळे मिटून दूध पिण्यात व्यग्र आहे. राजकीय नेते गोंधळलेले आहेत. विरोधी पक्ष निद्रीस्त आहे. इगतपुरी तालुक्‍यातील कामांबाबत मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित यांनी माहिती घेतली असता त्यांनाही माहिती देण्यास टाळाटाळ सुरु आहे. हा एक- दोघांचा नव्हे तर सर्वच आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींचा प्रश्‍न आहे. त्यामुळे हा असला कारभार थांबणार कधी कारण सबंध प्रशासनच डोळे मिटून दूध पिण्यात व्यग्र आहे. राजकीय नेते गोंधळलेले आहेत. विरोधी पक्ष निद्रीस्त आहे. इगतपुरी तालुक्‍यातील कामांबाबत मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित यांनी माहिती घेतली असता त्यांनाही माहिती देण्यास टाळाटाळ सुरु आहे. हा एक- दोघांचा नव्हे तर सर्वच आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींचा प्रश्‍न आहे. त्यामुळे हा असला कारभार थांबणार कधी\nसरकार प्रशासन दूध नाशिक निवडणूक महाराष्ट्र भाजप देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जिल्हा परिषद छगन भुजबळ लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस काँ��्रेस सार्वजनिक बांधकाम विभाग\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z180122185901/view", "date_download": "2019-02-18T00:42:12Z", "digest": "sha1:NFGRSCY2WPEET7LSJSS2563PFSHY2MPU", "length": 20645, "nlines": 263, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वामनपंडित - भरत जवळि नाहीं; मातुलगराम...", "raw_content": "\n नजिकचा कुंभमेळा कोठे आहे \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|\nभरत जवळि नाहीं; मातुलगराम...\nनिघे दंडका राम कोदंडपाणी;...\nभरत जवळि नाहीं; मातुलगराम...\nकृष्ण म्हणे पार्था हा आला...\nभला जन्म हा तुला लाधला खु...\nकोठें गेले थोर पृथ्वीपती ...\nसवाई दु:ख पुरे रमणीय पाह...\nपद प्रसन्न फुलल्या फुलां...\nढगापाठीमागें ढग जमुनि हे ...\nदिवस सुगीचे सुरू जाहले ओल...\nतळहातीं शिर घेउनिया दख्खन...\nधडधडा झडे चौघडा, गडावर चढ...\nजाहली घाई सांग ना, सुचत न...\nकांटेरी वेलीचें जाळें रठ्...\nकोंडुनि नभभांडारीं पडली, ...\nकरवंदीच्या जाळींत घोस लो...\nवामनपंडित - भरत जवळि नाहीं; मातुलगराम...\nTags : marathipoemकवितामराठीवामन पंडित\nभरत जवळि नाहीं; मातुलगरामवासी;\nभरतजननि धाडी कानना राघवासी; \nदशरथ मृत झाला, राम जातां वियोगें;\nतृण बहुत दिसांचें अग्निच्या जेविं योगें ॥१॥\nमग भरत वसिष्ठें आणिला जों अयोध्ये,\nनगरि गतधवा ते, आणि निर्वीर्य योद्धे, \nजन मृतसम देखे; हेतु कांहीं कळेना;\nजननिकृतकुचेष्टा बुद्धितें आकळेना ॥२॥\nवृत्तांत सांगे भरतासि माय, स्वानंद जीचा त्रिजगीं न माय; \nभेदूनि वक्षस्थल शब्द तीचा करी महाक्षोभ महामतीचा ॥३॥\nजाळील तीतें निजदृष्टिपातें पाहे असा, हालविनाच पातें; \nम्हणे, ‘ अहो पापिणी पापरूपें जळो तुझें तोंड जडस्वरूपे \nजाळीन हें तोंडचि जाण आधीं, मुखें जाण देशि अनंत आधी; \nन माय तूं वैरिणि होसि साची; माझे मनीं भाव खरा असाची. ॥५॥\nगिरिवनाप्रति राम रमापती दवडिल्यावरि, मृत्युमुखीं पती \nनिजविला; मज हे विधवा धरा म्हणसि भोग अयोग्य वसुंधरा ॥६॥\nन कळत पतिताचें खादलें अन्न ओकी\nतरि पतित नव्हे तो, पापरूपें \nम्हणुनि तरि मला हें पाप तूझें न लागे. ॥७॥\nमारेल सद्य मज, खाइन त्या विखातें\nकीं पापियास निज पातक जेविं खातें \nतूं पापिणी त्वरित जाशिल रौखासी;\nहोसी सदा निरयदारुण लोकवासी. ॥८॥\n हें काय केलें तुवां हाय \nन म्हणवे तुज माय, जन्मोजन्मीं वैरिणी. ॥\nसर्वजगदभिराम वना धाडिला तो राम; \nकेलें विख्यात कुनाम कीं हे पतिमारिणी. ॥\nतुझ्या वधें न अधर्म; तुज मारावें हा धर्म; \nपरि निंदील हें कर्म राम पापकारिणी \nनाहीं तरी प्राण आज्य तुझें घालूनियां प्राज्य, \nजाळूनियां सामराज्य दाखवितों करणी \nधिक्कारूनी गोष्टि मातेसि सांगे; कौसल्येच्या ये गृहा सानुरागें; \nत्यातें देखे जेधवां राममाय, श्रीरामाचा शोक लोकीं न माय ॥१०॥\nमोकळा करुनि कंठ तेधवां, आठवूनि मनिं जानकीधवा,\nते रडे भरतही तसा रडे; जोंवरी नयन होति कोरडे ॥११॥\n घात झाला असा रे तुझ्या माउलीचेच हे खेळ सारे.\nवृथा धाडिला राम माझा वनासी; न देखों शके त्या जगज्जीवनासी ॥१२॥\n राघवें व्यापिले लोक सारे; तरी नावरे शोक माझा कसा रे \nतृषाक्रांत डोळे घनश्यामरामा पहायास रे \nजानकी जनकराजकुमारी, पाय कोमल जिचे सुकुमारी, \nचालली जशि वना अनवाणी, बोलली कटकटा जनवाणी. ॥१४॥\nसून सूनहि वनाप्रति जाती; आणि जे जित असेल कुजाती; \nभरत शोक अनेक तिचे असे परिसतां, मग बोलत तो असे; \n गोष्टी समस्तहि हे खरी; परिस येविषयीं मम वैखरीं. ॥१५॥\nमी ब्रह्महत्याशतपाप लाहें, ठावें असे लेश जरी मला हें; \nखड्गें वसिष्ठासि अरुंधतीतें वधीं, जरी ठाउक हें मतीतें \nम्हणे राममाता, ‘ अरे वांसरा मी तुझा जाणतें प्रेम - उल्हास रामीं; \nतुला रामसेवेविणें काम नाहीं; न राज्यादिकांची जया कामनाही. ॥१८॥\nतों वसिष्ठ वदला भरतातें, रमपदनिजलाभरतातें; \n“ पाळिं यावरि समस्त धरा हे; राजनीति करिं; सावध राहें ॥१९॥\nरायें तुतेंचि दिधलें स्वनृपासना रे \nसंपूर्ण तूं जननीची करिं वासना रे \nशब्दार्थ हे नकळती गुरुलाघवाचे,\nसाचे म्हणूनि पद आठवि राघवाचे. ॥२०॥\nस्मरोनि ऐसें रघुनंदनातें त्या राघवाच्या पदवंदनातें \nजावें, असा भाव धरूनि, साच बोले वसिष्ठाप्रतिही तसाच. ॥२१॥\n“ राजाधिराज रघुराजचि एक जाणा;\nपाहों चला सकळ जाउनि त्या सुजाणा; \nआम्हीं समस्त जन किंकर राघवाचे;\nजें रामनाम जपतों अजि नित्य वाचे ॥२२॥\nविना रक्षसी कैकयी, काननातें चला सर्व पाहूं मृगांकाननातें; \nप्रयत्नेंचि घेऊनि येऊं गृहातें; न येतां समर्पूं शरीरें स्वहातें ॥२३॥\nयेणार ते या, अथवा नकाही; राहेन मी हें न घडेचि कांहीं; ” \nबोलोनियां स्पष्टचि चालिला हो; शोकांतही घे प्रभु नामलाहो. ॥२४॥\nवसिष्ठ तो, आणि समस्त माया, रामार्थ टाकूनि समग्र माया. \nसेना, प्रजा, सर्वहि त्याच वेळे जाती; जसे लंघिति सिंधु वेळे. ॥२५॥\nपायीं निघे भरत सानुज रामवाटे; \nरामविणें इतर इष्ट न कामवाटे. ॥\nमाथां जटामुकुट, वल्कल नेसला, हो \nश्रीरामवेष, वदनीं प्रभुनामलाहो ॥२६॥\nरामवल्कलजटादिक रीती; वेष तो उभय बंधु करीती; \nराम सानुज तशा भरतातें देखती सकळ रामरतातें ॥२७॥\nतों भेटला गुहकनाम किरात वाटे;\nश्रीरामभक्त परमाप्त तयास वाटे; \nते भक्ति काय म्हणुनी मुखिं हो वदावी \nदर्भनिर्मित तया शयनातें देखतां, उदक ये नयनातें; \nभूतळीं भरत घालुनि घे हो त्या स्थळींहुनि न चित्त निघे हो. ॥२९॥\nरामवृत्त रघुवंशरातें सर्व वर्णुनि, गुहाख्यकिरातें, \nलंघुनी सुरनदी, भरतातें ने ससैन्य रघुराजरतातें ॥३०॥\nकैकेयीच्या दुष्टभावें जळाला; इच्छी रामाच्या पदाच्या जळाला;\nतों स्वामीच्या देखिलें आश्रमातें; कांहीं चित्तें टाकिलें हो श्रमातें ॥३१॥\nपादचिन्हित तयें वसुधेतें देखता तृषित जेविं सुधेतें; \nरामचंद्रपदसारसमुद्रा वाढवी भरतसौख्यसमुद्रा. ॥३२॥\nघालूनि घे भरत, देखुनि त्या रजातें;\nचित्त स्मरे प्रभुचिया पदनीरजातें;\nप्रेमप्रवाह नयनीं सुखनीरजातें. ॥३३॥\nतनुवरी गुढियाच उभारती; कविमुखें किति वर्णिल भारती \nभरत ये रितिनें अजि लोळला; प्रभुपदाब्जरजीं बहु घोळला. ॥३४॥\n रघुनंदन ’ हेंचि वाचे;\nचित्तांत ते चरण दीसति राघवाचे; \n‘ ते रेणु हे मुकुटमंडप जे शिवाचे ’;\nऐसें म्हणे, त्यजुनि भाव अहो जिवाचे. ॥३५॥\nभरत पदरजीं त्या घोळला दीर्घकाळ;\nत्रिभुवनिंहि सुखाचा होय तेव्हां सुकाळ; \n‘ न मिळति पदरेणू जे विरिंच्यादिकांही,\nसुलभ मज ’ म्हणे ‘ हें भाग्य माझेंचि कांहीं. ’ ॥३६॥\nलोटांगणीं गडबडी सुख फ़ार वाटेल \nचित्तांत रामपद घे रज अंबुजाचें. ॥३७॥\nवंदी असा सानुज राघवाचे, ते पादरेणू रघुराघवाचे, \nप्रत्यक्ष तो राघव देखिला हो झाल सुखाचा अवितर्क लाहो ॥३८॥\nवामअंकगत भूमिकुमारी, वामबाहुसुरता सुकुमारी; \nवल्कलांबरजटाअ अभिरामा, देखतो भरत त्या रघुरामा ॥३९॥\nदूर्वादलश्यामल दीप्ति देहीं; सेवो पदें लक्ष्मण तो विदेही; \nगंगातटीं सेवित मंदवातें, देखे अशा श्रीरघुपुंगवातें. ॥४०॥\nदेखोनि ऐसें रघुमंदनातें, धांवे त्वरेनें पदवंदनातें; \nअलभ्य जो हर्ष सुरादिकांही, तो होय; त्यामाजिक शोक कांहीं. ॥४१॥\nरडे; फ़ुंदफ़ुंदे; शिरीं पादपद्मा धरी; सद्म मानीतसे ज्यास पद्मा; \nबळें क्षेम दे त्यास ओढूनि रा, स्वभक्तप्रिय स्वामि विश्वाभिराम. ॥४२॥\nमांडियेउपरि बैसविला हो अश्रुनीर पुशि दे सुखलाहो; \n न रड; सांग सुवार्ता; अब्द हो निवर्वि दु:खदवार्ता. ” ॥४३॥\nजर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/11/22/Mary-Kom-storms-into-World-Boxing-Championships-final.html", "date_download": "2019-02-18T00:07:12Z", "digest": "sha1:7FUABKJPR3ZHVD5SZWWAREPJY2Y65ROK", "length": 3380, "nlines": 17, "source_domain": "mahamtb.com", "title": " मेरी कोम अंतिम फेरीत; सुवर्णपदक जिंकणार? मेरी कोम अंतिम फेरीत; सुवर्णपदक जिंकणार?", "raw_content": "\nमेरी कोम अंतिम फेरीत; सुवर्णपदक जिंकणार\nनवी दिल्ली : भारताची स्टार बॉक्सर मेरी कॉम जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. कोरियाच्या किम ह्यांग मी वर विजय मिळवत मेरी कोम अंतिम फेरीत दाखल झाली. ४८ किलो वजन गटात तिने किम ह्यांग मी वर ५-० ने एकतर्फी विजय मिळवला. आता शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात युक्रेनच्या हन्ना ओखोटा व मेरी कोम यांच्यात सामना रंगणार आहे.\nमेरी कोमने यापूर्वी पाच वेळा जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपदकमध्ये सुवर्णपदक पटकावले तर एकदा रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे आता मेरी कोम सहाव्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घालायला तयार झाली आहे. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आज हा सामना खेळवला गेला होता.\n३५ वर्षीय बॉक्सर मेरी कोम जगातील सर्वात यशस्वी बॉक्सर मनाली जाते. उपांत्य फेरीत पोहचल्यानंतर जागतिक अजिंक्य स्पर्धेत सार्वधिक पदके मिळवण्याचा मान देखील तिच्या नावावर झाला होता. मेरी कोमने आयर्लंडच्या कैटी टेलरला मागे टाकले. तिच्या नावावर पाच सुवर्ण तर एक कांस्य पदक होते. आता मेरी कॉमच्या नावावर पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदक असून या स्पर्धेत तीच आणखी लेख पदक निश्चित आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/extortion-complaint-agaisnst-mla-gore-31306", "date_download": "2019-02-18T00:16:52Z", "digest": "sha1:JS6JJY2CPXS64ZX3BRIVL5D4G7JB6K7I", "length": 11727, "nlines": 129, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "extortion complaint agaisnst mla gore | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमी काय धंदे करतो त्याची माहिती घ्या : आमदार गोरेंविरुद्ध दहा कोटींच्या खंडणीची तक्रार\nमी काय धंदे करतो त्याची माहिती घ्या : आमदार गोरेंविरुद्ध दहा कोटींच्या खंडणीची तक्रार\nरविवार, 2 डिसेंबर 2018\nनवी मुंबई : कॉंग्रेसचे साताऱ्यातील माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांना तक्रार प्राप्त झाली आहे. श्रीकृष्ण गोसावी यांनी गोरे आणि त्यांचे स्वीय सहायक विशाल बगल यांनी खंडणीसाठी आपले अपहरण केल्याचे नमूद केले आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.\nनवी मुंबई : कॉंग्रेसचे साताऱ्यातील माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांना तक्रार प्राप्त झाली आहे. श्रीकृष्ण गोसावी यांनी गोरे आणि त्यांचे स्वीय सहायक विशाल बगल यांनी खंडणीसाठी आपले अपहरण केल्याचे नमूद केले आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.\nपोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार गोसावी यांनी नवी मुंबईत खारघर येथे कोयना प्रकल्पग्रस्त शेतक-यांकडून जमीन खरेदी केली आहे. पण गोरे यांचे पीए बागल यांनी वारंवार फोन करून गोसावी यांना भेटावयास बोलावले. भेटल्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत भागीदारी करण्याचा प्रस्ताव ठेवला. नवी मुंबईत बागल यांच्यासोबत गोसावींची भेट झाली. तेथून बागल गोसावी यांना पुण्याला घेऊन गेले व आमदार गोरे यांच्यासोबत भेट घालून दिली. पुण्यातील हॉटेल ऑर्चिड येथे रात्री 11.30 वाजता गोरे यांच्यासोबत भेट झाली.\nयावेळी गोरे मला म्हणाले की, तुम्ही विकत घेतलेल्या जमिनीमध्ये भागीदारी द्या किंवा रोख 10 कोटी रुपये द्या. त्यावर मी त्यांना म्हणालो की, मी रितसर जमीन खरेदी केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कशासाठी भागीदारी किंवा पैसे देऊ. त्यावर गोरे म्हणाले की, कायदा सगळा माझ्याकडे आहे. तहसिलदार दीपक आकडे हे माझ्य�� पक्षाच्या आमदारांचे जावई आहेत. तुमचा सातबारा मी होऊ देणार नाही. मी माझे पीए विशाल बागल यांना आजच तहसिलदार आकडे यांच्याकडे त्यांच्या ऑफिसमध्ये पाठविले होते. तुम्ही टीएलआयआर यांचा अहवाल तहसिलदारांना देऊन सात ते आठ दिवस झाले आहेत. तरी अजूनपर्यंत तुमच्या सातबाऱ्याची नोंद झालेली नाही. यावरून तुम्ही समजून घ्या. तसेच मुख्यमंत्र्यांना सांगून तुमच्या जागेची परवानगी रद्द करून टाकेन. तुम्हाला व्यवहार पुढे सुरळीत करायचा असेल तर तुम्ही मला भागीदारी द्या किंवा रोख दहा कोटी रुपये द्या असे जयकुमार गोरे मला म्हणाल्याने मी त्यांना सदर प्रस्तावाला नकार दिला.\nत्यावर गोरे यांनी मला धमकी दिली की, मी काय धंदे करतो ते माहिती करून घ्या. तुम्ही रस्त्यावरून गाडीतून कसे सुखरूप जाता तेच मी पाहतो. मी घाबरून पैसे रोख नाहीतर चेकने देतो असे म्हणून निघून आलो. मी जयकुमार गोरे यांनी दिलेल्या धमकीला खूप घाबरलो असल्याने दुसऱ्या दिवशी त्यांचे पीए बागल यांना दुपारी फोन करून कळविले की, मी 1 कोटी रुपये सध्या चेकने देऊ शकतो. त्यानंतर समजुतीचा करारनामा करून सातबाराची दप्तरी नोंद झाल्यानंतर उर्वरीत रक्कम देईन. त्यावर त्यांनी मला आमदारांशी बोलून सांगतो असे कळवल्याचे गोसावी यांनी आपल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे.\nपोलिसांकडे गोसावी यांनी केलेल्या तक्रारीनुसार प्राथमिक तपास सुरू आहे. तापसानंतर काही आक्षेपार्ह आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे दुधे यांनी सांगितले.\nआमदार जयकुमार गोरे पनवेल पोलीस फोन हॉटेल\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-18T00:42:07Z", "digest": "sha1:7KKX6K4IEEFPDJ37GHVLXDNJF7PPGXZX", "length": 13385, "nlines": 119, "source_domain": "yesviralnow.com", "title": "ऑनलाईन बिनलाईन....... - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सि��घम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nHome Lifestyle ऑनलाईन बिनलाईन…….\nआजकालची तरुण पिढी वाचत नाही असा सूर सगळीकडेच ऐकायला मिळतो …..पण मला वाटत ते तितकस खर नाहीये …….\nचला मान्य केलं की आजकाल पुस्तकाची जागा ही cinema, webseries ,social media यांनी घेतली असेलही….. पण तरी आजकालची पिढी वाचत नाही किंवा मग वाचनसंस्कृतीच लोप पावत चालली आहे …..हे काही मला मान्य नाही…..\nआणि त्यातल्या त्यात वाचन हे साचेबद्ध किंवा मग knowledge oriented च असायला हवं असा आग्रह मोठ्याप्रमाणात केला जातो…..\nम्हणजे काय वाचता असा समोरच्याने प्रश्न केला की छावा,ययाती,स्वामी ही पुस्तक वाचतो…. हे त्या समोरच्या माणसालाच expected असत ….आणि जर आम्ही chetan bhagat यांचे पुस्तक वाचतो अस उत्तर दिल तर समोरच्याचा चेहऱ्यावर आश्चर्य नक्कीच पाहायला मिळत…….\nआणि त्यातच पुढचा प्रश्नही लगेच तयार असतो की काय भेटत ही असली पुस्तक वाचून\nया त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांना एवढच सांगावस वाटत love, Friendship, Relationship अशा कितीतरी आम्हाला जवळ वाटणाऱ्या मुद्यांना त्यांनी आपल्या लिखाणातून व्यक्त केलं आहे……\nत्याची Half girlfriend मधली रिया-माधवची lovestory असो ….. 2 states मधला दोन cultures चा गोंधळ असो ….. किंवा मग Five point someone मधली 3 मित्राची आणि त्याच्या मैत्रीची गोष्ट असो …��ती मनाला भिडते त्यातली सगळी पात्र कुठेना कुठेतरी आपल्याला भेटली आहेत\nत्याच्या पुस्तकातून भले मग काही knowleged न मिळो पण जगण्याची एक नवी ऊर्जा मिळते…..\nसजग आणि समर्थ समाज घडवायचा असेल तर वाचन संस्कृती रुजावी लागते आणि ती चांगल्या पद्धतीने रुजावी यासाठी तस वातावरणही निर्माण करावं लागतं …….त्यासाठी अर्थातच वाचक हा केंद्र बिंदू असायला हवा……\nदुकानात जाऊन पुस्तक विकत घेण्यापेक्षा ई -बुकवर वर पुस्तक वाचण्याला आजकाल जास्त प्राधान्य दिल जात…..त्याच बरोबर ऑडिओ बुक्सला ही मोठ्याप्रमाणात response मिळत आहे…..\nम्हणजे वाचणारा वर्ग आजही मोठ्या प्रमाणावर आहे फक्त त्याची वाचनाची साधन आणि पध्दत मात्र बदलली आहेत……\nआम्हाला ही पु.ल च ‘बटाट्याची चाळ’, मिलिंद बोकीलांची ‘शाळा’, वि.वा. शिरवाडकराची ‘दुनियादारी’ या सगळ्या पुस्तकात रमायला नक्कीच आवडत ……पण वाचण्याला कुठल्याही प्रकारचा बंधन नसावं एवढंच आमचं म्हणणं आहे …..\nआमच्या songs च्या list मध्ये सगळेजण असतात अगदी लता मंगेशकर ,किशोर कुमार ,मोहमद रफी,आशा भोसले पासून ते सोनू निगम,श्रेया घोषाल, अरमान मलिक,गुरू रंधावा,अरजित सिंग पर्यन्त …..\nम्हणजे जून नवं अस एकत्र नांदत इथे तसच वाचनाच्या बाबतीतही व्हायला हवं……\nतस पाहिलं तर लेखनाचा प्रवासही वाचनातूनच सुरू होतो……वाचलेलं आपण रोजच्या आयुष्याशी Relate\nकेलं की मग लिहियाला अजूनच मजा येते……\nमनात जे काही साचल जात त्याला शब्दरूप देण्याने आपण स्वतःलाच नव्याने भेटत असतो…….\nकाहीजण तळमळीने व्यक्त होण्याचं साधन म्हणून facebook, whatsapp कडे बघतात……आणि या माध्यमाचा उपयोग करून कितीतरी जण सामान्य माणसाचे प्रश्न लोकांसमोर मांडायचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहे ….…..\nकल्पनाविश्वात रमण्यापेक्षा वास्तव गोष्टीचा अनुभव घेऊन लिहणाऱ्यांचं प्रमाण आज मोठ्याप्रमाणात आहे…..आणि ही नक्कीच एक कौतुकाची गोष्ट आहे….आणि हे पुढेही असच चालू रहायला हवं हीच किमान अपेक्षा….\nवाचाल तर वाचाल हे अगदी खरं आहे पण वाचनाला कुठलेही बंधन नको किंवा मर्यादाही नको …कारण या सगळ्यात वाचनसंस्कृतीच टिकून राहणं जास्त महत्वाचं आहे …..हो की नाही\nPrevious articleक्षण मोहरे मन बावरे वाट ही बघ तुझीच पाहते\nNext articleआठवणींचा खेळ सारा……….\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्व���ःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/videos/", "date_download": "2019-02-18T00:02:08Z", "digest": "sha1:GLGJOUFBKY4NWQJ2Z5FBRGPRM4D4OPC6", "length": 6222, "nlines": 80, "source_domain": "yesviralnow.com", "title": "Latest 2018 Viral Videos - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80/word", "date_download": "2019-02-18T00:34:50Z", "digest": "sha1:BM735XOW7KLAS3VAVZE6CKYBCAWMCCZD", "length": 13018, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - मानसागरी", "raw_content": "\nमानसागरी - प्रथम अध्याय\nज्योतिष का मुख्य उद्देश्य दैनिक जीवन की समस्याओं का समाधान करना, आगामी घटनाओं की चेतावनी देना तथा उन घटनाओं का समय निश्चित करने मे व्यक्ति को सहायता ..\nमानसागरी - अध्याय १ - मङ्गलाचरण\nज्योतिष का मुख्य उद्देश्य दैनिक जीवन की समस्याओं का समाधान करना, आगामी घटनाओं की चेतावनी देना तथा उन घटनाओं का समय निश्चित करने मे व्यक्ति को सहायता ..\nमानसागरी - अध्याय १ - शाकानयन\nज्योतिष का मुख्य उद्देश्य दैनिक जीवन की समस्याओं का समाधान करना, आगामी घटनाओं की चेतावनी देना तथा उन घटनाओं का समय निश्चित करने मे व्यक्ति को सहायता ..\nमानसागरी - अध्याय १ - युगानयन\nज्योतिष का मुख्य उद्देश्य दैनिक जीवन की समस्याओं का समाधान करना, आगामी घटनाओं की चेतावनी देना तथा उन घटनाओं का समय निश्चित करने मे व्यक्ति को सहायता ..\nमानसागरी - अध्याय १ - संवत्सरनाम\nज्योतिष का मुख्य उद्देश्य दैनिक जीवन की समस्याओं का समाधान करना, आगामी घटनाओं की चेतावनी देना तथा उन घटनाओं का समय निश्चित करने मे व्यक्ति को सहायता ..\nमानसागरी - अध्याय १ - संवत्सरफल\nज्योतिष का मुख्य उद्देश्य दैनिक जीवन की समस्याओं का समाधान करना, आगामी घटनाओं की चेतावनी देना तथा उन घटनाओं का समय निश्चित करने मे व्यक्ति को सहायता ..\nमानसागरी - अध्याय १ - युगफल\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nमानसागरी - अध्याय १ - अयनानयनविधि\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nमानसागरी - अध्याय १ - गोलानयनविधि\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nमानसागरी - अध्याय १ - ऋतोरानयनविधि\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nमानसागरी - अध्याय १ - द्वादशमासफल\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घे���्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nमानसागरी - अध्याय १ - पक्षफल\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nमानसागरी - अध्याय १ - तिथिफल\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nमानसागरी - अध्याय १ - नंदादितिथिज्ञान\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nमानसागरी - अध्याय १ - जन्मवारफल\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nमानसागरी - अध्याय १ - रात्रिदिनजातफल\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nमानसागरी - अध्याय १ - जन्मनक्षत्रफल\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nमानसागरी - अध्याय १ - योगजातफल\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nमानसागरी - अध्याय १ - करणानयन\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nमानसागरी - अध्याय १ - करणफल\nसृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली..\nn. वसिष्ठ के बारह पुत्रों का सामूहिक नाम बारह ‘पारावतों’ के नाम इस प्रकार हैः---अजिह्र, अजेय, आयु, दिव्यमान, प्रचेतस्, महाबल, महामान, दान, यज्वत्, विश्रुत, विश्वेदेव तथा समज [ब्रह्मांड. २.३६.९-१५] \nवास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/aage-badho-faster-fene/index.php", "date_download": "2019-02-18T00:51:56Z", "digest": "sha1:OL2HOOBQPPUNBA6PUEI67Z3CVDUS7WSE", "length": 8135, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "आगे बढो फास्टर फेणे", "raw_content": "\nआगे बढो फास्टर फेणे\nआगे बढो फास्टर फेणे\t- भा.रा.भागवत\nभा. रा. भागवत यांच्या गाजलेल्या फास्टर फेणे या पात्राच्या साहस कथा\nप्रस्तावना तुमच्या खास मित्राने— फुरसुंगीच्या फास्टर फेणेने आपल्या पराक्रमांनी वीस पुस्तकं भरून टाकली. ती वीसही पुस्तकं तुमच्यापैकी कुणाकुणाच्या आई-बाबांनी, दादा-ताईंनी वाचली आहेत नक्कीच कारण त्यांनी तसं आम्हाला कळवलेलं आहे आणि त्यात आश्चर्य ते काय कारण त्यांनी तसं आम्हाला कळवलेलं आहे आणि त्यात आश्चर्य ते काय कारण हा फा. फे. कित्येक वर्षांपासून कुठेकुठे आपली हजेरी लावीत होता. ‘ कुमार ’, किशोर ’, ‘ आनंद ’, ‘ बालवाडी ’, ‘ टॉनिक ’ या मासिकांतून; ‘ सकाळ ’, ‘ केसरी ’, ‘ मराठवाडा ’, ‘ महाराष्ट्र टाइम्स ’, ‘ साधना ’ यांच्या बालपुरवणी या सदरातून तसेच हा अस्सल मराठी मातीतला मराठी पोरगा ‘ संडे टाइम्स ’, ‘ टिंकल ’ आणि ‘ टार्गेट ’ या इंग्रजी; ‘ धर्मयुग ’ या हिंदी; ‘ शिशुरंजन ’ या गुजराती तसेच ‘ पूमपत्ता ’ या मल्याळी नियतकालिकांतून अमराठी बालवाचकांनाही भेटलेला आहे. तिथे तो कधी गोष्टीरूपात होता, तर कधी चित्रपट्ट्यांवरच्या गोलांमधून नेमकेपणाने जाऊन बसला होता. ‘ कुमार ’ मासिकाने तर चार वर्षं याच्याशी सतत गळामिठी मारली होती. ‘ महाराष्ट्र टाइम्सच्या शंकर सारडांनी मागणी केली आणि त्याच्या बाबांनी म्हणजे लेखक भा. रा. भागवत यांनी त्याला १९६२ साली भारत-चीन युद्धात चक्क चोरून आघाडीवर पाठवला. तो अवतरला तोच मुळी किशोरवयात. आता इतका साहसी मुलगा युद्ध संपल्यावर थोडाच स्वस्थ बसणार कारण हा फा. फे. कित्येक वर्षांपासून कुठेकुठे आपली हजेरी लावीत होता. ‘ कुमार ’, किशोर ’, ‘ आनंद ’, ‘ बालवाडी ’, ‘ टॉनिक ’ या मासिकांतून; ‘ सकाळ ’, ‘ केसरी ’, ‘ मराठवाडा ’, ‘ महाराष्ट्र ���ाइम्स ’, ‘ साधना ’ यांच्या बालपुरवणी या सदरातून तसेच हा अस्सल मराठी मातीतला मराठी पोरगा ‘ संडे टाइम्स ’, ‘ टिंकल ’ आणि ‘ टार्गेट ’ या इंग्रजी; ‘ धर्मयुग ’ या हिंदी; ‘ शिशुरंजन ’ या गुजराती तसेच ‘ पूमपत्ता ’ या मल्याळी नियतकालिकांतून अमराठी बालवाचकांनाही भेटलेला आहे. तिथे तो कधी गोष्टीरूपात होता, तर कधी चित्रपट्ट्यांवरच्या गोलांमधून नेमकेपणाने जाऊन बसला होता. ‘ कुमार ’ मासिकाने तर चार वर्षं याच्याशी सतत गळामिठी मारली होती. ‘ महाराष्ट्र टाइम्सच्या शंकर सारडांनी मागणी केली आणि त्याच्या बाबांनी म्हणजे लेखक भा. रा. भागवत यांनी त्याला १९६२ साली भारत-चीन युद्धात चक्क चोरून आघाडीवर पाठवला. तो अवतरला तोच मुळी किशोरवयात. आता इतका साहसी मुलगा युद्ध संपल्यावर थोडाच स्वस्थ बसणार तो लागला एकापाठोपाठ एकेक साहसं करायला. हा किडकिडीत, चळवळ्या मुलगा ‘ नवी नवी साहसं करायला पाठवा ’ म्हणून त्याच्या जन्मदात्याच्या मागेच लागला. त्याच्या उद्योगांनी भरलेली वीस पुस्तकं अखंड, छापील स्वरूपात आम्ही तुमच्या हाती दिली. विसावं पुस्तक प्रसिद्ध झालं नोव्हेंबर १९८८ मध्ये. पण जन्मापासून तो वेगवेगळे पराक्रम गाजवीत आहे आणि तुमच्या गळ्यातला ताईत बनला आहे. साहजिकच आहे, कारण तुम्हा मुलांना नेहमीच साहसं करायला आवडतात; पण सर्वांनाच संधी मिळते असं नाही. तेव्हा आपल्यासारखाच एक जण असे पराक्रम गाजवायला लागला की, तो तुमची स्वप्नं खरी करणारा तुमचा खास जिवाभावाचा मित्र बनतो. हीरो बनतो आणि गंमत म्हणजे हा तर कायम तुमच्यासारखा कुमारवयाचाच राहतो. कारण ‘‘ त्याला मोठं केलेलं आम्हाला आवडणार नाही ’’ असं तुमच्याच काही मित्र-मैत्रिणींनी भागवत काकांना धमकावलं. आत्तापर्यंत तुमच्या मागणीप्रमाणे संपलेली काही पुस्तकं आम्ही पुन्हा-पुन्हा छापली. पण या फास्टर फेणेची कीर्तीच इतकी अफाट की, अजूनही किशोरवयांच्या मुला-मुलींना या मित्राची भेट घेतल्यावाचून चैन पडत नाही. मग ती आमच्याकडे मागणी करतात. ‘‘ चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणे द्याहो तो लागला एकापाठोपाठ एकेक साहसं करायला. हा किडकिडीत, चळवळ्या मुलगा ‘ नवी नवी साहसं करायला पाठवा ’ म्हणून त्याच्या जन्मदात्याच्या मागेच लागला. त्याच्या उद्योगांनी भरलेली वीस पुस्तकं अखंड, छापील स्वरूपात आम्ही तुमच्या हाती दिली. विसावं पुस्तक प्रसिद्ध झालं नोव्हेंबर १९८८ मध्ये. पण जन्मापासून तो वेगवेगळे पराक्रम गाजवीत आहे आणि तुमच्या गळ्यातला ताईत बनला आहे. साहजिकच आहे, कारण तुम्हा मुलांना नेहमीच साहसं करायला आवडतात; पण सर्वांनाच संधी मिळते असं नाही. तेव्हा आपल्यासारखाच एक जण असे पराक्रम गाजवायला लागला की, तो तुमची स्वप्नं खरी करणारा तुमचा खास जिवाभावाचा मित्र बनतो. हीरो बनतो आणि गंमत म्हणजे हा तर कायम तुमच्यासारखा कुमारवयाचाच राहतो. कारण ‘‘ त्याला मोठं केलेलं आम्हाला आवडणार नाही ’’ असं तुमच्याच काही मित्र-मैत्रिणींनी भागवत काकांना धमकावलं. आत्तापर्यंत तुमच्या मागणीप्रमाणे संपलेली काही पुस्तकं आम्ही पुन्हा-पुन्हा छापली. पण या फास्टर फेणेची कीर्तीच इतकी अफाट की, अजूनही किशोरवयांच्या मुला-मुलींना या मित्राची भेट घेतल्यावाचून चैन पडत नाही. मग ती आमच्याकडे मागणी करतात. ‘‘ चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणे द्याहो ’’ ‘‘ फास्टर फेणेची काश्मिरी करामत आहे का ’’ ‘‘ फास्टर फेणेची काश्मिरी करामत आहे का ’’ ‘‘ ‘ फास्टर फेणे टोला हाणतो ’ आणि ‘ प्रतापगडावर फास्टर फेणे ’ ही दोन पुस्तकं हवी आहेत. ’’ अशीच बऱ्याच पुस्तकांची मागणी ’’ ‘‘ ‘ फास्टर फेणे टोला हाणतो ’ आणि ‘ प्रतापगडावर फास्टर फेणे ’ ही दोन पुस्तकं हवी आहेत. ’’ अशीच बऱ्याच पुस्तकांची मागणी आणि मग आमच्या लक्षात आलं की, दूरदर्शनवरसुद्धा गाजलेल्या, प्रतापगडावरून उतरून, आकाशवाणीत शिरून तुमच्या कानावर पडलेल्या या फास्टर फेणेचे पराक्रम इतक्या मुलांना वाचायला हवे असताना पुस्तकं नाहीत म्हणून त्यांना निराश करणं काही बरोबर नाही. तेव्हा आता फास्टर फेणेच्या साहसकथांनी भरलेली ही वीसच्या वीस पुस्तकं आम्ही ईबुक स्वरुपात आणली आहेत\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: आगे बढो फास्टर फेणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D-2/", "date_download": "2019-02-18T00:35:07Z", "digest": "sha1:MD7U6HMEXQFUQT64HDNWPP7PNBUWMLQY", "length": 11055, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी केले पाचारण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nत्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी केले पाचारण\nनवी दिल्ली – वारंवार वादग्रस्त विधाने करून पक्षाला अडचणीत आणणारे त्रिपुराचे म���ख्यमंत्री विप्लवकुमार देव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत चर्चेसाठी पाचारण केले आहे. येत्या 2 मे रोजी ते दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी आत्ता पर्यंत अनेक वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत त्याची देशभर खिल्ली उडवण्यात आली आहे.\nआजच त्यांनी असे विधान केले आहे की पदवीधर युवकांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता पानाचे ठेले टाकावेत. सध्या ते कोणत्याही विषयावर काहीही वक्तव्ये, करीत आहेत. मध्यंतरी त्यांनी महाभारत काळातही देशात इंटरनेट सेवा कार्यरत होती असे विधान केले होते त्याची देशभर खिल्ली उडवण्यात आली आहे. नागरी सेवा परिक्षांसाठी मॅकेनिकल इंजिनियर्सनी प्रयत्न करू नयेत, केवळ सिव्हील इंजिनियर्सनीच अशा परिक्षा द्याव्यात असे विक्षिप्त विधानही त्यांनी केले होते त्यामुळेही ते अडचणीत आले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nव्हेनेझुएलाकडून क्रूड खरेदी करू नका; व्हेनेझुएलाशी मतभेदानंतर अमेरिकेची भारताला सूचना\nशिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील : नरेंद्र मोदी\nप्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी समित्यांची नियुक्ती\n#PulwamaAttack ”आम्ही माफही करणार नाही, विसरणार नाही; लवकरच बदला घेऊ” : CRPF\n#PulwamaAttack : ”खून के बदले खून हो” शहीद जवानांच्या पत्नीची मागणी\n#PulwamaAttack : पाक विरोधात भारत सरकारचा मोठा निर्णय\n#PulwamaAttack : ५६ इंच छाती असलेल्या मोदींचे अपयश – शरद पवार\n#PulwamaAttack: दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्या : डॉ.मोहन भागवत\nअबाऊट टर्न : इंडियातला भारत\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-17T23:49:42Z", "digest": "sha1:ZTXF63HHKN4YF42RGJ2RO5HQJ4RHII67", "length": 15467, "nlines": 186, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेनकोटनिर्मितीतून अर्थार्जन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेकदा महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना पावसापासून बचाव करण्यासाठी आवश्‍यक असतो तो रेनकोट. गेल्या काही वर्षांपासून रेनकोट आणि रेनसूटच्या मागणीत ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पावसाळ्यात साधारण तीने त चार महिने या रेनकोट आणि रेनसूटला मोठी मागणी असते. केवळ पावसाळ्यातच नव्हे तर अलीकडील काळात थंडीच्या दिवसांतही विंड चीटर आणि जॅकेट सारख्या गोष्टींना मोठी मागणी आहे. बर्फाळ प्रदेशात फिरायला जाण्यासाठी देखील अनेक जण या गोष्टींची खरेदी करतात. अशा उत्पादनांच्या निर्मितीतून चांगला व्यवसाय सुरू करून अर्थार्जन करता येऊ शकते.\nतयारी आणि गुंतवणूक – हा व्यावसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अगदी कमी प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. तुम्ही हा व्यवसाय साधारण 50 ते 60 हजारात सुरू करू शकता. या पैशामध्ये तुम्ही कपडे आणि पॅकिंग मटेरिअल विकत घेऊ शकता. हे कपडे (पॉलिस्टर फॅब्रिक) कोलकाता अथवा मुंबई येथून मागवावे लागतात. याच्या निर्मितीसाठी तुम्ही एखादा कारागीर ठेवू शकता अथवा तुम्ही स्वतः याची शिलाई करू शकता. जर तुम्ही हे काम बाहेर करण्यासाठी दिले तर यासाठी तुम्हाला वेगळी मशीनरी घेण्याची गरज भासण���र नाही. बाहेरुन माल तयार करुन तुम्ही याची विक्री करु शकता.\nमार्केटिंग – रेनीवेअर्सचा वापर आज सगळीकडे केला जातो. त्यामुळे ही उत्पादने तुम्ही संपूर्ण देशात कोठेही विक्री करू शकता. यासाठी तुम्हाला एक सप्लाय चेनची निर्मिती करावी लागेल. मालाच्या विक्रीसाठी वेग-वेगळ्या शहरांमध्ये संपर्क करावा लागेल. तेथील महत्वाची ठिकाणे शोधून त्या ठिकाणी याची विक्री करता येऊ शकेल. सुरुवातीच्या काळात काही दुकानदारांना तुमचे उत्पादन दाखवा. त्यानंतर हळूहळू व्यावसाय वाढविण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा व्यावसाय वेगवेगळ्या शहरात वाढवू शकता.\nप्रशिक्षण गरजेचे – इतर व्यवसायांच्या तुलनेत हा व्यवसाय साचेबद्ध आहे. त्यामुळे अनुभवाशिवाय हा व्यवसाय करणे थोडेसे त्रासदायक आहे. यामध्ये कपड्याची कटिंग, त्याची शिलाई, कपडे कोठून खरेदी करायचे, याचा सप्लाय कसा होता हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यापूर्वी याचे प्रशिक्षण घेणे फायद्याचे ठरते. त्यात आता जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे व्यावसाय सुरू केल्यानंतर तो जीएसटी अंतर्गत नोंदणी अवश्‍य करुन घ्या.\nदिल्ली स्कूल ऑफ इंटरनेट मार्केटिंग, नवी दिल्ली\nइंस्टिट्यूट फॉर इंटीग्रेटेड लर्निंग इन मेॅजमेंट, दिल्ली\nएसपी जैन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ डिजिटल मार्केटिंग, नागपूर\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळूरू\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदूर\nइंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज, इंदूर\nइंटरनेट आणि मोबाइल एसोसिएशन ऑफ इंडिया\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nSSC Recruitment 2018 : मार्फत 1136 पदांची भरती,अंतिम तारीख 12 आॅक्टोबर\nSSC GD Constable Recruitment 2018 : स्टाफ सिलेक्शन कमीशनकडून उमेदवारांसाठी महत्वाची सूचना\nबँक भरती २०१८ : ‘या’ भारतीय बँकेमध्ये आहेत नोकरीच्या संधी\nIBPS PO 2018 : प्रोबेशनरी आॅफिसर पदाच्या ४ हजार पेक्षा अधिक पदासाठी भरती\nस्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त पोर्टल\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_456.html", "date_download": "2019-02-17T23:37:47Z", "digest": "sha1:43OMTKXD5GZLGYJSSESZDMRIQBOYODFY", "length": 9708, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सेवानिवृत्त जवानाचा केळघर येथे सत्कार | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवाप���र तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nसेवानिवृत्त जवानाचा केळघर येथे सत्कार\nकेळघर (प्रतिनिधी) : जावळी तालुक्यातील केळघर येथील भैरवनाथ गणेशोत्सव मंडळाने जावली तालुक्यासह सातारा जिल्ह्याला एक वेगळा आदर्श घालून दिला असून या गावचा सेवानिवृत्त जवान यशवंत बेलोशे गेले 23 वर्षे देशसेवा करुन आपल्या जन्मभुमित परतल्यावर त्यांचा सहकुटुंब सत्कार करून या मंडळाने एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबरे यांनी केले.\nकेळघर येथील जवान यशवंत बेलोशे हे 23 वर्षे देशसेवा करुन सेवानिवृत्त होऊन आपल्या केळघर या जन्मभुमीत परतल्यावर भैरवनाथ गणेश मंडळ, ओम साई मित्र मंडळ. ग्रामस्थ केळघर यांच्या वतीने आयोजीत केलेल्या भव्य सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी सभापती अरुणा शिर्के, जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ. अर्चनाताई रांजणे, सभापती बापुराव पार्टे, सपोनि जीवन माने, प्राथमिक शिक्षक बॅकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे, पंचायत समिती सदस्य विजयराव सुतार, ज्ञानदेव रांजणे, सरपंच रविंद्र सल्लक, उपसरपंच बजरंग पार्टे, दत्तात्रय पार्टे, मोहनराव कासुर्डे, मच्छिंद्र क्षिरसागर, एकनाथ पवार, उद्योजक राजेंद्र धनावडे, साचिनशेठ पार्टे, शंकर जांभळे, सुनिल देशमुख, सागर धनावडे, सुनिल जांभळे, बबनराव बेलोशे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nप्रारंभी जवान यशवंत बेलोशे यांचे आपल्या जन्मभुमित भव्य दिव्य मिरवणुकीने केळघर गावच्या वेशीपासून बाजारपेठ व गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. तसेच परिसरातील 12 जवानांचा मान्यवरांच्या हस्ते सहकुटुंब सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजक राजेंद्र धनावडे, सचिनशेठ पार्टे, शंकर जांभळे, दिपक मोरे, सुनिल जांभळे, बाजीराव धनावडे, जगन्नाथ पार्टे, प्रितम पार्टे, सतिश पार्टे, अनिल बेलोशे, अमोल बेलोशे, संजय पार्टे, संदिप बेलोशे, सुनिल बेलोशे, राजेश शिर्के यांच्यासह भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ, ओम साई मित्र मंडळ केळघर ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र सातारा\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/ramkrishnababa-met-sharat-pawar-aurangabad-30022", "date_download": "2019-02-18T00:09:23Z", "digest": "sha1:3VVDJCG6HRMDDYUIYTKVFUSMWUSY7FIT", "length": 12391, "nlines": 138, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Ramkrishnababa Met Sharat Pawar At Aurangabad | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे घ्या, रामकृष्ण बाबांनी घेतली शरद पवारांची भेट\nऔरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे घ्या, रामकृष्ण बाबांनी घेतली शरद पवारांची भेट\nऔरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे घ्या, रामकृष्ण बाबांनी घेतली शरद पवारांची भेट\nऔरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे घ्या, रामकृष्ण बाबांनी घेतली शरद पवारांची भेट\nगुरुवार, 25 ऑक्टोबर 2018\nशरद पवार बुधवारी शहरात आले होते. राष्ट्रवादीचे दिवंगत ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन पवारांनी त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर सायंकाळी हॉटेलात परतल्यावर रामकृष्ण बाबा पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. वीस पंचवीस मिनिट या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.\nऔरंगाबादः गेली वीस-पंचवीस वर्ष औरंगाबाद लोकसभेच्या जागेवर काँ���्रेस पराभूत होत आली आहे. राज्यात सध्या सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या विरोधात वातावरण असल्यामुळे औरंगाबादची जागा राष्ट्रवादीने लढवली तर या मतदारसंघात विजय मिळू शकतो, असा विश्‍वास व्यक्त करत औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीने लढवावी अशी आग्रही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन केली.\nशरद पवार बुधवारी शहरात आले होते. राष्ट्रवादीचे दिवंगत ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन पवारांनी त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर सायंकाळी हॉटेलात परतल्यावर रामकृष्ण बाबा पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. वीस पंचवीस मिनिट या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.\nया संदर्भात 'सरकारनामा' प्रतिनिधीने रामकृष्ण बाबा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पवारांसोबत झालेल्या भेटीला दुजोरा दिला. ते म्हणाले, ''पवारांशी झालेल्या चर्चेत निश्‍चितच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आणि तो राष्ट्रवादीने आपल्याकडे घ्यावा हा विषय झाला. सातत्याने काँग्रेसचा पराभव होत असल्याने आता ही जागा राष्ट्रवादीने लढवावी आणि निवडून आणावी, असा आग्रह मी त्यांच्याकडे धरला.''\n''शरद पवार यांनी देखील यावर सकारात्मकता दाखवली. औरंगाबाद लोकसभा निवडणूक मी दोनवेळा लढलो. पंचवीस वर्षापुर्वी माझ्या रुपाने काँग्रेसला या मतदारसंघात विजय मिळाला होता. त्यानंतर सातत्याने औरंगाबादमध्ये काँग्रेस उमेदवाराचा पराभव होत गेला. त्यामुळे काँग्रेसने ही जागा म्हणेज आपली वतनदारी आहे असे न समजात राष्ट्रवादीला द्यावी अशी माझी मागणी आहे. तशी इच्छा मी शरद पवारांकडे बोलून दाखवली.\" असेही त्यांनी सांगितले.\n''काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी देखील या विषयावर माझी चर्चा झाली आहे. पण त्यांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून कसा येईल, यासाठी आपण प्रयत्न करू असे मला सांगितले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होत असल्याने शरद पवारांनी आघाडीच्या बोलणीत औरंगाबादची जागा राष्ट्रवादीसाठी मागून घ्यावी अशी विनंती मी त्यांना केली आहे.\" अशीही माहिती रामकृष्णबाबा यांनी दिली.\nपैशाच्या जोरावर जिंकता येत नाही..\nऔरंगाबाद लोकभेसाठी काँग्रेसमध्ये सध्या सुभाष झांबड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण केवळ पैसा आहे म्हणून कोणी निवडून येऊ शकत नाही हे काँग्रेसच्या नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. केवळ प्रयोग न करता निवडूण येणार उमेदवार आणि पक्षाला संधी देऊन राज्यात काँस-राष्ट्रवादी आघाडीच्या विजयी उमेदवारांची संख्या कशी वाढेल यावर नेत्यांनी भर देण्याची वेळ आली असल्याचे मत देखील रामकृष्ण बाबा पाटील यांनी व्यक्त केले.\nसरकारनामा दिवाळी अंक 2018 - आजच मागणी नोंदवा - अॅमेझाॅनवर सवलतीच्या दरात अंक - येथे क्लिक करा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/viral/", "date_download": "2019-02-18T00:25:00Z", "digest": "sha1:VPEU5WERRAA7UJION7HA6LFW2RFWJC6H", "length": 7095, "nlines": 86, "source_domain": "yesviralnow.com", "title": "Latest Viral News - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे .\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें...\nआपल्या भरतामध्ये खूपशे मंदिरे आपल्या चमत्कारासाठी आणि आपल्या महत्वासाठी प्रसिद्ध आहेत.अशे खूप से रहस्य लपलेले आहेत ज्याला आज पर्यंत कोणी नाही ओळखू शकले.वैज्ञानिकांनी सुद्धा...\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला...\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची...\nइटली झाले बॉलीवूड स्टार्स चे वेडडींग डेस्टिनेशन…\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/waterfalls/nivali-waterfall/", "date_download": "2019-02-18T00:35:32Z", "digest": "sha1:MCRNEK6SFXUYE567I34VVKQHEH42CYCZ", "length": 9642, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "निवळीचा धबधबा, रत्नागिरी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nपावसाळा सरू झाला की उन्हाची तलखी जरा सुसह्य होऊ लागते. हिरव्या मऊशार गवताचे कोंब डोंगरवाटांवर डोलू लागले की मनाला ओढ लागते ती सह्याद्रीची. त्या हिरव्या वनराईतून, उंच डोंगरकड्यांवरून लोटणाऱ्या शुभ्र जलधारा पाहण्यासाठी डोळे आसुसलेले असतात.\nबस स्थानक - रत्नागिरी\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - जुलै ते ऑक्टोबर\nमुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरजवळची बाव नदी ओलांडल्यावर निवळी घाट लागतो. हिरव्या गर्द झाडीला चिरत, फेसाळत खाली येणारा एक धबधबा आपल्याला घाटात थांबायला भाग पाडतो. तिथे रस्त्याच्या कडेला उभे राहून निवळीचा हा सुंदर धबधबा पाहून डोळे निवतात. श्रावणांत धबधब्यावरून आणि जंगलावरून उन्हाचे कवडसे पाडत ढग माथ्यावरून वेगाने पुढे सरकत असतात.\nडोंगरावरच्या दाट हिरव्या झाडीतून टप्प्याटप्प्याने कोसळणारा निवळी धबधबा खूप सुंदर आहे. घाटातून पुढे रत्नागिरीच्या दिशेने गेल्यावर धबधब्याजवळ जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत, त्यांना पाखाडी असं म्हणतात. धबधब्याला पाणी कमी असताना येथे जलक्रीडेचा आनंद घेता येतो. मात्र हा आनंद घेताना सावधानता बाळगणंही गरजेचं आहे. रत्नागिरी ते निवळी धबधबा हे अंतर फक्त १८ किमी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/othanchee-tahndit-kalji-ashee-ghya", "date_download": "2019-02-18T01:32:09Z", "digest": "sha1:T3GT3PVY4BBMAZFR3W37X7D2D55SLOC6", "length": 8368, "nlines": 219, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमच्या मुलायम ओठांची थंडीत अशी काळजी घ्या ! - Tinystep", "raw_content": "\nतुमच्या मुलायम ओठांची थंडीत अशी काळजी घ्या \nस्त्रीसाठी तिच्या ओठांचे महत्व खूपच असते. म्हणून तिच्या पर्समध्ये लिपस्टिक, लायनर नेहमीच असते. तेव्हा इतकी काळजी ती ओठांची घेत असते. पण हिवाळ्यात त्या ओठांची काळजी घ्यायला खूप कठीण जाते. कारण शरीरातील आर्द्रता कमी होऊन ओठही कोरडे पडतात. ह्यावर खूप क्रीम लावल्यामुळे ओठ आणखी रुक्ष होतात. तेव्हा खूप साध्या व नैसर्गिक उपायांनी तुम्ही तुमच्या ओठांची सुंदरता हिवाळ्यातही राखू शकता.\n१) तुमच्या ओठांना ह्या थंडीच्या दिवसात लोणी आणि तूप हे खूप उत्तम मॉईश्चरायझर आहे. त्यासाठी रात्री झोपताना ओठांना लोणी किंवा तूप लावत चला. आणि ओठ जर फाटत असतील तर हलक्या हातांनी मसाज करत चला.\n२) हातावर व्हॅसलिन घेऊन त्यात एरंडेल तेल घाला. आणि हे मिश्रण तयार करून दिवसातून दोनवेळा आणि रात्री ओठांना लावा. ह्यामुळे तुमचे ओठ हे मुलायम होत असतात.\n३) गुलाब पाण्याचा उपयोग तुम्हा सर्वाना माहिती असेलच. एक चमचा गुलाब पाण्यामध्ये ३ -४ थेंब ग्लिसरीन टाकून ठेवा. आणि हे द्रावण जसा वेळ मिळाला तसे ३ते ४ वेळा लावावे. ह्यामुळे ओठ कोरडे होत नाहीत. आणि उलट जास्तच ओठांचे सौन्दर्य खुलते.\n४) मोहरीचे तेल घ्यावे, आणि दर दिवशी नाभिमध्ये तेलाचे दोन ते तीन थेंब टाकावे.\n५) बाहेर जाताना स्कार्फ घालून घ्यायचा. हिवाळा आहे तरी खूप पाणी प्या. व्हिटामीन युक्त पदार्थ जास्त घ्या. आणि मीठ कमी खाण्याचा प्रयत्न करा. आणि जेवणात मिठाचा वापर कमीच करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठ��� नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-156-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-18T00:40:26Z", "digest": "sha1:KLERNOJAPQIC6DQVJUMXBOPKN2CB6NQL", "length": 18180, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंबेगाव-जुन्नरमध्ये 156 गावांना नवे पोलीस पाटील | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआंबेगाव-जुन्नरमध्ये 156 गावांना नवे पोलीस पाटील\nप्रांत अधिकाऱ्यांकडून यादी जाहीर ः 60 गावांतील पदे आरक्षणाप्रमाणे रिक्त\nमंचर – आंबेगाव आणि जुन्नर तालुक्‍यातील 156 गावांसाठी पोलिस पाटलांची परीक्षेचा निकाल प्रांत अधिकारी अजित देशमुख यांनी जाहिर केला आहे. एकूण 216 गावांसाठी पोलीस पाटलांची सोडत काढण्यात आली होती; परंतु 60 गावात आरक्षणाप्रमाणे व्यक्ती नसल्याने संबधित गावातील पोलीस पाटील पदे रिक्‍त राहिली आहेत.\nनिवड झालेले पोलीस पाटील पुढीलप्रमाणे – आंबेगाव तालुका फलकेवाडी – नीलम फलके, रामवाडी – रेणुका सैद, फदालेवाडी/उगलेवाडी – नवनाथ भोईर, कोलदरा/गोनवडी – अमित केवाळे, धोंडमाळ-शिंदेवाडी – सुहास आवटे, कडेवाडी – वैशाली माठे, काळेवाडी/दरेकरवाडी – मंगल काळे, लांडेवाडी/पिंगळवाडी – गणेश हुले, शेवाळवाडी लांडेवाडी – रामदास शेवाळे, विठ्ठलवाडी – राजेंद्र चिखले, टाकेवाडी – उल्हास चिखले, जाधववाडी -योगेश जाधव, नागापुर -संजय पोहकर, भागडी – श्‍याम उंडे, सुलतानपूर – निखील गाडे, वाळुंजवाडी -सागर वाळुंज, कोल्हारवाडी -शाम एरंडे, शेवाळवाडी -अर्जुन थोरात, कारेगाव – विशाल कराळे, पेठ- सविता माठे, तांबडेमळा – सोनाली तांबडे, वायाळमळा -प्रशांत पठारे, शिंदेमळा – दत्तात्रय शिंदे, भोरवाडी – अमोल भोर, खडकमळा – विद्या शिंदे, पारगाव तर्फे खेड- सुधीर मनकर, निरगुडसर विठ्ठल वळसेपाटील, टाव्हरेवाडी -नितीन टाव्हरे, मेंगडेवाडी -नितीन मेंगडे, काठापुर बुद्रूक- अमोल करंडे, शिरदाळे -कल्पना चौधरी, मांदळेवाडी- काळुराम पालेकर, बाभळवाडी- वसुधा गव्हाणे, खडकवाडी- संपत डोके, रानमळा – रूपेश सिनलकर, जवळे -उत्तम शिंदे, चिंचोली – राजीव झोडगे, शिंगवे – गणेश पंडीत, ठाकरवाडी – वैभव शेगर, नांदुरकीची वाडी -नवनाथ केंगले, गाडेवाडी- सतीश भोते, मेनुंबरवाडी -संतोष गभाले, कोळवाडी कोटमदरा -सुनिल डामसे, अवसरी बुद्रुक – माधुरी जाधव, डोण -ज्योती गवारी, तिरपाड – दीपक घोईरत, आसाणे – विलास भ���कटे, माळीण – संतोष लेंभे, बोरघर – जमुना शेळके, वरसावणे -दगडु भांगे, पंचाळे बुद्रुक -चांगुणा घोडे, पंचाळे खुर्द – संदीप गारे, कोंढरे -वंदना लांडे, नानवडे – शैला दाते, न्हावेड – पुंडलिक असवले, फुलवडे – शरदचंद्र मोहरे, कोलतावडे – विक्रम शेळके, सावरली -सुवर्णा पेकारी, निगडाळे – माधुरी भोईर, तेरूंगण -आशाबाई लोहकरे, पिंपरी – निलेश गवारी, फलोदे -विजु मेमाणे, तळेघर -संतोष भवारी, चिखली – गणेश आढारी, राजेवाडी – विजय केंगले, गोहे खुर्द – चिंतामण डामसे, गोहे बुद्रूक – काशिनाथ गेंगजे, डिंभे खुर्द -शशिकांत भवारी, सुपेधर – रोहिणी तारडे, आपटी -संजय धराडी, पिंपळगाव तर्फे घोडा-कमल बांगर, कानसे – दिलीप धादवड, शिनोली -दिलीप पारधी, साल -लता पारधी, आंबेदरा -बाळु वाजे. ढाकाळे -सुनिल ब्रम्हांडे.\nजुन्नर तालुका – बागायत बुद्रुक- पूनम होगे, काटेडे – गणेश चिलप, धामणखेल – विनायक गुंजाळ, पादीरवाडी -रामकृष्ण गागरे, नवलेवाडी -गणेश नवले, जांभुळपट – संकेत जोरी, चाळकवाडी -संतोष सोनवणे, नगदवाडी- रेखा गुंजाळ, येडगाव -गणेश बांगर, भोरवाडी -प्रशांत जोरे, खोडद -सुहास थोरात, वडगाव सहाणी – गणेश जेडगुले, शिंदे -नितीन खिल्लारी, अलदरे -सुमित लोहोटे, माळवाडी – विलास बटवाल, शिरोली खुर्द -विक्रम मोरे, पिंपळवंडी -इरफान तांबोळी, पेमदरा -जालिंदर बेलकर, शिंदेवाडी – उषा शिंदे, नळवणे -शिल्पा शिंदे, झापवाडी- नम्रता कसाळ, डुंबरवाडी – किरण भोर, जाधववाडी -उत्तम जाधव, खानापुर -नूतन भगत, पारगाव तर्फे आळे- सविता शेळके, कुमशेत- मंगेश डोके, गोळेगाव- कविता बिडवई, कुरण गणेश मनोहर राऊत, शिरोली बुद्रुक- अमोल थोरवे, सावरगाव- रूपेश जाधव, खिलारवाडी- शीतल वाघ, निमगाव तर्फे महाळुंगे- पंकज वाघुले, डिंगोरे- राजेंद्र लोहटे, काळवाडी -शुभांगी काकडे, वारूळवाडी – सुशांत भुजबळ, कुसुर – ऋषिकेश ताजणे, विठ्ठलवाडी – संतोष शिंदे, वडज- वंदना शेळके, चिंचेची वाडी- शशिकला बोऱ्हाडे, बगाडवाडी- भरत बगाड, अहिनवेवाडी- सुनिता गोंदे, काले -गंगाराम भालेकर, आलमे – निलेश घोगरे, अणे – स्वप्नील थोरात, बारव -सचिन शिंदे, भटकळवाडी – संदीप कसबे, हिवरे बुद्रुक – सोनिता साळवे, वैशाखखेडे -गणेश शिंदे, मंगरूळ – विकास घोलप, खानगाव – शिवराम जाधव, माणकेश्‍वर – रोहिदास कोरडे, बोतार्डे – कुलदीप कोकाटे, घंगाळदरे -नितीन तळपे, सुकाळवेढे – संजय ढेंगळे, उच्छील – सुनिल बगाड, आंबोली -अनंता कोकणे, शिवली – पोपट पोटे, भिवाडे बुद्रुक- सतीश सुपे, भिवाडे खुर्द -तुकाराम शेळकंदे, सोनावळे – गितांजली तळपे, आंबे – वैशाली शेळकंदे, पिंपरवाडी – विष्णु घोडे, राजुर -रामदास मुंढे, केवाडी -संदीप लांडे, उंडेखडक – सुंदराबाई कवटे, निमगिरी -ताईबाई साबळे, देवळे-देवराम घुटे, खैरे -तान्हाजी केदारी, खटकाळे – सुरेखा गागरे, हिर्डी – श्रावण मुकणे, जळवंडी – वर्षा मेमाणे, घाटघर – शैला रावते, उसरान-संतोष वायळ, चावंड – स्वरूप शेळकंदे, फांगुळगव्हाण – जया कवटे, आंबेगव्हाण – लक्ष्मी कडाळी, चिल्हेवाडी -राजेंद्र भोईर, मुथाळणे -ज्योती ठोंगिरे, जांभुळशी -एकनाथ पिचड, खिरेश्‍वर -अभिजीत भौरले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/sanjay-khodake-jouns-ncp-27902", "date_download": "2019-02-17T23:59:15Z", "digest": "sha1:VETHBHN3XHD6P3PBVX4UUERYDRCMF4AQ", "length": 7007, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "sanjay khodake jouns ncp | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंजय खोडके पुन्हा राष्ट्रवादीत\nसंजय खोडके पुन्हा राष्ट्रवादीत\nसंजय खोडके पुन्हा राष्ट्रवादीत\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nमुंबई : अमरावतीतील काॅंग्रेस नेते संजय खोडके यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज हा प्रवेश केला.\nमुंबई : अमरावतीतील काॅंग्रेस नेते संजय खोडके यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज हा प्रवेश केला.\nबडनेराच्या माजी आमदार सुलभा खोडके यांचे ते पती आहेत. 2014 मधे रवी राणा यांना राष्ट्रवादीने लोकसभेची उमेदवारी दिल्याने खोडके नाराज होत पक्ष सोडला होता. त्याअगोदर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच ते पक्षात सरचिटणीसपदी कायम होते. 2004 च्या विधानसभा निवडणूकांत पत्नी सुलभा खोडके यांना राष्ट्रवादीच्या उमेदारीवर त्यांनी विजयी केले होते. मात्र त्यानंतर मतदारसंघ पुर्नरचनेनंतर 2009 मधे रवी राणा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून पराभव केला.\nत्यानंतर अमरावती जिल्ह्यात राणा यांनाच राष्टरवादीने झुकते माप दिल्याने खोडके नाराज होते. उत्तम प्रशासक व जनसंपर्क हे संजय खोडके यांचे वैशिष्ट मानले जाते. राष्ट्रवादीमधील सर्व पहिल्या फळीच्या नेत्यांसोबत त्यांचे उत्तम संबध आहेत. त्यांनी २०१७ मध्ये काॅंग्रेसकडून अमरावती पदवीधर विधान परिषद मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/gadkari-is-the-only-proud-leader-in-bjp-rahul-gandhi/", "date_download": "2019-02-17T23:53:13Z", "digest": "sha1:MZRJYCBOD62YXUGOFM2YGKN64X2EGQP3", "length": 13115, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपमध्ये गडकरी हेच एकमेव हिंमतवान नेते : राहुल गांधी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभाजपमध्ये गडकरी हेच एकमेव हिंमतवान नेते : राहुल गांधी\nनवी दिल्ली : जो आपले घर चालवू शकत नाही तो देश काय चालवणार असा सवाल काल भाजप नेते नितीन गडकरी यांनी उपस्थित केला होता. त्याबद्दल त्यांचे कौतुक करताना गडकरी हे भाजपमधील एकमेवर हिंमतवान नेते आहेत असे वक्तव्य कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. गडकरी यांनी आता राफेल घोटाळा, मोदींकडून सुरू असलेला संस्थांचा विनाश आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवरही आपले भाष्य खुलेपणाने केले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.\nगडकरी यांनी नागपुरात अभाविप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पक्ष कार्यकर्त्यांना आधी आपले घर, कुटुंब पोरंबाळं व्यवस्थीत सांभाळावीत आणि नंतरच देश सांभाळण्याच्या गोष्टी कराव्यात असे विधान केले होते. जो घर चालवू शकत नाही तो देश काय चालवणार असा सवालही त्यांनी केला होता. त्यांनी हा मोदींना मारलेला टोमणा असावा अशी सध्या चर्चा आहे त्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनी त्यांचे जाहीर कौतूक केले आहे.\nमागच्या आठवड्यात गडकरी यांनी जो नेता आपली आश्‍वासने पुर्ण करीत नाही त्याला जनता झोडपून काढते असे विधान केले होते त्याचेही कॉंग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी स्वागत केले होते. प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनाच्यावेळी राहुल गांधी हे नितीन गडकरी यांच्या शेजारच्या खुर्चीत बसलेले दिसले होते व त्यावेळी दोघांमध्ये बरीच दिलखुलास चर्चा झालेली अनेकांना पहायला मिळाली आहे. या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक करण्याला विशेष महत्व दिले जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nराजकीय नेतृत्व सोपवेल ती कामगिरी निभावण्यास सज्ज : भारतीय हवाई दल प्रमुखांची ग्वाही\nपाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यासाठी भारत प्रयत्नशील\nदहशतवादाची पाळंमुळं खणून काढण्याचा सरकारचा निर्धार – राजनाथ सिंह\nजम्मू काश्‍मीरमध्ये बॉम्ब निकामी करताना मेजर शहिद\nमिशेलची जामीन याचिका पुन्हा फेटाळली\nदहशतवादी नेत्यांची व त्यांच्या संघटनांची मालमत्ता गोठवा : अमेरिकेची पाकिस्तानला सुचना\nपदुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांच्या आंदोलना���ा केजरीवालांचा पाठिंबा\nशाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण सक्तीचे करणार – तावडे\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fraud-jalyukt-shivar-works-maharashtra-6748", "date_download": "2019-02-18T01:20:23Z", "digest": "sha1:UEGMQGKBSXG3QVIOVCMSK2V7RXMGVICQ", "length": 19805, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, fraud in Jalyukt shivar works, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगाळ काढण्यासाठी सुरुंग; `जलयुक्त’ला चौकशीचे हादरे\nगाळ काढण्यासाठी सुरुंग; `जलयुक्त’ला चौकशीचे हादरे\nगुरुवार, 22 मार्च 2018\nसुरूंग खोदाईचा दर प्रतिघनमीटर २६३ रुपये आहे. गाळ काढण्याचा दर फक्त २९ रुपये आहे. मात्र, जलयुक्त शिवाराची कामे करताना सुरुंग लावण्याचे दाखवून गाळ काढण्याचे प्रकार उघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आता खोदाईचे दर प्रतिघन मीटर फक्त २७ रुपये निश्चित केले आहेत. त्यामुळे गैरव्यवहारावर नियंत्रण येईल.\n- डॉ. कैलास मोते, संचालक, मृदसंधारण विभाग\nपुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवाराचा निधी हडपण्यासाठी नद्यानाल्यांमधील गाळ काढण्यासाठी चक्क सुरुंग काम केल्याचे दाखविल्यामुळे कृषी आयुक्तालय चक्रावून गेले आहे. सुरुंग कामाची सर्व अंदाजपत्रके काळजीपूर्वक तपासली जात असून, भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी भूमिका आयुक्तालयाने घेतली आहे.\n‘‘जलयुक्त शिवार अभियानात फक्त गाळ काढणे अपेक्षित आहे. त्यामुळे खडक फोडण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. तरीही काही जिल्ह्यांमध्ये सुरुंगाचे दर वापरून खडक फोडल्याचे दाखविले गेले आहे. हा प्रकार कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती प्रमाणात घडला आहे, त्यात किती कर्मचारी दोषी आहेत याबाबत अद्याप अहवाल आलेले नाहीत. तथापि, आम्ही सखोल चौकशी सुरू केली आहे’’, अशी माहिती मृदसंधारण विभागाच्या सूत्रांनी दिली.\nराज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेतील निधी हडपण्यासाठी अनेक जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने नियमबाह्य अंदाजपत्रके तयार केली. आता बिंग फुटल्याने चौकशी टाळण्यासाठी अंदाजपत्रकेदेखील गहाळ करण्याचा प्रताप झाला आहे. कृषी विभागातील सोनेरी टोळीने ९ मे २०१३ रोजी राज्याच्या जलसंधारण विभागाने काढलेल्या नियमांचा उघड भंग करून जलयुक्त शिवारात सुरूंग कामे केल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘‘तीन मीटरच्या खाली नाला खोलीकरण करू नये. त्यापेक्षाही खोल करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे मार्गदर्शन घ्यावे’’, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाचे आहेत. मात्र, भूजल संचालकांनी केलेला खुलासा बघ���ा कृषी खात्याला कुठेही सुरुंग कामाची मान्यता मिळालेली नाही अथवा तीन मीटरपेक्षा खाली खोदण्यासदेखील भूजल सर्वेक्षणने मान्यता दिलेलीच नाही.\nनाला खोलीकरणासाठी कृषी आयुक्तांकडून तांत्रिक व अंमलबजावणीच्या सूचना काढल्या जातील, असे शासनाने मूळ आदेशात म्हटले होते. त्यामुळे आता कृषी आयुक्तालय हे शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना व विस्तार कामासाठी आहे की नद्या-नाले किती खोदावे, तसेच सुरूंग कुठे, कसा लावावा यासाठी आहे, याचा खुलासा शासनाने करण्याची गरज आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कृषी अधिकाऱ्यांनी नेमका याच गोंधळाचा फायदा घेत भ्रष्ट सुरुंगाचे खोटे स्फोट बेमालूमपणे करून कोट्यवधी रुपयांचा निधी जिरवला आहे.\n‘‘विदर्भातील काही जिल्ह्यांत सुरूंगाचा दर वापरल्यामुळे खोलीकरणाची सविस्तर अंदाजपत्रके ३६ ते ५० टक्क्यांनी फुगविण्यात आली. जादा निधी हडपण्यात आला आहे. एका जिल्ह्यात तर भूसुरूंगाची १४०० अंदाजपत्रके करण्यात आल्याचा संशय आहे. गाळ काढण्याचे साधे दर वापरून काही गावांमध्ये दोन लाखांची कामे झाली असती. मात्र, सुरूंग कामे केल्याने ४ ते ५ लाख रुपये खर्च दाखविण्यात आलेला आहे’’, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.\nकृषी आयुक्तालयासमोरील चौकशीचे प्रमुख मुद्दे\nगाळ काढताना सुरूंग कामे करण्याचे खोटे आदेश कोणी कोणाला कोणाच्या सांगण्यावरून दिले\nखोट्या अंदाजपत्रकांना उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी कशी मान्यता दिली\nउपविभागीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अंदाजपत्रकांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी मंजुरी कोणाच्या सांगण्यावरून दिली\nसुरूंग कामे वापरून हड़प केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कसा वसूल करणार\nजलयुक्त शिवार अभियानातील गैरव्यवहार रोखण्यात विभागीय कृषी सहसंचालकांना सुरूंग कामाची कुणकुण का लागली नाही. गैरव्यवहार उघड झाल्यानंतरदेखील कोणती भूमिका सहसंचालकांनी घेतली\nजलयुक्त शिवाराची कामे दर्जेदार होण्यासाठी शासनाने कडक नियमावली लागू केली आहे. मुळात गाळ काढण्याचा आणि सुरुंग कामाचा काहीही संबंध नाही. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने सुरुंग कामाला कोठेही मान्यता दिलेली नाही. जलयुक्तमध्ये खडक फोडण्यास बंदी आहे. आम्ही प्रत्येक गावाचे नकाशे मेहनतीने तयार केले आहेत. हे नकाशे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या ठि���ाणीच जलयुक्तची कामे करता येतात. त्यामुळे इतर कामे आपोआप नियमबाह्य ठरतील.\n- शेखर गायकवाड, संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा\nजलयुक्त शिवार गैरव्यवहार कृषी आयुक्त कृषी विभाग जलसंधारण विकास विदर्भ\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंब��डा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_157.html", "date_download": "2019-02-18T00:44:55Z", "digest": "sha1:4ZFLOE4NLGRQPFPUPKOAWV5S3N3ZJPMK", "length": 8887, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गळक्या व्हॉल्वमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nगळक्या व्हॉल्वमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी\nअंबाजोगाई (प्रतिनिधी)- शहर व परिसराची तहान भागवणार्‍या मांजरा धरणात २२५ दलघमी साठवण क्षमतेच्या फक्त १% पाणीसाठा शिल्लक राहिल्याने अंबाजोगाई शहर पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर आहे. त्यामूळे शहरामधील नागरिकांची चिंता वाढली वाढली आहे. त्यात अजुन भर म्हणुन रिंग रोड लगतच्या वॉटर एअर व्हॉल्वद्वारे मोठया प्रमाणात पाण्याची गळती होऊन दररोज हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. ही बाब नगर परिषद प्रशासनाच्या वारंवार कानावर घालून सुद्धा यावर अद्याप कसलीही कार्यवाही झाली नाही.बीड-लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यालगतच्या अनेक गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार्‍या मांजरा धरणात सध्या केवळ मृतसाठा शिल्लक आहे. दोन वर्षे चांगली गेल्यानंतर यावर्षी पावसाने पुन्हा दगा दिला. यंदा धरण क्षेत्रात फक्त २५० मिमी एवढाच पाऊस झाला असल्यामुळे पाणी साठ्यात कसलीच वाढ होवू शकली नाही. किरकोळ पावसामुळे धारण अजूनपर्यंत तरी आपला तळ कसा-बसा झाकून आहे. एवढी भीषण परिस्थिती समोर असूनही अंबाजोगाई नगर परिषदेला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य पाईपलाईनवरील अनेक व्हॉल्वमधून हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. काही जागरून नागरिकांनी ही बाब नगर परिषद प्रशासनाच्या नजरेला आणून दिली तरीही अद्याप व्हॉल्व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नसल्याने खेदयुक्त आशाचार्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संभाव्य टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित अधिकार्‍यांनी व प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन गळती रोखावी अशी मागणी निसर्गमित्र अनिकेत डीघोळकर यांनी केली आहे\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_311.html", "date_download": "2019-02-17T23:57:12Z", "digest": "sha1:F7BFJFDN52BW3XEGZVYH5IUO3RFCMFKC", "length": 12559, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आगामी निवडणुकीत भाजपवाल्यांना जागा दाखवा : चव्हाण | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिस��ात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nआगामी निवडणुकीत भाजपवाल्यांना जागा दाखवा : चव्हाण\nभाजप सरकारच्या काळात १५ हजार लोकांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. आमच्या काळातही आत्महत्या झाल्या. पण त्यावेळी आम्ही त्वरित सरसकट कर्जमाफी करून तुम्हाला न्याय देण्याचे काम केले. आज तरुणांना नोकऱ्या नसून त्यांना वडा विकण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे २०१९ च्या आगामी निवडणुकीत भाजपवाल्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.\nपाथर्डी येथे झालेल्या जनसंघर्ष यात्रेत ते बोलत होते. ते म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीच्या मतदानाचा विचार केला असता भाजपाला ३० टक्के मतदान झाले आणि ७० टक्के मतदानाचे विविध पक्षांमध्ये विभाजन झाले. त्यामुळे भाजपा सत्तेत आले. मात्र यापुढे येणाऱ्या सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे.\nमाजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, जनसंघर्ष यात्रेतून गावागावात फिरत असताना काँग्रेसची लाट आल्याचा अनुभव आला आहे. काँग्रेसने संपूर्ण देश एक संघ ठेवण्याचे काम केले. भाजपच्या कोणत्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले, हे दाखवून द्यावे. काँग्रेसबद्दल जनतेच्या मनात आदराची भावना आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही. बेरोजगारी वाढली आहे. अर्थव्यवस्था मोडीत काढण्याचे काम या सरकारने केले आहे. काँग्रेसने केवळ एकाच परिपत्रकावर कर्जमाफी दिली. देशात साखर उपलब्ध असताना बाहेरून साखर आणण्याचे काम हे सरकार करत आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी दिल्लीच्या टीमची काय गरज काय जिथे जो निवडून येईल, तिथे तो उमेदवार देण्याची भूमिका पक्षाने घ्यावी.\nडॉ. सुजय विखे म्हणाले, काँग्रेस पक्षाला दक्षिणेमध्ये चांगला प्रतिसाद आहे. वरिष्ठ नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळत दक्षिणेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, यासाठी पूर्ण ताकत लावावी. गेल्या पंधरा वर्षांपासून याठिकाणी सातत्याने आघाडीचा उमेदवार पराभूत होत आहे. भाजपचा उमेदवार विजयी होत आहे. त्या उमे���वाराला कुठल्याही गावाची माहिती नसताना आघाडीमध्ये कुरघोडीचे राजकारण करण्यासाठी सातत्याने जागा ठेवून पराभवाला जाण्याचे काम होत आहे. पंधरा वर्षांपासून नगर जिल्ह्यातील दक्षिणेतील जनतेसाठी आवाज उठविण्यासाठी कोणी राहिलं नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत ही जागा काँग्रेस पक्षाला घेऊन चांगला उमेदवार द्यावा. आगामी महिन्यांत दक्षिणेतून खासदार निवडून देण्याची जबाबदारी मी घेतो.\nयावेळी आशिष दुवा, बी. एन. जी. संदीप, सचिन सावंत, इब्राहिम भाई, अण्णासाहेब म्हस्के, जयकुमार गोरे, शोभा बच्छाव, राजू वाघमारे, हेमलता पाटील, राजाराम पानगव्हाणे, दिलीप सानंद, विनायकराव देशमुख, प्रकाश सोनवणे, आ. डॉ. सुधीर तांबे, अण्णासाहेब शेलार, शालिनी विखे आदींसह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुजय विखे यांनी केले. बालाजी गाडे यांनी जनसंघर्ष यात्रेचे स्वरुप मांडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय रक्ताटे, बंडू बोरुडे, मोहनराव पालवे, काशिनाथ लवांडे, संभाजी वाघ, विधिज्ञ प्रतीक खेडकर, नासिर शेख, लाला शेख, बबन सबलस, जुनेद पठाण तसेच शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पदाधिकारी आदींनी पुढाकार घेतला. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी आभार मानले.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_432.html", "date_download": "2019-02-18T00:52:27Z", "digest": "sha1:RGYAHRWM63DURMGL2Y6XMGCNKWFFENJX", "length": 10314, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ.मोदी तर उपाध्यक्षपदी सौ.धर्मपात्रे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमहिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ.मोदी तर उपाध्यक्षपदी सौ.धर्मपात्रे\nअंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सन २०१८ ते २०२३ या पंचवार्षीक निवडणूकीत सौ.सुनिता राजकिशोर मोदी यांनी अध्यक्ष म्हणून व सौ. रूपाली सुधीर धर्मपात्रे यांची उपाध्यक्षा म्हणून निवड झाली आहे. पतसंस्थेच्या नवनिर्वाचित सर्व संचालिकांचे अभिनंदन होत आहे.\n२१ जून २०१६ रोजी संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई शहरातील महिला यांनी सहकार क्षेत्रात पुढे यावे,महिला उद्योजकांना,महिला व्यवसायिकांना आपल्या पायावर आत्मनिर्भर होता यावे. या भूमिकेतून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली. या पतसंस्थेने अल्पावधीत अंबाजोगाई शहरातील महिला भगिनींचा, सभासदांचा, ठेवीदारांचा विश्वास संपादन केला.ही पतसंस्था अंबाजोगाईच्या अर्थकारणाला बळकटी देण्याचे काम करित आहे. ३० सप्टेंबर २०१८ अखेर या पतसंस्थेची आर्थिक स्थिती पुढील प्रमाणे सभासद संख्या ३२५५, सभासद भागभांडवल १४ लाख ८१ हजार, कर्ज वाटप ६८ लाख, ठेवी १ कोटी ७० लाख तर पतसंस्थेने अंबाजोगाई पिपल्स बँकेत सुमारे १ कोटी ५४ लक्ष रूपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत.नित्य निधी ठेव,बचत ठेव व पतसंस्था संपुर्णपणे संगणकीकृत जलद सेवा देत आहे.हेच या पतसंस्थेचे वैशिष्ट्य आहे.पतसंस्थेच्या सन २०१८ ते २०२३ संचालक मंडळाच्���ा पंचवार्षिक निवडणूकीत सौ.सुनिता राजकिशोर मोदी,सौ.शोभा बाबु खडकभावी,सौ.रुपाली सुधीर धर्मपात्रे, फारूखी नुजहत परवीन,सौ.सायली सुहास मोहिते, सौ.अंजली विष्णुपंत मस्के,सौ.राजश्री राहुल धाकडे,सौ.उषा गणेश मसने,सौ.सविता विजय रापतवार,सौ.सुरेखा बाबुराव खंडाळे, सौ.संगीता विष्णु सरवदे या संचालक म्हणून निवडून आल्या आहेत. निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालकांची नुकतीच पतसंस्थेच्या कार्यालयात बैठक होवून सर्वानुमते पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ.सुनिता राजकिशोर मोदी व उपाध्यक्षपदी सौ.रूपाली सुधीर धर्मपात्रे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा यावेळी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गजानन कुलकर्णी,महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापक म्हणून मनिषा आदी.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/nashik-politics-bjp-13026", "date_download": "2019-02-18T00:47:14Z", "digest": "sha1:KRA4DPEBRJZ2PSEMWECSLBYXAB6IXONS", "length": 12422, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Nashik Politics BJP | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसभागृह नेत्यांच्या करामतींनी नाशिक महापालिका हैराण\nसभागृह नेत्यांच्या करामतींनी नाशिक महापालिका हैराण\nसभागृह नेत्यांच्या करामतींनी नाशिक महापालिका हैराण\nबुध���ार, 21 जून 2017\nनाशिक महानगरपालिकेच्या कारभाराची घडी बसावी म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आदी सर्वच मंडळी महापौर, उपमहापौर, गटनेते सगळ्यांनाच जमेल तेवढे सहाय्य करीत आहेत. महापालिकेच्या सत्तेद्वारे राजकीय वातावरण अनुकुल व्हावे याची धडपड आहे. मात्र, सभागृहनेते दिनकर पाटील यांचे रोजचे काम पाहता त्यातून घडी विस्कटण्याचीच शक्‍यता दिसू लागली आहे.\nनाशिक - राजकारणात तडजोडी अपरिहार्यच असतात. मात्र, कधी कधी त्या किती महागात पडू शकतात याचा अनुभव भाजपचे सगळेच नेते सध्या महापालिकेच्या स्वपक्षाच्या सभागृह नेत्यांच्या करामतींद्वारे अनुभवत आहेत. त्यांच्या या करामती शहराची व्यवस्था, लोककल्याण आणि प्रशासनात अडथळे तर आणतातच, शिवाय सहकारी पक्षांचा विरोध देखिल ओढवून घ्यावा लागतो. या करामती महापौरांच्या दृष्टीनेहीडोकेदुखी ठरल्याने त्यांना आवर घालायचा कुणी हा पेच आता निर्माण झाला आहे.\nनाशिक महानगरपालिकेच्या कारभाराची घडी बसावी म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आदी सर्वच मंडळी महापौर, उपमहापौर, गटनेते सगळ्यांनाच जमेल तेवढे सहाय्य करीत आहेत. महापालिकेच्या सत्तेद्वारे राजकीय वातावरण अनुकुल व्हावे याची धडपड आहे. मात्र, सभागृहनेते दिनकर पाटील यांचे रोजचे काम पाहता त्यातून घडी विस्कटण्याचीच शक्‍यता दिसू लागली आहे. शहर स्वच्छ असावे म्हणून आयुक्तांनी शहरात रात्रीची स्वच्छता सुरु केली. नागरिकांत त्याचे कौतुक झाले.\nसभागृहनेत्यांनी ही सफाई बंद करण्याचे फर्मान काढले आहे. सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त हा महापौरांचा अधिकार. मात्र, हे इतिवृत्त त्यांना हवे आहे. ज्या सभेला विरोधक हजरच नव्हते त्या सभेत ते काय बोलले त्याचे इतिवृत्त त्यांनी महासभेत वाचले. त्यामुळे सुरळीत सुरु असलेल्या कामात विरोधकांनी अडथळा आणून नव्या राजकीय वादाला खतपाणी घातले. 130 कोटींच्या कामांचे प्रस्ताव त्यांनी मांडले. त्यात 125 कोटींची कामे स्वतःसाठी व पाच कोटी उर्वरीत 121 नगरसेवकांसाठी ठेवली.\nकोणत्याही अधिकाऱ्याच्या कार्यालयात ते केव्हा धडकतील व काय फर्मान काढतील, याची शाश्‍वती नसल्याने ते कार्यालयात येण्याची चाहूल लागली की अनेक अधिकारी 'फिल्ड व्हीजिट'ला सटकतात. त्याची चर्चा आता शहरभर झाल्याने भाजप���ा 'असंगाशी संग..' म्हणजे काय याची प्रचिती येऊ लागली आहे.\nदिनकर पाटील यांची राजकीय कारकिर्द जनता दलातून सुरु झाली. त्या पक्षात फारसे कोणीच राहिले नसल्याने त्यांचा एकछत्री अंमल होता. गेल्या पंचवार्षिकला ते काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांच्या अशाच लहरी कारभाराने गेले दहा वर्षे काँग्रेसचे स्थानिक नेते त्रस्त होते. सगळा पक्ष पूर्वेला तर हे पश्‍चिमेला अशी स्थिती असे. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री गोविंदराव आदीकही असेच हैराण झाले होते. माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्याशी तर त्यांचे कधीच जमले नाही. जिल्ह्याचे प्रभारी बाळासाहेब थोरात यांनाही पाटील यांच्या कामाच्या पध्दतीने असहाय्य व्हावे लागले होते. त्यामुळे त्यांना शहराध्यक्षपदावर पाणी साडोवा लागले होते.\nशिवाजीनगर भागातून सलग तीन वेळा नगरसेवक असलेल्या पाटील यांनी 2014 मध्ये असाच अनाकलनीय निर्णय घेत बहुजन समाज पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढविली. काँग्रेसने त्यांना बडतर्फ करुन स्वतःची सुटका केली. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत भाजपला या भागात अजिबातच जनाधार नसल्याने त्यांनी पाटलांना पावन करुन घेतले होते. त्याचे काय परिणाम होतात याचा अनुभव सध्या स्थानिक नेते घेत आहेत. त्यांचा हा कारभार अन्‌ भाजपची झालेली दशा पाहता, संत तुकोबांच्या गाथेतील ''अवगुणांचे हाती आहे अवघी फजीती'' या अभंगाची प्रचिती येते.\nनाशिक राजकारण प्रशासन administrations गिरीश महाजन आमदार नगरसेवक निवडणूक\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ralegansiddhi-people-protest-for-support-of-anna-hazare-new/", "date_download": "2019-02-18T00:40:17Z", "digest": "sha1:Y24TBS7S63RODH3NFDWSI6KUNHA4VEGH", "length": 5694, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अण्णांची प्रकृती ढासळली, ग्रामस्थ आक्रमक नगर-पुणे हायवे अडवला", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nअण्णांची प्रकृती ढासळली, ग्रामस्थ आक्रमक नगर-पुणे हायवे अडवला\nटीम महाराष्ट्र देशा : केंद्रात लोकपाल नियुक्त करावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समर्थनासाठी आता राळेगणसिद्धीचे ग्रामस्थही रस्त्यावर उतरले आहेत. अण्णा हजारेंच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही, तोपर्यंत रस्त्यावर उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे नगर-पुणे हायवेवर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.\nअण्णा हजारे यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. महात्मा गांधीजी यांच्या पुण्यातिथी दिनी म्हणजेच 30 जानेवारी रोजी अण्णा हजारे यांनी आपल्या मूळ गावी राळेगणसिद्धी येथे आमरण उपोषण सुरु केले. केंद्रात लोकपाल नियुक्त करावा, अशी अण्णा हजारे यांची मागणी आहे.\nअण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात उपोषणाला सुरुवात केली आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\n;शरद पवार आणि नारायण पाटील एका स्टेजवर\nशरद पवारांच्या आदेशाला युवती अध्यक्षांचा खो, पुणेरी पगडी घालत मोडला पक्षाचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-Today-special-round-of-eleventh-entrance-95-thousand-seats/", "date_download": "2019-02-18T00:12:44Z", "digest": "sha1:K2RF5SLZNOHI6XHPT5XTKBIZX46XFZ3J", "length": 6075, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अकरावी प्रवेशाची आज विशेष फेरी, ९५ हजार जागा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावी प्रवेशाची आज विशेष फेरी, ९५ हजार जागा\nअकरावी प्रवेशाची आज विशेष फेरी, ९५ हजार जागा\nअकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या चार सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना एकदाही प्रवेश मिळाला नसल्याने या विद्यार्थ्यांसाठी होणारी विशेष फेरी शनिवारी जाहीर होणार आहे. या विशेष फेरीसाठी कोट्यातील जागा जमा झाल्यामुळे तब्बल 95 हजार जागा केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मिळाल्याने प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या तीन चार गुणवत्ता यादीत उंचावर गेलेला कटऑफ या स्पेशल फेरीत घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nविशेष फेरीसाठीच्या रिक्त जागांची महाविद्यालयनिहाय यादी सोमवारी संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर पसंतीक्रम देण्यासाठी मंगळवार शेवटचा दिवस होता. न्यायालयाच्या निर्णयामुळे गेल्या चार यादीत जमा न झालेल्या मुंबई विभागातील अल्पसंख्याक कोट्यातील 50 हजारहून अधिक जागा या विशेष फेरीसाठी जमा झाल्या आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत प्रवेशच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक नामवंत महाविद्यालयांतील जागा मिळण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता विशेष गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आल्यानंतर 21 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्‍चित करावा लागणार आहे.\nकेंद्रीय प्रवेश अकरावी ऑनलाईन फेर्‍यातून मुंबई विभागात आतापर्यंत 1 लाख 26 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्याचबरोबर कोट्यातून 59 हजार 863 विद्यार्थ्यांनी प्रवेेश घेतले आहेत. तर 17 हजार 528 विद्यार्थ्यांना अद्याप एकदाही प्रवेश मिळालेला नाही, तर विविध कारणांनी तब्बल 2 हजार 803 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत, तर 1 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे, तर 20 हजार 951 विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळाल्यानंतर घेतलेला नसल्याची आकडेवारी आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Death-of-nine-month-old-child/", "date_download": "2019-02-17T23:56:03Z", "digest": "sha1:J4B6XSJ2AM6VN3UZVBORTPCOFN2BBPYW", "length": 3998, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झोळीचा फास बसून चिमुकलीचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › झोळीचा फास बसून चिमुकलीचा मृत्यू\nझोळीचा फास बसून चिमुकलीचा मृत्यू\nझोळीमध्ये गळ्याभोवती स्कार्फचा फास बसल्याने नऊ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सातपूरमधील शिवाजीनगर परिसरात सोमवारी (दि.23) घडली. आराध्या योगेश खाडपे असे या चिमुकलीचे नाव आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nशिवाजीनगर येथील शिवशक्‍ती चौक परिसरातील समर्थ रेसिडेन्सी येथे खाडपे परिवार राहतात. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मनीषा खाडपे यांनी आराध्याला झोळीत झोपवले. झोळीतून खाली पडू नये यासाठी झोळीला स्कार्फ बांधला. दरम्यान, आराध्या झोळीत असताना सरकली. त्यामुळे झोळीला बांधलेल्या स्कार्फचा फास आराध्याच्या गळ्याभोवती बसला. फास बसल्याने तिचा श्‍वास गुदमरून मृत्यू झाला. ही बाब नातलगांना समजल्यानंतर त्यांनी दुपारी तीनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच आराध्याचा मृत्यू झाला.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Hardikar-District-Collector-Rao-may-be-appointed-as-commissioner/", "date_download": "2019-02-18T00:37:52Z", "digest": "sha1:T7ZTVASZABQ23ZZLWPRWV7ZGUJO33KOU", "length": 7222, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हर्डीकर जिल्हाधिकारी तर राव मनपा आयुक्‍तपदी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › हर्डीकर जिल्हाधिकारी तर राव मनपा आयुक्‍तपदी\nहर्डीकर जिल्हाधिकारी तर राव मनपा आयुक्‍तपदी\nपुणे : दिगंबर दराडे\nपिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त असलेले श्रावण हर्डिकर यांची जिल्हाधिकारी तर सध्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महानगरपालिकेच्या आयुक्‍तपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.\nमहापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात बदली झाली आहे. कुणाल कुमार यांच्या रिकाम्या झालेल्या पुणे महापालिकेच्या आयुक्तपद�� लवकरच पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सुरु आहे. येत्या दोन ते तीन दिवसात बदल्यांचे आदेश येतील अशी चर्चा आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्‍तपदी असलेल्या श्रावण हर्डिकर यांच्या नावाची मागणी जिल्हाधिकारी पदाकरिता वरिष्ठ मंंत्र्याकडून करण्यात येत असल्याने नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सौरभ राव यांचा जिल्हाधिकारी पदावरील प्रशासकीय कार्यकाळ एक वर्षांपूर्वीच पूर्ण झाला आहे. तर श्रावण हर्डीकर यांना पिंपरी चिंचवड महापालिकेत एक वर्षे झाले आहे.\nआता प्रशासकीय बदल्याचा हंगाम सुरु झाल्याने दोघांच्या बदल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यात कुणाल कुमार यांना पदोन्नती देऊन त्यांची केंद्रात बदली करण्यात आली. अधिवेशन सुरु असल्याने शासनाकडून पदमुक्तीचे आदेश न आल्याने कुणाल कुमार यांनी महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार सोडला नव्हता. दरम्यान, चंद्रकांत दळवी निवृत्त झाल्याने विभागीय आयुक्तपद रिक्त झाले असून, जिल्हाधिकारी पद देखील रिक्त होणार आहे. यामुळे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर कोण येणार यांची चर्चा सुरु आहे. यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही पदांवर आपल्या विश्वासातील व्यक्तींची नियुक्ती करणार असल्याची चर्चा आहे.\nविभागीय आयुक्‍तपदासाठी गायकवाड, पाटील, भोसलेंची नावे चर्चेत\nपुणे विभागीय आयुक्‍तपदाकरिता सध्या भूजल सर्वेक्षण व विकासचे संचालक शेखर गायकवाड, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि जगदीश पाटील यांची नावे चर्चेत आली आहेत. शेखर गायकवाड यांच्या नावाला पुणे विभागीय आयुक्‍तपदासाठी अधिकची पंसती असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी ‘पुढारी बरोबर बोलताना सांगितले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z130731000810/view", "date_download": "2019-02-18T00:39:07Z", "digest": "sha1:QTMJK2PXLBFHEARZ7D3ZTGJWPTJ2ZR56", "length": 56052, "nlines": 162, "source_domain": "www.transliteral.org", "title": "तृतीयपरिच्छेद - कलियुगांत वर्ज्य कर्मैं", "raw_content": "\n’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय असे कोणते मंत्र आहेत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|\nउपनयन ( मौंजी ) संस्कार\nगुरु व रवि यांचें बल\nकेशवादि चोवीस मूर्तींचीं लक्षणें\nतृतीयपरिच्छेद - कलियुगांत वर्ज्य कर्मैं\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .\nTags : nirnay sindhupustakग्रंथनिर्णयसिंधुसंस्कृत\nआतां कलियुगांत वर्ज्य कर्मैं कोणतीं तीं सांगतो -\nअथकलिवर्ज्यानि बृहन्नारदीये समुद्रयातुः स्वीकारः कमंडलुविधारणं द्विजानामसवर्णासुकन्यासूपयमस्तथा देवराच्चसुतोत्पत्तिर्मधुपर्केपशोर्वधः मांसदानंतथाश्राद्धेवानप्रस्थाश्रमस्तथा दत्ताक्षतायाः कन्यायाः पुनर्दानंपरस्यच दीर्घकालंब्रह्मचर्यंनरमेधाश्वमेधकौ महाप्रस्थानगमनंगोमेधश्चतथामखः इमान् ‍ धर्मान् ‍ कलियुगेवर्ज्यानाहुर्मनीषिणः कमंडलुः सोदकंचकमंडलुमित्युक्तः मृन्मयोवा दत्ताऊढा ऊढायाः पुनरुद्वाहंज्येष्ठांशंगोवधस्तथा कलौपंचनकुर्वीतभ्रातृजायांकमंडलुमिति हेमाद्रौवचनात् ‍ ऊढायाः पुरापूरुषसंयोगान्मृतेदेयेतिकेचनेत्यादिभिर्विवाह्यतोक्ता हेमाद्रौब्राह्मे गोत्रान्मातुः सपिंडाच्चविवाहोगोवधस्तथा नराश्वमेधौमद्यंचकलौवर्ज्यंद्विजातिभिः गोत्राद्भोत्रजायाः पितृष्वसुः मातृसपिंडात् ‍ मातुलात्तत्कन्यायाविवाहः कलौनकार्यः तेनयानितद्विधायकानितानियुगांतरविषयाणि तथाव्यासः तृतीयांमातृतः कन्यांतृतीयांपितृतस्तथा शुल्केनचोद्वहिष्यंतिविप्राः पापविमोहिताइतिकलौतन्निंदामाह मातृतस्तृतीयांमातुलकन्यामित्यर्थः उक्तंचैतत् ‍ प्राक् ‍ मद्यंस्त्रीभ्यश्चसुरामाचाममित्यादिनाविहितमपिवर्ज्यम् ‍ ॥\nबृहन्नारदीय पुराणांत - \" गलबतांत बसून समुद्रपर्यटन करणार्‍याला जातींत घेणें , उदकयुक्त किंवा मृन्मय कमण्डलु धारण करणें , भिन्न जातीच्या कन्यांशीं द्विजांनीं विवाह करणें , दिरापासून पुत्र उत्पन्न करणें , मधुपर्कामध्यें पशूचा वध , श्राद्धांत मांस देणें , वानप्रस्थाश्रम स्वीकारणें , दत्ता ( दान केलेली ) जी कन्या ती अभुक्त असतां तिचें दान पुनः दुसर्‍यास करणें , दीर्घकाल ब्रह्मचर्यधारण , नरमेध , अश्वमेध , महाप्रस्थानगमन ( उत्तरदिग्गमन ), गोमेध , राजसूययज्ञ हे धर्म कलियुगांत वर्ज्य होत , असें पंडित सांगतात . \" वरील वचनांत ‘ दत्ता ’ म्हणजे ऊढा ( विवाहिता ) समजावी . कारण , \" ऊढाकन्येचा पुनर्विवाह , ज्येष्ठ भ्रात्याला उद्धाररुप श्रेष्ठ भाग देणें , मधुपर्कामध्यें गोवध , भ्रातृपत्नीचा स्वीकार , कमंडलुधारण हीं पांच कर्मै करुं नयेत \" असें हेमाद्रींत वचन आहे . ऊढाकन्येचा \" पुरुषसंयोग होण्याचे पूर्वीं पति मृत झाला असतां दुसर्‍या वराला ती द्यावी , असें केचित् ‍ सांगतात . इत्यादिक वचनांनीं पुनर्विवाह सांगितला आहे , तो येथें निषिद्ध केला . हेमाद्रींत - ब्राह्मांत - \" आतेबहीण व मामेबहीण यांच्याशीं विवाह , मधुपर्कामध्यें गोवध , नरमेध , अश्वमेध , आणि मद्यपान हीं कलियुगांत द्विजातींनीं वर्ज्य करावीं . \" यावरुन जीं मातुलकन्यादि विवाहविधायक वचनें तीं इतर युगविषयक होत . तसेंच व्यास - \" मातृकुलाकडून तिसरी व पितृकुलाकडून तिसरी कन्या वरणारे आणि कन्येला मोल देऊन विवाह करणारे विप्र ते पापी होत . \" अशी मामेबहीण व आतेबहीण यांच्याशीं विवाह करणारांची , व्यास निंदा सांगतो . मातृकुलाकडून तिसरी म्हणजे मातुलकन्या , हा प्रकार पूर्वीं ( विवाहप्रकरणीं ) सांगितला आहे . अन्वष्टक्यश्राद्धाचेठायीं पिंडप्रदानांत \" स्त्रियांचे पिंडाला सुरा , आचाम ( भाताची पेज ) अर्पण करावीं . \" असें आश्वलायनसूत्रांत विहित जें मद्य तेंही वर्ज्य होय .\nहेमाद्रौआदित्यपुराणे विधवायांप्रजोत्पत्तौदेवरस्यनियोजनं बालायाः क्षतयोन्यास्तुवरेणान्येनसंस्कृतिः कन्यानामसवर्णानांविवाहश्चद्विजन्मभिः आततायिद्विजाग्र्याणांधर्मयुद्धेनहिंसनम् ‍ द्विजस्याब्धौतुनौयातुः शोधितस्यापिसंग्रहः सत्रदीक्षाचसर्वेषांकमंडलुविधारणम् ‍ महाप्रस्थानगमनंगोसंज्ञप्तिश्चगोसवे सौत्रामण्यामपिसुराग्रहणस्यचसंग्रहः अग्निहोत्रहवन्याश्चलेहोलीढापरिग्रहः वृत्तस्वाध्यायसापेक्षमघसंकोचनंतथा प्रायश्चित्तविधानंचविप्राणांमरणांतिकं संसर्गदोषस्तेयान्यमहापातकनिष्कृतिः संसर्गदोषस्तत्संसर्गीचपंचमइत्युक्तः स्तेयंच तदन्यानिमहापातकानि ब्रह्महत्यासुरापगुरुतल्पानित्रीणि तेषांकामकृतानांमरणांतिकंप्रायश्चित्तंविप्राणांकलौनेत्यर्थः मरणांतिकेहिजातिवधनिमित्तंद्वादशाब्दद्विगुणंब्रह्मवधनिमित्तंचद्विगुणंभवति तच्चतुर्थेनास्तिनिष्कृतिरितिनिषिद्धम् ‍ नचात्महत्याविधिनातद्बाधः तेनह्यात्महत्यानिमित्तस्यैवबाधोनजातिवधनिमित्तस्य भिन्नविषंयत्वात् ‍ संसर्गिणस्तुकामतोपिव्रतस्यैवोक्तेर्नमरणांतिकम् ‍ नापिस्तेये तत्रराज्ञोवधकर्तृत्वात् ‍ तेनतयोर्मरणांतिकाभावात् ‍ तयोरेवनिष्कृतिर्नान्येषांत्रयाणां युगान्तरेतुकलौनिषेधबलात् ‍ प्रवृत्तिः एतद्विप्रपरम् ‍ न क्षत्रियादेः तदुक्तं विप्राणांमरणांतिकमिति विशेषोस्मत् ‍ कृतेप्रायश्चित्तरत्नेज्ञेयः वरातिथिपितृभ्यश्चपशूपाकरणक्रिया दत्तौरसेतरेषांतुपुत्रत्वेनपरिग्रहः सवर्णान्यांगनादुष्टैः संसर्गः शोधितैरपि अयोनौसंग्रहेवृत्तेपरित्यागोगुरुस्त्रियः परोद्देशात्मसंत्यागउद्दिष्टस्यापिवर्जनम् ‍ प्रतिमाभ्यर्चनार्थायसंकल्पश्चसधर्मकः अस्थिसंचयनादूर्ध्वमंगस्पर्शनमेवच शामित्रंचैवविप्राणांसोमविक्रयणंतथा षडभक्तानशनेचान्नहरणंहीनकर्मणा माधवीयेपृथ्वीचंद्रोदयेच शूद्रेषुदासगोपालकुलमित्रार्धसीरिणां भोज्यान्नतागृहस्थस्यतीर्थसेवातिदूरतः शिष्यस्यगुरुदारेषुगुरुवद्वृत्तिशीलता आपद्वृत्तिर्द्विजाग्र्याणामश्वस्तनिकतातथा प्रजार्थेतुद्विजाग्र्याणांप्रजारणिपरिग्रहः ब्राह्मणानांप्रवासित्वंमुखाग्निधमनक्रिया बलात्कारादिदुष्टस्त्रीसंग्रहोविधिचोदितः यतेश्चसर्ववर्णेषुभिक्षाचर्याविधानतः नवोदकेदशाहंचदक्षिणागुरुचोदिता ब्राह्मणादिषुशूद्रस्यपचनादिक्रियापिच भृग्वग्निपतनैश्चैववृद्धादिमरणंतथा गोतृप्तिशिष्टेपयसिशिष्टैराचमनक्रिया पितापुत्रविरोधेषुसाक्षिणांदंडकल्पनं यतेः सायंगृहत्वंचसूरिभिस्तत्त्वदर्शिभिः एतानिलोकगुप्त्यर्थंकलेरादौमहात्मभिः निवर्तितानिविद्वद्भिर्व्यवस्थापूर्वकंबुधैः सुराग्रहणस्यतत्कर्तुः संग्रहोव्यवहारकः नवमद्यंतेतिसामान्येननिषिद्धस्याऽनेनोपसंहारइतिवाच्यम् ‍ निषेधस्यनिवृत्तिमात्रफलत्वेनविशेषानपेक्षत्वात् ‍ नहिंस्यादित्यस्यनब्राह्मणंहन्यादित्यनेनोपसंहारेहिंसांतरस्यादोषत्वापत्तेश्च निरुपितंचैतद्धेमाद्रिणाऽन्यत्रेत्युपरम्यते सुराग्रहस्योद्देश्यस्यसौत्रामणिविशेषणाविवक्षयावाजपेयेपिनिषेधः सौत्रामण्यांतुपयोग्रहावास्युरित्यापस्तंबोक्तेर्वैकल्पिकपयोग्रहैरप्यधिकारः वाजपेयेतुतत्प्राप्तौमानाभावात् ‍ सोमसुरयोः सहत्यागेनांशेसुराद्रव्यत्वात्तत्प्रख्यतयायागनामत्वेनतांविनासंज्ञायोगात् ‍ कलौनाधिकारइतियुक्तंप्रतीमः त्रिकांडमंडनादिलिखनंतुनिर्मूलमनाकरंच वृत्तेति एकाहाद्ब्राह्मणः शुध्येद्योग्निवेदसमन्वितइतिउक्तः अघस्याशौचस्यसंकोचः नतस्यनिष्कृतिर्दृष्टाभृग्वग्निपतनादृतेइत्युक्तस्यप्रायश्चित्तस्यविधानंउपदेशः कलौकर्तैवलिप्यतेइतिव्यासोक्तेः पतितसंसर्गेदोषसत्त्वेपिपातित्यंनेत्यर्थः अन्यथासंसर्गः शोधितैरपीतिविरोधापत्तेः स्तेयभिन्नेमहापापेरहस्यकृतेप्रायश्चित्तंनेत्यर्थः सवर्णान्याअसवर्णाक्षत्रियादिस्तयादुष्टैः अयोनौशिष्यादौ चतस्त्रस्तुपरित्याज्याः शिष्यगागुरुगाचयेत्युक्तस्त्यागः परोद्देशेनब्राह्मणाद्यर्थंआत्मत्यागः यद्वा परोद्देशात्मत्यागः गोदानंमनसापात्रमुद्दिश्येत्युक्तं उद्दिष्टस्यत्यक्तस्यवर्जनंप्रतिग्रहसमर्थोपीत्युक्तम् ‍ वेतनग्रहणेनप्रतिमापूजा स्वाशौचकालाद्विज्ञेयंस्पर्शनंतुत्रिभागतइत्युक्तः स्पर्शः षडिति उपोषितस्त्र्यहंस्थित्वाधान्यमब्राह्मणाद्धरेदित्युक्तमन्नचौर्यम् ‍ आपदिक्षात्रादिवृत्तिः मुखेनैवधमेदग्निमित्युक्तंधमनं दशाहेनैवशुद्ध्येतभूमिष्ठंचनवोदकमित्युक्तोदशाहः गुरवेतुवरंदत्वेत्युक्तादक्षिणा शूद्रेषुदासगोपालेति कंदूपक्कंस्नेहपक्कंयच्चदुग्धेनपाचितम् ‍ एतान्यशूद्रान्नभुजोभोज्यानिमनुरब्रवीदित्यपरार्केसुमंतूक्ताशूद्रस्यपाकक्रिया पितापुत्रविवादेतुसाक्षिणांत्रिपणोदमइत्युक्तः सायंगृहत्वं विधूमेसन्नमुसलेइत्युक्तं पृथ्वीचंद्रेणतु अटंतिवसुधांविप्राः पृथिवीदर्शनायच अनिकेताह्यनाहारायत्रसायंगृहास्तुतेइतिविष्णुपुराणोक्तंनिषिद्धम् ‍ तेनाज्ञातशीलपांथादेः श्राद्धादौविनियोगोनकार्यः कलावित्यर्थउक्तः एतानिवर्ज्यानीत्यर्थ��� ॥\nहेमाद्रींत आदित्यपुराणांत - \" प्रजोत्पतीसाठीं विधवा भ्रातृपत्नीशीं दिराची योजना ( नियोग ), विवाहित असून क्षतयोनी ( उपभुक्त ) अशा कन्येचा दुसर्‍यां वराशीं विवाहसंस्कार करणें , द्विजातींचा असवर्ण कन्यांशीं विवाह , आततायी ब्राह्मणांची धर्मयुद्धांत हिंसा , गलबतांत बसून समुद्रपर्यटन करणाराला प्रायश्चित्त देऊनही त्याचा स्वीकार करणें , सर्वांना सत्रदीक्षा , कमंडलुधारण , यावद्देहपातपर्यंत उत्तरदिग्गमन , गोमेध , सौत्रामणीयज्ञाचेठायींही सुरापान करणाराचा स्वीकार , अग्निहोत्रांत स्रुचीपात्रानें होम दिल्यानंतर अवशिष्ट घृतादिक हवनीय द्रव्य जिव्हेनें चाटणें , व चाटलेली स्रुची पुनः घेणें , अग्निहोत्री वेदाध्ययन करणारा एकदिवस आशौच धरुन शुद्ध होतो इत्यादि सांगितल्यावरुन आशौचसंकोच करणें तो , ब्राह्मणांना मरणांतिक प्रायश्चित्तविधि , संसर्गदोष व सुवर्णस्तेय यांवांचून इतर जीं महापातकें ( ब्रह्महत्या , सुरापान , गुरुपत्नीगमन ) त्यांची निष्कृति , हीं कृत्यें कलियुगांत नाहींत . \" \" प्रायश्चित्तविधानं च विप्राणां मरणांतिकम् ‍ संसर्गदोषस्तेयान्यमहापातकनिष्कृतिः \" या वचनाचा अर्थ - संसर्गदोष म्हणजे \" ब्रह्महत्यादि चार महापाप्यांचा संसर्गी पांचवा तोही महापापी होतो \" या वचनानें सांगितलेला दोष , आणि चोरी , यांवांचून इतर तीन ( ब्रह्महत्या , सुरापान , गुरुपत्नीगमन ) हीं पापें बुद्धिपूर्वक करणार्‍या ब्राह्मणाला मरणांतिक प्रायश्चित्त कलियुगांत नाहीं . कारण , मरणांतिक प्रायश्चित्त केलें असतां जातिवध झाला , ब्रह्महत्या झाली , आणि आत्महत्या घडली . त्यांत जातिवधनिमित्तक द्वादशाब्द द्विगुण प्रायश्चित्त . ब्रह्मवधनिमित्तक द्वादशाब्द द्विगुण प्रायश्चित्त आहे . आणि पूर्वीचें केलेलें महापाप व आत्महत्या हीं झाल्यामुळें ‘ चतुर्थे नास्ति निष्कृतिः ’ म्हणजे चवथ्या पापाला निष्कृति नाहीं , ह्या वचनानें मरणांतिक प्रायश्चित्त निषिद्ध केलें आहे . आतां मरणांतिक प्रायश्चित्त करावें , अशा विधीनें जातिवधादिप्रयुक्त पापाचा बाध होईल संसर्गदोषस्तेयान्यमहापातकनिष्कृतिः \" या वचनाचा अर्थ - संसर्गदोष म्हणजे \" ब्रह्महत्यादि चार महापाप्यांचा संसर्गी पांचवा तोही महापापी होतो \" या वचनानें सांगितलेला दोष , आणि चोरी , यांवांचून इतर तीन ( ब्रह्महत्या , स���रापान , गुरुपत्नीगमन ) हीं पापें बुद्धिपूर्वक करणार्‍या ब्राह्मणाला मरणांतिक प्रायश्चित्त कलियुगांत नाहीं . कारण , मरणांतिक प्रायश्चित्त केलें असतां जातिवध झाला , ब्रह्महत्या झाली , आणि आत्महत्या घडली . त्यांत जातिवधनिमित्तक द्वादशाब्द द्विगुण प्रायश्चित्त . ब्रह्मवधनिमित्तक द्वादशाब्द द्विगुण प्रायश्चित्त आहे . आणि पूर्वीचें केलेलें महापाप व आत्महत्या हीं झाल्यामुळें ‘ चतुर्थे नास्ति निष्कृतिः ’ म्हणजे चवथ्या पापाला निष्कृति नाहीं , ह्या वचनानें मरणांतिक प्रायश्चित्त निषिद्ध केलें आहे . आतां मरणांतिक प्रायश्चित्त करावें , अशा विधीनें जातिवधादिप्रयुक्त पापाचा बाध होईल असें म्हणतां येणार नाहीं . कारण , त्यानें आत्महत्यानिमित्तक दोषाचा बाध होतो . जातिबधनिमित्तक दोषाचा बाध होत नाहीं . त्याचा विषय वेगळा आणि याचा विषय वेगळा आहे . संसर्गदोष तर बुद्धिपूर्वक घडला तरी त्याला व्रतच ( कृच्छ्रादिकच ) सांगितल्यामुळें त्याला मरणांतिक प्रायश्चित्त नाहीं . चोरीविषयींही मरणांतिक प्रायश्चित्त नाहीं . कारण , चोरीविषयीं राजानें वध करावयाचा आहे . यावरुन संसर्गदोष व चोरी यांविषयीं मरणांतिक प्रायश्चित्त नसल्यामुळें त्या दोघांचीच निष्कृति ( शुद्धि ) होते , इतर तीन महापाप्यांची शुद्धि होत नाहीं . कलियुगांत मरणांतिक प्रायश्चित्ताचा निषेध केल्यामुळें इतर युगांत मरणांतिक प्रायश्चित्ताची प्रवृत्ति आहे . हा मरणांतिक प्रायश्चित्तनिषेध ब्राह्मणांना आहे , क्षत्रियादिकांस नाहीं . तेंच सांगतो - ‘ विप्राणां मरणांतिकं ’ याचा विशेष निर्णय आम्हीं ( कमलाकरभट्टानें ) केलेल्या प्रायश्चित्तरत्नांत पहावा . \" वर , अतिथि , पितर यांच्यासाठीं पशु अभिमंत्रित करुन मारणें , दत्तक व औरस यांवांचून इतर क्रीत इत्यादिक ( मनु - याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं सांगितलेल्या ) दशविध पुत्रांचें पुत्रत्वेंकरुन ग्रहण ( मानणें ), ब्राह्मणादि उत्कृष्ट जातीच्या स्त्रियांच्या संभोगानें दुष्ट झालेल्या शूद्रादिकांचा प्रायश्चित्त देऊनही संसर्ग करणें , गुरुस्त्रियेशीं शिष्यादिकांचा संयोग झाला असतां त्या गुरुस्त्रियेचा त्याग करणें , परोद्देशेंकरुन ( गाई , ब्राह्मण यांच्याकरितां ) प्राणत्याग करणें , दान सोडून ठेविलेलेंही वर्ज्य करणें ( न घेणें ), द्रव्यप्राप्तीसाठीं ( व���तन घेऊन ) प्रतिमापूजा करणें , कार्यसिद्धीकरितां देवपूजा इत्यादिकांचा संकल्प करणें , दशाहाशौचांत अस्थिसंचयन झाल्यानंतर ( आशौच कमी झाल्यामुळें ) स्पर्श करणें , ब्राह्मणांनीं यज्ञांत पशु मारणें , व सोमक्रय करणें , तीन दिवस उपोषित राहणारानें पाप्यापासूनही धान्य चोरुन आणणें , हे धर्म कलियुगांत वर्ज्य आहेत . \" माधवीयांत आणि पृथ्वीचंद्रोदयांत - \" शूद्रांमध्यें दास , गोपाल ( गौळी ) कुलमित्र ( कुलपरंपरेचा मित्र ), अर्धसीरी ( अर्ध्या वांट्यानें शेती करणारा ) यांचें अन्न गृहस्थाश्रमी ब्राह्मणानें भक्षण करणें ; अतिदूर तीर्थसेवा करणें ; गुरुपत्नीचे ठिकाणीं शिष्यानें गुरुप्रमाणें वर्तन करुन राहाणें ; श्रेष्ठ ब्राह्मणांनीं आपत्कालीं क्षत्रिय - वैश्यादि वृत्ती ( उपजीविका ) स्वीकारणें ; एक दिवस निर्वाहापुरतें धान्य संग्रह करुन राहाणें ( अधिक धान्यसंग्रह न करणें ), कोणत्याएका शाखेंत प्रजा जीवंत राहण्यासाठीं जातकर्म होमांत अरणिस्वीकार सांगितला आहे तो ; ब्राह्मणांनीं प्रवास करणें ; मुखानें ( फुंकणीवांचून ) अग्नि पेटवणें ; बलात्कारादिकानें दुष्ट झालेल्या स्त्रियांना जातींत घेणें ; संन्याशांनीं सर्व वर्णांची ( ब्राह्मण , क्षत्रिय इत्यादिकांची ) भिक्षा घेणें ; भूमीवर नवें उत्पन्न झालेलें उदक दहा दिवसांनीं शुद्ध म्हणून सांगितलें आहे , त्याच्यापूर्वीं तें न स्वीकारणें ; गुरुनें सांगितलेली दक्षिणा देणें ; ब्राह्मणादिकांची अन्नपाकादिक्रिया शूद्रानें करणें ; वृद्धादिकांना पर्वताच्या कड्यावरुन उडी टाकून किंवा अग्नींत उडी टाकून मरण विहित आहे तें मरण ; गाईंनीं प्राशन करुन अवशिष्ट राहिलेल्या सांचीव उदकांत शिष्टांनीं आचमन करणें ; पितापुत्रांच्या विवादांत असलेल्या साक्ष्यांना दंड सांगितला आहे , तो दंड करणें ; संन्याशांनीं दिवसाच्या सायंकालीं भिक्षा मागावी , अशी सांगितलेली सायंकालिकभिक्षाः हे धर्म कलियुगांत करुं नयेत , असें तत्त्वद्रष्टे महात्मे अशा विद्वानांनीं कलियुगाच्या आरंभीं व्यवस्थापूर्वक सांगितलें आहे . \" वर सांगितलेल्या ‘ सौत्रामण्यामपि सुराग्रहणस्य च संग्रहः ’ या वचनाचा अर्थ - सौत्रामणि यज्ञांतही सुरा ( मद्य ) ग्रह करणाराशीं व्यवहारसंबंध कलियुगांत वर्ज्य आहे . आतां असें म्हणतों कीं , ‘ नराश्वमेधौ मद्यं च कलौ वर्ज्यं द्विजातिभ���ः ’ ह्या वर सांगितलेल्या हेमाद्रिस्थ ब्राह्मवचनानें सर्वसाधारण मद्याचा निषेध केलेला आहे , त्या निषेधाचा ह्या वचनानें उपसंहार ( संकोच ) केला आहे . म्हणजे मद्य वर्ज्य म्हणून जें सांगितलें तें सौत्रामणि यज्ञांत समजावें . अर्थात् ‍ इतर वर्ज्य नाहीं ; असें म्हणतां येणार नाहीं . कारण , निषेधाचें तात्पर्य निवृत्ति होणें इतकेंच असल्यामुळें , कोणत्या ठिकाणीं निवृत्ति होते व कोणत्या ठिकाणीं नाहीं इत्यादि विशेष अर्थाची त्या निषेधाला गरज नाहीं . आणि याप्रमाणें सामान्य निषेधाचा विशेष निषधानें उपसंहार केला तर ‘ सर्वभूतांची हिंसा करुं नये ’ ह्या सामान्य निषेधाचा ‘ ब्राह्मणाला मारुं नये ’ ह्या विशेष वचनानें उपसंहार होईल . तसा उपसंहार झाला असतां इतर हिंसा निर्दोषीही होईल असें म्हणतां येणार नाहीं . कारण , त्यानें आत्महत्यानिमित्तक दोषाचा बाध होतो . जातिबधनिमित्तक दोषाचा बाध होत नाहीं . त्याचा विषय वेगळा आणि याचा विषय वेगळा आहे . संसर्गदोष तर बुद्धिपूर्वक घडला तरी त्याला व्रतच ( कृच्छ्रादिकच ) सांगितल्यामुळें त्याला मरणांतिक प्रायश्चित्त नाहीं . चोरीविषयींही मरणांतिक प्रायश्चित्त नाहीं . कारण , चोरीविषयीं राजानें वध करावयाचा आहे . यावरुन संसर्गदोष व चोरी यांविषयीं मरणांतिक प्रायश्चित्त नसल्यामुळें त्या दोघांचीच निष्कृति ( शुद्धि ) होते , इतर तीन महापाप्यांची शुद्धि होत नाहीं . कलियुगांत मरणांतिक प्रायश्चित्ताचा निषेध केल्यामुळें इतर युगांत मरणांतिक प्रायश्चित्ताची प्रवृत्ति आहे . हा मरणांतिक प्रायश्चित्तनिषेध ब्राह्मणांना आहे , क्षत्रियादिकांस नाहीं . तेंच सांगतो - ‘ विप्राणां मरणांतिकं ’ याचा विशेष निर्णय आम्हीं ( कमलाकरभट्टानें ) केलेल्या प्रायश्चित्तरत्नांत पहावा . \" वर , अतिथि , पितर यांच्यासाठीं पशु अभिमंत्रित करुन मारणें , दत्तक व औरस यांवांचून इतर क्रीत इत्यादिक ( मनु - याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं सांगितलेल्या ) दशविध पुत्रांचें पुत्रत्वेंकरुन ग्रहण ( मानणें ), ब्राह्मणादि उत्कृष्ट जातीच्या स्त्रियांच्या संभोगानें दुष्ट झालेल्या शूद्रादिकांचा प्रायश्चित्त देऊनही संसर्ग करणें , गुरुस्त्रियेशीं शिष्यादिकांचा संयोग झाला असतां त्या गुरुस्त्रियेचा त्याग करणें , परोद्देशेंकरुन ( गाई , ब्राह्मण यांच्याकरितां ) प्राणत्��ाग करणें , दान सोडून ठेविलेलेंही वर्ज्य करणें ( न घेणें ), द्रव्यप्राप्तीसाठीं ( वेतन घेऊन ) प्रतिमापूजा करणें , कार्यसिद्धीकरितां देवपूजा इत्यादिकांचा संकल्प करणें , दशाहाशौचांत अस्थिसंचयन झाल्यानंतर ( आशौच कमी झाल्यामुळें ) स्पर्श करणें , ब्राह्मणांनीं यज्ञांत पशु मारणें , व सोमक्रय करणें , तीन दिवस उपोषित राहणारानें पाप्यापासूनही धान्य चोरुन आणणें , हे धर्म कलियुगांत वर्ज्य आहेत . \" माधवीयांत आणि पृथ्वीचंद्रोदयांत - \" शूद्रांमध्यें दास , गोपाल ( गौळी ) कुलमित्र ( कुलपरंपरेचा मित्र ), अर्धसीरी ( अर्ध्या वांट्यानें शेती करणारा ) यांचें अन्न गृहस्थाश्रमी ब्राह्मणानें भक्षण करणें ; अतिदूर तीर्थसेवा करणें ; गुरुपत्नीचे ठिकाणीं शिष्यानें गुरुप्रमाणें वर्तन करुन राहाणें ; श्रेष्ठ ब्राह्मणांनीं आपत्कालीं क्षत्रिय - वैश्यादि वृत्ती ( उपजीविका ) स्वीकारणें ; एक दिवस निर्वाहापुरतें धान्य संग्रह करुन राहाणें ( अधिक धान्यसंग्रह न करणें ), कोणत्याएका शाखेंत प्रजा जीवंत राहण्यासाठीं जातकर्म होमांत अरणिस्वीकार सांगितला आहे तो ; ब्राह्मणांनीं प्रवास करणें ; मुखानें ( फुंकणीवांचून ) अग्नि पेटवणें ; बलात्कारादिकानें दुष्ट झालेल्या स्त्रियांना जातींत घेणें ; संन्याशांनीं सर्व वर्णांची ( ब्राह्मण , क्षत्रिय इत्यादिकांची ) भिक्षा घेणें ; भूमीवर नवें उत्पन्न झालेलें उदक दहा दिवसांनीं शुद्ध म्हणून सांगितलें आहे , त्याच्यापूर्वीं तें न स्वीकारणें ; गुरुनें सांगितलेली दक्षिणा देणें ; ब्राह्मणादिकांची अन्नपाकादिक्रिया शूद्रानें करणें ; वृद्धादिकांना पर्वताच्या कड्यावरुन उडी टाकून किंवा अग्नींत उडी टाकून मरण विहित आहे तें मरण ; गाईंनीं प्राशन करुन अवशिष्ट राहिलेल्या सांचीव उदकांत शिष्टांनीं आचमन करणें ; पितापुत्रांच्या विवादांत असलेल्या साक्ष्यांना दंड सांगितला आहे , तो दंड करणें ; संन्याशांनीं दिवसाच्या सायंकालीं भिक्षा मागावी , अशी सांगितलेली सायंकालिकभिक्षाः हे धर्म कलियुगांत करुं नयेत , असें तत्त्वद्रष्टे महात्मे अशा विद्वानांनीं कलियुगाच्या आरंभीं व्यवस्थापूर्वक सांगितलें आहे . \" वर सांगितलेल्या ‘ सौत्रामण्यामपि सुराग्रहणस्य च संग्रहः ’ या वचनाचा अर्थ - सौत्रामणि यज्ञांतही सुरा ( मद्य ) ग्रह करणाराशीं व्यवहारसंबंध कलियुगांत वर्ज्य आहे . आतां असें म्हणतों कीं , ‘ नराश्वमेधौ मद्यं च कलौ वर्ज्यं द्विजातिभिः ’ ह्या वर सांगितलेल्या हेमाद्रिस्थ ब्राह्मवचनानें सर्वसाधारण मद्याचा निषेध केलेला आहे , त्या निषेधाचा ह्या वचनानें उपसंहार ( संकोच ) केला आहे . म्हणजे मद्य वर्ज्य म्हणून जें सांगितलें तें सौत्रामणि यज्ञांत समजावें . अर्थात् ‍ इतर वर्ज्य नाहीं ; असें म्हणतां येणार नाहीं . कारण , निषेधाचें तात्पर्य निवृत्ति होणें इतकेंच असल्यामुळें , कोणत्या ठिकाणीं निवृत्ति होते व कोणत्या ठिकाणीं नाहीं इत्यादि विशेष अर्थाची त्या निषेधाला गरज नाहीं . आणि याप्रमाणें सामान्य निषेधाचा विशेष निषधानें उपसंहार केला तर ‘ सर्वभूतांची हिंसा करुं नये ’ ह्या सामान्य निषेधाचा ‘ ब्राह्मणाला मारुं नये ’ ह्या विशेष वचनानें उपसंहार होईल . तसा उपसंहार झाला असतां इतर हिंसा निर्दोषीही होईल हा सर्व निर्णय हेमाद्रीनें इतर ग्रंथांत सांगितलेला आहे , म्हणून मी याविषयीं विशेष निर्णय सांगत नाहीं . सौत्रामणियागांत सुराग्रहणाचा उद्देश करुन संग्रहनिषेधाचें विधान केलें आहे . येथें उद्देश्य जें सुराग्रहण त्याचें विशेषण जें सौत्रामणि त्याची अविवक्षा असल्यामुळें वाजपेययज्ञांतही सुराग्रहणाचा निषेध होतो . सौत्रामणि यागांत तर \" अथवा दुधाचे ग्रह ( पात्रें ) होतील \" ह्या आपस्तंब वचनावरुन विकल्पानें पयोग्रह सांगितले असल्यामुळें त्यांनींही सौत्रामणीयागाविषयीं अधिकार येतो . वाजपेयांत तर दुग्धप्राप्ति असल्याविषयीं प्रमाण नसल्यामुळें ; सोम व सुरा यांचा सहत्याग ( आहुति ) असल्यानें त्याच्या अंशांत सुरा द्रव्य असल्यामुळें त्या योगानेंच त्या यागाला वाजपेय असें नांव असल्याकारणानें ती सुरा नसेल तर वाजपेय नांव येणार नाहीं , म्हणून कलियुगांत वाजपेययागाविषयीं अधिकार नाहीं , हें म्हणणें युक्त आहे असें आम्ही ( कमलाकरभट्ट ) समजतों . त्रिकांडमंडनादिकांचा लेख तर मूलरहित व आकरग्रंथ सोडून आहे . \" प्रायश्चित्तविधानं च विप्राणां मरणांतिकं \" या पूर्वीच्या वाक्याचा अर्थ - \" पर्वताचा कडा किंवा अग्नि यांत देहत्यागावांचून दुसरें त्या महापापांना प्रायश्चित्त नाहीं \" याप्रमाणें जें प्रायश्चित्त सांगणें , तें कलियुगांत सांगूं नये . हें वाक्य पंचमहापापांविषयीं आहे . त्यांत संसर्गपापांविषयीं असें आहे कीं , ‘ कलौ कर्तैव लिप्यते ’ या व्यासवचनावरुन कलियुगांत कर्त्यालाच पातित्य आहे . संसर्गी पाप्याला नरकादि प्राप्ति असली तरी पातित्य नाहीं . संसर्ग्याला सर्वथा दोष नाहीं असें म्हटलें , तर ‘ सवर्णान्यांगनादुष्टैः संसर्गः शोधितैरपि ’ या पूर्वोक्त वचनांत संसर्गाचा निषेध सांगितला आहे , त्याचा विरोध येईल . म्हणून संसर्गाला दोष नाहीं असें म्हणतां येत नाहीं . तर स्तेयभिन्न एकांतीं घडलेल्या महापापाविषयीं प्रायश्चित्त सांगूं नये , असा भाव . लोकांत प्रसिद्ध वुद्धिपूर्वक घडलेल्या महापापाविषयीं निष्कृति नाहीं . व तो पापी व्यवहारांतही येत नाहीं , हें पूर्वीच सांगितलें आहे . शूद्रामध्यें दास , गोपाळ , कुलाचा मित्र , अर्ध्या शेतीचा वांटेकरी यांचें अन्न गृहस्थानें भक्षण करुं नये . ’ हा निषेध कोणाचा असें म्हटलें तर - \" निखार्‍यांवर भाजलेले , घृतादिक पक्क केलेले , आणि दुग्धामध्यें शिजविलेले हे पदार्थ ; शूद्रान्न न खाणाराला भक्षण करण्यास योग्य आहेत असें मनु सांगतो . \" याप्रमाणें अपरार्कांत सुमंतूनें सांगितलेला शूद्रपाक तो ‘ शूद्रेषु दासगोपाल० ’ या वचनानें कलींत निषिद्ध केला आहे . ‘ पितापुत्रांचा विवाद असतां साक्ष्यांना तीन पण ( कार्पापण , ६ पैसे ) दंड करावा ’ असा सांगितलेला दंड तो ‘ साक्षिणां दंडकल्पनं ’ या वचनानें निषिद्ध केला आहे . ‘ यतेः सायंगृहत्वं च० ’ याचा अर्थ - \" लोकांच्या घरांतील धूर गेला , मुसळांचा शब्द नाहींसा झाला , चुलींतील निखारे विझाले , सर्व लोकांचें भोजन झालें म्हणजे तीन प्रहर दिवस होऊन गेल्यावर संन्याशांनीं भिक्षेस जावें \" असें मनूनें सांगितलेलें सायंकाळीं भिक्षाटन तें ‘ यतेः सायंगृहत्वं० ’ या वचनानें निषिद्ध केलें आहे . पृथ्वीचंद्रग्रंथकारानें तर - \" पृथ्वी पाहण्याकरितां भूमीवर ब्राह्मण फिरतात . त्यांना गृह नसून आहारही मिळत नाहीं , ते सायंकाळीं ज्या घरीं जातील तीं घरें त्यांचीं आहेत अर्थात् ‍ ते सायंगृह होत \" ह्या विष्णुपुराणवचनानें सांगितलेलें सायंगृहत्व तें कलियुगांत निषिद्ध केलें आहे यावरुन ज्या ब्राह्मणाचा स्वभाव , आचरण वगैरे माहीत नसेल अशा पांथादिकाला कलियुगांत श्राद्धादिकांत सांगूं नये , असा अर्थ सांगितला आहे .\nनिगमः अग्निहोत्रंगवालंभंसंन्यासंपलपैतृकं देवराच्चसुतोत्पत्तिः कलौपंचविवर्जयेत् ‍ अग्निहोत्रंतदर्थमाधानं एतच्चसर्वाधानपरं अर्धाधानंस्मृतंश्रौतस्मार्ताग्न्योस्तुपृथक्कृतिः सर्वाधानंतयोरैक्यकृतिः पूर्वयुगाश्रितेतिलौगाक्षिवचनादितिस्मृतिचंद्रिकायाम् ‍ एतेन चत्वार्यब्दसहस्राणिचत्वार्यब्दशतानिच कलेर्यदाग मिष्यंतितदात्रेतापरिग्रहः संन्यासश्चनकर्तव्योब्राह्मणेनविजानतेतिव्यासवचनंव्याख्यातम् ‍ सर्वाधानेपि विशेषमाहदेवलः यावद्वर्णविभागोस्तियावद्वेदः प्रवर्तते संन्यासंचाग्निहोत्रंचतावत्कुर्यात्कलौयुगेइति अत्रपूर्वयुगाश्रितेतिलौगाक्षिवाक्येपूर्वयुगानिकृतादीनीत्येकोर्थः अन्येतु युगस्यपूर्वं कलेः पूर्वोभागः सचत्वार्यब्दसहस्त्राणीतिपूर्वोक्तवाक्याच्चतुश्चत्वारिंशच्छतवर्षावच्छिन्नः तस्मिन् ‍ भागेसर्वाधानंकार्यम् ‍ तदुत्तरंतुयावद्वर्णविभागोस्तीतिवाक्यात् ‍ वर्णविभागपर्यंतमर्धाधानमित्याहुः संन्यासस्त्रिदंडः इतिश्रीमन्नारायणभट्टसूरिसूनुरामकृष्णभट्टात्मजदिनकरभट्टानुजकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौतृतीयपरिच्छेदेकलिवर्ज्यानिसमाप्तानि \nनिगम - \" अग्निहोत्र , मधुपर्कांत गोवध , संन्यास , मांसानें श्राद्ध करणें , दिरापा़सून पुत्रोत्पत्ति , हीं पांच कर्मै कलियुगांत वर्ज्य करावीं . \" अग्निहोत्र म्हणजे अग्निहोत्रासाठीं आधान करणें . हा निषेध सर्वाधानविषयक आहे . कारण , \" श्रौताग्नि व स्मार्ताग्नि हे वेगवेगळे राखणें ( अर्धा स्मार्ताग्नि श्रौताग्नींत मिळवून अर्धा वेगळा राखणें ) हें अर्धाधान म्हटलें आहे . आणि श्रौताग्नींत स्मार्ताग्नि मिळविणें ( वेगळा न ठेवणें ) हें सर्वाधान पूर्वयुगांत सांगितलें आहे . कलियुगांत नाहीं . \" असें कलियुगांत सर्वाधाननिषेधक लौगाक्षिवचन आहे , असें स्मृतिचंद्रिकेंत सांगितलें आहे . यावरुन \" कलियुगाचीं ४४०० वर्षै गेल्यानंतर ज्ञात्या ब्राह्मणानें त्रेतापरिग्रह ( सर्वाधान ) आणि संन्यास हे करुं नयेत \" या व्यासवचनाची व्यवस्था केल्यासारखी झाली . तात्पर्य - त्रेतापरिग्रह म्हणजे सर्वाधान तें निषिद्ध आहे . अर्धाधान निषिद्ध नाहीं . सर्वाधानाविषयींही विशेष सांगतो देवल \" जोंपर्यंत ब्राह्मणादिक वर्णाचा ( जातींचा ) विभाग आहे , जोंपर्यंत वेदविहित कर्मै चाललेलीं आहेत , तोंपर्यंत कलियुगांत संन्यास आणि अग्निहोत्र ( अर्धाधान व सर्वाधान ) करावें . \" वर सांगितलेल्या लौगाक्षिवाक्यांत ‘ पूर्वयुगाश्रिता ’ याचा अर्थ - पूर्वयुगें म्हणजे कृत , त्रेता , द्वापार यांमध्यें सर्वाधान आहे असा एक अर्थ झाला . इतर ग्रंथकार तर - ‘ युगस्य पूर्वं पूर्वयुगं ’ म्हणजे कलियुगाचा पूर्वभाग होय . तो किती म्हटला तर ‘ चत्वार्यब्दसहस्त्राणि० ’ ह्या पूर्वोक्त व्यासवचनावरुन ४४०० वर्षैपर्यंत समजावा . तेथपर्यंत कलियुगांत सर्वाधान करावें . त्याच्यापुढें तर ‘ यावद्वर्णविभागोस्ति० ’ ह्या देवलवचनावरुन वर्णविभाग आहे तोंपर्यंत अर्धाधान करावें , असें सांगतात . वरील व्यासवचनांत संन्यासाचा जो निषेध केला , तो त्रिदंड संन्यासाचा समजावा . इति कलिवर्ज्य प्रकरणाची प्राकृत टीका समाप्त झाली .\nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_210.html", "date_download": "2019-02-17T23:50:51Z", "digest": "sha1:H6DGIIPMP74OJADAREBSYCNE3GTI4E3X", "length": 8702, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आंबी खालसा गावात चोरट्यांचा धुमाकूळ; लाखोंचा ऐवज लंपास | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nआंबी खालसा गावात चोरट्यांचा धुमाकूळ; लाखोंचा ऐवज लंपास\nतालुक्यातील आंबी खालसा येथे चोरट्यांनी बंद घरे लक्ष्य करत तेथून मोठा ऐवज चोरुन नेल्याची माहिती आहे. जवळपास दहा ठिकाणी घरफोड्या होऊनदेखील घारगाव पोलिस ठाण्यात केवळ एकच तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी अन्य चोऱ्यांचा तपास सुरु केला आहे. मात्र नेमका किती ऐवज चोरी गेला याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.\nघारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबी-खालसा गावातील ही घटना मंगळवारी दि. ९ सकाळी उघडकीस आली. आंबी खालसा येथील मच्छिंद्र भागुजी कहाणे यांनी यासंदर्भात तक्रार दिली. कहाणे यांच्याशिवाय गावठाण परिसरातील सादिक नासिर पठाण, बानूबी महंमद सय्यद, शांताराम रामभाऊ घाटकर, दशरथ हरिभाऊ घाटकर, बाळासाहेब संतू कदम, शशिकांत दादू कदम, माणिकराव ढमढेरे, दादापाटील ढमढेरे, बबन ढमढेरे यांच्या घरांची चोरट्यांनी कड्या-कुलूपे तोडून लाखोंचा ऐवज चोरून नेला.\nमच्छिंद्र कहाणे यांच्या बंद घरासमोरील एक दुचाकी, घरातील रोकड, दागिने असा एकूण सुमारे २ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याचे उघडकीस पुढे आले. तर अन्य ठिकाणच्या चोऱ्यांचा तपशील समजू शकला नाही. काही जणांकडे केवळ चोरीचा प्रयत्न झाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. पोलीस निरीक्षक अंबादास भुसारी, उपनिरीक्षक योगेश मोहिते यांनी गावात जाऊन चोरीसंदर्भातील माहिती घेतली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.\nLabels: अहमदनगर ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Metro-work-break/", "date_download": "2019-02-18T00:13:50Z", "digest": "sha1:KNC7QHZURICBDQHHXU7JE6FZ2RJI6GAT", "length": 5209, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मेट्रोच्या कामाला ब्रेक ! | पुढ���री\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रोच्या कामाला ब्रेक \nकेंद्र सरकारच्या पूर्वपरवानगी शिवाय मेट्रो 2 बी चे कोणतेही बांधकाम करू नका, असे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी एमएमआरडीएला दिले. मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडींची समस्या गंभीर झाल्याने एच वेस्ट वॉर्ड सिटिझन ट्रस्टच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने एमएमआरडीएला हे निर्देश दिले आणि याचिकेची पुढील सुनावणी 12 जूनपर्यंत तहकूब ठेवली .\nवाढत्या वाहतूक कोंडीमुळे एच वेस्ट वॉर्ड सिटिझन ट्रस्टच्या वतीने याचिका दाखल करून या मेट्रोचे काम भुयारी करा अशी मागणी केली होती. याची दखल घेऊन न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी एमएमआरडीए प्रशासनाला यासदर्भात एका आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.\nबुधवारी झालेल्या सुनाावणीच्यावेळी एमएमआरडीए प्रशासनाने मेट्रोचे काम भुयारी करण्यास असमर्थता दर्शविली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने मेट्रो 2 बीचे काम केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगी शिवाय सुरू असल्याचा आरोप केला. हा आरोप फेटाळण्यात आला. तसेच अद्याप काम सुरू झालेले नाही. केवळ माती परीक्षण सुरू असल्याचा दावा एमएमआरडीए प्रशासने केला. याची दखल घेत केवळ माती परीक्षणाचे काम करा कोणतेही बांधकाम करू नका असे निर्देश देताना असलेल्या कामाचा अहवाल 9 जूनला न्यायालयात सादर करा, असे न्यायालयाने बजावून याचिकेची सुनावणी 12 जूनपर्यंत तहकूब ठेवली.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/savarkars-destiny-is-again-black-water-shiv-sena-leader-sanjay-raut-criticized-bharat-ratna/", "date_download": "2019-02-18T00:26:25Z", "digest": "sha1:EWQBVRRP5HOZ22PPG55WGQHGKGW4XALT", "length": 6225, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Shiv Sena leader Sanjay Raut criticized on govt.", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\n‘सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी’ ; ‘भारतरत्न’वरून शिवसेना नेते संजय राऊतांची टीका\nटीम महाराष्ट्र देशा : ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी राष्ट्रपती कार्यालयाकडून भारतरत्न पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली.यामध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, जनसंघाचे नेते नानाजी देशमुख (मरणोत्तर) आणि ज्येष्ठ संगीतकार भुपेन हजारिका (मरणोत्तर) यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येईल. परंतु केंद्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार न दिल्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे.\nभारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे. राऊत यांनी याबद्दल दोन ट्विट केली आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, भारतरत्न नककी कुणाला आज नानाजी देशमुख,भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले. वीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी. शेम शेम. त्यानंतर त्यांनी अजून एक ट्विट केले. त्यात त्यांनी भारतरत्न पुरस्काराच्या सन्मानचिन्हाचा फोटो शेअर करत म्हंटले आहे की, ‘विनायका प्राण तळमळला’.\nआज नानाजी देशमुख,भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले.\nवीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nप्रजासत्ताक दिनी दहशतवाद्यांना कंठस्नान\n‘बाबासाहेब पुरंदरे आरएसएस समर्थक असल्याने त्यांना पद्मविभूषण’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/30/Malaysia-Open-2018-P-v-sindhu-enters-semifinal-.html", "date_download": "2019-02-18T00:17:07Z", "digest": "sha1:QQR4HW4CLP55Q5FCGESWD4SBOT54ABFX", "length": 2981, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " मलेशिया खुली बॅटमिंटन स्पर्धा : सिंधू आणि श्रीकांत यांची मजल मलेशिया खुली बॅटमिंटन स्पर्धा : सिंधू आणि श्रीकांत यांची मजल", "raw_content": "\nमलेशिया खुली बॅटमिंटन स्पर्धा : सिंधू आणि श्रीकांत यांची मजल\nमलेशिया : मलेशिया येथे सुरु असलेल्या खुल्या बॅटमिंटन स्पर्धेमध्ये भारताचे स्टार बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आणि श्रीकांत किदंबी यांनी मजल मारली आहे. या स्पर्धेमध्ये दोघांनी आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन केले आहे. महिला एकल वर्गामध्ये रिओ ऑलिंपिक रजत पदक विजेती पी.व्ही.सिंधू हिने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.\nतर पुरुष एकल वर्गामध्ये श्रीकांत किदंबी याने अंतिम चारमध्ये आपली जागा सुनिश्चित केली आहे. दोघांनी अतिशय अतितटीच्या सामन्यात हा विजय मिळविला आहे. पी.व्ही. सिंधू हिने हा सामना जिंकला तर ती या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारेल. जर हा सामना सिंधू जिंकली तर मलेशिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली महिला बॅटमिंटनपटू ठरेल.\nजागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेली ताई त्झू यिंग हिच्यासोबत सिंधू आता उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. स्पेनची कॅरोलिना मरिन हिला उपांत्यपूर्व फेरीत मागे टाकून तिने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bjp-delhi-meet-plans-2019-general-elections-8239", "date_download": "2019-02-18T01:26:55Z", "digest": "sha1:FNL5AGCT2QADI4SWIOKQUSXGRUKAVD2G", "length": 16253, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, BJP Delhi meet plans for 2019 General elections | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफिर एक बार मोदी सरकार : भाजपच्या बैठकीत लोकसभेचा बिगुल\nफिर एक बार मोदी सरकार : भाजपच्या बैठकीत लोकसभेचा बिगुल\nमंगळवार, 15 मे 2018\nनवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा पक्षपातळीवर बिगुल फुंकला आहे. आगामी निवडणुकीत 2014 पेक्षाही मोठे यश मिळविण्याचा निर्धार राज्याराज्यांत��ल पक्ष पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.१५) व्यक्त केला. दिल्लीतील बैठकीत \"मेरी सरकार अच्छी सरकार' व \"फिर एक बार मोदी सरकार' या घोषणांचा उद्‌घोष झाला. नमो ऍपचा वापर जास्तीत जास्त करा, असे उपस्थितांना बजावण्यात आले. \"भाजप विजयामागून विजय मिळवत असला, तरी आत्मगौरवाचे रूपांतर आत्मसंतुष्टीत होऊ न देता पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणीकडे बारकाईने लक्ष द्यावे,' असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.\nनवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा पक्षपातळीवर बिगुल फुंकला आहे. आगामी निवडणुकीत 2014 पेक्षाही मोठे यश मिळविण्याचा निर्धार राज्याराज्यांतील पक्ष पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.१५) व्यक्त केला. दिल्लीतील बैठकीत \"मेरी सरकार अच्छी सरकार' व \"फिर एक बार मोदी सरकार' या घोषणांचा उद्‌घोष झाला. नमो ऍपचा वापर जास्तीत जास्त करा, असे उपस्थितांना बजावण्यात आले. \"भाजप विजयामागून विजय मिळवत असला, तरी आत्मगौरवाचे रूपांतर आत्मसंतुष्टीत होऊ न देता पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणीकडे बारकाईने लक्ष द्यावे,' असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.\nभाजपचे राष्ट्रीय व राज्यांचे सारे पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष, कार्यालयप्रमुख, संघटनमंत्री यांची ही बैठक दिवसभर झाली. नंतर बहुतांश नेत्यांनी फोन स्वीच ऑफ करून टाकले. तीन टप्प्यांत झालेल्या या बैठकीचे उद्‌घाटन व समारोप करताना शहा यांनी यंदा होणाऱ्या तीन राज्यांच्या व नंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागण्याचे आवाहन केले. भाजपच्या राज्य शाखांच्या कामांचा व प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज भाजप कार्यालय या योजनेचा आढावा घेण्यात आला. नरेंद्र मोदी सरकारच्या चार वर्षांच्या पूर्ततेनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत प्रत्येकाने सूचना द्याव्यात असा दंडक घालून देण्यात आला होता. 20 हजार गावांत, विशेषतः त्या गावांतील दलितांच्या घरी मुक्कामी रहाणे हे उद्दिष्ट किती मंत्र्यांनी, नेत्यांनी पूर्ण केले, याचाही सविस्तर आढावा घेतला गेला.\nआगामी महिनाभरात भाजप तीन मोठे कार्यक्रम घेणार आहे, त्याची माहिती बैठकीत देण्यात आली. ते असे ः 17 मे- भाजपच्या सर्व आघाड्यांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणारी बैठक, 26 मे- मोदी सरकारची चौथी वर्षपूर्ती, जूनमध्ये श्‍यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी ते जागतिक योग दिन या दरम्यान होणारे उपक्रम.\nभाजप विरुद्ध झाडून सारे, अशी जी धडपड सुरू आहे, त्यातच भाजपच्या आगामी यशाची बीजे दडली आहेत.\n- अमित शहा, भाजपचे अध्यक्ष\nदिल्ली भाजप लोकसभा सरकार government मोदी सरकार विजय victory संघटना unions नरेंद्र मोदी narendra modi दलित\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल��या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_682.html", "date_download": "2019-02-18T00:34:07Z", "digest": "sha1:CJFTHBOOFR4AHRZN7VPVLAUHWP7ADKCL", "length": 11789, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गेवराई तालुक्यात दुष्काळ जाहिर करा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nगेवराई तालुक्यात दुष्काळ जाहिर करा\nगेवराई,(प्रतिनिधी)ः- तालुक्यात पावसाअभावी ५० % हुन कमी क्षेत्रावर खरीपाची पेरणी झालेली असतांनाही शासनाच्या दबावापोटी केलेला पिक कापणी प्रयोग आणि कार्यालयात बसुन दिलेले पैसेवारीचे आकडे शेतकर्यांवर अन्यायकारक आहेत. तालुक्यातील १८४ गावे आणि १० महसुल मंडळात गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे,शेतकरी हवालदिल झाला असुन त्याला दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ दुष्काळ जाहिर करुन त्या बाबतच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली. या बाबतचे लेखी निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.\nभाजपा-शिवसेना युतीच्या शासनाला महागाईवर नियंत्रण मिळविण्यात सपशेल अपयश आले आहे,पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे यातच दुष्काळाची भर पडली आहे. गेवराई तालुक्यात सुमारे ४५ ग्रामपंचायतींनी टँकरची मागणी करुनही टँकर मंजुर केले जात नाहीत,पावसा अभावी ५० हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी झालेली नाही. ऊस,कापुस,सोयाबीन,बाजरी यासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे,पिक विमा नुकसान भरपाई आणि बोंडआळीच्या अनुदानावर बँका नफेखोरी करत आहेत. पिकांचे मोठे नुकसान झालेले असतांनाही पैसेवारी आणि पिक कापणी प्रयोगाची आकडेवारी देतांना शासनाच्या दबावापोटी शेतकर्यांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकर्यांमध्ये शासन विरोधी चिड आणि असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर गेवराई तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने तालुक्यात दुष्काळ जाहिर करुन तात्काळ दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. या बाबत गुरुवार दि. ४ ऑक्टोबर रोजी तहसिलदार,गेवराई यांना निवेदन देवुन अंदोलनाचा इशारा देण्यात आला.\nदुष्काळ जाहिर करा,तुर आणि हरभर्याचे चुकारे तात्काळ अदा करा,पिक विमा आणि बोंडआळीच्या अनुदानाची\nरक्कम तात्काळ वाटप करा,कर्ज वसुली स्थगित करुन शेतसारा माफ करा,चारा डेपो आणि छावण्या तात्काळ सुरु करा,रोजगार हमी योजनेतील कामे सुरु करुन कष्टकर्यांच्या हाताला काम द्या,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परिक्षा शुल्क माफ करा,मागणी नुसार टँकर मंजुर करा,उच्च दाबाने विज पुरवठा करा,पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या यासह सुमारे सतरा विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने तहसिलदारांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर,सभापती जगन पाटील काळे,डिगांबर येवले,जयभवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, जि.प .सदस्य फुलचंद बोरकर,जिल्हा सरचिटणीस कुमारराव ढाकणे, भवानी बँकेचे उपाध्यक्ष महंमद गौस,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष समाधान मस्के,सुभाष महाराज नागरे,आनंद सुतार,गुफरान ईनामदार,दत्ता दाभाडे,गोरखनाथ शिंदे,झुंबर निकम,खालेद कुरेशी,श्रीराम आरगडे,गणपत काळे,विजय राठोड,संदिप मडके यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्रा���ी मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/fite-andharache-jaale/", "date_download": "2019-02-18T00:31:30Z", "digest": "sha1:6MDOINKVOCVIR7S4FTHUYKWE3WWPCTC2", "length": 5936, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "फिटे अंधाराचे जाळे", "raw_content": "\nफिटे अंधाराचे जाळे\t- रुपाली देशिंगकर\nनिसर्ग प्रेमींसाठी एक मेजवानीच. वन्य जीवन, झाडे, फुले, पक्षी ह्यांची माहिती देणारी पत्रे अनिरुद्ध देशिंगकर ह्यांची काढलेल्या उत्कृष्ठ रेखा चित्रांसोबत. Letters which can be a real Treat for Nature Lovers covering wild life, trees, flowers, birds illustrated by excellent sketches by Aniruddh Deshingkar\nप्रकाशकाचे मनोगत निसर्ग आपल्या अवतीभोवती असतोच. झाडे, फुले, प्राणी, पक्षी सतत आपल्या आजूबाजूला असतात. होते काय कि.. शहरात आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण त्यांच्या कडे पहायची दृष्टी गमावून बसतो. हल्ली सकाळी चिमण्या ओरडलेल्या ऐकू येत नाहीत, कोंबड्याच्या आरवण्याने जाग येत नाही, रातराणीचा सुगंध रात्री दरवळत नाही....प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला दिसत नाही. असे आपले जीवन यंत्रवत झाले आहे. आणि अशा वेळी रुपाली देशिंगकर ह्यांनी सृजन ची समांतर चळवळ जी “न लिहिलेली पत्रे” ह्या नावाने फेसबुक वर चालू आहे...त्या पेज वर पत्रे लिहायला सुरुवात केली. अल्पावधीत त्यांच्या पत्रांनी सर्वांना वेड लावले. त्यांना लाखो वाचक लाभले. विस्मरणात गेलेले किती तरी पक्षी, प्राणी, झाडे पुन्हा एकदा वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंत उभे राहिले. अंधाराचे पटल दूर झाले. ज्ञानाचा प्रकाश पसरू लागला. ह्यातूनच प्रस्तुत पुस्तकाचे नाव जन्माला आले...”फिटे अंधाराचे जाळे”. रुपाली देशिंगकर ह्या निसर्ग तद्न्य आहेत. त्यांनी ह्या विषयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे... देहराडूनच्या संस्थेतून. महाराष्ट्र राज्याच्या अनेक कार्यशाळा त्या तद्न्य म्हणून चालवतात. त्यांची ह्या विषयाशी असलेली बांधिलकी इतकी तीव्र आहे कि सापांचे संरक्षण करण्यासाठी...त्या पाठच्या अंधश्रद्धे विरुद्ध लढा देण्या साठी त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर ह्यांच्या समवेत जनजागरण करण्याचे दौरे सुद्धा केले. रेखा चित्रांशिवाय ह्या पुस्तकाला काहीच मजा आली नसती. हे अवघड काम रुपाली देशिंगकर ह्यांचे आयुष्यातील साथीदार अनिरुद्ध देशिंगकर ह्यांनी आपल्या खांद्यावर घेतले आणि ते उत्तम यशवी केले ह्यात शंका नाही. त्यांचे सृजन आभार मानते आहे. “फिटे अंधाराचे जाळे” हे पुस्तक प्रकाशित करताना सृजन आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध करते आहे असे आम्हाला वाटते. अशी पुस्तके प्रकाशित करणे हे वाचकांच्या सक्रीय पाठींब्याशिवाय शक्य नाही. सृजन\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: फिटे अंधाराचे जाळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T00:02:53Z", "digest": "sha1:3XP4BCWW5TPJE5XURJD77GHH3NC7XFVL", "length": 10692, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पश्‍चिम महाराष्ट्रावर सरकारकडून अन्याय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपश्‍चिम महाराष्ट्रावर सरकारकडून अन्याय\nकराड- भाजप सरकार सत्तेत येवून तीन वर्षे झाली. त्यांच्याकडून केवळ खोट्या आश्‍वासनांची खैरात सुरू आहे. चुकीची आणि आडमूठी धोरणे सरकार राबवत आहे. त्यातून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. विंग, ता. कराड येथील संपर्क बैठकीत ते बोलत होते.\nकराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, शिवाजी पाटील, सुभाषराव पाटील, सरपंच धनाजीराव पाटील, निवासराव शिंदे, विठ्ठल राऊत अनिल माळी, आबासाहेब खबाले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. शंकरराव खबाले यांनी स्वागत केले. अधिकराव गरुड यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातारा- नागेवाडी धरणात��न पाणी सोडा\nउमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही- अजित पवार\nमनोमिलनावर शिक्कामोर्तब; आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे एकत्र\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/25/Deepika-Kumari-wins-gold-medal-in-USA-Archery-World-Cup.html", "date_download": "2019-02-17T23:46:15Z", "digest": "sha1:TCAI3NATRD2B2YGE763ZYVI3QBB6CXVG", "length": 3625, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारताच्या दिपिका कुमारीचा 'सुवर्णवेध' भारताच्या दिपिका कुमारीचा 'सुवर्णवेध'", "raw_content": "\nभारताच्या दिपिका कुमारीचा 'सुवर्णवेध'\nअमेरिकेतील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा केला पराभव\nसॉल्टलेक सिटी : येथे होत असलेल्या यूएसए तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत (USA Archery World Cup) भारताच्या दिपिका कुमारीने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. महिला रिकर्व्ह फायनलच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या मिशेल क्रॉप्पनवर ७-३ अशा गुणांनी मात करून दिपिका कुमारीने सुवर्ण पदक पटकावले. दिपिकाच्या या कामगिरमुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.\nदरम्यान याआधी याच स्पर्धेमध्ये दिपिकाने २०११मध्ये रौप्यपदक, २०१२ मध्ये १ रौप्य आणि १ सुवर्ण, त्यानंतर २०१३ मध्येही १ रौप्य आणि १ सुवर्णपदकांची कमाई तिने केली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर २०१८ च्या स्पर्धांमध्ये दिपिका कुमारीने सुवर्ण पदक मिळवले आहे. तसेच या विजयामुळे येत्या ऑक्टोबर महिन्यात तुर्की येथे होणाऱ्या या वर्षीच्या तिरंदाजीच्या अंतिम स्पर्धेसाठी देखील तिची निवड झाली आहे. अंतिम स्पर्धेसाठी झालेल्या या निवडीसंबधी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे.\nयानिवडीविषयी आपला आनंद व्यक्त करताना दिपिका म्हणाली की, मी स्वतःच्याच खेळाची पुनरावृत्ती करत होते, हरण्या-जिंकण्याचा विचार न करता सर्व काही मनापासून करत होते. तसेच माझ्या प्रत्येक खेळाचा मी मनापासून आनंद घेत होते. त्याचबरोबर मी टर्कीमध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहे, त्यात काय होईल याचा आता मी काहीच विचार करत नाहीये, असे तिने यावेळी म्हटले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/mna.php", "date_download": "2019-02-18T01:02:08Z", "digest": "sha1:VEBQANVLNH5GHN5RRYKV3IN7UDYDTH7I", "length": 17451, "nlines": 36, "source_domain": "puladeshpande.net", "title": "साहित्यिक पु.ल.:मी- एक नापास आजोबा", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nएक जानेवारी: एक संकल्प दिन \nमुंबईने मला काय दिले\nमी- एक नापास आजोबा\nमी- एक नापास आजोबा\nसध्या तुम्ही काय करता या प्रश्राचं दोन नातवांशी खेळत असतो याच्या इतकं सत्याच्या जवळ जाणारं उत्तर माझ्यापाशी नाही. नातवंडांची तलफ कशी येते हे आजोबा-आजीच जाणतात. नातवंड हे म्हातारपणात लागणारं जबरदस्त व्यसन आहे. गुडघ्यांच्या संधिवातावर अचपळ नातवामागून धावणं हा रामबाण उपाय आहे. आणि एरवी खांदेदुखीमुळे वर न जाणारे हात नातवंडांना उंच उचलतांना जरासुद्दा तक्रार करीत नाहीत.\nउत्तम बुध्धिमत्तेचा सगळयात चांगला प्रत्यय चांगल्या बालबुध्धितून कसा येतो हे दुसऱ्या बालपणाची पहिल्या बालपणाशी दोस्ति जमल्या शिवाय कळत नाही. माझ्या बुध्धिमत्तेविषयी बाळगोपाळांना शंका असण्याचा माझा अनुभव जुना आहे. कठिण प्रश्न भाईकाकांना न विचारता माईआत्तेला विचारायला हवेत हा निर्णय वीस-एक वर्षांपूर्वी दिनेश, शुभा वगैरे त्या काळात के. जी. वयात असलेल्या माझ्या बालमित्रांनी घेतला होता. माझ्या व्यक्तिमत्वातच, फक्त बाळगोपाळांना दिसणारा अज्ञानप्रादर्शक गुण असावा, नाही तर इतक्या अडिच वर्षांच्या चिन्मयालाही आमच्या घरातलं सर्वात वरिष्ठ अपील कोर्ट शोधायला माझ्या लिहिण्याच्या खोलीत न येता स्वयंपाक घराच्या दिशेनी जाणं आवश्यक आहे हे कसं उमगतं\n या प्रश्नाच्या माऱ्याला तोंड द्यावं लागत आहे. बरं, नुसत्या उत्तरानी भागत नाही, मला दाखव असा हुकूम सुटतो. 'आकाश म्हंजे काय' पासून ते 'आंगन म्हंजे काय' पासून ते 'आंगन म्हंजे काय' इथपर्यंत हा प्रश्न जमीन अस्मान आणि त्यातल्या अनेक सजीव-निर्जिव वस्तूंना लटकून येत असतो.\n' या प्रश्नाने तर माझी विकेटच उडवली होती. सहकारी गृहनिर्माण संस्कृतीत 'आंगण' केंव्हाच गायब झालेलं आहे. घरापुढली म्युनिसिपालटीनी सक्तीने रस्त्यापासून बारापंधरा फूट सोडायला लावलेली जमिनीची रिकामी पट्टी म्हणजे आंगण नव्हे. तिथे पारिजात असावा लागतो. जमीन शेणाने सारवलेली असावी लागते, कुंपणाच्या एका कोपऱ्यांत डेरेदार आंब्याचा वृक्ष असावा लागतो, तुळशीवृंदावनही असावे लागते. रात्रीची जेवणे झाल्यावर एखाद्या आरामखुर्चीवर आजोबा आणि सारवलेल्या जमिनीवर किंवा फारतर दोन चटया टाकून त्यावर इत��� कुटुंबीय मंडळींनी बसायचं असतं अशा अनेक घटकांची पूर्तता होते तेंव्हा त्या मोकळया जमिनीचं आंगण होतं. कुंपणावरच्या जाईजुईच्या सायंकालीन सुगंधांनी आमोद सुनास जाहल्याचा अमृतानुभव देणारं असं ते स्थान चिनूच्या 'आंगन म्हणजे काय' या प्रश्नाचं उत्तर देतांना तो अडीच वर्षांचा आहे हे विसरुन मी माझ्या बाळपणात शिरलो. माझ्या डोळयांपुढे आमच्या जोगेश्वरीतल्या घरापुढलं आंगण उभं राहिलं. त्याला त्यातलं किती कळत होतं मला ठऊक नाही. पण विलक्षण कुतूहलाने भरलेले दोन कमालीचे उत्सुक डोळे या आजोबाला काय झालं या भावनेने माझ्याकडे पाहाताहेत आणि माझी आंगणाची गोष्ट ऐकताहेत एवढंच मला आठवतं चिनूचं ते ऐकणं पाहण्याच्या लोभाने मी मनाला येतील त्या गोष्टी त्याला सांगत असतो. मात्र त्यात असंख्य भानगडी असतात. एखाद्या हत्तीच्या चित्रावरुन हत्तीची गोष्ट सांगून झाली की 'ही आता वाघोबाची गोट्ट कल' अशी फर्माईश होते. एकेकाळी पौराणिक पटकथेत झकास लावणीची 'स्युचेशन' टाकण्याची सुचना ऐकण्याचा पूर्वानुभव असल्यामुळे मी त्या हत्तीच्या कथेत वाघाची एन्ट्री घडवून आणतो. हत्तीच्या गोष्टीत वाघ चपलख बसल्याच्या आनंदात असतांना धाकटया बंधूंचा शिट्टी फुंकल्या सारखा आवाज येतो,\nहत्तीच्या चित्रात मी केवळ या बाबालोकाग्रहास्तव वाघाला घुसवलेला असतो. प्रत्यक्ष चित्रात तो नसतो. पण हत्तीला पाहून डोंगरामागे वाघ कसा पळाला याची गोष्ट रचावी लागते. सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या निर्मितिक्षम प्रतिभेची सकाळ-संध्याकाळ अशी तोंडी परीक्षा चालू असते. पहिली गोष्ट चालू असतांना 'दुशली शांग' अशी फर्माईश झाली की पहिल्या गोष्टीत आपण नापास झालो हे शहाण्या आजोबांनी ओळखावे, आणि निमूटपणाने दुसऱ्या गोष्टीकडे वळावे. या सगळया गोष्टींना कसलंही कुंपण नसल्यामुळे इकडल्या गोष्टीतला राजा तिकडल्या गोष्टीतल्या भोपळयांतून टुणूक टुणूक जाणाऱ्या म्हातारीला जाम लावून पाव देतो. वाघाचा 'हॅपी बड्डे' होतो आणि 'इंजिनदादा इंजिनदादा काय करतो' या गाण्यातल्या इंजिनाला रुळावरुन उचलून आकाशात नेणारी स्चकृत कडवीही तयार होतात.\nआज या वयातही सहजपणाने जुळलेलं एखाद्या कवितेतलं यमक पाहून एखाद्या शाळकरी मुलासारखा मला अचंबा वाटतो. शब्दांच्या नादानी कविता नाचायला लागली की आनंद कसा दुथडी भरुन वाहतो याच�� दर्शन शब्दांच्या खुळखुळ्यांशी खेळणाऱ्या पोरांच्या चेहऱ्यावर होते. पण नातवंडाबरोबर आजोबांनाही तो खेळ साधला तर हरवलेलं बालपण पुन्हा गवसतं. हल्ली हा खेळ मला रोज खेळावा लागतो. एकदा या चिनू आशूला घेऊन 'चक्कड माडायला' निघालो होतो. 'बाबा ब्लॅकशिप' पासून 'शपनात दिशला लानीचा बाग' पर्यंत गाण्याचा हलकल्लोळ चालला होता. शेवटी हा तार सप्तकातला कार्यक्रम आवरायला मी म्हणालो, 'आता गाणी पुरे गोष्टी सांगा' गोष्टीत किंचाळायला कमी वाव असतो.\n'राजाची गोष्ट सांग... आशू, चिनू दादा गोष्ट सांगतोय गप्प बसून ऐकायची. हं, सांग चिनोबा...'\n' 'राजाची'. मग चिनूनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.\n'एक होता लाजा.' त्यानंतर डोळे तिरके करुन गहन विचारात पडल्याचा अभिनय, आणि मग दुसरं वाक्य आलं, 'तो शकाली फुलाकले गेला.'\n' शिकारीबिकारीला जाणाऱ्या राजांच्या गोष्टी मी त्याला सांगितल्या होत्या. पण फुलाकडे जाणारा राजा बहुदा शांतिनिकेतनातला जुना छात्र असावा.\n'फु... ला... क... ले... ' चिनू मला हे आवाज चढवून समजावून सांगतांना माझ्या प्राचीन शाळा मास्तरांच्या आवाजातली 'ब्रह्मदेवानी अक्कल वाटतांना चाळण घेऊन गेला होतास काय पुर्ष्या ऽ ऽ ' ही ऋचा पार्श्वसंगीतासारखी ऐकू आली.\n'मग फुलाला म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला\nक्षणभर माझ्या डोळयांवर आणि कानांवर माझा विश्वास बसेना. हे एवढंसं गोरंपान ध्यान उकाराचे उच्चार करतांना लालचुटुक ओठांचे मजेदार चंबू करीत म्हणत होतं 'लाजा फुलाकले गेला आनि म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला' एका निरागस मनाच्या वेलीवर कवितेची पहिली कळी उमलतांना मी पाहतोय असं मला वाटलं.\n'मग फुल काय म्हणालं' एवढे चार शब्द माझ्या दाटलेल्या गळ्यातून बाहेर पडतांना माझी मुष्किल अवस्था झाली होती.\n' 'अरे राजाला. राजानी फुलाला विचारलं ना, फुला रे फुला तुला वास कोणी दिला मग फुल काय म्हणालं मग फुल काय म्हणालं\nमी काय सांगणार कपाळ फुला रे फुला तुला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर दयायला लागणारी बालकवी, आरती प्रभू किंवा पोरांच्या मनात नांदणारी गाणी लिहिणाऱ्या विंदा करंदीकर, पाडगावकरांना लाभलेल्या प्रतिभेची वाटणी चालू असतांना देवा पुढे चाळण नेण्याची दुर्बुद्धी मला नक्की झालेली असावी. 'फुला रे फुला तुला वास कोणी दिला फुला रे फुला तुला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर दयायला लागणार�� बालकवी, आरती प्रभू किंवा पोरांच्या मनात नांदणारी गाणी लिहिणाऱ्या विंदा करंदीकर, पाडगावकरांना लाभलेल्या प्रतिभेची वाटणी चालू असतांना देवा पुढे चाळण नेण्याची दुर्बुद्धी मला नक्की झालेली असावी. 'फुला रे फुला तुला वास कोणी दिला' या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला सापडलेलं नाही. सुदैवाने परीक्षक हा प्रश्न विचारल्याचं विसरुन गेले असले तरी त्या परीक्षेत मी नापास झाल्याची भावना मला विसरता येत नाही. नुसती गोळया-जर्दाळूंची लाच देऊन आजोबा होता येत नाही. त्याला फुलाला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तरही ठाऊक असावं लागतं आणि तेही यमकाशी नातं जुळवून आलेलं.\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ncp-madha-internal-politics/", "date_download": "2019-02-18T00:51:54Z", "digest": "sha1:R6HVHTBRY75UKWEWNKKLYA3WDN7J5SNM", "length": 8426, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजकीय चक्रव्युहात अडकलेल्या मोहिते पाटिल समर्थकांचा थेट शरद पवारांना इशारा", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nराजकीय चक्रव्युहात अडकलेल्या मोहिते पाटिल समर्थकांचा थेट शरद पवारांना इशारा\nमाढा: माढा लोकसभेत निवडणुक लढवण्याबाबत विचार करुन नंतर सांगतो असे सुचक वक्तव्य खा. शरद पवार यांनी केल्यानंतर मोहिते पाटिल समर्थक पवार यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. सोशल मिडीयात शरद पवार यांच्यावर प्रश्नांचा पाऊस मोहिते पाटिल समर्थक करताना दिसत आहेत. विजयदादांची ऊमेदवारी कापली तर याचे परिणाम वेगळे होऊ शकतात असाही इशारा दिला जात आहे. तसेच विजय दादांनी भाजपातुन निवडणुक लढवा असा सल्ला देखील दिला जात आहेत.\n२००९ साली पंढरपुर विधानसभेत भारत भालके यांनी विजयसिंह मोहिते पाटिल यांचा दणक्यात पराभव केला होता. त्या पराभवानंतर देखील शरद पवार यांनी 2014 ला लोकसभेचं तिकीट दिले. गटतट विसरुन करमाळा व माढा यात��ल नेत्यांनी मोहिते पाटिल यांना निवडुण दिले. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकित मात्र मोहिते पाटिल यांना गटबाजीचे चांगलेच ग्रहण लागले. त्यामुळे जिल्हा परिषद सत्ता देखील मोहिते पाटिल यांना गमवावी लागली. राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवडुण आलेले असतानाही मोहिते पाटिल यांना जिल्हा परिषदेवर सत्ता राखणात अपयश आले.\nकरमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल , माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे , माजी आमदार तसेच पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिपक आबा साळुंखे , आ. भारत भालके तसेच स्वतंत्र आघाडी करुन जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवलेले संजय शिंदे यांची भुमिका मोहिते पाटिल यांना महतावाची ठरणार आहे. करमाळ्यात गत विधानसभेत मोहिते पाटिल यांनी पक्षाच्या ऊमेदवार असलेल्या रश्मी बागल यांना मदत न करता शिवसेना ऊमेदवार नारायण पाटिल यांना केली असा आरोप रश्मी बागल यांचे समर्थकांकडून कायम करण्यात येतो. तर शिंदे व मोहिते पाटिल शत्रुत्व हे राज्याला माहित आहे.\nमोहिते पाटिल यांना ऊमेदवारी दिल्यास लोकसभा आपण लढवणाऱ असल्याची भुमिका त्यांचे पांरपारिक विरोधक संजय शिंदै यांनी घेतली आहे. त्यामुळै मोहिते पाटिल सध्या मोठ्या राजकिय चक्रव्युहात अडकलेले दिसत आहेत. सोलापुर जिल्ह्यातील गटबाजी थांबवण्यासाठी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनाही अधुनमधुन चेक करण्याचा पाँवरफुल फाँरम्युला पवार वापरताना दिसत आहेत. जोपर्यंत ऊमेदवारी फाँर्म भरताना ऊमेदवार समोर येत नाही तोपर्यंत तिकीट कोणाला हे गुलदस्त्यात आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nआगामी विधानसभा : करमाळ्यात बागलगटाच्या भवितव्याची लढाई \n#KissDay : मोदींनी सर्व सामान्य जनतेचा पार ‘कीस’ काढलाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Beed-District-Crop-Insurance-issue/", "date_download": "2019-02-18T00:17:01Z", "digest": "sha1:HGCK637UJR3LQTGNYZQFC2GA6CZ6QA3U", "length": 5723, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बीड जिल्हा पीक विमा भरण्यात राज्यात प्रथम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बीड जिल्हा पीक विमा भरण्यात राज्यात प्रथम\nबीड जिल्हा पीक विमा भरण्यात राज्यात प्रथम\nशिरूर तालुक्यातील खालाप��री येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत येत असलेल्या अडीअडचणींवर पर्याय शोधण्यासाठी केंद्रीय पथकाकडून मंगळवारी बैठक आयोजित केली होती. पीक विमा भरण्यासाठी बीड जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पीक विम्याचा आधार घेऊन जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसानभरपाईचा योग्य मोबदला दिला जातो. यामुळे शेतकरी पीक संरक्षण म्हणून प्रतिवर्षी पिकांना विम्याचे संरक्षण घेत असतात.\nयामध्ये येणार्‍या तांत्रिक अडचणी शोधून ही विमा संरक्षण योजना आणखी सोपी करण्यासाठी केंद्राकडून तालुक्यात चर्चासत्राचे आयोजन करून संबंधित पथक यावर अभ्यास करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली. दिल्लीतील सांस्कृतिक मंत्रालयाचे संचालक सर्वेशकुमार आर्या, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे संचालक जितेंद्रकुमार, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, तहसीलदार बालाजी शेवाळे यांची उपस्थिती होती.\nमहाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी या योजनेचा लाभ मिळवित असल्याची माहिती केंद्रीय पथकाकडून नमूद करण्यात आली. केंद्रीय पथका कडून सर्वेशकुमार आर्या व जितेंद्रकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. या चर्चासत्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व या योजनेत कुणी एखाद्या अधिकार्‍यांकडून अडथळा निर्माण केल्यास तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना दिले. शिरूर तहसीलचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या चर्चासत्राचे आयोजन खालापुरी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते. शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/AC-Local-Christmas-gift-today/", "date_download": "2019-02-18T00:43:51Z", "digest": "sha1:VQNWDIUWDWLIMRZ6VFBBOZ4HBMWN4PYU", "length": 6070, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईला एसी लोकलची नाताळ भेट! (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईला एसी लोकलची नाताळ भेट\nमुंबईला एसी लोकलची नाताळ भेट\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nप्रचंड उकाड्याने नेहमीच त्रस्त असणार्‍या मुंबईकरांसाठी ‘लोकल’ थंडावा मिळाला असून बोरिवली ते चर्चगेट या पहिल्या एसी लोकलचा प्रारंभ सोमवारी झाला. या लोकलची शेवटची तांत्रिक चाचणी रविवारी घेण्यात आली. 1 जानेवारीपासून चर्चगेट ते विरार ही दुसरी एसी लोकल सुरू केली जाणार आहे. दिवसभरात या लोकलच्या 12 फेर्‍या होतील. यापूर्वीच्या 12 नॉन-एसी ट्रेनच्या जागी ही नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे.\nमुंबईतील पहिलीवहिली वातानुकूलित लोकल (एसी लोकल) प्रत्यक्षात सेवेत येण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबईकरांना नाताळची भेट दिली असून भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचा किमान तिकीट दर 60 रुपये असून, कमाल भाडे 200 रुपये राहणार आहे. सोमवारी सकाळी प्रसारमाध्यमांना घेऊन ही लोकल 10.30 वाजता बोरिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 9 व 10 वरून चर्चगेटसाठी रवाना होणार आहे.\nदशकभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना वातानुकूलित लोकल प्रवासाची प्रत्यक्ष अनुभूती घेता येणार आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) ही एसी लोकल तयार करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डापाठोपाठ पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षिततेबाबतचे प्रमाणपत्र दिल्यानंतर ही लोकल सेवेत येण्यावर शिक्कामोर्तब झाले. प्रीमियम दर्जाचा स्तर लाभलेल्या एसी लोकलचे प्रवासभाडे कमीत कमी 60 रुपये ते जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत असेल.\nत्यांच्या एसीतून अशी दिसते आपली लोकल\nमराठा समाजाने दिली १० फेब्रुवारीची डेडलाईन\nजुन्या ठाण्यातील धोकादायक इमारतींना वाढीव चटईक्षेत्र\nसायन-पनेवल महामार्गावर वाहतूक कोंडी\nमुंबईकरांची एसी लोकलची स्वप्नपूर्ती\nठाणे-नवी मुंबई मार्ग आजपासून खुला\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Reduce-the-results-of-hsc/", "date_download": "2019-02-18T00:09:48Z", "digest": "sha1:ST6FFBX2IKQOHNIFYIV3KRE46Z7KXYIG", "length": 4423, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारावी फेरपरीक्षेचा निकाल घसरला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बारावी फेरपरीक्षेचा निकाल घसरला\nबारावी फेरपरीक्षेचा निकाल घसरला\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेरपरीक्षेचा निकाल घसरला असून राज्यात ही परीक्षा दिलेल्या 1 लाख 2 हजार 160 विद्यार्थ्यांपैकी केवळ 23 हजार 140 विद्यार्थी उतीर्ण झाले असून तर मुंबई विभागात 29 हजार 57 विद्यार्थी बसलेल्या पैकी केवळ 5 हजार 600 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. यंदा राज्याचा एकूण निकाल 22.65 टक्के लागला मुंबई विभागाचा 19.27 टक्के लागला आहे.\nगेल्यावर्षी राज्याचा निकाल 24.96 टक्के लागला होता यावर्षी 22.65 टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल 19.27 टक्के लागला आहे. गेल्यावर्षी तो 18.74 टक्के लागला होता.\nयेत्या 27 ऑगस्टपासून विद्यार्थी गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात. 5 सप्टेंबरपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत आहे. ज्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे त्यांनी ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज करायचा आहे. पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून पाच दिवसांत अर्ज करायचा आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-government-has-taken-j-d-agrawals-death-anna-will-also-take-it/", "date_download": "2019-02-18T00:11:15Z", "digest": "sha1:RBYLFINKNPI7VEXILJP6G4WXBCHO55V3", "length": 5732, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारने जे.डी.अग्रवाल यांचा बळी घेतला, अण्णांचा देखील घेतील - जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nसरकारने जे.डी.अग्रवाल यांचा बळी घेतला, अण्णांचा देखील घेतील – जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग\nटीम महारष्ट्र देशा – सरकार अण्णाचा जे.डी.अग्रवाल करतील. गंगा आंदोलनात ज्या पद्धतीने जे.डी.यांचा बळी घेतला. तशी आम्हाला भीती आहे. जे.डी. हे तर संघाचे होते़ असं असतानाही सरकारने त्यांचा बळी घेतला. हे तर आण्णा आहेत़ त्यामुळे आम्हाला भीती वाटते, असे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग म्हणाले आहेत.\nराळेगणसिद्धीमध्ये अण्णांची जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, नंदूरबार येथील आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे, कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी भेट घेतली आहे. यावेळी ते बोलत होते.\nलोकपाल कायद्याची अंमलबजावणी, शेतकर्यांचे प्रश्न यासाठी अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरु आहे़ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे.\nविश्वंभर चौधरी म्हणाले की, सरकारकडून अण्णांच्या मागण्यांबाबत धूळफेक सुरू आहे. गिरीश महाजन येतात़-जातात़ नरेंद्र मोदींचा इगो अशा स्तरापर्यंत पोहचला आहे. की, चर्चा करायला केंद्रातील एकही व्यक्ती पाठवत नाहीत.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\n‘युती बाबत विचार करू नका निवडणुकीच्या कामाला लागा’\n‘अंगुरी भाभी’ आता राजकारणात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T00:51:07Z", "digest": "sha1:TWENBWGWPTNE23POO5DAI2CNAYTFKDUX", "length": 13192, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोणतेच काम लहान नाही… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोणतेच काम लहान नाही…\nएका रस्त्यावर काही मजूर कामगार मोठमोठे लाकडाचे ओंडके उचलून गाडीत भरत होते. त्यांचा मुकादम त्या कामगारांचा लवकर लवकर काम करा म्हणून सांगत होता. स्वत: मात्र झाडाच्या सावलीत उभा होता. बिचारे कामगार भर दुपारच्या उन्हांत काम करत होते.\nएक भला मोठा ओंडका मात्र काही केल्या त्यांना हलत नव्हता. ते नवनव्या शक्‍कल लढवीत होते. वेगवेगळे प्रयत्न करत होते. पण त्यांना ओंडका गाडीत चढवता येत नव्हता. कामगारांचा जीव पुरता मेटाकुटीला आला होता. त्यांना आणखी कुणाच्या तरी मदतीची गरज होती.\nनाही म्हणायला त्यांचा मुकादम हा त्यांना मदत करू शकला असता. पण त्याचा स्वभाव इतरांना मदत करणारा, दुसऱ्याच्या श्रमाची किंमत करणारा असा नव्हताच मुळी. तेवढ्यात तिथे एक घोडेस्वार आला. त्याने त्या कामगारांना तो ओंडका हलवण्याचा प्रयत्न करताना पाहिले. त्याने कामगारांचे कष्ट पाहिले. त्यांचे घामाघूम झालेले चेहरे, दमलेले देह पाहिले. त्याला त्यांची दया आली.\nपुढे होऊन तो घोडेस्वार त्या मुकादमास म्हणाला, “काय रे बाबा. किती दमली आहेत ही माणसं. तू जरा त्यांना मदत केलीस तर'”ते काही माझं काम नाही,’ तो उत्तरला.”अरे ते तुझं काम नाही हे तर मलाही ठाऊक आहे. पण आपण जर त्यांना मदत केली तर तेवढंच त्यांच काम हलकं होईल, नाही का'”ते काही माझं काम नाही,’ तो उत्तरला.”अरे ते तुझं काम नाही हे तर मलाही ठाऊक आहे. पण आपण जर त्यांना मदत केली तर तेवढंच त्यांच काम हलकं होईल, नाही का\nतेव्हा तो मुकादम उद्धटपणे त्या घोडेस्वारास म्हणाला, “ते तू मला कशाला सांगतोस. तुला जर त्यांचा कळवळा असेल तर तूूच का मदत करत नाहीस\nआणि दुसऱ्याच क्षणी तो घोडेस्वार पुढे गेला, त्याने चटकन त्या कामगारांना ओंडका हलवायला. गाडीजवळ न्यायला. इतकेच नव्हे तर त्या गाडीत तो ओंडका चढवायलाही मदत केली.\nकाम होताच घोड्यावर स्वार होऊन जाताना त्या घोडेस्वाराने आपले ओळख कार्ड त्या मुकादमाच्या हातात दिले, आणि म्हणाला, “पुन्हा जर कधी मदत लागली तर मला बोलवा.’कामगारांना मदत करणारी ती व्यक्‍ती कोण ह्रे पाहायला मुकादमाने ते का���्ड पाहिले आणि तो आश्‍चर्यचकित झाला. कारण ते कार्ड होते चिफ कमांडर ऑफ आर्मीच्या जॉर्ज वॉशिंगटन यांचे. त्या एवढ्या मोठ्या माणसाच्या बोलक्‍या कृतीने मुकादमास एक धडा शिकवला. लोकांचा मोठेपणा हा केवळ त्यांच्या बोधवचनांतूनच सिद्ध होतो, असे नव्हे, तर छोटीशी कृतीही बरेच काही सांगून जाणारी ठरते,ती अशी.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nलेटर्स फ्रॉम इजिप्त: हतशेपसुत टेम्पल\nविदेशरंग: भारत-भूतान मैत्रीचा अध्याय\nसण्डे स्पेशल: “आखिर इस दर्द की दवा क्‍या है…\nसाद-पडसाद: प्रत्येकानेच बनावे सैनिक\nकलंदर : दि ग्रेट इंडियन सर्कस\nविविधा : दादासाहेब फाळके\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/7/The-Indian-team-announced-on-8-May-for-a-match-against-Afghanistan.html", "date_download": "2019-02-17T23:35:28Z", "digest": "sha1:UQUVRZCSAGYWUO24RZZVP47AGCRGGCZ2", "length": 2878, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " अफगाणिस्तान विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ ८ मे ला जाहीर अफगाणिस्तान विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ ८ मे ला जाहीर", "raw_content": "\nअफगाणिस्तान विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ ८ मे ला जाहीर\nनवी दिल्ली : राष्ट्रीय निवड समिती ही अफगाणिस्तानच्या विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ ८ मे रोजी जाहीर करणार अशी माहिती सध्या मिळत आहे. अफगाणिस्तान कसोटी सामना १४ ते १८ जूनपर्यंत खेळला जाणार आहे. भारतीय संघ अफगाणिस्तानच्या सामन्यासाठी लवकरच सज्ज होणार असून या सामन्यात कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nत्यानंतर भारतीय संघ ब्रिटेनमधील डबलीन येथे आयर्लंडच्या विरुद्ध दोन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळायला रवाना होणार आहे. आयर्लंड विरुद्ध जो सामना खेळला जाणार आहे या सामन्यासाठी देखील ८ मे रोजी भारतीय संघ जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे अजून ही नावे गुलदस्त्यात असली तरी देखील भारतीय संघापैकी कोण या दोन्ही सामन्यात खेळणार हे कळणार आहे.\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ईशांत शर्मा हे सामने खेळणार नाही अशी माहिती सध्या मिळत आहे. त्यामुळे विराटचे चाहते सध्या नाराज झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-22/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/13216-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-02-18T00:47:00Z", "digest": "sha1:A56TB5KZ3CMHPUNSZB6EQGOJYRL2BVIV", "length": 3041, "nlines": 74, "source_domain": "vkrajwade.com", "title": "शके १६१८ पंचागाची दोन पत्रे", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nशके १६१८ पंचागाची दोन पत्रे\nमराठी विभाग : इतिहास\nचंपुरामायण - ४१० पु. २५\nसंग्रहरामायण - ४१० पु. ८६\nशके १५७४ महजर - शामराज नी. रोजेकर\nक-हाडच्या गीझरे यांची हकीकत\nपेशवाईच्या उत्तरकालाची ३६ कलमी यादी\nशके १६१८ पंचागाची दोन पत्रे\nफलटणकर देशपांडे यांचे लग्न - इ. स.१८०३\nजंजिरेकर सिद्दीच्या जुलुमांचे संस्कृत काव्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_181.html", "date_download": "2019-02-17T23:43:25Z", "digest": "sha1:XRKOYQCCZZ7YWTWBDGEHQPSYDZ25EAY5", "length": 8913, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मुख्याध्यापिका म्हस्के आणि व शिक्षिका नाईक सेवानिवृत्त | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमुख्याध्यापिका म्हस्के आणि व शिक्षिका नाईक सेवानिवृत्त\nनेवासा खुर्दमधील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला म्हस्के आणि शिक्षिका शिला नाईक या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा नेवासा येथे झालेल्या कार्यक्रमात नुकताच सत्कार करण्यात आला.\nनेवासाफाटा रोडवर असलेल्या लक्ष्मी मंगल कार्यालयात सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी दगडू तळपे, संचालक राजेंद्र मुंगसे, ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक पंडीतराव खाटीक, आदर्श शिक्षिका शरदिनी देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर देशपांडे, नगरसेविका शालिनी सुखधान, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा सारिका बल्लाळ, शिक्षिका श्रीमती काठमोरे, केंद्रप्रमुख शाम फंड, शिक्षक नेते गुरुमाऊलीचे रामेश्वर चोपडे, बापूसाहेब तांबे, नंदू पाथरकर, रविंद्र कडू, गुरुकुलचे जिल्हा पदाधिकारी भास्कर नरसाळे, संदीप जंगले, सदिच्छा मंडळाचे राजाभाऊ बेहळे, अविनाश भालेराव आदींसह विविध संस्थेचे पदाधिकारी आणि विविध शाळेतील शिक्षक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद नेवासा खुर्द शाळेचे अध्यापक राहुल आठरे यांनी स्वागत केले. शिक्षकांच्या कार्याचा परिचय सुनीता कर्जुले-राऊत करून दिला. सुभाष चव्हाण यांनी सूत्र���ंचालन केले.\nयावेळी नेवासा खुर्द जिल्हा परिषदेच्या मुले शाळेच्या शिक्षिका छाया वाघमोडे, अश्विनी मोरे, प्रतिभा पालकर, मिनाक्षी लोळगे, प्रतिमा राठोड, प्रतिभा गाडेकर, विद्या खामकर अध्यापक साईनाथ वडते, अण्णासाहेब शिंदे, अरविंद घोडके आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.vidyasagarsir.com/revised-syllabus-of-mcvc-2016/", "date_download": "2019-02-18T00:40:16Z", "digest": "sha1:DP3KEPMN77FBPXDKS3TMKEIVBBBLWO6T", "length": 6750, "nlines": 24, "source_domain": "www.vidyasagarsir.com", "title": "A note on Revised syllabus of MCVC 2016 – Dattaraj Vidyasagar", "raw_content": "\nकाल मी MCVC १२ वी चे syllabus download केले आणि वाचता वाचता माझे मलाच हसू येऊ लागले. हा अभ्यासक्रम किमान तांत्रिक कौशल्याशी निगडीत आहे आणि त्यात आधुनिक तंत्रज्ञान कुठे चाललंय आणि हे syllabus विद्यार्थ्यांना काय शिकवतेय काही कळायला मार्गच नाही. काही मासलेवाईक उदाहरण खाली देत आहे:\n असल्या काळाच्या उदरात गडप झालेल्या गोष्टी पोरांना शिकवून तुम्ही काय साधताय, ह्याची कल्पना आहे का तुम्हाला अहो, हल्ली auto sampling चा जमाना सुरु आहे. शिवाय analog multimeter मध्ये parallax असतो हे आपणच शिकवतो ना पोरांना… अहो, हल्ली auto sampling चा जमाना सुरु आहे. शिवाय analog multimeter मध्ये parallax असतो हे आपणच शिकवतो ना पोरांना… तरी पुन्हा तेच…\n२) *Measure frequency, time period and AC/DC voltage using CRO:* हे वाचून तर मी खूपच नर्व्हस झालो. अहो, ह्या syllabus बनविणाऱ्या teachers ना कोणी सांगा हो, कि Lissajou’s patterns चा वापर करून हे असले measurements करणे केंव्हाच बाद झाले आहे. तुम्ही, Nature नावाचे सहामाही निघणारे journal वाचता का त्यात स्पष्ट उल्लेख आहे, की Lissajou’s patterns अख्ख्या Europe आणि USA च्या syllabus मधून काढून टाकलेयत. कारण काय तर हल्लीच्या कोणत्याही communication circuits मध्ये high frequency signals चा वापर केल्या जातो, ज्याला आपण VHF1 किंवा VHF3 आणि UHF frequency range म्हणतो. ह्या range मध्ये Lissajou’s patterns कुचकामी ठरतात. जरा Quantum Physics वाचा, त्यातून कदाचित तुम्हाला अर्थबोध होईल कि electron ला सुद्धा mass असल्यामुळे त्याला inertia देखिल आहे.\nत्यामुळे CRO मधील electron beam VHF1 /VHF3 आणि UHF frequency range मध्ये Lissajou’s patterns बनविण्यासाठी वर्तुळाकार फिरताना phase difference तयार होतो. म्हणून हल्ली *DSO – Digital Storage Oscilloscope* चा सर्रास वापर केल्या जात आहे. आहात कुठे हो तुम्ही, विसाव्या शतकात कि एकोणिसाव्या… तो Werner Heisenberg आपल Uncertainty Principle जगाला देऊन मारून गेला बिचारा, तरी आपण जिथल्या तिथेच… तो Werner Heisenberg आपल Uncertainty Principle जगाला देऊन मारून गेला बिचारा, तरी आपण जिथल्या तिथेच… वाचा जरा ते Uncertainty Principle, समजून घ्या जरा…\nआपले basic electronics मधेच जर हे हाल आहेत तर, आपल्या syllabus मधील microcontroller बद्दल मी आता काय लिहू. मला तर हेच समजत नाहीये कि 8085 वापरून ALP – Assembly Language Programming शिकवून आणि microcontroller च्या practicals मध्ये फक्त आकृत्या काढून तुम्ही काय साधणार आहात…\nत्या microcontroller च्या प्रत्याक्षिकांमध्ये विद्यार्थ्याला interest तर आला पाहिजे. आणि शिवाय आधुनिक युगात कुठे वापरतात हो, हा microcontroller मला सांगेल का कुणी… मला सांगेल का कुणी… आपला विद्यार्थीने MCVC पूर्ण करून एखादा व्यवसाय जरी चालू करायचे म्हटले तर त्याला modern instruments 8085 microcontroller वापलेला दिसणार आहे का आपला विद्यार्थीने MCVC पूर्ण करून एखादा व्यवसाय जरी चालू करायचे म्हटले तर त्याला modern instruments 8085 microcontroller वापलेला दिसणार आहे का वेड्यात काढतील हो त्याला हे कंपनी वाले…\nसध्या आधुनिक तंत्रज्ञानात AVR microcontrollers वापरले जातात, जसे ATMega8/16/328 किंवा AT89S52 वगैरे. किती सोपे आहे त्याचे प्रोग्रामिंग… मी माझ्या Robotics Study Club मध्ये ७ वी च्या विद्यार्थ्यांना हे microcontrollers आणि त्याचे प्रोग्रामिंग शिकवितो. आणि माझे विद्यार्थी GMRT-TIFR, MIT मध्ये, तुमच्याच पुण्यामध्ये येऊन बाजी मारून जातात.\nजाऊ द्या. मला राहवले नाही म्हणून हे लिहले. ह्यात मला कोणालाही दुखवायचे नाहीये. फक्त विद्यार्थ्यांकरिता माझा जीव तुटतो म्हणून लिहिले. कोणाचा ego वगैरे दुखावला असल्यास आधीच क्षमा मागतो….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2019-02-17T23:47:24Z", "digest": "sha1:SBA444MURFBENZ7BDKS7GTC7LCE3XALL", "length": 19374, "nlines": 184, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्रामीण शिक्षकांची आगळी शिकवण! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nग्रामीण शिक्षकांची आगळी शिकवण\nराज्याच्या नांदेड जिल्ह्यातील हिप्परगा गावच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी आपल्या पुढाकाराने व प्रयत्नांनी गावच्या शाळेत लक्षणीय परिवर्तन घडवून आणले आहे. अशाच प्रकारचे लक्षणीय बदल मराठवाडा विभागातील विभिन्न ठिकामच्या जिल्हा परिषद संचालित शाळांमध्ये घडून आले आहेत. हे विशेष.\nमराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील परगणा जोगेश्‍वरी या आष्टी तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राच्या दरम्यान शाळा सोडून जाण्याचे प्रयत्न सतत वाढत असल्याने ती बाब सगळ्यांनाच काळजीची वाटत होती. शाळेतील एक शिक्षक सोमनाथ वाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषयावर मुळात विचार केला.\nविद्यार्थी गळतीवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी शाळेत अनियमीत येणारे विद्यार्थी व शिक्षण आणि शिक्षक यांच्याविषयी रुची नसल्याने शाळेत न येणारे वा शिक्षण सोडून देणारे अशी त्यांची वर्गवारी करून त्यानुसार प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नात विद्यार्थ्यांच्या जोडीलाच त्यांच्या पालकांशी पण संवाद साधण्यात आला. या संवादाद्वारे प्रसंगी पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण झाली. शिक्षणाच्या जोडीलाच शाळेतील विद्यार्थ्यां साठी स्टुडिओ निर्माण केला.\nशाळेतीलच संगणकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे विचार, गाणी, गोष्टी, प्रासंगिक भाषणे यांचा संग्रह करण्यात येऊन विशेष प्रसंगी त्यांचे सादरीकरण केले जाऊ लागले. शालेय अभ्यासक्रमांशिवाय या उपक्रमांना विद्यार्थ्यांची खूपच पसंती लाभली व ते शाळेत नियमीत येऊ लागले. पालकांना पण ही बाब भावली व अशा प्रकारे परगणा-जोगेश्‍वरी गावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गळतीचे प्रमाणे नियंत्रित झाले.\nनांदेड जिल्ह्यातील हिप्परगा गावच्या जिल्हा परिषद शाळांत पण विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ही बाब नित्याची झाली होती. मात्र, याच शाळेतील स्वामी प्रभाकर, नरसिंग वाघमारे व शिवम गणाचार्य यांनी हे आव्हान स्वीकारून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.\nया शिक्ष���ांच्या प्रामुख्याने असे लक्षात आले की शाळेत मुलभूत सादन-सुविधांचीच वानवा आहे. शाळेची इमारत दुर्लक्षित राहिल्याने या गैरसोईंमध्ये भर तर पडतेच, शिवाय याचाच परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना अशा शाळेत येणेच नकोसे होते. या साऱ्या समस्यांवर जिल्हा परिषदेच्या शासन दरबारी दाद मिळत नसल्याने अखेरचा व परिणामकारक उपाय म्हणून हिप्परगा गावच्या शालेय शिक्षकांनीच याप्रकरणी पुढाकार घेतला.\nगावच्या शिक्षकांनी 35000 रुपयाचा निधी परस्पर योगदानाद्वारे एकत्रित केला. त्याला जोड मिळाली ती ग्रामपंचायतीच्या 1,30,000 रुपये. या एकत्रित राशीने गरजेनुसार व प्राधान्य तत्त्वावर शाळेच्या वर्ग खोल्यांना फरशा बसविण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता सोयीने वर्गात बसता येते. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या शालेय उपस्थिती व शिक्षणावर पण झाला.\nपालकांना पण गावच्या शाळेतील या सुधारणा आवडल्या व आज हिप्परगा गावचे पालक आपल्या मुलांच्या गृहपाठापासून त्यांचा अभ्यास- परीक्षा इ. संस्थांबाबत अधिक दक्ष आणि सक्रिय झाले असून शाळा आणि शिक्षकांच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांचे सक्रिय सहकार्य लाभत आहे. अशाच प्रकारचा यशस्वी प्रयोग बीड जिल्ह्यातील पाटोडा येथील जिल्हा परिषदशाळेतील एक कल्पक शिक्षक जगन्नाथ भगत यांनी केला आहे. ते आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक चाचणी घेण्यासाठी दिलेल्या प्रश्‍नांची “कौन बनेगा’ च्या धरतीवर प्रत्येक प्रश्‍नासाठी चार संभाव्य उत्तरे देऊन अचूक उत्तर शोधण्यास प्रोत्साहित करून त्यानुसार विद्यार्थ्यांचे आकलन करतात.\nयामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रश्‍नांची अचूक उत्तरे देण्याच्या जोडीलाच त्यांच्यातील चौकस-चोखंदळपणाला पण प्रोत्साहन मिळून त्याचा परिणाम या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर पण झालेला दिसून येतो. सुरगणच्या जिल्हा परिषद शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना त्यांची दप्तरे-पुस्तके ठेवण्यासाठी लॉकर्स दिले आहेत. यामुळे दूरवरून व पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ओझे कमी झाले तर हिंगोलीच्या शिरड-शहापूर येथील जि.प. शाळेतील शिक्षक रफीक अन्सारी यांनी विद्यार्थ्यांसाठी उर्दूतून माहितीपूर्ण व शैक्षणिक ऍपची निर्मिती व अंमलबजावणी केली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनपर शिक्��णाचे नवे दालन उपलब्ध झाले आहे.\nग्रामीण भागात व विशेषतः जिल्हा परिषद शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची आपल्या विद्यार्थ्यांना शिकवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जिद्द पाहिली व त्याचे यश लक्षात घेतले म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी कार्यकर्तृत्वाला मनोमन सलाम कावासा वाटतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलेटर्स फ्रॉम इजिप्त: हतशेपसुत टेम्पल\nविदेशरंग: भारत-भूतान मैत्रीचा अध्याय\nसण्डे स्पेशल: “आखिर इस दर्द की दवा क्‍या है…\nसाद-पडसाद: प्रत्येकानेच बनावे सैनिक\nकलंदर : दि ग्रेट इंडियन सर्कस\nविविधा : दादासाहेब फाळके\nलक्षवेधी : स्वातंत्र्य भाषणाचे; की भाषणानंतरही\nगौरव : डॉ. अनिल अवचट : संवेदनशील ‘बाबा’ माणूस\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/katkasar-v-bachat/", "date_download": "2019-02-18T00:31:44Z", "digest": "sha1:YNMYXTJHJWKP7CCDNHIQGHHNIPMRIBDV", "length": 6476, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "काटकसर व बचत", "raw_content": "\nकाटकसर व बचत\t- ह. अ. भावे\nप्रत्येक कुटुंबवत्सल माणसाच्या जीवनातील अतिशय महत्वा च्या प्रश्नावरील हे पुस्तक आहे. या पुस्तकात सांगितलेला काटकसरीचा व बचतीचा मंत्र जो पाठ करेल व सतत जगेल त्याला आयुष्यात सुख - समाधान व शांतता लाभेल असा मोलाचा सल्ला या पुस्तकात दिलेला आहे.\nप्रस्तावना प्रत्येक कुटुंबवत्सल माणसाच्या जीवनातील अतिशय महत्वाच्या प्रश्नावरील हे पुस्तक आहे. या पुस्तकात सांगितलेला काटकसरीचा व बचतीचा मंत्र जो पाठ करेल व सतत जगेल त्याला आयुष्यात सुख - समाधान व शांतता लाभेल. आपल्या समाजात काटकसर करणाऱ्या माणसाची हेटाळणीच केली जाते. त्याला चिक्कू म्हणतात. पण ज्याला काटकसर करायची आहे त्याने या लोकनिंदेला तोंड दिलेच पाहिजे. कारण जर एखादे संकट आले तर त्यातला एकही तुमच्या मदतीला येत नाही. पण काटकसर आणि बचत करून एखाद्या माणसाला फार मोठा उद्योजक किवा अब्जाधीश होता येणार नाही. कारण यशस्वी कारखानदार होण्यासाठी केवळ काटकसरीशिवाय इतर अनेक गुणांची जरुर असते. काटकसरीची सवय ही त्या गुणांपैकी एक आहे. परंतु सर्वसामान्य माणसाचे आयुष्य उत्तम जाण्यासाठी काटकसरीची सवय निश्चितच उपयोगी पडते. काटकसरी माणसाचे मन शांत राहते व ही फार मोठी देणगीच आहे. सामान्य माणसाला काटकसरीची जरुरी का आहे हे अनेक उदाहरणे देऊन या पुस्तकात सांगितले आहे. जो या पुस्तकातील सुचनांचा अभ्यास करून अंमलबजावणी करेल. त्याचा खूप फायदा होईल हे नक्की. काटकसर ही व्यक्तीच्या जीवनात जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती संस्थेच्या व राष्ट्राच्याही जीवनात महत्त्वाची आहे. संस्थेलाही राखीव निधी हवाच. राखीव निधी नसेल तर एखाद्या बड्या संस्थेला कर्मचाऱ्यांचे पगारही भागवता न येण्याची नामुष्की पत्कारावी ल��गते. संस्थेसाठी काटकसर कशी करावी याबाबत या पुस्तकात ' बाया कर्वे ' यांचे उदाहरण दिले आहे ते मनन करण्यासारखे आहे. काही वेळेला योग्य खर्च करणे ही सुद्धा काटकसरच असते. उदा. शिक्षण म्हणजे त्या व्यक्तीचा भविष्यकाळच्या समृद्धीचा पायाच असतो. या पुस्तकात शिक्षणाची किंमत मांडून दाखविली आहे. अनेक विद्यार्थी कॉलेजमधील पिरिएड्स् बुडवतात. बुडवलेला एक पिरिएड भविष्यकाळात त्याला ५०० रुपयाला पडतो हे येथे दाखवून दिले आहे. ' अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे न्यायालयात वाद खेळल्यामुळे संपूर्ण नुकसान होत असते. ' शहाण्या माणसाचे कोर्टाची पायरी चढू नये ' ही म्हण लक्षात ठेवावी. अशा अनेक उपयुक्त सूचना या पुस्तकात दिल्या आहेत. त्या अंमलात आणा आणि तुमचे जीवन सुखी बनवा.\nPublisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\nRent Book: काटकसर व बचत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/BJP-stance-in-caste-politics/", "date_download": "2019-02-18T00:50:10Z", "digest": "sha1:Y6GNP3SRPJ472RPJJFA5DC7QWOOCIEGB", "length": 10997, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जातीच्या राजकारणात भाजपची कोंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जातीच्या राजकारणात भाजपची कोंडी\nजातीच्या राजकारणात भाजपची कोंडी\nपिंपरी : संजय शिंदे\nभाजपवर विरोधी पक्षाकडून नेहमीच जाती-पातीत वाद लावून फायदा पाहणारा पक्ष म्हणून टीका केली जाते. त्याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दुसर्‍या महापौर निवडीमध्ये पाहावयास मिळाला. आपापल्या जातीच्या नगरसेवकांना संधी देण्यासाठी जातीचा आधार घेत भविष्यातील निवडणुकांची भीती दाखवत पक्षालाच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला गेला. याला वेळीच लगाम घातला नाही तर जाती-पातीमध्ये अराजकता माजून पक्षाला त्याची किंमत मोजावी लागणार या चर्चेला शहरात उत आला आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाजपच्या दुसर्‍या महापौरपदी भोसरीचे आ.महेश लांडगे यांचे समर्थक नगरसेवक राहुल जाधव यांची निवड अंतिम झाली आहे. शनिवारी (दि.4) त्याची औपचारिकता बाकी आहे. तत्कालीन महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन आठवड्यापासून नवीन महापौर निवडण्याच्या राजकारणाला गती मिळाली. स्थायी समिती अध्यक्ष , सत्तारूढ पक्षनेते पद हे शहराध्यक्ष आ.लक्ष्मण जगताप गटाचे असल्याने शहर राजकारणाचा समतोल साधण्यासाठी आ. महेश लांडगे यांच्या गटाचा महा���ौर होणार हे माहित होते; परंतु स्थायीप्रमाणे महापौर पदाबाबत जगताप बाजी मारणार असे वातावरण निर्माण झाल्याने जाती-पातीच्या राजकारणाला महत्त्व दिले गेले.\nमहापौरपद हे इतर मागास वर्गासाठी (ओबीसी) जाहीर झाले. पहिल्या महापौर पदावरून जगताप आणि लांडगे यांच्यात स्पर्धा झाली. त्यात लांडगे यांनी बाजी मारत समाविष्ट गावातील कुणबी समाजातील नितीन काळजे यांना महापौरपदावर विराजमान केले. जगताप गटाकडून स्थायी अध्यक्ष पदावर सीमा सावळे यांची वर्णी लावली. सावळे यांचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पालिकेच्या आर्थिक चाव्या आपल्या हातात घेण्यासाठी समाविष्ट गावातील राहुल जाधव यांना संधी द्यावी, अशी मागणी आ. लांडगे यांनी पक्षाकडे केली; मात्र जगताप यांनी दुसर्‍यांदा स्थायीवर कोठेही चर्चेत नसणार्‍या ममता गायकवाड यांची वर्णी लावत सर्वानाच धक्का दिला. त्यानंतर लांडगे गटाच्या राहुल जाधव यांनी स्थायी सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एक आठवडा विविध विषय समितीच्या सभापती पदाचे राजीनामे देऊन लांडगे समर्थकांनी दबाव टाकला होता; परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.\nशेवटी जाती-पातीच्या राजकारणाचा डाव खेळला गेला. राहुल जाधव यांना महापौरपदावर विराजमान करण्यासाठी ‘माळी कार्ड’ चालविण्यात आले. त्याअनुषंगाने पत्रकार परिषद घेऊन पक्षालाच इशारा देण्यात आला. जर खर्‍या ओबीसी आणि त्यातील माळी समाजाला संधी दिली नाही तर येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये त्याचा विपरीत परिणाम होईल. शहरात दीड लाख माळी मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या पाठीमागे होतो. यावेळी आमचा विचार केला नाही तर भविष्यात आम्हाला बेरजेत धरू नका, असा इशारा दिला होता.\nदुसरीकडे जुने भाजपाई आणि सध्या जगताप समर्थक असणारे नामदेव ढाके यांना महापौरपदी संधी देण्यासाठी खान्देशवासियासह लेवा-पाटीदार समाजाने पत्रकार परिषद घेऊन पक्षाने ढाके यांनासंधी द्यावी अशी मागणी केली होती. यावरूनच पिंपरी-चिंचवडमधील जातीय समिकरणाला वेळीच आवर घातला नाही तर येऊ घातलेल्या निवडणुकात निश्चितच त्याचा विपरीत परिणाम होणार असून त्याचा अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्षांना फायदा होणार असल्याचे कोणा जोतिष्याला विचारण्याची गरज नाही.\nमुख्यमंत्र्यांची पाठराखण लांडगेंच्या पथ्यावर...\nमराठा आरक्षणावरून राज्यातील मराठा समाजाकडून मुख्यमंत्री हटाववर जोर दिला आहे. त्याबाबत पक्षाला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांनी फडणवीस यांची पाठराखण केली आहे. त्यानुसार आ. लांडगे यांनीही मुख्यमंत्री हटविले तर मी पाठिंबा काढून घेणार, असा इशारा एका दैनिकाच्या वेबपोर्टलवर दिला होता. आ.लांडगे यांच्या या भूमिकेवर सोशल मीडियावर जोरदार हल्ला चढविण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या भूमिकेवरून ‘यू टर्न’ घेत आरक्षणासाठी प्रयत्न करणार असून हेच सरकार आरक्षण देईल असा विश्वास व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांची पाठराखण महापौर पदाबाबत आ. लांडगेच्या पथ्यावर पडल्याची चर्चा शहरात आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/in-kirwalw-khanapur-government-school-in-natural-environment/", "date_download": "2019-02-17T23:53:41Z", "digest": "sha1:JPINE3OLF2LPKAYCZATLFKZ3ISUXOIDU", "length": 8628, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कॉन्व्हेंटलाही हेवा वाटण्याजोगी शाळा किरवळेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कॉन्व्हेंटलाही हेवा वाटण्याजोगी शाळा किरवळेत\nकॉन्व्हेंटलाही हेवा वाटण्याजोगी शाळा किरवळेत\nखानापूर : वासुदेव चौगुले\nसरकारी शाळा म्हणजे नाक मुरडण्याइतपत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना किरावळे सरकारी मराठी प्राथ. शाळेच्या शिक्षकांनी उपलब्ध साधनांच्या मदतीने ज्ञानमंदिराला हटके रुप देऊन स्वतःचे वेगळेपण सिद्ध करुन दाखविले आहे. यंदाचा परिसर मित्र पुरस्कार देऊन येथील शिक्षकांच्या धडपडीचे शासनानेही कौतुक केले आहे.\nकोणत्याही कॉन्व्हेंट शाळेच्या दर्जाला आव्हान ठरु शकेल, असे शैक्षणिक वातावरण आणि प्रतिभावान विद्यार्थी घडविण्याची किमया एका सरकारी शाळेने साधल्याने इतरांकडून या आदर्शाचे अनुकरण अपेक्षित आहे. बेळगाव-गोवा महामार्गावरील गुंजी गावापासून सहा किम���वर डोंगराच्या पायथ्याशी किरावळे गाव वसले आहे. गावच्या बाहेरुन जाणार्‍या रेल्वेमार्गालगत मराठी शाळेची इमारत आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या या शाळेत जेमतेम वीस विद्यार्थी धडे गिरवतात. गाव छोटेसे असल्याने त्यामानाने शाळेची इमारतही एका वर्गखोलीपुरता मर्यादित होती. सात वर्ग, तीन शिक्षक आणि एक वर्गखोली यामुळे शिकविताना अडचण निर्माण होऊ लागली.\nस्वतः शिक्षकांनी पुढाकार घेतला. अन् ग्रामस्थांच्या मदतीने एका वर्गखोलीची निर्मिती केली. येथील शिक्षक शिक्षकीपेशा अक्षरशः जगत असल्याचे दिसून आले. सतत नाविन्याचा ध्यास बाळगलेल्या शिक्षकांनी शाळेभोवती उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांचा खुबीने उपयोग करुन घेण्याचे ठरविले.\nडोंगरावरुन वाया जाणारे झर्‍याचे पाणी शाळेपर्यंत आणले. टाकीची उभारणी केल्याने चोवीस तास बारा महिने पाणी उपलब्ध झाले. त्यातून परिसरात फुलझाडे, भाज्या व फळझाडे लावली. आज शाळेसमोरील बगीचा बहरल्याचे चित्र दिसून येते. विद्यार्थ्यांना बागेत नेऊन विज्ञान व परिसर अध्ययनाचे विषय निसर्गाच्या सानिध्यात नेऊन शिकवले जातात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला किमान 50 वनस्पती सहज ओळखता येतात.\nनिसर्गप्रेम वाढीस लागल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थही शाळेच्या निसर्गरम्य परिसराची स्वतः आपुलकीने काळजी घेतात. झाडांना पाणी देतात. बगीच्याची देखभाल करतात. शाळेच्या परिसरात कचरा बघायलाही मिळत नाही. टाकाऊ पदार्थांचा साठा करुन कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. तेच खत झाडांना वापरले जाते.\nरोज शाळेतच विपूल प्रमाणात भाज्या उपलब्ध झाल्याने आहारात सकस पदार्थांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील शाळांतही नसेल इतकी उत्तम निगा येथील स्वच्छतागृहांमध्ये पाहायला मिळते.\nशिक्षकांनी अभ्यासक्रमातील सर्व माहिती वर्गखोल्यांच्या भिंती आणि फरशीवर आकर्षकरित्या चितारली असल्याने शाळा सुटल्यानंतरही मुलांना वर्गखोली सोडवत नाही.\nमुख्याध्यापक बाळासाहेब चापगावकर, यल्लाप्पा कुकडोळकर आणि हुक्केरी या शिक्षकांच्या कामगिरीमुळे समाजाचा सरकारी शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे.\nनुकताच या शाळेचा मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने कै. शांताबाई पाटील आदर्श शाळेचा पुरस्कारानेही गौरव करण्यात आला.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Lokoustv-from-Madgaon-today/", "date_download": "2019-02-18T00:01:41Z", "digest": "sha1:RMRQ3KWF4A56IPUSSDDP7LNVDVZS3IFJ", "length": 4099, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मडगावात आजपासून लोकोत्सव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मडगावात आजपासून लोकोत्सव\nकला अकादमी व कला आणि सांस्कृतिक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रवींद्र भवनात राष्ट्रीय लोकोत्सव दि. 18 ते 20 दरम्यान आयोजित केला आहे. लोककोत्सवात राष्ट्रीय पातळीवरील विविध कलाकार नृत्य सादर करणार आहेत. लोकोत्सवातील कार्यक्रम संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत चालणार आहेत, अशी माहिती रवींद्र भवनचे अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष साईश पाणंदीकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.\nप्रशांत नाईक म्हणाले, गुजरात (मेवासी), ओडिशा (गोटीपूवा), राजस्थान (भवाई), पश्‍चिम बंगाल (बाऊल), दार्जिलिंग (लीचा) ही लोकनृत्ये तेथील कलाकार सादर करतील. कलाकार मार्शल फर्नांडिस हे दि. 19 रोजी ‘एकच प्याला’ तील काही प्रवेश सादर करून दाखवतील. गोव्यातील कलाकारांच्या सहकार्याने संगीताचा कार्यक्रम होणार आहे. लोकोत्सवानिमित्त रवींद्र भवन परिसरात खाद्य पदार्थांचे व विविध हस्तकारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल्स भरविण्यात येणार आहेत.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/this-year-1st-may-and-2nd-may-Maharashtra-din-celebrate-in-Uttar-Pradesh-says-ram-naik/", "date_download": "2019-02-17T23:53:32Z", "digest": "sha1:WNYNXRLKBT6BG6RTXLQEFMP3LDIQNI72", "length": 3438, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उत्तर प्रदेशात साजरा होणार महाराष्ट्र दिन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › उत्तर प्रदेशात साजरा होणार महाराष्ट्र दिन\nउत्तर प्रदेशात साजरा होणार महाराष्ट्र दिन\nया वर्षीचा महाराष्ट्र दिन महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेशमध्ये देखील साजरा होणार आहे. या बाबतची घोषणा उत्तर प्रदेशचे राज्यापाल राम नाईक यांनी मुंबईत केली.\nराम नाईक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नाईक म्हणाले ‘महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच एक अतूट नाते आहे. या दोन प्रदेशात सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार लखनौमध्ये १ आणि २ मे रोजी महाराष्ट्र दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.’\nया कार्यक्रमामुळे दोन्ही राज्यांच्या सांस्कृतीची ओळख होण्यास मदत होणार आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garodarpanat-sharirat-honare-badal-video", "date_download": "2019-02-18T01:28:28Z", "digest": "sha1:GOCYOM5NGCUQC5QUHN35EPPI2JWUFLN7", "length": 8224, "nlines": 220, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदरपणात शरीरात होणारे बदल (व्हिडीओ) - Tinystep", "raw_content": "\nगरोदरपणात शरीरात होणारे बदल (व्हिडीओ)\nगरोदर असताना शरीरात अनेक बदल घडतात हे होणारे बदल कोणते आणि ते कसे होतात ते पाहणार आहोत.\nपहिल्या काही दिवसांत ज्यावेळी गर्भधारणा झाल्यावर, गर्भाच्या वाढीसाठी आणि गर्भाच्या संरक्षणासाठी शरीरात विविध संप्रेरके हार्मोन्स स्तरावण्यास सुरवात होते. तुमचं बाळ ना जाणवण्या इतकं छोटंसं असतं पण तुमच्या शरीरात बदल होण्यास सुरुवात झालेली असते. आणि काही आठवड्यात साधारण ७-८ आठवड्य��नंतर गरोदरपणाची काही लक्षणे दिसू लागतात. जसे स्तनांत होणारे बदल,मळमळ, उलट्या.\nत्यानंतर दुस-या त्रैमासिकात ४ था ते ६ वा महिना या दरम्यान तुमच्या गर्भाशयाचा आकार जलदगतीने वाढायला सुरवात होते. आणि आता पोटात बाळाची जाणीव व्हायला लागते. बाळाच्या हालचाली जाणवू लागतात.\nतिसऱ्या त्रैमासिकात ७ वा ते ९व्या महिन्यात बाळाच्या वाढीबरोबर पोटाचा आकार देखील वाढू लागतो. आणि त्यामुळे आपल्या वाढत्या बाळाबरोबर आपल्या आतडे आणि पोटावर खालून वर दाब दिला जातो आणि ते थोडे वरच्या बाजूला ढकलल्या सारखे होते. करते. आणि त्यामुळे श्वासोच्छवासालाहोऊ शकतात त्रास होणे आणि छातीत धडधड होणे असे प्रकार भावना असू शकते.\nतसेच मूत्राशयांवर देखील दाब येतो. आणि त्यामुळे सतत बाथरूमला जावे लागते.\nएवढे शाररिक बदल झाल्यानंतर बाळाच्या जन्मानंतर शरीरराला पुर्ववत व्हायला साधारणतः २ महिने लागतात,\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/maharashtra-political-news-nashik-vikhe-congress-15513", "date_download": "2019-02-17T23:55:03Z", "digest": "sha1:YE3WATYXETGL6HSASFKZ46LEUP77LJAE", "length": 12908, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Maharashtra Political News Nashik Vikhe Congress | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाँग्रेस कार्यकर्त्यांना नाही राहिले बालकांच्या आरोग्याचे भान\nकाँग्रेस कार्यकर्त्यांना नाही राहिले बालकांच्या आरोग्याचे भान\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nनाशिकमध्ये झालेल्या बालमृत्युंच्या पार्श्वभूमीवर विखे-पाटील यांनी रुग्णालयात जाऊऩ तेथिल स्थितीची पाहणी केली. विखे यांनी रुग्णालयात नवजात बालकांच्या 'एसएनसीयु' कक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासमवेत असलेल्या पदाधिकाऱ्यांनीही आत प्रवेश केला. सदरचा कक्ष नवजात बालकांचा असल्याने याठिकाणी प्रवेश निषिद्ध असतानाही विखे यांच्या पाठोपाठ अनेकांनी बळजबरीनेच प्रवेश केला. अनेकांना मज्जाव करण्याचा प्रयत्न कक्षाचे डॉक्‍टर्स व परिचारिकांनी केला. परंतु, त्यांनी कोणालाही जुमानले नाही.\nनाशिक : राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाशिकच्या रुग्णालयाला दिलेल्या भेटीच्या वेळी त्यांच्यासमवेत असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पादत्राणांसह नवजात बालकांसाठीच्या 'एसएनसीयु' कक्षात प्रवेश केल्याने रुग्णालयाचे डाॅक्टर आणि परिचारिका हतबल झाल्याचा प्रकार काल इथे घडला.\nनाशिकमध्ये झालेल्या बालमृत्युंच्या पार्श्वभूमीवर विखे-पाटील यांनी रुग्णालयात जाऊऩ तेथिल स्थितीची पाहणी केली. विखे यांनी रुग्णालयात नवजात बालकांच्या 'एसएनसीयु' कक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासमवेत असलेल्या पदाधिकाऱ्यांनीही आत प्रवेश केला. सदरचा कक्ष नवजात बालकांचा असल्याने याठिकाणी प्रवेश निषिद्ध असतानाही विखे यांच्या पाठोपाठ अनेकांनी बळजबरीनेच प्रवेश केला. अनेकांना मज्जाव करण्याचा प्रयत्न कक्षाचे डॉक्‍टर्स व परिचारिकांनी केला. परंतु, त्यांनी कोणालाही जुमानले नाही. एवढेच नव्हे तर श्री. विखे हे पादात्राणे काढून आत गेलेले असताना, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र पादत्राणांसह आतमध्ये प्रवेश केला. ज्या नवजात बालकांच्या मृत्युची दखल घेत आलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्या बालकांच्याच जिवाला धोका पोहोचेल असे कृत्य केल्याने येथील डॉक्‍टर्स-परिचारिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.\nशहर अध्यक्ष अखेर सापडले\nएरव्ही काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर पक्षाच्या कार्यालयातही फिरकत नाहीत. अनेक दिवसांपासून शहराध्यक्ष हरवले अशी चर्चा कार्यकर्त्यांत सुरु आहे. आज मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षाला भेट दिल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी लावलेल्या कॅमेऱ्यात छबी झळकावी म्हणून शहराध्यक्षांचा आटापिटा सुरु होता. श्री. विखे-पाटील हे जिल्हा शल्यचिकित्सकाच्या खुर्चीत बसल्यानंतर त्यांच्याशेजारी माजी मंत्री तर काही पदाधिकाऱ्यांनी खुर्च्या बळकावल्या. त्यामुळे आरोग्य उपसंचालिका, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्यधिकारी यांना बसायला तर नाहीच. परंतु, उभे राहण्यासाठीही जागा राहिली नव्हती. काही पदाधिकारी कॅमेऱ्यात आपली छबी यावी यासाठी धडपडत होते.\nदरम्यान, ''नारायण राणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्षातच आहेत. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशाविषयीच्या बातम्या सतत येत राहतात. अगदी विखे पाटील भाजपमध्ये जाणार अशा बातम्याही येत राहतात. त्याविषयी आश्‍चर्य वाटते. मला अद्यापही वाटते की ते भाजपमध्ये जाणार नाहीत,'' असा विश्वास विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप प्रवेशाबाबत आपले मत व्यक्त केले.\nदोन दिवसांपूर्वी राज्याचे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपातील राणे यांच्या प्रवेशासंदर्भात वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे विचारणा केली असता विखे यांनी त्यावर बोलणे टाळण्याचा प्रयत्न केला. नंतर ते म्हणाले, ''राणे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. अजूनही ते काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे ते भाजपात जातील असे वाटत नाही,'' असे सांगत विखे यांनी स्वत:च्या प्रवेशाच्या बातम्याविषयीही आश्‍चर्य व्यक्त केले. मात्र, अशा बातम्यामुळे काहींचे मनोरंजन होते असे सांगत त्यांनी यावर स्पष्ट भाष्य टाळले.\nराधाकृष्ण विखे-पाटील आरोग्य नारायण राणे भाजप राधाकृष्ण विखे पाटील दीपक केसरकर नाशिक\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-17T23:42:54Z", "digest": "sha1:5EH6AHDXVNE4L65HWGKMQHDABMDXEVVS", "length": 10086, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कराड : विषारी औषध प्राशन करुन एकाची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकराड : विषारी औषध प्राशन करुन एकाची आत्महत्या\nकराड : गोवारे, ता. कराड येथील एकाने राहत्या घरी सोमवारी दुपारी सव्वा बाराचे सुमारास विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे. रवींद्र हणमंत पवार (वय 35 वर्षे) यांनी त���यांच्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. याची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातारा- नागेवाडी धरणातून पाणी सोडा\nउमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही- अजित पवार\nमनोमिलनावर शिक्कामोर्तब; आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे एकत्र\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2019-02-17T23:35:44Z", "digest": "sha1:OABPKAKLCI7XXTOTJ4MRSSGWCORYH3IC", "length": 17179, "nlines": 190, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लाचखोरीत साताऱ्याची आघाडी… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतीन वर्षात 2 हजार 300 जण सापळ्यात\nसातारा- शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे खिशे गरम केल्याशिवाय कामे मार्गी लागतच नाहीत हा नागरिकांचा अनुभव आहे.लाचखोरांना जरब बसवण्यासाठी एसीबीने विधि उपाययोजना केल्या तरीही लाचखोर आणि लाच देणारे असे दोघेही हुशार झाल्याने या विभागाला कारवाई कराताना अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यावर मात करत एसीबीने कारवाई व शिक्षेच्या आकड्यात कमालीची वाढ केल्याने दिसुन येत आहे.कामे करताना सरकारी आणि निमसरकारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी हात धुऊन घेत “लाचखोरीचा पराक्रम’ केल्याची प्रकरणे वाढली आहेत.\nलाच देणे अथवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. लाचखोरांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे. त्याशिवाय भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट होणार नाही.\n– सुहास नाडगौडा, उपअधीक्षक,लाचलुचपत सातारा विभाग.\nनागरिकांची विविध कामे करुन देण्यासाठी या अधिकाऱ्यांचा टक्का चांगलाच वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत पुणे विभागातील 2 हजार 300 हुन जास्त अधिकारी ऍन्टी करप्शनच्या सापळ्यात अडकले आहेत. विशेष म्हणजे, या लाचखोरीत पुणे विभागातील पुणे शहर आणि जिल्हा आघाडीवर असून सातारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.\n“लाच घेतल्याशिवाय नागरिकांची कामे करायची नाहीत’ असा नियम लावण्यात काही शासकीय तसेच निमशासकीय अधिकाऱ्यांचा हातखंडा आहे. तर आपली कामे जलद करुन घेण्यासाठी नागरिकही लाच देण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळेच या सरकारी बाबूंना कशाचीही भीती राहिलेली नाही.\nमात्र, त्याचा त्रास प्रामाणिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग युध्दपातळीवर प्रयत्न करत असताना त्यांना कारवाई करण्यात मोठ्याप्रमाणात यश मिळत आहे.\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन सापळा, अन्य भ्रष्टाचार,असंपदा या तीन प्रकारत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे वर्गीकरण केले जाते. या तीनही प्रकारात कारवाई केलेले हे चतुर्थ श्रेणीपासुन ते वर्ग एक पर्यंतचे अधिकारी यांचा समावेश असतो.महसुल,पोलिस,वन विभाग,विद्युत वितरण,महानगरपालीका यांचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसुन येतो. एसीबीने केलेल्या कारवाईत 300 रुपयापासुन ते लाखो रुपया पर्यंतची लाच मागितली जात असलेल्या प्रकरणांची नोंद दिसुन येते.\n..तक्रारदारांची कामे मार्गी लावण्यात पुढाकार\n“लाच मागितल्याची तक्रार दाखल केल्यानंतर आपली कामे होणार नाहीत’ अशी भीती संबधित तक्रारदारांना वाटत होती. त्याची गंभीर दखल घेऊन संबधित तक्रारदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कामे करुन देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ही घोषणाच करुन न थांबता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी केली असून नागरिकांना ही कामे करुन दिली आहेत. त्यामुळे अनेक प्रकरणे पुढे सरकली आहेत.\nशासकीय नोकरदाराने त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवणे व त्या मालमत्तेचा हिशोब विचारल्याच असमाधानकारक उत्तरे देणे या प्रकरणाला असंपदा प्रकरण असे म्हटले जाते.\nअन्य भ्रष्टाचार म्हणजे काय \nशासकीय निधी किवा अनुदान जर शासकीय नोकराने त्याच्या स्वताच्या फायद्यासाठी वापरले तर त्या प्रकरणाला अन्य भ्रष्टाचार असे बोलले जाते.\nकाम करण्यासाठी एखाद्याला जर कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केली व त्याची तक्रार एसीबीकडे आली तर त्या तक्रारीवरून एसीबीने सापळा लावत\nलाच मागणाऱ्या लोकसेवकाला रंगेहात पकडले तर त्याला सापळा कारवाई म्हणतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातारा- नागेवाडी धरणातून पाणी सोडा\nउमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही- अजित पवार\nमनोमिलनावर शिक्कामोर्तब; आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे एकत्र\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-18T00:22:05Z", "digest": "sha1:DEJT7QREBIJPKR6F5SYQZIRJ66F26AOS", "length": 17402, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : हैदराबाद आणि चेन्नई आज समोरासमोर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nIPL 2018 : हैदराबाद आणि चेन्नई आज समोरासमोर\nफलंदाज विरुद्ध गोलंदाज अशी लढत रंगणार\nहैदराबाद – आयपीएलच्या आकराव्या हंगामात समतोल खेळाचे प्रदर्शन करत पहिल्या तिन संघांमध्ये स्थान मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज समोर आज सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्या पासूनच हैदराबादच्या संघाने प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवताना गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले होते. यावेळी त्यांचे सलामीवीर शिखर धवन आणि ऋद्धिमान सहाने संघाला दमदार सुरुवात करुन देताना पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्येच हैदराबादला चांगली सुरुवात करुन देली आहे. तर मधल्या फळीतील फलंदाज केन विल्यमसन, मनिश पांडे, युसुफ पठान, सिपक हूडा यांनी आवश्‍यकतेच्या वेळी अपेक्षीत कामगीरी करत संघाचा समतोल चांगला राखला आहे तर त्यांचे गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार, रशिद खान, शाकीब अल हसन, ख्रिस जॉर्डन यांनी चांगली गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले आहे.\nमात्र आपल्या अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखत चौफेर फटकेबाजी केली तर सामन्यात हैदराबच्या फलंदाजांनाही विशेष कामगीरी करता आली नाही. त्यामुळे संघा समोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे चेन्नई विरुद्धच्या सामन्यात त्यांना आपल्या कामगीरीत सुधारणा करने गरजेचे आहे. तर दुसरीकडे स्पर्धेत ढडाकेबाज खेळीचे प्रदर्शन करणाऱ्या चेन्नईच्या संघाने हंगामात दोनवेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे तर त्यांच्या गोलंदाजांनीही दर्जेदार कामगीरी करताना प्रतिस्पर्धी संघावर अंकूश ठेवत तिखट मारा केला आहे.\nत्यामुळे हंगामात चेन्नईच्या संघाकडे सर्वात बलाढ्य संघ म्हणुन पाहिले जाऊ लागले आहे. त्यातच त्यांचा सलामीवीर शेन वॅटसनने हंगामातील सर्वात जलद शतक करुन प्रतिस्पर्ध्यांसाठी आव्हान निर्माण केले आहे तर महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, ड्‌वेन ब्राव्हो हे देखील फॉर्मात परतले आहेत. तर त्यांचे गोलंदाज देखील स्पर्धेत उत्कृष्ठ कामगीरी नो���दवत आहेत. त्यामुळे हैदराबादच्या संघासाठी हा सामना अवघड मानला जात आहे.\nडिव्हिलीअर्स आणि वॉर्नरच्या पंक्तीत वॅटसनचा समावेश\nशेन वॅटसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या बॅटची धार अद्यापही कमी झालेली नाही. त्याने शुक्रवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध अवघ्या 57 चेंडूंमध्ये 106 धावा केल्या त्यामुळे वॅटसनने डिव्हिलीअर्स आणि वॉर्नरच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.\nएबी डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर सुद्धा आयपीएलमध्ये तीन शतके आहेत. तर वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आयपीएलमधील सर्वाधिक सहा शतके आहे. त्याने गुरुवारीच सनरायजर्स हैदराबादविरुद्ध शतक झळकावले. गेलचे आयपीएलच्या 11 व्या मोसमातील हे पहिले शतक आहे. गेल खालोखाल शतकांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचा क्रमांक लागतो. कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये चार शतके आहेत. तर ब्रेनडॉन मॅक्कलम, हाशिम आमला, मुरली विजय, ऍडम गिलख्रिस्ट आणि विरेंद्र सेहवाग यांच्या नावावर आयपीएलमध्ये प्रत्येकी दोन शतके आहेत.\nचेन्नई सुपर किंग्स – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रविंद्र जडेजा, फाफ ड्यु प्लेसीस, हरभजन सिंग, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॅटसन, केदार जाधव, अंबाती रायडू, दिपक चहार, के.एम.असिफ, कनिश्‍क सेठ, लुंगी नगिडि, ध्रुव शौर्य, मुरली विजय, सॅम बिलिंग, मार्क वूड, क्षितिज शर्मा, मोनु कुमार, चैतन्य बिश्‍नोई, इम्रान ताहिर, कर्न शर्मा, शार्दुल ठाकूर, एन. जगदीशन.\nसनरायजर्स हैदराबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), शिखर धवन, मनिष पांडे, भुवनेश्‍वर कुमार, ऋद्धिमान सहा, सिद्धार्थ कौल, दीपक हूडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसुफ पठान, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बसिल थंपी, टी.नटराजन, सचिन बेबी, बिपुल शर्मा, मेहेंदी हसन, तन्मय अग्रवाल, ऍलेक्‍स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशिद खान, शाकीब अल हसन, मोहोम्मद नबी, ख्रिस जॉर्डन आणि बिलि स्टॅनालेक.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘आयपीएल बेटिंग’ मधील वास्तव\nआयपीएल बेटिंग प्रकरणात साजिद खानचाही सहभाग\nकाही बडे सेलिब्रिटी अडकणार…\nIPL 2018 : विजेतेपद पटकावण्यात धोनीचा वाटा मोलाचा\nIPL 2018 : चेन्नईच्या संघाचे जल्लोषात स्वागत\nIPL 2018 : चेन्नईच्या विजयावर ट्विट ; हर्षा भोगले ट्रोल\nIPL 2018 : वयापेक्षा तंदुरुस्तीला महत्त्व – महेंद्रसिंग धोनीचा निर्वाळा\nipl 2018 ; धोनीच्या ‘त्या’ निर्णयामुळे सामना फिरला \nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/09/blog-post_15.html", "date_download": "2019-02-17T23:36:44Z", "digest": "sha1:L5I2XRYXDIBOUN2ZBL3ESYKWU6OBH33R", "length": 19033, "nlines": 83, "source_domain": "www.idainik.com", "title": "ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी विधान भवनात बैठक - iDainik.com", "raw_content": "\nHome > Phaltan > Satara Dist > ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी विधान भवनात बैठक\nग्रामीण पत्रकारांच्या प्रश्‍नांसाठी विधान भवनात बैठक\nफलटण : ग्रामीण भागातील पत्रकार अहोरात्र काम करत असतात. मात्र त्यांच्या अनेक अडचणी असून अनेक दिवस शासन दरबारी त्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी लवकरच माझ्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक लावू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. दरम्यान, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणार्‍या आदर्श पत्रकारिता पुरस्कारांचे शानदार वितरण ना. रामराजेंच्या हस्ते झाले.\nफलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने आयोजित राज्य, विभागीय, जिल्हास्तरीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना शिवसंदेशकार माजी आमदार हरीभाऊ निंबाळकर आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा फलटण येथे पार पडला. तेव्हा ना. रामराजे बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. दीपक चव्हाण होते. व्यासपीठावर श्री सद‍्गुरू संस्था समुहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, सातारा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.\nना. रामराजे यांच्या हस्ते यावर्षीचे कै. हरिभाऊ निंबाळकर स्मृतिप्रित्यर्थ दिले जाणारे पत्रकारिता पुरस्कार मुंबई दूरदर्शनच्या वृत्त संपादिका सौ.ज्योती आंबेकर, दै.‘पुढारी’चे वृत्त संपादक व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, खटाव तालुक्याचे पत्रकार अविनाश कदम यांना प्रदान करण्यात आला तर सामाजिक पुरस्कार आदर्की बुद्रुक ता. फलटण येथील चित्रपट अभिनेते धोंडीबा कारंडे यांना प्रदान करण्यात आला.\nना. रामराजे पुढे म्हणाले, कै. हरिभाऊ निंबाळकर यांनी मला माझ्या पहिल्या नगरपरिषद निवडणूकीच्या वेळी मोठा धीर दिला होता. त्यांचे उपकार कधीही न विसरण्यासारखे आहे. मला फारशी प्रसिद्धीची हौस नाही. मी माध्यमांपासून दूर राहत असतो. राजकारणी व पत्रकारांची लिव्ह इन रिलेशनशिप असते. दोघांचेही एकमेकांशिवाय जमत नाही. राजकारण व पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे की आपल्या वागण्याचे प्रतिबिंब समाजावर लगेच उमटत असते. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींनी वागताना जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे.\nएकीकडे तंत्रज्ञान विकसीत होत असताना दुसरीकडे या तंत्रज्ञानाचा चांगल्या बरोबरच वाईट वापरही मोठ्या प्रमाणावर होत आहे. पत्रकारांनाही आधुनिक तंत्रज्ञानासोबत जुळवून घेवून काम करणे आव्हानात्मक आहे. पण तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या लिखाणाच्या कक्षा रुंदाव्यात. बाळशास्त्री जांभेकरांनी जे व्रत पत्रकारितेत जोपासले होते तेच डोळ्यासमोर ठेवून आधुनिक पद्धतीचा वापर करुन पत्रकारितेत प्रगती साधावी, असेही ना. श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले. हरीष पाटणे म्हणाले, धोम-बलकवडी कालव्याचा खंडाळा तालुक्यात जन्म झाला तेव्हाच माझ्याही पत्रकारितेचा जन्म झाला आणि पत्रकारितेतील पहिली लढाई मी रामराजेंशीच केली, हे अनेकांना माहित नाही.\nत्याच धोम-बलकवडीचे पाणी यावर्षी फलटणमध्ये आले आहे नेमके त्याच वर्षी मलाही रामराजेंच्या हस्ते फलटणमध्ये बोलावून पुरस्काराने सन्मानित केले जात आहे हा अपूर्व योगायोग आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारानंतर व त्यानंतर ‘दर्पण’ पुरस्कारानंतर कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही, असे मी सांगितले होते. मात्र, फलटणमधील पत्रकारांचे सगळे गट एकत्र आले आणि त्यांनी शिवसंदेशकारांच्या नावाचा पुरस्कार न टाळण्याचा आग्रह केल्याने सातारा जिल्ह्यातील हजारो ग्रामीण पत्रकारांचा भाऊ या नात्याने या पुरस्काराचा मी विनम्रपणे स्वीकार करतो, असे म्हणत पाटणे यांनी पुरस्काराची रक्‍कम व्यासपीठावरच खटाव येथील दिवंगत पत्रकार अरूण देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी अविनाश कदम यांच्या हातात सुपूर्द केली. दरवर्षी खटावमध्ये स्व. अरूण देशमुख यांचा स्मृतिदिन साजरा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.\nसौ.ज्योती आंबेकर म्हणाल्या, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे काम उत्कृष्ट असून ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार जबाबदारी वाढवणारा आहे. यावेळी अविनाश कदम, धोंडिबा कारंडे, युवराज पाटील, अरविंद मेहता, रविंद्र बेडकीहाळ यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रास्तविक ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश सोनवलकर यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत सोनवलकर व नवनाथ कोलवडकर यांनी केले. आभार श्रीरंग पवार यांनी मानले.\nयावेळी सातारा जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुंखे, पंचायत समिती सभापती सौ. रेश्मा भोसले, नगराध्यक्षा सौ.निता नेवसे, महानंदचे उपाध्यक्ष डी.के.पवार, पै. हेमंत निंबाळकर, जेष्ठ पत्रकार बापूसाहेब देश���ांडे, प्रा.रमेश आढाव, सुभाष भांबुरे, शशिकांत जाधव, यशवंत खलाटे, स.रा. मोहिते व फलटणसह अन्य तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-17T23:56:59Z", "digest": "sha1:7RNYIDSIICWXLTWWYZNOUASCTA2V7PGK", "length": 10281, "nlines": 105, "source_domain": "yesviralnow.com", "title": "नियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nHome Health & Fitness नियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nनियमित लवंग खाण्���ाचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nमित्रानो लवंग हा एक मसालेदार वस्तू आहे. परंतु याच लवंगे मध्ये अशे काही गुणधर्म आहेत की तुमची मोठमोठी दुःख काही क्षणातच दूर करू शकतो.\nनियमित लवंग चघळल्याने तोंडाची दुर्गंधी येणे बंद होत तसेल तुला खोकला असेल तर तोही काही दिवसातच ठीक होईल.\n1. दात दुखीपासून आराम देते. होय मित्रांनो बऱ्याच जणांना नको त्या वयात दात किंवा दाढ दुखायला लागते. जे की सहन करण्याच्या पलीकडे असत. त्यासाठी जर तुम्ही लवंग दाढेखाली ठेवलीत किंवा लवंग च तेल जर त्या जागी लावले तर काही क्षणात च तुम्ही दात दुःखी बंद होईल.\n2. सर्दी बरी करते हिवाळा चालू आहे मित्रानो आणि तुम्हाला ही माहीत आहे की या दिवसामध्ये थंडी मुळे प्रचंड प्रमाणात सर्दी होते. याकरिता उपाय म्हणजे लवंगेच तेल मौळाच्या मधामध्ये टाकून ते सेवन करणे. यामुळे नक्कीच तुमची सर्दी थांबण्यास मदत होईल.\n3. डोळे निरोगी राहतात आजकाल तरुण पिढी तसेकंगबरीच लहान मुलं हे मोबाईल वर सतत गेम खेळत बसलेली असतात यामुळे डोळे जळजळ करणे किंवा डोळ्यातून पाणी गळणे असे त्रास होतात तरी लवंग खाल्यामुळे नक्कीच या त्रासापासून सुटका मिळेल व तुमचे डोळे ताजेतवाने देखील राहतील.\n4. चेहऱ्यावरील चट्टे व पिंपल्स कमी होतात. बऱ्याच कुमारवयातील मुलांमुलींना तोंडावर पिंपल्स येतात या वयात येणे हे स्वाभाविक आहे. परंतु त्रासदायक ही तेवढेच असतात यावर उपाय म्हणजे ” लवंग तेल हे फेसपॅक मध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावणे” यामुळे काही दिवसातच फरक पडतो.\nतुमच्या कढील तुम्ही लिहलेले लेख आम्हाला ईमेल दोरे पाठवू शकता\nrushikeshmore969696@gmail.com आम्हाला फोल्लो करायला करायला अजिबात विसरू नका\nPrevious articleलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय कहाणी\nNext articleसुबोध भावे येत आहे छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा रुपात जाणून घेऊया पूर्ण फोटोवर क्लीक करून पहा\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/all-thieves-are-collected-in-modis-time/", "date_download": "2019-02-18T00:10:50Z", "digest": "sha1:DBFMBFKQJFS4TNXT2V57UZO3QR55BCOX", "length": 6070, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'मोदींच्या काळात खाता येत नाही म्हणूनच सगळे चोर एकत्र आले आहेत'", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\n‘मोदींच्या काळात खाता येत नाही म्हणूनच सगळे चोर एकत्र आले आहेत’\nमुंबई : आजवर अनेकदा देशात गरिबी हटावची घोषणा झाली, पण गरिबी कधी हटली नाही.मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे खरी गरिबी हटविण्याची सुरुवात झाली आहे. मोदींच्या काळात खाता येत नाही म्हणूनच सगळे चोर एकत्र आले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महागठबंधनच्या प्रयोगावर टीका केली.\nभाजपा युवा मोर्चाच्यावतीने चुनाभट्टी येथील सौमैय्या मैदानावर आयोजित सीएम चषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ‘महागठबंधनमध्ये तुमचा नेता कोण आहे ते तर सांगा. ‘मोदी पंतप्रधान नाही झाले तर मोदींचं नाही तर देशाचं नुकसान होईल. आपल्याला देशाकरता मोदींना पंतप्रधान करावंच लागेल,’ असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.\nदरम्यान,या कार्यक्रमात सर्वात लक्ष्यवेधी भाषण ठरलं ते भाजपच्या खासदार पूनम महाजन याचं. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूर्यासारखे आहेत. तर शरद पवार हे शकुनी मामा आहेत,” असं विधान करून महाजन यांनी खळबळ उडवून दिली. महाजन यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला. ”महागठबंधन नाही ते तर महाठगबंधन आहे,” असं म्हणत त्यांनी यावेळी विरोधकांच्या आघाडीची खिल्लीही उडवली.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nतैमूर की सारा अली खान कोण आहे, सर्वाधिक लोकप्रिय सुपरस्टार \nशरद पवार महाभारतातील शकुनी मामा – पूनम महाजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B3/", "date_download": "2019-02-17T23:55:59Z", "digest": "sha1:XVSDCPQE2ZE56KLAS67N7VFP2TQLU3T2", "length": 11337, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेर : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसंगमनेर : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार\nसंगमनेर – राहत्या घराजवळ असलेल्या बंदिस्त गोठ्यात बिबट्याने प्रवेश करुन, आत बांधलेली शेळी ठार केल्याची घटना, आश्वी बुद्रूक – उंबरी बाळापूर रस्त्यालगतच्या गोडगे वस्तीवर आज पहाटे घडली. या बाबत अधिक माहिती अशी की, आश्वी बुद्रूक शिवारात उंबरीबाळापूर रस्त्यालगत गट क्रमांक – १६० मध्ये बाबासाहेब सूर्यकांत गोडगे यांची वस्ती आहे. या घराजवळील बंदीस्त गोठ्यात भक्षाच्या शोधात असलेल्या बिबट्याने पहाटे तीन नंतर लोखंडी जाळीच्या वरील फटीतून प्रवेश केला.\nआत बांधलेली शेळी त्याने ठार केली. मात्र मजबुत दोरीमुळे ती त्याला खाण्यासाठी ओढून नेता आली नाही. या घटनेची माहिती समजताच संगमनेर वनविभाग २ चे वनक्षेत्रपाल बाबासाहेब गिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी अशोक गिते यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. यात गोडगे यांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुकाणेत शिवजयंतीनिमित्त हॉलीबॉल स्पर्धा\nरस्ता लुट करणारी गुन्हेगारांची टोळी जेरबंद\nपुलवामा शहिदांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बहिरोबावाडीत वृक्षारोपण\nकर्जतच्या बांधकाम विभागाकडून रस्ता सुरक्षेची ऐशीतैशी \nपैसे मागीतल्याने नगरसेवकाने पेटविले मेडिकल दुकान\nशालार्थ प्रणालीचे प्रस्ताव निकाली काढा- आ. डॉ. तांबे\nअटी, त्रुटींच्या नावाखाली चारा छावण्यांचे 84 प्रस्ताव लटकले\nठराव होवून 9 वर्षे उलटली तरी दफनभूमीसाठी जागा मिळेना\nरमाई लाभार्थी निवडही पालकमंत्र्यांची समिती करणार\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद ��ेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-17T23:34:37Z", "digest": "sha1:X5U25QVS34EVCNWUOU6UT3AZVOPNUWN3", "length": 14890, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा : सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त\nवाईत शहराची सुरक्षा रामभरोसे, प्रशासन सुस्त\nवाई- दानशूर व्यक्ती तसेच काही सामाजिक संस्थांनी स्वखर्चातून वाई शहराच्या सुरक्षेसाठी शहरात विविध ठिकाणी बसविण्यासाठी 16 सीसीटीव्ही कॅमेरे दिले होते. संबंधित प्रशासनाने हे कॅमेर बसविलेदेखील. यामुळे शहरातील गुन्हेगारीलाही मोठ्या प्रमाणात आळा बसला. मात्र, गत वर्षभरापासून देखभालीअभावी ही सीसीटीव्ही यंत्रण बंद अवस्थेत आहे. मात्र, याकडे संबंधित प्रशासनाने सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाईत पुन्हा गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, संबंधित प्रशासनाने तात्काळ ही यंत्रणा दुरुस्त करुन पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.\nशहरात वाढत असलेली गुन्हेगारी, चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहरातीलच काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, उद्योजकांनी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करुन दिले. हे कॅमेरे शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये तसेच मोक्‍याच्या ठिकाणी बसविण्यात आले होते. यामध्ये किसनवीर चौक, महागणपती चौक, चित्रा टॉकीज, शाहीर चौक, गंगापुरी, भाजी मंडई, वाई नगरपालिका परिसर, चावडी चौक, जामा मशिद, वाई एस. टी. स्टॅड, सह्याद्रीनगर स्टॉप, यासह विविध महत्वाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. यामुळे अनेक गुन्हे उघड ही होण्यास मदत होत होती व त्यामुळे गुन्हगारांना जरब बसत होती. परंतु, जवळपास वर्षभरापासून संपूर्ण शहरातील सी.सी.टी.व्ही यंत्रणा बंद पडली आहे. याबाबत नागरिकांमधून पालिका प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.\nमात्र, याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वखर्चानी दिलेल्या सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची साधी देखभालदेखील संबंधित यंत्रणा ठेवू शकत नाही, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभालीची जबाबदारी ज्या यंत्रणेकडे दिली होती. त्या यंत्रणेला प्रशासनाकडून देखभालीसाठी खर्च न दिल्यामुळे ही यंत्रणा बंद पडली आहे, असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.\nदरम्यान, सीसीटीव्ही यंत्रणेमुळे शहरातील गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. गुन्हेगारी प्रवृत्तीलाही आळा बसत होता. मात्र, आता गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणाच धुळखात पडल्याने शहरात पुन्हा गुन्हेगारी फोफावण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे, त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने ही यंत्रणा सुरु करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातारा- नागेवाडी धरणातून पाणी सोडा\nउमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही- अजित पवार\nमनोमिलनावर शिक्कामोर्तब; आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे एकत्र\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत���तर : खासदार राजू शेट्टी\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-02-18T00:53:58Z", "digest": "sha1:NHRECL757NRXMOYRZ3HUMRO56VVUPOG2", "length": 13749, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मलकापुरात नैतिक विजय भाजपाचा : ना. डॉ. भोसले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमलकापुरात नैतिक विजय भाजपाचा : ना. डॉ. भोसले\nकराड – -मलकापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या द्वेषापोटी व स्वत:च्या स्वार्थासाठी एक माजी मुख्यमंत्री, एक माजी आमदार यांच्यासह तालुक्‍यातले अनेक पुढारी एकत्र आले. पण मलकापूरच्या जनतेने मात्र भाजपाच्या उमेदवारांना भरभरुन मतदान केले. निवडून आलेले सत्ताधारी आणि आपल्या मतांमध्ये केवळ 1.76 टक्‍क्‍याचाच फरक राहिला आहे. मलकापूरच्या जनतेने भाजपाच्या उमेदवारांना भरघोस साथ देऊन भाजपाचा नैतिक विजय साध्य केला असल्याचे प्रतिपादन ना. डॉ. अतुल भोसले यांनी केले.\nमलकापूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आभार मानण्यासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी शेतीमित्र अशोकराव थोरात, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, नूतन नगरसेवक दिनेश रैनाक, नूरजहॉं मुल्ला, भास्कर सोळवंडे, अजित थोरात, निर्मला काशीद, माजी नगराध्यक्ष आबा गावडे, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, कृष्णा बॅंकेचे संचालक महादेव पवार, पैलवान आनंदराव मोहिते आदी मान्यवर होते.\nना. भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराने व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने आपण या निवडणुकीत अटीतटीची लढत दिली. मात्र अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना निसटता पराभव पत्करावा लागला. पण कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता, तो पचवून लगेच त्यावर मात करण्यासाठी आपले पक्षसंघटन अधिक मजबूत करावे. मलकापूरच्या नगरपरिषदेत भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून गेलेले 5 नगरसेवक नेहमी मलकापूरच्या विकासासाठी बांधिल राहतील.\nअशोकराव थोरात म्हणाले, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येत्या काळात योग्य पक्षबांधणी करुन येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज रहावे. मलकापूरच्या निवडणुकीत जवळपास निम्म्या मतदारांनी भाजपाच्या पाठीशी राहत भक्कम पाठबळ दिले असून आपण सर्वांनी केलेल्या कामाचे हे फलित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे.\nयावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे, नूतन नगरसेवक भास्कर सोळवंडे, अजित थोरात, सुहास कदम, चंद्रकांत देसाई, इसाक मुजावर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मनोज येडगे, उमा प्रमोद शिंदे, अवंती घाडगे, शोभा यादव, अश्विनी संतोष हिंगसे, शामराव शिंदे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nबोंडारवाडीच्या पाणी आरक्षणास शासनाची मंजूरी\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\n…अन्यथा कोयना प्रकल्पग्रस्त मंत्रालयावर लाँगमार्च काढणार\nकार्यक्रमासाठी नेलेला दागिना मागितल्याने महिलेस दांडक्‍याने मारहाण\nपाकविरोधी घोषणांनी कराडसह परिसर दणाणला\nगजानन महाराज मंदिर रस्त्याची चाळण\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल ��र,सावधान\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/6317-chandramukhi-song-sung-by-actors-of-hrudayat-something-something", "date_download": "2019-02-18T00:26:22Z", "digest": "sha1:KQYQYPOKVZHEM4PNRLQMHNCIL3BFGIJN", "length": 10228, "nlines": 229, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांनी गायलेले ‘चंद्रमुखी’ गाणे - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांनी गायलेले ‘चंद्रमुखी’ गाणे\nप्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांचा ‘चंद्रमुखी’ ह्या धमाल हळदीच्या गाण्याने संगीतक्षेत्रात डेब्यू झाला आहे. अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव ह्या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता ह्यांनी संगीतबध्द केलेले ‘चंद्रमुखी’ हे गाणे गायले आहे.\n'हृदयात समथिंग समथिंग' सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा \n'हृदयात समथिंग समथिंग' सिनेमाचा रिफ्रेशिंग टिझर \n'अशोक सराफ' पहिल्यांदाच दिसणार ‘लव्हगुरू’च्या भूमिकेत\nसिनेमाचे निर्माते विनोदकुमार जैन गाण्याविषयी सांगतात, “सागर खेडेकर ह्यांनी लिहीलेल्या गीताला सुकूमार दत्तांनी उडत्या चालीत इतके चपखलपणे बसवले आहे की, गाणे पटकन ओठांवर रूळते. आम्ही चित्रीकरणादरम्यान हे गाणे सतत गुणगुणत होतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे, की सिनेरसिकांनाही हे गाणे खूप आवडेल.”\nह्या गाण्याविषयी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणतात, “ ह्या अगोदर सगे-सोयरे आणि कळत-नकळत सिनेमांमधून मी गाणे गायले आहे. त्यामूळे हे गाणे रेकॉर्ड होताना त्या गाण्यांचा रेकॉर्डिंगचा अनुभव गाठीशी होताच, शिवाय हे हळदीचे गाणे असले तरी मिश्किल बाजाचे असल्याने ते आमच्या आवाजात शोभते आहे.”\nअनिकेत विश्वासराव म्हणाला, “माझा सिनेसृष्टीत प्रवेश अशोकमामांसोबतच्या सिनेमामधून झाला आणि आता पार्श्वगायनात डेब्यू होतानाचे गाणेही अशोक मामांसोबतच आहे. त्यामूळे मी स्वत:ला लकी समजतो.”\nपिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला, सचिन संत ह्यांची सहनिर्मिती असलेला प्रवी�� राजा कारळे दिग्दर्शित, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट ५ ऑक्टोबर २०१८ ला रिलीज होणार आहे.\n‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांनी गायलेले ‘चंद्रमुखी’ गाणे\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-02-17T23:41:38Z", "digest": "sha1:L6NTHFIPCYYAZQFSS7YOIG3RN34OSVRI", "length": 9522, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वांग्याच्या शेतात घेतले कोंथिबीर, फ्लॉवर अंतर पीक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवांग्याच्या शेतात घेतले कोंथिबीर, फ्लॉवर अंतर पीक\nचिंबळी- येथील परिसरातील काही शेतकऱ्यांनी दीड महिन्यांपूर्वी विहिरीच्या पाण्यावर पंचगंगा जातीच्या वांगी पिकाची लागवड केली असून त्यात अंतर पीक म्हणून कोबी व कोथिंबिरेचे पीक घेतले आहे. दरम्यान, ढगाळ हवामानाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पिकांवर औषध फवारणी करून पिकांची निगा राखण्यात शेतकरी गुंतला आहे. त्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीचा कडाका अचानक वाढल्याने वांगी, कोंथिबीर, कोबीचे पिकांची जोमाने वाढ झाली असल्याने भरघोस उत्पादनाची शेतकऱ्यां अशा आहे मात्र, भाव योग्य मिळेल की नाही या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-18T00:33:06Z", "digest": "sha1:2I3A4MLNSBLHLWZCPNGDEIORU6U5IPUV", "length": 11859, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : खातवळच्या सटवाईचा रथोत्सव उत्साहात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा : खातवळच्या सटवाईचा रथोत्सव उत्साहात\nकातरखटाव- ‘आई सटवाईच्या नावाने ….चांगभलं ……” चा जयघोष व गुलालाची उधळण करत खातवळ येथील ग्रामदैवत सटवाई देवीचा रथोत्सव उत्साहात पार पडला. दुपारी श्री च्या मूर्तीचे वाजत-गाजत मंदिरात आगमन झाल्यावर श्री ची आरती करणेत आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत आकर्षक सजवलेल्या रथाचे पुजन करुन रथोत्सवास सुरवात झाली.रथापुढे ढोल पथक व सूर -सनई वाजंत्री मंडळ असा लवाजमा होता.\nरथ मिरवणूकीमध्ये लहान -थोर मंडळीसह वयोवृद्ध ग्रामस्थ व हजारो भाविक सहभगी झाले होते.सटवाई मंदिरापासून सुरु झालेली रथाची मिरवणूक हनुमान चौक,विठ्ठल चौक,चांदणी चौक,बस स्थानक,ज्योतिर्लींग नगर मार्गे जात एनकूळ रस्त्याने येवून ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करत रात्री उशिरा मंदिराजवळ पोहचली. रथ मिरवणूकी दरम्यान भाविकांनी रथाचे दर्शन घेत पन्नास रूपयापासून दहा हजार रूपये पर्यंतच्या रक्कमेच्या माळांची तोरणे, नारळाची तोरणे रथावर अर्पण केली. रथावर भाविकांनी दोन लाख नऊ हजार तिनशे रूपये अर्पण केले.\nरथोत्सव मिरवणूकीसाठी तालुक्‍यातील विविध क्षेत्रातील मान्यवरासह भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.रथ सोहळयानिमित्त घरोघरी गुढया उभ्या करून घरासमोर काढलेली आकर्षक रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. रथोत्सवानिमित्त मंदीरावर.शिखरावर व मंदीर परिसरात आकर्षक सजावट व रोशणाई करण्यात आली होती.यात्रेनिमित्त सटवाई मंदिर परिसरात खेळणी, पाळणे, मेवा-मिठाई, स्टेशनरी, कटलरी आदी दुकाने थाटली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातारा- नागेवाडी धरणातून पाणी सोडा\nउमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही- अजित पवार\nमनोमिलनावर शिक्कामोर्तब; आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे एकत्र\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरज��चे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/nagar-election-and-shivsena-31974", "date_download": "2019-02-17T23:50:27Z", "digest": "sha1:5UNLBRLAEVTFFJPU223NFCAXQXUE7PIF", "length": 9982, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "nagar election and shivsena | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहापौर निवडणुकीत नगरमध्ये बोराटे जादुई आकडा कसा गाठतील \nमहापौर निवडणुकीत नगरमध्ये बोराटे जादुई आकडा कसा गाठतील \nशुक्रवार, 21 डिसेंबर 2018\nनगर : नगरमध्ये महापालिका त्रिशंकू झाल्याने तीनही पक्षात गोंधळ झाला आहे. गटनोंदणी झाल्यानंतर कोण कोणाला पाठिंबा देणार, याबा��त बैठकामागे बैठका सुरू आहेत. शिवसेनेने आपला महापौरपदाचा उमेदवार म्हणून अधिकृतपणे बाळासाहेब बोराटे यांचे नाव जाहीर केल्याने सर्व आघाड्या सांभाळून घेण्यात बोराटे यांना कितपत यश येते, हे त्यांच्या विरोधी पक्षातील संपर्कावरही अवलंबून राहणार आहे.\nनगर : नगरमध्ये महापालिका त्रिशंकू झाल्याने तीनही पक्षात गोंधळ झाला आहे. गटनोंदणी झाल्यानंतर कोण कोणाला पाठिंबा देणार, याबाबत बैठकामागे बैठका सुरू आहेत. शिवसेनेने आपला महापौरपदाचा उमेदवार म्हणून अधिकृतपणे बाळासाहेब बोराटे यांचे नाव जाहीर केल्याने सर्व आघाड्या सांभाळून घेण्यात बोराटे यांना कितपत यश येते, हे त्यांच्या विरोधी पक्षातील संपर्कावरही अवलंबून राहणार आहे.\nमहापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्वाधिक जागा म्हणजे 24 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र महापौर निवडीसाठी त्यांना भाजप किंवा राष्ट्रवादीची गरज पडणार आहे. अशीच स्थिती राष्ट्रवादीचीही आहे. राष्ट्रवादीच्या 18 जागा असून, त्यांना एका अपक्षानेही पाठिंबा दिला आहे. आघाडी असल्याने 5 नगरसेवक कॉंग्रेसचे मिळतील. म्हणजेच 34 जागा आघाडीच्या होत असल्या तरी 35 हा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांना इतर पक्षाचीच गरज पडणार आहे.\nभाजपचे 14 नगरसेवक असल्याने त्यांनाही कोणत्या ना कोणत्या पक्षाला पाठिंबा देणे गरजेचे आहे. बसपाचे 4 नगरसेवक आहेत. त्यांचीही स्वतंत्र गटनोंदणी झाल्याने ते सत्ता ज्यांच्याकडे जाईल, त्यांनाच पाठिंबा देवून मिळेल ते पदरात पाडून घेण्याची शक्‍यता आहे.\nशिवसेनेच्या नेत्यांनी अंग झटकले\nमहापौरपद मिळविण्यासाठी शिवसेनेने महापौरपदाचा उमेदवार जाहीर करून सर्व धुरा बोराटे यांच्यावर टाकली आहे. नेत्यांनीही एक प्रकारे या विषयातून अंग काढून घेतल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बोराटे यांना आता इतर पक्षाची मनधरणी करावी लागणार आहे. शिवाय नाराज नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी मोठी ताकद लावावी लागणार आहे. शिवसेनेतील पक्षांतर्गत काही नगरसेवकांची नाराजी बोराटे कशी दूर करणार, हे आगामी काळात दिसून येईल.\nभाजप, राष्ट्रवादीचे उमेदवार कोण\nभाजप व राष्ट्रवादीने मात्र अद्याप महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. वरिष्ठ पातळीवरील नेते निर्णय घेणार असल्याचे कारण दाखवून अंतर्गत घडामोडी घडत आहेत. त्यामुळे महापौरपदा���ाठी या दोन्ही पक्षाचे उमेदवार कोण, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, सोमवारपासून महापौरपदासाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. डिसेंबरला महासभा होऊन मतदान होईल.\nनगर महापालिका बाळ baby infant नगरसेवक भाजप राष्ट्रवाद विषय topics आग\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/it-would-be-anna-hajares-suicide-says-doctor/", "date_download": "2019-02-18T00:20:31Z", "digest": "sha1:NETOKGNOXJKXTJ2Q6HGBKUAS5X7M2SCO", "length": 5308, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "… तर ती अण्णांची आत्महत्या ठरेल : डॉक्टर", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\n… तर ती अण्णांची आत्महत्या ठरेल : डॉक्टर\nटीम महाराष्ट्र देशा : केंद्रात लोकपाल नियुक्त करावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेल्या पाच दिवसांपासून आपल्या गावी राळेगणसिद्धी या ठिकाणी आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र, अण्णांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जास्त दिवस उपोषण करु शकत नाहीत. अण्णांचा रक्तदाब सतत कमी जास्त होत आहे. त्यांच्या किडनीतील रक्तपुरवठा कमी होतोय. त्यामुळे अण्णांनी उपोषण सुरु ठेवल्यास ही आत्महत्या असेल, अशी प्रतिक्रिया अण्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.\nअण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात उपोषणाला सुरुवात केली आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nशरद पवारा���च्या आदेशाला युवती अध्यक्षांचा खो, पुणेरी पगडी घालत मोडला पक्षाचा आदेश\nदेशमुखांच्या एन्ट्रीने बबनदादा आणि विजयदादा एकत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/abvp-and-centeral-government-28073", "date_download": "2019-02-17T23:53:27Z", "digest": "sha1:5LYHIQNNXLZO4SFSKVHL7ME4MB6CUK4U", "length": 9288, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "abvp and centeral government | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआता \"अभाविप'ही केंद्र सरकारच्या विरोधात लढाई पुकारणार\nआता \"अभाविप'ही केंद्र सरकारच्या विरोधात लढाई पुकारणार\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nनागपूर : केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षाकडून विविध मुद्यांवर घेरणे सुरू असताना संघ परिवारातील विद्यार्थी संघटना अभाविपनेही केंद्र सरकारच्या विरोधात देशभर आंदोलन पुकारण्याची घोषणा नागपुरातून केली आहे. नागपुरातील संविधान चौकात अभाविपने केंद्र सरकारच्या विरोधात धरणे देऊन करून देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.\nनागपूर : केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षाकडून विविध मुद्यांवर घेरणे सुरू असताना संघ परिवारातील विद्यार्थी संघटना अभाविपनेही केंद्र सरकारच्या विरोधात देशभर आंदोलन पुकारण्याची घोषणा नागपुरातून केली आहे. नागपुरातील संविधान चौकात अभाविपने केंद्र सरकारच्या विरोधात धरणे देऊन करून देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.\nगेल्या काही वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल केल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्याने नाराजी पसरली आहे. या विरोधात डाव्या व कॉंग्रेसपक्षाचे समर्थन करणाऱ्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली आहेत. आता संघ परिवारातील अभाविपने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.\nअभाविपचे विदर्भ प्रात मंत्री विक्रमजीत कलाने यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विद्यार्थ्यांच्या संबंधित इतर मागण्यांही यावेळी करण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे इतर प्रश्न येत्या 15 दिवसात मार्गी न लावल्यास राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभारण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे. या आंदोलनात पूर्व विदर्भातील नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीतील दोनशेपक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.\nअभाविपचे विदर्भ प्रांतमंत्री विक्रमजीत कलाने म्हणाले, सरकार कोणतेही असो, विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नासाठी अभाविप नेहमीच आंदोलन करीत आली आहे. सरकार कोणत्या पक्षाचे आहे , हे महत्त्वाचे नाही. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हीच अभाविपची प्राथमिकता राहिली आहे. या धोरणानुसारच हे आंदोलन होणार आहे. हे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात नाही तर विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी असल्याचे कलाने यांनी \"सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.\nसरकार government संघटना unions आंदोलन agitation शिष्यवृत्ती विदर्भ\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/maharshatra-influential-leader-sarkanama-diwali-ank-issue-31002", "date_download": "2019-02-18T00:37:43Z", "digest": "sha1:2S4DM6WBH4HU7ZNBP6RTCMZW67IXRHDE", "length": 13839, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "maharshatra influential leader in sarkanama diwali ank issue | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविधीमंडळातील भाषणांतून जे समजतं ते दहा पुस्तकांतूनही कळत नाही : गिरीश बापट\nविधीमंडळातील भाषणांतून जे समजतं ते दहा पुस्तकांतूनही कळत नाही : गिरीश बापट\nविधीमंडळातील भाषणांतून जे समजतं ते दहा पुस्तकांतूनही कळत नाही : गिरीश बापट\nशनिवार, 24 नोव्हेंबर 2018\nविधीमंडळ कामकाजमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. टेल्को कंपनीतील कामगार ते राज्याचा मंत्री अशी मजल त्यांनी मारली आहे. मंत्री म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांचा हा प्रवास समजून घेणे म्हणजे राजकारण कळणे. सरकारनामा फेसबुक लाइव्हमध्ये त्यांनी हा प्रवास उलगडून दाखवला. त्यांच्या मुलाखतीचा हा पहिला भाग.\nप्रश्न : तुमच्या राजकीय आयुष्याची सुरुवात कशी झाली \nउत्तर : मी गेल्या ४०-४५ वर्षांत सामाजिक व राजकीय जीवनात काम करतोय. मी पुण्याला येण्याअगोदर तळेगावला होतो. तिथं माझं प्राथमिक शिक्षण झालं. जिल्हा परिषद शाळेत मी शिकलो. त्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी रमणबागेत आलो. महाविद्यालयीन शिक्षण बीएमसीसीमध्ये झाले. त्यानंतर मी टेल्को कंपनीत नोकरीस लागलो. माझं एक ठाम मत होतं आणि आहे कि राजकरण हा उपजिविका करण्याचा व्यवसाय नाही. राजकारण हे समाजाचे प्रश्न सोडवण्याचे माध्यम आहे. पण राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपजिविकेसाठी नोकरी व्यवसाय केला पाहिजे. मला नोकरी सोडण्यासाठी खूप आग्रह करण्यात आला पण मी रिटायार्ड होईपर्यंत नोकरी केली. टेल्कोमध्ये काम करताना मी कामगार संघटनेचा नेता म्हणून काम केले. याचदरम्यान मी नगरसेवक झालो. नगरसेवक असताना लोकांची माझ्याकडे कामासाठी गर्दी व्हायची. टेल्को मध्ये काम करता असताना कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कार्यरत रहात होतो. त्याचवेळी पुण्यातही नगरसेवक म्हणून माझ्याकडे लोक काम घेऊन यायचे ती काम मी करत होतो. नगरसेवक आणि कामगार नेता अशी माझी राजकीय सामाजिक आयुष्याची सुरुवात झाली.\nप्रश्न : माणसं जोडणं, सतत माणसाच्या सोबत राहणं तुम्हाला आवडत तुम्ही माणसं कशी जोडता\nउत्तर : मनात इच्छा असली की काहीही अवघड नसतं. मी माणसांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मी विद्यार्थी असल्यापासून वेगवेगळ्या क्रीडा मंडळाशी संपर्कात आहे. मी स्वतः कबड्डी आणि फुटबॉल खेळतो. या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून मला अनेक लोक जोडता आले. मनमोकळ्या गप्पा मारल्या कि माणसं समजून घेता येतात. तिथं तुमची विचारधारा आड येत नाही. पुण्यात तर वेगवेगळे कट्टे आहेत या कट्ट्यावर तुम्हाला अनेक लोक भेटतात, त्याची मते समजतात, प्रश्न समजतात, समाज समजून घायला आपण स्वतः गेलं पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. क्रीडा मंडळापासून ते गणेश मंडळापर्यंत मी कार्यरत असतो. अगदी शेवटच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत मी थांबतो. समाजात मिसळलं कि समाजाची नाडी समजते. समाजात काय करायला हवं हे समाजातील लोकांच्याकडून समजतात आणि समाजाच्या विचाराची दिशा कळते.\nप्रश्न : तुमच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ कसा झाला\nउत्तर : मी १९८३ साली पहिल्यांदा नगरसेवक झालो. याकाळात मी सतत लोकांच्या कामात असायचो. तेव्हा अनेक लोक त्य��ंचे जिवंत असल्याचे दाखले घ्यायला माझ्याकडे यायचे. ते ज्येष्ठ नागरिक असायचे. त्यांच्या पेन्शनसाठी तसा दाखला हवा असायचा. तुम्ही जेव्हा लोकांची कामे करता तेव्हा ते लोक तुमची विनामूल्य प्रसिद्धी करतात. आपण काम करताना मात्र समोरचा माणूस कोणत्या पक्षाचा आहे कधीही बघायचं नाही ,समोर येईल त्या माणसाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. मी नगरसेवक झाल्यावर पुणे शहर पिंजून काढलं. सगळ्या वस्त्या फिरलो. पुण्यातील प्रश्न समजून घेतले. या सगळ्याचा मला नंतर फायदा झाला.\nप्रश्न : विधिमंडळात सर्वाधिक काळ उपस्थित राहणारा लोकप्रतिनिधी अशी ओळख आहे ,त्याबाबत सांगा.\nउत्तर : विधिमंडळात राज्यातील प्रश्नांची चर्चा होते आणि प्रश्न सोडवले जातात. तिथं हजर राहणं हे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. तिथं गणपतराव देशमुख यांच्यासारखे आमदार दुष्काळावर भाषण करतात तेव्हा तुम्हाला दहा पुस्तकं वाचून दुष्काळ समजणार नाही तो त्यांच्या भाषणातून समजतो. जेव्हा एखादा कामगार प्रतिनिधी बोलतो ,शेतकरी प्रतिनिधी बोलतो तेव्हा त्यांचे प्रश्न समजतात आणि हे समजून घेताना आपल्या ज्ञानात भर पडते. मला या पंचवीस वर्षात विधीमंडळात खूप काही शिकलो आहे. आता मी संसदीय कार्यमंत्री आहे. मी उपस्थितीबाबत शिस्त लावतो म्हणून मला विनोदाने गुरुजीही म्हणतात. मला विधिमंडळाच्या कामकाजात शिस्त महत्वाची वाटते.\nगिरीश बापट राजकारण politics सरकारनामा sarkarnama फेसबुक नगरसेवक गणपतराव देशमुख\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/6116-baapmanus-celebrates-the-completion-of-200-episodes", "date_download": "2019-02-18T00:14:46Z", "digest": "sha1:HXO7HZMHMRDX5EZGROLZSSEFWPRZEJNZ", "length": 9813, "nlines": 219, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'बापमाणूस' २०० नाबाद - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nPrevious Article निरागस सुरांना मिळणार नवी ओळख - \"सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर\" कलर्स मराठीवर \nNext Article १२ ऑगस्टला स्टार प्रवाहवर पाहा ‘हॉस्टेल डेज’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर\nलोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेने नुकताच २०० भागां��ा यशस्वी टप्पा पार गाठला आहे.\n२०० भागांचा माईलस्टोन पार केल्या नंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार पण हा आनंदाचा क्षण त्यांनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला. १०० भाग पूर्ण केल्यावर त्यांनी त्यांचा आनंद अंडर प्रिव्हिलेज मुलांसोबत साजरा केला होता. यावेळी २०१ व्या भागाचं काम चालू करायच्या आधी त्यांनी संपूर्ण टीम जिच्यामुळे हि मालिका यशस्वीरित्या २०० भाग पूर्ण करू शकली त्यांचे आभार मानले. आभार प्रदर्शनानंतर त्यांनी सेटवर केक कापून साजरा केला आणि या यशाच्या मागे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो भरवला. कार्यक्रमावर प्रेक्षकांचे निस्सीम प्रेम आहे आणि ते त्याला पाठिंबा देत आहेत यात काही शंका नाही. कलाकारांनी सांगीतले की कार्यक्रमाविषयी आणि त्यातील लाडक्या पात्रांसाठी चाहत्यांकडून त्यांना नेहमीच सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nया मोठ्या दिवसा विषयी बोलताना, सुयश टिळक म्हणाला, \"२०० भागांचा यशस्वी टप्पा गाठणे ही आम्हा सर्वांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि म्हणूनच हा आनंद आम्ही बापमाणूसच्या संपूर्ण टीमसोबत साजरा केला ज्यांच्यामुळे हि मालिका २०० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण करू शकली आणि अर्थातच या आनंदाच्या क्षणी मी रसिक प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी आमच्यावर इतकं प्रेम केलं आणि ते पुढेही आमची अशीच साथ देतील अशी अाशा करतो.\"\nPrevious Article निरागस सुरांना मिळणार नवी ओळख - \"सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर\" कलर्स मराठीवर \nNext Article १२ ऑगस्टला स्टार प्रवाहवर पाहा ‘हॉस्टेल डेज’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/rane-bjp-issue-15752", "date_download": "2019-02-17T23:56:40Z", "digest": "sha1:U3WX7AFDTDHIYSHGFRK3ZRC2MH7YSLHY", "length": 12035, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "rane bjp issue | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजप प्रवेश : हिरवा कंदिल; पण राणेंना काय मिळणार\nभाजप प्रवेश : हिरवा कंदिल; पण राणेंना काय मिळणार\nशुक्रवार, 22 सप्टेंबर 2017\nश्री. राणे सिंधुदुर्गात 18 तारखेला दाखल झाले होते. त्यांनी कुडाळमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आणि काल ओसरगावमध्ये कार्यकारीणीची बैठक घेतली. यानंतर आज सकाळी ते गोवामार्गे विमानाने मुंबईकडे रवाना झाले. तेथून ते नागपूरला जाणार असल्याचे समजते. नागपूरमध्ये आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा दौरा होता.\nसावंतवाडी : विनाशर्थ भाजपमध्ये येण्यास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना हिरवा कंदील आहे. मात्र पक्षात आल्यानंतर काय मिळणार या वाटाघाटीत हा प्रवेश अडकल्याची माहिती सुत्रांनी दिली. या वाटाघाटींच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर दौरा करून राणेंनी आपली ताकद दाखविण्याची राजकीय खेळी खेळायला सुरवात केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.\nराणे भाजपात जाणार अशी चर्चा गेले तीन-चार महिने आहे. मात्र त्याला मुर्तरुप आले नव्हते. यातच कॉंग्रेसने अचानक खेळी खेळत जिल्हा कॉंग्रेसची कार्यकारीणी बरखास्त केली. यामुळे आक्रमक झालेल्या राणेंनी प्रदेशच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. यानंतर आमदारकीसह कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांच्यासह जिल्��्यातील त्यांच्या समर्थकांनीही कॉंग्रेस सोडली. यात जिल्हा आणि तालुका कॉंग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका आदींच्या लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. त्यांचे दुसरे पुत्र कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे हे मात्र कॉंग्रेस सोडण्याची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. या पत्रकार परिषदेत राणेंनी भाजप प्रवेशाबाबत चकार शब्दही काढला नाही. दुसरीकडे भाजपवर टीकेची भूमिकाही घेतली नाही.\nया एकूणच घडामोडी आणि राजकीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राणेंना विना अट भाजपमध्ये घ्यायला पक्षश्रेष्ठींची कोणतीच आडकाठी नाही. मात्र भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यासह समर्थकांना कोणते पद दिले जाणार याच्या वाटाघाटी अडकल्या आहेत. भाजपमध्ये तूर्तास त्यांनी समर्थकांसह पक्षात यावे अशी भूमिका घेतली आहे. राणेंना स्वतःसह समर्थकांना पद अपेक्षित असणार हे उघड आहे. मात्र सगळ्यांनाच पद देण्यास किंवा त्यांच्या सर्व अटी, अपेक्षा पूर्ण करण्यास भाजपने तूर्तास होकार दिलेला नाही. यातच कॉंग्रेसने खेळी खेळल्यामुळे राणेंनी राजीनाम्याचे अस्त्र उगारत राज्यभरात शक्तीप्रदर्शनाचा मार्ग अवलंबला आहे.\nमराठा मोर्चा, त्यात मराठा नेता म्हणून मिळविलेले स्थान, सिंधुदुर्गातील राजकीय ताकद, मुख्यमंत्रीपद आणि राज्यभरात असलेली ताकद राणेंच्या समर्थकांकडून भाजपकडे मांडली गेल्याचे समजते. शिवसेनेला शह देण्यासाठीही राणेंसारख्या आक्रमक नेतृत्वाची गरज असल्याचा युक्तीवादही गेला जात असल्याचे समजते. मात्र शिवसेनेने राणेंना घेण्यास अप्रत्यक्षरित्या विरोध दर्शविला आहे. राज्यातील भाजपमध्ये एक गटही अद्याप त्यांच्या प्रवेशाला तितकासा अनुकुल नाही. यामुळे वाटाघाटीत अडथळे येत असल्याचे समजते. दुसरीकडे राणेंनी नागपूरमधून दौरा सुरू करून राज्यभरातील आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.\nराणेंना भाजपमध्ये घेण्यास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील इच्छुक असल्याचे आतापर्यंतचे चित्र होते. आज पुण्यात पाटील यांनी भाजपच्या कोअर कमिटीत अशी काही चर्चाच झाली नाही अशी भूमिका घेतली आहे. यामुळे वाटाघाटी अद्याप पूर्णत्वाकडे नसल्याचेच पुढे येत आहे.\nसिंधुदुर्ग सकाळ मुख���यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी भाजप नारायण राणे जिल्हा परिषद नितेश राणे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/balgandharva.php", "date_download": "2019-02-18T00:59:00Z", "digest": "sha1:QXEONITHF7KWWSQCDW2IWHB5KYCQEQFJ", "length": 9288, "nlines": 11, "source_domain": "puladeshpande.net", "title": "पु.लं.ची श्रद्धास्थाने:बालगंधर्व", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\n... माझ्या आयुष्यात एकाचढ एक गायकवादक ऐकायचा योग मला लाभला. त्या गायकांशी तुल्यबळ म्हणावे असे आजही तरूण गायक-गायिकांचे गाणे वाजवणे ऐकायला मिळते. पण बालगंधरर्वांच्या स्वराची किमया काय आहे ते मात्र कळत नाही. तास तास तयारीने किसलेल्या भिमपलासापुढे बालगंधर्वांनी त्याच भिमपलासात 'देवा धरिले चरण' एवढी नुसती तीन शब्दांची ओळ भिजवून काढली की ऐकणाऱ्याला सगळा भिमपलास एका क्षणात आपल्या शरीराबाहेर रंध्रारंध्रातून आत झिरपत गेल्याचा अनुभव यायचा. बरं हा काही 'रम्य ते बालपण' छाप अभिप्राय आहे असे नाही. मध्ये एक काळ असा आला होता की, चित्रपटसंगीताच्या लाटेत बालगंधर्वांची स्वरांची द्वारका बुडून जाणार की काय अशी भीती वाटत होती. पण कुठे काय जादू झाली कळत नाही. मराठी संगीतसृष्टीत ही सारी गायकी पुर्नजन्म घेतल्यासारखी प्रकट झाली. बालगंधर्वांना ज्यांनी आधी प्रत्यक्ष पाहिले नाही की प्रत्यक्ष ऐकलेही नाही अशी गुणी मुलं त्यांच्या ध्वनीमुद्रिका ऐकून, त्या गायकीतली गहिराई ओळखून ती गाणी आत्मसात करण्यात आनंद मानताना दिसायला लागली. मला कधी कधी इतकी मजा वाटते की एरवी सगळे 'मॉड' संस्कार असलेली तरुण मुलं मुली जर चांगल्या संगीताची नजर लाभलेली असेल तर बालगंधर्वांच्या गाण्यातल्या ज्या विशेष सौंदर्यस्थळांना साठ सत्तर वर्षापूर्वी दाद मिळायची त्याच जागांना तितक्याच आनंदानं दाद देतांना दिसतात. कलेच्या सौंदर्यात ही अशी एक कालनिरपेक्ष आनंद देणारी शक्ती असते. कलावंत जाणून घेणं म्हणजे त्या शक्तिची लीला जाणून घेणं असतं. असा स्थल काल निरपेक्ष आनंद देण्याचं सामर्थ्य एक तर निसर्गप्राप्त असतं किंवा निसर्गासारख्याच निरपेक्ष सहजतेने फुललेल्या कलेच्या दर्शनात असतं. त्यातली निरपेक्षता आणि सहजता हया दोन्ही गोष्टी अमोल असतात. खळखळत वाहणे हा निसर्गाचा सहजधर्म. तसाच सहजधर्म म्हणून गळ्यातून सूर वाहातो असा साक्षात्कार घडवणारा गतिमानी गायक कलावंत म्हणजे निसर्गाने निरपेक्ष भावनेने आपल्याला दिलेल्या पौर्णिमेच्या चांदण्याच्या, सूर्योदयाच्या फुलांच्या ताटव्यांच्या, खळाळणाऱ्या निर्झराच्या देण्यासारखे एक देणे असते. ते कोण आणि कुठे आणि कसे घडवितो हे कोडे सुटले असते तर बालगंधर्वांच्या गाण्यातल्या आनंदकोशाचे रहस्य उमगले असते. शंभर वर्षांपूर्वी सूर लयीचा स्वयंभू अवतार असल्यासारखा साक्षात्कार घडवणारे हे देणे महाराष्ट्रात जन्माला आले. सूर आणि लय यांचे पार्वती-परमेश्वरासारखे संपृक्त स्वरुपातले दर्शन त्याने रसिकांना घडवले आणि तेही कुठून तर स्वत:ला शिष्ट समजणाऱ्या लोकांनी अपवित्र, ओंगळ मानून बहिष्कृत केलेल्या नाटकाच्या मंचावरुन. आंगणातल्या मातीत रांगणाऱ्या बालकृष्णाने आपल्या चिमण्या मुखाचा 'आ' करुन यशोदेला विश्वरुपदर्शन घडविले... तसे ह्या बालगंधर्वानेही नाटकातल्या गाण्यासाठी लावलेल्या 'आ'कारामागचे भारतीय अभिजात संगीतातले विश्व जाणकारांच्या अनुभवाला आणून दिले. विचाराहीन अरसिकांनी हीनत्वाचा डाग देऊन चोरटा संबंध ठेवायच्या लायकीची कला ठरवलेल्या संगीतकलेला जणू शापमुक्ती लाभली. घराघरात नव्हे, तर मराठी माजघरात गंधर्वांचं गाणं गेलं. त्याचा आदर झाला. लाड झाले. स्त्री-पुरुषांनी मोकळ्या गळ्याने त्या गाण्यांशी सलगी जोडली. महाराष्ट्राला वरदानासारखं लाभलेलं हे स्वरदान. मनाच्या झोळीत ते कृतज्ञतेने स्वीकारावं आणि स्वत:ला धन्य मानावं. म्हणून म्हणतो, की ह्या नव्या वर्षाचं नाव पंचांगर्त्याच्या लेखी काहीही असलं तरी मराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्या हिशेबी हे गंधर्वनाम संवत्सरच आहे.\n... अपूर्ण(- कालनिर्णय १९८६)\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70823130123/view", "date_download": "2019-02-18T00:41:34Z", "digest": "sha1:6EVZD7SG5NNI45XGRPEV3O3MWEG57CUK", "length": 7654, "nlines": 140, "source_domain": "www.transliteral.org", "title": "बालगीत - एक झोका चुके काळजाचा ठो...", "raw_content": "\nघर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १|\nएक झोका चुके काळजाचा ठो...\nसांग मला रे सांग मला आई...\nआई व्हावी मुलगी माझी ,...\nआईसारखे दैवत सा र्‍या ज...\nआणायचा, माझ्या ताईला नवर...\nरुसु बाई रुसु कोपर्‍यात ब...\nआला आला पाउस आला बघ...\nआली बघ गाई गाई शेजारच्या ...\nआवडती भारी मला माझे आजोबा...\nलहान सुद्धा महान असते ...\nइवल्या इवल्या वाळूचं , ...\nउगी उगी गे उगी आभाळ...\nएक कोल्हा , बहु भुकेला ...\nउठा उठा चिऊताई सारीक...\nएक झोका चुके काळजाचा ठो...\nएक होता काऊ , तो चिमणी...\nएका तळ्यात होती बदके ...\nकर आता गाई गाई तुला...\nकिलबिल किलबिल प क्षी बो...\nकोण येणार ग पाहुणे ...\nगमाडि गंमत जमाडि जंमत ...\nगोड गोजरी , लाज लाजरी ...\nचंदाराणी , चंदाराणी , का ...\nचांदोबा चांदोबा भागलास ...\nछम्‌ छम्‌ छम्‌ ..... छ...\nओळखणार ना बरोबर , ओळखा ...\nझुक झुक झुक झुक अगीनग...\nटप टप टप काय बाहेर व...\nटप्‌ टप्‌ पडती अंगावरत...\nटप टप टप टप टाकित टा...\nटप टप टप थेंब वाजती ,...\nठाऊक नाही मज काही \nताईबाई , ताईबाई ग , अत...\nतुझ्या गळा, माझ्या ग...\nतुझी नी माझी गंमत वहि...\nदिवसभर पावसात असून , सा...\nदेवा तुझे किती सुंदर ...\nहासरा, नाचरा जरासा लाजर...\nहिरवी झाडी , पिवळा डोंगर ...\nकरा रे हाकारा पिटा रे डां...\nउन्हामध्ये पावसाला रुपडं ...\nपिंपळगावी एक पोरगा मुलगा ...\nगाढवापुढे कोडे एकदा पडले ...\nकिर्र रात्री सुन्न रात्र...\nएक होता राजा आणि एक होती ...\nकावळ्यांची शाळा रंग त्...\nसरळ नाक , गोरी पान , लाल ...\nझुंईऽऽ करीत विमान कसं ...\nधाड् धाड् खाड् खाड् च...\nविदूषकाचे हे डोळे किती...\nवाटी ठेविली चांदीची जेव्ह...\nदाणेदार शुभ्र मीठ दिसतं क...\nबालगीत - एक झोका चुके काळजाचा ठो...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय.\nएक झोका चुके काळजाचा ठोका\nउजवीकडे डावीकडे डावीकडे उजवीकडे\nजरा स्वतःलाच फेका नाही कुठे थांबायचे\nमागेपुढे झुलायचे हाच धरायचा ठेका\nजमिनीला ओढायचे आकाशाला जोडायाचे\nखूप मजा, थोडा धोका\nगीत - सुधीर मोघे\nमहावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल \nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/faster-fenechi-kashmiri-karamat/index.php", "date_download": "2019-02-18T00:31:12Z", "digest": "sha1:VODBK2QAD6U7DLRFEZSORC3RHMQXGPBP", "length": 7680, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "फास्टर फेणेची काश्मिरी करामत", "raw_content": "\nफास्टर फेणेची काश्मिरी करामत\nफास्टर फेणेची काश्मिरी करामत\t- भा.रा.भागवत\nभा. रा. भागवत यांच्या फास्टर फेणे मालिकेतील आणखी एक साहसकथा.\n ’’ मालीने दिलेल्या कोपरखळीने बनेश ऊर्फ फास्टर फेणे खडबडून जागा झाला. ‘‘ माले, कशाला गं एवढ्या काळोख्या रात्री उठवलंस मला ’’ तो कुरकुरला. ‘‘ काळोखी रात्र ’’ तो कुरकुरला. ‘‘ काळोखी रात्र ’’ माली म्हणाली. ‘‘ डोळे उघड. बाहेर चांगलं उजाडलंय बघ. ’’ बन्याने डोळे चोळीत पाहिले. बाहेर बर्फाच्छादित डोंगरांच्या कडा चमचम करीत होत्या खऱ्या. पूर्व क्षितिजाला गुलाबी छटा चढलेली होती. फिकीच, पण बर्फाला चकाकी द्यायला ती पुरेशी होती. बन्या आता चांगलाच जागा झाला होता. तो म्हणाला, ‘‘ माझी खिंड काय म्हणालीस ’’ माली म्हणाली. ‘‘ डोळे उघड. बाहेर चांगलं उजाडलंय बघ. ’’ बन्याने डोळे चोळीत पाहिले. बाहेर बर्फाच्छादित डोंगरांच्या कडा चमचम करीत होत्या खऱ्या. पूर्व क्षितिजाला गुलाबी छटा चढलेली होती. फिकीच, पण बर्फाला चकाकी द्यायला ती पुरेशी होती. बन्या आता चांगलाच जागा झाला होता. तो म्हणाला, ‘‘ माझी खिंड काय म्हणालीस ’’ ‘‘ तुझीच ’’ मालीने हसून उत्तर दिले. ‘‘ बन्याल खिंडीत आलोत आपण. ’’ ‘‘ वा रे ज्योक ’’ बन्या पुटपुटला, ‘‘ आणि खरं नाव मुळी बनिहाल आहे. ’’ माली हसली. बन्याचीच खिंड, कारण फास्टर फेणे ती गाजवणार आहे, असे वेडेवाकडे भाकीत तर त्या पोरीला जाणवले नव्हते ’’ बन्या पुटपुटला, ‘‘ आणि खरं नाव मुळी बनिहाल आहे. ’’ माली हसली. बन्याचीच खिंड, कारण फास्टर फेणे ती गाजवणार आहे, असे वेडेवाकडे भाकीत तर त्या पोरीला जाणवले नव्हते किडकिडीत पण तुडतुडीत फास्टर फेणेची ओळख तुम्हाला नव्याने करून द्यायला नकोच. ही माली म्हणजे फास्टर फेणेची मामेबहीण. पुण्यात कसबा पेठेत राहणारे बन्याचे एक गुलहौशी मामा तुम्हाला ऐकून माहीत आहेत; त्यांची मुलगी. मामा-मामींनी ही काश्मीर ट्रिप काढली तेव्हा बन्यालाही त्यांनी बरोबर घेतले होते; पण एका अटीवर ‘‘ तिथं नॉर्मल मुलासारखं वागायचं. रणगाडे, चिनी हेर अन् पॅराशूटच्या गोष्टी करायच्या नाहीत. ’’ माली म्हणाली होती, ‘‘ बाबा, युद्ध क���व्हाच संपलं. आता रणगाडा नि पॅराशूटच्या गोष्टी कशाला हव्यात किडकिडीत पण तुडतुडीत फास्टर फेणेची ओळख तुम्हाला नव्याने करून द्यायला नकोच. ही माली म्हणजे फास्टर फेणेची मामेबहीण. पुण्यात कसबा पेठेत राहणारे बन्याचे एक गुलहौशी मामा तुम्हाला ऐकून माहीत आहेत; त्यांची मुलगी. मामा-मामींनी ही काश्मीर ट्रिप काढली तेव्हा बन्यालाही त्यांनी बरोबर घेतले होते; पण एका अटीवर ‘‘ तिथं नॉर्मल मुलासारखं वागायचं. रणगाडे, चिनी हेर अन् पॅराशूटच्या गोष्टी करायच्या नाहीत. ’’ माली म्हणाली होती, ‘‘ बाबा, युद्ध केव्हाच संपलं. आता रणगाडा नि पॅराशूटच्या गोष्टी कशाला हव्यात ’’ गंमत अशी की, युद्ध संपले तरी हेरगिरी संपत नसते; त्याला बन्या काय करणार ’’ गंमत अशी की, युद्ध संपले तरी हेरगिरी संपत नसते; त्याला बन्या काय करणार आणि रणगाडे, पॅराशूट म्हणाल तर त्यातल्या फिफटी पर्सेंट गोष्टी टळणार नाहीत असा जर विधिसंकेतच असेल, तर त्याला तरी बन्या काय करणार आणि रणगाडे, पॅराशूट म्हणाल तर त्यातल्या फिफटी पर्सेंट गोष्टी टळणार नाहीत असा जर विधिसंकेतच असेल, तर त्याला तरी बन्या काय करणार बन्याचा तुम्ही हात धराल एक वेळ - नाही, दहा वेळ - पण ब्रह्मदेवाचा हात कुणी धरला आहे बन्याचा तुम्ही हात धराल एक वेळ - नाही, दहा वेळ - पण ब्रह्मदेवाचा हात कुणी धरला आहे म्हणून मामाच्या अटीवर फास्टर फेणेने नुसते ओठ उघडून ‘ ट्टॉक ’ केले. तो काहीच बोलला नाही, तेव्हा मौनं संमतिलक्षणम् म्हणून मामांना त्याचा तो होकार मानणे भाग पाडले होते. शिवाय मालीनेही आपल्याकडून एक अट घातली होती. ती म्हणजे ‘ बन्या इज ए मस्ट. ’ तिच्या मते बन्या नाही तर ती ट्रिप कसली म्हणून मामाच्या अटीवर फास्टर फेणेने नुसते ओठ उघडून ‘ ट्टॉक ’ केले. तो काहीच बोलला नाही, तेव्हा मौनं संमतिलक्षणम् म्हणून मामांना त्याचा तो होकार मानणे भाग पाडले होते. शिवाय मालीनेही आपल्याकडून एक अट घातली होती. ती म्हणजे ‘ बन्या इज ए मस्ट. ’ तिच्या मते बन्या नाही तर ती ट्रिप कसली मामा त्यावर गंभीर तोंडाने म्हणाले होते, ‘‘ खरं आहे तुझं म्हणणं. हा बन्या प्रत्येक ट्रिप सार्थ करतो यात शंका नाही. तुला ‘ टु ट्रिप ’ या क्रियापदाचा अर्थ माहीत आहे माले मामा त्यावर गंभीर तोंडाने म्हणाले होते, ‘‘ खरं आहे तुझं म्हणणं. हा बन्या प्रत्येक ट्रिप सार्थ करतो यात शंका नाही. तुल�� ‘ टु ट्रिप ’ या क्रियापदाचा अर्थ माहीत आहे माले ’’ ‘‘ नाही. ’’ ‘‘ कशाला तरी अडखळून पडणं. ’’ मामा गालांतल्या गालांत हसून म्हणाले. ‘‘ हा पोरगा बरोबर असला की, आपण कुठेतरी ठेचा खाल्ल्याशिवाय राहणार नाही असं मला नक्की वाटतं ’’ ‘‘ नाही. ’’ ‘‘ कशाला तरी अडखळून पडणं. ’’ मामा गालांतल्या गालांत हसून म्हणाले. ‘‘ हा पोरगा बरोबर असला की, आपण कुठेतरी ठेचा खाल्ल्याशिवाय राहणार नाही असं मला नक्की वाटतं ’’ मग जरा थांबून ते पुढे म्हणाले होते, ‘‘ ठीक आहे, बन्याला घेऊ आपण बरोबर. कारण मेजवानीत काय किंवा सफरीत काय, ठेचा खाणं इज ए मस्ट. त्याशिवाय मजा नाही ’’ मग जरा थांबून ते पुढे म्हणाले होते, ‘‘ ठीक आहे, बन्याला घेऊ आपण बरोबर. कारण मेजवानीत काय किंवा सफरीत काय, ठेचा खाणं इज ए मस्ट. त्याशिवाय मजा नाही क्यों ’’ आणि मामासाहेबांच्या ढिसाळ ज्योकवर मामींनी नाक मुरडले असले तरी माली मनमुराद हसली होती. एवढंच, बन्या ऊर्फ फास्टर फेणे सहलीत सामील झाला होता. वाचा पुढे काय होतं...\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: फास्टर फेणेची काश्मिरी करामत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/6115-world-television-premiere-of-hostel-days-on-star-pravah-on-12th-august", "date_download": "2019-02-18T00:11:24Z", "digest": "sha1:WHLFKFZRCYXIQOF3K6CEQM2JOYZ44CFG", "length": 9391, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "१२ ऑगस्टला स्टार प्रवाहवर पाहा ‘हॉस्टेल डेज’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n१२ ऑगस्टला स्टार प्रवाहवर पाहा ‘हॉस्टेल डेज’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर\nPrevious Article 'बापमाणूस' २०० नाबाद\nप्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हॉस्टेल डेज’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर १२ ऑगस्टला दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाहवर’ पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे.\nहॉस्टेल डेजची आठवण करुन देणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात १९९० चा काळ दाखवण्यात आलाय. साताऱ्यातील कोपरगाव या काल्पनिक ठिकाणी स्थित एका हॉस्टेलची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल. त्याकाळात हॉस्टेल ही संकल्पना नव्याने रुजू लागली होती. हे जग विद्यार्थ्यांसाठी नवं होतं. शिक्षणासाठी घरापासून दूर राहावं लागत असल्यामुळे कॉलेज हेच त्यांचं दुसरं घर बनलं होतं. शिवाय मोबाईल, इंटर��ेट या गोष्टी नसल्यामुळे मित्रपरिवार घट्ट होता. मित्रमंडळींच्या सहवासातल्या काही हस-या आणि काही मनाला चटका लावणाऱ्या आठवणींची गोष्ट म्हणजे ‘हॉस्टेल डेज’ हा सिनेमा.\n१९९० चा काळ हा रोमॅण्टिक गाण्यांसाठी देखिल ओळखला जातो. त्यामुळे हॉस्टेल डेज सिनेमातूनही असाच सांगितीक नजराणा मिळणार आहे. या सिनेमात एकूण ८ गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलिवूड गायकांनी गायली आहेत. सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांसारखे आघाडीचे गायक त्यासाठी एकत्र आले आहेत. हॉस्टेल डेजचं दिग्दर्शन आणि संगीत अजय नाईक यांनी केलंय.\nतेव्हा हॉस्टेल मधली ही जादुई दुनिया अनुभवायची असेल तर ‘हॉस्टेल डेज’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर पाहायला विसरु नका १२ ऑगस्टला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.\nPrevious Article 'बापमाणूस' २०० नाबाद\n१२ ऑगस्टला स्टार प्रवाहवर पाहा ‘हॉस्टेल डेज’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/hitguj.php", "date_download": "2019-02-18T01:00:42Z", "digest": "sha1:GRDLYMEQ7NMTHLMKEHA7Q7UD35S3MTRV", "length": 11455, "nlines": 13, "source_domain": "puladeshpande.net", "title": "छोट्यांसाठी पु.ल.:विद्यार्थ्यांशी हितगुज", "raw_content": "��युष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nशाळेतली मुलं जेव्हा 'आम्ही कुठली पुस्तकं वाचावी' असं मला विचारतात, तेव्हा मी त्यांना सांगतो, 'तुम्हांला जी वाचावीशी वाटतील, ती वाचा.' काही मुलं थोडासा अपराध्यासारखा चेहरा करुन सांगतात, 'आम्हांला रहस्यकथा आवडतात' मग मी म्हणतो, 'मग रहस्यकथा वाचा.' माझ्या शाळकरी वयात मी डिटेक्टिव्ह रामाराव, भालेराव यांच्या गुप्त-पोलिशी चातुर्याच्या कादंबऱ्यांचा फडशा पाडत असे. माझ्या आयुष्यात 'पुस्तक' ही गरज व्हायला ह्मा करमणूक करणाऱ्या पुस्तकांनी खूप मदत केली. हळूहळू त्याहूनही अधिक चांगलं वाचायची ओढ लागते. ज्या घरात आणि समाजात आपण वाढत असतो, त्याचे आपल्या मनावर संस्कार होत असतात. त्यांतून आवडीनिवडी ठरायला लागतात. शाळेत शिकताना एखादा विषय आपल्याला विशेष आवडायला लागतो. एखादा खेळ अधिक आवडतो. आपल्या आवडीचा जो विषय असेल, त्यावरचं पुस्तक आपल्याला वाचावंसं वाटतं. त्या विषयावर वाचलेलं अधिक लक्षातही राहतं. क्रिकेट आवडत असलं, तर दहा वर्षांपूर्वीचा एखादा टेस्ट- मॅचचा स्कोअर तपशीलवार आठवत असतो. कुठल्या खेळाडूचा त्रिफळा उडाला, कोणी कोणाच्या गोलंदाजीला कुठं झेल घेतला, कोण धावचीत झाला- कोण पायचीत झाला, सगळं काही आठवत असतं. पण न आवडणाऱ्या भूमितीतलं प्रमेय पन्नास वेळा वाचूनही आठवत नाही. शेवटी हा आवडीनिवडीचा प्रश्न आहे पण केवळ वैयिक्तक आवडिनिवडीचा प्रश्न आहे, म्हणून सोडून देता येत नाही. वाचनाची आवड जोपासावी कशी, याचाही विचार करायला हवा.\nपुस्तकाचं वाचन करायची कारणं अनेक असू शकतात. शाळा-कॉलेजात परीक्षेला नेमलेली पुस्तकं वाचायची सक्ती असते. म्हणून ती वाचावी लागतात. आणि सक्ती आली की तिटकारा आलाच. रोज आइसक्रिम किंवा भेळ खायची जर सक्ती झाली, तर आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या ह्मा पदार्थांचासुद्धा तिटकारा येईल. त्यामुळं पुष्कळ विद्यार्थांच्या मनात पुस्तका- संबंधी खरा प्रश्न उभा राहतो, तो त्यांना सक्तीनं वाचायला लागणाऱ्या पा‌ठ्यपुस्तकांस��बंधी. कारण इथं पुस्तक आनंदासाठी वाचलं जात नाही; नाही वाचलं तर नापास होऊ, ह्मा भीतीनं वाचलं जातं. त्याला माझ्या मतानं एकच उपाय आहे; तो म्हणजे ते पुस्तक 'पाठ्यपुस्तक आहे' अशा दृष्टीनं कधी वाचू नये. पाठ्यपुस्तक ही त्या पुस्तकावर सोपवलेली एक निराळी कामगिरी आहे. चांगल्या ग्रंथकारांनी जे ग्रंथ लिहिले, ते मुलांना परिक्षेत मार्क मिळवून द्यायची सोय करावी म्हणून लिहिले नाहीत. समजा, तुमचं इतिहासाचं पुस्तक असलं, तर ते आपले वीरपुरुष कोण होते, परकीयांची आक्रमणं कां झाली ती आपण कशी परतवली कमी पडलो तर कां कमी पडलो ती आपण कशी परतवली कमी पडलो तर कां कमी पडलो- हे सारं सांगत आलेलं असतं. ते वाचत असताना तुमच्या मनात प्रश्न उभे राहतील. त्याची उत्तरं शोधायला ते पुस्तक पुरेसं उपयोगी पडलं नाही तर तुम्ही दुसरं इतिहासाचं पुस्तक पहाल, गुरुजींना विचाराल. तुम्हांला इतिहासाचं ते पुस्तक परीक्षेसाठी लावलेलं पाठ्यपुस्तक न वाटता इतिहासाबद्दल तुमच्याशी बोलणाऱ्या मित्रासारखं वाटेल.\nपुष्कळ वेळा मला मुलं असंही विचारतात, की आम्ही काही योजनापूर्वक वाचन करावं का ही योजना करणंदेखील पुष्कळसं तुमच्या आवडिनिवडीवर राहील. पण साधारणपणानं आपल्या आहारात ज्याप्रमाणं चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा असं सांगतात, तसाच पुस्तकांतून मनाला मिळणारा हा आहार समतोल असावा. नुसतीच करमणुकीची पुस्तकं वाचणं हे नुसत्याच शेवचिवड्यावर राहण्यासारखं आहे. पुस्तकांनासुद्धा खाद्यपदार्थासारखेच गुणधर्म असतात. म्हणूनच म्हटलंय, की काही पुस्तकं चघळायची असतात, काही खूप चावून चावून पचवावी लागतात, काही एकदम गिळता येतात. पण अन्नासारखंच पुस्तकही पचवायचं असतं. पण पचायचं नाही असं समजून वाचायचंच नाही, हे मात्र चूक आहे. प्रत्येक पुस्तक वाचायला सुरुवात करणं, हे नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासारखं आहे. कधी कल्पनेच्या प्रदेशात, कधी विचारांच्या जगात, कधी विज्ञानाच्या राज्यात, कधी वनस्पतींच्या दुनियेत- कुठल्या पानावर मनाला किल्हाद देणारं, आधार देणारं किंवा अंतर्मुख व्हायला लावणारं काय मिळेल ते सांगता येणं कठीण आहे. एखादाच विचार मिळतो आणि आपलं जीवन उजळून जातो. गांधीजींच्या हातात रिस्कनचं अन्टु द लास्ट- अंत्योदय हे पुस्तक आलं आणि त्यांना त्यांच्या जिवितकार्याला विचारांची बैठक मिळाली. ��ुस्तकच कशाला, एखादी कवितेची ओळखसुद्धा आयुष्यभर सोबत करत राहील ही योजना करणंदेखील पुष्कळसं तुमच्या आवडिनिवडीवर राहील. पण साधारणपणानं आपल्या आहारात ज्याप्रमाणं चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा असं सांगतात, तसाच पुस्तकांतून मनाला मिळणारा हा आहार समतोल असावा. नुसतीच करमणुकीची पुस्तकं वाचणं हे नुसत्याच शेवचिवड्यावर राहण्यासारखं आहे. पुस्तकांनासुद्धा खाद्यपदार्थासारखेच गुणधर्म असतात. म्हणूनच म्हटलंय, की काही पुस्तकं चघळायची असतात, काही खूप चावून चावून पचवावी लागतात, काही एकदम गिळता येतात. पण अन्नासारखंच पुस्तकही पचवायचं असतं. पण पचायचं नाही असं समजून वाचायचंच नाही, हे मात्र चूक आहे. प्रत्येक पुस्तक वाचायला सुरुवात करणं, हे नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासारखं आहे. कधी कल्पनेच्या प्रदेशात, कधी विचारांच्या जगात, कधी विज्ञानाच्या राज्यात, कधी वनस्पतींच्या दुनियेत- कुठल्या पानावर मनाला किल्हाद देणारं, आधार देणारं किंवा अंतर्मुख व्हायला लावणारं काय मिळेल ते सांगता येणं कठीण आहे. एखादाच विचार मिळतो आणि आपलं जीवन उजळून जातो. गांधीजींच्या हातात रिस्कनचं अन्टु द लास्ट- अंत्योदय हे पुस्तक आलं आणि त्यांना त्यांच्या जिवितकार्याला विचारांची बैठक मिळाली. पुस्तकच कशाला, एखादी कवितेची ओळखसुद्धा आयुष्यभर सोबत करत राहील पुस्तकांचा संग जडलेल्या माणसाला कधी एकटं राहावं लागत नाही. खूप थोर माणसं त्याच्याशी संवाद साधायला त्याच्या पुस्तकांच्या कपाटात पाठीला पाठ लावून उभी असतात.\n... अपूर्ण (-'रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका')\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/nagar-maratha-reservation-pedhe-distribution-cm-fadanvis-31250", "date_download": "2019-02-18T00:31:51Z", "digest": "sha1:SZ7YBHSMUM3PKR3S4PAPRTKKHG2VRGZS", "length": 8771, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "nagar-maratha-reservation-pedhe-distribution-cm-fadanvis | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा आरक्षण; शनिच्या दरबारात वाटले मुख्यमंत्र्यांच्या वजनाइतके पेढे\nमराठा आरक्षण; शनिच्या दरबारात वाटले मुख्यमंत्र्यांच्या वजनाइतके पेढे\nश���क्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nनगर : मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे एक डिसेंबरच्या आत मराठा समजाला आरक्षण दिले. त्यामुळे त्यांचे स्वागत म्हणून आज शनि शिंगणापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाइतके म्हणजे शंभर किलो पेढे व लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी लोकांना पेढे भरवून या निर्णयाचे स्वागत केले.\nनगर : मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे एक डिसेंबरच्या आत मराठा समजाला आरक्षण दिले. त्यामुळे त्यांचे स्वागत म्हणून आज शनि शिंगणापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाइतके म्हणजे शंभर किलो पेढे व लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी लोकांना पेढे भरवून या निर्णयाचे स्वागत केले.\nशनि शिंगणापूर येथे शनिच्या दरबारात झालेल्या शेतकरी मराठा महासंघ व वारकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. मराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा, असे त्यांनी म्हटले होते. हा शब्द त्यांनी पाळला. त्याची आठवण म्हणून शेतकरी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज शनि शिंगणापूर येथे शनि देवाला अभिषक करून मुख्यमंत्र्यांच्या वजनाइतके पेढे व लाडू वाटप केले. शनिच्या दरबारात मुख्यमंत्री खोटे बोलणार नाहीत, अशी चर्चा त्याच वेळी उपस्थितांमध्ये सुरू होती. त्यामुळे त्याच शनिच्या दरबारात आज या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.\nत्यांचे बलीदान व्यर्थ नाही - दहातोंडे\nमराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आम्ही जल्लोष करीत नाहीत. कारण अनेकांचे या निर्णयासाठी बलिदान झाले आहे. अनेक युवक-युवतींनी आत्महत्या केली. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यामुळे हा जल्लोष नसून त्यांच्या बलिदानाची आठवण करण्याचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला. त्यामुळे त्यांच्या वजनाइतके पेढे व लाडूचा प्रसाद आज वाटप करण्यात आला, असे संभाजी दहातोंडे यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले.\nनगर आरक्षण पूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis मराठा समाज maratha community\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/it-was-not-difficult-for-bjp-to-become-mayor-in-mumbai-chandrakant-patil/", "date_download": "2019-02-18T00:05:54Z", "digest": "sha1:KKAG3GVKNNKDHKU32GRFI2M66L6KF5X4", "length": 5592, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर : मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेपेक्षा आमचे दोन नगरसेवक कमी आहेत. तिथे आमचा महापौर करणे काहीच अवघड नव्हते; परंतु केवळ युती टिकण्यासाठी व कॉंग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्यासाठी आम्ही सगळ सबुरीने घेतले आहे. भोगावती नदीवर बांधलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते.\nयावेळी बोलताना पाटील म्हणाले की, आम्ही कामे कमी आणि घोषणा जास्त करतो, अशा प्रकारची टीका आमच्यावर सातत्याने शिवसेनेचे मुखपत्र सामनातून होते असते. शिवसेनेचे आमदार अनेक विकासकामांची उद्‌घाटने करीत आहेत, त्या उद्‌घाटनांची वस्तुस्थिती पक्षप्रमुखांना बहुतेक सांगत नसावेत.\nअनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेला राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्ष पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहे असा चिमटाही त्यांनी राष्ट्रवादीला काढला. राष्ट्रवादी हा कॉंग्रेसला केवळ सत्तेसाठी हवा असल्याची टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/26/Four-matches-played-today-in-the-FIFA-World-Cup.html", "date_download": "2019-02-18T00:44:06Z", "digest": "sha1:LVI6QPCUITGWN6HOP5S2XOTWQH5GDVO4", "length": 2911, "nlines": 10, "source_domain": "mahamtb.com", "title": " फिफा विश्वचषक स्पर्धेत आज खेळले जाणार चार सामने फिफा विश्वचषक स्पर्धेत आज खेळले जाणार चार सामने", "raw_content": "\nफिफा विश्वचषक स्पर्धेत आज खेळले जाणार चार सामने\nरशिया : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज तब्बल एकामागून एक चार सामने खेळले जाणार आहे. गट सीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पेरू यांच्यात सामना होणार असून हा सामना अतिशय अतीतटीचा मानला जात आहे. त्यानंतर डेन्मार्क आणि फ्रान्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे. डेन्मार्क आणि फ्रान्स यांच्यात होणाऱ्या सामन्यावर देखील सगळ्यांच्या नजर खिळून राहणार आहे.\nत्यानंतर अर्जेन्टीना आणि नायजेरिया यांच्यात खूपच अतीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आईसलँड आणि क्रोएशिया यांच्यात सामना होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत सध्या खूप अतीतटीचे सामने पाहायला मिळत आहे त्यामुळे आजच्या चारही सामन्यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.\nया आठही देशांचा सामना एकमेकांविरोधात असल्याने आज मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणि व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे करण्याकडे लक्ष देण्यात आले आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेमुळे रशियामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन होत आहे. त्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/5218-marathi-serial-vithu-mauli-getting-popular-in-maharashtra", "date_download": "2019-02-18T00:11:44Z", "digest": "sha1:PVGTZDVP4UCPAXYCEBY67BCNVA6NIAEH", "length": 11796, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "महाराष्ट्रभरात वाढतेय 'विठूमाऊली' मालिकेची लोकप्रियता - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमहाराष्ट्रभरात वाढतेय 'विठूमाऊली' मालिकेची लोकप्रियता\nPrevious Article बिग बॉसच्या स्पर्धकांनी आणल्या काही अतरंगी गोष्टी \nNext Article बिग बॉसच्या घरामधील पहिला दिवस - सुंदर मुलींमध्ये चढाओढ़ सुरु\nमहाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाचं तिन्हीसांजेला दर्शन घडवणारी 'विठूमाऊली' ही स्टार प्रवाहची मालिका महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाली आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, गावांपासून शहरांपर्यंत सगळेच विठ्ठलभक्त 'विठूमाऊली' मालिकेमुळे विठूनामाचा गजर करत तल्लीन होत आहेत.\nपुंडलिकाने का उभारलं विठ्ठलाचं मंदिर ‘विठुमाऊली’ मालिकेत��न उलगडणार भक्तीमार्गाची अनोखी गाथा\n‘विठुमाऊली’ मालिकेच्या सेटवर चाहत्यांची गर्दी\nविठुमाऊलीचा जेव्हा आशीर्वाद मिळतो...\nकलीचा होणार नवशक्तींशी सामना - ‘विठुमाऊली’ मालिकेचे नवरात्री विशेष भाग\n‘वारी विठ्ठलाची’मधून उलगडणार विठ्ठल भेटीचा भक्तीमय प्रवास\nलोकोद्धारासाठी झालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहीत नसलेली विठ्ठलाची कहाणी या पौराणिक मालिकेतून सादर करण्यात आली आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातलं नातंही ही मालिका उलगडत आहे. त्याशिवाय पंढरपूर क्षेत्राची निर्मिती, विठ्ठल पालखी सोहळा, विठ्ठलाचं मुकुट आणि आभूषणे यांच्याही रंजक कथा या मालिकेतून पहायला मिळत आहेत. उत्तम निर्मितीमूल्य, कसलेले कलाकार आणि अभ्यासू लेखनामुळे या मालिकेनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. 'विठूमाऊली' साकारणाऱ्या अजिंक्य राऊतला अनेक प्रेक्षकांनी फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे मेसेज करून मालिका आवडत असल्याचं कळवलं आहे. 'विठूमाऊली' दिसत असललेल्या टीव्हीला किस करणाऱ्या लहान मुलाचा फोटो अजिंक्यनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो अजिंक्यला त्याच्या एका फॅननं पाठवला होता.\nपौराणिक मालिकेचं कथानक, भव्यदिव्यतेला प्रेक्षकांची पसंती\nमालिकेला मिळत असलेल्या प्रेक्षकांच्या पसंतीविषयी अजिंक्य म्हणाला, \"खूप ठिकाणचे तरूण मला 'विठूमाऊली' मालिका आवडत असल्याचं कळवतात. त्यांना शीर्षक गीत आवडतं, गोष्टीची मांडणी आवडते, मालिकेची भव्यता आवडते. कित्येक ज्येष्ठ प्रेक्षक दर्शन घेण्याच्या भावनेतून संध्याकाळी टीव्हीसमोर येऊन बसतात. माझ्या ओळखीतल्या एक गुजराती आजी आहेत. त्यांना नीट मराठी कळत नाही. मात्र, 'विठूमाऊली' मालिकेत कृष्णाचं दर्शन होतं म्हणून त्या आवर्जून मालिका बघतात.\"\nस्टार प्रवाहची 'विठूमाऊली' ही मालिका पाहण्याची प्रत्येक प्रेक्षकाची भावना वेगळी आहे. मात्र, प्रत्येकाला 'विठूमाऊली' आवडते हेच यातून दिसून येतं. मालिकेत या पुढील काळात अनेक नवनव्या घटना, कहाण्या पहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची भव्यदिव्य कहाणी पहा 'विठूमाऊली' या पौराणिक मालिकेत सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर\nPrevious Article बिग बॉसच्या स्पर्धकांनी आणल्या काही अतरंगी गोष्टी \nNext Article बिग बॉसच्या घरामधील पह���ला दिवस - सुंदर मुलींमध्ये चढाओढ़ सुरु\nमहाराष्ट्रभरात वाढतेय 'विठूमाऊली' मालिकेची लोकप्रियता\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-guava-plantation-technology-agrowon-maharashtra-7830", "date_download": "2019-02-18T01:09:21Z", "digest": "sha1:OONQRO5U5JIHCTHRW4QP5ZFC6EADFRMV", "length": 13043, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, guava plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपेरू लागवड कशी करावी\nपेरू लागवड कशी करावी\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nपेरू लागवड कशी करावी\nपेरू लागवड कशी करावी\nउद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी.\nपेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी.\nलागवडीसाठी ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे ख���्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि १ किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे.\nउत्पादन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरूझाडाची छाटणी, आकार देणे, वळण देणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. काही वेळा झाडे फार वाढून त्यांची दाटी झालेली असते. अशा झाडांची बहरापूर्वी छाटणी करून प्रत्येक झाडाच्या वाढीस पुरेशी जागा मिळेल, अशा बेताने त्याचा आकार ठेवावा, त्यामुळे झाडावर नवीन फुटवा येऊन चांगले उत्पन्न येऊ शकते, तसेच बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग-कीडदेखील कमी येते. छाटणी करताना जमिनीलगतच्या फांद्या छाटणेदेखील महत्त्वाचे आहे.\nसंपर्क : ०२४२६- २४३२४७\nउद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/14/Bangalore-Test-match-Murali-Vijay-century.html", "date_download": "2019-02-17T23:44:31Z", "digest": "sha1:LBDA5TNDLM3FGYUCXQGYILDXKVNOEIRY", "length": 3027, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " बंगळूरू कसोटी सामना : मुरली विजयचे दमदार शतक बंगळूरू कसोटी सामना : मुरली विजयचे दमदार शतक", "raw_content": "\nबंगळूरू कसोटी सामना : मुरली विजयचे दमदार शतक\nबंगळूरू : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याला आज बेंगळूरू येथे सुरुवात झाली असून या सामन्यात क्रिकेटपटू मुरली विजयने दमदार शतक ठोकले आहे. बंगळूरूमधील चिनाम्मास्वामी मैदानावर आहा सामना सध्या सुरु आहे. या सामन्यात मुरली विजय याने १०५ धावांचा आकडा पार केला आहे. आज या सामन्यात मुरली विजयने याने आपल्या उत्तम खेळाने प्रेक्षकांचे मन जिंकले.\nमुरली विजय आणि क्रिकेटपटू शिखर धवन यांनी प्रथम मैदानावर खेळाला सुरुवात केली. यांच्या जोडीने मैदानावर धावांचा पाऊस बरसला. मात्र काही काळाने खऱ्या पावसाने या खेळामध्ये व्यत्यय आणले. त्यामुळे काही तासांसाठी हा खेळ थांबवण्यात आला होता. मात्र आता या ख��ळाला पुन्हा सुरुवात झाली असून भारत अश्या २९० धावांवर ३ बाद परिस्थितीत खेळत आहे.\nभारत आणि अफगाणिस्तान यांच्यात हा एकमेव कसोटी सामना घेतला जाणार आहे. अफगाणिस्तान संघाचा हा भारताविरोधातील पहिलाच कसोटी सामना असल्यामुळे अनेकांसाठी हा सामना म्हणजे एक विशेष पर्वणी ठरणार आहे. भारताविरोधातील या पहिल्याच सामन्यासाठी अनेकांनी अफगाणिस्तान संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/varana.php", "date_download": "2019-02-18T00:58:21Z", "digest": "sha1:MNZQ7IMVYH2TYP3LBRTJ6ELGWMNIYJQX", "length": 6063, "nlines": 12, "source_domain": "puladeshpande.net", "title": "छोट्यांसाठी पु.ल.:वारणानगरीतले बाल-किन्नर", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nमी वारणानगरातल्या त्या सभागृहात गेलो आणि रंगमंचावरची ती बालचमू पाहून चाटच पडलो. सतारींची उंची सतार- वादकांपेक्षा अधिक होती. समोरच तीन पेटीवादक. पेटीपलिकडे फक्त तीन चिमुकली डोकी दिसत होती. त्यांतली एक मुलगी तर चौथे वर्ष लागताक्षणीच शंकररावांकडे वयाचा दाखला घेऊन आलेली असावी. तबलेवाले बसल्यानंतर तबल्या डग्ग्यांएवढेच उंच वाटत होते. नाना प्रकारची देशी-विदेशी वाद्ये होती. व्हायलिन्स होती, मेंडोलिन्स, तारशहनाई, सारंगीसुद्धा होती. सतारी त्या चिमुकल्या हातांना पेलत नसल्यामुळे त्यांना लाकडी स्टॅन्डचा आधार दिला होता. ढोलकी होती, ढोलक होता, इलेकट्रिक गिटार होती, इलेक्ट्रॉनिक ऑर्गन- एखाद्या चित्रपटातल्या संगीतवाल्यांचा वाद्यवृंद असावा असा वाद्यवृंद. तेवढ्यात एक चुण- चुणीत देखणा मुलगा उभा राहिला. त्याने नामवंत साहित्यिक, इचलकरंजी संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री. पु. ल. देशपांडे यांच्या स्वागताचे दणदणीत भाषण ठोकले. 'त्यांना फक्त अर्धाच तास वेळ आहे हे आमचं दुर्भाग्य... आमचा कार्यक्रम साडेतीन- चार तासांचा आहे...' असे ठसक्यात सांगता सांगता 'आम्ही एका अटीवर त्यांच्यापुढं आमचं वृंदवादन सादर करीत आहोत... आमच्या कार्यक्रमानंतर त्यांनी आम्हांला पेटी वाजवून दाखवली पाहिजे...'\nस्वागतपर भाषण संपले. एक पावणेतीन फूट उंचीची चिमुरडी उभी राहिली. तिने कंडक्टरचे 'बेटन' हलवीत लयीचा इशारा दिला आणि अहो आश्चर्यम् त्या चिमुकल्या तबलियाने ऐसा फर्मास तुकडा मारला की क्षणभर मला हा प्लेबॅक वगैरे आहे की काय असे वाटले. तिथून पुढला अर्धा, पाऊण, एक, सव्वा करत, दीड तास केव्हा झाला ते कळले नाही. समोरचे चिमुकले गोविंदराव टेंबे दात(काही पडलेले)- ओठ खाऊन पेटीवर लयबद्ध तानांचे सट्टे फेकत होते. व्हायिलन वाजवणारी मुलगी विलक्षण दमदारपणाने वाजवत होती. संतूरसारख्या बिकट वाद्यावरची नेमकी तारच झणकारत होती. चारी मुले लयीत मुरलेली होती. नुसती सरांनी बसवलेली गाणी वाजत नव्हती. सुरात आणि लयीत घुसून वाजवत होती. शंकररावांनी त्यांच्या अंत:करणात गाणे पेरले होते...\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rain-alert-in-maharashtras-vidarbha/", "date_download": "2019-02-18T00:22:21Z", "digest": "sha1:W323AM54ZPGOH2FUN4EONHSIETAPQM4C", "length": 5947, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "rain-alert-in-maharashtras-vidarbha", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nविदर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता\nटीम महाराष्ट्र देशा- राज्याच्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पावसाचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.\nराज्याच्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात वादळी पावसाचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्य��न मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता. pic.twitter.com/ltCvcEdTL4\nशेतकऱ्यांनी या हवामानाची स्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.\nवादळी पावसाच्या स्थितीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली आणि पत्राच्या शेडमध्ये थांबणे टाळावे असं देखील कृषी विभागाने म्हटलं आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nजयंत पाटलांसमोरच भिडले नगरमधील बडतर्फ केलेले नगरसेवक\nआझाद मैदानावर ब्राम्हण समाजाचे आंदोलन ; आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/most-judges-take-photographs-of-golwalkar-in-the-house-and-become-judges-kols-patil/", "date_download": "2019-02-18T00:21:16Z", "digest": "sha1:VTCQMSECDTQ5JDXJHQZBBVGMOP7RXHRI", "length": 7784, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात : कोळसे-पाटील", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nबहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात : कोळसे-पाटील\nपुणे : वादग्रस्त विधाने करून कायम चर्चेत राहणारे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत. बहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात असा आरोप आता कोळसे-पाटलांनी केला आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो, असा आरोपही त्यांनी केला.\nभारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी ���्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने महाविद्यालयाच्या परिसरात गोंधळ निर्माण झाला. लैंगिक गैरवर्तनाचे गंभीर आरोप असणाऱ्या कोळसे-पाटलांना महाविद्यालयात का बोलावले असा जाब विचारत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जोरदार विरोध केला.\nकार्यक्रम अचानक रद्द झाल्याने चीडलेल्या कोळसे पाटलांनी संघ आणि न्यायमूर्तींवर अनेक गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याचा आरोप करत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढले.\nनेमकं काय म्हणाले कोळसे-पाटील \nनागरिकाला हव्या त्या गोष्टी करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. अशावेळी भाषणे करायला परवानगी रद्द करणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. बहुतेक न्यायमूर्ती हे घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो.फर्ग्युसन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने परवानगी नाकारण्याचे काय कारण हे महाविद्यालय टिळकांनी काढले असून त्यांना शाहू महाराजांनी मदत केली होती. याच टिळक आणि त्यांच्या शिष्यांनी कट करून छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गात बॉम्ब टाकला होता. तरी त्यांना शाहू महाराजांनी मदत केली. शिरोळेंनी महाविद्यालयासाठी जमीन दिली. त्या फर्ग्युसन महाविद्यालयात भाषण न करू देणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nहुकूमशाहीविरुद्धचा शेवटचा लढा यशस्वी करा : डॉ. कुमार सप्तर्षी\nकोळसे पाटलांच्या व्याख्यानामुळे फर्ग्युसनमध्ये राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/Published-un-published-audiobook/", "date_download": "2019-02-18T00:36:14Z", "digest": "sha1:D5MJY4JLEVVPFZNSZL2NHFYP4U4XU7QY", "length": 8312, "nlines": 55, "source_domain": "bookhungama.com", "title": "Published un-published audiobook", "raw_content": "\nPublishड अनपब्लिशed\t- उमेश पटवर्धन\nजुलै २०१६ मध्ये मी विक्रम भागवत सरांच्या नुक्कड कथा कार्यशाळेत सहभाग घेतला आणि सुप्तावस्थेत गेलेल्या माझ्या लेखनाला नवसंजीवनी मिळाली. कार्यशाळेच्या प्रभावामुळे मी काही लघुकथा लिह���ल्या. त्यातल्या बऱ्याचशा नुक्कडवर प्रसिद्धही झाल्या आणि माझा हुरूप वाढला. तेव्हापासून परत सुरू झालेला हा कथालेखनाचा प्रवास आजतागायत चालू आहे. हा एकूणच कथाप्रवास आणि या कथा आता ऐका ऑडीओ-बुक स्वरुपात.\nउमेश पटवर्धन यांची ‘परी’ ही कथा पहिल्यांदा माझ्या वाचनात आली. वाचता क्षणी आवडली, मी लगेच तिचे इंग्रजीत भाषांतर केले... आणि माझ्या अमराठी मैत्रिणीनी तिला मनापासून दाद दिली. कथा आकाराने छोटीच, लघुत्तमच, पण वाचकांना भिडण्याची तिची क्षमता मोठी \nजसे काव्यात ‘हायकू’, तसे गद्यात ‘लघुत्तम कथा’. लघुकथा लिहिण्यातले सगळ्यात मोठे आव्हान म्हणजे कथानकातला ‘तो क्षण’ नेमका पकडता आला पाहिजे. मर्यादित शब्दात, तीव्र विचार-भावनांचा परिणाम साधते ती लघुत्तम कथा बराच काळ मनात रेंगाळत राहाते. विचार करायला लावते. या संग्रहातील इतर अनेक कथांप्रमाणेच, ‘दहा रुपये’ ही गोष्ट बाजारशरणता, आणि माणुसकी पासून तोडणारी बाजारविवशता पटकन अधोरेखित करते. अरे, हे मी पण केलेय कधी ना कधी डोळे उघडतात, आपल्याच छोट्यामोठ्या कृतीमागचे कार्यकारण शोधायला लावणारी ही कथा, केवळ उदाहरण आहे. या संग्रहातील अनेक छोट्या छोट्या कथांमधून समोर येणारी मूल्य व्यवस्था, तिच्यातील ताणेबाणे मला फार महत्त्वाचे वाटतात. बहुतेक पात्रे मध्यमवर्गातून येतात, सोबत आपली सुख दुःखे घेऊन येतात, काही आपल्यालाच नव्याने समजते, काहीवेळा ‘हे इतकं साधं पण लक्षात कसं आलं नाही’, असं म्हणून आपण पुढे जातो.\n‘शिकार’, ‘उंची’ सारख्या रूपक कथा लिहून लेखकाने आणखी एका समृद्ध दालनाला हात घातला आहे. रूपक कथा जे सांगायचेय, ते तंतोतंत वाचकांपर्यंत पोहोचवू शकल्या तरच यशस्वी होतात.... आणि लेखकाने यात बाजी मारली आहे. इथे आणखी एक गोष्ट विशेष नमूद करावीशी वाटते, यातील ‘चित्रवत’, ‘गूढकथा’, ‘ओळख’ सारख्या कथा, लेखन प्रक्रियेचा, कलामाध्यमांचा उहापोह करताना दिसतात. सत्य, आभास, त्यांची सरमिसळ, कलाकार, त्याची कलाकृती याविषयी या कथा बोलत राहातात. असे लेखन प्रदीर्घ चिंतनातून जन्माला येते. या दिशेने लेखकाने आपली चिंतनशीलता, वाचन वाढवल्यास वेगळ्या धर्तीचे लेखन नक्कीच होईल, असा विश्वास वाटतो.\nया सगळ्याच कथा, केवळ मनोरंजनाचे मूल्य घेऊन येत नाहीत. त्यांना रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींची झालर आहे, चांगल्या वाईटाची जाण आ��े, हरपल्याची हुरहूर आहे, नाविन्याचा ध्यास आहे, मानवी मनाचे सूक्ष्म तरंग टिपण्याची तीव्र ओढ आहे.... म्हणूनच या निरनिराळ्या लांबीच्या कथांना कोणतेही लेबल न लावता वाचावे. यात ‘चांगले काही’ वाचल्याचा आनंद नक्कीच आहे.\nबाकी लघुत्तम, लघु, दीर्घ किंवा कुठल्याही लांबीच्या आकृतिबंधात किती अडकायचे, त्यातून कसे बाहेर पडायचे, पडायचे की नाही, हे ज्याचे त्याने ठरवायचे. पण अनुभवमांडणीत संपन्नता येत गेली की आकृतिबंधाच्या अधिकउणेपणाला फारसे महत्त्व उरत नाही.\nउमेश पटवर्धन यांचा हा पहिलाच कथा संग्रह आपणा सर्वांना आवडेल, ही खात्री आहे. त्यांच्या पुढील लेखन कारकिर्दीस माझ्या मनापासून शुभेच्छा. खूप लिहा, उत्तम लिहा, लिहिते रहा.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_534.html", "date_download": "2019-02-18T00:00:36Z", "digest": "sha1:YK35TVFI2BQTQFZBG4BUMB5BMZU6EMQ5", "length": 9810, "nlines": 99, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भाजप महिला करणार नारीशक्तीचा सन्मान : डॉ. खेत्रे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nभाजप महिला करणार नारीशक्तीचा सन्मान : डॉ. खेत्रे\nनवरात्रौत्सवानिमित्त महिला भाजपा आघाडीच्यावतीने राज्यात ‘जागर आदिशक्तीचा सन्मान नारीशक्ती’चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस नगरसेविका मनिषा सोनमाळी आणि जिल्हा उपाध्यक्षा डॉ. कांचन खेत्रे यांनी दिली.\nभाजपचे पदाधिकारी प्रसाद ढोकरीकर यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेस नगरसेविका मंगल तोरडमल, तालुकाध्यक्षा मनिषा वडे, शहराध्यक्षा आशा क्षीरसागर, सारिका परहर, आशा वाघ आदी उपस्थित होत्या. डॉ. खेत्रे यांनी सांगितले, की हा कार्यक्रम राज्यातील आठ जिल्हयात होणार आहे. महिला आघाडीच्यावतीने प्रत्येक जिल्हयात वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. प्रत्येक ठिकाणी ‘नारीशक्ती’चा सन्मान करण्यात येणार आहे. दि. १० पासून श्री क्षेत्र वनी, नाशिक येथून ही यात्रा सुरु होणार असून दि. १७ रोजी सातारा येथे यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, उपाध्यक्षा रेखा कुलकर्णी, सचिव सुनिता कुलकर्णी, जिल्हाध्यक्षा सुरेखा विघे आदी सहभागी होणार आहेत. यात्रेत महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मनिषा सोनमाळी आणि कांचन खेत्रे यांनी केले आहे.\nदि.१० रोजी नाशीक येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान भूमातेचा,\nदि. ११ ला नगर येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान कर्तृत्वाचा, स्वावलंबी आणि व्यावसायिक भगिनींचा, दि. १२ ला बुलढाणा येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान मातृत्वाचा, आणि अंगणवाडी सेविकांसह आशा सेविकांचा. दि.१३ ला परभणी येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान भक्तीचा, प्रवचनकार आणि किर्तनकार भगिनींचा. दि. १४ नांदेड येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान समरसतेचा, विविध समाज स्थरातील भगिनींचा, दि.१५ उस्मानाबाद येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान नेतृत्वाचा, महिला लोकप्रतिनिधीचा, दि. १६ रोजी कोल्हापूर येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान शाैर्याचा, सैनिकांच्या माता भगिनींचा, दि. १७ सातारा येथे जागर आदिशक्तीचा, सन्मान साक्षरतेचा, लाडक्यालेकीचा.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Need-to-be-on-the-ministry-to-protect-dalit/", "date_download": "2019-02-18T00:12:41Z", "digest": "sha1:BY5BO4M3U6LAKKWGQVGV2KSTM23TP67D", "length": 8919, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दलितांच्या संरक्षणासाठी मंत्रिपदावर राहणे गरजेचे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दलितांच्या संरक्षणासाठी मंत्रिपदावर राहणे गरजेचे\nदलितांच्या संरक्षणासाठी मंत्रिपदावर राहणे गरजेचे\nकोरेगाव भीमा : प्रतिनिधी\nदलितांचे संरक्षण करण्यासाठी मला मंत्रिपदावर राहणे गरजेचे आहे. दलितांवरील हल्ले रोखण्यासाठी सरकारने, विरोधकांनी तसेच समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे गरजेचे आहे. दलित व मराठा यांनी एकत्र येणे गरजेचे असून, यातून एक चांगला संदेश समाजात जाऊ शकतो, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्‍त केले. वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथे पूजा सकट हिच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी रामदास आठवले आले होते, त्यानंतर ते बोलत होते. पूजा सकट हिची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच जे कोणी या घटनेच्या संबंधित आरोपी असतील त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सकट कुटुंबाचे पूर्ण संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेची असून अशी घटना परत घडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना आठवले यांनी केली.\nसुरेश सकट कुटुंबीयांचे पुणे शहरात लवकरात लवकर पुनर्वसन करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे जी दंगल समाजकंटकांनी घडवून आणली, त्यामध्ये नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दलितांवर होणारे हल्ले हे आताचे नसून सरकार कोणाचे जरी असले तरी ते होतच आहेत. यासंदर्भात मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली मिळणारी 8.25 लाख रुपयांची रक्कम सकट कुटुंबीयांना तत्काळ मिळण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांनी दंगलीमध्ये झालेल्या नुकसानभरपाईची माहिती दिली. दरम्यान वाडा पुनर्वसन येथे सकट कुटुंबाच��� भेट घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा येथील दलित वस्तीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.\nयावेळी राजेंद्र गवदे यांनी कोरेगाव भीमाच्या दंगलीची माहिती दिली. तसेच काही युवकांनी पोलिस यंत्रणेने आमच्यावर जे काही खोटे गुन्हे टाकले आहेत, ते तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी रामदास आठवले यांच्याकडे केली. यावेळी खा. आठवले यांच्यासोबत शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पोलिस उपनिरीक्षक गणेश वारुळे, सुरेश सकट, वसंत सकट, दिलीप सकट, जयदीप सकट, पोलिस पाटील समीर पवार, हनुमंत साठे, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण, नवनाथ कांबळे, परशुराम वाडेकर, काका खामगावकर, डी. एम. चव्हाण, अशोक शिरोळे, लक्ष्मण शेलार आदी उपस्थित होते.\nसाहेब आम्ही जगायचं कसं\nघर जाळण्यात आल आणि आता माझी बहीण पण गेली. राहायला घर नाही आणि पाहायला बहीणदेखील नाही, अशी भावना पूजा सकट हिचा भाऊ जयदीप सकट याने रामदास आठवले यांच्याकडे व्यक्त केली. आम्ही दंगलीच्या 2 महिने आधीच संरक्षणाची मागणी केली होती, परंतु आम्हाला संरक्षण देण्यात आले नसल्याने आमच्यावर ही परिस्थिती ओढवली असल्याची खंत जयदीप याने यावेळी व्यक्त केली.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_962.html", "date_download": "2019-02-17T23:36:40Z", "digest": "sha1:HIKDO3G5ETQCO5FN6XW2AHN4RYMMQQ3F", "length": 7921, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नादिया मुराद आणि डॉ. डेनिस यांना शांततेचं नोबेल | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर���मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nनादिया मुराद आणि डॉ. डेनिस यांना शांततेचं नोबेल\nओस्लो : महिलांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या नादिया मुराद आणि डॉ. डेनिस मौकेज या दोघांना शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला. नादिया या इराकच्या याझदी समुदायातल्या आहेत. आयसीसच्या अतिरेक्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचार पीडीत मुलींच्या पुनर्वसनाचं मोठं काम त्यांनी केल. तर डॉ. डेनिस मौकेज हे काँगो या देशातले सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी बलात्कार पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी उत्तम काम उभं केलं.\nनोबेल पुरस्कार समितीने नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं या पुरस्काराची घोषणा केली. याझदी हा इराकमधला अल्पसंख्याक समुदाय आहे. आयसीसने या समुदायातल्या तीन हजार मुलींचं अपहर करून त्यांचा ’सेक्स स्लेव्ह’ म्हणून वापर केला. त्यात नादिया मुरादही होती. आयसीसच्या ताब्यातून सुटल्यानंतर तीने अशा पीडीत मुलींसाच्या हक्कासाठी चळवळ उभारली आणि जगाचं लक्ष वेधून घेतलं.डॉ. डेनिस यांनी काँगोतल्या यादवीत होरपळलेल्या 85 हजार महिलांवर उपचार केलेत. त्यांनी बुकाव्हू इथं हॉस्पिटल उभारून गृहयुध्दात लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांवर उपचार केला आणि त्यांना आधार दिला. संयुक्त राष्ट्रानेही त्यांच्या या कामाची दखल घेतली होती.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रति��िधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/8/14/Virat-kohli-loss-her-first-rank-in-test-match-.html", "date_download": "2019-02-17T23:53:41Z", "digest": "sha1:MNFNW46POLGRTOKCCC5MUAZ3SXMHKUK5", "length": 2443, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " विराटने गमावले कसोटीतले अव्वल स्थान विराटने गमावले कसोटीतले अव्वल स्थान", "raw_content": "\nविराटने गमावले कसोटीतले अव्वल स्थान\nदिल्ली : क्रिकेटपटू विराट कोहलीने दुसऱ्या कसोटी सामान्याबरोबरच आपले अव्वल स्थान गमावले आहे. जागतिक कसोटी सामन्याच्या क्रमवारीत त्याची दुसऱ्यास्थानी घसरण झाली आहे. सध्या चालू असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारताच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये काही खास कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे हि नामूस्की त्याच्यावर ओढवली आहे.\nसध्या बॉल टेम्परिंगच्या आरोपामुळे बाहेर असलेला स्टिव्ह स्मिथला मात्र कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळालं आहे. आगामी कसोटी सामन्यात जर विराट कोहली ने आपली कामगिरी नाही सुधारली तर त्याला कसोटी क्रमवारीतील पहिल्या दहा मधील स्थान सुद्धा गमवावे लागेल. त्याच बरोबर जर टीम इंडिया ची कामगिरी चांगली नाही झाली तर भारताला हि जागतिक कसोटी क्रिकेट मधला आपला पहिला स्थान गमवावं लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_158.html", "date_download": "2019-02-17T23:47:21Z", "digest": "sha1:QWAFR32SFHIEOWOL4F5XABAW43HISIGM", "length": 10932, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अण्णाभाऊंच्या कला पथकातील ‘शंभरी’चा झिलकरी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\n��ण्णाभाऊंच्या कला पथकातील ‘शंभरी’चा झिलकरी\nभरतगाववाडीच्या पांडुरंग काटकर यांनी जागवल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या आठवणी\nगुरुदास अडागळे/सातारा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासह शाहीर अमर शेख व गवाणकर यांच्या कलापथकाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रात अण्णांच्या खड्या आवाजाला साथ देण्याचे भाग्य लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील भरतगाववाडीच्या पांडुरंग रामभाऊ काटकर यांनी नुकताच अण्णांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. वयाची शंभरी पूर्ण केली तरीही काटकर आजही तितकेच तल्लख आणि काटक आहेत.\nराष्ट्रीय महामार्गावरील भरतगाववाडी हे गाव तेथील गणेश मंदिरासाठी प्रसिध्द आहे. याच भरतगाववाडीच्या शिवारात छोट्याशा टुमदार घरात राहणार्‍या पांडुरंग रामभाऊ काटकर यांनी मुंबईत नोकरी करत असताना त्यांच्याच गावातील नाना पांडू पवार व मांडवेच्या लालासाहेब पवार यांच्या ओळखीने अण्णाभाऊ साठे यांच्या कलापथकात सन 1945 मध्ये प्रवेश केला. भजनाची आवड आणि खडा आवाज यामुळे त्यांची अण्णांच्या ‘लाल बावटा’ या कलापथाकातील झिलकरी म्हणून वर्णी लागली. त्यानंतर सलग सात वर्षे काटकर यांनी अण्णांसोबत उभा महाराष्ट्र पालथा घातला.\nअण्णा एकदम भारी माणूस अशा शब्दात लोकशाहीरांचे वर्णन करणारे पांडुरंग काटकर आजही अण्णांच्या सोबत गायलेल्या कवनातील ओळ न चुकता म्हणून दाखवतात. मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील नागू सयाचीवाडी आणि पत्र्याची तालीम यासोबत मुंबईच्या अनेक जुन्या भागांची नावे आजही त्यांना तोंडपाठ आहेत. वयाच्या शंभरीतही पहाटे 5 वाजता उठून आपला दिनक्रम सुरु करणारे पांडुरंग पवार आजही आपल्या अल्पशा शेतीतील सर्व कामे करतात. पाटेश्‍वरच्या डोंगराच्या पायथ्याला असलेल्या जमिनीत भविष्यात गोपालनचा उपक्रम राबवण्याची मनिषा बाळगणार्‍या काटकरांची ऊर्जा थक्क करणारी आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती रक्मिणी या जुन्या काळातील सातवी पास आहेत. वयाची 85 गाठलेल्या या अर्धांगिनीने आपल्या हरहुन्नरी पतीला दिलेली साथही तितकीच मोलाची आहे असे स्वत: पांडुरंग काटकर कबूल करतात. राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या आपल्या छोट्याशा टुमदार घरात राहणारे हे दांम्पत्य अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून परिचित आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सातारा येथील क्रांती थिएटर्सच्यावतीने 2020 मध्ये थेट रशियातील मास्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाला येण्याचा मानस व्यक्त करणार्‍या पांडुरंग काटकर यांच्या शंभरीचे रहस्य त्यांच्या निर्वसिनी असण्यात आहे.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/soniya-gandhi-inquires-about-sumitra-mahajans-chitpavan-origins-14295", "date_download": "2019-02-18T00:27:17Z", "digest": "sha1:TG4YA2IL3CSTDTKPJXQHLFXTT6FTEUAT", "length": 12204, "nlines": 138, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Soniya Gandhi inquires about Sumitra Mahajan's chitpavan origins | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोनिया गांधी -इटली ते चित्पावन एक प्रवास \nसोनिया गांधी -इटली ते चित्पावन एक प्रवास \nअनंत बागाईतकर : सकाळ न्यूज ब्युरो\nगुरुवार, 3 ऑगस्ट 2017\nसोनिया गांधी या जन्माने इटालियन आहेत. त्यामुळे त्यांना वैशिष्ट्यपूर्ण किंवा अस्सल, केवळ भारतीयांनाच समजतील अशा गोष्टी फारशा माहिती असण्याचे काही कारणच नाही अशी एक सर्वसाधारण समजूत प्रचलित आहे.\nपरंतु इतके वर्षांच्या भारतातल्या वास्तव्यानंतर त्यांनी बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्याचे काही किस्से त्यांच्या भोवतीच्या बंदिस्त भिंती भेदून बाहेर येत असतात.\nसोनिया गांधी या जन्माने इटालियन आहेत. त्यामुळे त्यांना वैशिष्ट्यपूर्ण कि���वा अस्सल, केवळ भारतीयांनाच समजतील अशा गोष्टी फारशा माहिती असण्याचे काही कारणच नाही अशी एक सर्वसाधारण समजूत प्रचलित आहे.\nपरंतु इतके वर्षांच्या भारतातल्या वास्तव्यानंतर त्यांनी बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्याचे काही किस्से त्यांच्या भोवतीच्या बंदिस्त भिंती भेदून बाहेर येत असतात.\nएकदा परदेशदौऱ्यावर असलेल्या सोनिया गांधी यांनी तेथील प्रतिष्ठित वर्तुळातील महिलांबरोबरच्या संभाषणात खाद्यपदार्थांवर चर्चा केली आणि त्यावेळी तेथे जे खाद्यपदार्थ वाढले जात होते त्यातील एका पदार्थाकडे निर्देश करून त्यामध्ये \"कलौंजी' घातली नसल्याकडे लक्ष वेधले.\n\"कलौंजी' हा उत्तर हिंदुस्थानातील खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ आहे. महाराष्ट्रातील कारळे याच्याशी त्याचे साधर्म्य असते. किंवा काळे जिरे असतात तसला हा पदार्थ आहे. इंग्रजीत याला \"ब्लॅक ओनियन सीड्‌स' म्हणतात. पण सोनिया गांधी यांनी \"कलौंजी'चा उल्लेख करून सर्वांना चकित करून सोडले होते.\nसाधारण तसाच एक प्रसंग नुकताच घडल्याचं कानावर आलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा निरोपसमारंभ संसदेच्या मध्यकक्षात पार पडला. त्यानंतर उपस्थितांसाठी \"हाय टी' म्हणजेच चहापानाचा कार्यक्रम होता. त्यादिवशी पाऊस असल्याने वॉटरप्रूफ तंबू संसदेच्या हिरवळीवर उभारण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यावर सर्व अतिविशिष्ट मंडळी या तंबूंमध्ये स्थानापन्न झाली.\nसोनिया गांधी पण होत्या. त्यांच्याबरोबर मराठी खासदार रजनी पाटील होत्या. चहा घेता घेता सोनिया गांधी यांनी सहजपणे विचारणा केली, \"सुमित्रा महाजन चित्पावन आहेत ना \nआता आश्‍चर्य करण्याची पाळी रजनी पाटील यांची होती त्यांनी सोनिया गांधी यांना विचारले की \"तुम्हाला चित्पावन शब्द कसा माहिती त्यांनी सोनिया गांधी यांना विचारले की \"तुम्हाला चित्पावन शब्द कसा माहिती \nसोनिया गांधी पुढे म्हणाल्या, \"वसंत साठे पण चित्पावनच होते ना \nसोनिया गांधी यांनी त्यांना सांगितले की इंदिरा गांधी हयात असताना घरगुती गप्पा चालत असत तेव्हा यासंदर्भात आपण ऐकले होते. \"पण, वसंत साठे ही जातपात मानत नव्हते'\" अशी टिप्पणीही त्यांनी केली.\nलोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन या मूळच्या कोकणातल्या आणि मुंबईतच त्यांनी जीवन व्यतीत केले. विवाहानंतर त्या इंदोरला स्थायिक झाल्या व त्यांची राजकीय कारकीर्दही तेथूनच बहराला आली. त्यांचे माहेरचे आडनाव साठे आहे. सोनिया गांधी यांनी सुमित्रा महाजन नेमक्या कोण याची चौकशी केल्याने त्या भारताशी किती एकरूप झाल्या आहेत याची कल्पना यावी \nसोनिया गांधी या पत्रकारांशी क्वचितच संवाद साधतात. पण एक-दोन वेळेस काही सामाजिक कार्यक्रमात अनौपचारिकपणे बोलताना त्यांना घरगुती बनवलेले \"दाल-चावल' सर्वाधिक पसंत असल्याचे सांगितले होते. संसदेच्या मध्यकक्षात(सेंट्रल हॉल) मध्ये मिळणारी दाक्षिणात्य कॉफी आणि दोशा---- ही त्यांची आणखी एक भारतीय आवड \nहिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात त्यांना पंडित जसराज यांचे गायन आवडते आणि त्या त्यांच्या चाहत्या असल्याचे सांगतानाच राजीव गांधी यांच्याबरोबर त्यांनी पंडितजींच्या अनेक मैफलींचा आस्वाद घेतल्याच्या आठवणीही सांगितल्या होत्या \nदिल्ली सुमित्रा महाजन भारत महाराष्ट्र राष्ट्रपती खासदार कोकण राजीव गांधी सोनिया गांधी\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dfcsindhu.com/200", "date_download": "2019-02-18T01:01:28Z", "digest": "sha1:L5L6WA7LZ3OJGSBJVUQJWQMTI4O4UG4R", "length": 5160, "nlines": 65, "source_domain": "dfcsindhu.com", "title": "नरेंद्र डोंगर भ्रमंती…. डॉ. राजेश नवांगुळ, सावंतवाडी. – Doctors' Fraternity Club, Sindhudurga", "raw_content": "\nनरेंद्र डोंगर भ्रमंती…. डॉ. राजेश नवांगुळ, सावंतवाडी.\nआज आपणा सगळ्यांना सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज नरेंद्र डोंगर भ्रमंतीचे 11 वर्षं पूर्ण झाली , काही अपवाद वगळता ही गोष्ट अव्याहत पणे करू शकलो याचे परमेश्वराकडे आभार…..\nऊन ,वारा, पाऊस याना साक्षीला घेऊन , डोंगरावर जेंव्हा जेंव्हा पहाटे पाऊल ठेवले , तेंव्हा तेंव्हा एक वेगळा उत्साह संचारतो , खरेच “व्यायामाची पाउले चालली नरेंद्र डोंगराच्या पंढरीची वाट”, असे म्हणल्यास वावगे नाही…..\nबरे वाईट प्रसंगाचा या काळात नरेंद्र माझा साक्षीदार होता, मग तो गांधील माशांचा हल्ला असुदे की झाड पडलेले असुदे की गव्यांचा कळप समोरून जाऊ दे,नरेंद्रवर चढाई करताना मला भीती अशी कधी वाटली नाही आणि भविष्यात अशी शक्यताही नाही…….\nथंडीत धुक्याची चादर पांघरून उब देणारा नरेंद्र असेल, की पावसात खळाळून पाझरणारा ,हसणारा नरेंद्र असेल, उन्हात झाडांची सावलीची माया ,घाम काढल्यावरच देणारा नरेंद्र म्हणजे ���फलातूनच….\nआम्हा वाडीकर ना एक दैवी देणगीच नरेंद्रच्या रूपाने दिलेली असताना तिचा उपयोग बरेच जण करत नाहीत ही खंत मात्र मनाला बोचत राहते हे नक्की……\nR सरांना जशी रांगणा ची नशा तशी माझी ही नरेंद्राची नशा बहुदा आमच्याबरोबर संपणार हे नक्की…..\nतो सकाळचा पक्ष्यांचा किलबिलाट,कोकिळेचे कुहुकुहू, माकडांची लगबग, सावंतवाडीचा प्रसिद्ध हॉर्नबिल, मोठ्या झुपकेदार शेपटाचा शेकरू , 500 प्रजातीचे पक्षी, सारे काही नयनरम्य आणि अद्भुत,…..\nपरमेश्वराने आणखी पंचवीस वर्षे नरेंद्र चढण्याची ताकत द्यावी हीच प्रार्थना…..\nशतकवीर डॉ.प्रशांत मडव यांचे हार्दिक अभिनंदन\nरोपटे बहरतेय……. डॉ. प्रशांत मडव, जांभवडे\nस्त्रियांचे आजार व त्यावरील उपाय ; डॉक्टर राजेश नवांगुळ, स्त्रीरोग तज्ञ\nशतकवीर डॉ.प्रशांत मडव यांचे हार्दिक अभिनंदन\nदंत आरोग्य - डॉ. अभिजित वझे, सावंतवाडी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-few-days-coin-will-be-change/", "date_download": "2019-02-18T00:43:39Z", "digest": "sha1:PDB3GWP22EJXUAARKQGWNDXN2HVOV4V7", "length": 5608, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nटीम महारष्ट्र देशा : नोटाबंदी नंतर आता नाणेबदली होणार असून केंद्र सरकार आता लवकरच एक रुपयाच्या नाण्यापासून ते १० रुपयाच्या नाण्यांमध्ये बदल करणार आहे. तसेच २० रुपयाचे नवीन नाणे देखील बाजारात येणार आहे. या नाण्याची रचना अष्टकोनी असणार आहे तसेच अंध व्यक्तीलाही ते नाणे सहजच ओळखता येणार आहे.\nनोट की नाणे या विचारमंथनानंतर अखेर 20 रुपयाचं नाणं अंतिम झालं आहे. याआधी केंद्र सरकारने नोटाबंदी केली होती त्यानंतर नोटांमध्ये विशेष बदल घडवून आणले. खास करून २००० ची नोट नव्याने बाजारात आणली.त्यानंतर दहा रुपयाच्या नोटे पासून ते ५०० रुपयांच्या नोटे मध���ये बदल झाले. याच अनुषंगाने सरकार आता एक रुपयांच्या नाण्यापासून ते 10 रुपयांच्या नाण्यांमध्ये बदल करण्यात येणार आहे. या नवीन नाण्यांचे डिझाईन तयार झाल्याचे समजते.\nनोटा आणि नाण्यांवर असणाऱ्या डिझाईन वरून देशाची रचना झळकत असते तसेच काही सामाजिक संदेश दिले जातात. २० रुपयाच्या नाण्यावर देखील अशाच प्रकारचा सामाजिक संदेश असणार आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/22/Tula-pahte-re-serial-ending-soon.html", "date_download": "2019-02-17T23:48:12Z", "digest": "sha1:W5RDTGPQ4OT5RDGM4RIFT2LUEUMBCTIB", "length": 5361, "nlines": 20, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘तुला पाहते रे’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? ‘तुला पाहते रे’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?", "raw_content": "\n‘तुला पाहते रे’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप\nमुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एप्रिल महिन्यात ही मालिका संपणार आहे. असे सूचक वक्तव्य अभिनेता सुबोध भावे यांनी केले. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतदरम्यान सुबोध यांनी मालिकेसंबंधी ही माहिती दिली. अभिनेता सुबोध भावे यांनी ‘तुला पाहते रे’ या मालिकेच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले.\n२००९ साली सुबोध यांची ‘कुलवधू’ ही मालिका झी मराठीवर आली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरु झालेली ‘तुला पाहते रे’ ही मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियेतेचे शिखर गाठले. टीआरपीमध्ये वरच्या क्रमांकावर राहण्याचे सातत्य या मालिकेने ठेवले आहे. ‘वय विसरायला लावणारी प्रेमकहाणी’ अशी या मालिकेची टॅगलाईन असून ईशा-विक्रांत या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.\n“२०१९ या वर्षामध्ये मी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायचे ठरवले आहे. मला काहीही झालेले नाही. त्यामुळे काळजी करू नका, पण खूप गोष्टी डोक्यात आहेत. गेल्या १७-१८ वर्षांपासून मी काम करत आहे. त्यात��न आनंद मिळतो, पण कधीकधी खूप दमायला होते. थकवा येतो. झोप पूर्ण होत नाही. खाण्याच्या वेळा बदलल्याने त्याचा परिणाम कुठेतरी मग कामावर दिसायला लागतो. मला असे वाटते की आता या धावत्या घोड्याला थोडा लगाम लावला पाहिजे. यावर्षी एका नवीन पद्धतीने काम करायचे ठरवले आहे. यावर्षी खूप काम न करता थोडे पण चांगले आणि सकस काम करायचे मी ठरवले आहे. ‘तुला पाहते रे’ ही मालिका काही महिने सुरु राहील. मालिका संपेपर्यंत दुसरे कोणतेही काम हाती घेतलेले नाही.” असे सुबोध भावे यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.\n‘अश्रुंची झाली फुले’ हे नाटक करणार असल्याची माहिती सुबोध भावे यांनी या मुलाखतीत दिली. गुढीपाडव्यापर्यंत हे नाटक रंगभूमीवर येईल. त्यामुळे यावर्षी एप्रिल महिन्यात ‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_982.html", "date_download": "2019-02-18T00:13:21Z", "digest": "sha1:SZOJJA2A7LTEVI47KKNYVMIMCON3UGUV", "length": 7969, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "नाना पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nनाना पाटेकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल\nमुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यसह आणखी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. 2008 मध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले होते, असा आरोप तनुश्रीने केला होता. तिच्या तक्रारीची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली. त्यात पोलिसांना कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. बुधवारी रात्री तनुश्रीने पोलीस ठाण्यात जाऊन पाटेकर व अन्य तिघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यात तिचा पाच तास जबाब नोंदवल्यानंतर भादंवि कलम 354 (छेडछाड) व कलम 509 (महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे) या अंतर्गत पाटेकर, आचार्य यांच्यासह चित्रपट निर्माता सामी सिद्दीकी व दिग्दर्शक राकेश सारंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी जबाब नोंदवून न घेतल्यात न्यायालयात जाण्याचा इशारा तनुश्रीचे वकिल नितीन सातपुते यांनी दिला होता. आज वकील सातपुते यांनी 40 पानी पुरावाही पोलीस ठाण्यात सादर केला. तक्रार देताना कोणी ओळखू नये यासाठी तनुश्री बुरखा घालून आली होती.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/People-movement-against-fuel-price-hike/", "date_download": "2019-02-17T23:57:49Z", "digest": "sha1:ROSSTYY3Y3OXPOH2UA6MBXUYPMH2NZWC", "length": 8550, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इंधन दरवाढ विरोधात जनआंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › इंधन दरवाढ विरोधात जनआंदोलन\nइंधन दरवाढ विरोधात जनआंदोलन\nदररोज होणार्‍या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत रविवारी घेण��यात आला. अध्यक्षस्थानी महापौर सौ. शोभा बोंद्रे होत्या. मिरजकर तिकटी येथील ‘हिंदू एकता’च्या कार्यालयात बैठक झाली. कृती समितीचे निमंत्रक आर. के.पोवार म्हणाले, डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत, म्हणजे गेल्या पाच महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या दरांत जवळपास 10 रुपयांनी वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसत आहे. दरवाढ होऊ नये यासाठी राज्य, केंद्रातील सरकारे कोणत्याही उपाययोजना करण्यास तयार नाही. त्यामुळे जनआंदोलन उभारावे लागत आहे. हे आंदोलन कोणत्या प्रकारचे असेल, यासंदर्भात दोन ते तीन दिवसांत महापौर, उपमहापौर, कृती समिती, नगरसेवक यांची बैठक घेऊन आंदोलनाची तारीख जाहीर केली जाईल.\nमहापौर सौ. बोंद्रे म्हणाल्या, सर्वसामान्य जनतेचा हा प्रश्‍न आहे. यासाठी कृती समितीतर्फे जनआंदोलन उभारण्यात येत आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. उपमहापौर महेश सावंत यांनी आंदोलनामध्ये सर्व नगरसेवक सहभागी होतील. शेकापचे बाबासाहेब देवकर म्हणाले, इंधन दरवाढीचा दुहेरी फटका नागरिकांना बसत आहे. यामध्ये ग्राहक, शेतकरी भरडला जात आहे. कृती समितीच्या वतीने ज्या दिवशी आंदोलन केले जाईल, त्यावेळी मोठ्या संख्येने सहभागी होऊ.\nकॉ. दिलीप पवार म्हणाले, सरकारला जाग येईल, अशा पद्धतीने आंदोलन करावे. त्यामध्ये आम्ही सर्व सहभागी होऊ. उद्योगपती पारस ओसवाल यांनी, केंद्र सरकारने ‘एक देश एक कर’ प्रणाली लागू केली आहे. मग पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत का नाही, असा सवाल उपस्थित करून विविध करांमुळे ही दरवाढ होत असल्याने आंदोलनात कोल्हापूर कॉलिंगच्या वतीने सर्व जण सहभागी होऊ. नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार असताना क्रुड ऑईलचे दर जास्त होते; पण त्यावेळी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ होऊ दिली नाही. आता क्रुड ऑलईचे दर कमी असतानाही पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली जात आहे. शहरातील पेठा, उपनगरांमध्ये जनजागृती करावी.\nअ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, इंधन दरवाढीमुळे जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. पेट्रोलियम कंपन्या, सरकारकडून जनतेची लूट सुरू आहे. अ‍ॅड. प्रकाश मोरे म्हणाले, सरकारने पेट्रोल-डिझेलवर वेगवेगळ्या पद्धतीचे कर लावले आहेत. हे कर कमी करण्याची गरज असून, आंदोलनातून त्याची मागणी करावी. बाबा पार्टे यांनी आंदो��नात सहभागी होत असताना सायकलीवरून यावे, ज्यांना शक्य आहे, त्यांनी बैलगाडीत मोटारसायकल ठेवून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. महापालिकेतील सभागृह नेता दिलीप पोवार, किशोर घाटगे, राजू जाधव, विक्रम जरग, अशोक भंडारे, किशोर घाटगे, जयकुमार शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला चंद्रकांत बराले, बबन लगारे, संजय साळोखे, रमेश पोवार आदी उपस्थित होते. आभार अशोक पोवार यांनी मानले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Pudhari-Tours-and-Travels-exhibition-housefull-in-kolhapur/", "date_download": "2019-02-18T00:05:54Z", "digest": "sha1:3Z7WMJN223VHPK6YH55OVOY5OKBARCRC", "length": 9759, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शन हाऊसफुल्ल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शन हाऊसफुल्ल\n‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शन हाऊसफुल्ल\nदेश-विदेशातील जीएसटी फ्री सहली, इंटरनॅशनल सहलींमध्ये बच्चे कंपनीला मोफत प्रवास, युरोप टूर्सवर स्पेशल डिस्काऊंट अशा विविध ऑफर्सची बरसात ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स 2018’ प्रदर्शनात करण्यात आली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही प्रदर्शनाला हाऊसफुल्ल गर्दी झाली. आकर्षक टूर पॅकेजीससह डिस्काऊंट ऑफर्सचा लाभ घेत पर्यटनप्रेमी कोल्हापूरकरांनी प्रदर्शनातच विविध सहलींचे ‘ऑन दि स्पॉट’ बुकिंग केले.\nदैनिक ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफ. एम. यांच्या वतीने आयोजित आणि ‘सफर टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रायोजित हे प्रदर्शन बसंत-बहार टॉकीज रोडवरील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये भरविण्यात आले आहे. 10 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. क्‍वेस्ट टूर्स या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.\nविविध ऑफर्ससह प्रत्येकांच्या बजेटमधील देश-विदेशातील विविध सहलींचा खजिना खुला करणार्‍या ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाला शनिवारी पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद मिळाला. रविवारीही सुट्टीच्या दिवशी प्रदर्शनाला तुडूंब गर्दी झाली. सकाळपासूनच लोक प्रदर्शनस्थळी येत होते. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन देश-विदेशातील सहलींची माहिती घेत होते. सायंकाळी सहानंतर प्रदर्शन हाऊसफुल्ल झाले. रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.\nया प्रदर्शनात 25 हून अधिक स्थानिक पर्यटन संस्थांसह जगप्रसिद्ध विविध संस्था, नामवंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यांच्याकडून देश-विदेशातील सहलींवर विविध ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये देश-विदेशातील जीएसटी फ्री सहली, इंटरनॅशनल सहलींमध्ये बच्चे कंपनीला मोफत प्रवास, दुबई सहल बुकिंगवर 10 हजार रुपयांची सवलत, युरोप सहलींवर 30 हजार रुपये डिस्काऊंट, इंटरनॅशनल टूर्स बुकिंगवर 10 हजारांपासून 60 हजारांपर्यंत सवलत, युरोप, युएसए टूर्सवर बोनांझा प्राईज ऑफर्स, केरळ, कन्याकुमारी, राजस्थान टूर्सवर 3 हजार रुपये डिस्काऊंट, देशांतर्गत सहलींवर 10 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट, भुतान स्पेशल टूर्स, 1 लाखात रशिया, 5 हजार रुपये फॅमिली डिस्काऊंट व्हाऊचर, ‘अधी फिरायला जा, नंतर पैसे भरा’ योजना, देशाअंतर्गत सहलींवर फ्लॅट 1 हजार रुपये डिस्काऊंट, घरापासून ते घरापर्यंत टुर, बुकिंगवर कुपन अशा ऑफर्स देऊन केल्या आहेत. काही कंपन्यांनी ऑफर्ससाठी नाही, तर ऑप्शनसाठी या, असे आवाहनही केले आहे.\nसफर टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स, क्‍वेस्ट टूर्स, कॉक्स अँड किंग, थॉमस कुक, कॅप्टन नीलेश गायकवाड, निम हॉलिडेज, गगन टूर्स, विहार ट्रॅव्हल्स, केसरी, मातृभूमी दर्शन टूर्स, चौधरी यात्रा कंपनी, हनी हॉलिडेज, भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हितस्वी वर्ल्ड हॉलिडेज, कोंडुस्कर हॉलिडेज, बी. जी. टूर्स, एक्सकर्शीया टूर्स, ट्रॅव्हल टूर्स, हॉलिडे स्टोअर इंडिया, वैष्णवी टूर्स, गार्गी टूर्स, अ हेवन हॉलिडे, साई श्रद्धा टूर्स, फिरू या डॉट कॉम, बालाजी पिकनिक टेबल, कॅरिबॅग.\nआज लकी ड्रॉ सोडत\nप्रदर्शनात अ हेवन हॉलिडे या ट्रॅव्हल कंपनीतर्फे ग्राहकांसाठी खास लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता या लकी ड्रॉची सोडत काढण्यात येईल. यामध्ये पहिले बक्षीस थायलंड टूर (एका ���्यक्‍तीसाठी), दुसरे बक्षीस गोवा टूर (कपल) आणि तिसरे बक्षीस मोफत पासपोर्ट (तीन व्यक्‍तींसाठी) आहे. लोकांनी लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/b-r-ambedkar-university-marathwada-aurangabad-chemistry-department-issue/", "date_download": "2019-02-18T00:06:19Z", "digest": "sha1:GP5RN7PXQVYM7RID3DXQSWIEBDQDRYNK", "length": 5847, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यापीठात रसायनशास्त्र प्रयोगशाळा विद्यार्थी भरोसे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › विद्यापीठात रसायनशास्त्र प्रयोगशाळा विद्यार्थी भरोसे\nविद्यापीठात रसायनशास्त्र प्रयोगशाळा विद्यार्थी भरोसे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळेत विद्यार्थिनी भाजल्याच्या घटनेने प्रयोगशाळेतील निष्काळजीपणा व सुविधांच्या अभावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दुर्घटनेवेळी प्रयोगशाळा प्रमुखांसह एकही प्राध्यापक प्रयोगशाळेत नव्हता. घटनेनंतर सर्वजण धावत आले. या विभागाच्या प्रयोगशाळेत यापूर्वी स्फोट होऊन छताला छिद्र पडले होते. अधूनमधून दुर्घटना होत असूनही विभाग बोध घ्यायला तयार नसल्याचे कालच्या घटनेवरून दिसून येते.\nप्रयोगशाळेत प्रयोग करताना रासायनिक द्रव्याचा भडका उडून प्राजक्ता भताडे (वय 20) ही विद्यार्थिनी शुक्रवारी भाजली. तिच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. प्राजक्ता प्रयोग करत असताना प्रयोगशाळेत ठोंबरे नावाचा संशोधक विद्यार्थी होता. प्रयोगशाळेचे प्रमुख प्रा. लांडे किंवा अन्य एकही प्राध्यापक तेथे नव्हता. विभागप्रमुख कॅप्टन सुरेश गायकवाड दौर्‍यावर होते. एकही प्राध्यापक नसताना विद्यार्थी प्रयोगशाळेत प्रयोग करतात कसे हा प्रश्‍न आहे. याबाबत कॅ. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाल��� की, प्रयोगशाळेत असे प्रकार घडत असतात. विद्यार्थिनीला किरकोळ भाजले आहे. मलमपट्टी करून तिला रुग्णालयातून ताबडतोब सुटी देण्यात आली. त्यामुळे हा फारसा गंभीर विषय नाही. प्रयोगशाळेत प्राध्यापक नसताना विद्यार्थी प्रयोग कसे करतात यावर तेथे संशोधक विद्यार्थी होता, असे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, प्रा. लांडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आपण वर्गावर असताना हा प्रकार घडला. माहिती मिळताच मी प्रयोगशाळेत धाव घेऊन विद्यार्थिनीला रुग्णालयात हलविले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/shivsena-slams-bjp-and-pm-narendra-modi-its-52nd-foundation-day/", "date_download": "2019-02-17T23:56:07Z", "digest": "sha1:UF4OIFDKPEAYV34GBJTVREJVPVLH3SSM", "length": 9025, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे हे शिवसेना ठरवणार’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे हे शिवसेना ठरवणार’\n‘दिल्‍ली कुणाची, ते शिवसेना ठरवणार’\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\n‘‘धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळय़ात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे. शिवसेनेचा मार्ग सरळसोट कधीच नव्हता. आजही नाही. शिवसेनेच्या मार्गात अडचणीचे डोंगर आहेतच. ते आपण ओलांडले की त्या डोंगराच्याच दगडांपासून आपल्या कार्याची स्मारके निर्माण होतील. महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईलच येईल व दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करील. तेवढा आत्मविश्वास आमच्यात नक्कीच आहे. अशी गर्जना 'सामना'मधून करण्यात आली आहे.\nवाचा : सेनेचा वर्धापन दिन आज; उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष\nदेशातील परिस्थिती 'ऑल इ��� वेज' नसल्याचं शिवसेनेनं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. 'देशात आज ‘आणीबाणी’पूर्व परिस्थिती आहे काय असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काश्मीरात जवानांच्या हत्या होतच आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे. नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणं व राज्य चालवणं मुश्कील होईल. धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे, तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्यानं त्यांच्या डोळ्यात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं भाजपावर शरसंधान साधलं आहे.\nमुंबईतील अनेक भागांची नाव बदलून मुंबई नासवण्याचं काम सुरू असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'पैसा व सत्तेचा विषप्रवाह मुंबईसह महाराष्ट्राचं रूप बदलू पाहत आहे. मुंबई नासवण्याचं कारस्थान रचलं आहे. ‘बॉम्बे’चं मुंबई केलं याची पोटदुखी असणाऱ्यांनी मुंबईतील अनेक नगरे-उपनगरांची नावं परस्पर बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या पाठीवर धपाटा मारला जाईल. परळ, दादर, गिरगाव, वडाळा व शीव, भायखळा, चिंचपोकळी ही त्याच नावानं ओळखली जातील. ज्यांना या ‘गावां’ची नावं बदलून अप्पर वरळी, न्यू कफ परेड वगैरे करून ‘बाजार’ मांडायचा आहे, त्यांनी आधी आपल्या बापांची नावं बदलून यावं,' अशी खरमरीत टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.\nशिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. अर्थात तो नेहमीप्रमाणे दणक्यातच साजरा होईल. ५२ वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना एका प्रतिकूल परिस्थितीत झाली. त्यानंतरही असंख्य खाचखळग्यातून, काटय़ाकुटय़ांतून शिवसेनेचा प्रवास झाला आणि त्यावर यशस्वी मात करीत शिवसेना आजच्या शिखरावर पोहोचली आहे. तो एक चमत्कारच म्हणावा लागेल. कोणत्याही धनदांडग्यांच्या पाठिंब्याशिवाय शिवसेनेने भगव्याचे तेज विश्वभरात झळाळून सोडले. ‘भगवा’ हाच हिंदुत्वाचा रक्षक यावर आता कुणाचेही दुमत नाही. तो ‘भगवा’ म्हणजे भेसळीचा नसून शिवरायांचा म्हणजेच शिवसेनेचा, यावर देशाने मोहोर उठवली आहे. शिवसेना नक्की काय व कसे करणार असे प्रश्न तेव्हा ज्यांना पडले आहेत त्यांच्या गोवऱ्या स्मशानात गेल्या, पण शिवसेनेचा वेलू आजही गगनावर का जात आहे, याचा अभ्यास आमच्या विरोधकांनी करायचा आहे. अशी घणाघाती टीका सामनातू��� करण्यात आली आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/daulat-karkhana-11792", "date_download": "2019-02-17T23:59:40Z", "digest": "sha1:JHQABIX3MJCW7WFWZYFUP4FZIP62F3S2", "length": 8509, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "daulat karkhana | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n...जेव्हा पुढारी \"कैवारी' असल्याप्रमाणे वागतात\n...जेव्हा पुढारी \"कैवारी' असल्याप्रमाणे वागतात\nबुधवार, 17 मे 2017\nसलग 11 वेळा कारखाना भाडे तत्त्वावर देण्यासाठी निविदा मागवल्या पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. कारखाना भाड्याने असो किंवा विक्री देणे असो निविदा प्रसिद्ध झाली की त्याला तालुक्‍यातील नेत्यांचा विरोध ठरलेला असायचा.\nकोल्हापूर : चंदगड तालुक्‍यातील हलकर्णी येथील दौलत साखर कारखाना सहा वर्षे बंद होता, त्यावेळी शेतकरी किंवा कामगारांविषयी कोणाला कळवळा नव्हता पण कारखाना सुरू झाला आणि तालुक्‍यातील सर्वच नेत्यांना शेतकरी, कामगार यांचे संसार आठवू लागले आहेत. शिवसेनेच्या कोल्हापुरात राहणाऱ्या नेत्यांनाही आता चंदगड तालुक्‍याची आठवण वारंवार होऊ लागली आहे.\nमेव्हण्या-पाव्हण्यांच्या राजकारणात तालुक्‍याच्या \"दौलत' ची वाट लागली. माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील व त्यांचे मेव्हणे गोपाळराव पाटील यांच्यातील राजकीय मतभेदाने टोक गाठले, त्याचा पहिला फटका या कारखान्याला बसला. हे दोघेही आपापल्या स्थानी भक्कम राहिले पण कारखान्याचे बुरूज मात्र या भांडणात पूर्ण ढासळले. गेली सहा वर्षे हा कारखाना बंद होता, कारखान्याची मालमत्ता जिल्हा बॅंकेच्या ताब्यात होती. बॅंकेने ही मालम��्ता लिलावात काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.\nअनेक प्रयत्नानंतर नुकत्याच संपलेल्या हंगामाच्या सुरवातीला कर्नाटकातील \"न्युट्रीयन्स' ने कारखाना 45 वर्षाच्या भाडे कराराने घेतला. त्यानंतर कारखान्यात मोठी गुंतवणूक करून यंत्रणा सुरू करण्यात आली. त्यामुळे आर्थिक अडचण या कंपनीसमोर जरूर असेल, पण गेल्या सात वर्षात कारखाना बंद असताना कामगार आणि कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची अवस्था काय हे कधीही ढुंकूनही न पाहिलेले राजकीय नेते कारखाना सुरू झाल्यानंतर मात्र त्यांचे \"कैवारी' असल्यासारखे वावरू लागले आहेत. कर्मचाऱ्यांचा थकीत पगार, शेतकऱ्यांची देणी त्यांना आठवू लागली आहेत. कारखाना अडचणीत असताना चालवण्यासाठी घेतला त्याला सहकार्य करण्याऐवजी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कर्मचारी व शेतकऱ्यांचा ढालीसारखा वापर केला जात आहे.\nकोल्हापूर साखर शेतकरी राजकारण कर्नाटक\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_255.html", "date_download": "2019-02-18T00:10:46Z", "digest": "sha1:EBLVC2MFQAEJ62WPBSK6D5IU2G5SAULG", "length": 7250, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "विठ्ठल दादा पंडीत यांचा रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nविठ्ठल दादा पंडीत यांचा रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश\nमाजलगाव (प्रतिनीधी) तालुक्यातील गंगामसला गाव येथिल रहिवाशी विठ्ठल दादा पंडीत यांचा आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन नांदेड येथे मराठवाडा कार्यकर्ता मेळाव्यात केला जाहीर प्रवेश अ���े की, आंबेडकरी चळवळीत गेल्या तीन दशकापासुन निस्वार्थ वृत्तीने काम करत चळवळीला गतीमान केले आहे. माजलगाव तालुक्यातील गोर - गरीब, कष्टकरी पीडीतांचे कैवारी अशी ओळख आहे. गेल्या अनेक वर्षापासुन आंबेडकरी चळवळीला नेटाने उभी करून समाजला सत्येत बसविण्याचा प्रयत्न केला . पण चुकीच्या नेतृत्वामुळे चळवळ ही लयास गेल्याने आंबेडकरी घराण्याची एकनिष्ठा जपत महाराष्ट्राचे सरसेनानी आद. आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, तालुकाध्यक्ष अशोक पौळ, स्वप्निल ब्रह्मराक्षे, भास्कर साळवे, शुध्दोधन ढवळे, राजेश गोटे होते.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_332.html", "date_download": "2019-02-17T23:47:57Z", "digest": "sha1:J2RB427UKO737IJNQCLXU6CV5F2WMU4P", "length": 8118, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "‘ती’ इच्छा पूर्ण न केल्याने सासऱ्याचा सुनेवर प्राणघातक हल्ला; विहिरीत उडी मारून आत्महत्येचा केला प्रयत्न | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\n‘ती’ इच्छा पूर्ण न केल्याने सासऱ्याचा सुनेवर प्राणघातक हल्ला; विहिरीत उडी मारून आत्महत्येचा केला प्रयत्न\nशरीरसुखाची इच्छा पूर्ण केली नाही म्हणून चुलत सासऱ्याने सुनेवर धारदार शस्त्राने वार करत सुनेला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांनंतर स्वत: विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यातील महिला गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या दोघांवरही लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nराहाता तालुक्यातील केलवड गावात आज दि. ८ दुपारी साडेअकराच्या सुमारास ही घडली. याबाबत जखमी महिलेच्या पतीने पोलीसात फिर्याद दाखल केली. सोमवारी यातील आरोपी नानासाहेब देवराम गोर्डे याने सदर महिलेच्या घरी जाऊन ती घरात एकटी असतांना तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने शारिरीक सुखाची मागणी पूर्ण केली नाही म्हणून आरोपी गोर्डे याने तिच्या चेहरा, मान आणि हातावर कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळयात हातपाय खोडत पडलेल्या त्या महिलेला तिच्या नातेवाईकांनी उपचारार्थ लोणी येथील रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://steroidly.com/mr/how-much-are-steroids/", "date_download": "2019-02-17T23:49:15Z", "digest": "sha1:AUK6K24YZ4DYBVGIDJWYUYHY3PRE5U5S", "length": 18612, "nlines": 241, "source_domain": "steroidly.com", "title": "किती स्टेरॉइड खर्च? Price List of Oral & Injectables For Bodybuilding", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nघर / स्टिरॉइड्स / स्टेरॉइड किती आहेत किंमत सूची & मिळवली साठी सरासरी खर्च\n किंमत सूची & मिळवली साठी सरासरी खर्च\nनोव्हेंबर 23 रोजी अद्यतनित, 2017\nलोड करीत आहे ...\nआधी आणि परिणाम केल्यानंतर\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\nम्हणून आपण पाहू शकता, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना cost of steroids for bodybuilding can be very high.\nBulking स्टॅक CrazyBulk उच्च-विक्री स्नायू इमारत पूरक चार समाविष्टीत आहे, स्नायू वस्तुमान नफ्यावर जास्तीत जास्त आणि शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी डिझाइन. येथे अधिक जाणून घ्या.\nमोठ्या प्रमाणात स्नायू नफ्यावर डी-BAL\nउत्कृष्ट शक्ती साठी TRENOROL\nजलद पुनर्प्राप्ती साठी DECADURO\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nCrazyBulk कटिंग स्टॅक चार पूरक शरीरातील चरबी चिंधी करण्यासाठी एकत्र वैशिष्ट्ये, हार्ड जनावराचे स्नायू प्रतिरक्षित करेल आणि आपल्या व्यायामाचा घेऊन & अत्यंत ऊर्जा. येथे अधिक जाणून घ्या.\nशक्ती आणि ऊर्जा ANVAROL\nWINSOL फाडून टाकले स्नायू मिळवा\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nकोलेस्ट्रॉल पातळी सह हस्तक्षेप\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nमजकूर कमाल – $59.99\nआपण खराब स्टिरॉइड्स असतातस्टिरॉइड्स कायदेशीर आहेतस्टिरॉइड्स सुरक्षित आहेततो वर्थ स्टिरॉइड्स असतातस्टेरॉइड कार्य का कसेकिती जलद दो स्टेरॉइड कार्यकिती काळ स्टेरॉईडचा सायकलस्टेरॉइड किती आहेतकसे स्टेरॉइड बनवाकसे स्टिरॉइड्स घेणेस्टिरॉइड्स कसे वापरावेमधुमेहावर��ल रामबाण उपाय एक स्टिरॉइड आहेमी स्टिरॉइड्स घ्यावेस्टिरॉइड्स काय आहेकेली स्टेरॉइड काय आहेकाय स्टेरॉइड दोआपण कुठे स्टेरॉइड मिळवा नकास्टिरॉइड्स कोठे खरेदी करण्यासाठी\nSantos एम.ए.. ergogenic संसाधने म्हणून अॅनाबॉलिक-androgenic स्टिरॉइड्स वापर प्रतिकूल हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रभाव. Subst गैरवापर वापरा. 2014.\nMauras n. वाढ संप्रेरक स्टिरॉइड्स catabolic प्रभाव विरोध करू शकता\nबीच आर. तीव्र अडवणूक करणारा फुफ्फुसे रोग मध्ये पुनर्वसन सुविधा अॅनाबॉलिक थेरपी तर्क. Baillieres Clin Endocrinol Metab. 1998.\nक्लार्क म्हणून. लिंग- आणि वयानुसार विशिष्ट neuroendocrine नियंत्रण क्षेत्रांमध्ये पुनरुत्पादक आचरण आणि वर GABAergic प्रसार अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स प्रभाव. मेंदू द्यावे. 2006.\nलेन जेआर. तोंडी गर्भनिरोधक आणि अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स लक्ष सह पौगंडावस्थेतील मुलासाठी अंतर्गत आणि बाह्य सेक्स हार्मोन्स प्रभाव. जॉन आरोग्य Adolesc. 1994.\nKutscher निवडणूक. अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स: clinician एक पुनरावलोकन. क्रीडा मध्य. 2002.\nMaurer एम. आनुवंशिक angioedema दीर्घकालीन रोगप्रतिबंधक उपचार नरामध्ये आढळणारी विशिष्ट हॉर्मोन्स derivates सह: एक गंभीर मूल्यमापन आणि संभाव्य पर्याय. जॉन Dtsch Dermatol Ges. 2011.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nमिळवा 20% आता बंद\nकाय आपल्या मुख्य ध्येय आहे\nस्नायू तयार फाडून टाकले करा चरबी बर्न शक्ती वाढवा गती & तग धरण्याची क्षमता वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवा वजन कमी\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-2/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T00:41:36Z", "digest": "sha1:KMSVZZ7HCLW5YPRW4DRVNMATMGXBPLGG", "length": 7836, "nlines": 118, "source_domain": "amravati.gov.in", "title": "संस्कृती आणि वारसा | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nमेळघाटमध्ये आदीवासी लोकांचे वास्तव्य असुन तेथे मुख्यता कोरकू, गोंड, निहाल, बलाई या जातीचे लोक आढळतात व उर्वरीत लोक हे गवळी जातीचे आहे.\nगवळी हे लोक परंपरेने व्यापलेले असतात. शेती करण्यामध्ये त्यांना फारसा रस नसतो हे लोक मुख्यता गुरे-ढोरे सांभाळुन आपला उदर निर्वाह करतात. त्यांच्;याकडे मोठया प्रमाणात शेळया-मेंढया असतात तसेच प्रत्येक परीवाराकडे साधारण २०-४० प्राणी असतात. दुग्जन्य पदार्थ विक्री करणे हे त्यांचे महत्वाचे उत्पादन साधन आहे. गवळी लोक हुशार तसेच मेहनती असतात.\nजवळपास एका शतकापासुन पारंपारीकरीत्या कोरकु लोक हे जंगल संरक्षण तसेच जंगलामध्ये काम करुन उत्पादन घेण्यासाठी ओळखले जातात. हे लोक नेहमी जंगल संरक्षणासाठी तसेच जंगल विकासासाठी मजुर पुरवतात. १९७३ नंतर वनहक्क कायदया अंतर्गत येथील स्थानीक लोकांनी प्रत्येक परीवाराकरीता ५ एकर इतकी जमीन मिळवली असुन त्यावर ते उदरनिर्वाह करतात. डेअरी व्यवसायाकरीता त्चेकडे परवानगी नसते.\nबलई लोक अभ्यारण्यामधील गावांमध्ये स्थायीक झाले आहेत. गवलान लोकांना पारंपारीक दृष्टया इतर अनुसुचीत जमाती पेक्षा महत्वाचे मानले जाते हे लोक प्रामुख्याने शेती करतात.\nखांडवा ते अकोला मार्ग जोडण्याकरीता बाहय स्त्रोतामार्फत मजुर बोलवण्यात येतात. रेल्वे चे काम पुर्ण झाल्यानंतर हे लोक गावामध्ये थायीक झाले आहेत यांना राठया म्हणतात. हे लोक खुप मेहनती तसेच स्वभावाने रागीट असतात\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Feb 12, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/result-of-the-combined-services-of-defense-ministry-17-men-and-3-women-selected-from-maharashtra/", "date_download": "2019-02-18T00:32:27Z", "digest": "sha1:TAUQQ3UONX5CCSHLXPMVEPBDCMYS6OAU", "length": 7883, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Result of the combined services of Defense Ministry", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nसंरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त सेवांचा निकाल जाहीर;महाराष्ट्रातील १७ पुरुष व ३ महिलांची निवड\nनवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाच्या विविध सेवांकरिता घेण्यात आलेल्या एकत्रित परीक्षांचा निकाल आज जाहीर झाला. देशभरातील 172 उमेदवारांची निवड झाली असून महाराष्ट्रातील 17 पुरुष उमेदवार व 3 महिला उमेदवारांचा यात समावेश आहे.\nसंरक्षण मंत्रालयाच्या विविध सेवांकरिता उमेदवारांच्या निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2018 मध्ये लेखी परीक्षा घेतली होती. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतल्या असून आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. देशातील 130 पुरुष व 42 महिला अशा एकूण 172 उमेदवारांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील 17 पुरुष उमेदवार व 3 महिला उमेदवारांचा यात समावेश आहे.\nगुणांकन यादीनुसार महाराष्ट्रातील निवड झालेल्या पुरुष उमेदवारांची नावे\nदेशातील 130 पुरुष उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील पुढील एकूण 17 उमेदवारांचा समावेश आहे. मयुर मनोहर हिवळे(9), योगेश शिवाजी वानवे (18), सिध्देश कावळकर (22), विनोद राजेंद्र शिंदे (51), ओंकार दिगंबर उधान (57), अक्षय बब्रुवाहन टाळके (61),अनिवेश अरविंद होळे (64), मयुर राजेश तलवाले (81), अभिजीत दत्तात्रय ताम्हणकर (90), रिषभ भारत भालेराव (96), कैवल्य सतिश कुळकर्णी (98), हर्षवर्धन अनिल चव्हाण (109), उदित हेमंत देसाई (110), संकेत भरत जाधव (115), भरत शंकर गंटी (117), अभिनव प्रधान (119), श्रेयस बब्रुवाहन पाटील (130).\nगुणांकन यादी नुसार निवड झालेल्या महिला उमेदवारांची नावे\nदेशातील 42 महिला उमेदवारांची यादी जाहीर करण्य��त आली असून यात महाराष्ट्रातील पुढील एकूण तीन उमेदवारांचा समावेश आहे. प्रिती पवार (5) राधिका सतिश तळेकर (7) अन्वेशा प्रधान(25).\nनिवड झालेले पुरुष उमेदवार संरक्षण मंत्रालयाच्या चेन्नईस्थित अधिकारी प्रशिक्षण संस्थेच्या 109 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स मध्ये सहभागी होतील तर महिला उमेदवार याच संस्थेच्या 23 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स मध्ये सहभाग घेतील. हा प्रशिक्षण कार्यक्रम एप्रिल 2019 पासून सुरु होणार आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nराजधानीत १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन\nजाणून घ्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्वाचे निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/6221-1-hour-special-mahaepisodes-of-zee-marathi-serials-on-2nd-september", "date_download": "2019-02-18T00:12:34Z", "digest": "sha1:3B2ZWWG3ZE5SVQBWDR6O3VRB6INYO5J5", "length": 11337, "nlines": 236, "source_domain": "marathicineyug.com", "title": "२ सप्टेंबर ला झी मराठीवर १ तासांच्या विशेष भागांची मेजवानी - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n२ सप्टेंबर ला झी मराठीवर १ तासांच्या विशेष भागांची मेजवानी\nPrevious Article ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत लाडू बनणार बाळकृष्ण\nNext Article ‘छत्रीवाली’ मालिकेचा महाएपिसोड पाहा महारविवारमध्ये ‘स्टार प्रवाह’वर\n'जिथे मराठी तिथे झी मराठी' असे धोरण असलेल्या आपल्या लाडक्या झी मराठी वहिनीने गेली २० वर्षे रसिक प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन केले आहे. रंजक विषय आणि सादरीकरणातील नावीन्य यामुळे झी मराठी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगभरातील तमाम मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून या वहिनीने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले आहे. येत्या रविवारी म्हणजेच २ सप्टेंबर ला झी मराठी प्रेक्षकांसाठी होम मिनिस्टर, लागिरं झालं जी आणि माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकांचे १ तासांचे विशेष भाग सादर करणार आहे.\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनयाच्या एफ.जी.पी. ची एंट्री\nशनायाचा ‘निऑन अँड पॉप’ हटके अंदाज\n'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत राधिकाचा जीव धोक्यात\n'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनायाची जागा घेणार ही अभिनेत्री\n'माझ्या नवऱ्याची बायको' झाली २ वर्षांची\nनाट्यगृहात ज्या चेटकिणीने थैमान घातला आहे म्हणजेच अलबत्या गलबत्या मधील अभिनेता वैभव मांगले त्यांच्या सौ सोबत पैठणीचा खेळ खेळणार आहेत. तसेच लागिरं झालं जी मध्ये अजिंक्य शीतलला १५ दिवसासाठी आसामला बोलावतो आणि हे जेव्हा भैय्यासाहेबाला कळतं तेव्हा तो शीतलला धमकी देतो अशावेळी शितली पुढे काय करणार आणि माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये राधिका मसालेची सक्सेस पार्टी प्रेक्षक पाहू शकणार आहेत.\nतेव्हा पाहायला विसरू नका रविवार, २ सप्टेंबर रोजी होम मिनिस्टर संध्याकाळी ७ वाजता, लागिरं झालं जी रात्री ८ वाजता आणि माझ्या नवऱ्याची बायको रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.\nरंगणार धमाल गप्पांची मैफिल जेव्हा उलगडणार चेटकिणीच्या भूमिकेचं खरं 'वैभव', पाहायला विसरू नका 'होम मिनिस्टर' एका तासाचा विशेष भाग, रविवार, 2 सप्टेंबर, संध्या. 7 वाजता..\nशीतल जाईल आसामला; पण बार कोणाच्या लग्नाचा वाजणार... एक तासाच्या 'महाएपिसोड' मध्ये होणार उलगडा. नक्की पहा २ सप्टेंबर रात्री ८ वा. #LagiraZalaJi @nitishchavan7 @shivanibaokar pic.twitter.com/Sp5KEDnPzc\nCelebration च्याच दिवशी राधिकाला येईल Frustration...\nशनाया उभं करणार सुभेदारांच्या राधिकासमोर आता तगडं आव्हान...\nPrevious Article ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत लाडू बनणार बाळकृष्ण\nNext Article ‘छत्रीवाली’ मालिकेचा महाएपिसोड पाहा महारविवारमध्ये ‘स्टार प्रवाह’वर\n२ सप्टेंबर ला झी मराठीवर १ तासांच्या विशेष भागांची मेजवानी\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पु��स्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/zee-youths-literature-awarded-to-the-award-to-everestee-anand-bansode/", "date_download": "2019-02-18T00:34:59Z", "digest": "sha1:M2ZOCH54GRR4M7QYTDWYKHBQQAZSTO2B", "length": 6933, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना झी युवाचा साहित्य सन्मान पुरस्कार प्रदान", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nएव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना झी युवाचा साहित्य सन्मान पुरस्कार प्रदान\nमुंबई: आपल्या नवनवीन कामगिरीने तसेच बहुरंगी कर्तुत्वाने नेहमीच सोलापूरकरांना आनंदाचा क्षण देणारा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांना नुकताच झी युवा चा साहित्य सन्मान पुरस्कार मिळाला आहे. गिर्यारोहणातील कामगिरीशिवाय प्रथमच आनंदच्या लेखनाला हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार मिळाला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी चित्रपट अभिनेते सुबोध भावे यांनी आनंदला वेगवेगळे प्रश्न विचारून आनंदचा संघर्ष सर्वांसमोर आणला.\nमहाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील युवकांना जगासमोर आणण्यासाठी झी युवा ने २०१७ मध्ये अतिशय मनाच्या या पुरस्काराची सुरवात केली. आनंद सोबतच हा पुरस्कार अनेक दिग्गज लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे.आनंद बनसोडे यांनी त्यांनतर अतापर्यंत जगातील ४ खंडातील ४ सर्वोच्च शिखरे सर केली आहेत. तसेच स्वप्नातून सत्याकडे, ध्यास उत्तुंग हिमशिखरांचा, स्टेपिंग स्टोन टू सक्सेस, स्वप्नपूर्तीचा खजिना इ. पुस्तके लिहिली आहेत.\nसोशल मिडियावर लिखाणातून अनेकांना प्रेरणा देतच असतो. लेखनातील ही सर्व कामगिरी लक्षात घेवून 2018 चा साहित्य सन्मान पुरस्कार आनंद ला देण्यात आला. उद्या. दि. १९ रोजी संध्याकाळी ७ वाजता या पुरस्काराचे प्रक्षेपण झी युवा या वाहिनीवर होणार आहे.\nराजकारण- मा. आदित्य ठाकरे\nसाहित्य- एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे\nखेळ- कुस्तीपटू राहुल आवारे\nअभिनय- डॉ. निलेश साबळे\nअभिनय – श्रेया पिळगावकर\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nभाजप पक्षश्रेष्ठींनी जर आदेश दिला, तर पक्ष सोडू – शत्रुघ्न सिन्हा\nकाकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T00:48:24Z", "digest": "sha1:L6YVLXKMESJMMMGMCAF2QGPZ3GBUKBP6", "length": 11495, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉ. ब्लादिमिर लेनिन यांना जयंती निमित्त अभिवादन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकॉ. ब्लादिमिर लेनिन यांना जयंती निमित्त अभिवादन\nनगर – -कॉ.ब्लादिमिर लेनिन यांनी 1917 साली रशियामध्ये पहिली कामगार वर्गाची सत्ता प्रस्थापित केली. या सत्तेने जगभरातील कामगार वर्गाला शोषणातून मुक्तीचा मार्ग दाखवला. कॉ. लेनिन हे कुठल्याही एका पक्षाचे किंवा एका देशापुरते मर्यादित नव्हते तर जागतिक कीर्तीचे महान क्रांतिकारक होते. त्यामुळे जगभर त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.\nजागतिक कीर्तीचे महान क्रांतिकारक व राशियन क्रांतीचे जनक कॉ. लेनिन यांची 148वी जयंती निमित्त बुरुडगाव रोड वरील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे राज्य सहसेक्रेटरी ऍड. कॉ. सुभाष लांडे पाटील यांच्या हस्ते लेनिन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.\nयावेळी ऍड.कॉ.रमेश नागवडे, कॉ. नानासाहेब कदम, कॉ. अंबादास दौंड, कॉ. कानिफनाथ तांबे, कॉ.बाबा शेख, सुनिल गोसावी, ऍड. कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. रजत लांडे आदी उपस्थित होते.\nभारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या विकसनशील देशाच्या प्रगतीसाठी सोव्हिएत रशियाने मोलाची मदत केली. कॉ. लेनिन यांचे पुतळे पाडून त्यांचे विचार नाही��े करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही उलट त्यांचे विचार आणखी लोकप्रिय होतील, असे कॉ. लांडे म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुकाणेत शिवजयंतीनिमित्त हॉलीबॉल स्पर्धा\nरस्ता लुट करणारी गुन्हेगारांची टोळी जेरबंद\nपुलवामा शहिदांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बहिरोबावाडीत वृक्षारोपण\nकर्जतच्या बांधकाम विभागाकडून रस्ता सुरक्षेची ऐशीतैशी \nपैसे मागीतल्याने नगरसेवकाने पेटविले मेडिकल दुकान\nशालार्थ प्रणालीचे प्रस्ताव निकाली काढा- आ. डॉ. तांबे\nअटी, त्रुटींच्या नावाखाली चारा छावण्यांचे 84 प्रस्ताव लटकले\nठराव होवून 9 वर्षे उलटली तरी दफनभूमीसाठी जागा मिळेना\nरमाई लाभार्थी निवडही पालकमंत्र्यांची समिती करणार\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-18T00:24:28Z", "digest": "sha1:EVMIT2U3VVBLY7PAMRF6VZIWXVHUFFX4", "length": 16553, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद कामकाजात हस्तक्षेप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nग्रामपंचायत ते जिल्हा परिषद कामकाजात हस्तक्षेप\nमहिला राजकीय सक्षमीकरणाची हवी पारदर्शी अंमलबजावणी\nसातारा – महिलांना राजकारणात सक्षम व सन्मानाने स्थान मिळावे यासाठी 25 वर्षापुर्वी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के वाटा मिळाला असला तरी अद्यापही महिलांना स्वतंत्र व सक्षमपणे काम करता येत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. काम करताना प्रथमत: कुटुबिय, वरिष्ठ नेत्यांची लुडबूड त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अजून ही महिला पदाधिकारी व सदस्यांनादुय्यम वागणूक मिळत आहे.\nपरिणामी आता आरक्षण लागू होवून 25 उलटल्यानंतर तरी महिला राजकीय सक्षमीकरणाची पारदर्शी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यासाठी पहिले पाऊल महिलांनीच उचलले तर येत्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणूकांमध्ये महिला आरक्षणाच्या मागणीचा गांभीर्याने विचार होवू शकेल.\nवास्तविक आरक्षणाची कोणतीही तरतूद नसताना आज देशातील विविध राज्यातील महिला मुख्यमंत्रीपदांवर पोहचल्या व आज ही कार्यरत आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तर यापुर्वी उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मायावती, तामिळनाडूमध्ये स्व.जयललिता आदींनी देशातील महिलांसमोर आदर्श निर्माण करून ठेवला आहे.\nत्याचबरोबर महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर, सेनेच्या निलम गोऱ्हे, भाजपच्या मंदा म्हात्रे, मेधा कुलकर्णी आदींनी आपल्या कार्यकर्तृत्वावर विधानसभा व विधानपरिषदेत एंट्री करून सक्षमपणे त्या आज कार्यरत आहेत. ही एक बाजू असताना सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ घेवून निवडून आलेल्या सदस्यांची स्थिती मात्र वेगळी असल्याचे दिसून येते.\nसातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीपासून जिल्हापरिषदेपर्यंत महिला सदस्यांचा बहुतांश कारभार पतीराज करताना दिसून येतात. मुख्यत: यापुर्वी जिल्हापरिषदेतील मुुख्य पदावर महिला पदाध��कारी असताना त्यांचे पतीराजच कामकाज करताना दिसून येत होते. तर पदाधिकारी पत्नी केवळ सर्वसाधारण सभा व विषय समित्यांच्या बैठकांना औपाचरिक उपस्थिती लावताना दिसून यायच्या. तशीच परिस्थिती ग्रामपंचात, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये ही दिसून येते.\nकाही ठिकाणी कुटुंबिय तर काही ठीकाणी वरिष्ठ नेत्यांनी ठरविलेल्या अजेंड्यानुसार महिला सदस्या कामकाज करताना दिसून येतात. असे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत आणि त्यास महिला सदस्यांची ही अप्रत्यक्ष संमती असल्याचे दिसून येते. परंतु अशा प्रकारे कामकाज करणे हे महिला सदस्यांच्याच अधिकारांना धोका पोहचविणारे आहे. त्यांनी वेळीच सजग होवून स्वविचाराने कामकाज केले तर खऱ्या अर्थाने महिला राजकीय दृष्ट्या सक्षम होणार आहेत.\nपुढील महिला खासदार, आमदार होणार कोण\nआरक्षणाची कोणतीही तरतूद नसताना यापुर्वी सातारा जिल्ह्यात दोन महिलांनी लोकसभा व विधानसभा सभागृहात प्रवेश करित कार्य केले. कराड लोकसभा मतदारसंघातून स्व.प्रेमलाताई चव्हाण यांनी चार वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्याचबरोबर शालिनीताई पाटील यांनी सांगली नंतर जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक जिंकली होती. त्यांच्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ व आठ विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूकीतून विजयी होण्यासाठी कोणती महिला प्रयत्न करणार आणि परंपरा कायम ठेवणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातारा- नागेवाडी धरणातून पाणी सोडा\nउमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही- अजित पवार\nमनोमिलनावर शिक्कामोर्तब; आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे एकत्र\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2019-02-17T23:45:49Z", "digest": "sha1:LLKVSEG3AUUXVVI77Q3ZV5G3ACYF5X62", "length": 12835, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरन्यायाधीशांच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयाबाहेर सह्यांची मोहीम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसरन्यायाधीशांच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयाबाहेर सह्यांची मोहीम\nमुंबई : भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या समर्थनार्थ आज मुंबई उच्च न्यायालयाबाहेर सह्यांची मोहीम राबवण्यात आली. न्यायाधीश लोया प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यासंदर्भात 51 वकिसांच्या शिष्टमंडळाने प्रभारी मुख्य न्यायामूर्तींना निवदेन सादर केलं.\nन्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणी याचिका दाखल करुन राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी प्रेरित असलेले लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे, या मागणीसह मुंबई उच्च न्यायालयातील काही वकिलांनी हायकोर्टाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे-तहिलरमानी यांना मंगळवारी एक पत्र लिहिलं आहे. तसंच या पत्राचं सुमोटो याचिकेत रुपांतर करावं, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.\nप्रशांत मग्गू यांच्या पुढाकाराने पाठवलेल्या या पत्रात हायकोर्टासह इतर कोर्टातील एकूण 51 वकिलांनी सह्या केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य गेटवर सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. याबाबत जनजागृतीचा एक भाग म्हणून एका मोठ्या साईनबोर्डवर हायकोर्टाबाहेर सर्वांच्या सह्या घेण्यात येत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील प्राण्यांची बेकायदा विक्री रोखा ; हायकोर्टात याचिका दाखल\nसिंचनाच्या अभावामुळे शेतीची समस्या निर्माण झाली- नितीन गडकरी\nपुलवामा घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात असतांना भाजपने लावलाय उद्घाटनाचा सपाटा- मुंडे\nराज्यात दिड महिन्यात स्वाईन फ्लूचे 17 बळी ; हवामानातील बदलामुळे प्रार्दुभाव वाढला\nडबघाई सहकारी साखर कारखाने खरेदी प्रकरणी 25 हजार कोटींचा घोटाळा\nमराठा आरक्षणाच्या सर्व्हेक्षणालाचा याचिकाकर्त्यांचा आक्षेप\nशिवछत्रपती पुरस्कारांचा वाद मुंबई उच्च न्यायालयात ; राज्य सरकारला भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश\nसोलापुरातील बनावट एन्काउंटर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी\n#PulwamaAttack: शहीद जवानांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत- मुख्यमंत्री\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघ���डीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/settlement-that-dhananjay-munde/", "date_download": "2019-02-18T00:09:44Z", "digest": "sha1:N5K44OLPLRPBWH6457GEKRLE3TJBGDM2", "length": 5743, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धनंजय मुंडे करतात सेटलमेंट", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nटीम महाराष्ट्र देशा- धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केवळ म���ख्यमंत्र्यांच्या पायावर लोळण घेवून पदाचा वापर केला आहे. धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या अ‍ॅन्टीचेंबरमध्ये दोन-दोन तास बोलत बसतात. या त्यांच्या वर्तनास ‘सेटलमेंट’ असे म्हणतात. मुख्यमंत्र्यांशी सेटलमेंट करणारा विरोधी पक्षनेता कसा होऊ शकतोअसा सवाल पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी उपस्थित केला.\nखेडमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने झालेल्या निर्धार परिवर्तनाचा यात्रेदरम्यान मुंडे यांनी रामदास कदम आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. मुंडे यांच्या टीकेला कदम यांनी खेड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांकडे लाचारी पत्करणार्‍या धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीत बसण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, असा पलटवार देखील त्यांनी केला.\nदरम्यान,याच पत्रकार परिषदेत खेडच्या महाड नाका येथील मैदानात आगामी महिनाभराच्या कालावधीत शिवसैनिकांची जाहीर विराट सभा घेऊन राष्ट्रवादीला उत्तर देण्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी ना. कदम यांनी केली.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-package-not-sufficient-sugar-industry-kolhapur-maharashtra-9117", "date_download": "2019-02-18T01:28:09Z", "digest": "sha1:7SCEXDCRXLNICUO5OZJVPRSY6LNR42FN", "length": 14966, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, package is not sufficient for sugar industry, kolhapur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर उद्योगासाठीचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक ः मुश्रीफ\nसाखर उद्योगासाठीचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक ः मुश्रीफ\nशनिवार, 9 जून 2018\nकोल्हापूर ः केंद्र शासनाने साखर उद्योगासाठी जाहीर केलेले ८५०० कोटींचे पॅकेज हे निव्वळ धूळफेक आहे. यातील ४५०० कोटींची तरतूद इथेनॉलसाठी असली तरी एफआरपीसाठी त्याचा काडीमात्रही उपयोग होणार नसल्याची टीका जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आले असून पुढील २८ दिवसांत काही मार्ग निघाला नाही तर सर्व खाती एनपीएमध्ये जाण्याची भीती त्यांनी व्यक्‍त केली.\nकोल्हापूर ः केंद्र शासनाने साखर उद्योगासाठी जाहीर केलेले ८५०० कोटींचे पॅकेज हे निव्वळ धूळफेक आहे. यातील ४५०० कोटींची तरतूद इथेनॉलसाठी असली तरी एफआरपीसाठी त्याचा काडीमात्रही उपयोग होणार नसल्याची टीका जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आले असून पुढील २८ दिवसांत काही मार्ग निघाला नाही तर सर्व खाती एनपीएमध्ये जाण्याची भीती त्यांनी व्यक्‍त केली.\nश्री. मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, की इथेनॉलसाठी ४५०० व १३०० कोटींची तरतूद प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी केली आहे. मात्र, याचा काहीच लाभ होणार नाही. इथेनॉल प्रकल्प उभारताना पर्यावरण विभागाच्या परवानग्या, जनसुनावणी घ्यावी लागते. ही प्रक्रिया दोन ते तीन वर्षे चालते. त्यामुळे एवढी मोठी रक्‍कम कोणासाठी व का ठेवली हा प्रश्‍न आहे. साखरेचे मूल्यांकन ३२०० रुपये पकडून साखर कारखान्यांना कर्ज दिले आहे. मात्र, हे भाव आता २५५० पर्यंत खाली आले आहेत. जवळपास ९०० रुपयांनी मूल्यांकन कमी झाले आहे. त्यामुळे कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले आहेत.\nकारखाने ९० दिवसांत शॉर्ट मार्जिनमधून बाहेर आले नाहीत, तर सर्व खाती एनपीएमध्ये जाणार आहेत. कारखान्यांकडे केवळ २८ दिवस राहिले आहेत. त्यामुळे पॅकेजमध्ये याचा विचार करणे आवश्‍यक होते. पॅकेजचा निर्णय घेताना साखरेचा विक्री दर २९ रुपये निश्‍चित करून काहीसे समाधान केले आहे. मात्र, यापूर्वी झालेले नुकसान भरून येणार नाही. बफर स्टॉकमुळे दर स्थिर राहण्यास मदत होणार आहे. तसेच साखरेसाठी रिलीज मेकॅनिझममुळे एकाच वेळी बाजारात साखर येण्याचे प्रमाण थांबणार असल्याने या निर्णयांचा थोडा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.\nसाखर एफआरपी आमदार हसन मुश्रीफ कर्ज\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-order-of-the-party-to-lose-the-head-of-the-president-of-the-sharad-pawar-order/", "date_download": "2019-02-18T00:09:16Z", "digest": "sha1:LI5O5HVD4M7ZHQFRWCLUYXRAGWHSGYYT", "length": 8229, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शरद पवारांच्या आदेशाला युवती अध्यक्षांचा खो, पुणेरी पगडी घालत मोडला पक्षाचा आदेश", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nशरद पवारांच्या आदेशाला युवती अध्यक्षांचा खो, पुणेरी पगडी घालत मोडला पक्षाचा आदेश\nपुणे: मागील वर्षी पुण्यामध्ये झालेल्या हल्लाबोल सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना फुले पागोटे घालत यापुढे राष्ट्रवादीच्या सर्व कार्यक्रमांमध्ये तसेच सर्व कार्यकर्त्यांनी पुणेरी पगडी चा वापर न करता फुले पगडी वापरावी असे आदेशच भर सभेत दिले होते. यानंतर राज्यभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमात तफुले पागोट्याचा वापर केला जात आहे. तर इतर कार्यक्रमांमध्ये देखील पुणेरी पगडीला कटाक्षाने टाळले जाते. मात्र पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सक्षणा सलगर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये पुणेरी पगडी परिधान करत शरद पवार यांचा आदेश मोडल्याचं दिसत आहे.\nहल्लाबोल सभेमध्ये शरद पवार यांनी छगन भुजबळ यांची पुणेरी पगडी हटवत फुले पागोटे घातल्यानंतर पुण्यामध्ये मोठा वाद रंगला होता. पुणेरी पगडी ही पेशवाईचे प्रतीक आहे त्यामुळेच पवार यांनी सर्वाना फुले पागोटे वापरण्यास सांगितल्याचं म्हणत पक्षातील नेते आणि कार्यकर्ते पक्षाध्यक्षांच्या आदेशाचे पालन करत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात पुणेरी पगडी आकारानुसार बांधण्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनला देखील राष्ट्रवादी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे.\nदरम्यान युवती प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सक्षणा सलगर यांनी एका सत्का�� समारंभात पुणेरी पगडी परिधान केल्याचा फोटो सध्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये फिरत आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते पवार साहेबांच्या आदेशाचं पालन करत असताना प्रमुख पदाधिकारी असणाऱ्या सलगर यांनी घेतलेल्या पुणेरी पगडीमुळे अनेकांचे डोळे उंचावले आहेत.\nमहाराष्ट्र देशाशी बोलताना सक्षणा सलगर सारवा सारव करत म्हणाल्या, ‘मी पवार साहेबांच्या विचारांना मानणारी आणि त्याप्रमाणे आचरण करणारी कार्यकर्ता आहे. पुणेरी पगडी ही पेशवाईच्या राजवटीची प्रतिक असल्याने आम्ही सर्व कार्यक्रमांत समतेचे प्रतिक असणाऱ्या फुले पगडीचा वापर करतो. पुण्यातील सत्कारावेळी केवळ जेष्ठ समाजसेवक कुमार सप्तर्षी यांचा माण राखण्यासाठी मी पुणेरी पगडीचा स्वीकार केला. मात्र लगेच ती काढून टाकली.’\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nअण्णांची प्रकृती ढासळली, ग्रामस्थ आक्रमक नगर-पुणे हायवे अडवला\n… तर ती अण्णांची आत्महत्या ठरेल : डॉक्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-water-supply-391-tankers-all-13-districts-state-6864", "date_download": "2019-02-18T01:13:50Z", "digest": "sha1:DOH6REPQKH4GATMXQC7HPOG5LNJH7OS2", "length": 18393, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Water supply by 391 tankers in all 13 districts of the state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यातील तेरा जिल्ह्यांत ३९१ टँकरने पाणीपुरवठा\nराज्यातील तेरा जिल्ह्यांत ३९१ टँकरने पाणीपुरवठा\nसोमवार, 26 मार्च 2018\nपुणे : गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गावागावांत पाणीटंचाई वाढू लागली आहे. सध्या राज्यातील तेरा जिल्ह्यांतील ४०१ गावे व दहा वाड्यांना ३९१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.\nपुणे : गेल्या महिन्यापासू�� उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गावागावांत पाणीटंचाई वाढू लागली आहे. सध्या राज्यातील तेरा जिल्ह्यांतील ४०१ गावे व दहा वाड्यांना ३९१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.\nगेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे आणि जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे भूजलपातळीत चांगली वाढ झाली होती. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा कमी होण्याची शक्यता होती. मात्र, काही ठिकाणी कमी पाऊस आणि अधिक पाण्याचा उपसा यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई उग्र रूप धारण करू लागली आहे. गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढल्याने पाणीटंचाईची समस्या गावात व वाड्या-वस्त्यावर वाढू लागली आहे.\nनागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा व्हावा म्हणून शासनाच्या माध्यमातून यंदाही टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्या नागपूर व ठाणे विभागात पाणीटंचाई नसली, तरी उर्वरित भागात पाणीटंचाईस सुरवात झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात १६४ गावे २१३ वाड्यांवर १५४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येते.\nमराठवाड्यातही पाणीटंचाईने तीव्र रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. मराठवाड्यातील २०५ गावे ८ वाड्यांवर २५२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक पाणीटंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील १६९ गावांमध्ये २०६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालन्यातील सोळा गावांमध्ये २०, परभणीतील सहा गावे व एका वाडीवर आठ, हिंगोलीतील दोन गावांत एक टँकर, नांदेडमधील बारा गावे सात वाड्यांवर सतरा टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत पाण्याची स्थिती अजूनही चांगली आहे.\nविदर्भातील अमरावती विभागात गेल्या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. अकोला जिल्ह्यातील ५९ गावांमध्ये ४६ टँकर, वाशीमधील सात गावात सात टँकर, बुलडाण्यातील बारा गावांत बारा टँकर, यवतमाळमध्ये वीस गावांमध्ये वीस टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत टँकरच्या संख्येत आणखी ��ाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज असून, भूगर्भातील पाण्याचा कमी उपसा करण्याची गरज आहे .\nमध्य महाराष्ट्रात पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे बहुतांशी धरणे भरून भूजलपातळीत वाढ झाली होती. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणीटंचाई सुरू झाली आहे. पुणे विभागातील साताऱ्यांतील प्रत्येकी एका गावात व वाडीवर गेल्या महिन्यापासून एका टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील सोळा गावे व एका वाडीला नऊ टँकर, धुळे जिल्ह्यांतील दहा गावांमध्ये नऊ टँकरने, जळगावमधील ७१ गावांमध्ये ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.\nविभागनिहाय सुरू झालेले टँकर\nविभाग गेल्या वर्षीची टँकर संख्या यंदाची टँकर संख्या\nपुणे पाणी पाणीटंचाई जलयुक्त शिवार ऊस पाऊस नागपूर ठाणे औरंगाबाद हिंगोली बीड उस्मानाबाद लातूर विदर्भ अमरावती अकोला महाराष्ट्र नाशिक धुळे कोकण\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nपाण्याअभावी फळबागांवर संकटअकोला : फळबागांसाठी अोळख असलेल्या अकोट तालुक्यात...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nतूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठसांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीस���ठ्यांची...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-senior-literary-dr-gangadhar-pantavane-passes-aways-6907", "date_download": "2019-02-18T01:10:59Z", "digest": "sha1:QJXGMMWRXNARSY5ZNRUEPLEPDDH5KGOP", "length": 19382, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Senior Literary Dr. Gangadhar Pantavane Passes aways | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन\nज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन\nमंगळवार, 27 मार्च 2018\nऔरंगाबाद : ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, दलित साहित्याचे अभ्यासक, पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे मंगळवारी (ता. २७ ) पहाटे दोन वाजेच्या सुमारास निधन झाले, ते ८० वर्षांचे होते.\nऔरंगाबाद : ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, दलित साहित्याचे अभ्यासक, पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे ��ध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे मंगळवारी (ता. २७ ) पहाटे दोन वाजेच्या सुमारास निधन झाले, ते ८० वर्षांचे होते.\nअस्मितादर्शकार अशी ओळख असलेले डॉ. पानतावणे गेल्या २२ डिसेंबरपासून आजारी होते. त्यांच्यावर औरंगाबादच्या माणिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती उपचाराला दाद देत नसल्याने त्यांना सोमवारी (ता. २६) औरंगाबादमधीलच एमआयटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना भारत सरकारतर्फे नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.\nडॉ. पानतावणे यांचे पार्थिव नागसेनवन परिसरातील मिलिंद महाविद्यालयासमोरील त्यांच्या श्रावस्ती या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. नातेवाईक, मित्र परिवार, साहि.ित्यक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी येथे दर्शन घेतले.\nपद्मश्री डॉ. पानतावणे यांचा साहित्य परिचय\nग्रंथनिर्मिती : मूल्यवेध, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, मूकनायक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलितांचे प्रबोधन, वादळांचे वंशज, प्रबोधनाच्या दिशा, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हलगी, चैत्य, दलित वैचारिक वाङ्‌मय, लेणी, साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य : शोध व संवाद, स्मृतिशेष, अर्थ आणि अन्वयार्थ, आंबेडकरी जाणिवांची आत्मप्रत्ययी कविता, बुद्धचिंतन, विद्रोह, विज्ञान आणि विश्‍वात्मकता, साहित्यनिर्मिती : चर्चा आणि चिकित्सा, किल्ले पन्हाळा ते किल्ले विशाळगड.\nसंपादित ग्रंथ : दलित आत्मकथन, दलित कथा, विचारयुगाचे प्रणेते : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकचळवळीचे प्रणेते : महात्मा जाेतिबा फुले, लोकरंग, स्त्री आत्मकथन, धम्मचर्चा, दलित साहित्य : चर्चा आणि चिंतन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन ग्रंथ, भ्रांत निभ्रांत, महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे काढण्यात आलेला दलित ग्रामीण साहित्य शब्दकोष.\nज्येष्ठ स्नेही हरपल्याचे दुःख\nप्रख्यात विचारवंत, दलित साहित्याचे गाढे अभ्यासक, \"अस्मितादर्श' नियतकालिकाचे विद्वान संपादक, थोर लेखक आणि समीक्षक, तसेच पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन झाल्याची बातमी मनाला चटका लावून गेली. ज्यांच्याकडे आदराने पहावे, असे ज्येष्ठ स्नेही हरपल्याचे दुःख झाले. पानतावणे सरांच्या कार्यकर्तृत्वाला कृतज्ञतापूर्वक वंदन.\n- डॉ. नरेंद्र जाधव, अर्थतज्ज्ञ, लेखक, राज्यसभा सदस्य.\nज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, प्रा. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने मराठी साहित्यक्षेत्रातील एक प्रगल्भ लेखक व व्यासंगी समीक्षक हरपला. मराठी सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनाच्या लढाईतील कृतिशील विचारवंत म्हणून \"अस्मितादर्श'कार प्रा. गंगाधर पानतावणे सरांचे नाव कायम अग्रणी राहील. पानतावणे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली\n- शरद पवार, खासदार आणि अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष.\nडॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनामुळे आपण लेखणीला कृतिशीलतेची जोड दिलेल्या विचारवंतास मुकलो आहोत. त्यांनी अनेकविध लेखनप्रकार हाताळले; मात्र त्याचा गाभा तेजस्वी आंबेडकरी विचार हाच होता.\n- हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष\nआंबेडकरी चळवळीचा मार्गदर्शक हरपला\nप्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि साहित्याला वैचारिकतेचे अधिष्ठान देणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. व्यासंगी प्राध्यापक, कृतिशील विचारवंत आणि परखड समीक्षक म्हणून एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या डॉ. पानतावणे यांनी वंचित-उपेक्षितांच्या प्रबोधनासह सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान अस्मितादर्शक म्हणून समाजाला सतत मार्गदर्शन करीत राहील.\n- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\nसाहित्य literature दलित पद्मश्री लेखक राज्यसभा शरद पवार sharad pawar हरिभाऊ बागडे\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_919.html", "date_download": "2019-02-17T23:36:27Z", "digest": "sha1:MHOFFTW5OSBZOBWSGI3DAMFCS6CJV7L5", "length": 7612, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भिवंडी महापालिकेत लिपिक बनला नगरसचिव | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये का���टे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nभिवंडी महापालिकेत लिपिक बनला नगरसचिव\nभिवंडी : भिवंडी पालिकेच्या मूळ आस्थापनेवर लिपिक पदावर कार्यरत असलेले अनिल प्रधान यांना थेट विधी अधिकारी व नगर सचिव या पदाचा प्रभारी कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. शासनाचे नियम डावलून हा पदभार त्यांच्याकडे सोपवून पालिका प्रशासनाने शासकीय नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला विधी व नगरसचिवाचा अतिरिक्त कार्यभार त्वरित काढून घेण्यात यावा व त्यांना मूळ पदावर पाठवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते संजय म्हात्रे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.. महापालिकेमध्ये बिंदू नामावली व शासन नियमावलीप्रमाणे शासकीय अधिकारी कार्यरत नसल्यामुळे आयुक्त मनोहर हिरे यांनी स्वत:चे अधिकार वापरत १ ते ५ प्रभागात पात्रता नसताना लिपिकांना सहाय्यक आयुक्तपदाचा (प्रभाग अधिकारी ) म्हणून नियुक्त केलेले आहेत. तसेच बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना निलंबित केल्याने बांधकाम विभागातही गोंधळ उडाला असून शहरातील रस्ते दुरुस्त करण्याबाबत फार मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झा��ेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/blog-post_3023.html", "date_download": "2019-02-17T23:36:23Z", "digest": "sha1:63NXV7B3FI4YUGYADNEVWFBMZ7ZOERHV", "length": 8984, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कोहली,मीराबाई यांना खेलरत्न तर 'राही'ला अर्जुन पुरस्कार | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकोहली,मीराबाई यांना खेलरत्न तर 'राही'ला अर्जुन पुरस्कार\nभारताचा कर्णधार विराट कोहली आणि महिला भारोत्तोलनपटू मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबतला यावेळी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जात आहेत. राष्ट्रपती भवनात 25 सप्टेंबर 2018 रोजी होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. कोहलीने नुकत्याच झालेल्या भारत इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतउत्कृष्ट कामगिरी केली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४-१ अशा फरकाने पराभूत झाला. परंतु या मालिकेत त्याने फलंदाजीने सर्व क्रिकेटरसिकांना खुश केले. विराट कोहलीने या मालिकेतसर्वाधिक ५९३ धावा केल्या.\nतर मीराबाईने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. ४८ किलो वजनी गटातील वेटलिफ्टींग प्रकारात आपली छाप पाडत तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. याशिवाय, २०१७मध्ये मीराबाई चानू हिनेजागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनश���पमध्ये विश्‍वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली होती. तिने ४८ किलो वजनी गटात १९४ किलो (स्नॅचमध्ये ८५ आणि क्लीन-जर्कमध्ये १०९ किलो) वजन उचलून भारताला दोनदशकांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली होती. २२ वर्षांपूर्वी कर्नाम मल्लेश्‍वरी हिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.\nLabels: क्रीडा ब्रेकिंग मुंबई\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/both-arrested-on-the-murder-of-rti-activist-vinayak-shirasat/", "date_download": "2019-02-18T00:41:12Z", "digest": "sha1:XS5JHA6HBOPAOVW33T3G77GLJUGAQBOK", "length": 5821, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आरटीआय कार्यकर्ते विनायक शिरसाट यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nआरटीआय कार्यकर्ते विनायक शिरसाट यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक\nटीम महाराष्ट्र देशा – माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करुन मुळशी तालुक्यातील पिरंगुट ते लवासा दरम्यान त्यांचा मृतदेह दरीत टाकून दिल्याचे उघड झाले आहे.\nआता या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यामध्ये मुक्तार अली आणि फारुख खान अशी या दोन आरोपींची नावं आहेत. विनायक शिरसाट यांचं अपहरण आणि हत्या अशा गुन्ह्याखाली या दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, हत्येचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे.\nविनायक शिरसाट यांचा मृतदेह दरीत संशयास्पदरित्या आढळून आला आहे. त्यांच्या मृत्यूने शिवणे येथे एकच खळबळ उडाली आहे.\nविनायक शिरसाट हे शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते होते. त्यांची हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. शिरसाट हे गेल्या आठ दिवसांपासून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता होते.\nविनायक शिरसाट यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांचे भाऊ किशोर शिरसाट यांनी आठ दिवसापूर्वी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात केली होती.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nरविकांत तुपकरांचा सदभाऊंवर करोडो रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप\n‘लोक काय म्हणतील’ याचा विचार करू नका; तेजस्वी सातपुतेंचा विद्यार्थिनींना सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/durga-devi-temple/", "date_download": "2019-02-18T00:32:09Z", "digest": "sha1:UY4P4CAAAGFMYANEDLDRUYDZDFHW7LSD", "length": 8511, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "दुर्गादेवी मंदिर - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nवेलदूरच्या बाजूने गुहागरमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर तेराव्या शतकातील असून मूळ हेमाडपंती असलेल्या या मंदिराचा जीर्णोध्दार केल्यामुळे त्याचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते.\nबस स्थानक - गुहागर\nरेल्वे स्थानक - चिपळूण\nयोग्य काळ - वर्षभर\nमंदिराच्या बाजूला तळे असून मंदिराचा सभामंडप भव्य आहे हा निसर्गरम्य परिसर कायम शांत असतो. गाभाऱ्यात विराजमान झालेल्या आदिमातेचे रूप नजरेत भरण्यासारखे असून येथे मनाला प्रगाढ शांतीचा अनुभव येतो.\nजवळची प्रेक्षणीय स्थळे - व्याडेश्वर मंदीर, गुहागर बीच, गोपाळगड, वेळणेश्वर, हेदवी, बुधल सडा ,\nरत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-sugarcane-crop-advisory-agrowon-maharashtra-6902", "date_download": "2019-02-18T01:09:10Z", "digest": "sha1:BKVGJXSZIRKBPC465ZAHDUO4F5MXJDNH", "length": 16343, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, sugarcane crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडाॅ. यू. एन. आळसे, डी. डी. पटाईत\nमंगळवार, 27 मार्च 2018\nलागवडीनंतर ६ आठवड्यांनी नत्राचा दुसरा हफ्ता प्रतिहेक्टरी युरिया १०० किलो याप्रमाणात द्यावा.\nनिंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.\nपिकास ८ - १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.\nसिंचन करताना मोठे वाफे किंवा पाडगे यामध्ये न देता सरळ पद्धतीने द्यावे. कारण त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय न होता उपलब्ध पाण्यात अधिक दिवस सिंचन करणे सोपे जाते.\nखोडकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी फवारणी करावी. त्यासाठी क्विनॉलफॉस २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. फवारणी करताना द्रावण पोंग्यात पडेल याची काळजी घ्यावी.\nगावाजवळील पांढरीच्या जमिनीत लोहाच्या कमतरतेमुळे पीक पिवळे किंवा पांढरे पडते. अशाठिकाणी ०.५ ते १ टक्के फेरस सल्फेटची फवारणी करावी.\nजमिनीवर लोळू नये म्हणून उसाची मोठी बांधणी वेळेवर करावी.\nवाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकावर पांढरी माशी तसेच लोकरी मावा या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.\nप्रादुर्भावग्रस्त पाने माशीची अंडी व कोषासहित तोडून जमिनीत पुरून टाकावीत. उसाचे पीक ५ महिन्यांचे होईपर्यंत शेतातील अतिप्रादुर्भावग्रस्त काळे कोष असलेली पानेदेखील काढून टाकावीत.\nत्यानंतर ॲझाटिरॅक्टीन १०,०००पीपीएम ५ मि.लि.प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.\nकीडग्रस्त शेतात पिवळ्या रंगाचे चिकट सापळे (२० प्रतिहेक्टरी) लावावेत.\nनत्रयुक्त रासायनिक खतांचा संतुलित प्रमाणात वापर करावा.\nलोकरी मावा नियंत्रण :\nनत्र पाने किडीच्या अवस्थेसह काढून बांधावर जाळून टाकावीत.\nक्लोरपायरीफॉस २ मि.लि. अधिक डिटर्जंट पावडर १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.\nउसाची तोडणी तीक्ष्ण धारेच्या कोयत्याने जमिनीलगत करावी.\nउसतोडणीनंतर वरंब्याच्या बगला नांगराच्या साह्याने फोडून घ्याव्यात. त्यानंतर पुन्हा सऱ्या पाडाव्यात.\nउसतोडणीनंतर १५ दिवसांनी हेक्टरी ७५ किलो नत्र, ११५ किलो स्फुरद व ११५ किलो पालाश सरीमध्ये देऊन पाण्याची पाळी द्यावी.\nउसतोडणीनंतर ४५ दिवसांनी नत्राचा दुसरा हफ्ता हेक्टरी ७५ किलो युरियाद्वारे द्यावा.\nअगोदर तोडलेल्या उसाचा खोडवा साडेचचार महिन्याचा झाला असल्यास हेक्टरी १०० किलो नत्र युरियाद्वारे देऊन पक्की खांदणी करावी.\nपाण्याच्या पाळ्या १० दिवसांच्या अंतराने नियमित द्याव्यात.\nपाण्याची कमतरता असल्यास वाळलेले गवत, उसाचे पाचट इत्यादीचा आच्छादन म्हणून वापर करावा किंवा एक आड एक सरी पाणी द्यावे.\nकाणी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडांची बेटे मुळासकट खोदून नष्ट करावीत.\nसंपर्क : डाॅ. यु.एन. आळसे, ७५८८०८२१३७\n(कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.)\nउसावरील पांढरी माशी व लोकरी मावा या किडींचा प्रादुर्भाव\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजप���्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-pandurang-fundkar-8890", "date_download": "2019-02-18T01:29:35Z", "digest": "sha1:SXYUAWB3WN32DEF52K7HYBI7NZUVDM77", "length": 25556, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on pandurang fundkar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकार्यकर्त्यांना पाठबळ देणारा ‘पांडुरंग’\nकार्यकर्त्यांना पाठबळ देणारा ‘पांडुरंग’\nशनिवार, 2 जून 2018\nराज्याचे कृषिमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे ३१ मे २०१८ रोजी निधन झाले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या नेत्याने शेती-मातीची नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न...\nअाज विदर्भात भाजपचे जे काही प्राबल्य बघायला मिळते ते निर्माण करण्यात पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचा मोठा हातभार अाहे. जेव्हा भाजपच्या विरोधात सर्वकाही होते, अशा परिस्थितीत नेटाने पक्षकार्य व कार्यकर्ते वाढवित वऱ्हाडात फुंडकरांनी नेतृत्व उभे केले. कार्यकर्त्यांना दिलासा देत कायम टिकवून ठेवले. ते स्वतः दोनदा विधानसभा सदस्य, तीनवेळा लोकसभेत अाणि त्यानंतर सातत्याने गेली अनेक वर्षे विधान परिषदेत अामदार, विरोधी पक्षनेता म्हणून काम करीत होते. अाता जवळपास दोन वर्षांपासून ते कृषिमंत्री म्हणून आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते.\nफुंडकर हे जुन्या पिढीतील नेतृत्व करणारे नेते होते. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासोबत जसे काम केले त्याच ताकदीने ते अाताच्या नवीन नेतृत्वाला पाठबळ देत होते. त्यांच्या निधनामुळे भाजपची मोठी हानी झाली. तसेच वऱ्हाडातील एक मोठा नेता गेल्याने अनेकांचे राजकीय नुकसानही झाले. राजकारणात कुठले समीकरण यशस्वी होऊ शकते हे फुंडकर चांगले जाणत होते. यासाठी अनेकदा त्यांनी अाश्चर्यकारक निर्णय घेत धक्केही दिले होते. फुंडकर हे मुळातच शेतकरी कुटुंबात जन्मलेले होते. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात नारखेड या छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला. गुगल मॅपवर हे गाव शोधले तर कदाचित तुम्हाला दिसणारही नाही. पण आपल्या कर्तृत्वाने या छोट्याशा खेड्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे; तर देशाला करून देणारे पांडुरंग फुंडकर हे याच गावातील होते.\nशेतकरी सुखी करण्याचाच ध्यास\nफुंडकरांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार अाले. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरवात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून केली. आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेता ही पदे भूषवल्यानंतर ते राज्याचे कृषिमंत्री बनले होते. भाऊसाहेब हे जन्मजात शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडीअडचणी माहीत होत्या. त्या समजून घेण्यासाठी त्यांना कोणती पुस्तके वाचावी लागली ना कुणाचा सल्ला घ्यावा लागत असे. राज्यातील शेतकरी कसा सुखी होईल, हेच ध्येय व हाच ध्यास असल्याचे ते वेळोवेळी सांगत होते. २०१६ मध्ये जुलै महिन्यात कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारला व तेव्हापासून त्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास सुरवात केली. शेतकरी हा ��ाज्याच्या विकासाचा कणा आहे. राज्यातील शेतकरी सुखी आणि समाधानी असेल तर ते राज्य सुखी मानले जाते. शेतकऱ्याला पाणी अाणि मुबलक वीज मिळाली तर तो कुणापुढेही हात पसरत नाही, हे फुंडकर नेहमी भाषणातून मांडत. त्यासाठीच सिंचनासाठी शेततळी बनविण्यापासून ते ठिबक सिंचनापर्यंत तसेच बियाणे, अवजारेपुरवठा, हवामानाच्या माहितीसाठी आधुनिक योजना, विमा योजनेपासून ते कर्जमाफीपर्यंत विविध प्रकारे शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.\nकृषिमंत्री म्हणून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेतले. विदर्भ मराठवाड्यातील चार हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्यातील सुमारे एक हजार गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थ साह्याने हवामान अनुकूल कृषी प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पास नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प असे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह दीड लाख या मर्यादेत कर्जमाफी देण्यात अाली. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव सुरू करण्यात अाले. कृषी यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना थेट देण्याचा धाडसी निर्णय त्यांच्याच पुढाकाराने झाला. यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेला महामंडळातील अनागोंदी कारभार या निर्णयाने ताळ्यावर अाणता आला. शेतकऱ्यांना त्याच्या गरजेनुसार व पसंतीने कुठल्याही कंपनीचे यंत्र घेण्याची मुभा मिळाली. यामुळे चिरीमिरी थांबवण्यात मोठे यश अाले अाहे.\nशालेय जीवनातच नेतृत्वाचे गुण\nफुंडकर यांच्यातील नेतृत्वगुण हा शालेय जीवनातच विकसित झाला. विद्यार्थी परिषद, युवा मोर्चात त्यांनी सातत्याने काम केले. अाणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला. नंतर ते भाजपमध्ये सक्रिय झाले. जिल्हा स्तरापासून हा नेता राज्याच्या नकाशावर पोचला. त्यांच्यातील नेतृत्व गुणाला भाजपने हेरत त्यांना सातत्याने मोठमोठी पदे दिली. या पदांना त्यांनीही न्याय दिला. लोकांमध्ये ते ‘भाऊसाहेब’ याच नावाने प्रसिद्ध झाले. त्यांची शेती आणि माती या दोघांशी नाळ घट्ट टिकून होती. उतारवयाची जाणीव होत असताना त्यांनी अापल्या मुलाच्या (ॲड. अाकाश) रुपाने राजकीय नेतृत्व तयार करण्याचे काम सुरू केले होते. २०१४ च्या निवडणुकीत खामगाव मतदारसंघात तेव्हाच्या प्रस्थापित अामदारांना पराजित करून मुलाचा झालेला विजय हा त्यांना सर्वाधिक सुखावणारा होता.\nफुंडकरांना राजकीय जीवनात सातत्याने विधानसभा, लोकसभा, विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांना विविध समित्यांवर, पदांवर काम करता अाले. हे सर्व होत असताना त्यांचा सामान्य कार्यकर्त्यांसोबतचा संपर्क तुटलेला नव्हता. गावागावात ते सामान्य कार्यकर्त्यांना नावानिशी अोळखत. विदर्भातील कापूस, सोयाबीन या प्रश्नांवर नेहमीच आक्रमक राहत होते. कृषिमंत्री झाल्यानंतर त्यांना सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाणीव व्हायची. शेतीमालाला भाव नसल्याची बाब शेतकरी बोलला की ते त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करीत. सरकार काय उपाययोजना करीत अाहे हे सांगत. शेतकऱ्यांमधील निराशेचे चित्र बदलायचे अाहे, तुमची शेती परवडणारी करायची असल्याचे पटवून देत. सुरवातीच्या काळात त्यांनी कापसाला भाव मिळाला पाहिजे यासाठी विदर्भ दणाणून सोडला. खामगाव ते नागपूर अशी ३५० किलोमीटरची पायी दिंडी काढून तेव्हाच्या सरकारविरुद्ध जनअाक्रोश पेटवला. ही यात्रा त्यांच्या राजकीय जीवनात मैलाचा दगड ठरली. कापूस पणन महासंघावर असताना त्यांनी कापूस उत्पादकाला भाव मिळाला पाहिजे यासाठी ठोस भूमिका घेतली. कृषिमंत्री म्हणून त्यांनी विदर्भ, मराठवाड्यात काही प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले. प्रामुख्याने बोलायचे झाल्यास खामगाव येथे टेक्सस्टाइल पार्क उभा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. या कामासाठी खामगाव (जि. बुलडाणा) जवळ १०० हेक्टर जागाही त्यांनी निवडली होती. जालना जिल्ह्यात सीड हबचे काम पुढे जाण्यासाठीही त्यांचा पाठपुरावा सुरु होता.\n(लेखक ॲग्रोवनचे प्रतिनिधी आहेत.)\nपांडुरंग फुंडकर pandurang fundkar विदर्भ vidarbha राजकारण प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे गुगल महाराष्ट्र वन forest विकास वीज सिंचन ठिबक सिंचन हवामान कर्जमाफी कृषी यांत्रिकीकरण पुढाकार initiatives यंत्र खामगाव khamgaon सोयाबीन सरकार\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळ��ची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/agarkars-statue-a-touching-cartoon-of-raj-thackeray-update/", "date_download": "2019-02-18T00:10:41Z", "digest": "sha1:A4QZOET2I7STBTDRZ35EBYDSAGAJO6KA", "length": 6587, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Agarkar's statue; A touching cartoon of Raj Thackeray", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nआगरकरांच्या पुतळ्याची विटंबना ; राज ठाकरे यांचं मार्मिक व्यंगचित्र\nटीम महाराष्ट्र देशा – टेंभू ता. कराड येथील समाजसुधारक (कै.) गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी मोडतोड करून नुकसान केल्याची घटना शुक्रवार, दि. 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद युवराज भीमराव भोईटे यांनी कराड तालुका पोलिसात दिली असून याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nटेंभू येथील आगरकर हायस्कूलच्या प्रांगणात आगरकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची देखभाल दुरूस्ती आगरकर प्रतिष्ठान करते. शुक्रवारी सकाळी हायस्कूलमधील कर्मचाऱ्यास आगरकर यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हायस्कूलचे मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. घडलेल्या प्रकाराबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला.अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.\nदरम्यान याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्मिक व्यंगचित्र रेखाटले आहे.टेंबू, कराड येथे आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली या घटनेचा उल्लेख करत राज यांनी सदर व्यंगचित्र काढले असून त्यांनी सध्या देशाला भेडसावत असलेल्या विविध समस्यांचा उल्लेख या व्यंगचित्रात केला आहे. आज जर काही लोकमान्य टिळक असते तर ते गोपाळ गणेश आगरकरांना म्हणाले असते, की आजची परिस्थिती पाहता मला तुमचं म्हणणं पटतंय; प्रथम समाज सुधारणा हव्यात मग स्वातंत्र्य असा मथितार्थ असलेले व्यंगचित्र रा�� ठाकरे यांनी चितारले आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमहाराष्ट्र इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केला ‘शिव संस्कार’\nमाढा लोकसभा : विजय दादा विरुद्ध संजय मामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-leader-beat-the-farmer-in-jalna/", "date_download": "2019-02-18T00:09:03Z", "digest": "sha1:QRAU44L4JM7ZCS7XDBX6AEDJBKS3BXQD", "length": 5832, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "bjp leader beat the farmer in jalna", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nएका बाजूला निवडणुकीसाठी भाजपचे रणशिंग, दुसरीकडे नेत्याची शेतकऱ्याला मारहाण\nटीम महारष्ट्र देशा : आगामी लोकसभेसाठी भाजप कडून महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवरचं आज जालन्या मध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. तर दुसरीकडे भाजपच्या किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी एका शेतकरी कुटुंबातील पुरुष तसेच महिलांना देखील जबर मारहाण केली आहे.\nजालन्यातील जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा या गावात ही घटना घडली असून शेतकरी विठ्ठल खांडेभराड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याचा रावसाहेब भवरांवर आरोप केला आहे.दरम्यान रावसाहेब भवर आणि विठ्ठल खांडेभराड यांच्यात 28 एकर जमिनीवरुन वाद सुरु होता. याच जमिनीवर विहीर खोदण्यासाठी रावसाहेब भवर गुंडांसह शेतात जेसीबी घेऊन आले होते. मात्र त्यांना विरोध केला असता रावसाहेब भवर यांनी मारहाण केली असल्याचा आरोप विठ्ठल खांडेभराड यांच्या पत्नीने केला आहे.\nया प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एकमेकांन विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून रावसाहेब भवर यांच्यासह 11 जणांवर विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nनिवृत्तीनंतरही पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळणार मोफत उपचार\nआदिवासी साहित्य पुरस्काराला स्थगिती दिल्याने साहित्यिक नाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mumbaikars-have-the-opportunity-to-buy-products-from-all-over-the-country/", "date_download": "2019-02-18T00:07:33Z", "digest": "sha1:W3JLGGO3QK4QYBIWHVHHTUQM3WI3YVMW", "length": 12093, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Mumbaikars have the opportunity to buy products from all over the country", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमुंबईत बुधवारपासून ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन ; देशभरातील बचतगटांची उत्पादने खरेदीची मुंबईकरांना संधी\nमुंबई : ग्रामीण भागातील बचतगटांच्या तसेच ग्रामीण कारागिरांच्या उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे येत्या बुधवारपासून (23 जानेवारी) 4 फेब्रुवारीपर्यंत मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रदर्शनात राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातील बचतगट सहभागी झाले असून 511 स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे 70 स्टॉल असून त्यातून मुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.\nवांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदान क्रमांक १, ४, ५ व ६ येथे हे प्रदर्शन होणार आहे. बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. मुंबईकरांनी प्रदर्शनास भेट देऊन ग्रामीण महिला बचतगट आणि कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, तसेच त्यांच्या नानाविध अशा कलाकुसरी, उत्पादनांची खरेदी करा��ी, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.\nमंत्रालयात आज यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यावेळी उपस्थित होत्या.\nमहालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचतगटांना त्यांनी तयार केलेल्या वस्तू, उत्पादने, साहित्य, नाविन्यपूर्ण कला व खाद्यपदार्थ शहरी नागरिकांपर्यंत पोहोचविता येतात. मागील दीड दशकात या प्रदर्शनातून सुमारे ७ हजार ५०० बचतगटांनी मुंबईकरांना सेवा दिली आहे. प्रदर्शनात पहिल्यावर्षी ५० लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. ती मागील वर्षी जवळपास १० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली,अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.\nदररोज अंदाजे २० हजार ग्राहक प्रदर्शनास भेट देतात. जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी, तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, सोलापुरी चटणी, राज्यातील विविध भागातील मसाले, हातसडीचा तांदुळ आदी खाद्य पदार्थांबरोबरच कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादरी, वारली चित्रकला, हस्तकला, हातमागाच्या वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू आदी विविध उत्पादने प्रदर्शनात यंदाही उपलब्ध होणार आहेत.\nदररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. २३ जानेवारी रोजी शशांक कल्याणकर, २५ जानेवारी रोजी हरिहरन, २७ जानेवारी रोजी अशोक हांडे, २८ जानेवारी रोजी साधना सरगम, २९ जानेवारी रोजी अनुप जलोटा तर २ फेब्रुवारी रोजी उदित नारायण यांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.\nग्रामीण भागात आता ‘यलो रिव्होल्यूशन’\nराज्यात ज्याप्रमाणे सहकारी दूध संस्थांमार्फत शेतकऱ्यांचे दूध संकलन करुन त्याला शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते त्याच धर्तीवर ग्रामीण भागात कुक्कुटपालन करणाऱ्या महिला बचतगटांकडून उत्पादित होणाऱ्या अंड्यांचे संकलन करुन त्यांना आता शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. हरित क्रांती, धवल क्रांतीसारखी ही पिवळी क्रांती (यलो रिव्होल्यूशन) असेल. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकेल. पहिल्या टप्प्यात पालघर आणि धुळे जिल्ह्यात यासंदर्भातील पथदर्शी प्रकल्प (pilot project) सुरु करण्यात येत आहे, अशी घोषणाही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.\nबचतगटांची उत्पादन�� अमेझॉननंतर आता ‘ई-सरस’वर\nमहाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने अॅमेझॉन या संकेतस्थळावर उपलब्ध करुन त्यांना ई-कॉमर्सच्या परिघात आणण्यात आले आहे. आता उमेद अभियानाच्या माध्यमातून ई-सरसचे ऑनलाईन व्यासपीठ बचतगटांच्या उत्पादनांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहितीही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली. राज्यातील ग्रामीण महिला बचतगटांची उत्पादने ई-सरसच्या माध्यमातून देश-विदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचतील. यातून ग्रामीण महिलांच्या अर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाढा लोकसभा : राष्ट्रवादीकडून रणजितसिंह की विजयसिंह\nशिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%96%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T00:10:02Z", "digest": "sha1:LQR36H7CNFEXM3XD26PA7EYDIHPNZKUB", "length": 16144, "nlines": 182, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माण-खटावमधील जलसंधारण कामांचा राज्यासमोर आदर्श | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाण-खटावमधील जलसंधारण कामांचा राज्यासमोर आदर्श\nमांडवे येथील श्रमदानस्थळी भेट\nवडूज : महाराष्ट्राचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांचे विचार मानणारे आपण लोक असून एकमेकांना साथ करण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. दरम्यान, माण-खटावमध्ये लोकांनी श्रमदानातून केलेल्या जलसंधारण कामातून महाराष्ट्रासमोर आदर्श उभा राहिला आहे. हे काम असेच सुरू ठेवा, यासाठी लागेल ती मदत करू, अशी ग्वाही खा. पवार यांनी दिली.\nमांडवे, ता. खटाव येथे श्रमदानातून सुरू असलेल्या जलसंधारण कामाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. यावेळी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जुन खाडे, खटाव पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे, हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, माण पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, सरपंच भाग्यश्री पाटील, उपसरपंच रत्नमाला चंदनशिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nकायम दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ एकवटलेले असून राजकीय पक्ष, गट-तट, स्थानिक हेवे-दावे विसरून व उन्हातान्हाचा विचार न करता श्रमदान करत आहेत. दोन पैसे उभे करून आर्थिक हातभारही लावत आहेत. या कामात माता-भगिनी तरुण मुले-मुली व वयोवृद्ध सहभागी झाले आहेत. मुंबई व पुणे इतर शहरात काम करणारे लोकही शनिवारी-रविवारी येऊन श्रमदान करण्याबरोबरच आर्थिक साह्य करत आहेत. हे काम असेच सुरू ठेवा, जी मदत लागेल त्याची मदत करता येईल.\nयानिमित्ताने आपण सरकारला मदत मागणार नाही. आपल्याच काही संस्था आहेत, त्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे चेअरमन यांना बोलून खटाव-माणमधील श्रमदान करणाऱ्यांना हातभार लावा, असे सांगितले आहे. त्यांनी जेसीबी, पोकलॅंडसाठी 1 कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. तसेच जिल्हा परिषदेकडून दीड कोटी रुपयांची तर मुंबई, पुणे येथील संस्थांकडून दोन कोटींची बोलणी केली.\nतासा-दोन तासात पाच ते सहा कोटी रुपयांची जुळवणी करून पाणी फाऊंडेशनमध्ये भाग घेतलेल्या माण-खटाव मधील गावांना देणार असून ज्यांनी कामे सुरू केली आहेत त्यांनी आता थांबायचे नाही. ते पूर्णत्वास न्यायाचे. त्यानंतर पाऊस चांगला झाल्यानंतर हा परिसर दुष्काळी होता, हे इतिहासजमा होईल. आम्ही दुष्काळ घालवणारे व इतिहास घडवणारे आहोत.\nदुष्काळाचे दुखणे घालवण्यासाठी गावानेच पुढाकार घेतला पाहिजे.\nउन्हातान्हाचा विचार न करता याठिकाणी घाम गाळून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी गावकऱ्यांचे केलेल्या कामातून महाराष्ट्रासमोर वेगळा आदर्श निमार्ण केला आहे. स्वागत भाग्यश्री पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पांडुरंग खाडे यांनी तर आभार सभापती संदीप मांडवे यांनी मानले.\nपाणी फाऊंडेशनला एक लाखांची देणगी\nभाग्यश्री अर्जुन पाटील यांनी पाणी फाउंडेशनच्या कामासाठी 1 लाख रुपयांची देणगी दिली. तसेच मुंबई येथील नोकरदार मंडळींनी सव्वा लाख रुपयांचा धनादेश दिला तर पोलीस पाटील दाजी पाटील यांनी संपूर्ण गावातील माती परीक्षण विना मोबदला करून देण्याचे जाहीर केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातारा- नागेवाडी धरणातून पाणी सोडा\nउमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही- अजित पवार\nमनोमिलनावर शिक्कामोर्तब; आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे एकत्र\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nवंचित बहुज��� आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/09/blog-post_16.html", "date_download": "2019-02-17T23:35:32Z", "digest": "sha1:HDVR4SO52MYJQTWIZLWUQFN7O3VY7H3D", "length": 20681, "nlines": 85, "source_domain": "www.idainik.com", "title": "‘पुस्तकाचे गाव’ उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवा : विनोद तावडे - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > ‘पुस्तकाचे गाव’ उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवा : विनोद तावडे\n‘पुस्तकाचे गाव’ उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवा : विनोद तावडे\nसातारा : ‘शिक्षणाची वारी’ उपक्रम व्यापकपणे राबवल्यास गुणवत्तावाढीसाठी त्याचा निश्‍चितच उपयोग होऊ शकतो. शिक्षण विभागाने त्यासाठी आणखी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर पुस्तकांचे गाव भिलार हे जसे सांस्कृतिक केंद्र झाले आहे. तसेच केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यासाठी गावकर्‍यांच्या तसेच लोकप्रतिनिधींच्या मदतीने कृतिशील शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण ना. विनोद तावडे यांनी केले.\nराज्याच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम सातार्‍यात जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम हॉलमध्ये बुधवारी पार पडला. या कार्यक्रमास पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्सव्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मोहनराव कदम, शिक्षण विभागाच्या अप्पर सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, अभिनेते आदेश बांदेकर, भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, धनंजय जांभळे प्रमुख उपस्थित होते.\nआदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात मान्यवरांच्या भाषणांचा समावेश न करता ना. विनोद तावडे यांनी आदर्श शिक्षकांशी संवाद साधणे पसंत केले. आदर्श शिक्षकांशी संवाद साधून ना. तावडे यांनी शिक्षकांच्या सुचनांवर चर्चा केली. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना ना. तावडे यांनी उत्‍तरे दिले. दिलखुलास ���प्पांचा हा कार्यक्रम सुमारे अर्धा तास रंगला.\nशिक्षणाच्या वारीतील शिक्षकांचा सहभाग वाढवावा. त्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावा. जिल्हापातळीवर हा उपक्रम सुरु करावा, अशी मागणी शिक्षकांनी केली. त्यावर ना. विनोद तावडे म्हणाले, ही चांगली सुचना आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभाग प्रयत्न करेल.\nआदर्श शिक्षक पुरस्कार अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केल्याने प्रामाणिकपणे काम करणार्‍या शिक्षकाला न्याय मिळाला. अनुदानित शाळा वाढवल्यास त्याचा आदिवासी शाळांना लाभ होईल, अशी सूचना एका शिक्षकाने केली. त्यावर बोलताना ना. विनोद तावडे म्हणाले, आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आता मुख्याध्यापकाकडे वशिला लावण्याची गरज नाही. आदिवासी मुलांना मोफत शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी विनानुदानित शाळा अनुदानित करायचा प्रश्‍नच येत नाही. काही एनजीओ तसेच शिक्षकांनी सहकार्य केल्यास राज्यातील बर्‍याच शाळांना इंटरनेट उपलब्ध होवू शकेल, असे ना. तावडे यांनी सांगितले.\nप्राथमिक शिक्षकांना शाळाबाह्य कामे लावणे बंद केले तर शाळांची गुणवत्‍ता वाढेल, यावर शासनाचा काय विचार आहे असे शिक्षकांनी विचारले असता ना. विनोद तावडे म्हणाले, शाळाबाह्य कामे करावी लागत असल्याने त्याचा गुणवत्‍तेवर परिणाम होतोय हे खरं आहे. मात्र, ज्या शिक्षकांना शाळेत कामे नसतात त्यांनी शाळांच्या गुणवत्‍तेकडं लक्ष द्यायला हवं, असे सांगितले.\nकमी पटसंख्येमुळे बंद पडणार्‍या शाळा सुरु कराव्यात. अशा शाळांवर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्‍त शिक्षकांची रोटेशनने बदली करावी, अशी सुचना एका शिक्षकाने मांडली असता ना. विनोद तावडे म्हणाले, या सुचनेचा विचार करुन नक्‍की निर्णय घेतला जाईल.\nसातारा जिल्ह्यातील भिलार हे पुस्तकांचं गाव मन मोहून टाकणारं आहे. पण याठिकाणी शैक्षणिक सहलींसाठी माफक किंमतीत राहण्याची सोय असायला हवी. शैक्षणिक सहलींना परवानगी मिळत नसल्याने त्यावर शासन निर्णय काढावा, अशी सुचना महिला शिक्षिकेने केली असता ना. विनोद तावडे म्हणाले, पुस्तकांचे गाव भिलारमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. अन्य सोयी-सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जातील. मात्र, भिलारमध्ये मुक्‍काम करुन महाबळेश्‍वर व अन्य परिसरात सहलींचे आयोजन असे व्हायला नको. धोक्याच्या ठिकाणी सहली काढू नयेत. भिलार हे सुरक्षित आहे. त्याठिकाणी कोणत��ही धोका नाही. त्यामुळे शासन निर्णयाची आवश्यकता नाही, असे ना. तावडे यांनी सांगितले.\nभिलारसारखे पुस्तकांचे गाव राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असायला हवे. त्यासाठी अनुदान मिळाले तर शिक्षक गावकर्‍यांच्या सहभागाने असा उपक्रम राबवतील. शिक्षण विभागाने सहकार्य करावे, अशी सूचना एका शिक्षकाने केल्यावर ना. विनोद तावडे म्हणाले, सुचना चांगली आहे. त्यासाठी आमदार-खासदारांचीही मदत घेता येवू शकेल. गावागावांत असे उपक्रम राबवायला हवेत, असे सांगितले. गळक्या शाळांची दुरुस्ती, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्रक्रियाही ऑनलाईन करावी, अशी मागणी शिक्षकांनी यावेळी केली.\nया संवाद चर्चेनंतर शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात आले. त्यानंतर सिने अभिनेता भरत जाधव व आदेश बांदेकर यांची मुलाखत पुष्कर श्रोत्री यांनी घेतली. तिघांनीही शाळा व त्यांच्या शालेय जीवनातील शिक्षकांसंबंधीच्या आठवणी सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर उर्वरित आदर्श शिक्षक पुरस्कार (प्राथमिक व माध्यमिक विभाग), आदिवासी प्राथमिक शिक्षक, कला, क्रीडा, दिव्यांग, स्काऊट, गाईड शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये राज्यातील 108 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षकांनी रावबलेल्या उपक्रमांची ‘परिचय पुस्तिका’ तसेच ‘प्रायोगिक शिक्षा- गांधीजी की नई तालीम’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/30/Whatsapp-love-movie-poster-released.html", "date_download": "2019-02-17T23:42:17Z", "digest": "sha1:QJD4KMUHIACUVDCYOXWYJIO4UWUPQ4E5", "length": 3697, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘व्हॉट्सअप लव्ह’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘व्हॉट्सअप लव्ह’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला", "raw_content": "\n‘व्हॉट्सअप लव्ह’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई : ‘व्हॉट्सअप लव्ह’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री अनुजा साठे-गोखले या कलाकारांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. आजव�� अनेक हिंदी मालिकांमध्ये या दोन्ही कलाकारांनी काम केले आहे. ‘व्हॉट्सअप लव्ह’ या सिनेमाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन हेमंतकुमार महाले यांनी केले आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.\n‘व्हॉट्सअप लव्ह’ या सिनेमाचे कथा आजच्या काळातील प्रत्येकाच्या आयुष्याच्या जवळ जाणारी आहे. व्हर्चुअल वर्सेस रिअॅलिटी, व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियाचा वापर करताना, व्हर्चुअल जगात वावरताना, कृत्रिम संबंध सांभाळताना, एकमेकांच्या भावभावना जोपासताना, होणारी तारेवरची कसरत. भौतिक सुखाचा पाठलाग करताना हरवत चाललेला खरेपणा. त्यामुळे येणारा एकाकीपणा हे या सिनेमातून दाखविण्यात आले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये ‘व्हॉट्सअप लव्ह’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. “व्हॉट्सअप वापरणाऱ्या प्रत्येकाला हा सिनेमा पाहून आनंद होईल.” असा विश्वास हेमंतकुमार महाले यांनी व्यक्त केला आहे. येत्या ५ एप्रिल रोजी ‘व्हॉट्सअप लव्ह’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/psi-suspended-molesting-lady-constable-30847", "date_download": "2019-02-18T00:53:37Z", "digest": "sha1:E6RKL4OTWIA4I5GCOMVIZJB6VXG5Z3GA", "length": 7842, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "PSI suspended for molesting lady constable | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहिला कॉन्स्टेबलचा लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिस उपनिरीक्षक अमित शेलार निलंबित\nमहिला कॉन्स्टेबलचा लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिस उपनिरीक्षक अमित शेलार निलंबित\nमहिला कॉन्स्टेबलचा लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिस उपनिरीक्षक अमित शेलार निलंबित\nमहिला कॉन्स्टेबलचा लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिस उपनिरीक्षक अमित शेलार निलंबित\nसोमवार, 19 नोव्हेंबर 2018\nमहिला पोलिस शिपायावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमित शेलार याच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी शेलार याला सेवेतून निलंबित केले आहे\nनवी मुंबई : महिल��� पोलिस शिपायावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमित शेलार याच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी शेलार याला सेवेतून निलंबित केले आहे.\nतक्रारदार महिला पोलिस शिपाई नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. गत आठवड्यात या महिला पोलिसाने गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या शेलार यांच्याविरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे.\nशेलार याने मार्च 2017 मध्ये घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये गुंगीचे औषध असलेला फळांचा रस दिला होता. त्यानंतर कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार या महिला पोलिसाने केली होती. त्यानंतर त्याने लैंगिक अत्याचाराचे मोबाईलवरून चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही संबंधित महिला पोलिसाने आपल्या तक्रारीत केला आहे.\nपोलिस आयुक्त संजय कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शेलार याला सेवेतून निलंबित केले आहे.\nपोलिस लैंगिक अत्याचार अत्याचार बलात्कार पोलिस आयुक्त नवी मुंबई मुंबई mumbai\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shayarpyaaraurshayari.wordpress.com/2017/04/14/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-18T00:19:26Z", "digest": "sha1:74SX4WKITRM4FFL5NNRXN5I7B42CQK4I", "length": 2911, "nlines": 56, "source_domain": "shayarpyaaraurshayari.wordpress.com", "title": "वेड मन… | shayar pyaar aur shayari", "raw_content": "\nतस तर तुझ्या सुंदर चेहऱ्यावरून नजर माझी हटत नाही ,\nतुझा विचार मनात येण्यापासून हे वेड मन मला थांबवत नाही ,\nदिसतेस जितकी सुंदर ,आहेस तितकीच निरागस ,\nदिसतेस जितकी सुंदर, आहेस तितकीच निरागस\nविभिन्न विचारात गुंतलेलीस ;पण मनापासून अगदी समंजस ;\nतुझ्या चारित्र्याचा उल्लेख करायला शब्द कमी पडतात मला ..\nतुझ्या चारित्र्याचा उल्लेख करायला शब्द कमी पडतात मला …\nखूप हसू येत ;आपल्या मैत्रीचे एक एक क्षण आठवून …\nखूप हसू येत ;आपल्या मैत्रीचे एक एक क्षण आठवून …\nअश्या बर्याच आठवणी आयुष्यभर असो ,\nत्या ईश्वराने तुझ्याकरीता ठेवलेल्या साठवून …\nफक्त तुझ्याकरीता ठेवलेल्या साठवून .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/22/Madhavan-playing-role-of-veteran-ISRO-scientist-Nambi-Narayan.html", "date_download": "2019-02-18T00:43:12Z", "digest": "sha1:LJJHBUEJQHCULHNGYCIKNSQOGRZNDDQS", "length": 7660, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " माधवन साकारणार शास्त्रज्ञ नंबी नारायणांचा बायोपिक माधवन साकारणार शास्त्रज्ञ नंबी नारायणांचा बायोपिक", "raw_content": "\nमाधवन साकारणार शास्त्रज्ञ नंबी नारायणांचा बायोपिक\nमुंबई : इस्रोतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रॉकेटरी : द नंबी इफेक्ट’ असे या सिनेमाचे नाव आहे. अभिनेता आर. माधवन हा शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शनदेखील माधवन करत आहे. आजवर चाहत्यांनी माधवनला एक अभिनेता म्हणून भरभरून प्रेम दिले. आता एक दिग्दर्शक म्हणून आर. माधवनला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहण्याजोगे असेल दिग्दर्शनासाठी माधवनने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांच्या शुभेच्छा मागितल्या होत्या.\n“शास्त्रज्ञ नंबी नारायण हे कोण आहेत त्यांचे कार्य काय आहे त्यांचे कार्य काय आहे या गोष्टी जवळपास ९५ टक्के भारतीयांना माहित नसणे, हा माझ्यादृष्टीने एकप्रकारे गुन्हा आहे.” असे आर. माधवन याने या म्हटले. एका वृत्तवाहिनीला या सिनेमाविषयी दिलेल्या मुलाखतीदरम्यान माधवनने हे वक्तव्य केले. इस्रोतील गोपनीय माहिती पैशांसाठी परकीय देशांना विकण्याचा आरोप शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांना अनेक वर्षांसाठी तुरुंगवास भोगावा लागला होता. गेल्या वर्षी न्यायालयाने याप्रकरणी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची निर्दोष सुटका केली. २०१८ मध्ये शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी ‘रेडी टू फायर : हाऊ इंडिया अँड आय सर्व्हाइव्ड द इस्रो स्पाय केस’ या पुस्तकाद्वारे आपला अनुभव जगासमोर मांडला होता.\nशास्त्रज्ञ नंबी नारायण यांचा वयवर्षे २७ पासून ते ७० पर्यंतचा जीवनप्रवास या ‘रॉकेटरी : द नंबी इफेक्ट’ सिनेमात दाखविण्यात आला आहे. माधवनचे तीन वयोगटातील वेगवेगळे लूक प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेता आर. माधवनने खूप मेहनत घेतली आहे. भूमिकेबदद्ल अभ्यास करण्यासाठी माधवनला दोन वर्षे लागली. शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्यासारखी केशभूषा करण्यासाठी माधवनला १४ तास एका खुर्चीत बसून राहावे लागले होते. माधवनने भूमिकेसाठी दाढी आणि केस वाढवले असून ते पांढरे केले आहेत. केस रंगवतानाचा व्हिडिओ माधवनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला.\nशास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी या भूमिकेसाठी अभिनेता आर. माधवनला मार्गदर्शन करण्यासाठी ‘रॉकेटरी’च्या सेटवर आले होते. यादरम्यान सिनेमाच्या सेटवर माधवन आणि शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी अनेक फोटो काढले. माधव नंबी नारायण याच्या भूमिकेत इतका हुबेहुब दिसत आहे की या फोटोंमधील खरे शास्त्रज्ञ नंबी नारायण कोण आणि माधवन कोण हा फरक ओळखणे कठीण आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री सिमरन आणि आर.माधवन ‘रॉकेटरी’ या सिनेमाच्या निमित्ताने १७ वर्षांनी पुन्हा एकत्र काम करत आहेत. याआधी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची भूमिका अभिनेता मोहनलाल साकारणार होते. परंतु त्यांच्या इतर सिनेमांच्या चित्रिकरणात ते व्यस्त असल्याने माधवनने ही भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य पेलले. सिनेमाचे चित्रिकरण सुरु असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\nरॉकेटरी : द नंबी इफेक्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://sanskritsubhashite.blogspot.com/2008/11/blog-post_26.html", "date_download": "2019-02-17T23:50:31Z", "digest": "sha1:JOMJ43UNV5XD26FAXZOBABJDJKU6PA66", "length": 5951, "nlines": 183, "source_domain": "sanskritsubhashite.blogspot.com", "title": "संस्कृतानुभव", "raw_content": "\nसंस्कृत श्लोकांचा अर्थासह संग्रह.\nविधिरेव विशेष गर्हणीय: करट त्वं रट कस्तवापराध:|\nसहकारतरौ चकार यस्ते सहवासं सरलेन कोकिलेन||\n- हे कावळ्या,आंब्याच्या झाडावर एका गोड आवाजाच्या कोकीळ पक्ष्याबरोबर राहूनही तू वाईट आवाजातच ओरडतोस यात तुझा काहीच अपराध नाही...ह्यात दोष नियतीचा आहे.(कारण कावळ्याचा आवाज मुळातच चांगला नसतो) म्हणजेच जी गोष्ट तुमच्याजवळ मुळातच नाही,ती गोष्ट फक्त ज्यांच्या जवळ ती आहे त्यांच्या बरोबर राहून मिळवता येत नाही.\nद्वारा पोस्ट केलेले आश्लेषा येथे बुधवार, नोव्हेंबर २६, २००८\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nदिसामाजी काहीतरी ते लिहावे...\nमित्र आणि शत्रु (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nविधिरेव विशेष गर्हणीय: करट त्वं रट कस्तवापराध:| सह...\nसुखं वा यदि वा दु:खं, प्रियं वा यदि वा अप्रियम्‌ \nजातस्य हि धृवो मृत्यू: धृवं जन्म मृतस्य च \nतावत्‌ प्रीतिर्भवेत्‌‌‍ लोके यावद्‌ दानं प्रदीयते ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T00:37:52Z", "digest": "sha1:KL6IO4VAKLYZX2VWCMBDOPCZCH4LWYL7", "length": 11485, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘नया पाकिस्तान’ साठी इम्रान खान यांचा ११ कलमी कार्यक्रम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘नया पाकिस्तान’ साठी इम्रान खान यांचा ११ कलमी कार्यक्रम\nलाहोर : देशाच्या सर्वोच्च हितासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करत पाकिस्तानच्या तेहेरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी नवीन ११ कलमी अजेंड्याची घोषणा केली आहे.\nलाहोर येथील मिनार-ए-पाकिस्तान येथे खान यांच्या पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आपल्या या ११ कलमी कार्यक्रमात खान यांनी शिक्षण, आरोग्य, महसूल निर्मिती, भ्रष्टाचार, गुंतवणूक, रोजगार, शेती आणि कृषिविकास, विविध मंडळे, पर्यावरण, पोलीस यंत्रणा, महिला शिक्षण या मुद्यांवर भर दिला, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.\nयावेळी जनतेशी बोलताना इम्रान खान म्हणाले, ‘या देशाची निर्मिती का झाली, याची तुम्हाला माहिती आहे का याबद्दल देशाचे निर्माते आणि कैद-ए-आझम मोहम्मद आली जिना यांच्या दूरदृष्टीचा विचार केल्यास नक्की उत्तर मिळेल. जिना यांच्या धोरणानुसार देशातील सर्व नागरिकांना समान न्याय, हक्क मिळणे अपेक्षित आहे. मग तो नागरिक मुस्लीम, हिंदू, शीख किंवा अन्य कोणत्याही धर्माचा असो. हा देश शांततेचे प्रतिक झाला पाहिजे. त्याला कायदा आणि न्यायाचा आधार असावा’, असेही इम्रान खान म्हणाल्याचे वृत्तवाहिनीने म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nआतंकवाद्यांना संरक्षण देणे पाकिस्तानला महागात पडेल -इराण\nसौदी प्रिंसचा पाकिस्तान दौरा एक दिवस लांबणीवर\nशिकागोतील गोळीबारात पाच जण ठार\nव्हेनेझुएलात गुआडो यांना 20 देशांचा पाठिंबा\nकर्जबाजारी पाकिस्तानला रोज भरावे लागते 11 अब्ज रुपये व्याज – इम्रान खान\nरशिया आणि चीनपासून अमेरिकन उपग्रहांना धोका – पेंटॉगॉन\nआणखी एक शटडाऊन टाळण्यासाठी अमेरिकेत सत्ताधारी व विरोधकांत एकमत\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.rann-neeti.in/bmc-election-2017-marathi/", "date_download": "2019-02-18T00:10:56Z", "digest": "sha1:D73OSCZU4MJMSCJF3CGSFAJJJFLQTQKH", "length": 8548, "nlines": 37, "source_domain": "www.rann-neeti.in", "title": "BMC election 2017 ! We can help you win ! | RannNeeti", "raw_content": "\nरणनीती चा “पाच चा पंच”\nजेव्हा संधी आणि क्षमता, तैयारी सोबत येतात, तेव्हा यश हे निशित असते. कुठल्याही यशस्वी निवडणुकीची मोहीम किमान एक वर्ष आधी सुरु होते असा रणनीती चा विश्वास आहे. तुमच्या क्षमते सोबत आमची सेवा तुमचं यश निश्चित करेल. कौशल्य नीती यशस्वी मोहिमे साठी खूप महत्वाची असते. आमच्या निवडणुकीच्या नीती ची सुरुवात ही तुमच्या स्वप्नांना आकार देण्यापासून सुरु होते. आम्ही समजतो प्रत्येक मतदारसंघ हे व��शिष्ट असते आणि प्रत्येक मतदारसंघाची गरज हि वेगळी असते. आम्ही आपली वर्तमान स्थिती समजुन आणि असलेल्या संसाधनांचा पुरेपूर उपयोग करून तुमच्या विजयाची जास्तीत जास्त शक्यता वाढवण्यासाठी प्रयत्न करू.\nकोणतीच निवडणूक ही कुशल स्वयंसेवका शिवाय लढवता येत नाही. घरोघरी जाऊन प्रचार करण्याची पद्धत हि जुनी पण यशस्वी आहे. आपल्या नेत्याची किंवा त्यांचा माणसांची भेट हि मतदारावर मोठा प्रभाव उमटवते कारण मानवी संवाद हा जाहिरातीचा सर्वात चांगला उपाय आहे. आम्ही तुम्हाला कसून आणि काळजीपूर्वक स्क्रीनिंग प्रक्रियेतून पास झालेले स्वयंसेवक प्रदान करू, जे तुमचे नाव, कार्य आणि विचार प्रत्येक घरामध्ये पोहचवतील.\nजनता त्यांचा नेत्या बद्दल ची माहिती ही गुगल वर शोधत असते पण जेव्हा लोक माहिती शोधतात आपल्याला या गोष्टीची खात्री नक्की हवी कि आपण ज्या गोष्टी त्यांचापर्यंत पोहचवू इच्छितो तो मजकुर इंटरनेट वर हजर आहे. आज चा घडी ला राजकारणी माणस दररोज सोशल मीडिया च्या माध्यमातून तपासली जातात आणि आम्ही आपली माहिती इंटरनेट वर आणण्यास मदद करतो. आमच्या सोशल मीडिया पॅकेज मध्ये सुंदर प्रकारे डिझाईन केलेली वेबसाईट, ट्विटर अकाउंट, फेसबुक पेज, युट्यूब चॅनल आणि व्यवस्थितरीत्या बनवलेले विकिपीडिया पेज चा समावेश आहे.\nआज माहिती तंत्रज्ञानाच्या जगात माहिती हीच शक्ती आहे. निवडणुकीच्या वेळी तुमच्या मतदार संघाची संपूर्ण माहिती, मतदारांशी प्रभावीपणे संवाद साधण्यास खूप महत्वाची ठरते. आम्ही तुमचा मतदार संघाचा अहवाल तैयार करू ज्यात मतदारा संबंधित इमारत / घर निहाय माहिती, जसे की नाव , वय, लिंग , संपर्क माहिती, व्यवसाय इत्यादी (विशिष्ट शर्तींच्या अधीन) गोष्टींचा समावेश असेल. अशा प्रकारची माहिती एसएमएस, ई-मेल मोहीमेंसाठी आणि निवडणुकीचा काळात मतदारांशी संपर्क साधण्यात खुप महत्वाची असते.\nमतदारसंघ संशोधन आणि जाहीरनामा निर्मिती\nप्रभाग नियोजनाच्या नंतर च पाऊल म्हणजे मतदारसंघ संशोधन. मतदारसंघ संशोधन हे मतदारांच्या गरजा समजणे, विश्लेषण करणे आणि मतदार संघाचा सखोल अभ्यास करणे आहे. आमची टीम आपल्या मतदार संघाच्या संपूर्ण अभ्यास करून मतदार संघाच्या समस्या, गरजा आणि मतदारांशी निगडीत तपशीलवार अहवाल तैयार करून देतील. एकदा संशोधन पूर्ण झाल्यानंतर, आम्ही आपल्याला जाहीरनामा (Manifesto) तैयार करण्यास मदद करतो.\nआम्ही एक पूर्ण सोशल मीडिया आधारित वार्ड /मतदारसंघ कम्प्लेंट लॉगिंग सिस्टम ऑफर करतो.\nया सिस्टम मध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल :-\nव्यवस्थितरीत्या बनवलेले फेसबुक पेज\nकम्प्लेंट साठी विशेष वाँट्सअँप नंबर\nआपले मतदार वार्ड मधल्या तक्रारींचे फोटो काढून आपल्या विशेष वाँट्सअँप नंबर पाठवू शकतील नाहीतर फेसबुक किंवा ट्विटर वर टॅग करू शकतील. आमची टीम दररोज या तिन्ही फीड च निरीक्षण करेल आणि आठवड्यातून दोनदा किंवा आपल्या गरजेनुसार आपल्याला अहवाल सादर करेल. अहवाल मध्ये तक्रारी तारीख, ठिकाण आणि तीव्रतेनुसार वेग वेगळे केलेले असतील तसेच तक्रारदाराची तपशील माहीती असेल उदा. नाव, नंबर, ठिकाण इ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-average-price-jaggery-sangli-market-committee-rs-3425-quintal-11563?tid=161", "date_download": "2019-02-18T01:11:59Z", "digest": "sha1:JANAUABWDQTEC567OM53SVQ2NLD3NV5Q", "length": 14772, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The average price of jaggery at the Sangli market committee is Rs 3425 per quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगली बाजार समितीत गूळ सरासरी ३४२५ रुपये क्विंटल\nसांगली बाजार समितीत गूळ सरासरी ३४२५ रुपये क्विंटल\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nसांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे. मंगळवारी (ता. २१) गुळाची आवक १०५४१ क्विंटल झाली असून त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ४००० तर सरासरी ३४२५ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nसांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे. मंगळवारी (ता. २१) गुळाची आवक १०५४१ क्विंटल झाली असून त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ४००० तर सरासरी ३४२५ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nखपली गव्हाची २२ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल १८०० ते १९५० तर सरासरी १८७५ रुपये असा दर मिळाला. विष्णूअण्णा पाटील भाजीपाला व फळ दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक २२१६ क्विंटल झाली असून त्यास प्रतिक्विंटल ३०० ते १००० तर सरासरी ९५० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची आवक २६९५ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १५०�� ते १९०० तर सरासरी १६०० रुपये असा दर होता.\nडाळिंबाची १०२८० डझनाची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस १०० ते ६०० तर सरासरी ३०० रुपये असा दर होता. सफरचंदाची ६९१ पेटीची आवक झाली असून त्यास प्रति पेटीस १५०० ते २५०० तर सरासरी १८०० रुपये असा दर मिळाला.\nशिवाजी मंडईत भाजी पाल्याची आवक कमी अधिक प्रमाणात आहे. भेंडीची ४० ते ५० बॉक्सची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रूपये असा दर मिळाला.\nवांग्याची ६० ते ७० बॉक्सची आवक झाली. वांग्यास प्रति दहा किलोस ५०० ते ७०० रुपये असा दर होता. गवारची आवक कमी आहे. त्यामुळे गवार तेजीत आहे. गवारची २०० ते ३०० किलोची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस ८०० ते ९०० रुपये असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची आवक ४० ते ५० बॉक्सची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर होता.\nसां. कृ. उ. बाजार समितीत मंगळवारी (ता. २१)\nआवक शेतीमाल व दर (क्विंटलमध्ये)\nशेतीमाल आवक किमान कमाल सरासरी\nमटकी ९० ५५०० ७५०० ६५००\nज्वारी(शाळू) १५१ २४५० ३००० २७२५\nगहू १०८ २००० २८०० २४२५\nतांदूळ ३५० २००० ६५०० ४२५०\nबाजार समिती agriculture market committee डाळ डाळिंब सफरचंद apple भेंडी okra गवा बळी bali ढोबळी मिरची capsicum मिरची\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nराज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये परभणी...\nजळगावात चवळी प्रतिक्विंटल ३५०० ते ४०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसांगलीत गुळाला प्रतिक्विंटल २८०० ते...सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी-अधिक...\nव्हॅलेंटाइन डे’निमित्त वाढली लाल...पुणे :‘व्हॅलेंटाइन ‘डे’ निमित्ताने लाल गुलाबांची...\nशेवगा, ढोबळी मिरची, गाजराचे दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nऔरंगाबादेत फ्लॉवर प्रतिक्विंटल ८०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nअकोल्यात सोयाबीन, हरभरा, तुरीच्या...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nसोलापुरात ढो��ळी मिरची प्रतिक्विंटल ६५०...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nटोमॅटो, काकडी, हिरव्या मिरचीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ७००० ते १२६००...सांगली ः जिल्ह्यात हळद काढणी सुरू झाली आहे. नवीन...\nअकोल्यात तुरीला प्रतिक्विंटल पाच हजार...अकोला ः येथील बाजार समितीत तुरीच्या अावकेत वाढ...\nकळमणा बाजारात सोयाबीन दर ३७०० रुपयांवरनागपूर ः सुरवातीला २५०० ते २७०० इतका अत्यल्प दरात...\nहिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या बाजार...\nराज्यात भेंडी प्रतिक्विंटल १४०० ते ५०००...सोलापुरात प्रतिक्विंटल ४५०० रुपये सोलापूर ः...\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५०००...जळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nयवतमाळ बाजारात तुरीच्या आवकेत घटयवतमाळ : तूर दराच्या चढउतारानंतर बाजार समितीच्या...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-counting-of-the-lands-of-five-villages-in-five-villages-of-Masur-area-have-started/", "date_download": "2019-02-17T23:59:28Z", "digest": "sha1:4QMNIOLTPOY3CXRYEHKQRHPLMASQURSZ", "length": 6027, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींची मोजणी सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींची मोजणी सुरू\nप्रकल्पग्रस्तांच्या जमिनींची मोजणी सुरू\nपाटबंधारे व भूमिअभिलेख कार्यालयाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिल्यानंतर बुधवारी अखेर वाघेश्‍वरसह मसूर परिसरातील पाच गावच्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींची मोजणी सुरू करण्यात आली. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी समाधान व्यक्त केले असून प्रकल्पग्र��्तांना हक्काचे सातबारा उतारे मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. वाघेश्‍वरसह परिसरातील पाच गावांमध्ये कण्हेर धरणाच्या निर्मितीनंतर 40 वर्षापूर्वी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले होते.\nमात्र त्यानंतर जमिनींची मोजणी न होणे, शेतीला रस्ता नसणे, शेतीला पाणी न मिळणे यासारख्या समस्यांनी प्रकल्पग्रस्त त्रस्त होते. याशिवाय साताबारा उतारे न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांसह संबंधितांच्या गावांना विकासकामांसाठी निधी मिळण्यातही अडसर निर्माण होत होता. या संपूर्ण समस्यांबाबत प्रकल्पग्रस्त वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते.\nगेल्या महिन्यात 23 जानेवारीला बैठक घेत प्रांताधिकार्‍यांनी जमिनींची मोजणी करण्यासह न्याय देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यानंतरही प्रांताधिकार्‍यांची ही विनंती धुडकावून लावत प्रजासत्ताकदिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी प्रांत कार्यालयासमोर सामुहिक मुंडणही केले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी पाटबंधारे तसेच भूमिअभिलेख कार्यालयाचे काम बंद पाडण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांसह सचिन नलवडे, अनिल घराळ यांनी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना दिले होते.भूमिअभिलेख कार्यालयाचे सर्व्हेअर दिलीप शेडगे, रविंद्र दोगाडे, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता एस. के. गोरे, तलाठी एम. एम. कुलकर्णी, ग्रामसेवक सुभाष कुंंभार, सरपंच सुरेश कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/warli-picture-style-tattoo-fever-in-jawhar/", "date_download": "2019-02-18T00:39:49Z", "digest": "sha1:3YQ6LSOAM2JVNVXF4JQHFEC5FFOBEVOO", "length": 8650, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर य���द्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nरविंद्र साळवे / जव्हार : रोजगार, कुपोषण आणि दुष्काळ अशी ओळख असणाऱ्या जव्हार तालुक्यात आपल्या पारंपारिक कलागुणांना वाव देत टॅट्यू रेखांकनाचे नवे दालन तरुणांना रोजगार उपलब्ध देणारे ठरले आहे. वेस्ट्न टच असणारा हा व्यवसाय हुरहुन्नरी आदिवासी तरुणांनी आपल्या वारली आर्टमुळे आवाक्यात आणला आहे.\nवेगवेगळ्या छटा व अर्थ सांगणारी वारली पेंटिग तशी जग प्रसिद्ध असली तरी टॅट्यूम्हणून अजून तिचा विचार झाला नव्हता. येथे भेट देणाºया अनेक पर्यटकांनी आपल्या हातावर, मानेवर, पाठीवर व चेहºयावर हे टॅट्यू कोरल्याने सध्या त्याचे फिव्हर तरुणाईत सुद्धा पहावयास मिळत आहे. जव्हार मोखाडा या आदिवासी तालुक्यात जवळपास ७३ हुन अधिक आदिवासी वारली पेंटिंग कलाकारांना वेगवेगळ्या प्रकारच्या वारली पेंटिंग व टॅट्यू रेखांकनामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. जव्हारमधील काही आदिवासी तरु णांनी गोव्यात जावून वारली पेंटिंगमध्ये टॅट्यू कसे काढावे हे शिक्षण घेतले. याच तरु णांनी १५ ते २० तरुणांना त्याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे टॅट्यू वारली पेंटिंग निर्मितीत आदिवासी तरुणांना मोठ्या रोजगाराची निर्मिती झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी अनेक शिक्षण संस्था असून लांबलाबचे विद्यार्थी येथे अध्ययनासाठी येथे येत असल्याने त्यांनीही या कलेत रस दाखवायला सुरुवात केली आहे.\nआदिवासी वारली हस्तकला, पहाडी भवन वारली पेंटिंग हस्तकला, वारली चित्रकार, अशी जव्हार शहराच्या ठिकाणी स्टुडिओ व खेडोपाड्यात त्यांनी स्वता:च्या घरात वारली पेंटिंग व्यावसाय सुरु केले आहेत. यामध्ये बॉलपीस पेंटिंग, कॅनवास, लाकडी फ्रेम, पेन स्टॅन्ड, टी पोलटर्स, कि चैन, वॉल हँगिंग, ट्रे तसेच कपड्यावर, बेडशीट, ओढणी, पंजाबी ड्रेस, टी शर्ट, साडी कॉर्नर तसेच आॅर्डरप्���ामाणे वारली पेंटिंग केली जात आहे. टी शर्टवर वारली पेंटिंगवर करून घेण्याचे सध्या स्थानिक तरुणांमध्ये क्रेझ आहे.\nजव्हारला थंड हवेमुळे मिनी महाबळेश्वर असे संबोधन असले तरी पर्यटन व्यवस्था व त्या दृष्टीने नियोजन नसल्याने येथे पर्यटन व्यवसाय हवा तसा फोफावला नाही. काही मोजके धाबे, हॉटेल वगळता तरुणांवर बेकारीची कुºहाड असते. मात्र वारली चित्रशैलीचे टॅट्यू पसंतीस उतरत असल्याने त्यांना रोजगाराचे नवे दालन उपलब्ध होत आहे. त्यातच नाशिक, मुंबई ठाण्यातील अधिकारी वर्गाने या पेंटींग्स सोबत नेल्याने या कलेची ओळख वाढत आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ. प्रणिती शिंदें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-18T00:11:39Z", "digest": "sha1:L3PIZKIVKVZBE5UY3WV4IRBDT6HU262M", "length": 10518, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दीड लाखांचे दागिने लंपास | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदीड लाखांचे दागिने लंपास\nपिंपरी – सोन्याच्या दुकानातील महिलेला बोलण्यामध्ये गुंतवून ठेऊन दीड लाखांचे सोने लंपास करण्यात आले. हा प्रकार त्रिवेणीनगर तळवडे येथे नोव्हेंबर 2017 मध्ये घडला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नुकतेच हाती आले असून कॅमे-यामध्ये चोरटा कैद झाला आहे.\nअनिल संभाजी बिले (वय 40, रा. रुपीनगर, तळवडे, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिले यांचे त्रिवेणीनगर, तळवडे येथे आयकॉन हॉस्पिटलजवळ तुळजाभवानी ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान आहे. 18 नोव्हेंबर 2017 रोजी बिले यांच्या आई दुकानात होत्या. सकाळी दहाच्या सुमारास एक तरुण दुकानामध्ये आला. त्याने बिले यांच्या आईंना बोलण्यात गुंतवून ठेवले आणि हातचलाखीने एका प्लास्टिकच्या डब्यातील दोन पाऊचमधील 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोने पळविले. दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-याच्या आधारे घटनेचे फुटेज तपासले असता चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.\nसाधारणतः 35 वर्ष वय, अंगाने सडपातळ, रंगाने निमगोरा, उंची 5 फूट 6 इंच, पंधरा शर्ट, पांढरी पॅन्ट, डोक्यात निळी टोपी, काळा चष्मा अशा वर्णनाचा चोरटा आहे. निगडी पोलीस चोराच्या मागावर आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_242.html", "date_download": "2019-02-18T00:39:02Z", "digest": "sha1:MKMTQHSMR2LTEIDBN3AS4H6U7DTNGE5J", "length": 20202, "nlines": 85, "source_domain": "www.idainik.com", "title": "सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा - iDainik.com", "raw_content": "\nHome > Maharashtra > सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा\nसोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा\nविठ्ठल विस्तारला जनीसप्तही पाताळे भरोनीविठ्ठल व्यापक त्रिभुवनीविठ्ठल मुनी मानसीविठ्ठल जीवाचा जिव्हाळाविठ्ठल कृपेचा कोवळाविठ्ठल प्रेमाचा पुतळालावियेला चाळा विश्वविठ्ठलेविठ्ठल बाप माय चुलताविठ्ठल भगिनी आणि भ्राताविठ्ठलेवीण चाड नाही गोतातुका म्हणे आता नाही दुसरे\nवारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल आणि या देवाजवळ जाण्याचा सहज सोपा मार्ग दाखविणारे संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या नावात किती ताकद आहे, याचा प्रत्यय आज वारकऱ्यांनी पुन्हा एकदा अनुभवला. दिवे घाटातील चढ उतार, वेडीवाकडी वळणे कधी आली आणि संपली माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी माऊलींना कळलेच नाही. सहा वर्षांच्या बालकापासून सत्तर ऐंशी वर्षाच्या म्हातारा म्हातारीला वारीत चालण्याची ताकद दिली फक्त नामाने.\nपंढरीची वारी करावी अशी मराठी मातीतील प्रत्येकाची इच्छा असते. पण सर्वांनाच वारीला जायला जमत नाही. विठ्ठलाप्रती भक्ती आणि ओढ ज्याच्या हृदयात उफाळून येते. संत संगतीचा ध्यास ज्याला झोपू देत नाही आणि या गोष्टी जुळल्यानंतर ज्याला विठ्ठलाचे बोलावणे येते त्यालाच पंढरीच्या वारीचे भाग्य लाभते.\nस्वतःच्या इच्छेने किंवा लेकाने सुनेने बळजबरीने वारीला पाठविलेले वृद्ध दांपत्य, संसारातील कटकटीला कंटाळलेला कुणाचा पती, कुणाची पत्नी, सासू सासरे सुन, जावई, भाऊ आणि बहीण, तरूण, तरूणी, म्हातारी, म्हातारा, लहान मुले, मुली सारे जण पंढरीच्या वारीला आले आहेत. इच्छेने असो की, अनिच्छेने वारीला जाण्यासाठी माऊलींच्या पालखी सोहळ्यात दिंडीत तो कष्टकरी भाविक सहभागी झाला आहे. खिशात एक रुपया नसतानाही माऊली कृपेने कसा काय आळंदीला पोचलो असे म्हणणारे लोक पण भेटले. या शेजारणीनं बरं नाही केलं मला पंढरीला नेलं ग बया म्हणणारी शेजारणीने ओढून वारीला आणलेली खडूस शेजारीण पण आहे तर कुणी बायकोबरोबर भांडण झालं म्हणून वारीला आला आहे.\nवारीत सर्व प्रकारचे लोक आहेत. केवळ पंधरा दिवस काही काम नाही, टेन्शन नाही, मजा करायला मिळते म्हणून आलेले पण लोक आहेत तर वडिलांना म्हातारपणामूळे जमत नाही म्हणून पहिल्यांदाच आलेला पुत्र पण आहे. काही कारण असो किंवा विनाकारण असो माऊलींच्या पालखी सोहळ्यातून पंढरीला निघालेला हा वारकरी आनंद लुटत आहे. काशी यात्रा आणि ही वारी यात फरक आहे. इतर सर्व यात्रा पापक्षालन आणि पुण्यसंपादनासाठी एकवार केल्या जातात. मात्र आळंदी पंढरीची वारी नित्यनेमाने प्रतिवर्षी करायची असते.\nभक्तीप्रेमरसाची अनुभुती घेण्यासाठी आलेला या वारकऱ्याने आळंदीतून चालायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी जोश होता. संताची साथ आणि जवळच्या लोकांची सोबत होती. २५-३० किमी अंतर चालून वारकरी पुण्यनगरीत मुक्कामाला आले. दोन दिवस पुणेकराच्या आदर अतिथ्याने माऊली भारावले. पुण्यभूमीला नमस्कार करून वैष्णवांचा मेळा सासवडकडे निघाला. पंढरीच्या वारीमध्ये सर्वात अवघड आणि लांब असा हा टप्पा. त्यात भर म्हणजे दिघीचा घाट. आणखी मोठी भर एकादशी. सहा वाजता पालखी निघाली. शिंदे छत्री येथे सकाळचा विसावा, हडपसर येथे दुपारचे भोजन करून विठ्ठल नामाचा जयघोष करीत पालखी दिघी घाटात पोहचली. चढाचा रस्ता सुरू झाला आणि वैष्णवाचा जोश वाढू लागला. अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी झुगारीत अवघ्याले आली पंढरीची वारी\nआता तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष आणखी जोमाने सुरू झाला. हळूहळू पालखी आणखी चढाला लागली. आभाळ भरून आले होत मात्र पाऊस पडत नव्हता. गदमदू लागलं पण माऊलींच्या ताकदीपुढे सर्व किरकोळ होतं. वैष्णवांनी आता राधा राधा राधा कृष्ण राधाचा ठेका धरत नाचायला सुरवात केली. दुसरीकडे काहींनी जय जय राम कृष्ण हरीचा नाद धरला. अंतर कमी होत होतं. वैष्णव जन नाचत होते. पालखीला जोडलेले बैल जोमाने चालू लागले. विठ्ठल भेटीसाठी आसुसलेल्या वैष्णवाचा नामाचा गजर कानावर पडल्यामुळे त्यानाही जणू स्फुरण चढले होते. पालखी पुढे पुढे जात होती. भजनात दंग होऊन नाचणाऱ्या वैष्णवाना पायाखालची वाट कशी निघून गेली हे कळलेच नाही. सर्व इंद्रिये भजनरंगात रंगल्याने अदभूत शक्ती मिळून वृद्धाच्या ठिकाणीसुध्दा तरूणासारखा आवेश व उत्साह निर्माण झाला आणि घाटातील अवघड वाटेच्या रूपातील दु:ख संपून गेलं. माऊलीच्या पालखी सोहळ्यात रस्ता कधी संपतो हे लक्षातच येत नाही याचा प्रत्यय आणि प्रत्यक्ष अनुभव वैष्णवाच्या संगतीत आला.\nगायनाचे रंगीशक्ती अदभूत हे अंगीहे तो देणे तुमचे देवाघ्यावी अखंडित सेवाअंगी प्रेमाचे भरतेनेघे उतार चढतेतुका म्हणे वाणीप्रेम अमृताची खाणी.\nम्हणून वारकरी बेफाम नाचतो..\nवारीमध्ये तसेच कीर्तन, अभंग म्हणताना वारकरी का नाचतात याबाबत एक मजेशीर प्रसंग सांगितला जातो. एकाने दुसऱ्याला विचारले हे लोक का नाचतात दुसरा सद्पुरूषाने हसत हसत उत्तर दिले, अरे बाबा मनुष्याच्या डोक्यावर मोठे थोरले ओझं दिलं तो नाचणार नाही. कुंथतच राहील. पण ते ओझे कुणी काढून टाकले तर तो उड्या मारत नाचेल. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर दोन मोठ्ठी ओझ्याची गाठोडी असतात. एक प्रपंचाचे दुसरे परमार्थाच. या दोन्हीच्या भाराखाली मनुष्य दबलेला असतो. पंढरीच्या वारीमध्ये अशी मौज आहे की, पाठीमागे असणाऱ्या ज्ञानोबा माऊलींनी त्याच्या डोक्यावरून परमार्थाच ओझं काढून घेतले आहे तर पुढे असलेल्या पाडुरंगाने प्रपंचाचे औझे पळवले आहे. त्यामुळे तो या वारीत बेफाम होऊन नाचत आहे आणि त्यामुळेच घाट रूपी दु:ख कसे संपले हे त्याला समजत नाही.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/farmers-strike-12361", "date_download": "2019-02-17T23:51:27Z", "digest": "sha1:KX2BUVF3C7FMAALWX6Q74ETZ5KS7Z5FN", "length": 11439, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "farmers strike | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांचा संप मिटण्याऐवजी चिघळण्याची शक्‍यता\nशेतकऱ्यांचा संप मिटण्याऐवजी चिघळण्याची शक्‍यता\nमहेश पांचाळ / गोविंद तुपे\nशनिवार, 3 जून 2017\nया आंदोलनाची तीव्रता लक्षात येताच सरकारनेही वाटाघाटीसाठी प्रयत्न सुरू केले. आपल्या चाणाक्ष बुद्धीने व्यूहरचना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कोअर कमिटीमधील जयाजीराव सूर्यवंशी आणि काही सदस्यांना गळाला लावण्यात यश मिळविले. या सदस्यांसोबत यशस्वी चर्चा झाली असून संप मागे घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पहाटे पत्रका��� परिषद घेऊन दिली.\nमुंबई : राज्यभर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपावर राज्य सरकारने तोडगा काढला असल्याची माहिती दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे पत्रकार परिषद घेऊन दिली होती. मात्र काही तासांच्या आत मुख्यमंत्र्यांनीच आमची दिशाभूल केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यासोबत वाटाघाटी करण्यासाठी आलेल्या कोअर कमिटीमधील सदस्यांनी केला आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली असून संप आणखी चिघळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे संपाचे हत्यार म्यान होण्याऐवजी या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनात तयार झाली असल्याचे बोलले जाते.\nशेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी 1 जून पासून संप पुकारला आहे. या संपाला शेतकऱ्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्त्यावर दुधाचे टॅंकर खाली ओतून शेतकऱ्यांनी आपला निषेध नोंदविला. तर काही ठिकाणी आपला शेतमाल बाजारात आणण्याऐवजी रस्त्यावर, शेताच्या बांधावर टाकून शेतकऱ्यांनी या संपाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.\nया आंदोलनाची तीव्रता लक्षात येताच सरकारनेही वाटाघाटीसाठी प्रयत्न सुरू केले. आपल्या चाणाक्ष बुद्धीने व्यूहरचना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कोअर कमिटीमधील जयाजीराव सूर्यवंशी आणि काही सदस्यांना गळाला लावण्यात यश मिळविले. या सदस्यांसोबत यशस्वी चर्चा झाली असून संप मागे घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पहाटे पत्रकार परिषद घेऊन दिली.\nविशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला कोअर कमिटीमधील सदस्य जयाजीराव सूर्यवंशी आणि इतर काही सदस्य होते. मात्र एकतर्फी घेतलेल्या या निर्णयाचे राज्यात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे अनेक संघटनांनी आमचा संप सुरूच राहणार असा इशारा दिल्याने सरकारची आणि कोअर कमिटीची पंचाईत झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संपात फूट पाडल्याचा आरोप संघटनांकडून होत आहे.\nविशेष म्हणजे संप मिटल्याची घोषणा करणारे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन पाऊले मागे घेतले पाहिजे असे सांगणाऱ्या जयाजीरावांनीही अगदी काही तासात यु टर्न घेतला. आणि सरकारने आमची दिशाभूल केली. आम्ही हा घाईघाईत निर्णय घेतला असल्याची कबुली जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिल्याने मुख्यमंत्री तोंडघशी पडले आहेत.\nया आंदोलनाचे मूळ असलेल्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी कोअर कमिटीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. एवढेच नाही तर विविध कामगार संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव मुख्यमंत्री रस्त्यावर जाऊन चर्चा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर या संपावर सरकार यशस्वी तोडगा काढण्यात अपयशी ठरले तर 5 जून रोजीच्या महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.\nमुंबई सरकार मुख्यमंत्री पत्रकार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/2017/12/page/4/", "date_download": "2019-02-18T00:33:21Z", "digest": "sha1:AAVWK6CCLH3J5XLKRTG4XUVJWAUCOPPD", "length": 8722, "nlines": 265, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "2017 December Archive - Ratnagiri Tourism - page 4", "raw_content": "\nadmin | विलोभनीय जलप्रपात |\nपावसाळ्यात सुमारे दीड हजार फूट उंचीवरून सात टप्प्यांमध्ये कोसळणाऱ्या मार्लेश्वरच्या जलप्रपाताने हजारो वर्षात सह्याद्रीचा भक्कम कातळ अगदी चिरून काढलाय.\nवीर देवपाटचा धबधबा, चिपळूण\nadmin | विलोभनीय जलप्रपात |\nवीर गावांत पोहोचता पोहोचता धबधब्याचा नाद अखंड ऐकू येत असतो, मात्र दाट झाडी पार केल्याशिवाय धबधब्याचं दर्शन होत नाही\nadmin | नितांत सुंदर सागरतीर |\nसंपूर्ण गावाने एक होत भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कासव संरक्षणाची शपथ घेतली आणि दुर्लक्षित असलेले वेळास गाव जगाच्या नकाशावर आले.\nadmin | नितांत सुंदर सागरतीर |\nदापोलीच्या दक्षिणेस हर्णे गावाच्या अलीकडे वळसा घालून डोंगरमाथा पार केल्यावर एका स्तिमित करणाऱ्या विस्तीर्ण निसर्गचित्रांत आपला प्रवेश होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_943.html", "date_download": "2019-02-18T00:09:23Z", "digest": "sha1:GNGOINMY3AHLM26CRVWGPQDWOAKL7IHG", "length": 6897, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nलोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब\nनवी दिल्ली : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना बुधवारी राज्यसभा आणि लोकसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. करुणानिधी हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यांनी पाचवेळा तामिलनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या जाण्याने देशने एक सक्षम प्रशासक आणि एक उत्कृष्ट राजकीय नेता गमावला आहे, सभागृह त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करते. असे राज्यसभा सभापती वंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. यानंतर राज्यसभेत करुणानिधी यांना आदरांजली अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळून सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/australia-will-be-strong-david-warner-and-steven-smith-will-have-great-entry/", "date_download": "2019-02-18T00:46:25Z", "digest": "sha1:VLGBQBGL7IAPTSA7ZT6JDBFARXWV34SP", "length": 6001, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Australia will be strong, David Warner and Steven Smith will have great entry", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nऑस्ट्रेलिया संघ होणार मजबूत, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांची होणार ग्रँड एन्ट्री\nटीम महाराष्ट्र देशा : ऑस्ट्रेलियाचे महत्वाचे फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ हे पुन्हा मैदानावर उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यावर चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी १ वर्षाची ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून बंदी घालण्यात आली होती. पण आता या बंदीची मुदत संपत असल्याने पाकिस्तान – ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात हे दोन महत्वाचे फलंदाज आगमन करण्याची शक्यता आहे.\n२२ ते ३१ मार्च या कालावधीमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ५ एकदिवसीय मालिका होणार आहे. ही मालिका संयुक्त अरब अमिराती येथे खेळण्यात येणार आहे. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावरील बंदी २९ मार्चला संपणार आहे. त्यानुसार स्मिथ आणि वॉर्नर हे चौथ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार असल्याची शक्यता आहे.\nदरम्यान भारतात आत पुढच्या महिन्यात आयपीएल सिझन देखील सुरु होणार आहे. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांची आयपीएलमध्ये ग्रँड एन्ट्री होण्याची शक्यता आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया संघासाठी या दोन खेळाडूंच पुनरागमन महत्वाच ठरणार आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nआजपासून महाराष्ट्रात सवर्ण आरक्षण लागू, राष्ट्रपतींची सवर्ण आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी\nमनसेला आघाडीत घेण्यावरून काका पुतणे आमने-सामने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/keshavraj-temple-asud/", "date_download": "2019-02-18T01:00:01Z", "digest": "sha1:LKYJFH32BBADVRYMCFE73UXB5FDWZDWD", "length": 11054, "nlines": 264, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "केशवराज मंदिर, आसूद - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nनिसर्गदेवतेचा वरदहस्त लाभणे याची प्रचिती देणारं एक नितांत सुंदर ठिकाण म्हणजे केशवराज मंदिर. दापोलीपासून दापोली-हर्णे रस्त्यावर सुमारे ६ किमी अंतरावर आसूदबाग आहे. हा परिसर अतिशय सुंदर आणि अक्षरशः वेड लावणारा आहे.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - वर्षभर\nदाबकेवाडयापासून खालच्या बाजूला एक पायवाट जाते. वाटेवर दोनीही बाजूला नारळी पोफाळीची दाट बनं आहेत, जी या वाडीत शेकडो वर्षे अस्तित्वात आहेत. मंदिर पेशवेकालीन बांधणीचे असून समईच्या मंद प्रकाशात उभी असलेली श्री विष्णूची सुंदर सावळी मूर्ती मन वेधून घेते. मंदिर दक्षिणाभिमुख असून परिसरातील प्रसन्न वातावरण मनाला भारून टाकतं. मंदिराच्या डाव्या हाताला गणेशमूर्ती असून मंदिराला चारही बाजूंनी दगडी फरसबंदी आहे.\nहे मंदिर केशवराज देवराई म्हणूनही प्रसिध्द आहे. चारही बाजूने दाट झाडी असलेला केशवराजचा मंदिर परिसर जरा गूढरम्य भासतो. कोकणात फार कमी ठिकाणी आढळणारा बारमाही ओढा केशवराजच्या याच घनदाट वनराईतून वाहतो. मंदिराकडे जाताना ओढ्यावरील पूल पार केल्यावर पायऱ्या लागतात. रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या काही उत्कृष्ट देवरायांमधे केशवराजचा समावेश होतो.\nआजूबाजूच्या जंगलातील रानफुलं व समृद्ध जंगलाचे प्रतीक असलेल्या बुराशींचे विविध प्रकार वाटेवर आढळून येतात.\nकेशवराज देवराईचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वरच्या डोंगरातून उगम पावलेल्या झऱ्याचं पाणी दगडी पन्हाळीतून खालवर आणलं गेलं आहे.\nश्री केशवराजच्या प्रांगणात असलेल्या दगडी गोमुखातून येणारे पाणी १२ महिने वाहतं असून ते थंड आणि चवदार असतं.\nया रम्य वातावरणातील भटकंती मन प्रसन्न करून जाते. केशवराज परिसरातील एकांत, निरव शांतता आणि निसर्गसान्निध्यात परमेश्वराच्या अस्तित्वाची खरीखुरी जाणीव होते.\nश्री क्षेत्र पावस, रत्नागिरी\nचुना कोळवणचा धबधबा, राजापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/rakhiv-samarthya-havech/", "date_download": "2019-02-18T00:32:34Z", "digest": "sha1:OGJ7FW4VHMIJ5BVMUUZI3BJH7MD5ECS7", "length": 4713, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "राखीव सामर्थ्य हवेच", "raw_content": "\nराखीव सामर्थ्य हवेच\t- ह. अ. भावे\nलोकप्रिय नेता होण्यासाठी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन करणारे पुस्तक\nप्रस्तावना ज्याला या जगात व समाजात यशस्वी व्हायचे असेल त्याने आपल्या मित्रमंडळीत, परिवारात, कार्यालयात लोकप्रिय असले पाहिजे. लोकप्रिय होण्यासाठी लोकांचे चेहरे व त्यांची नावे लक्षात ठेवली पाहिजेत. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या लोकनेत्याला चार-पाच हजार नावे सहज लक्षात राहत असत. प्रत्येकाच्या पाठीवर थाप मारून ते त्याच्या नावाने हाक मारीत असत. लोकप्रिय होण्यासाठी अभिवादनाचे सारे प्रकार आत्मसात केले पाहिजेत. जो नेता किंवा उद्योजक लोकप्रिय होतो तोच आपले ध्येय गाठू शकतो. अंतिम ध्येय गाठण्यासाठी योग्यप्रकारच्या कार्यारंभाची गरज असते. बाकी सर्व विसरून ध्येयाकडे वाटचाल करावी लागते. ध्येयाकडच्या वाटचालीत स्वतःचे आरोग्य राखणे ही-ही गोष्ट आवश्यक असते. कितीही प्रयत्न केले तरी अनपेक्षित संकटे येतातच. त्यामुळे ध्येय गाठायला निघालेल्या माणसाला नानाविध संकटांना तोंड द्यावे लागतेच. माणसाच्या सामर्थ्याची परीक्षा संकटकाळीच होत असते. संकटकाळीच माणसाला राखीव सामर्थ्य प्राप्त होत असते. काही माणसे खूप धडपड करतात तरीही त्यांना यश येत नाही कारण त्यांनी आपल्या मनात द्वेष, मत्सर, क्रोध यासारख्या कुविचारांना आश्रय दिलेला असतो. म्हणून मनात उगवलेले कुविचारांचे तण वेळच्या वेळीच उपटून टाकायला हवे. जी तुमची मिळकत असेल त्यातून संकटसमयी उपयोगी पडावी म्हणून द्रव्याची राखीव फौज सतत शिल्लक राखायला हवी. तुमचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी या पुस्तकात शेवटी चार सोनेरी नियम दिले आहेत ते सतत तुमच्या डोळ्यासमोर ठेवायला हवे.\nPublisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\nRent Book: राखीव सामर्थ्य हवेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/24/india-beat-argentina-in-hockey-champions-trophy-.html", "date_download": "2019-02-17T23:35:05Z", "digest": "sha1:P2GJWAT6HD3W4PANFPI4GDYYGCLWPTNX", "length": 4179, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताची अर्जेंटिनावर मात हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताची अर्जेंटिनावर मात", "raw_content": "\nहॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताची अर्जेंटिनावर मात\n२-१ ने केला पराभव\nनेदरलँड : येथे सुरु असलेल्या हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी-२०१८ च्या आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय हॉकी संघाने अर्जेंटिनावर २-१ अशा गुणांनी मात केली असून स्पर्धेतील आपला दुसरा दमदार विजय साजरा केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग या दोघांच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने हा विजय मिळवला असून ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाला धूळ चारली आहे.\nनेदरलँडमधील ब्रेडा येथे आज हा सामना खेळवला गेला. दोन्ही मैदानात आल्यानंतर अत्यंत उत्तमपणे दोन्ही संघांनी आपल्या खेळाला सुरुवात केली होती. यानंतर भारताकडून हरमनप्रीत सिंग याने १७ व्या मिनिटाला पहिला गोल करत, भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. यानंतर थोड्या वेळाच्या खेळानंतर मनदीपने दुसरा गोल करत भारतच्या खात्यात आणखी एक गोल जमा केला. परंतु लगेच दुसऱ्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या गोंजालो पीलाट याने आपला पहिला गोल करत, अर्जेंटिनाचे खाते उघडले. यानंतर मात्र दोन्ही संघांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु एकाही संघाला यात यश आले नाही. सरतेशेवटी भारतीय संघाचा एका गुणाने विजय झाला.\nदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघांचा हा दुसरा विजय आहे. या अगोदर काल झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा पराभव केला होता. यानंतर आज भारतासमोर ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिना संघाचे आव्हान होते. त्यामुळे भारताला आजचा सामना थोडा जड जाण्याच्या शक्यता काही जणांकडून व्यक्त केली जात होती. परंतु भारतीय संघाने अर्जेंटिनावर मात केल्यामुळे सर्व स्तरातून सध्या भारतीय संघाचे कौतुक केले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/2/8/India-beat-New-Zealand-by-7-wickets.html", "date_download": "2019-02-18T00:45:27Z", "digest": "sha1:RALQFSUGFDHZRO6IMEFH6BNTH3JRK5JU", "length": 2804, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय", "raw_content": "\nभारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय\nऑकलँड : येथील एडन पार्क मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने बाजी मारली. न्यूझीलंडने दिलेले १५९ धावांचे लक्ष भारतीय संघाने सात गाडी राखून पार केले. तीन सामान्यांच्या मालिकेत दोन्ही संघानी १-१ अशी बरोबरी साधली.\nन्यूझीलंडने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने २९ चेंडूत ५० धावा फाटकावल्या. सलामीला आलेले रोहित शर्मा व शिखर धवनने पहिल्या गड्यासाठी ७९ धावांची भागीदारी रचली. शिखर धवनने ३० व रिषभ पंतने ४० धावा फटकावल्या.\nतत्पूर्वी, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कॉलिन डी ग्रॅंडहोमच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५८ धावा केल्या. तर भारताकडून कृणाल पांड्याने ३, खलील अहमदने २ आणि भुवनेश्वर व हार्दिक पांड्याने १-१ गडी टिपला.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/mla-prakash-aabitkar-about-mscit-certificate-30922", "date_download": "2019-02-17T23:48:14Z", "digest": "sha1:JHGX3MLI72GCU4FIKSUNDS5DEXEMKRS2", "length": 7978, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "mla prakash aabitkar about mscit certificate | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nMSCIT प्रमाणपत्र सादर न केलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा\nMSCIT प्रमाणपत्र सादर न केलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा\nMSCIT प्रमाणपत्र सादर न केलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा\nबुधवार, 21 नोव्हेंबर 2018\nयाबाबतचा प्रश्‍न आमदार आबीटकर यांनी सातत्याने लावून धरला होता.\nकोल्हापूर : एमएससीआयटी किंवा समतुल्य संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर न केलेल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या वसुलीस राज्यशासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र सादर न केलेल्या र्मचाऱ्यांच्या वसुलीस स्थगिती देणारे पत्र माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांनी नुकतेच आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे सुपूर्द केले. याबाबतचा प्रश्‍न आमदार आबीटकर यांनी सातत्याने लावून धरला होता.\nराज्यातील गट- अ, ब, व क संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एमएससीआयटी किंवा समतुल्य संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर केलेले नाही, अशा सर्व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणे/ पदोन्नती रोखणे अशी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबत एमएससीआयटी परीक्षेत सुट मिळावी याकरिता आमदार आबिटकर यांनी विधानसभेत मागणी केली होती. यासाठी गेली 2 वर्षे पाठपुरावा करत होतो. या पाठपुराव्याला यश आले असून असे प्रमाणपत्र सादर न केलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले.\nराज्यातील सर्वच विभागातील ज्या कर्माच्याऱ्यांनी एमएससीआयटी किंवा संगणक अहर्ता प्रमाणपत्र सादर केलेले नाही अशा कर्मचाऱ्यांचा पदोन्नती रोखणे, वसुली सुरू केली होती. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले होते. यामध्ये प्रामुख्याने ग्रामविकास विभागांतर्गत प्राथमिक शिक्षक, आरोग्यसेवक, बांधकाम विभाग, महसूल, सार्वजनिक आरोग्य यासह अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू होती. या कारवाईस आता पूर्णविराम मिळणार आहे.\nआमदार संगणक रवींद्र चव्हाण ग्रामविकास rural development\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/rabsaheb-danve-bjp-state-prisendent-16215", "date_download": "2019-02-18T00:26:00Z", "digest": "sha1:KBRXIYFYLSWKQ3OHAIJEEMJTFMU2UIB3", "length": 10835, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "rabsaheb danve bjp state prisendent | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआधी भाजपमध्ये कोणीच येत नव्हते - रावसाहेब दानवे\nआधी भाजपमध्ये कोणीच येत नव्हते - रावसाहेब दानवे\nआधी भाजपमध्ये कोणीच येत नव्हते - रावसाहेब दानवे\nगुरुवार, 5 ऑक्टोबर 2017\nऔरंगाबाद महापालिकेतील भाजपप्रणित बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या मेळाव्यात ते बोलत होते. कामगार मोर्चातून बाहेर पडलेल्या महापालिकेतील शेकडो कामगारांनी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र संघटनेची स्थापना केली.\nऔरंगाबाद : आधी भाजपचा झेंडा हातात घ्यायला कोणीच तयार होत नव्हते, भाजप म्हटले की सगळे दूर पळायचे. \" पहले रोटी खायेंगे, कॉंग्रेस को चून के लायेंगे' ही घोषणा आता जुनी झाली आहे. डोक्‍यातला जुना विचार काढून टाका आणि मुख्य प्रवाहात सामिल व्हा असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महापालिकेतील कामगारांना केले.\nऔरंगाबाद महापालिकेतील भाजपप्रणित बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या मेळाव्यात ते बोलत होते. कामगार मोर्चातून बाहेर पडलेल्या महापालिकेतील शेकडो कामगारांनी भाजपचे शहरा���्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा पहिला मेळावा रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडामोडे यांच्या उपस्थितीत आज (ता.5) घेण्यात आला. भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांना देखील मेळाव्याला आमंत्रित करण्यात आले होते. पण त्यांनी गैरहजर राहून आपली नाराजी दर्शवली.\nकामगारांना मार्गदर्शन करताना रावसाहेब दानवे यांनी केंद्र व राज्य सरकारकडून दलित व गोरगरीबांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लेखाजोखाच मांडला. दलित समाज भक्कमपणे भाजपच्या पाठीशी उभा असल्याचा उल्लेख करतानाच कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोनवेळा लोकसभा निवडणुकीत कसे पराभूत केले याचा इतिहास सांगितला. या उलट भाजप सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान असलेल्या महु गावाचा विकास केला, बाबासाहेबांच्या भव्य स्मारकासाठी इंदू मिलची जागा उपलब्ध करून दिली, लंडनमध्ये ज्या इमारतीमध्ये त्यांचे वास्तव्य होते ती वास्तू राज्य सरकारने खरेदी, बाबासाहेबांच्या 125 व्या जयंती निमित्त दलित समाजाच्या विकासासाठी 125 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याचे सांगतिले. कॉंग्रेसने मात्र बाबासाहेबांचा छळच केला, कॉंग्रेसला कंटाळूनच त्यांनी कायदामंत्री पद सोडले होते हे सांगायला देखील दानवे विसरले नाहीत.\nकामगार नाव घेतील असे काम करून जा\nव्यासपीठावर बसलेले महापौर भगवान घडमोडे यांच्याकडे कटाक्ष टाकत रावसाहेब दानवे यांनी तुमचे आता फक्त 26 दिवस शिल्लक राहिल्याची आठवण करून दिली. तुम्हाला पुन्हा महापौर व्हायचे का अशी गुगली देखील टाकली. बापू मला कधी महापौर वाटलेच नाही तर ते कामगारच वाटतात. मोठ्या संघर्षातून ते या पदापर्यंत पोहचले आहेत. तेव्हा बापू पदावरून जाण्यापुर्वी कामगारांसाठी असे काही काम करून जा की त्यांनी तुमची कायम आठवण ठेवली पाहिजे असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले. तुम्ही आता भाजप सोबत आले आहात, तेव्हा वेतनश्रेणी आणि वाढीव सानुग्रह अनुदानाचे प्रश्‍न लवकरच सोडवू असे आश्‍वासन देखील दानवे यांनी उपस्थित कागारांना दिले.\nऔरंगाबाद भाजप रावसाहेब दानवे अतुल सावे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/category/marathi/", "date_download": "2019-02-18T00:14:23Z", "digest": "sha1:TZ3O7SXWMIMCP65LWUVJIN55HNYBTFQH", "length": 7634, "nlines": 116, "source_domain": "yesviralnow.com", "title": "Marathi Archives - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nपार्टी तो बनती है……..\nक्षण मोहरे मन बावरे वाट ही बघ तुझीच पाहते\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे...\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें...\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात...\nया मुलाने अमान्य केला 4 करोड रुपेयचा चा हुंडा ,1 रुपया...\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला...\nWhatsapp दिवाळी चे स्टिकर्स कसे डाउनलोड कराल \nबाबा रिटायर होतोय.. आवडलेली कथा\nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \nकंबर आणि पोटावरील चरबी घालव��्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/lifestyle/", "date_download": "2019-02-18T00:13:43Z", "digest": "sha1:7PAMOHBUICMHQJRC3ONOFZBAZYOHAMDE", "length": 9950, "nlines": 97, "source_domain": "yesviralnow.com", "title": "Lifestyle News: Latest Lifestyle News - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nपार्टी तो बनती है……..\nकालच valentine day झाला.....आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन तर सांगायचं अस आहे की काहींना हा valentine day खूप सुंदर गेला असणार..... म्हणजे एखाद्याने कितीतरी दिवस मनात ठेवलेलं त्याच प्रेम..... Red roses वगैरे देऊन किंवा मग एखाद चॉकलेट देऊन व्यक्त केलं असेल... आणि त्यात जर ते समोरच्या व्यक्तीने accept...\n मन कधी वेड.... कधी शहाणं .... किंवा मग कधीही न ���ुटणार कोड..... आयुष्याचे सारे रंग अंतरंग म्हणजे मन .... किती बर या मनाच्या लीला..... आयुष्याचे सारे रंग अंतरंग म्हणजे मन .... किती बर या मनाच्या लीला..... हे मन कधी गर्दीत साथ देत.... तर कधी एकांतात..... कुठलीही गोष्ट मनापासून सुरू होऊन मनापाशीच येऊन थांबते....मग तो आनंद असो वा दुःख असो .....मनाच्या अंतरंगात असलेल्या आनंदाचा...\nथंडीचे दिवस असल्यामुळे चहूकडे असलेल उबदारस ऊन हवहवस वाटत ....या थंडीत संध्याकाळ लवकर दाटून येते .…...आणि आजूबाजूने अंधाराचे पडदे ओढले जात असल्याची जाणीवही होते..... पण याच अंधारात काही क्षण असे असतात की जे मनाच्या अंतरंगात...... खूप खोलवर रुतून बसतात आणि मग अचानक एखाद्या क्षणी एकदम वर येतात..... पण याच अंधारात काही क्षण असे असतात की जे मनाच्या अंतरंगात...... खूप खोलवर रुतून बसतात आणि मग अचानक एखाद्या क्षणी एकदम वर येतात..... मग तो शाळेचा किंवा...\nआजकालची तरुण पिढी वाचत नाही असा सूर सगळीकडेच ऐकायला मिळतो .....पण मला वाटत ते तितकस खर नाहीये ....... चला मान्य केलं की आजकाल पुस्तकाची जागा ही cinema, webseries ,social media यांनी घेतली असेलही..... पण तरी आजकालची पिढी वाचत नाही किंवा मग वाचनसंस्कृतीच लोप पावत चालली आहे .....हे काही मला मान्य...\nक्षण मोहरे मन बावरे वाट ही बघ तुझीच पाहते\nक्षण मोहरे मन बावरे.... संध्याकाळची वेळ होती सूर्य अस्ताला निघाला त्यातच पावसाची थोडी भुरभुर ही होऊन गेली होती. कधी शांत,स्वच्छ, निरभ्र आकाश तसच कधी ढगाळलेले ,काळसर,धो-धो बरसणार आणि कधी कडाडणार आभाळ किती पैलू असतात ना या आभाळाचे..... संध्याकाळची वेळ होती सूर्य अस्ताला निघाला त्यातच पावसाची थोडी भुरभुर ही होऊन गेली होती. कधी शांत,स्वच्छ, निरभ्र आकाश तसच कधी ढगाळलेले ,काळसर,धो-धो बरसणार आणि कधी कडाडणार आभाळ किती पैलू असतात ना या आभाळाचे..... आयुष्यही अगदी असच ....कधी अगदी शांत,तर कधी वेदनेने ढगाळलेले,कधी आनंदाअश्रूंनी तर कधी दु:खाश्रुनी...\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/3-day-plan/", "date_download": "2019-02-18T00:34:54Z", "digest": "sha1:2PDPLJC5S2E4ZOGDRL4DWO3NSCTROVIZ", "length": 12868, "nlines": 308, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "3 दिवसाची सहल - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nप्रशस्त सागरतीर, अप्रती��� निसर्गसौंदर्य , सुंदर मंदिरे, देवराया, निसर्गनवले, ऐतिहासिक किल्ले या सर्व गोष्टींचा अनुभव या तीन दिवसांच्या सहलीत आपल्याला घेता येतो.\nमंडणगड एस.टी.स्थानकापासून मंडणगड किल्ला ४ ते ५ कि.मी. अंतरावर वसला आहे. रत्नागिरीतील सर्वात प्राचीन किल्ला म्हणून या किल्ल्याचा उल्लेख केला जातो.\nसमुद्रातील भूशिरावर असणाऱ्या या किल्ल्याचा परिसर छोटा असून हा किल्ला शिलाहार राजवटीत बांधला असावा असा अंदाज आहे.\nअनेक वर्षांपासून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या माद्या या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. या अंड्यांचे व्यवस्थित संरक्षण केले जाते.\nमंडणगडची सफर पूर्ण करून दापोलीच्या वाटेवर जाताना केळशीचा ३ किमी लांबीचा किनारा लागतो.\nदापोलीच्या दक्षिणेस हर्णे गावाच्या अलीकडे वळसा घालून एक रस्ता डोंगरमाथ्यावरून आंजर्ले गावाच्या दिशेने जातो.\nआंजर्ले ख़ाडीजवळील डोंगररांगांमधून प्रवास करून आल्यावर खाली मुरुडचा समुद्रकिनारा आपले स्वागत करतो.\nकर्दे किनाऱ्यपासून दक्षिणेस ६ किमी अंतरावर लाडघरचा वैशिष्ट्यपूर्ण किनारा आहे. इथे समुद्रात साहसी जलक्रीडा प्रकारांचा मनसोक्त आनंद घेता येतो.\nदापोली तालुक्यात लाडघर समुद्रकिनाऱ्याजवळ डोंगरउतारावर असलेल्या बुरोंडी गावात अपरांत भूमीचे स्वामी असणाऱ्या श्री परशुरामांचे सुंदर स्मारक उभे केले आहे.\nराजापूरची गंगा ही अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते.\nगरम पाण्याचे झरे, उन्हवरे\nअतिशय अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेल्या उन्हवरे गावात चुकवू नये असं एक निसर्गनवल आहे.\nकोटजाई व धाकटी नद्यांच्या संगमावर दापोलीतील पन्हाळेकाजी येथे २९ लेण्यांचा प्राचीन समूह शतकानुशतकं आपले गतवैभव सांभाळत उभा आहे.\nमंडणगड, बाणकोट, वेळास, केळशी, आंजर्ले (मुक्काम)\nमुरुड, लाडघर, परशुराम स्मारक, दापोली (मुक्काम)\nकेशवराज मंदीर, उन्हावरे गरम पाण्याची कुंड, पान्हाळेकाजी लेणी\nगरम पाण्याचे झरे, उन्हवरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/2370", "date_download": "2019-02-18T01:23:12Z", "digest": "sha1:DC4DRSDP76KZOUS36IV6SOU4TV7AFRGT", "length": 14294, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, flower crop advisory , Agrowon,Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. सतीश जाधव, डॉ. देविदास काकडे\nशुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017\nखुल्या शेतातील गुलाब पिकाची छाटणी करावी. छाटणी करताना जुन्या, किडक्‍या एकमेकांत गुंतलेल्या, आडव्या-तिडव्या किंवा वाकड्या, रोगट फांद्या; तसेच वाळलेल्या फांद्या धारदार सिकेटरच्या साहाय्याने कापून टाकाव्यात. झाडाला योग्य आकार मिळेल अशी छाटणी करावी. त्यासाठी लांब धुमारे अर्धेअधिक कापावेत.\nझाडाला आकार देताना पिकातील आंतरमशागतीची कामे सुलभ होईल अशा पद्धतीने छाटणी करावी. छाटलेल्या भागावर ताबडतोब १० टक्के बोर्डोपेस्ट (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १० लिटर पाणी) लावावी.\nछाटणीनंतर हेक्‍टरी १५ टन शेणखत व ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. खते देताना आळे किंवा चर पद्धतीने द्यावीत. खत दिल्यानंतर पाणी द्यावे.\nलागवडीसाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत. त्यासाठी १x१ मीटर आकाराचा गादीवाफा तयार करावा. गादीवाफ्याची उंची १५-२० सें.मी. ठेवावी. बियांची पेरणी वाफ्यावर ओळीत करावी. शक्‍यतो जमिनीत १-१.५ सें.मी. खोल बी पेरावे. दोन ओळींतील अंतर १०-१५ सें.मी ठेवून वाफ्यावर बी पातळ पेरावे.\nलागवडीसाठी १५-२० सें.मी. उंच वाढलेली अथवा ५-७ पाने असलेली रोपे निवडावीत. लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी.लागवड सरी वरंब्यावर ३०x३० सें.मी. किंवा ३०x४५ सें.मी. अंतरावर करावी.\nग्लॅडिओलसची लागवड उशिरात उशिरा १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. मोठ्या प्रमाणावर लागवड करावयाची झाल्यास १०-१५ दिवसांच्या अंतराने करावी.\nलागवडीसाठी निरोगी, मोठे कंद निवडावेत. लागवड करताना दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. व दोन कंदांतील अंतर १०-१५ सें.मी. ठेवावे.\nलागवडीपूर्वी कंद कॅप्टन ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात तयार केलेल्या द्रावणात १० मिनिटे बुडवून लागवड करावी. त्यामुळे पिकाचे मर रोगापासून संरक्षण होते.\nसंपर्क : डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९\n(अखिल भारतीय समन्वयित पुष्प संशोधन\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार व��शेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंट���नॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-indigenous-cow-management-6846", "date_download": "2019-02-18T01:11:11Z", "digest": "sha1:2GIJCLX6P6WD7RW4BNMU6O4PQHMWAEER", "length": 23991, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on indigenous cow management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशी गाईंचे संगोपन करताना\nदेशी गाईंचे संगोपन करताना\nडॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कंखरे\nरविवार, 25 मार्च 2018\nभारतीय गोवंशामध्ये बदलत्या वातावरणामध्ये तग धरण्याची आणि दूध देण्याची क्षमता आहे. बाजारपेठेत देशी गाईच्या दुधाची मागणी वाढत आहे. त्यामुळे जातिवंत दुधाळ गाईची निवड, योग्य पैदास धोरण, रोगांची चाचणी, मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब आणि योग्य खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे.\nभारतीय गोवंशामध्ये बदलत्या वातावरणामध्ये तग धरण्याची आणि दूध देण्याची क्षमता आहे. बाजारपेठेत देशी गाईच्या दुधाची मागणी वाढत आहे. त्यामुळे जातिवंत दुधाळ गाईची निवड, योग्य पैदास धोरण, रोगांची चाचणी, मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब आणि योग्य खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे.\nदेशामध्ये एकूण गोवंशापैकी ७६ टक्के गोवंश हा गावठी आहे. फक्त २४ टक्के गाई शुद्ध जातीच्या राहिल्या आहेत. त्यामुळे देशी गोवंश पालन करताना शुद्ध जातीची निवड महत्त्वाची आहे. भारतात सहिवाल (पंजाब, हरियाणा), लालसिंधी (सिंध प्रांत), थारपारकर (कच्छ प्रांत) गीर व कांक्रेज (गुजरात), हरियाणी (हरियाणा) आणि राजस्थानातील राठी (राजस्थान) या दुधाळ जाती आहेत. राज्याचा विचार करता खिल्लार, लालकंधारी, देवणी, गवळाऊ, डांगी आणि कोकण कपिला हे गोवंश आहेत. महाराष्ट्रात देशी गोवंशाचे दुग्धोत्पादन फारसे नाही. कारण दुधाच्या वाढीपेक्षा काम करणाऱ्या बैलांची पैदास करण्याकडेच जास्त कल राहिला आहे. या जातींचे योग्य संवर्धन केले तर निश्चितपणे जातीवंत दुधाळ गोवंश तयार करणे शक्य आहे. आपल्याकडील देशी गाईंच्या जातीत ३०० दिवसांत जास्त दूध देणारा देशी गोवंश म्हणजे सहिवाल, गीर, लालसिंधी आणि थारपारकर असा क्रम लागतो.\nगाईची निवड करताना ः\nशरीररचना, रंग याचबरोबर वैशिष्ट्ये लक्षात घ्यावीत. ज्यांच्याकडे गाईची वंशावळ आहे त्यांच्याकडून गाय खरेदी करावी. पहिल्या, दुसऱ्या वेतातील गाईची निवड करावी.\nगाई खरेदीपूर्वी ब्रुसेलोसीस, टीबी, जेडी, आयबीआर आणि ए१,ए२ तपासणी करावी. परंतु अनेक उत्साही गोपालक कोणतीही चाचणी न करता गाईंची खरेदी करतात. त्यामुळे त्या रोगाचा प्रसार आपल्या भागातील जनावरात होण्याची शक्यता वाढते.\nचपळ बैलांची पैदास व दूध देण्याचा गुणधर्म असलेल्या गाईची पैदास हे भिन्न गुणधर्म आहेत. हे गुणधर्म एकाच जातीत उतरवता येणे शक्य नाही.\nउत्तम जातीची पैदास म्हणजे खात्रीच्या आनुवंशिक गुणांचा ठेवा. एकूण गोपालनात हा ठेवा ४० टक्के गुणवत्तेचा आणि उरलेले ६० टक्के हा रोजची देखभाल, खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनावर अवलंबून आहे.\nदुभती गाय निरोगी, स्वच्छ पाणीदार डोळे असलेली असावी. फार दूरच्या गावाहून घेतलेल्या गाईबाबत अपेक्षित दूध १० ते २० टक्क्यांनी कमी धरावे. उदा. पंजाबमधील वातावरणास १२ लिटर दूध देणारी गाय महाराष्ट्राच्या हवामानात ८ ते १० लिटर दूध देईल, असा अंदाज बांधावा.\nसडांची लांबी, दोन सडांतील अंतर आणि ठेवण समांतर असावी. कासेवरील शिरा जाड, मोठ्या व नागमोडी असाव्यात. कासेवरील कातडी मऊ असावी. बऱ्याच जातीमध्ये उपजातीसुद्धा आढळून येतात. गायी खरेदी करताना कासेची चारही सडे सुरू आहेत का, हे तपासून पहावे.\nजनावराच्या पाठीवर थाप मारली असता कातडी थरथरते. हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.\nचांगले दूध देणारी गाय कधीही लठ्ठ नसते. गाईच्या छातीच्या शेवटच्या तीन फासळ्या दिसल्या पाहिजेत.\nचांगला आहार, लसीकरण, जंतनिर्मूलन, गोठ्यातील घरमाश्यांचे नियंत्रण, चुन्याच्या निवळीची फवारणी, गोचीड नियंत्रणाकडे कायम लक्ष द्यावे.\nप्रत्येक वर्षी एक वेत\nदेशी गोपालनात १२ ते १४ महिन्यांनी एक वेत मिळणे महत्त्वाचे आहे. गाई व्यायल्यानंतर ६० ते ९० दिवसांनी माजावर येते. पहिला माज सोडून दुसऱ्या माजावर गाईंचे रेतन करावे. अशा प्रकारे ९० ते १२० दिवसांत रेतन झाले पाहिजे.\nगाय माजावर आली नाही, तर पशुवैद्यकाकडून तपासणी करून उपचार करावेत. गाय सात महिन्यांची गाभण असताना आटवण्यास सुरवात करून आठ दिवसांत पूर्ण आटवावी. ३०५ दिवस दूध घेऊन म्हणजे पुन्हा गाभण राहिल्यानंतर सात महिन्यांनी गाय आटवायलाच हवी. गाय या वेळी जास्त दूध देत असेल तर, न आटण्याचा विचार चुकीचा आहे. कारण पुढील वेतासाठी जास्त दूध देणाऱ्या गाईत कासेतील दूध निर्माण करणाऱ्या पेशींच्या पुनरुज्जीवनासाठी पंचेचाळीस ते साठ दिवसांची आवश्यकता आहे. असे न केल्यास पुढच्या वेतात गाय कमी दिवस दूध देईल आणि जास्त दिवस भाकड राहील.\nगोठ्यात गाईंची संख्या जास्त असेल तर मुका माज ओळखण्यासाठी नसबंदी केलेला वळू गाईमध्ये सोडणे फायद्याचे ठरते. असा वळू मुका माज असलेल्या गाई वासाने ओळखतो. मग या गाई वेगळ्या काढून त्यांना कृत्रिम रेतन करावे. गाईचा एखादा माज ओळखण्याचे लक्षात आले नाही तर गाय रेतन करण्याचा काळ २१ दिवसांनी लांबतो. म्हणजे हे २१ दिवस गाईचा व्यवस्थापन खर्च वाढतो. व्याल्यानंतर शरीरात साठवलेल्या शक्तीवर गाय दूध देते. त्याच्या जोडीला योग्य खुराक असल्यावर दूध देण्याचे प्रमाण वाढते.\nदेशातील गोवंशाच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उपलब्ध गाईंपासून विविध तंत्रज्ञानाचा वापर करून (आयव्हीएफ, ईटी) जातीवंत दुधाळ गाईंची संख्या वाढविणे शक्य आहे.\nउच्च जातीच्या वळूपासून तयार केलेली रेतमात्रा वापरून पैदास झालेल्या जातीवंत गाई निवडाव्यात.\nसध्याच्या स्थितीमध्ये चांगली गाई विकत घेणे अवघड आहे. परंतु चांगली दुधाळ गाई आपल्या गोठ्यामध्ये तयार करू शकतो.\nसध्या एनडीआरआय, एनडीडीबी आणि कृषी विद्यापीठांकडे जातिवंत गोवंशाच्या रेतमात्रा उपलब्ध आहेत. या रेतमात्रांचा वापर करावा.\nपशुपैदास योग्य रितीने होण्यासाठी प्रत्येक गाईची नोंद करून सर्व माहिती अद्ययावत ठेवावी. त्यामुळे आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ तयार होईल.\nदेशी गोवंशाचे वर्तन हा घटक खूप महात्त्वाचा आहे. आपण देशी गाई जशी सांभाळतो, त्याप्रमाणे ती आपणास प्रतिसाद देत असते. देशी जनावरांमध्ये वास, स्पर्श, दृष्टी आणि चव याचे ज्ञान खूप तीव्र असते.\nसहवासाचा गुण या जनावरांमध्ये उपजत असतो. गाईचा उत्तम दूध देण्याचा गुण हा त्यांच्या स्वभावधर्मावर अवलंबून आहे. स्वभावधर्म हा त्यांना मिळणाऱ्या वागणुकीवर, लहानपणापासून हाताळण्यावर अवलंबून आहे.\nजनावरे ही सवयीची गुलाम आहेत. चांगल्या सवयी लावण्यासाठी नियमित देखभाल गरजेची आहे. याकरिता त्यांचा स्वभाव आणि वागणुकीची माहिती आपणास असणे आवश्यक आहे.\nडॉ. सोमनाथ माने ः ९८८१७२१०२२\n(पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि.नगर)\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपशुसल्लावाढत्या तापमानात जनावरांच्या आहार...\nप्रजननक्षमता सक्षम करण्यासाठी...सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने...\nजनावरांमध्ये प्रसूतीनंतर येणाऱ्या समस्याजनावर गाभण असताना व विताना जर व्यवस्थित लक्ष दिले...\nप्रक्रियेमुळे वाढेल ऊस वाढ्याची...वाढ्यातील आॅक्झलेट या घटकामुळे जनावराच्या शरीरात...\nवर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...\nचाराटंचाई काळात जनावरांसाठी हाय फायबर...चाराटंचाईच्या काळात फक्त जनावरे जगवणे महत्त्वाचे...\nजनावरांना खाद्यामार्फत जास्तीची ऊर्जा...जनावरांनी खाल्लेल्या आहारापासून शरीरास लागणारी...\nचाऱ्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांचे पोषणवयस्क व दुधाळ जनावरांना केवळ चारा व कडबा खाण्यास...\nप्रक्रियेतून सकस चाऱ्याची निर्मितीचाराप्रक्रियेमुळे जनावरांचे पचन सुधारून शरीरात...\nनवजात वासरांचे पोषणनवजात वासरे कालवडींचे वैज्ञानिक पद्धतीने पालन...\nगायी, म्हशींतील प्रजनन व्यवस्थापनगायी, म्हशी नियमित माजावर येण्यासाठी योग्य समतोल...\nसुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक,...अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून...\nपशूसल्ला थंड वातावरणामुळे जनावरांच्या...\nउसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...\nपशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...\nमुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...\nशस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...\nगोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन ��रताना लोखंडी वस्तू...\nजनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...\nरेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narendra-modis-fears-in-the-heart-of-the-congress-party-56-inch-chest-23-inch/", "date_download": "2019-02-18T00:22:02Z", "digest": "sha1:5CLRJ2PEQN5MKZKGTB44HWJAOXWXG3QI", "length": 6197, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३ इंचावर", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३ इंचावर\nटीम महाराष्ट्र देशा – प्रियांका गांधी यांची कॉंग्रेस पक्षात सरचिटणीस पदी नेमणूक होणे हा कॉंग्रेस पक्षाचा अंतर्गत भाग आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे गऱ्हळ ओकणे हे त्यांच्या मनातील भिती दर्शवते, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.\nयासोबतच ५६ इंचाची छाती २३ इंचावर आल्यासारखी दिसायला लागली असल्याचे आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर वरून मोदी यांच्यावर टीका केली आहे.\nप्रियांका गांधी यांची कॉंग्रेस पक्षात सरचिटणीस पदी नेमणूक झाली आहे. दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे उत्तर प्रदेश (पश्चिम)ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यामुळे गांधी कुटुंबाचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते भयंकर खुश झाले आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांनी या निवडीबाबत बोलताना म्हटलंय की या निवडीचा फक्त त्यांच्याकडे उत्तर प्रदेशाच्या पूर्वेकडच्या भागावरच परीणाम होणार नसून संपूर्ण देशभरात फरक पडेल.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलूख मैदानी तोफा गुरुवारी ‘किल्लारी’त धडाडणार\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/10/9/Indian-Mehuli-Ghosh-got-silver-in-Youth-Olympic-2018.html", "date_download": "2019-02-18T00:33:16Z", "digest": "sha1:DEVUL3GTU2MQ2QD3PEOFGBGAKNCEYIGR", "length": 4039, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " युथ ऑलिम्पिक २०१८: १५ वर्षीय जेरेमीला सुवर्ण पदक युथ ऑलिम्पिक २०१८: १५ वर्षीय जेरेमीला सुवर्ण पदक", "raw_content": "\nयुथ ऑलिम्पिक २०१८: १५ वर्षीय जेरेमीला सुवर्ण पदक\nअर्जेटिना: १५ वर्षाच्या जेरेमी लाल लालरिनुंगाने वेटलिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदक मिळवून नवा विक्रम केला. याने ६२ किलो वजनी गटामध्ये हा पराक्रम केला. युवा जेरेमीने एकूण २७४ किलो वजन उचलले. दुसऱ्या स्थानावर असलेल्या तुर्कीच्या टॉपटस कानेरने २६३ किलो तर तिसऱ्या स्थानावरील कोलंबियाच्या विलर एस्टिवनने २६० किलो वजन उचलले. यापूर्वी वर्ल्ड युथ स्पर्धेत जेरमीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.\nभारतीय नेमबाज मेहूली घोष हिने युथ ऑलिम्पिक २०१८मध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. १० मीटर एअर रायफल प्रकारामध्ये रौप्य पदक कमावले आहे. तिचे सुवर्ण पदक थोडक्यात हुकले. याच सोबत भारताच्या खात्यात आता ३ रौप्य तर एक सुवर्ण पदके जमा आहेत. शेवटच्या फेरीची सुरुवात मेहूलीने चांगली केली होती. तिच्या शेवटच्या नेममध्ये ९.१ गन पटकावला. यामुळे थोड्याच अंतराने तिचे सुवर्णचे स्वप्न भंगले. तिच्या एकूण गुणांची बेरीज ही २४८.० इतकी झाली. डेन्मार्कच्या स्टेफनीने २४८.७ गन मिळवत सुवर्ण पदक मिळवले. अवघ्या ०.७ या फरकाने तिचे सुवर्ण पदक हुकले.\nतुषार माने याने पुरुषांच्या १० मीटर एअर राफेल प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. तर टीबाबा देवी हिने जुडो प्रकारात रौप्य पदकाची कमाई के���ी. या दरम्यान हॉकीमध्ये भारतीय महिला संघाने सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रियाला धूळ चारत दुसऱ्या सामन्यात त्यांनी उरुग्वेचा २-१ असा पराभव केला.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/11488", "date_download": "2019-02-18T01:28:34Z", "digest": "sha1:3ZTILQKWCYHXK45PVS2SXAREXAIBORW4", "length": 15372, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, 52 percent farmers families under debt | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\nदेशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १ लाख ७ हजार १७२ रुपयांवर पोचल्याचे दिसत असले तरी त्यापैकी ५२ टक्के कुटुंबं कर्जबाजारी अाहेत, असे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. या सर्वेक्षणासाठी ४० हजार ३२७ कुटुंबांची माहिती घेण्यात आली.\n२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १ लाख ७ हजार १७२ रुपयांवर पोचल्याचे दिसत असले तरी त्यापैकी ५२ टक्के कुटुंबं कर्जबाजारी अाहेत, असे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. या सर्वेक्षणासाठी ४० हजार ३२७ कुटुंबांची माहिती घेण्यात आली.\nदेशातील ग्रामीण कुटुंबांमध्ये शेतकरी कुटुंबांची संख्या ४८ टक्के आहे. या शेतकरी कुटुंबांना २०१५-१६ या वर्षात पीक लागवड, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, बिगर शेती क्षेत्रातील रोजगार आणि रोजंदारी, मजुरी या स्राेतांमधून वार्षिक सरासरी उत्पन्न १ लाख ७ हजार १७२ रुपये मिळाले. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेने (एनएसएसओ) २०१२-१३ या वर्षासाठी केलेल्या सर्वेक्षणानुसार शेतकरी कुटुंबांचे वार्षिक सरासरी उत्पन्न ७७ हजार ११२ रुपये होते. नाबार्ड आणि एनएसएसओ यांच्या सर्वेक्षणांची तुलना करता २०१२-१३ च्या तुलनेत २०१५-१६ वर्षात शेतकरी ���ुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नात १२ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येते.\nनाबार्डने केलेल्या सर्वेक्षणात शेतकरी कुटुंबामधील कर्जबाजारीपणाचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून आले आहे. सुमारे ५२.५ टक्के शेतकरी कुटुंबं कर्जबाजारी असल्याचे आढळून आले. बिगरशेतकरी कुटुंबांचा विचार करता ४२.८ कुटुंबं कर्जबाजारी असल्याचे स्पष्ट झाले.\nनाबार्डच्या या सर्वेक्षणासाठी देशातील २९ राज्यांतील २४५ जिल्ह्यांतील २०१६ गावांमध्ये जाऊन माहिती घेण्यात आली. एकूण १ लाख ८७ हजार ५१८ लोकांची माहिती संकलित करण्यात आली.\nशेतकरी कुटुंबाच्या उत्पन्नात तीन वर्षांत १२ टक्के वाढ. पण कर्जबाजारी कुटुंबांची संख्या मोठी.\n८८.१ टक्के ग्रामीण कुटुंबे आणि ५५ टक्के शेतकरी कुटुंबांतील व्यक्तींचे बॅंक खाते आहे.\nशेतकरी कुटुंबांची वार्षिक सरासरी बचतः १७ हजार ४८८ रुपये.\nविमा संरक्षण प्राप्त शेतकरी कुटुंबांची संख्याः २६ टक्के\nनिवृत्तीवेतन योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकरी कुटुंबांची संख्याः २०.१ टक्के\nउत्पन्न विकास नाबार्ड nabard रोजगार employment वेतन\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/19/India-Pakistan-match-in-asia-cup-2018.html", "date_download": "2019-02-17T23:35:00Z", "digest": "sha1:W3VCL5A6Z365VE5DGULWEULA73CN7U3X", "length": 2722, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " हाँगकाँगला लोळवले, आज पाकिस्तानची बारी हाँगकाँगला लोळवले, आज पाकिस्तानची बारी", "raw_content": "\nहाँगकाँगला लोळवले, आज पाकिस्तानची बारी\nदुबई : आशिया चषकामध्ये काल भारताने हाँगकाँगचा २९ धावांनी पराभव केला. तर आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात लढत होणार आहे. दोन्ही संघामधील हा १३० वा एकदिवसीय सामना असणार आहे. वर्षभरानंतर उभय प्रतिस्पर्धी संघांमध्ये ही लढत होणार आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून ही लढत सुरु होणार असून भारतीय संघ पाकिस्तानला लोळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. दरम्यान, हाँगकाँगला हरवून भारताने सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे.\nगेल्यावर्षी १८ जून २०१७ रोजी भारत-पाक यांच्यात अखेरची लढत झाली होती. यामध्ये भारतीय संघाला १८० धावांनी पराभव पत्���रावा लागला होता. भारतीय संघ हा पराभव विसरला नसून, याचा आज वचपा काढायच्या उद्देशाने भारतीय खेळाडू मैदानात उतरतील. आशिया चषकाचा इतिहास पाहायला गेल्यास आजपर्यंत भारताने सहा वेळा आशिया चषक जिंकला आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/industries/mango/", "date_download": "2019-02-18T00:37:31Z", "digest": "sha1:A3HHFR52FVN2GNTXK57RSDPXWTPECO72", "length": 9735, "nlines": 256, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "आंबा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nहापूसचा आंबा न आवडणारा मनुष्य तसा विरळाच कोकणाचा राजा असलेला आंबा भारतात व भारताबाहेरही त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्हा हा खास हापूस आंब्यासाठी प्रसिध्द असून येथे सुमारे ६५,००० एकरांपेक्षा जास्त क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे व भारतातील सगळ्यात जास्त हापूस आंब्याचे उत्पादन हे रत्नागिरीत होते.\nत्याचप्रमाणे रत्नागिरीत अनेक आंबाप्रक्रिया प्रकल्प असून आंब्याची अनेक उत्पादने भारतभर, युरोपीय व इतर देशांमध्ये निर्यात केली जातात. उन्हाळा सुरु होताच सुमधुर चवीच्या रत्नागिरी हापूसचे वेध कोकणवासीयांसकट सर्वांनाच लागतात. रत्नागिरीतील दमट व उष्ण हवामान आणि लाल माती आंब्याच्या भरपूर उत्पादनासाठी अनुकूल आहे. डोंगरउतार, जांभ्याचे सडे यांचबरोबरच इतरही अनेक ठिकाणी असणाऱ्या हिरव्यागार आमरायांतील सुट्ट्यांमधली सफर आंब्यांच्या मधुर चवीबरोबरच उन्हापासून शीतलताही मिळवून देते.\nरत्नागिरी जिल्ह्यात अशा आमराया भरपूर आहेत. रत्नागिरी परिसर, लांजा, गुहागर, राजापूर येथे अनेक ठिकाणी आंब्याचे भरपूर उत्पादन होते व आंब्याच्या हंगामात ठिकठिकाणी `आंबा महोत्सव`भरवले जातात. वर्षातून मोजकेच दिवस मिळणारा आंबा मनसोक्त खाण्यासाठी उन्हाळ्यात रत्नागिरीला जायलाच हवं.\nचुना कोळवणचा धबधबा, राजापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/patra_salil.php", "date_download": "2019-02-18T01:05:59Z", "digest": "sha1:RN6RJXUTD67PU3H4RQ34IITCFWKU6EQE", "length": 1431, "nlines": 8, "source_domain": "puladeshpande.net", "title": "पु.लं.चे पत्रलेखन:सलील घोष", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खे�� ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nसलील घोष (पु.लं.च्या हस्ताक्षरात)\nसलील घोष (पु.लं.च्या हस्ताक्षरात)\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/inida-need-159-runs-to-win-2nd-t20-match/", "date_download": "2019-02-17T23:59:25Z", "digest": "sha1:UXN6UXNEOTXS772C2C7EU3VXOKCZ3WQ4", "length": 12023, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#NZvIND 2nd T20 : भारतासमोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#NZvIND 2nd T20 : भारतासमोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान\nऑकलंड – दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघासमोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिला सामना जिंकत न्यूझीलंडचा संघ तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणे भारतीय संघासाठी अनिवार्य आहे.\nदरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 158 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या सुरूवातीच्या चार विकेटस झटपट गेल्या, त्यामुळे 7.5 षटकांत त्यांची 4 बाद 50 अशी अवस्था होती. मात्र त्यानंतर आलेल्या राॅस टेलर आणि काॅलिन डी ग्रैंडहोम यांच्या 77 धावांच्या भागिदारीमुळे न्यूझीलंडचा संघ भारतासमोर 159 धावांचे आव्हान उभ करू शकला. राॅस टेलरने 36 चेंडूत (3 चौकार) 42 धावा आणि काॅलिन डी ग्रैंडहोम 28 चेंडूत (1 चौकार, 4 षटकार) 50 धावा केल्या.\nभारताकडून गोलंदाजीत क्रुणाल पांड्याने 4 षटकांत 28 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर खलील अहमदने 2 आणि भुवनेश्वर कुमार व हार्दिक पांड्याने प्रत्येकी 1 गडी बाद केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचेन्नईयीनला हरवित ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय\nकिरण मोरेयांच्यामुळे यष्टीरक्षक सुधारले : ऋषभ पंत\nपहिल्या डावातील आघाडीवर विदर्भाचा विजय; बक्षिसाची रक्‍कम शहिदांच्या कुटिबीयांना देणार\n#INDvAUS : टी-20 मालिकेत कुलदीप यादवला विश्रांती\nराष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धा : पुण्याच्या सिद्धी शिर्केची सुवर्णपदकाची कमाई\nआयटी क्रिकेट स्पर्धा : टीसीएस संघाला विजेतेपद\nअफगाणिस्तान, टांझानिया या संघांचा उपान्त्यफेरीत प्रवेश\n#INDvAUS : विश्‍वचषकाच्या दृष्ट��ने ऋषभला संघात स्थान\n#INDvAUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z180122192502/view", "date_download": "2019-02-18T00:37:25Z", "digest": "sha1:7STAT7P6SDN4I5J7NA5CEHP72EI4OIPR", "length": 8819, "nlines": 178, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गिरीश", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|\nनिघे दंडका राम कोदंडपाणी;...\nभरत जवळि नाहीं; मातुलगराम...\nकृष्ण म्हणे पार्था हा आला...\nभला जन्म हा तुला लाधला खु...\nकोठें गेले थोर पृथ्वीपती ...\nसवाई दु:ख पुरे रमणीय पाह...\nपद प्रसन्न फुलल्या फुलां...\nढगापाठीमागें ढग जमुनि हे ...\nदिवस सुगीचे सुरू जाहले ओल...\nतळहातीं शिर घेउनिया दख्खन...\nधडधडा झडे चौघडा, गडावर चढ...\nजाहली घाई सांग ना, सुचत न...\nकांटेरी वेलीचें जाळें रठ्...\nकोंडुनि नभभांडारीं पडली, ...\nकरवंदीच्या जाळींत घोस लो...\nतांबडं फुटलं झुंजूं मुंजूं\nसुकीर चांदनि लागली इझूं\nथंड वात करतुया कुजूंबुजूं\nम्होरं हात चालिव जोसांत मर्दा\nकापुर वढ्याचं झुळझुळ पानी\nन्हिरीचा खाउन चल भाकर कांदा\nबाच्या किरतीची सुमरून आन\nलुटायला जावूं मोत्याची खान\nउपटून काढूं कणसाळलं रान\nचला राव भिडवुन खांद्यास खांदा\nसळसळ आवाज, डुलती फनी\nडुइवर धरल मोत्याच मनी\nकवळुन आनुं या वर्साचा सौदा\nकडूसा पड्तां संपल पाळी\nढवळी व्हईल मोकळी काळी\nकाळ्या रातीला फुलवित चांदा\nइरबाळ ठिपकाल डुईचं पानी\nभरत्याल् कनगी गंजी, रानीं\nखात्याल् सम्दी प्वाटभर मलिदा\nn. ४. उत्तम मन्वन्तर का एक देवगण, जिसमें निम्नलिखित बारह देव समाविष्ट थेः-- १. इष; २. ऊर्ज; ३. क्षम; ४. क्षाम; ५. सत्य; ६. दम; ७. दान्त; ८. धृति; ९. ध्वनि; १०. शुचि; ११. श्रेष्ठ; १२. एवं सुपर्ण [ब्रह्मांड. २.३६.२८] \nनाग आणि नागपंचमी यांचा परस्परसंबंध काय\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/category/viral/", "date_download": "2019-02-17T23:57:34Z", "digest": "sha1:UNSFM7GV5ZNUNFUO4GUB5CNFGQT5GKRR", "length": 8112, "nlines": 116, "source_domain": "yesviralnow.com", "title": "Viral Archives - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म अ��ून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे .\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें आजार होतात बरे\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला पत्ता पण नसायचा … नोटाचे बंडल बांधून ठेवण्यासाठी महिन्याला लागायचे २ लाख रुपयांचे...\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची इज्जत ,4 वर्षा नंतर त्या मुलीने चुकवले असे ऋण\nइटली झाले बॉलीवूड स्टार्स चे वेडडींग डेस्टिनेशन…\nसलमान खान मुळेच झाला अरबाज खान चा डिवोर्स .. मलाईका आता...\nपहा सैराट फेम रिंकु राजगुरुची खरी कहाणी\nपहा अरूण गवळी कसा तयार झाला मुंबईचा डॉन ..\nविमानात अचानक प्रवाशांच्या नाका- कानातून येऊ लागते रक्त ,जाणून घ्या काय...\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/beaches/ladghar-beach/", "date_download": "2019-02-18T00:37:26Z", "digest": "sha1:PBF6LOROXPSOWYWS3WO2I4PAWKOASZSZ", "length": 9132, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "लाडघर समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nकर्दे किनाऱ्यपासून दक्षिणेस ६ किमी अंतरावर लाडघरचा वैशिष्ट्यपूर्ण किनारा आहे. इथे समुद्रात साहसी जलक्रीडा प्रकारांचा मनसोक्त आनंद घेता येतो. बनाना राईड, वॉटर स्��ूटर, पॉवर बोट हे सगळं अनुभवायचं आणि तेही फेसाळणाऱ्या लाटांवर आरूढ होऊन पुनःपुन्हा आनंद घ्यावा असाच हा थरारक अनुभव असतो.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nकिनाऱ्याच्या सुरूवातीचा काही भाग हा लालसर रंगांच्या छोट्याछोट्या दगडांनी व्यापलेला आहे आणि नंतर वाळूची प्रशस्त पुळण सुरू होते.\nफेसाळणाऱ्या लाटांशी मनसोक्त खेळल्यावर पोटात उसळलेल्या भुकेचा आगडोंब शांत करण्याकरता मत्स्यप्रेमींसाठी खास कोकणी चवीचे मासळीचे विविध प्रकार आणि शाकाहारींसाठी डाळिंबीची उसळ, मोदक, तांदळाची भाकरी, सोलकढी असा घरगुती कोकणी मेन्यू सुध्दा सर्वत्र उपलब्ध आहे. जेवणावर यथेच्छ् ताव मारून सुस्त झोपावं ते सकाळी परत समुद्रात उतरण्यासाठीच\nरत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aamir-khan-navjyot-singh-sidhu-and-naseeruddin-shah-o-traitor/", "date_download": "2019-02-18T00:11:46Z", "digest": "sha1:E2RZ3FMR2AB7ZJLC5TEHOXETBMFLQOUR", "length": 5383, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'आमीर खान, नवज्योतसिंह सिद्धू आणि नसीरुद्दीन शहा हे गद्दार'", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\n‘आमीर खान, नवज्योतसिंह सिद्धू आणि नसीरुद्दीन शहा हे गद्दार’\nटीम महाराष्ट्र देशा – आमीर खान, नवज्योतसिंह सिद्धू आणि नसीरुद्दीन शहा हे मीर जाफर आणि जयचंद यांच्यासारखेच गद्दार असल्याची टीका आरएसएसचे इंद्रेश कुमार यांनी केली आहे.\nकाँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू, अभिनेता नसीरुद्दीन शहा आणि अमिर खान यांच्यासारख्यांची देशाला गरज नसून दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या विचारांची देशाला आज गरज आहे, असंही इंद्रेश कुमार यांनी म्हटलं आहे.\nयावेळी इंद्रेश कुमार म्हणले की, नवज्योतसिंह, आमीर खान आणि नसीरुद्दीन शहा हे चांगले अभिनेते आहेत, मात्र ते सन्मानास पात्र नाहीत. भा���ताला कसाब, याकूब आणि इशरत यांसारख्या मुसलमानांची गरज नाही. अब्दुल कलामांनी दाखवलेल्या मार्गाने चालणाऱ्यांची या देशाला गरज आहे\nआयोध्ये मधील राम मंदिर बांधणीला लागलेल्या विलंबास काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोपही इंद्रेश कुमार यांनी केला आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\n‘#ModiGoBack कॅम्पेनची सुरूवात भाजपाच्या गोटातूनच’\nअयोध्या प्रकरण : मोदी सरकारचं मोठं पाऊल, कोर्टाकडे मागितली अविवादीत जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/amarsingh-shivpal-yadav-bjp-news-27950", "date_download": "2019-02-18T00:44:36Z", "digest": "sha1:QAWJEGDB2G4NSPHJZZX247WSFCHX6O3B", "length": 7892, "nlines": 137, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "amarsingh shivpal yadav bjp news | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमरसिंह यांच्या राजकीय मनसुब्यांना तडा\nअमरसिंह यांच्या राजकीय मनसुब्यांना तडा\nअमरसिंह यांच्या राजकीय मनसुब्यांना तडा\nअमरसिंह यांच्या राजकीय मनसुब्यांना तडा\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nलखनौ : समाजवादी पक्षातून बाजूला करण्यात आल्याने नाराज झालेले ज्येष्ठ नेते शिवपाल यादव यांच्या हाती भाजपचे कमळ देण्यासाठी प्रयत्नशील असलेले बंडखोर नेते अमरसिंह यांच्या राजकीय मनसुब्यांना आज तडा गेला.\nअमरसिंह यांनी भाजप नेत्यांची बैठकीसाठी वेळही घेतली होती; पण ऐनवेळी शिवपाल यांनीच या बैठकीला दांडी मारल्याने ते तोंडघशी पडले.\nलखनौ : समाजवादी पक्षातून बाजूला करण्यात आल्याने नाराज झालेले ज्येष्ठ नेते शिवपाल यादव यांच्या हाती भाजपचे कमळ देण्यासाठी प्रयत्नशील असलेले बंडखोर नेते अमरसिंह यांच्या राजकीय मनसुब्यांना आज तडा गेला.\nअमरसिंह यांनी भाजप नेत्यांची बैठकीसाठी वेळही घेतली होती; पण ऐनवेळी शिवपाल यांनीच या बैठकीला दांडी मारल्याने ते तोंडघशी पडले.\nआपण भाजप नेत्यांशी बोलणी केली होती, त्यासाठी वेळही ठरवून घेतली होती; पण ऐनवेळी शिवपाल यांनी या बैठकीस येणे टाळल्याचे अमरस��ंह यांनी नमूद केले. पत्रकारांनी अधिक प्रश्‍न विचारल्यानंतर शिवपाल येथे जवळच राहतात तुम्ही त्यांना विचारू शकता, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.\nसमाजवादी पक्षाचे सर्वेसवा मुलायमसिंह यादव यांच्याप्रमाणेच पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शिवपाल यादव नाराज होते. आपल्याकडे काही तरी वेगळी जबाबदारी सोपविली जाऊ शकते, माझ्याकडे फार काळ दुर्लक्ष करता येणार नाही, असे सूचक उद्‌गार शिवपाल यांनी माध्यमांशी बोलताना काढले होते.\nशिवपाल यांच्या मनातील खदखद ओळखून अमरसिंह यांनी त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.\nशिवपाल यादव भाजप अमरसिंह मुलायमसिंह यादव\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.aniruddhafoundation.com/shreemad-purushartha-grantharaj/", "date_download": "2019-02-18T01:19:56Z", "digest": "sha1:UKFKQWKZ37B3TODKESKJNFPV3IOC4DOV", "length": 25665, "nlines": 267, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन श्रीमद्‌पुरुषार्थग्रंथराज – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरु��्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n’अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक ॥’ हा सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचा संकल्प आहे. प्रत्येक श्रद्धावानाचे जीवन सफळ झाले पाहिजे त्याला कृतार्थच वाटलं पाहिजे आणि सर्व बाजूंनी तो संपन्नच असला पाहिजे ही बापूंची इच्छा आहे; आणि यासाठीच बापूंनी श्रीमद्‌पुरुषार्थ ग्रंथराजाची रचना केली आहे, जे श्रद्धावानांच्या जीवनात कायमच दिपस्तंभ म्हणून राहतील.\nश्रीमद्‌पुरुषार्थग्रंथराज बद्दल बापू म्हणतात –\n“अंधःकार दूर करण्याचा माझा यज्ञ म्हणजेच ’श्रीमदपुरुषार्थ’ अर्थात ’सत्यस्मृती’. हा यज्ञ मी आजपर्यंत करत आलो आहे व निरंतर करत राहणारच आहे. माझ्या नावाप्रमाणेच हा यज्ञही अनिरुद्धच आहे व त्यातून निर्माण होत राहणार प्रकाशही. हा मार्ग स्वीकारा असा माझा आग्रहही नाही आणि विनंतीही नाही; कारण प्रत्येक जीवाचे विचारस्वातंत्र्य व कर्मस्वातंत्र्य मला पूर्णपणे मान्य आहे.”श्रीमदपुरुषार्थ” अर्थात “सत्यस्मृती” हा माझा धर्म आहे आणि तो मी पाळणारच. माझे प्रत्य���क निर्णय, कृती व कार्य ह्याच नियमाने झाले व होत राहणार.\nअनेक ऋषी, मुनी, आचार्य, संत, तत्त्वज्ञानी महापुरुष व सामान्य जनांच्या चिंतन पुष्पातून मी हा मध गोळा केला व ह्या “श्रीमदपुरुषार्थ” अर्थात “सत्यस्मृती” पोळ्यात एकजीव केला…हे पोळे मी खुले ठेवले आहे, ज्याला ह्याची चव व औषधी गुण आवडतील त्या प्रत्येकासाठी.”\nश्रीमद्‌पुरुषार्थग्रंथराज कशासाठी लिहले गेले\nहे बापूंच्या १३ कलमांतील एक कलम असून प्रत्येक श्रध्दावानाला देवयान पंथावरून चालून प्रपंच व परमार्थ एकाच वेळेस आनंदाने करता यावा ह्यासाठी या तीनही ग्रंथांची रचना बापूंनी केलेली आहे. प्रत्येकाला त्याचे जीवन यशस्वीपणे, आत्मविश्वासाने जगण्यासाठी हे तीनही ग्रंथ मार्गदर्शक गुरुच आहेत.\nतीनही खंडांची रचना –\nआत्यंतिक निवृत्तिवाद आणि ऐहिक स्वार्थाशी निगडीत प्रवृत्तिवाद या दोन्ही एकांतिक गोष्टींनी व्यक्तीजीवनात व समाजात असमतोल तयार होतो. समाजास सांधाणारा मर्यादामार्गच मानवाला परमेश्वरी ऐश्वर्य प्राप्त करून देतो. या मर्यादामार्गाचा परिचय ह्या ग्रंथांत बापूंनी अत्यंत सोप्या शब्दात सोपी उदाहरणे देऊन करून दिला आहे.\nमानवाचा पवित्र प्रवास आनंदमय होण्यासाठी आवश्यकता असते, संपूर्ण प्रवासभर त्या एकमेव सत्याला, परमेश्वराला शोधत राहण्याची. आणि ह्या सत्याचा शोध म्हणजेच परमेश्वराचा शोध अर्थात आनंदप्राप्ती, हा प्रवास प्रेममय असल्याशिवाय होत नाही. समर्थ व तृप्त जीवनप्रवासाचा एकमेव मार्ग म्हणजे “प्रेमप्रवास” आणि प्रेमप्रवास म्हणजे “मर्यादापुरुषार्थ”. श्रीमदपुरुषार्थाचा हा द्वितीय खंड तीन प्रदेशांतून विकसीत होत जातो. १. पूर्वरंग २. श्रीरंग – पुरुषार्थ पराक्रम ३. मधुफलवाटिका\n“आनन्दसाधना” म्हणजे मर्यादामार्गावरुन परमेश्वरावर प्रेम करीत वाटचाल करतान जागोजागी भरभरुन राहिलेला आनन्द प्राप्त करुन घेण्याचे विविध उपाय. प्रत्येक जीवात्म्यास आपले जीवन अधिकादिक सुंदर व समर्थ करण्यासाठी सत्यप्रवेश व प्रेमप्रवास हाताला धरुन मार्गदर्शन करतात तर आनन्दसाधना जीवात्म्याच्या ह्या परिश्रमांना परमेश्वरी सहाय्य मिळवून देत राहते. साधना म्हणजे काहीतरी उग्र, कठोर असे उपक्रम नव्हेत तर साधना म्हणजे नवविधा निर्धार स्वतःच्या जीवनात यशस्वीरित्या आणण्यासाठी परमेश्वराच्या अष्ट-बीज-ऐश्वर्यांशी व परमात्म्याच्या नव-अंकुर-ऐश्वर्यांशी नाते व दुवा जॊडण्याचे प्रयास.\n“सत्यप्रवेश”, प्रेमप्रवास, आनन्दसाधना हे तीनही मार्ग, त्यांचा ध्यास घेतला असता वेगवेगळे न उरता एकरुप होतात व मानवी जीवनास परीपूर्ण बनवितात, मग ती सामान्य प्रापंचिक जीवनातील गरज असो वा पूर्ण आध्यात्मिक पातळीवरील आवश्यकता.\nश्रीमद्‌पुरुषार्थग्रंथराज हरिगुरुग्रामला आगमन –\nदर गुरुवारी श्रीमदपुरुषार्थग्रंथराजाच्या मूळ प्रतीचे आगमन श्री हरिगुरुग्राम येथे होते. पालखीतून दिंडी काढून हे ग्रंथ मुख्य स्टेजवर नेले जातात. रामनामाच्या २५ वह्या लिहून पूर्ण करणार्‍या श्रध्दावानाला श्रीमद्‌पुरुषार्थ ग्रंथराजाची पालखी वाहण्याची व ५० वह्या पूर्ण करणार्‍या श्रध्दावानाला ग्रंथराजास चवर्‍या ढाळायची सेवा मिळते. प्रत्येक श्रद्धावान ह्या श्रीमदपुरुषार्थग्रंथराजासमोर नतमस्तक होतो.\nहे तीनही ग्रंथ श्री हरिगुरुग्राम तसेच ऑनलाईनदेखील उपलब्ध आहेत.\nCategories Select Category १३ कलमी कार्यक्रम Aside Audio Blog Fit Row Latest Updates Life Style News Article Post Slider Quote Uncategorized Video ​अध्यात्मिक यात्रा ​ ​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​ गरजूंना आधार ​जरूर वाचा ​ ​तीर्थक्षेत्र ​ त्यांचे साहित्य (लिखाण) ​पर्यावरणपूरक प्रोजेक्ट्स ​ प्रकल्प प्रपत्ती ​प्रशिक्षण वर्ग ​ रामराज्य वार्षिक उत्सव ​ विद्यार्थ्यांकरिता ​विशेष उत्सव ​ वैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन स्त्रियांचे सबलीकरण\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/gayak_pl.php", "date_download": "2019-02-18T01:01:02Z", "digest": "sha1:SYLIRM3IUPESHX3KEPJQGAQ7CKEI2YU7", "length": 5083, "nlines": 22, "source_domain": "puladeshpande.net", "title": "संगीतमय पु.ल.:गायक पु.ल.", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nगाण्याचे विशेष असे शिक्षण न घेताही पु.लं.ची गाण्यातील समज असामान्य होती. खूप चांगले ऐकायला मिळा���े ही धडपड अखेरपर्यंत होती. पु.लं.च्या सांगीतिक कामगिरीचा विचार केला, तर बहुतेकांना बटाट्याच्या चाळीतील 'संगीतिका' हा त्यातील सर्वोत्कृष्ट आविष्कार वाटतो. दुर्देवाने आमच्या पिढीला साक्षात पु. लं. कडून तो आविष्कार पाहण्याचे भाग्य मिळाले नाही. पण त्या संगीतिकेत एकेका ओळीत पु.ल. एकेका गायकाची गायकी दाखवीत. त्यामुळे जाणकाराला ती एक मेजवानीच असे. थोडक्यात काय, पु.लं.ची कुठलीही कलाकृती सामान्यांपासून जाणकारांपर्यंत प्रत्येकाला भरभरुन आनंद देत असे.\n'साहित्य सूची' मधील एका लेखात 'श्री. गंगाधर महाम्बरे' म्हणतात, डेक्कन क्विनच्या प्रवासात मला त्या दिवशी वेगवेगळ्या गायकांच्या गायकीची अधूनमधून आठवण करुन देत पु.लं.नी 'बटाट्याच्या चाळी'मधील पुढच्या ओळींची पारायणे केली:\n मज करि क्षमा ॥\nवस्त्रविश्रामा, पात्रप्रोक्षण कामा ॥\nपर्णभरित, मुख, कर्ण विडीयुत ॥\nकुरल केश शिर तेल विभूषित ॥'\nया ओळीतील 'मज करि क्षमा' ऐकताना छोटागंधंर्वांची आठवण झाली तर 'वस्त्रविश्रा(आ)मा' ऐकताना बालगंधंर्वांची याद आली. 'पर्ण भरित मुख' ही ओळ ऐकताना पंडितराव नगरकर तोंडात पानाचा विडा चघळत गात, मा. दीनानाथ जशा अस्मानी ताना घेत तशी तानांची भेंडोळी सोडली. आणि शेवटी 'कुरल केश शिर तेल विभूषित' म्हणताना सुरेश हळदणकरांच्या 'श्रीरंगा कमलाकांता'तील 'ब्रिजवासी नारी'नी हजेरी लावली\nया कॅसेटमध्ये पुलंच्या आवाजात खालील गाणी ऐकायला मिळतात:\nपाखरा जा- नाटक 'वहिनी'(१९४६)\nललना कुसुम कोमला- नाटक 'वहिनी'(१९४६)\nजा जा ग सखी- चित्रपट 'कुबेर'(१९४७)\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-17T23:34:46Z", "digest": "sha1:UBYGYQC7XXQXMSBZI3ILRMQVQSGWMH2B", "length": 12610, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एकदिवसीय क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nएकदिवसीय क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी\nदुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतेच मानांकन याद्या जाहीर केल्या असून एकदिवसीय संघाच्या मानांकन यादीत भारतीय संघ 122 गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या मालिकेत विजय संपादित केल्याचा फायदा भारतीय संघाला झाला आहे. तर इंग्लंड 126 गुणांसह पहि��्या स्थानी आहे. फलंदाजांच्या आणि गोलंदाजांच्या यादीतही भारताचा दबदबा कायम असून फलंदाजांच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानी तर गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह अव्वल आहे.\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मालिकावीराचा किताब पटकाविणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला लाभ झाला असून त्याने 3 स्थानांची प्रगती करताना 17 वे स्थान पटकाविला आहे.\nन्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यात चांगली कामगिरी केल्यामुळे त्याच्या मानांकनात सुधारणा झाली असून त्याने 7 स्थानाची प्रगती करताना गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसरे स्थान पटकाविले आहे. तर दुसऱ्या स्थानी अफगाणिस्थानचा रशीद खान आहे. अव्वल स्थानी असलेल्या जसप्रीत बुमराहचे 808 गुण आहेत. रशीद खानचे 788 तर ट्रेंट बोल्टचे 732 गुण आहेत. चौथ्या आणि पाचव्य स्थानांवर भारतीय फिरकीपटू असून चौथ्या स्थानी चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आहे तर पाचव्या स्थानी युझूवेंद्र चहल आहे. कुलदीपची एका स्थानाची घसरण झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nक्रीडा क्षेत्र संपन्न बनविण्यासाठी स्पोर्टस् सायन्स सेंटर सुरु करण्याची गरज- क्रीडामंत्री\n#NZvIND 2nd T20 : भारताचा न्यूझीलंडवर विजय ; मालिकेत १-१ ने साधली बरोबरी\nभारतीय महिलांचा 23 धावांनी पराभव\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: नॉर्थईस्टची वाटचालीत दिल्लीचा अडथळा\nविराट आणि इम्रान खान यांच्यात साधर्म्य – कादीर\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/video-angry-bull-attacks-woman-gujarat-goes-viral/", "date_download": "2019-02-18T00:12:55Z", "digest": "sha1:LKA6HI2M3OU3DTW4F7SSJMUDPOBVF6FF", "length": 7598, "nlines": 105, "source_domain": "yesviralnow.com", "title": "VIDEO: Angry Bull Attacks Woman On The Streets Of Gujarat, Video Goes Viral", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा ��िंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nPrevious articleका येतात परत परत चेहऱ्यावर पिंपल्स जाणून घ्या याची कारणे व कमी करण्याचे उपाय.\nNext articleत्येक मुलीने ने आपल्या बॉयफ्रेंड सोबत हा सिनेमा नक्की बघायालाच हवा BOYZ 2\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/bhartiya.php", "date_download": "2019-02-18T01:00:24Z", "digest": "sha1:IWTNJ6UFLXZDPTOXJKTPK3JBVVIQY7OF", "length": 16636, "nlines": 14, "source_domain": "puladeshpande.net", "title": "विचारप्रधान लेख:आपण सारे भारतीय आहोत!", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nआपण सारे भारतीय आहोत\nआपण सारे भारतीय आहोत\n... प्रत्येक मुसलमान हा काही खोमेनीचा अनुयायी नाही. जाति-धर्मनिरपेक्ष अशी एकत्र येऊन करायची सामाजिक कामं कुठली तिथे साऱ्यांचा सहयोग कसा लाभेल तिथे साऱ्यांचा सहयोग कसा लाभेल टागोरांनी म्हटलंय, 'ऐक्य कर्मेरमध्ये- ऐक्य एकत्र येऊन करायच्या कार्यांत साध्य होतं.' ह्या ऐक्यासाठी विधायक कामं कुठली, याचा विचार व्हायला हवा. 'बोल होतोस की नाही भारतीय टागोरांनी म्हटलंय, 'ऐक्य कर्मेरमध्ये- ऐक्य एकत्र येऊन करायच्या कार्यांत साध्य होतं.' ह्या ऐक्यासाठी विधायक कामं कुठली, याचा विचार व्हायला हवा. 'बोल होतोस की नाही भारतीय' असं दरडावून विचारलं तर मी देखील'नाही होत जा' म्हणेन' असं दरडावून विचारलं तर मी देखील'नाही होत जा' म्हणेन केवळ मतपेटीशी प्रायाराधन करणाऱ्यांना लोक गटागटांनीच जगायला हवे असतात. माणसांचे कळप केले की, हाकायला सोपे पडतात केवळ मतपेटीशी प्रायाराधन करणाऱ्यांना लोक गटागटांनीच जगायला हवे असतात. माणसांचे कळप केले की, हाकायला सोपे पडतात समता वगैरे ते नेते बोलतात, पण समता ही फक्त बोलायला आणि ममता मात्र निवडणुकीतल्या गठ्ठा मतांवर, हे आता लोकांनाही कळायला लागलं आहे. मी अधूनमधून आपल्या देशाविषयीच्या हायर एज्युकेशन-साठी खेड्यांत जातो. तिथल्या लोकांशी गप्पागोष्टी करतो. ती माणसं ह्या नेत्यांविषयी काय बोलतात ते जर नेत्यांनी ऐकलं तर ह्या देशांतल्या वर्तमानपत्रांतल्या टीकेला मानपत्र मानावं, असं त्यांना म्हणावंसं वाटेल समता वगैरे ते नेते बोलतात, पण समता ही फक्त बोलायला आणि ममता मात्र निवडणुकीतल्या गठ्ठा मतांवर, हे आता लोकांनाही कळायला लागलं आहे. मी अधूनमधून आपल्या देशाविषयीच्या हायर एज्युकेशन-साठी खेड्यांत जातो. तिथल्या लोकांशी गप्पागोष्टी करतो. ती माणसं ह्या नेत्यांविषयी काय बोलतात ते जर नेत्यांनी ऐकलं तर ह्या देशांतल्या वर्तमानपत्रांतल्या टीकेला मानपत्र मानावं, असं त्यांना म्हणावंसं वाटेल रेडिओ, टी. व्ही. यासारखी समर्थ प्राचारमाध्यमं दुर्दैवानं सरकारच्या ताब्यात आहेत. अंधश्रद्धा, भडक, धर्मवेड्यांना दुखवायला सरकार तयार नाही. त्यामुळे वाटेल त्या भाकडकथांचा आमची आकाशवाणी आणि दूरदर्शन यथेच्छ प्रसार करीत असते रेडिओ, टी. व्ही. यासारखी समर्थ प्राचारमाध्यमं दुर्दैवानं सरकारच्या ताब्यात आहेत. अंधश्रद्धा, भडक, धर्मवेड्यांना दुखवायला सरकार तयार नाही. त्यामुळे वाटेल त्या भाकडकथांचा आमची आकाशवाणी आणि दूरदर्शन यथेच्छ प्रसार करीत असते समाजाला पथ्यकर असलेलं अप्रिय सत्य सांगायची आमच्या सरकारी प्रचारमाध्यमांची ताकद नाही. त्यामुळे आमचा रेडिओ सकाळी संपूर्ण अंधश्रद्ध आणि धार्मिक, दुपारी संततिनियमनाचा प्रसार करणारा समाजस���धारक आणि संध्याकाळी खोटे बाजारभाव सांगणारा लुच्चा व्यापारी समाजाला पथ्यकर असलेलं अप्रिय सत्य सांगायची आमच्या सरकारी प्रचारमाध्यमांची ताकद नाही. त्यामुळे आमचा रेडिओ सकाळी संपूर्ण अंधश्रद्ध आणि धार्मिक, दुपारी संततिनियमनाचा प्रसार करणारा समाजसुधारक आणि संध्याकाळी खोटे बाजारभाव सांगणारा लुच्चा व्यापारी मी एकदा टॅमॅटोचा रेडिओवरचा भाव आमच्या भाजीवाल्या बंडोबांना सांगितला तर ते म्हणाले, 'मग साहेब त्या रेडिओवरच जा सस्ते टमाटे घ्यायला मी एकदा टॅमॅटोचा रेडिओवरचा भाव आमच्या भाजीवाल्या बंडोबांना सांगितला तर ते म्हणाले, 'मग साहेब त्या रेडिओवरच जा सस्ते टमाटे घ्यायला' भारत लवकरच स्वयंपूर्ण होणार हे रेडिओवरुन ऐकतच असताना गॅलरीखाली पाहिलं की, आठ-आठ, नऊ-नऊ वर्षाची मुलं पाठीवर गोणपाट घेऊन कचरा चिवडून त्यातून कागदाचे कपटे गोळा करताना दिसत असतात' भारत लवकरच स्वयंपूर्ण होणार हे रेडिओवरुन ऐकतच असताना गॅलरीखाली पाहिलं की, आठ-आठ, नऊ-नऊ वर्षाची मुलं पाठीवर गोणपाट घेऊन कचरा चिवडून त्यातून कागदाचे कपटे गोळा करताना दिसत असतात आमच्यावर जातिनिविष्ट परंपरांचा तर एवढा पगडा आहे की, लहान शतकरी, शेतमजूर, शाळामास्तर ह्यांनी गरीबच राहावं, अशी धर्माची आज्ञा आहे असंच आम्हांला वाटतं आमच्यावर जातिनिविष्ट परंपरांचा तर एवढा पगडा आहे की, लहान शतकरी, शेतमजूर, शाळामास्तर ह्यांनी गरीबच राहावं, अशी धर्माची आज्ञा आहे असंच आम्हांला वाटतं खेड्यांतली कुटुंबच्या कुटुंबं शहरांत जगायला येऊन फूटपाथवर पसरलेली असतात, ते पाहून आम्हांला आश्चर्य वाटत नाही खेड्यांतली कुटुंबच्या कुटुंबं शहरांत जगायला येऊन फूटपाथवर पसरलेली असतात, ते पाहून आम्हांला आश्चर्य वाटत नाही एका देशांतच नव्हे तर एका शहरात राहून सुद्धा आम्ही निरनिराळया उपग्रहांवर राहिल्यासारखे आपापले धार्मिक आणि जातीय पूर्वग्रह जोपासत राहतो. वर्तमानकाळाकडे पाठ फिरवायची आणि स्वत:च्या प्राचीनतेचा दावा करीत देशावर आपला हक्क सांगत गायचा एका देशांतच नव्हे तर एका शहरात राहून सुद्धा आम्ही निरनिराळया उपग्रहांवर राहिल्यासारखे आपापले धार्मिक आणि जातीय पूर्वग्रह जोपासत राहतो. वर्तमानकाळाकडे पाठ फिरवायची आणि स्वत:च्या प्राचीनतेचा दावा करीत देशावर आपला हक्क सांगत गायचा आपली ही परंपरेची ओढ कुठल्य��� थराला जाईल हे सांगणं अवघड आहे. दिल्लीत गेल्याच वर्षी सतीच्या चालीचं पुनरुज्जीवन करायला लोक निघाले होते आपली ही परंपरेची ओढ कुठल्या थराला जाईल हे सांगणं अवघड आहे. दिल्लीत गेल्याच वर्षी सतीच्या चालीचं पुनरुज्जीवन करायला लोक निघाले होते ऐतिहासिक काळ हा फारच सुबत्तेचा होता आणि त्या काळी सगळयांची चरित्रं धुतल्या तांदळासारखी होती ह्या भ्रमाची लागण तर भयंकर वाढत चाललेली आहे.\nमला तर कित्येकदा भारतीय संस्कृती नेमकं कशाला म्हणावं तेच कळत नाही. एकीकडून रामभक्तीचे सुंदर उमाळे काढणारा तुळसीदास 'ढोरं, गॅंवार, शूद्र, पशु, नारी, ये सब ताडनके अधिकारी' म्हणतो, म्हणजे संत तुळशीदासांच्या मताने गुरं, खेडवळ माणसं, इतर पशू आणि स्त्रिया ह्या फक्त चोप खाण्याच्याच लायकीच्या आहेत बायकांना नवऱ्यांनी लाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांत सर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातच असं नाही. पुष्कळदा मला वाटतं की ह्या देशात फक्त पुरुषाला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्त्रिया पारतंत्रातच आहेत. अशा ह्या आपल्या देशात भारतीयत्वाचा विचार रुजवायचा आहे. 'उपकार म्हणून तुम्हाला ह्या देशात राहू देतो' ही वृत्ती जशी हिंदूंनी सोडायला हवी तशीच कालबाह्म झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं काम करायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा. हमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही. वास्तविक माणसांत देवाला पाहणाऱ्या भटजी, मुल्ला, शेख यांच्या संकुचितपपणाविरुद्ध पूर्वीपासून आमच्या भारतीय संतांनी झोड उठवलेली आहे. 'मुल्ला होकर बांग पुकारे वह क्या साहब बहिरा है बायकांना नवऱ्यांनी लाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांत सर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातच असं नाही. पुष्कळदा मला वाटतं की ह्या देशात फक्त पुरुषाला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्त्रिया पारतंत्रातच आहेत. अशा ह्या आपल्या देशात भारतीयत्वाचा विचार रुजवायचा आहे. 'उपकार म्हणून तुम्ह��ला ह्या देशात राहू देतो' ही वृत्ती जशी हिंदूंनी सोडायला हवी तशीच कालबाह्म झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं काम करायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा. हमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही. वास्तविक माणसांत देवाला पाहणाऱ्या भटजी, मुल्ला, शेख यांच्या संकुचितपपणाविरुद्ध पूर्वीपासून आमच्या भारतीय संतांनी झोड उठवलेली आहे. 'मुल्ला होकर बांग पुकारे वह क्या साहब बहिरा है' असा सवाल कबीरानं केला आहे. महाकवी गालिबनं तर देव फक्त मशिदीतच नसतो हे ठसवण्यासाठी शेखजींना म्हटलं आहे की 'शेखजी मला मशिदीत बसून पिऊ दे, वर्ना ऐसी जगह बताव जहॉं खुदा नही' असा सवाल कबीरानं केला आहे. महाकवी गालिबनं तर देव फक्त मशिदीतच नसतो हे ठसवण्यासाठी शेखजींना म्हटलं आहे की 'शेखजी मला मशिदीत बसून पिऊ दे, वर्ना ऐसी जगह बताव जहॉं खुदा नही' आमचे तुकोबा विचारतात, 'ऐसे कैसे रे सोवळे, शिवता होतसे ओवळे' आमचे तुकोबा विचारतात, 'ऐसे कैसे रे सोवळे, शिवता होतसे ओवळे' ह्या सर्व मंडळींची देवावरची श्रद्धा कमी प्रतीची होती असं कोण म्हणेल' ह्या सर्व मंडळींची देवावरची श्रद्धा कमी प्रतीची होती असं कोण म्हणेल त्यांनी ते देवत्व माणसांत पाहिलं. कलेच्या खऱ्या उपासकाला आणि रसिकाला तर राष्ट्रीयतेचं कुंपण देखील संकुचित वाटतं. मग धार्मिक कुंपणांची तर गोष्टच नको. म्हणूनच केशवसुतांनी 'ब्राह्मण नाही हिंदुही नाही, न मी एक पंथाचा | तेच पतति की जे आखडती प्रदेश साकल्याचा | खादाड असे माझी भूक | चतकोराने मला न सुख, कूपातिल मी नच मंडूक | मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे | कोण मला वठणीवर आणू शकतप ते मी पाहे' असं विचारलं आहे. मुखमें रामनाम बगलमे छुरी, ह्या तत्वाचं आचरण करणाऱ्यांविरुद्ध प्रत्येक काळांतले साहित्यिक, कवी आणि कलावंत उभे राहिलेले आहेत. मुस्लिम धर्मांधतेविरुद्ध प्रेममार्ग सांगणारे सुफी उभे राहिले, जातिभेदाचं पोषण करणाऱ्यांविरुद्ध रामी धोबिणीबरोबर संसार करणारा ब्राह्मण चंडिदास 'सर्वांहून श्रेष्ठ माणूस त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही' असं सांगत उभा राहिला. यज्ञामुळे होणारी भरमसाठ पशुहत्या आपल्या देशातली शेती धोक्���ात आणीत होती. त्याविरुद्ध गौतमबुद्ध प्रज्ञा आणि करुणेचा संदेश घेऊन उभे राहिले. बुद्धीला सतेज ठेवून प्रज्ञा आणि प्रत्यक्ष वृतीतून जी सिद्ध होते त्या करूणेचा मार्ग प्रमाण मानून ही एकात्मता साधायची आहे. रवीन्द्रनाथांनी त्याला 'मानुषेर धर्म माणसाचा धर्म' म्हटलं आहे ज्या रुढी आपल्यांत दूरत्व निर्माण करतात त्या दूर सारुन ह्या प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गानंच भारतीयांची एकात्मता साधली जाईल. 'नान्य: पंथा अथ:नाय विद्यते'- दुसरा कुठलाच मार्ग यासाठी नाही' समाजाच्या ऐहिक अभ्युदयासाठी ज्यांना तन देता येईल त्यांनी तन, धन देता येईल त्यांनी धन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांशी युक्त केल्यामुळे मुक्त झालेलं मन देण्याची ही एक ऐतिहासिक महत्वाची घडी आलेली आहे. 'हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणूनच मरणार नाही' असं म्हणून आंबेडकरांनी धर्माचं प्रवर्तन केलं. कुठल्याही धर्माचा किंवा प्रांताचा माझ्यावर शिक्का असला तरी मी भारतीय म्हणूनच जगेन, अशा विचारचक्र प्रवर्तनाचं हे कार्य आहे आणि ते होणं ही आजच्या काळातली भारताची सर्वांत मोठी गरज आहे....\nअपूर्ण (- 'पुण्याच्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेतील भाषण')\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_333.html", "date_download": "2019-02-18T00:36:43Z", "digest": "sha1:JAM7LL3FUR3LPJNBYT4UPCOQYOPTINQL", "length": 7041, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राष्ट्रीय कॉंग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष पदी ऍड. भरत डक यांची निवड. | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराष्ट्रीय कॉंग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष पदी ऍड. भरत डक यांची निवड.\n��ाजलगाव (प्रतिनिध)- शहरातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते तसेच पक्षाच्या कामात सतत अग्रेसर असणार्‍या अँड. भरत डक यांची जिल्हाध्यक्ष पापा मोदी यांनी माजलगाव तालुका कार्यध्यक्ष पदी निवड केली.\nमागील काळात डक यांनी पक्षासाठी तसेच सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले प्रयत्नांची दखल जिल्हा कार्यकारिणीने घेत अंबाजोगाई येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना तालुका कार्यध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र पापा मोदी यांच्या हस्ते देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या वेळी हरिभाऊ सोंळके, कपील साबळे, शिवहर सेलुकर यांची उपस्थिती होती अँड. भरत डक,यांच्या निवड चे शहरातील चौका चौकात फटाक्यांची अतिशय बाजी करून स्वगत केले\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/narendra-modi-cheated-youth-alleges-dhananjay-munde-29076", "date_download": "2019-02-17T23:34:41Z", "digest": "sha1:7QXZ4LXMDZKG7KBK76TKSOOQKBKYQOQJ", "length": 11987, "nlines": 136, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Narendra Modi Cheated Youth alleges Dhananjay Munde | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनोकरीही नाही, छोकरीही नाही, मोदींनी तरुणांना फसवले- धनजंय मुंडे\nनोकरीही नाही, छोकरीही नाही, मोदींनी तरुणांना फसवले- धनजंय मुंडे\nनोकरीही नाही, छोकरीही नाही, मोदींनी तरुणांना फसवले- धनजंय मुंडे\nनोकरीही नाही, छोकरीही नाही, मोदींनी तरुणांना फसवले- धनजंय मुंडे\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nऔरंगाबाद येथील मराठवाडा विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते. मोदी लाटेवर स्वार झालेल्या तरुणांना त्यांनी आपल्या भाषणातून चांगलेच चिमटे काढले.\nऔरंगाबादः \"तरुणांनो 2014 च्या निवडणूका आठवा, एकतीस दिवसांच्या आंदोलनातून परिस्थिती बदलली होती, देशात निर्माण झालेल्या मोदी लाटेत तुम्हीही वाहवत गेलात. दीडफुट उड्या मारत तरुणाईने मोदी मोदीचे नारे दिले, आता त्यातले अनेकजण आमच्याकडे आले आहेत. दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितले. तुम्हाला वाटले नोकरी नही मिलेगी तो, छोकरी कैसे मिलेगी आणि छोकरी नाही मिळाली तर हम दो हमारे कैसे होगे. तुमच्या सुखी संसाराचे स्वप्न भंगले आहे. मोदींनी देशातील 55 कोटी तरूणांना फसवले आहे,\" असा जोरदार टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला.\nऔरंगाबाद येथील मराठवाडा विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते. मोदी लाटेवर स्वार झालेल्या तरुणांना त्यांनी आपल्या भाषणातून चांगलेच चिमटे काढले. ते म्हणाले, ''मोदी बाबाने देशातील सव्वाशे कोटी लोकांना फसवले, त्यात तरुणही फसले. आज चार वर्षानंतरची परिस्थीती काय तर नोकरीही नाही, छोकरीही नाही आणि हम दो हमारे ही नाही. बर आता गाडीत पेट्रोल टाकून आपापल पहावं, तर ती सोय देखील मोदींनी ठेवली नाही. पेट्रोल शंभरी पार करायच्या तयारीत आहे.\"\nते पुढे म्हणाले, \"पण यात तुमचा दोष नाही सोशल मिडियावरच्या प्रचाराला तुम्ही भुललात. पण आता तुमच्या मनात असलेली आग येणाऱ्या काळात दिसली पाहिजे, सरकारच्या विरोधात पेटून उठलात तरच तुमच्या अंगात तरुणांच रक्त आहे अस समजल जाईल. कारण युवकांची फळी मजबूत असेल त्या पक्षालाच देशात आणि राज्यात सत्तेवर येता येईल.\"\nखोटं बोलून सत्तेत आले\nआघाडी सरकारच्या काळात पेट्रोल 50-60 रुपये होते. त्यात काही पैशांची वाढ झाली की भाजपचे चार-पाच पोट्टे पेट्रोल पंपावर येऊन आंदोलन करायचे. दुसऱ्या दिवशी त्याच्या बातम्या, फोटो वर्तमान पत्रात छापून यायचे. आज पेट्रोल 92 रुपयांवर पोहचले, पण त्यावर ना केंद्रातील सरकार बोलायला तयार ना राज्यातील. शेजारच्या कर्नाटक सरकारने पेट्रोलचे दर कमी केले, पण इकडे महाराष्ट्रातील सरकारला ते कमी करता येत नाहीये,\" असे सांगत खोटं बोलून, फेकून देखील आज भाजप सत्तेवर आहे, आणि आम्ही लोकांची काम करूनही सत्तेच्या बाहेर अशी मनातली सल देखील धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुथ याद्यांचा नीट अभ्यास करावा. आपल्याला पडणारे मतदान, न पडणारे मतदान, काठावरचे मतदार अशी वर्गवारी करावी. तसेच नव्या मतदारांची नोंदणी करण्यावर सर्वाधिक भर द्यावा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी दिला. माझ्या परळी मतदारसंघात मी पाच हजार नव्या मतदारांची नोंद केली आहे. पहिल्यांदा जो पक्ष नव्या मतदारांची नोंद करतो ते मतदार कधीच त्या पक्षापासून लांब जात नाही असा माझा अनुभव आहे. त्यामुळे नवीन मतदार नोंदणीवर भर द्या असे आवाहन करतांनाच \"चलो आज अपना हुनर आजमाते है, तुम तीर आजमाओ हम जिगर आजमाते है' असा शेर सादर करत मुंडे यांनी भाषणाचा शेवट केला.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/sanjay-raut-mumbai-13576", "date_download": "2019-02-18T00:00:04Z", "digest": "sha1:I7ILWL2CPOO3CALS6TC3V3XXFTHQ2WUU", "length": 7774, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "sanjay raut, mumbai | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमरनाथ यात्रेवरचा हल्ला म्हणजे देशावरचा हल्ला\nअमरनाथ यात्रेवरचा हल्ला म्हणजे देशावरचा हल्ला\nमंगळवार, 11 जुलै 2017\nमुंबई : अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला हा देशावरचा हल्ला आहे. दिल्लीत बसलेल्या सरकारवरील हल्ला आहे. त्यामुळे त्याबाबत केवळ निंदा करण्याची नव्हे तर चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे, अशी रोखठोक भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली.\nते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. \"\" सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदीने काहीच फरक पडला नाही. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा बंदोबस्त करायला हवा. केंद्रातील भाजप सरकारने याला चोख उत्तर द्यायला हवे. चर्चेपेक्षा हल्ल्याचा बदला घ्या. या देशातील 80 कोटी हिंदूंचा वाली कोण असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.\nमुंबई : अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला हा देशावरचा हल्ला आहे. दिल्लीत बसलेल्या सरकारवरील हल्ला आहे. त्यामुळे त्याबाबत केवळ निंदा करण्याची नव्हे तर चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे, अशी रोखठोक भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली.\nते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. \"\" सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदीने काहीच फरक पडला नाही. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा बंदोबस्त करायला हवा. केंद्रातील भाजप सरकारने याला चोख उत्तर द्यायला हवे. चर्चेपेक्षा हल्ल्याचा बदला घ्या. या देशातील 80 कोटी हिंदूंचा वाली कोण असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.\n1996 सालच्या अमरनाथ यात्रेची आठवण सांगताना राऊत म्हणाले, \"\" 1996 साली अमरनाथ यात्रेवर संकट होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमरनाथ यात्रेकरुंच्या केसालाही धक्का लागला तर मुंबईच नव्हे, तर देशातून हज यात्रेसाठी एकही विमान जाऊ देणार नाही असे ठणकावले होते. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत झाली होती. तशीच भूमिका घेण्याची वेळ आली आहे असल्याचे राऊत यांनी शेवटी सांगितले.\nदिल्ली संजय राऊत बाळासाहेब ठाकरे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/shivsena-bjp-problem-mumbai-13555", "date_download": "2019-02-17T23:48:51Z", "digest": "sha1:PCQO2JDMMA5QMFYNJ223G6QW76L7DQQM", "length": 9433, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "shivsena bjp problem in mumbai | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कोंडीसाठी अधिकाऱ्याचा शोध सुरू\nमुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कोंडीसाठी अधिकाऱ्याचा शोध सुरू\nसोमवार, 10 जुलै 2017\nमुंबई : शिवसेना भाजपच्या राजकारणात बळीचा बकरा ठरलेले वित्त व लेखा अधिकारी सुरेश बनसोडे यांना माघारी बोलावल्यानंतर कडक शिस्तिचा दुसरा अधिकारी मुंबई महालिकेत पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महापालिकेत सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेचा कारभार तपासण्यासाठी \"योग्य अधिकारी' शोधण्याची हालचाल वित्त विभागाने सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमुंबई : शिवसेना भाजपच्या राजका���णात बळीचा बकरा ठरलेले वित्त व लेखा अधिकारी सुरेश बनसोडे यांना माघारी बोलावल्यानंतर कडक शिस्तिचा दुसरा अधिकारी मुंबई महालिकेत पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महापालिकेत सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेचा कारभार तपासण्यासाठी \"योग्य अधिकारी' शोधण्याची हालचाल वित्त विभागाने सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.\nशिवसेना आणि भाजपमधील दुफळी कधी लपून राहिली नाही. मुंबई महापालिकेतील सत्ता या भांडणामागचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी शिवसेना - भाजपचे नेते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत तुटून पडत होते. 82 जागा जिंकूनही भाजपने सत्तेत सहभागी न होता \"वॉच डॉग'ची भूमिका वटवण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेतील हे भांडण नवे नाही; प्रत्येक वेळी शिवसेनेवर गैरव्यवहारांचा आरोप करत भाजपने विधिमंडळातही आवाज उठवला होता.\nशिवसेनेच्या पालिकेतील कारभारावर वॉच ठेवण्यासाठी पालिकेच्या इतिहासात प्रथमच सरकारच्या सेवेतील वित्त व लेखा संचालक सुरेश बनसोडे यांची ऑडिटर म्हणून सहा महिन्यांपूर्वी नेमणूक झाली होती. मात्र, शिवसेनेच्याच मर्जीने कारभार करत असल्याचा संशय आल्याने बनसोडे यांना महापालिकेने सरकारच्या सेवेत परत पाठवल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे.\nबनसोडे महापालिकेतून कार्यमुक्‍त झाले असले, तरी त्यांच्या जागी नवा अधिकारी पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेच्या कारभारावर \"अंकुश' ठेवणारा अधिकारी कोण असावा, याची चाचपणी वित्त विभागात सुरू आहे.\nगरज वाटल्यास महापालिकेत मुंबईबाहेरील अधिकारीही नियुक्‍त करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला जेरीस आणण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील असून नवा अधिकारी नियुक्‍त करण्याकरता काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.\nभाजप गैरव्यवहार देवेंद्र फडणवीस\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/bjp-raosaheb-danve-bailpola-14809", "date_download": "2019-02-17T23:52:04Z", "digest": "sha1:DSOM2GCV7PZYO35E7EJBIKDHIJGEDPUH", "length": 9334, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Bjp Raosaheb Danve Bailpola | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरावसाहेब दानवेंनी सपत्नीक केली बैलांची पूजा\nरावसाहेब दानवेंनी सपत्नीक केली बैलांची पूजा\nसोमवार, 21 ऑगस्ट 2017\nशेतकऱ्यांची उपजिविका असलेल्या बैलांचा योग्य मान, सन्मान या सणानिमित्त संपुर्ण राज्यभरात केला जातो. आमच्या गावात देखील बैलपोळा उत्साहात साजरा होतो. बैल हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्राणी आहे, त्याच्यावरच आमची उपजिविका आहे, म्हणून पोळ्याच्या दिवशी बैल जोडीचा योग्य सन्मान आम्ही करत असतो - रावसाहेब दानवे\nऔरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज (ता. 21) आपल्या जवखेडा येथील गावात पोळा सणानिमित्त बैल जोडीची सपत्नीक पूजा केली. 'बैल हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्राणी आहे, त्याच्यावरच आमची उपजिविका आहे, म्हणून पोळ्याच्या दिवशी बैल जोडीचा योग्य सन्मान आम्ही करत असतो,' अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.\nराज्यभरात आज बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे शेती व जनावरांवरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे पोळ्यासाठी रावसाहेब दानवे कालच मुंबईहून भोकरदनमध्ये दाखल झाले होते. पोळ्याच्या दिवशी दानवे पत्नी निर्मला यांच्यासह बैलजोडीची पूजा करतात. सायंकाळी जवखेडा या गावात दानवे यांनी झूल, घुंगरमाळा, झिरमिळ्या आणि विविध रंगांनी सजवलेल्या बैलजोडीचा कासरा हातात धरला. प्रसारमाध्यमांशी बोलतांना, आपण पोळ्याच्या दिवशी न चूकता बैल पोळ्याला गावात येत असतो, आणि बैलजोडीची पूजा करत असतो हे आर्वजून सांगितले. शेतकऱ्यांची उपजिविका असलेल्या बैलांचा योग्य मान, सन्मान या सणानिमित्त संपुर्ण राज्यभरात केला जातो. आमच्या गावात देखील बैलपोळा उत्साहात साजरा होतो असे दानवे म्हणाले. मुळचे शेतकरी असलेल्या रावसाहेब दानवे यांची औत, नांगर हाकतानाची अनेक छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झालेली आहेत. महिनाभरापुर्वीच शेतात गाईच्या गोऱ्ह्याचे दात मोजतांनाचे त्यांचे छायाचित्र व्हायरल झाले होते. त्यामुळे दानवे पोळा कसा साजरा करतात या���डे प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले होते.\nसरकारनामाच्या अन्य बातम्या :\nमंत्रिपद आणि 'रामभक्त' चंद्रकांतदादा\nसरपंचपदाच्या उमेदवारांसाठी प्रचाराची नवीन खर्च मर्यादा जाहीर\n\"हर बोला महादेव' चा गजर करीत आमदार शर्मांनी धरला ठेका\nअनिल शिरोळे, दिलीप गांधी, हेमंत गोडसे \"मौनी खासदार'\nकाहींच्या 'मी'पणामुळे काँग्रेसची पिछेहाट : महाडीकांची फटकेबाजी\nराणे समर्थकांना राजकारणात काय मिळणार\nरावसाहेब दानवे खासदार सरकारनामा आमदार अनिल शिरोळे हेमंत गोडसे राजकारण\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/sasubaianshi-changale-nate-nirman-karnyasathi-ya-goshti-kara", "date_download": "2019-02-18T01:27:03Z", "digest": "sha1:VNY5X6STZIFITS2DYUUGHSKAQUOGTPP3", "length": 13567, "nlines": 227, "source_domain": "www.tinystep.in", "title": "सासूबाईंशी चांगले नाते निर्माण करण्यासाठी या गोष्टी करा. - Tinystep", "raw_content": "\nसासूबाईंशी चांगले नाते निर्माण करण्यासाठी या गोष्टी करा.\nसासूबाई म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यतील अशी व्यक्ती असते की. तुझं माझं जमे ना, आणि तुझ्यावाचून करमेना .सासूबाईंशी वागणे, बोलणे हे दरवेळी खुप सोप्पे आणि सरळ नसते. पण जर तुम्ही त्या काही भाग्यवान सुनांपैकी असाल ज्याच्या सासूबाई एकदम समंजस आहेत तर तुमच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या दूर होणार आहेत हे लक्षात ठेवा. सासूबाई कोणी परग्रहावरील व्यक्ती नसतात. थोडं तुम्ही सांभाळून घेतलं थोडं त्यांनी सांभाळून घेतलं की दोघींमध्ये चांगले नाते निर्माण होते. जरी तुम्ही आणि सासू-सासरे वेगळे राहत असाल तरी तुमच्या मधला महत्वाचा दुवा ज्याच्यासाठी तुम्ही दोघी महत्वाच्या असता त्यासाठी तुमच्या दोघींमध्ये चांगले नाते असणे आवश्यक असते.\n१. सकरात्मक दृष्टिकोन ठेवा.\nसासूबाईंच्या कोणत्याही वागण्याबाबत किंवा त्यांच्या कोणत्याही कृतीबाबत नकारात्म दृष्टिकोन ठेवून विचार करू. जिंव्हा कुना दुसऱ्याच्या अनुभवातून त्यांच्याशी वागू किंवा बोलू नका. जश्या तुमच्यासाठी त्या नवीन असतात तश्याच त्याच्यासाठी तुम्ही देखील नवीन असता. (जरी तुम्ही त्यांना आधीपासून ओळखत असाल तरीही)नेहमी वागताना बोलताना सकरात्मक दृष्टिकोन ठेवा. जर तुम्हांला एखादी गोष्ट पटली नसेल तर एकदम नाही म्हणण्या आधी ती गोष्ट का पटली नाही काय समस्या आहे यावर चर्चा करा.\n२. अति अपेक्षा ठेऊ नका.\nप्रत्येक मुलीला लग्न झाल्यावर आपल्या नव्या कुटूंबाने आपल्याला अगदी मोकळ्या मनाने आपले स्वागत करावे,स्वीकारावे आपल्याला मुलगी मानावे विशेषतः सासूबाईंनी मुलीसारखे वागवावे अश्या अपेक्षा असतात. पण प्रत्येकवेळी या गोष्टी होतात असे नाही,किंवा या गोष्टींसाठी त्यामुळे सुरवातीलाच कमी अपेक्षा ठेवा. त्यामुळे तुमचा हिरमोड होणार नाही. आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणून सासूबाईबाबत मनात रोष राहणार नाही.\n३. फक्त प्रसंगानुसार आदर दाखवू नका\nसासूबाईंच्या वयाचा आणि त्यांच्या तुमच्याशी असल्याच्या नात्याचा आदर पहिल्या दिवसापासून करा. फक्त समोर आहेत किंवा काही प्रसंगानुसार आधार करू नका. तसेच त्या तुमचा आदर करतील नंतर बघू असा विचार करू नका. कारण कदाचित त्यांना देखील तुमच्याशी कसे वागावे, काय केले म्हणजे तुमचा त्यांच्यावर विश्वास बसेल या गोष्टी कळत नसतील. तुमचा आणि तुमच्या सासूबाईंचा मधील चांगले नाते कदाचित भविष्यात प्रत्येक टप्प्यावर उपयुक्त ठरेल.\n४. त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करा\nबऱ्याचदा होणारे वाद-विवाद आणि भांडणे ही विसंवाद किंवा एमेकांमधील संवादाच्या कमतरतेमुळे होतात. जर काही त्यांच्या काही गोष्टींचा तुम्हांला त्रास जाणवत असेल तर त्याबाबत त्यांच्याशी बोला. बोलून समस्या सोडवण्याचा प्रयन्त करा. दिवसातून एकदा तरी त्याच्याशी बोला , त्यांचा दिवस कसा गेला. त्यांना काय हवं नको विचारा. तुमच्या कामाचा ठिकाणच्या गोष्टी त्यांना सांगा, त्यांचे अनुभव विचारा. त्यांच्याकडून काही टिप्स घ्या. अश्याप्रकारे त्यांच्याशी संवाद साधून तुमच्यात मोकळे पण आणा.\n५. काही गोष्टी बोलण्याआधी विचार करा\nकधी-कधी तुम्ही तुमच्या सासूबाईंच्या वागण्याला प्रचंड कंटाळला,त्यांच्या काही गोष्टी तुम्हांला प्रचंड त्रास देतील त्यामुळे तुमची चीड-चीड होणे साहजिक आहे. परंतु तरीदेखील रागाच्या भरात बोलताना तुमचा तोल सुटू देऊ नका काही बोलण्याआधी विचार करा.\n६. तुमच्यातील वादांचा प्रभाव कुटूंबातील इतर सदस्यांवर होऊ देऊ नका\nतुमच्यात आणि सासूबाईंमध्ये झालेली भांडणे वादाचा तुमचे पती आणि इतर कुटूंबियांवर परिणाम होऊ देऊ नका अन्यथा त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुम्हांला तुमच्या पतीला आणि स्व कुटूंबियांना होईल.\nया काही गोष्टी लक्ष��त ठेवल्यात तर तुमचे आणि तुमच्या सासूबाईंमध्ये चांगले नाते निर्माण होईल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/pimpri-ss-bjp-alliance-confusion-28083", "date_download": "2019-02-17T23:56:16Z", "digest": "sha1:3ADWN3ONA7IXRX67KQBDH7DAUFHKW2ON", "length": 9694, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pimpri-ss-bjp-alliance-confusion | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयुतीत गोंधळ, आघाडीत मुजरा; पिंपरीत विरोधभासाची स्थिती\nयुतीत गोंधळ, आघाडीत मुजरा; पिंपरीत विरोधभासाची स्थिती\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nकाही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी निश्‍चित होणार असल्याने पिंपरी-चिंचवडमधील दोन्ही कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आताच निर्धास्त झाले आहेत. एवढेच नाही, तर ते निवडणुकीच्या तयारीलाही लागले आहेत. मात्र,युतीचा निर्णय लटकल्याने शिवसेना, भाजपमध्ये चिखलफेक सुरू आहे.\nपिंपरीः काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी निश्‍चित होणार असल्याने पिंपरी-चिंचवडमधील दोन्ही कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आताच निर्धास्त झाले आहेत. एवढेच नाही, तर ते निवडणुकीच्या तयारीलाही लागले आहेत. मात्र,युतीचा निर्णय लटकल्याने शिवसेना, भाजपमध्ये चिखलफेक सुरू आहे.\nदरम्यान, युती झाली नाही,तर शहरातील राजकीय समीकरण बदलणार आहे. त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्‍यता आहे. तसेच त्यामुळे शहराचा समावेश असलेल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघात दुरंगीऐवजी तिरंगी लढती होतील.\nआघाडी होणार असल्याने स्पष्ट संकेत परवा दोन्ही कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्याने आघाडीतील दोन्ही पक्षांत सुसंवाद निर्माण होऊ लागला आहे. त्याचवेळी शिवसेनेचे कार्यकारीप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा कायम ठेवला आहे. त्यामुळे युती होईल की नाही, याविषयीचा संभ्रम कायम आहे. परिणामी युतीच्या दोन्ही प्रमुख पक्षांतील विसंवादही कायम आहे. उलट तो वाढत चालला आहे. त्याला शिवसेना खासदार व भाजप आमदारांतील कलगीतुरा दुजोरा देत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी युती झाली,तर तोपर्यंत निर्माण होणारी कटुतेची दूरी भरून काढणे भाजप, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अवघड जाणार आहे.\nआघाडी ही उद्योगनगरीत राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे. कारण तेथील लोकसभेचे दोन्ही उमेदवार त्यांचेच असणार आहेत. मात्र, युती झाली नाही,तर त्याचा शिवसेनेला तोटा आणि भाजपला फायदा होण्याची शक्‍यता राजकीय जाणकार वर्तवित आहेत. शहराचा अंतर्भाव असलेल्या लोकसभेच्या दोन्ही जागी (मावळ आणि शिरूर) शिवसेनेचे खासदार आहेत. युती झाली,तर या जागा शिवसेनेकडेच आहेत. त्या ते सोडणार नाहीत. त्यामुळे लोकसभेला भाजपला काहीही फायदा युती झाल्याने उद्योगनगरीत होणार नाही. मात्र, ती झाली नाही,तर भाजपही रिंगणात असेल. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी, भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होईल. सध्याची मावळमधील आमची ताकद पाहता तेथे युती झाली नाही,तर आम्ही नक्की विजयी होऊ, असा दावा शहर भाजपने केला आहे. तर, मोदी लाटेमुळे शिरूरमध्येही विजयी होऊ, असेही त्यांचे म्हणणे आहे.\nलोकसभा भाजप उद्धव ठाकरे uddhav thakare विषय topics खासदार राष्ट्रवाद तोटा मावळ maval शिरूर लढत fight\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_385.html", "date_download": "2019-02-17T23:47:52Z", "digest": "sha1:577NM44R3NUWGXUGHNXQNH5A3AQH3HFL", "length": 9372, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "सेवा सहकारी संस्थेच्या गट सचिवाने केली साडेतीन लाखांची अफरातफर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nसेवा सहकारी संस्थेच्या गट सचिवाने केली साडेतीन लाखांची अफरातफर\nशिरूर का, (प्रतिनिधी)- तालुक्यातील आर्वी येथील सेवा सहकारी संस्थेचा गट सचिव मारोती बाळासाहेब परझने याने कर्जवसुलीपोटी जमा झालेली ३ लाख ६१ हजार ४४३ रुपयांची रक्कम बँकेत जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर त्याने बनावट रोजकीर्द आणि बोगस चलन केल्याचेही उघड झाल्याने लेखा परीक्षकाच्या फिर्यादीवरून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nसहकारी संस्थांचे प्रमाणित लेखा परीक्षक काझी हते शामुद्दिन नवाबुद्दिन यांनी शिरूर का. तालुक्यातील आर्वी येथील सेवा सहकारी संस्थेचे २००९ ते २०१७ कालावधीचे लेखा परीक्षण केले आहे. त्यात त्यांना अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. या संस्थेचा गट सचिव मारोती बाळासाहेब परझने (रा. खालापुरी, ता. शिरूर) याने संस्थेच्या सभासदांकडून जमा केलेली कर्जवसुलीची ३ लाख ६१ हजार ४४३ रुपयांची रक्कम वसुली रजिस्टर व किर्दीला जमा खर्च केलीच नाही. तसेच, ही रक्कम खालापुरी येथील डीसीसी बँकेतील संस्थेच्या खात्यावर जमा न करता स्वतःजवळ ठेवून घेतल्याचे लेखा परीक्षणात उघड झाले आहे. ही रक्कम सव्याज बँकेतील खात्यात भरणा करण्यासंदर्भात परझने याला दि. १६ ऑगस्ट २०१८ रोजी नोटीस पाठविण्यात आली. परंतु, त्यावर परझने याने असमाधानकारक खुलासा दिला. एवढेच नव्हे तर परझने याने सदरील संपूर्ण रकमेची बनावट रोजकीर्द केल्याचेही समोर आले आहे. तसेच, खालापुरी येथील डीसीसी बँकेत भरणा केलेले ४० हजारांचे चलनही बोगस आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लेखा परीक्षक काझी हते शामुद्दिन नवाबुद्दिन यांनी परझने याच्याविरोधात शिरूर का. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरून मारोती परझने याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक टाक हे करत आहेत.\nLabels: बीड ब्रेकि���ग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/ashishtosh-target-kejriwal-28002", "date_download": "2019-02-17T23:50:52Z", "digest": "sha1:WWJAWEGL7LICEUXQ3P3GJGN2C7BHOBZO", "length": 6612, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ashishtosh target kejriwal | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n\"आप'ने मला आडनाव वापरण्यास भाग पाडले, आशुतोष यांची खंत\n\"आप'ने मला आडनाव वापरण्यास भाग पाडले, आशुतोष यांची खंत\n\"आप'ने मला आडनाव वापरण्यास भाग पाडले, आशुतोष यांची खंत\nबुधवार, 29 ऑगस्ट 2018\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाला (आप) सोडचिठ्ठी देणारे पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि संपादक आशुतोष यांनी आज ट्‌विटरवरून पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढविला.\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाला (आप) सोडचिठ्ठी देणारे पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि संपादक आशुतोष यांनी आज ट्‌विटरवरून पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढविला.\n\"आपकडून मागील लोकसभा निवडणूक लढविताना जाणीवपूर्वक आडनाव वापरण्यास भाग पाडण्यात आले होते, प्रत्यक्षात आपण कधीही ते वापरत नव्हतो. हे करण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात आला होता,'' असे त्यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.\nआशुतोष यांच्या ट्‌विटनंतर आज दिल्लीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली होत��. दरम्यान, \"आप'च्या लोकसभेसाठीच्या संभाव्य उमेदवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आतिशी मार्लेना या ख्रिश्‍चन असल्याने त्यांनाही जाणीवपूर्वक आडनाव वगळण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आशुतोष यांनी केलेले ट्‌विट चर्चेचा विषय ठरले आहे.\nआम आदमी पक्ष arvind kejriwal लोकसभा\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/vadak_pl.php", "date_download": "2019-02-18T01:04:04Z", "digest": "sha1:CNMBQI7WMN4PFZ7ZQL3D4SF54WSOV3LN", "length": 2851, "nlines": 11, "source_domain": "puladeshpande.net", "title": "संगीतमय पु.ल.:हार्मोनियमवादक पु.ल.", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nसंगीताबद्दलची माझी उपजत आवड लक्षात आल्यावर माझ्या वडिलांनी मला पेटी आणून दिली. पेटी वाजवण्याच्या या नादातून मी जरी गोविंदराव टेंबे झालो नाही तरी एक उत्तम श्रोता मात्र झालो. पेटीवादनाचे जाहीर कार्यक्रम केले नाहीत, पण भावगीतं म्हणतांना हातात पेटी घेऊनच गायलो. गाण्यांना चाली लावतांना आणि संगीतदिग्दर्शन करतांना पेटी खूप उपयोगी पडली.\nअनेक थोर गायकांच्या मैफिलींत पेटीची साथ करण्याचं भाग्य मला लाभलं. पुढील आयुष्यात मला ज्या थोर गायकवादकांचा स्नेह, सहवास आणि आपुलकी लाभली, त्यांच्याशी सुखसंवाद साधता आला त्याचं बरंचसं श्रेय या संवादिनीलाच द्यायला हवं.\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/subhash-deshmukh-14987", "date_download": "2019-02-17T23:52:52Z", "digest": "sha1:W75X2W7VY6IZ7TZIQOOJFGCXI7DRZQNT", "length": 10040, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "subhash deshmukh | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसहकार क्षेत्रातील नेत्यांना धोक्‍याची घंटा, कारवाईचा इशारा\nसहकार क्षेत्रातील नेत्यांना धोक्‍याची घंटा, कारवाईचा इशारा\nरविवार, 27 ऑगस्ट 2017\nसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय आहे. सहकार व शेतीबाबत सरकार कायम सकारात्मक धोरणे आखत असताना विरोधकांकडून झालेला अपप्रचार योग्य नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असताना त्याविरोधात अपप्रचार खपवून घेतला जाणार नाही,\nनगर : राज्य व केंद्र सरकारवर होणाऱ्या फसवी कर्जमाफी या आरोपाचे उत्तर कृतीतून देऊ. आगामी काळात पतसंस्था संचालक मंडळाने काही घोटाळे केल्यास कठोर शिक्षा व निवडणुकीस दहा वर्षे बंदी घालण्यात येईल, असा सज्जड दम सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी विरोधकांना दिला आहे. या इशाऱ्यामुळे आगामी काळात सहकार क्षेत्रातील नेत्यांना धोक्‍याची घंटा असल्याचे राजकीय वर्तुळातून चर्चिले जात आहे.\nनगर जिल्ह्यातील बहुतेक पतसंस्था व सहकारी संस्था राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसमधील नेत्यांच्या अखत्यारित आहेत. बहुतेक संस्थांवर नेतेच अध्यक्ष आहेत. तर काही संस्थांवर त्यांच्या नात्यातील लोक महत्त्वाच्या पदांवर आहेत. सहकारमंत्र्यांनी आज कारवाईबाबत सूचक विधान केल्याने कारवाईचा बडगा येऊ शकतो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आरोपाचा वचपा आगामी काळात संस्थांवर कारवाई करून काढला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू झाली आहे.\nराज्य सहकारी पतसंस्था अध्यक्ष काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पतसंस्थांच्या मंडळांना दिलेला हा सूचक टोला म्हणजे आगामी काळात सहकाराच्या बाबतीत नियमावली कडक होण्याची चिन्हे असल्याचे बोलले जात आहे. मिरजगाव (ता. कर्जत) येथील रावसाहेब देशमुख नागरी पतसंस्थेच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आज देशमुख यांनी विरोधकांवर तोंडसूख घेतले. पालकमंत्री प्रा. राम शिंदे या वेळी उपस्थित होते.\nसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार हा शासनाचा ऐतिहासिक निर्णय आहे. सहकार व शेतीबाबत सरकार कायम सकारात्मक धोरणे आखत असताना विरोधकांकडून झालेला अपप्रचार योग्य नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असताना त्याविरोधात अपप्रचार खपवून घेतला जाणार नाही, असे सहकारमंत्री भाषणातून म्हणाले. त्यामुळे सहकारी संस्थांवरील कारवाईच्या न��मित्ताने संबंधित नेत्यांना \"टार्गेट' करण्याचा डाव सरकारचा नाही ना, अशी शंका कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.\nकार्यक्रम सुरू असताना पावसाने जोर धरला. त्याही स्थितीत सहकारमंत्री देशमुख व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे भाषण झाले. प्रेक्षकही जागचे हालले नाहीत. मंत्र्यांच्या डोक्‍यावर छत्र्या धरून भाषणे झाली. श्रोते मात्र विरोधकांवरील टीकात्मक भाषणात आणि पावसातही चिंब झाले.\nसरकार शेती कर्जमाफी सुभाष देशमुख\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.aniruddhafoundation.com/compassion-general-knowledge-bank/", "date_download": "2019-02-18T01:17:56Z", "digest": "sha1:G64DIGXSIFCYIKRYEKH2RVGHESVTVJP2", "length": 27362, "nlines": 260, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन जनरल नॉलेज बॅंक – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनि���्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n१३ कलमी कार्यक्रम, ​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nज्ञानसुद्धा भक्तीनेच मिळतं आणि भक्तीतून ज्ञान उत्पन्न होते. पण मला जर भक्ती कोणाची करायची आहे, हेच माहीत नसेल तर……… म्हणजे मला तेवढं तरी ज्ञान हवेच आणि या ज्ञानाची उपासना केल्याशिवाय आजच्या काळात तरणोपाय नाही.\n३ ऑक्टोबर, २००२ रोजी सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी आपल्या १३ कलमी योजनेची माहिती देताना सेवा व भक्ती याबरोबरच ‘ज्ञान’ या संकल्पनेवरही भर दिला होता. याच संकल्पनेला पुढे नेणारी अनोखी योजना म्हणजे ‘जनरल नॉलेज बँक’\nजगात एकच गोष्ट अविरत घडत राहते आणि ती म्हणजे बदल (Change is the only Constant thing in the World.) आणि दररोज अगदी प्रत्येक क्षणाला जगात घडणार्‍या बदलांची अर्थात घडामोडींची माहिती रहावी आणि त्याची सवय लागावी यासाठी ‘जनरल नॉलेज बँके’ची सुरुवात करण्यात आली.\nविज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जग अगदी जवळ आले आहे. त्यामुळे बदलत्या जगाशी जोडलेले न राहिल्यास, काळाच्या आणि तंत्रज्ञानाच्या वेगाबरोबर न धावल्यास निश्चितच आपण मागे पडू शकतो. तसेच आपल्या क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रांची देखील माहिती असणे आजच्या युगात खूप महत्त्वाचे मानले जाते. यासाठीच जनरल नॉलेजचे महत्व सध्याच्या युगात सर्वांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे.\n‘जनरल नॉलेज बँके’ची रचना\n१. सद्गुरु श्रीअनिरुद्धांकडून साधण्यात येणारा संवाद –\nसदगुरु श्रीअनिरुद्ध दर गुरुवारी आपल्या श्रद्धावान मित्रांशी प्रवचनाच्या माध्यमातून संवाद साधताना, विविध क्षेत्रातील सामान्य ज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून देत असतात. बापूंनी त्यांच्या या संवादातून अनेक वैश्विक रहस्य उलगडवून, सोपी करुन सांगितलेली आहेत. ‘स्वार्म इंटेलिजन्स’, ‘केमट्रेल्स’, ‘हार्प टेक्नॉलॉजी’, ‘नॅनोटेक्नोलॉजी’ यासारख्या विज्ञान-तंत्रज्ञानातील अनोळखी गोष्टींसह ‘श्रेष्ठतम् वैज्ञानिक डॉ. निकोला टेसला’ यांची ओळख तसेच वैयक्तिक आरोग्याशी निगडीत अनेक महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव गुरुवारच्या संवादातून करून देण्यात आली आहे आणि हा संवाद निरंतर सुरू आहे.\n२. दैनिक प्रत्यक्ष –\nडॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांनी २००५ साली सुरू केलेल्या या दैनिकामधून तर सामान्य ज्ञानाचा खजिना सर्वांसाठी खुला केलेला आहे. दैनिक प्रत्यक्षमधून सातत्याने विविध क्षेत्रांतील माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यात अर्थशास्त्र, शेअरबाजार, न्यायवैद्यकशास्त्र, प्रवास, वैद्यकशास्त्र, कायदा, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, ग्रामीण विकास असे अनेकविध विषय हाताळण्यात आले आहेत. त्याचबरोबर बातम्यांमधून दैनंदिन घडामोडींची माहिती मिळाल्याने दररोज माहिती अद्ययावत राहण्यास सहाय्य होते. दरवर्षी ‘दैनिक प्रत्यक्ष’चा वर्धापनदिन तसेच नववर्ष विशेषांक प्रसिध्द होतो. नियमित प्रसिद्ध होणार्‍या दैनिकाच्या आवृत्तीबरोबरच वर्षातून प्रसिद्ध होणारे विशेषांक म्हणजे ज्ञानाचा खजिनाच ठरत असून आजपर्यंत हजारो वाचकांना याचा लाभ मिळालेला आहे.\n३. एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स –\nकॉम्प्युटरबरोबरच स्मार्टफोन व इंटरनेटमुळे ज्ञानाचा प्रवाह अखंड सुरू राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्याचाच आधार घेऊन आणि ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या तत्त्वानुसार प्रत्येकाला वेगवेगळ्या विषयांची असलेली आवड लक्षात घेऊन ‘एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स’ची रचना करण्यात आली आहे.\n‘ई-जर्नल्स’च्या स्वरूपात असलेल्या ‘एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स’च्या सहाय्याने निवडक विषयांमधील ज्ञानात अधिकाधिक भर पडण्यास सहाय्य होते. दर तीन महिन्यांनी आठ विषयांवरील ‘ई-जर्नल्स’ प्रकाशित केली जातात. त्यात जनरल इंजिनिअरींग, चार्टर्ड अकाउंटन्सी, स्टॉक अ‍ॅण्ड शेअर मार्केट, प्रोफेशनल मेडिसिन, एमबीए, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स् व हेल्थ अ‍ॅण्ड हेल्थ सर्विसेस इन्फॉर्मेशन या विषयांचा समावेश आहे.\nअधिकांश वेळेस आपण आपल्या रोजच्या कामांमध्ये इतके गुंतून गेलेले असतो की आपल्या क्षेत्रात व अगदी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत काय बदल होत आहेत ह्याची दखल घेण्याची देखील आपल्याला फुरसत होत नाही. आपण जरी आपल्या आसपासच्या परिस्थितीबद्दल सजग नसलो तरी सदगुरु अनिरुद्ध बापू कायमच वास्तवाचे भान राखून सजग असतात.\nत्यातूनच सदगुरु अनिरुद्ध बापूंनी जुगाड, नॅनोटेक्नोलॉजी, क्लाऊड कॉम्प्युटींग, सोशल मिडीया, स्वार्म इंटेलिजन्स, अटेंशन इकॉनॉमी, होलोग्राफी, डॉ. निकोला टेसला व इतर अनेक विषयांवर स्वत: सेमिनार घेतले. या प्रत्येक सेमिनारमागे बापूंचे अथक परिश्रम व अविरत अभ्यास हा सर्वात महत्त्वाचा घटक होता. केवळ सामान्य ज्ञान वाढण्यासाठी नव्हे, तर हे सामान्य ज्ञान रोजच्या वापरात कसे येईल यावर सदगुरु अनिरुद्ध बापूंचा जास्तीत जास्त भर असतो. सेमिनारमधून मांडलेल्या अनेक गोष्टी आजच्या घडीला संस्थेच्या विविध उपक्रमांमधून योग्य व यशस्वीरित्या वापरल्या जातात.\n‘आधी केले आणि मग सांगितले’ या उक्तीने जनरल नॉलेज वाढविण्यासाठी सदगुरु अनिरुद्ध बापू स्वतः प्रचंड मेहनत घेतात. त्याप्रमाणे प्रत्येकाला अशी मेहनत घेता यावी, याकरिता विविध मार्गातून आवश्यक ते सामान्य ज्ञान कसे उपलब्ध होईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्या या प्रयासांचा फायदा उचलून प्रत्येकानेच अशा ‘जनरल नॉलेज बँके’त सक्रिय सहभागासाठी प्रयास केले तर बदलत्या काळाच्या प्रवाहात कधीच मागे पडण्याची भीती राहणार नाही.\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nCategories Select Category १३ कलमी कार्यक्रम Aside Audio Blog Fit Row Latest Updates Life Style News Article Post Slider Quote Uncategorized Video ​अध्यात्मिक यात्रा ​ ​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​ गरजूंना आधार ​जरूर वाचा ​ ​तीर्थक्षेत्र ​ त्यांचे साहित्य (लिखाण) ​पर्यावरणपूरक प्रोजेक्ट्स ​ प्रकल्प प्रपत्ती ​प्रशिक्षण वर्ग ​ रामराज्य वार्षिक उत्सव ​ विद्यार्थ्यांकरिता ​विशेष उत्सव ​ वैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन स्त्रियांचे सबलीकरण\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/PremPariksha/index.php", "date_download": "2019-02-18T00:29:34Z", "digest": "sha1:54YZPACYQL5U47B4KNMTKKDZ27WYKHFQ", "length": 8883, "nlines": 56, "source_domain": "bookhungama.com", "title": "Prem Pariksha", "raw_content": "\nप्रेम परीक्षा - Vidya Bhutkar\nआता हे संबोधन ऐकून चिडू नकोस हं पण खरंच तू आहेसच तशी, एकदम बाणेदार, हिम्मतवाली आणि हुशार. म्हणूनच तर तू अजूनही माझ्यासोबत आहेस आणि मी तुझ्या प्रेमात. आठवडा होऊन गेला कॉलेज सुरु होऊन आणि तू कशी जात असशील तिथे माझ्याशिवाय याची कल्पनाही करता येत नाहीये. मला तर नसतं जमलं बाबा तुझ्याशिवाय तिथे पायही ठेवायला. तो कॉलेजचा कट्टा, कँटीनचं टेबल, तिथला तो खडूस काका, मेसमधल्या काकू आणि जिथे आपण फिरत राहायचो ते सगळे रस्ते, तिथे कुठेही एकमेकांशिवाय जायचं म्हणजे शिक्षाच की गं पण खरंच तू आहेसच तशी, एकदम बाणेदार, हिम्मतवाली आणि हुशार. म्हणूनच तर तू अजूनही माझ्यासोबत आहेस आणि मी तुझ्या प्रेमात. आठवडा होऊन गेला कॉलेज सुरु होऊन आणि तू कशी जात असशील तिथे माझ्याशिवाय याची कल्पनाही करता येत नाहीये. मला तर नसतं जमलं बाबा तुझ्याशिवाय तिथे पायही ठेवायला. तो कॉलेजचा कट्टा, कँटीनचं टेबल, तिथला तो खडूस काका, मेसमधल्या काकू आणि जिथे आपण फिरत राहायचो ते सगळे रस्ते, तिथे कुठेही एकमेकांशिवाय जायचं म्हणजे शिक्षाच की गं गेला आठवडाभर तू इतक्या हिमतीने करतीयेस, केवळ तू आहेस म्हणूनच.\nगेला महिनाभर झाला विचार करतोय कसं झालं असेल हे रिझल्टच्या दिवशी आपण भेटलो ते गुंगीतच होतो. शेवटचं वर्ष शिकायचं आणि मग नोकरी, लग्न... मनात धाकधूक होती थोडी पण रिझल्ट आला आणि सगळं संपलंच. विचार करूनही लाज वाटते की माझे पाच विषय राहिलेत. इकडे घरी काय बोलतील याचं टेन्शन आणि त्यात तू रिझल्टच्या दिवशी आपण भेटलो ते गुंगीतच होतो. शेवटचं वर्ष शिकायचं आणि मग नोकरी, लग्न... मनात धाकधूक होती थोडी पण रिझल्ट आला आणि सगळं संपलंच. विचार करूनही लाज वाटते की माझे पाच विषय राहिलेत. इकडे घरी काय बोलतील याचं टेन्शन आणि त्यात तू एरवी एव्हढी धीर देणारी तू एकदम खचलीसच. कळतच नव्हतं कसं समजवावं तुला.\nत्यात तुझं आपलं एकच, “माझ्यामुळे तुझं वर्ष वाया गेलं”. वेडीच आहेस, असं कुणामुळे काही होत नसतं. तसंच असतं तर तू तरी कशाला पास झाली असतीस. यात चूक बाकी कुणाचीच नाहीये. आहे त��� फक्त माझी. प्रेम आपलं दोघांचंही कमी नाहीये पण त्याचा अभ्यासाशी काहीच संबंध नाहीये. उलट काही झाले तर फायदाच व्हायला हवा होता, सोबत बोलून, अभ्यास करून. पण मी तेही करून घेतलं नाही. चुकलंच माझं. मला एखादा विषय नाही समजला तर तो नीट विचारून घ्यायला हवा होता, समजून घ्यायला हवा होता. जाऊ दे.\nमी पल्लवी निंबाळकर. अतुल निंबाळकर माझे आहो...हे सांगण्याच कारण मला तुझ्या लेखाची ओळख अतुलनेच करून दिली.बरं हे सांगण्यासाठी मेसेज केला की मी तुझे प्रत्येक लेख आज पर्यंत वाचत आले आहे आणि पुढेही वाचल्याशिवाय राहणार नाही, मी तुझ्या पेज अगदी प्रेमात आहे असं म्हणणं मला वाटतं जास्त योग्य ठरेल.\nतुझं पुस्तक प्रकाशित केले हे मला जेव्हा कळलं अर्थातच हे मला अतुल कडूनच कळलं. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी अगदी त्याच क्षणी अतुला ते घ्यायला लावल. लहान मुले जशी एखाद खेळलं मिळालं की दिवसरात्र त्या शिवाय त्यांनां बाकी काही दिसतं नाही अगदी तसच काही झालं . अगदी दोन दिवसात ते वाचून पूर्ण केलं. कामासाठी जेव्हा पुस्तक खाली ठेवावं लागायचं ना तेव्हा खूप राग यायचा. एकदा रात्री 2.30पर्यंत जागून वाचाल. कदाचित तुला हे सगळं खूप गंमतशीर वाटेल पण अमेरिकेत आपल्याला आवडणाऱ्या लेखकाचं पुस्तक प्रकाशित होताच वाचायला मिळण म्हणजे माझ्या सारख्या मराठी वाचकाला सुखाची पर्वणीच....\nपुस्तक वाचताना प्रिया आणि अज्जू ही पात्र जणू सजीव होऊन माझ्या अवतीभवती वावरत आहे असं वाटत होत, इतकं प्रत्येक प्रसंगात वर्णन करताना बारकाईने केलं आहेस. प्रत्येक पात्राच्या भावना, वर्णन खूप छान पद्धतीने व्यक्त केलाय. अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे लव्हस्टोरी असूनही कुठेही भाषा घसरलेली वाटली नाही उलट मनाला भावली..प्रत्येक पत्राचा शेवट करताना वापरलेलं वाक्यं म्हणता नाही येणार त्याला पण काय म्हणतात ते आता तरी आठवत नाही पण शेवट अगदी वेगळा आणि चुटुक लावून जाणारा की पुढे काय होईल. वाचताना एके ठिकाणी प्रियाचा राग पण आला की किती वाईट आहे ही...थोडक्यात काय पुस्तक अगदी सुंदर आहे मला तर खूप आवडल.\nआणि सॉरी मी एक्ससायटमेंट मध्ये काही चुकीचं लिहिलं असेल तर....मी काही लेखिका नाही पण जे मनात आलं ते सांगितलं ...\nतुझ्यापुढील यशासाठी खूप साऱ्या शुभेच्छा... आणि लवकरात लवकर तुझ पुढील पुस्तक वाचायला मिळेल अशी अपेक्षा....\nBook Review by - पल्लवी निंबाळकर\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: प्रेम परीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Give-the-kids-time-understand-them/", "date_download": "2019-02-18T00:33:52Z", "digest": "sha1:WMZ522MBGDSFAKQCLW7P5SDTK3UUXVRU", "length": 7098, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलांना वेळ द्या, त्यांना समजून घ्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मुलांना वेळ द्या, त्यांना समजून घ्या\nमुलांना वेळ द्या, त्यांना समजून घ्या\nदहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना ट्यूशनला पाठविले म्हणजे आपले कर्तव्य झाले, असे समजू नये. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. मासिक परीक्षा, अर्ध वार्षिक परीक्षा, फायनल परीक्षेआधी होणार्‍या परीक्षा या सर्व परीक्षांचे पेपर घरी पहा, मुले या परीक्षांमध्ये नापास जरी झाली असली तरी त्यांना समजून घ्या. प्रगतीपुस्तक घरात दाखविण्यास त्यांना भीती वाटणार नाही, असे वातावरण घरात ठेवा. उलट अपयशातून यशाचा मार्ग कसा काढायचा, यावर चर्चा करा.\nसंपूर्ण शैक्षणिक वर्षात किमान दोन तीनवेळा मुख्याध्यापक, विविध विषयांचे शिक्षक यांना भेटा त्यांचेबरोबर नम्रतेने बोलून तुमच्या मुलांच्या अडचणी त्यांना सांगा. शिक्षकांचे प्रश्‍न समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वत:च्या मुलांचा आहारविहार आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आपली मुले ट्यूशन, एक्स्ट्रा क्‍लास या नावाखाली योग्य ठिकाणी जात आहेत का, याची खात्री करत राहा. टी.व्ही. पाहण्यावर घरच्या लोकांनीच बंधने घालनू घ्यावीत. परीक्षा जवळ आलेली असताना दीर्घ काळासाठी मुलांची शाळा चुकेल असे सण समारंभ यात्रा जत्रा शक्यतो टाळा.\nस्मरणशक्ती वाढण्याच्या औषधांचा सुळसुळाट ऐन परीक्षेच्या मोसमात सुरु होतो. त्यावर किती विश्‍वास ठेवायचा. आठवीपासून दहावी पर्यंत आपल्या मुलाची बुद्धी, शक्ती त्याची कुवत आपल्या ध्यानी झालेली असते. मग ‘पी हळद आणि हो गोरी असे होईल का’ या विचार करायच्या गोष्टी आहेत.\nपरीक्षा जवळ आली की पेपर फुटीचे प्रकार घडतात. इतके पैसे द्या आणि प्रश्‍नपत्रिका घ्या अशी ऑफर देणारे महाभाग भेटतात. अशा प्रकारच्या काळ्या बाजारात खरेदीला उभे रहायचे का परीक्षा झाल्यानंतरही फर्स्टक्‍लास पाहिजे का डिस्ट्रिंक्शन परीक्षा झाल्यानंतरही फर्स्टक्‍लास पाहिजे का डिस्ट्रिंक्शन कितीपैसे देता असे म्हणणारे भेटतात. त्यांच्या किती मागे लागायचे, विश्‍वास ठेवायचा की तुम्हीच ठरवा.\nआपल्या मुलाची कुवत कळल्यावरही वर्गातल्या स्कॉलर मुलांशी, नात्यातल्या हुशार मुलांशी तुलना करून आपणच आपल्या मुलांना टॉर्चर नाही का करत मुलांचे अतिलाड करू नका, फर्स्टक्‍लास आला तर स्मार्ट फोन, डिस्ट्रींक्शन मिळेल तर कॉलेजला जायला बाईक, असे प्रलोभनाचे यश म्हणजे मुलांना प्रलोभनांच्या गर्तेत लोटण्यासारखे आहे. घरात वातावरण हसते खेळते ठेवण्याचा प्रयत्न करा.\n-माधव कुंटे, निवृत्त शिक्षक\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/raid-on-ganja-seller-in-belgaon/", "date_download": "2019-02-17T23:55:44Z", "digest": "sha1:OQEVPIVCBTBF7U3GLAZ7MH7E6IHIL5GS", "length": 5427, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरात गांजा विक्री करणार्‍यांवर छापा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › शहरात गांजा विक्री करणार्‍यांवर छापा\nशहरात गांजा विक्री करणार्‍यांवर छापा\nपोलिसांनी गांजाविरोधी मोहीम तीव्र करताना शहराच्या मध्यवर्ती भागातून काही गांजाविक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे. त्यात एका बालकाचा समावेश आहे. पोलिसांनी स्वतः ग्राहक बनूनह गांजा विकणार्‍यांना जाळ्यात घेतले.\nशहरामध्ये अनेक गैरव्यवहार सुरू असून शहरात अंमली पदार्थ व गांजा विक्री तेजीत आहे. याप्रकरणी मार्केट पोलिस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी गांजा विक्री करणार्‍यांविरोधात जोरदार तपासकार्य हाती घेतले आहे.\nत्याच मोहीमेचा भाग म्हणून सोमवारी शहराच्या मध्यवर्ती भागात कारवाई करण्यात आली. एका कॉम्प्लेक्समध्ये गांजा विकला जातो, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्राहक बनून या विक्रेत्यांना गाठले आणि गांजाची मागणी केली. त्यांना एका कॉम्प्लेक्समधील खोलीत नेण्यात आले. तेथे काही विक्रेते होते. तसेच काही खरेदीदार���ी होते. मुद्देमाल आणि विक्रेते सापडताच पोलिसांनी खरे रुप प्रकट केले आणि त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.\nखडेबाजार पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्‍या सदर भागात गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती. याबाबत खडेबाजार पोलिस स्थानकात रात्री उशिरापयंर्ंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे पुढे आले आहे. पोेलिसांनी काही दिवसांपूर्वीच शहरातील माळमारुती पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत व शहरातील इतर काही भागामध्ये गांजा विक्री करणार्‍यांना रंगेहात पकडून कारवाई केली होती.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Another-million-people-will-get-cheap-grains-in-anna-suruksha/", "date_download": "2019-02-17T23:55:17Z", "digest": "sha1:XRZRPZL4L2IYCCJX2DXOI7UK5UMBKY7T", "length": 7643, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आणखी एक लाख लोकांना मिळणार स्वस्त धान्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › आणखी एक लाख लोकांना मिळणार स्वस्त धान्य\nआणखी एक लाख लोकांना मिळणार स्वस्त धान्य\nकोल्हापूर : अनिल देशमुख\n‘अन्‍नसुरक्षा’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील आणखी एक लाख लोकांना स्वस्त धान्य दिले जाणार आहे. संबंधितांकडून हमीपत्र घेऊन या योजनेच्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या यादीत त्यांचा समावेश केला जाणार आहे. त्याची प्रक्रिया तहसील आणि शहर अन्‍नधान्य वितरण कार्यालयात सुरू झाली आहे.\nजिल्ह्याला दर महिन्याला सुमारे 13 हजार 500 मेट्रिक टन अन्‍नधान्य मंजूर होते. मात्र, त्यापैकी 93 टक्के म्हणजे सुमारे 12 हजार 500 मेट्रिक टन धान्याची उचल होत होती. जिल्ह्यातील 22 लाख 10 हजार 400 लोकांना ‘अन्‍नसुरक्षे’चा लाभ देण्यात येत होता. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत धान्याची उचल न केलेल्या कार्डधारकांची शोधमोहीम र���बविण्यात आली, त्यात 25 हजार कार्डधारक आढळून आले.\nयाबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या 23 लाख 18 हजार 615 इतकी निश्‍चित करण्यात आली आहे. यामुळे 1 लाख 80 हजार लोकांना या योजनेचा लाभ देणे शक्य असले, तरी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध धान्यानुसार 1 लाख लोकांना या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे.\nलाभार्थ्यांची वाढीव संख्या एक लाखांवर गेली असून जिल्हा प्रशासनाने नव्या एक लाख लोकांना या योजनेत समाविष्ट करून त्यांना धान्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गरजू केशरीकार्ड धारकांना शहर पुरवठा कार्यालय अथवा तहसील कार्यालयात मागणी अर्ज भरून द्यावा लागेल, त्यासोबत उत्पन्नाबाबतचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. यानंतर दाखल होणार्‍या अर्जांची पूरवठा निरिक्षकांकडून तपासणी केली जाईल, त्यानंतर लाभार्थी अंतिम केले जाणार आहेत.\n3 हजार 900 जणांनी केला ‘त्याग’\nअन्न सुरक्षा योजनेतील अनुदानित धान्याचा त्याग करण्याची योजना आहे. या योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी आजअखेर 3 हजार 900 लोकांनी लाभार्थी असूनही या धान्याचा त्याग केला असल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयातून सांगण्यात आले.\nअन्न सुरक्षा योजनेतर्गंत 55 हजार अंत्योदय कार्डधारकांना दोन रूपये प्रतिकिलो दराने गहू व तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ असे एकूण 35 किलो धान्य दिले जाते. तर प्राधान्य कुटूंब यादीत समाविष्ट असलेल्या 22 लाख 10 हजार 500 लोकांना याच दराने एकूण पाच किलो धान्य देण्यात येते.\n‘अन्न सुरक्षा’ची जिल्ह्यातील स्थिती\nं अंतोदय कार्डधारक-55 हजार\nं प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थी-22 लाख 10 हजार 500\nं नव्याने वाढणारे लाभार्थी-1 लाख 80 हजार 115\nं प्रत्यक्ष लाभ मिळणारे लाभार्थी-1 लाख\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Sant-Sopankaka-Palkhi-departure-on-Tuesday/", "date_download": "2019-02-18T00:47:53Z", "digest": "sha1:ED2TOPARAZZ3QLZJM3HCNQC5ERVJPHQS", "length": 4936, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संत सोपानकाका पालखीचे मंगळवारी प्रस्थान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › संत सोपानकाका पालखीचे मंगळवारी प्रस्थान\nसंत सोपानकाका पालखीचे मंगळवारी प्रस्थान\nआषाढीवारीसाठी सासवड येथून संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे जेष्ठ वद्य 12 म्हणजेच मंगळवारी (दि.10) प्रस्थान होणार असून 13 दिवसांचा प्रवास करून हा सोहळा 22 जुलै रोजी पंढरपूर मुक्कामी पोहोचणार आहे. यानिमित्त सोपानकाकांच्या संजीवन समाधी मंदिरात जय्यत तयारी सुरु आहे. संत सोपानकाका बँकेच्या वतीने देण्यात आलेल्या चांदीच्या रथाला झळाळी देण्यात आली आहे. जेष्ठ वद्य बारस म्हणजेच दि. 10 जुलै रोजी सोपानदेव मंदिरात मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी 12 वाजता देऊळवाड्यातून पालखी आषाढवारीसाठी प्रस्थान ठेवेल.\nपालखीचा मुक्काम पुढीलप्रमाणे राहणार आहे, दि. 10 जुलै पांगारे, दि. 11 मांडकी, दि. 12 निंबुत, दि. 13 सोमेश्वरनगर, दि. 14 कोर्‍हाळे बुद्रुक, दि. 15 बारामती, दि. 16 लासुर्णे, दि. 17 निरवांगी, दि. 18 अकलूज, दि. 19 बडले, दि. 20 भंडी शेगाव, दि. 21 वाखरी आणि दि. 22 जुलै पंढरपूर. दि. 20 जुलै रोजी टप्पा (भंडी शेगाव) येथे ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपानकाका महाराज या बंधूंच्या भेटीचा सोहळा पररंपरेनुसार होणार आहे. पुरंदरसह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या सुमारे 80 हुन अधिक दिंड्या, सव्वाशे वाहने, रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर आणि लाखाच्या संख्येने वैष्णवांची दाटी असा हा वैभवशाली सोहळा होणार असल्याचे सोहळा प्रमुख श्रीकांत गोसावी यांनी सांगितले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/people-were-leaving-the-village-for-employment-now-36-villages-get-employment-5955002.html", "date_download": "2019-02-18T00:44:10Z", "digest": "sha1:ZHFEZORUW5Z2CT32RRYQJTSQFKDJ3SQ5", "length": 10554, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "People were leaving the village for employment, now 36 villages get employment | नोकरीसाठी लोक गाव सोडत होते, आता ३६ गावांतील लोकांना मिळू लागला रोजगार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनोकरीसाठी लोक गाव सोडत होते, आता ३६ गावांतील लोकांना मिळू लागला रोजगार\nबिहारच्या सिवान शहरापासून १८ किमी अंतरावर पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांची जन्मभूमि जिरादेईमधील नरेंद्रपूर हे\nपाटणा- बिहारच्या सिवान शहरापासून १८ किमी अंतरावर पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांची जन्मभूमि जिरादेईमधील नरेंद्रपूर हे एक गाव. दहा वर्षांपूर्वी ग्रामस्थांना चांगला रोजगार मिळवण्यासाठी गाव सोडणे एवढाच एक पर्याय असे. परंतु २००९ मध्ये येथे परिवर्तन कॅम्पसची सुरूवात झाली आणि संपूर्ण गावाचे चित्रच पालटले. परिवर्तन कॅम्पसमध्ये महिला-पुरूषांना कौशल्याधारित प्रशिक्षण देणारे केंद्र आहे. त्याच्या जोरावर स्थानिकांना रोजगाराच्या दृष्टीने सक्षम केले जाते. याच कॅम्पसमध्ये मुलांसाठी शाळाही आहे. महिला शिवणकाम करतात. पुरूषांसाठी कृषी शिक्षण आहे.\nपरिवर्तन कॅम्पसच्या प्रयत्नातून पंचक्राेशीतील ३६ गावांतील ५ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. परिवर्तन कॅम्पसची स्थापना लंडनमधून शिक्षण घेतलेल्या सेतिका सिंह यांनी केली. वर्षात कॅम्पसच्या महिलांनी १.३० लाख मीटर कपडे तयार केला . दरवर्षी १० ते १२ हजार मुलांसाठी शालेय गणवेश शिवण्याचे काम करतात. पाटणा, लुधियाना, कोयंबतूर, पुण्यापर्यंत त्याचे गणवेशाचे काम पोहोचले आहे. परिवर्तनला तक्षशिला शैक्षणिक सोसायटीद्वारे निधी मिळतो.\nमहिला बनवू लागल्या गणवेश, शेतकरी गिरवू लागले आधुनिक शेतीचे धडे\n- कॅम्पस ४४ अंगणवाडी केंद्राशी जोडलेले आहे.\n- २२ सरकारी शाळांसोबत शिक्षण क्षेत्रात सक्रिय.\n- परिवर्तन शेतकरी क्लबची स्थापना.क्लबचे ३५० सदस्य\n- ३ हजाराहून अधिक महिला परिवर्तन कॅम्पसच्या संपर्कात.\n- परिवर्तन ग्रंथालयात ३ हजाराहून जास्त पुस्तके.\n१०० महिलांचे ५ तासांच्या शिफ्टमध्ये काम चालते\nपरिवर्तन कॅम्पसमध्ये सध्या १०० हून जास्त महिला रोज शिवणकाम, सूत कताई, विणकाम इत्यादी कामे करतात. महिलांसाठी पाच तासांची शिफ्ट आहे. यंदा १२ हजार शालेय गणवेश तयार आहेत. इतर सुमारे ४० हजारावर विविध प्रकारचे कपडे देखील तयार आहेत. जुन्या परंपरेच्या जपणुकीसाठी परिवर्तनने आपला पहिला प्रकल्प हातमाग यंत्राद्वारे सुरू केला होता. आज या केंद्रात १०० पेक्षा जास्त हातमाग यंत्र आहेत. साडी, टॉवेल, चादर इत्यादी त्याद्वारे तयार केले जातात.\nदरवर्षी ५ राज्यांतून शिल्पकार येथे येतात\nपाटण्यात जन्मलेल्या सेतिका सिंह म्हणाल्या, कॅम्पसमध्ये जीवनाचा प्रत्येक राग-रंग पाहायला मिळतो. येथे मुलांच्या अभ्यासाचा किलबिलाट ऐकू येतो. संगीताचा रियाझ करणाऱ्या तरुण-तरूणींचे सूर कानी पडतात. सूत कातणाऱ्या, कपडे विणणाऱ्या महिला दिसतात. शेतकऱ्यांची कृषीशाळाही भरते. २ ते ३ बालगृहे देखील चालवली जातात. येथे मुले इंग्लिश शिकतात. कॅम्पसमध्ये दरवर्षी कलाकुसरीचा मेळा भरतो. त्यात पाच राज्यांतील शिल्पकार सहभागी होतात.\nमी किंवा माझा पक्ष 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही; रजनिकांत यांची घोषणा\nViral video of CRPF Jawan: जखमी जवानाने मांडली हल्ल्याच्या अवघ्या काही सेकंदांपूर्वीची आपबिती, गृहमंत्री म्हणाले, 'हीच आहे समस्या'\nPulwama Attack: जम्मू-काश्मीरच्या फुटिरतावादी नेत्यांचे संरक्षण काढले, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-18T00:11:02Z", "digest": "sha1:KDIDXGP4AIAKQDC4PUNAHMTWQEGRVBAH", "length": 10554, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : शेन वॉटसनने केलं आयपीएलमधलं तिसरं शतक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nIPL 2018 : शेन वॉटसनने केलं आयपीएलमधलं तिसरं शतक\nपुणे : महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने शेन वॉटसनच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर 64 धावांनी सहज विजय मिळविला. या विजयासह चेन्नईने पदकतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.\nचेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर शेन वॉटसनने आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमातले दुसरे शतक ठोकले. वॉटसनने 57 चेंडूमध्ये 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने दमदार खेळी करीत 106 धावा बनविल्या. वॉटसनचे आयपीएलमधले हे आजवरचे तिसरे शतक ठरले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचेन्नईयीनला हरवित ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय\nकिरण मोरेयांच्यामुळे यष्टीरक्षक सुधारले : ऋषभ पंत\nपहिल्या डावातील आघाडीवर विदर्भाचा विजय; बक्षिसाची रक्‍कम शहिदांच्या कुटिबीयांना देणार\n#INDvAUS : टी-20 मालिकेत कुलदीप यादवला विश्रांती\nराष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धा : पुण्याच्या सिद्धी शिर्केची सुवर्णपदकाची कमाई\nआयटी क्रिकेट स्पर्धा : टीसीएस संघाला विजेतेपद\nअफगाणिस्तान, टांझानिया या संघांचा उपान्त्यफेरीत प्रवेश\n#INDvAUS : विश्‍वचषकाच्या दृष्टीने ऋषभला संघात स्थान\n#INDvAUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइं��ियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Election-of-Kankavli-Municipal-Panchayat/", "date_download": "2019-02-17T23:53:45Z", "digest": "sha1:QW4SIZR4H346MD3E2CDZ6XRK3SBRFSV6", "length": 11600, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कणकवलीकरांना शांतता हवी आहे! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कणकवलीकरांना शांतता हवी आहे\nकणकवलीकरांना शांतता हवी आहे\nतळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी व्यापारीपेठ असलेल्या कणकवली नगरपंचायतीची निवडणूक खरेच शांततेत सुरू आहे आणि उरलेल्या आठ दिवसातही ती शांततेत सुरू राहणार यात शंका नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे प्रकार घडले आणि त्यातून दहशत निर्माण झाली तर हातात काहीच लागत नाही, हे यापूर्वीचा इतिहास पाहता स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे उमेदवारच शांतपणे आपापला प्रचार करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अपवाद वगळता कुणीही कुणावरही फारसे आरोप-प्रत्यारोप करतानाही दिसत नाही.\nसध्याचे वातावरण पाहता कधीही नाही इतकी शांततेत यावेळची निवडणूक पार पडणार आहे असे ठामपणे सांगता येईल. 26 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जेव्हा लढती स्पष्ट झाल्या त्यानंतर प्रचारासाठी केवळ दहा दिवस शिल्लक राहिले. या दहा दिवसात घरोघरी जावून प्रचार करायचा आहे. अगदी प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंब प्रचारापासून चुकता कामा नये याची खबरदारी प्रत्येक उमेदवार घेत आहे. एवढेच नव्हे तर काही घरांमध्ये एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा जावून मतपरिवर्तन करण्याची आवश्यकताही उमेदवारांना माहीत आहे. त्यामुळे जो-तो उमेदवार बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मतदाराला भेटण्यात मग्न आहे.ही मग्नताच निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी उपयोगी ठरत असते. निवडणूक आयोगाने अलिकडे प्रचाराचा कालावधी पूर्वीपेक्षा कमी ठेवण्यामागे हा एक सद्हेतू असावा, असे वाटते.\nएक काळ असा होता की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात दहशतीचा मुद्दा हा प्रचाराचा मुद्दा असायचा. दहशतीच्या बाबतीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप व्हायचे. अर्थात अनेक राजकीय स्वरूपाचे गुन्हे त्या काळात पोलिस स्थानकांमध्ये दाखल व्हायचे. कणकवलीतही असे प्रकार घडायचे. परंतु त्यातून काहीच निष���पन्न होत नाही हे आता सर्वांनाच समजून चुकले आहे. एकीकडे मतदार आता अधिक समजदार बनले आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारांना स्विकारत नाहीत आणि दुसरीकडे अशा प्रकारांमुळे फक्त अंगावर केसीस वाढतात, वैयक्तिक नुकसानच होते हे आता कार्यकर्त्यांनाही समजू लागले आहे. या दोन कारणांमुळे आता राजकारणात शांतता प्रस्थापित होत आहे, असे म्हणण्यास वाव आहे. कणकवलीतही सध्या निवडणूक काळात अशी शांतता आहे, ही खूप समाधानाची बाब आहे.\nमुळात कणकवली ही व्यापारीपेठ आहे. जिल्ह्यात सर्वात वेगाने विकसित होणारे हे शहर आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हे शहर ओळखीचे आहे. सिंधुदुर्गात जे हजारो पर्यटक पर्यटनासाठी येतात ते सुरूवातीला कणकवलीतच येतात. पुन्हा माघारी परतताना त्यांची खरेदीही कणकवलीतच होते. त्यामुळे कणकवली विकसित शहर बनायला हवे. त्याशिवाय ते अधिक सुंंदर शहर निर्माण व्हायला हवे. अशा सुंदर आणि विकसित शहरासाठी शांत परिस्थिती कधीही पोषकच ठरते.\nकणकवलीत सध्या निवडणूक काळात शहरात फेरफटका मारला असता एक बाब आवर्जुन दिसते ती म्हणजे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते गटागटाने घरोघरी जावून हात जोडून नम्रपणे मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. ज्येष्ठांसमोर वाकून नमस्कार करताना दिसतात. आपणाला मत का द्यावे, हे एखादा उमेदवार मतदाराला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचवेळी तो प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका किंवा आरोप करण्याच्या फंदात पडत नाही. त्यामुळेच कणकवलीची ही निवडणूक निकोप वातावरणात सुरू आहे.\nकणकवली हे शहर शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विकसित होत आहे. त्यामुळे मतदारही अधिक वैचारिक बनत चालला आहे. आपण कुणाला मतदान करणार याचा थांगपत्ता तो लागू देत नाही. प्रत्येक उमेदवार आणि त्याचे प्रचारक यांचे हसतमुखाने स्वागत करायचे आणि आपले अमूल्य मत आपल्या मनातील उमेदवाराला देवून मतदान केंद्रातून शांतपणे बाहेर पडायचे, असेच या मतदारांनी ठरविलेले आहे. खरे तर लोकशाहीला असेच अभिप्रेत आहे. खुल्या, निकोप वातावरणात मतदाराला आपल्या हव्या त्या उमेदवाराला मोकळेपणाने मतदान करता यावे, असेच वातावरण कणकवली शहरात सध्या दिसत आहे, ही लोकशाहीसाठी खूप समाधानाची बाब आहे.\nसावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ\nआजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’\nदुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्ट��तही शाळा\nराज्यातील १३ शाळांना ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता\nसावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/monsoon-comeback-in-Mumbai/", "date_download": "2019-02-18T00:03:10Z", "digest": "sha1:M4RF5SPY7TYPD4HANI6PH46MACTPBYGK", "length": 7490, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईत मान्सूनचे जोरदार पुनरागमन! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत मान्सूनचे जोरदार पुनरागमन\nमुंबईत मान्सूनचे जोरदार पुनरागमन\nगेल्या आठवड्यात वीकेंड साजरा करून गायब झालेल्या मान्सूनने मुंबईत रविवारी जोरदार पुनरागमन केले. रविवारी पहाटेपासूनच पाऊस संततधार कोसळू लागल्याने मुंबईच्या अनेक भागांत पाणी साचले व मुंबईची दाणादाण उडाली. रेल्वेच्या तीनही मार्गांवर आधीच मेगाब्लॉक आणि त्यात संततधार पाऊस, यामुळे मुंबई दर्शनसाठी बाहेर पडलेल्यांचे अतोनात हाल झाले. येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाच्या जोरदार, अतिजोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.\nमरिन ड्राईव्हला सेल्फी काढण्याच्या नादात तरुण बुडाला\nपुन्हा एकदा सेल्फी काढण्याच्या जीव गमविण्याची वेळ तरुणावर आली. सेल्फी घेण्याच्या नादात 20 वर्षीय तरुणाने शनिवारी दुपारी मरिन ड्राईव्ह किनार्‍यावर जीव गमावला. किनार्‍याच्या कठड्याखालील दगडांमध्ये उतरून मित्रासोबत सेल्फी घेताना हा तरुण घसरला आणि ओहोटीच्या लाटांत सापडून समुद्रात बुडाला. दरम्यान, त्याला वाचविण्यासाठी समुद्रात उडी मारणारा तरुण जखमी झाला. तर दुसरीकडे मित्र बुडत असताना त्याच्यासोबतचा मित्र तेथून पळून गेला. दरम्यान, बुडालेल्या तरुणाला 20 मिनिटांनंतर बाहेर काढण्यात यश आले. त्याला तातडीने जीटी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nरेल्वेसेवा व रस्ते वाहतुकीवर परिणाम\nजोरदार पावसाचा रेल्वे वाहतुकीसोबतच रस्ते वाहतूक सेवेवरही प्रचंड परिणाम झाला आहे. जागोजागी मेट्रोची सुरू असलेली कामे, शिवाय अजूनही रस्तेदुरुस्तीची कामे सुरू असल्याने रस्ते वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली. त्यातच रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक असल्याने मुंबई दर्शन करण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. पावसामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला.\nजोगेश्‍वरी येथे भिंत कोसळली\nमुंबईतील जोगेश्‍वरी परिसरात इमारतीची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाहीत. शनिवार सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दोन इमारतींमध्ये असलेली ही संरक्षण भिंत कमकुवत झाली होती.त्यामुळे रहिवाशांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भिंतीजवळील भाग रिकामा केला होता. अखेर रात्री ही भिंत कोसळली. या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-police-take-action-on-gambling-base/", "date_download": "2019-02-17T23:59:15Z", "digest": "sha1:WH2EO4RAFBWPTT2XI37AMVTJ3ZLPKQT2", "length": 9779, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यात जुगार अड्डा उद्ध्वस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात जुगार अड्डा उद्ध्वस्त\nसातार्‍यात जुगार अड्डा उद्ध्वस्त\nसातारा शहर परिसरातील प्रतापसिंहनगर झोपडपट्टी, संगमनगर कॅनॉल, क्षेत्रमाहुली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या कार���ाई करत 3 जुगार अड्डे उद्ध्वस्त केले. यावेळी 6 जणांना अटक केली असून सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्यांमध्ये रोकड, रिक्षा, दुचाकी व मोबाईल यांचा समावेश आहे. दरम्यान, देगाव फाटा येथे पोलिसांबाबतची पूर्वसूचना देणारा सायरन वाजवून जुगार अड्डा चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी हा अड्डा नेस्तानाबुत केला आहे.\nयुवराज रामचंद्र जाधव (वय 35), अभिमान जालिंदर ओव्हाळ (वय 41), राम किसन साठे (वय 21, तिघे रा. प्रतापसिंहनगर), अनिल सुरेश माने (वय 30, रा. विकासनगर), ऋषभ संजय मोरे (वय 20, रा. पाटीलवाडा, गोजेगाव), नितीन मल्हारी विधाते (वय 45, रा. सोनगाव तर्फ माहुली, ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, चंदू चोरगे, अमर बनसोड, मनोज बनसोड, धनंजय बनसोड हे देगाव फाटा येथून पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.\nयाबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर परिसरात जुगार अड्डे सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तीन पथकांच्या माध्यमातून एकाचवेळी धाडी टाकल्या. देगाव फाटा येथे टपर्‍यांच्या आडोशाला मोकळ्या जागेत जुगार सुरु असताना शहर पोलिसांनी छापा टाकला असता संशयित चौघेजण तेथून पसार झाले. पोलिसांना एक संशयास्पद रिक्षा आढळल्यानंतर त्यामध्ये पाहणी केली असता जुगाराचे साहित्य सापडले. जुगार अड्ड्याची तपासणी सुरु असतानाच अचानक सायरन वाजू लागल्याचा आवाज आल्याने पोलिस गडबडून गेले. पोनि नारायण सारंगकर यांनी याचा छडा लावला असता धक्कादायक माहिती समोर आली.\nया परिसरात पोलिस व्हॅन आल्यानंतर सायरन वाजवला जातो. या सायरनचे रिमोट अड्ड्यापासून काही अंतरावर ठेवण्यात आला आहे. व त्यासाठी काही खास माणसांची नियुक्ती केली असून पोलिस आले की ते रिमोटद्वारे सायरन वाजवतात. सायरन वाजला की जुगार बहाद्दर अड्ड्यावरुन पळून जातात. गुरुवारी रेड टाकण्यापूर्वी पोलिस गेल्यानंतर असाच प्रकार झाल्याने संशयित आरोपी तेथून पसार झाले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी 50 हजार रुपयांची रिक्षा, जुगाराचे साहित्य, सायरन जप्त केला आहे.\nसंगमनगर कॅनॉल येथेही पोलिसांनी जुगार अड्डा सुरु असतानाच छापा टाकला असता त्याठिकाणी संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता रोख 40 हजार 900 रुपये, जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त ���ेला. क्षेत्रमाहुली येथेही पोलिसांनी छापा टाकला असता त्याठिकाणी 3 दुचाकी, मोबाईल, खुर्ची, टेबल असा 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.\nदरम्यान, पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापासत्र राबवल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. कारवाई करुन संशयित सर्वांना पोलिस व्हॅनमध्ये घातले जात असताना बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. संशयितांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, प्रोबेशनरी एसपी पवन बनसोड, पोनि पद्माकर घनवट, पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, फौजदार प्रसन्न जर्‍हाड, पोलिस हवालदार मोहन घोरपडे, विलास नागे, उत्तम दबडे, विजय शिर्के, तानाजी माने, रामा गुरव, विजय कांबळे, शरद बेबले, रवि वाघमारे, रुपेश कारंडे, नितीन भोसले, संतोष जाधव, नितीन गोगावले, निलेश काटकर, प्रवीण कडव, संजय जाधव, गणेश कचरे, राहुल खाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://steroidly.com/mr/buy-turinabol/", "date_download": "2019-02-18T00:26:57Z", "digest": "sha1:IXD56LOXY5BVMP6PXNCG6QDGASURWEPD", "length": 30427, "nlines": 264, "source_domain": "steroidly.com", "title": "Turinabol खरेदी करण्याचा विचार? विक्रीसाठी LEGIT स्टेरॉइड शोधत मार्गदर्शन - Steroidly", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nघर / Turinabol / Turinabol खरेदी करण्याचा विचार विक्रीसाठी LEGIT स्टेरॉइड शोधत मार्गदर्शन\nTurinabol खरेदी करण्याचा विचार विक्रीसाठी LEGIT स्टेरॉइड शोधत मार्गदर्शन\nलोड करीत आहे ...\n7. Turinabol कायदेशीर आहे\nअन्यथा, Anavar is normally recommended instead. येथे ऑनलाइन कायदेशीर स्टिरॉइड्स खरेदी.\nमिळवली साठी Turinabol खरेदी\nएक bodybuilder Turinabol काय अपेक्षा करू शकता\nआपण पूर्ण भरावे का Turinabol किंमत किंवा नाही (दर विक्रेता तसेच पुरवठा आणि मागणी अवलंबून वेगळी असेल), Turinabol परिणाम शोधत bodybuilder पुढे पाहू शकता:\nजनावराचे स्नायू वस्तुमान वाढ विकास\nकिमान पाणी वजन वाढणे (अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स संबंधित इतर साइड इफेक्ट्स तुलनेत)\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक पातळी वाढ\nसुधारित सहनशक्ती आणि तग धरण्याची क्षमता\nTurinabol (tbol) परिणाम, वरील फायदे असूनही, अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड वापर करून प्रत्येकासाठी समान नाहीत.\nआहार, डोस वारंवारता आणि डोस स्वतः परिणाम एक प्रभाव आहे, एक व्यक्ती व्यायाम पथ्ये करते म्हणून.\nकाय आज मिळवली आपापसांत Tbol लोकप्रिय करते, त्याच्या तुलनेने सौम्य अॅनाबॉलिक गुणधर्म न जुमानता, तो मिळवली कोणत्याही estrogenic प्रभाव आणि फार थोडे progestational क्रियाकलाप ट्रिगर ज्ञात नाही आहे.\nआपण आधी खरेदी Turinabol, औषध आहे काय याची जाणीव असू, हे कसे कार्य करते, आणि वापर संबंधित सुरक्षा.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\nTurinabol नाही, आणि गेले आहे कधीच, तयार केला होता की एक अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड वैद्यकिय स्थिती किंवा रोग प्रक्रिया उपचार मदत करण्यासाठी.\nहे मुद्दाम वाढवून जर्मन खेळाडूंनी फायदा पूर्व जर्मन मेडिकलमध्ये करून 1960 मध्ये उत्पादित.\nथंड युद्ध वर्षात, स्पर्धा पूर्व व पश्चिम दरम्यान भयंकर होता, म्हणून “गुप्त वापर” खेळाडूंनी करून Turinabol च्या दशके दोन गुप्त बर्लिन भिंत संपुष्टात आणून खालील उघड आधी.\n1960 मध्ये निर्माण करण्यात आले होते मूळ स्वरूपात यापुढे उपलब्ध आहे. खरं तर, थोडे औषध मूळ रासायनिक रचना याबद्दल ओळखले जाते, त्यामुळे आज उत्पादित चढ केवळ मूळ नक्कल करण्याचा प्रयत्न करू शकते.\nया कारणास्तव, थोडे देखील ओळखले जाते नर किंवा मादी खेळाडूंना शिफारस dosages किंवा मिळवली.\nहे dosages नंतर परत कुठेही ranged, असे मानले जाते 20 एक दिवस मिचेल 50 पुरुष एक दिवस मिचेल, आणि अत्यंत कमी dosages (5 एक दिवस मिग्रॅ) महिला वैशिष्ट्यपूर्ण होते.\nविक्रीसाठी Turinabol शोधा कुठे\nतो Turinabol खरेदी येतो तेव्हा खर्च ��ोळ्या आणि त्यांची शक्ती संख्येवर अवलंबून वेगळा असू शकतो.\nBulking स्टॅक CrazyBulk उच्च-विक्री स्नायू इमारत पूरक चार समाविष्टीत आहे, स्नायू वस्तुमान नफ्यावर जास्तीत जास्त आणि शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी डिझाइन. येथे अधिक जाणून घ्या.\nमोठ्या प्रमाणात स्नायू नफ्यावर डी-BAL\nउत्कृष्ट शक्ती साठी TRENOROL\nजलद पुनर्प्राप्ती साठी DECADURO\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nCrazyBulk कटिंग स्टॅक चार पूरक शरीरातील चरबी चिंधी करण्यासाठी एकत्र वैशिष्ट्ये, रॉक-हार्ड जनावराचे स्नायू प्रतिरक्षित करेल आणि अत्यंत करण्यासाठी आपल्या व्यायामादरम्यान आणि ऊर्जा घेऊन. येथे अधिक जाणून घ्या.\nशक्ती आणि ऊर्जा ANVAROL\nWINSOL फाडून टाकले स्नायू मिळवा\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nTurinabol अॅनाबॉलिक गुणधर्म मध्ये तुलनेने सौम्य आहे आणि विशेषत: आढळले आहे 10 मिग्रॅ तोंडी टॅबलेट.\nकारण या, यकृत विषाच्या तीव्रतेचे प्रमाण संभाव्य शक्यता आहे, पर्वा न करता कमी ग्रॅमचा शक्ती.\nतो अत्यंत bioavailable आहे कारण हे आहे, तो आण्विक रचना आहे की अर्थ इतर तोंडी अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स सामान्य आहे म्हणून, पाचक प्रक्रिया आणि यकृत गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती झाल्याने यंत्रातील बिघाड करण्यासाठी प्रतिरोधक आहे.\nTurinabol अंदाजे चे सक्रिय जीवन आहे 16 तास आणि एक पठाणला किंवा bulking सायकल एकतर वापरले जाऊ शकते, विशेषत: स्वत: हून तरी.\nहा सहसा एकत्र किंवा सहज लक्षात स्नायू वस्तुमान लाभ इतर स्टिरॉइड्स रचलेला आहे, शक्ती, किंवा वजन वाढणे.\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nकाही उत्पादक करताना (भूमिगत लॅब) राज्यातील कारण त्याच्या कमी ग्रॅमचा शक्ती, Turinabol दीर्घकाल वापरले जाऊ शकते, या अपरिहार्यपणे खरे नाही.\nकाही वापरकर्ते दावा केला आहे 10 सुमारे सात आठवडे दररोज घेतले मिचेल यकृत कार्य किंवा कारण धोक्यात आणणे होईल नकारात्मक साइड इफेक्ट्स, पण प्रत्येक व्यक्ती वेगळ्या वाफ.\nहे तोंडी औषधे यकृत जोरदार असह्य असू शकते की नोंद करावी. मानसिक ताण आणि तणाव लगेच यकृत नुकसान करू शकत नाही, पण लुडबूड आणि सजीवा��च्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य कार्ये व्यत्यय आणू शकतात, जे असंख्य प्रतिकूल प्रतिक्रिया सक्रीय करु शकतात.\nवापरकर्ते आज सरासरी शिफारस केलेले dosages 40 ते 60 मिग्रॅ. वापर प्रथम सायकल दरम्यान, 20 मिचेल 30 मिग्रॅ दररोज सुरुवातीला पुरेसे आहे.\nतो अनेकदा अशा इतर स्टिरॉइड्स रचलेल्या आहे Stanozolol किंवा Trenbolone (injectable) उपाय.\nटीप – एक स्टॅक दोन तोंडी अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स यात टाळा, यकृत ताण / नुकसान / बिघडलेले कार्य धोका वाढतो, जे.\nएक स्टॅक तो वापरून डोस शिफारसी देखील एकत्र घटक च्या ग्रॅमचा शक्ती अवलंबून वेगवेगळी.\nआपण आधी भारत पासून Turinabol खरेदी किंवा इतर कोणत्याही देशात आपण ते विक्री होईल की, विक्रेत्याचे संशोधन करण्यासाठी वेळ घेणे, उत्पादन, आणि मागील वापरकर्त्यांनी बाकी टिप्पण्या किंवा अभिप्राय पुनरावलोकन.\nशोध विक्रीसाठी Turinabol गोळ्या खूप सारखे वाटू शकते, पण नेहमी गरीब गुणवत्ता संभाव्य याची जाणीव असू, counterfeited उत्पादन, आणि उत्पादन जीवाणू किंवा इतर हानीकारक घटक असलेली.\nTurinabol खरेदीChlorodehydromethyltestosteroneतोंडावाटे TurinabolTbol केवळ सायकल डोस नफ्यावरTbol स्टेरॉईडचाTurinabol डोसTurinabol परिणामTurinabol पुनरावलोकनTurinabol साइड इफेक्ट्सTurinabol स्टेरॉईडचा शरीरसौष्ठवTurinabol Winstrol\nBaumgarten आर. [प्रतिकूल औषध प्रभाव आणि यकृत]. झहीर Arztl फोर्ट प्रतिमा (जेना). 1992 डिसेंबर 22;86(23-24):1145-8. जर्मन. गोषवारा उपलब्ध नाही.\nLONGO एस इत्यादी . [आंशिक hepatectomy 4-chlorotestosterone अॅसीटेट च्या प्रेरणा अंतर्गत यकृताचा मेदयुक्त पुन्हा निर्माण]. ऍन Ital Chir. 1960 सप्टेंबर;37:812-32. इटालियन. गोषवारा उपलब्ध नाही.\n[4-CHLORO-DELTA-1-METHYLTESTOSTERONE (तोंडी TURINABOL), एक नवी प्रभावी तोंडी अॅनाबॉलिक स्टिरॉइड]. dtsch आरोग्य नवनिर्माण. 1965 एप्रिल 15;20:670-4. जर्मन. गोषवारा उपलब्ध नाही.\n[4-Chlorotestosterone अॅसीटेट आणि त्यामुळे-म्हणतात उपचार 4-हाइड्रोक्सी-17a-methyltestosterone “उष्ण अशक्तपणा”]. नोंदी मध्य Ital मध्य Trop Subtrop Gastroenterol. 1961 मार्च;16:65-7. इटालियन. गोषवारा उपलब्ध नाही.\nRenshaw एक. तोंडी-turinabol उच्च डोस doping नंतर एक तरुण मनुष्य मध्ये Intratesticular स्नायूंचे घातुक आवाळू. या प्रकरणी अहवाल. कर्करोग. 2000 मे 1;88(9):2195-7. गोषवारा उपलब्ध नाही.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nमिळवा 20% आता बंद\nकाय आपल्या मुख्य ध्येय आहे\nस्नायू तयार फाडून टाकले करा चरबी बर्न शक्ती वाढवा गती & तग धरण्याची क्षमता वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवा वजन कमी\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.aniruddhafoundation.com/compassion-aniruddha-the-unstoppable/", "date_download": "2019-02-18T01:16:49Z", "digest": "sha1:JT2CFVS3X4IKEYXWYCACMMRA27DW7Y72", "length": 19311, "nlines": 244, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन अनिरुद्ध! ज्याला कोणीही रोखू शकत नाही! – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nहा अनिरुद्ध आहे. ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nहा अनिरुद्ध आहे. ज्याला कुठलाच अडथळा अडवू शकत नाही\nहा अनिरुद्ध आहे. ज्याचा सत्य हाच संकल्प आहे व जो पूर्णपणे स्वतंत्र आहे\nअनिरुद्ध असाच आहे, अविचल व अभेद्य म्हणूनच त्याचा मार्गही अनिरुद्धच आहे.अनिरुद्ध मार्ग कोणीही रोखू शकत नाही कारण तो अडथळ्यांपासून मुक्त आहे, म्हणूनच तो निश्चित व शाश्वत आहे.\nअनिरुद्ध मार्ग कोणीही अवरुद्ध करू शकत नाही कारण तो अपवित्रतेपासून पूर्णपणे मुक्त आहे. आणि हेच निर्विवाद आणि शाश्वत सत्य आहे. तो निरंतर अनिरुद्धच असतो.\nअनिरुद्धाचे प्रत्येक कार्य व निर्णय हे ’पावित्र्य हेच प्रमाण’ ह्या सिद्धांतानुसारच होत असतो, आणि हाच निर्णायक मापदंड आहे. त्याची कृती व व्यवहार ह्याच सिंद्धांताला अनुसरून असतो. हेच एकमेव व अंतिम सत्य आहे.\nम्हणूनच ज्याची प्रत्येक कृती व निर्णय हा सत्यच असतो असा हा अनिरुद्ध आहे, आणि हेच एकमेव व अंतिम सत्य आहे.\nज्या व्यक्तीचा आई चण्डिकेवर विश्वास आहे व जो पापी असूनही त्याला त्याच्या पापाबद्दल पश्चात्ताप आहे, अशा प्रत्येकासाठी अनिरुद्धाकडे अमर्याद क्षमा आहे. त्याला पापांची घृणा वाटते, पाप्याची नाही. कारण त्याचे प्रेम अमर्याद आहे आणि ’मी तुला कधीच टाकणार नाही’ हे त्याचे वचन आहे.\nअनिरूध्द ज्याची प्रत्येक कृती आणि निर्णय हा फक्त सत्य, प्रेम आणि आनंदातूनच उत्पन्न होतो. त्याचे प्रेम अखंडपणे हृदयाशी जोडले जाते आणि या प्रेमाच्या जाणीवेतूनच श्रद्धा निर्माण होते. या श्रद्धेनेच अनिरुद्धाचे प्रेम जीवनाच्या प्रत्येक पावलावर अनूभवता येते. यातून एक गोष्ट आम्ही आत्मसाद करतो ती म्हणजे’ ’आम्ही किती चांगले काम करतो, यावर काही अवलंबून नाही; सर्वकाही एकाच गोष्टीवर ठरते, ती म्हणजे आमचा त्याच्यावर असलेला दृढ विश्वास’. अनिरूध्दाचे प्रेमच सकारात्मकतेचा आणि विकासाचा मार्ग उघडते.\n’अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरिन तिन्ही लोकं ॥’ हा अनिरुद्धाचा संकल्प आहे. आणि प्रत्येक जीवाला आधार देणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. अनिरुद्धाचे जीवनकार्य म्हणजेच अनिरुद्ध मार्ग – असा मार्ग ज्यावर कुठलाच अडथळा नाही.\nआणि या सगळ्याचे पर्यावसान म्हणजेच ’आनंद’, कारण हीच अनिरुद्धाची इच्छा आहे, ज्याला कोणीही अडवू शकत नाही.\n ह्याला कोणीही रोखू शकत नाही\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/contact-us/", "date_download": "2019-02-18T00:29:07Z", "digest": "sha1:SAMIOCURHVCAKMB3OBUV7KJZCB6M6CJ5", "length": 6150, "nlines": 91, "source_domain": "yesviralnow.com", "title": "Contact Us - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आ���े अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_819.html", "date_download": "2019-02-18T00:06:52Z", "digest": "sha1:K53IR2YQUC5PSNLM6S5QUISUIZTGHOAK", "length": 6212, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nअ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा\nमी आदिवासी समाजातून आलेली खासदार आहे म्हणून काल धुळ्यात मराठा आंदोलनाकांनी माझ्यावर हल्ला केला. या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार हिना गावित यांनी केली. तसंच माझ्या गाडीवर हल्ला करणार्‍यांचा सत्कार केला जाते ही अत्यंत शर्मेची बाब आहे. पोलीस जर एखाद्या महिलेला सुरक्षा देऊ शकत नसेल त�� तेथील पोलीस अधिकार्‍याची बदली करावी अशी मागणीही त्यांनी केली.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/supriya-sule-presented-right-to-disconnect-bill-in-lok-sabha/", "date_download": "2019-02-18T00:34:06Z", "digest": "sha1:K4BV2MJIUBXDSGA3USZUIRONX6VPMFES", "length": 5651, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडले 'राईट टू डिस्कनेक्ट' विधेयक !", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nसुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडले ‘राईट टू डिस्कनेक्ट’ विधेयक \nटीम महाराष्ट्र देशा – कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य आणि कामाच्या वेळेशिवाय ऑफीसचे फोन,इमेल नाकारण्याचा हक्क प्रदान करणारे ‘राईट टू डिस्कनेक्ट’ हे विधेयक सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडले आहे. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी सुळे यांनी मोहिम राबवायला सुरुवात केली आहे.\n‘राईट टू डिस्कनेक्ट’ हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत पारित झाल तर कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य आणि कामाच्या वेळेशिवाय ऑफीसचे फोन,इमेल नाकारण्याचा हक्क प्रदान होणार आहे.\nकर्मचाऱ्यांच्य��� मानसिक आरोग्याचा विचार करून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘राईट टू डिस्कनेक्ट’ हे विधेयक लोकसभेत मांडले आहे. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी ही पिटीशन नक्की साईन करा असे आव्हान करून या व्यापक मोहिमेचा भाग व्हा…#RightToDisconnect म्हणत मोहिमेत सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nप्रजासत्ताक दिनी भारताचा दणदणीत विजय; कुलदीपच्या फिरकी समोर नमले किवी\nअंबुलगा कारखान्यातील गोंधळप्रकरणी ना.निलंगेकरांसह २९ जण निर्दोष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/bhakta.leelamrut/word", "date_download": "2019-02-18T00:46:42Z", "digest": "sha1:WGSWG47W7SI62E2JWA2Y32NYSDSYJLDL", "length": 10770, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - bhakta leelamrut", "raw_content": "\nसमुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये \nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - महिपतिबोवा चरित्र व प्रस्तावना\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय १\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय २\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय ३\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय ४\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय ५\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय ६\nमहिपतिबो���ांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय ७\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय ८\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय ९\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय १०\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय ११\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय १२\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय १३\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय १४\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय १५\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय १६\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय १७\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nभक्त लीलामृत - अध्याय १८\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nजानवे म्हणजे नेमके काय \nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/samay-hich-sampatti/", "date_download": "2019-02-18T00:55:24Z", "digest": "sha1:H2MU2PPXFGJZ6FV4GYXA2BEHQ2SXP4C7", "length": 9679, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "समय हीच संपत्ती", "raw_content": "\nसमय हीच संपत्ती\t- ह. अ. भावे\nओरिसन स्वेट मार्डेनच्या जीवनदायी व प्रेरणादायीविचार संकलित करून श्री. ह. अ. भावे यांनी सुंदर भावानुवाद केलेला आहे . वेळेचे महत्व पटवून देत त्यांनी वेळेचा सदुपयोग कसा करावा याचे मार्गदर्शन केलेले आहे\nप्रस्तावना ओरिसन स्वेट मार्डेनची सर्वच पुस्तके मला आवडतात. मराठीमध्ये आलेले 'पहिले स्वेट मार्डेन'चे पुस्तक 'पुशिंग टू द फ्रंट'. त्याचा अनुवाद श्री. यदुनाथ थत्ते यांनी केला होता. तो 1944 साली छापला गेला त्याचे नाव 'पुढे व्हा.' त्याला आता 5० वर्षे होऊन गेली. तेव्हा मी सध्याच्या वर्गाप्रमाणे 9 वीत होतो. त्यानंतर 'पुढे व्हा.' च्या या प्रती मी अनेकांना 'भेट' म्हणून दिल्या. म्हणजे, वयाच्या 12-1३ व्या वर्षांपासून मी, ओरिसन स्वेट मार्डेनच्या प्रेमातच पडलो होतो. त्याने लिहिलेली माझी आवडती पुस्तके मला 'तोंडपाठ' झाली होती. पुढे 1973 मध्ये मी प्रकाशक झालो. पण अनेक कारणांनी संपूर्ण स्वेट मार्डेन मराठीत आणण्याचे काम लांबणीवर पडत गेले. ते आता लवकरच पूर्ण होईल. ओरिसन स्वेट मार्डेनची भाषा तरुणांना मोहवणारी आहे, स्फुर्ती देणारी आहे. मला ज्या-ज्या वेळी आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घ्यायची वेळ आली त्या-त्या वेळी ओरिसन स्वेट मार्डेनचे मार्गदर्शन मी घेतले आहे. आणि त्याच्या विचारातून मला सापडलेला मार्ग नेहमीच यशाचा ठरला. कसा तो सांगण्याची ही जागा नाही. पण इतकेच सांगतो की, ओरिसन स्वेट मार्डेनच्या जीवनदायी व प्रेरणादायी विचारांचा काय सुंदर परिणाम होतो, याचा अनुभव घेऊनच मी ओरिसनच्या पुस्तकांचे भावानुवाद केले आहेत. थोडक्यात सांगायचे तर हे प्रचीतीचे बोलणे आहे. ते फोल जाणार नाही आपल्या देशात बोलघेवडे पुढारी फार आहेत. 'बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात' यामुळे कार्य होत नाही.आज देशाला फार न बोलता 'भारतरत्न अण्णासाहेब कर्वे' यांच्याप्रमाणे कार्य करत राहणाऱ्या कार्यकर्त्यांच��� जरुर आहे. त्यातूनच राष्ट्रउभारणीचे कार्य होईल. आपला भारत देश अमेरिकेतील संयुक्त संस्थानाप्रमाणेच (U.S.A.) सुजलामसुफलाम् आहे. 100 वर्षांपूर्वी ओरिसन स्वेट मार्डेनच्या काळात अमेरिका विकासोन्मुखं होती. विकासाची झेप घेण्याच्या तयारीत होती. त्यावेळी तेथे सगळीकडे नवे उद्योग निर्माण होत होते. नवे शोध लागत होते. खुली अर्थव्यवस्था होती. प्रस्थापित झालेल्या लोकशाहीने समाजातील सर्व गटात विकासाची समान संधी दिली होती आणि तशीच सामाजिक व राजकीय परिस्थिती सध्या भारतात आहे. स्वेट मार्डेनचे पुरुषार्थाला साद घालणारे, तेजस्वी विचार रुजायला भारताची भूमी अनुकूल आहे. अशा नेमक्या वेळी घात साधून उत्साह व प्रेरणा देणाऱ्या विचारांचे बीज या भूमीत पेरले पाहिजे. ओरिसन स्वेट मार्डेनने अमेरिकेत जे कार्य केले, तसेच कार्य ३०० वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी केले होते. समर्थ रामदासांनी आपल्या दासबोधातून व इतर लिखाणातून असाच प्रयत्नवाद सांगितला होता. त्यांनी सतत सांगितले, ''हडबडू गडबडू नका, तकवा धरा, यत्न तो देव जाणावा, अवघा हलकल्लोळ करावा. शिवरायांचे कैसे बोलणे, कैसे सलगी देणे'' अशी एक ना दोन, अशी हजारो अवतरणे त्यांच्या लेखनातून देता येतील. पण समर्थ रामदासांना त्यांच्या शिष्यांनी साधू बनवून ठेवले. 'रामदासाचा त्यांच्या शिष्यांनी केलेला पराभव' असा एक सुंदर लेख श्री.म. माटे यांनी लिहीला होता 'प्रपंच करावा नेटका' हे सांगणारा दासबोध आणि मनोबोध वृद्धांनी वाचण्याचा धार्मिक ग्रंथ होऊन बसला आहे. तरुण तो वाचतच नाहीत. म्हणूनच मला, ओरिसन स्वेट मार्डेनला इकडे आणावा लागला, रामसादांचाच उपदेश मला मार्डेनच्या बोंडल्यातून पाजावा लागत आहे. म्हणूनच या भावानुवादात जागोजागी समर्थांची अवतरणे दिलेली आहेत असे आढळेल. 'समय हीच संपत्ती' या नावाचे पुस्तक ओरिसन स्वेट मार्डेनने लिहिलेलेच नाही.पण ह्या पुस्तकातील शब्दन् शब्द (शेवटचे प्रकरण सोडल्यास) ओरिसन स्वेट मार्डेन चाच आहे. कारण 'समय' ह्या विषयावर स्वेट मार्डेनने लिहिलेली निरनिराळ्या 5 पुस्तकातील प्रकरणे येथे संकलित केली आहेत .\nPublisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\nRent Book: समय हीच संपत्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/pheshiyal-zalyavar-hya-goshti-kru-nka", "date_download": "2019-02-18T01:27:58Z", "digest": "sha1:6PXKNLGAIACI4YPE7C436PMKS2LMXKY7", "length": 10215, "nlines": 219, "source_domain": "www.tinystep.in", "title": "फेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना ? - Tinystep", "raw_content": "\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nस्त्रीने सुंदर दिसायलाच हवे. आणि खूप स्त्रियांना स्वतःला सजवणे आवडते. त्यामुळे स्वतःला खूप आत्मविश्वास आल्यासारखे वाटते. खूप पुरुष किंवा काही स्त्रिया ह्या स्त्रियांच्या नटण्यावर टीका करतात. पतीही बोलत असतात की, तू खूपच सजत असते. पण खरी गोष्ट अशी आहे की, स्वतःला मेकअप करण्याने व तिला आत्मविश्वास येत असतो आणि हे कोणत्याही स्त्री साठी महत्वाचे आहे. बऱ्याच फेमिनीजमला मानणाऱ्या स्त्रियासुद्धा स्त्रियांच्या नटण्यावर टीका करतात पण मेक अप केल्यामुळे जर तुम्हाला उत्साहित व ठामपणा येत असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. तेव्हा ह्याच मेक अप च्या काही गोष्टीवरून काही माहिती.\n१) मेक अप मध्ये, क्लीनअप, थ्रेडिंग, ब्लीचिंग ह्यातच फेशियल नावाचा प्रकार येतो. आणि हा स्त्रियांचा आवडता प्रकार आहे. फेशियल मध्ये, त्वचा ग्लो(तेज) होण्यासाठी खूप चांगले असते. ह्यात त्वचेवरच्या मृत पेशी निघून जाऊन त्वचा ही खूप मऊ आणि निखळ होऊन जाते. आणि हे फेशियल तुम्ही घरही करू शकता ह्यासाठी काही ब्लॉग/लेख हे घरगुती फेशियल साठी लिहले आहेत. ते तुम्ही पाहू शकता. आणि काही स्त्रिया ह्या पार्लर मध्ये फेशियल करतात.\n२) पण काही स्त्रिया ह्या फेशियल नंतर काही चुका करून टाकतात त्यामुळे त्या कोणत्या आणि त्या न करता तुमचे फेशियल केलेले कसे वाया जाणार नाही आणि चेहऱ्यालाही धक्का लागणार नाही त्यासाठी हा ब्लॉग.\n३) जर तुम्हाला वाटतं असेल की, आता फेशियल झालेय तेव्हा लगेच फेसवॉश करून तुमचा चेहरा आणखी उजळून निघेल असे समजून त्याला फेसवॉश लावू नका. किंवा साबणही लावू नका. कारण तुमचा चेहरा क्लीन होण्यापेक्षा केमिकल मुळे खराब होऊ शकतो.\n४) जर तुम्हाला फेशियल करायचे असेल तर संध्याकाळी करा कारण फेशियल केल्यानंतर उन्हात जाऊ नका. आणि संध्याकाळी फेशियल केल्यावर तुम्हाला बाहेर निघता येणार नाही. जर तुम्हाला बाहेर जावेच लागत असेल तर उन्हापासून बचाव करण्यासाठी मास्क लावून घ्या. कारण फेशियलनंतर तुमचा चेहरा हा सॉफ्ट होत असतो. आणि लगेच अल्ट्राव्हायोलेट किरण हे तुमच्या चेहऱ्यावर परिणाम करू शकता.\n५) केमिकल युक्त आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट लगेच फेशियलवर लावू नका. त्वचेला स्किन इन्फेक्शन होऊ शकते. आणि नवीन क्रीम लावायचा प्रयत्न तर बिलकुल करू नका.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/6117-sur-nava-dhyas-nava-chhote-surveer-mega-auditions-starts-from-13th-august", "date_download": "2019-02-18T00:43:11Z", "digest": "sha1:M7P75ZXJBWIWLQ22OFOVMSXYN5BK73YX", "length": 18484, "nlines": 223, "source_domain": "marathicineyug.com", "title": "निरागस सुरांना मिळणार नवी ओळख - \"सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर\" कलर्स मराठीवर ! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nनिरागस सुरांना मिळणार नवी ओळख - \"सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर\" कलर्स मराठीवर \nPrevious Article या आठवड्यातील 'संगीत सम्राट पर्व २' मधील पाहुणा कलाकार आहे आदर्शसाठी खास\nNext Article 'बापमाणूस' २०० नाबाद\nसंगीत हा मराठी रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय. आपल्या कोणत्याही सण आसवांमध्ये मनाला स्फूर्ती देण्याचं काम संगीत करतं. विविध स्थरातील, वयोगटातील लोकांना एकत्र आणण्याचं काम संगीत करतं. त्यामुळे अशाच निखळ, निरागस आणि सुरांनी भरलेला बहारदार संगीत मैफलीचा अनुभव रसिकांना देण्यासाठी कलर्स मराठीनं आणलं आहे सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर हे नवं पर्व. सेलेब्रिटी गायकांच्या गायकीने पहिलं पर्व गाजल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन शोधून काढलेल्या छोट्या सूरवीरांचं हे पर्व आता रंगणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख आठ शहरांमधुन आता तब्बल सहा हजार मुलांमधून निवड झालेल्या ६ ते १५ वयोगटातील बालगायकांची मेगा ऑडिशनची फेरी १३ ऑगस्ट पासून सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मागील पर्वाप्रमाणेच याही पर्वात आपल्या परिक्षणाने आणि ‘दाद’ देण्याच्या शैलीने, मार्गदर्शनाने प्रेक्षकांची मने जिंकलेले अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे परीक्षकांची भूमिका पार पाडणार आहेत. तर सर्वांची लाडकी अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी या नव्या कोऱ्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nसूर नवा ध्यास नवाच्या या छोट्या सूरवीरांच्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. अनेक वर्षानंतर मराठी वाहिनीवर असं पर्व येत असल्याने ही उत्कंठा शिगेला पोहचली होती. मागील आठवड्यामध्ये सिटी ऑडिशनचे भाग प्रसारित झाल्यानंतर या गोड गळ्यांच्या सूरविरांमधून कुणाची निवड होणार याचे वेध आता प्रेक्षकांना लागले आहेत. येत्या १३ ऑगस्टपासून प्रक्षेपित होणाऱ्या मेगा ऑडिशनमधून याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.\n“सूर नवा” कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाबद्दल बोलताना व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी, कलर्स गुजराती, वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रादेशिक पिक्चर्स निखिल साने म्हणाले की, “ सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची जेंव्हा सुरुवात केली होती तेंव्हाच असा मनामध्ये विचार आला होता की दुसरे पर्व हे छोट्या सूरवीरांचं असेल. या पर्वाद्वारे आम्हाला नवीन गायकांची पिढी आपल्या महाराष्ट्रासमोर घेऊन येण्याची संधी मिळाली आहे याचा खरच खूप आनंद होतो आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या मुलांची तयारी वाखाणण्याजोगी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची गाणी या मंचावर ते सादर करत आहेत हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेला संगीताचा ठेवा आणि पुढची पिढी यात समन्वय साधण्याचा हा कार्यक्रम एक प्रयत्न करणार आहे. मला असं वाटत की, सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर या कार्यक्रमाद्वारे महराष्ट्रातला जो संगीतप्रेमी प्रेक्षक आहे त्यांच्यासमोर आम्ही नक्कीच एक दर्जेदार कार्यक्रम सादर करण्यात यशस्वी होऊ”.\nकार्यक्रमाविषयी बोलताना महेश काळे म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे नेहेमीच्या आयुष्यामध्ये निरागसता अनुभवणे कठीण झाले आहे. परंतु, सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना खूप सुलभ पद्धतीने दर आठवड्यामध्ये ही निरागसता अनुभवयाला मिळणार आहे. आणि ही निरागसता गाण्याच्या स्वरूपात असल्याने ती मनोरंजनात्मक देखील असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा कार्यक्रम नक्की बघा”.\nकार्यक्रमाबद्दल अवधूत गुप्ते म्हणाले, “गेल्या बऱ्याच वर्षांपासून लहान मुलांसाठीचा असा कार्यक्रम मराठी वाहिनीवर आला नाही. या कार्यक्रमाद्वारे लहान मुलांना त्यांच्यातील कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्यासठी मंच आणि संधी मिळणार आहे. तब्बल पाच हजार मुलांमधून ७० मुलांची निवड केली आहे आणि त्यामधून निवडलेली मुलं त्यांच्यातील कला सादर करण्यासाठी सज्ज आहेत. या सुंदर गायकांमधून एक सूरवीर शोधण्याची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर सोपावली आहे असे मी म्हणेन. प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आणि वेगळा टॅलेंट देण्याचा प्रयत्न आम्ही यावेळेस करू. “सूर नवा” या कार्यक्रमाची संपूर्ण टीम सज्ज आहे इतिहास घडविण्यासाठी”.\nकार्यक्रमाच्या या पर्वाबद्दल बोलताना शाल्मली खोलगडे म्हणाली, “मी खूपच उत्सुक आहे... “सूर नवा” कार्यक्रमाचे दुसरे पर्व आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. या पर्वाचे खास आकर्षण आहेत लहान मुलं. लहान मुलं खूप निरागस असतात, एखादी गोष्ट लगेच शिकून घेण्याचे कसब त्यांच्याकडे असते, त्यांना कशाचीच भीती नसते आणि हे त्यांच्या गाण्यामध्ये देखील दिसून येते. या पर्वामध्ये प्रेक्षकांना लहान मुलांची सुंदर गाणी ऐकायला मिळतील याची मला खात्री आहे. या कार्यक्रमानिमित्त स्पर्धकांमध्ये आणि त्यांच्या गाण्यामध्ये झालेल्या बदलांचे आम्ही साक्षीदार असणार आहोत. मागील पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, हे पर्व देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी मला आशा आहे”.\nकार्यक्रमाची सूत्रसंचालक स्पृहा जोशी कार्यक्रमाबद्दल म्हणाली, “मला संगीत खूप आवडतं आणि लहान मुलांमध्ये मी खूप रमते. 'सूर नवा ध्यास नवा' च्या या पर्वामध्ये या दोन्ही गोष्टी साधल्या जाणार आहेत. लहान मुलांना गृहीत धरून चालत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीचं नीट लॉजिक द्यावं लागतं. तसंच ती थेट असतात. एखादी गोष्ट आवडली किंवा नाही हे कुठलाही आडपडदा न ठेवता सरळ सांगून टाकतात. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसेच, खरेखुरे त्यांच्यासमोर गेलात तरच त्यांच्याशी मैत्री करू शकता. ही बच्चेकंपनी आणि प्रेक्षक, परीक्षक यांच्यातला मी दुवा असणार आहे. त्यामुळे मी खूष आहे”.\nPrevious Article या आठवड्यातील 'संगीत स��्राट पर्व २' मधील पाहुणा कलाकार आहे आदर्शसाठी खास\nNext Article 'बापमाणूस' २०० नाबाद\nनिरागस सुरांना मिळणार नवी ओळख - \"सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर\" कलर्स मराठीवर \nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/20/W-V-Raman-selected-as-coach-for-Indian-Women-Cricket-Team.html", "date_download": "2019-02-17T23:34:31Z", "digest": "sha1:EGDPNRWGBMDASC3TPHC6TZBM6VNT5LYG", "length": 4557, "nlines": 20, "source_domain": "mahamtb.com", "title": " महिला संघाच्या प्रशिक्षक पदासाठी डब्ल्यू. व्ही. रमन महिला संघाच्या प्रशिक्षक पदासाठी डब्ल्यू. व्ही. रमन", "raw_content": "\nमहिला संघाच्या प्रशिक्षक पदासाठी डब्ल्यू. व्ही. रमन\nमुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी डब्ल्यू. वि. रमन यांची मुंबईत निवड झाली आहे. भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी गुरुवारी मुंबई येथे बीसीसीआयच्या निवड समितीकडून मुलाखती घेण्यात आल्या होत्या. भारताला २०११ मध्ये विश्वकरंडक मिळवून देणारे दक्षिण अफ्रिकेचे गॅरी कर्स्टन आणि माजी सलामीवीर डब्ल्यू.व्ही. रमन या दोघांची नावे आघाडीवर होते. माजी कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांनी या दोघांच्या नावाची शिफारस केली होती.\nअखेर रमण यांनी गॅरी कर्स्टन यांना मागे टाकत प्रशिक्षकपद मिळवले. गॅरी कर्स्टन यांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची निवड होईल अशी क्रिकेट वर्तुळात चर्चा होती. पण निवड समितीने डब्ल्यू.व्ही. रमन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. निवड झालेल्या उमेदवाराशी बीसीसीआय दोन वर्षांचा करार करणार असून त्याला वार्षिक ३ ते ४ कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळेल. रमेश पोवार यांचा अंतरिम प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपला होता. दरम्यान, मिताली राजसोबतच्या वादानंतर पोवार यांचे नाव चर्चेत राहिले. टी २० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व उपकर्णधार स्मृती मंधाना यांच्या पाठिंबा दर्शवल्याने पोवार यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला होता.\nडब्ल्यू. व्ही. रमन यांचे क्रिकेटमधील योगदान\n५३ वर्षीय रमण यांनी भारतासाठी ११ कसोटी आणि २७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १९८८ ते १९९७ या कालावधीमध्ये ते भारतीय संघाबरोबर होते. डब्ल्यू.व्ही. रमन सध्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये फलंदाजी सल्लागार म्हणून काम पाहतात.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\nभारतीय महिला क्रिकेट संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/lbt-officers-do-not-want-side-postings-13434", "date_download": "2019-02-17T23:58:04Z", "digest": "sha1:BAA6T33ZFPO6GZKZZVSK2O4ELKJ2NSSC", "length": 9042, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "LBT officers do not want side postings | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजीएसटी बाधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नको साईडपोस्टींग \nजीएसटी बाधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नको साईडपोस्टींग \nयशपाल सोनकांबळे : सकाळ वृत्तसेवा\nगुरुवार, 6 जुलै 2017\nपुणे : \"एक देश, एक करप्रणाली'साठी देशभरात एक जुलैपासून \"वस्तू व सेवा कर' (गुड्‌स ऍण्ड सर्विस टॅक्‍स) लागू झाला. त्यामुळे राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालये आणि महापालिकांमधील \" मनोरंजन कर (एंटरटेनमेंट टॅक्‍स), स्थानिक संस्था कर'(एलबीटी) विभाग पूर्णतः बंद झाले. त्यामुळे या विभागांमधील अधिकारी व कर्मचारी अन्य विभागांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेत.\nपुणे : \"एक देश, एक करप्रणाली'साठी देशभरात एक जुलैपासून \"वस्तू व सेवा कर' (गुड्‌स ऍण्ड सर्वि��� टॅक्‍स) लागू झाला. त्यामुळे राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालये आणि महापालिकांमधील \" मनोरंजन कर (एंटरटेनमेंट टॅक्‍स), स्थानिक संस्था कर'(एलबीटी) विभाग पूर्णतः बंद झाले. त्यामुळे या विभागांमधील अधिकारी व कर्मचारी अन्य विभागांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेत.\nसतत महसुली उत्पन्न मिळवून देणाऱ्या या विभागांमध्ये नेहमी \"लक्ष्मीदर्शन' होत असल्याने या विभागांत बदली म्हणजे \"क्रिमपोस्टींग' मानली जात असे. परंतु एक जुलैनंतर हे विभाग पूर्णतः बंद झाल्यामुळे या विभागांमधील \"जीएसटी बाधित' अधिकारी व कर्मचारी यांची \"साईडपोस्टींग' झाल्याची चर्चा जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालय परिसरात होती.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील मनोरंजन कर विभागातील अधिकारी व कर्मचारी आता अर्धन्यायिक खटले मार्गी लावणार आहेत, तसेच गौणखनिज विभागामध्ये वाळुउपसा, टेकडीफोड आदी कारवाईमध्ये मदत करणार आहेत. तर एलबीटी विभागातील अधिकारी महापालिकांच्या अन्य विविध विभागांमध्ये वर्ग करण्यात आले आहेत.\nत्यामुळे \"क्रीमपोस्टींग' वरून थेट \"साईडपोस्टींग'वर यावे लागल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी आता नव्या विभागामध्ये बदली करून घेण्यासाठी विविध कारणे पुढे करू लागले आहेत. यापूर्वी कोणतीही अडचण नसलेल्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अचानक कौटुंबिक अडचणी, वैद्यकीय अडचणी, वैयक्तिक अडचणी कशा काय येऊ लागल्या, याबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे. एकूणच काय तर सरकारी कार्यालयांमध्ये \"क्रिमपोस्टींग'चे आकर्षण भल्याभल्यांना सोडवीत नसल्याचे दिसून येत आहे. काही अधिकारी व कर्मचारी बदल्यांसाठी थेट मुंबई वाऱ्या देखील करू लागले आहेत.\nजिल्हाधिकारी कार्यालय मनोरंजन entertainment विभाग sections स्थलांतर उत्पन्न महापालिका सरकार government मुंबई\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-IFTM-queen-of-youtube-and-make-profit-upto-1-5790313-PHO.html", "date_download": "2019-02-17T23:36:35Z", "digest": "sha1:ORWEJ76KKFZEBXS72CATPC7QNCNGEFPG", "length": 13443, "nlines": 174, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Queen Of Youtube And Make Profit Upto 1.5 Crore Per Month | तुम्हालाही अशी करता येईल घरबसल्या कमाई, ही तरूणी कमावते महिना 1.5 कोटी; वाचा कसे...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतुम्हालाही अशी करता येईल घरबसल्या कमाई, ही तरूणी कमावते महिना 1.5 कोटी; वाचा कसे...\n23 वर्षांच्या या तरुणीने बनवलेले व्हिडिओ टीनएजर्स मुले आणि मुलींमध्ये खूप पॉप्युलर होत आहेत. तिची पॉप्युलॅरिटी एवढी आहे\nनवी दिल्ली - 23 वर्षांच्या या तरुणीने बनवलेले व्हिडिओ टीनएजर्स मुले आणि मुलींमध्ये खूप पॉप्युलर होत आहेत. तिची पॉप्युलॅरिटी एवढी आहे की लाखो लोक या तरुणीने बनवलेले व्हिडिओ यूट्यूबवर रेग्युलर पाहत आहेत. ही आहे 23 वर्षांची करिना ग्रेसिया, जी अमेरिकासहित अनेक देशांत खूप प्रसिद्ध झाली आहे. तिच्या व्हिडिओजना एवढे प्रेक्षक मिळत आहेत की मोठमोठ्या कंपन्या तिला स्पॉन्सर करायला लागल्या आहेत. न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार, ती या व्हिडिओंच्या माध्यमातून दर महिन्याला 1.5 करोड रुपये कमावतेय. करिना ग्रेसियाला यू-टयूबची नवी क्वीन मानले जात आहे.\nआम्ही या वृत्ताच्या माध्यमातून सांगत आहोत की, करिना ग्रेसिया कशाप्रकारे एवढी कमाई करत आहे, सोबतच हेही सांगणार आहोत की या पद्धतीने तुम्हीही कशी चांगली इन्कम करू शकता.\nपुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, करिना ग्रेसियाच्या कमाईचे सिक्रेट...\n- अमेरिकेतील रहिवासी करिना ग्रेसियाचे व्हिडिओ यू-टयूबवर खूप पॉप्युलर आहेत. यू-टयूबवर नियमितपणे तिचे व्हिडिओ लाखो लोक पाहत असतात. यात 8-10 वर्षांपासून ते 15-16 वर्षांपर्यंतची मुले जास्त आहेत. खरेतर किशोरवयीन मुलांना समोर ठेवूनच करिना स्लाइम व्हिडिओ बनवते. या व्हिडिओंतून ती मुलांना घरच्या घरीच कलरफूल खेळणी बनवण्याबद्दल सांगते.\nअनेक कंपन्या करताहेत स्पॉन्सरशिप\nकरिनाने बनवलेले व्हिडिओ इतके जास्त पॉप्युलर आहेत की, तिच्या 20 ते 30 मिनिटांच्या व्हिडिओसाठी अनेक मोठ्या स्पॉन्सरशिप करत आहेत. या कंपन्यांमध्ये कोका कोला आणि डिस्नेसारख्या कंपन्याही सामील आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, करिना महिन्याकाठी 1.5 कोटी रुपयांची कमाई करते. करिना मी म्हणते की, मी आता चांगली कमावत असल्याने माझ्या पालकांना निवृत्ती घ्यायला लावणार आहे.\n6 बेडरूमचे घर केले खरेदी\nस्लाइम व्हिडिओ बनवणे करिनाचा छंद आहे. करिनाने 7 महिन्यांआधी पहिल्यांदा जेव्हा स्लाइम व्हिडिओजच्या माध्यमातून करिअर करण्याचा विचार केला, तेव्हा तिच्या आईवडिलांनी तसेच भावानेही तिला पाठिंबा दिला नव्हता.\n- पण नंतर मात्र तिचे व्हिडि��� हिट होत गेले आणि तिला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळायला लागला. तिचे सबस्क्रायबर्स वाढत गेले तसतशी तिची कमाई वाढत गेली. तिने 6 बेडरूमचे घर खरेदी केले आहे, ज्यात स्विमिंग पूलही आहे. आता तिच्या लाइव्ह शोसाठी व्हीआयपी बुकिंग होते आणि एक तिकीट 6500 रुपयांत विकत आहे.\nयू-ट्यूबद्वारे तुम्हीही करू शकता कमाई\n- तुम्ही तुमचे स्वत:चे यू-ट्यूब चॅनल बनवूनही कमाई करू शकता. तुमच्या जीमेल अकाउंटच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल बनवले जाऊ शकते. चॅनल बनवल्यावर काही असे की-वर्डस टाका ज्यामुळे तुमचे यूट्यूब चॅनल सर्च केल्यावर सहज सापडेल.\n- तुमचा कंटेट ओरिजनल असण्याबरोबरच कमीत कमी इंटरनेट डाटा लागणारा असावा. सोबतच जाहिराती मिळवण्यासाठी सातत्याने चॅनलवर कंटेट अपडेट करत राहिले पाहिजे.\n- जर तुमच्या चॅनल पाहणाऱ्यांची संख्या वाढली तर याद्वारे कमाई करण्यासाठी व्हिडिओला लवकरात लवकर मॉनिटाइज करायला हवे. व्हिडिओ मॉनिटायजेशनचा अर्थ आहे की तुमच्या व्हिडिओमध्ये गुगल आपल्या जाहिराती चालवू शकेल.\n-यासाठी गुगलचेच अॅडसेन्स अकाउंट बनवावे लागेल, कारण या अकाउंटमध्येच पैसे येतील. अकाउंट उघडण्यासाठी 18 वर्षांहून अधिक वय असणे गरजेचे आहे.\nआपल्या यूट्यूब व्हिडिओचे मॉनिटायजेशन करा\n- यासाठी तुम्हाला तुमच्या यू-टयूब चॅनलच्या डॅशबोर्डवर जावे लागेल. येथून Monetisation tab->\"Monetize with Ads\" बॉक्सवर क्लिक करा.\nदुसरा पर्याय म्हणजे चॅनल सेटिंग्जवर जा. चॅनल सेटिंगवर जाऊन Monetisation टॅबवर क्लिक करा. यानंतर \"Monetize with Ads\" बॉक्सवर क्लिक करा.\n- यू-टयूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जर तुमच्या चॅनलच्या एखाद्या व्हिडिओ खूप व्ह्यूज मिळाले तर तुम्हाला यूट्यूबकडून एक मेल येईल. मेलमध्ये यूट्यूबच्या ज्या व्हिडिओचे नाव असेल, त्या व्हिडिओला अपलोड करण्यासाठी कंपनी तुम्हाला पैसे देईल, परंतु हे फक्त एका व्हिडिओचेच असतील. जाहिराती मिळवण्यासाठी प्रत्येक व्हिडिओला वेगवेगळे मॉनिटाइज करावे लागेल.\nएनबीसीसीने लावली 'जेपी इन्फ्राटेक'साठी बोली\nकोका कोला कंपनीच्या माजी शास्त्रज्ञावर चीनसाठी अमेरिकेत हेरगिरी केल्याचा आरोप\nविक्री मूल्य वाढल्यामुळे साखर कारखान्यांच्या नफ्यात 6% वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/sharadadevi-temple-tumbrav/", "date_download": "2019-02-18T00:33:38Z", "digest": "sha1:Q7HJF5SZH345RYACXN2DFJFYRWURTDJD", "length": 8602, "nlines": 259, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "शारदादेवी मंदिर, तुंबरव - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nचिपळूणमधील शारदा देवीचे तीर्थक्षेत्र म्हणजे तुंबरव. मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे गावापासून १२ किलोमीटर अंतरावर तुंबरव गावाकडे जाणारा रस्ता आहे. तिथून जवळच ४ किलोमीटर अंतरावर तुंबरव देवस्थान आहे.\nबस स्थानक - चिपळूण\nरेल्वे स्थानक - चिपळूण\nयोग्य काळ - वर्षभर\nअतिशय सुंदर ठिकाणी असलेल्या या मंदिरामध्ये नवरात्रातील तिसऱ्या माळेनंतर शारदोत्सवाची सुरुवात होते. रत्नागिरीच्या अनेक भागातून भाविक इथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी होतात. शारदादेवीचे हे देवस्थान अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या तीनही बाजूला दाट झाडी असल्याने परिसर अतिशय हिरवागार भासतो. इथे असणारी शांतता श्रध्दाळूंना खूप भावते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-17T23:38:09Z", "digest": "sha1:2IY2YMF4FEETN6BSA4GODYB5XRBHPOAA", "length": 12151, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "न्यायालयाचा फ्लिपकार्टला दिलासा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनवी दिल्ली – फ्लिपकार्ट या ई- कॉमर्स या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीला इन्कम टॅक्‍स अपीलीएट ट्रिब्युनलकडून मोठा दिलासा मिळाला. कारण फ्लिपकार्टच्या उत्पादनावर देण्यात येणाऱ्या डिस्काऊन्टवर कराची आकारणी रद्द करण्यात आली. मार्च 2016 या आर्थिक वर्षामध्ये 110 कोटी रुपयाच्या जादा कराची मागणी कर विभागाने मगणी केली होती. पण ही मागणी बेंगळूरु न्यायालयाने रद्द केली.\nऑनलाइन खरेदी करण्यात येणाऱ्या कंपन्या डिस्काउटवर आता कराची आकारणी करण्यात येणार नाही. आयटीएटी च्या निर्णयानुसार विपणन खर्च व जाहीरात खर्च या मार्गानी आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तरी चालू शकतो. या कंपन्या मार्केटिंग करुन व आपली उत्पादने विक्री करून बाजारातील स्थान टिकवण्याचा प्रयत्न करीत असतात. व यातून ग्राहकांना दिली जाणारी डिस्कांड, आयटी विभाग याला व्यापार खर्च या नजरेन बघत असतात.\nकर विभागाच्या मतानुसार या खर्चाच्या माध्यमातून कंपन्या आपले ब्रन्डची प्रसिध्दी करीत असतात, डिस्काउट आणि सवलती याचा खर्च विचारात घेतला जात नाही. पण याला व्यापाराच्या मार्गाने पाहण्याची आवश्‍यक��ा असल्याचे मत कर विभागानी दिले आहे. या कंपन्या नफा कमवतात व तो दाखवला जात नाहीत तर त्यातून दाखवावा लागणारा महसूल प्रमाणापेक्षा कमी दाखवतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nमारिया सुसाईराजला अटकपूर्व जामीन फेटाळला\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्���ा पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/14/Sameer-Verma-and-P-V-Sindhu-in-semi-finals-in-World-Tour-Finals-Badminton.html", "date_download": "2019-02-18T00:23:18Z", "digest": "sha1:55XVVYGEDTFQM234CBJS7DYN5DKBATIP", "length": 3170, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " समीर वर्मा, पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक समीर वर्मा, पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक", "raw_content": "\nसमीर वर्मा, पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nनवी दिल्ली : भारताची फुलराणी पी.व्ही. सिंधू हिने सलग दुसऱ्या विजयासह वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीतून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या साखळी लढतीत सिंधूने चायनीज तैपईच्या ताइ त्झू यिंगला १४-२१, २१-१६, २१-१८ असे पराभूत केले. या विजयासह सिंधूच्या पराभवाची मालिकादेखील खंडित झाली आहे. गटातील तिन्ही सामने जिंकून सिंधू अव्वल स्थानावर आहे.\nपुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्माने इंडोनेशियाच्या टॅमी सुगिआर्तोवर २१-१६, २१-७ अशी मात केली. स्पर्धेतील सलामीच्या लढतीत केन्टो मोमोताकडून समीरला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आव्हान राखण्यासाठी समीरला विजय आवश्यक होता. पहिल्या गेममध्ये १७-१६ अशी निसटती आघाडी असताना समीरने सलग चार पॉइंट घेत पहिल्या गेममध्ये बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीला टॉमीने ५-३ अशी आघाडी घेतली होती. त्या वेळी सलग चार पॉइंट घेत समीरने आघाडी घेतली. त्यानंतर मात्र समीरने मागे वळून पाहिले नाही.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\nवर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/MLA-Bachu-Kadu-Aasud-Yatra/", "date_download": "2019-02-18T00:28:59Z", "digest": "sha1:QLA7ZTRU22MYJGENJPLHKCCXPYL4I4X2", "length": 4670, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आसूड यात्रा’ शहरात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › ‘आसूड यात्रा’ शहरात\nआमदार बच्चू कडू यांची आसूड यात्रा शनिवार, दि. 26 मे रोजी शहरात आली होती. या यात्रेत जवळपास 40 ते 50 वाहनांचा ताफा होता. सकाळी अंबड रोडवरील विश्रामगृहातून यात्रेस सुरुवात झाली.\nआमदार कडू यांनी शहरातील संभाजी उद्यान, गांधी चमन येथील महात्मा गांधी, मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आदी महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आसूड यात्रेच्या माध्यमातून आपण शेतकर्‍यांचे प्रश्‍न जाणून घेतले असून आगामी लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून निवडणूक लढवायची किंवा नाही याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nखा. दानवेंच्या बालेकिल्ल्यात सभा\nआमदार बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील विविध गावांना गेल्या काही दिवसांत भेटी दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघातील बालेकिल्ल्यात त्यांनी शुक्रवारी सभा घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्षांच्या घरासमोर आंदोलन करीत त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न कडू यांनी केला. 9 ऑगस्ट क्रांतीदिनी आमदार बच्चू कडू, जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करणार आहेत.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/trending/", "date_download": "2019-02-17T23:56:26Z", "digest": "sha1:4RASOATUXBHIEOPQHMHP7LMU2NUCGNJI", "length": 10005, "nlines": 99, "source_domain": "yesviralnow.com", "title": "Trending News: All Latest Trending News - Yes Viral News", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला पत्ता पण नसायचा … नोटाचे बंडल बांधून ठेवण्यासाठी महिन्याला लागायचे २ लाख रुपयांचे...\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव ज्याने एका राजकीय अधिकाऱ्याला सुनावले खडे बोल\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nआपण ऐकले असेल की कुत्री मनुष्याचा सर्वोत्तम मित्र आहेत कोणत्याही परिस्थिती मध्ये तो आपल्या मालकाची साथ सोडत नाहीत जर आशा वाफादार दोस्ताला आपण कायमच मारलं तर हो हे खरं आहे ,आपल्या सांगू इच्छितो आपल्या...\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य माणूस आहे, हे...\nभारताचे खूप शानदार आणि आणि सगळयांचे फेव्हरेट कप्तान ज्यांना सगळं जग ओळखत भारताचा ह्या कप्तान आपल्याला भारताला सण 2011 मध्ये वर्ल्ड कप जिकण्यासाठी मदत केली होती . आपण बोलतोय महेंद्रसिंग धोनी आणि सगळे लोक...\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4 ने तर आपल्या...\nजेव्हा व्यक्ती ची आस्था वरचार असते तेव्हा त्याचा साठी ईश्वर,अल्लाह ह्या गोष्टी महत्वाचा नसतात .त्याचा साठी सगळे देव एकसारखे असतात. आपण पण खूप असे लोक बघितले असतील जे मुस्लिम होऊन ही हिंदू देव देवतांना...\nइटली झाले बॉलीवूड स्टार्स चे वेडडींग डेस्टिनेशन…\nइटली- बॉलीवूड स्टार्स चे वेडडींग डेस्टिनेशन बॉलीवूड कलाकार पडले इटली च्या प्रेमात... प्रसिद्ध कलाकार आता करताय इटली मध्ये लग्न.. अनुष्का शर्मा- विराट कोहली नंतर आता दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग चे लग्न इटली मध्ये होत...\nWhatsapp दिवाळी चे स्टिकर्स कसे डाउनलोड कराल \nव्हाट्सयॅप चे दिवाळी चे स्टिकर्स कसे डाउनलोड कराल सर्वात आधी मराठी खासियत आणि गावरान वादळ च्या सर्व वाचकांना आणि एकूणच सगळ्यांना दिवाळी करोडो शुभेच्छा सर्वात आधी मराठी खासियत आणि गावरान वादळ च्या सर्व वाचकांना आणि एकूणच सगळ्यांना दिवाळी करोडो शुभेच्छा तसा तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालाच असेल तसा तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालाच असेल \nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/10/25/West-Indies-all-rounder-Dwayne-Bravo-retiring-from-International-Cricket.html", "date_download": "2019-02-18T00:12:53Z", "digest": "sha1:OZTH2WY2C3XT444H7FRLECM63LMGUTEB", "length": 5461, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " विंडीजचा 'चॅम्पियन' ब्रावोची निवृत्ती विंडीजचा 'चॅम्पियन' ब्रावोची निवृत्ती", "raw_content": "\nविंडीजचा 'चॅम्पियन' ब्रावोची निवृत्ती\nनवी दिल्ली: वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. यापुढे ब्रावो वेस्ट इंडिज संघाकडून खेळताना दिसणार नाही. त्याच्या या निर्णयामुळे त्याचे वेस्ट इंडिजचे चाहते मात्र पुरते नाराज झाले आहेत. यापुढे तो फक्त व्यावसायिक क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे ब्राव्हो आता आयपीएलसारख्या टी-२० लीग स्पर्धांमध्येच खेळताना दिसेल. ड्वेन ब्राव्होने २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने वेस्ट इंडिजकडून ४० कसोटी सामने, १६४ एकदिवसीय सामने आणि ६६ टी-२० सामने खेळले आहेत. ३५ वर्षीय ड्वेन ब्राव्होने निवृत्तीसंदर्भात एक पत्रक जरी केले. ब्राव्होने आपला शेवटचा आं��रराष्ट्रीय सामना दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. २०१६ सालच्या टी-२० विश्वविजेत्या संघात ब्राव्होचे मोलाचे योगदान होते.\n\"आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मी निवृत्ती जाहीर करत आहे. गेली १४ वर्ष वेस्ट इंडिजच्या संघाचं प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान आहे. २००४ साली इंग्लंडच्या लॉर्ड्सवर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो क्षण आजही माझ्या लक्षात आहे. तेव्हाचा उत्साह आणि प्रेम संपूर्ण कारकिर्दीमध्ये माझ्यासोबत कायम होता. पुढे तरुणांना संधी मिळावी आणि देशाचा खेळ उत्तम व्हावा म्हणून मी ही निवृत्ती घेत आहे. ऑन आणि ऑफ फिल्ड माझ्या पाठीशी कायमच ठामपणे उभ्या राहणाऱ्या सर्व चाहत्यांना मनापासून धन्यवाद. माझ्या कारकिर्दीमध्ये मी जगभरातील क्रिकेट मैदानांवरील ड्रेसिंग रुम्स या खेळातील दिग्गजांबरोबर शेअर करु शकलो यासाठी स्वत:ला नशिबवान समजतो. तसेच या पुढे मी व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून माझी कारकीर्द सुरूच ठेवेन आणि खऱ्या चॅम्पियनप्रमाणे चाहत्यांचे मनोरंजन करत राहीन.\" अश्या भावना त्याने पत्रकाद्वारे व्यक्त केल्या.\nड्वेन ब्रावोची कारकीर्द (वेस्ट इंडिजकडून खेळताना)\nसामने धावा सरासरी बळी\nकसोटी ४० २२०० ३१.४२ ८६\nएकदिवसीय १६४ २,९६८ २५.३६ १९९\nटी२० ६६ १,१४२ २४.२९ ५२\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/blog-post_888.html", "date_download": "2019-02-18T00:17:52Z", "digest": "sha1:PVSHIWEO6IWBE45QBMKXFAQQMQBKPLYU", "length": 12767, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "शिक्षणाची दूरावस्था ! | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई संपादकीय\nशिक्षण अधिकार कायद्याने देशात सगळ्याच स्तरातील मुलांना शिक्षण देणे सक्तीचे केले असले तरी कायद्यातून पळवाट शोधण्यात पटाईत असणारे महाभाग त्याची अंमलबजावणी होवू देत नाहीत. त्यातच आज शिक्षणाचे महत्त्व अगदी तळागाळातील समाजातही कळू लागल्याने प्राथमिक शिक्षणातील प्रवेश संख्या वाढू लागली आहे. पण बर्‍याचदा शिक्षण संस्थानीही मार्केटींग फंडा वापरल्यामुळे आपलीच शाळा श्रेष्ठ किंवा गुणवत्तेची खाण असल्याचा समज पालकांवर बिंबवण्यात यशस्वी ठरतात. पासष्ठावी कला असणार्‍या जाहिरातबाजीतून शाळा आपली बाजारपेठ निर्माण करीत आहेत, आणि बाजारु जाहिरातींवर आपले सर्वच निर्णय अवलंबून ठेवणारे पालक सारासार विचार न करता आपल्या पाल्याला विशिष्ट शाळेतच प्रवेशाचा हट्ट करायला लागतात. यातून एखाद्या शाळेकडे प्रवेशाचा लोंढा सुरु होतो. मग ‘पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असेल तर किंमत वाढते’ या बाजारी अर्थशास्त्राच्या सिध्दांतानुसार शाळेच्या देणग्या किंवा शुल्क वाढतात. मग यात देणार्‍यांची स्पर्धा सुरु होते आणि वसुल करणार्‍यांची बोली वाढत जाते. यात पालक मेटाकुटीला येतात. सर्वच पालकांचे उत्पन्न समान राहत नाही. त्यामुळे वरकड उत्पन्न असणारे उच्चभ्रू पालक आपल्या पाल्यांना तथाकथित प्रतिष्ठा असणार्‍या शाळेत प्रवेश मिळवून देण्यात यशस्वी होतात. तर निम्नमध्यमवर्गीय पालक आपली ‘पोच’ तेवढी नसल्याचे मान्य करीत अन्य शिक्षण संस्थांचा पर्याय निवडण्याची तडजोड करतात. त्यातच अनेक शिक्षण संस्था पालकांच्या मुलाखती घेण्याचे साहसही दाखवतात.\nकोणत्याही तथाकथित गुणवत्ताधारी खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद, महापालिकेच्या सार्वजनिक शाळा अधिक गुणवत्तेची केंद्रे असतात. कारण या शाळांमध्ये सर्वच शिक्षक हे प्रशिक्षित असतात. शैक्षणिक गुणवत्तेचे निकष आणि त्यासाठी लागणारे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेले असते. त्याच प्रमाणे त्यांचे वेतन देखील शासनाने स्विकारलेल्या वेतन आयोगानुसार असते. त्यामुळे शिक्षकांची आर्थिक चणचणीतून सुटका झालेली असते. परिणामी मुलांना ते चांगल्या प्रकारे शिकवू शकतात. याउलट खासगी शाळांमध्ये भरती केले जाणारे शिक्षक हे योग्य शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशिक्षित असतीलच असे नाही. शिक्षक भरतीचे नियम असले तरी त्याची अंमलबजावणी खासगी शिक्षण संस्था करतीलच असे नाही. कारण त्यांचा मूळ हेतू पैसा वा नफा कमविणेच असतो. त्यामुळे कमी किंवा अल्पवेतनावर काम करणारे लोक त्यांना शिक्षक म्हणून पाहिजे असतात. ही तुलनात्मक परिस्थिती पाहिल्यास मुलांना सार्वजनिक शाळेपेक्षा अधिक गुणवत्तेचे शिक्षण खाजगी शाळांमध्ये मिळणार नाही. खरे तर पालक वर्गाने याबाबींचा विचार करायला हवा. आज खासगी शाळांकडे जे शुल्क वा देणग्या पालक बिनबोभाटपणे देतात त्यापेक्षा केवळ आपल्या पाल्यांना सार्वजनिक शाळेतच शिक्षण मिळावे हा आग्रह जर त्यांनी धरला तर पाल्यांचे भावी आयुष्य अधिक गुणवत्तापर्णू ठरेल. अर्थात हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे की आज शिक्षणातील प्रवेश संख्या वाढल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील शाळा अपूर्ण ठरतील. त्यामुळे सगळ्याच मुलांना सरकारी शाळेतच शिकवावे, हा आग्रह देखील अनाठायी ठरणार आहे. शालेय शिक्षण प्रवेशासाठी यापर्वूी न्यायालयानेही अनेक निर्णय दिले आहेत. ज्यात देणगी घेणे, पालकांची मुलाखत घेणे आदी बाबींवर अंकुश लावला असला तरी शिक्षण संस्थानी यातून पळवाटा शोधल्या आहेत.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई संपादकीय\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T00:11:28Z", "digest": "sha1:X2BVOTEUJOOCE35BP4OEB4XK4GXDGNYC", "length": 11621, "nlines": 108, "source_domain": "yesviralnow.com", "title": "जाणून घ्या भारतातील कोणती 2 श्रीमंत आणि चमत्कारिक मंदिर, जिथे पहायला मिळतात रोज रोज मोठे मोठे चमत्कार - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nHome Viral जाणून घ्या भारतातील कोणती 2 श्रीमंत आणि चमत्कारिक मंदिर, जिथे पहायला मिळतात...\nजाणून घ्या भारतातील कोणती 2 श्रीमंत आणि चमत्कारिक मंदिर, जिथे पहायला मिळतात रोज रोज मोठे मोठे चमत्कार\nआपल्याभारतातील ज्वालामुखी मंदिर चमत्कारी मंदिरापैकी फार मोठे चमत्कारीक मंदिर मानले जाते. हे मंदिरामध्ये सतत आग जळत असते. या मंदिरात एकसारखे 24 तास विना तूप व व़ाती शिवाय दिवा जळत असतो. या मंदिरातील चमत्कार पाहून मोठमोठे वैज्ञानिक सुद्धा या चमत्कारापुढे नतमस्तक झाले आहेत. आजपर्यंत कोणीही या मंदिराची महती जाणू शकलेले नाही.\nसांगितले जाते की य��� मंदिराचा शोध पांडवांनी लावला होता. म्हटले जाते की माता सतीने जेंव्हा अगनीकुंडात आत्मदहन केले तेव्हा माता सतीची जीभ इथे पडली होती. या मदिंरामध्ये माता सतीचे दर्शन आगीच्या रुपात करता येते.\nपूर्वीच्या काळी इथे खूप चमत्कार झाले होते.ज्वाला देवीची महीमा इथे अपंरपार आहे. बादशहा अकबर मुसलिम असुनही इथे डोके टेकवायला आले होते. अकबर नी या मंदिरातील आग विझविण्यासाठी खूप प्रयत्न केला होता ,पण ते यशस्वी झाले नाही.\nया मंदिराच्या आत कित्येक वर्षांपासून सालापासून आग जळत आहे या मंदिराच्या चमत्काराचा आजपर्यंत कोणीही पता लावू शकले नाही मोठमोठे वैज्ञानिक सुद्धा याच्यापुढे हारले आहेत….\nजर आपण भारतातील सर्वात श्रीमंत मंदिराचा विचार केला तर केरळमध्ये असलेल्या पद्मनाभास्वामी मंदिराचे नाव जरूर समोर येते. या मंदिरामध्ये भगवान श्री विषणूची ची मूर्ती स्थापन आहे पण मूर्ती इथे कशी आली याची माहिती कोणालाही नाही.\nपूर्वीच्या काळापासून त्रावणकोर परीवार या मंदिराची देखभाल करत आले आहेत 2011 साली या मंदिराची प्रसिद्धी परदेशांपर्यत पोहचली होती.\nया मंदिरातील सैन्याने भरलेले तळघर उघडण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता. या चमत्कारीत मंदिराच्या खाली 6 तळघरे आहेत. ज्यातील 5 तळघरे उघडली होती.\n5 दिवसाच्या आत जवळजवळ 1 लाख करोडो रूपयांचा खजिना मिळाला होता. तसे पाहिले तर ही खूप मोठी रक्कम होती आणि एवढी मोठी रक्कम सरकारच्या हाती लागली नव्हती.\nअजून एक तळघर उघडले गेले नाही आहे असे म्हणतात की जर हे 6 वे तळघर उघडले तर पुरथवीचा सर्वनाश होईल. म्हणून या भितीमुळे हे तळघर उघडले जात नाही.\nया पद्यनाभास्वामी मंदिरात भक्त जी ईच्छा घेऊन येतात त्याचीं ती ईच्छा पूर्ण होते. सर्व मनोकामना पूर्ण होतात\nNext articleरोज सकाळी रिकाम्या पोटी संफरचद खाल्ले तर दुर होतील या 9 समस्या, नंबर 3 मुळे तर प्रत्येक माणूस हैराण आहे.\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/9/IPL-2019-will-be-held-in-India-while-2019-Elections-with-some-changes-in-format.html", "date_download": "2019-02-17T23:35:18Z", "digest": "sha1:ARW6WXBZP3236IQYI3GTGYCBF6BVEVK6", "length": 4253, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " आयपीएल भारतातच ; निवडणुकींमुळे 'हे' बदल होणार आयपीएल भारतातच ; निवडणुकींमुळे 'हे' बदल होणार", "raw_content": "\nआयपीएल भारतातच ; निवडणुकींमुळे 'हे' बदल होणार\nमुंबई : जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेली भारताची 'इंडियन प्रीमियर लीग' (आयपीएल) भारतामध्येच होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. २०१९च्या निवडणुकांमुळे आयपीएलचे सामने नेहमीप्रमाणे भारताबाहेर खेळवण्यात येतील का या प्रश्नावर बीसीसीआयने पडदा टाकला आहे. २३ मार्चपासून आयपीएलच्या १२ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे.\nभारतामध्ये लोकसभा २०१९च्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये होणार आहेत. याच दरम्यान आयपीएललाही सुरुवात होणार आहे. यापूर्वी २००९ आणि २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात आली होती. पण, यावेळी मात्र स्पर्धेच्या स्वरूपामध्ये थोडेफार बदल करून सामने भारतातच खेळणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.\nस्पर्धेच्या स्वरूपानुसार, प्रत्येक संघ एक सामना हा घरच्या मैदानामध्ये तर दुसरा सामना हा प्रतिस्पर्धिच्या मैदानात खेळवण्यात येतो. मात्र, यावेळी या स्वरूपात बदल करण्यात आले असून सामने न्यूट्रल (तटस्थ) ठिकाणी खेळवले जाऊ शकतात. लोकसभा निवडणूक होत असल्यामुळे जुन्या स्वरूपानुसार सामने खेळवले तर सरकारला मुबलक सुरक्षा देणे अशक्य होऊ शकते, त्यामुळे काही सामने या न्यूट्रल ठिकाणी खेळवल्या जातील. बीसीसीआयने सगळ्या संघांना त्यांच्या घरच्या मैदानात ३ सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. उरलेले सामने या न्यूट्रल ठिकाणी खेळवले जातील, अशी माहिती मिळत आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आयपीएलचे वेळापत्रक घोषित करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/latur-maratha-reservation-agitation-protester-protest-in-front-of-guardian-minister-sambaji-patil-house/", "date_download": "2019-02-18T00:21:10Z", "digest": "sha1:WVCPEOQVH2YNYUOYHRN2RWNLVAWFJ3CP", "length": 5960, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लातुरात आंदोलकांनी बॅरिकेट मोडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › लातुरात आंदोलकांनी बॅरिकेट मोडले\nलातुरात आंदोलकांनी बॅरिकेट मोडले\nलातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या लातूर येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यास जाणाऱ्या मरा��ा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले. पोलिसांनी रोखल्याने संतप्त आंदोलकांनी बॅरिकेट मोडून थेट पाटील यांच्या निवस्थासमोर ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांनी पालकमंत्रच्या नावाने बोंब ठोकली. एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.\nराज्यभर लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याची सुरुवात लातूरमध्ये झाली आहे. सकाळी ११ वाजता आंदोलक एलआयसी कॉलनीत असलेल्या पाटील यांच्या निवस्थानाकडे निघाले होते. तथापि पालकमंत्र्यांच्या घराजवळच पोलिसांनी अडथळे लावले होते. हे अडथळे पाहून आंदोलक आक्रमक झाले. पालकमंत्री कुठे आहेत त्यांना मराठा समाजाचे प्रश्नशी काही देणे-घेणे आहे का मराठा तरुण मरत आहेत परंतु पालकमंत्री मस्त फिरत आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला.\nसंभाजीराव पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य असून त्यांनी कधी मराठा आरक्षणावर गंभीरपणे चर्चा केली नाही. हा विषय निकालात निघावा म्हणून खंबीर भूमिका घेतली नाही. अशा राजकाण्यांना समाजाचे मातेरे केले आहे. हे चित्र पुसण्यासाठी आरक्षणाच हाच पर्याय असून ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही आंदोलकांनी ठणकावले.\nपालकमंत्री संभाजीराव पाटील हे खरोखरच मराठा समाजाचे असतील आणि त्यांना मराठा समाजाची कणव असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दयावा अशी मागणी केली.\nआंदोलकांचा आमदारांना सज्जड दम\nआमदारांच्या घरासमोर आजचे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू आहे. परंतु आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास आमदार -खासदारांची गय केली जाणार नाही असा सज्जड दम आंदोलकांनी भरला.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Chhatrapati-Shivaji-Maharaj-Palkhi-Session-from-Raigad-to-Pandharpur/", "date_download": "2019-02-18T00:44:48Z", "digest": "sha1:Z2JU3YXBZT7KNAQVLX5MVCPH33FUGMQK", "length": 8125, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रायगड ते पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रायगड ते पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा\nरायगड ते पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा\nपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर\nराज्यातील सांगली, पिंपरी- चिंचवड, मुळशी, मुंबईतील तरुणांनी एकत्र येऊन गेल्या चार वर्षांपासून रायगड ते पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादुका डोक्यावर घेऊन हे धारकरी वारकर्‍यांसमवेत पंढरपूरची पायी वारी करतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात ज्याप्रमाणे उभे रिंगण, गोल रिंगण असते, त्या धर्तीवर या पालखी सोहळ्यात सादर होणारे व्यायाम रिंगण, शस्त्र रिंगण हा आकर्षणाचा विषय ठरत आहे. एकूणच भक्‍ती आणि शक्‍ती याचा सुंदर मिलाफ असलेला हा पालखी सोहळा अनेकांच्या औत्सुक्याचा व कौतुकाचा विषय ठरला आहे.\nसांगलीतील डॉ. संदीप महिंद यांच्या पुढाकाराने सन 2015 मध्ये रायगड ते पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा सुरू झाला. सांगलीतील गणेश माने हे आज या पालखी सोहळ्याची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या समवेत संतोष गोलांडे, केतन केमसे, शैलेश गुरव यांचा पुढाकार आहे.दरवर्षी चतुर्थीला छत्रपती शिवाजी महाराज यांची ही पालखी रायगडावरून प्रस्थान ठेवत. पुढे पाचाडमार्गे निजामपूर - ताम्हिणी घाट - मुळशी - पौड - भूगाव मार्गे पुणे शहरापर्यंत येते. पुढे ही पालखी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याबरोबरच पंढरपूरकडे मार्गस्थ होते. साधारण 100 तरुण या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. गावोगावी पालखीचे स्वागत केले जाते.\nरोज साधारण 20 ते 30 कि.मी. पायी प्रवास होतो. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या समवेत प्रवास होत असला तरी शिवचरित्र व्याख्यानासारख्या उपक्रमासाठी बाहेर प्रवास करून वाढीव प्रवास होतो. व्यायाम रिंगण व शस्त्र रिंगण हे या पालखी सोहळ्याचे आकर्षण असते.पुण्यातील पेरू गेट, भावे स्कूल येथे व्यायाम रिंगणात व्यायामाचे जोर, बैठका आदी प्रकार सादर केले जातात, तर शस्त्र रिंगणात तलवार, ढाल, भालाफेक याची प्रात्यक्षिके सादर केली जातात. पालखी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादुका घेऊन पंढरपू��ला पोचते. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर पंढरपूरहून परतीचा प्रवास मात्र वाहनांतून केला जातो. विटा, सांगली, सातारा मार्गे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी वारीची सांगता होते. भक्‍ती आणि शक्‍ती याचा सुंदर मिलाफ असलेला हा छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.\nउद्या व्यायाम व शस्त्र रिंगण\nछत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळ्यात यावर्षी दि. 8 जुलै रोजी दुपारी बारा वाजता सावरकर स्मारक पुणे येथून महानगर शोभायात्रा सुरू होऊन पेरू गेट, भावे स्कूलपर्यंत जाणार आहे. तेथेच व्यायाम रिंगण व दुपारी 3 वाजता शस्त्र रिंगण होणार असल्याची माहिती संतोष गोलांडे यांनी दिली.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/will-protect-vaijnath-maratha-kranti-morcha-31588", "date_download": "2019-02-18T00:34:02Z", "digest": "sha1:E5NPQE3CVBAG2AI744MAUYMTRIYBJOCR", "length": 8346, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "will protect vaijnath : Maratha Kranti morcha | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवैजनाथचा अभिमान, त्याला वाऱ्यावर सोडणार नाही : मराठा क्रांती मोर्चा\nवैजनाथचा अभिमान, त्याला वाऱ्यावर सोडणार नाही : मराठा क्रांती मोर्चा\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. वैजनाथचा आम्हाला अभिमान असून त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू, अशी भूमिका मराठा क्रांत��� मोर्चाने जाहीर केली आहे.\nपुणे : मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा तरुण वैजनाथ पाटील हा तरुण मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. वैजनाथचा आम्हाला अभिमान असून त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केली आहे.\nवैजनाथ मूळचा जालन्याचा असून तो कामानिमित्त सध्या पुण्याजवळील भोसरी येथे वास्तव्यास आहे. मराठा क्रांती मोर्चाची अधिकृत भूमिका जाहीर करताना शांताराम कुंजीर म्हणाले, \" गेल्या ३६ वर्षांच्या लढ्याला आणि ४२ तरुणांच्या बलिदानाने मिळालेल्या आरक्षणाला सदावर्ते खोडा घालत असून त्यांच्याबद्दल समाजात प्रचंड नाराजी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी त्यांनी मराठा आरक्षणाला आव्हान दिलेले आहे. याबाबत विविध माध्यमांसमोर बोलताना ते मराठा तरुणांना चिथावणी देत आहेत>.``\nसमनव्यक रघुनाथ चित्रे-पाटील म्हणाले, \"वैजनाथला मारहाण करणाऱ्या वकिलांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी. वैजनाथ आमच्या संवाद यात्रेत सहभागी झाला होता आणि नोकरीसंदर्भात त्याच्या मनात खदखद होती.``\nसदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर माध्यमांशी बोलल्यानंतर आज मारहाण झाली. या मारहाणीची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. एक मराठा, लाख मराठा, अशा घोषणा देत हा हल्ला करण्यात आला.\nमराठा आरक्षण maratha reservation आरक्षण मराठा क्रांती मोर्चा maratha kranti morcha मुंबई mumbai मुंबई उच्च न्यायालय mumbai high court उच्च न्यायालय high court\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/5/28/Chennai-Super-Kings-defeat-Sunrisers-Hyderabad-by-8-wickets-to-win-IPL-2018.html", "date_download": "2019-02-17T23:34:47Z", "digest": "sha1:6DJYXADH45SECK5WA6CQJLX73M5OWPZQ", "length": 2556, "nlines": 10, "source_domain": "mahamtb.com", "title": " हैदराबादला नमवत चेन्नई सुपर किंग्जचा दमदार विजय हैदराबादला नमवत चेन्नई सुपर किंग्जचा दमदार विजय", "raw_content": "\nहैदराबादला नमवत चेन्नई सुपर किंग्जचा दमदार विजय\nमुंबई : इंडीयन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेच्या अकराव्या हंगामाचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्ज संघाने पटकावले आहे. काल मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नई संघाने स��ामीवीर शेन वॉटसनच्या नाबाद शतकाच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाचा ८ गड्यांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्ज याने सनरायझर्स हैदराबाद संघचा दमदार पराभव करत यावर्षीच्या आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावावर करून घेतले.\nत्यापूर्वी फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७८ धावा केल्या, चेन्नई संघाने एकोणिसाव्या षटकांतच हे लक्ष्य साध्य केले. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जस संघ तिसऱ्यांदा विजेता ठरला आहे. कालचा सामना अतिशय रंगतदार ठरला आहे. या सामन्यातून महेंद्रसिंग धोनी आणि वॉटसन याने दाखवून दिले वय काहीही आड येत नाही खेळ आपला चांगला पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-parbhani-lady-finger-quintal-600-1200-rupes-11653?tid=161", "date_download": "2019-02-18T01:14:38Z", "digest": "sha1:ZDGSBTH4H32BT7MMLPWVGRJMTPJFDSEC", "length": 16821, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, parbhani in lady finger per quintal 600 to 1200 rupes | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये\nपरभणीत भेंडी प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये\nशनिवार, 25 ऑगस्ट 2018\nपरभणीः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २४) भेंडीची २५ क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nशेंगवर्गीय भाज्यांमध्ये वालाची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ७ क्विंटल झाली असताना प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले. गवारीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.\nपरभणीः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २४) भेंडीची २५ क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.\nशेंगवर्गीय भाज्यांमध्ये वालाची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ७ क्व���ंटल झाली असताना प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले. गवारीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.\nमुगाच्या शेंगांची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते २००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. शेफूची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले.\nमेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ९० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर मिळाले. वांग्याची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले.\nहिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले.\nकाकडीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. दोडक्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. कारल्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले.\nलिंबांची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. मुळ्याची १५ हजार नग आवक असताना प्रतिशेकडा १०० ते ३०० रुपये दर मिळाले. बीट रुटची ४ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. मक्याची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले.\nभेंडी okra गवा कोथिंबिर टोमॅटो मिरची\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nराज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये परभणी...\nजळगावात चवळी प्रतिक्विंटल ३५०० ते ४०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसांगलीत गुळाला प्रतिक्विंटल २८०० ते...सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी-अधिक...\nव्हॅलेंटाइन डे’निमित्त वाढली लाल...पुणे :‘व्हॅलेंटाइन ‘डे’ निमित्ताने लाल गुलाबांची...\nशेवगा, ढोबळी मिरची, गाजराचे दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nऔरंगाबादेत फ्लॉवर प्रतिक्विंटल ८०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nअकोल्यात सोयाबीन, हरभरा, तुरीच्या...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nसोलापुरात ढोबळी मिरची प्रतिक्विंटल ६५०...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nटोमॅटो, काकडी, हिरव्या मिरचीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ७००० ते १२६००...सांगली ः जिल्ह्यात हळद काढणी सुरू झाली आहे. नवीन...\nअकोल्यात तुरीला प्रतिक्विंटल पाच हजार...अकोला ः येथील बाजार समितीत तुरीच्या अावकेत वाढ...\nकळमणा बाजारात सोयाबीन दर ३७०० रुपयांवरनागपूर ः सुरवातीला २५०० ते २७०० इतका अत्यल्प दरात...\nहिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या बाजार...\nराज्यात भेंडी प्रतिक्विंटल १४०० ते ५०००...सोलापुरात प्रतिक्विंटल ४५०० रुपये सोलापूर ः...\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५०००...जळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nयवतमाळ बाजारात तुरीच्या आवकेत घटयवतमाळ : तूर दराच्या चढउतारानंतर बाजार समितीच्या...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर���निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dreams-fulfilled-otherwise-people-will-be-beaten-update/", "date_download": "2019-02-18T00:10:07Z", "digest": "sha1:KXPBB6QJKWRUPOF3WOVAL3X6BXV6VNZG", "length": 6091, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'Dreams fulfilled, otherwise people will be beaten'", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\n‘दाखवलेली स्वप्ने पूर्ण केली नाहीत तर जनता पिटाई करेल’\nटीम महाराष्ट्र देशा : लोकांना स्वप्न दाखवणारे नेते आवडतात. पण दाखवलेली स्वप्न पूर्ण केली नाही तर जनता त्यांची पिटाईदेखील करते. त्यामुळे अशीच स्वप्न दाखवा, जी पूर्ण होतील, असं सूचक वक्तव्य भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी भाजपा प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा स्थापना कार्यक्रमात बोलून दाखवली आहे.त्यापुढे जाऊन गडकरी म्हणाले,मी स्वप्न दाखवणऱ्या नेत्यांपैकी नाही. पण मी जे बोलतो ते १०० टक्के ‘डंके की चोट पर’ करतो, असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या मोदींनाच टोमणा मारल्याचे बोलले जात आहे.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपा प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा स्थापना सोहळा रविवारी पार पडला. शिवसेनेतून भाजपामध्ये आलेल्या हाजी अराफत शेख यांच्या पुढाकारानं भाजपच्या या वाहतूक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या महिला कार्याध्यक्षपदी ईशा कोप्पीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर ईशा कोप्पीकरला भाजपच्या रस्ते वाहतूक सुरक्षेची ब्रॅण्ड ऍम्बेसेडरही बनवण्यात आली आहे.नितीन गडकरींच्या उपस्थितीत या कार्यक्रमात अभिनेत्री ईशा कोप्पीकर भाजपामध्ये प्रवेश केला.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्���ीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nपद्मश्री मिळवणारा दिलदार चहावाला…\nप्रकाश आंबेडकरांनी रामदास आठवलेंची तुलना केली कुत्र्या-मांजरासोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mp-shivajirao-aadhalrav-patil-criticize-ajit-pawar/", "date_download": "2019-02-18T00:34:51Z", "digest": "sha1:LT4GPNADLRZM33UBFBT45DUJOC6P7FQ4", "length": 8175, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "mp.shivajirao aadhalrav patil criticize ajit pawar", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nशिरूरमधून अजित पवारांनी माघार का घेतली आढळराव पाटील म्हणतात …\nपुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याचे संकेत देत शंभर टक्के निवडून येण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माघार घेतली आहे. याच मुद्द्याबाबत बोलताना शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पवार यांना टोला लगावला आहे.\nअजित पवारांनी माघार का घेतली हे माहित नाही मात्र मी त्यांना निवडणूक लढविण्याच्या वक्तव्यावर ठाम रहा असं आवाहन त्यावेळी देखील केलं होत आणि मी आज देखील त्यांना तेच आवाहन करत असल्याचा पुनरुच्चार महाराष्ट्र देशाला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे.\nनेमकं काय म्हणाले होते अजित पवार \nपवार साहेबांनी सांगितले आणि पक्षाने आदेश दिला; तर शिरूर लोकसभेची निवडणूक लढवायची माझी तयारी आहे. मी येथून उमेदवारी फॉर्म भरला तर मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, , असे वक्तव्य करून अजित पवारांनी शिरूर मतदारसंघात धुरळा उडवून दिला होता.\nदरम्यान,याच मुलाखतीमध्ये गेल्या पाच वर्षात भाजपकडून जी वागणूक दिली त्याबद्दल उघडपणे नाराजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केली. मात्र उद्या जर शिवसैनिकांना सन्मानाने वागणूक दिली जात असेल तर युती करायला हरकत नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे. गेली १५ वर्षे माझ्या मतदार संघात माझे सातत्याने दौरे सुरु असतात. मी केलेल्या विकासकामांमुळे माझा विजय निश्चित आहे असा दावा देखील त्यांनी केला. युती न झाल्यास केवळ शिवसेनेचं नव्हे तर भाजपचे देखील मोठं नुकसान होईल अशी शक्यता त्यांनी वर्तविली.\nयाच मुलाखतीत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी नेमकं काय केलं जाऊ शकतंं यावर त्यांनी सविस्तरपणे मते मांडली. याशिवाय शिरूर मधून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर अजित पवारांनी माघार का घेतली विमानतळ,रेल्वे,बैलगाडा शर्यत हे प्रश्न अद्याप का प्रलंबित आहेत विमानतळ,रेल्वे,बैलगाडा शर्यत हे प्रश्न अद्याप का प्रलंबित आहेत विरोधकांकडे मुद्दे नसल्याने खोटे आरोप केले जात आहेत का विरोधकांकडे मुद्दे नसल्याने खोटे आरोप केले जात आहेत का आढळराव पाटील विलास लांडे आणि मंगलदास बांदल यांच्या आव्हानाकडे कसं पाहत आहेत आढळराव पाटील विलास लांडे आणि मंगलदास बांदल यांच्या आव्हानाकडे कसं पाहत आहेत या सर्व प्रश्नांची बेधडकपणे उत्तरे दिली.\n‘गेम चेंजर’ शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची विशेष मुलाखत\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nनक्षलवाद्यांशी संबंध : पुणे पोलिसांनी आवळल्या तेलतुंबडेच्या मुसक्या\nहिंदुत्वाच्या मतांमध्ये होणारी विभागणी टाळण्यासाठी युती व्हायला पाहिजे : खा.आढळराव पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-vegetable-crop-advisory-agrowon-maharashtra-2396?tid=170", "date_download": "2019-02-18T01:29:59Z", "digest": "sha1:BMORCBVL2R7JK6IT53BZGQLC7BTWRPBQ", "length": 14980, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, vegetable crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. एस. एम. घावडे\nशनिवार, 28 ऑक्टोबर 2017\nनोव्हेंबर महिन्यात विविध रब्बी हंगामांतील भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. या कालावधीत थंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे थंड हंगामात ���ीजांकुरण सहजपणे होऊ शकणाऱ्या आणि बाजारपेठेच्या दृष्टीने उपयुक्त पिकांची लागवड करावी.\nनोव्हेंबर महिन्यात विविध रब्बी हंगामांतील भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. या कालावधीत थंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे थंड हंगामात बीजांकुरण सहजपणे होऊ शकणाऱ्या आणि बाजारपेठेच्या दृष्टीने उपयुक्त पिकांची लागवड करावी.\nजापनीज व्हाइट, पुसा-चेतकी, पुसा-देशी या मुळा पिकाच्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. लागवड येत्या आठवडाभरात पूर्ण करावी. हेक्‍टरी ८-१० किलो बियाणे वापरावे.\nगाजराच्या पुसा केसर, पुसा मेघाली किंवा नान्टीज यापैकी एका जातीची निवड करावी. गाजराचे प्रतिहेक्‍टरी ५ किलो बियाणे वापरावे.\nसरी वरंब्यात ४५ x १० सें.मी. अंतरावर मुळा आणि गाजराच्या बियाण्याची पेरणी करावी. पेरणी वरंब्याच्या बगलेत करावी. पेरणीपूर्वी थायरम २.५ ग्रॅम प्रती किलो बियाणे अशी बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ॲझोटोबॅक्‍टर २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे अशी जीवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.\nपालक या पालेभाजी पिकाच्या ऑलग्रीन, जॉबनेर ग्रीन व पुसा हरित या जातींची लागवड करावी. मेथी या पिकाच्या कस्तुरी, पुसा अर्ली बंचींग या जातींची लागवड करावी.\nलागवड सपाट वाफ्यावर २० ते ३० सें.मी. दोन ओळीतील अंतर ठेवून करावी. पालकाचे प्रतिहेक्‍टरी ३० ते ४० किलो तर मेथीचे २० ते ३० किलो बियाणे पुरेसे ठरते.\nपालक व मेथीची लागवड पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत करावी.\nपालक आणि मेथीचे पीक ३५ ते ४० दिवसांत काढणीस तयार होते. साधारणपणे अशा प्रकारे २ ते ३ कापण्या करता येतात. त्यानंतर २०-२५ दिवसानंतर पुन्हा पुन्हा कापणी करता येते.\nकोबीवर्गीय भाजीपाल्यामध्ये लवकर येणाऱ्या हळव्या व उशिरा येणाऱ्या जातींचा समावेश होतो. फ्लॉवर पिकाच्या अर्ली कुवारी, पुसा दीपाली या लवकर येणाऱ्या; तसेच अघाणी, पुसा सिंथेटिक या हळव्या; तर स्नोबॉल १, स्नोबॉल १६ या उशिरा येणाऱ्या जातींपैकी एका जातीची निवड करावी. कोबीच्या गोल्डन एकर, प्राइड ऑफ इंडिया, पुसा ड्रम हेड, अर्ली ड्रम हेड या जातींची गरजेनुसार निवड करावी.\nफ्लॉवरचे हेक्‍टरी ६०० ते ७५० ग्रॅम; तर कोबीचे ४०० ते ५०० ग्रॅम बियाणे वापरावे. गादीवाफ्यांवर रोपनिर्मिती करावी. लागवडीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे चोळून नंतर गादीवाफ्यावर त्य���ंची लागवड करावी.\nरोपवाटिकेत आवश्‍यक काळजी घेतल्यानंतर ३५ ते ४० दिवसांत रोपे लागवडीस तयार होतात. त्यानंतर रोपांची ४५ x ४५ किंवा ६० x ६० सें.मी. अंतरावर लागवड करावी. मुख्य क्षेत्रात लागवडीपूर्वी कोबीची रोपे डायमेथोएट ५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत.\nलसूण आणि कांद्यांच्या कंदांची ऑक्‍टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अनुक्रमे १० x १० सें.मी. किंवा ६० x ३० सें.मी. या अंतरावर लागवड करावी.\nलागवडीपूर्वी लसणाच्या कळ्या व कांद्याचे कंद कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० मिनिटे पाण्यात बुडवून मग लागवड करावी.\nहेक्‍टरी कांद्याचे कंद २२ ते २५ क्विंटल; तर लसणाच्या ठसठशीत पाकळ्या ५ क्विंटल लागतात. लसणाच्या जी-४१, जी-३२३, श्‍वेता, गोदावरी, भिमातारा यापैकी एका जातीची निवड करावी.\nडॉ. एस. एम. घावडे,९६५७७२५८४४\n(मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)\nरब्बी हंगाम भाजीपाला फळभाजी कोबीवर्गीय भाजीपाला\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nआरोग्यदायी रानभाजी चाईचा वेलशास्त्रीय नाव :- Dioscorea pentaphylla कुळ : -...\nस्थानिक पालेभाज्यांचा आहारात वापर...आफ्रिकेमध्ये पोषकतेसह दुष्काळ सहनशीलतेसारखे अनेक...\nभाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...\nभाजीपाला सल्लाडिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढून दुसऱ्या...\nकृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...\nकृषि सल्ला : भाजीपाला, फळभाज्यामिरची : परभणी तेजस, पुसा ज्वाला, पंत सी-१...\nभाजीपाला सल्लानोव्हेंबर महिन्यात विविध रब्बी हंगामांतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://estate-building.global-article.ws/mr/insurance-quote-6.html", "date_download": "2019-02-18T00:35:40Z", "digest": "sha1:JRDW7XX522FNFQBIBXMNBZQTC6JJ75VO", "length": 20927, "nlines": 201, "source_domain": "estate-building.global-article.ws", "title": "कमी घराचा मालक विमा मिळवा कसे कोट | रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS\nरिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nकमी घराचा मालक विमा मिळवा कसे कोट\nरिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS > सर्व > कमी घराचा मालक विमा मिळवा कसे कोट\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\n[या पोस्टचा दुवा (HTML कोड)]\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा - तुला काय वाटत\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nश्रेणी: सर्व, इमारत, घर, भाडे टॅग्ज: बद्दल, कला, विचारू, इमारत, व्यवसाय, घर खरेदी, कंपनी, गोळा, घर, घर, विमा, गुंतवणूक, जीवन, ओळ, mag, पैसा, ऑफर, बद्दल, ऑनलाइन, लोक, कोट, भाडे, प्रतिनिधीशी, repre, प्रतिनिधित्व, प्रणाली, विजय\nद्या उत्तर रद्द करण्यासाठी。\nमेल (प्रकाशित केला जाणार नाही) (आवश्यक)\nमुलभूत भाषा सेट करा\nयूके लोन प्रोटेक्शन इन्शुरन्स आपण मन आणि सुरक्षा शांती देऊ शकता\nसमजून घेणे धडा 13 आणि धडा 7 दिवाळखोरी\nरिअल इस्टेट कोणते प्रकार गुंतवणूक\nकॉलेज विद्यार्थ्यांसाठी आर्थिक टिपा\nमी कशासाठी कर्ज मिळवू शकता\nका ग्राहक क्रेडिट समुपदेशक मदत मिळविण्याच्या अधिक लोक आहेत\nआपले स्वत: चे बॉस व्हा आणि नका आपले बँक क्रेडिट कार्ड आपण स्वत: करू\nआपण एक Repossessed घर खरेदी विचार आहेत कसे मुख्यपृष्ठ प्रथम स्थानावर बाजारात आला हे तुम्हांला माहीत इच्छित असाल\nसह एक स्पेशॅलिस्ट वेबसाइट ऑनलाइन कारसाठी कर्ज नेहमी स्वस्त काम\nसर्वात प्रभावी चलन ट्रेडिंग प्रणाली शोधत\nएक स्वस्त वापरलेल्या कारचे मिळवत\nएक ग्रेट कार इन्शुरन्स प्लॅन निवडून टिपा\nस्वस्त ऑनलाइन सामग्री विमा कोट मिळत\nयुवक ऑनलाईन स्वस्त कार विमा\nखराब क्रेडिट एकाग्रतेने केलेला चांगला अर्थ का नाही गहाण\nएक टेक्सास घरांसाठी रीलेटर व्हा कसे\nसमजून घेणे घरगुती विमा\nठेव एक बँक प्रमाणपत्र खरेदी फायदे आणि तोटे ठेवी प्रमाणपत्र\nआपल्या क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी मार्ग\nवर्ग:रिअल इस्टेट इमारत लेख\nअपार्टमेंट भाड्याने देणे (1)\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलतान��� (1,562)\nमुदतपूर्व बंद घरे (2)\nआपले घर विपणन (1)\nरिअल इस्टेट किंमत (34)\nरिअल इस्टेट किंमती (34)\nभू संपत्ती दलाल (47)\nविक्री मालक करून (16)\nशॉवर उपलब्ध आहे, (10)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nकमी घराचा मालक विमा मिळवा कसे कोट\nरिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिग्वा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कॉंगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | झांबिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसिडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मॉल्डोवा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नारू | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुस��या | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | ग्लोबल डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकही-ws बबल | डॉट कॉम बबल | एकही-ws धंद्याची भरभराट | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | ग्लोबल लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/mul-zalyavar-tumchyat-honare-badal", "date_download": "2019-02-18T01:31:39Z", "digest": "sha1:W2HOTMO24MNNXOGPWLNZTWEHZD5NNWSQ", "length": 11511, "nlines": 226, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुल झाल्यावर तुमच्यात हे अनपेक्षित बदल घडतात. - Tinystep", "raw_content": "\nमुल झाल्यावर तुमच्यात हे अनपेक्षित बदल घडतात.\nमुल झाल्यावर स्त्रीमध्ये अनेक शारीरिक बदल होतात हे प्रत्येकाला माहित आहे परंतु काही मुलाच्या येण्याने तुमच्यात अनेक अनपेक्षित बदल घडतात. जे तुम्हांला देखील अपेक्षित नसतात. हे बदल कोणते ते पाहणार आहोत.\nभिती आणि धीटपणा हे दोन्ही विरुद्ध शब्द एकाच वेळी जरा विचित्र वाटत असलं तरी,बाळ झाल्यानंतर तुम्हांला या दोन्ही भावनांमधून जावे लागते तुम्ही मुल होण्याआधी जरी खूप धीट आणि धाडसी असला तरी तुम्ही मूळ झाल्यावर कदाचित मुलाच्या काळजीने मुलाच्याबाबतीत खुप हळव्या आणि भित्र्या होण्याची शक्यता असते. किंवा छोट्या-छोट्या गोष्टींना घाबरणाऱ्या तुम्ही तुमच्या मुलांसाठी काहीही करायला तयार होता. कशाच्या विरोधात उभे राहण्याची तुमची तयारी असत\n२ .तुमचा दिनक्���म बदलतो.\nतुम्ही कितीही निशाचर असाल तरी तुम्ही मुल झाल्यावर आपोआप लवकर उठायला लागता. लवकर उठून बाळ उठायच्या आत सगळी आवश्यक कामे संपण्याचा मागे लागता. मुलाच्या झोपेच्या चक्रावर तुमचे झोपेचे चक्र अवलंबुन असते.\n३. तुमचा प्राधान्यक्रम बदलतो\nएकदा तुम्ही पालक झाल्यावर तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचे मुल असते तुमच्या सर्व गोष्टींचा प्राधान्य क्रम बदलतो. तुम्ही कोणत्याही गोष्टीचं प्लॅनींग करताना सगळ्यात आधी तुमच्या मुलाचा तुमच्या डोक्यात विचार येतो. त्याची/तिची सुरक्षितता त्याचे मुलाचे भविष्य याबाबत विचारा तुम्ही करू लागत. स्वतःपेक्षा मुलांच्या गरजांना प्राधान्य देऊ लागता.\n४. तुम्ही गप्पा मारायला शिकता\nतुम्ही कितीही अबोल असला तरी मुल झाल्यावर तुम्ही गप्पा मारायला शिकता.तुम्हांला तुमच्या मुलाच्या बाबतीत छोट्या-छोट्या गोष्टी मित्र आणि मैत्रीण तसेच कुटूंबातील सगळ्यांना सांगाव्याश्या वाटतात. तसेच बाळाशी सतत गप्पा मारायला लागल्यामुळे तुम्ही अबोल न राहता गप्पा मारायला शिकता\n५. तुम्ही शांतता विसरून जाता.\nशांतता काय असते हे तुम्ही पूर्णतः विसरून जाता.जर गोंधळ आणि गडबड आवडत जरी असेल तरी तुम्ही शांततेचा काही क्षण शोधायला लागता. बाळ झोपल्यावर तुम्हांला विश्रांती मिळते. तुम्ही झोपल्यावर नेमकं बाळ उठतं त्याला काय हवं नको ते बघणं आवश्यक असते. पण असे जरी असले तरी तु जास्त शांतत असेल तरी सुद्धा तुम्हांला अस्वस्थ व्हायला होते.\n६. सतत मुलांचा विचार डोक्यात येतो\nकोणतीही गोष्ट तुम्ही स्वतःकरता एकट्याकरता विकत घेत नाही. कोणतंही गोष्ट घेताना तुमच्या डोक्यात बाळाचा विचार सारख येत असतो.जर तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाळी जाऊन एखादा पदार्थ खाण्याचा विचार करत असताना मुलांसाठीदेखील काहीतरी खाऊ घेता. कपडे खरेदी करायला गेल्यावर आधी लहान मुलांसाठी खरेदी करता किंवा काही खर्डी केल्यावर मुलासाठी देखील काहीतरी खरेदी करतात. तुमचे असे स्वतंत्र काही राहत नाही ते तुमचे आणि मुलांचे असे होते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड ब���तमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/7/India-vs-england-5th-test-are-start.html", "date_download": "2019-02-17T23:35:02Z", "digest": "sha1:VJBHONVPAFY6LXDMVDZPMCV44OPESMEP", "length": 3066, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारतीय संघ इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड करणार का? भारतीय संघ इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड करणार का?", "raw_content": "\nभारतीय संघ इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड करणार का\nलंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली. हा सामना येथील ओव्हल मैदानात खेळवला जात आहे. या मालिकेत अगोदरच हि मालिका ३-१ अशी आघाडी घेतली आहे. तर भारतीय संघासाठी इंग्लंड दौऱ्यातील हा शेवटचा सामना असून शेवट गोड करण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. मात्र आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी इंग्लंडचा संघ पूर्णपणे सज्ज असेल.\nअंतिम कसोटी सामन्यासाठी भारतीय संघामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. या कसोटी सामन्यासाठी पृथ्वी शॉची जोरदार चर्चा सुरु असताना हनुमा विहारीला संघात स्थान मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विहारी हा २०१२ च्या अंडर १९ विश्वविजेता संघाचा एक महत्वाचा खेळाडू होता. भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळणारा तो २९२ खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर आजच्या कसोटीसाठी रवींद्र जडेजादेखील संधी मिळाली आहे. दरम्यान, या अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/title-song/6390-rohit-raut-and-hargun-kaur-sings-the-title-song-of-serial-tu-ashi-javali-raha", "date_download": "2019-02-18T00:10:19Z", "digest": "sha1:4PFFURVIBTDCYS3U7I6HDRHOFMGC3PYE", "length": 11297, "nlines": 224, "source_domain": "marathicineyug.com", "title": "रोहित राऊत आणि हरगुन कौर यांनी गायले 'तू अशी जवळी रहा' मालिकेचे शीर्षक गीत - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nरोहित राऊत आणि हरगुन कौर यांनी गायले 'तू अशी जवळी रहा' मालिकेचे शीर्षक गीत\nNext Article लव्ह-हेट रिलेशनशीपची गोष्ट सांगणारं 'छत्रीवाली' मालिकेचं धमाल शीर्षकगीत\nझी युवा वाहिनीच्या प्रेक्षकांची ऑक्टोबर महिन्याची सुरुवात धमाकेदारपणे झाली आहे, कारण नुकतंच झी युवाने आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'तू अशी जवळी रहा' ही नवी मालिका सादर केली आहे. या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे दोघे प्रमुख भूमिका साकारत आहेत. नावाप्रमाणे ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची. या मालिकेचं शीर्षक गीत देखील तितकच श्रवणीय आहे. त्याची एक झलक झी युवाच्या सोशल मीडियावर टिझर रूपात पोस्ट केली असून हे गाणं प्रेक्षकांच्या भलतच पसंतीस पडलं आहे.\nहे गाणं संगीत सम्राट पर्व १ चा निवेदक आणि सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि संगीत सम्राट पर्व २ ची स्पर्धक हरगुन कौर यांनी गायलं आहे. मराठी सिनेसृष्टीला अनेक हिट गाणी गाणी देऊ केलेल्या संगीतकार अविनाश विश्वजित या जोडीने या शीर्षक गीताला चालबद्ध केले आहे. गाण्याला त्याच्या शब्दांमुळे अर्थ येतो आणि या गाण्याचे बोल तितकेच सुंदर आहेत जे वैभव जोशी यांनी लिहिलेत.\nतुझेच स्वप्न पाहिले, तुलाच श्वास वाहिले... ❤️\nसादर करीत आहोत एका अनोख्या प्रेमकथेचं सुंदर शीर्षकगीत.\nया शीर्षक गीताबद्दल बोलताना रोहित राऊत म्हणाला, \"तू अशी जवळी रहा मालिकेचं शीर्षक गीत हे मालिकेला अगदी साजेसं आहे आणि ते प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल. संगीत सम्राट पर्व २ ची स्पर्धक हरगुनसोबत मी पहिल्यांदा गाणं गायलं आहे आणि हरगुनने तिला मिळालेल्या या संधीचं सोनं केलंय. आम्ही दोघे देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत.\"\nसंगीत सम्राट पर्व २ ची स्पर्धक हरगुन म्हणाली, \"संगीत सम्राट पर्व २ मुळे मला ही सुवर्णसंधी मिळाली. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश विश्वजित आणि लोकप्रिय गायक रोहित राऊत या महारथींसोबत गायचा माझा पहिला अनुभव होता आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी झी युवाची आभारी आहे.\"\nमालिकेत सिद्धार्थ बोडके राजवीरची भूमिका निभावत आहे जो एक अत्यंत चाणाक्ष मुलगा आहे ज्याला पराभव मान्य नाहीये आणि दुसरीकडे तितिक्षा तावडे ही मनवाची व्यक्तिरेखा साकारत आहे, जी एक स्वतंत्र आणि स्वावलंबी मुलगी आहे. ही बाकीच्या प्रेमकथांपेक्षा थोडी वेगळी कहाणी आहे. दोघांच्या वेगळ्या स्वभावामुळे त्यांच्यासमोरील आव्हानांभोवती मालिकेचे कथानक फिरणार आहे.\nNext Article लव्ह-हेट रिलेशनशीपची गोष्ट सांगणारं 'छत्रीवाली' मालिकेचं धमाल शीर्षकगीत\nरोहित राऊत आणि हरगुन कौर यांनी गायले 'तू अशी जवळी रहा' मालिकेचे शीर्षक गीत\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/5-%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-401-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-02-17T23:36:26Z", "digest": "sha1:3O27IEVP5CWWTDG6CDB5AQ32P27BMMPC", "length": 12126, "nlines": 182, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "5 मे रोजी हरियाणात 401 व्यायामशाळांचे उद्घाटन – मुख्यमंत्री खट्टर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n5 मे रोजी हरियाणात 401 व्यायामशाळांचे उद्घाटन – मुख्यमंत्री खट्टर\nपानिपत (हरियाणा) – दिनांक 5 मे रोजी हरियांणात 401 व्यायामशाळांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले आहे. या सर्व व्यायामशाळा प्रत्येकी सुमारे दोन एकर जमिनीवर तयार करण्यात आलेल्या आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात ऐकल्यानंतर बाबली गावातील लोकांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातमध्ये हरियांणाचा खास उल्लेख केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अलीकडेच ऑस्ट्रेलियात संपन्न झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 66 पदके जिंकली आहेत. आणि या 66 पैकी 22 पदके हरियांणाच्या खेळाडूंनी जिंकली आहेत. केवळ 15 वर्षे वयाच्या अनिश भनवालाने सुवर्णपदक जिंकले आहे. हरियाणाच्या खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेत तिसरा क्रमांक आला असे यांनी अभिमानाने संगितले.\nआगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी अधिकाधिक पदके जिंकावीत या हेतून हरियांणा सरकार खेळांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देत आहे. फिट इंडिया योजनेखाली हरियाणा सरकार स्पोर्टस नर्सरी सुरू करणार आहे. 6 ते 15 वर्षे वयाच्या मुलांना त्यात त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपंतप्रधान तुमचा मुख्यमंत्री आमचा; युतीसाठी शिवसेनेची नवी अट\nहरियाणातील 5 मनपांवर भाजपाचा झेंडा\nजलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार – सचिन सावंत\nमराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरू\nअद्यापही 154 पीएसआय प्रतीक्षेतच\nआंध्र प्रदेशमध्ये सीबीआयला बंदी\nतेलंगण मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत 41 टक्‍क्‍यांनी वाढ\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता से���ेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/mahanubhav-sahity-samelan-parabhani/", "date_download": "2019-02-17T23:56:36Z", "digest": "sha1:XAVLZ5LZD5RHZLJJQLGN62JC5EEG3KUT", "length": 7699, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आजपासून महानुभाव संत संमेलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › आजपासून महानुभाव संत संमेलन\nआजपासून महानुभाव संत संमेलन\nतालुक्यातील असोला येथील श्री कृष्णधाम परिसरात 31 मार्च व 1 एप्रिल दरम्यान अखिल भारतीय महानुभाव संत संमेलननाचे आयोजन करण्यात आले असून या दोन दिवसीय संत संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन असोला येथील महंत दुधगावकरबाबा शास्त्री यांनी केले आहे.\nपरभणी-वसमत मार्गावरील असोला पाटी येथील श्री कृष्णधाम मंदिर परिसरात 31 मार्च व 1 एप्रिल दरम्यान अखिल भारतीय महानुभाव संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संत संमेलनास देशभरातील अनेक संताची उपस्थिती राहणार आहे. या संत संमेलनास 31 मार्च रोजी दुपारी 1 ते 4 या दरम्यान परभणी शहरातील नवा मोंढा भागात प्रवचन सभा होईल. महिला माता भगिनींच्या वतीने महापूजा होणार असून, कृष्ण मूर्तीची सव्वालाख फुलांनी महिलांच्या हस्ते महापूजा होणार असून महाआरती पूजा महापौर मीनाताई वरपुडकर यांच्या हस्ते होणार आहे. तीन ते चार तर चार ते सात भव्य शोभायात्रा नवा मोंढा परभणी येथून ते संत तुकाराम महाविद्यालय या ठिकाणी होईल. या ठिकाणी महापूजा आरतीचे आयोजन होणार आहे. तर खा. संजय जाधव, आ.राहुल पाटील, आ.विजय भाबळे, आ. मधुसूदन केन्द्रे, आ. मोहन फड, आ. रामराव वडकुते, आ. बाबाजानी दुर्राणी, मेघनाताई बोर्डीकर , अभय चाटे ,आनंद भरोसे, विठ्ठलराव रबदडे, रत्नाकर गुठे, रवीराज देशमुख यांच्या हस्ते शस्त्रदीप महाआरतीने शोभायात्रेचे विसर्जन करण्यात येईल. याचवेळी प्रार्थना ह.भ.प अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या मधुरवाणीने होईल.\nया अखिल भारतीय महानुभाव संत संमेलनास ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंढे , पशुसंवर्धनमंत्री महादेवराव जानकर, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, मत्सविकासमंत्री अर्जुनराव खोतकर, खा.राजीव सातव, आ.प्रताप पाटील चिखलीकर, आ.हेमंत पाटील, आ.तानाजी मुककुळे, जयप्रकाश मुंदडा यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. विविध राज्यातून येणार्‍या हजारो साधू-संत, भाविक भक्त यांच्या भेटीचा योग परभणीकरांना लाभणार आहे. भाविकांनी असोला येथील श्री कृष्णधाम मंदिर परिसरात होणार्‍या दीक्षाविधी, श्रीपंचावतार उपहार, भव्य शोभायात्रा आणि अखिल भारतीय महानुभाव संत संमेलनास उपस्थित राहून संतवचन, दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.\nजिल्हाभरात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन\nधानोरा येथील मजुरांचे रास्ता रोको आंदोलन\nपोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण\nअपघात विमा योजनेतून 175 शेतकर्‍यांना मदत\nडिजिटल महाराष्ट्र, पेपरलेस ग्रामपंचायती कागदावर\nश्रीगोंद्यात दोन हरणांचा मृत्यू\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Arrest-warrant-issued-to-33-beneficiaries-of-national-green-tribunal/", "date_download": "2019-02-18T00:18:21Z", "digest": "sha1:B6N76KTENLYZLFJX5D4RPDB35NUBGYZ5", "length": 10514, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाबळेश्‍वरमधील धनिकांची पळापळ सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › महाबळेश्‍वरमधील धनिकांची पळापळ सुरू\nमहाबळेश्‍वरमधील धनिकांची पळापळ सुरू\nराष्ट्रीय हरित लवादाने आता माथेरानपाठोपाठ महाबळेश्‍वरला आपले लक्ष केंद्रित केले असून राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली येथील फरिदाबाद न्यायालयाने पहिल्या टप्प्यात तालुक्यातील खासगी मालकीच्या वनसदृश मिळकतींमध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेल्या दिग्गजांचा समावेश असून यामधील 33 मिळकतधारकांना अटक वॉरंट बजावल्याच्या ‘पुढारी’च्या वृत्ताने एकच खळबळ उडाली. त्या 33 मिळकतधारकांची पळापळ सुरू झाली असून जामिनासाठी त्यांनी धाव घेतली आहे. पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे.\nकेंद्र शासनाने महाबळेश्‍वर, पाचगणी ही पर्यटनस्थळे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केली असून येथील बांधकामाच्या नियमावलीत अनेक बदल करण्यात आले. या बदलाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, यासाठी येथे उच्चस्तरीय सनियंत्रण समिती गठीत केली. बांधकामाप्रमाणेच वन अधिनियमाची नियमावली कडक करण्यात आली. असे असतानाही पालिका अथवा महसूल विभागातील अधिकारी यांना हाताशी धरून धनिकांनी वनसदृश मिळकतींमध्ये बेकायदेशीर बांधकामे सुरू ठेवली आहेत. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याने बॉम्बे इनव्हायरल अ‍ॅक्शन ग्रुप या पर्यावरणवादी संस्थेच्या हेमा रमाणी यांनी 2016 मध्ये वनसदृश जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामाबाबत दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये हेमा रमाणी यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, नगररचना विभाग, जिल्हाधिकारी, महाबळेश्‍वर व पाचगणी नगरपरिषद यांना पक्षकार केले आहे.\nभूमिअभिलेख व महसूल विभागाने 2006 साली तालुक्यातील वनसदृश खासगी मिळकतींची पाहणी केली होती व तसा अहवाल शासनास सादर केला होता. बी ई ए जी या संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे केलेल्या तक्रारीमध्ये या अहवालाचा आधार घेतला आहे.\nहेमा रमाणी यांनी केलेल्या तक्रारीची हरित लवादाने गंभीर दखल घेतली असून पहिल्या टप्प्यात 33 वनसदृश मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करणार्‍या मिळकतधारकांना नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी सौ. निलम राणे यांच्यासह येथील हॉटेल व्यावसायिक प्रल्हाद नारायणदास राठी, रा़ दोघेही क्षेत्र महाबळेश्वर , महेश बाबुलाल पांचाळ , सलीम उस्मान वाईकर व चां�� मोहम्मद वाईकर रा नाकिंदा, शिरिष मधुसुदन खैरे, खुर्शिद इस्माईल अन्सारी, सदानंद महादेव करंदीकर, विठ्ठल बाबू दुधाणे रा. सर्व भोसे , डॉ. सुनीला मोहन रेड्डी रा. मेटगुताड, पुजा गजानन पाटील रा. अवकाळी , संग्रामसिंह आप्पसाहेब नलावडे रा. भेकवली, मनिषा संतोष शेडगे रा. शिंदोळा, विठ्ठल दगडू गोळे, शांताराम परबती गोळे, केशव धोंडीबा गोळे (सर्व रा. भोसे), आसावरी संजीव दातार रा. दरे , आर्ची डॅनियल डिसोजा, खेमाजी नादजी पटेल, अतुल चिंतामणी साळवी, संदीप नंदकुमार साळवी, चंद्रशेखर चंद्रकांत साबणे, कुसूम प्रताप ओसवाल, मोलु लेखराज खोसला व राजन भालचंद्र पाटील रा. सर्व मेटतळे, शंकरलाल बच्चुभाई भातुथा रा. दुधोशी घोगलवाडी, मनोहर रामचंद्र शिंदे, संतोष हरिभाऊ जाधव, गिनात्री अशोक भोसले रा. सर्व कुंभरोशी आदी बँकींग, उद्योग, राजकीय, चित्रपट, सहकार, बांधकाम क्षेत्रातील दिग्गज धनिकांसह काही स्थानिकांचा समावेश आहे.\nसोमवारी याबाबतचे वृत्त ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या सर्व धनिकांना अटक वॉरंट बजावण्यात आले असून महाबळेश्वर पोलिसांनी संबंधित धनिकांना संपर्क साधून कारवाईची माहिती दिली आहे. या सर्व धनिकांना 30 तारखेस दिल्ली येथील हरीत लवादाच्या न्यायालयात हजर राहण्यास बजावण्यात आले आहे. या सुनावणीस सातारा जिल्हाधिकारी यांना देखील समक्ष हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने काढले आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या या कारवाई मुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली असून धनिकांची पोलिस ठाण्यात जामीन देण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/11896", "date_download": "2019-02-18T01:22:37Z", "digest": "sha1:PULXWZHX6QD6CAQTTC5PC35BPYHN5LQ6", "length": 18173, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agralekh on silk cocoon marketing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘सिल्क रूट’ व्हावा प्रशस्त\n‘सिल्क रूट’ व्हावा प्रशस्त\nबुधवार, 5 सप्टेंबर 2018\nरेशीम कोष असो अथवा इतर शेती आणि शेतीपूरक उत्पादनांना आपल्या देशातील प्रमुख बाजारपेठांना जोडण्यात अजूनही यश आलेले नाही.\nरेशीम कोष असो अथवा इतर शेती आणि शेतीपूरक उत्पादनांना आपल्या देशातील प्रमुख बाजारपेठांना जोडण्यात अजूनही यश आलेले नाही.\nपारंपरिक पीकपद्धती अन्‌ पूरक व्यवसायाचा अभाव हे खरे तर मराठवाड्याच्या शेतीचे मुख्य वैशिष्ट आहे. बदलत्या हवामान काळात पावसावर आधारित शेतीतून उत्पादनाची हमी नाही. मिळकतीचे स्त्रोत कमी होत असताना नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाहीत. अशा वातावरणामध्ये या विभागात रेशीम शेती बहरत असल्याचे आशादायक चित्र पाहावयास मिळते. यावर्षी मराठवाड्यात तुती लागवड उद्दिष्टाच्या तीनपट अधिक क्षेत्राची नोंदणी झाली आहे. महारेशीम अभियानांतर्गत लाभार्थी निवडीपासून ते पुढील सर्व कामांबाबत मार्गदर्शन होत असल्याने यांस राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच रेशीम शेतीला शेतकरी पसंती दर्शवित आहेत. असे एकीकडे चित्र असताना दुसरीकडे मात्र मराठवाड्यासह राज्यभर रेशीम कोषांसाठी चांगली बाजारपेठ विकसित झालेली नाही. याचे प्रमुख कारण ‘कोष ते कापड’ असे प्रक्रियेचे विस्‍तृत जाळे राज्यात निर्माण झाले नाही. कर्नाटकमध्ये दर्जेदार कोष निर्मिती ते पुढील सर्व प्रक्रिया असा रेशीम उद्योग तिथे प्रस्थापित झाला आहे. कर्नाटकमधील रामनगरमची बाजारपेठ रेशीम कोषासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. आपल्या राज्यातील खासकरून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दर्जेदार कोषांचे उत्पादन घेऊन या बाजारपेठेपर्यंत धडक मारली आहे. मात्र, कोषांची रेल्वेने वाहतूक करीत असताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेशीम कोष वाहतुकीतील अडचणी तत्काळ दूर व्हायला हव्यात. भविष्यात रेशीम कोषाला राज्यातच चांगली बाजारपेठसुद्धा विकसित करावी लागेल.\nचीनमधील रेशीम आणि इतर उत्पादने पूर्व-पश्चिम-दक्षिण आशियाई देशांबरोब��� आफ्रिका, युरोपपर्यंत पोचविण्यासाठी प्राचीन काळात ‘सिल्क रूट’ विकसित केला गेला. हा रूट विकसित करण्यामागचा मुख्य उद्देश ‘व्यापारातून विकास’ हा होता. याचा फायदा चीन, कोरिया, जपान, भारतासह युरोप, आफ्रिकेतील अनेक देशांना झाला. आपल्याला मात्र रेशीम कोष असो अथवा इतर शेती आणि शेतीपूरक उत्पादनांना आपल्या देशातील प्रमुख बाजारपेठांना जोडण्यात अजूनही यश आलेले नाही. शेतमालाची वाहतूक सोयीची करण्याएेवजी ती विस्कळित करण्याकडे आपला कल दिसतो. याच मानसिकतेतून नांदेड-बंगळूर रेल्वे गाडीला असलेल्या चार मालवाहतूक बोग्या कमी करून रेल्वे प्रशासनाने आता एकच बोगी ठेवली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांतील रेशीम उत्पादकांची प्रचंड गैरसोय होत असून अनेक शेतकऱ्यांना अधिक वेळ, पैसा खर्च करून प्रसंगी जीव धोक्यात घालून रस्ते वाहतुकीने कोष रामनगरमला पाठवावे लागत आहेत. रेल्वे प्रशासनाबरोबर केंद्र-राज्य शासनाने एकत्र येऊन रेशीम उत्पादकांची होत असलेली फरफट थांबवायला हवी. ई-नाम अंतर्गत देशभरातील प्रमुख बाजारपेठा जोडण्याचे काम सुरू असल्याची चर्चा मागील तीन-चार वर्षांपासून आहे. शेतकरी आपला माल घरी बसून अथवा जवळच्या बाजारपेठेतून ऑनलाइन पद्धतीने देशभर पाठवू शकतो. याद्वारे शेतकऱ्यांचे कष्ट आणि बाजार व्यवस्थेतील अनागोंदी कमी करून पारदर्शक, स्पर्धाक्षम व्यवहार होणार असेही बोलले जाते. अशावेळी रेशीम कोष विक्रीसाठी राज्यभरातील बाजारपेठा रामनगरमला जोडल्यास कोष विक्री-वाहतुकीतील अनेक अडचणी दूर होतील. हे करीत असताना राज्यातील प्रमुख रेशीम क्लष्टर्समध्ये कोष-धागा- ते थेट कापडनिर्मिती असे पूर्ण प्रक्रिया जाळे उभारणीबाबतही शासनाने प्रयत्न वाढवायला हवेत.\nशेती व्यवसाय profession हवामान रोजगार employment रेशीम शेती sericulture रेल्वे चीन व्यापार विकास भारत बंगळूर नांदेड nanded e-nam\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इल���ज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-bizarre-and-weird-photos-that-will-make-you-look-twice-5721165-PHO.html", "date_download": "2019-02-18T00:09:59Z", "digest": "sha1:67QV4HFN7NLHMKDLWSIN75OJNOVLFZCO", "length": 8257, "nlines": 171, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bizarre And Weird Photos That Will Make You Look Twice | असे काही PHOTOS, जे पहिल्या नजरेत पाहून तुम्हाला समजणारच नाहीत!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअसे काही PHOTOS, जे पहिल्या नजरेत पाहून तुम्हाला समजणारच नाहीत\nकॅमेरा कधीही खोटं बोलत नाही असे मानले जाते पण हे फोटोज पाहून त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.\nया फोटोत खुर्चीत बसलेल्या महिलेच्या पायाच्या मागे मुलीचा पाय दिसत नाहीये. फोटोतील एंगलमधून असे दिसते ते हे मोटे पाय मुलीचेच आहेत.\nइंटरनॅशनल डेस्क- कॅमेरा कधीही खोटं बोलत नाही असे मानले जाते पण हे फोटोज पाहून त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. हे फोटो अशा एंगलमधून क्लिक केले आहेत की पहिल्या नजरेत काहीतरी वेगळेच वाटेल किंवा तसे दिसेल. मात्र, जर तुम्ही नीट पाहिले तरच तुम्हाला लक्षात येईल. येथे आम्ही तुम्हाला असेच 9 फोटोज दाखविणार आहोत, जे अशाच एंगलमधून क्लिक केले आहेत.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इतर फोटोज...\nवाळूत पडलेल्या झेंडाच्या सावलीमुळे असे वाटतेय की, जसे बोर्डवर उभी असलेली तरूणी हवेत आहे.\nतरूणीची कॅप एकदम महिलेच्या टॉपसारखी आहे. फोटोतील या एंगलमधून पहिल्या नजरेत टोपीचा भाग महिलेच्या शरीराचा खालचा भाग दिसत आहे.\nपाण्याच्या आतील आणि वरचा भागाचा फोटो टिपला गेला आहे ज्यात असे वाटतेय की या महिलेचे डोके थेट पायाला जोडलेले आहे.\nया फोटोतील मुलगा आणि मागील खुर्चीवर बसलेला व्यक्तीने एकदम एकसारखे कपडे घातल्याचे कॅमे-यात टिपले गेले आहे.\nया फोटोत ड्रिंक हातात घेतलेल्या व्यक्तीच्या मागे उभी असलेली महिलेचीच बॅक साईड असे वाटत आहे.\nया फोटोत एक महिला खाली वाकली आहे आणि ठीक तिच्या समोरच एक महिला उभी राहिली आहे. मात्र, पुढे उभे राहिलेल्या महिलेचीच ती बॅक असल्याचे वाटत आहे.\nही महिला खूपच उंचीवर उभी आहे. मात्र, फोटो अशा एंगलमधून घेतला आहे की, तेथील उंचीच लक्षात येत नाही. त्यामुळे महिला तेथील सर्वांपेक्षा खूपच मोठी दिसत आहे.\nया बोर्डवर रेस्टांरंट 25 तास उघडे राहील असे लिहले आहे, मात्र दिवसात 24 तासच असतात बरं का.\nचीनमध्ये 200 मच्छीमारांच्या नावा उणे 40 तापमानामुळे समुद्री बर्फात फसल्या\nमसूदला दहशतवादी घोषित करण्यास चीनचा पुन्हा नकार; चीनकडून खोडाअनेक देशांच्या दहशतवादी यादीत अझहरचे नाव\nTerror Attack: मास्टरमाइंड मसूद अझहरला वाचवण्याचा चीनचा प्रयत्न, जागतिक दहशतवादी घोषित करण्यास अजूनही नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-KON-RAT-27-feared-killed-as-bus-falls-into-river-near-ratnagiri-4211981-NOR.html", "date_download": "2019-02-17T23:36:19Z", "digest": "sha1:KQZYAZDXAI3NUOQ5IBIQNFV2B64MAIJD", "length": 9473, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "27 feared killed as bus falls into river near ratnagiri | रत्नागिरी अपघातः 37 जणांचा मृत्‍यू, महाकाली ट्रॅव्‍हल्सकडे प्रवाशांची माहितीच नाही", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरत्नागिरी अपघातः 37 जणांचा मृत्‍यू, महाकाली ट्रॅव्‍हल्सकडे प्रवाशांची माहितीच नाही\nजगबुडी नदीत खासगी बस कोसळून हा भीषण अपघात झाला. मृतांचा आकडा वाढू शकतो.\nखेडजवळ जगबुडी नदीत खासगी बस कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्‍या 37 वर पोहचली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत 26 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतकांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातग्रस्‍त बस महाकाली ट्रॅव्हल्सची होती.\nआजच्या अपघाताचे मुख्यकारण म्हणजे चालकाची चूक आहे. मुंबई-गोवा मार्गाच्या चौपदीकरणास उशीर झाल्याचे भास्कर जाधव यांनी मान्य केले आहे.\nमहाकाली ट्रॅव्‍हल्‍सकडे प्रवाशांची यादीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्‍यामुळे मृतकांची ओळख पटवण्‍यात प्रचंड अडचण होत आहे. खासगी ट्रॅव्‍हल्‍समध्‍ये अनेक प्रवासी विविध थांब्‍यांवरुन बसविण्‍यात येतात. त्‍यांना केवळ एक पावती देण्‍यात येते. त्‍यावर प्रवाशांचे नाव, संपर्क क्रमांक किंवा पत्त्याची नोंद नसते.\nअपघातग्रस्‍त बस गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना, पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली ही बस 150 फूट उंचीवरून खाली नदीत कोसळली. पुलाच्या उजव्या बाजूचा कठडा तोडून ही बस नदीत टपावरच कोसळली. त्‍यामुळे पहाटेच्या गाढ निद्रेत असणार्‍या बेसावध प्रवाशांना सावध होण्याची संधीही मिळाली नाही. क्षणातच होत्‍याचे नव्‍हते झाले.\nया अपघातानंतर दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्‍यामुळे मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्‍प्‍ा झाली आहे. मृत प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी मुंबई आणि गोव्‍याचेच असल्‍याचा अंदाज आहे. अपघातग्रस्‍त बसचा चालक बचावला आहे. त्‍यामुळे तो अपघात���बद्दल माहिती देऊ शकेल.\nबचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. क्रेनच्या साहाय्याने बस उचलण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे.\nचालक एका वाहनाला ओव्‍हरटेक करण्‍याच्‍या प्रयत्‍नात होता. त्‍याचवेळी बस कठड्याला बस घासल्‍या गेली. पुल जुना आहे. त्‍यामुळे कठडा हा धक्‍का सहन करु शकला नाही. त्‍यामुळे बस थेट नदीपात्रात टपावरच कोसळली. सकाळी क्रेन बोलाविण्‍यात आल्‍यानंतर बस उचलून सरळ करण्‍यात आली. त्‍यानंतर मृतदेहांना बाहेर काढण्‍यात आले.\nमुलाच्या माहितीमुळे रातोरात पकडला चोरटा, सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी पकडली चारचाकी\nसुनील तटकरे यांना धक्का, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात राष्ट्रवादीला भगदाड\nमराठा समाजाचा एल्गार आता कोकणातही; चिपळूणमध्ये धडकले भगवे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-13-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-17T23:44:25Z", "digest": "sha1:COLVS7X3YRHDMQCC3BOENVVK5S7BZGQF", "length": 16680, "nlines": 207, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : चेन्नईचा दिल्लीवर 13 धावांनी विजय… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nIPL 2018 : चेन्नईचा दिल्लीवर 13 धावांनी विजय…\nपुणे – चेन्नईने दिलेल्या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने ऋषभ पंत, आणि विजय शंकरच्या खेळी मुळे दिल्लीने निर्धारीत 20 षटकात पाच गडी गमावत 198 धावाच करता आल्याने त्यांनी हा सामना 13 गमावला. या विजयाने चेन्नईने गुणतालीकेत पहिला क्रमांकावर झेप घेतली आहे.\nचेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची खराब सुरूवात झाली होती, त्यांचा सलामीवीर पृथ्वी शॉ केवळ नऊ धावा करुन परतला तर कर्णधार श्रेयस अय्यर देखील 13 धावा करुन बाद झाला तर दुसरा सलामीवीर कॉलिन मुन्रो आणि ग्लेन मॅक्‍सवेल लागोपाठ परतल्यानंतर ऋषभ पंत आणि विजय शंकरने 9.1 षटकात 88 धावांची वेगवान भागीदारी केली. यावेळी पंतने 45 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार आणि 4 षटकारांसह 79 धावा केल्या. तर विजय शंकरने शेवटच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करताना दिल्लीला विजयाच्या समीप आणले होते. यावेळी विजयने 31 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावा फटकावल्या.\nतत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस, कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अंबाती रायुडू यांच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर निर्धारीत 20 षटकांत चार गडी गमावत 211 धावा करुन दिल्ली डेअरडेव्हिल्स समोर विजयासाठी 212 धावांचे आव्हान ठेवले होते.\nदिल्लीने आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत चेन्नईचे सलामीवीर वॉटसन आणि ड्यु प्लेसिस यांनी पहिल्या षटकापासून फटकेबाजी करत चेन्नईला आक्रमक सुरुवात करुन दिली. यावेळी फटकेबाजी करताना त्यांनी 11व्या षटकातच संघाचे शतक पुर्ण केले. शतक पुर्ण झाल्या झाल्याच विजय शंकरच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात प्लेसिस बाद झाला. वॉटसन आणि प्लेसिसने 10.5 षटकात 102 धावांची भागीदारी केली. यावेळी प्लेसिसने 33 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. प्लेसिस बाद झाल्यानंतर आलेल्या रैनाला देखील बाद करत दिल्लीच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले.\nलागोपाठ दोन गडी बाद झाल्यामुळे चेन्नईचा धावांचा वेग काहीसा मंदावला होता, मात्र तेराव्या षटकात वॉटसन आणि रायुडूने 15 धावा वसूल करत रणरेट पुन्हा वाढवला. मात्र वेगाने धावा करण्याच्या नादात वॉटसनही बाद झाला. त्याने 40 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 78 धावा केल्या. वॉटसन बाद झाल्यानंतर आलेल्या धोनीने फटकेबाजी करताना 17व्या षटकात 21 धावा वसूल केल्या.\nअखेरच्या षटकांमध्ये रायुडू आणि धोनीने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर चेन्नईने सन्मानजनक धावसंख्या उभारली. धोनी आणि रायुडूने 6 षटकांमध्ये 79 धावांची भागीदारी केली. यावेळी रायुडूने 41 धावा केल्या तर धोनीने 21 चेंडूंमध्ये नाबाद 51 धावा करत वेगवान अर्धशतक झळकावले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#INDvAUS : टी-20 मालिकेत कुलदीप यादवला विश्रांती\nआयटी क्रिकेट स्पर्धा : टीसीएस संघाला विजेतेपद\nक्रिकेट स्पर्धा : पीसीएमए युनायटेड, पाईन पॅंथर्स संघाचे विजय\nपूना क्‍लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा : सेलर्स, जॅग्वॉर्स संघाचे विजय\nOman T20I Quadrilateral series : स्काॅटलंडचा आयर्लंडवर 6 विकेटने दणदणीत विजय\nदुसऱ्या कसोटीत भारतीय ‘अ’ संघाचा इंग्लंड लाॅयन्सवर विजय; मालिका 1-0 ने घातली ख���शात\nOman T20I Quadrilateral series : नेदरलँडचा ओमानवर दणदणीत विजय\nडेल स्टेनने मोडला कपिल देवचा विक्रम\nफेडरेशन प्रीमिअर लीग 2019 क्रिकेट स्पर्धा : रॉयल्स, टिंबर स्ट्रायकर्स संघाचे विजय\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Accident-on-Lonavla-road/", "date_download": "2019-02-17T23:55:13Z", "digest": "sha1:77B6A7KTOHP4NGNQDSABLFNB2JOYTEBU", "length": 3327, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " द्रुतगती मार्गावर ६ वाहनांचा विचित्र अपघात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › द्रुतगती मार्गावर ६ वाहनांचा विचित्र अपघात\nद्रुतगती मार्गावर ६ वाहनांचा विचित्र अपघात\nपुणे मुंबई एक्सप्रेस-वेवर खंडाळा घाटात खोपोलीच्या हद्दीत शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सहा वाहनांच्या विचित्र अपघात झाला. यात चार कार, एक कंटेनर व एक ट्रेलर एकमेकांवर आदळून दोनजण जखमी झाले. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.\nपुण्याहून मुंबईला रंग घेऊन जाणार्‍या ट्रेलरच्या चालकाचे तीव्र उतार आणि वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रेलर पुढच्या सुझुकी कारवर आदळली. त्या पुढे असणार्‍या आणखी तीन कार आणि एक कंटेनर एकमेकांवर आदळले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chief-minister-animal-husbandry-scheme-for-the-welfare-of-farmers/", "date_download": "2019-02-18T00:42:20Z", "digest": "sha1:35XVAY5HWYUXXYKG7M3Z455JNNE4Q5BK", "length": 7858, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना शेतकऱ्यांच्या हिताची : महादेव जानकर", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना शेतकऱ्यांच्या हिताची : महादेव जानकर\nमुंबई : राज्याच्या दुर्गम, डोंगराळ आणि आदिवाशी भागातील शेतकऱ्यांच्या पशूंसाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पशूंवर दारात जाऊन उपचार केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची आणि वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे.\nमंत्री महादेव जानकर म्हणाले की, दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे पशु आजारी पडल्यास वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे पशु मृत पावण्याची शक्यता असते. पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब सरकारच्या निदर्शनास आल्याने राज्य सरकारने मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला ही योजना राज्यातील दुर्गम 80 तालुक्यात राबविण्यात येणार आहे. यापोटी राज्य सरकारने 16 कोटी 74 लाख रुपये एवढ्या खर्चास मान्यता दिली आहे.\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 80 फिरती पशुचिकित्सा पथके तयार करण्यात येणार आहेत. यासाठी उपकरणांनी सुसज्ज अशी वाहने तयार करण्यात येणार आहेत. या फिरत्या पथकात प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी , चालक आणि इतर मनुष्यबळ पुरविले जाणार आहे. अशी सुसज्ज पशुचिकित्सा पथके 80 तालुक्यात उपचारासाठी लवकरच पाठविली जाणार आहेत.\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत वंध्यत्व, सुकलेला गर्भ, मंद प्रसूती, संसर्गजन्य विकार, प्रोटोझोन विकार, अन्न विषबाधा, अतिसार, पोट फुगणे, सर्पदंश, दुखापत, गळू, जखम, अस्थिभंग, डोळ्यांचा कर्करोग आदी आजारांवर उपचार केले जाणार आहेत.\nतर, मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत फिरती पथके, पशूंचे औषधोपचार, कर्मचारी आदींवर 16 कोटी 74 लाख रुपये खर्च येणार असून राज्य सरकारने त्यास मान्यता दिली आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाढ्यात अंतर्गत गटबाजीचे कारण पुढे करत, इच्छुकांना बाजूला करणे हा पवारांचा राजकीय डाव\n#ValentinesDay : यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का धनंजय मुंडेंच्या भाजप-सेनेला हटके शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/23/Indian-players-set-reocords-in-India-vs-New-Zealand-1st-ODI-match.html", "date_download": "2019-02-17T23:35:56Z", "digest": "sha1:PB3XLMZSNVAVYXQU4YV7HHQCPGEZHTBC", "length": 6255, "nlines": 23, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात रचले 'हे' विक्रम भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात रचले 'हे' विक्रम", "raw_content": "\nभारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात रचले 'हे' विक्रम\nनेपियर : न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रम रचले आहेत. न्यूझीलंडच्या १५६ धावांचे आव्हान भारताने अगदी सहजरित्या पार केले. त्यामध्ये शिखर धवनच्या नाबाद ७५ धावा, कर्णधार विराट कोहलीच्या ४५ धावा तसेच, कुलदीप यादवच्या ४ विकेट्सचा समावेश होता. साध्य भारताने ५ दिवसाच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.\nविराटने मोडला ब्रायन लाराचा सर्वाधिक धावांचा विक्रम\nन्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यामध्ये कर्णधार विराट कोहलीने ४५ धावांची महत्वाची खेळी केली. याचसोबत तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता १०व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने ब्रायन लाराचा १० हजार ४०५ धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटच्या नावावर १० हजार ४३० धावा जमा झाल्या आहेत. त्याने हा विक्रम २२० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये केला आहे. यामध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने ४६३ सामन्यांत १८ हजार ४२६ धावा केल्या आहेत.\nचायनामॅन कुलदीप यादव मोडले यांचे विक्रम\nन्यूझीलंडविरुद्धच्या विजयामध्ये कुलदीपच्या ४ विकेटचा मोठा वाट आहे. त्याने १० षटकांमध्ये ३९ धावा देत ४ विकेट घेतल्या. कुलदीपच्या नावावर ३६ सामन्यात ७३ बळीची नोंद झाली आहे. सुरुवातीच्या ३६ सामन्यांमध्ये ७३ बळी घेऊन त्याने यामध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज डेनिस लिली आणि वकार युनिस यांना मागे टाकले आहे. डेनिस लिलीने पहिल्या ३६ सामन्यांमध्ये ६९ तर वकार युनिसने ७० विकेट घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त अंजथा मेंडिस, मिचेल स्टार्क आणि हसन अली यांनी प्रत्येकी ३६ सामन्यात ७१ बळी मिळविले आहेत. कुलदीपने आशियाच्या बाहेर सर्वोत्कृष्ठ गोलंदाजी केली आहे. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात त्यांनी चांगली कामगिरी केली.\nगब्बर धवनने केली 'या' दिग्गजाच्या विक्रमाशी बरोबरी\nभारतीय सलामीवीर शिखर धवनने नाबाद ७५ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. याचसोबत त्याने त्याच्या कारकिर्दीत ५,००० धावांचा टप्पा गाठला. ११८ एकदिवसीय सामन्यात त्याने ५ हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. याचबरोबर त्याने विंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरी साधली. ब्रायन लारा ने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११८ सामन्यात ५ हजार धावा केल्या आहेत.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/mim-and-ovesi-28264", "date_download": "2019-02-18T00:19:20Z", "digest": "sha1:6WDZMDLSTNUOYMNXSOBRBW7PIJHTF2XH", "length": 10282, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "mim and ovesi | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकबरोद्दीन ओवेसींनी सांगितला नगरसेवकांना \"एमआयएम'चा इतिहास ...\nअकबरोद्दीन ओवेसींनी सांगितला नगरसेवकांना \"एमआयएम'चा इतिहास ...\nमंगळवार, 4 सप्टेंबर 2018\nऔरंगाबाद : गटतट, आरोप-प्रत्यारोप आणि गैरवर्तनामुळे पक्षाच्या बदनामीला कारणीभूत ठरलेल्या काही नगरसेवकांमुळे राज्यभरातील 112 नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचे आज हैदराबादेत आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांनी प्रबोधन केले. एमआयएम पक्षाचा इतिहास सांगतांनाच \" नियत साफ रखो, कामयाबी तुम्हारे कदम चुमेंगी, नियत खराब रखोगे तो तुम्हारे नसीबमे रुसवाईया आऐगी' असा सल्ला देखील त्यांनी दिला.\nऔरंगाबाद : गटतट, आरोप-प्रत्यारोप आणि गैरवर्तनामुळे पक्षाच्या बदनामीला कारणीभूत ठरलेल्या काही नगरसेवकांमुळे राज्यभरातील 112 नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचे आज हैदराबादेत आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांनी प्रबोधन केले. एमआयएम पक्षाचा इतिहास सांगतांनाच \" नियत साफ रखो, कामयाबी तुम्हारे कदम चुमेंगी, नियत खराब रखोगे तो तुम्हारे नसीबमे रुसवाईया आऐगी' असा सल्ला देखील त्यांनी दिला.\nएमआयएमच्या महाराष्ट्रातील सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसाठी हैदराबादेत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आज (ता.4) या सर्वांना अकबरोद्दीन ओवेसी यांनी मार्गदर्शन केले. ए��आयएमची स्थापना, त्यानंतर आमच्या कुटुंबावर झालेले अन्याय, अत्याचार, कुठल्या परिस्थीतीत पक्ष वाढवला हा सगळा इतिहास सांगितल्यावर पक्षाला जे यश आज मिळाले आहे त्यामागे ओवेसी कुटुंबाने तीस वर्ष घेतलेले कष्ट, भोगलेला तुरुगांवास असल्याचे अकबरोद्दीन यांनी सांगितले.\nएमआयएमच्या स्थापनेनंतर हा पक्ष बंद करा यासाठी माजी पंतप्रधान पंडीत जवाहरालाल नेहरू यांनी आमच्या वडलांवर प्रचंड दबाव आणला, अनेक महिने त्यांना तुरूंगात डांबले पण त्यांनी जुमानले नाही आणि आज एमआयएम भक्कमपणे पाय रोवून उभी आहे. राजकारण करण्यासाठी या पक्षाची स्थापना केली नव्हती. मुस्लिम समाजातील गोर-गरीबांना चांगले आरोग्य, शिक्षण मिळावे, त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठीच एमआएमची स्थापना करण्यात आली होती आणि ते काम आम्ही हैदराबादेत चांगल्या प्रकारे करतो आहोत.\nहेच काम महाराष्ट्रात आणि देशाच्या इतर भागात आपल्याला करायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आधी पक्ष, त्याची ध्येय धोरण याचा विचार करावा. पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही याची जाणीव ठेवली तर तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही असा विश्‍वास ओवेसी यांनी उपस्थितांना दिला.\nहैदराबादमध्ये मजलीसने दोन सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, आयटी, इंजनिअरिंग, वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. आसरा आणि ओवेसी हॉस्पीटलमध्ये दररोज पाच हजाराहून अधिक गरीब रूग्ण केवळ दहा रुपयांत तीन महिने उपचार घेतात. बायपास सारख्या शस्त्रक्रिया इथे अत्यंत कमी दरात केल्या जातात असा दावा देखील अकबरोद्दीन ओवेसी यांनी केला.\nजिल्हा परिषद आमदार एमआयएम महाराष्ट्र maharashtra अत्याचार राजकारण politics मुस्लिम आरोग्य health\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/watch-shocking-child-seen-playing-with-massive-python-in-a-video/", "date_download": "2019-02-17T23:59:56Z", "digest": "sha1:2YOGODD473QBXVGR42UBDV6PA7W3HQIS", "length": 7586, "nlines": 111, "source_domain": "yesviralnow.com", "title": "WATCH: Shocking! Child Seen Playing With Massive Python in a Video - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nNext articleविमानात अचानक प्रवाशांच्या नाका- कानातून येऊ लागते रक्त ,जाणून घ्या काय आहे पूर्ण घटना\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/7/11/FIFA-World-Cup-France-enter-final-.html", "date_download": "2019-02-17T23:51:10Z", "digest": "sha1:27DFWGJEFMZBFWCJ4TYHMRD62TD6COV3", "length": 2945, "nlines": 11, "source_domain": "mahamtb.com", "title": " फिफा विश्वचषक : फ्रांसची अंतिम फेरीत धडक फिफा विश्वचषक : फ्रांसची अंतिम फेरीत धडक", "raw_content": "\nफिफा विश्वचषक : फ्रांसची अंतिम फेरीत धडक\nरशिया : फिफा विश्वचषक २०१८ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रांसने धडक मारली आहे. बेल्जियमला १-० अशा केवळ एका फरकाने मागे टाकत फ्रांसने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले आहे. तब्बल १२ वर्षांनंतर फ्रांसने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. त्यामुळे आता फिफा विश्वचषक स्पर्धेची यावर्षीची अंतिम फेरी फ्रांस खेळणार आहे.\nफ्रांस विरुद्ध कुठला देश आता ही अंतिम फेरी खेळतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळी क्रोएशिया आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ आता फ्रांससोबत अंतिम सामन्यात खेळणार आहे. आता यावर्षीचा फिफा विश्वचषक सामना फ्रांस इंग्लंड विरुद्ध खेळतो की क्रोएशिया विरुद्ध खेळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nफ्रांसने अंतिम सामना जिंकला तर फ्रांस १९९८ नंतर आता २०१८ मध्ये फिफा विश्वचषक जिंकेल. २००६ मध्ये फ्रांस अंतिम फेरीत आला होता मात्र इटलीसोबत त्याला अपयश पत्करावे लागले होते. आता फ्रांसने फिफा विश्वचषक २०१८ जिंकला तर त्यांच्या संघासाठी ही अतिशय आनंदाची बाब ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sanjay-ghage-on-girish-mahajan/", "date_download": "2019-02-18T00:06:16Z", "digest": "sha1:Y2F64ZEIXTU4VZL6CD3SOHI4OGIQ2C55", "length": 10050, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "sanjay ghage on girish mahajan", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\n‘गिरीश महाजन यांच्यावर विश्वास ठेवणे सकल मराठा क्रांती महामोर्चाला पडले महाग’\nटीम महाराष्ट्र देशा : सरकारविरोधात मोर्चा आणि आंदोलन करणाऱ्यांशी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मध्यस्थी करणारे गिरीश महाजन यांच्यावर विश्वास ठेवणे सकल मराठा क्रांती महामोर्चाला महाग पडले आहे. आम्ही महाजन यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली, असे सकल मराठा क्रांती महामोर्चाचे संजय घागे यांनी सांगितलं आहे.\nआम्हाला विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आम्ही 22 फेब्रुवारीला उपोषणाला आझाद मैदान येथे बसणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले; पण त्याचा कोणताही फायदा समाजाला मिळत नाही. आम्ही 3 महिन्यांपूर्वी 16 दिवसाचे आमरण उपोषण केले होते. आमच्या काही मागण्या सरकार दरबारी दिल्या होत्या. या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वास�� मध्यस्थी करणारे गिरीश महाजन यांनी दिले होते. परंतु अजूनही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. महाजन यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली. म्हणून आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. अन्न आणि पाण्याचा त्याग करणार आहोत. असे क्रांती मोर्चाचे संजय घागे यांनी माहिती दिली.\nअनेक आंदोलन, उपोषण करून ही मागण्या पूर्ण होत नाहीत.फक्त आश्वासन दिले जाते. ठोस कारवाई केली जात नाही. यासाठी पुन्हा एकदा सकल मराठा महामोर्चाच्या वतीने उपोषणाचे हत्यार उपसले आहेत.तीन वर्षे झाली तरी मागणी मान्य झाली नाही. सरकारला मराठा समाजाला लटकवत ठेवायचे आहे.16 दिवस उपोषण केले. आश्वासन दिले. आज तीन महिने झाले तरी प्रश्न सुटले नाही. मराठा आंदोलनात बळी पडलेल्याना शासनाकडून मदत आणि वारसांना नोकरी ही मागणी पूर्ण झालेली नाही.\nउपोषणानंतर आम्हाला अपेक्षा होत्या. त्या पूर्ण झाल्या नाहीत. 22 तारखेपर्यत अल्टीमेंटम देत आहोत. उपोषण सोडवायला हे सरकार माहीर आहे. मराठा मुलांसाठी वसतिगृह पूर्ण झाले नाहीत.तसेच विरोधकांकडून पाठपुरावा नाही. 16 टक्के आरक्षण हा कायदा केंद्रात पास करावा. जसा 10 टक्के सवर्णसाठी केला, असे मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.\nछत्रपती शाहू महाराज संशोधन , प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) तात्काळ सुरू करून जिल्हा स्तरावर संस्थेचे केंद्र व कार्यालय सुरू करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी. ( बार्टीच्या धरतीवर)\nआंदोलनात जीव गेलेल्या आंदोलकांच्या कुटूंबाला आर्थिक मदत आणि घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी.\nसारथी संस्थेच्या अध्यक्ष पदावरून सदानंद मोरे यांचा राजीनामा घेऊन आयुक्तांची नियुक्ती करावी.\nशासनाच्या वतीने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जे जिल्हास्तरावर वसतिगृह सुरू करून सामाजिक न्याय विभागामार्फत इतर मागसवर्गीय , अल्पसंख्याक वसतिगृह ज्या पद्धतीने चालविले जातात त्याच पद्धतीने वसतिगृह शासनाच्या वतीनं कायमस्वरूपी चालविण्यात यावे.\nआंदोलनादरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आंदोलकावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या मराठा समाजातील युवकांना बिनव्याजी कर्ज देण्यात यावे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलग���्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nशरद पवार हे लोकसभेत जावेत अशी आमची आणि देशातील नेत्यांची इच्छा – जयंत पाटील\n‘लालकृष्ण अडवाणी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shivsena-and-bjp-alliance-seat-distribution-update/", "date_download": "2019-02-18T00:39:04Z", "digest": "sha1:YE7UGY65QCP472BFLOJCFN5HKGFGJLAP", "length": 6121, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "shivsena and bjp alliance", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nशिवसेनेला खुश करण्यासाठी भाजप थेट दानवेंना बळीचा बकरा बनवणार \nटीम महाराष्ट्र देशा: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे, मात्र शिवसेना – भाजप युतीची बोलणी रेंगाळताना दिसत आहेत. पालघर लोकसभेच्या जागेवरून शिवसेना माघार घेण्यास तयार होत नसल्याने सेनेला खुश करण्यासाठी भाजपकडून इतर पर्याय चाचपले जात आहेत. यामध्ये थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघ शिवसेना सोडता येईल का याचा विचार भाजपकडून केला जात असल्याची कुजबुज सुरु आहे.\nशिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील सख्य संपूर्ण राज्याने पाहिले आहे. युती झाली तरी आपण दानवे यांना लढत देणार असल्याची भीष्म गर्जना खोतकर यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला खुश करण्यासाठी थेट दानवेंना बळीचा बकरा बनवण्याचा विचार भाजप नेते करत असल्याचं बोलल जात आहे.\nदरम्यान जालना मतदारसंघासह एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे विजयी झालेल्या रावेर लोकसभा मतदारसंघ देखील सेनेला दिला जाऊ शकतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 26 तर शिवसेनेने 22 जागा लढविल्या होत्या. शिवसेनेच्या मागणीनुसार आणखी एखादी जागा देण्यास भाजप तयार आहे. यामध्��े जालना आणि रावेर मतदारसंघ असू शकतात.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nअर्थसंकल्पातून टेन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल – मुख्यमंत्री\nशेतकरीकन्यांच्या उपोषणावर पोलिसांची दडपशाही, आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/24/Indian-Women-cricket-team-wins-against-NZ-after-13-years.html", "date_download": "2019-02-17T23:53:57Z", "digest": "sha1:W66CLGW3IO3W5UCHZ5RCIOLVUJC2Z3FW", "length": 3857, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारतीय महिला क्रिकेट संघाने केला 'हा' पराक्रम भारतीय महिला क्रिकेट संघाने केला 'हा' पराक्रम", "raw_content": "\nभारतीय महिला क्रिकेट संघाने केला 'हा' पराक्रम\nनेपिअर : विराट सेनेपाठोपाठ आता भारतीय महिला क्रिकेट संघाने देखील न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या विजयात जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांचा मोलाचा वाटा होता. न्यूझीलंडच्या १९३ धावांचा पाठलाग करताना भारताने ९ विकेट राखून विजय मिळवला. जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने सहज विजय मिळविला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली. २००६ नंतर भारतीय महिलांनी प्रथमच न्यूझीलंड महिला संघावर न्यूझीलंडमध्ये विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.\nन्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी करून विक्रम केला. २००३ नंतर भारताच्या पहिल्या विकेटने नोंदवलेली ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली. २००३ मध्ये अंजू जैन आणि जया शर्मा यांनी १४४ धावांची भागीदारी केली होती. जेमिमा आणि स्मृती या जोडीने तोही विक्रम मोडला. तत्पूर्वी, भारतीय महिला गोलंदाजांनीदेखील चांगली कामगिरी करत १९२वर न्यूझीलंडला सर्वबाद केले. एकटा बिश्त आणि पूनम यादवने प्रत्येकी ३ विकेट तर दीप्ती शर्माने २ आणि शीख पांडेने १ विकेट घेतली.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\nभारतीय महिला क्रि��ेट संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/isis-elevation-donald-trump-believes/", "date_download": "2019-02-18T00:44:01Z", "digest": "sha1:ZTJ4B6VNYTOJXJDPC3GBNDVJAPIFN63J", "length": 13291, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आठवड्याभरात इसिसचे उर्वरित भागातून उच्चाटन ; डोनाल्ड ट्रम्प यांचा विश्‍वास | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआठवड्याभरात इसिसचे उर्वरित भागातून उच्चाटन ; डोनाल्ड ट्रम्प यांचा विश्‍वास\nदहशतवादाविरोधातील आघाडीच्या फौजांच्या यशाचे कौतुक\nवॉशिंग्टन: इराक आणि सिरीयामधून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे पूर्णपणे उच्चाटन केले जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. “इसिस’ला संपवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून थेट कार्यवाही करण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nइराक आणि सिरीयामधील केवळ 1 टक्का भूभाग सध्या इसिसच्या ताब्यात आहे. “इसिस’विरोधात लढणाऱ्या आघाडीच्या फौजांनी गेल्यावर्षी ही बाब स्पष्ट केली होती. मात्र अफगाणिस्तान, लिबीया, सिनाई आणि पश्‍चिम आफ्रिकेमधील काही भूभाग अजूनही इसिसच्या ताब्यात आहे. त्या पार्श्‍वभुमीवर ट्रम्प यांचे वक्‍तव्य अधिक सूचक आहे.\nइसिसचा पाडाव करण्यात आला आहे. अमेरिका आणि आघाडीतील भागीदारांच्या फौजा, सिरीयातील लोकशाहीवादी फौजांनी इसिसच्या ताब्यात पूर्वी असलेला इराक आणि सिरीयामधील बहुसंख्य भाग मुक्‍त केला आहे. पुढील आठवड्यात खिलाफतचा 100 टक्के नायनाट केला जाईल. मात्र त्याच्या अधिकृत घोषणेसाठी आपल्याला वाट बघायला लागणार आहे. ही घोषणा खूप आगोदर होते आहे, असे आपल्याला म्हणायचे नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. इसिसविरोधातील जागतिक आघाडीच्या (मिनिस्टर्स ऑफ ग्लोबल कोऍलेशन टू डिफीट इसिस) मंत्र्यांच्या बैठकीमध्ये ते बुधवारी बोलत होते. या बैठकीसाठी 80 देशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nगेल्या दोन वर्षांमध्ये इसिसच्या ताब्यातील 20 हजार मैलांचा भूभाग मुक्‍त करण्यात आला आहे. इसिसविरोधातील लढाईमध्ये एकापाठोपाठ एक विजय मिळवले गेले आहेत. मोसूल आणि राका ही दोन्ही शहरेही पुन्हा ताब्यात घेण्यात आली आहेत. इसिसच्या 60 पेक्षा अधिक कट्टर म्होरक्‍यांचा खात्मा करण्यात आला आहे. 100 पेक्षा अधिक म्होरके मारण्यात आले आहेत. तर 10 हजारांपेक्षा अधिक दहशतवाद्यांना यमसदनाला पाठवण्यात आले आहे. आता इसिस पुन्हा नव्याने उभी राहत आहे, हे आपल्याला माहित आहे. मात्र त्यांच्यासाठी हे कठीण आहे, असेही ट्रम्प म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nआतंकवाद्यांना संरक्षण देणे पाकिस्तानला महागात पडेल -इराण\nसौदी प्रिंसचा पाकिस्तान दौरा एक दिवस लांबणीवर\nशिकागोतील गोळीबारात पाच जण ठार\nव्हेनेझुएलात गुआडो यांना 20 देशांचा पाठिंबा\nकर्जबाजारी पाकिस्तानला रोज भरावे लागते 11 अब्ज रुपये व्याज – इम्रान खान\nरशिया आणि चीनपासून अमेरिकन उपग्रहांना धोका – पेंटॉगॉन\nआणखी एक शटडाऊन टाळण्यासाठी अमेरिकेत सत्ताधारी व विरोधकांत एकमत\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-leaders-crushed-murder-of-morning-walk/", "date_download": "2019-02-18T00:36:33Z", "digest": "sha1:EBBRGM52KG2SFFESC6JXYKD7JZFQC466", "length": 4994, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nभोपाळ : मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना भाजप नेता मनोज ठाकरे याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यामुळे या भागात खळबळ उडाली आहे.\nभाजप नेता मनोज ठाकरे हा सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. यावेळी ही घटना घडली आहे. हे हत्या कोणत्या कारणावरून झाली आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. परंतु पोलीस स्टेशनच्या आवारातच त्यांचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.\nमनोज ठाकरे यांची हत्या कोणत्या कारणावरुन झाली आहे याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या आधी, काही दिवसापूर्वी मंदसौर शहरात एका अज्ञात व्यक्तीकडून स्थानिक नगरपालिका अध्यक्ष प्रल्हाद बंधवार यांची गोळ्या झाडून हत्या केली गेली होती.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/recruitment-of-8022-drivers-and-carrier-for-st-corporation/", "date_download": "2019-02-18T00:06:54Z", "digest": "sha1:UIXWYH4L377LNJENRBWIW6VTSSRKAFBN", "length": 11922, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Recruitment of 8,022 drivers and carrier for ST corporation", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सी��िजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nएसटी महामंडळाची ८,०२२ चालक तथा वाहक पदांची भरती\nमुंबई : एसटी महामंडळामार्फत सध्या चालक तथा वाहक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीमध्ये आता हलके वाहन चालविण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहनमंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. याबरोबरच महिला उमेदवारांना शारीरिक उंचीच्या अटीमध्येही सवलत देण्यात आली असून ही अट किमान 160 सेंमीवरुन किमान 153 सेंमी करण्यात आली आहे. तसेच पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट शिथील करण्यात आली असून 3 वर्षाऐवजी एक वर्षाचा अनुभव असलेले पुरुष उमेदवारही अर्ज करु शकणार आहेत.\nमहामंडळामार्फत राज्यात सध्या ८ हजार २२ इतक्या चालक तथा वाहक पदाची भरती सुरु आहे. यापैकी दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांमध्ये ४ हजार ४१६ तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ३ हजार ६०६ इतकी पदे भरली जाणार आहेत. दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीस १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधीच्या नियोजनानुसार अर्ज करण्याची मुदत आज दि. ८ फेब्रुवारी रोजी संपणार होती. इतर जिल्ह्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या पदांसाठी २४ फेब्रुवारी रोजी संबंधित जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा होणार आहे.\nरावते म्हणाले की, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने नेहमीच आग्रहाची भूमिका घेतली आहे. महामंडळामार्फत नुकतीच २१ आदिवासी युवतींची बसचालक पदावर भरती करण्यात आली आहे. या युवतींचे सध्या प्रशिक्षण सुरु असून त्या लवकरच एसटीच्या बसेस चालवताना दिसतील. महामंडळातील नोकरीमुळे ग्रामीण भागातील होतकरु आणि गोरगरीब तरुणांना रोजगाराची संधी मिळत आहे. यामध्ये अनेक युवतीही एसटीच्या नोकर���साठी पुढे येताना दिसत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले.\nरावते म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या भरतीमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी आजअखेर २८९ महिला उमेदवारांनी अर्ज केला आहे. महामंडळाने अधिकाधिक महिला उमेदवारांना या भरती प्रक्रियेत स्थान देण्याच्या उद्देशाने आज काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार हलके वाहन चालविण्याचा १ वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. सध्या या पदासाठी महिला उमेदवारांनाही अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे बंधनकारक होते. ही अट रद्द करण्यात आली आहे. परीक्षेअंती ज्या महिलांची निवड होईल, त्यांना महामंडळामार्फत १ वर्षाचे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधीत त्यांना महामंडळामार्फत विद्यावेतनही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर महिला उमेदवारांना आरटीओकडून रितसर अवजड वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त झाल्यानंतर या महिला एसटीच्या बस चालवू शकतील, असे ते म्हणाले.\nमहिला उमेदवारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांच्या शारीरिक उंचीची अट शिथील करुन ती आता किमान १६० सेंमीवरुन किमान १५३ सेंमी इतकी कमी करण्यात आली आहे, अशी माहितीही रावते यांनी दिली.\nअनुभवाच्या अटीतही शिथीलता देण्याचा निर्णय\nचालक तथा वाहक पदासाठी पुरुष उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या अनुभवाच्या अटीमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार अवजड वाहन चालविण्याचा १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवारही या पदासाठी आता अर्ज करु शकतील, अशी घोषणाही रावते यांनी केली.\nअवजड वाहन चालविण्याचा ३ वर्षाचा अनुभव असलेले पुरेसे उमेदवार मिळत नसल्याचे मागील भरती प्रक्रियेत दिसून आले होते. त्यामुळे ही अट शिथील करण्यात येत असल्याचे रावते यांनी सांगितले.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nदेशभरात महाराष्ट्रात धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी\nनगरपरिषदेने फक्त जागा द्यावी म���ाराजांचा पुतळा स्वखर्चातुन बसवू – नागेश वनकळसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/22/Mere-gully-Mein-New-rap-song-released-from-gully-boy-movie.html", "date_download": "2019-02-18T00:31:28Z", "digest": "sha1:SROIII4UX3SJWOSPNGRKGDLZW27ZGWFH", "length": 3059, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘मेरे गली में’ गली बॉयचे नवे रॅप साँग प्रदर्शित ‘मेरे गली में’ गली बॉयचे नवे रॅप साँग प्रदर्शित", "raw_content": "\n‘मेरे गली में’ गली बॉयचे नवे रॅप साँग प्रदर्शित\nमुंबई : अभिनेता रणवीर सिंहच्या ‘गली बॉय’ या सिनेमाचे ‘मेरी गली में’ हे नवे रॅप साँग प्रदर्शित झाले आहे. यापूर्वी ‘गली बॉय’ या सिनेमाचे टायटल ट्रॅक असलेल्या ‘अपना टाइम आएगा’ गाण्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. ‘मेरी गली में’ या रॅप साँगमध्ये अभिनेता रणवीर सिंहची नवी हिपहॉप स्टाइल दिसून येते. ‘मेरी गली में’ हे गाणे रॅपर डिवाइन आणि नेजीने लिहिले आहे. डिवाइन, नेजी आणि सेज या तिघांनी मिळून हे गाणे संगीतबद्ध केले आहे.\nझोपडपट्टीतील एका गल्लीत या गाण्याचे चित्रिकरण झाले असून गल्लीत राहणाऱ्या लोकांबद्दल, गल्लीतील खास गोष्टींवर आधारित हे गाणे आहे. जोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. रणवीर सिंह, आलिया भट, कल्कि कोचलिन, अमृता सुभाष हे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. हा सिनेमा रॅपर विवियन फर्नांडिस उर्फ डिवाइन आणि रॅपर नावेद शेख उर्फ नेजी या दोघांच्या जीवनावर आधारित आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-farmers-experience-polyhouse-dnyaneshwar-thakar-pune-5240?tid=152", "date_download": "2019-02-18T01:16:20Z", "digest": "sha1:YMZYQWLDWDXZWGYYTWDCNMKCUOZRLZ47", "length": 14687, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, farmers experience in polyhouse Dnyaneshwar Thakar, pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...\nनिर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...\nनिर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...\nनिर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nशेतकरी ः ज्ञानेश���वर ठाकर\nपॉलिहाउस क्षेत्र ः ५६ गुंठे.\nमु. येळसे, पो. पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे.\nशेतकरी ः ज्ञानेश्वर ठाकर\nपॉलिहाउस क्षेत्र ः ५६ गुंठे.\nमु. येळसे, पो. पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे.\nमावळ तालुक्यातील येळसे (जि. पुणे) येथील ज्ञानेश्वर ठाकर यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. महाविद्यालयामध्ये असताना दिलीप भिलारे यांच्यासोबत ओळख झाली. ते फुलांच्या कंपनीत काम करत. फूलशेती शिकण्याच्या दृष्टीने कॉलेज सुरू असतानाच या कंपनीत काम करण्यास सुरवात केली. नंतर स्वतःची नर्सरी उभी करण्याचा निर्णय घेतला. भांडवल कमी असल्याने गुलाबाचे मातृवृक्ष लावत तयारी केली. त्यातून १९९७ साली गुलाबाची ५००० रोपे बनवली. मात्र, विक्री करण्यामध्ये अडचणी तोटा झाला. मारुती दळवी यांच्या सहकार्याने कशीबशी ती रोपे खपवली. नंतर गुलाब रोपेनिर्मिती आणि विक्रीचा व्यवसायात जम बसू लागला. याच काळात फूलशेती करणारा भाऊ मुकुंद ठाकर यांच्यासह पॉलिहाउस उभारणीचा निर्णय घेतला. पूर्वपरवानगी घेतली तरी दहा गुंठे पॉलिहाउससाठी दहा लाख रुपये गुंतवणूक शक्य नसल्याने माघार घेतली. बंधूंचे पॉलिहाउस मात्र सुरू झाले. वाढते आज दहा एकरपर्यंत पोचले आहे. त्याने पुन्हा प्रोत्साहन देत रागे भरल्याने २०१४-१५ मध्ये एकदम ५६ गुंठे पॉलिहाउस केले. या अनेकांची मदत झाली. गुलाबाची बोर्डेक्स जातीची लागवड केली. सुरवातीला एका मार्गदर्शकाची मदत घेतली. मात्र, आता पत्नी मनीषासह ज्ञानेश्वर स्वतःच संपूर्ण हरितगृहाचे नियोजन करतात.\nसुरवातीला अधिक असलेली मजुरांची संख्या आता कमी केली असून, मजुरीवरील प्रतिमहिना खर्च ४५ हजार रुपयांपर्यंत कमी केला आहे. खर्चामध्ये बचत ही नफ्यामध्ये वाढीसाठी उपयुक्त ठरली आहे.\nगेल्या वर्षी २२ लाख फुलांचे उत्पादन घेतले.\nआतापर्यंत बॅंकेकडून कर्जाऊ घेतलेल्या रकमेपैकी अर्धे फेडले आहे. आणखी दोन एकर क्षेत्र वाढवण्याचे नियोजन करत आहेत.\nसंपूर्ण पॉलिहाउसमध्ये पिकांची देखरेख आणि वेळेवर काम हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोज चार तास पॉलिहाउसमध्ये देखरेख स्वतः करतात. त्यानंतर पूर्ण दिवसाच्या कामाचे नियोजन केले जाते. त्यानुसार पत्नी मनीषा कामे करून घेतात.\nदर वर्षाचे महत्त्वाचे भारतीय सण (गणपती, दिवाळी, दसरा व अन्य) आणि परदेशी सण (नाताळ, व्हॅलेंटाइन डे, मदर्स डे इ.) यांच्या तारखा पाहून त्यानुसार फुले उत्पादनाचे नियोजन करण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी वेळेवर छाटणी घेणे आवश्यक असते. त्यासाठी मार्गदर्शकाची मदत घेतली जाते.\nनिर्यातक्षम फुलांचे उत्पादन अत्यंत महत्त्वाचे असून, त्यावर फूलशेतीचे संपूर्ण आर्थिक गणित विसंबून असते. गेल्या काही वर्षापासून मुकुंद ठाकर यांच्या गटामध्ये समाविष्ट असून, गटाद्वारे फुलांची निर्यात केली जाते.\nदर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी खतांचा संतुलित वापर केला जातो. खतानुसार ए आणि बी टाक्या बनवून त्या ठिबकद्वारे दिल्या जातात.\nकीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर फवारणी करण्याऐवजी प्रतिबंधात्मक फवारणीचे नियोजन असते. आठवड्यामध्ये दोन ते तीन फवारण्या होतात. त्यामध्ये बुरशीनाशक, कीडनाशक आणि विद्राव्य खतांचा समावेश असतो.\nसंपर्क ः ज्ञानेश्वर ठाकर, ९८२३७८०९९६\nगुलाब rose मावळ शिक्षण education तोटा व्यवसाय profession गुंतवणूक कर्ज नाताळ खत fertiliser\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nहरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...\nशेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवडशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून...\nनिर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...पॉलिहाउसमधील गुलाब उत्पादन शेतकरी ः ज्ञानेश्वर...\nपॉलिहाउसमधून घेतो दर्जेदार ढोबळी मिरचीतेरा एकर शेती असलेले भरत अाहेर २०१२ पासून...\nक्षारपड जमिनीत पॉलिहाऊसमध्ये...सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर (ता. वाळवा)...\nहरितगृहामधील ढोबळी मिरचीवर्षभर सातत्याने, दर्जेदार आणि अधिक उत्पादन...\nजिद्द, चिकाटीतून जीवनात फुलविले रंगजिद्द, चिकाटी व वेगळी वाट शोधण्याची वृत्ती असेल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D-2/", "date_download": "2019-02-17T23:57:18Z", "digest": "sha1:X47J3OPTLZKRUBXQ4BHJLRXSAIVVCTUD", "length": 16672, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिंपरी विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी\nपिंपरी – सुमारे वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना पिंपरी विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याने कमालीची चुरस निर्माण होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात या जागेवर दावा करणाऱ्या आरपीआयच्या आठवले गटात इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपही आता या जागेवर दावा करण्याच्या तयारीत आहे.\nशहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघांपैकी भोसरी व चिंचवडची राजकीय समीकरणे बऱ्यापैकी ठरलेली आहेत. मात्र, अनुसुचित जातीकरिता राखीव असलेल्या पिंपरी विधानसभेकरिता आरपीआयबरोबरच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या वाढत आहे. गेली विधानसभा निवडणूक अगदी थोड्या मतांच्या फरकाने गमावलेल्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे या उमेदवारीकरिता प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मात्र, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले आरपीआय उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम हे देखील उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. आठवले यांच्या पुणे व पिंपरी-चिंचवड दौऱ्यात आठवले यांच्याशी त्यांचे असलेले घनिष्ठ संबंध दिसून आले आहेत. विद्यमान नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांचे देखील नाव इच्छुकांच्या यादीत आहे.\nशिवसेनेचे विद्यमान आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांची अभ्यासू आमदार अशी ओळख आहे. मात्र, शिवसेनेच्या संघटनात्मक प्रक्रियेत त्यांचे म्हणावे तसे योगदान नसल्याची शिवसैनिकांची तक्रार आहे. त्यांना सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची “ऑफर’ असल्याचा अंदाज आहे. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून, विधान सभेकरिता शिवसेनेत आणखी एक दावेदार निर्माण केला आहे. ननावरे देखील आता प्रसिद्धी झोतात राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.\nराष्ट्रवादीकडून माजी आमदार अण्णा बनसोडे इच्छुक आहेत. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत, त���यांनी पिंपरी मतदार संघात ठिकठिकाणी फ्लेक्‍स लावून, चर्चेत राहण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याशिवाय मतदार संघात “आंदण’ सारखा सामाजिक उपक्रम सुरु ठेवत, सतत नागरिकांच्या संपर्कात राहण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आझम पानसरे यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले किवळे येथील उद्योजक आणि सुर्योदय प्रतिष्ठानचे बाळासाहेब गायकवाड हे देखील निवडणुकीकरिता प्रबळ इच्छुक आहेत. याशिवाय भाजप नगरसेविका सीमा सावळे, खासदार अमर साबळे यांच्या कन्या वेणू साबळे तसेच नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे अमित गोरखे हे देखील इच्छुक आहेत. पिंपरी विधानसभा मतदार संघातील हलचाली पाहता. या यादीत आणखी इच्छुकांची भर पडण्याची शक्‍यता आहे.\nमोदी लाट याही वेळी तारणार, असा विश्‍वास भाजपमधील इच्छूकांना आहे. तर विधानसभा मतदार संघातील सामाजिक स्थिती आणि भाजपचा मित्र पक्ष म्हणून आपलेच पारडे जड राहील, अशी अपेक्षा रिपाइंला (आठवले गट) आहे. महापालिका ताब्यातून गेलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी हा मतदार संघ प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. भाजप विरोधातील नाराजीचा फायदा, युतीतील दुफळी आणि कॉंग्रेसची मिळणारी साथ याचा लाभ होण्याचे समीकरण राष्ट्रवादीकडून आखले जात आहे. तर शिवसेनेला आपला बालेकिल्ला टिकवून ठेवायचा आहे. सद्यस्थितीमध्ये या चारही प्रमुख पक्षांना पिंपरी विधानसभा मतदार संघ सोईचा वाटत आहे. भाजपमध्ये इच्छुकांची सर्वाधिक संख्या असताना रिपाइंला ही जागा गेल्यास भाजपमध्ये उभी फूट पडण्याची भिती व्यक्त होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविवाहितेला जीवे मारण्याची धमकी\nपिंपरी : आरक्षणासाठी धनगर समाजाचा आता होणार ‘अखेरचा लढा’\nशहरात गरोदर महिलांना स्वाईन फ्लू लसीकरण\nवैद्यकीय महाविद्यालयास ‘बुस्टर डोस’\nबाजारात प्रेमाचे प्रतिक गुलाबाने गाठला विक्रमी दर\nशहरात ‘आरटीई’ प्रवेश रखडले; पालक चिंताग्रस्त\nताथवडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nवृद्धाने केला तरुणीचा विनयभंग\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी ��ेत्यांची सुरक्षा हटवली\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-munde-on-gopinath-munde/", "date_download": "2019-02-18T00:14:27Z", "digest": "sha1:6YZKRGZM3DXXDLZOQW5N6QJXLBOKF6C3", "length": 6479, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "dhanjay munde on gopinath munde", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nगडावर मुंडे साहेबांचे भाषण झाल�� आणि पाथर्डीत मला ‘खलनायक’चा संजय दत्त ठरवलं होत – धनंजय मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसची सुरु असलेली निर्धार परिवर्तन यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात होती त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पाच वर्षापूर्वीची एक आठवण सांगत खंत व्यक्त केली.\n‘गोपीनाथराव मुंडे साहेब पाथर्डीला मावशी म्हणायचे. मुंडे साहेब आणि माझ्या नात्यानुसार ही पाथर्डी माझी आजी आहे. मुंडे साहेबांनी जेवढा जीव या पाथर्डीला लावला त्याहून तसूभरही प्रेम कमी पडू देणार नाही. अस सांगत धनंजय मुंडे यांनी पाच वर्षापूर्वी आपल्याला याच पाथर्डीत खलनायकचा संजय दत्त ठरवल होत’ अशी आठवण देखील सांगितली.\nधनंजय मुंडे म्हणाले “पाथर्डीत आले की कुठल्या विषयवार बोलाव, पाच वर्षापूर्वी भगवान गडावर स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचे एक भाषण झाले आणि त्या भाषणानंतर हाच धनंजय मुंडे या भागात खलनायक चित्रपटाचा संजय दत्त झाला होता. मात्र आज याच पाथर्डीमध्ये माझ एवढ मोठ स्वागत होत आहे. कारण राष्ट्रवादीने मला माझ कर्तुत्व दाखवण्याची संधी दिली.”\nतर ‘मुंडे साहेबांचे अपघाती निधन झाल्याचे सांगण्यात आले. त्या ड्रायव्हरला शिक्षा झाली का मुंडे साहेबांचा राजकीय वारस सांगणाऱ्यांनी देखील या अपघातावर सुरवातीला संशय व्यक्त केला होता. आता त्या संशयाचे काय झाले’,असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nशेतकरी-कष्टकरी, महिला आणि मध्यमवर्गीयांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद – सहकारमंत्री सुभाष देशमुख\nव्हॅलेंटाईनच्या महिन्यात सावनी रविंद्रची चाहत्यांसाठी ‘रोमँटिक’ तमिळ सुरेल भेट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/parishram-ani-mehanat/", "date_download": "2019-02-18T00:32:02Z", "digest": "sha1:GV6M4FJU3ZMXKVDDLUF2AMMKVROK5QC2", "length": 7182, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "परिश्रम आणि मेहनत", "raw_content": "\nपरिश्रम आणि मेहनत\t- ह. अ. भावे\nपरिश्रम आणि त्याचे उपयोग जाणून दुसऱ्यासाठी कष्ट करा उपयोगी व निरुपयोगी श्रम यातला फरक ओळखून आशावादी रहा ढोर मेहनत न करता हसत केलेले श्रम करत आळस पळवून लावा आणि जीवन सार्थकी लावा असा मोलाचा सल्ला यात दिलेला आहे.\nप्रस्तावना परिश्रम हा गुणधर्म मानवतेशी जोडलेला आहे. माणसाप्रमाणे इतर, प्राण्यांनाही अन्न मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागतात. अन्न व अ¬न्य गरज निर्माण होते म्हणूनच माणूस श्रम करतो 'गरज ही शोधाची जननी आहे' ही म्हण अगदी सार्थ व सत्य आहे. अनेक माणसांना श्रम करावेसे वाटत नाही कारण त्याला श्रम करण्याची गरज वाटत नाही. परंतु माणसाने किंवा प्राण्याने श्रम करणे हे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. ह्या निसर्गात जो प्राणी किंवा माणूस श्रम करणार नाही. तो उपाशी मरेल. नव्याने जन्मलेले बालक असतं त्याच्या अन्नाची सोय निसगनि केलेली असते. नवजात बालकाला दूध कसे प्यायचे हे शिकवावे लागत नाही. ही कला त्याला जन्मजातच मिळालेली असते. तरीही बालकाला आपले अन्न मिळवण्यासाठी ओठ तरी हलवावे लागतात. जगण्याच्या खटपटीतून माणसाने अनेक श्रम केले. त्यातूनच ही मानवी संस्कृती निर्माण झाली. पे श्रम मानवाने केले नसते तर आजही माणूस इतर पशुंप्रमाणे रानात फिरताना दिसला असता. किंवा त्याने जास्तीत जास्त गुहेत मुक्काम केला असता. चालणाऱ्याचे भाग्य चालते जरा निसर्गाकडे पाहूया. सूर्याचा सारथी अरुण उदयाचलावर येतो. सर्वत्र प्रकाश-किरणे पसरू लागतात. रात्री दिसणार तारे आता दिसेनासे होतात. घरट्यात झोपलेले पक्षी आता जागे होतात. आपल्या मधुर स्वरात आवाज काढू लागतात. पृथ्वीवर प्रकाश पसरतो आणि प्रभात होते. प्रभात- काळचे थंडगार वारे सुटलेले असतात. सर्वत्र प्रसन्न वातावरण असते. त्या प्रभातकालीन सुखद वातावरणामुळे आपल्या मनातही प्रसन्नता आणि सुख भरून जाते. अशाप्रकारे आपल्या जीवनातील प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रसन्न व सुखद वातावरणात होते. दिवसभर प्रकाश फैलावण्याचे आपले काम सूर्य करीतच असतो. संध्याकाळ झाल्यावरच सूर्य पश्चिमाचलावर दाखल होतो आणि विश्रांतीसाठी क्षितीजापलिकडे बुडी मारतो. उपनिषदात म्हटले आहे- ''झोपणाऱ्याचे भाग्य झोपते आणि चालणाऱ्याचे भाग्य चालत राहते. चराति चरतो भग ” जो चालत राहतो त्याचे जीवन सफल होते. चालत राहणे याचा अर्थ परिश्रम करणे आपल्याला तहान लागली की पेला उचलून तो तोंडाला लावावा लागतो तेव्हा पाणी मिळते. जगण्यासाठी आपण श्वास घेतो त्यालाही श्रम पडतातच. तेव्हा परिश्रम व तुमचे जीवन एकरूप झालेलेच आहे. अर्थात ���रिश्रमाचे प्रकार अगणित आहेत. परिश्रमात दुःख नाही. परिश्रम केल्यामुळे सुख व संतोष मिळतो. भरपूर श्रम केल्यानंतर जी विश्रांती मिळते, त्या विश्रांतीची चव काही न्यारीच असते. परिश्रम केल्यामुळेच माणसाच्या जीवनातील अनेक प्रश्न सुटतात.\nPublisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\nRent Book: परिश्रम आणि मेहनत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/10/4/Prithvi-Shaw-century-in-debut-Test.html", "date_download": "2019-02-17T23:57:56Z", "digest": "sha1:54ZGM4CP4ABRJRX2OZIINL6R3CQX3GAP", "length": 2657, "nlines": 17, "source_domain": "mahamtb.com", "title": " पदार्पणाच्या कसोटीतच 'पृथ्वी'चे शतक पदार्पणाच्या कसोटीतच 'पृथ्वी'चे शतक", "raw_content": "\nपदार्पणाच्या कसोटीतच 'पृथ्वी'चे शतक\nराजकोट : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील राजकोट येथील कसोटीत सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉने पदार्पण केले आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत त्याने दमदार शतक झळकावले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत त्याने ९९ चेंडूंमध्ये त्याने १०१ धावा पटकावल्या, यात १५ चौकारांचा समावेश होता. पदार्पणातच शतक करणारा तो भारताचा १५ वा कसोटी खेळाडू ठरला. त्याच्या धमाकेदार ऐतिहासिक खेळीचे जगभरातून कौतुक होत आहे. खुद्द ICC ने देखील शॉचे अभिनंदन केले आहे.\n२९३ वा कसोटी खेळाडू\n१८ वर्षाचा पृथ्वी शॉ भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा २९३ वा खेळाडू ठरला आहे. इतक्या लहान वयात कसोटीत पदार्पण करणारा पृथ्वी हा भारतचा पहिला क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी १९८९ मध्ये सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_661.html", "date_download": "2019-02-18T00:43:57Z", "digest": "sha1:SPECCAQYVGUOBA5TPEWTWP5ZH3HER7CC", "length": 9562, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "उराशी मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगा : वाकचौरे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nउराशी मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगा : वाकचौरे\nग्रामीण विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कोठेही मागे नाहीत. विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात आहोत, याचा बाऊ न करता सकारात्मक दृष्टीकोन बाळगून विविध क्षेत्रात यश संपादन केलेले आहे. प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास याच्या जोरावर आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये भरपूर क्षमता आहे. त्यामुळे त्यांनी मनातील न्यूनगंड बाजूला ठेऊन उराशी मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले.\nपद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव वाळूंज होते. वाकचौरे यांनी स्पर्धा परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षा पद्धतीची माहिती देत सांगितले, की विद्यार्थी कोणत्याही शाखेची पदवी मिळविण्यासाठी जेवढे कष्ट घेतो, व जेवढ्या परीक्षा देतो, त्यापेक्षा कमी वेळात आणि फक्त तीन परीक्षा देऊन स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता स्वतः ओळखल्या पाहिजेत. जे ध्येय निश्चित करतील आणि स्पर्धेत\nभाग घेतील, त्यांना यश नक्की मिळेल. दरम्यान, प्राचार्य डॉ. वाळूंज म्हणाले, स्पर्धापरिक्षेविषयी जागृति निर्माण व्हावी आणि\nग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी धडपड केली पाहिजे, पुढे आले पाहिजे. प्रारंभी डॉ. प्रवीण तुपे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी वेणुनाथ वरखड, डॉ. अर्चना विखे, डॉ. विजय खर्डे डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. सोपान डाळिंबे, प्रा. विनोद कडू, प्रा. कविता राऊत तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा विखे यांनी केले. उपप्राचार्य अनिल लांडगे यांनी आभार मानले.\nशहीद सुपुत्रांना मह��राष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/23/Pakistans-Sarfraz-Ahmed-used-abusive-language-caught-in-stump-mic.html", "date_download": "2019-02-17T23:50:53Z", "digest": "sha1:AEPARRMJ27U26MDKLI4D2DLFFBVWXDRM", "length": 4066, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " पाकिस्तानच्या सर्फराजने केली वर्णभेदक टिप्पणी पाकिस्तानच्या सर्फराजने केली वर्णभेदक टिप्पणी", "raw_content": "\nपाकिस्तानच्या सर्फराजने केली वर्णभेदक टिप्पणी\nडरबन : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मंगळवारी खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेने ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात घडलेल्या एका प्रसंगामुळे पाक कर्णधार सर्फराज अहमद गोत्यात येण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी चालू असताना यष्टीरक्षक असलेल्या सर्फराजने फेलूकव्हायोवर वर्णभेदी टिप्पणी केली, तर त्याच्या आईबद्दलही काही अपशब्द वापरले. सर्फराजचे हे वक्तव्य स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झाले. या सगळ्या प्रकारानंतर सर्फराज अहमदवर चौफेर टीका होत आहे. एवढच नाही तर सर्फराजच्या निलंबनाचीही मागणी होत आहे.\nआयसीसीच्या वर्णभेदी टिप्पणी विरोधी नियमानुसार सर्फराजवर कारवाई होण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या १ ऑक्टोबर २०१२ च्या नियमानुसार आयसीसी आणि त्यांचे सदस्य कोणाचाही त्याची जात, धर्म, संस्कृती, वर्ण, वंश, देश किंवा वंशीय मूळ यावरून अपमान करू शकत नाही. यामुळे आता अंपायर आणि मॅच रेफ्री सर्फराजवर कारवाई करण्याची शक्यता आहे.\nकाय म्हणाला होता सर्फराज\n\"अरे काळ्या, तुझ्या आईला आज तू कूठे बसवून आलायस, तुझ्या आईला कोणती प्���ार्थना करायला सांगितली आहेस\" असे आक्षेपार्ह्य व्यक्तव्य स्टम्पच्या माइकमध्ये रेकॉर्ड झाले आहे. या वक्तव्याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आणि पाकिस्तान संघावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे. तसेच सर्फराजवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5339-avadhoot-gupte-to-debut-as-an-actor-with-monkey-baat", "date_download": "2019-02-18T01:02:34Z", "digest": "sha1:Z3PAVQ6C4DZVJGYWHQKM4QIET3ZJ2OCN", "length": 10828, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "गायक - संगीतकार - दिग्दर्शक 'अवधूत गुप्ते' चे ‘मंकी बात’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nगायक - संगीतकार - दिग्दर्शक 'अवधूत गुप्ते' चे ‘मंकी बात’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण\nPrevious Article एन. डी. स्टुडियोत झाली एमटीडीसीच्या 'फिल्मी सहली' ला सुरुवात\nNext Article राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये 'रेडू' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबरच एकूण ७ पुरस्कार\nख्यातनाम गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते हे नाव सर्वांनाच परिचयाचे आहे. पारंपरिक संगीताला आधुनिक संगीताची जोड देऊन त्यांनी बनवलेली अनेक गाणी महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. संगीतक्षेत्रात आपले एक वेगळे वलय निर्माण केल्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शनातही आपला स्वतंत्र ठसा उमटविला. असा हा अष्टपैलू कलाकार निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित ‘मंकी बात’ या धमाल बालचित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार आहेत.\nबालचित्रपट ‘मंकी बात’ येत्या शुक्रवारपासून\nबालचित्रपट ‘मंकी बात’ चा भन्नाट ट्रेलर\n‘वायू’ म्हणतोय ‘श्या... कुठे येऊन पडलो यार.....\n‘मंकी बात’ च्या ‘हाहाकार...’ ला बच्चेकंपनीची पसंती\n‘मंकी बात’ या चित्रपटाबद्दल बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले की, पहिला म्युझिक अल्बम केल्यानंतर मला अनेक दिग्दर्शकांनी अभिनय करण्याविषयी विचारले होते, मात्र मी तो आपला प्रांत नाही असे सांगत त्यांना टाळले होते. ‘मंकी बात’चे दिग्दर्शक विजू माने हे माझे जवळचे मित्र. त्यांनी मला जेव्हा अभिनयासंबंधी विचारणा केली असता, मी नेहमीप्रमाणेच टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर जेव्हा त्यांनी मला कथा ऐकवली तेव्हा मी क्षणार्धात होकार दिला. अभिनेता म्हणून हा माझा पहिला चित्रपट तर आहेच, पण मी जी भूमिका साकारली ती नक्कीच सर्वांसाठी सरप्राईझ असणार आहे. नेहमीपेक्षा काही वेगळे करण्याचा माझा स्वभाव चित्रपटातही दिसेल याची काळजी दिग्दर्शक विजू माने यांनी घेतल्याचेही अवधूत गुप्तेने नमूद केले.\n‘मंकी बात’ चित्रपटाचे दिग्दर्शन मराठीतील प्रथितयश दिग्दर्शक विजू माने यांनी केले आहे. आकाश पेंढारकर आणि विनोद सातव हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून चित्रपटाची निर्मिती विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू, विजू माने यांनी केली आहे. चित्रपटाचे संवाद आणि गाणी संदीप खरे यांनी लिहिली असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केली आहेत. असा हा धमाल विनोदी बालचित्रपट येत्या १८ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\nPrevious Article एन. डी. स्टुडियोत झाली एमटीडीसीच्या 'फिल्मी सहली' ला सुरुवात\nNext Article राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये 'रेडू' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबरच एकूण ७ पुरस्कार\nगायक - संगीतकार - दिग्दर्शक 'अवधूत गुप्ते' चे ‘मंकी बात’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/rahul-gandhi-and-mawayati-29380", "date_download": "2019-02-18T00:10:34Z", "digest": "sha1:HDOXY6LUOVHH3VEQWPQYN5W3UEBTATS2", "length": 7184, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Rahul Gandhi and Mawayati | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमायावतींच्या निर्णयाचा काँग्रेसवर परिणाम नाही : राहुल\nमायावतींच्या निर्णयाचा काँग्रेसवर परिणाम नाही : राहुल\nशुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018\nमायावती यांनी कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसबरोबर आघाडी करणार नसल्याचे जाहीर केल्याने या प्रयत्नांना धक्का बसला आहे.\nनवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या निर्णयाचा कॉंग्रेसच्या मतांवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. मायावती या लोकसभा निवडणुकीवेळी आघाडीत सहभागी होऊ शकतात, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.\nराजस्थान आणि मध्य प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपविरोधात सर्व विरोधकांची आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरु असताना मायावती यांनी कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसबरोबर आघाडी करणार नसल्याचे जाहीर केल्याने या प्रयत्नांना धक्का बसला आहे.\nराहुल यांनी मात्र मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण आणि छत्तीसगड येथे कॉंग्रेसच्या विजयाचा विश्‍वास व्यक्त करत मायावती यांच्या या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नसल्याचे आज येथील एका कार्यक्रमा दरम्यान सांगितले.\nलोकसभा निवडणुकीवेळी भाजपविरोधात मायावती आघाडीत सहभागी होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. \"राज्यात आघाडी असणे आणि केंद्रात असणे यात फरक आहे. आम्ही राज्यांच्याबाबत लवचिक धोरण ठेवले आहे. आघाडीबाबत आमची चर्चा सुरु होती, मात्र मायावतींनी त्यांच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे,' असे राहुल म्हणाले.\nमध्य प्रदेश madhya pradesh मायावती mayawati लोकसभा राजस्थान छत्तीसगड rahul gandhi\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/jangal-patat-faster-fene/index.php", "date_download": "2019-02-18T00:35:37Z", "digest": "sha1:WBOSVGXRUANHYQZGX6OXTEJ7VLGSLF7O", "length": 4892, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "जंगलपटात फास्टर फेणे", "raw_content": "\nजंगलपटात फास्टर फेणे\t- भा.रा.भागवत\nभा. रा. भागवत यांच्या लेखणीतू�� साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी एक साहस कथा\n ’’ नीलगिरीचं शांत निबिड अरण्य, पक्ष्यांच्या किलबिलीशिवाय दुसरा कसलाही आवाज होत नाही अशी नीरव शांतता. तिचा भंग करणारे हे कर्कश ध्वनी कुठून बरं उमटले बालमित्रांनो त्यातला तो दुसरा आवाज तरी तुमच्या ओळखीचा नाही का ... बरोबर बनेश ऊर्फ फास्टर फेणेचा आश्चर्योद्गार आहे तो भारी अचपळ पोरगा. ताकदीने मोठा भीम आहे असं नाही. सुदामाच, पण धाडस जणू हाडीमाशी खिळलेलं. मांस थोडं, हाडंच जास्त. बन्या म्हणतो, संकटांना मी काही आपण होऊन आमंत्रण देत नाही. तीच मला सलामी द्यायला टपलेली असतात भारी अचपळ पोरगा. ताकदीने मोठा भीम आहे असं नाही. सुदामाच, पण धाडस जणू हाडीमाशी खिळलेलं. मांस थोडं, हाडंच जास्त. बन्या म्हणतो, संकटांना मी काही आपण होऊन आमंत्रण देत नाही. तीच मला सलामी द्यायला टपलेली असतात संकट आणि साहस ही फास्टर फेणेच्या पाचवीला पुजलेली असतात खरी; पण त्यामुळेच तो हीरो बनतो. गेल्या वर्षी तर तो चक्क सिनेमातला हीरो बनला होता. एका झटक्यात सिनेस्टार संकट आणि साहस ही फास्टर फेणेच्या पाचवीला पुजलेली असतात खरी; पण त्यामुळेच तो हीरो बनतो. गेल्या वर्षी तर तो चक्क सिनेमातला हीरो बनला होता. एका झटक्यात सिनेस्टार एका दिवसापुरता अमिताभ बच्चन. सांगू तो किस्सा तुम्हाला एका दिवसापुरता अमिताभ बच्चन. सांगू तो किस्सा तुम्हाला ऐका तर- सुट्टीचे दिवस होते आणि पुण्याच्या विद्याभवनची मुले स्पेशल बसने दक्षिण भारताच्या सफरीवर गेली होती. बरोबर त्यांचे आवडते सुर्वे सर होते अर्थात. ते आहेत म्हणूनच तर ही पोरं लांब लांब ट्रिपा काढू शकतात. आताच पाहा ना — फास्टर फेणेचा तमाम मित्रपरिवार त्याच्याबरोबर होता. त्यातल्या त्यात त्याचा खास जोडीदार सुभाष देसाई आणि वर्गाचा स्कॉलर म्हणून नावाजलेला अन् सदैव अभ्यासात डुंबणारा चष्मेवाला शरद शास्त्री ऊर्फ शास्त्रीबुवा. म्हैसूरसारखे सुंदर शहर, तिथले राजवाडे, उद्याने, चामुंडा हिल, देवराज सरोवर हे सगळे त्यांनी पाहिले. मग खाली येऊन उटकमंडच्या सुंदर परिसरात दोन दिवस घालवले आणि आता त्यांची बस पुन्हा उत्तरेकडे चालली होती. परतीच्या वाटेवर. आता वाचा पुढे...\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: जंगलपटात फास्टर फेणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/dilivhari-davakhanayatch-ka-karayala-havee", "date_download": "2019-02-18T01:35:14Z", "digest": "sha1:MEBW7WX7BZUFGEWTAGKU5EO5ZTQZXUNP", "length": 11741, "nlines": 224, "source_domain": "www.tinystep.in", "title": "डिलिव्हरी(बाळंतपण) दवाखान्यातच का करायला हवे ? - Tinystep", "raw_content": "\nडिलिव्हरी(बाळंतपण) दवाखान्यातच का करायला हवे \nबाळंतपण घरीच करायला हवे का किंवा दवाखान्यात करायला हवे का किंवा दवाखान्यात करायला हवे का तर अशी प्रश्ने पडतात. आज तर सर्वच प्रसूती ह्या दवाखान्यातच होत असतात पण आजही खूप ठिकाणी प्रसूती ह्या घरीच केल्या जातात. आणि त्या प्रसूती सुखरूप होत असतात. पण ज्या स्त्रिया बाळंतपण करत असतात त्यांना खूप अनुभव असतो. आणि काहीवेळा त्या डॉक्टरांपेक्षा चांगले बाळंतपण करत असतात. पण ह्या व्यतिरिक्त प्रसूती ही दवाखान्यातच का करावी त्याविषयी जाणून घेऊ.\n१) दवाखान्यात बाळंतपण करणे केव्हा गरजेचे असते \nकोणतेही बाळंतपण दवाखान्यातच होणे चांगले असते. पण गरोदरपणात ज्यांना विशेष काळजी घ्यायला सांगते अशी जोखमीची किंवा धोक्याची सारी बाळंतपणे मात्र दवाखान्यात केली पाहिजेत. म्हणजे मातेचा किंवा बाळाचा धोका टाळता येतो.\n२) बाळंतपणासाठी दवाखान्यात कधी न्यावे \nजवळपास दवाखाना असल्यास बाळंतपण दवाखान्यातच होणे चांगले. बाळंतपणाच्या कळा येऊ लागल्या की गरोदर स्त्रीला दवाखान्यात न्यावे. साधारणपणे बाळंतपणाच्या अगोदर १० ते १२ तास या बाळंतपणाच्या कळांना सुरुवात होते.\n३) बाळंतपण कोणाकडून करून घ्यावे \nबाळंतपण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे असे असले तरी काही वेळा त्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बाळंतपण हे घरातील किंवा शेजारचे कोणीही करू शकेल असे समजू नये. प्रशिक्षित दाई किंवा नर्स बाळंतणाचे वेळी हजर असली पाहिजे. त्यामुळे अडचणीच्या वेळी माता व बाळ यांची तब्येत सुरक्षित राहते. धनुर्वात किंवा इतर संसर्गही होत नाहीत. अवघड बाळंतपण मात्र दवाखान्यात व्हायला पाहिजे.\n४) कोणते बाळंतपण दवाखान्यात होणे महत्त्वाचे आहे \nखरे म्हणजे बाळंतपण हे दवाखान्यातच होणे अधिक चांगले असते. कारण तिथे सर्व प्रकारची व्यवस्था असते. बाळंतपण अवघड असेल तर ते बाळंतपण दवाखान्यातच झाले पाहिजे म्हणजे धोका टळू शकतो. पूर्वी सिझेरियन झालेले असेल/ पूर्वीच्या बाळंतपणात खूप रक्तस्राव झालेला असे, रक्तगट आर.एच. निगेटिव्ह असेल तर अशी बाळंतपणे दवाखान्यातच झाली पाहिजेत. याशिवाय गरोदर स्त्रीचे वय २० वर्षाच्���ा आत असेल किंवा ३० ते ३२ वर्षाच्या पुढे असेल, स्त्रीचे चौथे किंवा त्या पुढचे बाळंतपण असेल, उंची कमी असेल किंवा रक्तदाब, क्षय, कावीळ इ. गंभीर आजार असल्यासही सर्व बाळंतपणे अवघड जोखमीची समजली जातात. म्हणून ती दवाखान्यातच झाली म्हणजे धोका टळू शकतो. जवळच्या हॉस्पिटलची माहिती ( वेळ, फोन नंबर, डॉक्टरचे नाव, दवाखान्यामधील सोयीसुविधा) याबद्दलची माहिती आपल्याजवळ आधीच लिहिलेली असावी. वाहनाची सोय सुद्धा बघून ठेवावी.\n५) बाळंतपणात कोणते संभाव्य धोके उद्भवू शकतात \nवर पडायला उशीर लागणे, बाळंतपण होऊन अर्धातास झाला तरी वर बाहेर न पडणे, गर्भाशय बाहेर येणे, पोट दुखणे, एकदम रक्तस्राव होणे व तो न थांबणे, श्वास घेण्यास त्रास होणे, लघवी करताना त्रास होणे, ताप येणे, खालची जागा /मायांग फाटणे, अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांना दाखवणे आवश्यक असते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/police-action-chakan-27386", "date_download": "2019-02-17T23:52:16Z", "digest": "sha1:QXNEE4DOFXFATYEI25IGXP5ROXI7LQED", "length": 10605, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "police action in chakan | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचाकण हिंसाचारप्रकरणी पोलिसांची यादी आणि पैशाचा पाऊस, याची चर्चा\nचाकण हिंसाचारप्रकरणी पोलिसांची यादी आणि पैशाचा पाऊस, याची चर्चा\nसोमवार, 13 ऑगस्ट 2018\nचाकण : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून चाकणमध्ये झालेल्या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला. जाळपोळ, तोडफोड झाली. यात स्थानिक ��रूणांना काही गावपुढारी आणि गुन्हेगार यांच्या इशाऱ्यावर पोलिसांनी गुंतवण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे तरूण मुलांनी गावे सोडली आहेत. पोलिस कधीही घरी येतात त्यामुळे नातेवाईक, कुटुंब भयभीत झाले आहेत.\nचाकण : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून चाकणमध्ये झालेल्या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला. जाळपोळ, तोडफोड झाली. यात स्थानिक तरूणांना काही गावपुढारी आणि गुन्हेगार यांच्या इशाऱ्यावर पोलिसांनी गुंतवण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे तरूण मुलांनी गावे सोडली आहेत. पोलिस कधीही घरी येतात त्यामुळे नातेवाईक, कुटुंब भयभीत झाले आहेत.\nहिंसाचार करणाऱ्या निगडी परिसरातील बाह्यशक्ती असून त्यांचा शोध पोलिस घेतला जात नाही. गावागावातील तरूणांची यादी पोलिस बनवत असून यादीतून नाव काढून टाकण्यासाठीचे भाव पोलिसांनी बनविले आहेत अगदी पंचवीस हजारापासून एक लाख रूपयापर्यंत हे भाव आहेत. पोलिस त्यांच्या मध्यस्थांकरवी पैसे घेत आहेत. त्यामुळे पोलिसांची यादी आणि पैशाचा पाऊस याची चर्चा चाकण परिसरात सध्या सुरू आहे.\nज्या कुटुंबाना , नातेवाईकांना पोलिसांचा त्रास होत आहे ते भीतीने प्रसिध्दीमाध्यमांकडे जात आहेत. पाच हजार अज्ञातांवर गुन्हे दाखल आहेत. मग आमच्या मुलांवरच कारवाई का, सगळ्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांची आहे.\nदरम्यान याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तपासी पोलिस अधिकारी दयानंद गावडे यांनी सांगितले की, कोण पैसे मागत असेल तर त्यांची नावे आम्हाला सांगा, कोणीही पैसे मागत नाही. पैसे मागण्याचे आरोप खोटे आहेत. आम्ही योग्य ती कारवाई करत असून ज्यांचा सहभाग आहे त्यांना ताब्यात घेतो आहे.\nचाकणच्या हिंसाचारानंतर हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. गावपुढारी , पोलिस ठाण्याचे एजंट व इतर गुन्हेगार यांच्या मदतीने संशयितांच्या नावांची यादी केली जात आहे. यात कोणाच्या घरातील तरूण गुंतवावा, कोणाला गुंतविले तर पैसे अधिक मिळतील याची खातरजमा करून पोलिस त्या तरूणांच्या मागे धावत आहेत. याबाबत पोलिसांच्या चाकणमधील काही हाॅटेल, गावांत संबंधित गावपुढारी, पोलिसांचे एजंट यांच्या बैठका होत आहेत.\nसीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासून त्यांच्यावर कारवाई करावी. जे रस्त्यावर उभे आहेत ,ज्यांच्या हातात झेंडे, काठ्या आहेत ते सहभागी आहेत म्हण���न कारवाई करू नये असे तरूणांच्या कुटुंबाचे तसेच ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबतच्या तक्रारी नागरिक राजकीय नेते, पुढारी यांच्याकडेही करत आहेत.\nचाकण हिंसाचार ज्यांनी घडविला त्यांचे पुणे, औरंगाबाद असे काही कनेक्शन आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे. ज्या पद्धतीने चाकणमध्ये हिंसाचार झाला तशीच जाळपोळ औरंगाबादला झाली. यामागचा मास्टरमाइंड कोण आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.\nचाकण मराठा आरक्षण maratha reservation agitation हिंसाचार तोडफोड विभाग गुन्हे अन्वेषण विभाग\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nmcnagpur.gov.in/06-october-2018-", "date_download": "2019-02-17T23:47:14Z", "digest": "sha1:TUBSOCUSQOS745TR7ZIVF7BD65PCJS72", "length": 4806, "nlines": 64, "source_domain": "www.nmcnagpur.gov.in", "title": ":: 06 OCTOBER 2018 शहरातील सुख, समृद्धीसाठी क्रीडा समिती सभापतींची ताजबागमध्ये प्रार्थना, Nagpur Municipal corporation | Nagpur Municipal Corporation", "raw_content": "\n06 OCTOBER 2018 शहरातील सुख, समृद्धीसाठी क्रीडा समिती सभापतींची ताजबागमध्ये प्रार्थना\n06 OCTOBER 2018 शहरातील सुख, समृद्धीसाठी क्रीडा समिती सभापतींची ताजबागमध्ये प्रार्थना\nशहरातील सुख, समृद्धीसाठी क्रीडा समिती सभापतींची ताजबागमध्ये प्रार्थना\nनागपूर, ता. ६ : सद्या शहरात असलेले डेंग्यू, स्क्रब टायफस व विविध आजारांचे थैमान असून यापासून नागरिकांवरील येणारे संकट टळावे व सर्वत्र सुख समृद्धी नांदावी यासाठी मनपाचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी ताजबाज येथे प्रार्थना केली. संत ताजुद्दीन बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त ऊर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त नागेश सहारे यांनी ताजबाग येथे भेट देउन चादर चढविली.\nशहरातील नागरिक सद्याच्या विविध अडचणींचा सामना करीत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी मनपाकडून सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. संत ताजुद्दीन बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ऊर्ससाठी ताजबागमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव प्रार्थनेसाठी येतात. अशा स्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यांचे विविध आजारांपासून संरक्षण व्हावे, यंदाचे ऊर्स शांततेत पार पडावे व सर्व शहरवासीयांचे आरोग्य सुदृढ राखले जावे, यासाठी क्रीडा समिती सभापतींनी संत ताजुद्दीनबाबांच्या समाधीला अभिवादन केले. यावेळी प्रभाग अध्यक्ष जाकीर भाई, कह्यूम अंसारी, छोटे साहब, तोसिफ अहमद, बाबा सैफुद्दीन आदी प्रामुख्याने उपस्थित होते.\nताजबाग ऊर्ससाठी महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येत असून नागरिकांनी परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z161223220322/view", "date_download": "2019-02-18T00:37:54Z", "digest": "sha1:MMHTKZW7BWL7FGG5ECSDW5FPMVKBCDSU", "length": 15484, "nlines": 287, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत सखूबाई यांचे पद", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|\nसंत सखूबाई यांचे पद\nअभंग संग्रह आणि पदे\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nश्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nश्री मुकुंदराज महाराज बांदकर\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nसात वारांचे अभंग,पद व भजन\nसंत तुकाराम अप्रसिद्ध अभंग\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nसंत जोगा परमानंदाचे अभंग\nसंत जगमित्र नागाचे अभंग\nसंत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता\nसंत सखूबाई यांचे पद\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\nसंत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग\nसंत सखूबाई यांचे पद\nसंत सखूबाई यांचे पद\nसंत सखूबाई यांचे पद\n चित्त माझे शुद्ध करी \n उभा तो राहिला ॥५॥\n मूर्ती ती सावळी ॥६॥\n( के. वा. आपटे, म. सं. प. २९.४ )\nसंत सखूबाई यांचे पद समाप्त\nगलबतावर उपयोगांत आणतात तें चामड्याचें - पाणी उपसण्याकरतां भांडें .\nपाणी काढण्याकरतां किंवा ठेवण्याकरतां उभट आकाराचें - कडी असलेलें भांडें ; निराळ्या आकाराचें गंगाळ ; बादली ; बकेट . [ इं . बकेट ]\nहिंदू धर्मियांत मृत माणसाचा दहावा, तेरावा आणि चौदावा कां करतात\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/15/Ritesh-Deshmukhs-look-in-Chatrapati-Shivaji-movie.html", "date_download": "2019-02-17T23:35:25Z", "digest": "sha1:TJVZPX6JLY2C2JAF4BNKEF4FXMCADL6M", "length": 2627, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " 'छत्रपती शिवाजी' सिनेमातील रितेशचा लूक पाहिलात का? 'छत्रपती शिवाजी' सिनेमातील रितेशचा लूक पाहिलात का?", "raw_content": "\n'छत्रपती शिवाजी' सिनेमातील रितेशचा लूक पाहिलात का\nमुंबई : रवी जाधव यांचा ‘छत्रपती शिवाजी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता रितेश देशमुख या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या सिनेमातील रितेश देशमुखचा लूक नुकताच समोर आला. रितेश देशमुखने या सिनेमाबाबत याआधी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना सांगितले होते.\nअभिनेता रितेश देशमुख शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असल्याने त्याच्या चाहत्यांच्या मनात ‘छत्रपती शिवाजी’ या सिनेमाविषयी उत्सुकता शिघेला पोहोचली होती. दाढी, शिवरायांप्रमाणेच वेशभूषा, आणि कपाळावर चंद्रकोर असा रितेशचा लूक आहे. अभिनेता रितेश देशमुख या लूक मध्ये शोभून दिसत असून सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-leader-subhash-deshmukh-says-i-am-ready-to-fight-with-sharad-pawar-in-election/", "date_download": "2019-02-18T00:12:32Z", "digest": "sha1:MMYJBEUB24WCZ4OTNVXDRYNENVZDRJOK", "length": 6502, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "bjp leader subhash deshmukh says i am ready to fight with pawar", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nपवारां विरोधात तेव्हाही लढलो, आता 2019 मध्येही लढेन – सुभाष देशमुख\nसोलापूर: पक्षाने आदेश दिल्यास माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी तयार आहे. 2009 मध्ये आमची ताकद नसतानाही शरद पवार यांच्या विरोधात लढलो. आत्ता तर आम्ही सत्तेत आहोत त्यामुळे कायम लोकांमध्ये असण्याचा फायदा होईल, म्हणत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातुन लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे 2009 प्रमाणे पवार विरुद्ध देशमुख हा सामना पुन्हा एकदा पहायला मिळण्याची शक्यता आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसकडे असणाऱ्या लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक काल पुण्यामध्ये पार पडली. यावेळी खासदा�� विजयसिंह मोहिते पाटील तसेच वरिष्ठ नेत्यांनी मला माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला असल्याचं पवार यांनी सांगितले. दरम्यान, माझी इच्छा नाही मात्र वरिष्ठ नेते आग्रह करत असल्याने निवडणूक लढवण्याचा विचार करेल, असेही त्यांनी सांगितले. पवार यांच्या सूचक इशाऱ्यामुळे ते माढ्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे.\nमाढा लोकसभा मतदार संघातून यापूर्वी शरद पवार यांनी 2009 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपचे सुभाष देशमुख यांनी त्यांना लढत दिली होती. मात्र यावेळी देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान बदलत्या राजकारणामध्ये सध्या सुभाष देशमुख हे सहकार मंत्री असल्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचे वजन वाढले आहे. त्यामुळे 2009 च्या तुलनेत यंदाची लढत अटीतटीची होऊ शकते.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाझ्याकडे शिरूरसाठी 5-6 प्रबळ उमेदवार, त्यामुळे अजितदादांना तिकडे जाण्याची गरज नाही\nअमित शहा आज घेणार पुणे, बारामती लोकसभेचा आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-17T23:47:28Z", "digest": "sha1:VSUMCGX7GYOTL6JKSDZGNG4MSHRMLDMC", "length": 12718, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिक्रापूर पोलीस ठाण्याला कोण येणार नवीन सिंघम? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशिक्रापूर पोलीस ठाण्याला कोण येणार नवीन सिंघम\nशिक्रापूर-शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पोलीस ठाण्यात जून 2016 रोजी रुजू झालेले पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांचा कार्यकाल संपण्याच्या दोन महिन्यांपूर्वी काल अचानक पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे येथे नियुक्ती बदली झाल्याने आता शिक्रापूर पोलीस स्टेशनला कोण नवीन सिंघम येणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे.\nशिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश गणपतराव गलांडे हे कोरेगाव भीमा दंगल, सणसवाडी दंगल या प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले होते. कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर त्यांना निलंबित करण्याची मागणी देखील करण्यात येत होती. त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी ��ोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे एक आंदोलन देखील करण्यात आले. त्यापुर्वीच पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांची पुणे येथे बदली झाली. यापूर्वी नवीन अधिकारी येथे आल्यानंतर पहिले अधिकारी पोलीस ठाण्याचा चार्ज सोडत होते; परंतु येथे नवीन अधिकारी नियुक्त होण्यापूर्वी गलांडे यांची बदली झाली असून सध्या सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून कामकाज पाहत आहेत. येथील अधिकारी बदली होऊन येथे नवीन अधिकारी नियुक्त झाले नसल्याची ही पहिलीच घटना आहे. आता या ठिकाणी कोण सिंघम अधिकारी येणार आणि ते काय कारवाई व गुन्हेगारी, वाहतूककोंडी रोखण्यासाठी काय विशेष काम करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संतोष गिरीगोसावी यांच्या नावाची चांगलीच चर्चा शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रंगली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nप्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे ग्लेडर विमान कोसळले\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी असणारे सरकार : गिरीश बापट\n“दृकश्राव्य अध्ययन अधिक काळ टिकते’\nवाघीरे महाविद्यालयाचे कडेट्‌स करणार राजपथावर संचलन\nचार दिवसांत तीन बिबट्या जेरबंद\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nकेंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस प्रतिसाद\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी ह��्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/5748-bigg-boss-day-60-pushkar-becomes-emotional-meeting-felisha-aastad-too-gets-surprise-visitor", "date_download": "2019-02-18T00:13:03Z", "digest": "sha1:VCX7GNHPM3ECGP6LYPOLMOIBZSYXSHIN", "length": 10695, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "बिग बॉस च्या घरामधील ६० वा दिवस - बेबी फेलिशाला भेटून पुष्कर झाला भावुक - आस्तादलाही मिळणार सरप्राईझ ! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉस च्या घरामधील ६० वा दिवस - बेबी फेलिशाला भेटून पुष्कर झाला भावुक - आस्तादलाही मिळणार सरप्राईझ \nNext Article \"बिग बॉस मराठी\" चे घर थेट महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला \nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालदेखील रंगले फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य. या कार्या अंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांना म्हणजेच मेघा, पुष्कर, शर्मिष्ठा आणि भूषण यांना बिग बॉस तर्फे खूप सुंदर असे सरप्राईझ मिळाले. शर्मिष्ठाच्या बहिणीने शर्मिष्ठाला तर भूषणच्या बायकोने भुषणला मार्गदर्शन केले आणि त्यांची हिंमत देखील वाढवली. भूषणच्या बायकोने रेशमचे आभार मानले कि, ती मोठ्या बहिणीसारखी भूषणच्या मागे उभी आहे तसेच इतर सदस्यांना हे देखील सांगितले कि, भूषणला कटकार���्थान करता येत नसून आता सगळ्यांना त्याचा एक नवा खेळ लवकरच पाहिला मिळणार आहे. मेघाची आई आणि मुलगी मेघाला भेटण्यासाठी घरी गेल्या. मेघाच्या मुलीने मेघा आणि सईला एक निरोप देखील दिला. तेंव्हा बघायला विसरू नका आज फ्रीझ – रीलीझ टास्कमध्ये काय घडणार तसेच “हेल्थी स्माईल” या नव्या टास्क मध्ये कोणती टीम विजयी होणार तसेच “हेल्थी स्माईल” या नव्या टास्क मध्ये कोणती टीम विजयी होणार बिग बॉस मराठीमध्ये आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n'नवरा असावा तर असा - बिग बॉस मराठी स्पेशल' भाग १९ ऑगस्टला\n'मेघा धाडे' ठरली 'बिग बॉस मराठी' च्या पहिल्या पर्वाची विजेती\nबिग बॉस मराठीच्या घरातील शेवटचा दिवस - आज संध्या. ७.०० वा. रंगणार GRAND FINALE आणि धम्माकेदार डान्स\nExclusive Photos - बिग बॉस मराठीच्या GRAND FINALE ची तयारी सुरु\nबेबी फेलिशाला भेटून पुष्कर भावुक झाला. आस्तादला त्याचे वडील भेटायला येणार आहेत.\nआज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस सदस्यांसाठी डाबर रेड पेस्ट प्रस्तुत “हेल्थी स्माईल” स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. या कार्या अंतर्गत सदस्यांची तीन टीम मध्ये विभागणी करण्यात येणार आहे. टीम A – दात, टीम B डाबर रेड पेस्ट आणि टीम C कॅव्हिटी असणार आहेत. टीम A ला म्हणेच दातांना टीम C मधील सदस्यांपासून म्हणजेच कॅव्हिटी पासून वाचविण्याची टीम B ची जबाबदारी असणार आहे. आता या टास्क मध्ये कोणती टीम विजयी होणार \nहे बघायला विसरू नका आज बिग बॉस मराठी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nNext Article \"बिग बॉस मराठी\" चे घर थेट महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला \nबिग बॉस च्या घरामधील ६० वा दिवस - बेबी फेलिशाला भेटून पुष्कर झाला भावुक - आस्तादलाही मिळणार सरप्राईझ \nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पा��लखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/15/Badminton-player-Saina-Nehwal-married-to-Parupalli-Kashyap.html", "date_download": "2019-02-18T00:21:30Z", "digest": "sha1:PZ7L2BZNSEWIYIDBFGH2SN2WN4B6HYW4", "length": 2309, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " सायना-कश्यप यांचे शुभमंगल सायना-कश्यप यांचे शुभमंगल", "raw_content": "\nहैदराबाद : बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यप हे शुक्रवारी विवाहबंधनात अडकले. शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता राईदुर्गम येथे असलेल्या सायना नेहवालच्या घरात कोर्टाच्या नियमानुसार हा लग्नसोहळा पार पडला. अशी माहिती सायनाचे वडील हरवीर सिंह यांनी दिली.\nहा लग्नसोहळा खासगी ठेवण्यात आला होता. या लग्नसोहळ्यात सायना आणि कश्यपचे नातेवाईक आणि जवळचा मित्रपरिवार असे एकूण ४० जण उपस्थित होते. आंध्रप्रदेश आणि तेलंगणचे राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. दरम्यान, सायना नेहवालने आपल्या लग्नसोहळ्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले. ‘बेस्ट मॅच ऑफ माय लाईफ’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/8/21/Article-on-Shikhar-Dhawan.html", "date_download": "2019-02-18T00:13:38Z", "digest": "sha1:YXBBMJHY7FZZKVWYWLAATY4KSYT6WHHI", "length": 7463, "nlines": 24, "source_domain": "mahamtb.com", "title": " हरवलेला सूर 'गब्बर' कधी शोधणार? हरवलेला सूर 'गब्बर' कधी शोधणार?", "raw_content": "\nहरवलेला सूर 'गब्बर' कधी शोधणार\nभारताचा धडाक्याचा सलामीवीर शिखर धवन देखील या पत्त्यांच्या बंगल्याचा भाग बनला आहे. गब्बर म्हणून ओळख असलेला शिखर कमी चेंडूत अधिक धावा करण्यात पटाईत आहे. मात्र आतापर्यंतच्या या दौऱ्यातील कसोटी मालिकेत त्याला सूर गवसलेला दिसत नाही, तो अजूनपर्यंत आपल्या कामगिरीला साजेशी खेळी करू शकला नाही.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\nसध्या भारतीय क्रिकेट संघ ��ा इंग्लंड दौऱ्यावर असून यामध्ये तो ५ कसोटी, ३ एकदिवसीय व ३ T२० सामने खेळणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाची अपेक्षित कामगिरी होताना दिसून येत नाही. एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर पहिल्या दोन्ही कसोट्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सोडला तर इतर खेळाडू पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे आपली विकेट सोडत आहेत. यात भारताचा धडाक्याचा सलामीवीर शिखर धवन देखील या पत्त्यांच्या बंगल्याचा भाग बनला आहे. गब्बर म्हणून ओळख असलेला शिखर कमी चेंडूत अधिक धावा करण्यात पटाईत आहे. मात्र आतापर्यंतच्या या दौऱ्यातील कसोटी मालिकेत त्याला सूर गवसलेला दिसत नाही, तो अजूनपर्यंत आपल्या कामगिरीला साजेशी खेळी करू शकला नाही.\nशिखर धवनच्या आजवरच्या कारकिर्दीत त्याने कसोटी क्रिकेट सामन्यांमधील सहा शतके व पाच अर्धशतके केलेली आहेत. त्यामध्ये १९० धावांच्या सर्वोच्च खेळीचाही समावेश आहे. परंतु त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये शिखरकडून अर्धशतक किंवा अर्धशतकाहूनही कमी धावा केल्या जात आहेत. ३०-४० धावा करून तो झटपट बाद होत आहे. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांसारखी सातत्यपूर्ण कामगिरी, किंवा खेळपट्टीवर चिवटपणे टिकून खेळताना अत्यंत दुर्मिळ झाला आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. ५ दिवस चालणाऱ्या या खेळात शिखर सलामीला खेळायला येऊन सुद्धा एक दोन खराब फटके मारून लगेच आपली विकेट तो बहाल करताना दिसत आहे. त्यामुळे आता शिखरचा फॉर्म हरवत चालला आहे की काय असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना व त्याच्या चाहत्यांना पडू लागला आहे.\nशिखर चांगला खेळत असून सुद्धा तो मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचू शकत नाही. हे चित्र आता कसोटी सामन्यात हळूहळू दिसू लागले आहेत. यामुळे अनेकवेळा भारतीय क्रिकेट संघाला नुकसान भोगावे लागले आहे. सुरुवातीच्या दहा षटकात शिखर धवन आपल्या संघाला झटपट धावा काढून देतो. पण अतिघाई संकटात नेई म्हणतात ना, तेच खरे याच अतिघाईच्या धावपळीमुळे तो स्वतःची विकेट गमावून बसतो. असे करण्याची शिखरची ही पहिलीच वेळ नव्हे, तर या गोष्टी शिखर धवनकडून यापूर्वीही वारंवार झाल्या आहेत. त्यामुळे यापुढे कसोटी क्रिकेटमध्ये जर तग धरून राहायचे असेल तर शिखर धवनने आपली कामगिरी सुधारण्याची अत्यंत गरज आहे. आपण केलेल्या अर्धशतकाचे शतक कसे होईल किंवा शतकाचे दुहेरी शतक कसे होईल, याचा शिखरने गंभीरपणे विचार करायला हवा. अन्यथा भारतीय क्रिकेट संघात जागा घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत हे शिखरने विसरता काम नये. त्यामुळे आता आपली विकेट कशी शाबूत ठेवायची हे त्याचेच ठरवायचे...\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.hindusthansamachar.in/news/271310.html", "date_download": "2019-02-17T23:44:58Z", "digest": "sha1:LMEY4NOTMKKCJCN4ROVPLADX22RGD4WW", "length": 2916, "nlines": 18, "source_domain": "www.hindusthansamachar.in", "title": "चाळीसगाव येथे ट्रकमधील मार्बलखाली दबून मजूराचा मृत्यू", "raw_content": "\nभाषाएँ उर्दू नेपाली बंगाली गुजराती कन्नड़ अंग्रेज़ी पंजाबी उड़िया असमिया मराठी\nचाळीसगाव येथे ट्रकमधील मार्बलखाली दबून मजूराचा मृत्यू\nजळगाव, १३ ऑक्टोंबर (हि.स.) - जिल्ह्यातील चाळीसगाव येथे आणलेल्या बांधकामासाठी आलेल्या ट्रकमधील मार्बलखाली दबून एका ४५ वर्षीय मजूराचा जागीचा मृत्यू झाला आहे. हि घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास धुळे रोड भागात घडली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील धुळे रोडस्थित बिडे मळा येथे बांधकामाच्या साईडवर ट्रक क्र.आरजे ०९ जीबी ३४७३ मध्ये मार्बल मागविण्यात आले होते. हे मार्बल उतरविण्यासाठी विठ्ठल वाल्मिक गवळी रा.ईच्छा देवी नगर, हे ट्रकमध्ये चढले असता, अचानक मार्बल त्यांच्या अंगावर पडले, यात त्यांचे दोन्ही पाय व गळा मार्बलखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याबाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. हिन्दूस्थान समाचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-marathi-cinema-size-zero-heroine-entry/", "date_download": "2019-02-18T00:06:05Z", "digest": "sha1:53Q6D7BRNHVHKLGY2DJ2KBBTMECC6ACH", "length": 8454, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठी सिनेमात आली 'लकी'मधून ‘साइज झिरो’ हिरोइन !", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या ���ाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nटीम महाराष्ट्र देशा – संजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. आपल्या डेब्यू सिनेमात दिप्ती हॉट बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक नुकताच आउट झाला आहे.\nखर तर, साइज झिरो लूक, बिकिनी बॉडी आणि सेक्सी हिरोइन हे समीकरण बॉलीवूड सिनेमांमध्ये नवे नाही. मात्र मराठी फिल्म हिरोइनही अशा साइज झिरो, सेक्सी अंदाजात दिसणे हे नवीन आहे. थोडक्यात लकी सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीलाही आता साइज झिरो हिरोइन मिळाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.\nसूत्रांनूसार, फिल्ममेकर संजय जाधव ह्यांच्या मतानुसार दिप्ती पहली हिरोइन असेल, जी बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या हिरोइन्स त्यांच्या सिनेमांमध्ये खूप सुंदर आणि सेक्सी दिसल्या आहेत. मात्र संजय जाधवांच्या सिनेमातल्या हिरोइनने बिकीनी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. लकीच्या अगोदर साउथ सिनेमामध्ये दिसलेल्या दिप्तीसाठीही बिकिनी घालण्याची ही पहिली वेळ आहे. ह्याअगोदर तिनेही कधीच बिकिनी घातली नव्हती.\nह्याविषयी विचारल्यावर दीप्ती म्हणाली, “मला जेव्हा सिनेमात बिकिनी घालायची आहे, असं समजलं तेव्हा खरं तर मी थोडी नर्व्हस झाले होते. मात्र हा सिक्वेन्स चित्रपटाला कलाटणी देणारा ठरणार आहे, हे उमगल्यावर मी तयार झाले. संजयदादांनी सीन खूप एस्थेटेकली चित्रीत केलाय. मी कम्फर्टेबल असावे म्हणून दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि माझे हेअर-मेकअप आर्टिस्ट ह्यांच्याशिवाय त्यावेळी सेटवर कोणीही नव्हते.”\nदीप्ती पूढे म्हणते, “ ही फिल्म कॉमेडी ड्रामा फिल्म आहे. कॉलेजविश्व, आणि आजच्या तरूणाईविषयीची फिल्म आहे. त्यामूळे बिकनी घालणं हा ह्या कथेतला एक भाग आहे. जसे आपण जिममध्ये जाताना स्पोर्ट्सवेयर घालतो. किवा कॉलेजमध्ये जाताना जिन्स-टीशर्टमध्ये असतो. तसेच स्विमींगपूलमध्ये टू पीस बिकनी घालतात. म्हणूनच बिकिनी सिनेमामध्ये दिसेल.\n‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, सं���य जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्याने उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/4/Luka-Modric-wins-Ballon-d-Or-2018.html", "date_download": "2019-02-17T23:58:48Z", "digest": "sha1:FE5DSXFEMX24LFO2SI3CBFMZWELEXY3M", "length": 4279, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " ल्युका मॉड्री - फुटबॉलचा नवा बादशहा ल्युका मॉड्री - फुटबॉलचा नवा बादशहा", "raw_content": "\nल्युका मॉड्री - फुटबॉलचा नवा बादशहा\nल्युका मॉड्री ठरला बॅलोन डी ओर - २०१८चा मानकरी\nनवी दिल्ली : फुटबॉल विश्वातील २०१८चा मानाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा ‘बॅलोन डी ओर’ हा पुरस्कार क्रोएशियाचा कर्णधार ल्युका मॉड्री याला देण्यात आला आहे. 'बॅलोन डी ओर’ हा मानाचा पुरस्कार पटकावणारा ल्युका मॉड्री क्रोएशिया पहिला खेळाडू ठरला. विशेष म्हणजे, तब्बल १० वर्षानंतर फुटबॉल विश्वातील एका नव्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात आला आहे. कारण मागील दहा वर्ष पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी याच दोघांचं या पुरस्कारावर वर्चस्व होते.\n३३ वर्षीय मॉड्रीने मागील सत्रात रियल मैड्रिडला सलग तिसऱ्या वेळेस चॅम्पियन लीगची ट्रॉफी जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. मॉड्रीने क्रिस्टियानो रोनाल्डो, पेरिस सेंट जर्मेन, कलियान म्बापे, एंटोनी ग्रिजमैन यांना मागे टाकून हा पुरस्कार जिंकला. रोनाल्डो आणि मेसी यांच्यापेक्षा तब्बल २७७ गुणांच्या फरकाने या पुरस्कारावर मॉड्रीने आपले नाव कोरले. दरम्यान, ॲडा हिगेर्बर्ग हिला सर्वोकृष्ट महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार देण्यात आला आहे.\nयावर्षी मॉड्रीने विश्वचषक स्पर्धेत गोल्डन बॉल, ‘युएफा’चा सर्वोत्तम खेळाडू, ‘फिफा’चा सर्वोत्तम खेळाडू आणि ‘बॅलोन डि ओर’ असे पुरस्कार पटकावले आहेत. फुटबॉल इतिहासात एकाच वर्षात हे चारही मानाचे पु���स्कार जिंकणारा मॉड्री पहिलाच खेळाडू ठरला आहे. तो यावेळी म्हणाला, \"‘बॅलोन डि ओर’ पुरस्कार जिंकणे म्हणजे एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. हा माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.\"\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/16/URI-the-surgical-strike-earned-50-crores-on-Box-Office.html", "date_download": "2019-02-17T23:36:41Z", "digest": "sha1:YDQWPBJLSDO5ODQ3PLI6A6LPKXCLFCWA", "length": 3106, "nlines": 14, "source_domain": "mahamtb.com", "title": " 'उरी'ची बॉक्स ऑफिसवर ५० कोटींची कमाई 'उरी'ची बॉक्स ऑफिसवर ५० कोटींची कमाई", "raw_content": "\n'उरी'ची बॉक्स ऑफिसवर ५० कोटींची कमाई\nमुंबई : अभिनेता विकी कौशलचा 'उरी-सर्जिकल स्ट्राईक' चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित झाला. सर्जिकल स्ट्राईकवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने दमदार कमाई करत अवघ्या चार दिवसात ५० कोटीचा आकडा पार केला आहे. यामध्ये अभिनेता विकी कौशलचे काम चित्रपटाचे खास आकर्षण बनत आहे. शिवाय, चित्रपटाची हाताळणी लोकांच्या पसंतीस पडत आहे. चित्रपटाच्या कमाईत पहिल्या दिवशीच्या तुलनेत वाढ होताना दिसत आहे. हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये जाईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.\n'उरी-द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातून भारतीय सैन्याचे शोर्य आणि सर्जिकल स्ट्राईकचा थरार पडद्यावर उलगडण्यात आलाय. यात विकीने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाला चाहते भरभरुन दाद देत आहेत. तसेच, चित्रपटामध्ये परेश रावलचेही काम लक्षणीय आहे. तसेच, यामी गौतमी आणि मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारा मोहित रैना यांचेही काम वाहवाही मिळवत आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/16/Varun-dhawan-will-play-dhirubhai-ambani-in-salman-khans-bharati-movie.html", "date_download": "2019-02-17T23:57:43Z", "digest": "sha1:HVCTS4BHXFIUMN23DRP3J7SNE66DEXEB", "length": 3293, "nlines": 9, "source_domain": "mahamtb.com", "title": " वरुण धवन साकारणार धीरुभाई अंबानींची व्यक्तिरेखा वरुण धवन साकारणार धीरुभाई अंबानींची व्यक्तिरेखा", "raw_content": "\nवरुण धवन साकारणार धीरुभाई अंबानींची व्यक्तिरेखा\nमुंबई : अभिनेता सलमान खानच्या ‘भारत’ या सिनेमामध्ये अभिनेता वरुण धवन हा दिवंगत उद्योगपती धीरुभाई अंबानी यांची भूमिका साकारणार आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. ४० च्या दशकातील भारत देश या सिनेमामध्ये दाखविण्यात आला आहे.\nअभिनेता वरुण धवन या सिनेमामध्ये धीरुभाई अंबानी यांची तरुण वयातील व्यक्तिरेखा साकारणार आहे. अली अब्बास जाफर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये ‘भारत’ या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली होती. अबुधाबी, मुंबई, माल्टा, लुधियाना अशा विविध ठिकाणी ‘भारत’ या सिनेमाचे चित्रिकरण सुरु आहे.\nअभिनेता वरुण धवन ‘भारत’ या सिनेमातील केवळ एका गाण्यात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार, असे बोलले जात होते. परंतु वरुण धवन हा धीरुभाई अंबानी यांची व्यक्तिरेखा साकारत असल्याने त्याची या सिनेमातील भूमिका नक्कीच महत्त्वाची असणार यात शंका नाही. सलमान खानच्या इतर सिनेमांप्रमाणेच यावर्षी ईदच्या दिवशीच ‘भारत’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/4/Missed-200-but-break-90-years-record.html", "date_download": "2019-02-18T00:28:25Z", "digest": "sha1:O2H45DG7CAZQYBYOJX3E5UGEHHJEWNH6", "length": 2728, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " हुकले द्विशतक पण मोडला ९० वर्षांपूर्वीचा विक्रम हुकले द्विशतक पण मोडला ९० वर्षांपूर्वीचा विक्रम", "raw_content": "\nहुकले द्विशतक पण मोडला ९० वर्षांपूर्वीचा विक्रम\nसिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत भारताचा कणा फलंदाज चेतेश्वर पुजाराचे केवळ ७ धावांनी द्विशतक हुकले. तरीही त्याने एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सर्वाधिक चेंडू खेळणारा पहिला विदेशी खेळाडू बनला आहे. त्याने ९० वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने या मालिकेत १२५८ चेंडू खेळले आहेत. पुजाराने १९३ धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला.\nऑस्ट्रेलियात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या हर्बट सटक्लिफच्या नावावर होता. त्यांनी १९२८ साली झालेल्या अॅशेश मालिकेत ४ सामन्यांच्या मालिकेत ७ डावात १२३७ चेंडू खेळून काढले. त्यात त्यांनी १ शतक आणि २ अर्धशतकांच्या साहाय्याने ३५५ धावा काढल्या. इंग्लंडने ही मालिका ४-१ ने जिंकत अॅशेजवर नाव कोरले.\nम��हितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/avadhut-tatkare-will-joined-shivsena-dasara-melava-29761", "date_download": "2019-02-18T00:48:15Z", "digest": "sha1:7RMVXC7ZSK2B7SZVUH4B3ENIE5TVBBZT", "length": 9770, "nlines": 136, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "avadhut tatkare will joined shivsena in dasara melava | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअवधुत तटकरेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन प्रवेशासाठी शिवसेना आग्रही\nअवधुत तटकरेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन प्रवेशासाठी शिवसेना आग्रही\nअवधुत तटकरेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन प्रवेशासाठी शिवसेना आग्रही\nअवधुत तटकरेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन प्रवेशासाठी शिवसेना आग्रही\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nमुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या घराण्यात अखेर राजकीय फुट पडण्याचे स्पष्ट झाले असून माजी आमदार अनिल तटकरे दोन्ही मुलांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.\nआमदार अवधुत तटकरे यांनीही राष्ट्रवादीचा राजीनामा देवून प्रवेश करावा यासाठी शिवसेनेनं आग्रह धरला आहे. एक वर्षे अगोदरच आमदारकीचा राजीनामा देण्यास अवधुत यांची तुर्तास तयारी नसल्याचे समजते.\nमुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या घराण्यात अखेर राजकीय फुट पडण्याचे स्पष्ट झाले असून माजी आमदार अनिल तटकरे दोन्ही मुलांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.\nआमदार अवधुत तटकरे यांनीही राष्ट्रवादीचा राजीनामा देवून प्रवेश करावा यासाठी शिवसेनेनं आग्रह धरला आहे. एक वर्षे अगोदरच आमदारकीचा राजीनामा देण्यास अवधुत यांची तुर्तास तयारी नसल्याचे समजते.\nदसरा मेळाव्यात हा प्रवेश सोहळा होण्याचे संकेत आहेत. अनिल तटकरे हे सुनील यांचे थोरले बंधु आहेत. विधानपरिषदेवर ते राष्ट्रवादीच्या कडून आमदार देखील होते. त्यांचे पुत्र अवधुत तटकरे हे सध्या राष्ट्रवादीचे विधानसभा सदस्य आहेत. तर, संदिप तटकरे यांनी रोहा नगरपरिषदेत पक्षाची बंड करून शिवसेनेच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष निवडणूक लढविली होती.\nराजकीय महत्वकांक्षेपोटी तटकरे कुटूंबियात वाद सुरू ह��ता. एकाच घरातील कित्येक जणांना आमदारकी द्यावी यावरून पक्षात देखील संभ्रम होता. तरीही तटकरे यांच्यासह अनिल व अवधुत यांना पक्षांने संधी दिली होती. मात्र, सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती जिल्हा परिषद अध्यक्षा झाल्या. तर पुत्र अनिकेत विधानपरिषद सदस्य झाले आहेत. त्यामुळे, भाऊबंदकीतली राजकिय स्पर्धा आता टोकाला गेल्याने अनिल तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.\nदरम्यान, आमदार अवधुत तटकरे यांनीही राष्ट्रवादीचा राजीनामा देवून प्रवेश करावा यासाठी शिवसेनेनं आग्रह धरला आहे. पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्यांना राजीनामा दिल्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. मात्र, भाजप खासदार नाना पटोले व आमदार आशिष देशमुख यांनी ज्या प्रकारे राजीनामे दिले त्याच धर्तीवर अवधुत तटकरे यांनीही राजीनामा देवून पक्षप्रवेश करावा असे शिवसेना नेत्यांचे मत आहे. तर, एक वर्षे अगोदरच आमदारकीचा राजीनामा देण्यास अवधुत यांची तुर्तास तयारी नसल्याचे समजते.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/hindu-come-together-mohan-bhagwat-28425", "date_download": "2019-02-17T23:48:38Z", "digest": "sha1:HPY2CGDTE3VU2RPU3VHCCZVFDMNDLKVG", "length": 7359, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "hindu come together mohan bhagwat | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजगभरात विखुरलेल्या हिंदूंनी एकत्र यावे, मोहन भागवंताचे आवाहन\nजगभरात विखुरलेल्या हिंदूंनी एकत्र यावे, मोहन भागवंताचे आवाहन\nजगभरात विखुरलेल्या हिंदूंनी एकत्र यावे, मोहन भागवंताचे आवाहन\nशनिवार, 8 सप्टेंबर 2018\nशिकागो : सर्वांच्या भल्यासाठी जगभरात विखुरलेल्या हिंदूंनी आपापसांतील मतभेद विसरून एकत्र येणे आवश्‍यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.\nशिकागो : सर्वांच्या भल्यासाठी जगभरात विखुरलेल्या हिंदूंनी आपापसांतील मतभेद विसरून एकत्र येणे आवश्‍यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.\nशिकागो येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या जागतिक हिंदू परिषदेत सुमारे दोन हजार श्रोत्यांसमोर सरसंघचालक भागवत यांनी त्यांचे विचार मांडले. \"\"हिंदूंनी कशातही मागे राहू नये. आपण हजारो वर्षांपासून का सहन करत आहोत आपल्याकडे सर्व काही आहे आणि आपल्याला बरेच काही माहिती आहे. मात्र, आपण त्या ज्ञानाचा वास्तव जीवनात वापर करण्यास विसरलो आहोत, आपण एकत्र येण्यासही विसरलो आहोत. त्यामुळे जगभरातील हिंदूंनी मतभेद विसरून सर्वांच्याच भल्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे,'' असे भागवत म्हणाले.\nहिंदूंनी प्रगती करण्यासाठी सहकार्य आणि एकसंधपणा ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी महाभारतातील काही उदाहरणेही दिली. आपली प्राचीन मूल्ये ही वैश्‍विक असून, आता त्याला हिंदू संस्कार म्हटले जाते, हिंदू समुदायामध्ये अनेक बुद्धिमान लोक असले तरी आपण एकत्र येऊन काम करत नाही, असेही ते म्हणाले.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोहन भागवत\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ajit-nawale-says-all-parties-meet-15-november-maharashtra-13130", "date_download": "2019-02-18T01:17:58Z", "digest": "sha1:M4YNLFRD5ZQQBASR3SSZA7E4JQWGBTUH", "length": 17052, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Ajit Nawale says, all parties meet on 15 November, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवले\nमुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवले\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५ नोव्हेंबरला मुंबईत परिषद घेण्यात येणार आहे. यामध्ये भाजप वगळता इतर सर्व पक्षांना निमंत्रित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी या पक्षांची नेमकी काय भूमिका आहे हे ठरवून २८ ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान दिल्लीला मोदी सरकारला घेरण्यासाठी कूच करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सेक्रेटरी डॉ. अजित नवले यांनी दिली.\nकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५ नोव्हेंबरला मुंबईत परिषद घेण्यात येणार आहे. यामध्ये भाजप वगळता इतर सर्व पक्षांना निमंत्रित करण्यात येणार आहे. शेतक��्यांच्या प्रश्‍नी या पक्षांची नेमकी काय भूमिका आहे हे ठरवून २८ ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान दिल्लीला मोदी सरकारला घेरण्यासाठी कूच करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सेक्रेटरी डॉ. अजित नवले यांनी दिली.\nकिसान सभेच्या वतीने येथे राज्यभरातील कार्यकर्त्यांचे दोनदिवसीय कार्यशाळेचे उदघाटन सोमवारी (ता. २२) झाले त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय किसान सभेचे राष्टीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावीत, माजी आमदार संपतराव पवार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.\nडॉ. नवले म्हणाले, की किसान सभेने लाॅँग मार्चच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांनी सरकारवर दबाव टाकून शेतकरी प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली. परंतु अद्यापही सरकार गंभीर दिसत नाही. दुष्काळ, विविध पिकांचे हमीभाव, हमीभाव केंद्रांची मागणी आदींसाठी आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागणार आहे. यासाठीचे नियोजन या दोनदिवसीय बैठकीत होणार आहे. आमच्याबरोबर अनेक संघटना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नावर आंदोलन करतात. आंदोलन तीव्र करतात. पण ऐन निर्णयाच्या वेळी कचखावू निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा विश्‍वासघात करतात. आम्ही तसे होऊ देणार नाही. आमची संघटना व्यक्ती केंद्रीत नाही. आम्ही धोरणासाठी लढणारे लोक आहोत. संपूर्ण कर्जमुक्ती व शेतमालाला किफायतशीर दाम मिळविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू.\nडॉ. ढवळे म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत शेतकऱ्याला खूप वाईट दिवस आले. इतर सरकारांनी थोड्या थोड्या प्रमाणात तरी कर्जमाफी केली. परंतु मोदी सरकारने कर्जमाफी तर केली नाहीच. या उलट अनेक बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली. हे सरकार आता बाजूला काढण्याची गरज आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. दुष्काळ, भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन देण्याबाबतचा लढा तीव्र करण्यत येर्इल.\nया वेळी श्री गावीत, डॉ. उदय नारकर, श्री पवार पाटील, किसन गुजर, अर्जुन आडे यांची भाषणे झाली. सुभाष निकम यांनी प्रास्ताविक केले. संभाजी यादव यांनी आभार मानले.\nशेतकरी संघटनांवर टीकेची झोड\nडॉ. नवले यांनी शेतकरी संघटनांच्या कचखावू वृत्तीवर टीकेची झोड उठविली. खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भूमिकांविषयी नाराजी व्यक्त केली. स्वत:ची पदे टिकविण्यासाठी काही जण एमआयएमसारख्या पक्ष��ंशी हातमिळविणी करीत आहेत. तर काही जण मंत्रिपदे घेऊन सरकारचे गोडवे गात आहेत. अशा भूमिकांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे डॉ. नवले यांनी या वेळी सांगितले.\nपुढाकार भाजप दिल्ली सरकार महाराष्ट्र डॉ. अजित नवले अजित नवले भारत आमदार हमीभाव आंदोलन संघटना शेतकरी संघटना खासदार सदाभाऊ खोत\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weekly-weather-advisary-7939", "date_download": "2019-02-18T01:21:23Z", "digest": "sha1:MTEHUR524YE5R2WXV2SCIAAAXODNRK3Q", "length": 29213, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weekly weather advisary | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसाची शक्यता, काही भागांत उष्णतेची लाट\nपावसाची शक्यता, काही भागांत उष्णतेची लाट\nशनिवार, 5 मे 2018\nभारतावरील हवेच्या दाबात बदल होत असून काश्मीर खोऱ्यापासून राजस्थानपर्यंत १००४ हेप्टापास्कल, मध्य भारतावर १००२ हेप्टापास्कल तसेच गुजरातवरही तितकाच कमी हवेचा दाब राहण्यामुळे तेथे तापमान अधिक राहणे शक्‍य आहे. या आठवड्याच्या सुरवातीला महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणे शक्‍य आहे. त्यामुळेच तापमानाची तीव्रता अधिक राहण्याची याही आठवड्यात शक्‍यता आहे. ६ मे रोजी हिंदी महासागरावर व बंगालच्या उपसागरावर अधिक हवेचा दाब म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे अग्नेय दिशेने वाहतील तसेच नैऋत्य दिशेनेही वारे वाहतील.\nभारतावरील हवेच्या दाबात बदल होत असून काश्मीर खोऱ्यापासून राजस्थानपर्यंत १००४ हेप्टापास्कल, मध्य भारतावर १००२ हेप्टापास्कल तसेच गुजरातवरही तितकाच कमी हवेचा दाब राहण्यामुळे तेथे तापमान अधिक राहणे शक्‍य आहे. या आठवड्याच्या सुरवातीला महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणे शक्‍य आहे. त्यामुळेच तापमानाची तीव्रता अधिक राहण्याची याही आठवड्यात शक्‍य��ा आहे. ६ मे रोजी हिंदी महासागरावर व बंगालच्या उपसागरावर अधिक हवेचा दाब म्हणजे १०१० हेप्टापास्कल इतका राहील. त्यामुळे वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे अग्नेय दिशेने वाहतील तसेच नैऋत्य दिशेनेही वारे वाहतील. ते मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील. त्यातून ढग निर्मिती होईल आणि आकाश अंशतः ढगाळ राहील. ७ मे रोजी केरळ व कर्नाटकावर १०१० हेप्टापास्कल इतक्या प्रमाणात हवेच्या दाबात वाढ होईल. तर राजस्थान काश्‍मीर उत्तर प्रदेशवर १००२ हेप्टापास्कल इतका कमी दाब राहण्यामुळे उत्तर भारताच्या दिशेने वारे वाहतील आणि त्याचवेळी त्या भागात तापमानाची तीव्रता अधिक राहील.\n८ मे रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमान थोडे घटेल आणि मोठ्या प्रमाणावर ढग जमतील. ९ मे रोजी पुन्हा तापमान वाढेल अाणि महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब कमी होईल. त्यामुळे आकाश अंशतः ढगाळ राहील. कोकण, मध्यम महाराष्ट्र व मराठवाड्यात या आठवड्यात पावसाची शक्‍यता असून मुंबईसह ठाणे पश्‍चिम महाराष्ट्राच्या भागात १२ मे रोजी पावसाची शक्‍यता राहील. त्यापूर्वी ५ व ६ मे रोजी मराठवाड्यात तसेच ८ ते १० मे रोजी दक्षिण कोकणात व मुंबईसही पाऊस होण्याची दाट शक्‍यता आहे त्यामुळे तापमान घसरेल.\nठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आकाश ढगाळ राहण्याचे प्रमाण अधिक राहील व पावसाची शक्‍यता निर्माण होईल. कोकणात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात ५६ ते ५७ टक्के राहील तर रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६२ ते ६९ टक्के राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किलोमीटर राहील तर ठाणे जिल्ह्यात ताशी ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून.\nधुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक जिल्ह्यात ते ३७ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्��ात ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष अार्द्रता ५५ टक्के राहील तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २५ टक्के राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १७ किलोमीटर राहील तर धुळे जिल्ह्यात ताशी २० किलोमीटर व नाशिक जिल्ह्यात ताशी ९ किलोमीटर राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.\nनांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. लातूर व बीड जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व जालना जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील तर उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. परभणी जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. तर हिंगोली व जालना जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद व लातूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस तसेच नांदेड जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद जिल्ह्यात ४६ टक्के तर नांदेड जिल्ह्यात ५५ टक्के राहील व उर्वरित सर्वच जिल्ह्यात ३१ ते ३९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. जालना जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २१ किलोमीटर राहील, तर औरंगाबाद जिल्ह्यात ताशी १७ किलोमीटर राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. ५ व ६ ला पावसाची शक्‍यता आहे.\nअकोला व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील तर वाशीम जिल्ह्यात ४४ अंश सेल्सिअस आणि बुलडाणा जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ टक्के तर अकोला जिल्ह्यात ४० ते ४२ टक्के वाशीम व अमरावती जिल्ह्यात व ४५ टक्के बुलडाणा जिल्ह्यात राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २३ टक्के कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. बुलडाणा जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ किलोमीटर राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात १२ ते १३ क���लोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.\nकमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे उष्णतेची लाट येईल आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४८ ते ५० टक्के तर यवतमाळ जिल्ह्यात ३९ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.\nपूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ सेल्सिअसच्या वरती असेल. तर चंद्रपूर जिल्ह्यात ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्‍य आहे. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील. त्यामुळेच पूर्व विदर्भात उष्णतेची लाट येईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ५० ते ५३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ३० टक्के तर उर्वरित चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत २१ टक्के आणि भंडारा जिल्ह्यात १० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.\nदक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र :\nसोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. तर सांगली जिल्ह्यात ते ४१ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यात ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. सातारा व सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व नगर जिल्ह्यात २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील व सांगली व पुणे जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात ८५ टक्के राहील. सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७६ टक्के राहील. नगर व सोलापूर जिल्ह्यांत ५३ ते ५६ टक्के इतकी राहील. कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४९ टक्के राहील. सांगली व नगर जिल्ह्यात २० ते २२ टक्के आणि सोलापूर जिल्ह्यात ११ टक्के इतकी कमी राहील. सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १५ किलोमीटर राहील. तर उर्वरित जिल्ह्यात ६ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नगर जिल्ह्यात वायव्येकडून तर उर्वरीत सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.\nतापमानाची तीव्रता आणि उष्णतेच्या लाटेची शक्‍यता लक्षात घेऊन शेतातील कामे पहाटे, सकाळी व सायंकाळी करावीत.\nफळे व भाज्यांची काढणी करून बाजारात विक्री करावी.\nनवीन फळबागांना ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.\nजनावरांना दिवसातून ५ वेळा पाणी द्यावे.\nठिबक सिंचन संचाचा कालावधी वाढवावा.\nपावसाची शक्‍यता लक्षात घेऊन शेतमाल सुरक्षितस्थळी साठवावा.\n(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nमहाराष्ट्र पाऊस कमाल तापमान किमान तापमान हवामान उष्णतेची लाट ठिबक सिंचन सिंचन\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडण���कीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/cm-panwel-11746", "date_download": "2019-02-18T00:17:13Z", "digest": "sha1:MP3OL2XUWH27A4ZFSI6FWJUP3JPC6AAH", "length": 9650, "nlines": 129, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "cm in panwel | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविकासचा अजेंडा घेऊनच पनवेलमध्ये निवडणुकीला सामोरे जा - फडणवीस\nविकासचा अजेंडा घेऊनच पनवेलमध्ये निवडणुकीला सामोरे जा - फडणवीस\nमंगळवार, 16 मे 2017\nमुंबई : पनवेल शहर हे एक स्मार्ट शहर बनवणे, हाच पनवेल महापालिकेला मंजुरी देण्याचा मूळ उद्देश होता. त्यामुळे हा उद्देश सफल करण्यासाठी या महापालिका निवडणुकीत विकास हा एकमेव अजेंडा घेऊन लोकांपर्यंत गेले पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली.\nमुंबई : पनवेल शहर हे एक स्मार्ट शहर बनवणे, हाच पनवेल महापालिकेला मंजुरी देण्याचा मूळ उद्देश होता. त्यामुळे हा उद्देश सफल करण्यासाठी या महापालिका निवडणुकीत विकास हा एकमेव अजेंडा घेऊन लोकांपर्यंत गेले पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली.\nमुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पनवेल महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व उमेदवार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पनवेल महापालिकेतील नागरिकांच्या गरजा आणि सूचनांचा विचार करून, तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या जाहीरनाम्याचे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात जाहीरनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. पनवेल महापालिका क्षेत्रातील मूळचे नागरिक आणि रोजगारानिमित्त बाहेरून या परिसरात वास्तव्यास आलेल्या रहिवाशांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nहे लक्ष्य साध्य करण्यासाठी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली पाहिजे.पंतप्रधानांच्या संकल्पनेतील \"सबका साथ, सबका विकास' या योजनेला मूर्त रूप देण्यासाठी झटले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप नेते महेश बालदी, भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.\nजनतेच्या स्वप्नातील पनवेल साकारण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी \"आपलं शहर, आपला अजेंडा' या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. त्याला असंख्य नागरिकांनी प्रतिसाद दिला. नागरिकांच्या या सूचना आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासाच्या कल्पना या दोन बाबींच्या आधारे या जाहीरनाम्याची निर्मिती करण्यात आली आहे.\nपनवेल महापालिका देवेंद्र फडणवीस भाजप\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=68&catid=6", "date_download": "2019-02-18T01:04:30Z", "digest": "sha1:4B42ZXPRDBTUKSKSTDJL2LOTKCAR4CN4", "length": 9313, "nlines": 142, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग���रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 14\n2 वर्षे 2 दिवसांपूर्वी #193 by PAYSON\nमी वाचले आणि Rikoooo च्या Connie साठी \"वाचा-मला\" ग 'ची बाधा. मी तुम्हाला ते उडणे सक्षम कसे आहेत हे माहित नाही, आणि वरवर पाहता, चांगले. मी CalClassics गेला, पण तो सर्व 2004, 2000, आणि 98 विमाने आहे. मी fsx सामग्री पण काहीही उडता येत नाही, लढणे वगळता, नंतर मी खूपच जास्त एक Ubisoft माणूस असतो. माहिती धन्यवाद, जरी. मी तुमच्या मदतीची प्रशंसा करतो. (इलेक्ट्रा ठीक आहे)\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: Gh0stRider203\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: फायली जोडण्यासाठी\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.243 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालि���नजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/7/15/fifa-2018-final-match-.html", "date_download": "2019-02-18T00:41:42Z", "digest": "sha1:HPW3FLP7SJEYTDVOCKTNAVEDDGMAPZMU", "length": 2380, "nlines": 10, "source_domain": "mahamtb.com", "title": " फिफा विश्वचषक २०१८ : फ्रान्स वि. क्रोएशिया रोमहर्षक सामना फिफा विश्वचषक २०१८ : फ्रान्स वि. क्रोएशिया रोमहर्षक सामना", "raw_content": "\nफिफा विश्वचषक २०१८ : फ्रान्स वि. क्रोएशिया रोमहर्षक सामना\nमॉस्को : फिफा विश्वचषक २०१८ मधील फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यातील अंतिम सामन्याला मॉस्को येथे सुरुवात झाली आहे. अत्यंत रोमहर्षक आणि अटीतटीचा असा हा सामना सुरु असून आतापर्यत फ्रान्सने दोन गोल करून सामन्यात आघाडी घेतली आहे. तर क्रोएशियाने देखील आपले खाते उघडले आहे. त्यामुळे सध्या स्पर्धेत फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात २-१ अशी स्थिती निर्माण झाली आहे.\nसर्व जगाला उत्सुकता लागलेल्या या सामन्याच्या सुरुवातीलचा फ्रान्सने पहिला गोल करत स्पर्धेत १-० ने आघाडी घेतली. यानंतर क्रोएशियाने देखील आपले खाते उघडत पहिला गोल करत स्पर्धेत १-१ अशी बरोबर केली. परंतु थोड्याच वेळात क्रोएशियाच्या चुकीमुळे फ्रान्सला मिळालेल्या पेनल्टी शुटआउटचा फ्रान्सने पुरेपुर फायदा घेत, दुसरा गोल केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/300-rupees-in-water-strip-Growth/", "date_download": "2019-02-18T00:13:38Z", "digest": "sha1:UOGTH7BG2HO6HJF5J5STODLMD37QPBC7", "length": 4703, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाणीपट्टीत 300 रु. वाढ? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › पाणीपट्टीत 300 रु. वाढ\nपाणीपट्टीत 300 रु. वाढ\nवर्षभरात बेळगावच्या नागरिकांना 100 दिवसही पाणी मिळत नाही. मात्र, नागरिकांकडून प्रत्येक महिन्याला न चुकता पाणीपट्टी वसूल केली जाते. आता पुन्हा एकदा बेळगावकरांना वाढीव पाणीपट्टीला सामोरे जावे लागणार आहे. वाढीव पाणीपट्टीसाठी पाणीपुरवठा महामंडळाने मनपाकडे तगादा लावला आहे. नजीकच्या काळात वर्षाला 300 रु. पाणीपट्टी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.\nबेळगाव शहरातील 10 प्रभागात 24 तास पाणी योजनेंतर्गत मीटरद्वारे पाणीपट्टी आकारली जात आहे. 24 तास पाणी योजनेचा लाभ घेणार्‍या 10 प्रभागांतील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळते. याउलट शहरातील 48 प्रभागातील नागरिकांना वर्षातील 365 दिवसांपैकी 100 दिवसही पाणी मिळणे अवघड असते. 2011 साली पाणीपट्टी वाढविण्यात आली होती. त्यानंतर नव्याने पाणीपट्टी वाढ करण्यासाठी महामंडळ मनपाच्या मागे लागले आहे. सहायक कार्यकारी अभियंत्यांनी सोमवारी महापौर संज्योत बांदेकर यांची भेट घेऊन वाढीव यासंदर्भात चर्चा केली.\nपाणीपट्टीत 300 रु. वाढ\nबेळगावात धार्मिक तणाव, खडक गल्लीत तुफान दगडफेक\nतीन कारची विचित्र धडक\nदोन विद्यार्थ्यांचा नदीत मृत्यू\nरेल्वेच्या धडकेत वृद्ध ठार\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/15/P-V-Sindhu-in-final-of-BWF-World-Tour.html", "date_download": "2019-02-18T00:22:42Z", "digest": "sha1:D3OHEHPESJJ3QSODAS76LGHX4IJR44TU", "length": 2905, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " पी.व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक पी.व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक", "raw_content": "\nपी.व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक\nचीन : चीनमधील गुआंगझाऊ येथे सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या उपांत्य फेरीत रचानॉक इन्टानॉनचा पराभव करत भारताच्या पी.व्ही. सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने इन्टानॉनचा २१-१६,२५-२३ असा पराभव केला. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड टूर ही वर्षभर चालणारी स्पर्धा आहे.\nप्रत्येक महिन्यात जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये ही स्पर्धा भरवली गेली. ११ महिन्यांच्या ११ विजेत्यांमध्ये चीनच्या गुआंगझाऊ येथे अंतिम स्पर्धा रंगली. या अंतिम स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सिंधूने धडक मारली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये तिच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला आहे. उपांत्य फेरीतील पहिला सेट फक्त २० मिनिटांत सिंधूने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र इन्टानोनने कडवी टक्कर दिली. दो���ांमध्ये २२-२२ असा टायही झाला. पण अखेर सिंधूने तिला २५-२३ असे पराभूत केले. आता अंतिम फेरीमध्ये सिंधू नोझोमी ओकुहाराशी तिचा सामना होणार आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/Striyanche-Aarogya/", "date_download": "2019-02-18T00:31:04Z", "digest": "sha1:VL7UWIC6DCZYCF6BMRLBXY4PJQQASUG3", "length": 2225, "nlines": 48, "source_domain": "bookhungama.com", "title": "Striyanche Aarogya", "raw_content": "\nस्त्रियांचे आरोग्य\t- बाजीराव पाटील\nस्त्रियांच्या आरोग्याचे आणि योगाचे महत्त्व आता ऐका ऑडिओ-बुकच्या स्वरूपात.\nअभिवाचन - प्राची मराठे\nस्त्रियांचे आरोग्य खूप महत्वाचे आहे. आणि त्याचबरोबर योग साधना देखील. दैनंदिन जीवनात आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे होणारे ताणताणाव, थकवा, चिडचिड आणि या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम. आणि हा विपरीत परिणाम टाळण्यासाठी योगासनांच महत्त्व या ऑडिओ-बुक मध्ये सांगितले आहे. तेव्हा आजचं ऐका हे ऑडिओ-बुक आणि आपल्या तंदुरुस्त जीवनशैलीची सुरुवात करा.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: स्त्रियांचे आरोग्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://puladeshpande.net/abhyas.php", "date_download": "2019-02-18T01:06:47Z", "digest": "sha1:6NLCBEEXYQTSPOTQ7GSXP3VFJZLCEXTE", "length": 21526, "nlines": 17, "source_domain": "puladeshpande.net", "title": "छोट्यांसाठी पु.ल.:अभ्यास : एक छंद", "raw_content": "आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.\nअभ्यास : एक छंद\nमाझ्या विद्यार्थी- मित्रांनो,मला तुमच्याशी बोलायची संधी मिळते आहे याचा खूप आनंद झाला. एकच गोष्ट जराशी खटकली, ती म्हणजे मी इथं बोलत असतांना तुम्ही मला दिसत नाही आणि मी तुम्हांला दिसत नाही. मी तुम्हांला दिसलो नाही म्हणून फारसं बिघडत नाही. तुमच्या आवडत्या सिनेनटासारखा मी देखणाही नाही. पोशाखाबिशाखाच्या बाबतीतही ही कानगोष्ट आहे म्हणुनच सांगतो, जरासा गबाळा आहे. आताच माझ्या लक्षात आलंय, की मी माझ्या बुशकोटाचं चौथं बटन तिसऱ्या काजात खुपसून तिसऱ्या बटनाला वाऱ्यावरच सोडलं आहे.\nपण त��� काही का असेना, तुमच्याशी बोलतांना माझं काही चुकलं नाही म्हणजे झालं. शिवाय समर्थांनी म्हटलंच आहे, की वेश असावा बावळा. माझ्या अंगी नाना कळा काही नाहीत, तरीही 'वेश असावा बावळा, परि अंगी नाना कळा' हे समर्थांचं वचन मी इमानानं पाळत आलो आहे. तेव्हा तुमच्याशी बोलताना शेक्सपिअरच्या ज्युलियस सीझर नावाच्या नाटकातला मार्क ऑटनी म्हणतो तसं मीही थोडासा फरक करुन म्हणेन, 'मित्र हो, भारतीय हो आणि बालनागरिक हो, जरा तुमचे कान इकडे करा.' मी शाळेत होतो त्या वेळी जेव्हा माझे गुरुजी 'इकडे कान कर' म्हणायचे, त्या वेळी ते काही निराळया कारणाने म्हणत असत. त्या अर्थाने नाही म्हणत मी... मी काय सांगणार आहे ते ऐकाल का अशी विनंती करण्यासाठी म्हणतो आहे. माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो जरा इकडे कान द्या.\nतसं सांगायचं म्हणजे तशी आपली अगदीच ओळख नाही असं नाही. कदाचित माझी संपूर्ण पुस्तकंही तुमच्यापैकी काहीजणांनी आणि काहिजणींनी वाचली असतील. म्हणजे यापूर्वी मी तुमच्याशी पुस्तकांतून बोलालो आहे. लेख लिहिणं म्हणजे दुसरं काय पुस्तकांतून तुमच्याशी बोलणचं की नाही पुस्तकांतून तुमच्याशी बोलणचं की नाही माझी गोष्ट सोडा. मी फार थोर लेखक नाही, पण तुमच्याशी पुस्तकांतून निरनिराळया विषयांवर किती थोर माणसं बोलत असतात. ज्ञानेश्वर बोलतात, तुकाराम महाराज बोलतात, साने गुरुजी बोलतात, जोतिबा फुले, टिळक, आगरकर, गडकरी, केशवसुत, बालकवी असे संत, विचारवंत, कादंबरीकार, नाटककार, कवी तुमच्याशी बोलत असतात. वास्तविक ही माणसं आज आपल्यात नाहीत. तरी त्यांचं बोलणं मृत्यूसुद्धा थांबवू शकला नाही. तुम्ही एखाद्या थोर लेखकाचा धडा म्हणून जेव्हा वाचता तेव्हा तुमच्या लक्षात हे आलंय का, की आपण एका थोर माणसाच्या सहवासात आहोत माझी गोष्ट सोडा. मी फार थोर लेखक नाही, पण तुमच्याशी पुस्तकांतून निरनिराळया विषयांवर किती थोर माणसं बोलत असतात. ज्ञानेश्वर बोलतात, तुकाराम महाराज बोलतात, साने गुरुजी बोलतात, जोतिबा फुले, टिळक, आगरकर, गडकरी, केशवसुत, बालकवी असे संत, विचारवंत, कादंबरीकार, नाटककार, कवी तुमच्याशी बोलत असतात. वास्तविक ही माणसं आज आपल्यात नाहीत. तरी त्यांचं बोलणं मृत्यूसुद्धा थांबवू शकला नाही. तुम्ही एखाद्या थोर लेखकाचा धडा म्हणून जेव्हा वाचता तेव्हा तुमच्या लक्षात हे आलंय का, की आपण एका थोर माणसाच्या सह���ासात आहोत हे तुमच्या लक्षात केव्हा येईल ठाऊक आहे हे तुमच्या लक्षात केव्हा येईल ठाऊक आहे तुम्ही ज्या वेळी पुस्तक हे थोरांना भेटण्याची संधी आहे या दृष्टीनं ते हाती घ्याल तेव्हा.\nपरीक्षेला पुस्तक नेमलंय म्हणून वाचलं पाहिजे अशा भावनेनं जर तुम्ही पुस्तक हातात धरलंत तर त्या लेखकाशी तुमचा संवादच सुरु होणार नाही. कादंबरी असो किंवा अगदी रुक्ष वाटणारं भूगोलाचं पुस्तक असो. कुणीतरी आपल्याशी केलेली ही कानगोष्ट आहे. कुणी आपल्याला खूप आवडलेली माहिती खुप हौसेनं देतो आहे, अशा भावनेनं जर आपण ते हाती धरलं नाही तर तुमचा संवादच सुरु होणार नाही.\nनव्या सत्राच्या आरंभी तुम्हाला सांगायची मुख्य गोष्ट ही, की गणिताच्या काय, भुगोलाच्या काय किंवा भाषा विषयाच्या काय कुठल्याही पुस्तकाच्या सहवासात तुम्ही असताना एखाद्या मित्राच्या सहवासात आणि तेदेखील आपल्यापेक्षा ज्यानं खूप निरनिराळया गोष्टींचा अनुभव घेतलाय अशा मित्राच्या सहवासात आता दोन-चार तास काढणार आहोत असे समजावे. म्हणजे जे पुस्तक उगीचच तुम्हाला परीक्षेची भिती घालत येतं, ते तुमच्या मित्रासारखं तुम्हाला वाटेल. नाकातोंडात पाणी जातं म्हणून पाण्याशी वैर करणाऱ्या भित्र्य मुलासारखं तुम्ही पुस्तकाशीच वैर केलंत, तर त्या मुलाला जसा मस्त सूरबीर मारुन पोहण्याचा आनंद मिळत नाही, तसा तुम्हांलाही ज्ञानाचा आनंद मिळणार नाही.\nमी कशाचा आनंद म्हणालो ज्ञानाचा आनंद नाही का ज्ञानाचा आनंद नाही का थोडासा जड वाटलाना शब्दप्रयोग थोडासा जड वाटलाना शब्दप्रयोग तसा तो जड नाही. 'ज्ञान' म्हणजे काहीतरी कठीण गोष्ट आहे अशी आपली उगीचच समजूत करुन दिलेली असते. साध्या भाषेत सांगायचं तर ज्ञानाचा आनंद म्हणजे 'अरेच्चा तसा तो जड नाही. 'ज्ञान' म्हणजे काहीतरी कठीण गोष्ट आहे अशी आपली उगीचच समजूत करुन दिलेली असते. साध्या भाषेत सांगायचं तर ज्ञानाचा आनंद म्हणजे 'अरेच्चा आपल्याला कळलं' असे वाटून होणारा आनंद आपल्याला कळलं' असे वाटून होणारा आनंद मग तो एखाद्या यापूर्वी कधी न कलेल्या शब्दाचा असेल.., न सुटणारं गणित सुटल्यावर होणारा असेल किंवा एखाद्या संगीतातला राग ओळखता आल्यावर होणारा असेल. तुम्ही सगळे विदयार्थी आहात नाही का मग तो एखाद्या यापूर्वी कधी न कलेल्या शब्दाचा असेल.., न सुटणारं गणित सुटल्यावर होणारा असेल किंवा एखाद्या संगीत��तला राग ओळखता आल्यावर होणारा असेल. तुम्ही सगळे विदयार्थी आहात नाही का विदयार्थी म्हणजे तरी काय विदयार्थी म्हणजे तरी काय विद् म्हणजे जाणणे, कळणे; अर्थी म्हणजे इच्छा असलेला. आता काही कळून घ्यावं अशी ज्याला इच्छाच नसेल तो मात्र केवळ शाळेत जातो आणि हजेरीपटावर नाव आहे म्हणुन त्याला विदयार्थी म्हणता येईल का विद् म्हणजे जाणणे, कळणे; अर्थी म्हणजे इच्छा असलेला. आता काही कळून घ्यावं अशी ज्याला इच्छाच नसेल तो मात्र केवळ शाळेत जातो आणि हजेरीपटावर नाव आहे म्हणुन त्याला विदयार्थी म्हणता येईल का नाही म्हणून तुम्ही माना हलवल्यात ते दिसलं बरं का मला. तेव्हा शाळेत आला आहात ते आपल्याला जे जे काही या जगात दिसतं त्यामागचं रहस्य काय आहे बुवा, ते कळावं म्हणून आला आहात. या जगात लाखो वर्षापासून माणसांचं येणं आणि जाणं चालूच आहे. जन्मल्यापासून जास्तीत जास्त शंभर वर्षापर्यंत माणसाला या जगात मुक्काम ठेवता येतो. आता मी तुमच्याशी बोलत असतांना देखील टयँ.. टयँ.. असा आवाज करत काही नवे रहिवासी आले असतील. मी किंवा तुमचे आईवडील, तुमचे गुरुजी, तुमच्या आधी काही वर्षे इथं आलो. त्या आधीही काही माणसं आली. आधी जी माणसं आली त्यांनी या जगात तुमच्यापेक्षा जास्त वर्ष काढल्यामुळे तुमच्यापेक्षा त्यांना अधिक गोष्टी कळल्या आहेत. तुम्हाला अजून पुष्कळ गोष्टी कळायच्या आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी कळलेल्या नाहीत किंवा समजायला अवघड जातात त्या समजावून देण्यासाठी तुमचे शिक्षक असतात.\n'अज्ञान' असणं यात काहीही चूक नाही; पण 'अज्ञान' लपवण्यासारखी चुकीची गोष्ट दुसरी कुठलीही नाही. विशेषत: कळण्याची इच्छा मनात बाळगून येणाऱ्या तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी 'आपल्याला कळलं नाही' हे न सांगणं हा तर मी म्हणेन एक प्रकारचा अपराध आहे. न्यूटनसारखा एवढा थोर वैज्ञानिक म्हणाला होता ना, की वाळवंटातल्या एका वाळूच्या एका कणाएवढीही मला विज्ञानाची ओळख पटली नाही म्हणून. मग तुम्हा-आम्हाला कसली लाज आपल्याला कळलं नाही की सरळ न घाबरता हात वर करावा आणि म्हणावं 'सर, मला इथपर्यंतच कळलं. इथून पुढलं नाही लक्षात आलं.' चांगल्या शिक्षकांना असले प्रश्न विचारणारा विद्यार्थी फार आवडतो. विषयाला धरुन प्रश्न विचारल्यावर चांगले शिक्षक 'गप्प बस' असं कधीच सांगत नसतात. तसं पहायला गेलो तर आपण सगळे विद्यार्थीच आहोत. शाळेत��ं शिक्षण संपल्यावर जर सगळयांनी नवीन माहिती मिळवायचं सोडून दिलं असतं तर जगात कधी प्रगती झाली असती का आपल्याला कळलं नाही की सरळ न घाबरता हात वर करावा आणि म्हणावं 'सर, मला इथपर्यंतच कळलं. इथून पुढलं नाही लक्षात आलं.' चांगल्या शिक्षकांना असले प्रश्न विचारणारा विद्यार्थी फार आवडतो. विषयाला धरुन प्रश्न विचारल्यावर चांगले शिक्षक 'गप्प बस' असं कधीच सांगत नसतात. तसं पहायला गेलो तर आपण सगळे विद्यार्थीच आहोत. शाळेतलं शिक्षण संपल्यावर जर सगळयांनी नवीन माहिती मिळवायचं सोडून दिलं असतं तर जगात कधी प्रगती झाली असती का हे जग इतकया अजब अजब गोष्टींनी भरलं आहे, की त्यांतल्या एखाद्या गोष्टीचा थांगपत्ता लावायचा म्हणजे वयाच्या साठाव्या आणि सत्तराव्या वर्षीसुद्धा विदयार्थ्यासारखंच त्या गोष्टीचा अर्थ समजून घ्यायच्या मागे लागावं लागतं. मोठे गवई रोज पाच-पाच, सहा-सहा तास गायनाची मेहनत करत असत, हे ठाऊक आहे का तुम्हांला हे जग इतकया अजब अजब गोष्टींनी भरलं आहे, की त्यांतल्या एखाद्या गोष्टीचा थांगपत्ता लावायचा म्हणजे वयाच्या साठाव्या आणि सत्तराव्या वर्षीसुद्धा विदयार्थ्यासारखंच त्या गोष्टीचा अर्थ समजून घ्यायच्या मागे लागावं लागतं. मोठे गवई रोज पाच-पाच, सहा-सहा तास गायनाची मेहनत करत असत, हे ठाऊक आहे का तुम्हांला अहमदजान तिरखवाँ साहेब नावाचे आपल्या देशातले फार मोठे तबलजी. ते सांगत होते, की दहा दहा, पंधरा-पंधरा तास त्यांचा सराव चालायचा. मी म्हणालो, 'खाँसाहेब, तुम्हाला कंटाळा येत नसे का हो अहमदजान तिरखवाँ साहेब नावाचे आपल्या देशातले फार मोठे तबलजी. ते सांगत होते, की दहा दहा, पंधरा-पंधरा तास त्यांचा सराव चालायचा. मी म्हणालो, 'खाँसाहेब, तुम्हाला कंटाळा येत नसे का हो' ते मला म्हणाले, 'अरे बेटा माशाला कधी पोहायचा कंटाळा येतो का' ते मला म्हणाले, 'अरे बेटा माशाला कधी पोहायचा कंटाळा येतो का' नव्वदाव्या वर्षीही ते तीस वर्षाच्या तरुणासारखा तबला वाजवत. सांगायचा मुद्दा काय, एखाद्या गोष्टीचं रहस्य काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही त्याच्या मागे लागलात, की तो अभ्यास हासुद्धा एक खेळ होतो. मी तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत आणखी एक गुपित सांगणार आहे. पुष्कळदा आपल्याला वाटतं, की अमुक एक विषय आपल्याला आवडत नाही. समजा तुम्हाला वाटतं, इंग्लिश आपल्याला आवडत नाही. फार अवघड आह��. मग तोच विषय पकडा बघू कशी माझ्याशी दोस्ती करत नाही तो, म्हणून त्याच्या मागे लागा. त्या भाषेच्या काय काय खोडी आहेत त्या लक्षात घ्या.. त्या शब्दांशी थोडक्यात म्हणजे मैत्री जमवा. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे गुणांचा हिशेब विसरुन जा. शंभरापैकी पस्तीस गुण मिळाले, की पास करतात म्हणून उरलेल्या पासष्ट गुणांचं अज्ञान तुम्ही खपवून घेत असलात, तर मग तुम्ही खरे विद्यार्थीच नव्हे.\nतुम्ही एखाद्याशी दोस्ती जमवता म्हणजे काय त्याच्या फक्त नाकाशीच दोस्ती जमवता त्याच्या फक्त नाकाशीच दोस्ती जमवता किंवा हाताशीच जमवता तुमचा दोस्त तुमच्या घरी न येता त्याने नुसत्याच आपल्या चपला पाठवल्या तर चालेल तुम्हाला नाही चालणार. तो संपूर्ण पणाने तुमच्या घरी यायला हवा. तसंच विषयाचं आहे. तुमच्या पुस्तकाशी तुमचा संपूर्ण परिचय हवा. भूगोलाशी पुस्तकातली पस्तीस गुणांपुरतीच पानं पाठ केली असं म्हणणं म्हणजे भूगोलशी तुम्ही दोस्तीच केली नाही म्हणण्यासारखं आहे. इंग्रजीसारख्या विषयात पोस्टाच्या तिकिटासारखा एकेक शब्द गोळा करत गेलात आणि तुमचा आल्बम जसा तुम्ही पुन्हा पाहता तसा पाहत पाहत गेलात, की पहा तुमची इंग्रजीशी दोस्ती जमते की नाही ते. मग शेक्सिपअर, डिकन्स, बर्नाड शॉ असले जगप्रसिद्ध लेखक, पत्र-मित्र असतात तसे तुमचे ग्रंथ-मित्र होतील. जी गोष्ट इंग्रजीची तीच गणिताची, विज्ञानाची, भूगोलाची आणि इतर विषयांची. एखाद्याशी मैत्री जमवण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपण आपल्या मैत्रीचा हात त्याच्या पुढे करणं हा. तुमच्या कानात सांगण्यासारखी हीच कानगोष्ट आहे. खेळापासून ते गणितापर्यंत सगळयांशी मैत्री करा. म्हणजे पहा, परीक्षा हा त्या सगळया मित्रांशी आपली जोरदार दोस्ती आहे, असा जगाला दाखवून देण्याचा आनंदाचा सोहळा होईल. या सोहळयात खुप यशस्वी व्हा... ही तुम्हा सर्वांना शुभेच्छा.\nअभिप्राय लिहा अभिप्राय वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/9-crore-in-the-air-for-rural-school-repairs-in-belgaon/", "date_download": "2019-02-17T23:56:32Z", "digest": "sha1:5KHQQBL7PJ46373JEH5YTVKDENQVVOWE", "length": 4643, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रामीण शाळा दुरुस्तीसाठी हवेत ९ कोटी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ग्रामीण शाळा दुरुस्तीसाठी हवेत ९ कोटी\nग्रामीण शाळा दुरुस्तीसाठी हवेत ९ कोटी\nबेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सरकारी प्राथमिक, माध्��मिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी 9 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एन. महेश यांची गुरुवारी (दि.5) विधानसभेत भेट घेऊन केली.\nग्रामीण भागातील शाळांची अवस्था धोकादायक बनली आहे. यामुळे येथील दुरुस्ती, काही वर्ग खोल्यांची नव्याने उभारणी आदी कामे तातडीने करण्याची गरज आहे. धोकादायक इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. शिक्षण खात्याकडे यापूर्वीही दुरुस्तीसाठी सातत्याने मागणी केली होती. जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांना भेटून सर्व माहितीचा अहवाल दिला आहे. ग्रामीण भागातील कर्ले, बाकनूर, बिजगर्णी, जानेवाडी, कावळेवाडी, बेळगुंदी संतीबस्तवाड, मुतगे, सांबरा आदी ठिकाणच्या शाळांची दुरुस्ती करायला हवी.\nग्रामीण मतदारसंघातील मराठी, कन्नड व ऊर्दू शाळांच्या इमारती धोकादायक आहेत. यासाठी तातडीने अनुदान मंजूर करा, अशी मागणी आ. हेब्बाळकर यांनी केली. मंत्री महेश यांनी मागणीचा विचार करून निधीची तरतूद करण्याची ग्वाही दिली.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Action-on-Meat-Sellers-at-nashik/", "date_download": "2019-02-17T23:57:01Z", "digest": "sha1:GMAT4WD7FWARVCGGB3TY7D5AZZFLE46E", "length": 5257, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : उघड्यावर मास विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : उघड्यावर मास विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई\nनाशिक : उघड्यावर मास विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई\nसातपूर (नाशिक) : वार्ताहर\nसातपूर येथील परिसरात अनधिकृतपणे उघड्यावर मास विक्री करणाऱ्या मास, मटण,चिकन,मच्छी विक्रेत्यांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज सोमवार (दि.2 एप्रिल) कारवाई केली. या कारवाईत २०० किलो मास तसेच विक्रेत्यांचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. पालिकेच्या या कारवाईमुळे मास विक्रेत्यांमध्ये गोंधळ उडाला.\nशहरासह सातपूर परिसरात उघड्यावर मास विक्री करण्यास बंदी असताना मांस विक्री केली जात होती. याबाबत पालिका सभागृह नेते दिनकर पाटील यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केला होता. तर वेळोवेळी यासंबंधी कारवाईसाठी निवेदनही दिले होते. उघड्यावर मास विक्री करण्यास पालिकेची बंदी असताना देखील सर्रास मास विक्री होत होती. यामुळे शहरांची प्रतिमा डागाळलेली.\nयाबाबत आयुक्तांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत आयटीआय, कार्बननाका, अशोकनगर, श्रमिक नगर, सातपूर-अंबड लिंक रोड, संजीव नगर परिसरातील उघड्यावर मास विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.\nछगन भुजबळ यांच्या स्‍वागताचा कार्यक्रम रद्द\nउद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये\nआयपीएल सट्टेबाजी; मोठे सिंडीकेट उघड\nजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष थोरे यांची खून प्रकरणात निर्दोष मुक्तता\n...अन् भुजबळ फार्मवरील धूळ झटकली \nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/60-lakh-provision-for-free-animals/", "date_download": "2019-02-18T00:13:35Z", "digest": "sha1:PD5HBGNB4SWHZDQZAG4AYQ3IR5XJSNNN", "length": 5237, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुक्तसंचार गोठ्यासाठी 60 लाखांची तरतूद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मुक्तसंचार गोठ्यासाठी 60 लाखांची तरतूद\nमुक्तसंचार गोठ्यासाठी 60 लाखांची तरतूद\nमुक्तसंचार गोठ्यांमुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडत आहे. पशुपालकांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे. सन 2018-19 मध्येही मुक्त संचार गोठा अनुदान योजनेसाठी 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीचे सभाप���ी सुहास बाबर यांनी दिली. जिल्हा परिषदेत गुरूवारी पशुसंवर्धन समिती सभा झाली. उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन समिती सभापती सुहास बाबर अध्यक्षस्थानी होते. समितीचे सदस्य तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. टी. सावंत, पशुसंवर्धन उपायुक्त, पशुधन विकास अधिकारी,अग्रणी बँक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना बाबर म्हणाले, मुक्त संचार गोठा योजनेला शासनाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 84 पैकी 70 मुक्तसंचार गोठ्यांचे काम अतिशय उत्कृष्ट आहे. शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडत आहे. ही योजना सन 2018-19 या वर्षीसाठीही चालू ठेवली जाणार आहे. त्यासाठी 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे.\nविशेष घटक योजनेेंतर्गत शासनाकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली आहे. 70 लाख रुपये दुधाळ जनावरे व 30 लाख रुपये शेळी गट व वाटप अनुदानासाठी खर्च केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाबर यांनी केले.खानापूर तालुक्यातील माहुली, घानवड, आळसंद, पारे, खानापूर, भाळवणी या पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. या पशुवैद्यकीय दवाखान्यांतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/category/lifestyle/", "date_download": "2019-02-18T00:57:43Z", "digest": "sha1:6AJJSUYUC3HCP7YRASWAQ7FAJX2NWFUJ", "length": 7853, "nlines": 116, "source_domain": "yesviralnow.com", "title": "Lifestyle Archives - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खर�� खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nपार्टी तो बनती है……..\nक्षण मोहरे मन बावरे वाट ही बघ तुझीच पाहते\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें...\nया मुलाने अमान्य केला 4 करोड रुपेयचा चा हुंडा ,1 रुपया...\nवास्तूशास्त्रानुसार सगळ्या महिलाना घरी केली पाहीजेत ही 4 काम ,कधीच कमी...\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून...\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य...\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nनीता अंबानी यांनी लग्नासाठी ही अट ठेवली होती. Love Story गरिबीतून...\nमटण खाताय तर मग सावध व्हा.. मटणातल हाडूक अन्ननलिकेत अडकून एकाचा...\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/6419-serial-aamhi-doghi-has-a-new-character-entry", "date_download": "2019-02-18T00:09:30Z", "digest": "sha1:GF6Z4SPCTRJEI3FCECJHN4KHEICBACFV", "length": 9521, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'आम्ही दोघी' मालिकेत अजून एक नवीन एंट्री - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'आम्ही दोघी' मालिकेत अजून एक नवीन एंट्री\nPrevious Article देवीचा उत्सव की संकटांचं तांडव ‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवा-श्रीधरचा जीव धोक्यात\nNext Article 'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेतील लक्ष्मी आणि आर्वीसाठी नवरात्र आहे खास\n'आम्ही दोघी' मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी नवीन मधुरा पाहिली. शिवानी रांगोळे जी मधुराची भूमिका साकारत होती तिला काही कारणास्तव हि मालिका सोडावी लागली आणि तिच्या जागी प्रसिद्धी किशोर ही मधुराची भूमिका निभावतेय. पण प्रसिद्धी शिवाय मालिकेत अजून एक नवीन एंट्री प्रेक्षकांनी पाहिली.\n'आम्ही दोघी' मालिकेत देवाशिषमुळे येणार नवीन ट्विस्ट\n\"आम्ही दोघी\" मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक\n'आम्ही दोघी' मालिकेत मधुरा करतेय आदित्यला जिंकण्याचे प्रयत्न\nझी युवा वरील 'खुशबू तावडे' आणि 'श्रुती अत्रे' चे रक्षा-रेव्होल्यूशन - नक्की वाचा\n'आम्ही दोघी' मालिकेत मीरा देणार आदित्यला सरप्राईज\nसध्या चालू असलेल्या ट्रॅक नुसार मालिकेत मधुराला मीरा आणि आदित्यच्या नात्याबद्दल कळतं आणि जिद्दी मधुरा आत्महत्येचं नाटक करते, जेणेकरुन मीरा तिला वाचवण्यासाठी आदित्य पासून दूर जाण्याचं वचन देईल आणि तसंच घडतं. आदित्यला या घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही. दुसरीकडे मीरा मधुराला दिलेल्या वचनामुळे घर सोडायचा निर्णय घेते. मध्यरात्री घराबाहेर पडलेल्या मीराची भेट कामत नावाच्या एका इसमाशी होते आणि योगायोगाने तो माणूस मीराला ओळखतो. या व्यक्तीची भूमिका अभिनेता शरद पोंक्षे निभावत आहे.\nकामत यांचं मीराला भेटण्याचं आणि तिला मदत करण्याचं उद्दिष्ट नक्की काय असेल मीरा वाटेतून दूर झाल्यामुळे आता मधुरा आदित्यला जिंकू शकेल का मीरा वाटेतून दूर झाल्यामुळे आता मधुरा आदित्यला जिंकू शकेल का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका आम्ही दोघी सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त झी युवा वर\nPrevious Article देवीचा उत्सव की संकटांचं तांडव ‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवा-श्रीधरचा जीव धोक्यात\nNext Article 'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेतील लक्ष्मी आणि आर्वीसाठी नवरात्र आहे खास\n'आम्ही दोघी' मालिकेत अजून एक नवीन एंट्री\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘���नंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tur-procurement-stop-due-storage-problem-yavtmal-maharashtra-7331", "date_download": "2019-02-18T01:06:31Z", "digest": "sha1:SZS7UJAQDU3V2TMSOZRGRYMRAE5NS2J4", "length": 17721, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, tur procurement stop due to storage problem, yavtmal, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयवतमाळमध्ये चार लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचे आव्हान\nयवतमाळमध्ये चार लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचे आव्हान\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nयवतमाळ : जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनचे १३ व व्हीसीएमएफची चार असे १७ केंद्रे तूर खरेदीसाठी सुरू करण्यात आलेली होती. मुदत संपण्यापूर्वीच यातील १२ केंद्रे बंद झाली असून, आठ दिवसांत नोंदणी झालेल्या ३० हजार शेतकऱ्यांची तब्बल चार लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचे आव्हान शासनासमोर निर्माण झाले आहे.\nमागील वर्षी तूर खरेदी नियोजनाचे तीनतेरा वाजले. यंदा तरी नियोजन व्यवस्थित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाही मागील वर्षासारखीच परिस्थिती समोर आली आहे. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन व व्हीसीएमएफच्या माध्यमातून हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्यात आली.\nयवतमाळ : जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेश��चे १३ व व्हीसीएमएफची चार असे १७ केंद्रे तूर खरेदीसाठी सुरू करण्यात आलेली होती. मुदत संपण्यापूर्वीच यातील १२ केंद्रे बंद झाली असून, आठ दिवसांत नोंदणी झालेल्या ३० हजार शेतकऱ्यांची तब्बल चार लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचे आव्हान शासनासमोर निर्माण झाले आहे.\nमागील वर्षी तूर खरेदी नियोजनाचे तीनतेरा वाजले. यंदा तरी नियोजन व्यवस्थित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाही मागील वर्षासारखीच परिस्थिती समोर आली आहे. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन व व्हीसीएमएफच्या माध्यमातून हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्यात आली.\nत्यासाठी जिल्ह्यात १७ केंद्रे होती. खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी पद्धत असल्याने मार्केटिंग फेडरेशनकडे ३२ हजार ९९१, व्हीसीएमएफकडे ११ हजार ५८९ अशा ४४ हजार ५८९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत केवळ १५ हजार ३३७ शेतकऱ्यांची एक लाख ५० हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे.\n१८ एप्रिलपर्यंत तूर खरेदीची मुदत आहे. अजून २९ हजार २२२ शेतकऱ्यांची तब्बल चार लाख क्विंटलच्या आसपास तूर खरेदी व्हायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.\nजिल्ह्यातील गोदामे फुल झालेली आहेत. परिणामी, दोन ते तीन दिवसांत सुरू असलेली पाच केंद्रे बंद होण्याची शक्‍यता आहे. गोदामात जागा नसल्याने सध्या खरेदी संथगतीने सुरू आहे. शिवाय, चुकाऱ्यांच्या ९० कोटींपैकी केवळ २६ कोटी रुपयांचेच वाटप झालेले आहे.\nदरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाने शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’ दिल्या आहेत. कुठलेही नियोजन न केल्याने खरेदीचा बोजवारा उडाला आहे. अद्याप ३० हजार शेतकऱ्यांची तूर विकली गेलेली नाही. त्यामुळे तूर खरेदीसाठीची १८ एप्रिलपर्यंतची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख यांनी मंगळवारी (ता. १०) येथील पत्रकार परिषदेत केली.\nया वेळी बाळासाहेब मांगुळकर, मनीष पाटील, बाबू पाटील वानखेडे, अरुण राऊत, रवींद्र ढोक, स्वाती दरणे, प्रा. घनश्‍याम दरणे, शशिकांत देशमुख, सुरेश चिंचोळकर, दिनेश गोगरकर, अरविंद वाढोणकर, विकी राऊत आदी उपस्थित होते.\nसध्या ‘नाफेड’मार्फत अत्यंत संथगतीने तूर खरेदी सुरू आहे. त्यांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल बाहेर ठेवावा लागत आहे. १८ एप्रिलपर्यंत तूर खरेदीची मुदत आहे. ���्यामुळे आठ दिवसांत ३० हजार शेतकऱ्यांची तूर शासन कशी खरेदी करणार, हा प्रश्‍न आहे.\nपरिणामी, तूर खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावी, चुकारे उशिरा दिलेल्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम द्यावी, खरेदी तुरीची उचल तत्काळ करावी, हरभऱ्यांची खरेदी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने धरणे दिले. या वेळी शेतकरी संघर्ष समिती, राजकीय पक्ष व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nयवतमाळ तूर हमीभाव शेती\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्��्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/ajit-pawar-attends-roja-iftaar-party-beed-12939", "date_download": "2019-02-17T23:47:26Z", "digest": "sha1:6ESOIRWZ6UIPZSNHQIPYCMI2IRHKLK4E", "length": 5305, "nlines": 125, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Ajit Pawar attends roja iftaar party in Beed | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअजित पवार इफ्तार पार्टीमध्ये रमले\nअजित पवार इफ्तार पार्टीमध्ये रमले\nसोमवार, 19 जून 2017\nबीड : रविवारी बीड शहरातील मिलीया महाविद्यालयाच्या प्रांगणात रमज़ान निमित्त इफ्तार पार्टीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन संदीप क्षीरसागर व सय्यदजी सलीम यांनी केले होते. यावेळी सेल्फी काढताना अजित पवार . डावीकडे सुनील तटकरे तर उजवीकडे धनंजय मुंडे .\nबीड : रविवारी बीड शहरातील मिलीया महाविद्यालयाच्या प्रांगणात रमज़ान निमित्त इफ्तार पार्टीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन संदीप क्षीरसागर व सय्यदजी सलीम यांनी केले होते. यावेळी सेल्फी काढताना अजित पवार . डावीकडे सुनील तटकरे तर उजवीकडे धनंजय मुंडे .\nबीड अजित पवार सुनील तटकरे धनंजय मुंडे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/muhurta-decided-to-join-the-two-kings-udayanraje-and-shivendra-singh-in-satara-gathered-togetherv/", "date_download": "2019-02-18T00:40:43Z", "digest": "sha1:QVICZVWJ7KHANCUNZUNCOBX7VLE4GZAD", "length": 7004, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nसातारा : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील दोन राजे म्हणजेच उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात पुन्हा एकदा मनोमिलन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हे मनोमिलन होण्यासाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातील मुहूर्त ठरविण्यात आला आहे.\nखासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. त्यानंतर त्यांचे मनोमिलनही सर्वाना माहिती आहे. गेल्यावर्षी साताऱ्यातील नगर पालिका निवडणुकीत त्यांचे मनोमिलन फिस्कटले होते. त्यानंतर दोन्ही राजांत टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. हे मतभेद कायमास्वरुपीचे ठेवून चालणार नाहीत. कारण एकामेकांच्या आगामी वाटचालीत काट्याप्रमाणे हे मतभेद टोचू शकतात, हे या दोन्ही राजांनी ओळखून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोघांचीही वाटचाल सुखरूप होण्यासाठी मनोमिलनाची तयारी सुरू आहे.\nसाताऱ्यामध्ये कार्यरत असलेल्या योध्दा प्रतिष्ठानने कोटेश्‍वर मैदानावर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एक कार्यक्रम आयोजित केला आहे. याच कार्यक्रमात दोघांच्या मनोमिलनाचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमास उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे हे दोघेही उपस्थित राहणार आहेत, असा विश्‍वास संयोजन समितीने व्यक्त केला आहे.\nकार्यक्रमास कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याने दोन्���ी राजांच्या कार्यकर्त्यांत मनोमिलन होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/yakutbaba-darga-kelshi/", "date_download": "2019-02-18T00:58:58Z", "digest": "sha1:XPQXPZV4QUI6HLSE4IPJ5D4CKQB4N3JU", "length": 10274, "nlines": 261, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "याकूतबाबा दर्गा, केळशी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nकोकणाचं एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारे अनेक दर्गे व मशिदी. हजारो हिंदू व मुसलमान भाविकांच्या मनात या दर्ग्‍यांप्रति श्रध्दा असून येथे होणार्‍या ऊरुसांमधे ते भक्तीभावाने सहभागी होत असतात. केळशीमधील `हजरत याकूतबाबा सरवरी रहमतुल्ला दर्गा’ हा एक असाच इतिहासप्रसिध्द दर्गा असून तो ३८६ वर्षे जूना आहे.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - वर्षभर\nयाकूतबाबा ज्यांना याकूबबाबा असंही संबोधलं जातं ते १६१८ साली हैद्राबाद सिंध प्रांतातून बाणकोटमार्गे केळशीला पोहोचल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून याकूतबाबा यांचे केळशीत वास्तव्य होते व त्यांच्या धर्मनिरपेक्ष आचरणातून त्यांनी जनमानसाच्या मनांत स्थान मिळविले.\nदरवर्षी ६ डिसेंबर रोजी येथे मोठा उरूस असतो. हजारोंच्या संख्येने बाबांचे हिंदू व मुसलमान भक्त या दर्ग्यावर येतात. याकूतबाबांचं जीवन, त्यांचे आचरण आणि बाबांवर श्रध्दा असणारे त्यांचे भक्त पाहिले की कुठल्याही जातीधर्मापेक्षा माणूसधर्म कधीही श्रेष्ठ असतो हीच भावना इथे आल्यावर जाणवते.\nछत्रपती शिवाजीमहाराजांची दाभोळ मोहिमेची तयारी चालू असताना त्यांची व याकूतबाबांची भेट झाली होती असे सांगितले जाते. महाराजांनी केळशीत या ठिकाणी दर्गा बांधण्याची इच्छा व्यक्त केली.त्याप्रमाणे एका दगडी चौथऱ्यावर अत्यंत रेखीव अशा मुसलमानी पद्धतीच्या कमानी बांधून दर्गा उभा राहिला. दर्ग्याच्या खर्चासाठी ५३४ एकर जमीन इनाम दिली गेली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-22/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/13210-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A5%AA%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%AA%E0%A5%81-%E0%A5%A8%E0%A5%AB", "date_download": "2019-02-17T23:58:30Z", "digest": "sha1:PIOEQXL5FKHKOO7CBCY4PF5R74276PBH", "length": 3007, "nlines": 75, "source_domain": "vkrajwade.com", "title": "चंपुरामायण - ४१० पु. २५", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nमराठी विभाग : इतिहास\nचंपुरामायण - ४१० पु. २५\nसंग्रहरामायण - ४१० पु. ८६\nशके १५७४ महजर - शामराज नी. रोजेकर\nक-हाडच्या गीझरे यांची हकीकत\nपेशवाईच्या उत्तरकालाची ३६ कलमी यादी\nशके १६१८ पंचागाची दोन पत्रे\nफलटणकर देशपांडे यांचे लग्न - इ. स.१८०३\nजंजिरेकर सिद्दीच्या जुलुमांचे संस्कृत काव्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/6392-world-television-premiere-of-baghtos-kay-mujra-kar-on-sony-marathi", "date_download": "2019-02-18T00:49:02Z", "digest": "sha1:BCX66HOAHTWM2FR7PS4S4P5HV4VIWT7U", "length": 11762, "nlines": 233, "source_domain": "marathicineyug.com", "title": "सोनी मराठीवर ‘बघतोस काय... मुजरा कर!’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nसोनी मराठीवर ‘बघतोस काय... मुजरा कर’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर\nPrevious Article “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेत विठ्ठल – बीरदेव येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nNext Article सुखाच्या सरींनी... हे मन बावरे ९ ऑक्टोबर पासून कलर्स मराठीवर\nसोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राच्या वैभवाचं गुणगान करणाऱ्या गर्जा महाराष्ट्र या चित्रपटाचे सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांच्या ‘बघतोस काय... मुजरा कर’ या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार आहे.\nजितेंद्र जोशी या हरहुन्नरी कलाकाराच्या दर्जेदार चित्रपटांपैकी एक म्हणजे 'बघतोस काय... मुजरा कर' छत्रपती शिवाजीमहाराज हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि त्यांनी बांधलेले किल्ले ही महाराष्ट्राची अभिमानस्थळं. पण महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक वैभवाकडे तरुणाईचं होणारं दुर्लक्ष जितेंद्र जोशी यांच्या या चित्रपटातून अधोरेखित केलं गेलेलं आहे. नानासाहेब, पांडुरंग आणि शिवराज... या खरबुजेवाडीतल्या मावळ्यांची ही कथा येत्या १४ ऑक्टोबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरच्या निमित्तानी सोनी मराठीवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत. शिवरायांच्या स्मारकावर होणाऱ्या खर्चाचा निम्मा भाग जरी त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनावर खर्च झाला, तरी हा चित्रपट निर्माण केल���याचं सार्थक होईल आणि महाराष्ट्राचं वैभव उजळून निघेल असं या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात.\nवर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 'बघतोस काय मुजरा कर',\nरविवार 14 ऑक्टोबर रोजी,\nदुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता.\nया चित्रपटातून शिवबांचं गुणगान करणारे जितेंद्र जोशी सध्या सोनी मराठीवर सुरू असणाऱ्या 'गर्जा महाराष्ट्र' या कार्यक्रमातून महाराष्ट्राची थोर गाथा सांगत आहेत. आत्तापर्यंत या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या कथा सांगण्यात आल्या आहेत. तर यापुढील भागात गोपाळ गणेश आगरकर, डॉक्टर रुखमाबाई राऊत आणि महाराष्ट्र भूमीवरच्या अशाच थोर व्यक्तींच्या गोष्टी नव्यानी जाणून घेता येणार आहेत. तेव्हा सध्या सुरू असणाऱ्या गर्जा महाराष्ट्र बरोबरच ‘बघतोस काय... मुजरा कर’ या चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमधून जितूच्या वेगवेगळ्या छटा सोनी मराठी वाहिनीवर नक्की पाहत राहा.\nयेत्या १४ ऑक्टोबर ला पाहायला विसरू नका बघतोस काय... मुजरा कर’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर फक्त सोनी मराठी वर .\nPrevious Article “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेत विठ्ठल – बीरदेव येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nNext Article सुखाच्या सरींनी... हे मन बावरे ९ ऑक्टोबर पासून कलर्स मराठीवर\nसोनी मराठीवर ‘बघतोस काय... मुजरा कर’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80/", "date_download": "2019-02-17T23:57:56Z", "digest": "sha1:NCQWX6ANKBA3FNOSJJ5L2MZ6MXZQYBS4", "length": 11937, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्यवसाय परवाना शुल्कवाढीचा प्रस्ताव दफ्तरी दाखल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nव्यवसाय परवाना शुल्कवाढीचा प्रस्ताव दफ्तरी दाखल\nपिंपरी– पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत असलेल्या उद्योगधंदे व व्यवसाय परवाना शुल्कात 30 टक्के वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव विधी समिती सभेत दफ्तरी दाखल करण्यात आला. हा प्रस्ताव महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.1) पार पडलेल्या विधी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मोनिका कुलकर्णी होत्या.\nपिंपरी-चिंचवड शहरात विविध व्यवसाय प्रकारचे व उद्योगधंदे असून, महापालिका प्रशासनाकडून त्यांचे तीन विभागांत वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये उद्योगधंदा परवाना कर्मचारी संख्येनुसार, व्यवसाय परवाना व्यवसायाच्या स्वरुपानुसार तर साठ्यानुसार साठा परवाना दिला जातो. या सर्व व्यवसायांना आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. याकरिता किमान 251 ते 27 हजार 951 रुपये वार्षिक शुल्क आकारले जाते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 386 चे तरतुदीस अधीन राहून दरवर्षी परवाना शुल्क निश्‍चित केले जाते. त्यानुसार आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनयम कलम 313 व 376 व उपविधीनुसार हा परवाना दिला जातो.\nआतापर्यंत 1999-2000 नंतर 2010-11 सालाकरिता दहा टक्के शुल्क वाढ केली आहे. त्यानंतर 2012-13 या आर्थिक वर्षात 50 टक्के शुल्क वाढ लाग करण्यात आली होती. तर 2013-14 सालाकरिता 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. 2015-16 च्या शुल्कात 20 टक्के वाढ सुचवून विधी समितीमार्फत महापालिका सभेकडे ठेवण्यात आला होता. त्यावेळी 2015-16 साठी निश्‍चित केलेल शुल्क कायम केले आहेत. तर 2016-17साठी शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, 2019-10 या आर्थिक वर्षाकरिता सध्या प्रचलित असलेल्या दरात 30 टक्के दरवाढ सुविण्यात आली होत��� . मात्र, हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%93%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%82/", "date_download": "2019-02-18T00:01:32Z", "digest": "sha1:RHT2ZTKYVBAHGZ7P3IJ7VZ7KOESHW6Z2", "length": 12758, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ओशोच्या मृत्युपत्राची मूळप्रत भारतात येणार ? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nओशोच्या मृत्युपत्राची मूळप्रत भारतात येणार \nमुंबई: आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्राची मूळप्रत भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपासाचा प्रगती अहवाल बुधवारी उच्च न्यायालयात सादर केला. केंद्रातील पराराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने तपासयंत्रणा स्पेन न्यायालयातून ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्राची मूळप्रत भारतीय न्यायालयात सादर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यामुळे उच्च न्यायालयाने 29 जूनपर्यंत या खटल्याची सुनावणी तहकूब केली आहे.\nपुढील सुनावणीस तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे. खोटं मृत्यूपत्र बनवून ट्रस्टींनी मालमत्ता हडपल्याचा आरोप ओशो अनुयायांचा आहे याचिकाकर्ते योगेश ठक्कर यांनी याप्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखी खाली व्हावा अशी मागणी उच्च न्यायालयात केली.\nहायकोर्टाला दिलेल्या माहितीनुसार सध्या उपलब्ध असलेल्या मृत्यूपत्राच्या झेरॉक्सवरून त्याची सत्यता तपासण्यात असमर्थ असल्याचं हँडराइटिंग एक्सपर्टनं कळवलं आहे. त्यामुळे परदेशातील स्पेनच्या कोर्टात यासंदर्भात सुरू असलेल्या खटल्यातील मूळ कागदपत्रे आणि मृत्यूपत्राची प्रत मागविण्यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रयत्न सुरु आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील प्राण्यांची बेकायदा विक्री रोखा ; हायकोर्टात याचिका दाखल\nसिंचनाच्या अभावामुळे शेतीची समस्या निर्माण झाली- नितीन गडकरी\nपुलवामा घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात असतांना भाजपने लावलाय उद्घाटनाचा सपाटा- मुंडे\nराज्यात दिड महिन्यात स्वाईन फ्लूचे 17 बळी ; हवामानातील बदलामुळे प्रार्दुभाव वाढला\nडबघाई सहकारी साखर कारखाने खरेदी प्रकरणी 25 हजार कोटींचा घोटाळा\nमराठा आरक्षणाच्या सर्व्हेक्षणालाचा याचिकाकर्त्यांचा आक्षेप\nशिवछत्रपती पुरस्कारांचा वाद मुंबई उच्च न्यायालयात ; राज्य सरकारला भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश\nसोलापुरातील बनावट एन्काउंटर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी\n#PulwamaAttack: शहीद जवानांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत- मुख्यमंत्री\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-17T23:36:37Z", "digest": "sha1:ZC6CW4ZXGHTKOKIJJT2BFIMAOSCTTV3P", "length": 12871, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केली नाही – मुख्यमंत्री | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केली नाही – मुख्यमंत्री\nमुंबई : नाणार प्रकल्पावरून सध्या राज्यात राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.’अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. सरकारने आज तरी नाणार भूसंपादनाची कोणतीही अधिसूचना रद्द केलेली नाही.’ असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले. त्यामुळे सरकार विरोधानंतरही नाणार प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे दिसत येत आहे.\n‘उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द केली आहे. त्यामुळे आता नाणार प्रकल्प होणार नाही.’ असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नाणारमधील सभेत केला होता. मात्र, अशी कोणतीही अधिसूचना अद्याप सरकारने रद्द केलेली नाही. असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ‘सुभाष देसाईंनी अधिसूचना रद्द करण्याबाबतचे मत व्यक्त केले पण ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. सरकारचे मत नाही. अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्चस्तरीय समितीलाच आहे. तो अधिकार मंत्र्यांना नाही. अधिसूचना रद्द करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव समितीसमोर अद्याप आलेला नाही. त्यामुळे राज्याच्या आणि कोकणाच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. सरकारने अधिसूचना रद्द केलेली नाही.’असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील प्राण्यांची बेकायदा विक्री रोखा ; हायकोर्टात याचिका दाखल\nसिंचनाच्या अभावामुळे शेतीची समस्या निर्माण झाली- नितीन गडकरी\nपुलवामा घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात असतांना भाजपने लावलाय उद्घाटनाचा सपाटा- मुंडे\nराज्यात दिड महिन्यात स्वाईन फ्लूचे 17 बळी ; हवामानातील बदलामुळे प्रार्दुभाव वाढला\nडबघाई सहकारी साखर कारखाने खरेदी प्रकरणी 25 हजार कोटींचा घोटाळा\nमराठा आरक्षणाच्या सर्व्हेक्षणालाचा याचिकाकर्त्यांचा आक्षेप\nशिवछत्रपती पुरस्कारांचा वाद मुंबई उच्च न्यायालयात ; राज्य सरकारला भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश\nसोलापुरातील बनावट एन्काउंटर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी\n#PulwamaAttack: शहीद जवानांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत- मुख���यमंत्री\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-visionweather-phenomena-such-el-ni%C3%B1o-affect-two-thirds-worlds-7087", "date_download": "2019-02-18T01:18:10Z", "digest": "sha1:Y2AXYTCOPVLROWAQ6O6ZK6CWZERG3TIV", "length": 13369, "nlines": 144, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision,Weather phenomena such as El Niño affect up to two-thirds of the world's harvests | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब���रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएलनिनोचा होईल दोन तृतीयांश पीक उत्पादनावर परिणाम\nएलनिनोचा होईल दोन तृतीयांश पीक उत्पादनावर परिणाम\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nहवामानाच्या साखळीवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये एलनिनो हा अत्यंत महत्त्वाचा असून, त्याचा जागतिक दोन तृतीयांश पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकत असल्याचे फिनलॅंड येथील अॅल्तो विद्यापीठातील संशोधकांचे मत आहे. तो या घटकामध्ये हवामानामध्ये चढ उतार, हवेचा दाब, सागरी पृष्ठभागाचे तापमान यांचा समावेश होतो. त्याचा परिणाम पाऊस आणि तापमानाच्या पॅटर्नवर लक्षणीयरीत्या होतो.\nहवामानाच्या साखळीवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये एलनिनो हा अत्यंत महत्त्वाचा असून, त्याचा जागतिक दोन तृतीयांश पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकत असल्याचे फिनलॅंड येथील अॅल्तो विद्यापीठातील संशोधकांचे मत आहे. तो या घटकामध्ये हवामानामध्ये चढ उतार, हवेचा दाब, सागरी पृष्ठभागाचे तापमान यांचा समावेश होतो. त्याचा परिणाम पाऊस आणि तापमानाच्या पॅटर्नवर लक्षणीयरीत्या होतो.\nहवामानातील चढउताराचे वेगवेगळे भाग पडतात. एल निनो आणि त्याच्याविरुद्धला निना यांचे परिणाम मका, सोयाबीन, भात आणि गहू उत्पादनावर होऊ शकतात. प्राधान्याने दक्षिण आशिया, लॅटीन अमेरिकी आणि दक्षिण आफ्रिका या देशांना फटका बसू शकतो. या घटकांमुळे होणाऱ्या विपरीत परिणामांचा अंदाज घेऊन त्यानुसार कृषी नियोजन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातून या हवामानाच्या घटकांची तीव्रता कमी करणे शक्य होऊ शकते, असा दावा अॅल्तो विद्यापीठातील संशोधक मॅटीअस हेईनो यांनी केला आहे.\nहवामान फिनलॅंड ऊस पाऊस सोयाबीन गहू wheat दक्षिण आफ्रिका शेती जर्मनी weather world\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्��ीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-monsoon-inter-maharashtra-maharashtra-9108", "date_download": "2019-02-18T01:24:49Z", "digest": "sha1:WZJPTM23MUERWQTCSB4PQUY7VUABIOQE", "length": 17492, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, monsoon inter in Maharashtra, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनिवार, 9 जून 2018\nपुणे : केरळमध्ये यंदा वेळेआधी हजेरी लावल्यानंतर महाराष्ट्रात माॅन्सून दाखल होण्यास करावी लागलेली प्रतीक्षा अखेर संपली. मृग नक्षत्रास शुक्रवारी (ता.८) प्रारंभ होताच मॉन्सूनचे महाराष्ट्रात दिमाखात आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. राज्यात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागात मॉन्सूनने धडक दिली असून रत्नागिरी, सोलापूर, नांदेडपर्यंतचा भाग माॅन्सूनने व्यापला आहे. आज (ता.९) मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भाग माॅन्सून व्यापणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nपुणे : केरळमध्ये यंदा वेळेआधी हजेरी लावल्यानंतर महाराष्ट्रात माॅन्सून दाखल होण्यास करावी लागलेली प्रतीक्षा अखेर संपली. मृग नक्षत्रास शुक्रवारी (ता.८) प्रारंभ होताच मॉन्सूनचे महाराष्ट्रात दिमाखात आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. राज्यात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागात मॉन्सूनने धडक दिली असून रत्नागिरी, सोलापूर, नांदेडपर्यंतचा भाग माॅन्सूनने व्यापला आहे. आज (ता.९) मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भाग माॅन्सून व्यापणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nमॉन्सून साधारणत: ७ जून रोजी तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होतो. यंदा मॉन्सून ६ ते ८ जूनच्या दरम्यान राज्यात दाखल होईल, असे हवामान विभागाने यापूर्वी जाहीर केले होते. त्याप्रमाणे शुक्रवारी (ता.८) मॉन्सूनने हजेरी लावली. अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीलागत हवेचा कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) सक्रिय असल्याने त्यामुळे माॅन्सूनचे आगमन प्रभावित झाले होते.\nकेरळात नियोजित वेळेच्या (१ जून) तीन दिवस आधीच (२९ जून) धडक देणाऱ्या मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंतची वाटचाल पूर्ण करण्यास तब्बल ११ दिवसांचा कालावधी घेतला. गोवा, कर्नाटक आणि रायलसिमा उर्वरित भाग व्यापून शुक्रवारी मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राच्या दक्षिण भागासह स���पूर्ण तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशाच्या आणखी काही भागापर्यंत मजल मारली आहे.\nमाॅन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने आज (शनिवारी) मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भाग, संपूर्ण आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशाच्या आणखी काही भागात मॉन्सून धडक देईल; तर सोमवारपर्यंत (ता.११) मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून गुजरात, मध्य प्रदेशच्या काही भागात माॅन्सून पोचण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आज (ता.९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, ईशान्य भारतासह पश्‍चिम बंगाल, सिक्कीमध्येही मॉन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.\nकोकण, दक्षिण महाराष्ट्रात अतिवृष्टी\nमॉन्सूनचे राज्यात आगमन झाल्याने मुंबईसह, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज (ता. ९) काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सोमवारपर्यंत (ता. ११) कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, रविवारी (ता. १०) मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nगेल्या काही वर्षांतील मॉन्सूनचे महाराष्ट्रातील आगमन\nकेरळ महाराष्ट्र माॅन्सून मॉन्सून हवामान कोकण विदर्भ सोलापूर तळकोकण अरबी समुद्र कर्नाटक किनारपट्टी छत्तीसगड ओडिशा आंध्र प्रदेश गुजरात ईशान्य भारत पश्‍चिम बंगाल पाऊस\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-rapid-movement-if-mhaasal-water-doesnt-recurring-6566", "date_download": "2019-02-18T01:03:32Z", "digest": "sha1:POKQROPILDCT6BWNEIZQSUERDKIIB5XM", "length": 15086, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Rapid movement if Mhaasal water doesnt recurring | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nम्हैसाळचे आवर्तन वेळेत न सोडल्यास तीव्र आंदोलन\nम्हैसाळचे आवर्तन वेळ��त न सोडल्यास तीव्र आंदोलन\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nसांगली : म्हैसाळ योजनेचे आवर्तन येत्या चार दिवसांत सुरू केले नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा गुरुवारी (ता. १५) मिरज- विजापूर रास्ता रोको करत शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी दिला. या वेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.\nम्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू नसल्याने या योजनेच्या लाभक्षेत्रात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. योजना सुरू करण्यासाठी शेतकरी शासनाला विनवण्या करतो आहे. तरीदेखील या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. योजना सुरू नसल्याने द्राक्षबागेला टॅंकरद्वारे पाणी घालावे लागत आहे. शेतात असलेली पिके वाळू लगली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nसांगली : म्हैसाळ योजनेचे आवर्तन येत्या चार दिवसांत सुरू केले नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा गुरुवारी (ता. १५) मिरज- विजापूर रास्ता रोको करत शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी दिला. या वेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.\nम्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू नसल्याने या योजनेच्या लाभक्षेत्रात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. योजना सुरू करण्यासाठी शेतकरी शासनाला विनवण्या करतो आहे. तरीदेखील या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. योजना सुरू नसल्याने द्राक्षबागेला टॅंकरद्वारे पाणी घालावे लागत आहे. शेतात असलेली पिके वाळू लगली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nरास्ता रोको केल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्या निवदेनात म्हटले आहे, की मिरज, कवठेमहांकाळ, जत, सांगोला आणि तासगाव तालुक्‍यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. म्हैसाळ योजना सुरू झाली नाही, तर टॅंकरवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. टॅंकरवर खर्च करण्यापेक्षा म्हैसाळ प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.\nम्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्याच्या लोकप्रतिनिधींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत केवळ घोषणा केल्या जातात; पण योजना सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याचे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या मोर्चात सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मनोज शिंदे (म्हैसाळकर), अण्णासाहेब कोरे, अनिल आमटवणे, बी. आर. पाटील, संजय काटे, बाळासाहेब होनमारे, तानाजी दळवी, सुजित लकडे यांच्यासह शेतकरी सहभागी झा��े होते.\nसांगली म्हैसाळ आंदोलन agitation सिंचन पाणी तासगाव\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-special-schemes-goat-and-sheep-6844", "date_download": "2019-02-18T01:21:11Z", "digest": "sha1:5T7H4HZ2KPHT2TEQUYCAHGWBAFD2S4DR", "length": 21158, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on special schemes for goat and sheep. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरविवार, 25 मार्च 2018\nदुष्काळी भागांमध्ये शेळी-मेंढी पालन हा एक उत्तम पर्याय आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे विविध योजना राबविल्या जातात.\nमहामंडळाची राज्यामध्ये पडेगाव (जि. औरंगाबाद), बिलाखेड (जि. जळगाव), दहीवडी, (जि. सातारा), महूद (जि. सोलापूर), रांजणी (सांगली), अंबेजोगाई (जि. बीड), मुखेड (जि. नांदेड), तीर्थ (जि. उस्मानाबाद), पोहरा (जि. अमरावती), बोंद्री (जि. नागपूर) ही केंद्रे कार्यरत आहेत.\nदुष्काळी भागांमध्ये शेळी-मेंढी पालन हा एक उत्तम पर्याय आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे विविध योजना राबविल्या जातात.\nमहामंडळाची राज्यामध्ये पडेगाव (जि. औरंगाबाद), बिलाखेड (जि. जळगाव), दहीवडी, (जि. सातारा), महूद (जि. सोलापूर), रांजणी (सांगली), अंबेजोगाई (जि. बीड), मुखेड (जि. नांदेड), तीर्थ (जि. उस्मानाबाद), पोहरा (जि. अमरावती), बोंद्री (जि. नागपूर) ही केंद्रे कार्यरत आहेत.\nसुधारित जातीचे मेंढे नर व बोकड यांचे पैदाशीकरिता वाटप\nमहामंडळाच्या विविध प्रक्षेत्रावर डेक्कनी व माडग्याळ जातीच्या मेंढ्या, तसेच उस्मानाबादी, संगमनेरी व बेरारी जातीच्या शेळ्या आहेत. प्रक्षेत्रावर शेळ्या-मेंढ्यांची पैदास करून त्यापासून उत्पादित होणारे जातिवंत उस्मानाबादी, संगमनेरी व बेरारी जातीचे सुधारित बोकड व डेक्कनी व माडग्याळ जातीचे सुधारित मेंढेनर स्थानिक शेळ्या, मेंढ्यांची गुणवत्ता सुधारण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येतात.\nमेंढी व शेळी पालन प्रशिक्षण\nमहामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रांवर मेंढी आणि शेळी पालन व्यवसाय व्यवस्थापनाचे तीन दिवसाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणाची सोय उपलब्ध.\nगोखलेनगर, पुणे येथील मुख्यालयाच्या ठिकाणी शेळी-मेंढी पालनाचे प्रशिक्षणाची सोय.\nमहामंडळामार्फत विजेवर चालणाऱ्या यंत्राद्वारे मेंढ्यांची लोकर कातरणी करून दिली जाते.\nलोकर खरेदी आणि लोकरीच्या वस्तूची निर्मिती व विक्री\nमहामंडळ मेंढपाळांकडील लोकर खरेदी करून त्या लोकरीपासून स्थानिक उत्पादकांकडून जेन निर्मिती करून घेण्यात येते. त्यामुळे स्थानिकरीत्या स्वयंरोजगार निर्माण होण्यास मदत होत आहे.\nमहामंडळामार्फत लोकरीच्या शाली, ब्लॅंकेट्‌स, सतरंज्या, गालीचे, आसने, जेन इ. वस्तूंची निर्मिती करून त्याचा ग्राहकांना पुरवठा करण्यात येतो.\nसुधािरत जातीचे चारा बियाणे व संकरित गवत ठोंबांचे उत्पादन व पुरवठा\nमहामंडळाच्या प्रक्षेत्रावर शेळ्या-मेंढ्यांकरिता उपयुक्त असलेले सुधारित जातीचे चारा बियाणे\nव संकरित गवतांचे ठोंब उत्पादित करून शेळी-मेंढी पालकांना रास्त दरात उपलब्ध करून दिले जातात.\nशेळी-मेंढी पालन व्यवस्थापन व उपयुक्त चारा पिकांचे अभ्यागतांस प्रात्यक्षिके\nमहामंडळाच्या प्रक्षेत्रावर राज्यातील विविध भागांतील भेटी देणाऱ्यांना शेळी पालन व्यवस्थापन व सुधारित जातीच्या चारा पिकांचे प्रात्यक्षिके दाखविली जातात.\nशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेळी-मेंढीपालन योजनेंतर्गत लाभार्थींना वाटण्यात येणाऱ्या पैदासक्षम मेंढ्या-शेळ्यांचे गट महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रांवरून लाभार्थींच्या पसंतीनुसार जिवंत वजनावर पुरविले जातात.\nबकरी ईदनिमित्त बोकड वाटप कार्यक्रम\nमहामंडळातर्फे मुस्लिम बांधवांना बकरी ईद सणानिमित्त रास्त किंमतीमध्ये बोकड-मेंढेनर उपलब्ध करून देण्यात येतात.\nराजे यशवंतराव होळकर महामेष योजना\nमहाराष्ट्र राज्यातील मेंढ्यांच्या संख्येत होणारी घट विचारात घेता राज्यातील मेंढी पालनास प्रोत्साहन देण्यासाठी ‘राजे यशवंतराव होळकर महामेष योजना'' राबविण्यात येत आहे. यामध्ये खालील सहा मुख्य घटकांचा समावेश आहे.\nपायाभूत सोयी-सुविधेसह २० मेंढ्या + १ मेंढानर असा मेंढीगट वाटप करणे.\nसुधारित प्रजातीच्या नर मेंढ��यांचे वाटप.\nमेंढी पालनासाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान वाटप.\nमेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान वाटप.\nकुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनविण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान वाटप.\nपशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी अनुदान वाटप.\nटीप ः या योजनेअंतर्गत चालू वर्षात प्राप्त झालेल्या निधीमधून प्रथम स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता २० + १ मेंढी गट वाटप सुरू आहे.\nकेंद्रीय लोकर विकास मंडळ वस्रोद्योग मंत्रालय, जोधपूर पुरस्कृत मेष व लोकर सुधार कार्यक्रम\nमहाराष्ट्र राज्यातील डेक्कनी जातीच्या मेंढ्याची उत्पादकता वाढविण्यासाठी मेष व लोकर सुधार प्रकल्पांतर्गत नगर, नाशिक, धुळे, पुणे, सांगली व सोलापूर या जिल्ह्यामधील ३३११ मेंढपाळांच्या तीन लाख मेंढ्या दत्तक घेण्यात आल्या अाहेत.\nजंतनाशक पाजणे, बाह्य कीटक निर्मूलन, लसीकरण, आजारी मेंढ्यांचे उपचार इ. सुविधा पुरविण्यात येत आहेत.\nस्थानिक मेंढ्यांची प्रतवारीमध्ये सुधारणा व्हावी, याकरिता जातिवंत मेंढेनर पैदाशीकरिता वाटप करण्यात येत आहे.\n- ०२० - २५६५७११२\n(पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, गोखलेनगर, पुणे)\nमेंढीपालन sheep farming पशुखाद्य\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, ��ितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%A6/", "date_download": "2019-02-17T23:40:30Z", "digest": "sha1:FODRGUMY7ZYY545NEZ2YG75MVXMS4VCH", "length": 12113, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘इस्रो’ची लष्कराला मदत ; दळणवळणासाठी उपग्रहाची करणार निर्मिती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘इस्रो’ची लष्कराला मदत ; दळणवळणासाठी उपग्रहाची करणार निर्मिती\nनवी दिल्ली : भारताची आघाडीची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ भारतीय लष्कराला मोठी मदत करणार आहे. या मदतीतून इस्रो लष्करासाठी दळणवळण आणि टेहळणी उपग्रह बनवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठीचे काम वेगाने सुरु करण्यात आले आहे. स��्टेंबरमध्ये हे उपग्रह अवकाशात सोडले जाणार असल्याचेही म्हटले जात आहे.\nसध्या इस्रोने चांद्रयान-2 मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात ते सोडले जाणार आहे. त्याआधी इस्रो लष्करासाठी उपग्रह बनवत आहे. हा उपग्रह सामरिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे भारतीय लष्कराला एक नवीन ‘डोळा’च प्राप्त होणार आहे. इस्रो जीसॅट 7 उपग्रह सप्टेंबरमध्ये सोडणार असून भारतीय हवाई दलाला हा उपग्रह अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर याच वर्षाच्या अखेरीस रिसॅट-2ए या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. हा उपग्रह दळणवळणासाठी उपयुक्त ठरणार आहे. हा उपग्रह जीएसएलव्ही एमके-2 या रॉकेट लाँचरच्या मदतीने सोडला जाणार आहे. वायुसेनेला याचा रडार यंत्रणेकरता मोलाचा उपयोग होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nराजकीय नेतृत्व सोपवेल ती कामगिरी निभावण्यास सज्ज : भारतीय हवाई दल प्रमुखांची ग्वाही\nपाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यासाठी भारत प्रयत्नशील\nदहशतवादाची पाळंमुळं खणून काढण्याचा सरकारचा निर्धार – राजनाथ सिंह\nजम्मू काश्‍मीरमध्ये बॉम्ब निकामी करताना मेजर शहिद\nमिशेलची जामीन याचिका पुन्हा फेटाळली\nदहशतवादी नेत्यांची व त्यांच्या संघटनांची मालमत्ता गोठवा : अमेरिकेची पाकिस्तानला सुचना\nपदुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांच्या आंदोलनाला केजरीवालांचा पाठिंबा\nशाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण सक्तीचे करणार – तावडे\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/today-in-gadchiroli-naxalites-killed-3-villagers/", "date_download": "2019-02-18T00:46:20Z", "digest": "sha1:NR6ZGT764VUTZCAVSWSW67I653PWURXD", "length": 5428, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "today in-gadchiroli naxalites-killed-3-villagers-", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन निरपराध गावकऱ्यांची हत्या\nगडचिरोली – भामरागड तालुक्यातील ताळगाव पोलिस स्थानक हद्दीतील कसनुर येथील मालू दोगे मडावी, कन्ना रैनु मडावी व लालसु मासा कुळयेटी या तिघांची पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी हत्या केली. तालुक्यातील कोसफुंडी फाट्याजवळ रक्ता���्या थारोळ्यात पडलेले तिघांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांचे खबरी म्हणून काम करीत असल्याचा बदला घेण्यासाठी हे खून करण्यात आल्याचे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे.\nमालू डोग्गे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू कुडयेटी अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. कसनासुर गावातच २२ एप्रिल २०१८ रोजी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले मिळाले होते.त्यावेळी पोलिसांना गुप्त माहिती पुरविल्याचे संशयावरून सदर तिन्ही इसमांची हत्या करण्यात आल्याची घटनास्थळी लावण्यात आलेल्या फलकावर उल्लेख करण्यात आला आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nनारायण राणे नेमके कोणत्या पक्षात तर नितेश म्हणतात आमचे ठरलय \nधनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत – महाजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T00:21:31Z", "digest": "sha1:O6VT7V7DKACZVWTL4U6BJXK5EV32FN2E", "length": 15708, "nlines": 182, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरोग्य केंद्रांना सीसीटीव्हीचे कोंदण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआरोग्य केंद्रांना सीसीटीव्हीचे कोंदण\n35 आरोग्य केंद्रात यंत्रणा कार्यान्वित होणार\nसर्व केंद्रे इंटरनेटद्वारे जोडणार\nपुणे- जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डिजीटल करण्यात येणार असून, तेथील आरोग्य सेवा सुरळीत चालते का त्यावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 35 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार असून, ही सर्व केंद्र इंटरनेटद्वारे जोडण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी दिली.\nपुणे जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्र तर 534 आरोग्य उपकेंद्र आहेत. सध्या आरोग्य विभागाकडून उपकेंद्राची संख्या वाढवण्याचे काम प्रगतीपथावर असून, त्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. ज्या गावची लोकसंख्या तीस हजार किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येते. गावातील नागरिकांना प्राथमिक उपचार मिळावे यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे. दिवसभरात शेकडो नागरिक या केंद्रामध्ये उपचारासाठी येतात. परंतू, काहीवेळा केंद्रामध्ये डॉक्‍टर किंवा कर्मचारी नाही, स्वच्छतेचा अभाव, औषधांचा पुरेशा साठा नाही, रूग्णांची हेळसांड होते अशा अनेक तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या आहेत.\nया तक्रारींची दखल घेत आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज सुरळीत सुरू रहावे, रूग्णांना वेळेत आणि चांगले उपचार मिळतात का डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचारी आरोग्य केंद्रात वेळेत येतात का डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचारी आरोग्य केंद्रात वेळेत येतात का तेथील कामकाज कशा पध्दतीने सुरू आहे तसेच तेथील स्वच्छता, शिस्त या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून 20 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.\nत्यानुसार पहिल्या टप्प्यात 35 आरोग्य केंद्रामध्ये हे सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्याबाबतची प्रक्रिया सुरू असून येत्या काही दिवसातच कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरवात होईल. तसेच हे आरोग्य केंद्र इंटरनेटद्वारे जोडले जाणार असून, जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामधील कामकाज जिल्हा परिषदेत बसून अधिकाऱ्यांना पाहता येणार आहे. त्यामुळे एकप्रकारे काही केंद्रामध्ये डॉक्‍टरांसह परिचारिका आणि कर्मचारी यांचा सुरू असलेल्या मनमानी कारभाराला आळा बसणार आहे.\nजिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डिजीटल करण्यात येणार असून, काही केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. तसेच सर्व केंद्र इंटरनेटद्वारे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा चांगल्या पध्दतीने सुरू ठेवण्यासाठी मदत होईल.\n– प्रवीण माने, सभापती, आरोग्य आणि बांधकाम, जिल्हा परिषद.\nप्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील कामकाजावर लक्ष केंद्रीत राहणार आहे. त्यासाठी वीस लाख रूपयांचा निधी मंजूर झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आरोग्य सभापती यांच्या प्रयत्नातून येत्या काही दिवसातच ही यंत्रणा बसवण्याच्या कामाला सुरवात ह���ईल.\n– डॉ. दिलीप माने, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिल्ह्यातील आश्रमशाळांची तपासणी होणार\n… यासाठी शेतकऱ्यांचे मृतदेह प्रथम दफन केले\nस्थलांतरीत दुष्काळग्रस्त नागरिकांना राज्य भावात अन्नधान्य द्या\nशिक्षक पात्रता परीक्षेचा शासनास विसर\n“फर्गसन’च्या पदपथावर होताहेत वाहने पार्क\nदोन शिफ्टमध्ये कामास 90 टक्के कर्मचारी तयार\n….तर ३ लाख पुणेकरांना फटका\n“ईएसआयसी’ परीक्षेसाठी राज्याबाहेरील केंद्र\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_145.html", "date_download": "2019-02-18T00:18:27Z", "digest": "sha1:WFMGF5QMTUSD43PMEKDNR33F2CDRQYUO", "length": 7616, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "म्हाळसपिंपळगाव येथे आजपासून लक्ष्मीआई मातेचा यात्रौत्सव | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nम्हाळसपिंपळगाव येथे आजपासून लक्ष्मीआई मातेचा यात्रौत्सव\nचांदा (प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथे लक्ष्मीआई मातेचा यात्रौत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा यात्रा उत्सव आज मंगळवार 7 ऑगस्ट रोजी सुरु होत असून त्यामध्ये प्रथम लक्ष्मीआईची सकाळी पुजेचा धार्मिक कार्यक्रम होईल. दुपारी चार वाजता म्हाळसादेवीच्या पुजेचा धार्मिक कार्यक्रम होईल. नंतर म्हाळसादेवी मंदिरापासून लक्ष्मीआई मातेची गावातून सवाद्य मिरवणुकीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायं. 7 ते 9 यावेळेत श्रीहरी महाराज वाकचौरे (पुणे विद्यापीठ पदवीधर) आळंदी देवाची यांचा किर्तनाचा कार्यक्रम हनुमान मंदिर या ठिकाणी होईल. याप्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज (श्री क्षेत्र देवगड ) हे उपस्थित राहतील. रात्री 9 वाजता भाविकांसाठी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल. तरी सर्व ग्रामस्थांनी व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्थ ग्रामस्थ व यात्रौत्सव कमिटी म्हाळसपिंपळगाव यांनी केले आहे.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी ह���णार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_222.html", "date_download": "2019-02-17T23:55:07Z", "digest": "sha1:2N7QUIFTW6E3HKBUO3SXFUV2EFREJGER", "length": 7377, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "हार्दिकची कपिल देवशी तुलना चुकीची-गावस्कर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nहार्दिकची कपिल देवशी तुलना चुकीची-गावस्कर\nश्रीलंकाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताचा हार्दिक पांड्या याची तुलना कपिल देव याच्याशी करण्यात आली होती. या बाबत गावस्कर यांना मत विचारण्यात आले. त्यावेळी गावस्कर म्हणाले कि ही तुलना योग्य नाहीये. गेल्या काही दिवसांपासून भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची तुलना कपिल देव याच्याशी करण्यात येत आहे.भारताचे दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना गोलंदाजांचा कर्दनकाळ मानले जात असे. आपल्या पिढीतील एक सर्वोत्तम फलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. जोएल गार्नर, मायकल होल्डिंग्स, गॅरी सोबर्स यासारख्या वेगवान गोलंदाजांचा गावस्कर यांनी धीराने सामना केला होता. तत्कालीन कर्णधार कपिल देव याचाही गावस्कर यांना पाठिंबा आणि सहाय्य मिळायचे. या आपल्या कर्णधाराची भारताच्या सध्याच्या संघात असलेल्या एका खेळाडूशी करण्यात आलेली तुलना गावस्कर यांना अजिबात रुचली नाही.\nLabels: अहमदनगर क्रीडा महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/blog-post_562.html", "date_download": "2019-02-18T00:16:18Z", "digest": "sha1:XGZCUEVG7ONMK4WCSSC5IISNSXH44GD5", "length": 7661, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "उपक्रमाद्वारे धार्मिक एकतेचे दर्शन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nउपक्रमाद्वारे धार्मिक एकतेचे दर्शन\nअहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरम व गणेशोत्सवानिमित्त निमगाव वाघा (ता.नगर) येथे धार्मिक एकतेचे दर्शन घडवित व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालयसंलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस��था आणि श्री नवनाथ युवा मंडळाने हा सामाजिक उपक्रम राबविला. संस्थेच्या वतीने स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाची आरती मुस्लिम समाजातील युवकांच्या हस्तेकरण्यात आली. तसेच समाजात वाढती व्यसनाधिनता लक्षात घेता व्यसनमुक्तीवर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देणार्‍या पोस्टरांचा देखावा गणेशमंडळाने साकारला आहे. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सैफ शेख, शाहिद सय्यद, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, विशाल फलके, सोमनाथडोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे, सचिव मंदाताई डोंगरे, वैभव पवार, पै.स्वराज डोंगरे, अन्सार शेख आदि उपस्थित होते.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/31/India-and-Captain-Virat-Kohli-at-Top-of-the-chart.html", "date_download": "2019-02-18T00:10:54Z", "digest": "sha1:QEJY7NRRZYNYAW6PL64YHPHPO2G52WG5", "length": 3390, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " बुमराहची मोठी झेप तर भारत आणि कोहली अव्वल बुमराहची मोठी झेप तर भारत आणि कोहली अव्वल", "raw_content": "\nबुमराहची मोठी झेप तर भारत आणि कोहली अव्वल\nनवी दिल्ली : आयसीसीने नुकतीच आपली जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजीत भारताचा कर्णधार विराट कोहली तर, संघामध्ये भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. गोलंदाजीत कांगारूंविरूद्ध दमदार कामगिरी करणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वर्षभरात�� ८५व्या स्थानावरून १६ वे स्थान पटकावले आहे. गोलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा पाचव्या स्थानावरून सहाव्या तर, रविचंद्रन आश्विन सातव्या स्थानावरुन आठव्या स्थानी घसरला आहे.\nयाशिवाय गोलंदाजीत दक्षिण आफ्रीकेचा कगिसो रबाडा हा अव्वल आहे, तर अष्टपैलूच्या यादीत बांगलादेशचा शाकिब अल हसनने पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे. सध्या चालू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेत गोलंदाजी आणि फलंदाजीत शानदार कामगिरी करणाऱ्या पॅट कमिन्सने मोठी झेप घेत तिसरे स्थान मिळवले आहे. तर, दुसऱ्या स्थानावर इंग्लंडच्या महान जेम्स अँडरसन आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आठव्या स्थानावरुन सातव्या स्थानी आला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ६ तर, दुसऱ्या डावात ३ गडी गारद केले होते.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-pune-6531", "date_download": "2019-02-18T01:10:34Z", "digest": "sha1:VOTXC7EPOGQG7K7DHHD7XJOJAZ24HTXD", "length": 38527, "nlines": 211, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणातून उजळणार गावाच्या विकासवाटा\nपाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणातून उजळणार गावाच्या विकासवाटा\nपाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणातून उजळणार गावाच्या विकासवाटा\nगुरुवार, 15 मार्च 2018\nशेत-पाणंद रस्त्यांची गरज काय\nशेतरस्ते हे प्रामुख्याने शेतीकामाला आवश्यक असणाऱ्या साधनांची ने-आण करण्यासाठी उपयोगात येतात. याांत्रिकीकरणामुळे आंतरमशागत, कापणी, मळणी व अन्य कामे यंत्रांमार्फत होतात. त्यांची वाहतूक करण्यासाठी पावसाळ्यात शेतरस्ते वाहतुकीस योग्य असणे गरजेचे आहे. शेत-पाणंद रस्ते हे पावसाळ्यामध्ये पाणी व चिखलामुळे वाहतुकीस निरुपयोगी ठरतात, अशा ठिकाणी शेतरस्त्यांची प्रकर्षाने आवश्यकता भासते\nशेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेणे, शेतकऱ्यांनी पिकविलेला माल बाजारात पोचविणे आदी निकडीच्या बाबी आता सुकर होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी आवश्यक बारमाही शेतरस्त्यांच्या (पाणंद) कामांना गती देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे होण्यासह कच्च्या व पक्क्या पाणंद रस्ते निर्मितीच्या कामांचा वेग वाढणार आहे. त्यासाठी विविध स्त्रोतांच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आली असून प्रत्येकाच्या जबाबदाऱ्याही स्पष्ट करण्यात आल्या आहेत.\nदळणवळण सुधारणा ही बाब शेती व ग्रामविकासातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. आजही दुर्गम किंवा अनेक गावे रस्त्यांच्या मुख्य प्रवाहापासून बऱ्याच अंशी दूर आहेत. त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून पाणंद रस्ते योजना राबवण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या अंतर्गत माती, दगड व मुरूम टाकून कच्चे शेतरस्ते किंवा पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण, पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे आणि पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्तीतून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे बांधणे या तीन बाबींवर सरकारने भर दिला आहे.\nही कामे राबवण्यासाठी चौदावा वित्त आयोग, मनरेगा, खासदार, आमदार स्थानिक विकास निधी, वैधानिक विकास महामंडळांतर्गतचा निधी, गौण खनिज विकास निधी यातून निधी उपलब्ध करण्यात येईल. त्याबरोबरच ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी मिळणारे अनुदान, महसुली अनुदान, पेसाअंतर्गत निधी व स्व-निधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सेस आणि इतर जिल्हा योजना अशा विविध योजनांमधून मिळणारा निधी खर्च करण्यासही सरकारने मान्यता दिली आहे. या रस्त्यांसाठी गौणखनिज स्वामित्व, मोजणी आणि पोलिस बंदोबस्त यासाठीच्या शुल्क आकारणीत विशेष बाब म्हणून सूट देण्यात येणार आहे. पूर्वी केवळ रोजगार हमी योजनेमधून करण्यात येणाऱ्या कामांसाठी निधीची उपलब्धता होणार असल्यामुळे पाणंद रस्त्यांच्या निर्मितीसाठी यंत्रसामग्रीचाही वापर करता येणार आहे.\nशेतीत कमी मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत आहे. नांगरणी, पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. मात्र बारमाही शेतरस्त्यांचा अभाव, अतिक्रमण आणि दुरवस्थेमुळे शेतापर्यंत यंत्रसामग्री पोचविण्यात अडचणी येतात. त्याचप्रमाणे तयार झालेला माल बाजारपेठेपर्यंत नेण्यातही अडथळा निर्माण होतो. प्रामुख्याने पावसाळ्यात शिवारांमध्ये पाणी साठणे व चिखलामुळे वाहतुकीचे काम त्रासदायक होते. यावर मात करण्यासाठी पाणंद रस्त्यांसंदर्भातील एकत्रित व सुसूत्र सूचनांचा समावेश असलेला निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\nयोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. शेतरस्ते तयार करण्यात येणाऱ्या ठिकाणालगतच्या शेतकऱ्यांचा समावेश असलेली शेतरस्ते समिती स्थापन करण्यात येईल. मात्र ती अनौपचारिक स्वरुपाची असेल. शेतरस्ता निर्मितीसाठी ग्रामपंचायत, महसूल व पोलिस यंत्रणा आणि शेतकऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ही योजना मागणी तत्त्वावर अाहे. त्यामुळे जिल्हानिहाय स्थानिक गरजेनुसार पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समितीमार्फत योजनेचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येईल. या निर्णयानुसार ग्रामीण भागातील रस्त्यांची वर्गवारी एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे रस्ते आणि शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग यामध्ये करण्यात आली आहे.\n१) शेत-पाणंद कच्चा रस्ता मजबुतीकरण करणे\nज्या ठिकाणी शेतकऱ्याची सहमती आहे व कच्चा रस्ता यापूर्वीच करण्यात आला आहे अशा ठिकाणी पक्का रस्ता घेण्यात यावा. अंदाजपत्रकातील बाबींमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक बदल करण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीला राहतील. या रस्त्याचे मातीकाम यापूर्वीच झाले असल्यामुळे अंदाजपत्रकामध्ये त्याचा नव्याने समावेश करण्यात येऊ नये. ज्या ठिकाणी पूलवजा (CD works) कामाची आवश्यकता आहे अशा ठिकाणी सिमेंट पाइपचा वापर करून घेण्यात यावा. यावर अनावश्यक खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. शेत-पाणंद रस्ता पक्का करण्यासाठी जवळपास उपलब्ध दगड, मुरुम, मातीचा वापर करावा. यासाठी शासनाच्या विविध योजनेंतर्गत सुरू असलेल्या जलसिंचन विहिरीतील तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामांमधून साहित्य कल्पकतेने उपयोगात आणता येईल. अत्यावश्यक असल्यास तालुकास्तरीय समितीच्या मान्यतेने परवानगीप्राप्त खाणपट्ट्यामधून गौण खनिज उपलब्ध करून घ्यावे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क आकारण्यात येऊ नये.\n२) शेत, पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे -\nशेतकऱ्याची सहमती आहे अशा ठिकाणी जेसीबी, पोकलॅन उत्खनन यंत्राच्या सहाय्याने योग्य आखणी करून दोन्ही बाजूने चर खोदावेेत. त्यामधून निघणारी माती, मुरुम शेत-पाणंद रस्त्यांमधील भागात टाकण्यात यावी. चरात खोदून निघालेली माती, मुरुम योग्य प्रमाणात पसरवून रस्त्यांचा कच्चा भराव तयार करण्यात यावा. असा कच्चा रस्ता करण्यासाठी प्रति किलोमीटर कमाल ५० हजार रुपये खर्च देय राहील. यापेक्षा अतिरिक्त रक्कम असल्यास शेतकऱ्यांनी लोकसहभागातून ती उत्खनन यंत्रधारकास परस्पर अदा करावी. लोकसहभागातून रक्कम उभारण्यासाठी सीएसआर, एनजीओ यांची मदत घेता येईल.\n३) शेत-पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे करणे\nहा रस्ता एकत्रितपणे एकाच यंत्रणेमार्फत करायचा आहे, अशा ठिकाणी जिल्हास्तरीय समितीने मान्य केलेल्या नमुना अंदाजपत्रकामध्ये माती कामाची रक्कम प्रति किलोमीटर कमाल खर्चाची मर्यादा ५० हजार रुपये असणार आहे. या अंदाजपत्रकास सक्षम अधिकाऱ्याची ताांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन प्रचलित पध्दतीने निविदा प्रक्रिया करावी अशा सूचना आहेत.\nपाणंद रस्त्यांची मोहीम राबविण्यासाठी विविध यंत्रणेत सुसूत्रता व जबाबदारीची स्पष्टता असणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय तसेच ग्रामस्तरावर विविध समित्या स्थापन करण्यात येत आहेत. राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष रोहयो मंत्री, जिल्हास्तरीय समितीचे पालकमंत्री, तालुकास्तरीय समितीचे उप विभागीय अधिकारी (प्रांत) हे अध्यक्ष असतील. ग्रामस्तरावरील समितीचे सरपंच हे अध्यक्ष असतील.\n१. सरपंच - अध्यक्ष\n२. तंटामुक्त समिती अध्यक्ष - सदस्य\n३. शेतरस्ता समिती समन्वयक - सदस्य\n४. कोष समिती सदस्य (अनुसूचित क्षेत्रातील गावासाठी) - सदस्य\n५. बीट जमादार - सदस्य\n६. पोलिस पाटील - सदस्य\n७. तलाठी - सदस्य\n८. ग्रामसेवक - सदस्य सचिव\n१. पाणंद रस्ते कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतरस्त्यांचे प्रस्ताव तयार करणे व तालुकास्तरीय समितीला सादर करणे.\n२. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ते अतिक्रमण केले आहे, अशा ठिकाणी बैठक घेऊन त्यांना समजावून सांगणे, आवश्यकतेनुसार असे प्रकरण तंटामुक्त समितीसमोर ठेवणे.\n३. तंटामुक्त समितीसमोर प्रकर�� ठेवूनही ते निकाली लागत नसल्यास तालुकास्तरीय समितीला सादर करून त्यांच्या निर्देशानुसार पोलिस यंत्रणेची मदत घेणे.\n४. जिल्हास्तरीय समितीवरील यंत्रधारकांशी संपर्क साधून यंत्रसामुग्री उपलब्ध करुन घेणे. ज्या ठिकाणी समितीवरील यंत्रधारक उपलब्ध नसतील अशा ठिकाणी स्थानिकरित्या यंत्र उपलब्ध करून तसे तालुकास्तरीय समितीला कळवणे.\n५. शेतरस्ता समितीला मार्गदर्शन व मदत करणे. आवश्यकतेनुसार समितीस माहिती देणे. लोकसहभाग निधीचे नियोजन करणे.\nशेत रस्ते समिती व कार्ये\nही समिती अनौपचारिक स्वरुपाची राहील.\nज्या ठिकाणी शेतरस्ते करायचे आहेत त्यालगतचे सर्व शेतकरी या समितीचे सदस्य राहतील. त्यामधून एका सदस्याची समन्वयक म्हणून निवड करण्यात येईल.\nया निवडीबाबत मतभेद असल्यास ग्रामस्तरीय समितीने अंतिम निर्णय घ्यावा.\nशेतरस्ता करण्याबाबत ग्रामपंचायतीस विनंती करणे व ग्रामपंचायतीशी समन्वय साधणे.\nग्रामस्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय पॅनलवरील यंत्रधारकांशी संपर्क साधून यंत्रसामुग्री उपलब्ध करुन घेणे. ज्या ठिकाणी असे यंत्रधारक उपलब्ध नसतील त्याठिकाणी स्थानिकरित्या यंत्र उपलब्ध करून घेणे.\nरस्त्यांच्या खुणा (Marking) करण्याकरिता पुढाकार घेऊन महसूल व ग्रामपंचायत यंत्रणांना मदत करणे.\nग्रामसेवक व तलाठी यांच्या समन्वयाने प्रत्यक्ष कामकाज करण्यात आलेल्या ‘अर्थमुव्हर’ उत्खनन यंत्रसामुग्रीच्या तासांची मोजणी व हिशोब ठेवणे.\nअतिक्रमण काढण्यासाठी खुणांनुसार (Marking) समक्ष उपस्थित राहून कामे करुन घेणे. ही जबाबदारी समन्वयकावर असेल.\nजो शेतरस्ता करायचा आहे त्याबाबत ग्रामपंचायतीने ठराव घेणे आवश्यक राहील. या ठरावानुसार ग्रामपंचायतीमार्फत रस्त्यांची देखभाल दुरुस्ती घेण्यात येईल. ही बाब ठरावामध्ये स्पष्टपणे नमूद करावी. त्यानंतर ठराव पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदारांकडे पाठवावा. ग्रामपंचायतीने विहीत मुदतीत ठराव पारीत केला नसल्यास गटविकास अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी.\nअतिक्रमणमुक्त रस्ता करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त होईल. त्यानंतर तहसीलदारांनी ज्या शेतकऱ्यांनी रस्ता अतिक्रमण केले आहे त्यांची बैठक घेऊन अतिक्रमण दूर करण्याबाबत सूचित करण्यात यावे. तंटामुक्त समितीमध्ये याबाबत निर्णय होऊनही संबंधि��� शेतकरी अतिक्रमण काढण्यास तयार होत नसेल तर महसूल नियमावलीचा अवलंब करून अतिक्रमणमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात यावी. यासाठी अतिक्रमण निश्चित करण्यासाठी मोजणी आवश्यक असल्यास शासकीय खर्चाने मोजणी करावी. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये. मोजणी तातडीची म्हणून करण्यात यावी. मोजणी झाल्यानंतर त्या ठिकाणी तत्काळ खुणा निश्चित करण्यात याव्यात. तसेच काम सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहावेत. जेणेकरून अतिक्रमण काढणे सुलभ होईल.\nज्या शेतकऱ्यांना शेतरस्त्यांचा लाभ होणार आहे, अशांनी स्वत:हून सहमतीने रस्ता करण्यास मान्यता द्यावी. तसेच ग्रामपंचायतीमार्फत अर्थमूव्हर उत्खनन यंत्रसामुग्रीद्वारे हद्दी निश्चित (Marking) होत असताना स्वतः उपस्थित राहावे. तसेच किमान खर्चामध्ये दर्जेदार रस्ता होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. आवश्यकता असल्यास लोकसहभागाद्वारे अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याची तयारी असावी.\nविशेष बाब म्हणून सवलत\n१) शेत-पाणंद रस्त्यासाठी गौणखनिज स्वामित्व शुल्क यामधून सवलत\n२) मोजणीसाठी भूमि अभिलेख विभागाकडून कोणतेही मोजणी शुल्क आकारण्यात येऊ नये.\n३) ज्या ठिकाणी खासगी मोजणीधारकाची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी त्याकडून मोजणी ग्राह्य धरण्यात यावी. त्यासाठी लागणारा निधी वरील योजनेतून उपलब्ध करण्यात यावा.\n३) तहसीलदारांनी आदेश दिल्यानंतर मोजणी, अतिक्रमण काढणे, रस्ता बांधकामावेळी पोलिस बंदोबस्तासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये.\nयोजनेत नेमकी कोणती कामे होणार\nनमुना अंदाजपत्रकाप्रमाणे शेतरस्त्याचे काम करणे.\nजिल्हास्तरावर स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन नमूना अंदाजपत्रक तयार करणे.\nप्रति किलोमीटरसाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च\nउपलब्ध स्थानिक मुरुम-दगड यांचा रस्ता मजबुतीकरणासाठी वापर\nविहिरीवरील तसेच जलसंधारणामधील कामांमधून उपलब्ध होणारा दगड-मुरुमांचा वापर\nपाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे अशा ठिकाणी जेसीबी-पोकलेनच्या साह्याने अस्तित्वातील रस्त्याच्या दोन्ही बाजूने चर खोदणे. त्यावरील माती-मुरुम मध्यभागी टाकून कच्चा रस्ता तयार करणे.\nजेसीबी-पोकलेन इत्यादी उत्खनन, यंत्र व रोड रोलर याचा प्रति तास दर जिल्हास्तरीय समिती निश्चित करेल.\nशेती यंत्र machine अतिक्रमण encroachment ग्रामवि��ास rural development विकास मात जलयुक्त शिवार sections सरपंच पुढाकार initiatives ग्रामपंचायत जलसंधारण\nस्थानिक मुरूम, दगड यांचा रस्ते मजबुतीकरणासाठी वापर होणार आहे.\nरस्तेनिर्मितीमध्ये विविध स्तरावरून निधी देण्यात येत असून प्रत्येकाची जबाबदारीही निश्चित केली आहे.\nअर्थ मूव्हरच्या साह्यााने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चर खोदून त्यावरील मुरूम मध्यभागी टाकला जाईल व कच्चा रस्ता तयार केला जाईल.\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tur-procurement-process-issue-nagar-maharashtra-7539", "date_download": "2019-02-18T01:29:47Z", "digest": "sha1:OVKQTLTERMNPUT5E7FIDZMAITGPW6IH3", "length": 16200, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, tur procurement process issue, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र खरेदी केंद्रावर शुकशुकाट\nमिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र खरेदी केंद्रावर शुकशुकाट\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nतूर खरेदी करण्याची आज (बुधवारी ता. १८) मुदत संपत आहे. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे तूर पडून आहे. सरकारने ठरवल्याच्या उद्दिष्टानुसार पन्नास टक्केही तूर खरेदी झाली नाही. त्यात तीन दिवस ऑनलाइन यंत्रणा बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे तूर खरेदीची मुदत वाढवून मिळावी.\n- प्रशांत गायकवाड, सभापती, बाजार समिती, पारनेर, जि. नगर\nनगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन करणारी यंत्रणा दोन-तीन दिवसांपासून बंद असल्यानंतर बुधवारी (ता.१८) शेवटच्या दिवशी सकाळी अकरा वाजता सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ गेले नसल्याने दुपारपर्यंत खरेदी केंद्रावर शुकशुकाटच होता. दुपारी तीननंतर काहीशी खरेदी सुरू झाली.\nदरम्यान, अनेकांकडे तूर शिल्लक असल्याने नोंदणीला व खरेदीला मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\nनाफेडतर्फे सुरू करण्यात आलेल्या तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन करणाऱ्या चांदुर मार्ग (मुंबई) येथील ‘सर्व्हर’ यंत्रणा सोमवारी (ता. १६) जळाल्याने तूर, हरभरा खरेदीची ऑनलाइन यंत्रणा कोलमडली होती. बुधवारी सकाळी अकरा वाजता यंत्रणा सुरू झाली असल्याचे ऑनलाइन यंत्रणेचे काम करणाऱ्या \"एनईएमएल'' (नॅशनल ई मार्केटिंग लि.) या संस्थेच्या समन्वयकाने सांगितले.\nशेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोदणी केलेली आहे, त्यांना तूर विक्रीसाठी केंद्रावर आणावी म्हणून `एसएमएस`' पाठवले जातात. मात्र तीन दिवस यंत्रणा बंद असल्याने `एसएमएस`' गेले नाहीत. त्यामुळे आज ऑनलाइन यंत्रणा सुरू झाली खरी, मात्र एसएमएस गेले नसल्याने दुपारपर्यंत जिल्ह्यामधील खरेदी केंद्रावर शुकशुकाट होता.\nकर्जत, मिरजगाव भागात तुरीचे उत्पादन चांगले झाले\nआहे. शासनाने हमी खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तीन महिन्यापासून सुरळीत खरेदी सुरू आहे. तीन दिवस ऑनलाईन बंद असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे मुदत वाढवून देण्याची मागणी करणार असल्याचे मिरजगाव (ता. कर्जत) येथील तूर खरेदी केंद्र चालक संपत बावडकर यांनी सांगितले.\nनगर जिल्ह्यामध्ये २१ हजार हेक्‍टर क्षेत्रावर तुरीचे पीक घेतले. यंदा कृषी विभागाच्या अहवालानुसार हेक्‍टरी ११ क्विंटल ४० किलोनुसार तूर खरेदी केली. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये दहा खरेदी केंद्रावर बुधवारपर्यंत १ लाख १० हजार ६९० क्विंटल तूर खरेदी झाली. मात्र शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये प्रतिहेक्‍टरी अठरा ते वीस क्विंटलप्रमाणे जिल्हाभरात सुमारे पावणे चार लाख क्विंटलच्या जवळपास तुरीचे उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. बाजारात आतापर्यंत साधारण ८० हजार ते एक लाख क्विंटल तुरीची विक्री झाली. अजूनही जिल्ह्यात सुमारे पावणेदोन लाख क्विंटलच्या जवळपास तूर शिल्लक आहे.\nतूर नगर कृषी विभाग\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nके���द्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-18T00:46:59Z", "digest": "sha1:AWVIPYGGWPHZK62D3LTOFZELBL2ILQAR", "length": 12353, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सौदा एका महागड्या महालाचा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसौदा एका महागड्या महालाचा\nमुंबईत वन आरके खरेदी करायचे म्हटले तरी 50 लाख रुपये मोजावे लागतात. सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेलेली मुंबई ही आता धनाढ्य व्यक्तींपुरतीच मर्यादित राहिली आहे. कोट्यवधी आणि अब्जावधीचे व्यवहार दररोज मुंबईत होतात. त्याची कल्पनाही साध्या व्यक्तीला नसते. मुंबईत सर्वकाही मिळते, पण घर मिळत नाही. ही बाब गेल्या पाच-सहा दशकांपासून आहे आणि आजही तीच स्थिती आहे.\nअलीकडेच नेपियन सी रोडवर एका महालाचा एक चर्तुथांश भाग विकला गेला तोही 180 कोटीला. यावरून संपूर्ण महालाची किंमत किती असेल, हे सांगणे कठिण आहे आणि किमान सामान्य व्यक्तीला सांगताही येणार नाही.\nनेपियन सी रोडवर प्रसिद्ध किलाचंद हाऊस हा महानगरातील शेवटचा महाल म्हणून ओळखला जातो. अलिकडेच या महालाचा एक चर्तुथांश भाग 180 कोटी रुपयांना विकला. ही मालमत्ता ऍडेल इन्व्हेस्टमेंट प्रा.लि.ने नमन हाऊसिंग प्रा.लिमीटेडला विकली. विक्री केलेल्या भागाचे क्षेत्रफळ सुमारे दहा हजार चौरस मीटर आहे. हा भाग अगोदर ऑर्बिट कॉर्पोरेशनने 2010 मध्ये खरेदी केला होता. ही मालमत्ता 4 मे 2016 ला ऑर्बिटचे पुजित अग्रवाल यांनी ऍडेल इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने 145 कोटींना ट्रान्सफर केली होती.\nकिलाचंद हाऊस हा सुमारे एक लाख चौरस मीटरवर उभारलेले असून तो शहरातील शेवटचा महाल म्हणून ओळखला जातो. मूळ रुपाने ही मालमत्ता पतियाळाच्या महाराजांची होती. त्यानंतर देवचंद किलाचंद यांनी खरेदी केली. पुन्हा किलाचंद यांच्या वारशांत समान रुपाने ही मालमत्ता विभागली गेली. त्यापैकी एका हिस्सेदारांनी आपल्या हिश्‍श्‍याचा एक चर्तुथांश भाग ऑर्बिट डेव्हलपर्सला 2010 मध्ये विकला. पुढे नमन हाऊसिंगला त्याची विक्री करण्यात आली. आता किलाचंद हाऊसच्या 25 हजार चौरस फुट क्षेत्रावर नमन हाऊसचा अधिकार आहे. या व्यवहाराला 28 मार्च रोजी अंतिम स्वरुप दिले गेले. रजिस्ट्रीसाठी विकासकाने मुद्रांक शुल्क रुपातून 9 कोटी रुपये भरले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nघर खरेदी… बी केअरफुल\nजुन्या वस्तूंनी नवा लूक\nमालमत्तेती गुंतवणूक तिप्पट होणार\nडेक���रेटिव्ह पिलोजने करा मेकओव्हर\nरिअल इस्टेट क्षेत्रात इक्विटी गुंतवणूकीत वाढ\nरेरा: एक वर्षानंतरची स्थिती\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Government-workers-strike-issue-mumbai/", "date_download": "2019-02-17T23:56:17Z", "digest": "sha1:W5ZEH2UX3UBKKGYKV54OYHUMPLHV76K3", "length": 12098, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्मचारी संप १०० % ; कार्यालये ओस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्मचारी संप १०० % ; कार्यालये ओस\nकर्मचारी संप १०० % ; कार्यालये ओस\nराज्य सरकारी कर्मचार्‍यांना केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग मिळावा, महागाई भत्त्याची चौदा महिन्यांची थकबाकी तत्काळ देण्यात यावी, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 वर्षे आदी मागण्यांसाठी सरकारी कर्मचार्‍यांनी 7 ते 9 ऑगस्ट असा तीन दिवस संप पुकारला आहे. मंगळवार सकाळपासून या संपाला राज्यात सुरुवात झाली असून च���ुर्थ व तृतीय श्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्याने विविध सरकारी कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले आहे. राज्यकारभाराचा गाडा हाकणार्‍या मंत्रालयातील बहुतांश विभागांत सकाळच्या सत्रात सर्वत्र शुकशुकाट असल्याचे दिसून आले. कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी पहिल्याच दिवशी शंभर टक्के संप यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. मागण्यांवर जोपर्यंत चर्चा करून तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत संप चालूच राहणार असल्याचे कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.\nसरकारी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपात मंत्रालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, जिल्हाधिकारी, तहसिलदार, जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे जवळपास 17 लाख कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विश्‍वास काटकर यांनी केला. प्रशासकीय कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यांबरोबर परिवहन, सरकारी रुग्णालये, मंत्रालय व शासकीय उपहारगृह तसेच विक्रीकर व अन्य सरकारी विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत संप पहिल्याच दिवशी शंभर टक्के यशस्वी करून दाखविला, असल्याचे बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी सांगितले.\nसातवा वेतन आयोग तत्काळ लागू करा, निवृत्तीचे वय 60 वर्षे, पाच दिवसांचा आठवडा, जानेवारी 2017 पासूनची चौदा महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी आणि जानेवारी 2018 पासूनचा वाढीव महागाई भत्ता फरकाच्या रकमेसह मंजूर करा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून 1982 ची परिभाषीत पेन्शन योजना सर्वांना लागू करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरा, सर्व इच्छुक अर्जदारांना एक विशेष बाब म्हणून अनुकंपा तत्वावर तत्काळ नियुक्त्या देण्यात याव्या, प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिलांना परिचरांना किमान वेतन द्यावे, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करा, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे शंभर टक्के समायोजन करा, सहा महिन्याची नाही, तर केंद्राप्रमाणे दोन वर्षे बालसंगोपन रजा देण्यात यावी. खाजगीकरण बंद करा.\nसंपात या संघटनांचा सहभाग\nर.ग.कर्णिक यांची राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, आमदार कपिल पाटील यांची शिक्षक भारती, सरकारी, निम सरकारी शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी संघटना, राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आदी संघटनांनी संपात सहभागी झाल्या आहेत.\nराज्य सरकार एका बाजुला मेगा भरती करण्याची घोषणा करीत असताना प्रशासनातील 1 लाख 86 हजार रिक्त जागा आजवर भरल्या गेलेल्या नाहीत. राज्यात 300 खाटांची रूग्णालये ही सार्वजनिक व खासगी भागिदारी तत्वावर चालविण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये सर्व तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची पदे ही खाजगी कंपनीमार्फत भरण्यात येणार आहेत. अशी किमान 20 ते 25 हजार पदे संपूर्ण राज्यात भरण्यात येणार असतील तर यामध्ये आरक्षण कसे मिळणार असा सवाल बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी केला. सरकार सरकारी जागा न भरता खाजगी ठेकेदारीला वाव देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nसरकारी रुग्णालयांतील आरोग्य सेवा ठप्प\nसरकारी रुग्णालयातील अनेक पदे मागील काही वर्षापासून रुग्ण असून खाटांच्या प्रमाणात कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याऐवजी खाजगी संस्थाच्या ताब्यात रुग्णालये देण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे. तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची पदे भरण्यास जाणीवपुर्वक दिरंगाई केली जात असल्याने रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपास उत्सफुर्त प्रतिसाद दिला. यामुळे मुंबईतील जे जे रुग्णालय, सेंट जॉर्ज, गो.ते. रुग्णालय, कामा रुग्णालय, पोद्दार, पोलिस रुग्णालय, राकावियो, नागरी आरोग्य केंद्र वांद्रे येथील आरोग्य सेवा ठप्प पडल्याचे दिसून आले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा ���ोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-18T00:42:50Z", "digest": "sha1:G5UDJW64CNXSSDQWG7IXDXQPG7HWAXOQ", "length": 10094, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा : कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nवडूज : मांडवे ता. खटाव येथे कार व दुचाकीचा अपघात होऊन एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला.\nयाबाबतची अधिक माहिती अशी की, दहिवडी-वडूज रस्त्यावर मांडवे गावच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जय भगवान हॉटेलसमोर बाबू प्रभू मोघा ( वय 45) व त्यांचे मित्र राजप्पा अमोलप्पा नायकोंडे हे दुचाकीवरून (केए 30 एच 8245) निघाले असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारने (एमएच 12 डीएस 1779) त्यांना जोरदार धडक दिली.\nया अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. यातील राजप्पा नायकोंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सिद्धाराम बाबू मोघा यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली असून या घटनेचा अधिक तपास पो. हवा. सविता वाघमारे करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातारा- नागेवाडी धरणातून पाणी सोडा\nउमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही- अजित पवार\nमनोमिलनावर शिक्कामोर्तब; आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे एकत्र\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/ties/cheap-ties-price-list.html", "date_download": "2019-02-18T00:11:56Z", "digest": "sha1:RCESBCPANR6V6KV7PLWYQBM5EZZ6ITLX", "length": 17933, "nlines": 470, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये तियेसी | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त तियेसी India मध्ये Rs.111 येथे सुरू म्हणून 18 Feb 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. पार्क अवेणूने प्रिंटेड में s टाय SKUPDcxyE9 Rs. 808 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये टाय आहे.\nकिंमत श्रेणी तियेसी < / strong>\n152 तियेसी रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 482. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.111 येथे आपल्याला विंडोम डील सेल्फ डेसिग्न में s टाय SKUPDcxKzF उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 322 उत्पादने\nदाबावे रस 300 1500\nरस क्स 300 तो 500\nबेलॉव रस ल 300\nविंडोम डील सेल्फ डेसिग्न में s टाय\nविंडोम डील सेल्फ डेसिग्न में s टाय\nविंडोम डील सेल्फ डेसिग्न में s टाय\nविंडोम डील सेल्फ डेसिग्न में s टाय\nविंडोम डील सेल्फ डेसिग्न में s टाय\nविंडोम डील सॉलिड में s टाय\nविंडोम डील सेल्फ डेसिग्न में s टाय\nविंडोम डील सॉलिड में s टाय पॅक ऑफ 2\nविंडोम डील सॉलिड में s टाय पॅक ऑफ 2\nफॅन्सी स्टेप्स सॉलिड में s टाय\nपॅरानॉईड पोलका प्रिंट में s टाय\nअसं बोव पॅक रेड & ब्लॅक सॉलिड में s टाय पॅक ऑफ 2\nपॅरानॉईड पोलका प्रिंट में s टाय\nविंडोम डील सॉलिड में s टाय पॅक ऑफ 2\nब्लॅकस्मिथ सॉलिड में s टाय\nफॅन्सी स्टेप्स स्लिम सॉलिड में s टाय\nएलिस पोलका प्रिंट में s टाय\nविंडोम डील सॉलिड में s टाय पॅक ऑफ 2\nविंडोम डील सॉलिड में s टाय पॅक ऑफ 2\nविंडोम डील सॉलिड में s टाय पॅक ऑफ 2\nविंडोम डील सेल्फ डेसिग्न में s टाय\nपॅरानॉईड स्त्रीपीडा में s टाय\nपॅरानॉईड गेओमेट्रीक प्रिंट में s टाय\nपॅरानॉईड स्त्रीपीडा में s टाय\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.kishorborateblogs.in/page/2/", "date_download": "2019-02-18T00:25:16Z", "digest": "sha1:XHHQJH7R3XXBA7MGPIR3N7JF5KINYQR2", "length": 4384, "nlines": 64, "source_domain": "www.kishorborateblogs.in", "title": "Kishor Borate - Page 2 of 10 - MY THOUGHTS", "raw_content": "\nइन जल्लादों को मार दो\nभारताच्या डोक्यावरील जखम, कलम ३७०\nमर्यादेचे बंध तोडावे लागतील\nकाँग्रेसचा DNA तपासायला हवा.\nस्मृति क्षेपणास्त्रापुढे विरोधक निष्प्रभ\nराजने दोस्ती की है ,चापलूसी नही की….\nदोघात तिसरा, आता सगळं विसरा\nप्रादेशिक पक्ष आणि अस्मिता मजबूत होतेय\nभाजपाचा महाराष्ट्र द्रोह भाग- २\nराजकारणाची ऐशी की तैशी\nछावणी बंद, लावणी चालू\nअफझल तो पैदा ही होते ह�� मरने के लिये\nहमें तो अपनोंने लूटा गैरों में कहां दम था……\nइशरत की कहाणी हेडली की जुबानी\nबोली नही, अब गोली चाहिये\nराज ठाकरेंचा बॉलीवूड वर सर्जिकल स्ट्राईक\nतिसरा डोळा भाग- ३२\n*तिसरा डोळा भाग- ३२* परवा काश्मिरमध्ये दगडफेक करून पळून जाणारा एक तरुण सैन्याच्या गाडीखाली सापडून ठार झाला. त्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी\nतिसरा डोळा भाग- १४\nएकीकडे संविधान बचाव रॅली काढायची आणि दुसरीकडे कुरआनाचे प्रवचन देत मुस्लिम समाजाला कुरआनातीलच कायदे लागू आहेत आणि त्यांना त्या प्रमाणेच\nकारभारी दमानं, होऊ द्या दमानं\nसरकार मग ते केंद्रातले असू द्या, अगर राज्यातले. त्याची धोरणं ही देशातील शेतकरी, नोकरदार, कामगार, छोटे व्यावसायिक आणि विद्यार्थी\nभावनेचा बाजार, त्याला सत्तेचा आधार\nभारत हा चमत्कारांचा देश आहे. इथं चमत्कार करणारावर लगेच विश्वास ठेवला जातो आणि त्याला नमस्कार ही केला जातो. भारताचा धार्मिक\nअति आत्मविश्वास नडला – तिसरा डोळा भाग -६१\nकामगिरी सुमार, पण घोषणा दमदार\nतिसरा डोळा भाग- ३२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z130524060138/view", "date_download": "2019-02-18T00:39:11Z", "digest": "sha1:P7ZAEXVH7BFX6656BN4UACQOH4GXIEGY", "length": 38197, "nlines": 188, "source_domain": "www.transliteral.org", "title": "द्वितीय परिच्छेद - तिथिनिर्णयः", "raw_content": "\nगणपतीचे प्रकार किती व कोणते\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|\nउपाकर्म ( श्रावणी )\nद्वितीय परिच्छेद - तिथिनिर्णयः\nनिर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.\n॥ श्रीगणेशाय नमः ॥\nअथसंवत्सरप्रतिपदमारभ्य तिथिकृत्येचकृष्णादिंव्रतेशुक्लादिमेवच विवाहादौचसौरादिंमासंकृत्येविनिर्दिशेदितिब्राह्मंप्रायशोनुसृत्यतिथिनिर्णयस्तत्कृत्यंचनिरुप्यते तत्रमीनसंक्रांतौपश्चात्षोडशघटिकाः पुण्यकालः रात्रौतुनिशीथात्प्राक्परतश्चसंक्रमेपूर्वोत्तरदिनार्धंपुण्यंनिशीथेतुदिनद्वयंपुण्यमितिसामान्यनिर्णयादवसेयम् \nआतां “ तिथिकृत्याविषयीं कृष्णपक्षादि, व्रतांविषयीं शुक्लपक्षादि व विवाहादिकार्यांविषयीं सौरादि महिना घ्यावा ” ह्या ब्राह्मवचनाला प्रायशः अनुसरुन संवत्सर प्रतिपदेला आरंभ करुन तिथिनिर्णय व तिथिकृत्यें सांगतो. चैत्रमासनिर्णय - त्यांत मीनसंक्रांतीचे ठिकाणीं पुढच्या सोळा घटका पुण्यकाळ. रात्रीं मीनसंक्रांत असतां मध्यरात्रीच्या पूर्वीं असेल तर पूर्व दिवसाचें उत्तरार्ध पुण्यकाळ, मध्यरात्रीच्या पुढें संक्रांत असेल तर पुढच्या दिवसाचें पूर्वार्ध पुण्यकाळ, मध्यरात्रीं झाली तर पूर्व दिवशीं व पर दिवशीं दोन्ही दिवशीं पुण्यकाळ, असा सामान्य निर्णयावरुन हा पुण्यकाळ समजावा.\nअथतिथिनिर्णयः तत्रचैत्रशुक्लप्रतिपदिवत्सरारंभः तत्रौदयिकीग्राह्या चैत्रेमासिजगद्ब्रह्माससर्जप्रथमेहनि शुक्लपक्षेसमग्रंतुतदासूर्योदयेसतीतिहेमाद्रौब्राह्मोक्तेः दिनद्वयेतव्द्याप्तावव्याप्तौवापूर्वैव तदुक्तं ज्योतिर्निबंधे चैत्रेसितप्रतिपदियोवारोर्कोदयेसवर्षेशः उदयद्वितयेपूर्वोनोदययुगुलेपिपूर्वः स्यात् यस्माच्चैत्रसितादेरुदयाद्भानोः प्रवृत्तिरब्दादेरिति वत्सरादौवसंतादौबलिराज्येतथैवच पूर्वविद्धैवकर्तव्याप्रतिपत्सर्वदाबुधैरितिवृद्धवसिष्ठोक्तेः चैत्रमासस्ययाशुक्लप्रथमाप्रतिपद्भवेत् तदह्निब्रह्मणः कृत्वासोपवासस्तुपूजनं संवत्सरमवाप्नोतिसौख्यानिभृगुनंदनेतिहेमाद्रौविष्णुधर्मोक्तेः यदातुचैत्रोमलमासोभवतितदादैव कार्यस्यतत्रनिषिद्धत्वाच्छुद्धेमासिसंवत्सरारंभः कार्यइतिकेचिदाहुः निष्कर्षस्तु शुक्लादेर्मलमासस्यसोंतर्भवतिचोत्तरइत्यादिवचनादग्रिमवर्षांतः पातान्मलमासमारभ्यैववर्षप्रवृत्तेः शुक्रास्तादाविवमलमासएवकार्यइतिवयंप्रतीमः ननुशुक्रास्तादौचैत्रशुक्लप्रतिपदंतरस्याभावाद्युक्तंतन्मध्यएवानुष्ठानं मलमासेतुशुद्धप्रतिपदंतरस्यसंभवात् शुद्धएववत्सरारंभोयुक्तइतिचेत्‍ भ्रांतोसि नहिप्रतिपदंतरसत्त्वंप्रयोजकं द्विःकरणापत्तेः वर्षेशद्वयापत्तेश्च अपितुवत्सरारंभः सतुमलमासेपीत्युक्तंप्राक नहिचैत्रशुक्लादिर्मलमासः पूर्ववर्षेंऽतर्भवतीतिब्रह्मणापिसुवचम्‍ तत्रतैलाभ्यंगोनित्यः वत्सरादौवसंतादौवलिराज्येतथैवच तैलाभ्यंगमकुर्वाणोनरकंप्रतिपद्यतइतिवसिष्ठोक्तः \nआतां तिथिनिर्णय सांगतो - चैत्रशुक्लप्रतिपदेंस संवत्सराचा आरंभ होतो, त्या विषयीं प्रतिपदा सूर्योदयव्यापिनी घ्यावी; कारण, “ चैत्रमासीं शुक्लपक्षीं प्रथम दिवशीं सूर्योदयीं ब्रह्मदेवानें सर्व जग निर्माण केलें ” असें हेमाद्रींत ��्राह्मवचन आहे. दोन दिवशीं उदयव्यापिनी असो किंवा नसो तथापि पूर्वदिवशींच करावी. तेंच ज्योतिर्निबंधांत सांगितलें, तें असें :- “ चैत्रशुद्ध प्रतिपदेस सूर्योदयीं जो वार तो वर्षेश ( वर्षपति ) होय. दोन दिवशीं सूर्योदयीं प्रतिपदेस वार असतां पूर्व घ्यावा, व नसतांही पूर्व घ्यावा; कारण, चैत्रशुक्लाचा आदि जो सूर्योदय, त्यापासून वर्षाचे आदीची प्रवृत्ति ( आरंभ ) होते. ” “ वर्षप्रतिपदा, वसंतऋतूचा आरंभ, बलिप्रतिपदा यांचे ठायीं पूर्वविद्धा प्रतिपदा घ्यावी ” असें वृद्धवसिष्ठवचन आहे. “ चैत्रमासाचे शुक्लपक्षाची जी पहिली प्रतिपदा, त्या दिवशीं उपोषण करुन ब्रह्मदेवाचें पूजन करावें. तेणेंकरुन वर्षपर्यंत अनेक सुखें प्राप्त होतात ” असें हेमाद्रींत विष्णुधर्मवचन आहे, यास्तव पूर्वविद्धाच करावी. जेव्हां चैत्र मलमास होईल तेव्हां देवकार्यें त्या मलमासांत करण्याविषयीं निषिद्ध असल्यामुळें शुद्धमासीं संवत्सरारंभ करावा, असें केचित्‍ सांगतात. खरोखर म्हटलें म्हणजे - “ शुक्लपक्षादि मलमास प्राप्त असतां तो मलमास पुढच्या शुद्ध मासांत अंतर्भूत होतो ” इत्यादि वचनांवरुन तो मलमास पुढच्या वर्षांत पडल्यामुळें मलमास धरुनच वर्षाची प्रवृत्ति ( प्रारंभ ) झाल्यानें - शुक्र, गुरु यांचे अस्तादिकांमध्यें जसा संवत्सरारंभ होतो तसा - मलमासांतच संवत्सरारंभ करावा, असें आम्हीं ( कमलाकरभट्ट ) समजतों. शंका - शुक्रादिकांचे अस्तादिकांत दुसरी चैत्रशुक्लप्रतिपदा नसल्याकारणानें अस्तादिकांमध्येंच वर्षारंभ करावा हें युक्त आहे. मलमासांत तर दुसर्‍या शुद्ध प्रतिपदेचा संभव असल्यामुळें शुद्धमासींच नवीन वर्षाला आरंभ करावा हें योग्य आहे, असें म्हणूं समाधान - असें जर म्हणशील तर तूं भ्रांत आहेस. कारण, दुसर्‍या प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास दुसरी प्रतिपदा असणें हें प्रयोजक आहे काय समाधान - असें जर म्हणशील तर तूं भ्रांत आहेस. कारण, दुसर्‍या प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास दुसरी प्रतिपदा असणें हें प्रयोजक आहे काय नाहीं; कारण, तें प्रयोजक मानलें तर दोन वेळां संवत्सरारंभ करावा, असें प्राप्त होईल. आणि वर्षेशही दोन प्राप्त होतील. तर संवत्सराचा आरंभ तो मलमासांतही होतो, असें पूर्वीं सांगितलें आहे. चैत्रशुक्लादि मलमास पूर्व वर्षांत अंतर्भूत होतो, असें ब्रह्मदेवास तरी सांगतां येईल काय नाहीं; कारण, तें प्रयोजक मानलें तर दोन वेळां संवत्सरारंभ करावा, असें प्राप्त होईल. आणि वर्षेशही दोन प्राप्त होतील. तर संवत्सराचा आरंभ तो मलमासांतही होतो, असें पूर्वीं सांगितलें आहे. चैत्रशुक्लादि मलमास पूर्व वर्षांत अंतर्भूत होतो, असें ब्रह्मदेवास तरी सांगतां येईल काय कोणासही सांगतां येणार नाहीं. चैत्रशुद्धप्रतिपदेस तैलाभ्यंग नित्य आहे; कारण, “ वर्षाचा प्रथम दिवस, वसंताचा प्रथम दिवस, बलिराज्य ( बलिप्रतिपदा ) यांचे ठायीं तैलाभ्यंग न करणारा नरकार जातो ” असें वसिष्ठवचन आहे.\nअस्यामेवनवरात्रारंभः तदुक्तंमार्कंडेयपुराणे शरत्कालेमहापूजाक्रियतेयाचवार्षिकीति तत्रपरयुतैव ग्राह्या अमायुक्तानकर्तव्याप्रतिपच्चंडिकार्चने मुहूर्तमात्राकर्तव्याद्वितीयादिगुणान्वितेतिदेवीपुराणात् तिस्रोह्येताः पराः प्रोक्तास्तिथयः कुरुनंदन कार्तिकाश्वयुजोर्मासोश्चैत्रेमासिचभारतेतिहेमाद्रौब्राह्मोक्तेः पराः परयुताः अत्रविशेषः पारणानिर्णयश्चशारदनवरात्रेवक्ष्यते \nयाच प्रतिपदेस नवरात्रारंभ. तें मार्कंडेयपुराणांत सांगितलें आहे. तें असें - “ शरत्कालीं व वर्षारंभकालीं महापूजा करितात. ” त्या नवरात्राविषयीं प्रतिपदा द्वितीयायुक्तच घ्यावी; कारण, “ चंडिकार्चनाविषयीं अमायुक्त प्रतिपदा न करावी, मुहूर्तमात्र असली तरी द्वितीयायुक्त करावी ” असें देवीपुराणांत वचन आहे; आणि “ कार्तिक, आश्विन, व चैत्र ह्या तीन महिन्यांच्या प्रतिपदा तिथि परा कराव्या. ” असें हेमाद्रींत ब्राह्मवचन आहे. येथें सांगावयाचा विशेष व पारणानिर्णय हा आश्विनमासांत पुढें सांगूं.\nअत्रप्रपादानमुक्तमपरार्केभविष्ये अतीतेफाल्गुनेमासिप्राप्तेचैत्रमहोत्सवे पुण्येह्निविप्रकथितेप्रपादानंसमारभेदित्युपक्रम्य ततश्चोत्सर्जयेद्विद्वान्मंत्रेणानेनमानवः प्रपेयंसर्वसामान्याभूतेभ्यः प्रतिपादिता अस्याः प्रदानात्पितरस्तृप्यंतुहिपितामहाः अनिवार्यंततोदेयंजलंमासचतुष्ट्यमिति तथा प्रपांदातुमशक्तेनविशेषाद्धर्ममीप्सुना प्रत्यहंधर्मघटकोवस्त्रसंवेष्टिताननः ब्राह्मणस्यगृहेदेयः शीतामलजलः शुचिः तत्रमंत्रः एषधर्मघटो दत्तोब्रह्मविष्णुशिवात्मकः अस्यप्रदानात्सकलाममसंतुमनोरथाः अनेनविधिनायस्तुधर्मकुंभंप्रयच्छति प्रपादानफलंसोऽपिप्रा��्नोतीहनसंशयइति \nया प्रतिपदेस प्रपादान ( वाटसरांस पाणी देणें ) सांगतो - अपरार्कांत - भविष्यांत “ फाल्गुनमास जाऊन चैत्रमहोत्सव प्राप्त झाला असतां ब्राह्मणानें सांगितलेल्या शुभ दिवशीं प्रपादानाचा आरंभ करावा. ” असा उपक्रम करुन पुढें सांगतो “ या ( पुढें सांगितलेल्या ) मंत्रानें तिचा उत्सर्ग करावा, तो मंत्र असा - प्रपेयं सर्वसामान्या भूतेभ्यः प्रतिपादिता ॥ अस्याः प्रदानात्पितरस्तृप्यंतु हि पितामहाः ॥ या मंत्रानें उत्सर्ग करुन चार महिने प्राणिमात्रांस जल द्यावें. ” तसेंच “ चार महिने प्रपादान करण्याला शक्ति नाहीं, पण विशेष धर्म व्हावा अशी इच्छा करणारानें प्रतिदिवशीं वस्त्रानें मुखाला वेष्टन केलेला असा धर्मघट ब्राह्मणाच्या घरीं द्यावा, तो थंड स्वच्छ पाण्यानें भरलेला व शुद्ध असावा. त्याचा मंत्र - एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ॥ अस्य प्रदानात्सकला मम संतु मनोरथाः ॥ या विधीनें जो धर्मघट देईल तोही प्रपादानाचें फल पावेल यांत संशय नाहीं. ”\nचैत्रशुक्लतृतीयायां गौरीमीश्वरसंयुतांसंपूज्यदोलोत्सवंकुर्यात् तदुक्तंनिर्णयामृतेदेवीपुराणे तृतीयायांयजेद्देवींशंकरेणसमन्वितां कुंकुमागरुकर्पूरमणिवस्त्रसुगंधकैः स्रग्गंधधूपदीपैश्चदमनेनविशेषतः आंदोलयेत्ततोवत्सशिवोमातृष्ट्येसदेति अत्रचतुर्थीयुताग्राह्या मुहूर्तमात्रसत्त्वेपिदिनेगौरीव्रतंपर इतिमाधवोक्तेः अत्रैवसौभाग्यशयनव्रतमुक्तंमात्स्ये वसंतमासमासाद्यतृतीयायांजनप्रिये सौभाग्यायसदास्त्रीभिः कार्यंपुत्रसुखेप्सुभिरिति तत्रापिपरयुतैव \nतृतीया - चैत्रशुक्ल तृतीयेस ईश्वरयुक्त गौरीचें पूजन करुन मासपर्यंत दोलोत्सव करावा. तो निर्णयामृतांत देवी - पुराणांत उक्त आहे, तो असा - “ तृतीयेस शिवयुक्तदेवीचें कुंकुम, अगुरु, कर्पूर, मणि, वस्त्र, सुगंधिद्रव्यें, माला, गंध, धूप, दीप व दमनक ( दवणा ) यांनीं पूजन करुन शिवपार्वतींच्या संतोषार्थ शिवयुक्त देवीला पाळण्यांत घालून आंदोलन करावें. ” ह्या दोलोत्सवाविषयीं चतुर्थीयुक्त तृतीया घ्यावी; कारण, “ दुसर्‍या दिवशीं जरी तृतीया एक मुहूर्त उर्वरित असली तरी त्या दिवशींच गौरीव्रत करावें ” असें माधववचन आहे. याच तृतीयेस सौभाग्यशयनव्रत सांगतों - मत्स्यपुराणांत - “ वसंतमास प्राप्त झाला असतां तृतीयेस पुत्रसुखेच्छु स्त्रियांनीं सौभाग्य प्राप्त होण्यासाठीं सौभाग्यशयनव्रत करावें. ” - ह्याविषयींही चतुर्थीयुक्तच तृतीया घ्यावी.\nइयंचमन्वादिरपि अत्रैवप्रसंगात्सर्वमन्वादिनिर्णय उच्यते ताश्चोक्तादीपिकायां तिथ्यग्नीनतिथिस्तिथ्याशेकृष्णेभोनलोग्रहः तिथ्यर्कौनशिवोश्वोमातिथीमन्वादयोमधोरिति तिथिः पूर्णिमा अग्निस्तृतींया नेतिवैशाखेनास्तीत्यर्थः आशादशमी कृष्णेभःकृष्णाष्टमी अनलस्तृतीया ग्रहोनवमी अर्कोद्वादशी नेतिमार्गशीर्षेनास्तीत्यर्थः शिवएकादशी अश्वःसप्तमी मघोश्चैत्रादारभ्यैतामन्बादय इत्यर्थः अत्रमूलवचनानिहेमान्द्यादेर्ज्ञेयानि एताश्चमन्वादयोहेमाद्रिमतेशुक्लपक्षस्थाः पौर्वाह्णिकाः कृष्णपक्षस्थाआपराह्णिकाग्राह्याः पूर्वाह्णेतुसदाग्राह्याः शुक्लामनुयुगादयः दैवेकर्मणिपित्र्येचकृष्णेचैवापराह्णिकाइतिगारुडवचनात् अथोमन्वादियुगादिकर्मतिथयः पूर्वाह्णिकाः स्युः सितेविज्ञेयाअपराह्णिकाश्चबहुलेइतिदीपिकोक्तेश्च कालादर्शेत्वपराह्णव्यापित्वंमन्वादिषूक्तंतत्त्वयुक्तमितियुगादिनिर्णयेवक्ष्यामः \nही तृतीया मन्वादिकही आहे. येथेंच प्रसंगेंकरुन सर्व मन्वादितिथींचा निर्णय सांगतों. त्या सांगतो - दीपिकेंत “ चैत्रांत शुक्लतृतीया व पौर्णिमासी, वैशाखांत नाहीं, ज्येष्ठांत पौर्णिमा, आषाढांत शुक्लदशमी व पौर्णमासी, श्रावणकृष्ण अष्टमी, भाद्रपदांत शुक्लतृतीया, आश्विनांत शुक्लनवमी, कार्तिकांत शुक्लद्वादशी व पौर्णिमा, मार्गशीर्षांत नाहीं, पौषांत शुक्ल एकादशी, माघांत शुक्लसप्तमी, फाल्गुनांत पौर्णमासी व अमावास्या, ह्या तिथि मन्वादिक होत. याविषयीं मूलवचनें हेमाद्रि इत्यादि ग्रंथीं पाहावीं. ह्या मन्वादितिथि हेमाद्रिमतीं शुक्लपक्षांतल्या पौर्वाह्णिका व कृष्णपक्षांतील आपराह्णिका घ्याव्या; कारण, “ मन्वादि व युगादि तिथि दैवपित्र्यकर्माविषयीं शुक्लपक्षांतील पूर्वाह्णव्यापिनी व कृष्णपक्षांतील अपराह्णव्यापिनी घ्याव्या ” असें गरुडपुराणांत वचन आहे. व “ मन्वादि युगादि कर्मतिथि शुक्लपक्षीं पूर्वाह्णव्यापिनी व कृष्णपक्षीं अपराह्णव्यापिनी घ्याव्या ” असें दीपिकेंतही सांगितलें आहे. कालादर्शांत तर मन्वादितिथि अपराह्णव्यापिनी घ्याव्या असें सांगितलें आहे; परंतु तें योग्य नाहीं, असें ���ुगादिनिर्णयांत पुढें सांगूं.\nअत्रचश्राद्धमुक्तंमात्स्ये कृतंश्राद्धंविधानेनमन्वादिषुयुगादिषु हायनानिद्विसाहस्रंपितृणांतृप्तिदंभवेदिति मन्वादिश्राद्धंचमलमासेसतिमासद्वयेपिकार्यं मन्वादिकंतैर्थिकंचकुर्यान्मासद्वयेपिचेतिस्मृतिचंद्रिकोक्तेः अत्रपिंडरहितंश्राद्धंकुर्यात् तदुक्तंकालादर्शे विषुवायनसंक्रांतिमन्वादिषुयुगादिषु विहायपिंडनिर्वापंसर्वंश्राद्धंसमाचरेदिति मन्वादिश्राद्धंनित्यं अकरणेप्रायश्चित्तदर्शनात् तदुक्तमृग्विधाने त्वंभुवःप्रतिमंत्रंचशतवारंजलेजपेत् मन्वादयोयदान्यूनाःकुरुतेनैवचापिय इति एवंयत्रप्रायश्चित्तवीप्सादिदर्शनंतानिषण्णवतिश्राद्धानिनित्यानि तानितु अमायुगमनुक्रांतिधृतिपातमहालयाः अन्वष्टक्यंचपूर्वेद्युः षण्णवत्यः प्रकीर्तिताइत्युक्तानि चकारादष्टकाग्रहणम् \nया मन्वादितिथींचे ठायीं श्राद्ध सांगितलें आहे - मत्स्यपुराणांत - “ मन्वादि व युगादि तिथींचे ठायीं यथाविधि श्राद्ध केलें असतां दोन हजार वर्षैपर्यंत पितर तृप्त होतात. ” मन्वादिश्राद्ध मलमास असतां दोनही महिन्यांत करावें; कारण, “ मन्वादिक व तीर्थसंबंधीं हीं श्राद्धें दोनही महिन्यांत करावीं ” असें स्मृतिचंद्रिकेंत सांगितलें आहे. ह्या मन्वादितिथींचे ठायीं पिंडरहित श्राद्ध करावें, तें कालादर्शांत सांगतो - “ विषुवसंक्रांति व अयनसंक्रांति ( मकर व कर्क ), मन्वादिक व युगादिक तिथि यांचे ठायीं पिंडदानावांचून सर्व श्राद्ध करावें. ” मन्वादिश्राद्ध नित्य; कारण, न केलें तर प्रायश्चित्त आहे. तें प्रायश्चित्त सांगतो - ऋग्विधानांत “ मन्वादिश्राद्ध न केलें किंवा करुन न्यून झालें तर जलांत बसून “ त्वंब्झुवः प्रति० ” हा मंत्र शंभर वेळ जपावा. ” असें जेथें अकरणे प्रायश्चित्त किंवा करण्याविषयीं पुनः पुनः सांगितलें आहे तीं षण्णवति ( ९६ ) श्राद्धे नित्य होत. तीं षण्णवतिश्राद्धें अशीं - “ अमावास्या १२, युगादि ४, मन्वादि १४, संक्रांति १२, वैधृति १२, व्यतीपात १२, महालय १५, अन्वष्टक्य ५, पूर्वद्यु ५, अष्टका ५, हीं होत. ”\nशेतकरी व इतर गांवकरी यांवरील एक सालपट्टी.\n आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत \nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/screen-actor-sabanana-bhimna-burud/", "date_download": "2019-02-18T00:06:50Z", "digest": "sha1:B2DDJ6ODWHINN6BT7T7KSGGX2WOF2BBD", "length": 9489, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संगीत सेवेची ६३ वर्ष : पडद्यामागचा कलाकार साबाण्णा भीमण्णा बुरूड", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nसंगीत सेवेची ६३ वर्ष : पडद्यामागचा कलाकार साबाण्णा भीमण्णा बुरूड\nटीम महाराष्ट्र देशा – गावामध्ये नाटक आले होते. ते बघायला गेल्यावर त्या नाटकात साहित्याला हात लावला म्हणून, तेथील कलाकाराने फटकारले. या साहित्यत असे काय आहे की त्या कलाकाराने मला फटकारले.हा राग मनात धरून. त्याने लहानपणी ठरवले की याचा शोधा घेयाचा.ज्या वस्तूला हात लावला म्हणून फटकारले होते.\nआज त्याच वस्तूंची हार्मोनियमची निर्मिती पुढे तो करू लागला.अशी निर्मिती करू लागला की संगीत क्षेत्रातील दिग्गज त्याच्याकडून हार्मोनियम बनवून घेऊ लागले.तो म्हणजे साबाण्णा भीमण्णा बुरूड.जनवाडी-जनता वसाहत,गोखलेनगर येथे राहणारा मनस्वी कलावंत. मागील ६३ वर्ष संगीत सेवेचा ध्यास घेऊन १८ तास काम करून तो हार्मोनियम बनवतो. वयाच्या ७९ व्या वर्षी देखील हार्मोनियम निर्मिती आणि दूरूस्ती करण्यात हातखंडा आसलेला हा पडद्यामागचा कलावंत त्यांच्यासारखा हार्मोनियम बनवावा तर त्यांनीच.\nते सांगतात सुरवातीला पुण्यात आल्यावर फुटपाथवर रात्री झोपून ३ महिने काढले.पुण्यात मिरजकर यांच्या दुकानात काम करून, नंतर स्वत घरीच वाद्य दुरुस्ती करू लागले.अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली आसतांना तेथील भाषा आपणास येत नाही,म्हणून तेथे जाऊन काय करायचे त्यापेक्षा आपल्या भूमीत राहून येथेच चांगले काम करायचे त्यांनी ठरवले.\nवयाच्या १४ वर्षी संगीत सेवेचा ध्यास घेऊन उतरलेला माणूस आज अविरतपणे वयाच्या ७९ व्या वर्षी देखील उत्तम तंतूवाद्याची निर्मिती करत आहे.सुधीर फडके, राम कदम, वसंत पवार, पंडित भीमसेन जोशी, अशा मातब्बर कलाकारांना त्यांनी सेवा दिली.अभिजात संगीताच्या प्रचारार्थ कार्यारत असलेल्या गनवर्धन संस्थेतर्फे वाद्यदुरूस्ती क्षेत्रात कार्यरत असलेल्या साबाण्णा भीमण्णा बुरूड यांना वाद्य कारागीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुणे शहराची ओळख शैक्षणिक राजधानी त्याच बरोबर कला क्षेत्राचाही खूप मोठा इतिहास या शहराला आहे येथेच अनेक दिग्गज कलावंत घडले.\nकला क्षेत्रात संगीताला खूप महत्त्व आहे. संगीत क्षेत्रात तंतूवाद्या हार्मोनियम म्हणजे संगीताचा ‘स्वर’या स्वरांशिवाय संगीत कसे पूर्ण होणारतंतूवाद्याची निर्मिती करणारा आजही आपल्या कुटुंबासोबत राहून तंतूवाद्याची निर्मिती करतो.पडद्याआड आसलेला कलाकार,ज्याने स्वताला संगीत क्षेत्रात झोकून दिले. अशा कलाकारांशिवाय कोणतीच कला पूर्ण होऊ शकत नाही, हे सिध्द होतो.माणूस जिद्दीने पेठला तर काय करु शकतो. याचं जीवंत उदाहरण म्हणजे साबाण्णा भीमण्णा बुरूड होय.\nखूप नामवंत गायक, वादक,साबण्णा बुरूड यांच्याकडून हार्मोनियम/आँर्गन तयार करून नेतात.त्यांनी केलेल्या कामाचा दर्जा उत्कृष्ठ आहे.संगीत क्षेत्राची अविरतपणे सेवा करणारा माणूस.\n-(जयराम पोतदार – जेष्ठ हार्मोनियम वादक)\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nआधी कार्यकर्ते प्रचाराचे स्टिकर्स लावायचे आता लावत आहेत मंत्री आणि मोठमोठाले नेते\nखिशात बसेल एवढ्या छोट्या बाळाला महिलेने दिला जन्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-governments-reforms-market-law-election-process-7726", "date_download": "2019-02-18T01:09:34Z", "digest": "sha1:4CSMV2TRB4LJOBFPTO6X7ZD3WUF2YA66", "length": 14303, "nlines": 144, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, governments reforms market law for election process | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्यापारी, अडत��यांना मतदानासाठी दोन वर्षांच्या परवान्याची अट शिथिल\nव्यापारी, अडत्यांना मतदानासाठी दोन वर्षांच्या परवान्याची अट शिथिल\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nमुंबई : बाजार समित्यांमधील लोकशाहीचा पाया आणखी विस्तृत व व्यापक होण्याबरोबरच घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार जास्तीत जास्त घटकांना मिळण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमातील सुधारणेच्या अध्यादेशास मंगळवारी (ता.२४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे व्यापारी व अडते यांना मतदार म्हणून पात्र ठरण्यासाठी असलेली दोन वर्षांच्या परवान्याची अट शिथिल करून ती एक महिन्याची करण्यात आली आहे.\nमुंबई : बाजार समित्यांमधील लोकशाहीचा पाया आणखी विस्तृत व व्यापक होण्याबरोबरच घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार जास्तीत जास्त घटकांना मिळण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमातील सुधारणेच्या अध्यादेशास मंगळवारी (ता.२४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे व्यापारी व अडते यांना मतदार म्हणून पात्र ठरण्यासाठी असलेली दोन वर्षांच्या परवान्याची अट शिथिल करून ती एक महिन्याची करण्यात आली आहे.\nशेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना परवाने मिळाल्यास खरेदीदारांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन शेतीमालाला रास्त भाव मिळण्यास मदत होईल. यादृष्टीने व्यापारी आणि अडत्यांची संख्या वाढावी आणि त्यांना समितीवर प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. सध्या व्यापाऱ्यांसाठी अधिनियमात असलेल्या ‘दोन वषार्षांहून कमी नाही इतक्या मुदतीची अट धारण करणाऱ्या’ याऐवजी ‘प्रारूप मतदार यादी तयार करण्यापूर्वी (अंतिम) एक महिना मुदतीची अट धारण करणाऱ्या व कमीत कमी दहा हजार रुपयांचा व्यवहार केलेल्या’ अशी सुधारणा करण्याबाबतचा अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र उत्पन्न मंत्रिमंडळ व्यापार शेती स्पर्धा day\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_787.html", "date_download": "2019-02-18T00:22:46Z", "digest": "sha1:6AVSJ5AEOPIHJS3HATMGQJPDDABAEBQ2", "length": 8759, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "ईव्हीएम मशिनची प्रथमस्तरीय तपासणी सुरु | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nईव्हीएम मशिनची प्रथमस्तरीय तपासणी सुरु\nसातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यासाठी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी ईव्हीएम मशिन प्राप्त झालेल्या असून मशिनची साठवणूक एमआयडीसी सातारा येथील गोदाम क्र.3 येथे करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बेंगलोर येथील बीईएल कंपनीतून तज्ञ इंजिनइर यांचे पथक सातारा येथे दाखल झालेले आहे. ईव्हीएमची प्रथम स्तरीय तपासणी 12 ऑक्टोबरपासून एमआयडीसी, सातारा येथील गोदाम क्र.3 तेथे तज्ञ इंजिनियर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. प्रथमस्तरीय तपासणी करत्यावेळी मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्ष यांचे अधिकृत प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.\nप्रथमस्तरीय तपासणीसाठी सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघातून 12 पथके गोदामामध्ये ईव्हीएम मशिनची प्रथमस्तरीय तपासणी करण्याकामी हजर राहून कामकाज सुरु केलेले आहे. प्रथम स्तरीय तपासणी करण्याकामी नोडल अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. गोदामामध्ये प्रथमस्तरीय तपासणीचे कामकाजावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी पूनम मेहता यांचे संनियंत्रण राहणार आहे.\nभारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रथमस्तरीय ���पासणीचे काम गोदाम क्र.3 मध्ये सुरु असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच ईव्हीएम च्या प्रथमस्तरीय तपासणीचे काम संपेपर्यंत मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून शंकांचे निरसन करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/ashok-chavan-says-tukaram-mundhe-good-administrator-30936", "date_download": "2019-02-17T23:56:03Z", "digest": "sha1:XAAWUVFA7O23UP67SDOUEEFPLHWGHVRW", "length": 7193, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Ashok Chavan Says Tukaram Mundhe is a Good Administrator | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुकाराम मुंढे उत्तम प्रशासक, मात्र समन्वयात कमी : अशोक चव्हाण\nतुकाराम मुंढे उत्तम प्रशासक, मात्र समन्वयात कमी : अशोक चव्हाण\nतुकाराम मुंढे उत्तम प्रशासक, मात्र समन्वयात कमी : अशोक चव्हाण\nतुकाराम मुंढे उत्तम प्रशासक, मात्र समन्वयात कमी : अशोक चव्हाण\nगुरुवार, 22 नोव्हेंबर 2018\nमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे प्रामाणिक, उत्तम प्रशासक आणि चांगले काम करणारे अधिकारी आहेत. फक्त ते लोकप्रतिनिधींशी समन्वयात कमी पडतात. मात्र त्यांच्या कामकाजावर कोणीही शंका घेऊ शकत नाही - अशोक चव्हाण\nनाशिक : ''महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे प्रामाणिक, उत्तम प्��शासक आणि चांगले काम करणारे अधिकारी आहेत. फक्त ते लोकप्रतिनिधींशी समन्वयात कमी पडतात. मात्र त्यांच्या कामकाजावर कोणीही शंका घेऊ शकत नाही,'' अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे व्यक्त केली.\nमुंढे यांच्या बदलीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, ''मुंढे चांगले अधिकारी आहेत. स्वच्छ प्रतिमेचे आहेत. त्यांनी जिल्हास्तरावर यापूर्वी विविध ठिकाणी चांगले काम केले आहे. मात्र, लोकप्रतिनिधींसमवेत समन्वयात ते कमी पडतात. लोकशाही प्रक्रियेत लोकप्रतिनिधींना दुर्लक्षीत करुन चालत नाही. त्यामुळेच त्यांचे लोकप्रतिनिधींशी वाद होत राहतात. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना नियुक्त केले. त्यांनीच त्यांची बदली केली.\"\nमहापालिका महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे tukaram mundhe मुख्यमंत्री अशोक चव्हाण ashok chavan प्रशासन administrations\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_840.html", "date_download": "2019-02-17T23:36:56Z", "digest": "sha1:AQ4E3Q5OA3FGWHFXE5KWCCGLBQBTJE7O", "length": 7178, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "व्यवसायवृध्दीसाठी कष्टाची तयारी हवी : महंत सुनिलगिरी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nव्यवसायवृध्दीसाठी कष्टाची तयारी हवी : महंत सुनिलगिरी\nसुशिक्षित तरुणांनी नाउमेद न होता व्यवसायाच्या माध्यमातून जीवनाचा उत्कर्ष करावा. चिकाटीने व मेहनतीने व्यवसायात वृद्धी करावी, त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी म���ाराज यांनी केले. नेवासाफाटा येथील ज्ञानेश्वर सोमुसे यांनी सुरू केलेल्या केकशॉप दालनाचे उदघाटन महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ. बाळासाहेब मुरकुटे, औरंगाबाद येथील फूड प्रॉडक्शनचे संचालक डॉ. बालाजी गलधर, नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अँड. वसंतराव नवले, हभप विष्णू महाराज सांगळे, अँड. बापूसाहेब चिंधे, माजी सरपंच विजय गाडे, नगरसेवक डॉ. सचिन सांगळे, होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सोपान सोमुसे यांनी आभार मानले.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pooja-pandey-and-her-husband-for-recreating-mahatma-gandhis-assassination/", "date_download": "2019-02-18T00:14:24Z", "digest": "sha1:SLTRJZIJTBWF6F2T7VTPSOQDCBN52WES", "length": 5803, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "pooja-pandey-and-her-husband-for-recreating", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nगांधीच्या पुतळ्याला गोळी मारल्याचा अजिबात पश्चाताप नाही : पूजा पांडेय\nटीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला ��्टंटबाजी करत गांधीजींच्या पुतळ्यावर गोळी मारणाऱ्या हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडेला अलिगड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तिचा पती अशोक पांडेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशभरात यावरून संतापाचीलाट उसळली असताना या दोघांनीही केलेल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप होत नसल्याचं म्हटलं आहे.\nमहात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 30 जानेवारीला हिंदू महासभेच्या काही सदस्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पूजा पांडे या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळी झाडत असल्याचं दिसतं होतं. गोळी मारल्यानंतर पांडेने महासभेच्या सदस्यांना आणि समर्थकांना मिठाईही वाटली.\nदरम्यान,अटक केल्यानंतर या दोघांनी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी बोलताना पूजा पांडेय हिने म्हटले, आम्ही केलेल्या कृत्याचा आम्हाला कसलाही पश्चाताप वाटत नाही. आम्ही कसलाही गुन्हा केलेला नाही. आम्ही संवैधानिक अधिकाराचा वापर केला आहे असं म्हटलं आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nएमपीएससी पूर्व परीक्षा : ‘मास-कॉपी’च्या ‘या’ पत्रामुळे सोशल मिडीयावर खळबळ\nकेजरीवालांचा मोठा निर्णय; स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-18T00:24:16Z", "digest": "sha1:JE5L3S4T6WLIDPUTGRFC2HVAFMZT2L4L", "length": 13577, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पुण्यात रंगणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पुण्यात रंगणार\nपुणे – सोमणस्‌ हेल्थ क्‍लबतर्फे कै. स्वप्निल जयंत सोमण यांच्या जन्मस्मृती दिनानिमित्त पुणे जिल्हा ऍमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने उद्या (रविवार) जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष आणि महिलांच्या ज्युनियर, सीनियर आणि मास्टर या गटात स्पर्धा होणार आहेत. येत्या एक ते तीन जून दरम्यान सिंधुदुर्ग, कुडाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघाची निवड या स्पर्धेतून करण्यात येणार आहे.\nबाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशालेत ही स्पर्धा रंगणार असल्याची माहिती सोमणस्‌ हेल्थ क्‍लबचे प्रमुख राजहंस मेहेंदळे यांनी दिली. स्पर्धेचे उद्‌घाटन नू. म.वि. प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजिवनी ओमासे आणि गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड, वडगाव मावळ या ठिकाणाहून 60 पेक्षा अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.\nसोमणस्‌ हेल्थ क्‍लब, शिवदुर्ग व्यायामशाळा, मल्टिफिट, महाराष्ट्र स्पोर्टस्‌ क्‍लब, फिशर क्‍लब, आझम स्पोर्टस्‌ क्‍लब यासोबतच पुण्यातील विविध व्यायामशाळेच्या स्पर्धकांनीही आपला सहभाग निश्‍चित केला आहे. स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष आहे. राजहंस मेहेंदळे म्हणाले की, महिला गटात 43 ते 85 किलो दरम्यानचे वजनी गट तर पुरुष गटात 53 पासून 120 किलोवरील या दरम्यानच्या वजनीगटांचा समावेश आहे.सर्व वयोगट आणि वजनीगटात स्क्‍वॉट, बेंच प्रेस आणि डेड लिफ्ट या प्रकारात मिळून जास्तीत जास्त वजने उचलणारे खेळाडू सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकाचे मानकरी ठरणार आहेत.\nयाबरोबरच बेहमन फिशर स्ट्रॉंग वूमन आणि बेहमन फिशर स्ट्रॉंग मॅन हे किताब देखील दिले जाणार आहेत. मिळालेली एकूण पदके आणि एकूण गुणांनुसार विजेत्या संघास ट्रॉफी देण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचेन्नईयीनला हरवित ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय\nकिरण मोरेयांच्यामुळे यष्टीरक्षक सुधारले : ऋषभ पंत\nपहिल्या डावातील आघाडीवर विदर्भाचा विजय; बक्षिसाची रक्‍कम शहिदांच्या कुटिबीयांना देणार\n#INDvAUS : टी-20 मालिकेत कुलदीप यादवला विश्रांती\nराष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धा : पुण्याच्या सिद्धी शिर्केची सुवर्णपदकाची कमाई\nआयटी क्रिकेट स्पर्धा : टीसीएस संघाला विजेतेपद\nअफगाणिस्तान, टांझानिया या संघांचा उपान्त्यफेरीत प्रवेश\n#INDvAUS : विश्‍वचषकाच्या दृष्टीने ऋषभला संघात स्थान\n#INDvAUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.acuteabrasives.com/mr/about-us/", "date_download": "2019-02-17T23:35:14Z", "digest": "sha1:J4QHWYH6CFPEYSBS2PW6RHFIE3GBYPXS", "length": 5830, "nlines": 176, "source_domain": "www.acuteabrasives.com", "title": "आमच्या विषयी - क्षियामेन Unimyriad व्यापार कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nपृष्ठभाग ग्राईंडिंग दंडगोलाकार ग्राईंडिंग\nकाटकोनात असणे गियर ग्राईंडिंग\nराळ-बंधपत्रित ग्राईंडिंग चाक आणि कट-ऑफ रणधुमाळी\nबोल्ट-अप सरळ ग्राईंडिंग विदर्भ\nइंजेक्शन इ.कातडीखाली दिलेले सुई ग्राईंडिंग\nउदासीन केंद्र ग्राईंडिंग रणधुमाळी\nव्हेलक्रो डिस्क तपासत आहे आणि PSA डिस्क तपासत आहे\nजलद डिस्क तपासत आहे बदला\nVulcanized फायबर डिस्क तपासत आहे\nकठोर स्पंज अवरोधित करा\nवारंव��र विचारले जाणारे प्रश्न\nक्षियामेन Unimyriad व्यापार कंपनी लिमिटेड चार मालिकेत जगभरातील बाजारात एब्रेसिव्ह पुरवठा अर्पण:\nपत्ता: 18C Tianzhi इमारत, NO.63 बीजिंग Rd, क्षियामेन मुक्त व्यापार क्षेत्र, क्वीनग्डाओ, चीन.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही लवकरच संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Monsoon-soon-in-the-maharashtra/", "date_download": "2019-02-17T23:57:33Z", "digest": "sha1:GUBNBZSFYIHUZ2BY75SAZVVWGVO5ZZD6", "length": 6537, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मान्सून लवकरच राज्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मान्सून लवकरच राज्यात\nदक्षिण अंदमानातील पोषक हवामानामुळे नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) शुक्रवारी देशात दाखल झाला. पुढील तीन ते चार दिवसांत तो पूर्ण सक्रिय होऊन, संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांवर पसरण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 29 मेपर्यंत केरळातून मान्सून कोकणमार्गे राज्यात प्रवेश करेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. दुसरीकडे, गोवा व कोकणात मेनुकू वादळ धडकण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामानाचा अंदाज घेत, मे अखेरीस मान्सूनच्या आगमनाची अटकळ बांधून कोकणात खरिपाच्या हंगामाच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारपासून बळीराजाच्या कृषी दैनंदिनीप्रमाणे धुळवाफ्यांचा प्रारंभ झाला.\nपुढील काही तासांत दमदार वाटचाल\nमान्सूनची वाटचाल पुढील काही तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागर परिसरात होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मागील वर्षी 95 टक्के पाऊस पडला होता.\nसाधारणपणे 20 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा पोषक हवामान तयार न झाल्याने हवामान विभागाने 23 मेपर्यंत मान्सून अंदमानात येण्याचा अंदाज वर्तविला होता.\n1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीस बंदी\nखराब वातावरणाने द. कोकणात मालवण पट्ट्यात शनिवारी रात्री उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. या काळात मच्छीमारांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कोकणातील सागर किनार्‍यावर यांत्रिक मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जु���ै पर्यंत सागरी किनार्‍यापासून 12 सागरी मैल अंतरापर्यंत पावसाळी मासेमारी करण्यास बंदी घालण्याच्या सूचना प्रशासनांना देण्यात आल्या आहेत. जून व जुलै महिन्यामध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या काळात मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. या कालावधीत खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होते.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/new-about-up-congress/", "date_download": "2019-02-18T00:10:12Z", "digest": "sha1:LF2JYYPJGSMJZQR2PHXIP3TEBCYCFAYB", "length": 11718, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचा दीर्घपल्ल्याचा कार्यक्रम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात कॉंग्रेसचा दीर्घपल्ल्याचा कार्यक्रम\nलखनौ – प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच लोकसभा आणि विधानभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांच्या आगमनामुळे पक्षाला गतवैभव मिळेल, अशी कॉंग्रेसला अपेक्षा आहे.\nआता राज्यातील आपल्या पारंपरिक सवर्ण मतदारांना पुन्हा एकदा पक्षाकडे खेचण्यासाठी मोठी खेळी खेळण्याची तयारी कॉंग्रेसने केली असून, 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता आहे.\nप्रियांका गांधी यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश हा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाला असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात 2022 मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर पक्षाची नजर आहे. तसेच या निवडणुकीसाठी प्रियांका यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बनवण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nजहाज वाहतुकीत रोजगार वाढला\nकिर्ती आझाद यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश लांबणीवर\nटी-शर्टनंतर साड्यांवरही मोदींचे चित्र\nसुशील चंद्रा यांनी पदभार स्वीकारला\nजवानांवरील हल्ल्यांमुळे लग्नाचे रिसेप्शन रद्द; 11 लाखांची रक्‍कम शहिदांच्या कुटुंबीयांना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nमुलायमसिंह यांना चौकशीच्या फेऱ्याची भीती : अमरसिंह\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती का���ीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/6235-actress-reena-aggarwal-seen-as-doctor-in-local-train", "date_download": "2019-02-18T00:12:22Z", "digest": "sha1:YGNBRQWPLCPNZ3AVQCWYRSGEN3NZLSPT", "length": 8257, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "का दिसली 'रीना अगरवाल' डाॅक्टरी वेषात? - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nका दिसली 'रीना अगरवाल' डाॅक्टरी वेषात\nPrevious Article बॉलीवूड थीमपार्कमध्ये दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा\nNext Article तब्बल ७५ देशांतुन सहाव्या माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला प्रतिसाद\nअभिनेत्री रीना अगरवाल नुकतीच सर्व प्रेक्षकांना ३१ दिवस या मराठी चित्रपटात दिसली. आता तिचा नवीन प्रोजेक्ट काय असणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रीनाच्या नवीन प्रोजेक्टचे काही फोटो समोर आले आहेत.\n‘धक धक गर्ल’ माधुरी दिक्षितनंतर आता मराठमोळी अभिनेत्री 'रीना अगरवाल' होणार का ‘पीएनजी ज्वेलर्स’ची ब्रँड ऍम्बॅसेडर\nआता होईल बोभाटा कारण अनुष्काने केलाय रीनाचा लूक कॉपी\n'रीना अगरवाल' चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nया फोटोमध्ये रीना डाॅक्टरच्या वेषात आहे, तर तिच्या बरोबर एक महिला काॅनस्टेबल आणि एक फायर ब्रिगेड ऑफिसर आहे. हा फोटो मुंबई लोकलमधला वाटतो. पण या प्रोजेक्टची माहिती अजूनही गुलदस्तात आहे. रीनाने या आधी एजंट राघव या & tv च्या मालिकेत अभिनेता शरद केळकरसोबत डाॅक्टर आरती ची भुमिका साकारली होती.\nकाय असेल रीनाचा नवीन प्रोजेक्ट याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला लवकरच कळवू. Till then keep following MarathiCineyug.com\nPrevious Article बॉलीवूड थीमपार्कमध्ये दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा\nNext Article तब्बल ७५ देशांतुन सहाव्या माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला प्रतिसाद\nका दिसली 'रीना अगरवाल' डाॅक्टरी वेषात\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ramdas-athwale-comments-on-sena-bjp/", "date_download": "2019-02-18T00:18:57Z", "digest": "sha1:RLU52C3YYWNPD66BWAUBZ3DSRTNQLNLG", "length": 7477, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ramdas athwale comments on sena bjp", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nवाद न करता महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना भाजप ने एकत्र यावे – रामदास आठवले\nमुंबई – शिवसेना खासदारांची नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन युतीसाठी सकारात्मक पाऊल उचलले . त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्यायराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. मागील 25 वर्षांपासून असलेली शिवसेना भाजप ची युती कायम राहिली पाहिजे . कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ असा वाद न करता महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना भाजप यांची आगामी निवडणुकीत युती झाली पाहिजे.त्यासाठी आपण लवकरच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ना रामदास आठवले या���नी आज जाहीर केले.\nसमृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय तसेच दादर येथील महापौर निवासस्थानी उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये निधीची तरतूद करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून युती होण्यासाठी तेही सकारात्मक आहेत. भाजप शिवसेनेने कोण मोठा हा वाद न करता एकत्र आले पाहिजे आमच्या साठी दोन्ही पक्ष मोठे भाऊ आहेत असे सांगत शिवसेना भाजप या दोन्ही पक्षाच्या युतीला आमच्या रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असेल असे ना रामदास आठवलेंनी आज स्पष्ट केले.\nमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. दोन्ही पक्षाच्या युतीला रिपाइंचा पाठिंबा असेल आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना दोन्ही पक्षांनी मुंबईतील एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी या रिपाइंच्या मागणीसाठी आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nकाँग्रेसने दिलेल्या ‘गरीबी हटाओ’च्या नाऱ्याचं काय झालं ,राहुल गांधींना मायावतींनी झापलं\nमुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत, तरीही अण्णा हजारे आंदोलनावर ठाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-digital-satbara-712-9059", "date_download": "2019-02-18T01:02:28Z", "digest": "sha1:XZ43L46QDQRKUCW3G4PWKYT2TLX2SBDQ", "length": 17655, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on digital satbara (7/12) | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n...असे सांगूनी सुटू नका\n...असे सांगूनी सुटू नका\nगुरुवार, 7 जून 2018\nसबबी सांगणं हा प्रशासकीय यंत्रणेतील बहुतांशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. हे मुख्यमंत्र्यांनी ओ��खूनच त्यांना फटकारले ते बरेच झाले.\nमशागतीची कामे आटोपून बळिराजा पेरणीसाठी सज्ज आहे. पीककर्ज काढणे, पीकविमा उतरविणे अशी सगळी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. नेमक्या अशा वेळी राज्यात डिजिटल, ऑनलाइन सातबारा वितरणाचे काम ठप्प झालेले आहे. सहा ते सात जिल्हे सोडून उर्वरित जिल्ह्यांत डिजिटल सातबारा वितरणाचा बोजवारा उडालेला आहे. एेन खरिपाच्या तोंडावर सातबारासाठी शेतकऱ्यांची पळापळ वाढली अाहे. त्यातून त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया तर जातोच वर मनस्तापदेखील वाढत आहे. सकाळ, ॲग्रोवनने याबाबतचे वृत्त प्रसारित केल्यानंतर सर्वच्या सर्व सातबारा डिजिटल स्वाक्षरीने परिपूर्ण करण्यासाठी झोकून देऊन काम करा, मला कोणत्याही सबबी सांगू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले आहे.\nसातबारा हा शेतीचा महत्त्वाचा दस्तावेज असतो. पीककर्ज, पीकविमा यासह कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सातबारा लागतोच. अगोदर हस्तलिखित सातबारा हा तलाठ्यांकडून मिळायचा. हा सातबारा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याच्या घरी, सज्जावर अनेक चकरा माराव्या लागायच्या. चिरीमिरी दिल्याशिवाय सातबारा शेतकऱ्यांच्या हातात पडत नव्हता. हस्तलिखित सातबाऱ्यामध्ये अनेक चुकाही व्हायच्या. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी सर्व सातबारा ऑनलाइन करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यास तलाठ्यापासून ते अधिकाऱ्यापर्यंत सर्वांचाच विरोध झाला; परंतु शासनाच्या रेट्याने हे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले. त्यानंतर एक मेपासून डिजिटल सातबाऱ्याची योजना राबविण्यात येत आहे; परंतु सर्व्हरमधील बिघाड, नेट कनिक्टिव्हिटी न मिळणे, क्लाउड स्टोअरेजमध्ये बिघाड अशा अनेक तांत्रिक अडचणी सांगून शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा देण्याचे टाळले जात आहे. सर्व यंत्रणा आपल्याच मुठीत ठेवण्याची आणि आपले हात ओले झाल्याशिवाय कोणालाही काही द्यायचे नाही, या प्रशासनाच्या मानसिकतेतून हे सर्व प्रकार घडत आहेत.\nऑनलाइन प्रक्रियेने काम गतिमान होते, त्यात पारदर्शकता असते, शासकीय कर्मचारी, अधिकारी यांचा कमीत कमी संबंध येतो. त्यामुळे ऑनलाइन यंत्रणेबाबत प्रशासनात कमालीची उदासीनता आहे. अगदी तळागाळातील कर्मचाऱ्यांपासून ते उच्चपदस्थांपर्यंत काम टाळून केवळ सबबी सांगणं हा यंत्रणेतील बहुतांशाच्या जीवनाचा ���विभाज्य भाग बनला आहे. हे मुख्यमंत्र्यांनी ओळखूनच त्यांना फटकारले ते बरेच झाले. त्यांचा इशारा गांभीर्याने घ्यायला हवा. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त कवी कुसुमाग्रज यांची ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ ही कविता प्रकाशित झाली होती. कार्यक्षम व पारदर्शक कारभाराचे महत्त्व या काव्यपंक्तीत बिंबविण्यात आले होते. या कवितेतील आशय लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ही कविता राज्यातील सरकारी कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालयांत लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंत्रालयात या संपूर्ण कवितेचा फलक आघाडी सरकारतर्फे लावण्यात आला होता. काही सरकारी बाबूंच्या डोळ्यांत तो फलक खूपत असेल. त्यामुळे तो तेथून काढून टाकण्यात आला आहे. त्या कवितेतील\nवेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे\nकरतिल दुसरे बघतिल तिसरे असे सांगूनी सुटू नका\nया ओळींची आठवण मुख्यमंत्र्यांनी सबबीबाबत दिलेल्या इशाऱ्यावरून होते. सरकारी बाबूंनी या कवितेचे अवलोकन करून त्यानुसार कारभार करायला हवा.\nवन forest पीककर्ज सकाळ शेती प्रशासन administrations मुख्यमंत्री सरकार government ग्रामपंचायत मंत्रालय वेतन\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची ग��डीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.hindusthansamachar.in/news/271359.html", "date_download": "2019-02-18T00:28:32Z", "digest": "sha1:2M4AAJOCKLL7QDVIHVNTIRA4R5PCPG4H", "length": 3510, "nlines": 18, "source_domain": "www.hindusthansamachar.in", "title": "गुन्हे मागे न घेतल्यास मराठा क्रांती मोर्चातर्फे २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव", "raw_content": "\nभाषाएँ उर्दू नेपाली बंगाली गुजराती कन्नड़ अंग्रेज़ी पंजाबी उड़िया असमिया मराठी\nगुन्हे मागे न घेतल्यास मराठा क्रांती मोर्चातर्फे २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव\nमुंबई, १३ ऑक्टोबर (हिं.स.) : मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद नंतर राज्यभरात मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील शेकडो गुन्हे खोटे असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने गुन्हे मागे घेण्याची मागणी केली असून ते मागे न घेतल्यास २७ ऑक्टोबर रोजी मंत्रालयाला दुचाकी व चारचाकींचा घेराव घालण्याचा इशारा संघटनेच्या समन्वयकांनी आज ���त्रकार परिषदेतून दिला. महाराष्ट्र बंदच्या नियोजनात असलेल्या कार्यकर्त्यांविरोधातही गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चातर्फे काढलेल्या मोर्चाच्या नियोजन बैठकीला उपस्थित असलेल्या सोशल मिडियावर तयार करण्यात आलेल्या समुहाचे सदस्य असलेल्या सुशिक्षित तरुणांवरही गुन्हे दाखल केले आहेत. बंद दरम्यान कोणताही हिंसाचार झाला नसताना मागील संदर्भ घेऊन सरसकट गुन्हे दाखल करण्यात आले आहे. असे एकूण ३,५०० गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हे गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. हिंदुस्थान समाचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_440.html", "date_download": "2019-02-18T00:31:30Z", "digest": "sha1:QBTNHHLVXKY6TKJQTOBUN7AGLAKCY4EN", "length": 8389, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते वैष्णोदेवीची आरती | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nपोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते वैष्णोदेवीची आरती\nबीड (प्रतिनिधी)- शहरातील विप्रनगर येथील श्री वैष्णोदेवी मंदिरात बुधवार दि.१० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. या प्रसंगी पेठ बीड ठाण्याचे पो.नि.बाळासाहेब बडे यांच्यासह वैष्णोदेवी मंदिर संस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, भाविक भक्त उपस्थित होते.विप्रनगर येथे गेल्या ११ वर्षापूर्वी संतोष सोहनी यांच्या पुढाकारातून वैष्णोदेवीचे मंदिर उभारण्यात आले असून या ठिकाणी दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या ���त्साहात साजरा केला जातो. बुधवारी सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली.हे मंदिर पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.दरम्यान नवरात्रीच्या पावन पर्वावर भाविक भक्तांचा दर्शनासाठी ओघ चालु आहे व ट्रस्टतर्फे सर्वांची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे.\nदिव्यांच्या रोषणाईने मंदिराच्या सुबकतेत भर घातली आहे. शहरातील तसेच आजुबाजूंच्या गावातील भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थापक अध्यक्ष संतोष सोहनी यांनी केली आहे. नवरात्र महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी संजय सोहनी, शिवप्रसाद दायमा, गोविंद तोष्णीवाल, मोहित कासट, प्रमोद रामदासी, खुशालचंद पारिख, पवन शर्मा, सुरज लोहीया, गणेश गवळी यासह मंदिराचे सर्व ट्रस्टी व विप्रनगरातील रहिवासी परिश्रम घेत आहेत.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/cinema/", "date_download": "2019-02-17T23:55:43Z", "digest": "sha1:DFZNEV65XBK6J3LGS4GG2PC2NRIO3VM7", "length": 9960, "nlines": 99, "source_domain": "yesviralnow.com", "title": "Latest Cinema, Entertainment & Hot Gossips - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात हार्ड विर्किंग ऐक्ट्रेसेस\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून घ्या एका गाण्यासाठी किती पैसे घेते\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय कहाणी\nलगीर झालं जी मध्ये व्हिलन ची भूमिका करणारे भैयासाहेब म्हणजेच किरण गायकवाड ह्यांना कोण ओळखत नाही अख्खा महाराष्ट्रातील लोकांना भैयासाहेब नचा भूमिकेला पसंद केलं आहे .त्यांचा एक डायलॉग their you are हा खूप फेमस...\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4 ने तर आपल्या...\nजेव्हा व्यक्ती ची आस्था वरचार असते तेव्हा त्याचा साठी ईश्वर,अल्लाह ह्या गोष्टी महत्वाचा नसतात .त्याचा साठी सगळे देव एकसारखे असतात. आपण पण खूप असे लोक बघितले असतील जे मुस्लिम होऊन ही हिंदू देव देवतांना...\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री चे वजन 90...\nबॉलिवूड दुनियेची सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. आणि या इंडस्ट्रीत एकापेक्षा एक वरचढ हीरॉईन आहेतज्या खूप मेहनत करुन पुढे पोहचल्या आहेत. आपल्याला माहिती आहे का की Field मध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक अभिनेत्री ला आपल्या...\nनीता अंबानी यांनी लग्नासाठी ही अट ठेवली होती. Love Story गरिबीतून श्रीमंतीकडे\nभारतातील सर्वात श्रीमंत असलेल्या नीता अंबानी आपल्या लाईफ स्टाईल बद्दल नेहमीच चर्चेत असतात .आजकाल सोशल मीडियावर तर त्यांच्या साडीपासून ते चहापंर्यत सर्व चर्चा रंगताना आपल्याला पहायला मिळतात. पंरतु आपल्या सर्वांना हे माहीत आहे का...\nसलमान खान मुळेच झाला अरबाज खान चा डिवोर्स .. मलाईका आता करतीये या बड्या...\nजैसे की हमको पता है , मलाइका अरोरा और अरबाज़ खान का पिछले साल २०१७ को डाइवोर्स हो गया है| ये मन जाता है उनके डाइवोर्स के पीछे सबसे कारन अर्जुन कपूर है, पर मलाइका...\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/hindu-minister-pakistan-cabinet-14348", "date_download": "2019-02-18T00:06:27Z", "digest": "sha1:3FQX4EEALIBFMBB3LEBI7HRVAVABCB7V", "length": 8767, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Hindu Minister in Pakistan Cabinet | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाकिस्तानमच्या मंत्रिमंडळात प्रथमच हिंदू खासदार दर्शन लाल यांची वीस वर्षांनंतर प्रथमच नियुक्ती\nपाकिस्तानमच्या मंत्रिमंडळात प्रथमच हिंदू खासदार दर्शन लाल यांची वीस वर्षांनंतर प्रथमच नियुक्ती\nशनिवार, 5 ऑगस्ट 2017\nनवाज शरीफ यांना 'पनामा पेपर्स' प्रकरणातील भ्रष्टाचारामुळे नवाझ शरीफ यांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. त्यांनी निकटचे सहकारी शाहिद खाकन अब्बासी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. शुक्रवारी (ता.4) त्यांचा शपथविधी झाला. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात दर्शन लाल (वय 65) या हिंदू खासदाराचा समावेश केला आहे.\nनवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या मंत्रिमंडळात हिंदू खासदार दर्शन लाल यांचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच हिंदू नेत्याची मंत्रीपदी निवड झाली आहे.\nनवाज शरीफ यांना '��नामा पेपर्स' प्रकरणातील भ्रष्टाचारामुळे नवाझ शरीफ यांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. त्यांनी निकटचे सहकारी शाहिद खाकन अब्बासी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. शुक्रवारी (ता.4) त्यांचा शपथविधी झाला. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात दर्शन लाल (वय 65) या हिंदू खासदाराचा समावेश केला आहे. पाकिस्तानमध्ये दोन दशकात प्रथम हिंदू साखसादारा कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी एकूण 47 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ दिली. त्यातील 19 राज्य मंत्री आहेत.\nपाकिस्तानच्या चारही प्रांतांच्या समन्वयाची जबाबदारी दर्शन लाल यांच्यावर खाकन यांनी दिली आहे. लाल हे पेशाने डॉक्‍टर आहेत. सध्या सिंध प्रांतात मीरपूर मथेलो शहरात वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. 2013 मध्ये ते \"पीएमएल-एन' पक्षाच्या तिकिटावर अल्पसंख्याक कोट्यातून दुसऱ्यांचा खासदार म्हणून निवडून आले आहेत. शरीफ यांच्या मंत्रिमंडळात सुरक्षा व ऊर्जा मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे ख्वाजा आसिफ यांच्याकडे अब्बासी यांनी परराष्ट्र मंत्रालय सोपविले आहे. पाकिस्तान सरकारंमध्ये 2013 पासून कोणी पूर्णवेळ परराष्ट्र मंत्री नव्हते. हिना रब्बानी खर या तेथील शेवटच्या परराष्ट्र मंत्री होत्या. आता पाकिस्तानला हिंदू मंत्र्याशिवाय परराष्ट्र मंत्रीही मिळाला आहे.\nनवाज शरीफ पनामा पनामा पेपर्स पाकिस्तान खासदार राष्ट्रपती\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_185.html", "date_download": "2019-02-17T23:36:31Z", "digest": "sha1:V25DWVP4ULQZRV5K7JY5XD2RV5C6INRQ", "length": 7200, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "राहुल जगताप यांचा वाढदिवस शालेय साहित्य वाटप करून साजरा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\n��ोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nराहुल जगताप यांचा वाढदिवस शालेय साहित्य वाटप करून साजरा\nमाजलगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील देपेगाव येथे युवा नेते राहुलकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अनआवश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.देपेगाव वसाहत याठिकाणी जि.प.शाळा याठिकाणी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन कृष्णा आबुज, शुभम काळे यांनी केले होते.\nयावेळी जेष्ठ नागरिक माणिकराव जामकर,भाऊराव काळे,रमेश पांचाळ,भुजंगराव देवडकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक जामकर,विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष हितेंद्र काळे,अशोक देवडकर,राहुल सिरसट,पांडुरंग इंगळे,गणेश देवडकर,भास्कर काळे,कृष्णा आबुज,सुरेश घुले,शुभम काळे,शाळेचे मुख्याध्यापक डोंगरे सर,सहशिक्षक जाधव सर,तालखेडकर,सिरसट मॅडम उपस्थित होते.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/farmer-roundtable-conference-14675", "date_download": "2019-02-17T23:54:39Z", "digest": "sha1:U5PRZ2EROLJZUN2CE3LBHOWKGUW223CU", "length": 12064, "nlines": 132, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "farmer roundtable conference | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी स��स्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांसाठी \"गोलमेज परिषद'; पुणतांबेकरांचा पुढाकार\nशेतकऱ्यांसाठी \"गोलमेज परिषद'; पुणतांबेकरांचा पुढाकार\nगुरुवार, 17 ऑगस्ट 2017\n\"विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलने करून शेतकरी वर्ग एकत्र आला, हे मोठे यश आहे. आता फक्त आंदोलने करून जमणार नाही, तर शेतकरी आपल्या हक्कांसाठी प्रशिक्षित झाला पाहिजे. केवळ आश्‍वासन नव्हे, तर प्रत्यक्षात शेतीतील अडचणी सोडविण्यासाठी काय करता येईल, यासाठी लवकरच तज्ज्ञांची गोलमेज परिषद भरविणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी प्रशिक्षण शाळा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. आंदोलने पुरे, आता ठोस उपोययोजना करण्याचे ठरविले आहे,'' असे किसान क्रांती संघटनेचे मुख्य समन्वयक व पुणतांब्यातील शेतकरी आंदोलनाचे नेते धनंजय जाधव यांनी \"सरकारनामा'शी बोलताना सांगितले.\nनगर : \"विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलने करून शेतकरी वर्ग एकत्र आला, हे मोठे यश आहे. आता फक्त आंदोलने करून जमणार नाही, तर शेतकरी आपल्या हक्कांसाठी प्रशिक्षित झाला पाहिजे. केवळ आश्‍वासन नव्हे, तर प्रत्यक्षात शेतीतील अडचणी सोडविण्यासाठी काय करता येईल, यासाठी लवकरच तज्ज्ञांची गोलमेज परिषद भरविणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी प्रशिक्षण शाळा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. आंदोलने पुरे, आता ठोस उपोययोजना करण्याचे ठरविले आहे,'' असे किसान क्रांती संघटनेचे मुख्य समन्वयक व पुणतांब्यातील शेतकरी आंदोलनाचे नेते धनंजय जाधव यांनी \"सरकारनामा'शी बोलताना सांगितले.\nशेतकऱ्यांनी मोठी आंदोलने केली. सरकारकडून आश्‍वासनांची खैरात झाली; परंतु थेट शेतकऱ्यांच्या पदरात काही पडले नाही. कर्जमाफीची घोषणा होऊन आता \"ऑनलाइन'मध्ये तो गुंतला. इतर प्रश्‍नांचेही भिजत घोंगडे तसेच आहे. याबाबत जाधव यांनी आगामी काळातील भूमिका विषद केली.\nशेतीला हवा औद्योगिक दर्जा\nजाधव म्हणाले, \"\"फक्त आंदोलने करून प्रश्‍न सुटणार नाहीत, तर शेतीला औद्योगिक दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. इतर उत्पादनांच्या किमती त्यांना लागणाऱ्या खर्चावर अवलंबून असतात. शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने तसे होत नसले, तरी राबणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे मोल मिळालेच पाहिजे. दिवस-दिवस काबाड कष्ट करून ह���ती काहीच येत नाही. उलट कर्जबाजारी होण्याची वेळ येते. याबाबत तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायमची उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकरी कर भरीत नाहीत, म्हणून त्यांना औद्योगिक सवलती मिळत नाहीत. असे करण्यापेक्षा सरकारने कर घ्यावा व इतर उद्योगांप्रमाणे औद्योगिक दर्जा देऊन त्यातील नफ्याचे हिस्सेदार व्हावे. सरकारलाही शेतीत नेमका किती नफा मिळतो, हे कळेल.''\nप्रशिक्षण देण्यासाठी वेगळी समिती\nशेतकऱ्यांना नफ्याची शेती करण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या भरकटलेल्या मुलांना शेतीकडे वळविण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. त्यासाठी वेगळी समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारी शाळा सुरू करण्याचा मानस आहे. त्यामध्ये अगदी पाच दिवसांपासून एक वर्षांपर्यंत अभ्यासक्रम ठेवण्याचे नियोजन आहे. त्याविषयी लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.\nसरकारला नेमकी अडचण काय आहे, शेतकरी आंदोलने करतात व सरकार आश्‍वासने देऊन ते शांत करते, प्रत्यक्षात काहीच पदरी पडत नाही. त्यावर अभ्यास करण्यासाठी व त्यातून निष्पन्न होणाऱ्या अहवालाच्या आधारी आगामी नियोजन कसे करायचे, याबाबत येत्या दोन महिन्यांत गोलमेज परिषद आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. शेती फायद्याची होण्यासाठी नेमके काय करायचे, हे ठरविले जाणार आहे. या परिषदेचे तीस सदस्य असतील. त्यामध्ये राज्याचे कृषी सचिव, शासनाचे काही प्रतिनिधी, शेती शास्त्रज्ञ, संबंधित तज्ज्ञ शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/9/Indian-Cricket-Team-is-ready-to-defeat-Aussies-in-ODI-Series-too.html", "date_download": "2019-02-18T00:12:01Z", "digest": "sha1:MFO4G3DAOAWHY56EZWIHON6STIH55VJ7", "length": 3081, "nlines": 21, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारत आता एकदिवसीय सामान्यांसाठी सज्ज भारत आता एकदिवसीय सामान्यांसाठी सज्ज", "raw_content": "\nभारत आता एकदिवसीय सामान्यांसाठी सज्ज\nसिडनी : कसोटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासीक मालिका विजय मिळवल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष हे एकदिवसीय मालिका विजयाकडे असेल. पहिला सामना १२ जानेवारीला सिडनी येथे होणार असून भारतीय संघ सिडनीत दाखल झाला आहे. एकदिवसीय सामन्यासाठी महेंद्र सिंह धोनी बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करत आहे. तर, रोहित शर्मादेखील संघामध्ये पुन्हा शामिल झाला आहे.\nकसा असेल भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघ\nविराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी.\nहे आहे सामन्याचे वेळापत्रक\n१२ जानेवरी पहिला एकदिवसीय सामना सिडनी येथे होईल.\n१५ जानेवारी दुसरा एकदिवसीय सामना हा अॅडिलेड येथे खेळवला जाईल.\n१८ जानेवारी तिसरा एकदिवसीय सामना मेलबर्न येथे होईल.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-farmers-now-we-have-fight-says-raju-shetti-8048", "date_download": "2019-02-18T01:23:01Z", "digest": "sha1:VUY36KTOBJIGA76TUYPBU3I4CUFIVY3J", "length": 14343, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Farmers now we have to fight says Raju Shetti | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांनो आता लढायचे ः राजू शेट्टी\nशेतकऱ्यांनो आता लढायचे ः राजू शेट्टी\nबुधवार, 9 मे 2018\nअर्धापूर, जि. नांदेड (प्रतिनिधी) : सरकारने शेतीविषयी चुकीचे धोरण अवलंबिले. त्यामुळे शेतीमालाचे भाव पडले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी अर्धापूर येथील सभेत मंगळवारी (ता. आठ) केले.\nअर्धापूर, जि. नांदेड (प्रतिनिधी) : सरकारने शेतीविषयी चुकीचे धोरण अवलंबिले. त्यामुळे शेतीमालाचे भाव पडले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी अर्धापूर येथील सभेत मंगळवारी (ता. आठ) केले.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मराठवाडा, विदर्भ या दुष्काळी भागातील 14 जिल्ह्यांत शेतकरी सन्मा��� यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे अर्धापूर शहरात मंगळवारी सकाळी आगमन झाले. खासदार शेट्टी यांची अर्धापूर शहरात बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मारुती मंदिर परिसरातील मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, मराठवाडाध्यक्ष माणिक कदम, जिल्हाआध्यक्ष प्रल्हाद इंगोले आदी उपस्थित होते.\nखासदार शेट्टी म्हाणाले, की शेतीमालाला उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. पण त्यांनी देशातील शेतकऱ्यांची फसवणूक करून विश्वासघात केला. उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणार भाव यात मोठी तफावत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तसेच पंतप्रधान पीकविमा योजना ही शेतकरी कल्याण योजना नसून, काॅर्पोरेट कंपनी कल्याण योजना आहे. स्वमिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी सन्मान वाढविण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली, असे प्रतिपादन खासदार शेट्टी यांनी केले.\nशेती खासदार मराठवाडा विदर्भ रविकांत तुपकर\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-19-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC/", "date_download": "2019-02-17T23:35:53Z", "digest": "sha1:WP6HZ4D4QLWKZ7ZRQC36ITEEXB6YKS3U", "length": 11463, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशातील 19 कोटी लोक अजूनही बॅंक खात्याविना | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदेशातील 19 कोटी लोक अजूनही बॅंक खात्याविना\nनवी दिल्ली -सरकारची जन धन योजना यशस्वी झाली, तरी अद्याप देशातील 19 कोटी नागरिकांजवळ अजूनही कोणतेही बॅंक खाते नाही. चीननंतर ही सर्वात मोठी लोकसंख्या आहे, असे जागतिक बॅंकेने म्हटले.जागतिक बॅंकेने आपल्या अहवालात सरकारच्या जन धन योजनेची प्रशंसा केली आहे. गेल्या काही वर्षांत देशातील निम्मी बॅंक खाती निष्क्रीय असल्याचे सांगण्यात आले आहे. मार्च 2018 पर्यंत जन धन योजनेंतर्गत 31 कोटी बॅंक खाती उघडण्यात आली आहेत. 2011 पासून बॅंक खाती असणाऱ्या नागरिकांच्या संख्येत दुप्पट वाढ होत 80 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे.\nजागतिक पातळीवर बॅंक खाती नसलेल्यांमध्ये भारताचा हिस्सा 11 टक्‍के आहे. जगातील 3.8 अब्ज लोकांचे बॅंक खाते आहे. 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर 51 टक्‍के असणारे प्रमाण आता 62 टक्‍क्‍यांवर पोहोचले. जागतिक पातळीवर अजूनही 1.7 कोटी लोकांकडे बॅंक खाते नसून मोबाइलच्या वापराने ते आर्थिक सेवांचा लाभ घेऊ शकतात असे म्हणण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nमारिया सुसाईराजला अटकपूर्व जामीन फेटाळला\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिं���\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/nashik-not-good-books-cm-29209", "date_download": "2019-02-18T00:05:39Z", "digest": "sha1:KHSONJ7B3QRGGPGLVGAROVHHYYA2ZYTC", "length": 12943, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Nashik Not in Good Books of CM | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक आता मुख्यमंत्र्यांच्या गुडबुक्समध्ये नाही\nनाशिक आता मुख्यमंत्र्यांच्या गुडबुक्समध्ये नाही\nनाशिक आता मुख्यमंत्र्यांच्या गुडबुक्समध्ये नाही\nनाशिक आता मुख्यमंत्र्यांच्या गुडबुक्समध्ये नाही\nरविवार, 30 सप्टेंबर 2018\nनाशिकचे नेते अन्‌ शहर दोन्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक मध्ये होते. वर्षभरात झालेले निर्णय, घोषणा, अधिकारी, कारभारी सगळ्यांतुन तसा संदेश मिळत होता. मात्र अचानक हे वारे बदलले. नाशिक आता मुख्यमंत्र्यांच्या गुडबुक मध्ये अशी चर्चा सुरु झाली आहे. राजकारणावर त्याचा परिणाम होईल अथवा नाही. नाशिककरांचे हित पाहता हे चित्र बदलले पाहिजे.\nनाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आणि सहासष्ट नगरसेवक मतदारांनी निवडून दिले आहेत. महापालिकेच्या स्थापनेपासून एव्हढे संख्याबळ कोणत्याच पक्षाला मिळालेले नाही. राज्यात याच पक्षाची सत्ता असल्याने नाशिककरांच्या अपेक्षा वाढल्या. गेले वर्षभर शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडून अपेक्षा वाढल्या. त्यांच्याभोवतीची गर्दी वाढली. विशेषतः आमदार सानप जे ठरवतात ते घडते, हा विश्‍वास निर्माण झाला. मात्र, अचानक त्याला दृष्ट लागल्याचा आभास होतो आहे. हे शहर अन्‌ त्याचे नेते मुख्यमंत्र्यांच्या 'गुडबुक' मध्ये राहिले नाहीत. ही चर्चा भाजपच्या स्थानिक नेत्यांतच जोरात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हे घडते आहे. त्यामुळे भाजप विरोधकांत आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत.\nभारतीय जनता पक्षात मतभेद असणे नवे नाही. या पक्षाची स्थिती तोळामासा असतांनाही नेत्यांत खुप वाद व्हायचे. मात्र, ते तात्विक स्वरुपाचे असत. आजचे वाद महापालिकेवर आणि पक्षावर वर्चस्वासाठी आहेत. आमदार बाळासाहेब सानप आणि आमदार देवयानी फरांदे दोघेही महापालिका प्रशासनाला विविध सूचना करीत असतात. महापालिका पदाधिकारी त्याहून वेगळे करीत असतात. महापालिका आयुक्त यातील एकही होणार नाही याची दक्षता घेत असतात.\nयातून कोणताही नेत्याची सुचना, फाईल अन्‌ काम जेथून सुरु होते पुन्हा तेथेच येऊन पोहोचते. त्यामुळे पदाधिकारी अक्षरशः हतबल झालेले जाणवते. यामध्ये महापौरांची भूमिका महत्वाची असते. उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीच्या अध्यक्षा हिमगौरी आडके पहिल्यांदाच नगरसेवक झाले आहेत. महापौर रंजना भानसी यांच्याकडे नेतृत्व आहे. शहरासाठी अनेक महत्वाचे निर्णय, प्रकल्पांची आखणी त्या करु शकतात. असे प्रकल्प, शहरहिताची काम घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेल्याचे घडलेले नाही. या शहरात चार प्रकल्प साकारले तर त्याचे श्रेय महापौरांना जाईल. नागरिकांतही चांगला संदेश जाईल. मात्र, असे काही होतांना दिसत नाही. अद्यापही महापौर रंजना भानसी यांना असा विकास अन्‌ नेतृत्वाची संधी आहे. त्यासाठी किती कार्यतत्पर ठरतात हे लवकरच दिसेल.\nमुख्यमंत्र्यांच्या 'गुडबुक' मध्ये नाशिकचे स्थान डळमळीत झाले. या चर्चेला कारण आहे महापौर रंजना भानसी यांनी केलेली प्रभागनिहाय दौऱ्याची घोषणा. करवाढ, घरपट्टीवाढ यापासून शेतीवरील कर हे विषय राजकीय विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यासाठी आंदोलने होत आहेत. दुसरीकडे आयुक्त तुकाराम मुंढे विविध निर्णयांबाबत ठाम आहेत. महासभेत झालेल्या ठरावांना प्रशासन जुमानत नाही. महापौर येत्या 3 ऑक्‍टोबरपासून नाशिक रोड येथून आपला दौरा करणार आहेत. तेथे नागरिकांनी त्यांच्य���कडे मागण्या केल्या, करवाढ रद्द करा असा आग्रह केला तर काय होणार\nस्थानिक नगरसेवक लोकभावनेच्या विरोधात जाऊ शकतील काय याचा राजकीय विचार झालेला नाही. यापूर्वी महापौर (कै) उत्तमराव ढिकले यांनी 'महापौर तुमच्या दारी' या उपक्रमात असे दौरे केले होते. यामध्ये नागरीक, राजकीय पक्ष महापालिका प्रशासनाविरोधात भूमिका मांडतात. महापौरांनी प्रशासनाला त्याबाबत सुचना केल्यास त्याची कार्यवाही होईल का याचा राजकीय विचार झालेला नाही. यापूर्वी महापौर (कै) उत्तमराव ढिकले यांनी 'महापौर तुमच्या दारी' या उपक्रमात असे दौरे केले होते. यामध्ये नागरीक, राजकीय पक्ष महापालिका प्रशासनाविरोधात भूमिका मांडतात. महापौरांनी प्रशासनाला त्याबाबत सुचना केल्यास त्याची कार्यवाही होईल का, झाली नसल्यास नाराजीत वाढ होऊ शकते. हा संदेश पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यावर स्थानिक नेत्यांविषयी नाराजी कमी होण्याऐवजी वाढच होऊ शकते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis नाशिक nashik बाळासाहेब सानप balasaheb sanap भाजप देवयानी फरांदे devyani pharande महापालिका प्रशासन administrations महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे tukaram mundhe\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-rainfall-storm-marathwada-7487", "date_download": "2019-02-18T01:15:43Z", "digest": "sha1:5Q7X2WFJC6LZYO5XUBND7EY7N3QWJQH4", "length": 17543, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Rainfall with storm in Marathwada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यात वादळासह पावसाचा पुन्हा तडाखा\nमराठवाड्यात वादळासह पावसाचा पुन्हा तडाखा\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत रविवारी (ता. १५) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान झाले. काही ठिकाणी वादळामुळे घरांवरील पत्रे उडाले. काही ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडल्याने नुकसान झाले. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलका आणि मध्यम पाऊस झाला.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत रविवारी (ता. १५) वादळी वाऱ्या��ह झालेल्या पावसाने नुकसान झाले. काही ठिकाणी वादळामुळे घरांवरील पत्रे उडाले. काही ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडल्याने नुकसान झाले. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलका आणि मध्यम पाऊस झाला.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्‍यात चार ठिकाणी वीज कोसळली. त्यामध्ये पाच बैल आणि दोन म्हशी दगावल्या. यामध्ये चिंचोली जहांगीर येथे दोन ठिकाणी वीज पडून तीन बैलांचा मृत्यू झाला. बेगडा येथे एका ठिकाणी वीज कोसळून एक बैल तर बेळंब येथेही एका ठिकाणी वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nउमरगा तालुक्‍यात १५ गावांत अवकाळी पाऊस झाला. तुळजापूर तालुक्‍यातील अपसिंगा येथे वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून घरांचे नुकसान झाले. शनिवारी (ता. १४) रात्रीही अपसिंगासह बोरी, कात्री, कामठा, मोर्डा या गावांना वादळाचा फटका बसला होता. काही ठिकाणी झाडे घरांवर पडली, कुठे विजेचे खांब पडले. या वादळात सहाजण जखमी झाले. लातूरमधील सारोळा (ता. औसा) येथे अवकाळी पावसामुळे रियाज शेख यांच्या दोनशे कोंबड्या दगावल्या, शिवाय अर्धा एकर आंबा बागेचेही प्रचंड नुकसान झाले. लातूर जिल्ह्यातील हणमंतवाडी, चिंचोली, चनाची वाडी, चांदोरी येथे वीज पडून प्रत्येकी एक प्रमाणे चार जनावरे दगावली.\nजालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्‍यात जांब समर्थ परिसरात रात्री साडेसात ते आठ वाजेदरम्यान अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसासह आलेल्या जोऱ्याच्या वाऱ्यामुळे आंब्याचे नुकसान झाले. काढलेला कांदा भिजला, तर इतरही काही काढणीला आलेल्या पिकांना पावसाचा फटका बसला. सोमवारीही (ता. १६) अनेक भागांत ढगाळ वातावरण व ऊन-सावलीचा खेळ दुपारी तीनपर्यंत सुरू होता.\nनांदेड, परभणी, हिंगोलीत नुकसान\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात रविवारी (ता.१५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अनेक तालुक्‍यात वादळी वारे, मेघगर्जनेसह, गारांचा पाऊस झाला. यामुळे शेकडो एकरवरील केळी, आंबा आदी फळबागांसह काढणी केलेल्या हळदीचे भिजून नुकसान झाले. वीज कोसळून जनावरे दगावली.\nरविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, हदगाव, माहूर, लोहा, कंधार, नायगांव आदी तालुक्‍यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हदगाव तालुक्‍यातील काही गावशिवारात गारपीट झाली. ��िंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली, वसमत, सेनगाव तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले.\nपरभणी, पूर्णा तालुक्‍यातील, कात्नेश्वर, माटेगाव, लक्ष्मीनगर, कौडगाव, माखणी परिसरातील अनेक गावशिवारात विजांच्या कडकडात झालेल्या पावसाने केळी, आंबा, मोसंबी, संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले.\nपूर्णा तालुक्‍यातील माखणी शिवारातील जनार्दन आवरगंड, सुदाम दुधाटे यांच्या आंबा, केळी बागांचे नुकसान झाले. वीज कोसळून धानोरा काळे येथील शिवाजी काळे यांचा बैल, तर आहेरवाडी येथील सुनील खंदारे यांची गाय दगावली.\nऔरंगाबाद तूर उस्मानाबाद ऊस पाऊस वीज अवकाळी पाऊस लातूर हिंगोली फळबाग horticulture हळद नांदेड गारपीट वसमत नगर\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nपाण्याअभावी फळबागांवर संकटअकोला : फळबागांसाठी अोळख असलेल्या अकोट तालुक्यात...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nतूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठसांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप य���जनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-17T23:58:31Z", "digest": "sha1:RHBPGTNRUG7N3OFZXVXJC5K2G6XHWFZU", "length": 11857, "nlines": 104, "source_domain": "yesviralnow.com", "title": "लगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय कहाणी - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस��लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nHome Cinema लगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय कहाणी\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय कहाणी\nलगीर झालं जी मध्ये व्हिलन ची भूमिका करणारे भैयासाहेब म्हणजेच किरण गायकवाड ह्यांना कोण ओळखत नाही अख्खा महाराष्ट्रातील लोकांना भैयासाहेब नचा भूमिकेला पसंद केलं आहे .त्यांचा एक डायलॉग their you are हा खूप फेमस आहे प्रत्येकाचा तोंडात भैयासाहेबांचा हा डायलॉग ऐकायला मिळतो.\nलगीर झालं जी चा अगोदर किरण ला कोणीही ओळखत नव्हतं पण त्याचा खास मैत्रणीमुळे म्हणजेच शितली (शिवानी बावकर) हीचामुळे त्याला ही मालिका मिळाली. मालिका मिळाल्यानंतर काही दिवसातच किरण खूप लोकप्रिय झाला.पण ही भूमिका साकारताना त्याला खूप मेहनत घ्यावी लागली आहे.\nकारण त्याचा स्वभाव ह्या पात्रापेक्षा खूप विरुद्ध आहे. त्याचा खरा स्वभाव खूप प्रेमळ,साधी राहणीमान असा आहे तर मालिकेलीत भैयासाहेब हा खूप रागीट, मुडी स्वभावाचा ,गावातील मोठा राजकारणी असल्याने त्याचा रुबाब पण तेवढाच मोठा आहे अशा विक्षिप्त स्वरूपाचा भैयासाहेब स्वतः मध्ये उतरवण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली आहे.ह्या मेहनतीच फळ म्हणजे त्याला 2018 चा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला आहे.\nकिरणला घरातून अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना तो चांगला अभिनय करतो त्याच कारण त्यानं घेतलेली मेहनत आणि त्याने अभिनय क्षेत्रात केलेला संघर्ष .अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर त्याला त्याचा भाषेवर खूप मेहनत घ्यावी लागली . पण आता लगीर झालं जी ह्या मालिकेने त्याचा आयुष्याला वेगळी कलाटणी दिली आहे.\nतो एक प्रसिद्ध अभिनेता बनला आहे.लागीर झालं जी ह्या मालिकेसाठी किर��ला अगोदर नकार मिळाला होता. भैयासाहेबची भूमिका किरण ला मिळावी म्हूनन त्याचा खास मैत्रिणीने शितलीने (शिवानी बावकर ) खूप प्रयत्न केले होते. शिवानीने किरण चे फोटो तेजपाल ला दाखवले होते.त्यावेळी तेजपाल ने त्याला नकार दिला होता.\nशिवानी बरोबरच ह्या मालिकेतील निखिल चव्हाण हा देखील त्याचा खास मित्र आहे किरण निखिल सोबत शूटिंग चा ठिकाणी जात असे.असेच एकदा शूटिंग मध्ये किरण आणि तेजपाल ची भेट झाली .तेजपाल नी किरण ला ओळखले त्याचे फोटो बघितल्याचे सांगितले यावेळी मात्र तेजपालने किरण ला ऑडिशन क्लिप बानऊन पाठवून देण्यासाठी सांगितली.\nतेजपाल ने ही क्लिप बघितली आणि त्याला समजले की किरणच भैयासाहेब ह्या भूमिकेसाठी परफेक्ट आहे.तेजपाल ने भैयासाहेबची भूमिका तूच करतोयस हे किरणला सांगितले तेव्हा किरण ला खूप आनंद झाला.\nPrevious articleवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nNext articleनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.niraamay.com/marathi/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T00:28:34Z", "digest": "sha1:A3UJYSY5SLRM6UYNUDGVWMD4YZOAQWRW", "length": 10121, "nlines": 52, "source_domain": "www.niraamay.com", "title": "निसर्गोपचार | Niraamay", "raw_content": "\nनाडी शुद्धी आणि चक्र शुद्धी\nस्वाधिष्ठान / काम चक्र\nमणिपूर / नाभी चक्र\nअनाहत / हृदय चक्र\nविशुद्ध / कंठ चक्र\nसंपूर्ण सृष्टी (निसर्ग) ही पंचतत्त्वांपासून बनलेली आहे. मनुष्यप्राणी हाही निसर्गाचाच एक भाग आहे. आपले शरीरही याच पंचतत्त्वांपासून बनलेले असून या पाचही तत्त्वांचा समतोल आपणास सुदृढ व चैतन्यमय ठेवतो. जेव्हा यातील एखादे तत्त्व बिघडते, म्हणजेच हा समतोल ढळतो, तेव्हा आपल्या शरीरात आजार किंवा व्याधीचा शिरकाव होतो.\nपंचतत्त्व : आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी ही पंचतत्त्वे असून, या संपूर्ण विेशाची उत्पत्ती याच पाच तत्त्वांतून झालेली आहे. याचे स्थूल गुणधर्म अनुक्रमे आकारमान, गतिशीलता, उष्णता, प्रवाहिता व स्थिरता हे असून सूक्ष्म गुणधर्म शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे आहेत.\nशब्द तन्मात्रेपासून आकाश निर्माण होते. शब्द व स्पर्श या दोन तन्मात्रांपासून वायू निर्माण होतो. शब्द, स्पर्श व रूप हे तेजाचे म्हणजेच अग्नीचे गुण आहेत. शब्द, स्पर्श, रूप व रस हे जलाचे गुण आहेत आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वीचे गुणधर्म आहेत. माणसाचे शरीरही याच पंचतत्त्वांनी बनलेले आहे. आपल्या शरीरातील कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक ही वरील पंचतत्त्वांशी अनुक्रमे संबंधित आहेत.\nआपल्या शरीरातील अस्थी, मांस, त्वचा, नाडी व रोम हे पृथ्वीतत्त्वाच्या अधीन आहेत. शुक्र, रक्त, लाळ, मूत्र, स्वेद हे जलतत्त्वाच्या अधीन आहेत तर क्षुधा, तृष्णा, आळस, निद्रा व मैथुन हे अग्नितत्त्वाच्या अधीन असतात. वायुतत्त्वाच्या अधीन चलन-वलन, आकुंचन, प्रसरण व निरोधन असते तसेच काम, क्रोध, लोभ, मोह व भय हे आकाशतत्त्वाच्या अधीन असतात. ही पंचतत्त्वे आपल्या शरीरातील सूक्ष्म नाड्यांमधून सतत प्रवाहित होत असतात. योग्य आहार, विहार, विचार आणि व्यायाम माणसाला चिरकाल निरोगी व आनंदी ठेवतात.\nस्वयंपूर्ण उपचारांतर्गत रुग्णाच्या प्रकृतीमानानुसार व आजारांनुसार आहारातील बदल सुचविले जातात, गरजेनुसार काही व्यायाम सांगितले जातात. ज्याद्वारे पंचतत्त्वांचे संतुलन साधण्यास मदत होते.\nआपल्या हाताची पाच बोटे पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करत असतात. अग्नितत्त्वाचे प्रतिनिधित्व Read More\nअक्षरब्रह्म किंवा नादब्रह्म हा आणखी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. आपल्या वर्णमालेतील Read More\nबहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही, Read More\nस्वयंपूर्ण उपचारपद्धतीमधील हे एक महत्त्वाचे अंग असून याद्वारे संपूर्ण दोषनिवारण केले जाऊ Read More\nगुडघ्याचे लिगामेंट टीयर विनाऑपरेशन बरे झाले - सौ. लतिका नरके\nघरात पाणी सांडले होते आणि त्यावरून मी घसरले. गुडघ्याला थोडा मार लागला, परंतु नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केले. नंतर बाजारात काही साहित्य आणताना घाईने चालत होते व अचानक पाय ट्विस्ट झाला. गुडघ्याला लागलेला तो मार इतका होता की, डाव्या गुडघ्याची वाटी पूर्ण सरकून मागच्या बाजूला गेली. त्यानंतर ‘एमआरआय’ काढल्यावर असे कळाले की, लिगामेंट फाटले आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितले. ठराविक कालावधीनंतर दोन ऑपरेशन्स करावी लागणार होती आणि त्यासाठी 5-6 लाख रुपये खर्च होता. शिवाय त्यानंतर मांडी घालता येणार नव्हत���, फार वजन उचलता येणार नव्हतं, अशा अनेक मर्यादा येणार होत्या.\nऑपरेशनची तारीख जवळ आलेली असतानाच साम टीव्हीवर डॉ.चांदोरकर सरांची मुलाखत पाहिली. लगेचच ‘निरामय’मध्ये फोन केला आणि डॉक्टरांची भेट घेतली. चांदोरकर सरांनी आम्हाला धीर दिला. आम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय रद्द केला आणि ‘निरामय’चे फोनवरून उपचार सुरू झाले. जसे महिने पूर्ण होत गेले, तशी माझ्या गुडघ्यांध्ये सुधारणा होत गेली. सहा महिन्यांनी मी पूर्ववत् झाल्याचे मला जाणवू लागले. पुढचे अजून\nसहा महिने ट्रीटमेंट घेतल्यावर प्रवास करणे, जास्तीची ऊठबसही मी करू लागले. कार्यामध्ये फुगड्याही घालू शकले. दरम्यानच्या काळात मी अष्टविनायक दर्शनही केले. वर्षभराच्या उपचारांनी मी पूर्ण बरी झाले. दीड वर्षानंतर काढलेल्या ‘एमआरआय‘मधे कोणतेही दोष आढळले नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T00:40:10Z", "digest": "sha1:3PSNMH6PBMBDXDVNQGSEVLVCKLWLN5F6", "length": 13591, "nlines": 110, "source_domain": "yesviralnow.com", "title": "प्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात हार्ड विर्किंग ऐक्ट्रेसेस - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nHome Cinema प्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात हार्ड...\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात हार्ड विर्किंग ऐक्ट्रेसेस\nआई होणं प्रत्येक मुलीच स्वप्न असत .आई ह्या शब्दापुढे प्रत्येक शब्द छोटा आहे .आई चा चरणा मध्ये जग असत आणि आई मुलाचं नात खूप खोल असत .एक आई आपल्या मुलाचा मनातील गोष्ट बिना सांगता ओळखते .ती आपल्या मुलासाठी पूर्ण जगाशी लढू शकते.एका मुलीसाठी आई बनन हे खूप मोठं सुख असत.\nएक मुलगी असलं मायन्यामध्ये पूर्ण तेव्हाच मानली जेव्हा ती आई होते .आईच प्रेम आपल्या मुलांसाठी निस्वार्थ असत. भाग्यशाली असतात त्या महिला ज्याना आई होण्याचं सुख प्राप्त होत.आई होण्याचं सुख सगळयांना एकसारखं असत मग ती कोणी सामान्य मुलगी असू देत किंवा सेलेब्रिटी.\nबॉलीवूड मध्ये आशा अनेक अभनेत्र्या आहेत ज्या आपली कर्तव्य छान पार पाडत आहेत .जेव्हा महिला प्रेग्नंट असते तेव्हा तिला आपली स्वतःचा तब्येतीची काळजी जास्त घ्यावी लागते.ह्या अवस्थेमध्ये अराम करण्याचे सले दिले जातात अशा मध्येखूपशा महिला आपले काम सोडून घरी आराम करतात.\nआता महिलांना प्रेगेंन्सी लीव्ह मिळते. आजचा पोस्ट मध्ये आम्ही आपल्याला काही अशा अभिनेत्रीयाना भेटवत आहोत ज्यांनी प्रेग्नेंट आहे समजल्यावर फिल्म सोडली तर काहीनी प्रेगेंन्सी मध्ये सुद्धा काम केले आहे आणि आपल्या कामाला लवकर संपवून प्रेग्नेंसी पीरीयड ना एन्जॉय केले.\nह्या लिस्ट मध्ये पहिला नाव येत आपल्या जमान्याची प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन च.मीडिया रिपोर्टस नुसार ,जया बच्चन ने शोले फिल्म ची शूटिंग केली होती तेव्हा त्या प्रेग्नेंट होत्या. जेव्हा ही गोष्ट डायरेक्टर रमेश सीपी ना माहीत झाली तेव्हा सगळयात पहिला त्यानी जयाजीचें सीन्स शूट केले आणि त्याना सगळ्यात पहिला फ्री केलं.\nफिल्म हिरोईन मध्ये सगळ्यात पाहिलं नाव ऐश्वर्या राय च घेतलं जातं जेव्हा ऐश्वर्याला माहीत झालं की त्या प्रेग्नंट आहे तेव्हा त्यांनी फिल्म सोडली. नंतर करीनाने ऐश्वर्या चा बदली रिप्लेस केलं .आज ऐश्वर्या एक सुंदर मुलीची आई आहे. फिल्म जुदाई चा शूटिंग चा वेळी श्रीदेवी ला माहीत झालं की ती आई होणार आहे. ह्या गोष्टीची माहिती झाल्यावर त्यांनी लगेचच शूटिंग संपवलं आणि डायरेकटर नी त्यांचे सीन्स लवकर शूट केले. ह्या नंतर श्रीदेवी ने आपल्या मोठ्या मुलीला जन्म दिला होता.\nफिल्म विरो दि वेडिंग चा दरम्यान करीना ला माहीत पडलं की ती प्रेग्नंट आहे. ज्याचा नंतर करीना ने डायरेकटर ना विनंती केली की मुलाचा डिलिव्हरी पर्यन्त फिल्म ची शूटिंग थांबवली. तैमुर चा जन्मानंतर करीना ने फिल्म ची शूटिंग पुन्हा सुरू केली. ड्रीम गर्ल चा नावाने प्रसिद्ध हेमा मालिनी पण फिल्म रझिया सुलतान चा शूटिंग दरम्यान प्रेग्नंट होती.\nपण त्यांनी आपल्या प्रेगेंन्सी चा प्रभाव आपल्या कामावर होऊ दिला नाही. त्यानी लवकर लवकर फिल्म ची शूटिंग संपवली आणि मग घरी येऊन आराम केला. ह्या गोष्टीचा खुलासा स्वतः हेमा ने एका इंटरव्हीव मध्ये केला होता.\nमित्रांनो, आशा आहे की आपल्याला आमचा हा आर्टीकल पसंद आला असेल .पसंद आल्यावर लाइक आणि शेयर करायला नाका विसरू\nPrevious articleया मुलाने अमान्य केला 4 करोड रुपेयचा चा हुंडा ,1 रुपया घेऊन बोलला तुमची मुलगी आहे सगळ्यात मोठी दौलत\nNext articleह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें आजार होतात बरे\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/madha-loksabha-ncp-many-groups/", "date_download": "2019-02-18T00:06:21Z", "digest": "sha1:H46QA2EVR6PE7K7QNMXC3P6ASOSLRMCQ", "length": 9144, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माढ्यात अंतर्गत गटबाजीचे कारण पुढे करत, इच्छुकांना बाजूला करणे हा पवारांचा राजकीय डाव", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना ���त्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमाढ्यात अंतर्गत गटबाजीचे कारण पुढे करत, इच्छुकांना बाजूला करणे हा पवारांचा राजकीय डाव\nटीम महाराष्ट्र देशा (प्रवीण डोके) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशातील भाजप विरोधी सर्व पक्षांना एकत्र करायला सुरुवात केली आहे. आगामी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर, त्रिशंकू परिस्थिती उद्भवणार असल्याची खात्री पवारांना आहे. त्यामुळे राज्यासभेपेक्षा आपण लोकसभेत असण गरजेच आहे, अस पवारांना वाटत आहे.\nलोकसभेत बसून भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी डावपेच आखता येतात, त्यामुळेच पवारांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे. त्याचाच विचार करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना गळ घातली आहे. पवार साहेब तुम्ही माढ्यातून निवडणूक लढवावी असे दादांना म्हण्यास सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. परंतु त्याची राजकीय झळ स्वतः विजयदादा यांनाच बसत आहे.\nत्यामुळे दादा काहीसे नाराज असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यात दादांचे समर्थक तर कमालीचे अस्वस्थ पाहायला मिळत होते. अनेकांनी तर शरद पवारांना सोशल मिडीयावर टार्गेट करायला देखील चालू केले होते. परंतु विजयदादांची नाराजी दुर करण्यासाठी स्वतः शरद पवारांनी पुढाकार घेत, विजयसिंह यांना राज्यसभेवर तर रणजितसिंह यांना विधान परिषदेवर घेऊ असा शब्दच दिला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे.\nत्यांचा स्वतःचा बारामती मतदार संघ मुलगी सुप्रिया सुळे यांना सोडला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला आणि सुरक्षित मतदार संघ पवारांसाठी माढा आहे, हे त्यांना ठाऊक असल्याने त्यांनी माढा लोकसभा मतदार संघ २००९ प्रमाणे पुन्हा निवडला आहे.\nमाढा लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे अनेक गट आहेत. माढा बबनदादा शिंदे, करमाळा श्यामालताई बागल, सांगोला दीपक आबा साळुंके, माळशिरस मोहिते पाटील तर फालटनला रामराजे नाईक निंबाळकर असे गट आहेत. या अंतर्गत गटबाजीचे कारण पुढे करत, पक्षातील सर्व इच्छुकांना बाजूला करणे हासुद्धा शरद पवारांचा राजकीय डाव असल्याचे बोलल�� जात आहे.\nशरद पवार यांनी 2009 साली माढ्यातून निवडणूक लढवली होती आणि जिंकलेही होते. त्यावेळी शरद पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मतं पडली होती, तर सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते, आणि महादेव जानकर 98 हजार 946 मते पडली होती.\nमाढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून २००९ साली माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार निवडून आले होते तर २०१४ साली मोदी लाट असूनही विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी महायुतीचे उमेदवार व सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव केलेला होता.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nनफरत से नही प्यार से जीतेंगे, व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य साधून मोदींवर निशाना\nमुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना शेतकऱ्यांच्या हिताची : महादेव जानकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i110324060951/view", "date_download": "2019-02-18T00:30:58Z", "digest": "sha1:2W7F26YDSZMHAOBN74QK3I4NEB4M3M7E", "length": 6683, "nlines": 101, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उपासना - सामानुष्ठानः", "raw_content": "\nमूल जन्मानंतर पांचव्या दिवशी सटवाई पूजन करतात, ते काय आहे\nसंस्कृत सूची|संस्कृत साहित्य|पुराण|श्रीनृसिंहकोश|उपासना खण्ड|सामानुष्ठानः|\nउपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.\nसामानुष्ठानः - मंत्र १\nउपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.\nसामानुष्ठानः - मंत्र २\nउपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.\nसामानुष्ठानः - मंत्र ३\nउपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.\nसामानुष्ठानः - मंत्र ४\nउपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.\nसामानुष्ठानः - मंत्र ५\nउपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.\nसामानुष्ठानः - मंत्र ६\nउपासना विभागातील मंत्र सिद्��� केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.\nसामानुष्ठानः - मंत्र ७\nउपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.\nसामानुष्ठानः - मंत्र ८\nउपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.\nसामानुष्ठानः - मंत्र ९\nउपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/chieaf-minister-12304", "date_download": "2019-02-18T00:01:03Z", "digest": "sha1:G766TM3L2K5TO265KYXDBIEG3TO5AYMO", "length": 7249, "nlines": 126, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "chieaf minister | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n\"त्या' आवाजाने केली मुख्यमंत्र्यांची बोलती बंद \n\"त्या' आवाजाने केली मुख्यमंत्र्यांची बोलती बंद \nगुरुवार, 1 जून 2017\nमुंबई ः शेतकऱ्यांना खरिप हंगामासोबतच पीक कर्जासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या योजनेची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र या पत्रकार परिषदेत लावण्यात आलेल्या कॅमेरा अथवा इतर कोणत्या तरी वस्तूच्या आवाजाने मुख्यमंत्र्यांची अनेकदा बोलती बंद केली.\nमुंबई ः शेतकऱ्यांना खरिप हंगामासोबतच पीक कर्जासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या योजनेची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र या पत्रकार परिषदेत लावण्यात आलेल्या कॅमेरा अथवा इतर कोणत्या तरी वस्तूच्या आवाजाने मुख्यमंत्र्यांची अनेकदा बोलती बंद केली.\nकुठून आवाज येतोय याची माहिती घेण्यासाठी ते बोलताना दोनतीनदा मध्येच थांबले.ऐरवी विरोधकांकाची बोलती बंद करणारे मुख्यमंत्री आपल्याच अतिथीगृहातील लहानशा आवाजाने बैचेन झाल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. दरम्यान, हा आवाज सुरू असताना मध्येच एका दरवाज्यातून येणाऱ्या वाऱ्याच्या आवाजानेही ते पुन्हा बेचैन झाले. शेवटी त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दरवाज्याबाहेरून सुरू असलेला आवाज थांबवा, अशा सूचना दिल्या.मात्र कर्मचाऱ्यांकडून हा आवाज वाऱ्याचा येत असल्याचे सांगण्यात आले. तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी आपली बैचनी हसण्यावर नेवून पत्रकार परिषद पुढे सुरू ठेवली.\nमुंबई कर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/voting-machine-vvpat-16170", "date_download": "2019-02-18T00:02:14Z", "digest": "sha1:7JA64O4MWTIQBSKSBF7GL7XCXQCJB4C6", "length": 14897, "nlines": 137, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "voting machine with vvpat | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेही मतमोजणी\nमतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेही मतमोजणी\nमतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेही मतमोजणी\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\nमुंबई : नांदेड- वाघाळामहानगरपालिका निवडणुकीसाठी 11 ऑक्‍टोबर 2017 रोजी होणाऱ्या मतदानाकरिता एका प्रभागात प्रायोगिकतत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिटट्रेल) वापर करण्यात येणार आहे; तसेच या प्रभागात नेहमीच्या मतदानयंत्राबरोबरच व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारे देखील मतमोजणी केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.\nमुंबई : नांदेड- वाघाळामहानगरपालिका निवडणुकीसाठी 11 ऑक्‍टोबर 2017 रोजी होणाऱ्या मतदानाकरिता एका प्रभागात प्रायोगिकतत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिटट्रेल) वापर करण्यात येणार आहे; तसेच या प्रभागात नेहमीच्या मतदानयंत्राबरोबरच व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारे देखील मतमोजणी केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.\nराज्य निवडणूक आयोगाच्या येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळीउपस्थित होते. सहारिया यांनी सांगितले की, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या एकूण 20 पैकी चार सदस्य संख्या असलेल्या 19 प्रभागांतून सोडतीद्वारे प्रभाग क्र. 2 ची व्हीव्हीपॅट वापरण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रभागाच्या सर्व 37 मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा प्रायोगिक तत्वावर वापर केला जाईल. हा वापर प्रायोगिक व प्रथमच असल्यामुळे या प्रभागातील मतमोजणी नेहमीच्या मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटमधून प्राप्त होणाऱ्या चिठ्ठ्यांद्वारे देखील केली जाणार आहे.\nभारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑक्‍टोबर 2013 मध्ये दिले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे.\nत्याच धर्तीवर नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या यंत्राचा वापर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 400 व्हीव्हीपॅट खरेदी तत्वावर उपलब्ध करून देण्याबाबत इलेक्‍ट्रॉनिक्‍स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविले होते; त्यानुसार कंपनीने 400 व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते; परंतु तांत्रिक अडचणीमुळे खरेदी तत्वावर व्हीव्हीपॅट पुरविण्यास कंपनीने नंतर असमर्थता दर्शविली.\nमात्र या निवडणुकीत प्रायोगिकतत्वांवर काही व्हीव्हीपॅटच्या वापरास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी, अशी विनंती कंपनीने केली होती, अशी माहिती सहारिया यांनी दिली.\nकंपनीच्या विनंतीचा सखोल विचार करुन नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या एका प्रभागात हे व्हीव्हीपॅट प्रायोगिक तत्वावर वापरण्यास कंपनीला परवानगी देण्याचा निर्णय आयोगाने घेतला. त्या नुसार कंपनीने 70 व्हीव्हीपॅट 20 सप्टेंबर 2017 रोजी नांदेड महानगरपालिकेकडे पाठविले. व्हीव्हीपॅटच्या वापरा संदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची व इतर मान्यवरांची बैठक घेतली होती.\nया बैठकीतच सर्वांच्या उपस्थितीत सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक 2 ची निवड करण्यात आली. या व्हीव्हीपॅटच्या वापराबाबतचे सर्व तांत्रिक प्रशिक्षण व त्यांची देखरेख कंपनीचे अधिक��री महानगरपालिका आयुक्तांशी सल्लामसलत करुन करणार आहेत.मतमोजणीसाठी आवश्‍यक ती सर्वखबरदारी घेण्यात आलीआहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षते खाली समिती गठीत केली आहे. या समितीची मतमोजणी प्रक्रियेवर बारकाईने नजर असेल. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर हे सर्व व्हीव्हीपॅट इलेक्‍ट्रॉनिक्‍स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया परत घेऊन जाणार आहे, असेही सहारिया यांनी सांगितले.\nनांदेड- वाघाळा महानगरपालिकेत एकूण 20 प्रभाग आणि 81 जागा आहेत. 19 प्रभाग चार सदस्यांचे आहेत. एक प्रभाग 5 सदस्यांचा आहे. एकूण 3 लाख 96 हजार 872 मतदार असून त्यांच्यासाठी 550 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र.2 वगळता अन्य सर्व प्रभागांतील एका मतदान केंद्रावर सरासरी 734 मतदार असतील. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्र.2 मध्ये मतदारांची एकूण संख्या 20 हजार 307 इतकी आहे. त्यांच्यासाठी 37 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. या प्रभागात एका मतदान केंद्रावर सरासरी 550 मतदार असतील, असे ते म्हणाले.\n81 जागांसाठी 578 उमेदवार\nएकूण 81 जागांसाठी 891 उमेदवारांनी वैध नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यातील 313 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता 578 उमेदवार आहेत. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 26 उमेदवार आहेत. 11 ऑक्‍टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑक्‍टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही सहारिया यांनी सांगितले.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tyres/bridgestone-b250-82t-tl-set-of-4-4-wheeler-tyre-price-pm3Ltl.html", "date_download": "2019-02-18T00:15:58Z", "digest": "sha1:6IXHBRPDYIFGXTXDTV5FYLTQHWOUDZT7", "length": 12272, "nlines": 265, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्रिजस्टोन ब२५० ८२त तळ सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबि���दू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nब्रिजस्टोन ब२५० ८२त तळ सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे\nब्रिजस्टोन ब२५० ८२त तळ सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nब्रिजस्टोन ब२५० ८२त तळ सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे\nवरील टेबल मध्ये ब्रिजस्टोन ब२५० ८२त तळ सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे किंमत ## आहे.\nब्रिजस्टोन ब२५० ८२त तळ सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे नवीनतम किंमत Jan 30, 2019वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nब्रिजस्टोन ब२५० ८२त तळ सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे दर नियमितपणे बदलते. कृपया ब्रिजस्टोन ब२५० ८२त तळ सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nब्रिजस्टोन ब२५० ८२त तळ सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nब्रिजस्टोन ब२५० ८२त तळ सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे वैशिष्ट्य\nसेल्स पाककजे 4 Tire\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\nब्रिजस्टोन ब२५० ८२त तळ सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/beaches/kelshi-beach/", "date_download": "2019-02-18T00:37:16Z", "digest": "sha1:RVJZXVHYQXNRZ7AYEECS72X3ZWTHMZUV", "length": 9203, "nlines": 259, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "केळशी समुद्रकिनारा - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nमंडणगडची सफर पूर्ण करून दापोलीच्या वाटेवर जाताना केळशीचा ३ किमी लांबीचा किनारा लागतो. रेशमी वाळू ���सलेला हा किनारा केवडा, सुरुची बने आणि नारळी-पोफळीच्या गर्द बागांनी अजूनच खुलून दिसतो. दाट झाडी पार करून गेल्यावर सुरुच्या बनातून या किनाऱ्याचं सौंदर्य काही औरच भासतं.\nबस स्थानक - दापोली\nरेल्वे स्थानक - खेड\nयोग्य काळ - ऑक्टोबर ते मे\nकोकणी भाषेत समुद्रकिनाऱ्याजवळील खडकाळ भागास `खडप` असे म्हणतात. केळशीमधील उटंबर डोंगराजवळील समुद्रात घुसलेल्या काळ्या कातळांवर विविध प्रकारची सागरी संपत्ती मिळू शकते. खडकांवर साठलेल्या पाण्यांत शंख, शिंपले, कवड्या, समुद्री काकड्या, अर्चीन्स, खेकडे असे विविध समुद्रीजीव आढळतात. मौल्यवान सागरी खजिना बघण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. त्याचप्रमाणे केळशी किनाऱ्यावर एक प्रचंड मोठी वाळूची टेकडी तयार झालेली दिसते. फार पूर्वी केव्हातरी आलेल्या त्सुनामीमुळे ही टेकडी तयार झाली असावी असा संशोधकांचा अंदाज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://tarkarlinext.com/Tarkarli/uncategorized/", "date_download": "2019-02-18T00:30:08Z", "digest": "sha1:4ESZHRVK6DWYIQ4WV4BLDSFX2GQSYDNB", "length": 38846, "nlines": 157, "source_domain": "tarkarlinext.com", "title": "Uncategorized Archives | Revankar's Homestay", "raw_content": "\nएक प्राचीन गूढ……..बकासुराचा वाडा उत्तरे वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गाव \nहे बकासुर आणि भीमाच्या युद्धाची कथा आपण महाभारतात ऐकली आहे. हा कथेतला बकासुर खरंच होता का त्याचे खरोखरच भीमाशी युद्ध झाले होते का त्याचे खरोखरच भीमाशी युद्ध झाले होते का तसे झाले असेल तर ते ठिकाण कोणते तसे झाले असेल तर ते ठिकाण कोणते आज तिथे काय आहे आज तिथे काय आहे या सर्वप्रश्नांची उत्तरे वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गावात गेल्यावर मिळतात. ऐनारी गावातून सह्याद्रीच्या गर्द जंगलात शिरताना वाटेत राकसवाडा मिळतो. हेच बकासुराचे निवासस्थान.. बकासुराने गाडाभर अन्न आणि माणूस पाठविण्याचे दिलेले आदेश आणि त्यानंतर भीमाने त्याची उडवलेली दाणादाण याची आठवण हजारो वर्षानंतरही गाववासीय जपत आहेत. आजही या भागात गाडाभर धान्य बकासुराच्या नावाने दिले जाते. आणि भीमाचा जयजयकार होतो. अलीकडे प्रतिकात्मक गाडा तयार केला जातो. परंतु वर्षातून एकदा ही आठवण जाणीवपूर्वक केली जातेच. राकसवाडय़ापासून काही अंतरावर ब्राह्मणाची राई आहे. या भागात गच्च वृक्षराई वगळता काही नाही; परंतु या भागातून भीमाने गाडी नेली आणि त्या भागात ब्राह्मणाचे घर होते अशी लोककथा गाववासीय उराशी जपून आहेत. इतकी वर्ष सरली तरी बकासुराची भीती आणि भीमाची शक्ती याबाबत ऐनारीवासीय कमालीची आस्था जपत आहेत, हेही नवलच म्हणायला हवे. भीमाने बकासुराला कसे मारले याची कथा लहानपणी आम्ही ऐकत असू तेव्हा बकासुर इथे आला तर काय होईल याच्या नुसत्या कल्पनेने अंगावर शहारे यायचे, भीतीने गाळण उडायची. भीमाने त्याला कसे मारले हे ऐकायला मजा वाटायची. ज्या ठिकाणी भीमाने बकासुराला मारले तो भाग कुठे असेल याच्या नुसत्या कल्पनेने अंगावर शहारे यायचे, भीतीने गाळण उडायची. भीमाने त्याला कसे मारले हे ऐकायला मजा वाटायची. ज्या ठिकाणी भीमाने बकासुराला मारले तो भाग कुठे असेल ही दंतकथाच असेल असे वाटायचे पण ही कथा आपल्याच भागात घडली आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडापासून अगदी जवळ समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर ऐनारी गुहा आहे. या गुहेच्या परिसरात काही वैशिष्टय़पूर्ण खोदकाम करण्यात आले आहे. याला पांडवकालीन असे म्हणण्याचा प्रघात आहे. हजारो वर्षापूर्वीचे अवशेष येथे दिसतात. ऐनारी गावाच्या नावावरून गुहेला नाव ठेवण्यात आले आहे. या ऐनारी गावात गुहेच्या पायथ्याशी राकसवाडा आहे. हाच तो बकासुराचा प्रदेश.. येथे ज्या ठिकाणी भीमाने बकासुराला मारले तो भाग लोककथांमध्ये सांगितला जातो. आज तेथे कोणतेही अवशेष नाहीत मात्र दोघांमध्ये झालेल्या भयंकर झटापटीत त्यांनी एकमेकांवर अजस्त्र वृक्ष फेकले. ते वृक्ष ज्या परिसरातून काढले गेले त्या परिसरात म्हणे आजतागायत मोठे वृक्ष पुन्हा उभे राहिले नाहीत.. पिढय़ान् पिढय़ा येथे बकासुराची आठवण जपली जाते. याला पुरावे नाहीत. मात्र परंपरा आहेत.\nबकासुराला गाडीभर अन्नधान्य लागायचे. एक माणूस खायला हवा असायचा. एके दिवशी या भागातील ब्राह्मणाच्या घराची पाळी आली. त्याच्या घरातील मंडळी रडू लागली. आज घरातील एका माणसाला पाठवावे लागणार याचा त्यांना शोक होता. त्यांचा मोठमोठय़ाने आक्रोश सुरू झाला. या भागात अज्ञातवासाच्या भ्रमंतीत असणा-या पांडवांना हा आक्रोश ऐकू आला. भीमाने आवाजाचा शोध घेतला तेव्हा तो एका झोपडीसमोर पोहोचला. त्याने आक्रोशाचे कारण विचारले आणि बकासुराची हकिगत कळली. आपला एकुलता एक मुलगा आता त्याच्याकडे पाठविण्याची पाळी आहे. त्यामुळे शोक करण्यापलीकडे आमच्या हातात काह��� नाही असे त्या गरीब बिचा-या ब्राह्मणाने सांगितले. ग्रामस्थांवर कोसळलेले संकट भीमाला समजले, त्याने बकासुरापासून कायमची मुक्ती दिली जाईल, असे सर्वाना अभिवचन दिले. भीमाने ब्राह्मणाला शांत करत तुमच्या मुलाऐवजी आज मी गाडाभर धान्य घेऊन त्याच्या ठरलेल्या ठिकाणी जातो असे सांगितले. बकासुराच्या भेटीला तो गाडी घेऊन गेला. त्याचे अन्न स्वत:च खाऊन टाकले. यामुळे क्रोधीत झालेल्या बकासुराने भीमाला मारहाण केली. यावेळी झालेल्या जंगी कुस्तीत भीमाने बकासुराला ठार मारले. हे ज्या भागात युद्ध झाले तो भाग आजही कुस्ती पठार म्हणून चर्चेत आहे. या दोघांच्या युद्धात हे पठार झाले असावे अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. भीमाने बकासुराचे शव त्याच गाडीत भरून त्याने वेशीवर आणून टाकले. गाववासीयांना बकासुराचे संकट दूर झाल्याची माहिती मिळताच गावाने भीमाचा जयघोष केला, ही कथा तुम्हाला माहीत आहे. या कथेच्या काही पाऊलखुणा आजही ऐनारीत दाखविल्या जातात. बकासुराच्या वाडय़ाचा चौथरा आजही दाखविला जातो. ज्या भागात बकासुराचे भ्रमण असायचे तो भाग आज राकसवाडा म्हणून प्रचलित आहे. या जंगल परिसराला हे नाव कसे पडले, कोणी ठेवले याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. या राकसवाडय़ात बकासुराची भीती आजही शेतक-यांना आहे. या जंगल परिसरात दाट झाडीत गुरांना घेऊन कुणी गेले अथवा या परिसरात कुणी फिरायला गेले तरीही सूर्यास्त होण्यापूर्वी घरी मागे फिरावे असा अलिखित नियम ग्रामस्थांनी आजही जपला आहे. या भागात पिढय़ान् पिढय़ा मांडवकर, भोसले, काळके, साईल ही ऐनारी गावातील मंडळी नाचणी-वरीची शेती करतात. सध्या या डोंगरातील बराच भाग अभयारण्यासाठी वनविभागाने आपल्या ताब्यात घेतला असला तरी या लगत असणा-या खासगी जमिनी राकसवाडय़ाच्या काही क्षेत्रात येतात. बकासुराचा या भागात संचार असायचा. त्याची स्मृती म्हणून दरवर्षी येथील शेतकरी प्रतिकात्मक बैल करून छोटीशी बैलगाडी जुंपतात. त्यावर छोटय़ा छोटय़ा भाताच्या गोण्या आणि शिजवलेला भात ठेवतात. ही बैलगाडी या भागात घेऊन जात हाभात राकसवाडय़ात फेकला जातो. शेतीला सुरुवात करण्यापूर्वीभात राकसवाडय़ात फेकला जातो. शेतीला सुरुवात करण्यापूर्वीही परंपरा पूर्ण केली जाते. काही वर्षापर्यंत पिठाचे बाहुले करून बकासुराच्या नावाने ते तोडले जायचे आज ही परंपरा नव्या पिढीने बाजूला केली आहे. या धान्याच्या रूपाने का होईना जंगली पशू-पक्षांना अन्न मिळते हेही विशेष..\nनाचणीची शेती करणारी मंडळीही आता कमी झाली आहेत. परंतु राकसवाडय़ावर वर्षातून एकदा भाताचा प्रतिकात्मक का असेना गाडा नेला जातो. या राकसवाडय़ापासून काही अंतरावर असणा-या ब्राह्मणाच्या राईत पूजा-अर्चाकेली जाते. आणि भीमाच्या नावाने जयघोष होतो.\nआमची शेती चांगली होऊ दे, त्यावर कोणतेही संकट येऊ नये असे साकडे घातले जाते. राकसवाडय़ात एकटे कुणी फिरत नाही. गर्द जंगलामुळे अनेक श्वापदे येथे भ्रमंती करत असतात याची भीती असतेच.\nया राकसवाडय़ातूनच पुढे ऐनारीच्या जंगलात शिरावे लागते. अर्जुन कडय़ाला वळसा घालून डुब्याच्या कडय़ावरून सुमारे दीड कि.मी. पूर्वेकडे चालावे. डुब्याचा कडा गाठण्यासाठी दोन कि.मी.ची अवघड वाट पार करण्यासाठी तेवढीच मनाची जिद्द असावी लागते. मग प्राचीन संस्कृतीचा ठेवा असलेली ऐनारीची विशाल गुहा दृष्टीस पडते. या गुहेची कथा विलक्षण आहे. ही पांडवकालीन असावी असा सगळय़ांचाच समज आहे. तशा अनेक लोककथा आहेत. ऐनारीला कुशीत घेतलेला सह्याद्रीत अनेक गुहा आहेत. या परिसरात सुमारे ९ गुहा आहेत. यातील सात गुहा या कोरलेल्या आहेत. गुहेच्या शेजारी २० फुटांवर वैशिष्टय़पूर्ण अशी विहीर आहे. या परिसरात भीमाची पावले आहेत. अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. या ऐनारीतल्या गुहा सध्या ग्लोबल वॉर्मिगच्या पडछायेखाली आल्या आहेत. झपाटय़ांने या गुहांचे खच्चीकरण होत असून त्या कोसळू लागल्या आहेत. मुख्य ऐनारी गुहेचे सहा खांब गेल्या काही वर्षात कोसळले.\nही गुहा सह्याद्रीत झाकून गेली होती. ऐनारीच्या ग्रामस्थांनी एकत्र होत श्रमदानाने गुहेच्या प्रवेशद्वारावरची माती मोठय़ा कष्टाने बाजूला करत गुंफेचे तोंड खुले केले.\nकाही वर्षापूर्वी येथे भुईबावडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षक असलेले पी. एन बगाडे आपल्या मित्रांबरोबर या परिसरात शिकारीसाठी गेले होते. त्यांच्या सोबत बाळा सुर्वे आणि अन्य मंडळी होती. साळींदराचा पाठलाग करताना ते साळींदर एका गुहेत शिरले. ते किती खोल असावे याचा अंदाज येत नव्हता म्हणून त्यांनी काठी घातली. तर काठीचाही ठाव लागेना. म्हणून बगाडे अन्य सहका-यांच्या मदतीने आत शिरले तर आत मोठा वाडाच असल्याचे त्यांना दिसले. यानंतर मोठी चर्चा झाली. अनेकांची उत्सुकता वाढली. ऐन���रीची गुहा प्रसिद्धीला आली. यानंतर अनेक इतिहास संशोधकांनी या भागाची पाहणी केली. सुमारे आठ हजार वर्षापूर्वीची ही गुहा असावी असा कयास काहींचा आहे. गेल्या वर्षी या गुहेचे तोंड ऐनारीवासीयांनी मोकळे केले. पूर्वी प्रकाशाची सोय करून एकटा माणूस जेमतेम आत शिरायचा मग अंतर्गृहात प्रवेश करायचा. आता गुहेच्या तोंडावरची माती बाजूला केल्यानंतर गुंफेची विशालता दृष्टीस पडते आहे.\nगुहेचे अंतर्गृह वैशिष्टय़पूर्ण आहे. आत शयनगृह आहेत. पाण्याची कुंडे आहेत. १२ खांबांचे सभागृह आहे. शेजारी ६ शयनगृह बरोबर समोर गर्भगृह, त्याच्या शेजारी आणखी एक छोटीशी जागा. प्रत्येक खांब १२ ते १४ फूट उंचीचा. प्रत्येक खांबामध्ये १० फुटांचे अंतर आणि खांबाचा व्यास दोन फूट अशी रचना आज दृष्टीस पडते. ही गुहा गेली काही वर्षे बुजली गेली. आता खांबाची उंची १२ फूट मिळते; परंतु अंतर्गृहात हीच उंची १४ फूट मिळते. शयनगृहात दगडी पलंग आहेत. शेजारी पाण्याची कुंडे आहेत. अंतर्गृहात प्रकाशाची व्यवस्था कुठे दिसत नाही. परंतु गुहेपासून २० फुटांवर पाण्याची विहीर आहे. कडय़ाला उभा छेद मारून खोदण्यात आलेल्या विहिरींच्या काटकोनात थेट भुयार काढण्यात आले आहे. या भुयारांचे एक टोक गुहेत संपते. याच मार्गाने वातानुकूलित व्यवस्थापन करण्यात आले होते हे स्पष्ट होते. अर्धा डोंगर डोक्यावर घेऊन हजारो वर्षापूर्वी खोदलेली ही गुहा पांडवांची आहे असा एक समज आहे. गुहेपासून हाकेच्या अंतरावर मोठी शिळा आहे. पांडवांनी गुहेचे काम सुरू असताना पहाट होण्यापूर्वी आपल्याला सांगावा धाडावा असे एकाला सांगून त्याची रवानगी टेकडीवर केली होती. मात्र पहाट झाली तरी तो तेथेच झोपून राहिला म्हणून क्रोधीत होऊन भीमाने त्या टेहेळणीसाठी ठेवलेल्या माणसाची मान धडावेगळी केली. त्याचीच ती शिळा अशी आख्यायिका आहे.\nया गुहेपासून २ कि.मी.वर वेसरप गावाची हद्द सुरू होते. येथे एका डोहाला भीमाचे नाव देण्यात आलेले आहे. शेजारच्या अर्जुन कडय़ावर अशीच गुंफा दिसते. सध्या या गुंफांमधून प्राणी आणि वटवाघळांचा मुक्त संचार आहे. गगनगड या भागापासून ६ कि.मी. अंतरावर आहे. या गुहेच्या उत्तरेकडे ही गुंफा आहे. या परिसरात अनेक छोटय़ा-मोठय़ा गुहा आहेत. एक प्राचीन खजिना या परिसरात जपला गेला आहे. राकसवाडा म्हणून जपल्या गेलेल्या प्रदेशात अनेक वनौषधींचा खजिनाच जपला गेला आहे. या भागातील जंगलात अनेक विषारी वेली आहेत. या वेलीने झालेली जखम सहसा पटकन बरी होत नाही.. म्हणूनच आजही परिसरातील लोक बकासुराच्या जंगलात पाऊल ठेवायला घाबरतात..\nमुंबई-गोवा महामार्गावरून भुईबावडा घाटातून चार कि. मी. आत ऐनारी गाव आहे. या गावापासून सह्याद्रीत जाणारी पायवाट आहे. ही पायवाट थेट ऐनारीकडे पोहोचते. समुद्र सपाटीपासून १५०० मीटर उंचीवर असणा-या या गुहेकडे जाण्यासाठी सध्या असणारी पायवाट प्रचंड बिकट आहे. तरीही आपल्या गावातील गुहा बघायला बाहेरचे कुणी आले आहे असे समजल्यावर येथील ग्रामस्थ मोठय़ा आनंदाने गुहा दाखवायला आणि त्यांना सर्वतोपरी मदत करायला पुढे असतात.\nऐनारी गावात राकसवाडापासून अलीकडच्या भागात काही ग्रामस्थांनी घरे बांधली आहेत. या घरांसाठी खोदकाम करताना काही अंतरावर प्राचीन साहित्य मिळाल्याचे गावकरी सांगतात. मात्र या परिसराच्या उत्खननाच्या भीतीमुळे कुणी वाच्यता केली नाही. यामुळे या भागात निश्चितच काही गूढ जपले गेले आहेत. त्याची उकल झाल्यास एक नवे आश्चर्य उलगडेल.\nएक प्राचीन गूढ……..बकासुराचा वाडा उत्तरे वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गाव \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/cm-mahrashtra-12458", "date_download": "2019-02-18T00:25:28Z", "digest": "sha1:5Z3DFAZOS7LWTW3L3HTCL2WHZQTXFOPO", "length": 8778, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "cm mahrashtra | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुख्यमंत्री फडणविसांच्या आदेशाला सामाजिक न्याय विभागाचा ढिम्म प्रतिसाद\nमुख्यमंत्री फडणविसांच्या आदेशाला सामाजिक न्याय विभागाचा ढिम्म प्रतिसाद\nमंगळवार, 6 जून 2017\nगेल्या कित्येक दिवसापासून यातील तीन सदस्यांची पदे रिक्त आहेत. याबाबत सामाजिक न्याय विभागात यापदावर सदस्यत्व मिळावे म्हणून कित्येक लोकांनी अर्ज केले आहेत. पण कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने काहींनी मुख्यमंत्र्याकडूनच सदस्य पदावर नियुक्ती करण्याचे आदेश आणले आहेत.\nमुंबई : सर्वसामान्य माणासाच्या पत्राला सरकारकडून ढिम्म प्रतिसाद मिळतो ही नित्याचीच बाब. पण, चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही याच प्रक्रियेतून जावे लागत असल्याचे चित्र मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात पहायला मिळत आहे. एक महिन्यापुर्वी राज्यातील अनुसूचित जाती-जमाती आयोगावरील सदस्यांची नियुक्ती करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असतानाही सामाजिक न्याय विभागाने आजपर्यंत त्यावर कुठलीही कारवाई केल्याचे दिसत नाही.\nअनुसूचित जाती व जमातीसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचा अभ्यास करून शासनाला मार्गदर्शन करणे, अन्याय, अत्याचाराच्या घटनांना भेट देऊन पिडितांना मदत करणे या उद्देशाने 2005 साली अनुसूचित जाती-जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसापासून आयगोवरील सदस्यांची पदेच रिक्त आहेत. विशेष म्हणजे या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि चार सदस्य अशी पदे निर्माण करण्यात आली आहेत.\nगेल्या कित्येक दिवसापासून यातील तीन सदस्यांची पदे रिक्त आहेत. याबाबत सामाजिक न्याय विभागात यापदावर सदस्यत्व मिळावे म्हणून कित्येक लोकांनी अर्ज केले आहेत. पण कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने काहींनी मुख्यमंत्र्याकडूनच सदस्य पदावर नियुक्ती करण्याचे आदेश आणले आहेत. तरीदेखील सामाजिक न्याय विभागाने यावर कुठलीही ठोस पावले उचलेली नाहीत.\nयासर्व सदस्यांच्या नियुक्ती संदर्भात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना विचारले असता, 'शासकीय निवासस्थान, तसेच सरकारी सोई-सुविधा मिळवण्यासाठी म्हणून लोक या आयोगावर सदस्यत्व मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. आणि सदस्यत्व मिळाल्यानंतर कामही करत नाहीत. त्यामुळे काम करणाऱ्या लोकांची गरज आयोगाला आहे. असे त्यांनी \"सरकारनामा'शी बोलताना सांगितले.\nमुंबई | अनुसूचित जाती-जमाती | अत्याचार | सरकारनामा |\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/tv-serials/5501-laxmi-sadaiva-mangalam-colors-marathi-serial", "date_download": "2019-02-18T01:07:54Z", "digest": "sha1:46AKBK4AIDQDAYLYP7U7GSPOOZ7FOFMO", "length": 8969, "nlines": 319, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Laxmi Sadaiva Mangalam | Colors Marathi | Mon-Sat 7 pm - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये होणार 'केतकी चितळे' ची एन्ट्री \n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये लक्ष्मीच्या समोर येणार मल्हारचे वेगळे रूप\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेतील लक्ष्मी आणि आर्वीसाठी नवरात्र आहे खास\n - करू मंगलमय सुरुवात ���ेऊन गणरायाचा आशीर्वाद\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये गणपतीच्या आगमनाने लक्ष्मीच्या आयुष्यात सुखाची चाहूल\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेला श्रीकांतच्या येण्याने मिळणार नवे वळण...\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेच्या सेटवर लक्ष्मीला मिळाली नवीन मैत्रीण\nलक्ष्मी मल्हारच्या नव्या नात्याची सुरुवात - साखरपुड्यामध्ये लक्ष्मी येणार मल्हारच्या समोर\n“लक्ष्मी सदैव मंगलम्” मालिकेमध्ये आर्वी आणि लक्ष्मीची जमणार गट्टी\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मध्ये रंगणार लक्ष्मीच्या मेहेंदीचा सोहळा \n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये रंगणार लक्ष्मीचा विवाहसोहळा \n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेच्या सेटवर लक्ष्मी आणि बाब्याची धम्माल\nगोष्ट नि:स्वार्थ नात्याची - 'लक्ष्मी सदैव मंगलम्' कलर्स मराठीवर १४ मेपासून\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/12002", "date_download": "2019-02-18T01:08:31Z", "digest": "sha1:Y4QYJSMGHA7DX3EAZOSE67Y2753Q76VF", "length": 20604, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, problems about tractors and agril impliments marketing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nट्रॅक्‍टर, कृषी अवजारे उत्पादकांची मनमानी\nट्रॅक्‍टर, कृषी अवजारे उत्पादकांची मनमानी\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nमजुरांचा तुटवडा आणि बैल सांभाळण्यातील चाऱ्यासह विविध अडचणी यामुळे शेतकरी यांत्रिकीकरणाचा पर्याय सहज स्वीकारताना दिसतात. महाराष्ट्रात प्रतिवर्षी साधारण ३० हजार पेक्षा जास्त ट्रॅक्‍टरची विक्री होते. बाजारामध्ये १५ एचपी पासून ६० एचपीपर्यंतची रेंज उपलब्ध आहे. एकूण कृषी अवजारांचा विचार केला असता ही बाजारपेठ ६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्‍यता आहे.\nमजुरांचा तुटवडा आणि बैल सांभाळण्यातील चाऱ्यासह विविध अडचणी यामुळे शेतकरी यांत्रिकीकरणाचा पर्याय सहज स्वीकारताना दिसतात. महाराष्ट्रात प्रतिवर्षी साधारण ३० हजार पेक्षा जास्त ट्रॅक्‍टरची विक्री होते. बाजारामध्ये १५ एचपी पासून ६० एचपीपर्यंतची रेंज उपलब्ध आहे. एकूण कृषी अवजारांचा विचार केला असता ही बाजारपेठ ६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्‍यता आहे.\nभारतात सर्व ट्रॅक्‍टर उत्पादकांची संघटना (ट्रॅक्‍टर्स मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन, TMA) असून, संघटनेच्या वार्षिक २-३ बैठका पार पडतात. यात दरवेळी फक्त ट्रॅक्‍टरच्या किंमती वाढवण्याविषयी चर्चा होते. सरकारकडून या उद्योगाला जाहीर झालेल्या सवलती व कमी झालेले कर इ. घटकांचा फायदा सरळ शेतकऱ्यांना देण्याविषयी चर्चा झालेली फारशी ऐकिवात नाही. साधारण ५-६ वर्षांपूर्वी अशाच मनमानी पद्धतीने सिमेंट उत्पादक संघटनेने सिमेंटचे दर वाढवले होते. सिमेंटचे सर्वात मोठे ग्राहक सरकारच असल्यामुळे सिमेंट उत्पादकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. वेळप्रसंगी पाक व चीनमधून सिमेंट आयातीची तयारी केंद्र सरकारने दर्शविली होती. मात्र, येथे शेतकरी हाच प्रमुख ग्राहक असल्यामुळे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसते. मागील काळात लोखंडाचे दर कमी झाले असूनही ट्रॅक्‍टर, ट्रेलर व अवजारे उत्पादकांनी दर कमी केल्याचे दिसत नाही. उलट दर कमी होणार नाहीत, याचा पूर्ण खबरदारी घेतली होती.\n१ जुलै २०१७ पासून जीएसटी (वस्तू, सेवा कर) प्रणाली अस्तित्वात आली. ट्रॅक्‍टर्स व कृषी औजारावर १२ टक्के जीएसटी कर आकारला जातो. या करप्रणाली पूर्वी केंद्रीय उत्पादन शुल्क, राज्य उत्पादन श���ल्क, केंद्रीय विक्रीकर व राज्यांचा विक्रीकर इत्यादी सर्व मिळून २२ टक्क्यांच्या आसपास कर आकारणी होत होती. ट्रॅक्‍टर उत्पादक कंपन्यांसाठी कर २२ टक्‍क्‍यावरून १२ टक्के होऊनसुद्धा किंमतीत कोणतीही कपात केलेली दिसत नाही. या कमी झालेल्या करांचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणताही दिलासा अथवा थेट लाभ मिळू दिलेला नाही. यावर केंद्र व राज्य सरकारचे नियंत्रण अथवा लक्ष दिसत नाही. वास्तविक यात शासनाने लक्ष घालून, दर कमी करून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वेळप्रसंगी न ऐकणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात विक्रीसाठी बंधने आणण्याची तंबी देतानाच तीव्र कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.\nमागील दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्रात ट्रॅक्‍टर उत्पादक कंपन्यांना राज्य सरकारकडून रु. २० कोटींच्या आसपास कर सवलत दिली गेली. त्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचला की नाही, हे पाहणे राज्य शासनाचे काम आहे. त्याच बरोबर जबाबदार विरोधी पक्षांनीही यात लक्ष घातले पाहिजे.\nअन्य राज्यामध्ये (विशेषतः उत्तरेकडील) ट्रॅक्‍टर्सच्या किंमती टीएमए कडून जाणीवपूर्वक कमी ठेवल्या जातात. त्यासाठी ही राज्ये गरीब असल्याचे कारण दिले जाते. त्या राज्यांतील ट्रॅक्टरच्या किंमती महाराष्ट्र राज्यापेक्षा रु. २०००० ते २५००० पर्यंत कमी असतात. महाराष्ट्रात किंमती जास्त का आकारल्या जातात, याचे कोणतेही उचित कारण अथवा उत्तर ट्रॅक्‍टर उत्पादकांकडे नाही.\nनवीन जीएसटी कर प्रणालीमध्ये ट्रॅक्‍टर ऑईल व लुब्रीकंट यावर १८ टक्के कर आकारणी होते. स्पेअर्सवर १२ ते २८ टक्केपर्यंत कर आकारणी होते. तरी जीएसटी कौंसिलने हे कर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.\nराज्य व केंद्र सरकार ट्रॅक्‍टर व कृषी अवजारांना कृषी यांत्रिकी अभियानाअंतर्गत सवलती देत असते. हा तसा स्तुत्य उपक्रम आहे. मात्र, करासह सर्व सवलती प्रत्यक्ष व थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचतात की नाही, याचाही राज्यशासनाने विचार केला पाहिजे.\nट्रॅक्‍टर शेतीमध्ये चालणारे वाहन आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही व्यावसायिक वाहनांच्या तुलनेने अत्यल्प आहे. मात्र, ट्रॅक्‍टरच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सची रक्कम रु. ७८०० च्या आसपास आहे. पूर्ण विमा रु. १० हजारांपेक्षा जास्त आहे. या विम्यावरही १८ टक्के जीएसटी आकारला जातो. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना इन्शुरन्स व करामध्ये कशाप्रकारे सवलत देता येईल, याचा विचार करावा.\nसंपर्क : मनोहर जगताप, ९८२२२९१७१०\n(लेखक कृषी अभियंता असून, ट्रॅक्‍टर व अवजारे विक्रीच्या व्यवसायात २३ वर्षांपासून कार्यरत आहेत.)\nमहाराष्ट्र अवजारे equipments शेती farming इन्शुरन्स\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nकडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादनेभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे...\nट्रॅक्टर, ट्रॅक्टरचालकाची कार्यक्षमता...ट्रॅक्टरसाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी...\nतण नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणातणे पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि...\nफळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी...\nगहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकताशिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि...\nजमीन सुधारणेसाठी मोल नांगरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...\nटोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...\nधान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...\nशून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...\nशेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...\nगव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...\nपाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चप��सून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/28.html", "date_download": "2019-02-17T23:38:29Z", "digest": "sha1:H5G3K6WICDOVYS3PCHNIIJY4WGFBZBQF", "length": 6821, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "औषध विक्रेत्यांचा 28 सप्टेंबरला संप | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nऔषध विक्रेत्यांचा 28 सप्टेंबरला संप\nमुंबई : ई-फार्मसीविरोधात 28 सप्टेंबरला पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात देशभरातील फार्मासिस्ट सहभागी होणार आहेत; मात्र राज्यातील फार्मासिस्ट काळ्या फिती लावून कामावर हजर राहून निषेध नोंदवतील. ई-फार्मसीमुळे औषधे सहज उपलब्ध होतात. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, अशी भीती फार्मासिस्ट संघाकडून व्यक्त होत आहे. औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना मिळायला हवीत, असा मुद्दा संघाने मांडला आहे. त्यामुळे सरकारच्या मसुद्याला विरोध करण्यासाठी राज्यातील फार्मासिस्ट 21 ते 28 सप्टेंबरपर्यंत काळ्या ��िती लावून निषेध नोंदवतील, अशी माहिती महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनच्या कैलास तांदळे यांनी दिली.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_817.html", "date_download": "2019-02-17T23:37:39Z", "digest": "sha1:GUQTO42EKLPIYQXH4XJTVUS6MESU5R4Y", "length": 9912, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "शस्त्रक्रिया करण्यासाठी कुंबेफळच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून केली आर्थिक मदत | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nशस्त्रक्रिया करण्यासाठी कुंबेफळच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून केली आर्थिक मदत\nअंबाजोगाई (प्रतिनिधी)- वेळ ही कोणावरही येऊ शकते.सहानभूती समजुन कुंबेफळ येथील ग्रामस्थांनी आज गावात फिरून लोकसभागातून आर्थिक मदत जमा केली.\nकुंबेफळ येथील रहिवाशी असलेला रमेश दत्तू कांबळे हा ड्रायव्हर आहे. याचा दि.२९/११/२०१७रोजी उस्मानाबाद येथून पुण्याला जात असताना टेंभुर्णी जवळ अपघात झाला. या अपघातामध्ये त्याच्या दोनी पायाला मार लागला.त्याला लातूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितल्या नंतर नातेवाईकानी त्याला पुण्याच्या नवले हॉस्पिटलमध्ये दाखल केले.गेली दहा महिने झाले त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत त्याच्या पायावर सोळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शासनाच्या योजनेचा फायदा देखील त्याला झाला, परंतु शस्त्रक्रिया काही यशस्वी होत नाहीत. त्यातच कांबळे कुटुंबाची परिस्थिती हलकीची आहे. रमेशचा मोठा भाऊ जोतिराम कांबळे हा ड्रायव्हर आहे. त्यांनी पण आत्तापर्यंत भरपूर खर्च केला आहे. कांबळे कुटुंब हतबल झाल्याने काही दानशूर वाक्तींनी देखील आर्थिक मदत केली आहे. यामध्ये केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार प्रा. संगिता ठोंबरे-(५०००),मानवलोकचे डॉ. विनायक गाडेकर -(१०,०००),येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मिळून-(७०००),गावातील रहिवाशी उदोजक संतोष लड्डा ते औरंगाबाद येथे आहेत त्यांनी -(५०००),कुंबेफळचे रहिवासी अंबाजोगाईत वास्तव्यास असलेले कैलास शिंदे(५०००), शिवाजी डोईफोडे (५०००) आणि सर्व गावकर्‍यांनी मदत फेरी काडून (१५,३००)ची आर्थिक मदत जमा केली.सर्वं रक्कम बावन हजार तीनशे रुपये (५२,३००) रमेशचे वडील दत्तू कांबळे यांच्याकडे देण्यात आले.\nकाढलेल्या मदत फेरीत पत्रकार रोहिदास हातागळे, सुनील आडसूळ,गणेश भोसले, डॉ. विनायक गडेकर,सतीश कांबळे, प्रमोद भोसले, प्रकाश तोडकर, दत्तू कांबळे,बापू इंगोले, गोविंद जाधव, श्रीकांत झिरमाळे,विष्णू सोनावणे ,व्यंकट किर्दत, अंकुश डीवरे यांच्यासह गावकर्‍यांचा मोठा सहभाग होता.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्��माणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aditi-dravid-launch-her-new-song-radha-on-valentine-day/", "date_download": "2019-02-18T00:46:54Z", "digest": "sha1:ZHJUMYZ7Y5C7FSSHFPCL72GXXQQKCKFQ", "length": 6418, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Aditi Dravid launch her new song 'Radha' on valentine day", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nव्हँलेंटाईननिमीत्ताने अदिती द्रविडचे ‘राधा’ गाणे लाँच\nटीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री अदिती द्रविडने ‘व्हँलेंटाईन्स डे’ निमीत्ताने आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिलीय. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच रिलीज झाले आहे. ‘मोहे रंग दो लाल’ आणि ‘मी राधिका’ ह्या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये आदिती राधा बनून सुंदर नृत्यविलास करताना दिसतेय.\n‘राधा’ गाण्याविषयी अदिती म्हणते, ‘’उत्कट प्रेमाचं निरागस रूप म्हणजे राधा. प्रेमात अखंड बुडालेल्या राधाला रंगवताना भरतनाट्यम डान्सर असल्याचा फायदा मला झाला. भारतीय शास्त्रीय नृत्यात राधा-कृष्णाचा प्रणय, प्रेमातला दूरावा, ताटा-तूट ह्यासंदर्भातल्या अनेक कथा आहेत. मी शास्त्रीय नृत्यांगना असल्याने मला ह्या कथा, त्यातले भाव आणि पदन्यास माहित होते. आणि त्यामूळेच राधा गाण्यात मी ते भाव उत्तमपध्दतीने साकारू शकले.”\nआदिती पूढे सांगते, “ व्हँलेटाईन-डेला आपण प्रेमाच्या दिव्यत्वाविषयी बोलतो. प्रेमातली ही दैवी भावना ह्या गाण्याच्या शूटिंगवेळी अनुभवता आली. स्वत:ला विसरून दूस-यावर समर्पित भावनेने प्रेम करण्याची कल्पना मला नेहमीच आवडते. मी त्या ‘ओल्ड स्कुल लव्ह स्टोरी’ना मानते. आणि ह्या व्हिडीयोच्या शूटिंगच्या दरम्यान मला त्या समर्प��त प्रेमातली उत्कटता अतरंगी स्पर्शून गेली. “\nटायनी टॉकिज प्रस्तूत पियुष कुलकर्णी दिग्दर्शित हे मॅशअप सुवर्णा राठोडने गायले आहे, तर हे गाणे अभिनेत्रीवर चित्रीत झाले आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nपुलवामामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 12 जवान शहीद\nनरेंद्र मोदीजी, बँकांना सांगा पैसे परत घ्या- विजय माल्ल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/waterfalls/dhareshwar-waterfall-marleshwar/", "date_download": "2019-02-18T00:35:46Z", "digest": "sha1:VJ2DMTFQAQB4SDLZC7XXV4UHR2SYYKMO", "length": 9076, "nlines": 260, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "धारेश्वर धबधबा, मार्लेश्वर - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nरत्नागिरीतील संगमेश्वर तालुका सह्याद्रीच्या अगदी कुशीत वसला आहे. देवरुखपासून १८ किमी अंतरावर डोंगरातील निसर्गरम्य ठिकाणी श्री मार्लेश्वर देवस्थानाजवळचा धारेश्वर धबधबा डोळ्यांचं पारणं फेडणार आहे. सहस्र धारांनी खाली कोसळणारा म्हणून हा आहे धारेश्वर धबधबा.\nबस स्थानक - देवरुख\nरेल्वे स्थानक - संगमेश्वर\nयोग्य काळ - जुलै ते फेब्रुवारी\nपावसाळ्यात सुमारे दिड हजार फूट उंचीवरून सात टप्प्यांमध्ये कोसळणाऱ्या मार्लेश्वरच्या जलप्रपाताने हजारो वर्षात सह्याद्रीचा भक्कम कातळ अगदी चिरून काढलाय. हे कोरीव काम बघण्यासाठी मार्लेश्वराच्या समोरच्या डोंगरावर साहसी चढाई करायला हवी.\nया अजस्र धबधब्याचं रौद्र रूप जेवढं स्तिमित करतं तेवढचं ते छातीत धडकी भरवणारं असतं. मार्लेश्वरच्या धारेश्वर धबधब्याचा थरार अनुभवण्यासाठी कोसळत्या पावसात मार्लेश्वरला जरूर भेट द्यायला हवी.\nवीर देवपाटचा धबधबा, चिपळूण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70608205147/view", "date_download": "2019-02-18T00:32:42Z", "digest": "sha1:Y4PC5DACHIC4ZTHJXADB4AIYRQXGZAFD", "length": 11471, "nlines": 177, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - कोणाचे हे घर हा देह कोणाच...", "raw_content": "\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्‍य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्‍वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या ना��� दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - कोणाचे हे घर हा देह कोणाच...\nकोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे, तोची जाणे ॥ मी तु हा विचार विवेक शोधावा आत्माराम त्याचा तोची जाणे, तोची जाणे ॥ मी तु हा विचार विवेक शोधावा गोविंद माधवा ध्यास देही ध्यास देही ॥ ध्येय धाता ध्यान त्रिपूटा वेगळा, सहस्त्रजळी उगवला सूर्य जैसा सूर्य जैसा ॥ ज्ञानदेव म्हणे नयनाच्या ज्योती नयनाच्या ज्योती, त्या नामे कपेती, तुम्ही जाणा तुम्ही जाणा ॥ कोणाचे हे घर ॥\nजननशांतीचे महत्व स्पष्ट करा \nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-importance-bypass-proteins-and-fats-livestock-feed-11370?tid=118", "date_download": "2019-02-18T01:24:37Z", "digest": "sha1:FGIT32WV567ETT2XIXYJOQLTPN2W5YK2", "length": 17740, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, importance of bypass proteins and fats in livestock feed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजनावरांना खुराकासोबत द्या बायपास फॅट, प्रोबायोटिक्‍स\nजनावरांना खुराकासोबत द्या बायपास फॅट, प्रोबायोटिक्‍स\nडॉ. पवनकुमार देवकते, डॉ. प्रफुल्लकुमार पाटील\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nसंतुलित पशुखाद्यामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे ही पाैष्टिक सत्त्वे असावीत. गायी, म्हशींचे शारीरिक पोषण, वाढ, दुग्ध वाढ अाणि प्रजननासाठी ती उपयोगी ठरतात. संतुलित अाहारामध्ये विकर, प्रोबायोटिक्‍स, क्षारमिश्रण या घटकांचाही समावेश होतो.\nगाभण गाई, म्हशींना योग्य प्रमाणात खुराक दिल्यास शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक घटक मिळतात व गर्भाशयामध्ये वासरांची वाढ चांगली होते. खुराकासोबत आणखी काही महत्त्वाचे पौष्टिक घटक द्यावेत ते पुढीलप्रमाणे.\n१. बायपास फॅट/ बायपास (प्रोटिन) प्रथिने ः\nसंतुलित पशुखाद्यामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे ही पाैष्टिक सत्त्वे असावीत. गायी, म्हशींचे शारीरिक पोषण, वाढ, दुग्ध वाढ अाणि प्रजननासाठी ती उपयोगी ठरतात. संतुलित अाहारामध्ये विकर, प्रोबायोटिक्‍स, क्षारमिश्रण या घटकांचाही समावेश होतो.\nगाभण गाई, म्हशींना योग्य प्रमाणात खुराक दिल्यास शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक घटक मिळतात व गर्भाशयामध्ये वासरांची वाढ चांगली होते. खुराकासोबत आणखी काही महत्त्वाचे पौष्टिक घटक द्यावेत ते पुढीलप्रमाणे.\n१. बायपास फॅट/ बायपास (प्रोटिन) प्रथिने ः\nबायपास फॅट हे स्निग्ध पदार्थांच्या कॅल्शिअम सॉल्टसोबत संयुग करून तयार केलेली असतात.\nबायपास फॅटचे कोटीपोटामध्ये विघटन न होता, ते सरळ अबोमॅझम व लहान आतड्यात जाऊन त्यांचे शरीरात शोषण होते.\nबायपास प्रथिनांपासून जनावरांना आवश्‍यक असणारे प्रथिने मिळतात.\nबाजारामध्ये विविध कंपनीचे बायपास फॅट/ बायपास प्रथिने उपलब्ध आहेत. त्यांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने पशुआहारात वापर करावा.\nजनावरांना देत असलेल्या चाऱ्यामध्ये बरेचसे खनिज पदार्थ हे कमी प्रमाणात असतात. हव्या त्या प्रमाणात जनावरांना खनिज पदार्थ उपलब्ध होत नाहीत. म्हणून ओला आणि वाळलेल्या चाऱ्यासोबत खनिज पदार्थ द्यावेत.\nहाडांची वाढ, शारीरिक वाढ, दूध उत्पादन, चयापचय क्रिया इ. गोष्टींसाठी खनिज पदार्थ हे महत्त्वाची भूमिका बजावतात.\nखनिज पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दूध उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात.\nखनिज पदार्थांच्या कमतरतेमुळे दुधाळ जनावरांमध्ये बरेचसे आजार उद्‌भवतात जसे की उरमोडी, अस्थिभंग इ. हे टाळण्यासाठी व दूध उत्पादन वाढण्यासाठी जनावरांना खनिज पदार्थ तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावेत.\nप्रोबायोटिक्‍स हे शरीराला घातक नसणाऱ्या आणि शरीराला उपयुक्त असणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून बनलेले असते.\nप्रोबायोटिक्‍स हे कोटीपोटामध्ये पचनक्रियेसाठी लागणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते व शरीराचे कार्य वाढवते.\nप्रोबायोटिक्‍समधील सूक्ष्मजीव जनावरांच्या पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात.\nजनावरांना संतुलित आहारासोबत प्रोबायोटिक्‍स द्यावेत. यामुळे कोटीपोटातील पचनक्रिया वाढून दूध उत्पादनात वाढ होते.\nबाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे प्रोबायोटिक्‍स उपलब्ध आहेत, ते तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावेत.\nदूध उत्पादन वाढते. त्यामुळे नफ्यामध्ये वाढ होते.\nवासरे लवकर माजावर येतात.\nरोगप्रतिकार क्षमता वाढते, असे जनावरे रोगास कमी बळी पडतात. यामुळे औषधे उपचारावरील खर्च वाचतो.\nसंपर्क ः डॉ. पवनकुमार देवकते, ९९७०२८५५८५\nसंपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३\n(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)\nपशुखाद्य दूध आरोग्य health\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपशुसल्लावाढत्या तापमानात जनावरांच्या आहार...\nप्रजननक्षमता सक्षम करण्यासाठी...सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने...\nजनावरांमध्ये प्रसूतीनंतर येणाऱ्या समस्याजनावर गाभण असताना व विताना जर व्यवस्थित लक्ष दिले...\nप्रक्रियेमुळे वाढेल ऊस वाढ्याची...वाढ्यातील आॅक्झलेट या घटकामुळे जनावराच्या शरीरात...\nवर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...\nचाराटंचाई काळात जनावरांसाठी हाय फायबर...चाराटंचाईच्या काळात फक्त जनावरे जगवणे महत्त्वाचे...\nजनावरांना खाद्यामार्फत जास्तीची ऊर्जा...जनावरांनी खाल्लेल्या आहारापासून शरीरास लागणारी...\nचाऱ्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांचे पोषणवयस्क व दुधाळ जनावरांना केवळ चारा व कडबा खाण्यास...\nप्रक्रियेतून सकस चाऱ्याची निर्मितीचाराप्रक्रियेमुळे जनावरांचे पचन सुधारून शरीरात...\nनवजात वासरांचे पोषणनवजात वासरे कालवडींचे वैज्ञानिक पद���धतीने पालन...\nगायी, म्हशींतील प्रजनन व्यवस्थापनगायी, म्हशी नियमित माजावर येण्यासाठी योग्य समतोल...\nसुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक,...अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून...\nपशूसल्ला थंड वातावरणामुळे जनावरांच्या...\nउसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...\nपशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...\nमुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...\nशस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...\nगोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...\nजनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...\nरेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Karnataka-assembly-election-Who-is-the-deal-maker/", "date_download": "2019-02-17T23:57:46Z", "digest": "sha1:DGFYDBSYFOT5EFYLMTZAPOND7Q344MDH", "length": 4534, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘त्रिशंकू’ आल्यास डीलमेकर कोण? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘त्रिशंकू’ आल्यास डीलमेकर कोण\n‘त्रिशंकू’ आल्यास डीलमेकर कोण\nमतदानोत्तर जनमत चाचणीत कर्नाटकामध्ये ‘त्रिशंकू’ स्थिती येण्याची शक्यता विविध वृत्तवाहिन्यांनी वर्तविली आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसने सत्तासोपान सुलभ होण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. काँग्रेस साठी तुमकूरचे खा. मुद्दूहनुमे गौडा हे ‘डीलमेकर’ ठरू शकतात. मुद्दूहनुमे यांचे निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्याशी उत्तम स्नेहबंध आहेत. हे लक्षात घेवूनच या दोन्ही पक्षातील मध्यस्थ म्हणून मुद्दूहनुमे हे मध्यस्थ म्हणून यशस्वी कामगिरी पार पाडू शकतील, अशी खात्री काँग्रेस श्रेष्ठींना वाटते.\nदेवेगौडा यांच्या सहाय्यामुळेच मुद्दूहनुमे यांनी कुनीगलची विधानसभा जागा जिंकली होती. त्यांनी त्यावेळी माजी मंत्री वाय. के. रामय्या या लिंगायत नेत्याचा पराभव केला होता. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र मुद्दूहनुमे यांचा पराभव झाला होता. त्यांनी ही निवडणूक निजदच्या तिकीटावर लढविली होती. डॉ. परमेश्वर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुद्दूहनुमे यांना काँग्रेसचे तिकीट दिले होते. त्यात ते निवडून आले. ‘हा माझा राजकीय पुनर्जन्म ठरला’ अशी प्रतिक्रिया मुद्दूहनुमे यांनी दिली होती.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Eight-police-stations-of-Mumbai-in-women-s-hands/", "date_download": "2019-02-18T00:51:45Z", "digest": "sha1:Z3UGNYS2Z46TXPXRK7NTFGW47FAKC5MM", "length": 7592, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईची आठ पोलीस ठाणी महिलांच्या हाती! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईची आठ पोलीस ठाणी महिलांच्या हाती\nमुंबईची आठ पोलीस ठाणी महिलांच्या हाती\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nअतिरेक्यांच्या कायम टार्गेटवर असलेल्या मुंबईतील काही अतिसंवेदनशील पोलीस ठाण्यांसह आठ पोलीस ठाण्यांची जबाबदारी महिला अधिकार्‍यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. एखाद्या पोलीस ठाण्याची संपूर्ण जबाबदारी महिलांकडे देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले असून हा ऐतिहासिक निर्णय घेऊन मुंबई पोलिसांनी महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन दिले आहे.\nसमुद्रमार्गे शहरामध्ये घुसून करण्यात आलेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. हल्ल्यानंतर शहराच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देत, प्रशासन तसेच पोलिसांकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर पहिल्यांदाच दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या अशा कुलाबा पोलीस ठाण्याची जबाबदारी रश्मी जाधव यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. कुलाब्यापाठोपाठ महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील अशा एअरपोर्ट पोलीस ठाण्याची जबाबदारी अलका मांडवी यांच्या खांद्यावर, तर लता शिरसाट या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या सहार पोलीस ठाण्याच्या येत्या काळात इनचार्ज असणार आहेत.\nवांद्रे-कुर्ला संकुलातील पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षक म्हणून कल्पना गडेकर या कर्तव्य बजावत असून रोहिणी काळे यांच्याकडे पंतनगर पोलीस ठाणे आणि विद्यालक्ष्मी हिरेमठ यांच्याकडे आरे पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सायन पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला लाड सांभाळत असून येत्या काळात ज्योत्स्ना रसम या गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. अशाप्रकारे तब्बल आठ पोलीस ठाण्यांची जबाबदारी पहिल्यांदाच या आठ कर्तव्यदक्ष महिला अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे.\nमुंबई पोलीस दलात काम करत असलेल्या महिला अधिकार्‍यांना हा सन्मान देऊन महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्याचे काम मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून ही माहिती दिली असून अनेकांनी याचे स्वागत केले आहे.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Rethare-Budruk-Gram-Panchayat-Election/", "date_download": "2019-02-17T23:54:47Z", "digest": "sha1:6KEWFFUJXGXQHSRFMFIIT7GIH6Y4JKJC", "length": 7555, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेठरे बु ग्रा.पं.साठी दोन पॅनेलमध्ये ह���णार लढत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › रेठरे बु ग्रा.पं.साठी दोन पॅनेलमध्ये होणार लढत\nरेठरे बु ग्रा.पं.साठी दोन पॅनेलमध्ये होणार लढत\nराजकीयदृष्ट्या संवेदशील व महत्त्वपूर्ण असलेल्या कृष्णाकाठच्या रेठरे बु॥ ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 25 तारखेस होत आहे.साहजिकच सत्ताधारी गटातून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छिुकांनी गर्दी केली आहे. तर विरोधी गटात सुरूवातीला निवडणूक लढवायची का नाही याबाबत तर्कविर्तक लढविले जात असतानाच त्यांनी पॅनेलची जुळवा जुळवी करून मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.त्यामुळे रेठरे ग्रामपंचायतीसाठी दोन पॅनेल मध्ये सरळ सामना पहावयास मिळणार आहे.\nरेठरे बु ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि.5 ते 10 फेबु्रवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख असून दि.15 रोजी माघार आहे.त्याच दिवशी सरपंचपदासह मैदानात कोण असणार हे निश्‍चित होईल.दि.25 रोजी मतदान तर दि.27 तारखेस निकाल लागणार आहे.17 उमेदवार व सरपंच असे 18 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी 9700 च्या दरम्यान मतदार संख्या आहे.त्यात सर्वसाधारण वर्गातील 5 महिला व 5 पुरूष व इतर जातीजमाती मधील 7 उमेदवार असणार आहेत.या ग्रामपंचायतीचे सरपंचपद यावेळी सर्वसाधारण महिला खुले असल्याने सत्ताधारी डॉ.भोसले गटाकडून अनेक इच्छूक महिला उमेदवारांनी मागणी केली आहे.निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी व नंतरही संभाव्य इच्छूक उमेदवारांचा परिचय व विचार विनिमय होण्याच्या दृष्टीने कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते,भाजपाचे सरचिटणीस डॉ.अतुल भोसले यांनी जि.प.सदस्या सौ.शामबाला घोडके यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेवून आढावा घेतला आहे.\nनिवडणूकीची रणनिती व ग्रामस्थांचे मत आजमावून घेताना भविष्यातील उमेदवार कसा असावा व याबाबत नेतेमंडळीनीच आपला रोखठेाक बाणा सादर केला.तर दुसरीकडे कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी स्वतः या निवडणूकी पासून चार हात लांब राहण्याचा पवित्रा घेतल्याचे सध्यातरी दिसत आहे.तर दुसरीकडे इतर पुढार्‍यांच्या पडद्यामागून हालचाली गतीमान झाल्याच्या दिसत असून त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी सारी तयारी करून अर्जदाखल करण्याची तयारी केली आहे.सुरूवातीला या गटात कमालीची शांतता पसरल्याचे दिसत असताना व निवडणूकीतून माघारी घेत ���सल्याचेही चर्चाही पुढे आली होती.पण सर्वपक्ष पुढारी एकत्रित येवून निवडणूकीच्या रिंगणात उतरत असल्याचे चित्र पुढे आले आहे.मात्र सुरूवातीला हो म्हणणार्‍यांनी ऐनवेळी मैदानातून माघारीचा मार्ग निवडल्याने विरोधकांनी उमेदवारांच्या नावा बाबत कमालीची गुप्तता पाळल्याचे दिसत आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Solapurs-Balaji-Bhakta-create-record-of-visiting-to-Tirupathi/", "date_download": "2019-02-18T00:54:40Z", "digest": "sha1:KT6UAC3BNXL7LAUATGUR55CF34XZ5SF3", "length": 7842, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूरच्या बालाजी भक्‍ताचा तिरुपतीवारीचा विक्रम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूरच्या बालाजी भक्‍ताचा तिरुपतीवारीचा विक्रम\nसोलापूरच्या बालाजी भक्‍ताचा तिरुपतीवारीचा विक्रम\nसोलापूर : वेणुगोपाळ गाडी\nदेशातील कोट्यवधी भाविकांचे इष्टदैवत असलेल्या तिरुमला-तिरुपतीच्या भगवान व्यंकटेश्‍वर अर्थात बालाजी दर्शनाला एक, दोन नव्हे तर तब्बल 175 वेळा जाण्याचा विक्रम सोलापूरच्या एका बालाजी भक्ताने केला आहे. या संकल्पपूर्तीबद्दल त्याने 3 व 4 जून रोजी श्रीवारी अखंड महायज्ञयागाचे आयोजन केले आहे.\nबालाजी दासरी असे या अवलिया भक्ताचे नाव. नावातच ‘बालाजी’ असलेला हा भक्त तसा सर्वसामान्य भक्तांप्रमाणे होता. मात्र सन 2006 मध्ये त्याच्याबाबत एक अशी घटना घडली की तेव्हापासून त्याने ‘श्रीं’च्या सेवेचा अखंड वसा घेतला. आपल्या एक वर्षाची मुलगी सुप्रिया हिचे जावळ काढण्यासाठी तो कुटुंबियांसमवेत तिरुमलाला गेला होता. तिथे त्यावेळी प्रचंड पाऊस होता. राहण्यासाठी रुमचीही व्यवस्था झाली नाही. पदपथावर राहण्याची वेळ आली. अशातच मुलीला फणफणून ताप आला.\nआजारी मुलीला त्याने खाली तिरुपतीला आणून एका दवाखान्यात दाखल केले. तेव्हाच त्याने अशी दुर्दैवी वेळ दुसर्‍या कोणा भक्तावर येऊ नये, असे साकडे देवाला घातले. एवढेच नव्हे तर त्याने बालाजी मंदिरात जाऊन ‘श्रीं’च्या सेवेला अखंडपणे वाहून घेण्याचा संकल्पही केला. देवाच्या कृपेने मुलगी बरी झाली अन् त्याला देवाचा एकप्रकारे साक्षात्कार झाला.\nया साक्षात्कारानंतर बालाजी दासरी याने भक्तांना मोफत मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. तिरुमला तिरुपती देवस्थानचे (टीटीडी) सारखे बदललेले नियम, तेथील विविध सोयीसुविधा आदींविषयीची माहिती तो भक्तांना देतो. साक्षात्कारानंतर बालाजीच्या तिरुपतीवारीत वाढ होत गेली.\nतिरुपतीला 101 वेळा जाण्याचा संकल्प त्याने केला. महिन्यातून किमान तीन-चार वेळा त्याची हमखास वारी ठरलेली असते. सन 2015 मध्ये हा संकल्प त्याने पूर्ण केला. यानिमित्त त्याने बालाजी भक्तांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम संत तुकाराम चौकानजिकच्या आपल्या निवासस्थानाजवळ घेतला. यावेळी तिरुमलाच्या धर्तीवर वैकुंठद्वार दर्शनाची सोयही त्याने केली होती.\n101 वेळा तिरुपतीला जाण्याच्या संकल्पपूर्तीनंतर त्याने 175 वेळा जाण्याचा नवीन संकल्प केला. त्याची पूर्तीही नुकतीच झाल्याने बालाजीने पुरुषोत्तम (अधिक) मासाचे औचित्य साधून आपल्या घराजवळ श्रीवारी अखंड महायज्ञयागाचे आयोजन 3 व 4 जून रोजी केले आहे. याकरिता तात्पुरते बालाजीचे मंदिरही उभारले आहे.\nया दोन दिवसांत सुमारे 10 हजार भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे. तब्बल 175 वेळा तिरुपतीला जाण्याचा आगळावेगळा विक्रम करणार्‍या या बालाजीने महायज्ञयाग कार्यक्रमात भक्तांना मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/shahid-kapoor-and-mira-rajput-blessed-with-baby-boy-5952430.html", "date_download": "2019-02-17T23:51:09Z", "digest": "sha1:3RPP6C7LWRNX2LFVRA4Z6WJNAA7N34GV", "length": 8036, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "shahid kapoor and mira rajput blessed with baby boy | शाहिद कपूर आणि मीरा राजपुत यांना पुत्ररत्न, नव्या पाहुण्याचे बॉलिवूडकरांकडून होतेय स्वागत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशाहिद कपूर आणि मीरा राजपुत यांना पुत्ररत्न, नव्या पाहुण्याचे बॉलिवूडकरांकडून होतेय स्वागत\nबॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आता पुन्हा बाबा झाला आहे. पत्नी मीरा राजपुतने गोंडस मुलाला जन्म दिला.\nएन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आता पुन्हा बाबा झाला आहे. पत्नी मीरा राजपुतने गोंडस मुलाला जन्म दिला. प्रसुती वेदना सुरू झाल्याने मीराला हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले. संध्याकाळी 4 च्या सुमारास मीराला मुलगा झाला. या दोघांना 2 वर्षांची एक मुलगी आहे. तिचे नाव मीशा असे आहे. मीरा राजपूतमधला ‘मी’ आणि शाहीद मधला ‘शा’ अशी पहिली अक्षरं जुळवत त्यांनी मुलीचे नाव ठेवले आहे. आता मुलाचे नाव काय ठेवले जाणार याची उत्सुकता कायम आहे.\nशाहिद मीरा नुकतेच झाले होते स्पॉट\nशाहीद कपूर आणि मीरा राजपूत सोमवारीच मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्तराँमध्ये डिनर डेटसाठी गेले होते. यावेळी शाहिद मीराची पुरेपुर काळजी घेत होता. शाहीद कपूरने सध्या त्याच्या चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलले आहे. या सिनेमाचे शूटिंग आता ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल अशीही चर्चा आहे. मीराला प्रसुती कळा सुरू झाल्यानंतर हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रूग्णालयात मीराची आई, शाहीद कपूरचे वडिल आणि अभिनेते पंकज कपूर, इशान खट्टर हे सगळेही उपस्थित होते अशीही माहिती मिळते आहे.\nशाहिद आणि मीरा राजपूतच्या पुत्राचे बॉलिवूडकरांकडून स्वागत होतोय. सोशल मीडियावर शाहिद, मीरा आणि मीशाच्या फॅन क्लबवरुन दोघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रिती झिंटाने शाहिद आणि मीराला शुभेच्छा दिल्या आहेत.\nपुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानी गायकांना दणका; T-Series ने युट्यूबवरून हटवले राहत, आतिफचे Video\n25 कोटींच्या बंगल्यात राहतात सिद्धू: जिम, स्पा आणि स्विमिंगपूलपासून सर्वच सुविधा; गार्डनमध्ये 600 वर्षे जुनी झाडे\n15 मिनिटांच्या दृश्यावर 2 लाख खर्च; कलाकारांच्या मानधनापेक्षाही जास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/divyangas-will-get-70-off-shivshahi-bus-or-45-for-partner/", "date_download": "2019-02-18T00:08:25Z", "digest": "sha1:REQLMZKNOMQP6LLOLZ6DYHFCA2RLP7Q7", "length": 7889, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवशाही बसमध्ये दिव्यांगास ७० टक्के तर साथीदारास मिळणार ४५ टक्के सवलत", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nशिवशाही बसमध्ये दिव्यांगास ७० टक्के तर साथीदारास मिळणार ४५ टक्के सवलत\nमुंबई : एसटी महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग (अंध, अपंग व्यक्ती) आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. शिवशाही (आसन व्यवस्था) बसमध्ये आता दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवास भाड्यात ४५ टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे, असे मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.\nरावते म्हणाले की, एसटी महामंडळाने काही काळापूर्वी सुरु केलेली शिवशाही बस लोकांच्या पसंतीस उतरली आहे. राज्यभरात सर्व ठिकाणी प्रवाशांकडून शिवशाही बसला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीस या बसमध्ये कोणत्याही सामाजिक घटकास सवलत देण्यात येत नव्हती. पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरीक, पत्रकार यांना शिवशाही बसमधून प्रवास करण्यासाठी भाडे सवलत देण्यात आली आहे. अंध, अपंगांनाही अशी सवलत देणे अत्यावश्यक असल्याने तसेच अंध, अपंगांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची भेट घेऊन केलेल्या विनंतीस अनुषंगून या विनंतीचा सन्मान म्हणून अंध,अपंगांनाही आता शिवशाही बसमधून प्रवास भाडे सवलत देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे मंत्री रावते यांनी सांगितले.\nमहामंडळामार्फत अंध आणि अपंगांना सध्या साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी ७५ टक्के सवलत देण्यात येते. याशिवाय त्यांच्या साथीदारास साध्या व निमआराम बस���धून प्रवासासाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. आता या प्रवास भाडे सवलत योजनेत वातानुकूलित शिवशाही (आसन व्यवस्था) बसचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या एसटी महामंडळाच्या अंध आणि अपंगांसाठी असलेल्या प्रवासभाडे सवलत योजनेचे राज्यभरात अंदाजे २ लाख ८२ हजार इतके लाभार्थी आहेत. आता त्यांना शिवशाही बसमधून प्रवासभाडे सवलत मिळणार असल्याने राज्य शासनावर अतिरिक्त बोजा पडणार आहे, असे मंत्री रावते यांनी सांगितले.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nभारतीय वनसेवेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील १० उमेदवारांचा समावेश\n‘आता सरकारवर टीका करण हा गुन्हा झाला आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Aurangabad-property-selling-racket/", "date_download": "2019-02-18T00:46:20Z", "digest": "sha1:WEW7HMIK22HVBI6MSBDFKTXRWA7XCA4Y", "length": 8520, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बनावट कागदपत्राद्वारे प्रॉपर्टी विकणारे रॅकेट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › बनावट कागदपत्राद्वारे प्रॉपर्टी विकणारे रॅकेट\nबनावट कागदपत्राद्वारे प्रॉपर्टी विकणारे रॅकेट\nमुंबई क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याची थाप मारून 98 हजारांची खंडणी उकळणार्‍या शेख मुश्ताक शेख मुनाफ हा बनावट कागदपत्राद्वारे भूखंड, घरे विक्री करण्याचे रॅकेट चालवीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. अशाच प्रकरणात त्याच्याविरुद्ध तीन गुन्ह्यांची नोंद झाली असून त्याच्या टोळीत काही महिलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारींची रिघ लागली आहे.\nदरम्यान, सेवानिवृत्त अभियंता शेख मोबीन जान मोहंमद शेख यांच्या फिर्यादीवरून शेख मुश्ताकसह शेख इर्शाद शेख हबीब, शेख मुश्ताकची भावजई अशा तिघांविरुद्ध शनिवारी सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्यांनी शेख मोबीन यांना हर्सूल येथील सर्वे नं. 225/3/2 मधील प्लॉट क्र. 65 वरील घराचे बनावट कागदपत्र तयार करून ते आठ लाखांत विक्री केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक राजेंद्र बांगर करीत आहेत. यापूर्वी फळ विक्रेता सय्यद लाल सय्यद हबीब (47, रा. सावंगी हर्सूल) यांना जटवाडा रोडवरील एक भूखंड अशाच बनावट कागद���त्राद्वारे विक्री केला होता.\nया प्रकरणात बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तसेच, मुंबई क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याची बतावणी करून 98 हजार रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी शेख मुश्ताकविरुद्ध यापूर्वीच सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्ह्यांची नोंद झाली असून आणखी काही प्रकरणे चौकशीवर आहेत. असे चालवितात रॅकेट घर किंवा भूखंड विक्रीला असल्याची खबर लागली की, आरोपी शेख मुश्ताक याचे साथीदार आधी तेथे किरायाने राहायला जातात. भूखंड असेल तर शेजारी खोली घेऊन राहतात.\nमूळ मालकाशी जवळीक करतात. त्याच्याकडून कागदपत्र घेऊन तशीच बनावट कागदपत्र तयार करतात. पुढे याच कागदपत्रांच्या आधारे घर, भूखंड विक्री केला जातो. महागाची प्रॉपर्टी अतिशय स्वस्तात देऊन रोख व्यवहार करतात. स्वस्तात प्रॉपर्टी मिळत असल्याने ग्राहकही घ्यायला लगेचच तयार होतात. शेख मुश्ताक याने सईदा कॉलनी, हर्सूल, किराडपुरा, छावणी भागात अशी बरीच घरे आणि भूखंड विकल्याचा संशय आहे. शेख मुश्ताकवर पोलिसांची नजर शेख मुश्ताक याला खंडणीच्या गुन्ह्यात सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती. तो सध्या हर्सूल कारागृहात आहे. दरम्यान, बेगमपुरा ठाण्याचे फौजदार सरवर शेख त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात सोमवारी ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी येत असून पोलिसांनी तक्रार अर्जावर चौकशी सुरू हे.\nआता महावितरण कंपनी खोदणार रस्ते\nबनावट कागदपत्राद्वारे प्रॉपर्टी विकणारे रॅकेट\nऔरंगाबाद सेक्स रॅकेट : ‘स्पा’मधील तरुणी मायदेशी परतणार\nवरिष्ठांची अडविली कार; पोलिसाला मिळाले १ हजार\nआणि प्रेमीयुगलाला ‘सैराट’ होण्यापासून थांबवले\n‘त्या’ तीन मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चि���", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Hooligan-shelter-that-four-arrested-in-pune/", "date_download": "2019-02-17T23:57:08Z", "digest": "sha1:EJFNFOTYTPM3KHFPT6C6BT46NDUFNZEO", "length": 7349, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुंडाला आश्रय देणारे चौघे अटकेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › गुंडाला आश्रय देणारे चौघे अटकेत\nगुंडाला आश्रय देणारे चौघे अटकेत\nलग्नाच्या आमिषाने प्रेमसंबंध स्थापित करून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या सराईताला आश्रय देणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. चौघांनी अल्पवयीन मुलगी आणि गुंडाला पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे गावातील फार्म हाऊसमध्ये आश्रय दिला होता; मात्र पोलिसांचे पथक तेथे पोहोचण्यापूर्वीच तो मुलीला घेऊन पसार झाला आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.\nकिरण अशोक इंदलकर (रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता), कमलेश संपत भगत (रा. तोरणा प्रांगण, वडगाव धायरी), चेतन विजय खेडेकर (रा. कल्पतरु कॉलनी, वारजे जकात नाका), लक्ष्मण आनंदा राऊत (रा. रासकर बिल्डिंग, पवार हॉस्पिटलमागे, बालाजीनगर, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपेठ परिसरातील सराईत गुंड श्वेतांग निकाळजे याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला 7 एप्रिल रोजी पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी याबाबत फरासखाना पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांनी याबाबत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.\nमुलीचे अपहरण करणार्‍या निकाळजेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. यादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने निकाळजेचा व्यावसायिक भागीदार इंदलकर, भगत, खेडेकर, राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी प्राथमिक तपासात त्यांनी निकाळजेसह मुलीला चेतन खेडेकर याच्या पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे गावातील फार्म हाऊसमध्ये लपवून ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने तेथे रवाना करण्यात आले. मात्र पोलिस पोहोचण्यापूर्वी निकाळजे मुलीला घेऊन तेथून पसार झाला.\nत्यानंतर त्याला आश्रय देणार्‍या चौघांना पोलिसांनी अटक केली. निकाळजे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्��ावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा,चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, विद्यूल्‍लता चव्हाण, यशवंत आंब्रे, विनायक पवार, शंकर पाटील, अजय थोरात, परवेझ जमादार, निलेश पाटील, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/08/blog-post_122.html", "date_download": "2019-02-18T00:37:42Z", "digest": "sha1:MNMAN4PC4QPVO3XG7KUKD3EEU5DUHZ3H", "length": 20617, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गडकरी यांनी वाढविल्या मुख्यमंत्र्यांच्या अडचणी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nगडकरी यांनी वाढविल्या मुख्यमंत्र्यांच्या अडचणी\nमराठा समाजाच्या युवकांत जी खदखद चालू आहे, ती नोकर्‍या आरक्षणातून मिळाव्यात यासाठी. त्यातही सरकारी नोकर्‍यांवरच युवकांची जास्त भिस्त आहे. अशा पार्श्‍वभूमीवर आरक्षणाच्या संदर्भात येणार्‍या मागण्या नैराश्यातून पुढं आलेल्या आहेत. वाढती बेरोजगारी, शेतीमालाला न मिळणारा भाव यातून आरक्षणाची मागणी पुढं येत आहे. आरक्षणासाठी सर्व राजकीय पक्षांचे विचार जाणून घेऊन पावलं उचलली जातील, असं गडकरी यांनी सांगितलं. इथंपर्यंत ठीक आहे; परंतु आरक्षण द्यायला नोकर्‍या कुठं आहेत, असं त्यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह वांरवार घसा कोरडा करून आपल्या सरकारच्या काळात इतक्या नोकर्‍या उपलब्ध झाल्या, इतके रोजगार मिळाले, असं सांगत असताना नोकर्‍या आहेत कुठं असं जेव्हा गडकरी म्हणतात, तेव्हा ते पंतप्रधान व पक्षाध्यक्षांच्या विधानाला अप्रत्यक्ष छेद देतात, हे त्यांच्या लक्षात आलेलं दिसत नाही.\nकेंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे अतिशय समंजस नेते आहेत. कुठं काय बोलायचं, हे त्यांना चांगलं समजतं. मराठा समाजाचं आंदोलन पेटलं आहे. त्यातून मार्ग काढण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असताना सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि नितीन गडकरी यांनी मात्र विवादास्पद विधानं केली आहेत. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आँदोलन पेटविलं जात असल्याचा त्यांचा आरोप सकल मराठा समाजावर अविश्‍वास व्यक्त करणारा आणि आंदोलकांच्या हेतूबद्दल शंका घेणारा आहे. त्याअगोदर पंकजा मुंडे पालवे यांनी मराठा आरक्षणाची फाईल माझ्याकडं असती, तर एका ताासात ती फाईल निकाली काढली असती, असं वक्तव्य करून अप्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ती फाईल निकाली काढत नाहीत, अशी टीका केली होती. वाद झाल्यानंतर त्यांनी आपले शब्द मागे घेतले. भाजपचेच नेते असे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणीत असतील, तर विरोधकांना दोष देण्यात अर्थ नाही. आरक्षणाच्या प्रश्‍नात किती गुंतागुंत आहे, हे सर्वज्ञात आहे. या आंदोलनामुळं आता जरी भाजपला कुठंही फटका बसला नसला तरी नंतर मात्र तो बसू शकतो, याचं भान अन्य कुणाला नसलं, तरी मुख्यमंत्र्याना नक्कीच आहे. आरक्षणाचा मुद्दा आता गंभीर वळण घेणार नाही, हे पाहणं आवश्यक असताना त्यात तेल ओतण्याचं काम तरी करता कामा नये. आरक्षणाच्या मुद्यावर आणखी कुणी तेल ओतता कामा नये, असं सांगणार्‍या गडकरी यांच्या विधानामुळंही अप्रत्यक्षात तेल ओतलं जात आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही, असं कसं म्हणायचं\nऔरंगाबाद इथं एका कार्यक्रमाला आलेल्या गडकरी यांना पत्रकारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर छेडलं, तेव्हा त्यांना आरक्षणाच्या मागणीवर आंदोलन करणार्‍यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळणार नाही, हे पाहता आलं असतं. मराठा समाजाच्या युवकांत जी खदखद चालू आहे, ती नोकर्‍या आरक्षणातून मिळाव्यात यासाठी. त्यातही सरकारी नोकर्‍यांवरच युवकांची जास्त भिस्त आहे. अशा पार्श्‍वभूमीवर आरक्षणाच्या संदर्भात येणार्‍या मागण्या नैराश्यातून पुढं आलेल्या आहेत. वाढती बेरोजगारी, शेतीमालाला न मिळणारा भाव यातून आरक्षणाची मागणी पुढं येत आहे. आरक्षणासाठी सर्व राजकीय पक्षांचे विचार जाणून घेऊन पावलं उचलली जातील, असं गडकरी यांनी सांगितलं. इथंपर्यंत ठीक आहे; परंतु आरक्षण द्यायला नोकर्‍या कुठं आहेत, असं त्यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह वांरवार घसा कोरडा करून आपल्या सरकारच्या काळात इतक्या नोकर्‍या उपलब्ध झाल्या, इतके रोजगार मिळाले, असं सांगत असताना नोकर्‍या आहेत कुठं असं जेव्हा गडकरी म्हणतात, तेव्हा ते पंतप्रधान व पक्षाध्यक्षांच्या विधानाला अप्रत्यक्ष छेद देतात, हे त्यांच्या लक्षात आलेलं दिसत नाही. आरक्षण मिळालं तरी नोकर्‍या कुठं आहेत असा प्रश्‍न केला होता. अर्थात, त्यांचं हे वक्तव्य पत्रकारांच्या एका प्रश्‍नाचं उत्तर देताना केलं होतं. त्यांनी मुद्दाम स्वत: केलेलं विधान नव्हतं, हे वास्तव आहे. नोकर्‍यांची कमी आहे, हे सर्वश्रुत आहे. सरकारही अलीकडं नोकर्‍या देण्यापेक्षा बहुतेक कामं कंत्राटी पद्धतीनं करून घेण्यावर भर देत आहे.\nदेशासमोर बेरोजगारीचं संकट उभं ठाकलं आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये 24 लाख जागा रिक्त आहेत. या जागा का भरल्या जात नाहीत, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडतो आहे. देशात प्राथमिक शिक्षकांच्या 9 लाख जागा रिक्त आहेत. मार्चमध्ये सरकारकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार नागरी आणि सशस्त्र पोलीस दलांमध्ये साडेचार लाख पदं तसंच संरक्षण खात्यातही अनेक पदांवर नियुक्त्या बाकी आहेत, सशस्त्र सैन्यदलात 62 हजार तर पॅरामिलिटरीत 61 हजार जागा रिक्त आहेत. न्यायालयांमध्ये 5853 जागा, अंगणवाडीसेविकांच्या 2 लाख जागा, टपाल खात्यामध्ये 54 हजार जागा तसंच रेल्वेमध्ये अडीच लाख जागा रिक्त आहेत. मात्र, सरक���र या जागा भरत नाहीत. महाराष्ट्र सरकारनं 36 जागांच्या भरतीची मोहीम सुरू केली होती; परंतु ती ही आता रद्द करण्यात आली आहे. विविध पालिका, राज्य सरकारे आणि केंद्र सरकारही भरती करण्यास धजावत नाही. कारण भविष्यातील बोजा सहन करणं कठीण जात आहे. त्यामुळंच अनेक ठिकाणी कंत्राट पद्धतीनं काम करून घेतलं जातं. सरकारनं या नोकरभरतीसंदर्भात योग्य विचार करून लोकांच्या हाताला काम दिलं पाहिजे. जागा शेकड्यात आणि नोकरी मागणारे लाखांत अशी स्थिती आहे. भारतात युवकांचं प्रमाण जास्त आहे; परंतु या युवकांना रोजगार मिळाला नाही, तर उद्रेक होईल, असा इशारा अनेक समाजशास्त्रज्ञांनी दिला होता. एकीकडं भारत महासत्ता होण्याची वाट पाहतो आहे आणि दुसरीकडं युवकांचे हात कामाच्या शोधात आहेत, असं चित्र आहे. अनेक उच्च विद्याविभूषित लोक आहेत. त्यांच्या हाताला योग्य काम मिळालं पाहिजे. त्यासाठी केवळ सरकारीच नाही तर खासगी क्षेत्रातही काम व्हायला हवं. नवनवीन प्रकल्प राबवायला हवेत. त्यातून रोजगारनिर्मिती होऊ शकेल. सरकारी यंत्रणेत आवश्यक असलेल्या ठिकाणी नोकरभरती करणं गरजेचं आहे. अन्यथा, सरकारी कामावर परिणाम तर होईलच, परंतु प्रशासकीय कामात अनेक त्रुटीही राहतील. या पार्श्‍वभूमीवर सरकारी नोकर्‍या नाहीत असं वक्तव्य केल्यानं गडकरी अडचणीत आले असून त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गडकरी यांचं अभिनंदन करत टोला मारला आहे. उत्कृष्ट प्रश्‍न विचारलात असं ट्विट करत राहुल यांनी गडकरींवर टीका केली आहे. गडकरी यांनी आरक्षण नोकरी देईल, याची शाश्‍वती नाही. कारण नोकर्‍या कमी होत चालल्या असल्याचं म्हटलं होतं. समजा आरक्षण दिलं, तरी नोकर्‍या आहेत कुठं बँकेत आयटी तंत्रज्ञानाचा वापर वाढला असल्यानं नोकर्‍या नाहीत. सरकारी नोकरभरती बंद आहे. नोकर्‍या आहेतच कुठं बँकेत आयटी तंत्रज्ञानाचा वापर वाढला असल्यानं नोकर्‍या नाहीत. सरकारी नोकरभरती बंद आहे. नोकर्‍या आहेतच कुठं’ गडकरींनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत राहुल यांनी उत्कृष्ट प्रश्‍न विचारलात गडकरीजी. प्रत्येक भारतीय हाच प्रश्‍न विचारत आहे’, असं ट्विट करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुव��री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_889.html", "date_download": "2019-02-17T23:37:27Z", "digest": "sha1:F6P4WBMDNBO6KIYK7Q3E5VN7XLIUAFFY", "length": 7467, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "केंद्र सरकारच्या दरवाढीचा ‘गांधीगिरी’ने निषेध | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकेंद्र सरकारच्या दरवाढीचा ‘गांधीगिरी’ने निषेध\n‘एकही भूल कमल का फुल, गॅस, पेट्रोल, डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना युवक काँग्रेसच्यावतीने गुलाबाचे फुल देऊन केंद्र सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल गांधीगिरी करण्यात आली.\nजामखेड युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शहरातील बीड रोड येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे अप्रत्यक्षपणे इतर सर्व जीवनावश्यक वस्तू तसेच शेती मशागत ही महाग झाली आहे. या 'अच्छे दिन'चा युवक काँग्रेसकडून आणि नागरिकांकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी कर्जत-जामखेड युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अप्पासाहेब डोके, शंतनू निंबाळकर, विठ्ठल अडाले, दादा मेंगडे, रवी बांगर, अड. महारुद्र नागरगोजे, ईश्वर खैरे, भैय्या पोटे, लहू रेडे, कालिदास मगर, आकाश गोयकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.vidyasagarsir.com/google-map-editor-vidyasagar-sir/", "date_download": "2019-02-18T00:09:27Z", "digest": "sha1:HMD36MSYTNKYWUTSKUSI45B2DZKPWYM4", "length": 3544, "nlines": 25, "source_domain": "www.vidyasagarsir.com", "title": "Google map editing साठी महाराष्ट्रीयांना जाहीर आव्हान – Dattaraj Vidyasagar", "raw_content": "\nGoogle map editing साठी महाराष्ट्रीयांना जाहीर आव्हान\nजवळ जवळ १५ वर्षांच्या तपश्चर्येनंतर मी नुकताच Google maps चा महाराष्ट्र पातळीवर Rank 4 level चा editor म्हणून select झालो आहे. खालील फोटो पहा.\nह्या निमित्त एक विनंती करतो की महत्वाची प्रेक्षणीय स्थळे, public places, schools, colleges, offices, hospitals, etc. (private residence सोडून), जी Google map वर झळकावीत असे वाटते त्यांनी कृपा करून माझ्या इमेल ऍड्रेस वर (dsvakola@gmail.com) त्या स्थळासंबंधी खालील माहिती पाठवावी.\nतुमच्या सहकार्याने महाराष्ट्रातील आपल्या आजूबाजूची, किंवा आपण भेट दिलेली सर्व महत्वाची स्थळे, Google map वर टाकून आपण आपल्या महाराष्ट्राचे नाव आणखी उज्वल करू शकतो. करिता मी आपल्या ग्रुप च्या सर्व सदस्यांना आव्हान करतो कि त्यांनी ह्या उपक्रमात सहभागी व्हावे आणि ह्याचा पुढील पिढीच्या कल्याणासाठी लाभ घ्यावा हि विनंती.\nGoogle map वर आपल्या शाळा, कॉलेज ची ���ाहिती टाकून आपण एक चांगली identity तयार करण्यास अवश्य मदत करावी हि नम्र विनंती. माहिती पाठवताना खालील क्रमानेच माहिती पाठवावी. ह्यातील एकही तपशील उपलब्ध नसल्यास कृपया ते स्थळ वगळावे.\nआवश्यक माहिती खालील क्रमानुसार:\nस्थळाचा contact number – शाळा, कॉलेज, हॉस्पिटल वगैरे साठी आवश्यक\nWorking hours – शाळा, कॉलेज, हॉस्पिटल वगैरे साठी आवश्यक\nस्थळाचे दर्शनी आणि शक्य असल्यास आतील फोटो – दर्शनी फोटो आवश्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/8/22/Rahi-Sarnobat-wins-gold-medal-in-Asian-games-2018.html", "date_download": "2019-02-18T00:32:58Z", "digest": "sha1:B7TYNCHWD42IZM3U6KKNWM33AHNHRX4W", "length": 2910, "nlines": 14, "source_domain": "mahamtb.com", "title": " २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत राही सरनोबतला सुवर्ण २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत राही सरनोबतला सुवर्ण", "raw_content": "\n२५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत राही सरनोबतला सुवर्ण\nजकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेत राही सरनोबतने सुवर्णपदक पटकावले आहे. २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत तिने ही कामगिरी केली आहे. पहिल्या फेरीपासूनच राही अग्रेसर ठरली. थायलंडच्या प्रतिस्पर्धीने खेळाडूने तिच्यावर मात करण्याचा खूप प्रयत्न केला. दोघांना समान गुणही मिळाले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये शूटऑफ घेण्यात आले. या शूटऑफमध्ये राही ३-२ या गुणसंख्येने प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात केली. राही सरनोबतला मिळालेल्या सुवर्णपदकामुळे भारताने कमावलेल्या पदकांत भर पडली आहे. भारताला मिळालेले हे ४ थे सुवर्णपदक आहे.\nआशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने ११ पदके जिंकली आहेत. ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्यपदक भारताच्या खात्यात आहेत. १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रमवारीत भारत ७ व्या स्थानी आहे. ३० सुवर्ण, १८ रौप्य आणि १२ कांस्यपदक मिळवून चीन या क्रमवारीत अग्रस्थानी आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://sanskritsubhashite.blogspot.com/2012/04/blog-post_02.html", "date_download": "2019-02-17T23:49:26Z", "digest": "sha1:EFI2HDEMSOD2J62FVYXBNUUTFAYRM2DB", "length": 5974, "nlines": 183, "source_domain": "sanskritsubhashite.blogspot.com", "title": "संस्कृतानुभव", "raw_content": "\nसंस्कृत श्लोकांचा अर्थासह संग्रह.\nयोगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन\nयोऽपाकरोत् तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोस्मि ||\nआबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासि धारणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिम् \n- योगाच्या सहाय्याने मनातला, व्याकरणाने वाणीतला आणि वैद्यकशास्त्राने शरीरातला मळ ज्यांनी दूर केला अशा त्या श्रेष्ठ पतंजली मुनींना मी हात जोडून प्रणाम करतो.\nज्यांच्या शरीराचा वरील भाग पुरुषाचा आहे आणि ज्यांनी शंख व चक्र धारण केले आहे अशा हजार तेजस्वी मुखे असलेल्या पतंजली ऋषींना मी प्रणाम करतो.\nद्वारा पोस्ट केलेले आश्लेषा येथे सोमवार, एप्रिल ०२, २०१२\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पतञ्जली, योग, वाणी, व्याकरण, शरीर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nदिसामाजी काहीतरी ते लिहावे...\nमित्र आणि शत्रु (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nयोगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन यो...\nगुणायन्ते दोषाः सुजनवदने दुर्जनमुखे | गुणा दोषायन्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/bhagwan-gad-15319", "date_download": "2019-02-18T00:13:00Z", "digest": "sha1:WLPQLKNVDMY6N7OXZODGW3SQO6KRGB6K", "length": 10658, "nlines": 129, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "bhagwan gad | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर भगवान गडाला पोलीस अधीक्षकांची भेट\nदसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर भगवान गडाला पोलीस अधीक्षकांची भेट\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\n. दसरा मेळावा शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. शर्मा जिल्ह्यात हजर झाल्यानंतर प्रथमच भगवान गडावर गेले होते. या पार्श्वभूमीवर संरक्षणाच्या दृष्टीने महंतांशी त्यांनी चर्चा केली, असे असले तरी बंद खोलीत चर्चा कशासाठी, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.\nनगर : दसरा मेळाव्याच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी भगवान गडाला भेट देऊन गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप यांच्याशी सुमारे दोन तास बंद खोलीत चर्चा केली. ही चर्चा नेमका कोणत्या विषयावर झाली, याची माहिती मिळाली नसली, तरी आगामी काळात होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गडाच्या सुरक्षेसाठी ही चर्चा असावी, असा अंदाज कार्यकर्त्यांनी ���ांधला.\nगडावर राजकीय भाषण होणार नाही, या भुमिकेवर महंत ठाम राहिल्याने भगवान गडावरील दसरा मेळावा मागील वर्षी गडाच्या पायथ्याला झाला. त्यामुळे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री सानप महाराज असा वाद सुरू झाला. मेळावा गडावरच होणार, अशी भूमिका मुंडे यांनी घेतली होती. नंतर मात्र वाद वाढू नये म्हणून मुंडे यांनी नमते घेत दसरा मेळावा गडाच्या पायथ्याला घेतला. या वर्षी मात्र मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी हा मेळावा गडाच्या पायथ्यालाच घ्यायचा, असे आधीच जाहीर करून टाकले. त्यामुळे हा वाद राहणार नाही, असी भूमिका जाहीर झाली. असे असले, तरी मुंडे यांचे कार्यकर्ते मात्र महंतांवर नाराज राहिले. त्याचे पडसाद या वर्षीही उमटू शकतात. मेळावा जरी गडाच्या पायथ्याला झाला, तरी गडावर पुरेसे संरक्षण ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.\nजिल्हा पोलिस प्रमुख रंजनकुमार शर्मा, ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक अभिजीत शिवथरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी भगवान गडावर जाऊन गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्याशी चर्चा केली. दसरा मेळावा शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. शर्मा जिल्ह्यात हजर झाल्यानंतर प्रथमच भगवान गडावर गेले होते. या पार्श्वभूमीवर संरक्षणाच्या दृष्टीने महंतांशी त्यांनी चर्चा केली, असे असले तरी बंद खोलीत चर्चा कशासाठी, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.\nसमेट नाही आणि मनेही जुळली नाहीत\nभगवान गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री महाराज व ग्रामविकास राज्यमंत्री पंकजा मुंडे यांच्यात समेट घडावा, यासाठी पाथर्डी तालुक्‍यातील कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. मात्र पंकजा मुंडे यांना दिलेले आव्हान म्हणजे कै. गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराला आव्हान असल्याचे मानणारे काही लोक आहेत. त्यामुळे महाराजांविषयीची चीड संबंधितांमध्ये आहे. त्यामुळे दोघांमध्ये समेट झाला नाही. जाहीर वक्तव्य करताना दोघेही आमच्यात वाद नसल्याचे सांगत असले, तरी मने जुळली नाहीत, हे मात्र खरे. मागील वर्षी पोलिस बंदोबस्त मोठा होता. या पार्श्वभूमीवर या वर्षीही गडाच्या सुरक्षेत वाढ करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.\nपोलिस प्रशासन पोलीस विषय आग\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभ���यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z180122192303/view", "date_download": "2019-02-18T00:40:39Z", "digest": "sha1:LRSHJR4AHEO6YELNLKSJANBB6RCPG7DH", "length": 8825, "nlines": 169, "source_domain": "www.transliteral.org", "title": "शंकर बळवंत चव्हाण", "raw_content": "\n’ एकोद्दिष्ट श्राद्ध ’ बद्दल माहिती द्यावी.\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|\nनिघे दंडका राम कोदंडपाणी;...\nभरत जवळि नाहीं; मातुलगराम...\nकृष्ण म्हणे पार्था हा आला...\nभला जन्म हा तुला लाधला खु...\nकोठें गेले थोर पृथ्वीपती ...\nसवाई दु:ख पुरे रमणीय पाह...\nपद प्रसन्न फुलल्या फुलां...\nढगापाठीमागें ढग जमुनि हे ...\nदिवस सुगीचे सुरू जाहले ओल...\nतळहातीं शिर घेउनिया दख्खन...\nधडधडा झडे चौघडा, गडावर चढ...\nजाहली घाई सांग ना, सुचत न...\nकांटेरी वेलीचें जाळें रठ्...\nकोंडुनि नभभांडारीं पडली, ...\nकरवंदीच्या जाळींत घोस लो...\n[ वृत्त - वारुणी ]\nकापसाचें शेत माझें हो फुलोनी शुभ्र सारें\nवाटती हे कीं नभींचे खालिं आले सर्व तारे\nहेंच आम्हां होत लोकीं दौलतीचे दिव्य ठेवे \nयाविना तेजाळ मोतीं वा हिरे ते काय व्हावे \nफुल्ल झाल्या कापसाच्या या अशा शेतांतुनी जी\nहिंडतांना स्वाभिमानें कल्पना हो गुंग माझी \nभासतें कीं चालतोंसें तारकामेळ्यांतुनी या\nजेविं चाले अंबरींचा हांसरा तो चंद्रराया \nफुल झालें शेत ऐसें डोलतांना मंद वातें\nहा जणूं हेलावतो क्षीरोदधी कीं मूर्त वाटे\nखोप माथीं त्यांत शोभे, मेढ मागें टेंकण्यासी\nशेषशायी विष्णु जेवीं शोभतो कीं या निवासीं ३\nये उषादेवी शुभांगी रंगुनी कीं सुप्रभातीं\nआणि हर्षें वेंचुनीया तारकांचें नेई मोतीं\nतेविं माझी येउनी शेतावरी ती प्रीतराणी\nवेंचुनी आणिल सारें पीक गेहा गात गाणीं \nमूर्त ऐशी संपदा स्वर्गीय नेमें येत गेहीं\nआणि माझी हृत्सखी ती हर्षुनी वेडीच होई \nयेई भावें एक लक्ष्मी कीं दुजीतें भेटण्या ही \nहेंच सालोखाल देवा, मागणें ना अन्य कांहीं \nजर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AB%E0%A5%87/", "date_download": "2019-02-18T00:12:42Z", "digest": "sha1:HHGXKI5LIV6JY7AOS7UQN5FLSRKEIDW7", "length": 13069, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "झाडे तोडणीचा प्रस्ताव फेटाळला! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nझाडे तोडणीचा प्रस्ताव फेटाळला\nछायाचित्र सक्‍तीचे : महापालिका, पुणे मेट्रोला समितीच्या सूचना\nपिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात खासगी बांधकाम व्यावसायिक झाडे तोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अर्ज करतात. त्यांना संबंधित झाडांचे छायाचित्र सादर करण्याची अट आहे. मात्र, ती अट पालिका, सरकारी व शासकीय संस्था व कार्यालयांना नाही. त्यांनाही छायाचित्राची सक्ती करण्यात आली आहे. छायाचित्रे नसल्याने पालिकेच्या स्थापत्य, बीआरटीएस आणि पुणे मेट्रोचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीने फेटाळून लावला आहे.\nसमितीची बैठक मंगळवारी (दि.24) झाली. या वेळी प्रभारी अतिरिक्‍त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सदस्य विलास मडिगेरी, शीतल शिंदे, श्‍याम लांडे, संभाजी बारणे, सदस्या साधना मळेकर, डॉ. वैशाली घोडेकर, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, एन. डी. गायकवाड, डी. एन. गायकवाड आदी उपस्थित होते.\nखासगी बांधकामांसाठी अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्याच्या परवानगी अर्जासोबत संबंधित झाडाचे छायाचित्रे जोडणे सक्तीचे केले आहे. मात्र, पालिकेचे विभाग तसेच, सहकारी व शासकीय संस्था व कार्यालये सदर अर्जासोबत झाडांचे छायाचित्रे सादर करीत नाहीत. त्यामुळे समितीने ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता विभागाने 6 झाडे, ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या उपअभियंता विभागाने 24 झाडे व कार्यकारी अभियंता विभागाने 178 झाडे कापण्यासाठी अर्ज केला होता. चिंचवड- काळेवाडी पुल ते भाटनगर एसटीपी प्लॅन्टपर्यंतचा रस्त्याचे 18 मीटर रूंदीकरणासाठीव 178 झाडे तोडण्यात येणार आहे.\nतसेच, पुणे मेट्रोच्या कामासाठी मोरवाडीतील मॉलसमोरील 5 झाडे तोडणे तसेच, 24 झाडांचे पुनर्रोपणाचा अर्ज होते. या सर्वांच्या अर्जासोबत छायाचित्र नसल्याने ते अर्ज फेटाळण्यात आले आहेत. या पुढे त्यांना छायाचित्रासह अर्ज भरण्याचा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.\nसिक्कीम दौरा अखेर रद्द\nसमितीच्या 20 सदस्यांचा सिक्कीम दौरा 3 ते 8 मे या कालावधीत सिक्कीम दौरा आयोजित करण्यात आला होता. एकूण 9 लाख 53 हजार खर्च होता. त्या खर्चास स्थायी समितीने गेल्या बुधवारी (दि.18) आयत्या वेळी मान्यता दिली. दौऱ्यास अनेक सदस्यांनी नकार दिल्याने समितीने दौऱ्याच रद्द केला आहे. या संदर्भात सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले की, दौऱ्याच्या खर्चावरून शहरभरातून टीका होऊ लागल्याने आणि पालिकेने बचतीने धोरण स्वीकारल्याने दौरा रद्द केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dhobale-bjps-entry-hindu-activists-blame-the-social-media/", "date_download": "2019-02-18T00:08:46Z", "digest": "sha1:I32BZBQAWTELIYLYJWQK3TE4L5VPGA7A", "length": 6881, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "dhobale BJP's entry; Hindu activists blame the social media", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nढोबळेंचा भाजप प्रवेश ; हिंदुत्ववाद्यांकडून सोशल मिडीयावर टीकेची झोड\nसोलापूर – (सूर्यकांत आसबे ) – राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोमवारी जालना येथे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत रीतसर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर सोशल मीडियावर मात्र ढोबळे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.\nढोबळे यांनी काही महिन्यांपूर्वी जुळे सोलापुरातील आपल्या शिक्षण संस्थेत शीतल साठे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम ठेवला होता.हा कार्यक्रम सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवून साठे यांना नक्षलवादी समर्थक असल्याचा आरोप करत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता.\nदरम्यान, या कार्यक्रमात गोंधळ होणार याची कुणकुण लागल्याने पोलीस बंदोबस्त असतानाही एबीव्हिपीने गोंधळ घालताच उपस्थित असलेले कार्यकर्ते व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती.त्यानंतर हे प्रकरण विजापूर नाका पोलिसात गेले होते.\nदरम्यान, आज ढोबळे यांना भाजप प्रवेश देताच एबीव्हिपी आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ढोबळे यांच्या नक्षल समर्थन करणाऱ्या कार्यक्रमाची चिरफाड करत ढोबळे यांच्यावर टीकेची झोड उठविली.ढोबळे यांच्या प्रवेशानंतर सोशल मीडियावर सुरू असलेल्या वॉरमुळे ढोबळे यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल देण्यासाठी आटापिटा करणाऱ्या नेत्याला मात्र हिंदुत्ववाद्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nबारामती : अजित पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांमध्ये बाचाबाची\nशिवसेना-भाजप युतीचा वाद मिटवण्यासाठी जानकर करणार मध्यस्थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.aniruddhafoundation.com/shree-varadachandika-prasannotsav/", "date_download": "2019-02-18T01:19:25Z", "digest": "sha1:VZZIT3HJULJDJIQ4NG4CG4EE3F257552", "length": 41619, "nlines": 280, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सव – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यप���पा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सव’, अतिशय दुर्मिळ आणि दुर्लभ असा उत्सव. जी दुर्गमा आहे, ती दुर्गा. या चंडिकेला प्राप्त करून घेणं आणि न प्राप्त करून घेणंही दुर्गम असल्याने तीला दुर्गा हे नामाभिदान मिळाले. एकाबाजूला ॠषीमुनी दुर्गेला प्राप्त करून घेण्यास महतप्रयास करतात, कठीण मार्गाने दुर्गेला प्राप्त करून घेतात, तर दुसर्‍या बाजूला राक्षस तितकेच अवघड प्रयत्न करून या दुर्गेला न प्राप्त करून घेण्याचा निश्‍चय पुर्ण करतात. ॠषी आणि राक्षस अशा दक्षिण ध्रूव आणि उत्तर ध्रूवच्या मध्ये आहे, तो मानव. अशा दुर्गेची आपण आराधना करायची आहे, ती सुद्धा अशा दुर्मिळ उत्सवाने की ज्यासाठी अनेक योग एकत्र यावे लागतात, अनेक संकल्प आधी पुर्ण व्हावे लागतात.’ , असे श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’ची पहिल्यांदा विस्तृत माहिती स्वत: सद्गुरू श्रीअनिरुद्धांनी (बापू) दिली, त्यावेळी श्रद्धावानांना सांगितले होते.\n‘१९९६ पासून चार रसयात्रा, भावयात्रा, व्यंकटेश जप, जगन्नाथ उत्सव, गायत्री उत्सव, अवधुत चिंतन उत्सव, धर्मचक्राची स्थापना, गुरुक्षेत्रम्‌ची स्थापना, गुरुक्षेत्रम्‌मध्ये महिषासूरमर्दिनीची स्थापना, तेव्हा केलेले वज्रमंडल पीठपूजन आणि त्यानंतर त्रिविक्रमाची स्थापना या सार्‍या पायर्‍या ओलांडत आपण येथे येऊन पोहोचलो आहोत. या अतिशय सुंदर, आल्हादायी, संपूर्ण जीवनाचे सोने करणारी, अखिल जीवन मधुर करण्यासाठी जे बळ लागतं, ते ���ळ मिळविण्यासाठी मनुष्याला मिळणारी सर्वोच्च संधी म्हणजे हा प्रसन्नोत्सव’, असे बापू म्हणाले होते.\nअसा हा श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सव’ ८ मे ते १७ मे २०११ या कालाधीत सपन्न झाला.\nह्या उत्सवाचे सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी सांगितलेले महत्त्व\n१) शुभंकारा केंद्रांची संख्या व क्षमता वाढवणे.\n२) निष्क्रिय केंद्रांना शुभ मार्गावर सक्रीय करणे\n३) कलिच्या प्रभावाखालील केंद्रांना कलिच्या प्रभावापासून मुक्त करणे, अर्थात आमच्या प्रगतीच्या आड येणार्‍या सर्व आंतरिक व बाह्य अडचणी, विरोध व शत्रु ह्यांचा बिमोड घडवून आणणे.\nमानवाच्या प्राणमय देहात एकूण १०८ शक्तीकेंद्र असतात. यातील ४५ शुभंकरा केंद्रे, ५२ निष्क्रियकेंद्रे आणि ११ कलिच्या प्रभावाखालील केंद्र असतात. निष्क्रिय शक्तिकेंद्रांना शुभ मार्गावर सक्रिय करणे, कलिच्या प्रभावाखाली असलेल्या शक्तीकेंद्रांना कलिच्या प्रभावापासून मुक्त करणे हे कार्य ‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’द्वारे श्रद्धावानांच्या आयुष्यात घडून आले.\n’मातृवात्सल्यविंदानम्’ ग्रंथात विशद करण्यात आलेले आदिमातेचे आख्यान व त्याद्वारे मिळणारे ज्ञान, भक्ती, आत्मविश्‍वास, कवच, संरक्षण हे सर्व म्हणजेच महिषासुरमर्दिनीचा नववा अवतार ‘मंत्रमालिनी’. हा अवताराची फलश्रुति म्हणचेच हा ‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सव.’\nया ‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’पूर्वी काही महिने अगोदर प्रत्येक इच्छुक श्रद्धावानाला श्रीकंठकूप पाषाण आपल्या घरी नेऊन श्रीदेवीपूजनम् करण्याची संधी प्राप्त झाली होती. या कंठकूप पाषाणाचे पूजन सर्वप्रथम श्रीहरिगुरुग्राम येथे सदगुरु श्रीअनिरुद्धांनी केले होते. त्यानंतर हजारो श्रद्धावानांनी आपल्या घरी हे श्रीकंठकूपपाषाण पुजन अत्यंत उत्साहात व प्रेमाने केले. श्रीकंठकूप पाषाणाचे घरी आगमन झाले म्हणजे साक्षात आदिमाता आपल्या घरी आली या भावाने व विश्‍वासाने समस्त श्रद्धवानांनी हे पुजन केले. ही या उत्सवाची नांदी होती.\n‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सव’ खूप अनोखा होता. या उत्सवात प्रमुख तीन देवता होत्या. यामध्ये महिषासूरमर्दिनी अर्थात अशुंभकरनाशिनीचे ‘अखिल कामेश्वरी’ हे स्वरुप, महाकालीचे ‘कालनियंत्रक’ आणि महासरस्वतीचे ‘आरोग्यभवानी’ हे स्वरुप होते. चण्डिकेची ही तीनही रुपे यावेळी प्रमुख देवतेच्या रुपात उत्सवाचे ठिकाण श्रीहरिगुरुग्राम येथे मुख्य स्टेजवर मुर्तीरुपात विराजमान होती. यामध्ये ‘अखिल कामेश्वरी’ स्टेजवर मधोमध, ‘कालनियंत्रक’ हे स्वरुप तिच्या उजव्या बाजूस, तर महासरस्वतीची ‘आरोग्यभवानी’ रुप डाव्या बाजूस स्थापित करण्यात आले होते.\n‘काल-काम आणि आरोग्य’ या अतिशय आवश्यक गोष्टींमधील बाधा आणि अडचणी दूर करणार्‍या महिषासूरमर्दिनीच्या या तीनही रुपांचे पुजन उत्सवाच्या दहा दिवसात झाले. दररोज महापूजन, सकाळी सातपासून ते रात्री दहापर्यंत नित्यजप या उत्सवकाळात होत होता. तीन वेळा नैवेद्य आणि सायंकाळ महाभोग अर्पण केला जात होता. रोज वेगवेगळे असे नऊ महाभोग होते. या महाभोगाबरोबर दररोज वेगळ्या नदीचे जल दाखविले जात होते. महाआरती रोज दुपारी एक वाजता आणि रात्री नऊ वाजता होती. स्वत: बापू ही महाआरती करीत. तसेच श्रद्धवानांनाही महापूजनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.\nतीन प्रमुख देवतांसमोर ‘सहस्त्रचण्डि यागा’चे आयोजन करण्यात आले होते.\n१) ‘ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चे’\n२) ‘नतभ्यं-सर्वदा-भक्त्या चण्डिके दुरितापहे रुपं देही, जयं देहि, यशो देहि, द्विषौजहि रुपं देही, जयं देहि, यशो देहि, द्विषौजहि\nया तीन मंत्राचा मिळून एक सेट अशा पद्धतीने येथे सतत पठण होत होते. तसेच दुपारी दोन आणि रात्री साडेआठ वाजता सप्तशतीपाठाचे पठण येथे केले जायचे. या यागासाठी १०८ विशेष प्रशिक्षीत पुरोहित नियुक्त करण्यात आले होते.\nभक्तांसाठी हा सहस्त्रचण्डि याग पर्वणी होती. काही न घेता अथवा न देता या यागात श्रद्धवानांना सन्मलित होता येत होते. भक्तांना ‘सहस्त्रण्डिका यागा’चे दर्शन घेता येत होते. माता चण्डिकेची कृपा मिळविण्यासाठी प्रयास करण्याची ताकद आणि सामर्थ्य प्रदान करणारा हा याग होता.\n‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’त मानवाच्या प्राणमय देहात असणार्‍या कलिकेंद्रांना क्षीण करण्यासाठी श्री ‘महाकालीकुंड’ तयार करण्यात आला होता.\nमधु, कैटभ, महिषासुर, शुंभ, निशुंभ, रक्तबीज, धूम्रलोचन, असिलोमा, चण्ड, मुंड आणि रावण असे महाकालीने मारलेल्या अकरा असूरांची मारलेल्या स्थितीतील येथे प्रतीके होती. हेच अकरा असुर आपल्या शरीरातील कलिच्या प्रभावाखालील अकरा केंद्र तयार करतात. ‘कलिचा नाश करते ती काली’. श्रद्धवान या ‘महाकालीकुंडा’त ‘असूर दहन द्रव्य’ अर्पण करीत होते. हे कोणालाही बंधनकारक नव्हते, तर स्वेच्छेने होते.\n‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’त ‘महालक्ष्मी दीप’ ही बापूंनी श्रद्धवानांना उपलब्ध करून दिलेली आणखी एक पर्वणी. आजच्या काळात ५२ शक्तीपिठाची यात्रा करणे सामन्य श्रद्धवानांसाठी खूप कठिण गोष्ट आहे. सद्गुरू अनिरुद्धांनी ह्या दीपात ५२ शक्तीपीठांची स्थापना केली होती. त्यामध्ये ५२ मोठ्या ज्योती होत्या. श्रद्धावान त्यामध्ये ‘सूरस्नेहद्रव्य’ अर्पण करत होते. श्रद्धावानांना ५२ शक्तीपिठाची यात्रेचे पुण्यफळ प्राप्त होण्याच्या दृष्टीने ह्या यात्रेचे प्रतीक असणार्‍या ‘महालक्ष्मी दीपाची’ योजना करण्यात आली होती. कलियुगात मानवाच्या शक्तिकेंद्रांपैकी जी केंद्रे निष्क्रिय झाली आहेत त्या शक्तिकेंद्रांना पुन्हा सक्रिय व सशक्त करणे ही अतिशय सुंदर व पवित्र संकल्पना ह्या महालक्ष्मीदीपाद्वारे साकार झाली.\n‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’मध्ये परमपूज्य बापूंनी मानवाच्या प्राणमय देहातील ४५ शुभंकरा केंद्रांना सक्षम करण्यासाठी श्रद्धवानांना उपलब्ध करून दिलेली संधी म्हणजे ‘महासरस्वती वापी’.\nवापी म्हणजे विहीर. ७२० कंठकूप पाषाणांचा उपयोग करून ही वापी बांधण्यात आली होती. त्याच्यावर समंत्रक, त्यांची नीट सिद्धता करण्यात आली. सनातन देवीसूक्त, पुरुषार्थ ग्रंथराजातील काही निवडक प्रार्थना व श्रीरामरसायनाचे एक महत्वाचे पान या तीन गोष्टींनी मिळून, ह्यांचे पठण करुन, पूजन केले गेले.\nह्या वापीमध्ये भक्त स्वेच्छेने ‘मांगल्यद्रव्य’ अर्पण करत होते. मांगल्य द्रव्य म्हणजे काय तर हळद, कुंकू आणि अबीर. दहा दिवसांनी उत्सव संपल्यावर ह्या सर्व पाषाणांनी ‘प्रथम पुरुषार्थधाम’ मधील चण्डिका गर्भगृहाची मूळ बैठक बांधली जाणार आहे. अशारितीने हे पाषाण प्रथम पुरुषार्थधामामध्ये ‘चण्डिकागर्भगृहाच्या’ रूपाने कायमचे स्थिर होणार आहेत.\n‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’मधील ‘शत्रुघ्नेश्वरीपूजन’ म्हणजे रक्तदंतिका ह्या महिषासुरमर्दिनीच्या चौथ्या अवताराच्या म्हणजेच ‘शत्रुघ्नेश्वरी’ ह्या उग्र रूपाचे पूजन.\nमानवी जीवनात वारंवार शत्रुत्वाचा अनुभव प्रत्येकाला येतच असतो. अशा शत्रुंचा व त्यांच्या कारवायांचा बिमोड व्हावा म्हणून ह्या उत्सवात रक्तदंतिका ह्या महिषासुरमर्दिनीच्या चौथ्या अवताराच्या म्हणजेच ‘शत्रुघ्नेश्वरी’ ह्या उग्र रूपाचे पूजन केले गेले.\n(रक्तदंतिकेच्या अवताराची कथा मातृवात्सल्यविंदानम् ग्रंथात वाचायला मिळते). अतिशय उग्र रुप असलेली रक्तदंतिकेची मुर्ती यावेळी हॉलमध्ये बसविण्यात आली होती. तिच्यासमोर बसून पुजन श्रद्धवानांना करता येत होती. प्रत्येक बॅचचे पुजन झाल्यावर रणवाद्याच्या गजरात समोरचा पडदा उघडला जात असे आणि श्रद्धवानांना या रक्तदंतिकेचे दर्शन घेता येत असे.\nरणवाद्यांच्या गजरातील आरती देखील देवीच्या रूपाप्रमाणेच अतिशय वेगळी होती. अत्यंत उग्र रूप असूनही श्रद्धावानांसाठी ते प्रेमळच आहे हा भाव ठेवूनच श्रद्धावान पूजा व दर्शनात सहभागी होत होते.\n‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’त एक यज्ञ होता, त्याचे नाव ‘श्रीदुर्गावरद होम’. हा ‘श्रीदुर्गावरद होम’ म्हणजे माता चण्डिकेची कृपा मिळवण्याचा, जे प्रयास करावे लागतात, ते प्रयास सहजतेने करण्यासाठी जी ताकद लागते ती ताकद देणारा होम. हा यज्ञ अत्रिसंहितेच्या आधारे व संस्कृत मातृवात्सल्यविंदानम् ग्रंथाच्या आवृत्तीनुसार केला गेला. नऊ दिवस हा यज्ञ चालू होता व नवव्या दिवशी दिवसभर यज्ञाची पूर्णाहूती होऊन सांगता झाली. त्याचे दर्शन श्रद्धवावानांना घेता येत होते.\n‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’तील जान्हवीस्थानम् व गंगामातेची स्थापना म्हणजे उत्सवकाळातील अतिशय महत्त्वाचा भाग होता.\nवैशाख महिन्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ‘गंगा सप्तमी’ म्हणजेच ‘गंगोत्पत्तीचा’ दिवस ह्याच दिवशी गंगा ‘भागीरथी’ बनून पृथ्वीवर अवतरली होती. त्या उत्सवाच्या कालावधीतच (८ मे ते १४ मे २०११) १० मे रोजी ‘गंगा सप्तमी’ असल्याने ह्या दिवशी प्रतिकात्मक गंगेची स्थापना परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्धांनी केली. जिथे ही स्थापना करण्यात आली ते स्थान म्हणजे ‘जान्हवीस्थानम्’ ह्याच दिवशी गंगा ‘भागीरथी’ बनून पृथ्वीवर अवतरली होती. त्या उत्सवाच्या कालावधीतच (८ मे ते १४ मे २०११) १० मे रोजी ‘गंगा सप्तमी’ असल्याने ह्या दिवशी प्रतिकात्मक गंगेची स्थापना परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्धांनी केली. जिथे ही स्थापना करण्यात आली ते स्थान म्हणजे ‘जान्हवीस्थानम्’ ह्या स्थानावर मकरावर (म्हणजे मगरीवर) बसलेल्या गंगेच्या पंचधातूच्या मूर्तीची पूजनासाठी विध���वत् प्रतिष्ठापना केली होती.\nतिच्या समोरच्या जागेवर काही मोजके प्रपाठक बसून अतिशय सुंदर मंत्राचा जप करत होते आणि गंगेजवळ अभिषेक सतत चालू होता. त्या अभिषेकाचे जल कालव्यामध्ये खेळवले होते. रांगेतून जाणार्‍या प्रत्येक श्रद्धावानाला या खर्‍याखुर्‍या गंगेच्या जलामध्ये आपले हात बुडवता येत होते. हातात त्याचे दोन थेंब घेऊन आपल्या डोक्यावर टाकता येत होते.\nत्यासाठीच्या अभिषेकाला जगभरातील शतनद्यांचे जल आणण्याचे पवित्र आणि अवघड कार्यही सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावान कार्यकर्त्यांकडून संपन्न करून घेतले. उत्सवानंतर गंगामातेची (शिवगंगागौरीची) स्थापना ’श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्’ येथे करण्यात आली.\n‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सवा’तील आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे ‘अवधूतकुंभाची सिद्धता’.\nपंचधातूंच्या २४ कुंभांमध्ये ‘अविरत उदी’ भरलेली होती आणि कालातीत संहितेनुसार हे कुंभ दहा दिवसांमध्ये सिद्ध केले गेले. त्यांचे विशिष्ट पद्धतीने पूजनही केले गेले. २४ अवधूत कुंभ हे मुख्य तीन देवतांच्या मुर्तीच्या बाजूला एका विशिष्ट यंत्राच्या रचनेमध्ये ठेवलेले होते.\n‘श्रीवरदाचण्डिका प्रसन्नोत्सव’ खरोखरच प्रत्येक श्रद्धवानासाठी अद्भूत अनुभव होता. ज्या श्रद्धवानांना या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली, त्याच्यासाठी हा अविस्मरणीय बनला आहे. कधी न विसरता येणार आणि जीवनाचे सोने करणारा अनोखा उत्सव.\nCategories Select Category १३ कलमी कार्यक्रम Aside Audio Blog Fit Row Latest Updates Life Style News Article Post Slider Quote Uncategorized Video ​अध्यात्मिक यात्रा ​ ​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​ गरजूंना आधार ​जरूर वाचा ​ ​तीर्थक्षेत्र ​ त्यांचे साहित्य (लिखाण) ​पर्यावरणपूरक प्रोजेक्ट्स ​ प्रकल्प प्रपत्ती ​प्रशिक्षण वर्ग ​ रामराज्य वार्षिक उत्सव ​ विद्यार्थ्यांकरिता ​विशेष उत्सव ​ वैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन स्त्रियांचे सबलीकरण\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/11-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T00:14:11Z", "digest": "sha1:4AZGVBY3YSD3U63VAOBIIGRQTHD5PSTU", "length": 13227, "nlines": 185, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "11 ��ोव्हेंबर रोजी अमेरिकेत लष्करी संचलन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n11 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत लष्करी संचलन\nवॉशिंग़्टन (अमेरिका) – आगामी 11 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत लष्करी संचलन करण्यात येणार आहे. पेंटॅंगॉनमधून तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक देशांत लष्कराचे संचलन नियमित रूपाने केले जाते. भारतात दर वर्षी प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत भारत आपल्या लष्करी सामर्थ्याची झलक दाखवतो. मात्र अमेरिकेत नियमित पद्धतीने लष्करी संचलन करण्याची पद्धत नाही.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्डस्‌ ट्रम्प हे मागील वर्षी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्समध्ये लष्करी संचलन पाहिले होते. फ्रान्समध्ये दरवर्षी बास्तिल डे’ला लष्करी संचलन करण्यात येते. फ्रान्समधील लष्करी संचलनाने प्रभावित झालेल्या ट्रम्प यांनी अमेरिकेतही लष्करी संचलनाचा निर्णय घेतला होता. या पूर्वी अमेरिकेत सुमारे तीन दशकांपूर्वी, 1991 साली लष्करी संचलन करण्यात आले होते. त्या वर्षी इराकमध्ये सद्दाम हुसेनच्या इराकी सैन्यावर विजय मिळवल्यानंतर हे संचलन आयोजित करण्यात आले होते.\n11 नोव्हेंबर हा दिवस अमेरिकेत दिग्गज दिन (व्हेटरन्स डे) म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी होणाऱ्या संचलनात अमेरिकन स्वातंत्र्य युद्धापासून ते आजतागायत झालेल्या युद्धांत सैनिकांनी दिलेले योगदान हे मुख्य आकर्षण असणार आहे.\nव्हाईट हाऊस पासून कॅपिटलपर्यंत सुमारे 1.6 किमी हे संचलन असणार आहे. दिग्गज सैनिकांचा सन्मान हा या संचलनाचा मुख्य हेतू आहे. व्हाईट हाऊसपासून निघालेल्या संचलनाचे कॅपिटल येथे अध्यक्ष डोनॉल्ड्‌ ट्रम्प स्वागत करतील. त्यांच्याबरोबर दिग्गज अधिकारी आणि पदक विजेते सैनिक असतील.\nया संचलानात केवळ चाके असलेली वाहने सहभागी होणार आहेत. रस्ते खराब होण्याच्या शक्‍यतेमुळे रणगाड्यांचा समावेश करण्यात येणार नाही. आणि केवळ जुनी उपलब्ध विमानेच संचलनात सहभागी होतील असे सांगण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nआतंकवाद्यांना संरक्षण देणे पाकिस्तानला महागात पडेल -इराण\nसौदी प्रिंसचा पाकिस्तान दौरा एक दिवस लांबणीवर\nशिकागोतील गोळीबार��त पाच जण ठार\nव्हेनेझुएलात गुआडो यांना 20 देशांचा पाठिंबा\nकर्जबाजारी पाकिस्तानला रोज भरावे लागते 11 अब्ज रुपये व्याज – इम्रान खान\nरशिया आणि चीनपासून अमेरिकन उपग्रहांना धोका – पेंटॉगॉन\nआणखी एक शटडाऊन टाळण्यासाठी अमेरिकेत सत्ताधारी व विरोधकांत एकमत\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-cantonment-board-has-a-headache-the-notice/", "date_download": "2019-02-18T00:46:01Z", "digest": "sha1:BGBTQBHID6WF774OK6TG2JAKIEYFG3OP", "length": 11519, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – नोटिसांमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला डोकेदुखी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे – नोटिसांमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला डोकेदुखी\nलवकर सुनावणी होत नसल्याने कामकाजावर भार\nपुणे – लष्करी हद्दीतील मालमत्तांच्या नूतनीकरण, दुरुस्ती आणि बांधकामासंर्भात देण्यात येणाऱ्या नोटीस या कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी डोकेदुखी ठरत आहे. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या नोटीसांवर लवकर सुनावणी होत नसल्याने बोर्डाचे कामकाज तर वाढतेच, मात्र परिसरातील अनधिकृत बांधकामातदेखील वाढ होत आहे.\nलष्कर परिसरातील बांधकामांना परवानगी देण्याचे काम बोर्डाकडून केले जाते. सध्यस्थितीत बोर्डाकडे बांधकाम संदर्भातील 125 प्रस्ताव प्रलंबित आहेत. यामध्ये मालमत्ता हस्तांतरणाचा प्रस्तावदेखील समाविष्ट आहे. मात्र, प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव, मूळ जागा मालकाचा आणि भाडेकरूची उपस्थिती अशा विविध कारणांमुळे या प्रस्तावांना लवकर मान्यता दिली जात नाही. त्याचवेळी बांधकामांना नोटीस नियमितपणे बजावण्यात येते. मात्र, त्या तुलनेत या नोटिसांबाबत सुनावणी केली जात नाही. त्यामुळे या नोटीस म्हणजे बोर्डासाठी डोकेदुखी ठरत आहे.\nयाबाबत बोर्डाच्या लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. बोर्डाच्या लोकप्रतिनिधींना फारसे अधिकार नाहीत. त्यामुळे या मालमत्तांच्या प्रत्यक्ष पाहणी करण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींना नाही. त्यामुळे इच्छा असूनही यासंदर्भात लोकप्रतिनिधी काम करू शकत नाही, याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिल्ह्यातील आश्रमशाळांची तपासणी होणार\n… यासाठी शेतकऱ्यांचे मृतदेह प्रथम दफन केले\nस्थलांतरीत दुष्काळग्रस्त नागरिकांना राज्य भावात अन्नधान्य द्या\nशिक्षक पात्रता परीक्षेचा शासनास विसर\n“फर्गसन’च्या पदपथावर होताहेत वाहने पार्क\nदोन शिफ्टमध्ये कामास 90 टक्के कर्मचारी तयार\n….तर ३ लाख पुणेकरांना फटका\n“ईएसआयसी’ परीक्षेसाठी राज्याबाहेरील केंद्र\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nपॉप ��िंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/forts/poorngad-fort-ratnagiri/", "date_download": "2019-02-18T00:35:17Z", "digest": "sha1:JJOOYEMPVD3D3CDDJXF2SVV5WLNAEATI", "length": 11445, "nlines": 263, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "पूर्णगड, रत्नागिरी - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nमराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इ.सं. १७२४ मधे पूर्णगड किल्ला बांधला असावा अशी माहिती आंग्रे शकावलीत आहे. गडावर गेल्यावर मुख्य दरवाजा लगेच दिसतं नाही. जवळचं हनुमानाचं मंदिर ही इथली महत्वाची खूण आहे. उत्तम बांधणीचा पूर्णावस्थेतील भक्कम महादरवाजा जांभ्या दगडातील असून त्यावर मधोमध चंद्रसूर्य व गणेशाची प्रतिमा कोरली आहे. दरवाजातून आत गेल्यावर देवड्या दिसतात.\nबस स्थानक - रत्नागिरी\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - वर्षभर\nदक्षिणेकडे सुरुच्या दाट बनांनी झाकलेला गावखडीचा निर्मनुष्य समुद्रकिनारा या ठिकाणाहून खूप सुंदर दिसतो. गडावरील सर्व वास्तू तटबंदीवर उभं राहून नीट दिसू शकतात.\nदरवाज्याशेजारून बांधीव पायऱ्यावरून तटबंदीवर जाता येते. तटबंदीवर पोहोचल्यावर नजरेसमोर येतो तो अथांग सागर �� मुचकुंदी नदीची खाडी.\nबुरुजात व तटबंदीत बंदुकी व तोफांचा मारा करण्यासाठी ठिकठीकाणी जंग्या आहेत. याच तटबंदीमधून सागराकडे जाणारा १० फूट उंचीचा रेखीव कमानीचा दरवाजा आहे.\nकान्होजी आंग्रे यांचा मृत्यू झाल्यावर इ.सं. १७३२ मधे पूर्णगड पेशव्यांकडे आला. त्याकाळांत त्यांनी गडावरील कारभारासाठी जे अधिकारी नेमले होते त्यांचे वंशज आजही किल्ल्यावर वास्तव्य करून आहेत. १८१८ मधे पेशव्यांची सत्ता संपल्यावर किल्ला इंग्रजांकडे आला असा किल्याचा इतिहास आहे. पूर्णगड जवळून पावस, गणेशगुळे, कशेळी सूर्यमंदिर, आडीवरे महालक्ष्मी मंदिर, साटवली किल्ल्या अश्या ठिकाणी भेट देता येते.\nमुचकुंदी नदीच्या उत्तर काठावर सुमारे दोन एकरावर वसलेला पूर्णगड हा सागरीदुर्ग ५० मीटर उंचीवर आहे. उत्तर दक्षिण पसरलेला हा किल्ला समुद्रातील व्यापारी जलमार्गावर खाडीमुखाशी अगदी मोक्याच्या ठिकाणी वसला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावसपासून ७ किमी. अंतरावर हा किल्ला आहे. तिथपर्यंत स्थानिक किंवा खासगी वाहनाने पोहोचता येते. गडावर फक्त २० मिनिटात चढून जाता येते मात्र जाताना गावातून जाण्याऱ्या रस्त्याचा वापर करावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T00:53:40Z", "digest": "sha1:EQZ3JGBX2JLOW34OCMGSAEC4GORAC5P5", "length": 9695, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद\nसांगवी – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.\nविभाग प्रमुख व समिती प्रमुखांनी महाविद्यालयात कार्यरत समित्या व विभाग, त्यांची कार्यपद्धती, विधायक उपक्रम याबद्दल माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे होते. यावेळी शिक्षक – पालक – पाल्य संघाची स्थापना करण्यात आली.\nपालकांना एन. सी. सी.ची माहिती प्रा. व्ही. ए. नाईकवाडी, एन. एस. एस.ची माहिती प्रा. अमृता इनामदार, खेळाची माहिती प्रा. विद्या पाठारे तर नॅकची माहिती प्रा. मेधा मिसार यांनी दिली. माजी नगरसेवक तसेच माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष राहुल जवळकर, उपप्राचार्य डॉ. शिवाजी ढगे, डॉ. लतेश निकम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर जांभूळकर यांनी केले. प्रास्ताविक महाविद्यालयाच्या पालक मेळाव्याच्या समन्वयक डॉ. नंदा राशीनकर यांनी केले व आभार प्रा. विजय घारे यांनी मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bharat-ratna-is-brahmin-club-owaisi/", "date_download": "2019-02-17T23:56:40Z", "digest": "sha1:BOO53QDQEC6CNK6GJARJWGQXYBLWJEDV", "length": 10938, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतरत्न म्हणजे ब्राह्मणांचा क्लब : ओवेसी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभारतरत्न म्हणजे ब्राह्मणांचा क्लब : ओवेसी\nनवी दिल्ली – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये ���ाष्ट्रपती प्रणव मुखर्जी, भारतीय जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारीका यांचा समावेश आहे.मात्र भाजप सरकारने भारतरत्न पुरस्काराचे राजकारण केल्याची जोरदार चर्चा सध्या होत आहे. यातच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी भारतरत्नवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला असून भारतरत्न म्हणजे सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब असल्याचे वादग्रस्त विधान ओवेसी यांनी म्हटले आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे कि,एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी यापूर्वीही भारतरत्नवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. पुरस्काराची सुरवात भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी 2 जानेवारी 1954 ला केली. त्यानंतर किती दलित, आदिवासी, मुस्लिम यांना आतापर्यंत भारतरत्न देण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कारावरही ओवेसींनी भाष्य केले. आंबेडकर यांना नाखुशीनं भारतरत्न देण्यात आला. सरकारला गरज वाटली म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला, असा दावा त्यांनी केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/07/blog-post_250.html", "date_download": "2019-02-17T23:37:00Z", "digest": "sha1:7SMOYUWZ2DSC65UYZY5EBZRORDYG6GK4", "length": 8704, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गुरूंकडूनच जीवनात ज्ञानाची प्राप्ती - महंत चंद्रशेखर भारती महाराज | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nगुरूंकडूनच जीवनात ज्ञानाची प्राप्ती - महंत चंद्रशेखर भारती महाराज\nनेवासा (प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील बहिरवाडी देवस्थानचे मार्गदर्शक महंत चंद्रशेखर भारती महाराज यांचे संतपूजन गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून करण्यात आले. शिष्यांच्या या अगाध नात्यांचे दर्शन गुरुपौर्णिमेला घडले. यावेळी असंख्य शिष्यांनी गुरूंचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतले. गुरू हाच जीवनात खरा मार्गदर्शक असून दिशा देण्याचे व चांगला मार्ग दाखविण्याचे कार्य ज्ञानाची प्राप्ती ही गुरूंकडूनच होत असल्याचे प्रतिपादन यावेळी महंत चंद्रशेखर भारती महाराज यांनी केले. जामगाव येथील साईनाथ भाग्यवंत यांच्या वस्तीवर गुरुपौर्णिमेनिमित्त संतपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महंत चंद्रशेखर भारती महाराजांचे असंख्य शिष्य यावेळी उपस्थित होते.\nयाप्रसंगी झालेल्या संतपूजन कार्यक्रमात गुरुपाद्यपूजन संत प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक साईनाथ भाग्यवंत यांनी आलेल्या शेकडो शिष्य व भक्त परिवाराचे स्वागत केले. या कार्यक्रमाला संत सेवेकरी बदामराव पठाडे, बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष अशोक\nराव कोलते, बहिरवाडीचे सरपंच नंदूभाऊ वाखूरे, गोधेगावचे उपसरपंच गोपीनाथ पल्हारे, संत सेवक आबासाहेब मते, तुकाराम चौधरी, धनंजय गुजर, प्रमोद मोरे, अँड.इंद्रजीत नागरे, नंदूभाऊ जमधडे,रामनाथ वाकडे,गोरक्षनाथ पठाडे, जळके खुर्दचे पोलीस पाटील नारायण शिंदे, राजेंद्र नळघे उपस्थित होते. यावेळी\nउपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/girish-mahajan-lock-rook-28710", "date_download": "2019-02-18T00:37:34Z", "digest": "sha1:5FXNRQRDMGJT57TMC6W6GKBLUNRRFYN3", "length": 9486, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "girish mahajan lock rook | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्क���ळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n...जेव्हा मंत्री गिरीष महाजन स्वत:ला कोंडून घेतात \n...जेव्हा मंत्री गिरीष महाजन स्वत:ला कोंडून घेतात \n...जेव्हा मंत्री गिरीष महाजन स्वत:ला कोंडून घेतात \nरविवार, 16 सप्टेंबर 2018\nनाशिक : महापालिकेतील वर्चस्वावरुन भाजपमधील आमदार देवयानी फरांदे व शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्यात स्पर्धा आहे. या दोघांमदील पालकमंत्री गिरीष महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोरच यांच्यासमोरच उफाळून आला. दोन आमदारांच्या भांडणामुळे मंत्री गिरीष महाजन यांनी कक्षात जाऊन दारच बंद करून घेतले.\nनाशिक : महापालिकेतील वर्चस्वावरुन भाजपमधील आमदार देवयानी फरांदे व शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्यात स्पर्धा आहे. या दोघांमदील पालकमंत्री गिरीष महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोरच यांच्यासमोरच उफाळून आला. दोन आमदारांच्या भांडणामुळे मंत्री गिरीष महाजन यांनी कक्षात जाऊन दारच बंद करून घेतले.\nखासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या मुलाच्या लग्नसमारंभानिमित्त प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकला आले होते. यावेळी विश्रामगृहावर आमदारांसह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार फरांदे यांनी आयुक्त मुंडे यांने गुणगान गाण्यास सुरवात करतानाच आमदार सानप संतप्त झाले . ते म्हणाले, की \"शहर विकायला काढले का ' असा प्रश्‍न केला. यावेळी दोघांच्या समर्थकांनी एकमेकाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. फरांदे व सानप यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.\nसानप यांना महापौरांसह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे देखील पाठबळ मिळाले. त्यामुळे आमदार फरांदेंना माघार घ्यावी लागली. या शाब्दिक वादावादीने टोक गाठल्याने पालकमंत्र्यांनी काढता पाय घेत कक्षात गेले आणि दार लावून घेतले.. बंद खोलीचे दरवाजे वाजवूनही पालकमंत्री बाहेर न आल्याने तूर्त वादावर पडदा पडला तरी आयुक्त मुंडे यांच्यावरून भाजपमधील असंतोष कायम राहिला आहे.\nया वादात पक्षाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनीही उडी घेतली. आमदार सानप यांनी सदस्यांचे अधिकार गहाण ठेवल्याचा उल्लेख करत पालकमंत्री कशाला येतात पक्षात काय चाललंय त्यांना समजत नाही का पक्षात काय चाललंय त्यांना समजत नाही का त्यांच्याकडेच गाऱ्हाणे मांडण्याचा सल्ला दिला. महापौर रंजना भानसी यांनी देखील आमदार फरांदे यांचा शाब्दिक हल्ला परतून लावत \"आयुक्त लहान मूल आहे का त्यांच्याकडेच गाऱ्हाणे मांडण्याचा सल्ला दिला. महापौर रंजना भानसी यांनी देखील आमदार फरांदे यांचा शाब्दिक हल्ला परतून लावत \"आयुक्त लहान मूल आहे का ' असा सवाल केला. कोणाला विश्‍वासात घेत नाहीत, कामकाजाची विचित्र पद्धत आहे. आरतीला आले नाही तर नोटीस देण्याची धमकी देतात असे आरोप केला. या वादामुळे पालकमंत्र्यांनी तेथुन काढता पाय घेतला.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/nagar-news-mayor-kadam-14070", "date_download": "2019-02-17T23:51:52Z", "digest": "sha1:JU7WB2Y67GBB363KAUJ2FWQADFVW6QNZ", "length": 7100, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Nagar news - mayor kadam | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहापौर झाले म्हणून काय झाले.. झोका तर खेळणारच\nमहापौर झाले म्हणून काय झाले.. झोका तर खेळणारच\nशुक्रवार, 28 जुलै 2017\nमहापौर झाले, तरी पंचमीचा झोका खेळण्याची मजा काही वेगळीच असते. दरवर्षी आपल्या मैत्रीणींबरोबरच झोका खेळणाऱ्या नगर महापालिकेच्या महापौर सुरेखा कदम यांनी या वर्षी आपल्या नव्या नगरसेवक असलेल्या मैत्रीणींसोबत झोका खेळण्याचा आनंद घेतला.\nनगर : महापौर झाले, तरी पंचमीचा झोका खेळण्याची मजा काही वेगळीच असते. दरवर्षी आपल्या मैत्रीणींबरोबरच झोका खेळणाऱ्या नगर महापालिकेच्या महापौर सुरेखा कदम यांनी या वर्षी आपल्या नव्या नगरसेवक असलेल्या मैत्रीणींसोबत झोका खेळण्याचा आनंद घेतला.\nपंचमीनिमित्त उंच झोका नेण्याची अनेक महिलांना हौस असते. मात्र शहरात मोठ्या वृक्षांना नव्हे, तर परिसरातच लहान झोका बांधून पंचमीची मजा लुटता येते. बहुतेक महिला, मुली झोका खेळून हा सण साजरा करतात. नगरच्या महापौर असलेल्या कदम यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही झोका खेळल्या. त्यांच्यासमवेत नगरसेविका सारिका भुतकर, सुनीता मुदगल, उषा ठाणगे, विना बोज्जा, दीपाली बारस्कर, आशा बडे आदी उपस्थित होत्या.\nमहापौर कदम यांचे पती संभाजी कदम यांनी शिवसेनेच्या माध्यमातून शहरात आपले स्थान बळकट केले. त्याचा परिणाम म्हणून पत्नीला महापौरपदाच्या खुर्चीवर बसविता आले. पतीचाच कित्ती गिरवित सुरेखा कदम यांनी चांगले काम करून लोकांची मने जिंकली आहेत. सण, उत्सवांमध्ये त्या हिरीरीने भाग घेतात. महापालिकेतील इतर नगरसेविकांना त्यांचे कौतुक वाटते.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/7/India-won-three-medal-in-ISF-world-championship.html", "date_download": "2019-02-17T23:56:49Z", "digest": "sha1:ACMWJN3NCMRNEJK4ZZM4MCSGU5DEOS6M", "length": 2244, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारताच्या खात्यामध्ये तिन्ही पदक भारताच्या खात्यामध्ये तिन्ही पदक", "raw_content": "\nभारताच्या खात्यामध्ये तिन्ही पदक\nदक्षिण कोरिया : भारतीय नेमबाजांनी व्यक्तिगत स्पर्धेत रौप्य आणि कांस्य जिंकले आणि जुनिअर नेमबाजीमध्ये एक एक नवीन विश्वविक्रम नोंदविला. यामध्ये व्हॅलेरिव्हनने तिच्या सहकारी श्रेय अग्रवालसोबत केलेल्या शूटिंग मध्ये त्याने २४९ .८ गुणांसह रौप्यपदक मिळविले. तर अग्रवाल हिने २२८ .४ गुणांसह कांस्यपदक मिळविले.\nभारतीय ऍथलिट्स मनीनी कौशिक ने १८८० .७ गुणांसह सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघामध्ये सध्या जल्लोषाचे वातावरण आहे. आयएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पदकाच्या यादीत भारत आता दुसऱ्या स्थानावर आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-poltry-analysis-pune-maharashtra-12011?tid=121", "date_download": "2019-02-18T01:09:58Z", "digest": "sha1:2IPS5LKAQLO44NN3EZOQYOJFBJFQVVEH", "length": 17377, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, poltry analysis, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपडझडीनंतर सुधारणा; वाढत्या प्लेसमेंटचा दसऱ्यानंतर दबाव\nपडझडीनंतर सुधारणा; वाढत्या प्लेसमेंटचा दसऱ्यानंतर दबाव\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nदसरा आणि पुढील उत्सवी सण��ंच्या पार्श्वभूमीवर, इंटिग्रेटर्स आणि ओपन फार्मर्सकडून मोठ्याप्रमाणावर प्लेसमेंट वाढवण्यात आली आहे. यामुळे संबंधित कालावधीत मागणी-पुरवठ्याचे गणित बिघडू शकते.\n- डॉ. अनिल फडके, नाशिक.\nश्रावणाच्या शेवटच्या आठवड्यात साचलेल्या मालामुळे ब्रॉयलर्सच्या बाजारात जोरदार पडझड झाली. श्रावण संपल्यानंतर खपवृद्धीमुळे बाजार सावरला आहे. दरम्यान, सध्याच्या वाढत्या प्लेसमेंटमुळे दसऱ्यानंतर बाजारात पुरवठावाढीचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.\nनाशिक विभागात शनिवारी (ता.८) ५४ ते ५५ रुपयांदरम्यान ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारभाव प्रतिकिलोमागे ८ रुपयांनी कमी झाले आहेत. मार्केटच्या सद्यःस्थितीबाबत नाशिकस्थित व्हिनस पोल्ट्रीचे संचालक डॉ. अनिल फडके म्हणाले, की मोठ्या वजनाच्या पक्ष्यांना सध्या चांगली मागणी आहे. श्रावण संपल्यामुळे शहरी भागात चिकनच्या खपात वाढ अपेक्षित आहे. मध्य प्रदेश, गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या पातळीवर समांतर रेट्स आहेत. गणेशोत्सव काळात घटत्या मागणीनुसार संतुलित पुरवठ्याचे नियोजन केले आहे. सध्याची तापमानातील वाढ आणि आर्द्र वातावरणामुळे पक्ष्यांची वजने नियंत्रणात राहतील. सध्याच्या भावपातळीवर बाजारभाव स्थिरावण्याची शक्यता आहे.\nदसरा आणि पुढील उत्सवी सणांच्या पार्श्वभूमीवर, इंटिग्रेटर्स आणि ओपन फार्मर्सकडून मोठ्या प्रमाणावर प्लेसमेंट वाढवण्यात आली आहे. यामुळे संबंधित कालावधीत मागणी-पुरवठ्याचे गणित बिघडू शकते. ओपन फार्मर्सनी वरील बाब लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे. वाढत्या मागणीसमोर चांगल्या गुणवत्तेच्या पिलांचा तुटवडा आहे. एकूणच पोल्ट्री उद्योगाने सावधगिरीने प्लेसमेंट वाढवली पाहिजे.\nकोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की पोल्ट्रीशेडमध्ये साचलेला माल आणि घटती मागणी यामुळे महाराष्ट्रातील बाजारात जोरदार पडझड झाली आहे. एकूणच श्रावणात विक्री मोठ्याप्रमाणावर घटली. तथापि, योग्य नियोजनामुळे श्रावणातील सरासरी विक्री दर ६२ दरम्यान निघेल. दक्षिण भारतातील बाजारभाव स्थिर असून, बंगळुरू ६२, तर हैदराबादेत ६७ रुपये प्रतिकिलो लिफ्टिंग रेट्स आहेत. चालू आठवड्यात बाजारभावात वाढ अपेक्षित आहे.\nखडकेश्वर हॅचरिचे संचालक संजय नळगीरकर म्हणाले, की श्रावण संपल्यामुळे शनिवा���चे लिफ्टिंग चांगले होते. रविवारी शहरी भागातील चिकनची किरकोळ विक्री सुधारली. मात्र, ग्रामीण भागात बैलपोळ्यामुळे खपात घट दिसेल. सध्या बाजारात अडीच किलोच्यावरील पक्ष्यांची उपलब्धा असली, तरी मागणी-पुरवठा संतुलित नियोजनामुळे संख्यात्मक पुरवठा कमी राहील. त्यामुळे ओपन फार्मर्सनी पॅनिक सेलिंग करू नये. शेजारी राज्यांच्या चालू आठवड्यात आधारामुळे ५५ ते ५७ रुपये प्रतिकिलोची भावपातळी दिसू शकेल.\nया दरम्यान हॅचिंग एग्जच्या मागणीत जोरदार वाढ दिसत आहे. एका दिवसाच्या पिलांचे रेट्सही वधारले असून, तुलनेने पुरवठा कमी आहे. आठवडाभरात टेबल एग्ज बाजारभावात प्रतिशेकडा २५ रु. ने सुधारणा झाली आहे. पुढील आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत असल्याने महाराष्ट्रात खप पुन्हा कमी राहील.\nप्रकार भाव परिमाण बाजारपेठ\nब्रॉयलर ५४ प्रतिकिलो नाशिक\nचिक्स २९ प्रतिनग पुणे\nहॅचिंग एग्ज २२ प्रतिनग मुंबई\nअंडी ३२५ प्रतिशेकडा पुणे\nनाशिक मध्य प्रदेश महाराष्ट्र शेती चिकन\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nकापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...\nहरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...\nसीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...\nकापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...\nहलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...\nआयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...\nकृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nहरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...\nभात निर्यातीस���ठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...\nमका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...\nअर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...\nकापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...\nसातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...\nहळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...\nहळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...\nग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...\nयुरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...\nमका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Police-binding-MSCIT/", "date_download": "2019-02-18T00:08:59Z", "digest": "sha1:6IWK5QXU7LT5BDCWNQCIUFAJVAOFRTA6", "length": 7478, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसांना एमएससीआयटी बंधनकारक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पोलिसांना एमएससीआयटी बंधनकारक\nओझर्डे : दौलत पिसाळ\nसातारा जिल्ह्यात 30 हून अधिक पोलिस ठाणे आहेत. यामध्ये 3 हजाराहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. या सर्वांना शासनाने एमएससीआयटी हा कोर्स करणे आता बंधनकारक केले आहे. जे अधिकारी किंवा कर्मचारी हा कोर्स करणार नाहीत त्यांची बढती आणि जुलै महिन्यात होणारी वार्षिक पगारवाढ रोखण्यात येणार आहे. यामुळे पोलिसदादांची एमएससीआयटीत प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.\nजिल्ह्यातील 30 हून अधिक पोलिस ठाण्यांमध्ये 3 हजाराहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये ज्यांचे वय 50 आणि वाहन चालक या दोघांना वगळून इतर सर्वांना संगणक हताळण्याचा अनुभव असणे गरजेच��� आहे. त्यामुळे त्यांनी एमएससीआयटी हा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे या महिन्यात परिक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र पोलिस मुख्यालयात दाखल करावयाचे आहे. हा कोर्स शासनाने बंधनकारक करुन तसे परिपत्रकच काढले आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुखांना दिले आहे.\nया आदेशामुळे पोलिस दलांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सध्या राज्यात ऑनलाईन पोलिस ठाणे ही संकल्पना राबवली जात आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाईन तक्रारी करता येतात. याचबरोबर अनेक विषयांची देवाण घेवाणही संगणकावरच होते. त्यामुळे पोलिस दलातील कारभार वेगवान व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सद्य स्थितीत जे कोणी पोलिस अधिकारी वा कर्मचारी नागरिकांच्या तक्रारी घेत असतात त्यातील बहुतांश पोलिसदादांना संगणक हताळण्याचा अनुभव नसल्याने अडचणी येतात.\nजिल्ह्यातील अनेक पोलिस अधिकारीही संगणक प्रशिक्षित नसल्यानेही त्यांच्या वरिष्ठांना महत्वाच्या विषयांची देवाण घेवाण करण्यासाठी अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांना संगणक हाताळण्याचा अनुभव नसल्याचा गैरफायदा घेऊन फक्‍त दिवस भरण्याचे काम करत आहेत. ही बाब अनेकदा निदर्शनास आली आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.\nसध्या अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांकडे एमएससीआयटीचे प्रमाणपत्र नसल्याने हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू ओ. यासाठी प्रवेश घेण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश केंद्रे फुल्‍ल झाली आहेत. प्रमाणपत्र नसल्याने बढती आणि पगारवाढ रोखली जाणार नसल्याने पोलिसांनी धास्ती घेतली आहे. पोलिस ठाण्यातील अपुरे मनुष्य बळ त्या मुळे वाढता कामांचा ताण खचलेले मनोधैर्य आणि त्यात एमएससीआयटीची भर पडल्याने पोलिसांच्या नाकी नऊ येणार असल्याचे दिसत आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड ��ाँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-02-17T23:35:24Z", "digest": "sha1:ZZDU5RFVQP5XMHGJPUTF7JRXDGRK3X2R", "length": 9918, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मनिषा काळाणे यांना राष्ट्रसेवा पुरस्कार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमनिषा काळाणे यांना राष्ट्रसेवा पुरस्कार\nयवत-डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 2018चा डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (नऱ्हे, जि. पुणे) येथील आदर्श व उपक्रमशील शिक्षिका मनिषा काळाणे यांना नुकताच पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे. मनिषा काळाणे यांनी शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तालुक्‍यात शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्‌ल हा पुरस्कार दिला जातो. त्यांच्या या कार्याची दखल घेत डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्याचे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, शिरुर – हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे, उपाध्यक्ष डॉ. अशोक पाटील, उद्योजक भाऊसाहेब शिंगाडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची ��पस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_663.html", "date_download": "2019-02-18T00:35:09Z", "digest": "sha1:DWNJOFAWL27ZK27KPNF5MBYCWOGRLHMX", "length": 7536, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "रोड रोमियोंना दामिनी पथकाने चोपले | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nरोड रोमियोंना दामिनी पथकाने चोपले\nमाजलगाव, (प्रतिनिधी):-येथील बीड रोड परिसरात भर रस्त्यावर हुल्लडबाजी करणार्‍या चार तरुणांना महिला छेडछाडविरोधी दामिनी पथकाने मंगळवारी रस्त्यावर चोप दिला.\nमहिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटनांना आवर घालण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत असलेले दामिनी पथक मंगळवार रोजी माजलगाव येथे आले असता, येथील बीड रोड परिसरात चार तरुण मुले रस्त्यावर हुल्लडबाजी करताना पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी संबंधित मुलांना पथकाने ताब्यात घेऊन चांगलाच हिसका दाखवला. व योग्य ती समज देऊन नंतर त्यांना सोडून दिले.त्यामुळे दामिनीच्या या दणक्याने हुल्लडबाज तरुणांना चांगलाच धसका बसला असल्यामुळे छेडछाडीच्या घटना यामुळे नियंत्रणात येण्याची शक्यता दिसून येत आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर, व डी वाय एस पी भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली या दामिनी पथकात पो.उपनिरीक्षक बी.ए. माने, एस. एस. गरजे. पोना, आर. जी. सांगळे महिला पोलीसनाईक, एस.एम. शिंदे महिला पोलीस शिपाई, आर.सी. भालेराव महिला पोलीसनाईक, ई.पोलीस कर्मचारी यावेळी कर्तव्यावर होते.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_740.html", "date_download": "2019-02-18T00:10:52Z", "digest": "sha1:5U4ZLJOAIL72ZXJIQZ5GI47WEF46FTOJ", "length": 8308, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "चोंडी कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीसाठी १० लाखांचा निधी मंजूर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महि���ा कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nचोंडी कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीसाठी १० लाखांचा निधी मंजूर\nतालुक्यातील देवकरवाडी (चोंडी) येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीसाठी अल्पसंख्यांक निधीतून दहा लाख रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.\nपालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या चोंडी गावच्या अंतर्गत येणाऱ्या देवकरवाडी येथे मुस्लिम समाजाचे पंधरा ते वीस कुटूंबे वास्तव्यास आहेत. कब्रस्तानसाठी वाॅल कंपाऊंड असावे, ही मागणी मुस्लिम समाज बांधवाकडून सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानसाठी अल्पसंख्यांक निधीतून दहा लाख रुपये खर्चाच्या वाॅल कंपाऊंडच्या कामास मंजुरी मिळवली. मागील दोन दिवसांपूर्वी या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.\nदरम्यान, मुस्लिम कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीसाठी दहा लाख रूपयांचा निधी मंजुर करून दिल्याबद्दल चोंडी येथील मुस्लिम समाजाच्यावतीने पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा मुस्लिम समाजाच्या पारंपारिक पद्धतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती सुभाष आव्हाड, भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, जावेद शेख, अशोक देवकर, पापा शेख, हसन शेख , यासीन शेख, फय्याज शेख, पांडुरंग उबाळे, सोमनाथ पाचारणे आदी उपस्थित होते.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150422063411/view", "date_download": "2019-02-18T00:34:35Z", "digest": "sha1:6KQB2RSJUZG7DGDPWI44TEBM6AJGPQS5", "length": 12197, "nlines": 190, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - सखये, काय करूं मी ? मज का...", "raw_content": "\nमराठीत जुन्या कवींच्या साधारण किती कविता उपलब्ध असतील\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nसखये, काय करूं मी \nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुल���ीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - सखये, काय करूं मी \nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nसखये, काय करूं मी \nसखये, काय करूं मी \nतुजवाचूनि मला वाचन वा खेळ रुचेना.\nदीर्घसूत्री रजनी घालवितों मोजित तारे,\nन सरे ही अजुनी कोठवरी होऊल दैना \nजरि घूत्कार घुमे हृत्कुहरीं निर्जन आता\nये ऊषे, सूक्त तुझें गातिक गे कोकिळ - मैना.\nरुचि त्या दिव्य मुखाची विलसो मन्दिरिं माझ्या,\nपार पाङगेल तमींची भितरी संशयसेना.\nनिजरूपींच जरी तू रुचिरे, रङगुनि जाशी,\nघे हृदीं या हृदयाचा सखये, निर्मळ ऊना.\nn. क्षत्रवंशीय हर्यद्वन्त राजा का नामांतर \nसमुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये \nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/shrama-devateche-pujari-vha/", "date_download": "2019-02-18T00:29:13Z", "digest": "sha1:KU7RJ4VURNXYXIDXAS3PU4HFKZOCYLWC", "length": 6330, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "श्रमदेवतेचे पुजारी व्हा", "raw_content": "\nश्रमदेवतेचे पुजारी व्हा\t- ह. अ. भावे\nयुवकांना व युवतींना श्रमाचे महत्त्व पटावे, त्यांनी श्रमदेवतेची उपासना सुरूकरावी या विषयी सल्ला आणि मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे\nप्रस्तावना श्रमदेवता ही उपासनेला निश्चितपणे पावणारी देवता आहे. पण ही उपासना मेहनतीचीच असावी लागते. या देवतेला घामाचीच फुले वहावी लागतात. आपल्या देशात अनेक लोक हाताने श्रम करणे कमीपणाचे मानतात. पण वैभवसंपन्नता श्रमातूनच निर्माण होते. महात्मा गांधींनी श्रमाचे महत्त्व जाणले होते. महात्मा गांधी स्वतः संडास साफ करत व कुष्ठरोग्यांची सेवा करीत असत. एकदा विनोबाजी बापूजींना भेटायला गेले. गांधीजी आश्रमाच्या स्वयंपाकघरात भाजी चिरत होते. महात्माजींनी विनोबाजींच्या समोर भाजीची जुडी टाकली आणि म्हणाले, “भाजी निवडायला लागा. निवडतानिवडता चर्चा करू.” गांधींच्या आश्रमात सर्व सत्याग्रहींना सफाईची कामे करावी लागत. गांधींच्या लेखी श्रमप्रतिष्ठाच सर्वात महत्वाची होती. श्रमातून अनुभव मिळतो. श्रम करणाराच आपल्या कार्याशी एकनिष्ठ राहतो. ज्याला दारिद्र्य दूर ठेवायचे आहे व यश मिळवायचे आहे, त्याने श्रम देवतेलाच प्रसन्न करून घेतले पाहिजे. ही श्रम देवता म्हणजे मोठे कडक दैवतआहे. श्रमा शिवाय इथे दुसरा कसलाच वशिला चालत नाही. श्रमदेवतचे मंदिर नाही. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटल्या प्रमाणे, 'जेथे शेतकरी उन्हातान्हात घाम गाळतअसतो, कारखान्यात जेथे श्रमिक आपल्या हाताचे कौशल्य दाखवतो, तेथेच या श्रमदेवतेचे वास्तव्य असते. '' तुकारामांच्या शब्दांत बदल करून सांगायचे झाले तर, '' कष्टास म्हणेजो आपुला देव तेथेचि जाणावा” हे पुस्तक म्हणजे श्रम प्रतिष्ठे विषयी ओरिसन स्वेटमॉर्डेनने केलेल्या विचारांचे संकलनआहे. हे विचार ओरिसन स्वेटमॉर्डेनच्या निरनिराळ्या सहा पुस्तकांतून संकलित केले आहेत. त्या सहापुस्तकांची नावे अनुक्रमणिकेत दिलेली आहेत. नवभारताची उभारणी करणाऱ्या तरुणांनी कोणत्याही कष्टाची कधीच लाज वाटू देऊ नये. भारताचे थोर नेते जयप्रकाश नारायण यांनी अमेरिकेतील शिक्षण कष्टाची व मजुरीची कामे करून पूर्ण केले हे तुम्हाला माहीत असेलच. अमेरिकेचा सर्वोत्तम अध्यक्ष लिंकन वयाच्या १८व्या वर्षी लाकडे फोडण्याचे व जंगल तोडण्याचे काम करीत असे. युवकांना व युवतींना श्रमाचे महत्त्व पटावे, त्यांनी श्रमदेवतेची उपासना सुरू करावी हाच या पुस्तकाचा हेतू आहे.\nPublisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\nRent Book: श्रमदेवतेचे पुजारी व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/29/Indian-players-set-a-new-records-specially-bowlers.html", "date_download": "2019-02-18T00:36:00Z", "digest": "sha1:F5PDCK2XDMOAVW6HP2BZQXBPHE5OF3W2", "length": 4508, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारतीय खेळाडूंनी मोडले 'हे' रेकॉर्डस् भारतीय खेळाडूंनी मोडले 'हे' रेकॉर्डस्", "raw_content": "\nभारतीय खेळाडूंनी मोडले 'हे' रेकॉर्डस्\nमेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये भारत विजयापासून दुर नाही. अशामध्ये तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक जुने रेकॉर्डस् मोडीत काढले.\nकसोटीत अशी कामगिरी करणारा शमी केवळ ५वा गोलंदाज\nपहिल्या डावात मोहम्मद शमीने पॅट कमिन्सला बाद करताच त्याच्या नावावर विदेशात १०० गडी बाद करण्याचा नवीन पराक्रम झाला. भारताकडून कपिल देव यांनी विदेशात सर्वात प्रथम १०० गडी बाद केले होते. तसेच त्यांच्या नावावर भारतीय गोलंदाजात विदेशात सर्वात जास्त गडी बाद करण्याचा विक्रम आहे. मोहम्मद शमीने पॅट कमिन्सला बाद करताच तो विदेशात १०० गडी बाद करण्याचा यादीत सामिल झाला. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो केवळ ५ वा गोलंदाज ठरला आहे. शमीने विदेशात २८ कसोटीत १०० गडी तर, भारतात ११ कसोटी सामन्यात ४० गडी बाद केले आहेत.\nजस्मित बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी तोंडाला ३४ वर्ष जुना विक्रम\n१९८४ साली वेस्ट इंडिजच्या मायकल होल्डिंग, मॅल्कम मार्श आणि जोएल गार्नर या तीन वेगवान गोलंदाजांनी एकत्रितपणे वर्षभरात १३० गडी बाद केले होते. आतापर्यंत एकाही देशातील तीन गोलंदाजांना वर्षभरात १३० विकेट घेता आल्या नाहीत. परंतु, ३४ वर्षानंतर भारताच्या जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शामी या तीन वेगवान गोलंदाजांनी ही किमया साधली आहे. एका वर्षात १३१ विकेट घेऊन त्यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा विक्रम मोडीत काढला आहे. जसप्रीत बुमराहने ९ कसोटीत ४६ गडी बाद केले आहेत. तर मोहम्मद शामीने १२ कसोटीत ४६ विकेट घेतल्या आहेत. इशांत शर्माने ११ कसोटी सामन्यात ३९ विकेट घेतल्या आहेत.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या र��ज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.aniruddhafoundation.com/pandharpur-bhavyatra/", "date_download": "2019-02-18T01:16:18Z", "digest": "sha1:GBDTOI4MIQOJKSLGV3LM7PINY6LBB36D", "length": 41369, "nlines": 278, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन श्रीक्षेत्र पंढरपूर भावयात्रा – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्ध��ज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nविठ्ठल भक्तीची चंद्रभागा केवळ महाराष्ट्रात वाहत नाही, तर देशविदेशात विठ्ठल भक्तीचा हा नाद दुमदुमतो. केवळ विठ्ठल नामाचा उच्चार होताच त्याच्या प्रेमाने अंग शहारून जाते आणि एक वेगळाच उत्साह अंगात संचारतो. विठ्ठल, विठ्ठल…, ग्यानबा तुकाराम.. असे गजर करीत विठ्ठल भेटीच्या ओढीने तापलेल्या रस्त्याने नाचत गात दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीला जाणार्‍या वारकर्‍यांनी या विठ्ठल नामाची ही चंद्रभागा दूरवर पोहोचविली. ‘जेव्हा नव्हत्या गंगा-गोदा, तेव्हा होती चंद्रभागा’, ‘आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी’, असे संत-वारकरी मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. पंढरीनाथ, विठ्ठल, विठू, पांडूरंग अशा असंख्य नावाने ज्या लाडक्या दैवताला श्रद्धावान हाक मारतात, त्या विठ्ठलाचे निवासस्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर भावयात्रेचे आयोजन सद्गुरु श्री अनिरुद्धांनी (बापू) २००१ साली केले होते.\nशिर्डी, अक्कलकोट, आळंदी आणि मंगेश शांतादुर्गा-गोवा या चार रसयात्रांनंतर सद्गुरु श्री अनिरुद्धांनी या भावयात्रेची घोषणा केली. ही घोषणा होताच उपस्थित श्रद्धावानांच्या मनात एकच उत्साह संचारला. कधी एकदा भावयात्रा सुरू होते अशी ओढ प्रत्येकाला लागली.\n‘भक्ती हे सोळावे ऐश्वर्य आम्हाला पंढरपूरमध्ये विठ्ठलासह मिळते. संतांना पंढरपूर ‘माहेरघर’ वाटते. ‘चंद्रभागा’ बहीण आणि ‘पुंडलिक’ भाऊ आहे असे संतांना वाटते. हे सोळावे ऐश्वर्य, हे माहेरघर प्राप्त करण्यासाठीच भक्ताची पावले पंढरीची वाट चालत राहतात’, असे पंढरपुरच्या भावयात्रेच्या वैशिष्ट्याबद्दल बोलताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध म्हणाले होते. परमेश्वर व भक्त यामध्ये ‘भक्ती’ हाच एजंट, अन्य कुणीही नाही. अत्यंत प्रेमाने आपल्या आयुष्याचे सोने करण्यासाठी, सावळ्या विठ्ठल परब्रह्माच्या नामात गुंगून जाण्यासाठी आणि आनंदाचा न संपणारा खजिना परत बरोबर घेऊन येण्यासाठी ही भावयात्रा आवश्यक ठरते, असे बापूंनी सांगितले होते. अशी ही पंढरपूर भावयात्रा ५ मे २००१ ते ८ मे २००१ ह्या ४ दिवसांमध्ये पार पडली.\nपंढरपूर भावयात्रा पहिला दिवस\nदिनांक ५ मे २००१ रोजी संध्याकाळपर्यंत सर्व श्रद्धावान पंढरपूरच्या पवित्र श्रीक्षेत्री पोहोचले. रात्री १० वाजता बापूंचे आगमन झाले, तेव्हा सद्‌गुरुंना पाहताच सर्वांचाच आनंद ओसंडून वाहू लागला. सर्वांची भोजने झाल्यावर सर्वांनी सद्‌गुरुंसह ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट पाहिला. पांडुरंगाप्रती असणार्‍या अनन्यभावाने भरलेला हा नितांतसुन्दर चित्रपट पाहताना सर्वांचे अंत:करण भक्तिभावाने ओतप्रोत भरून गेले आणि अशा प्रकारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी वंदन करून भावयात्रेची दमदार सुरुवात झाली.\nदुसरा दिवस (६ मे)\nसर्व श्रद्धावान सकाळी उत्सवस्थळी मंडपात उपस्थित झाले. सर्वप्रथम सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनाचा लाभ श्रद्धावानांना झाला. ‘‘पूर्ण अंध:कार व पूर्ण प्रकाश या दोन्हींवर समानपणे नियंत्रण ठेवणारा हा महाविष्णू म्हणजे पांडुरंग कारण हा पांढरा वर्ण (गौर वर्ण) म्हणून पांडुरंग, पण ‘सावळा’, ‘काळा’ असं संत म्हणतात म्हणजेच एकाच वेळेस तो सावळा, काळा पण आहे आणि गोरा पण आहे. अशा ह्या पांडुरंगाबद्द्ल ‘तो माझा आहे आणि मला त्याचं व्हायचयं’ ही भावना पाहिजे.’’, असे ह्यावेळी बोलताना बापू म्हणाले होते.\nबापूंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार विठ्ठलाच्या प्रेमभावात रंगण्याचा निर्धार प्रत्येकाने केला. यानंतर श्रद्धावानांना ओली माती आणि अर्चनद्रव्ये देण्यात आली. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘हरि ॐ’ म्हणून सुरुवात करायला सांगितल्यापासून ते परत त्यांनी ‘हरि ॐ’ म्हणेपर्यंतच्या अवधीत श्रद्धावानांना त्या मातीपासून शंख, चक्र, गदा आणि पद्म ही महाविष्णूची आयुधे तयार करायची होती. मुखाने मन:पूर्वक ‘श्री हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल’ हा गजर करत सर्वांनी ती आयुधे बनविली. त्यानंतर पांडुरंग गायत्री मंत्राचा १०८ वेळा जप सुरू असताना दिले गेलेले अर्चनद्रव्य श्रद्धावानांनी त्या आयुधांवर अर्पण केले.\nपांडुरंग गायत्री मंत्र :\nॐ पद्मनाभाय विद्महे| पांडुरंगाय धीमहि| तन्नो हरि: प्रचोदयात्॥\nत्यानंतर त्या ��युधांवर तुलसीपत्रे अर्पण करण्यात आली. त्यावेळी, ‘हे देवा, ह्यातलं एक तरी आयुध माझ्या आयुष्यात येऊ दे आणि माझ्या प्रारब्धाचा नाश करू दे’ अशी प्रार्थना पांडुरंगाला करायची असे परमपूज्य बापूंनी श्रद्धावानांना सांगितले होते.\nमहाविष्णुच्या आयुधांचे अनोखे पूजन बापूंनी श्रद्धावानांकडून करून घेतल्यावर सायंकाळी ‘श्री पंढरीनाथ पद्मराग रथयात्रेची’ सुरुवात झाली.\nखरं तर ही रथयात्रा दुपारी सुरू होणार होती, परंतु श्रद्धावानांचे पाय मे महिन्याच्या दुपारच्या कडक उन्हामुळे भाजू नयेत हा प्रेमाचा कळवळा परमपूज्य बापूंच्या मनी होता, त्यामुळे ही रथयात्रा सायंकाळी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.\n‘‘रथ ओढताना मला वाटलं पाहिजे की मी परमेश्वराचे वाहन आहे, तसेच त्याची वहाणही आहे म्हणजेच त्याचं पादत्राण आहे, आणि एकदा का त्याने पादत्राण घातले की भार तोच वाहणार हे लक्षात ठेवा” असे बापूंनी श्रद्धावानांना मार्गदर्शन केले.\nही रथयात्रा पाहून म्हणजे २ टन (म्हणजे २००० किलो) वजनाचा रथ आणि त्यामध्ये आरुढ झालेली भव्य-दिव्य विठ्ठलमूर्ती पाहून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटत होते. रथाच्या माथ्यावर हनुमंताची प्रतिमा आणि ‘श्री पंढरीनाथ पद्मराग रथयात्रा’ असा नामनिर्देश फलक होता. रथयात्रेचे मनोहारी दृश्य श्रद्धावान कौतुकाने न्याहाळत होते. एवढ्या मोठ्या जड रथास पुढे व्यवस्थितपणे दोरखंड बांधण्यात आला होता आणि सर्व श्रद्धावान विठ्ठलाचा गजर करत श्रद्धेने, अफाट उत्साहाने, आनंदाने तो दोरखंड ओढत रथ पुढे नेत होते.\nश्रद्धावान भक्तांनी सकाळी बनवलेली महाविष्णूची मृत्तिकेची आयुधेही ह्या रथात विठोबाच्या मूर्तीच्या चरणी अर्पण करण्यात आली होती.\nडोक्यावर भगवे फेटे परिधान करून व हातात भगवे झेंडे घेऊन ‘जय जय रामकृष्णहरि’, ‘माझा विठू, माझा विठू, माझा विठू, विठू विठू’, ‘आला रे आला माझा सावळा विठ्ठल आला’ अशा बहारदार गजरांच्या ठेक्यावर नाचणार्‍या हजारो श्रद्धावानांनी आसमंत फुलून गेला होता. नंदाई, सुचितदादांसह स्वत: सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध रथयात्रेच्या मार्गावर सर्वांबरोबर चालत असल्यामुळे रथ ओढणार्‍या श्रद्धावानांच्या उत्साहाला उधाण आले होते.\nभक्तस्त्रियाही नऊवारी साडी, नथ वगैरे घालून पारंपारिक वेषात गजराच्या तालावर नाचत, ढोल-ताशांच्या साथीने र��� खेचत होत्या. अशा ह्या विठुमाऊलीचा रथ ओढताना प्रत्येक श्रद्धावानाला धन्य धन्य वाटत होते आणि आपले आयुष्य सार्थकी लागल्याचा आनंद होत होता. रात्री ‘संत तुकाराम’ हा चित्रपट सर्व श्रद्धावानांनी बापूंसह एकत्र बसून बघितला. ह्या भावयात्रेचे केंद्रस्थान होते श्रीविठ्ठल आणि ह्या विठ्ठलाबद्दलचा एकविध भाव दृढ करणारे ‘संत तुकाराम’ श्रद्धावानांना समजावेत म्हणूनच श्रीअनिरुद्धांनी ह्या चित्रपटाचा लाभ श्रद्धावानांना करून दिला.\nतिसरा दिवस (७ मे)\nरसयात्रेच्या तिसर्‍या दिवशी सकाळी श्रद्धावानांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. सद्गुरु श्री अनिरुद्धांनी श्रद्धावानांना आवर्जून सांगितले की ‘आम्हाला फक्त तूच हवास, दुसरं काहीही नको, पण तुझी भक्ती मात्र दे हाच भाव ठेवून श्री विठ्ठलमाऊलीचे दर्शन घ्या’; सर्व श्रद्धावानांनी आधी संत नामदेव महाराजांच्या पायरीचे, नंतर चोखोबा महाराजांच्या समाधिचे दर्शन घेतले, तरट वृक्षरुपी कान्होपात्रा माऊलीला मनोभावे प्रणाम केला आणि मगच विठ्ठलचरणी माथा टेकला. यापूर्वी बापूंनी सर्व श्रद्धवानांना या तीन महान संताच्या कथा सांगितल्या होत्या.\nकालियामर्दन मनामध्ये असणार्‍या अहंकाररूपी विषारी कालियाचे, मनातील वाईट विचारांचे, पापांचे, दुष्कृत्यांचे प्रतीकात्मक मर्दन करण्यासाठी श्रद्धावानांनी शाडूच्या मातीपासून एक प्रतीकात्मक ‘कालिया नाग’ तयार केला. प्रत्येकजण ‘माझ्यातील पाप आणि अहंकाराचा नाश व्हावा’ अशी प्रार्थना श्रीकृष्णरूपी विठ्ठलाच्या चरणी मनोमन करत, मुखाने जप आणि विशेष नामगजर करत करत कालिया नाग तयार करीत होते व स्वत:च ह्या पवित्र नामगजरात त्याच प्रतीकात्मक कालियाचे मर्दन प्रत्येकाने केले. कालियामर्दनाने आनंदित झालेल्या श्रद्धावानांनी भगवंताच्या नामगजरात उत्स्फूर्तपणे नृत्य करून आनंद साजरा केला.\nदहीकाला हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्या डोळ्यांसमोर उत्साह आणि ऊर्जेने भरलेला सोहळा उभा राहतो. मग येथे तर प्रत्यक्ष पंढरीतील दहीकाला साजरा होणार होता. ‘गोविंदा रे गोपाला’, ‘बोलो बजरंग बली की जय’ असा जयघोष करीत, चैतन्याने भारलेल्या वातावरणात एकावर एक असे तीन थर लावून दहीहंडी फोडण्यात आली. ह्या उपक्रमामुळे श्रद्धावानांमधील आपुलकी, सहकार्य, बंधुभाव ह्या गुणांचे दर्शन तर घडलेच पण सामूह���क उपासनेची शिकवणही श्रद्धावानांना मिळाली.\nचौथा दिवस (८ मे)\nरसयात्रेच्या चौथ्या दिवशी सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या उपस्थितीत प्रथम हरिपाठ झाला. हा दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी वैशाख पौर्णिमेचे महत्व व त्या दिवशीच्या उपासनेची महती विशद केल्यामुळे प्रत्येक श्रद्धावानाचा भाव उपासना करताना वृद्धिंगत झाला होता.\nसद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार श्रद्धावानांनी वैशाख पौर्णिमेची सांघिक उपासना केली. त्याचा क्रम पुढीलप्रमाणे होता –\n१) गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:| गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:| – (१ वेळा)\n२) सद्गुरु तारकमंत्र (ॐ मन:सामर्थ्यदाता श्रीअनिरुद्धाय नम:|) – (१०८ वेळा)\n३) श्रीहनुमानचलीसा – (११ वेळा)\nयानंतर ‘वैशाख पौर्णिमेचा सर्वश्रेष्ठ प्रसाद’ मानले जाणारे कैरीचे पन्हे व आंबेडाळ या तीर्थप्रसादाचे सेवन सर्वांनी केले.\nचंद्रभागा नदीच्या तीरावर जाण्यापूर्वी सायंकाळी ठीक ५.०० वाजता सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांशी संवाद साधला.\nनदीतीरावर छोटेखानी, आकर्षक मंडप घालून त्यासमोरील व्यासपीठावर असलेले भगवान श्रीकृष्णाचे मोहक चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ध्वनिक्षेपकाची उत्तम सोय होतीच. स्त्री श्रद्धावान व पुरुष श्रद्धावान ह्यांची टिपरी खेळण्याची वेगवेगळी सोय करण्यात आली होती. स्वत: श्रीअनिरुद्ध व नंदाई तसेच सुचितदादा स्टेजवर हजर झाले आणि ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे’ ह्या अभंगाने सुरुवात करून सर्व जणांनी चंद्रभागेच्या वाळवंटात टिपर्‍या खेळण्याचा आनंद लुटला.\nभक्तांच्या मागे युगानुयुगे धावूनही, दुष्टांचा संहार युगानुयुगे करूनही हा खेळिया श्रीकृष्ण जराही थकत नाही, यासंबंधी एक आख्यायिका श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांना सांगितली व टिपर्‍या खेळताना ‘मी श्रीकृष्णाचा गोप आहे’ हा भाव मनात ठेवून टिपर्‍या खेळायच्या हेदेखील बजावले.\nश्रद्धावान पावित्र्य, प्रेम, श्रद्धा, भक्ती, आनंद यांनी भरलेल्या अंतकरणाने उत्साहात टिपर्‍यांचा रास खेळले व आयुष्यभर पुरेल असा आनंदाचा ठेवा मनात साठवला.\nअखेरच्या दिवशी निघण्यापूर्वी या भावयात्रेत अनुभवलेला आनंद सोहळा आठवून आणि पंढरपूरवरून पुन्हा परतण्याच्या भावनेने प्रत्येक श्रद्धावानांचा ऊर भरून आला होता. पंढरपूरला संताचे माहेरघर म्हटलले जाते. विठूरायाच्या पंढरीतील ही भावयात्रा संपली ही भावना कोणालाही सहन होत नव्हती. अखेरीस, देवा तू माझाच आहेस, पण मला तुझं व्हायचयं’ ह्या भावाने जगा. ह्यामुळे तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा होईल, प्रेमाने भरुन जाईल, असे बापूंनी पंढरपूरहून निघण्यापूर्वी श्रद्धवानांना सांगितले. प्रेमळ आणि आत्मीयतेने भरलेल्या ह्या शब्दांना हृदयात धारण करून प्रत्येक जण जड अंत:करणाने आनंदाची, भावाची प्रचंड राशी स्वत:सह घेऊन परत येण्यास निघाला.\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nCategories Select Category १३ कलमी कार्यक्रम Aside Audio Blog Fit Row Latest Updates Life Style News Article Post Slider Quote Uncategorized Video ​अध्यात्मिक यात्रा ​ ​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​ गरजूंना आधार ​जरूर वाचा ​ ​तीर्थक्षेत्र ​ त्यांचे साहित्य (लिखाण) ​पर्यावरणपूरक प्रोजेक्ट्स ​ प्रकल्प प्रपत्ती ​प्रशिक्षण वर्ग ​ रामराज्य वार्षिक उत्सव ​ विद्यार्थ्यांकरिता ​विशेष उत्सव ​ वैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन स्त्रियांचे सबलीकरण\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/4/India-declare-innings-on-622-for-7-on-second-day.html", "date_download": "2019-02-18T00:51:53Z", "digest": "sha1:7YJPPOXRU6YICNDDLNPRSVYTO76T7DPP", "length": 3220, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारताने रचला ६२२ धावांचा डोंगर भारताने रचला ६२२ धावांचा डोंगर", "raw_content": "\nभारताने रचला ६२२ धावांचा डोंगर\nसिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामान्यांमधील दुसरा दिवस हा पुजारा आणि पंतच्या फलंदाजीने सजवला. पुजाराचे द्विशतक अवघ्या ७ धावांनी हुकले. पुजाराच्या १९३ तर रिषभ पंतच्या नाबाद १५९ धावांमुळे भारताला ६२२ धावांचा डोंगर रचण्यास मदत झाली. ७ बाद ६२२ अशी धावसंख्या असताना भारताने डाव घोषित केला.\nपंतने १८९ चेंडूत १५९ धावा केल्या, ज्यामध्ये १५ चौकार आणि १ षटकराचा समावेश आहे. तर चेतेश्वर पुजाराचे द्विशतक ७ धावांनी हुकले. त्याने ३७३ चेंडूत १९३ धावा पूर्ण केल्या आहेत. त्यात २२ चौकारांचा समावेश आहे. त्याला नॅथन लॉयनने बाद केले. हनमा विहिरीने देखील ४२ धावांचे आणि रवींद्र जडेजाने ८१ धावांचे योगदान दिले. जडेजा आणि पंत यांनी सातव्या विकेटसाठी २०४ धावांचे अमूल्य भागीदारी केली. भारताने डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या बिनबाद २४ असून मार्कस हॅरिस १९ तर उस्मान ख्वाजा ५ धावांवर नाबाद खेळत आहेत.\nसंबंधित बातमीसाठी क्लिक करा\nहुकले द्विशतक पण मोडला ९० वर्षांपूर्वीचा विक्रम\nपंतने रचले 'हे' विक्रम\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_562.html", "date_download": "2019-02-18T00:28:14Z", "digest": "sha1:3VOJCXZQYSDADC54AYZCUI66VDXNEKTN", "length": 8008, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भूजल कायद्यातील नियम त्रासदायक : कातोरे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nभूजल कायद्यातील नियम त्रासदायक : कातोरे\nमहाराष्ट्र शासन भूजल कायदा लागू करण्याच्या तयारीत असून त्यातील असलेल्या जाचक अटी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या ठरत आहे. त्यासाठी आता जनजागृतीच्या माध्यमातून विरोध करण्यासाठी शेतकऱ्यानी पुढे आले पाहिजे, असे मत राहाता पंचायत समितीच्या सभापती हिरा कातोरे यांनी व्यक्त केले आहे.\nत्या म्हणाल्या, की गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यातच अनेक नदी पात्रातून बेसुमार होणारा वाळूचा उपसा, जमीनीची खोल गेलेली पाण्याची पातळी नगर व नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला सोडलेले पाणी यामुळे रोटेशनवर परिणाम झाला आहे. मात्र असे असतांना जर सरकार शेतकऱ्यांना अडचणी आणणारे धोरण राबवत असेल तर हा मोठा अन्याय ठरणार आहे. आपल्याच मालकीच्या शेतात ६० फुटापेक्षा जास्त खोल विहीर घेण्यासाठी व बोअर घेतांना २०० फुटापेक्ष�� जास्त बोअर घ्यायचा असेल तर यासाठी शासनाची परवानगी लागणार आहे. यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. यावेळी सरपंच शिल्पा कातोरे, उपसरपंच अजय जगताप, बाजार समितीचे संचालक शरद मते, बाळासाहेब जपे, निघोजचे सरपंच गणेश कनगरे, माजी उपसरपंच विजय कातोरे, शेतकरी कैलास गाडेकर, राजेंद्र गाडेकर, संजय मते, मनोज वदक, नारायण गाडेकर आदी उपस्थित होते.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Meeting-Against-Refinery-Project-in-Kharepatan/", "date_download": "2019-02-17T23:55:55Z", "digest": "sha1:YXX6IYRXVYTTIHQABTMKCOC7JERTNDAD", "length": 7774, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाणार प्रकल्प आता विजयदुर्ग खाडीत बुडवूया! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › नाणार प्रकल्प आता विजयदुर्ग खाडीत बुडवूया\nनाणार प्रकल्प आता विजयदुर्ग खाडीत बुडवूया\nप्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्प व त्या अनुषंगाने विजयदुर्ग खाडीत होणारे धरण या विरोधात खारेपाटण दशक्रोशीसह खाडीपट्ट्यातील जनता आता एकजूट होत आहे. या प्रकल्पा विरोधात जनतेमध्ये तीव्र असतोंष वाढत असून, चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समितीतर्फे सोमवारी चिंचवली येथे नाणार रिफायनरी विरोधात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रकल्प तसेच प्रकल्प आणू पहाणारे सरकार विजयदुर्ग खाडीत बुडविल्याशिवाय आपण वाचणार नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.\nदशक्रोशी संघर्ष समितीचे अध्यक्ष नासीर काझी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस जि.प.सदस्य बाळा जठार, संघर्ष समिती वैभववाडी तालुका उपाध्यक्ष बाळा हरयाण, पं.स.सदस्य सौ.तृप्ती माळवदे, श्रीकांत भालेकर, माजी सरपंच किशोर माळवदे, माजी सरपंच अनिल पेडणेकर, ग्रा.पं.सदस्या सौ.सत्यवती गवाणकर आदी उपस्थित होते.नाणार प्रकल्प विरोधात एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या नियोजित धरणाविरोधात खाडी पट्ट्यातील 25 गावातील नागरिक देशोधडीला लागणार असल्याची भीती नासीर काझी यांनी व्यक्त केली.\nया प्रकल्पाच्या विरोधात पेटून उठण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. सरकार जनतेची दिशाभूल करीत आहेत. कोणत्याही प्रकारची योग्य माहिती दिली जात नाही. जनतेला अंधारात ठेवून छुपा सर्व्हे सुरु आहे. अशी सर्व्हे करणारी माणसे परिसरात आढळल्यास तात्काळ संघर्ष समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. नाणार रिफायनरी प्रकल्प आपल्या मुळावर उठणारा आहे. यासाठी वेळीच जागे होवून हा प्रकल्प रद्द करूया, अथवा पिढी आपणास माफ करणार नाही. यापुढे धरण बाधित प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक दिवशी एक बैठक घेण्याचा ठराव घेण्यात आला.\nनाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात हातपाय पसरत आहे. कोकणच्या पर्यटन क्षेत्राची वाट लावणार आहे. मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधी खोटे बोलत, बातम्यांचे खोटे खुलासे करत डोळ्यात धुळफेक करत असल्याचा आरोप श्री. काझी यांनी केला. प्रकल्पासाठी पाईपमधून पाणी पुरवठा करणार हे वृत्तच चुकीची असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.\nखारेपाटण - चिंचवली रेल्वे स्टेशनसाठी परिसरातील50 गावे एकत्र आली. त्यात सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा समावेश होता.तशीच एकजूट यावेळी दाखवूया, असे आवाहन करण्यात आले. या सरकारला विजयदुर्ग खाडीत बुडविले पाहिजे तरच नाणार प्रकल्प रद्द होईल. अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. माजी सभापती बाळा हरयाण, जि.प.सदस्य बाळा जठार यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अनिल खोत यांनी मानले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढ���ोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-Name-of-the-fortresses-to-the-offices/", "date_download": "2019-02-18T00:44:33Z", "digest": "sha1:HAILRFU5RMUCMRQD2CT2S2SRLD4MQPMK", "length": 8133, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे द्या\nक्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे द्या\nपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या आठ क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात यावीत, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले असून, आयुक्तांनी प्रभाग कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेची आठ प्रशासकीय कार्यालये लवकरच गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखली जाणार आहेत.\nआमदार जगताप यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी 1997 मध्ये चार प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 2012 मध्ये कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी दोन प्रभाग कार्यालयांची निर्मिती करून त्यांना क्षेत्रीय कार्यालय संबोधण्यास सुरुवात केली; मात्र फेब्रुवारी 2017 मध्ये चार सदस्यीय पद्धतीने महापालिका निवडणूक झाली. त्यानुसार 32 निवडणूक प्रभाग झाले आहेत.\nही प्रभागरचना होत असताना पूर्वीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बदल झाले, त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये; तसेच नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करून आठ कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. ही नवीन आठ क्षेत्रीय कार्यालये क्रांतिदिनापासून म्हणजे 9 ऑगस्ट 2017 पासून अस्तित्वात आली आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांना नावे देणे जिकिरीचे बनल्यामुळे प्रशासनाने कामकाजाच्या सोईसाठी ‘अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह’ अशी नावे दिली आहेत. क्षेत्रीय कार्यालयांना नावे नसल्यामुळे नागरिकांचाही गोंधळ उड�� आहे. त्यामुळे या कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे दिल्यास ते नागरिकांना सहज लक्षात ठेवता येईल.\nत्यानुसार ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाला पन्हाळगड, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाला पुरंदर, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाला सिंहगड, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाला रायगड, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाला शिवनेरी, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाला देवगिरी, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाला सिंधुदुर्ग आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाला प्रतापगड हे नाव देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.\nकोरेगाव भीमा भागात जाळपोळ, दगडफेक\nपारधी आवास योजनेचा फार्स कागदावरच\nवनडे बार’मधून २५ लाखांचा कर\nपोलिस कर्मचारी जगतापांविरुद्धच्या खटल्याला हायकोर्टाची स्थगिती\n‘पवना’ जलवाहिनीच्या लोखंडी पाईपची चोरी\nथर्टीफर्स्ट पार्टी’च्या तरुण-तरुणींवर वन खात्याची कारवाई\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.cannapresso.com/mr/about-us/video-show/", "date_download": "2019-02-18T00:19:24Z", "digest": "sha1:ZQNNQU4WCKYWYTFBFIUURUX4HYVPJRY6", "length": 6629, "nlines": 168, "source_domain": "www.cannapresso.com", "title": "व्हिडिओ पुनरावलोकन - Cannapresso आरोग्य इन्क", "raw_content": "\nसीबीडी मद्याकरिता काही पदार्थ विरघळवून तयार केलेले औषध\nCANNAPRESSO उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच\nमेष व्ही + काय आहे\nमेष द्रवाचे फवार्यात रूपांतर करणारे साधन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपत्ता: 202 उत्तर कॅलिफोर्निया Ave, उद्योग सिटी सीए 91744 यूएसए\nआपण उत्पादने आणि उत्पादन दर काही प्रश्न असल्यास, एक संदेश खाली द्या, आम्ही 24 तासांमध्ये प्रत्युत्तर दिले जाईल\nई - मेल पाठवा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nअन्न व औषध प्रशासनाचे प्रकटीकरण : ही उत्पादने आणि स्टेटमेन्ट अन्न व औषध प्रशासनाचे मूल्यांकन केले गेले नाहीत आणि निदान, उपचार बरे किंवा प्रतिबंध कोणत्याही स्थितीत, अराजक, रोग कि���वा शारीरिक किंवा मानसिक स्थिती अभिप्रेत नाही आहे. हे उत्पादन एक स्मोकिंग बंद उत्पादन नाही आहे आणि अशा चाचणी केली गेली नाही. अन्न व औषध प्रशासनाचे हे उत्पादन किंवा निर्माता मताशी कोणत्याही सुरक्षा मूल्यांकन नाही. हे उत्पादन कायदेशीर वय आणि त्यापेक्षा अधिक व्यक्ती अभिप्रेत आहे, आणि नाही मुले किंवा स्त्रिया गर्भवती किंवा स्तनपान करत आहेत, नेहमी आपल्या डॉक्टरांचा एक नवीन आहारातील परिशिष्ट कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी तपासा.\nकायदेशीर अस्वीकरण : CANNAPRESSO, कारखानदार नाही विक्री किंवा युनायटेड स्टेट्स नियंत्रित पदार्थांचा कायदा (US.CSA) चे उल्लंघन कोणत्याही उत्पादने वितरित. Cannabidiol (सीबीडी) अंबाडी तेल एक नैसर्गिक घटक असतो.\nनाही 18 वर्षाखालील व्यक्तींना विक्रीसाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/malkapur-municipal-council-elections-majority-of-congress/", "date_download": "2019-02-18T00:08:16Z", "digest": "sha1:E3DWLSGZGZHHIMPZT4IOAZAM6VSR3XP6", "length": 6346, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मलकापूर नगरपरिषद निवडणूक : कॉंग्रेसकडे बहुमत", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमलकापूर नगरपरिषद निवडणूक : कॉंग्रेसकडे बहुमत\nटीम महाराष्ट्र देशा – लागलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत एकूण १९ जागांपैकी ११ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर पाच ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना यश मिळाले आहे.\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजप नेते अतुल भोसले यांची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये चव्हाण यांनी बाजी मारत मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत प्राप्त करून दिले आहे.\nनगराध्यक्षपदासाठीही काँग्रेस उमेदवार नीलम धनंजय येडगे आघाडीवर आहेत. त्यांना १०५ मतांची आघाडी मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे.\nमतम��जणीला सुरुवात झाली त्यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत असल्याचे पाहायला मिळाले. पण नंतर काँग्रेसच्या बहुतांश उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आणि ती कायम ठेवली.\nपृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांच्या पॅनेल विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुकीच्या प्रचारावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले हे दोघेही कराडमध्ये तळ ठोकून होते. ९ प्रभागांत १९ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. तर नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nतुळजापूर : विकास कामांवरुन आघाडी भाजपात राजकारण पेटले \n25 वर्षांनी फडकला कर्जत नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/10/5/India-made-some-records-in-two-days.html", "date_download": "2019-02-18T00:18:05Z", "digest": "sha1:CLZII3JOGWRSPMXJMA367IGJ6FPT3BZS", "length": 4680, "nlines": 25, "source_domain": "mahamtb.com", "title": " वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात भारताने मोडीत काढले 'हे' विक्रम वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात भारताने मोडीत काढले 'हे' विक्रम", "raw_content": "\nवेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात भारताने मोडीत काढले 'हे' विक्रम\nराजकोट: राजकोट येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यांमध्ये पहिल्या दोन दिवसात अनेक विक्रम मोडीत काडले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिज संघाचे ६ गडी बाद ९४ अशी धावसंख्या होती. त्यापूर्वी भारतीय संघाने ९ गडी बाद ६४९ वर डाव घोषित केला होता. या दोन दिवसाच्या खेळामध्ये अनेक विक्रम केले रचले गेले:\n> भारताने १०व्यांदा ६०० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.\n> कसोटीमध्ये लहान वयात पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ हा पहिलाच भारतीय ठरला.\n> पदार्पणात ९९ चेंडूंमध्ये शतक ठोकून त्याने अब्बास अली बैग यांना मागे टाकले.\n> विराट कोहलीने कारकिर्दीतला २४वे शतक साजरे केले. ७२ कसोटी सामन्यांमध्ये २४ शतके पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.\n> विराटने जगातील इ��र कोणत्याही खेळाडूपेक्षा कमी कसोटी सामने खेळून २४ शतकांचा टप्पा गाठला आहे.\n>ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपलनं ८७ सामन्यांमध्ये तर, पाकिस्तानच्या जावेद मियाँदादनं १२४ सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला होता. या सगळ्यांना मागे टाकत विराटनं ७२ सामन्यांमध्येच ही कामगिरी केली आहे.\n>ऋषभ पंतने ८४ चेंडूंमध्ये झंझावती ९२ धावा केल्या. त्याने १०९.५२ सरासरीने ९२ धावा केल्या ज्यामध्ये ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.\n>रवींद्र जडेजाने कसोटी कारकिर्दीतले पहिले शतक साजरे केले. त्याने ३७ सामन्यानंतर आपले हे शतक साजरे केले.\n> रवींद्र जडेजा आणि उमेश यादव यांनी नवव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली.\n> वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना बिशू याने ५४ शतकांमध्ये ४ विकेट घेतल्याचं पण २१७ धावा देऊन एक वेगळेच द्विशतक बनवले.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/12/20/ICC-ranking-Virat-stays-at-first-position.html", "date_download": "2019-02-18T00:44:36Z", "digest": "sha1:CYB2JDILTRMH53NFZJY72PKS6AISFND3", "length": 3423, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " विराट 'अव्वल'च तर पुजारा चौथ्या स्थानी विराट 'अव्वल'च तर पुजारा चौथ्या स्थानी", "raw_content": "\nविराट 'अव्वल'च तर पुजारा चौथ्या स्थानी\nनवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाचा कोणताही परिणाम कर्णधार विराट कोहलीच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत झाला नाही. दुसऱ्या कसोटीत एकीकडे पूर्ण भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियासमोर गुडघे टेकले असताना विराटने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले होते. याच जोरावर विराटने आयसीसी कसोटी क्रमवारीत ९३४ गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.\nभारताच्या चेतेश्वर पुजारानेही फलंदाजांच्या क्रमवारीत २ मिळवून चौथे स्थान पटकावले आहे. त्याच्या खात्यात ८१६ गुण जमा आहेत. कसोटी क्रमवारीत पहिल्या १०मध्ये असणारा पुजारा हा विराट कोहलीनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. गेले अनेक दिवस विराटने आपल्या सातत्यपूर्ण खेळामुळे कसोटी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ९१५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑ���्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ ८९२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटने स्मिथवर एका वर्षाची बंदी घातली असल्याने तो वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nanded-district-heavy-rain-9085", "date_download": "2019-02-18T01:16:44Z", "digest": "sha1:GOMREMRLOVMVSI5LJ54BWJG2P57PWLKT", "length": 16222, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, nanded district in heavy rain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्या\nनांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्या\nशुक्रवार, 8 जून 2018\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील बहुतांश मंडळांमध्ये बुधवारी (ता. ६) मध्यरात्रीपासून गुरुवार (ता. ७) सकाळी आठपर्यंत माॅन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, माहूर, हदगाव आदी तालुक्यांतील ९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील बहुतांश मंडळांमध्ये बुधवारी (ता. ६) मध्यरात्रीपासून गुरुवार (ता. ७) सकाळी आठपर्यंत माॅन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, माहूर, हदगाव आदी तालुक्यांतील ९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.\nमराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आला. मुसळधार पावसामुळे जमिनी खरडून गेल्या. लागवड केलेले हळद बेणे तसेच सोयाबीन बियाणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (११४ मिमी), सरसम (९५ मिमी), जवळगाव (७० मिमी), वाई बाजार (११३ मिमी), सिंदखेड (७२ मिमी), तामसा (१३३ मिमी), आष्टी (९३ मिमी), बारुळ (६५ मिमी), किनी (७८ मिमी) सात मंडलामध्ये अतिवृष्टी झाली.\nहिमायनगर, हदगाव, माहूर तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये बुधवारी मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, कंधार, लोहा, किनवट, मुखेड, नायगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला. धर्माबाद, बिलोली, देगलूर तालुक्यांत पावसाचा जोर कमी होता. गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत अनेक भागांत पाऊस सुरूच होता. मुसळधार पावसामुळे अनेक मंडळांतील शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी तयार केलेल्या जमिनी खरडून गेल्या. नुकतेच लागवड केलेले हळदीचे बेणे तसेच सोयाबीनचे बियाणे वाहून गेले. हिमायनगर येथे ३७ मेंढ्या दगावल्या. गंगाखेड, पालम, पूर्णा, परभणी, सेलू तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला.\nमंडळनिहाय पाऊस (मिमी) नांदेड जिल्हा ः नांदेड शहर २४, नांदेड ग्रामीण २०, वसरणी ३३, तरोडा २३, तुप्पा ३५, लिंबगाव ३३, विष्णुपुरी ३०, हिमायनगर ११४, सरसम ९५, जवळगाव ७०, किनवट ३०, इस्लामपूर १८, मांडवी २७, बोधडी ४८, दहेली ४७, जलधारा २३, शिवणी ३६, उमरी ३३, सिंधी ३६, येवती २४, बाऱ्हाळी २१, चांडोला २५, मुखेड ३९, जांब ३२, नायगाव ३०, मांजरम ५२, बरबडा ३२, माहूर ४५, वाई ११३, वानोळा ४०, सिंदखेड ७७, मुदखेड ५३, मुगट ४५, बारड ४१, हदगाव ६१, तामसा १३३, पिंपरखेड ५४, आष्टी ९३, तळणी ३६, मनाठा ४०, निवघा ५८, कंलबर ३२, कापशी ४०.\nपरभणी जिल्हा ःदैठणा १५, चाटोरी ४३, बनवस २७, पूर्णा १९, चुडावा १९, राणीसावरगांव १५, माखणी १५, मानवत १८. हिंगोली जिल्हा ः माळहिवरा ३०, बासंबा १८, कळमनुरी १५, नांदापूर २५, आखाडा बाळापूर १८, हट्टा १६, गिरवगांव १९, आंबा १५.\nनांदेड सकाळ गंगा हळद सोयाबीन ऊस पाऊस वसमत इस्लामपूर परभणी\nनांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्या\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोध��त सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.aniruddhafoundation.com/third-world-war/", "date_download": "2019-02-18T01:18:39Z", "digest": "sha1:KARZ36Q4YLHOSUL6AFRPQTRB2AVWOTFO", "length": 29234, "nlines": 293, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन तिसरे महायुद्ध पुस्तक – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n​जरूर वाचा ​, त्यांचे साहित्य (लिखाण)\n‘शांतीचा बुरखा पांघरून तिसर्‍या महायुद्धाची डाकीण दार ठोठावत आहे’, हे वाक्य कोणत्याही चित्रपटातील वा नाटकातील डायलॉग नव्हे, तर आजच्या जगातील सद्यस्थितीचे वास्तववादी भाष्य आहे.\n११ सप्टेंबर २००१ मधील अमेरीकेवरील हल्ला असो वा २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवरील हल्ला असो, संपूर्ण जगाने हे मान्य केले की दहशतवाद ही अलीकडच्या काळात एक भयाण व गंभीर समस्या बनली आहे.\nपूर्वीच्या काळात युद्ध हे फक्त सैन्य व युद्धभूमी यापर्यंतच मर्यादित होते. मात्र आज ट्रेन, टॅक्सी, स्टेशन, दुकाने, कुठेही होणारे बॉम्बस्फोट, जैविक-रासायनिक हल्ले यामुळे युद्ध सामान्य माणसांच्या घरापर्यंत येऊन ठेपले आहे. मात्र एक सत्य आपल्याला स्वीकारावेच लागते की युद्धाचे परिणाम मात्र १००% सामान्य जनतेलाच भोगायचे असतात व पेलायचेही असतात.\nम्हणूनच ह्या आक्रमक व हिंसक काळाला सामोरे जाण्यासाठी सामान्य माणसांना सामान्य भाषेत समजावे लागते व काळाची गरज ओळखून डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी एम.डी. ह्रुमॅटॉलॉजिस्ट व दैनिक “प्रत्यक्ष” कार्यकारी संपादक यांनी स्वत: सन २००५ मध्ये ‘तिसरे महायुद्ध’ ह्या विषयावर लेखमाला लिहिली. पुढे आपल्या वाचक मित्रांच्या आग्रहाखातरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्दे विस्तारितरित्या लिहून या लेखमालेला संचलित करून सन २००६ मध्ये “तिसरे महायुद्ध’ पुस्तक प्रकाशित झाले.\nह्या पुस्तकाची आवश्यकता का\nपहिले व दुसरे महायुध्द –\nगेल्याच शतकात संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी २ महायुद्धे झाली. या महायुद्धांचा अभ्यास केला की तिसर्‍या महायुद्धाची सद्यस्थिती लक्षात येईल.\nह्या दोन महायुद्धांनी जगाची सर्व समीकरणे बदलून टाकली. आज पुन्हा एकदा जग तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने वेगाने गती करत आहे.\nतिसर्‍या महायुद्धातील महत्त्वाचे देश –\nसर्व जगालाही (विशेषत: अमेरीकेला) त्रासदायक ठरू शकणारे एक भयप्रद “त्रिकूट’ जन्माला आलेले आहे. चीन, पाकिस्तान व नॉर्थ कोरिया. बदलत्या जागतिक समीकरणांमुळे ह्या तीनही राष्ट्रांचे राजकीय व आर्थिक हितसंबंध बहुतांशी एकाच दिशेने प्रवास करणारे आहेत.\nहे अभद्र त्रिकूट त्याला चौथा साक्षीदार मिळताच संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत लोटणार आहे. हा चौथा भागीदार इराण, जर्मनी किंवा सिरिया असू शकतो.\nस्वत:च्या राक्षसी महत्वाकांक्षेला साकार करण्यासाठी चीन जगातील सर्वात मोठ्या दोन धर्मांमध्ये वितुष्ट आणून तिसरे महायुद्ध धर्मयुध्दाच्या नावाखाली लढविण्याच्या प्रयत्नात आहे व सर्वात लक्षणीय बाब म्हणजे चीनमध्ये ह्या दोन्ही पक्षांचे अस्तित्व अगदीच नगण्य आहे.\nपाकिस्तान हा चीनचा दत्तकपुत्र तिसर्‍या महायुद्धाच्या प्रथमार्धातील रणनितीचा रचयिता आहे.\nह्या देशातच निर्माण होणारे एक झुंजार नेतृत्व तिसर्‍या महायुद्धास वेग, धोका व दिशा देणारे आहे. थोडक्यात पाकिस्तान जागतिक दुर्दैवाचा दूत आहे.\nतिसर्‍या महायुद्धातील महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे –\nअबू मुसब अल झराकी\nश्रीमती कॉन्डोलिझा राईस –\nधर्मगुरु पोप बेनेडीक्ट (१६ वे)\nह्यांच्या विषयी अतिशय महत्वाची माहिती व ह्यांच्या विषयी घडणार्‍या पुढील घटना आपणांस वाचण्यास मिळतात.\nतिसर्‍या महायुद्धामध्ये खालील प्रकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात येईल.\n८) गुरिल्ला युध्दतंत्र आणि\n९) मानसिक दबाव युध्दतंत्र\nतिसर्‍या महायुद्धात हे गुरिल्ला युद्धतंत्र अत्यंत व्यापक प्रमाणावर वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nसामान्य माणसांनी घ्यावयाची दक्षता –\nअज्ञान हेच अनेक दुष्परिणाम घडू देते तर विज्ञान व माहिती अनेक दुष्परिणाम सहजपणे टाळू शकते.\nसामान्य नागरिकांनी कसे वागावे व नक्की काय करावे ह्याचे प्रशिक्षण अनिरुध्दाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट द्वारे मिळतच आहे.\nतिसर्‍या महायुद्धानंतर वाचलेल्या जगाला सर्व दृष्ट्या तारण्याचे व त्याच्या पुनर्वसनाचे कार्य नियतीने बहुतेक भारताच्या कुंडलीत लिहिलेले आहे. ह्याला कारण भारताची प्राचीन संस्कृती-अहिंसा व धार्मिक सहिष्णुता ही मूल्ये घेऊन ठामपणे पुढे होईल व ते भारतीय संस्कृतीचे कर्तव्यच ठरेल.\nया पुस्तकातील नमूद घटनांची प्रचिती – डॉ. अनिरुद्ध जोशींनी सन २००६ साली लिहिलेल्या या पुस्तकातील अनेक गोष्टींचा पडताळा गेल्या काही वर्षांपासून घडत असलेल्या आणि सध्याच्या जागतिक रंगमंचावरील घटना पाहता जागरुक वाचकाला येत आहे.\nआज आम्ही पहातो की अमेरीकी कॉंग्रेस सदस्य फ्रॅंक वुल्फ, इस्त्रायल संरक्षणमंत्री मोशे यालॉन, जॉर्डन किंग अब्दुल्ला बिन हुसेन यासारख्या जगातील काही नेत्यांनी, अनेक वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांनी तिसरे महायुद्ध सुरु झाले असल्याचे मत मांडले आहे. स्वत: पोप फ्रान्सिस यांनी ‘सध्या जगात ति��रे महायुद्ध सुरु असल्याचे’ म्हटले आहे.\nचीन, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या त्रिकुटाचा जगाला असणारा धोका डॉ. अनिरुद्ध जोशींनी स्पष्टपणे मांडला आहे आणि आज साऊथ चायना सीमेमध्ये चीनची चाललेली दादागिरी, उत्तर कोरियाच्या आक्रमक हालचाली आणि दहशतवादाचे नंदनवन बनलेला पाकिस्तान ही सध्याची परिस्थिती पाहता या पुस्तकातून मांडलेले निष्कर्ष किती अचूक आहेत, हे जगाच्या समोर आले आहे. डॉ. अनिरुद्ध जोशींनी केलेल्या विश्लेषणानुसार जग ध्रुवीकरणाच्या दिशेने चालले असून यातून जगात मोठा उत्पात घडत आहे.\nबदलती समीकरणे आणि सामान्य माणूस\nपुस्तका़बद्दल बाहेरील लोकांचे रिव्ह्यूज\nतिसर्‍या महायुद्धामुळे जगात घडत असलेल्या घटनांची माहिती प्रत्यक्षच्या वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. अनिरुद्ध जोशींनी दैनिक प्रत्यक्षच्या रोजच्या अंकातील तीन पाने याच विषयासाठी ठेवली आहेत. ते म्हणतात, “आजूबाजूचं परखड वास्तव माहित नसणं म्हणजेच अंध:कार आणि अंधारातच घात होतो, आमच्या जीवनातून या अंधाराला दूर करण्याचे विशेष आणि विलक्षण कार्यच प्रत्यक्षच्या माध्यमातून होत आहे.\nCategories Select Category १३ कलमी कार्यक्रम Aside Audio Blog Fit Row Latest Updates Life Style News Article Post Slider Quote Uncategorized Video ​अध्यात्मिक यात्रा ​ ​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​ गरजूंना आधार ​जरूर वाचा ​ ​तीर्थक्षेत्र ​ त्यांचे साहित्य (लिखाण) ​पर्यावरणपूरक प्रोजेक्ट्स ​ प्रकल्प प्रपत्ती ​प्रशिक्षण वर्ग ​ रामराज्य वार्षिक उत्सव ​ विद्यार्थ्यांकरिता ​विशेष उत्सव ​ वैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन स्त्रियांचे सबलीकरण\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF-2/", "date_download": "2019-02-18T00:22:22Z", "digest": "sha1:7R6PWV3XKMKYDKURDEXMJQD5A2MYYYBP", "length": 12091, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८’ च्या अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८’ च्या अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी\nनवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्याचा फटका देशाला चांगलाच बसला आहे. यातील मुख्य आरो��ी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनी मिळून देशातील बँकांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. या पूर्वी उद्योगपती विजय मल्ल्या यांनीदेखील देशाचे कोट्यवधीचे कर्ज बुडवले आहे. दरम्यान, अशा फरार लोकाच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी केंद्र सरकारने काल ‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८’ चा अध्यादेश जारी केला होता. याच अध्यादेशावर आता राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केला आहे.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८’ या आर्थिक अध्यादेशाला सुद्धा मंजुरी दिली आहे. बलात्काराच्या घटनेआधी देशात बँक घोटाळा उघडकीस आला होता. बँकेचे हजारो कोटी रुपये घेऊन विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखे लोक देश सोडून पळून गेले आहेत. कर्ज घेतल्यानंतर जे परदेशात पळून जातात आणि देशात परतण्यास नकार देतात अशा गुन्हेगारांना, अटक वॉरंट काढण्यात आले असेल अशा गुन्हेगारांना, तसेच ज्यांनी १०० कोटी रुपयांहून अधिक कर्जासाठी ज्यांचे नाव डिफॉल्टर्स यादीत नमूद असेल अशा गुन्हेगारांना या विधेयकातील तरतुदी लागू होणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nराजकीय नेतृत्व सोपवेल ती कामगिरी निभावण्यास सज्ज : भारतीय हवाई दल प्रमुखांची ग्वाही\nपाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यासाठी भारत प्रयत्नशील\nदहशतवादाची पाळंमुळं खणून काढण्याचा सरकारचा निर्धार – राजनाथ सिंह\nजम्मू काश्‍मीरमध्ये बॉम्ब निकामी करताना मेजर शहिद\nमिशेलची जामीन याचिका पुन्हा फेटाळली\nदहशतवादी नेत्यांची व त्यांच्या संघटनांची मालमत्ता गोठवा : अमेरिकेची पाकिस्तानला सुचना\nपदुच्चेरीच्या मुख्यमंत्र्यांच्या आंदोलनाला केजरीवालांचा पाठिंबा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीक���ून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96/", "date_download": "2019-02-18T00:37:14Z", "digest": "sha1:UYWITOIYYTUS55S446ST3S6ZGA3UYBFD", "length": 6079, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला विनंती", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळा , राज्य सरकारची उच्च न्यायालयाला विनंती\nटीम महाराष्ट्र देशा : न्यायालयाच्या लढाईत अडकलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत राज्य ���रकारने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज 49 पानी प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल केले आहे. तसेच आरक्षणा विरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळण्याची विनंती देखील राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे.\nआरक्षणासाठी मराठा समाजाने अनेक तीव्र आंदोलने केली. त्यानंतर राज्य सरकाने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची घोषणा केली. याचा फायदा मराठा समाजातील तरुणांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये होणार होता. मराठ आरक्षणाची घोषणा झाली खरी मात्र आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्या याचिका देखील उच्च न्यायालयात दाखल झाल्या. तेव्हापासून मराठा आरक्षणाच घोंगड न्यायालयात भिजत पडलेलं आहे.\nदरम्यान आज मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यायिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात दिलेली आकडेवारी निराधार आहे. मगासावर्ग आयोगाने संपूर्ण अभ्यास करूनच आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार मराठा समाज हा मागास असल्याचे समोर आले आहे. असे राज्य सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/monika-rajle-city-asks-for-south-lok-sabha-nagar-update-latest1/", "date_download": "2019-02-18T00:05:31Z", "digest": "sha1:D7FDHTNUUB7SPUBUOFCMI56KNH5SJG3T", "length": 10097, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "monika-rajle-city-asks-for-south-lok-sabha-nagar update", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमोनिका राजळेंना नगर दक्षिण लोकसभेसाठी विचारणा \nटीम महाराष्ट्र देशा : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांना पक्षपातळीवर उमेदवारीसाठी विचारणा होत आहे.जरी पक्षपातळीवर विचारविनिमय सुरु असला तरी लोकसभेसाठी मात्र आमदार राजळे इच्छुक नाहीत.\nलोकसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीचे वारे वाहायला सुरवात झाली आहे. निवडनुकीच्या रिंगणात उमेदवार उतरल्यास तो जास्तीत जास्त मताने निवडून आला पाहिजे या एकाच निकषावर येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार ठरतील,अशी तयारी सर्वच पक्षाकडून होत असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे.मात्र शिवसेना-भाजपा युती होण्याबाबत गुप्त चर्चा शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये होत असल्याचे बोलले जात आहे.मात्र उघडपणे कुठलीही चर्चा अजूनपर्यंत झाली नाही.त्यामुळे अजूनतरी युतीबाबतची भूमिका अस्पष्टच आहे.\nदुसरीकडे नगर दक्षिण मतदारसंघाच्या जागेवरून आघाडीत अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ.सुजय विखे-पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तरी ते उभा राहणार असल्याचेच बोलले जात आहे. यागोदर त्यांनी तालुकानिहाय दौरे करून लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातूनचं त्यांनी जिल्हाभर वातावरण निर्मिती केली आहे. या मतदारसंघाचा जागावाटपाचा तिढा लवकर सुटेल, अशी शक्यता असून त्यावरच पुढील राजकीय गणिते अवलंबून आहेत.\nभाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनीही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनीही भाजपा उमेदवारी अपेक्षेतून तालुकानिहाय गाठीभेटी सुरू केल्या असल्या, तरी यात येणारी गटातटाची विघ्ने त्यांच्या कार्यकर्त्यांना सतावत आहेत. त्यात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनाही या मतदारसंघातून भाजपा उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केल्याने हे मोठे वादंग तयार होण्याची शक्यता आहे.\nविद्यमान खासदार गांधी यांची दिल्लीत असणारी लॉबी सर्वश्रूत असल्याने गांधी हेच उमेदवार असे त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. पंरतु जर तरच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे वाटत आहे.\nभाजपातील अंतर्गत गटबाजी व सक्ष्म उम���दवार पाहता आमदार राजळे यांनी भाजपाची उमेदवारी करण्यासाठी त्यांना पक्षपातळीवर गळ घातली जात आहे. त्यात दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातून विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या आ. राजळे या एकमेव पुन्हा निवडून येऊ शकतात, असा चाणक्य एक्झिट पोलचा अहवाल आल्याने लोकसभेसाठी त्यांना आग्रह होत आहे. पंरतु दिवंगत मा. आ. राजीव राजळे नसल्याने आ. मोनिका राजळे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अवघे दोन तीन महिने बाकी असून यासाठी बरीच खलबते होणार असल्याने राजकारणात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nराम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल\nउस्मानाबादमधून ‘चाकूरकर’ यांना उमेदवारीची मागणी; ‘निलंगेकर’ यांच्या मागणीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/15/Actress-Usha-Nadkarni-entry-in-Ghadge-and-Sun.html", "date_download": "2019-02-17T23:34:40Z", "digest": "sha1:2DMKU2UR3NMKTTWYMLZLBCJLT6656P4G", "length": 3211, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘घाडगे अँड सून’ मालिकेत येणार आऊ ‘घाडगे अँड सून’ मालिकेत येणार आऊ", "raw_content": "\n‘घाडगे अँड सून’ मालिकेत येणार आऊ\nमुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील ‘घाडगे अँड सून’ या लोकप्रिय मालिकेत लवकरच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी ऊर्फ आऊ यांची एन्ट्री होणार आहे. मालिकेत घाडगे कुटंबाच्या घराची विभागणी झाली आहे. अक्षय आणि कियारा घाडगे सदनमध्ये परतल्यानंतर अमृता घर सोडून जाणार असल्याचे मालिकेत दाखविण्यात येणार आहे.\nअण्णा आणि माई अमृताला संपत्तीमधील काही भाग देणार असल्याचे कळल्यावर वसुधा या मुद्द्यावरुन भांडण करते. या घटना मालिकेत घडत असतानाच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींचे मालिकेत आगमन होणार आहे. आऊ ‘घाडगे अँड सून’ या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘घाडगे अँड सून’ या मालिकेच्या निमित्ताने उषा नाडकर्णी बऱ्याच दिवसांनी छोट्या पडद्यावर परतणार आहेत. काही महिन्यांपूर्वी बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये त्या स्पर्धक म्हणून दिसल्या होत्या. आता ‘घाडगे अँड ���ून’ या मालिकेत आऊंची नेमकी भूमिका काय असणार त्यांच्या येण्याने अक्षय आणि अमृता एकत्र येणार का त्यांच्या येण्याने अक्षय आणि अमृता एकत्र येणार का यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मालिका पाहूनच मिळतील.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/15/Ti-Ti-movie-motion-poster-released.html", "date_download": "2019-02-17T23:44:25Z", "digest": "sha1:REPL43SN7OFATPF6CW33CWEL4SZRGCMK", "length": 2989, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " ‘ती & ती’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित ‘ती & ती’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित", "raw_content": "\n‘ती & ती’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित\nमुंबई : अभिनेता पुष्कर जोग याच्या ‘ती & ती’ सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी या कलाकारांच्या या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका आहेत. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी ‘ती & ती’ सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शिका म्हणून मृणाल कुलकर्णी यांचा हा तिसरा सिनेमा आहे.\nपुष्कर, सोनाली आणि प्रार्थना यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे बहुतांश चित्रिकरण हे लंडनमध्ये झाले आहे. येत्या १ मार्च रोजी ‘ती & ती’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच पुष्कर, सोनाली आणि प्रार्थना हे तिघेजण एकत्र काम करत आहेत. मराठी सिनेसृष्टीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग होत आहेत. ‘ती & ती’ हा सिनेमा नक्कीच आपले वेगळेपण सिद्ध करेल. असे या सिनेमातील कलाकारांचे म्हणणे आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-commodity-rates-market-committee-pune-maharashtra-8674", "date_download": "2019-02-18T01:06:19Z", "digest": "sha1:7R2UBFCVLLS4JVE2UDK4Q2PUJMKYRX4D", "length": 21132, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, commodity rates in market committee, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात कारली, फ्लॉवर, सिमला मिरचीचे दर वधारले\nपुण्यात कारली, फ्लॉवर, सिमला मिरचीचे दर वधारले\nसोमवार, 28 मे 2018\nपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २७) भाजीपाल्याची आवक सुमारे १५० ट्रक एवढी झाली हाेती. उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक कमीच असून, पालेभाज्यांसह विविध भाजीपाल्यांचे दर वाढलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कारली, दाेडका, फ्लाॅवर, सिमला मिरची, शेवगा आणि पावट्याचा समावेश आहे.\nपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २७) भाजीपाल्याची आवक सुमारे १५० ट्रक एवढी झाली हाेती. उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक कमीच असून, पालेभाज्यांसह विविध भाजीपाल्यांचे दर वाढलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कारली, दाेडका, फ्लाॅवर, सिमला मिरची, शेवगा आणि पावट्याचा समावेश आहे.\nभाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून हिमाचल प्रदेशातून सुमारे ४ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात ४ ट्रक कोबी, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून १२ टेंपाे हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून सुमारे ५ टेंपो शेवगा आवक झाली हाेती. तर कर्नाटकातून तोतापुरी कैरीची सुमारे १० टेंपाे आवक झाली हाेती. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ४ हजार गोणी आवक झाली. आग्रा, इंदूर आणि तळेगाव भागांतून बटाट्याची सुमारे ४५ ट्रक आवक झाली हाेती.\nस्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० गोणी, टोमॅटो साडेपाच हजार क्रेट, फ्लॉवर सुमारे १० टेंपो, कोबी १५ टेंपो, तांबडा भोपळा १५ टेंपो, भेंडी १० तर गवार सुमारे ६ टेंपो, ढोबळी मिरची १२ तर गावरान कैरी १५ टेंपो, काकडी १० टेंपाे, भुईमूग शेंग सुमारे २५० गाेणी आवक बाजार समितीमध्ये झाली हाेती.\nफळभाज्यांचे भाव (प्रति दहाकिलो) : कांदा : ६०-८५, बटाटा : १३०-१७०, लसूण : १००-२५०, आले : सातारी : ५००-५५०, भेंडी : २००-३००, गवार : सुरती २००-४००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : १४०-१८०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी :२००-२२०, पापडी : ३००-३५०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : १४०-१६०, कोबी : ४०-६०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-११०, शेवगा : ३००-४००, गाजर : ८०-१५०, वालवर : २५०-३००, बीट : ४०-६०, घेवडा : ६००-६५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : १६०-२००, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ६५०-७००, मटार : परराज्य : ४८०-५००, तांबडा भोपळा : ४०-८०, कैरी : तोतापुरी : १२०-१४०, गावरान : ७०-१४०, चिंच : (अखंड) : ३००-३२०, फोडलेली : ६००-६५०, सुरण : २३०-२५०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे ९० हजार, तर मेथीची सुमारे ३० हजार जुड्या आवक झाली हाेती.\nपालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) ः कोथिंबीर : ७००-१८००, मेथी : ८००-१६००, शेपू : १०००-१२००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ५००-१०००, करडई : ५००-८००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १००-१५००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-६००, चवळई : ५००-६००, पालक : ५००-७००.\nफळबाजारात मोसंबी २१ टन, संत्री १ टन, डाळिंब सुमारे ३५ टन, पपई १५ टेंपोे, लिंबे सुमारे ५ हजार गोणी, चिकू एक हजार डाग, पेरू १०० क्रेट, कलिंगड सुमारे २५ टेंपो, खरबूज २० टेंपो, काेकणातून हापूसचे सुमारे ५ हजार, तर कर्नाटकातून विविध जातींचे सुमारे २० हजार बाॅक्स, करंड्यांची आवक झाली हाेती.\nफळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : १००-३००, मोसंबी : मद्रास: (३ डझन) : २६०-४५०, (४ डझन ) : १५०-२५०, संत्रा : ( ३ डझन) ३००-५००, (४ डझन) : १८०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-१००, गणेश १०-३०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-२०, पपई : ५-२५, चिकू : (१० किलाे) १००-७००, पेरू (२० किलो) : ३००-५००, रत्नागिरी हापूस : कच्चा (४ ते ८ डझन) ५००-१२००, तयार (४ ते ७ डझन) ७००-१४००. स्थानिका मुळशी हापूस प्रति डझन -१००-२५०\nफुलांचे दर (प्रतिकिलो) ः झेंडू : ३०-६०, गुलछडी : १६-३०, कापरी : २०-४०, अॅस्टर : १५-३०, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : १०-२०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : २०-५०, लिलीबंडल : १-३, जरबेरा : ५-२०, कार्नेशियन : २०-५०, मोगरा : १००-२००\nगणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. २७) खोल समुद्रातील सुमारे १० टन, खाडीची सुमारे ४०० किलो, नदीची सुमारे २ टन आवक झाली हाेती. तर आध्रप्रदेशातुन रहू, कतला सिलनची सुमारे १४ टन आवक झाली हाेती.\nखोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) ः पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे : १५००, मध्यम : १०००-११००, लहान : ७५० भिला : ६००, हलवा : ५५०, सुरमई : लहान ५५०-६०० मध्यम ६००-७००, रावस-लहान : ७००, मोठा : ९००, घोळ : ६५० ७०० करली : ३२०-३६०, करंदी : ३६० भिंग : ४००, पाला : ६००-१४००, वाम : पिवळी ४०० काळी ६००, ओले बोंबील : १४०-२००.\nकोळंबी ः लहान : २८०, मोठी : ४००-४८०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन��स : ७५०, लॉबस्टर : १४००-१५००, मोरी : २८०-४८०, मांदेली : १२०-१४० राणीमासा : २४०, खेकडे : २०० चिंबोऱ्या : ३६०-४८०.\nखाडीची मासळी ः- सौंदाळे : २८०, खापी : २००-२८०, नगली : ४००, तांबोशी : ४४०, पालू : २८०, लेपा : २००, शेवटे : १८०-२८० बांगडा : लहान : १४०, मोठे : २०० ,पेडवी : ६०, बेळुंजी : १४०, तिसऱ्या : २०० खुबे : १६०, तारली : १२०\nनदीची मासळी : रहू : १६०, कतला : १८०, मरळ : ३६०-४८०, शिवडा : २०० चिलापी : ६०, मागूर : १४०, खवली : २००, आम्ळी : ८० खेकडे : १६०, वाम : ५२०.\nउत्पन्न बाजार समिती फळबाजार पुणे\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात व��ढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-jayant-patil-declared-nationalist-partys-state-president-7810", "date_download": "2019-02-18T01:28:46Z", "digest": "sha1:SPKFTU5OQDSKOVDHMQO2CGLR4XETXIAP", "length": 15065, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Jayant Patil declared as Nationalist Party's state president | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार; प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार; प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nरविवार, 29 एप्रिल 2018\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली. तर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली.\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली. तर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली.\nमाजी विधानसभाअध्यक्ष दिलीप वळसे पाटील , माजी अर्थमंत्री जयंत पाटील , शशिकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चे��� होती. नुकत्याच झालेल्या हल्लाबोल आंदोलनात जयंत पाटील यांनी सरकारविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. तटकरे यांनी गेली चार वर्षे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. आता त्यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसदी निवड झाली आहे.\nपक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची कार्यकारिणी बैठक आणि सर्वसाधारण सभा दुपारी मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात सुरु झाली. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचा ९ वर्षांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\nया सर्वसाधारण सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील असणार असून, बैठकीला विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्यासह सर्व माजी मंत्री, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह एक हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत. या सभेमध्ये पक्षाचे राष्‍ट्रीय अध्यक्ष शरद पवार विद्यमान राजकीय घडामाेडींवर भाष्य करणार आहेत.\nपुणे लोकसभा राष्ट्रवाद जयंत पाटील सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील शशिकांत शिंदे आंदोलन agitation\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D/", "date_download": "2019-02-17T23:34:42Z", "digest": "sha1:Q3SRVXAV5BKZ2OXG2CFGH43SKPC5VVP7", "length": 16178, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुळा-मुठेत जलवाहतूक शक्‍य आहे का? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुळा-मुठेत जलवाहतूक शक्‍य आहे का\nजलमार्ग प्राधिकरणाने मागविला पालिकेचा अहवाल\nपुणे – गेल्या दोन दशकांमध्ये झालेल्या बेसुमार जलप्रदूषणामुळे मुळा-मुठा नदीचे आस्तित्त्व संपुष्टात आल���ले आहे. त्यामुळे महापालिकेकडून तब्बल हजार कोटी रुपये खर्चून मुळा-मुठा नदी सुधारणा प्रकल्प आणि तब्बल 6 हजार कोटींचा नदीकाठ विकसन प्रकल्प राबविला जात आहे. या दोन्ही प्रकल्प होत असतानाच; दुसऱ्या बाजूला या नद्यांतून वाहतूक प्रकल्पही मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.\nकेंद्र सरकारच्या जलवाहतूक योजनेमध्ये मुळा आणि मुठा या नद्यांचा समावेश करण्यात आल्यानंतर आता पुढील टप्प्यात या दोन्ही नद्यांमध्ये वाहतूक प्रकल्प राबविता येणे शक्‍य आहे का, याची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाने महापालिकेला केल्या आहेत. त्याबाबतचे पत्र महापालिकेला नुकतेच प्राप्त झाले आहे. महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या अभिप्रायावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.\nदेशांतर्गत जलवाहतुकीला चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकारने विधेयक मंजूर केले आहे. त्यानुसार देशातील शंभराहून अधिक नद्यांमध्ये वाहतूक केली जाणार आहे. शहराच्या मध्यभागातून मुळा-मुठा नद्या वाहतात. जलवाहतूक योजनेत या नद्यांचा समावेश करण्यासाठी खासदार अनिल शिरोळे पाठपुरावा करत आहे. यासंबधीची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यावर राज्य शासनाने मुळा-मुठा नद्यांचा जलवाहतूक योजनेत समावेश करण्यासंबधीचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक मंत्री यांच्याकडे पाठवला होता.\nत्यानुसार आता येत्या पावसाळी अधिवेशनात नॅशनल वॉटरवेस बिल -2015 च्या मूळ प्रस्तावात बदल करून मुळा-मुठा नद्यांच्या नावाचा समावेश करण्याचे निर्देश केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. त्यामुळे जलवाहतूक योजनेत मुळा-मुठेचा समावेश होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.\nसुट्टीवरून परतताच आयुक्‍त देणार उत्तर\nकेंद्र सरकारच्या भारतीय अन्तर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने महापालिका आयुक्तांना 13 एप्रिल रोजी पत्र पाठविले आहे. त्यात मुळा-मुठा नद्यांमध्ये जलवाहतुक करणे शक्‍य आहे का, याची तपासणी करावी, त्यासंबधीचा अहवाल आणि महापालिकेची बाजू पाठवावी, अशी सूचना केली आहे. मात्र, त्या पत्रानंतर तत्कालिन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची बदली आणि त्यानंतर आयुक्तपदी नियुक्त झालेले सौरभ राव हे सुट्टीवर असल्याने प्रशासनाकडून तुर्तास या प��्राबाबत काहीच हालचाल झालेली नाही. दरम्यान, आयुक्त परत येताच त्यांच्याशी बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nयापूर्वी मुळा-मुठा नदीत जलवाहतूक करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून चाचपणी सुरू होती. त्यावेळी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने खासगी कंपनीच्या माध्यमातून एक प्रस्ताव तयार करण्यात होता. त्याविरोधात काही स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेस न्यायालयात खेचले होते. त्यामुळे महापालिकेने हे पत्र नदीकाठ विकसन प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागारास पाठविले आहे. त्यानुसार, फिजिबिलिटी रिर्पोट करून त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिल्ह्यातील आश्रमशाळांची तपासणी होणार\n… यासाठी शेतकऱ्यांचे मृतदेह प्रथम दफन केले\nस्थलांतरीत दुष्काळग्रस्त नागरिकांना राज्य भावात अन्नधान्य द्या\nशिक्षक पात्रता परीक्षेचा शासनास विसर\n“फर्गसन’च्या पदपथावर होताहेत वाहने पार्क\nदोन शिफ्टमध्ये कामास 90 टक्के कर्मचारी तयार\n….तर ३ लाख पुणेकरांना फटका\n“ईएसआयसी’ परीक्षेसाठी राज्याबाहेरील केंद्र\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आ���ा सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Games-in-rural-areas-On-the-way-to-extinction/", "date_download": "2019-02-17T23:53:53Z", "digest": "sha1:QH7C2E3OR764F2KI6CQARPF7L3EGEG6E", "length": 6383, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रामीण भागातील खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ग्रामीण भागातील खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर\nग्रामीण भागातील खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर\nपरंपरेने चालत आलेले ग्रामीण खेळ आता नावापुरतेच उरले आहेत. यामध्ये मल्लखांब, कबड्डी, खो-खो, सूरपाट्या, विटीदांडू यांसारखे विविध ग्रामीण खेळ दिवसेंदिवस ग्रामीण भागातूनही हद्दपार झाल्याचे चित्र दिसत आहे.\nशहरीकरणाच्या कचाट्यात मैदानी खेळांचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. मागील अनेक वर्षांपूर्वी शहराऐवजी ग्रामीण भागात हे खेळ पहावयास मिळायचे; परंतु आता ही परिस्थितीदेखील बदलली आहे. शाळेच्या मैदान अथवा घरासमोर जागेत चेंडू आणि बॅटने क्रिकेट खेळणार्‍यांचे प्रमाण जास्त झाले आहे. शहरी भागात मैदानी खेळापेक्षा इतर खेळाला आधिक महत्त्व दिले जात आहे.\nबहुतेक विद्यार्थी बुद्धिबळ, कॅरम, मोबाइल या खेळांकडे वळलेले आहे. संगणकीकरणाच्या युगात संगणकावरील खेळ हा मुलांमध्ये अवडीचा विषय आहे. मैदानी खेळांमध्ये क्रिकेट वगळता अन्य खेळ खेळताना पाहावयास मिळत नाही; परंतु फुटबॉलसारख्या खेळात रस असणार्‍यांची संख्या कमी नाही. शहरी भागातील या आवडी-निवडी आता ग्रामीण भागातही पोहोचल्या आहेत. एका लाकडापासू�� तयार केलेली विटी आणि दांडू याद्वारे खेळला जाणारा विटी-दांडू हा खेळ सध्या कालबाह्य झाला आहे, तर कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ फक्‍त शालेय, महाविद्यालयीन स्पर्धांपुरते मर्यादित असल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड ग्रामीण भागातही मोठ्या वृक्षांच्या र्‍हासास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सूर-पारंब्यासारखे खेळ कोठे दिसत नाहीत.\nझाडावर चढून खेळला जाणारा हा खेळ जुन्या काळात प्रसिद्ध होता. नव्या पिढीला या खेळाविषयी माहिती आहे की नाही अशी शंका आहे. तालुक्यात पेंडू, चाटोरी या ठिकाणी यात्रेनिमित्त कुस्तीचा फड मात्र दिसत आहे. अनेक ठिकाणी कुस्तीचे आखाडे पाहावयास मिळत आहेत. तालुक्यात अल्प प्रमाणात का होईना कुस्ती स्पर्धेत यात्रेेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जात आहेत. कबड्डी, खोखो यांसारखे खेळ ग्रामीण भागात तग धरून आहेत.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/District-Bank-Shatdine-Deposit-Scheme/", "date_download": "2019-02-18T00:11:13Z", "digest": "sha1:QVCQSUZ36YKR7QHGKAWE4R42MSGZCKKH", "length": 4218, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा बँकेतर्फे ‘शतदिन ठेव योजना’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जिल्हा बँकेतर्फे ‘शतदिन ठेव योजना’\nजिल्हा बँकेतर्फे ‘शतदिन ठेव योजना’\nजिल्हा बँकेतर्फे शतदिन ठेव योजना सुरू केली आहे. सहकारी संस्था, बँका, पतसंस्था, शेतकरी व ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण उपस्थित होते.\nपाटील म्हणाले, सामान्य ग्राहक, शेतकरी, विविध संस्थांकडून ठेवीवर जादा व्याज दर देण्याची मागणी केली जात होती. जिल्हा बँक ही जिल्ह्यातील सर्वच छोट्या-मोठ्या सहकारी संस्थांची मातृसंस्था म्हणून काम करते. त्यामुळे अशा सर्व सहकारी संस्था, शेतकरी, ग्राहकांचे हित जपण्याचा प्रयत्न बँक सातत्याने करतेे.\nही योजना दि. 16 फेब्रुवारी ते 31 मार्च 2018 या कालावधीकरिता राहणार आहे. अन्य बँकांमध्ये 90 दिवसांच्या ठेवींसाठी 6 टक्के व्याजदर आहे. जिल्हा बँक 100 दिवसांच्या ठेवीसाठी 7.50 टक्के व्याज देणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा बँकेकडे 4 हजार 26 कोटींच्या ठेवी आहेत. दि. 31 मार्चअखेर ठेवींचे 5 हजार 300 कोटींचे उद्दिष्ट आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/kavad-yatra-aurangabad-15637", "date_download": "2019-02-18T00:41:47Z", "digest": "sha1:F3MHKUWHHWPKRTK556RAUHXJ5CEAJPDB", "length": 8404, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "kavad yatra in aurangabad | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेनेच्या औंरगाबादमधल्या कावड यात्रेची \"वर्ल्ड बुक ऑफ रेकॉड'मध्ये नोंद\nशिवसेनेच्या औंरगाबादमधल्या कावड यात्रेची \"वर्ल्ड बुक ऑफ रेकॉड'मध्ये नोंद\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nया संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यांशी संपर्क साधला असता, आम्ही कोणत्याही पुरस्कारासाठी किंवा कुठल्या विक्रमाची नोंद व्हावी म्हणून कावड यात्रा काढली नव्हती. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने स्वतःहून आमच्या धार्मिक कार्यक्रमाची दखल घेतली आणि आम्हाला सन्मानीत केले याचा मनस्वी आनंद होत आहे.\nऔरंगाबाद : शिवसेनेच्या वतीने श्रावण महिन्यात हर्सुलच्या हरसिध्दी देवी मंदीर ते खडकेश्‍वर महादेव मंदीरापर्यंत काढण्यात आलेल्या कावड यात्रेची नोंद वर्ल्ड बुक ऑ��� रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. 29 ऑगस्ट 2017 रोजी युनायटेड किंगडमच्या वल्ड बुक रेकॉर्डचे अध्यक्ष संतोष शुक्‍ला यांनी कावड यात्रेचे संयोजक व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना पत्र पाठवून यासंदर्भात कळवले आहे.\nपंधरा हजार शिवसैनिक व भाविकांचा सहभाग असलेल्या कावड यात्रेत पहिल्यांदा 251 फुटांची कावड तयार करण्यात आली होती. हरसिध्दी माता मंदीर ते खडकेश्‍वर या साधारणता अडीच ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत पाचशे भाविकांनी सलग ही कावड खांद्यावर उचलत नेली होती. औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच अशा कावड यात्रेचे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. इंग्लंडच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने या कावड यात्रेची आपणहून दखल घेत संयोजकांशी संपर्क साधत माहिती घेतली होती.\nया संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यांशी संपर्क साधला असता, आम्ही कोणत्याही पुरस्कारासाठी किंवा कुठल्या विक्रमाची नोंद व्हावी म्हणून कावड यात्रा काढली नव्हती. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने स्वतःहून आमच्या धार्मिक कार्यक्रमाची दखल घेतली आणि आम्हाला सन्मानीत केले याचा मनस्वी आनंद होत आहे. यामुळे भविष्यात आणखी चांगले काम करण्याची उर्जा आणि प्रेरणा आम्हाला मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/mohan-bhagwat-speech-dehli-28820", "date_download": "2019-02-18T00:00:51Z", "digest": "sha1:ZYEBPLQQCQ24FNTXDMS7KED6YY3UIPSL", "length": 10393, "nlines": 129, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "mohan bhagwat speech in dehli | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनागपूरहून दिल्लीला फोन जात नाही\nनागपूरहून दिल्लीला फोन जात नाही\nनागपूरहून दिल्लीला फोन जात नाही\nमंगळवार, 18 सप्टेंबर 2018\nहिंदुत्व हा संघाचा विचार असल्याचे सांगितले जात असले, तरी तो संघाचा नव्हे तर भारतीय संस्कृतीचा विचार आहे व तो भाषा, प्रांत, प्रदेश, जातीपाती यांत जखडलेला विचार नाही, असे सांगून भागवत म्हणाले, की \"हिंदुत्व' शब्द संघाला चिकटला असला तरी भारत, आर्य, इंडिग, भारतीय या शब्दांना संघाचा विरोध नाही. राज्यघटना ही सर्वोच्च आहे व त्यानुसारच देश चालला पाहिजे, यावर संघाचे पहिल्या दिवसापासून ठाम मत आहे.\nनवी दिल्ली : संघाला भारताची राज्यघटना संपूर्ण मान्य असून, घटनेविरुद्ध संघाने काम केल्याचे एकही उदाहरण सापडणार नाही, असे सांगत, सरसंघचालक मोहन भागवत यांनी, संघ देशाच्या सरकारच्या कामात हस्तक्षेप करत नाही व नागपूरहून आलेल्या फोननुसार दिल्लीचे सरकार चालत नाही. सत्तेत असलेले लोक ते चालविण्यासाठी समर्थ आहेत, असे स्पष्ट केले. मात्र सरसंघचालकांनी पक्षातीत असलेल्या सर्वोच्च पदावरील भारताच्या राष्ट्रपतींनाही स्वयंसेवकाचे लेबल चिटकवल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.\n\"भारत का भविष्य' या मालिकेच्या दुसऱ्या व्याख्यानात बोलताना भागवत म्हणाले, की मुसलमान नकोत, असे संघ कधीही म्हणत नाही. हिंदू राष्ट्र म्हणजे त्यात मुसलमान नकोतच, ही संघाची धारणा बिलकूल नाही. भारताचे व्हिजन डॉक्‍युमेंट समतायुक्त, शोषणमुक्त व अखिल विश्‍वाबद्दलची सद्भावना व बंधुभाव असलेले असे बनले पाहिजे, हा संघाचा आग्रह आहे. देशभक्ती, पूर्वजांचा गौरव, वैश्‍विक व मूल्याधारित धर्म हवा. तो भारतीय संस्कृतीतच आढळतो व \"रिलीजन' हे त्याचे योग्य भाषांतर नव्हे. नागपूरहून फोन जातो, असे जे अंदाज लावले जातात, ते साफ चुकीचे आहेत. केंद्रात कार्यरत असलेले अनेक लोक स्वयंसेवक आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्री इत्यादी अनेक जण स्वयंसेवक राहिले असल्याने अशा गोष्टी बोलल्या जातात. प्रत्यक्षात हे सारे लोक माझ्याच वयाचे असले तरी राजकारणात ते मलाही सीनियर आहेत. मला संघकार्याचा जेवढा अनुभव आहे त्यापेक्षा त्यांचा राजकारणात जास्त अनुभव आहे. त्यांना अशा सल्ल्याची गरजच नाही, ते समर्थ आहेत. मात्र त्यांनी सल्ला मागितला तर तो आम्ही जरूर देतो. राजकारण व सरकारच्या धोरणांवर संघाचा काहीही प्रभाव नाही. संघाचा राजकारणाशी संबंध काय, एकाच पक्षात सर्वाधिक स्वयंसेवक का आहेत, इतर पक्षांत जाण्याची इच्छा स्वयंसेवकांना का होत नाही, या प्रश्‍नांवर भागवत म्हणाले, की या प्रश्‍नांची उत्तरे संबंधितांनीच शोधायची आहेत. आम्ही कोणत्याही स्वयंसेवकाला विशिष्ट राजकीय पक्षातच काम करण्यास सांगत नाही. मात्र राष्ट्रनिर्माण व राष्ट्रवैभवासाठी ���का विचाराने, एका धोरणाने व एक भव्य स्वप्न घेऊन काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहा, असे संघ आपल्या स्वयंसेवकांना जरूर सांगतो. संघात जबाबदारीच्या पदांवरील कोणीही राजकारणात अजिबात पडत नाही.\nभारत दिल्ली मोहन भागवत सरकार government मात mate फोन विषय topics वन forest राजकारण politics राजकीय पक्ष political parties\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%86%E0%A4%A7/", "date_download": "2019-02-18T00:34:56Z", "digest": "sha1:X4D5TXE7HIDKJQ2SGAORQ2KK3BUOLOEF", "length": 12046, "nlines": 103, "source_domain": "yesviralnow.com", "title": "चित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री चे वजन 90 कीलो. - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nHome Cinema चित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री चे...\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री चे वजन 90 कीलो.\nबॉलिवूड दुनियेची सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. आणि या इंडस्ट्रीत एकापेक्षा एक वरचढ हीरॉईन आहेतज्या खूप मेहनत करुन पुढे पोहचल्या आहेत. आपल्याला माहिती आहे का की Field मध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक अभिनेत्री ला आपल्या शरीरावर जास्त लक्ष दयावे लागते. आज आपण काही अशा अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत ज्या फिल्म मध्ये येण्याआधी खूप जाड होत्या. खूप फँट दिसत होत्या. पंरतु नंतर या हिरॉइननी आपले वजन कमी करुन सर्वांना चकीत केले. आणि बॉलिवूड मध्ये आपली ओळख कायम केली. खरे तर या अभिनेत्री नी आपले फँट कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. चला तर मग पाहुया या कोण कोण हिरॉइन आहेत.\nपरिणीती चोप्रा ला तर आपण सगळे ओळखतोच खूप सुंदर दिसणारी ही अभिनेत्री आज बॉलीवूड मध्ये आपली ओळख बनवून आहे. फिल्म इंडस्ट्री मध्ये पाय ठेवण्या आधी परिणीती चोप्रा खूप जाड होती. तिचे वजन 86 किलो होते. आपल्याला ऐकून खरचं आश्चर्य वाटत असेल पंरतु ही गोष्ट स्वतः परिणीती ने एका इंटरव्यू मध्ये सांगितली होती. तिचे वजन खूप जास्त होते. फिल्म मध्ये आल्यानंतर तिने जिमला जाऊन आणि आपल्या डायट वर लक्ष देऊन 28 किलो वजन कमी केले. आणि आज ती बॉलीवूड च्या सुंदर अभिनेत्री च्या लिस्ट मध्ये आहे.\nप्रसिद्ध निर्देशक महेश भट यांची मुलगी आणि बॉलीवूड ची क्यूट हीरॉईन आलिया भट ला सर्व विरासत मध्ये मिळाले. ती सुरवाती पासूनच फिल्म मध्ये येणार होती पंरतु सुरवातीला आलिया भटचे वजन खूप जास्त होते जेंव्हा आलियाला करण जोहरची फिल्म स्टुडंट ऑफ द ईयर या फिल्म मध्ये काम करण्याचा चान्स मिळाला त्यावेळी तिचे वजन 68 कीलो होते.\nकरण जोहरच्या सांगण्यावरून तिने 16 कीलो वजन कमी करावे लागले. कारण करण जोहरने ही अट ठेवली होती. की या फिल्म मध्ये काम करण्यासाठी तिला तिचे वजन कमी करावे लागेल. यानंतर आलियाने आपले वजन कमी करण्यासाठी खूप घाम गाळला आणि आपल्या डेबू फिल्म मध्ये शानदार अभिनय केला.\nप्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर ची डेब फिल्म दम लगा के हाइशा च्या वेळी तिचे वजन 85 कीलो होते. आणि ती खूपच जाड दिसत होती. परंतु तिने तिची दुसरी फिल्म मनमरजियां मध्ये आपले वजन कमी करून सर्वांना हैराण केले. तिने आपले वजन कित्येक कीलो कमी केले. खूप सारे लोक तर तिला ओळखु शकले नाहीत. हिला आपले वजन कमी करण्यासाठी आपल्या डायटमध्ये खूप बदल करावा लागला होता.\nPrevious articleनीता अंबानी यांनी लग्नासाठी ही अट ठेवली होती. Love Story गरिबीतून श्रीमंतीकडे\nNext articleजीवनात पैशाची चणचण आहे काळजीत आहात तर बोला हनुमान जीचा हा मंत्र लवकरच होईल अडचण दूर\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/11/Indian-football-team-bet-kenya-in-Intercontinental-football-cup-.html", "date_download": "2019-02-17T23:41:23Z", "digest": "sha1:YPROI2WT4VBZOT2Q37QCYVOEFKBRHHDC", "length": 4134, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल चषकावर 'भारता'चे नाव इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल चषकावर 'भारता'चे नाव", "raw_content": "\nइंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल चषकावर 'भारता'चे नाव\nकर्णधार सुनील छेत्री थराला मेस्सीनंतर सर्वाधिक गोल करणारा खेळाडू\nमुंबई : येथे आयोजित हिरो इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय फुटबॉल संघाने दमदार प्रदर्शन करत, केन्यावर २-० अशा गुणांनी मात केली आहे. संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा विजय मिळवला असून या विजयाबरोबरच इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल चषकावर देखील आपले नाव कोरले आहे.\nविशेष म्हणजे कर्णधार छेत्री हाच या विजयाचा खरा शिल्पकार ठरला आहे. सामन्यामध्ये भारतीय संघाकडून करण्यात आलेले दोन्हीही गोल हे छेत्रीनेच केले होते. खेळाच्या सुरुवातील पहिल्या ८ व्या मिनिटाला छेत्रीने पहिला गोल करत भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली व त्यानंतर २९ व्या मिनिटाला दुसरा गोल करत भारताला निर्णय आघाडी मिळवून देत, संघाचा विजय साजरा केला. दरम्यान या दोन गोल बरोबरच आंतरराष्ट्रीयस्तरावर ६४ गोल करणारा छेत्री हा लियोनल मेस्सीनंतर दुसरा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याच्या या कामगिरीसाठी सध्या सर्व स्तरातून त्याची कौतुक केले जात आहे.\nकेंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी देखील छेत्री याच्या या कार्याची दाखल घेत त्याचे कौतुक केले आहे. 'भारतीय संघाने आज अत्यंत उत्तम कामगिरी ��ेली असून कर्णधार छेत्रीच्या नेतृत्वात केनियाचा २-० ने पराभव केला आहे. हा क्षण प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदचा असून या कामगिरीसाठी संघाचे हार्दिक अभिनंदन' असे ट्वीट राठोड यांनी केले आहे.\nदरम्यान मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरने देखील छेत्री आणि भारतीय संघाचे या विजयासाठी कौतुक केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-scarcity-will-solve-bhor-and-velha-pune-maharashtra-6718", "date_download": "2019-02-18T01:30:12Z", "digest": "sha1:O7VPPKVXHP4MP2XNG4GE3DQZORK4AZOO", "length": 16106, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, water scarcity will solve of bhor and velha, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभोर, वेल्ह्यातील टंचाईग्रस्त वाड्या-वस्त्यांचा पाणीप्रश्न सुटणार\nभोर, वेल्ह्यातील टंचाईग्रस्त वाड्या-वस्त्यांचा पाणीप्रश्न सुटणार\nबुधवार, 21 मार्च 2018\nपुणे ः भाेर, वेल्हा तालुक्यांतील दुर्गम भागात असलेल्या वाड्या-वस्त्यांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. उंचावर असलेल्या या वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजना राबवणे अवघड असते. अशा गावांमध्ये शिवकालीन टाक्यांप्रमाणे खडकातील साठवण टाक्या उभारण्यात येणार अाहेत. यासाठी जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान समितीने एक कोटी ७५ लाख ११ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली.\nपुणे ः भाेर, वेल्हा तालुक्यांतील दुर्गम भागात असलेल्या वाड्या-वस्त्यांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. उंचावर असलेल्या या वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजना राबवणे अवघड असते. अशा गावांमध्ये शिवकालीन टाक्यांप्रमाणे खडकातील साठवण टाक्या उभारण्यात येणार अाहेत. यासाठी जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान समितीने एक कोटी ७५ लाख ११ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली.\nजिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतारे यांनी ही माहिती दिली. शिवतारे म्हणाले, की भोर आणि वेल्हा तालुक्यांतील दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. या वस्त्यांची पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर झाली पाहिजे, यासाठी गेली ���-४ वर्षे सतत पाठपुरवा केला. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणाी केली.\nसंबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन तेथे सर्व्हे करण्यात आला. त्यामुळे या वाड्या-वस्त्यांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानामध्ये करण्यात आला. नुकतीच भोर तालुक्यातील पाच गावांमधील १४ वाड्या, वस्त्यांवर खडकातील टाक्या बांधण्यासाठी व विहीर दुरुस्तीसाठी आणि वेल्ह्यातील २ गावांच्या दोन वाड्या-वस्त्यांवरील साठवण टाक्यांसाठी १ कोटी ७५ लाख ११ हजारांचा निधी मिळवण्यात यश आले.\nप्रत्येक टंचाई बैठकीच्या वेळी या वाड्या-वस्त्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शिवकालीन खडकातील टाक्या हा एकच पर्याय असल्याची निदर्शनास आणून दिले. परंतु त्यासाठी निधी मिळत नव्हता. या टाक्यांसाठी जागा मिळणे, ती शासनाच्या नावावर करण्यासाठी स्थानिकांशी चर्चा केली. या भागातील पंचायत समिती सदस्य तसेच, गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी विशेष सहकार्य केले.\nभोर तालुक्यातील हिर्डोशीच्या मालुसरेवस्ती, धामनदेव, सोमजाई वस्ती, शिरवली हिमा गावठाण, चौधरीवस्ती, करंजगाव गावठाण, डेहेन गावठाण, सोनारवाडी, जळकेवाडी, हुंबेवस्ती, धनगरवस्ती, पारवाडी गावठाण येथे खडकातील टाक्या बांधण्यात येणार आहेत. वेल्हे तालुक्यातील आसनी मंजाईच्या धनगर वस्ती आणि खानू गावठाणामध्ये साठवण टाक्या बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.\nपाणी पाणीटंचाई जिल्हा परिषद भोर पुणे\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/i-know-every-tricks-of-raju-shetti/", "date_download": "2019-02-18T00:41:56Z", "digest": "sha1:XKRPPHPAYLCUL7MI5VZGRC34HBDGHXFS", "length": 6077, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "i know every tricks of raju shetti - sadabhau khot", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, प��किस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते आपापल्या मतदार संघामध्ये विकास कामांचे उद्घाटन करत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नेते आपल्या विरोधात असलेल्या नेत्यावर टीका करतात किंवा आपण त्या विरोधकापेक्षा किती उजवे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना चांगलेच झापले आहे.\nसदाभाऊ खोत म्हणाले की, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारखानदार व खासदार संघटनेचे मॅच फिक्सिंग आहे. आपल्या कार्यकर्त्यांना अगोदर ऊस घालण्यास सांगून दोन- तीन महिन्यांनंतर आता त्यांना आंदोलन सुचले आहे. मी गेली १५ वर्षे त्याच शाळेत होतो. त्यामुळे त्यांच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत, असे राजु शेट्टींना झापण्यात आले आहे.\nयाआधी खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर टीका केली होती व आंदोलनाचा इशारा देखील दिला होता त्यावरच खोत यांनी चांगलाच प्रतिहल्ला यावेळी केला. तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम व्याजासहित देण्यास भाग पाडू, शेतकऱ्यांनी त्याची चिंता करू नये असा विश्वास देखील त्यांनी शेतकऱ्यांना दिला.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/2017/12/", "date_download": "2019-02-18T00:34:13Z", "digest": "sha1:GUFGPQ2AWBFSEQAHJG4RHZS2M5JKGELU", "length": 12197, "nlines": 283, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "2017 December Archive - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nश्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर\nadmin | पवित्र प्रार्थनास्थळे |\nआकाश भेदत गेलेले उत्तुंग कडे, सरळसोट उंच सुळके, घनदाट निबिड अरण्याने ��्यापलेल्या दऱ्या, पावसाळ्यात धडकी भरवणारे प्रचंड जलप्रपात आणि अशा दुर्गम ठिकाणी वसलेला तो प्रलयंकारी मार्लेश्वर…\nadmin | पवित्र प्रार्थनास्थळे |\nदूरवर पसरलेला गच्च जंगलाने वेढलेला परिसर, आसपासच्या छातीत धडकी भरवणाऱ्या खोल दऱ्या असे सहयाद्रीचे रौद्रभीषण सौंदर्य टिकलेश्वराच्या डोंगरावर उभे राहून दिसू शकते.\nadmin | पवित्र प्रार्थनास्थळे |\nमंदिर सुमारे ४०० वर्षे जुने असून मंदिर बांधणी जांभ्या दगडातील आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात नेहमीप्रमाणे प्रचलित अशी गणेशमूर्ती नसून याच स्वयंभू शिळेला श्री गणेश मानून त्याची पूजा केली जाते.\nरत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी\nadmin | ऐतिहासिक किल्ले |\nअनेक शतकं रत्नागिरी परिसराचा राखणदार व अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या किल्ल्याला भेट दिल्यावर एखाद्या जाणकार बुजुर्गाला भेटल्याची अनुभूती आपल्याला येते.\nadmin | विलोभनीय जलप्रपात |\nपायऱ्यांवरून एका संथ लयीत पडणाऱ्या धबधब्याच्या असंख्य शुभ्र जलधारा बघणं हा कधीही विसरता न येणारा अनुभव आहे.\nadmin | ऐतिहासिक किल्ले |\nदक्षिणेकडे सुरुच्या दाट बनांनी झाकलेला गावखडीचा निर्मनुष्य समुद्रकिनारा या ठिकाणाहून खूप सुंदर दिसतो. गडावरील सर्व वास्तू तटबंदीवर उभं राहून नीट दिसू शकतात.\nadmin | ऐतिहासिक किल्ले |\nगणपतीपुळ्यापासून १६ कि.मी. अंतरावरील जयगड बंदर हे अनेक शतकांपासून व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे राहिले आहे. अशा या ऐतिहासिक बंदराजवळ जयगड सागरीदुर्ग शतकानुशतके उभा आहे.\nadmin | पवित्र प्रार्थनास्थळे |\nइथला एकांत, नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेला परिसर, स्वच्छ समुद्रकिनारा आणि मनाला वेढून टाकणाऱ्या लाटांच्या घनगंभीर गाजेमुळे वेळणेश्वर परिसर वेगळाच भासतो.\nadmin | ऐतिहासिक किल्ले |\nआपल्या स्थलमहात्म्यासाठी प्रसिद्ध असणारा सुवर्णदुर्ग हा कोकणातील महत्वाचा जलदुर्ग आहे. दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ किनाऱ्यापासून अडीचशे मीटर अंतरावर समुद्रांत आठ एकरवर हा किल्ला वसला आहे.\nadmin | ऐतिहासिक किल्ले |\nपावसाळ्यात भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी रसाळगड हा एक उत्तम पर्याय आहे. पर्जन्य ऋतुमधे रसाळगडाचे सौंदर्य खूप उठून दिसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-anniversary-soil-fertility-seminar-pratap-chiplunkar-8751", "date_download": "2019-02-18T01:17:09Z", "digest": "sha1:OR2WONZXWTF3QKQ4HUQJUNCKN4S3IZNA", "length": 22402, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Agrowon Anniversary, Soil fertility seminar, Pratap Chiplunkar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशून्य मशागतीसह तणांचे व्यवस्थापन ठरते शाश्वत : प्रताप चिपळूणकर\nशून्य मशागतीसह तणांचे व्यवस्थापन ठरते शाश्वत : प्रताप चिपळूणकर\nबुधवार, 30 मे 2018\nभात आणि ऊस पिकांवर काम करत असलो तरी कोणत्याही पिकांच्या शेतीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्राशिवाय पर्याय नाही, यावर आधारित माझी शेती आहे. त्याचप्रमाणे नांगरणीविना शेती, भांगलणीविना शेती, ‘तण खाई धन’ऐवजी ‘तण देई धन’ या विचारावरच जमिनीची शाश्वत सुपीकता अवलंबून असल्याचे मत प्रताप चिपळूणकर यांनी व्यक्त केले.\nभात आणि ऊस पिकांवर काम करत असलो तरी कोणत्याही पिकांच्या शेतीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्राशिवाय पर्याय नाही, यावर आधारित माझी शेती आहे. त्याचप्रमाणे नांगरणीविना शेती, भांगलणीविना शेती, ‘तण खाई धन’ऐवजी ‘तण देई धन’ या विचारावरच जमिनीची शाश्वत सुपीकता अवलंबून असल्याचे मत प्रताप चिपळूणकर यांनी व्यक्त केले.\n'अॅग्रोवन'च्या तेराव्या वर्धापन दिन निमित्ताने 'जपाल माती, तर पिकतील मोती' या विषयावर पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात मंगळवारी (ता.१७) झालेल्या चर्चासत्राला राज्यभरातील शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर, सुभाष शर्मा, वासुदेव काठे, शास्त्रज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे यांची जमीन सुपीकतेवर केलेल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.\nगेली ४८ वर्षे शेती करत असून, वडिलांकडून माझ्या हाती आलेल्या जमिनीची सुपीकता अत्यंत चांगली होती. १९७० चा हा काळ होता. रासायनिक खतांसह सुधारित जातींचा प्रचार आणि प्रसार सुरू होता. त्याचा वापर सुरू केला. पहिली १५ वर्षे चांगले उत्पादनही मिळाले. मात्र, त्यानंतर उत्पादनाचा आलेख खाली उतरत गेला. इतका खाली गेला की कुटुंबाचा उदरनिर्वाहही धोक्यात आला. शेती, शेतकरी, पीक, त्यात वापरल्या जाणाऱ्या निविष्ठा साऱ्या त्याच असताना हे का घडते, याचा विचार सुरू झाला. जमिनीची सुपीकता कमी झाल्या��े किंवा जमिनीत ताकद न राहिल्याने कमी झालीय म्हणण्यापेक्षा नेमके काय कमी झाले, यावर चिंतन करताना हाती एक सूक्ष्मजीवशास्त्राची तोंडओळख करून देणारे इंग्रजी पुस्तक आले.\nत्यातून काढलेले सामान्य निष्कर्ष ः\nसेंद्रिय कर्बाची पातळी जमिनीमध्ये कमी झाली ती वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रामुख्याने चांगल्या कुजलेल्या शेणखतांचा वापर करण्याची प्रचलित पद्धत होती. सूक्ष्मजीवशास्त्राने मात्र असे खत वापरणे चुकीची असल्याची जाणीव करून दिली. कारण कुजणारा पदार्थ शेतीत टाकणे चूक नाही. तो पदार्थ सातत्याने शेतीमध्ये टाकत राहून, त्याची कुजण्याची प्रक्रिया मात्र शेतीमध्येच झाली पाहिजे. कुजण्यातून सुपीकता वाढते हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यानंतर कंपोस्ट करणे, गांडूळखत अशी संपूर्ण कुजलेली खते शेतात टाकणे मी १९९० मध्ये पूर्णपणे बंद केले.\nकुजणारे पदार्थ आणायचे कोठून, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांसमोर असतो. ऊस उत्पादकांकडे त्याच पाचट उपलब्ध असते. त्याच्या कुजवण्यासह व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. मात्र, या साऱ्या प्रयोगातूनही फारसे उत्पादनात फारशी वाढ न झाल्याचे दिसले. म्हणजे सुपीकता पातळी स्थिर राहिली, पण वाढलेली नाही हे स्पष्ट झाले. झाडांच्या जमिनीवरील व लवकर कुजणाऱ्या भागामध्ये सुपीकता वाढवण्याची ताकद मर्यादित असल्याचे मत झाले. त्यानंतर जमिनीतील खोडक्या आहे त्या जागीच कुजवण्याच्या दिशेने काम सुरू केले. पूर्वी दोन वर्षांनंतर नांगरणी करून खोडक्या जळण्यासाठी काढून घेतल्या जात. नांगरणीसह तेही बंद केली. पण खोडके मारण्यासाठी तणनाशकांचा वापर करण्याची कल्पना २००५ च्या उन्हाळ्यामध्ये विचार करताना सुचली. ऊस पिकांनंतर भाताची बैलाच्या पेरणी करण्याऐवजी ओलित करून टोकण केली. भाताचे पीक उत्तम आले. मात्र, उसाची नवीन लागवड करण्यामध्ये अडचण येत होती. त्यावर मात करण्यासाठी सरीच्या तळाशी पॉवर टिलर किंवा बैलाच्या साह्याने तास घालण्यात आला. त्यात उसाची लागवड केली. पूर्वी एकरी केवळ ४० टनांपर्यंत उत्पादन मिळत असे, ते वाढून एकरी ६० टनांवर पोचले. प्रयोग यशस्वी झाला. पाचट कुजून मिळणारे खत आणि खोडक्या कुजून मिळणारे खत यातील फरक स्पष्ट झाला होता.\nसेंद्रिय खताच्या वापरामध्ये उच्चनीचता असते का, या विचाराला चालना मिळाली. बहुतांश जनावरे जमिनीच्या वर येणाऱ्या हिरवा पाला खातात. त्यामुळे शेणखतांतही त्याचे अंश येणार. थोडक्यात, केवळ शेणखतामुळे जमीन शाश्वत सुपीक होणार नाही, या निष्कर्षापर्यंत पोचलो आहे.\nमुळासकट तण उपटणे हे चूक आहे. तणाच्या केवळ पाल्याऐवजी मुळे कुजवण्याकडे लक्ष देण्यास सुरवात केली. उसाजवळचा दोन फुटांचा भाग सोडून पाच फुटी पट्ट्यामध्ये तीन ते साडेतीन महिने तणे मुक्तपणे वाढू दिली. ती हाताने कापण्यासाठी मनुष्यबळ लागणार. त्याऐवजी तणनाशकाने जागेवर मारण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे तणे व त्यांची मुळे जागेवर वाळली. मुळे आकसल्याने हवी खेळती राहू लागली. या पोकळ्यामध्ये सूक्ष्मजीवांच्या वाढीलाच चालना मिळाली. त्यातही जितक्या जास्त वनस्पती जनावरांच्या खाण्यात येतील, तितके फायद्याचे ठरते. द्विदल पिकांऐवजी गवतवर्गीय तंतुमय मुळातून चांगले खत निर्माण होत असल्याचे संशोधनही पाहण्यात आले.\nशेती सोपी झाली ः नांगरणी, भांगलणी, तण नियंत्रण नसल्याने मनुष्यबळ कमी लागते. खर्चात बचत होते.\nसेंद्रिय खत विकत आणावे लागत नाही.\nकेवळ शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी पशुपालन करू नका. कारण त्यातून शाश्वत जमीन सुपीकता मिळतन नाही. दूध व अन्य उत्पादनासाठी पशुपालन करण्याला विरोध नाही.\nचारही बांधाच्या आत वाढणाऱ्या तणे आणि वनस्पतींचा वापर शाश्वत जमीन सुपीकतेसाठी होऊ शकतो. त्यातही त्यांच्या जमिनीखालील भाग तिथेच कुजतील, याकडे लक्ष द्या.\nसंपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८\nऊस शेती तण weed अॅग्रोवन agrowon agrowon रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser दूध २०१८ अॅग्रोवन जमीन सुपीकता वर्ष २०१८\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर��णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\n'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपरभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...\nकिमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/sukrut-karandikr-article-on-ajit-wadekar-5939346.html", "date_download": "2019-02-18T00:38:31Z", "digest": "sha1:O5VRBWVS6AHCETNVCCUZKVBNUA7GCHLF", "length": 14488, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sukrut karandikr article on ajit wadekar | ‘कोल्ड ब्लडेड’ अजित!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवाडेकरांच्या धावा कोणत्या परिस्थितीतल्या, संघाचे मनोबल उंचावण्यात त्यांचे योगदान काय, हे निर्जीव आकडे सांगू शकत नाहीत.\nसत्तरच्या दशकात भार��ीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेल्या अजित वाडेकरांची कारकीर्द जेमतेम दहा वर्षांची आणि ३७ कसोटी सामन्यांची. तिसऱ्या क्रमांकावर डावखुरी फलंदाजी करणाऱ्या वाडेकरांची सरासरी ३१ ही तशी सामान्यच. पण बहुतेक वेळा आकड्यांमधून खरे मूल्यमापन होत नसते. वाडेकरांच्या धावा कोणत्या परिस्थितीतल्या, संघाचे मनोबल उंचावण्यात, भारताला विजयी करण्यात त्यांचे योगदान काय, हे निर्जीव आकडे सांगू शकत नाहीत. उदाहरणार्थ १९७१ च्या वेस्ट इंडीज दौऱ्यातला पहिलाच कसोटी सामना सबिना पार्कच्या तेजतर्रार खेळपट्टीवर खेळला गेला. आग ओकणाऱ्या वेस्ट इंडीजच्या तोफखान्यापुढे पहिल्या काही षटकातच वाडेकरांचा हात शेकून निघाला. ग्लोव्हजमधल्या त्या रक्ताळलेल्या हाताच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्या नाहीत. नेतृत्वाने पळपुटेपणा करायचा नसतो. आघाडीवर राहून सामना करायचा असतो, हाच धडा कर्णधार म्हणून वाडेकरांनी सहकाऱ्यांना दिला होता. परिणाम काय झाला परदेशातली पहिलीच मालिका खेळणाऱ्या नवख्या सुनील गावसकरने पुढच्या चार सामन्यांत तब्बल ७७४ धावांची रास रचली. पुढे इंग्लंडमध्ये हेच घडले. इंग्लंडच्या बोचऱ्या वाऱ्यात, कुडकुडत्या थंडीत सर्वोत्तम इंग्लिश गोलंदाजांना वाडेकरांनी ठरवून अंगावर घेतले आणि पहिल्याच सामन्यात ८५ धावा फटकावल्या. भारताच्या एकूण धावा त्या वेळी फक्त १२५ होत्या. ‘करिअर अॅव्हरेज’मधून महत्त्व न समजणाऱ्या अनेक मौल्यवान खेळ्या वाडेकरांनी खेळल्या.\nसन १९३२ मध्ये भारताला कसोटी क्रिकेट संघाचा दर्जा मिळाला. परदेशातल्या पहिल्या मालिका विजयाची चव चाखायला मिळाली ती त्यानंतर तब्बल चाळीस वर्षांनी. हा क्षण अजित वाडेकरांच्या नेतृत्वाने दाखवला. खरे म्हणजे पहिली काही दशके भारतीय क्रिकेटवर राजा-रजवाड्यांचेच वर्चस्व राहिले. १९७१ च्या ऐतिहासिक वेस्ट इंडीज दौऱ्यातही नवाब मन्सूर अली खान पताैडीच्या नेतृत्वाखाली भारत खेळणार हे जवळपास ठरले. विजय मर्चंट या जाणत्या आणि खडूस मुंबईकराने अचानकपणे अजित वाडेकरांना कर्णधार म्हणून पसंती दिली. एवढेच नव्हे, तर सुनील गावसकर या तरुणावर त्यांनी विश्वास टाकला. उताराला कारकीर्द लागलेल्या दिलीप सरदेसाईंना मर्चंट यांनीच घेतले. मर्चंट यांचे तिन्ही निर्णय ऐतिहासिक ठरले. याच तिघांच्या बहारदार कामगिरीने भारत जिंकला. वेस्ट इंडीजमधला मालिका विजय नशिबाने मिळाला नसल्याचे वाडेकरांनी सिद्ध केले. त्यानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने इंग्रजांना इंग्लंडमध्ये जाऊन धूळ चारली. त्यानंतर चवताळलेला इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यात आला. पण भारतातही वाडेकरांच्या संघाने इंग्लंडला चारीमुंड्या चीत केले. वाडेकरांच्या नेतृत्वात भारतीय संघाने कसोटी मालिका विजयाची ‘हॅट््ट्रिक’ नोंदवली. अशा ‘हॅट्ट्रिक’ची पुनरावृत्ती त्यानंतर एकाही भारतीय कर्णधाराला अजून साधता आलेली नाही.\nभारतीय क्रिकेटने अनुभवलेल्या पहिल्या सुवर्णकाळाची उभारणी वाडेकरांनी केली. सुनील गावसकर, गुंडप्पा विश्वनाथ, एस. वेंकटराघवन, बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना यांनी पुढे जाऊन जग गाजवले, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले ते वाडेकर. दुःख, आनंद, वेदना, निराशा अशा कोणत्याच भावना वाडेकरांच्या चेहऱ्यावर कधी उमटत नसत. जिंकण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या डोळ्यांमधून व्यक्त व्हायची नाही, पण मैदानात उतरल्यावर ते जीवतोड प्रयत्न करायचे. पताैडीला डावलून अजित वाडेकरांना कर्णधार करण्याचा धाडसी निर्णय कसा घेतला, असा प्रश्न विजय मर्चंट यांना विचारला गेला तेव्हा मर्चंट म्हणाले होते, “मुंबईच्या संघात असल्यापासून मी अजितला पाहतोय. तो ‘कोल्ड ब्लडेड’ असल्याचे माझ्या लक्षात आले.” कर्णधार म्हणून वाडेकर यशस्वी होतेच. पण व्यवस्थापक म्हणून भारतीय क्रिकेट संघाबरोबरची त्यांची दुसरी ‘इनिंग’सुद्धा तितकीच यशस्वी होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विक्रमांचा डोंगर उभारणाऱ्या सचिन तेंडुलकरला न्युझीलंड दौऱ्यापासून ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय वाडेकरांचा होता. नव्वदीच्या दशकात अनेक रोमहर्षक विजय मिळवलेला भारतीय संघ वाडेकरांच्या मार्गदर्शनाखाली खेळला होता. मोहंमद अझरुद्दीन, विनोद कांबळी, जवागल श्रीनाथ, अजय जडेजा, अनिल कुंबळे अशा अनेकांना वाडेकरांनी वळण दिले. ‘वर्ल्ड क्लास’ खेळाडू घडतात त्यामागे अनेक पिढ्यांचे कर्तृत्व असते. विराट कोहली एकदम आकाशातून पडत नसतो. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सुनील गावसकर, विजय मर्चंट, सी. के. नायडू अशी दीर्घ परंपरा त्यामागे असते. महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली, मोहंमद अझरुद्दीन, कपिल देव या विजयाची नवी शिखरे दाखवलेल्या यशस्वी कर्णधारांच्या मागे अजित वाडेकरांनी रोवलेली दिमाखदार मुहूर्तमेढ आहे; जिचे मोल भारतीय क्रिकेट कधीच विसरू शकणार नाही.\nप्रासंगिक : वाळूचे धरसोड धोरण\nप्रासंगिक- महाजनांची पुन्हा 'आकाशवाणी'\n१३ पॉइंट रोस्टर : प्राध्यापक भरतीवर प्रश्नचिन्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/priority-devendra-fadnvis-sarkarnamasurvey-30239", "date_download": "2019-02-18T00:47:48Z", "digest": "sha1:T66RQLIWBCXVGPFE6LI5DYD4M43NJ2PY", "length": 8893, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "priority for devendra fadnvis : SarkarnamaSurvey | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुन्हा देवेंद्र फडणवीसच हवेत : सरकारनामाच्या सर्वेक्षणातील कौल\nपुन्हा देवेंद्र फडणवीसच हवेत : सरकारनामाच्या सर्वेक्षणातील कौल\nबुधवार, 31 ऑक्टोबर 2018\nराज्यात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्राचा कौल काय असेल, याचा कानोसा सरकारनामाने घेतला. राज्यभरात झालेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे राजकीय चित्र समोर उभे राहिले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला पसंती राहणार, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आहे.\nपुणे : पुढच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत, या प्रश्नाला उत्तर देताना सरकारनामाच्या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मिळाली आहे. \"केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र' अशी घोषणा देत भाजपने देवेंद्र फडणवीसांचा विधानसभा निवडणुकांच्या आधी चेहरा समोर आणला होता. पुढल्या खेपेलाही मीच मुख्यमंत्री असणार आहे, काळजी करू नका, असे विधान फडणवीसांनी नुकतेच एका सभेत केले होते.\nमहाराष्ट्रातल्या बहुसंख्य मतदारांनाही फडणवीसांचा हा विश्वास अनाठायी वाटत नाही, असे या सर्वांत ताज्या सर्वेक्षणावरून दिसते.सर्वेक्षणात सहभाग नोंदवलेल्या एकूण मतदारांपैकी 20 टक्के लोकांनी पुढील निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. फडणवीसांच्या खालोखाल पसंती आहे ती अजित पवार यांच्या नावाला.\nया यादीत पुढे आहेत उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण (प्रत्येकी 13 टक्के), नितीन गडकरी आणि सुप���रिया सुळे (प्रत्येकी 10 टक्के), राज ठाकरे (5 टक्के) आणि नारायण राणे (1 टक्का). अन्य प्रश्नांना मिळालेल्या प्रतिसादाप्रमाणेच व्यापार उद्योगक्षेत्राचा फडणवीस आणि त्यांच्या सरकारला असलेला पाठिंबा आणि शेतकरी मतदारांची नाराजी या प्रश्नांच्या उत्तरातही दिसते.\nया सर्वेक्षणात सहभागी झालेले व्यापार-उद्योगक्षेत्रातल्या 22 टक्के लोकांना फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते, तर 23 टक्के शेतकरी मतदारांनी अजित पवारांवर पुढचे मुख्यमंत्री म्हणून शिक्का उमटवला आहे. फडणवीसांच्या नावाला 15 टक्के शेतकरी मतदारांची पसंती आहे.\nनिवडणूक महाराष्ट्र maharashtra सरकारनामा sarkarnama देवेंद्र फडणवीस devendra fadnavis मुख्यमंत्री अजित पवार उद्धव ठाकरे uddhav thakare पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan नितीन गडकरी nitin gadkari सुप्रिया सुळे supriya sule राज ठाकरे raj thakre नारायण राणे\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/By-process-of-drainage-water-Give-it-to-agriculture/", "date_download": "2019-02-18T00:12:51Z", "digest": "sha1:XRRUXD6JW4LPBP3XWTTDKUS4N5KCNDBO", "length": 5257, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाले-ओढ्यांचे पाणी प्रक्रिया करून शेतीला द्या : पालकमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नाले-ओढ्यांचे पाणी प्रक्रिया करून शेतीला द्या : पालकमंत्री\nनाले-ओढ्यांचे पाणी प्रक्रिया करून शेतीला द्या : पालकमंत्री\nपंचगंगा नदीत मिसळून प्रदूषण करणार्‍या ओढ्या-नाल्यांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेती व झाडांना वापरावे. यासाठी लागेल तो निधी मी देईन. यासाठी जे करता येईल, ते तत्काळ आ. अमल महाडिक यांनी करावे, यासाठी मी पाठीशी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी शेंडा पार्क येथे वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी केले. यामुळे नदीचे प्रदूषण बंद होईल. ही प्रक्रिया या आठवडाभरात सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले.\nपालकमंत्री पाटील म्हणाले, पंचगंगा नदी प्रदूषणाची समस्या सुटण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागतात. जर नाले व ओढ्यांतील सांडपाणीच नदीत मिसळण्याचे बंद केले, तर ही समस्या सुटेल. याशिवाय, या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेती व वृक्षांना द्यावे. यामुळे शेती व झाडांना लागणार्‍या पाण्याचा प्रश्‍न सुटेल. या प्रकल्प उभारणीस जे काही लागेल, त्यासाठी मी मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तज्ज्ञांना घेऊन आठवडाभरात ही प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना यावेळी आ. महाडिक यांना त्यांनी केली.\nकार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. कुणाल खेमनार, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आदींसह अधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Palghar-by-election-campaign/", "date_download": "2019-02-18T00:43:35Z", "digest": "sha1:M5BO2QATFIMQMZIZQE5LYNQZ5O5CUPPY", "length": 6987, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालघरात पोटनिवडणूक प्रचाराचा जोरदार डंका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघरात पोटनिवडणूक प्रचाराचा जोरदार डंका\nपालघरात पोटनिवडणूक प्रचाराचा जोरदार डंका\nवसई : दीपक मोहिते\nपालघर पोटनिवडणुकीतील प्रचाराचा ज्वर आता वाढू लागला आहे. घामाच्या धारा वाहत असूनही उमेदवारांनी आपल्या प्रचारात खंड पडू दिला नाही.भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी दोन दिवसांपूर्वी नालासोपारा येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा पालघरच्या दौर्‍यावर येत आहेत.\nपालघर लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकलीच पाहिजे, या जिद्दीने मुख्यमंत्री या निवडणुकीत उतरले आहेत. वर्षानंतर येणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक त्यांच्यासाठी एकप्रकारे अग्नीपरीक्षाच ठरणार आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तोफ बुधवारी मतदारसंघात धडाडणार आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे उद्या वसईत दाखल होत आहेत.त्यामुळे या आठवड्यात आरोप-प्रत्यारोप, वाद-विवाद, हेवे-दावे यांच्या जोरदार फैरी झडणा��� आहेत.\nमुख्यमंत्र्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर रविवारच्या सभेत सडकून टीका केली. ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये बहुजन विकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ.ठाकूर यांच्या गळाभेटीचे फोटो व्हायरल करण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशी जहरी टीका केल्याचे बोलले जात आहे. बविआने भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे पडसाद मुख्यमंत्र्यांच्या भाषणात उमटले. प्रचार करताना दोन्ही बाजुकडून समंजस भूमिका घेणे गरजेचे आहे,दुर्दैवाने ते होत नसल्याचे दिसून आले आहे. हळूहळू मतदारसंघातील वातावरण तापत असून शेवटच्या दोन दिवसांत ते अधिक संवेदनशील होईल,अशी भिती सर्वत्र व्यक्त होत आहे. दरम्यान भाजपचे राजेंद्र गावित यांनी मतदारसंघातील पश्चिम किनारपट्टीवरील गावे पिंजून काढली आहेत. त्यांना शहरी व ग्रामीण भागात मतदारांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे दिसते.\nसेनेने शहरी भागातील प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागात तसेच वसई विरार शहरी भागात त्यांना प्रचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनीही प्रयत्नांची शिकस्त चालवली आहे. एकंदरीत मतदारसंघातील चित्र पाहता भाजपने आपली संपूर्ण ताकद या मतदारसंघात लावली आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Push-power-rate-increase-1st-Sep-Could-be-seated-from/", "date_download": "2019-02-18T00:06:06Z", "digest": "sha1:BFTXXSGMWK6VGXQGOM6J2SSLOWVW53DT", "length": 6493, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वीजदरवाढीचा धक्‍का १ सप्टें. पासून बसणे शक्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › वीजदरवाढीचा धक्‍का १ सप्टें. पासून बसणे शक्य\nलवकरच वीजदरवाढीचा शॉक बसणार\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nराज्यात मोठ्या प��रमाणात वीज गळती आणि चोरीच्या प्रकारांना आळा घालण्याऐवजी महावितरणकडून राज्य वीज नियामक आयोगाकडे वीजदरवाढीसाठी फेरयाचिका दाखल केली आहे. या फेरयाचिकेवर आयोगाकडून 31 ऑगस्टपर्यंत निर्णय लागण्याची शक्यता आहे. मात्र, 15 सप्टेंबर 2018 पर्यर्ंत निर्णय लागला तरीही एक सप्टेंबरपासून राज्यातील वीज ग्राहकांना किमान 5 ते 10 टक्के दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nमहावितरण कंपनीने 30 हजार 842 कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करत, फेरआढावा याचिका दाखल केली होती. यापूर्वी महावितरणने 2015-16 ते 2019-20 या पाच वर्षांसाठी दरवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, पुढील दोन वर्षांत महावितरणला झालेला तोटा भरून काढण्यासाठी फेरआढावा याचिका दाखल करण्याची तरतूद आहे. त्याचा आधार घेत महावितरणने आयोगाकडे जुलै 2018 मध्ये फेरयाचिका दाखल केली आहे. नोव्हेंबर 2016 रोजी पुढील पाच वर्षांसाठी महावितरणने दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी आयोगाच्या असलेल्या सदस्यांपैकी एकही सदस्य सध्या आयोगावर नाहीत. माजी सनदी अधिकारी मुकेश खुल्लर, आनंद कुलकर्णी आणि आय. बोहरी हे वीज नियामक आयोगावर सदस्य आहेत.\nप्रत्येक वर्षाचा साडेपंधरा कोटींचा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न महावितरणने केला असून, सामान्य वीज ग्राहकांपासून उद्योग आणि कृषी पंपांचा वापर करणार्‍या शेतकर्‍यांना या दरवाढीचा फटका बसणार आहे. साधारणत: फेरयाचिका दाखल करताना एक ते तीन टक्के दरवाढ अपेक्षित असते. मात्र, महावितरणने 15 टक्के दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. महावितरण कंपनी ही सरकारच्या अखत्यारीत असल्याने आजपर्यंत महावितरणने सादर केलेला प्रस्ताव फेटाळून लावलेला नाही. महावितरणने दाखल केलेल्या फेरयाचिकेवर येत्या 31 ऑगस्ट 2018 पर्यंत आयोगाकडून निर्णय घेणे अपेक्षित आहे. 31 ऑगस्टपयर्र्ंत निर्णय घेतला नाही, तर पुढील 15 सप्टेंबर 2018 पर्यंत आयोगाकडून ही याचिका निकाली काढण्याची शक्यता आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Plant-Exits-from-Nashik-City/", "date_download": "2019-02-18T00:20:00Z", "digest": "sha1:BMXRLSKVCE3EGYWDIOSVXSWNEZ3MK6AA", "length": 6461, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक शहरातून झाडे हद्दपार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक शहरातून झाडे हद्दपार\nनाशिक शहरातून झाडे हद्दपार\nकधी काळी गुलशनाबाद आणि पर्यावरणाच्या द‍ृष्टीने सुखी शहर अशी ख्याती असलेले नाशिक आता त्यापासून दुरावत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता आजूबाजूचा परिसर वनराईने फुलत असताना नाशिकच्या मध्यवर्ती भागात मात्र सिमेंटचे जंगल मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहे. शहर हद्दीतील सहा विभागांपैकी नाशिक पूर्व आणि नाशिक पश्‍चिम भागात अवघे एक टक्‍का वृक्ष असल्याचे मनपाच्या वृक्षगणनेतून समोर आले आहे. यावरून शहराच्या मध्यवर्ती भागातील वृक्षसंपदा नष्ट झाल्याचे समोर आले आहे.\nमहापालिकेने गेल्या वर्षी टेरेकॉन इन्फोटेक या संस्थेशी करार करत वृक्षगणना करण्याचे काम हाती घेतले. या गणनेचे काम जवळपास पूर्ण झाले असून, शहरात 47 लाख 95 हजार 387 इतकी वृक्षसंपदा असल्याचे आढळून आले आहे. नाशिक शहरात इतकी मोठी वृक्षसंपदा असल्याचे सुखावह चित्र असताना दुसरीकडेमात्र शहराचा मध्यवर्ती भाग भौतिक सुखांनी अद्ययावत असा होत असला तरी वृक्षांविना ओसाड बनल्याचे वास्तव लपून राहिलेले नाही. मनपाच्या वृक्षगणनेत सर्वाधिक वृक्ष पंचवटी विभागात आढळून आले आहेत. एकूण वृक्षसंख्येच्या तुलनेत ही संख्या 37 टक्के म्हणजे 17 लाख 52 हजार 177 इतकी आहे. त्याखालोखाल सिडको विभागात 15 लाख 85 हजार 618 (33 टक्के) इतके वृक्ष आहेत.\nत्याचबरोबर नाशिकरोड विभागात आठ लाख 18 हजार 18 (17 टक्के) आणि सातपूर विभागात पाच लाख दोन हजार 873 (10 टक्के) वृक्ष आढळून आले आहेत. शहरातील पंचवटी, सिडको, नाशिकरोड आणि सातपूर या चार विभागांत वृक्षांचे प्रमाण समतोल असले तरी शहराचा मध्यवर्ती असलेला व प्रदूषणाच्या द‍ृष्टीने सर्वाधिक चिंतेचा भाग असलेल्या नाशिक पश्‍चिम व नाशिक पूर्व विभागात वृक्षांचे प्रमाण अवघे एक टक्‍का इतकेच असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. म्हणजे या दोन्ही विभागांत वृक्षतोड करून केवळ सिमेंटचे जंगलच उभे राहत आहे. यातील पश्‍चिम विभागाची हायप्रोफाईल अन् उच्चभू्रंची वस्ती अशी ओळख आहे. असे असताना या भागातील पर्यावरणाविषयीची हेळसांड मात्र विचार करायला लावणारी नक्‍कीच आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Both-of-Mumbai-tourists-die-drowning/", "date_download": "2019-02-18T00:29:32Z", "digest": "sha1:H35T2MM4QEJW6WLDIGSGW24ELBW6DUYE", "length": 5836, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : धोम धरणात बुडालेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : धोम धरणात बुडालेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले (video)\nसातारा : धोम धरणात बुडालेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले (video)\nपीएच.डी.चा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांचा धोम धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. सोमजित शहा (वय 26) व अविनाश दुनेड (27) अशी त्या दोघांची नावे आहे. विद्यार्थी बुडाले ही घटना समजताच तहसीलदार अतुल म्हेत्रे व सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम घटनास्थळी पोहचले आणि बोटीमधून बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. अखेर रविवारी सकाळी धोम धरणातील दोन्ही मृतदेह सापडले.\nमुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च या कॉलेजचे पीएच.डी. करणारे चार विद्यार्थी शनिवारी धोम धरणावर आले होते. त्यांच्या प्रबंधासाठी धरणाचा अभ्यास करण्यासाठी ते आले होते. वाईपासून 30 किलोमीटर अंतरावर असणार्‍या कोंढवली गावच्या हद्दीत आल्यानंतर चौघांपैकी दोघांनी पोहण्यासाठी धरणात उड्या टाकल्या.\nमात्र, या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते गाळात अडकले. ही गोष्ट धरणाच्या काठावर बसलेल्या दोन मित्रांना समजल्यानंतर त्यांनी आरडा ओरडा केला. त्यानंतर ग्रामस्थांनी ये���न त्यांची शोधा शोध केली. तसेच तहसीलदार व पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. अंधार पडल्याने मध्येच शोध मोहिम बंद करण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहिम राबवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nतहसीलदार अतुल म्हेञे, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस उपनिरीक्षक पी. एस. कदम, पोलीस हवालदार एस. एस. जाधव, एस. बी. कुडवे, बी. आर. शिंदे, एम. जी. सय्यद, वायदंडे आदींनी घटनास्थळी धाव घेवून शोध कार्य हाती घेतले होते. तसेच परिसरातील 50 ते 60 ग्रामस्थ शोधकार्यात शनिवारी सायंकाळपासून कार्यरत होते.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/jalil-slams-shivsena-and-bjp-30256", "date_download": "2019-02-17T23:55:15Z", "digest": "sha1:G63JO7UIHFTYW4O6HPLJSSQ3NQFRJDVR", "length": 12136, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "jalil slams on shivsena and bjp | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहापालिका आयुक्त महापौरांच्या हातचे बाहुले झाले आहेत काय \nमहापालिका आयुक्त महापौरांच्या हातचे बाहुले झाले आहेत काय \nगुरुवार, 1 नोव्हेंबर 2018\nऔरंगाबाद : जनतेने निवडून दिलेल्या आमच्या पक्षाच्या नगरसेवकांवर महापौर नंदकुमार घोडेले सुडापोटी कारवाई करत आहेत. दिवाळीच्या तोंडावर कमिशन घेऊन मर्जीतल्या कंत्राटदारांची बीले काढण्यात एमआयएमचे नगरसेवक अडथळा ठरत आहेत, म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द केले गेले असा गंभीर आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला.\nऔरंगाबाद : जनतेने निवडून दिलेल्या आमच्या पक्षाच्या नगरसेवकांवर महापौर नंदकुमार घोडेले सुडापोटी कारव��ई करत आहेत. दिवाळीच्या तोंडावर कमिशन घेऊन मर्जीतल्या कंत्राटदारांची बीले काढण्यात एमआयएमचे नगरसेवक अडथळा ठरत आहेत, म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द केले गेले असा गंभीर आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला.\nमहापालिकेतील गैरकारभाराला वेसण घालण्याची जबाबदारी प्रशासनाचा प्रमुख म्हणून आयुक्तांवर असते. पण या सगळ्या प्रकरणांवर ते तोंड बंद करून बसले आहेत, आयुक्त महापौरांच्या हातचे बाहुले बनले आहेत काय असा संतप्त सवाल देखील इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज पुन्हा गोंधळ उडाला.\nएमआयएमचे वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन यांना सभागृहात प्रवेश देऊ नका अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आणि महापौरांनी देखील ती मान्य करत मतीन यांना प्रवेश नाकारला. यापुर्वीच्या सर्वसाधारण सभेत देखील महापौरांच्या आदेशावरूनच मतीन यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले होते. आज (ता.1) दुपारी सर्वसाधारण सभेसाठी आलेल्या सय्यद मतीन यांना पुन्हा सभागृहात प्रवेश नाकारल्यामुळे एमआयएमचे इतर नगरसेवक संतप्त झाले. सभागृहात महापौरांच्या आसना समोरील मोकळ्या जागेत जाऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. वारंवार सूचन करून देखील नगरसेवक ऐकत नसल्याने अखेर महापौर नंदकुमार घोडेले यांनी एमआयएमच्या पंधरा नगरसेवकांचे सदस्य रद्द केले.\nएमआयएम नगरसेवकांवरील कारवाईनंतर आमदार इम्तियाज जलील चांगलेच संतापले. सरकारनामाशी बोलतांना ते म्हणाले, सध्या महापालिकेचा कारभार सत्ताधारी पक्षाचे प्रमुख चार पदाधिकारीच चालवत आहेत. कंत्राटदारांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना फायदा कसा पोहचेल असाच प्रयत्न महापौरांकडून सुरू आहे. भाजप नगरसेवकांचा देखील त्यांना पाठिंबा आहे. केवळ आमच्या पक्षाचे नगरसेवकच त्यांना सभागृहात कडाडून विरोध करतात.\nत्यामुळेच महापौरांना आमच्या नगरसेवकांचा अडसर ठरतो आहे. सध्या महापालिकेत कंत्राटदारांची बिले काढण्याची स्पर्धा सुरू आहे. हे करत असतांना जो सर्वाधिक जास्त कमिशन देईल त्या कंत्राटदाराचे बिल काढले जाते असा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला. विशेष म्हणजे कंत्राटदारांची बिले काढण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना असतात. पण हे अधिकार देखील त्यांनी महापौरांना देऊन टाकले ��हेत.\nमहापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांना बोलण्याचा अधिकार आहे. आमचे नगरसेवक तेच करत होते, पण महापौरांनी त्यांचा बोलण्याचा अधिकार हिरावून घेत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली. एमआयएम नगरसेवकांच्या बाबतीत हा प्रकार वारंवार हेतूपुरस्पर केला जातोय. जेणेकरून नगरसेवकांनी आपला संयम सोडून टोकाची भूमिका घ्यावी आणि त्या आधारे या नगरसेवकांना निलंबित करता यावे असा महापौरांचा डाव दिसतोय. महापालिका आयुक्त निपुण विनायक यावर तोंडच उघडत नसल्यामुळे या सर्वप्रकाराला त्यांची देखील संमती आहे की काय अशी शंका यायला लागली आहे असा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला आहे.\nदिवाळी एमआयएम नगरसेवक आमदार इम्तियाज जलील प्रशासन administrations सरकारनामा sarkarnama भाजप स्पर्धा day महापालिका महापालिका आयुक्त\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MM-10-facts-about-the-adult-film-industry-5529432-PHO.html", "date_download": "2019-02-18T00:23:10Z", "digest": "sha1:PAUWNXMYDJQNR3PP7WLS6UXJJMLYFZAB", "length": 6891, "nlines": 169, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Facts About The Adult Film Industry | Adult Film Industry चे 10 रंजक फॅक्ट्स वाचून बसेल धक्का", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nAdult Film Industry चे 10 रंजक फॅक्ट्स वाचून बसेल धक्का\nअॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीजचे मार्केट खूप मोठे आहे. केवळ विदेशात नव्हे तर भारतातही अॅडल्ट फिल्म बघणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने हे चित्रपट बघणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. केवळ तरुण किंवा टिनएजर्सच नव्हे तर म्हातारेही हे चित्रपट किंवा चित्रफिती चविने बघतात हे सिद्ध झाले आहे. यापूर्वी केवळ पुरुष हे चित्रपट बघतात असे समजले जायचे.\nअॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीजचे मार्केट खूप मोठे आहे. केवळ विदेशात नव्हे तर भारतातही अॅडल्ट फिल्म बघणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने हे चित्रपट बघणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. केवळ तरुण किंवा टिनएजर्सच नव्हे तर म्हातारेही हे चित्रपट किंवा चित्रफिती चविने बघतात हे सिद्ध झाले आहे. यापूर्वी केवळ पुरुष हे चित्रपट बघतात असे समजले जायचे. पण आता महिलांचीही संख्या वाढली आहे. महिलाही अशी वेबसाईट्सना भेट देतात. ��श्लिल क्लिप आवर्जून बघतात.\nया अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्यांना ठाऊक नाहीत. या इंडस्ट्रीतील पडद्यामागील तथ्यांविषयी जाणून घ्या...\n(सर्व छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)\nHilarious Kisses: या लोकांची चुंबन घेण्याची Style बघून तुम्हालाही कळणार नाही हसावे की रडावे\nबॉलिवूडचे हे 10 असे सिनेमे जे तुम्ही फॅमिलीसोबत बसून मुळीच बघू शकत नाहीत, जाणून घ्या कारण\nपहिल्या नजरेत वाटते प्लॅस्टिक डॉल, ब्रेस्ट सर्जरी होती जीवावर बेतणारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/focus-on-the-efficient-bus-driver-who-saved-the-lives-of-passengers-and-pedestrians/", "date_download": "2019-02-18T00:07:39Z", "digest": "sha1:N3AZLUQCFB2TTXBFNYJ32DBTB6EMJQBW", "length": 6000, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Focus on the efficient bus driver who saved the lives of passengers", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nप्रवासी आणि पादचा-यांचे प्राण वाचविणा-या कार्यक्षम बसचालकाचा सत्कार\nपुणे, दि. २९ जानेवारी, २०१९ : चालू गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येत प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणीत ५३ प्रवाशांचे प्राण वाचविणा-या हनुमंत नरवडे या बसचालकाचा सत्कार करीत पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. हनुमंत नरवडे यांना यावेळी शिरोळे यांच्या वतीने रोख रु. पाच हजार देत त्यांचा सन्मान करण्यात आला.\nहनुमंत शंकर नरवडे हे बसचालक असून मागच्या आठवड्यात शनिवारवाडा ते न-हेगाव या मार्गावर न-हेगाव येथून परत येत असताना ते चालवीत असलेल्या क्र. १५८७ या गाडीचे ब्रेक अचानक फेल झाले. वेळेचे गांभीर्य आणि प्रसंगावधान राखत नरवडे यांनी गादीवर ताबा मिळवीत ती थांबवली. त्यांच्या या सतर्कतेने बसमधील ५३ प्रवासी आणि पादचा-यांचे प्राण वाचले. नरवडे यांनी दाखविलेल्या या दक्षतेचे कौतुक करीत पुणे प्रादेशिक परिवहन महामंडळाचे सं���ालक सिद्धार्थ शिरोळे यांनी आज त्यांचा सत्कार केला. यावेळी पीएमपीएमएलच्या महासंघाचे कर्मचारी, बाबुल नेटके, राजेंद्र खराडे, नुरुद्दीन इनामदार, जावेद तांबोळी, सागर कांबळे, लक्ष्मण कुंभार, पंढरीनाथ गांगुर्डे, दीपक पिंगळे, आसिफ झारी आदी उपस्थित होते.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\n‘मराठा’ ही कोणी वेगळी जात नसून हा समाज ‘कुणबी’ जातीतच मोडतो’\nशेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या मस्तवाल भाजप नेत्याला अखेर कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-election-teacher-constituency-june-8-8188", "date_download": "2019-02-18T01:28:58Z", "digest": "sha1:KYXU23IUBEUD6XFZUQD55XLUSZKI5DYP", "length": 14520, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Election of teacher constituency on June 8 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिक्षक मतदारसंघाची ८ जूनला निवडणूक\nशिक्षक मतदारसंघाची ८ जूनला निवडणूक\nसोमवार, 14 मे 2018\nनाशिक (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पुढील महिन्यात आठ जून रोजी निवडणूक होत आहे. उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या पाचही जिल्ह्यांत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिक्षकांचा प्रचार सुरू आहे.\nकार्यक्रमाच्या निमित्ताने अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यापूर्वीच सुरू झालेली बंडाळी, फाटाफूट, आरोप-प्रत्यारोप, बैठका, जेवणावळी यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.\nनाशिक (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पुढील महिन्यात आठ जून रोजी निवडणूक होत आहे. उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या पाचही जिल्ह्यांत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिक्षकांचा प्रचार सुरू आहे.\nकार्यक्रमाच्या निमित्ताने अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यापूर्वीच सुरू झालेली बंडाळी, फाटाफूट, आरोप-प्रत्यारोप, बैठका, जेवणावळी यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.\nउत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या शिक्षक मतदारसंघासाठी ४९ हजार ५७३ मतदारांनी नोंदणी केली आहे. राज्यातील नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघाची तर कर्नाटक राज्यातील तीन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची ७ जुलैला मुदत संपत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला.\nरणरणत्या उन्हात शिक्षकांपर्यंत प्रचारासाठी पोचण्याचे आव्हान पेलण्यासाठी शिक्षकांनी दीड महिन्यापासूनच प्रचार सुरू केला आहे. गाठीभेटी, प्रचार बैठका, जेवणावळी सध्या जोरात सुरू आहेत. सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापरही केला जात आहे. सुटीमुळे शिक्षक पुढारी जोरात आहेत. सुटीत गावोगावी शिक्षकांना एकत्र जमवून उमेदवारांना आमंत्रित करत मेळावेही होत आहेत. त्यामुळे भटारखाने यापूर्वीच सुरू झाले आहेत.\nनाशिक निवडणूक निवडणूक आयोग शिक्षक महाराष्ट्र मुंबई कोकण कर्नाटक सोशल मीडिया\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-17T23:50:56Z", "digest": "sha1:V7FR7GMO4HNVDVJHWGKRVXSASBSD5LJW", "length": 13490, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद\nटीम ऐम स्पोर्टस ऍकेडमी ः पर्यावरण संवर्धन व मुलगी वाचवाचा संदेश\nनगर – टीम एम स्पोर्टस ऍकेडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. वाऱ्याशी स्पर्धाकरत स्केटिंगच्या सहाय्याने धावणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तर स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व मुलगी वाचवाचा संदेश देण्यात आला. उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात खेळाडूंना दाद दिली.\nभिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलच्या प्रोफेशनल ट्रॅकवर घेण्यात आलेल्या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव आसिफ शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी एस.पी. न्युट्रीशियनचे संचालक सचिन पारधे, महाराष्ट्र स्केटिंग संघाचे प्रशिक्षक मनोज करपे, प्रशिक्षक अमर लोंढे (जालना), ज्ञानेश्‍वर भोत (संगमनेर), सतीश गायकवाड, टीम ऐमचे सचिव प्रमोद डोंगरे आदि उपस्थित होते.\nपर्यावरण संवर्धनाचे आवाहन करीत या वर्षीचे नॅशनल खेळाडूंना रोप देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र सब ज्युनिअर संघाचा कर्णधार आदित्य मरकड, श्री वाघ, वेदांत गर्जे, आर्य कुक्कडवाल, आदेश पालवे, इशांत रहाणे, आर्यन बांदल, उदयनराजे भोसले, ओमकार कराळे, मुलींच्या संघाची कर्णधार आयुषा रहाणे, वरिष्ठ संघाचा कर्णधार शुभम करपे, तुषार चेमटे, शुभांगी पालवे यांचा सत्कार झाला. या स्पर्धेसाठी एस.पी. न्युट्रीशियनचे प्रायोजकत्व लाभले. जालना, संगमनेर, पाथर्डी आदिंसह जिल्ह्यातील 81 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. विविध वयोगटात घेण्यात आलेली स्केटिंग स्पर्धा कॉड, इनलाईन व टेनासिटी या प्रकारात झाली. या स्पर्धेसाठी प्रियदर्शनी पब्लिक स्कूलचे संस्थापक बाळासाहेब खोमणे सर यांनी शुभेच्छा दिल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुकाणेत शिवजयंतीनिमित्त हॉलीबॉल स्पर्धा\nरस्ता लुट करणारी गुन्हेगारांची टोळी जेरबंद\nपुलवामा शहिदांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बहिरोबावाडीत वृक्षारोपण\nकर्जतच्या बांधकाम विभागाकडून रस्ता सुरक्षेची ऐशीतैशी \nपैसे मागीतल्याने नगरसेवकाने पेटविले मेडिकल दुकान\nशालार्थ प्रणालीचे प्रस्ताव निकाली काढा- आ. डॉ. तांबे\nअटी, त्रुटींच्या नावाखाली चारा छावण्यांचे 84 प्रस्ताव लटकले\nठराव होवून 9 वर्षे उलटली तरी दफनभूमीसाठी जागा मिळेना\nरमाई लाभार्थी निवडही पालकमंत्र्यांची समिती करणार\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुर��्षा हटवली\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-02-17T23:36:35Z", "digest": "sha1:OUENN2TP56WRHAR4R4NPUITLA3KFDA2F", "length": 11484, "nlines": 45, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "विकिपीडिया:अपूर्ण लेख विकास", "raw_content": "\nअपूर्ण लेख विकास प्रकल्प\nहा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.\nअधिक ���ाहितीकरिता,कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे .\nआपणास इच्छा असलेल्या लेखाबद्दल लिहिणे चालू करताना ,' ह्या विषयी सर्वांना माहितच आहे' , किंवा 'इतर कुणीतरी लिहितच आहे तर मी कशाला' हे दोन्ही विचार अगोदर मनातून झटकून टाका.\nकुठून सुरुवात करावी विषय सुचत नाही \nप्रकल्प विषय एका आठवड्याच्या कालावधीतील बाजारात भाज्यांच्या बदलत्या किमतीची ग्राहकाची असणारी मागणी आकडेवारी गोळा करा\nलेख वाढवण्याचे दोन मार्ग आहेत, एक म्हणजे संपूर्णतः नवे लेखन करणे आणि दुसरे म्हणजे इतर भाषी विकिपीडियातील मजकुराचे भाषांतर करणे. भाषांतरा करिता विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प पहावा. हे लेख पान मुख्यत्वे नवे लेखन कसे वाढवत जावे याचे काही मार्ग सुचवते\nआपण मराठी विकिपीडियात प्रथमच संपादन करत असाल तर विकिपीडिया:परिचय, संपादन कसे करावे या बाबत माहिती सहाय्य:संपादन येथे उपलब्ध आहे.विकिपीडिया:लेखनभाषा संकेत , विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा ,विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी येथेसुद्धा वेगवेगळी माहिती घेता येईल.सहाय्य:संपादन कालावधी येथे लागणार्‍या कालावधीचा अंदाजा येऊ शकेल.आपल्याला इतर सदस्यांसोबत सहयोगी लेखन करावयाचे असल्यास विकिपीडिया:प्रकल्प येथे भेट द्या.\nज्या लेख विषयाबद्दल लेखन करावयाचे आहे , तो विषय आधी स्वतः समजून घ्या.पुस्तके, कोश अशीकाही स्रोत/साधने उपलब्ध असल्यास त्यांचे वाचन करून संदर्भ देण्या जोग्या टिपा काढून ठेवाव्यात स्वतःचे काही पूर्वग्रह असतील तर ते समजून घ्या आणि स्वतःच्या पूर्वग्रहा शिवाय इतर दृष्टीकोनांचेसुद्धा वाचन केलेले चांगले.\nलेखन स्वतःच्या शब्दात करा, केवळ विशेषणे आणि असे करा अशा पद्धतीचे लेखन टाळले तरी विकिपीडिया लेखनशैली बर्‍यापैकी अवगत व्हावयास लागते.\nइंग्रजी,हिंदी, संस्कृत सहभाषी विकिपीडीयात लेख उपलब्ध असेल तर प्रथमतः आंतरविकिदुवे उपलब्ध आहेत का याची खात्री करावी.\nलेखपान विस्तार विनंती शिवाय पूर्ण रिकामे असेल तर पानावर ==स्रोत== असे लिहून नवा विभाग जोडा व ऊपयूक्त संदर्भ पुस्तके/माहिती व संदर्भ दुव्यांची नोंद करा जेणे करून तुमचे आणि भावी संपादकांचे काम सुकर होईल'संदर्भ दुवे देताना उद्देश स्वतःच्या वेबसाईटच्या किंवा स्वतःचा व्यक्तिगत मताच्या प्रचारार्थ दुवा देण्याचा उद्देश नसावा याची दक्षता घ्या.' (अधीक माहिती हितसंघर्ष येथे पहा)\nप्रताधिकार कायद्याचे कुठेही उल्लंघन टाळा.अधिक माहितीकरिता पहा विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nस्रोत नमुद करणे म्हणजे संदर्भ देणे नव्हे .संदर्भ संबधीत शब्दा पुढे अथवा ओळीनंतर जोडावेत.सहाय्य:नेहमीचे प्रश्न#संदर्भ कसे द्यावेत\nआंतरजालावर खासकरून गूगलवर शोध घ्यावयाचा असेल तर शिर्षक नावावर (किंवा कोणत्याही शब्दावर) डबल क्लिक करा आणि नंतर राईट क्लिक करा तेथून तूम्हाला तो शब्द तुमच्या शोध यंत्रात अधीक सहजतेने वेळ वाचवून शोधता येईल.\nगूगल इत्यादी आंतरजाल शोध यंत्रात बर्‍याचदा हिंदी भाषिक शोध समोर येतात त्या एवजी मराठी भाषिक शोध मिळवण्या साठी आपण शोधत असलेल्या शब्दासोबत \"आणि, म्हणजे, आहे\" इत्यादी प्रकारचे मराठी शब्द किंवा क्रियापद योजावे. त्यामुळे मराठी शोध घेणे सोपे होते.\nलेखाच्या पहिल्या परिच्छेदात शीर्षक लेख \"म्हणजे काय \"/ कोण / अथवा स्थलनाम असेल तर कुठे हे नमुद केले आहे का ते तपासा (हा/ही/हे ...... आहे/होते) . नसेल तर नमुद करा. शीर्षक लेख \"म्हणजे काय \" या प्रश्न पडत असेल तर / व्याख्या देण्या जोगा असेल तर उपलब्ध व्याख्या तपासा/ व्यख्या उपलब्ध करा. गूगलवर मराठीत शोधताना 'म्हणजे' शब्दासहीत शोध घेतला असता इंग्रजीत शोधताना शोध शब्दा पुर्वी Define: असे म्हटले तर व्याख्या सहज उपलब्ध होण्याची शक्यता असते.\nआवश्यकते नुसार त्या शीर्षकास इतर संबधीत भाषेत कसे लिहिले जाते हे नमुद करावे.\nपहिल्या परिच्छेदात लेख विषयाचे सिंहावलोकन होईल असा अत्यंत संक्षीप्त परिचय द्यावा.\nएखादे स्थल- विशेषनाम कसे उदयास आले ते आवश्यकते नुसार शब्द व्यूत्पत्ती नमुद करावयास हरकत नाही उदाहरणार्थ पुणे हे नाव कसे उदयास आले.(पण विकिपीडिया हा सब्दार्थ कोश नाही हे लक्षात ठेवावे)\nत्यांनतर सहसा लेख विषयाचे वेगळ्या विभागातून इतिहास अथवा विहंगावलोकन होईल हे पहावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/11/10/Bajrang-Punia-get-top-spot-in-65kg-in-world.html", "date_download": "2019-02-18T00:11:49Z", "digest": "sha1:SUQDLVY7L7BZSJVQETCAIIR3IG5RT4AE", "length": 3786, "nlines": 16, "source_domain": "mahamtb.com", "title": " बजरंग पुनीया जागतिक क्रमवारीत अव्वल बजरंग पुनीया जागतिक क्रमवारीत अव्वल", "raw_content": "\nबजरं��� पुनीया जागतिक क्रमवारीत अव्वल\nनवी दिल्ली: भारतीय पैलवान बजरंग पुनियाने शनिवारी ६५ किलो वजनी गटात अव्वल स्थान पटकावत भारताची मान गौरवाने उंच केली. २४ वर्षीय बजरंगने कॉमनवेल्थ गेम्स तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्याऩे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे.\nबजरंग पुनीयाने पाच पदके पटकावत युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या यादीत ९६ अंकांसह अव्वल स्थानावर झेप घेतली. तसेच बुडापेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये मानांकन मिळवणारा तो एकमेव भारतीय ठरला आहे. ’आपण जगातला सर्वोत्तम कुस्तीपटू व्हावे असे प्रत्येक अॅथलीटचे स्वप्न असते. परंतु वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावून सर्वोच्च स्थान मिळाले असते तर मला आणखी आनंद झाला असता. पण मी खूप मेहनत घेत असून हे स्थान टिकवण्याचा आपण प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया बजरंगने दिली.\nपहिल्या दहामध्ये बजरंग एकमेव भारतीय खेळाडू\nपहिल्या दहा कुस्तीपटूंमध्ये बजरंग हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. महिला गटात भारताच्या पाच महिला कुस्तीपटूंनी आपापल्या गटांमध्ये अव्वल दहामध्ये स्थान मिऴवले आहे. पूजा ढांडा ५७ किलो गटामध्ये ५२ गुणांसह सहाव्या स्थानावर तर रितू फोगट ५९ किलो गटामध्ये २९ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/purvi-bhaves-special-photoshoot-on-valentine-day/", "date_download": "2019-02-18T00:45:47Z", "digest": "sha1:WFYEQZUGA7DHSOPZWZ5CWSUMHM34CT4U", "length": 6021, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Purvi bhave's special photoshoot on valentine day", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\n‘व्हॅलेंटाईन डे’ला आलं पूर्वी भावेचं हॉट, सेन्शुअस, सेक्सी फोट���शूट\nटीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री पूर्वी भावे आजवर तिच्या सोज्वळ आणि मराठमोळ्या लूकसाठी अनेकांना ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ वाटायची. पण पूर्वी भावे किती हॉट, सेक्सी, सल्ट्री, सेन्शुअस दिसू शकते, ते तिच्या सोशल मीडियावरून नुकत्याच रिविल झालेल्या ग्लॅमरस फोटोशूटवरून दिसून येतंय.\nरेड सेक्सी सॅटिन वनपिसमध्ये दिसत असलेल्या पूर्वी भावेचा हा मेकओवर खास ‘व्हॅलेटाईन डे’ निमीत्ताने झाला आहे का, असं विचारल्यावर पूर्वी भावे म्हणाली, “खरं तर, खूप दिवसांपासून काहीतरी नवीन लूक ट्राय करायची इच्छा होती. मग विचार केला की, ‘व्हॅलेटाईन्स डे’ हे निमीत्त चांगलं आहे. ‘व्हॅलेंटाईन्स डे’ची सुरूवात ‘लव्ह युवरसेल्फ’ने व्हायला हवी. म्हणून फोटोशूटची थीम सुध्दा रेडच ठेवली. थोडासा सेन्शुअस वाटणारा हा लूक क्लासी आणि एलिगंट सूध्दा दिसत असल्याने मला खूप आवडला.”\n‘व्हॅलेंटाईन डे’ला झालेला पूर्वी भावेचा हा मेकओव्हर लक्षवेधक आहे. पूर्वी इंडियन आउटफिटमध्ये जेवढी सुंदर दिसते. तेवढीच ती वेस्टर्न आउफिटमध्ये ग्लॅमरस दिसू शकते, हे ह्या फोटोशूटने दाखवून दिलंय. पूर्वीच्या लूकवर तिचे चाहते आता नक्कीच फिदा होतील, हे वेगळं सांगायला नको.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nपुन्हा निवडणूक लढवावी लागणे हे पवारांचे अपयश, भाजपने जागा सोडल्यास माढ्यातून लढणार\nअजित पवारांची घोषणा; शरद पवार माढा मतदार संघातून लढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shayarpyaaraurshayari.wordpress.com/tag/tu/", "date_download": "2019-02-18T00:15:42Z", "digest": "sha1:35N6U7CPFZPDWJPWNS3G2GU6JHRQRXBE", "length": 3084, "nlines": 39, "source_domain": "shayarpyaaraurshayari.wordpress.com", "title": "tu | shayar pyaar aur shayari", "raw_content": "\nइस दर्द-ए-दिल की सिफारिश\nतस तर तुझ्या सुंदर चेहऱ्यावरून नजर माझी हटत नाही ,\nतुझा विचार मनात येण्यापासून हे वेड मन मला थांबवत नाही ,\nदिसतेस जितकी सुंदर ,आहेस तितकीच निरागस ,\nदिसतेस जितकी सुंदर, आहेस तितकीच निरागस\nविभिन्न विचारात गुंतलेलीस ;पण मनापासून अगदी समंजस ;\nतुझ्या चारित्र्याचा उल्लेख करायला शब्द कमी पडतात मला ..\nतुझ्या चारित्र्याचा उल्लेख करायला शब्द कमी पडतात मला …\nखूप हसू येत ;आपल्या मैत्रीचे एक एक क्षण आठवून …\nखूप हसू येत ;आपल्या मैत्रीचे एक एक क्षण आठवून …\nअश्या बर्याच आठवणी आयुष्यभर असो ,\nत्या ईश्वराने तुझ्याकरीता ठेवलेल्या साठवून …\nफक्त तुझ्याकरीता ठेवलेल्या साठवून .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-02-17T23:47:07Z", "digest": "sha1:UKJZSZNLAQZ6QVYEPYNEVAZW6DHOAFSQ", "length": 15304, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“रिंगरोड’ सुपरफास्ट! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n– प्रकल्प आराखडा सादर करण्याच्या सूचना\n– राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरण सकारात्मक\nपुणे – शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या “एचसीएमटीआर’ अर्थात उच्च क्षमता वहन वाहतूक वर्तुळाकार मार्ग या रिंगरोडचा आर्थिकदृष्ट्या सूक्ष्म आराखडा तयार करण्यात येणार असून त्यानुसार तो उभारण्यासाठी असणाऱ्या विविध आर्थिक पर्यायांची तपासणी करूनच अंमलबजावणी केली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी लवकरच या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे महापालिका आयुक्‍त सौरभ राव यांनी सांगितले. त्यामुळे पहिल्या बैठकीतच प्राधिकरणाने या रस्त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने या रस्त्याचे काम वेगाने मार्गी लागण्याची शक्‍यता आहे.\nशहरातील सुमारे 36 कि.मी.चा “एचसीएमटीआर’ या रिंगरोडच्या उभारणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून चाचपणी सुरू आहे. यासंदर्भात शुक्रवारी दिल्ली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांसमोर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रिंगरोडबाबत सादरीकरण केले. तसेच हा मार्ग उभारणीसाठीच्या विविध आर्थीक पर्यायांवर चर्चा केली. या बैठकीला उपस्थित राहीलेले महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीतील माहिती देताना सांगितले, की “एचसीएमटीआर’ रस्ता आणि दिल्लीजवळील गुरूग्राम येथे उभारण्यात येणाऱ्या 28 कि.मी.च्या उन्नत रिंगरोडची यावेळी तौलानिक माहिती घेण्यात आली. या मार्गिकेसाठी येणारा संभाव्य खर्च कसा करणार, या दृष्टीकोनातून काही पर्यायांवर प्राथमिक चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने खाजगी विकसकांकडून “बांधा, वापरा व हस्तांतरित करा,’ खाजगी संस्थांच्या सहभागातून, आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्ज उभारून अथवा बॉन्डस्‌ काढून आणि शासकिय ���नुदान या पर्यायांचा विचार करण्यात आला.\n“एचसीएमटीआर’ या उन्नत मार्गावर 27 ठिकाणी या मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या ठिकाणी पुरेशी जागा आहे याची विचारणाही दिल्लीतील अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. गुगल मॅपवरून या नियोजित रस्त्याचा आराखडा दाखविण्यात आला असून प्रत्यक्ष जागेवर पाहाणी केली जाईल, असेही महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. गुरूग्राम येथे उन्नत मार्गाचा वापर करण्यासाठी टोल आकारणी केली जाणार आहे. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून ही आकारणी केली जाणार असून यासाठी कमांड सेंटर उभारण्यासाठी सुमारे 400 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातुलनेत पुण्यातील मार्ग मोठा असून याठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने टोल वसुली करण्यासाठी उभाराव्या लागणाऱ्या कमांड सेंटरचा खर्चही तुलनेने अधिक होणार आहे. शहराअंतर्गत टोल वसुल करण्यास नागरिकांचा संभाव्य विरोध होईल, यावरही चर्चा करण्यात आली.\nसर्व परवानग्या काम सुरू होण्यापूर्वीच घेणार\n“एचसीएमटीआर’साठी संरक्षण तसेच राज्य शासनाच्या विविध परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. तसेच पर्यावरण विभागाच्या परवानगीची गरज लागेल का, यावरही चर्चा झाली. भविष्यातील संभाव्य अडचणींचा विचार करून या मार्गीकेचे काम सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादापुढे याचे सादरीकरण करण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सौरभ राव यांनी सांगितले. प्राथमिक बैठक चांगली झाली असून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचा सूक्ष्म आराखडा तयार करण्याची सूचना केल्याचे राव यांनी नमूद केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/solapur-dhngar-meeting-14881", "date_download": "2019-02-17T23:51:03Z", "digest": "sha1:5UZAIOR7FP5ULWKNNCQRTWS3BRKCTMWR", "length": 10213, "nlines": 128, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "solapur dhngar meeting | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधनगरांची फसवणूक; भाजप नेत्यानेच केला आरोप\nधनगरांची फसवणूक; भाजप नेत्यानेच केला आरोप\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nशिवसेना, संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा\nधनगर आरक्षण आणि सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर नामांतर करण्याबाबत संभाजी ब्रिगेड, संभाजी आरमार, अखिल भारतीय कैकाडी समाज, शिवसेना आदी 29 पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच 28 ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आश्‍वासनही देण्यात आले आहे. त्यामुळे मोर्चाचे नियोजन चोख करण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याचे आवाहन ��ृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.\nसोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करणे आणि आरक्षणाबाबत भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सरकार धनगर समाजाची फसवणूक करीत आहे, असा घरचा आहेर भाजपचे नेते तथा महापालिकेतील सभागृह नेते सुरेश पाटील यांनी आज येथे दिला.\nसोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करावे, या मागणीसाठी बुधवारी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. त्या वेळी पाटील बोलत होते. कॉंग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके, शैलेश पिसे, रघू कोळेकर, सुनील बंडगर, संभाजी आरमारचे तात्यासाहेब वाघमोडे, माजी सभापती भीमाशंकर जमादार, संभाजी ब्रिगेडचे श्‍याम कदम उपस्थित होते. अहिल्यादेवी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान 28 ऑगस्ट रोजी धनगर समाज आणि विविध पक्ष संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.\nभाजप नेते सुरेश पाटील म्हणाले, \"\"सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्याबाबत सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला. असे असतानाही सोलापूर विद्यापीठाच्या प्रशासनाने याला जातीयवादाचा रंग देण्याचा प्रकार चालविला आहे. त्यामुळे कुलगुरू यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी कुलगुरूंचा निषेध करतो.'' या वेळी बाळासाहेब शेळके, चेतन नरोटे यांच्यासह विविध मान्यवरांनी भाषणात आरक्षण आणि विद्यापीठाच्या नामकरणाबाबत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला शब्द दिला आहे. तो शब्द पाळवा आणि सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी असे नामकरण केल्याबाबतची अधिसूचना जारी करावी, अशी मागणी केली. समाजाच्या मतावर शासन सत्तेवर आले आहे. हे त्यांना आता लक्षात आणून देण्याची गरज आहे. त्यामुळे पक्षपातीपणा सोडून समस्त बांधवांनी येत्या सोमवारी मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले. बैठकीत मोर्चासाठी नियोजन करण्यात आले. या वेळी राम वाकसे, सुनील बंडगर, तात्या वाघमोडे, निर्मला पाटील, निमिषा वाघमोडे, सुनील ठेंगील, तुकाराम कोळेकर, आनंद भवर, राज सलगर, नरेंद्र काळे, कैकाडी समाजाचे अनिल जाधव, श्‍याम कदम, सुधीर सलगर, सदाशिव सलगर, सिद्धारुढ बेडगनूर आदी उपस्थ���त होते.\nआरक्षण सोलापूर भाजप नगरसेवक जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A-%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-18T00:07:54Z", "digest": "sha1:NGN3J5HYF4YYSBRNYDL5LFPZMG3R5VMN", "length": 11669, "nlines": 107, "source_domain": "yesviralnow.com", "title": "ती' चा हक्क.....! आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे . - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे .\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे .\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे . हे एक अस व्यक्तिमत्व आहे की जिला जर कल्पवृक्षाची उपमा दिली तर नक्कीच अतिशयोक्ती होणार नाही.अस म्हणतात की कल्पवृक्षाकडे काहीही मागा तो तुमची इच्छा लगेच पूर्ण करतो आणि त्या बदल्यात तो तुमच्याकडे काहीही मागत नाही.असच काहीस आईचही असत….\nपण आईच्या याच सगळ्या गोष्टीला आपण आतापर्यंत गृहीत धरत आलोय.तिने केलेल्या कामचा काही मोबदला ही असू शकतो अस आपल्याला स्वप्नात देखील वाटत नाही…… गृहिणीला घरात राहून असंख्य गोष्टी पार पाडाव्या लागतात.त्याच मोल होणं अशक्यच त्यात तिच्यात असणाऱ्या गुणवत्ताही काळानुसार दुय्यम ठरत गेल्या.गेल्या काही वर्षांमध्ये गृहिनीकडे किंवा मग घरकामाकडॆ लोक सन्मानाने बघत आहेत.’House wife’ ऐवजी ‘Queen of the house’ असही म्हंटल जात पण तिला मिळणारी वागणूक मात्र अजूनही तशीच आहे…..\n५ वर्षांपूर्वी केंद्रीय बाल व महिला खात्याच्या मंत्री कृष्णा तीरथ यांनी गृहिणींना मानधन देण्याची संकल्पना मांडली होती.आणि या गोष्टीकडे लक्ष वेधण्याचा एका संपादकाने प्रामाणिक प्रयत्नही केला होता.पण तरीही परिस्थिती जशी आहे तशीच राहिलीे. स्त्रियांचं देशाच्या जडणघडणीतल अप्रत्यक्ष योगदान अतुलनीय आहे.मग त्याला अर्थव्यवस्थेतही स्थान आणि सन्मान हे दोन्ही मिळायला हवे.या अशा विचारांचं तर नक्कीच स्वागत व्हायला हवं पण पुढे या बद्दल काहीच झाल नाही….. मुळात आईला पगार देने हीच concept खूप जणांना सहन न होणारी आहे.पण ‘ती’ ला व्यावहारिक प्रतिष्ठा नक्कीच मिळायला हवी….\nगेल्याच वर्षी चीन मध्ये झालेेल्या miss world स्पर्धेत विजयी झालेल्या मानुषी छिल्लार हिने तिला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ….आईच्या कष्टाचे मोल होऊ कधीच होऊ शकत नाही पण तरीही सगळ्यात जास्त पगार हा आईचा असायला हवा असे सांगितले….. तस पाहिलं तर आईला आपण कथा ,कादंबऱ्या ,कविता ,चित्रपट,नाटक या सगळ्या मधून रोजच भेटत असतो.पण ही फक्त सुभाषिते … तस पाहिलं तर आईला आपण कथा ,कादंबऱ्या ,कविता ,चित्रपट,नाटक या सगळ्या मधून रोजच भेटत असतो.पण ही फक्त सुभाषिते … आईच्या कामाला ना तासाची मर्यादा…. ना निवृत्तीचे वय….आणि ना पगाराची अट…. पण मुळात बदल हा आपल्या दृष्टीकोनात व्हायला हवा …..त्यासाठी कोर्टात जायची गरज नक्कीच पडणार नाही आणि चांगल्या गोष्टीच्या सुरुवातीसाठी आपल्या घरासारखं दुसर ठिकाण कुठलच नाही…..\nPrevious articleह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें आजार होतात बरे\nNext articleक्षण मोहरे मन बावरे वाट ही बघ तुझीच पाहते\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/i-am-the-prime-minister-of-the-country-who-has-traveled-with-india-says-pm-narendra-modi/", "date_download": "2019-02-18T00:13:06Z", "digest": "sha1:J4HTJ272XA7FFZR4K7JUWGKUXWB7Y4GY", "length": 6368, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मी देशाचा असा पंतप्रधान आहे की, ज्याने भारताचा कानाकोपरा फिरला – मोदी", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमी देशाचा असा पंतप्रधान आहे की, ज्याने भारताचा कानाकोपरा फिरला – मोदी\nटीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी (ता. ३) फेब्रुवारी जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. राज्यात राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिला दौरा आहे. मोदी यांनी लेह विमानतळाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. यावेळी ते म्हणाले की लेह -लडाख आणि कारगिलच्या विकासामध्ये केंद्र सरकारकडून कोणतीच कसर ठेवली जाणार नसल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच ते पुढे म्हणाले की, मी देशाचा असा पंतप्रधान आहे की, ज्याने भारताचा कानाकोपरा फिरला आहे.\nदरम्यान, लेह विमानतळाच्या नवीन इमारतीची पायाभरणीवेळेस पंतप्रधानांनी पायाभरणी मी केली आहे, तुमचा आशीर्वाद राहिला तर लोकार्पण करण्यासही येईल. अस म्हणत लोकसभेसाठी पुन्हा संधी द्या असा नाराच दिला आहे. तीन शतकापूर्वी या विमानतळाची इमारत बांधण्यात आली होती, काळानुसार आधुनिकीकरणाकडे लक्ष दिलेले नाही. आज नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली आहे. लवकरच या इमारतीचे लोकार्पण देखील करण्यात येईल. मी ज्या योजनेची पायाभरणी केली होती त्याचे आज उद्धघाटन केले आहे. तसेच आज ज्या इमारतीची पायाभरणी (लेह विमानतळ नवीन इमारत) केली आहे त्याचे लोकर्पण करण्यासाठी देखील येईन, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nदेशमुखांच्या एन्ट्रीने बबनदादा आणि विजयदादा एकत्र\nतोडपाणीचे राजकारण करताना पवारांची आठवण का येत नाही ; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/we-courier-sent-the-onion-to-the-chief-minister-he-got-it-free-update/", "date_download": "2019-02-18T00:06:59Z", "digest": "sha1:RIHBQK2DZY4GA3WSRP4PNMRJ3MHSQXHL", "length": 7625, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट मिळतोय म्हणून घेऊन टाकला'", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\n‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट मिळतोय म्हणून घेऊन टाकला’\nटीम महाराष्ट्र देशा- कांद्याचे दर पडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कांद्याचे फुकट वाटप करण्यात आले, कांदा कुरियरने मुख्यमंत्र्यांना पाठवला मात्र त्यावर सरकारला काहीही फरक पडला नाही. उलट फुकट मिळतोय म्ह्णून घेऊन टाकला. आघाडी सरकारच्या काळात कांद्याला ३५० रुपये अनुदान दिले होते मात्र आता केवळ २०० रुपये अनुदान सरकारने दिले. कांद्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तनाची सभा आज निफाड येथे पार पडली. या सभेत विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी देखील सरकारवर आपल्या खास शैलीत टीका केली देशातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अन्नदाता शेतकऱ्यांचा शेतकऱ्या���चे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. भाजप सरकारने नाशिकमध्ये पालकमंत्री जळगाव जिल्ह्यातून आयात केले. नाशिकरांनी पालकमंत्री बनवण्यासाठी एकाही भाजपच्या नेत्याला मतदान दिले नव्हते का, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.\nया सभेस ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील , आ. जितेंद्र आव्हाड , महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान , महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, जयदेव गायकवाड, दिपीका चव्हाण,माजी आमदार दिलीप बनकर, जयवंतराव जाधव, ओबीसी सेलचे ईश्वर बाळबुधे,जलचिंतन सेलचे राजेंद्र जाधव, प्रदेश पदाधिकारी बापू भुजबळ, नानासाहेब महाले,श्रीराम शेटे, अजिंक्य राणा पाटील,अर्जुन टिळे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, डॉ.भारती पवार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे,युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा सदस्य अमृता पवार, परिषद शिवाजी सहाणे,सचिन पिंगळे, नितीन पवार आदी उपस्थित होते.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\n‘खावटी कर्जमाफी म्हणजे सरकारचा आदिवासींना भुलवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न’\nसरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/music-video/5204-singer-kavita-raam-gives-tribute-to-dr-babasaheb-ambedkar-through-a-fusion-song", "date_download": "2019-02-18T00:30:05Z", "digest": "sha1:ZMMH7Q26F6XN75YAPK4WQWDB24TV4M4Y", "length": 8947, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "गायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nगायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली\nPrevious Article 'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\nNext Article मराठी गाण्याला साऊथचा तडका - ‘अण्णाने लावला चुन्ना’\nआपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका कविता राम सगळ्यांच्या चांगल्या परिचयाची आहे. अनेक हिंदी मालिकांसाठी तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन कविता यांनी केले आहे. कविता यांनी नुकतंच युट्यूबवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ट्रिब्यूट करणाऱ्या वेगवेगळ्या पाच गाण्यांचे फ्युजन सॉंग्स अपलोड केले आहेत. ही पाचही गाणी कविता राम यांनी गायली आहेत. कविता यांनी गायलेली ही गाणी मुळात उत्तरा केळकर, आनंद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप यांनी गायली आहेत.\nया जुन्या गाण्यांना नव्या रूपात म्हणजेच फ्युजनच्या रूपात सादर करून कविता यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी आदरांजली दिली आहे. कविता यांनी केलेल्या या नव्या फ्युजनच्या सादरीकरणाबद्दल आनंद शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.\nकविता राम यांनी \"ये रिश्ता क्या कहलाता है\", \"गोदभराई\", \"मेरे घर आयी एक नन्हीं परी\" \"कैरी\" \" साथ निभाना साथिया\" या मालिकांसाठी तर \"या टोपीखाली दडलंय काय\", \"लाज राखते वंशाची\", \"दुर्गा म्हणत्यात मला\", \"शिनमा\" \"थँक यू विठ्ठला\", \"नगरसेवक\" \"हक्क\", \"लादेन आला रे\" यांसारख्या मराठी तर \"गब्बर इज बॅक\", \"सिंग इज किंग\" या हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत.\nPrevious Article 'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\nNext Article मराठी गाण्याला साऊथचा तडका - ‘अण्णाने लावला चुन्ना’\nगायिका 'कविता राम' यांची फ्युजन सॉंगमधून \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर\" यांना आदरांजली\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/12010", "date_download": "2019-02-18T01:29:22Z", "digest": "sha1:LDEQ3UR56VZSX4QLXNLP5UDZMZP7EANT", "length": 15389, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, drought situation may be increase in pune region, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढण्याची शक्यता\nपुणे विभागात पाणीटंचाई वाढण्याची शक्यता\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nपुणे : सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून पुणे विभागातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांतील कोरडवाहू पट्ट्यात पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाई कायम आहे. पुण्यातील बारामती आणि साताऱ्यातील माण तालुक्यात पाणीटंचाई वाढत असून, पुढील काळात इतरही भागात टंचाई वाढण्याची शक्यता आहे. पुणे, साताऱ्यातील १७ गावे ९३ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असून, पाणीपुरवठ्यासाठी १५ टॅंकर सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.\nपुणे : सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून पुणे विभागातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांतील कोरडवाहू पट्ट्यात पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाई कायम आहे. पुण्यातील बारामती आणि साताऱ्यातील माण तालुक्यात पाणीटंचाई वाढत असून, पुढील काळात इतरही भागात टंचाई वाढण्याची शक्यता आहे. पुणे, साताऱ्यातील १७ गावे ९३ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असून, पाणीपुरवठ्यासाठी १५ टॅंकर सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.\nजून ते आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असल्याने सर्वच धरणे आेव्हर फ्लो झाली. त्याचवेळी पुणे, सातारा जिल्ह्यांच्या पूर्व भागासह सोलापूर, सांगली जिल्ह्यांच्या अनेक भागात पावसाची उघडीप होती. हलक्या सरी पडल्या तरी त्याचा भूजल पातळी वाढीसाठी फारसा उपयाेग झाला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कोरडेच असल्याने पूर्व भागातील या कोरडवाहू पट्ट्यात पाणीटंचाई कमी झालीच नाही.\nपुणे आणि सातार��� जिल्ह्यातील बारामती, दौंड, खटाव आणि माण या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई भासत आहे. पुणे जिल्ह्यातील ४ गावे ३६ वाड्यांना ५ टॅंकरने, तर साताऱ्यातील १३ गावे ५७ वाड्यांमध्ये १० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या चार तालुक्यांतील सुमारे २८ हजार लोकसंख्येची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागात आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत पाणीटंचाई भासत नसली तरी पावसाने ओढ दिलेल्या भागात पुढील काळात टंचाई वाढण्याची शक्यता आहे.\nविभागातील पाणीटंचाईची तालुकानिहाय स्थिती\nतालुके गावे वाड्या टॅंकर\nबारामती २ २५ ३\nपुरंदर १ ७ १\nदौंड १ ४ १\nखटाव ३ ३ ३\nमाण १० ५४ ७\nपुणे विभाग कोरडवाहू पाणीटंचाई बारामती कोल्हापूर सोलापूर सांगली\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्रा��्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%8F%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AD/", "date_download": "2019-02-18T00:14:21Z", "digest": "sha1:7JFB224X3VVUJBHIF6XTB33XRW5JYRTQ", "length": 9419, "nlines": 100, "source_domain": "yesviralnow.com", "title": "एहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nHome Trending एहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nआपण ऐकले असेल की कुत्री मनुष्याचा सर्वोत्तम मित्र आहेत कोणत्याही परिस्थिती मध्ये तो आपल्या मालकाची साथ सोडत नाहीत जर आशा वाफादार दोस्ताला आपण कायमच मारलं तर हो हे खरं आहे ,आपल्या सांगू इच्छितो आपल्या भारतीय सेनेने आपल्या रिटायर्ड कुत्र्यांनसोबत काही असच केलं आहे असं का केलं जातं ह्या मगच कारण आज आम्ही सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया सत्य लोकांनी आरटीआयला सैन्याच्या कुत्र्यांवरील मृत्यूच्या कारणाविषयी विचारले सेनाने त्यांचा सुरक्षेविषयी कारणे दिली आहेत त्यांनी सांगितले की या कुत्र्यांना सैन्याच्या प्रत्येक गुप्त ठिकाणची माहिती आहे.\nआणि जर हे कुत्रे शत्रू चा हातात आलेत तर ते चांगले होणार नाहीत. त्याचवेळी आणखी एक कारण आहे की , जर एखादा कुत्रा आजारी असेल आणि त्याचे औषध पाणी करूनही तो ठीक झाला नाही तर तो सेने कडून मारला जातो.\nतसे, आपल्याला सांगू इच्छितो सैन्याकडे इतके पैसे आहेत की ते ह्या कुत्र्यानची यौग्य प्रकारे काळजी घेतली जाऊ शकते परंतु देशाच्या सुरक्षेसाठी सैन्य काही धोका घेऊ शकत नाही आणि यामुळे त्यांना असे काहीतरी करावे लागते.\nPrevious articleट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची इज्जत ,4 वर्षा नंतर त्या मुलीने चुकवले असे ऋण\nNext articleकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव ज्याने एका राजकीय अधिकाऱ्याला सुनावले खडे बोल\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीर��अल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/8/20/Captain-Virat-Kohli-scores-a-century.html", "date_download": "2019-02-18T00:16:28Z", "digest": "sha1:L52YEEQE37LUL3EJLQW4XHT6O7PHRGIT", "length": 2920, "nlines": 6, "source_domain": "mahamtb.com", "title": " इंग्लंड वि. भारत : विराटने पुन्हा एकदा ठरवले मीच ‘बेस्ट’ इंग्लंड वि. भारत : विराटने पुन्हा एकदा ठरवले मीच ‘बेस्ट’", "raw_content": "\nइंग्लंड वि. भारत : विराटने पुन्हा एकदा ठरवले मीच ‘बेस्ट’\nभारत-इंग्लंड कसोटी सामन्यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली याचे झुंजार शतक थांबायला काही नाव घेत नाही आहे. आज देखील विराटने दमदार शतक झळकावत मीच या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दिले आहे. आजच्या सामन्यात विराटने तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील विराटने शतक पूर्ण करत त्याचे २३ शतकं पूर्ण केली आहेत. सध्या या सामन्यात भारत २८२ धावांसह ५ बाद स्थितीत खेळत आहे. सध्या इंग्लंड ४४७ धावांनी पुढे आहे.\nविराटच्या दमदार शतकी खेळीमुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली हा सध्या पहिल्या क्रमांकावर आला असून ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ याला देखील त्यांने मागे टाकले आहे. विराटच्या या कामगिरीमुळे सध्या सर्व स्तरातूनच त्याचे कौतुक केले जात आहे. आयसीसीने नुकतीच आपली ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये कसोटी क्रमवारीतील उत्तम फलंदाजाचा यादीमध्ये विराटला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. इंग्लंडविरोधातील आपल्या शतकी खेळीमुळे विराटच्या खात्यात सध्या ९३४ गुण जमा झाले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/minister-farmer-12768", "date_download": "2019-02-17T23:50:15Z", "digest": "sha1:NXLTNIHCM5SFXUU36EHXKSN2SGNHUYB2", "length": 8215, "nlines": 126, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "minister farmer | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजलसंधारण मंत्री राम शिंदेंनी चालविला औत\nजलसंधारण मंत्री राम शिंदेंनी चालविला औत\nबुधवार, 14 जून 2017\nमुंबई : शेतकऱ्यांची मुले कोणत्याही क्षेत्रात सक्रिय झाली, नावारूपाला आली तरी ग्रामीण भागात शेती दिसल्यावर शेतीचे आकर्षण शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये हमखास उफाळून येतेच. त्याला मृद व जलसंधारण तसेच राजशिष्टाचार मंत्री तसेच नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे तरी अपवाद कसे राहणार. बुधवारी सकाळी पक्षसंघटनेच्या कामानिमित्त ग्रामीण भागात गेलेल्या मंत्री शिंदे यांना शेतात नांगरणी सुरू असल्याचे दिसताच त्यांनाही नांगरणीचा मोह आवरला नाही. त्यांनीही शेतात नांगरणीची आपली हौस भागवून घेतली.\nमुंबई : शेतकऱ्यांची मुले कोणत्याही क्षेत्रात सक्रिय झाली, नावारूपाला आली तरी ग्रामीण भागात शेती दिसल्यावर शेतीचे आकर्षण शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये हमखास उफाळून येतेच. त्याला मृद व जलसंधारण तसेच राजशिष्टाचार मंत्री तसेच नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे तरी अपवाद कसे राहणार. बुधवारी सकाळी पक्षसंघटनेच्या कामानिमित्त ग्रामीण भागात गेलेल्या मंत्री शिंदे यांना शेतात नांगरणी सुरू असल्याचे दिसताच त्यांनाही नांगरणीचा मोह आवरला नाही. त्यांनीही शेतात नांगरणीची आपली हौस भागवून घेतली.\nपंडीत दिनदयाळ उपाध्याय कार्य विस्तार योजनेर्अंतगत मंत्री शिंदे यांनी अकोले तालुक्‍यातील मवेशी गावाला मंगळवारी भेट दिली. या गावातच मंगळवारी रात्री मंत्री शिंदेंचा मुक्काम होता. बुधवारी सकाळी शिंदे यांनी मवेशी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. गावातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. वृक्षारोपण केले. त्यादरम्यान शेतामध्ये शेतकरी बैलांच्या मदतीने नांगरणी करत असल्याचे मंत्री शिंदेंना दिसून आले. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यासोबत उत्स्फूर्तपणे नांगरणी केली. मंत्री झालो असलो तरी आपण शेतकरीच असल्याचे शिंदेंनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दाखवून दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, डॉ. लहामटे, अशोक भांगरे, सिताराम भांगरे आदी उपस्थित होते.\nशेती जलसंधारण राम शिंदे शेतकरी\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-02-18T00:18:35Z", "digest": "sha1:6R66KBO7ZBEFU6RI7KV3WZQJVJ6FA5LY", "length": 13670, "nlines": 185, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लाल किल्ल्याचेच खासगीकरण… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसरकारच्या योजनेला कॉंग्रेसचा आक्षेप्र\nनवी दिल्ली – केंद���र सरकारने थेट लालकिल्लाच एका खासगी कंपनीला पाच वर्षांच्या कराराने दिला आहे. ऐतिहासिक वास्तुचे सरकारने केलेले हे खासगीकरण असून त्याला कॉंग्रेसने विरोध केला आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने यासाठी दालिमया ग्रुपशी करार केला असून त्यांना 25 कोटी रूपयांमध्ये पाच वर्षासाठी हा किल्ला देण्यात आला आहे.\nत्याविषयीच्या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाला आक्षेप घेताना कॉंग्रेसने म्हटले आहे की, लाल किल्ला खासगी कंपनीला दिल्यानंतर आता भाजप सरकार कोणत्या महत्वाच्या ऐतिहासिक स्थळाच्या विक्रीच्या प्रतिक्षेत आहे या प्रश्‍नाच्या उत्तरात कॉंग्रेसने आपल्या ट्विटर अकौंटवर चार पर्याय देऊन सरकारच्या या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. त्यात पार्लमेंट, लोककल्याण मार्ग, सर्वोच्च न्यायालय असे खोचक पर्याय देण्यात आले आहेत.\nसरकारने हेरिटेज प्रॉपर्टी दत्तक योजननुसार हा लालकिल्ला दालमिया कंपनीला देऊ केला आहे. त्यानुसार आता ही ऐतिहासिक संपत्ती पुढील पाच वर्ष दालमिया ग्रुपच्या ताब्यात राहील. या पाच वर्षाच्या काळात या संपत्तीची देखभाल त्यांनी करायची आहे. अशी जबाबदारी स्वीकारणाऱ्यांना सरकारने मॉन्युमेंट फ्रेंड अशी उपाधीही देऊ केली आहे. या कराराविषयी माहिती देताना दालमिया समुहाचे पुनीत दालमिया म्हणाले की भारताची ही मोैलिक एतिहासिक वास्तु आमच्या पाच वर्षांसाठी ताब्यात आल्यामुळे आम्ही समाधानी आहोत.आम्ही या वास्तुच्या वैभवात शक्‍य तितकी भर घालून त्याच्या पर्यटनदृष्टीने क्षमता वाढ करू असेही त्यांनी म्हटले आहे.\nकेंद्र सरकारने अपनी धरोहर अपनी पेहचान नावाची एक योजना सन 2017 मध्ये सुरू केली होती. त्या योजनेअंतर्गत ही वास्तु दालमिया ग्रुपकडे सुपुर्त करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत देशातील ऐतिहासिक स्थळे खासगी कंपन्यांनी ताब्यात घेऊन ती विकसित करावीत आणि त्याठिकाणी जादा पर्यटक आकृष्ठ करावेत अशी सरकारची अपेक्षा आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकिर्ती आझाद यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश लांबणीवर\n#PulwamaAttack: पुलवामा ह्ल्यामुळे भाजपचे सर्व कार्यक्रम रद्द\n#PulwamaAttack : आम्ही सरकारसोबत ठामपणे उभे – राहुल गांधी\nकॉंग्रेस आणि भाजपमध्ये काही फरक नाही\nकॉंग्रेसशी दिल्लीत हातमिळवणी करण्यास आप उत्सुक; ममतांचा दावा\nशेतकऱ्यांनी मागितल्या चारा छावण्या, भाजपने दिल्या डान्स बार आणि लावण्या\nपंतप्रधान तुमचा मुख्यमंत्री आमचा; युतीसाठी शिवसेनेची नवी अट\nसोमनाथ विश्‍वस्त मंडळाकडून ज्योतिर्लिंग रथयात्रांचे आयोजन\nयांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का \nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T00:30:49Z", "digest": "sha1:STU4ZIRMNWRS5AUTT2UZXOIU4BNEUUIQ", "length": 10072, "nlines": 110, "source_domain": "yesviralnow.com", "title": "रामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का ? नक्की बघा .. - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nHome Marathi रामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nरामायण खरंच घडलेलं का ती पण एक आख्यायिका आहे असा प्रश्न बऱ्याच वेळेला बरेच लोक उपस्थित करत असतात. पण प्रत्येक वेळी आपल्याला अशे काही पुरावे मिळत जातात कि त्यामुळे हे लक्ष्यात येत कि रामायण हि काही कोणती आख्यायिका नसून एक सत्य आहे.\nआता तसे भारतासारख्या हिंदू बहुल देशात लोकांना पुरावे द्यावे लागतात हेच मुळात दुर्दैव.आता हेच बघा ना रामायणात तसे बऱ्याच प्राणी आणि पक्ष्यांचे अस्तित्व आणि त्यांची कर्��� या बद्दल बरेच खुलासे आणि पुरावे आहेत पण यातील सगळ्यात महत्वाचा म्हणजे जटायू पक्षी ..\nतर कोण आहे जटायू पक्षी ..\nजटायू हा मुळात अरुण देवांचा पुत्र आणि प्रभू श्री राम यांचे पिता दशरथ यांचा जुना मित्र. ज्यावेळी रावण सीतेला पळवून घेऊन जात होत त्यावेळी केरळ च्या समुद्रकिनारी जटायू ने हे पाहिलं आणि त्यांनी रावणाला रोखण्यासाठी शर्थी चे प्रयत्न केले पण या युध्दात रावणाने ,, आपल्या तालवारीने जटायूचा एक पंख छाटून टाकला आणि जटायू मरणसुन्न अवस्थेत तिथेच पडून राहीला .. राम ,लक्ष्मण ने तिथे येऊन नंतर जटायू चे हाल बघितले बघितले आणि प्रभू श्रीरामणी जटायू ला मोक्ष मिळवून दिले.\nज्या ठिकाणी जटायू ला मोक्ष प्राप्ती झाली त्याच ठिकाणी केवळ मध्ये भारत सरकार ने आता जटायू नॅशनल पार्क नावाने पार्क सुरु केलेला आहे , आणि इथेच दगडात कोरलेली जटायूची भव्य दिव्या आणि तितकीच सुंदर प्रतिकृती आहे …\nPrevious articleकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी रामबाण उपाय .\nNext articleहे आहे जपानी सौंदर्यवतीचे रहस्य. तुम्हीही होऊ शकता त्याच्यासारखे जवान सुंदर..\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-17T23:36:54Z", "digest": "sha1:6B5VHTIFB7S7UEN6JKMUVOA4ZJ77FJHX", "length": 13082, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सर्वोच्च न्यायालयाकडून प्रशांत भूषण यांना नोटीस | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसर्वोच्च न्यायालयाकडून प्रशांत भूषण यांना नोटीस\nनवी दिल्ली – जनभावना निर्माण करण्याच्या हेतूने न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांबाबत कायदेशीर प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप ठरू शकणारी टीका कोणाला करता येऊ शकेल का, हे तपासून बघितले जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे. सध्या न्यायप्रविष्ट प्रकरणांबाबत जाहीर वक्‍तव्य करणे आणि प्रसार माध्यमांमधील वार्तालापामध्ये सहभागी होण्याची एक प्रथा रुढ झाली आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.\nन्यायालयामध्ये सुनावणी सुरु असलेल्या प्रकरणांचे प्रसार माध्यमांमधून वार्तांकन करण्याला विरोध नाही. मात्र न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये सहभागी होणाऱ्या वकिलांनी अशा प्रकरणांबाबत जाहीर वक्‍तव्य करणे टाळावे. स्वातंत्र्याला जबाबदारीची जोड असायला हवी आणि सार्वजनिक मतांपासून न्यायप्रक्रियेला अलिप्त ठेवले जायला हवे. न्यायालयच्या अवमान प्रकरणी प्रसिद्ध विधीज्ञ प्रशांत भूषण यांना नोटीस बजावताना न्या. अरुण मिश्रा आणि न्या. नवीन सिन्हा यांनी ही टिप्पणी केली आहे.\nसीबीआय संचालक एम. नागेश्‍वर राव यांच्या नियुक्‍तीला आक्षेप घेणारी याचिका न्यायालयापुढे प्रलंबित असताना, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरिय निवड समितीच्या बैठकीतील खोट्या नोंदी न्यायालयात सादर करून केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली असावी, असे ऍड. प्रशांत भूषण यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. ऍड. भूषण यांच्या ट्विटवर आक्षेप घेत ऍटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल आणि केंद्र सरकारने ही याचिका दाखल केली आहे. ऍटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल या प्रकरणी ऍड. दुश्‍यंत दवे यांनी लिहीलेल्या एका लेखाकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nजहाज वाहतुकीत रोजगार वाढला\nकिर्ती आझाद यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश लांबणीवर\nटी-शर्टनंतर साड्यांवरही मोदींचे चित्र\nसुशील चंद्रा यांनी पदभार स्वीकारला\nजवानांवरील हल्ल्यांमुळे लग्नाचे रिसेप्शन रद्द; 11 लाखांची रक्‍कम शहिदांच्या कुटुंबीयांना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nमुलायमसिंह यांना चौकशीच्या फेऱ्याची भीती : अमरसिंह\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: ��िंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70608213058/view", "date_download": "2019-02-18T00:56:06Z", "digest": "sha1:MO2FOYQ2DLGJ4CBL5UQBV55ANF4XH6ZV", "length": 11970, "nlines": 182, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - पंढरीचा राणा येतो जानाईच्...", "raw_content": "\nवास्तुशास्त्र पाहणे कितपत विश्वासार्ह आहे त्याचे परिणाम जाणवतात काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्‍य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्‍वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊ��...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - पंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्या दारी, जोधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी ॥धृ॥\nभक्तासाठी राबोनिया पंढरीचा राणा, शिवारात पिकवितो मोतीयाचा दाणा, मोतीयाचे पाणी भरे कणसाच्या वरी कण साच्या वरी ॥१॥\nजनाईच्या जात्यावरी गावूनीया गाणी, पांडुरंग गेला रानी वेचायाला शेणी, जनी म्हणे काय देवू विठ्ठला न्याहारी ॥२॥\nदेव मागे जनीपासी जोंधळा भाकरी, अमृताची चव त्याला काय पण गोडी, भक्ताचिया प्रेमासाठी करीतो चाकरी ॥३॥\nपु. रक्तपिती . कोड पहा .\nरुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/7/Team-india-celebrate-the-test-series-victory.html", "date_download": "2019-02-18T00:56:10Z", "digest": "sha1:2SDPISSSPYRGTWQJMOW4TOENKI5PLGGI", "length": 2644, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " व्हिडीओ : ऐतिहासिक विजय आणि टीम इंडीयाचे भन्नाट सेलिब्रटीशन! व्हिडीओ : ऐतिहासिक विजय आणि टीम इंडीयाचे भन्नाट सेलिब्रटीशन!", "raw_content": "\nव्हिडीओ : ऐतिहासिक विजय आणि टीम इंडीयाचे भन्नाट सेलिब्रटीशन\nनवी दिल्ली : भारतीय संघाने ऑस्ट्रिलियाच्या भूमीवर ऑस्ट्रेलिया संघाला तब्बल ७२ वर्षानंतर लोळवळून ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आल्यानंतर भारताच्या २-१ अशा मालिका विजयावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर मात्र भारतीय संघाला आपला आनंद लपवता आला नाही. ऑस्ट्रेलिया भूमीवर मालिका विजयाची ७२ वर्ष वाट पाहावी लागली. अखेर विराटसेनेने ऑस्ट्रेलिया संघाला भारतासमोर गुढगे टेकविण्यास भाग पाडले.\nविजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी व प्रेक्षकांची एकच जल्लोष करत इंडिया...इंडिया...इंडिया चा नारा दिला. तर खेळाडूंनी भर मैदानातच ताल धरला.\nमालिकेचा हिरो चेतेश्वर पुजाऱ्यालादेखील विराट सेनेने ठेका धरायला भाग पाडले.\n���ाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/23-31.html", "date_download": "2019-02-17T23:52:33Z", "digest": "sha1:6L34N6YUWNWN64QLPDVGLCUJKSDSUM3F", "length": 8088, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच; मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 31पैशांनी महागले | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nपेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच; मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 31पैशांनी महागले\nमुंबई : पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे. दर कपातीनंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं आहे. मुंबईत मंगळवारी पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 31 पैसे प्रति लिटरने महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 87.73 तर डिझेलचा प्रति लिटर दर 77.68 झाला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 29 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे.\nयामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 82.26 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 74.11 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे. इंधनाचा भडका आणि महागाईचा चटका सहन करणारी देशातील जनता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज होती. पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी आणि डिझेलने पार केलेला 80चा आकडा यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची पार ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत होती. विरोधी पक्षही या मुद्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवत होते. या पार्श्‍वभूमीवर, सणासुदीचे दिवस आणि निवडणुका डोळयांपुढे ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना दरकपातीची भेट द��ली होती. मात्र त्यानंतरही इंधन दरवाढीची मालिका सुरुच आहे.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%8F%E0%A4%B5%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2019-02-18T00:14:18Z", "digest": "sha1:GZWKNXJSTBNW57HKNS5VCBGCOOEYQYFJ", "length": 10482, "nlines": 102, "source_domain": "yesviralnow.com", "title": "केस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर क्लीक करून वाचा महत्वाची माहिती . - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nHome Health & Fitness केस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर क्लीक...\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर क्लीक करून वाचा महत्वाची माहिती .\nआज आपण या लेखामधून केस वाढीवर एक उपाय पाहणार आहोत. या उपायांने तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होतील. आणि केस एवढे वाढतील की तुम्हाला ते सांभाळणे कठीण होऊन जाईल. अगदी केस तुमच्या पायापर्यंत लांबलचक होतील. चला तर मग पाहुयात काय आहे हा उपाय ज्याने केस एवढे वाढतील की आपण कल्पना ही करु शकणार नाही. यासाठी आपल्याला कडीपत्ता पाने, जास्वंदीची पाने,\nनागवेलीची पाने आणि कोणतेही खोबरेल तेल. कडीपत्याच्या पानांमध्ये प्रोटीन बिटाकयुरेटीन इत्यादी घटक असतात या घटकांमुळे आपल्या केसांची होणारी केसगळती कमी होण्यासाठी मदत होते. म्हणून कडीपत्याचा आपल्या आहारातही नेहमी समावेश करावा. जास्वंदीची पानांमुळे केसांची वाढ खूप झपाट्याने होते\nकेस मुलायम आणि तजेलदार होतात. नागवेलीच्या पानांमध्येही केसवाढीसाठी उपयुक्त घटक असतात. कडीपत्याची पाने, जास्वंदीची पाने, व नागवेलीची पाने या सर्व पानांचे बारीक तुकडे करून घ्यायचे यानंतर एक कढई गँसवर ठेऊन त्यामध्ये 50 ml खोबरेल तेल गरम करण्यासाठी ठेवावे. या गरम तेलात तुकडे केलेली सर्व पाने घालावीत व या पानांचा कलर बदलेपंर्यत त्यांना तेलात हलवत राहावे.\nयामुळे या पानांचे सर्व गुणधर्म या तेलात उतरतात थोड्या वेळाने या तेलाचा कलर काहीसा हिरवट दिसू लागेल. यानंतर हे तयार झालेले तेल गार करून गाळून घ्यावे. हे गार झालेले तेल तुम्ही एका काचेच्या बाटलीत 4 ते 6 महीने स्टोअर करुन ठेवू शकता. हे तेल आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरावे. या तेलाच्या वापरामुळे तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होतील व तुमचे केस इतके लांब होतील की तुम्हालाच विश्वास बसणार नाही.\nआमचे लेख आवडले असतील तर आम्हला फॉलो करा नक्की\nNext articleदीपिका रणवीर चा लग्नात झाली गडबड आनंदाच्या आड आली दुःखाची बातमी तरीही त्यातून सावरून लग्न पार पाडलं\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/ati-ghtta-kapde-tharu-shakatt-hanikarak", "date_download": "2019-02-18T01:24:46Z", "digest": "sha1:7YHXS3OORFMQ4WNPDAYBK2A4HN6S7QWC", "length": 11560, "nlines": 229, "source_domain": "www.tinystep.in", "title": "जास्त वेळ अति घट्ट कपडे घालताय ? मग हे अवश्य वाचा. - Tinystep", "raw_content": "\nजास्त वेळ अति घट्ट कपडे घालताय मग हे अवश्य वाचा.\nआत तुम्ही म्हणाल घट्ट कपडे घालू नका म्हणजे आम्हांला हवे तसे कपडे घालायचे नाही का तर असं बिलकुल नाहीये. गरोदरपणात किंवा इतर वेळीही स्त्रियांनी आणि पुरुषांनी सतत अति घट्ट कपडे घालणे हे हानीकारक ठरू शकतात. हल्ली आपण सगळेच फॅशनच्या नावाखाली हल्ली आपल्याला त्रास होत असताना देखील घट्ट कपडे घालतो. पण हे घट्ट कपडे जास्त वेळ घातल्यास हानीकारक ठरू शकते. यामुळे काय समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण पाहणार आहोत.\nअति घट्ट कपडे घातल्यामुळे पोटावर,कमरेजवळ आणि स्त्रियांचा स्तनाचा खाली अश्या ठिकाणी चट्टे पडून,खाज किंवा त्वचा लालसर होऊन त्वचेविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.\nघट्ट कपड्यामुळे गुप्तांग आणि आसपासच भागात खाज येणे,सूज येणे, इन्फेक्शन होणे अश्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात. ही समस्या पुरुषपेक्षा महिलांमध्ये जास्त त्रासदायक ठरते. याबाबतीत महिलामध्ये योनीमध्ये यीस्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.\n३. मानसिक आणि शारीरिक अस्वस्थता\nदिसायला कितीही छान दिसत असतील तरी, अति घट्ट कपड्यांमुळे सतत मानसिक आणि शारीरिक अस्वस्थता जाणवत राहते. आणि त्यामुळे कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नाही.\n४. स्नायू आणि हाडांविषयक तक्ररी\nघट्ट कपडे घातल्यामुळे शाररिक हालचाली योग्यरीत्या होत नाही. त्यामुळे स्नायू आणि हाडे सतत आखडली जातात. आणि यामुळे स्नायू विषयक तक्रारी आणि निर्माण होतात. यांमध्ये सतत पाय दुखणे, कमरे जवळील भाग दुखणे अश्या समस्या निर्माण होतात.\n५. शरीरातील शीरा (नसा )आखडणे\nअति घट्ट कपडे बरच वेळ घातल्यामुळ�� शीरा आखडण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात स्त्र-पुरुष दोघांच्या कमरेजवळील ,स्त्रियांच्या स्तनाच्या खालील भागात पोटाच्या भागाततील शिरांवर दाब पडून योग्यरीत्या रक्तभिसरणात अडथळा होण्याची शक्यता असते. आणि यामुळे विविध शाररिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.\n१. अति घट्ट कपडे घालू नका याचा अर्थ असा नाही कि तुम्हांला आवडतात ते आणि तुम्हांला फिट बसतात ते कपडे घालू नका. तुम्ही ज्या कपड्यात तुम्हांला आरामदायक वाटत ते कपडे घाला. फॅशनच्या नावाखाली स्वतःच्या मनाविरुद्ध शरीराला त्रास त्रास देऊ नका.\n२. बाहेर तुम्हांला असे कपडे घालायला आवडत असतील किंवा घालावे लागत असतील तर, शक्यतो घरी आल्यावर सैल आणि आरामदायक कपडे घाला.\n३. गरज नसल्यास असे कपडे घालण्याचे टाळावे.\n४. गरोदर स्त्रियांनी उगाच अति घट्ट कपडे घालू नये, घट्ट कपडे घेतले तर जसं -जसे पोटाचा आकार वाढायला लागेल तसे वरील समस्या निर्माण होतीलच परंतु पोटावर दाब येण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे अश्या काळात सैलसर कपडे घालावे. तसेच हल्ली गरोदरपणात घालण्यासाठी काही खास कपडे देखील हल्ली बाजारात मिळतात ते आरामदायक असतात. शक्य झाल्यास त्यांचा वापर करावा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/7/16/Powar-new-coach-for-the-Indian-women-s-cricket-team.html", "date_download": "2019-02-18T00:29:33Z", "digest": "sha1:RPPIGLPCCASG4VNET5PVZZFRIFOON7EM", "length": 3196, "nlines": 7, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारतीय महिला क्रिकेट संघाला आता नवे प्रशिक्षक भारतीय महिला क्रिकेट संघाला आता नवे प्रशिक्षक", "raw_content": "\nभारतीय महिला क्रिकेट संघाला आता नवे प्रशिक्षक\nमुंबई : बीसीसीआयकडून भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अंतरीम प्रशिक्षकपदी भारतीय संघातील माजी फिरकीपटू रमेश पोवारची नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक तुषार अरोठे यांनी जुलैमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ही नेमणूक करण्यात आली.\nयेत्या २५ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ बँगलोरमधील कॅम्पमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी रमेश पोवार हे त्यांना प्रशिक्षण देतील. तसेच अंतरीम प्रशिक्षकाची नेमणुक करुनही मुख्य प्रशिक्षकासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत, त्यामुळे मुख्य प्रशिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत संघाचे अंतरीम प्रशिक्षक तर बीजू जॉर्ज हे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.\nतसेच ज्यांचे वय ५५ वर्षांपेक्षा कमी असेल ते मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज पाठवू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारिख २० जुलै पर्यंतची देण्यात आली आहे. रमेश पोवार यांनी नुकतेच मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. पोवार यांनी भारतासाठी कसोटी सामना आणि एकदिवसीय सामना खेळलेला आहे. तसेच ते इंडियन प्रिमिअर लीगसोबतही जोडले गेले आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/about-us/", "date_download": "2019-02-17T23:56:31Z", "digest": "sha1:BYF7WOWPQRBFKZYXERKBOZEA2WPBTFNL", "length": 6175, "nlines": 76, "source_domain": "yesviralnow.com", "title": "About Us - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aditya-thackeray-started-the-republic-day-with-participation-in-cleanliness-campaign/", "date_download": "2019-02-18T00:13:55Z", "digest": "sha1:OLXV76SW5ABREI2PYIAZFLA7JCUHPSK5", "length": 4798, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आदित्य ठाकरेंनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन प्रजासत्ताक दिनाची केली सुरूवात", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nआदित्य ठाकरेंनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन प्रजासत्ताक दिनाची केली सुरूवात\nटीम महाराष्ट्र देशा – शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दाना पानी येथे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन प्रजासत्ताक दिनाची सुरूवात केली.\nप्रजासत्ताक दिनाची सुरूवात दाना पानी येथे अफरोज शहा यांच्या समुद्र किनारे स्वच्छता मोहिमेत आदित्य ठाकरे यांनी भााग घेतला. ठाकरे यांनी स्वतः संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता केली. प्रजासत्ताक दिनाची औचित्य साधून ठाकरे या मोहीमेत सहभाग घेतला.\nयावेळी आदित्य ठाकरे म्हणले की, ‘समुद्र किनारे ही आपली शान आहे. ते सुरक्षित व स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची ���बाबदारी आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nअंबुलगा कारखान्यातील गोंधळप्रकरणी ना.निलंगेकरांसह २९ जण निर्दोष\nभारतीय संघ विजयाच्या दिशेने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.aniruddhafoundation.com/shree-shwasam-marathi/", "date_download": "2019-02-18T01:17:22Z", "digest": "sha1:27WIYNYL62LX55DIQDJPNI6ZQ3T5X2Y7", "length": 51028, "nlines": 303, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन श्रीश्वासम् – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी ��सयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n‘द हिलिंग कोड ऑफ द युनिव्हर्स’ प्रत्यक्ष आईने, आदिमातेने आपल्या सर्व बाळांना दिलेली ‘सर्वोच्च भेट’ म्हणजेच ‘श्रीश्‍वासम्‌’.\nआदिमातेच्या सर्वोच्च व सर्वोत्कृष्ट ‘निरोगीकरण’ शक्तीने ही सर्व चराचर सृष्टी व्यापलेली असते. ह्या शक्तीलाच ‘दि युनिव्हर्सल हिलिंग पॉवर’ म्हणजेच ‘अरूला’ असे म्हणतात. ही सर्वव्यापक अरूला शक्ति म्हणजेच आदिमातेचा करूणाघन अनुग्रह- कृपादृष्टी- अर्थात Grace किंवा Unmerited Favour सहाय्य, मदत, आधार असं ही म्हणता येईल. ही कृपादॄष्टी (अरुला) श्रध्दावानांना मिळावी म्हणुनच सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी अत्यंत पवित्र अशा श्रीश्‍वासम्‌ उत्सवाची योजना केली.‍\n* मानवाला ही निरोगीकरण शक्ती प्राप्त करून देणारा,\n* मानवाच्या जीवनात शरीर, मन, प्राण, प्रज्ञा ह्या सर्व पातळ्यांवर उत्साह निर्माण करून देणारा,\n* मानवाचा अभ्युदय घडवून आणणारा,\n* श्रद्धावानांचं जीवन सुंदर यशस्वी करणारा,\n* श्रद्धावानांच्या आयुष्यात पवित्र व हितकारक परिवर्तन (Transformation) घडवून आणणारा,\n* पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, अकरावे मन व बारावी प्रज्ञा तसेच बारा प्राण (स्रोत) यापैकी कुठेही अवरोध निर्माण झाल्यास उत्पन्न होणार्‍या दु:खांना दूर करणारा तसेच, त्यायोगे, अखिल मानवसमूहाला ‘आरोग्यं सुखसंपदा’ प्राप्त करून देणारा\n‘श्रीश्‍वासम्’ थोडक्यात समजावून सांगताना सद्गुरु श्री अनिरुद्धांनी स्पष्ट केले की, ‘श्रीश्‍वासम्’ हा माझा सत्संकल्प आहे. ते आई जगदंबेचे क्रियाशील श्वसन आहे. उदा. म्हणून बघायचे झाले तर एखादी जखम जशी औषध लावल्याने भरून येते, तशीच माझ्याकडे ज्या उचित गोष्टींची कमतरता आहे ते ते मला माझ्या कुवतीनुसार भरून काढण्यासाठी आदिमातेची व तिच्या पुत्राची झालेली कृपा म्हणजे ‘श्रीश्‍वासम्’.\nबाळ उदरात असताना त्याच्यासाठी त्याची आईच श्वास घेत असते व तिच्या नाळेतून बाळाला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट त्याला पुरविली जाते त्याचवेळी बाळासाठीच्या सर्व अनुचित गोष्टी ती स्वत: स्वीकारते. आदिमातेची कार्यप्रणालीसुद्धा याच प्रकारे समजून घेता येते. आदिमातेशी मला जोडणारी नाळ म्हणजे त्रिविक्रम. पुढे सद्गुरु श्री अनिरुद्ध अधिक व्यापक स्तरावर ह्या उत्सवाचा महिमा स्पष्ट करताना म्हणतात की, ‘श्रीश्‍वासम्’ आपल्या आध्यात्मिक जीवनाचा श्वास बनला तर जीवन आपोआप सुंदर होत राहिल. ‘श्रीश्‍वासम्’ मधून आपलं स्वत:चं आरोग्य जसं सुधारायचं आहे तसंच, संपूर्ण विश्वाचं आरोग्य सुधारण्यासाठी आदिमातेला साद घालायची आहे की, ‘हे आदिमाते, संपूर्ण वसुंधरेचे आरोग्य तू अबाधित ठेव’ म्हणजेच ‘श्रीश्‍वासम्’ हा व्यक्तिगत तर आहेच पण त्याचबरोबर तो आपल्या कुटुंबासाठी, गावासाठी तसेच धर्म, देश, मातृभूमीसाठी तसेच जगातील प्रत्येक चांगल्या जीवासाठीही आहेच.\nअसा वैशिष्ट्यपूर्ण ‘श्रीश्‍वासम्’ उत्सव सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार सोमवार दिनांक ४ मे २०१५ ते रविवार १० मे २०१५ ह्या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल म्हणजेच श्रीहरिगुरुग्राम वांद्रे येथे अतिशय उत्साहात व श्रद्धावानांच्या प्रचंड उपस्थितीत संपन्न झाला\n१) मुख्य स्टेजवर चण्डिकाकुलासह अंजनामाता व तिच्या मांडीवर बाल हनुमंत तसेच दुसर्‍या बाजूला शताक्षी (शाकंभरी) माता यांच्या मोठ्या आकाराच्या सुंदर तसबिरी होत्या. त्यांचे उत्सव कालावधीत पूजन केले जात होते.\n२) समोर ग्राऊंडमध्ये ‘परिक्रमाकक्ष’ होता तेथे पंचवीस तसबिरींची मांडणी अशाप्रकारे केली होती की श्रद्धावान प्रत्येक तसबिरीचे दर्शन घेत पुढे स्टेजकडे जाऊ शकत होते. त्या २५ तसबीरींचे पूजन करून शहाळे, गहू, हार अर्पण करून सद्गुरु अनिरुद्धांनी अनावरण केले होते.\nत्या तसबिरींची मांडणी पुढील प्रमाणे होती :\n१. मूलार्क गणपती २. आदिमाता महिषासूरमर्दिनी ३. अवधूत दत्तात्रेय ४. पंचमुखी हनुमान यांच्या तसबिरी होत्या.\nत्यानंतर आदिमातेची विविध रुपे दर्शविणार्‍या तसबिरी पुढीलप्रमाणे –\n५. आदिमाता नारायणी ६. आदिमाता अंबाबाई ७. आदिमाता बालत्रिपुरा ८. आदिमाता श्रीविद्या ९. आदिमाता रणदुर्गा १०. आदिमाता शारदांबा ११. आदिमाता भूवनेश्वरी १२. आदिमाता दंडनाथा १३. आदिमाता तुळजाभवानी १४. आदिमाता निसर्गमालिनी १५. आदिमाता रेणुका १६. आदिमाता महागौरी १७. आदिमाता महासिद्धेश्वरी १८. आदिमाता मीनाक्षी १९. आदिमाता अष्टभुजा २०. आदिमाता महायोगेश्वरी २१. आदिमाता ‘अदिती’ अर्थात्‘श्री’ अर्थात्‘शून्यानाम्‌शून्यसाक्षिणी’ २२. आदिमाता अनसूया-दुर्गा २३. आदिमाता सप्तशृंगी अशा अतिशय रेखीव, मनोहारी व विविध कार्याननुसार आदिमातेची विविध स्वरुपे दर्शविणार्‍या तसबिरींनंतर\n२४. श्रीत्रिविक्रम २५. महाविष्णूच्या पाठीवर आरेखिलेल्या कूर्मपीठाची तसबिरी. ह्या कूर्मपीठाची छोटी तसबीर मुख्य स्टेजवरील आदिमातेच्या मूर्तीच्या चरणांजवळ ठेवली होती. हे कूर्माच्या पाठीवर आलेखलेले श्रीयंत्र अत्यंत पवित्र मानले जाते.\n३) मुख्य स्टेजच्या डाव्या बाजूच्या हॉलमध्ये महाप्राण हनुमंताची मूर्ती एका बाजूला व समोरील बाजूस दोन अश्विनीकुमारांच्या मूर्ती स्थानापन्न होत्या. ह्या मूर्तींची स्थापना सद्गुरु श्री अनिरुद्धांनी केली होती.\n४) हॉलच्या दुसर्‍या बाजूस ‘उषा पुष्करिणी कुंड’ उभारले होते. त्या कुंडातील पाण्यावर श्रीत्रिविक्रमाची पंचधातूची मूर्ती होती, त्या मूर्तीची स्थापना व उषादेवीच्या तसबिरीचे सद्गुरु श्री अनिरुद्धांनी पूजन करून अनावरण केले.\nवैशाख पौर्णिमा ४ मे २०१५ सकाळी ८.०० वाजल्यापासून उत्सवास प्रारंभ झाला. त्याचे वर्णन तीन टप्प्यांमधून करता येईल.\n१) जोगवा परिक्रमा २) गुह्यसूक्तम्‌ परिक्रमा आणि ३) समर्पणम्परिक्रमा.\n१) जोगवा परिक्रमा –\nही परिक्रमा करण्यापूर्वी श्रद्धावान मंडपात येताना त्यांना ‘नाम’ काढले जात होते व त्यांच्या हाती मूषकाचे (गणपतिचे वाहन) एक चित्र काढलेला कागद देण्यात येत होता. त्याच कागदावर मूषकाच्या एका काढलेल्या चित्राच्या पुढे तीन मूषकांची चित्रे श्रद्धावानाला काढायला सांगण्यात येत होते. याबाबतचा सद्गुरु श्री अनिरुद्धांनी सांगितलेला महिमा प्रथम पाहू व नंतर जोगवा परिक्रमा बाबत स्पष्टीकरण पाहू.\nमूषक महती – मूलाधार चक्राचा स्वामी महागणपती त��याचे वाहन मूषक. हा मूषक म्हणजे श्वासाचे प्रतीक श्वासोच्छवास व त्याद्वारे मिळणारी ऊर्जा शरीरात पुरविली जाते. उंदीर जसा बिळात ये-जा करतो तसाच आपला श्वास व उच्छवास (श्वास बाहेर सोडणे) चालू असतो. म्हणूनच घनप्राण असणार्‍या गणपतीचा मूषक कागदावर तीन वेळा काढायचा होता. (१. श्वास नाकातून आत घेणे २. अंत:श्वसन ३. उच्छ्‌वास) हा कागद परिक्रमेच्या सुरूवातीसच मूलार्क गणपतीला अर्पण करायचा होता व त्याला प्रार्थना करायची होती की ‘हे घनप्राणा, तू माझ्या श्वासावर आरूढ होऊन माझ्या त्रिविध देहांचे रक्षण कर श्वासोच्छवास व त्याद्वारे मिळणारी ऊर्जा शरीरात पुरविली जाते. उंदीर जसा बिळात ये-जा करतो तसाच आपला श्वास व उच्छवास (श्वास बाहेर सोडणे) चालू असतो. म्हणूनच घनप्राण असणार्‍या गणपतीचा मूषक कागदावर तीन वेळा काढायचा होता. (१. श्वास नाकातून आत घेणे २. अंत:श्वसन ३. उच्छ्‌वास) हा कागद परिक्रमेच्या सुरूवातीसच मूलार्क गणपतीला अर्पण करायचा होता व त्याला प्रार्थना करायची होती की ‘हे घनप्राणा, तू माझ्या श्वासावर आरूढ होऊन माझ्या त्रिविध देहांचे रक्षण कर\nयानंतर जोगवा परिक्रमा करताना आदिमातेला अर्पण करण्यात येणार्‍या सुपामध्ये डाळ, तांदूळ, तीन केळी व पत्री घेऊन श्रद्धावान जात होते. सूप घेणे पूर्णपणे ऐच्छिक होते, नुसती परिक्रमा करण्यातही काही श्रद्धावान स्वत:ला धन्य मानत होते. परिक्रमा करताना श्रद्धावानांना आदिमातेच्या विविध फोटोंमधून विविध रुपांचे दर्शन घडत होते. ‘जय जगदंब जय दुर्गे, ॐ नमश्चण्डिकायै, तसेच ‘आई तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे’, ‘सद्गुरुराया, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे’, असा ध्वनी उमटत होता. परिक्रमा पूर्ण होत होती ती त्रिविक्रमाच्या दर्शनाने. ‘हा त्रिविक्रम श्रद्धावानांचा जीवनाचा एकमेव व संपूर्ण आधार आहे’ ही ग्वाहीच जणू परिक्रमा केलेल्या प्रत्येक श्रद्धावानाला त्रिविक्रमाने दिली असा श्रद्धावानांचा विश्वास आहे.\nपुढे ह्या सुपातील पत्री अर्पण करण्यासाठी उभारलेल्या जलकुंडात सुपातील डाळ, तांदूळ व तीन केळ्यांपैकी दोन केळी आदिमातेला अर्पण केली जात होती. डाळ व तांदूळ सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या अन्नपूर्णा प्रसादम्‌ योजनेअंतर्गत गरजवंतांपर्यंत पोहचविण्यात आले. तीन केळ्यांपैकी एक केळे प्र���ाद म्हणून श्रद्धावानाला देण्यात येत होते. परिक्रमा पूर्ण झाल्यावर श्रद्धावान मुख्य स्टेजवरील चण्डिकाकुल तसेच श्री आदिमातेचे मनोहर व सौम्य स्वरुप असलेली शताक्षीमाता (शाकंभरीदेवी) व अंजनामाता आणि मांडीवरील बालहनुमानाचे खूपच भक्तिभावाने दर्शन घेत होते.\nशताक्षीमातेचे (शाकंभरीदेवी) महत्व – सद्गुरु श्री अनिरुद्ध लिखित ‘मातृवात्सल्यविंदानम्’ ह्या त्यांच्या ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे शंभर वर्षे सतत दुष्काळ पडल्यामुळे सामान्य मानवांचे हाल पाहून ब्रम्हर्षी अगस्त्य व इतर अनेक महर्षिंनी पराम्बेचे स्तवन केले. तेव्हा ती चण्डिकामाता तेथे साक्षात अवतरली. सर्व महर्षिंनी तिचा एकमुखाने जयजयकार केला व प्रार्थना केली की ‘हे चण्डिकामाते तुझे उग्र रणरागिणी स्वरूप क्षणभर बाजूस सारून तू वत्सला रुपानं सर्व पृथ्वीपुत्रांकडे बघ.’ ऋषिमुनींच्या ह्या पवित्र इच्छेचा सन्मान करण्यासाठी आदिमातेने एक अत्यंत मनोहर व सौम्य स्वरूप धारण केले. आदिमातेच्या ह्या स्वरुपास शतनेत्र होते म्हणून तिला सर्व महर्षिंनी ‘शताक्षी’ हे नामभिधान केले. आदिमाता शताक्षीच्या हातात नवपल्लव शाखा, पुष्प, फल, कंदमुळे, अक्षय्य जलपात्र, धनुष्य, बाण, नांगर अशी साधने व आयुधे होती. शताक्षीने आपल्या शतनेत्रांनी कृपाळू नजरेने सर्व पृथ्वीकडे पाहिले व पृथ्वीस पुन्हा सुपीक वसुंधरा बनविले. ही लीला पाहून अगस्त्य आदि महर्षिंनी तिला शाकंभरी अन्नदा, नीलदुर्गा अशा विविध नामांनी गौरविले.\nअशा शताक्षीमातेची तसबिर ‘श्रीश्‍वासम्’उत्सवात मुख्य स्टेजवर विराजमान होती. सद्गुरु श्री अनिरुद्धांनी ‘ही वसुंधरा सदैव सुजलाम् सुफलाम् रहावी, येथे समृद्धी नांदावी’ यासाठी शाकंभरीमातेला गार्‍हाणे घातले. जवान आणि किसान हे राष्ट्राचे आधारस्तंभ समर्थ व्हावे हाच उदात्त भाव ह्या ‘श्रीश्‍वासम्’मध्ये होता.\nश्रद्धावान दर्शन घेत पुढे सरकत असताना १) श्रीमूलार्क गणेशमंत्र २) श्रीदत्तात्रेय स्तोत्रम् ३) श्रीसूक्तम् ४) पंचमुख हनुमानस्तोत्र ५) अश्विनीकुमार सूक्त ६) उषासूक्त हे स्तोत्र व मंत्रपठण एका पाठोपाठ एक असे सतत चालू होते. श्रद्धावान त्यामुळे भक्तिरसात रंगून जात तृप्त होत होते. त्रिविक्रम गायत्री मंत्रही म्हटला जात होता.\nमुख्य स्टेजकडे जाताना व दर्शन घेऊन मुख्य स्टेजकडून पुढे जाताना अशा दोन ठिकाणी उभारलेल्या आशीर्वादरुपी ‘झाली’ खालून श्रद्धावान पुढे बाहेर पडत होते. सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनातून सांगितल्याप्रमाणे ती ‘झाल’ म्हणजे आपल्या मोठ्या आईचा – आई चण्डिकेचा पदरच आहे. आईच्या पदराचा प्रत्येक श्रद्धावानाला ‘आसरा’ मिळत होता.\n२) गुह्यसूक्तम्‌ परिक्रमा –\nमुख्य स्टेजच्या डाव्या बाजूला असलेल्या हॉलमध्ये पंचमुख हनुमंत व अश्विनीकुमारांच्या मूर्तींच्या कक्षेत श्रद्धावानांना परिक्रमा करायची होती. त्यासाठी तीर्थजलाने भरलेला कुंभ हातात घेऊन जाणे अशी सोय केली होती. कुंभात दिलेले जल तापी, इंद्रायणी व पांजरा ह्या पवित्र नद्यांमधून आणण्यात आले होते. श्रद्धावानांनी तीर्थजल कुंभ आपल्या डाव्या हातावर ठेवून त्या कुंभावर आपला उजवा हात ठेवून गुह्यसूक्तम्‌ ऐकत परिक्रमा करायची होती. हेच ह्या उत्सवाचे विशेष आकर्षण होतं.\nआज आम्ही पाहतो की, केवळ शारीरिक स्तरावरच नव्हे तर मानसिक व बौद्धिक स्तरांवरही रोगस्थिती निर्माण झाली आहे. नाती, नोकरी-धंदा, प्रपंच, शिक्षण, आर्थिक स्थिती अशा सर्वच स्तरांवर आम्हाला ‘निरोगीकरणाची’ (हिलिंग) गरज निर्माण झाली आहे. व्यक्ति, समाज, राष्ट्र, विश्व अशा सर्व ठिकाणी हे निरोगीकरण आवश्यक आहे हे पाहून सद्गुरु श्री अनिरुद्धांचे पित्याचे हृदय तळमळले आणि मोठ्या आईला अर्थात आदिमाता चण्डिकेला त्यांनी जे गार्‍हाणे घातले त्यातूनच प्रकटले ‘वैश्विक निरोगीकरणम्‌ गुह्यसूक्तम्’\nगर्भावस्थेतील शिशु ज्याप्रमाणे फक्त ऐकतो आणि मातेचा श्वास त्याच्या देहात फिरत असतो त्याप्रमाणेच आम्हा श्रद्धावानांना हे गुह्यसूक्तम् फक्त एकाग्रतेने ऐकायचे आहे. ते ऐकताना आमच्या जीवनातील सर्व प्रकारचे अनुचित ही आदिमाता तिच्या श्वासातून तिच्या ‘स्वत:मध्ये’ सामावून घेते आणि तिची करुणाघन वैश्विक अनुग्रह शक्ती (The Universal Healing Power) तिच्या उच्छ्वासामार्फत बाहेर सोडून श्रद्धावानाच्या श्वासातून त्याच्या देहात खेळवते.\nम्हणूनच, गुह्यसूक्तम्‌ची बापूंनी मुक्तहस्ते दिलेली सर्वोत्कृष्ट भेट स्वीकारताना श्रद्धावान तृप्तीच्या सर्वोच्च शिखरावरच होते. हे गुह्यसूक्तम्‌ म्हणजेच ‘द युनिव्हर्सल हिलिंग कोड’ ऐकताना त्याचे प्रेमळ सुंदर शब्द तसेच त्याची चाल व संगीत मनाला विलक्षण शांती, तृप्ती, समाधान बहाल करत ��ोते. गुह्यसूक्तातील प्रत्येक मंत्रमय अक्षर माझ्यात ‘हिलिंग’ करत आहे (म्हणजेच जखम भरून काढत आहे) याची जाणीव होत होती. आदिमातेची चराचरात भरून राहिलेली निरोगीकरणशक्ति श्रद्धावानांना इथे भरभरून मिळत होती. सद्गुरु श्री अनिरुद्ध लिखित मातृवात्सल्य उपनिषदात ‘विगताचा’ प्रवास जसा घडवला गेला तसा माझा जीवनप्रवास श्रीत्रिविक्रम घडवत आहे ह्या भावाने परिक्रमा पूर्ण करून श्रद्धावान पुढे जात होते.\nहे गुह्यसूक्तम् केव्हा ऐकावे\nआनंदाच्या क्षणी – आनंद द्विगुणित होण्यासाठी\nदु:खाच्या काळात – दु:ख कमी होण्यासाठी\nदररोज सकाळी – दिवस चांगला जाण्यासाठी\nदररोज रात्री – शांत झोप लागण्यासाठी. तसेच,\nआजारपणात – आजार बरा होण्यासाठी.\nयासाठीच मराठी, हिंदी, इंग्लिश तसेच संस्कृत या भाषांमधील गुह्यसूक्तम्‌च्या सी. डी. संस्थेद्वारे मिळू शकतात.\n३) समर्पण परिक्रमा –\nगुह्यसूक्तम् प्रदक्षिणा कमीतकमी तीन वेळा पूर्ण केल्यावर श्रद्धावान हातातील जलकुंभ घेऊन हॉलच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या पुष्करिणी तीर्थाजवळ येत होते व उषादेवीची तसबीर आणि त्रिविक्रम मूर्तीकडे बघत बघत तीर्थजल अर्पण करत होते.\nश्रीहरिगुरुग्राम (न्यू इंग्लिश स्कूल वांद्रा) येथून जवळच असणार्‍या उत्तर भारतीय संघ हॉलमध्ये मोठ्या आईच्या (माता चण्डिकेच्या) प्रतिमेसमोर ‘सप्तचक्र-स्वामिनी महापूजन’ करण्याची सोय करण्यात आली होती. हे महापूजन केल्यानंतर श्रद्धावान पुन्हा मूळ मुख्य स्टेज (श्रीहरिगुरुग्राम) वरील शताक्षी (शाकंभरी) देवीसमोर पूजेतील भाज्या व फळ व अंजनामातेला कापडी खण अर्पण करीत होता. हे पूजन कृपेचा स्त्रोत प्राप्त करून देणारे होते. अर्थातच हे पूजनही ऐच्छिक होते.\nमहानैवेद्य अर्पण सोहळा –\nसकाळी ८.०० वाजता, दुपारी माध्यान्हसमयी, रात्री ८.०० वाजता स्टेजवरील देवतांचे पूजन होत असे व महानैवेद्य दुपारी १.०० वाजता व रात्री ८.०० वाजता मंगलवाद्यांच्या गजरात अर्पण होत असे. हा एक अनुपम सोहळा होता.\n१) आदिमातेची निरोगीकरण शक्ती (अरूला) गुह्यसूक्तम्‌द्वारे विनासायास, विनामूल्य श्रद्धावानांना प्राप्त झाली हे सद्गुरु श्री अनिरुद्ध व आदिमातेने दिलेले अचिन्त्यदान आहे.\n२) श्रद्धावानांचा संपूर्ण भूतकाळ, अर्थात दुष्प्रारब्ध बदलण्याचा सर्वोत्कृष्ट उपाय आहे आणि ते घडणारच कारण तो सद्गु��ु श्री अनिरुद्धांचा शब्द आहे असा विश्वास श्रद्धावानांना आहे.\n३) ‘श्रीश्‍वासम्’ हे जन्मजन्मांतरासाठी आहे कारण ते सद्गुरु अनिरुद्धांचं वचन आहे, अट एकच ‘संपूर्ण विश्वास’\n४) विश्वाच्या एकमेव अशा कूर्माच्या पाठीवरील श्रीयंत्राचे दर्शन सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या कृपेने श्रद्धावानांना झाले.\n५) ‘श्रीश्‍वासम्’ श्रद्धावानांच्या बारा प्रकारच्या अपायांवर उपचार करणारे आहे त्या बाबतची सविस्तर माहिती ‘श्रीश्‍वासम्‌गुह्यसूक्तम्‌’ पुस्तिकेत दिली आहे.\n* सद्गुरु श्री अनिरुद्धांनी ह्या उत्सवाची सांगता ‘विश्वार्पण कलश’ सोहळ्याने केली. त्यावेळी सद्गुरु श्री अनिरुद्धांनी श्रद्धावानांना जो ‘श्वास’ प्राप्त करून दिला तो स्मरणात ठेवा असे सांगितले. ‘माझा श्वास मी तुम्हाला कायमचा दिला आहे’ हे सद्गुरु श्री अनिरुद्धांचे शब्द श्रद्धावानांना तृप्त करून गेले आणि अत्यंत समाधानाने व प्रसन्न चित्ताने पण जड अंत:करणाने ह्या अद्भुत आनंददायी उत्सवाची सांगता झाली.\n॥ जय जगदंब जय दुर्गे’॥\nCategories Select Category १३ कलमी कार्यक्रम Aside Audio Blog Fit Row Latest Updates Life Style News Article Post Slider Quote Uncategorized Video ​अध्यात्मिक यात्रा ​ ​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​ गरजूंना आधार ​जरूर वाचा ​ ​तीर्थक्षेत्र ​ त्यांचे साहित्य (लिखाण) ​पर्यावरणपूरक प्रोजेक्ट्स ​ प्रकल्प प्रपत्ती ​प्रशिक्षण वर्ग ​ रामराज्य वार्षिक उत्सव ​ विद्यार्थ्यांकरिता ​विशेष उत्सव ​ वैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन स्त्रियांचे सबलीकरण\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-6-%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-17T23:35:36Z", "digest": "sha1:BYOTSPTVOZVLJOOEBA3DHFXA5NKY27LL", "length": 12295, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हापुरात 6 मे रोजी सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोल्हापुरात 6 मे रोजी सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा\nकोल्हापूर – धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व धर्मिय, सर्व जातीय तसेच आंतरजातीय अशा सुमारे 50 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 11.54 या शुभ ��ुहर्तावर पेटाळा मैदान येथे करण्याचे निश्चित केले असल्याची माहिती सहायक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण आणि विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे यांनी दिली.\nशासनाच्या आदेशानुसार धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील विविध धर्मातील गरीब कुटुंबातील मुलींच्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. या सोहळ्याच्या नियोजनासाठी जिल्हास्तरीय विवाह सोहळा समितीची बैठक आज पेटाळा येथे सहायक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे, नंदकुमार मराठे, विजयसिंह डोंगळे, समृध्दी माने, सुप्रिया ताडे, निर्मितीचे आनंद खासबागदार, बी न्युजचे संपादक चारुदत्त जोशी, प्रभाकर हेरवाडे, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, प्रमोद पाटील, विनोद पाटील, सुजय पित्रे, राजू मेवेकरी, राहूल कुलकर्णी, सुरज ढोली (गुरव) यांच्यासह समितीचे सदस्य आणि विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपरभणीच्या शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन\nकोल्हापूरातील सराफी दुकानात धाडसी चोरी\nभारत राखीव बटालियनच्या समादेशकास लाचप्रकरणी अटक\nजलसिंचन योजनांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा\nआता जनता भाजपची धुलाई केल्याशिवाय राहणार नाही – अजित पवार\nमोदी फक्त हवेत घोषणा करतात- जयंत पाटील\nभाजपा – शिवसेना सरकारला घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही : धनंजय मुंडे\n‘नोटबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार ; जिल्हा बँकांमध्ये अजूनही पैसे पडून’\nकरंट्या सरकारमुळे ‘लाखांचा पोशिंदा’ असलेला शेतकरी सुखी नाही- अजित पवार\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स��पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/6032-marathi-film-patri-boys-to-release-on-19th-october", "date_download": "2019-02-18T00:09:21Z", "digest": "sha1:XS3HNOJ5CHFXPJHHD5STYWHUO5FX3JQS", "length": 10732, "nlines": 224, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'पटरी बॉईज' १९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'पटरी बॉईज' १९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nPrevious Article २७ जुलैला ‘फांदी’ होणार प्रदर्शीत\nNext Article ‘सत्यमेव जयते’मधील सरिता साकारण्यासाठी अमृताला विशेष कष्ट घ्यावे लागले नाही\nमुंबई ... सात बेटांची पसरलेली मायावी नगरी. हिने प्रत्येकाला आपल्यात सामावून घेतलं आहे या नगरीची खासियत म्हणजे एका बाजूला गगनचुंबी इमारती तर दुसरीकडे अजगरासारखी पसरलेली इथली झोपडपट्टी. मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी अर्थात धारावी.. या नगरीची खासियत म्हणजे एका बाजूला गगनचुंबी इमारती तर दुसरीकडे अजगरासारखी पसरलेली इथली झोपडपट्टी. मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी अर्थात धारावी.. अगदी सामान्य माणसापासून, नगरसेवकापासून ते थेट मंत्र्यांपर्यंत साऱ्यांचाच रस या झोपडपट्टीत आहे. या झोपडपट्टीत राहतात अनेक जातीधर्माचे लोक अगदी सामान्य माणसापासून, नगरसेवकापासून ते थेट मंत्र्यांपर्यंत साऱ्यांचाच रस या झोपडपट्टीत आहे. या झोपडपट्टीत राहतात अनेक जातीधर्माचे लोक त्यातूनच हाणामारी, मारामारी, वाद होत असतात. हे वाद इथलेच लोकलभाई अर्थात झोपडपट्टीदादा सोडवतात. अगदी लहान वयात इथल्या मुलांना याची सवय लागते. त्यातून गुंडगिरी, भाईगिरी जन्माला येते. अशाच एका झोपडपट्टीतील सात बालगुन्हेगारांची कथा उलगडून दाखवणारा ‘पटरी बॉईज’ हा मराठी चित्रपट १९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘श्रीरंगलेखा एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती वेंकटवर्धन नरसिंहन आएंगर, श्रीधर आएंगर, अश्विन भराडे यांनी केली असून दिग्दर्शन अजित साबळे आणि मनोज येरूणकर यांनी केले आहे.\nपाकिटमारी, छोट्या हाणामाऱ्या करणाऱ्या या सातजणांना एका चोरीच्या दरम्यान एक गोष्ट सापडते. ही गोष्ट मिळवण्यासाठी या सात जणांमध्ये झालेला संघर्ष आणि या सात जणांकडून ही गोष्ट मिळवण्यासाठी इतरांनी केलेली धडपड यावर हा चित्रपट बेतला आहे. अरुण नलावडे, गणेश यादव, मिलिंद गवळी, संजय खापरे, भूषण घाडी, मौसमी तोंडवळकर, डॉ.राजेश आहिर, संदीप जुवाटकर, नितीन बोधारे, मीरा जोशी, विकास खैरे, मिथुन चव्हाण, जयेश चव्हाण, सुधीर घाणेकर, परी लता, सानिया पाटील, श्रद्धा धामणकर या कलाकारांच्या ‘पटरी बॉईज’ चित्रपटात भूमिका आहेत.\nचित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अजित साबळे आणि मनोज येरूणकर यांनी लिहिले आहेत. छायांकन अयुब शेख तर संकलन अनिल थोरात यांचे आहे. दीपक आगनेवर, राज सागर यांनी लिहिलेल्या गीतांना आदर्श शिंदे, रितू पाठक, शाहिद माल्या यांनी स्वरबद्ध केली आहेत. अमोल–परेश, शेज म्युजिक यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. कलादिग्दर्शन मयूर निकम तर नृत्यदिग्दर्शन संतोष आंब्रे यांचे आहे. वेशभूषा तेजश्री मोरे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे.\n१९ ऑक्टोबरला ‘पटरी बॉईज’ चित्रपटगृहात येत आहे.\nPrevious Article २७ जुलैला ‘फांदी’ होणार प्रदर्शीत\nNext Article ‘सत्यमेव जयते’मधील सरिता साकारण्यासाठी अमृताला विशेष कष्ट घ्यावे लागले नाही\n'पटरी बॉईज' १९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिक��’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_317.html", "date_download": "2019-02-17T23:37:16Z", "digest": "sha1:4CWJNWD5W4MNE3RABJ6VSOVNCOID5M7D", "length": 6842, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "काँग्रेसने मतांचे राजकारण केले- मोदी | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकाँग्रेसने मतांचे राजकारण केले- मोदी\nआजमेर - काँग्रेसने 60 वर्षात फक्त मतपेटीचे राजकारण केले. आता देश योग्य मार्गाने जात आहे. माझे सरकार सर्वजन हिताय, सुखाय उद्देशाने काम करत आहे. जे मतपेटीचे राजकारण करतात त्यांना हिंदू-मुस्लिम, जातीचा खेळ खेळण्यात मजा येते. फूट पाडा आणि राज्य करा ही त्यांच�� मानसिकता असते. याउलट आम्ही संपूर्ण समाजाला जोडण्यासाठी काम करत आहोत अशी टिका करुन पंतप्रधान मोदी यानी काँग्रेसवर हल्लबोल केले. तर भाजपाचे गोडवे गाताने ते म्हणाले, मी देशासाठी, जगासाठी भले पंतप्रधान असेल. पण, भाजपासाठी मी आजही सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्यावर जेव्हा केव्हा कुठली जबाबदारी सोपवली जाते तेव्हा मी समर्पित वृत्तीने ती पार पाडण्याचा प्रयत्न करतो. ते आजमेर येथे बोलत होते.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/8/5/pv-sindhu-lose-in-WBC2018-final-match-.html", "date_download": "2019-02-18T00:16:31Z", "digest": "sha1:TRCLQQB4BKDUGEJ7CHD22FB4VT5YJH6H", "length": 4096, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " रुपेरी सिंधूचं 'सुवर्णा'च स्वप्न भंग रुपेरी सिंधूचं 'सुवर्णा'च स्वप्न भंग", "raw_content": "\nरुपेरी सिंधूचं 'सुवर्णा'च स्वप्न भंग\nडब्ल्यूबीसीच्या अंतिम सामन्यात कॅरोलिन मरिनकडून सिंधूचा पराभव\nनानजिंग : चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०१८ च्या अंतिम फेरीमध्ये भारताच्या पी.व्ही.सिंधू हिला परभभवाचा सामना करावा लागला आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यामध्ये स्पेनच्या कॅरोलिन मरिनने सिंधूवर २१-१९, २१-१० असा सहज विजय मिळवला असून स्पर्धेमध्ये यंदा सिंधूला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे.\nखेळाच्या सुरुवातीपासून सिंधूने आपल्या नेहमीच्या आक्रमक खेळीचा वापर करत पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतली होती. पहिल्या सेटमध्ये सिंधूने प्रथम १४-९ अशी आघाडी घेतली होती. परंतु मरिनने देखील आपल्या अनुभवी खेळीची झलक दाखवत सामन्यात जोरदार पुनरागमन केले. मरीनने देखील सिंधुवर मात करत झटपट ६ गुण मिळवले व सिंधूशी १५-१५ अशी बरोबरी केली. त्यानंतर दोघींनीही एकमेकांच्या आक्रमनांना प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा १८-१८ अशी बरोबरी साधली. मात्र, त्यापुढे मरिनने आपले वर्चस्व राखत पहिला सेट २१-१९ अशा गुणांनी जिंकला. यानंतरच्या दुसऱ्या सेटमध्ये देखील मरिनने आपले वर्चस्व कायम राखत सिंधुवर २१-१० अशी सहज मात केली.\nदरम्यान सिंधूला या अगोदर देखील या स्पर्धेतील सुवर्णपदकाने दोन वेळा हुलकावणी दिलेली आहे. सिंधूने गतवर्षी झालेल्या या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत सिंधू अंतिम फेरीत पोहोचली होती, पण तिला जेतेपद पटकावता आले नव्हते. त्यापूर्वी २०१३ आणि २०१४ या वर्षांमध्ये सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदाचा पराभव हा तिच्यासाठी थोडा जड जाणार असल्याचे दिसत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_987.html", "date_download": "2019-02-18T00:45:30Z", "digest": "sha1:UMYYK5WEU63PSOVDNN6ATZFO6P7BCVMF", "length": 7513, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "शॉर्टसर्किटमुळे भीषण आग ; सहा दुकाने जळून खाक | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nशॉर्टसर्किटमुळे भीषण आग ; सहा दुकाने जळून खाक\nतालुक्यातील माहिजळगाव येथील दुकानात काल दि, ११ रात्री दीडच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत सहा दुकाने जळून खाक झाली. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले.\nमाहिजळगाव येथील त्रिमूर्ती फूटवेअर आणि साई टेलर्स या दुकानात आग लागली. यामध्ये अनिल पवार यांचे त्रिमूर्ती फूटवेअ��, सचिन सुरवसे यांचे सचिन हेअर सलून, शहाजी इरकर यांचे प्रतीक्षा फोटो, संजीवन सपकाळ यांचे माऊली एजन्सी, विनोद पवार यांचे साई टेलर अँड लॉंड्री, मलू वाघमोडे यांचे पूजा लेडीज शॉपी, स्वरंगी मोबाईल शॉपी, गवारे यांचे कापड दुकान जाळल्याने त्यामध्ये लाखाचे आर्थिक नुकसान झाले. आगीची घटना समजताच गावातील युवकांनी फोनवर एकमेकांना संपर्क करून करून प्रसंगावधान दाखवत आसपासच्या दुकानातील साहित्य बाहेर काढले. युवकांनी बराच वेळ शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी हानी टळली. महसूल विभागाचे अधिकारी एस. एस. अनारसे व राहुल बुक्तरे यांनी जळिताचे पंचनामे केले.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/7/13/Article-about-Hima-das-by-Niharika-Pole-.html", "date_download": "2019-02-18T00:58:31Z", "digest": "sha1:6CRSSXVEULZX6FRNJMKIOVB3EXW6XWEQ", "length": 7152, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " हिमा दास : 'धान'च्या शेताने दिले देशाला नवीन 'धन' हिमा दास : 'धान'च्या शेताने दिले देशाला नवीन 'धन'", "raw_content": "\nहिमा दास : 'धान'च्या शेताने दिले देशाला नवीन 'धन'\nनशीब ज्यांना सगळ्या सुख सुविधा देतं, त्यांच्या जिंकण्याची आपण अपेक्षा करतोच मात्र शेती आणि शेतकरी सारख्या पार्श्वभूमीतून आलेल्या कन्या जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव मोठे करतात, त्यावेळी हा आनंद द्विगुणित होतो. हिमा दास या कन्यारत्नांपैकीच एक आहे. फिनलँड येथील टेम्पेयर शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या अंडर - २० एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ४०० मीटर धावण्या���्या स्पर्धेत हिमा दासने प्रथम क्रमांक पटकावत या खेळात भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.\n\"सुरुवातीला ती निश्चितच हळू धावत होती मात्र मला विश्वास होता ती हे पदक नक्कीच मिळवेल.\" असे गौरवोद्गार हिमा दासच्या प्रशिक्षकांनी म्हणजेच 'निपुण दास' यांनी काढले. हिमाने ४०० मीटर ची ही स्पर्धा अवघ्या ५१.४६ सेकंदात पूर्ण केली. हिमा दास केवळ १८ वर्षांची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारताचे अनेक खेळाडू ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत होते, अखेर हिमा दास हिने भारताचे अनेक वर्षांचे हे स्वप्न पूर्ण केले.\nछोट्या गावातील कन्येची मोठी कामगिरी :\nतिने हे यश मिळवले ही आनंदाचीच बाब आहे मात्र या यशापेक्षाही जास्त महत्वाची बाब म्हणजे हे यश तिने कशा पद्धतीने प्राप्त केले आहे. हिमा दास आसामच्या गुवहाटी येथील नागाव या एका छोट्या गावाची रहिवासी आहे. जोमाली आणि रणजीत दास यांच्या ६ अपत्यांपैकी हिमा ही सगळ्यात धाकटी. लहानपणी हिमा तिच्या गावातील 'धान' म्हणजेच तांदुळाच्या शेतांमध्ये पाण्यात आणि चिखलात फुटबॉल खेळायची. कदाचित तेव्हा पासूनच क्रीडा क्षेत्राकडे तिला ओढ असणार. त्यानंतर तिची भेट झाली निपुण दास यांच्याशी. त्यांनीच हिमा मधील प्रतिभेला ओळखले आणि तिला क्रीडा क्षेत्रातच पुढे जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी तिला गुवहाटी येथे राहण्यास सांगितले आणि तिला तिथेच प्रशिक्षण देण्याचे ठरवले. आधी तिच्या आई वडीलांनी नकार दिला मात्र निपुण दास यांनी समजावल्यानंतर त्यांनी हिमाच्या गुवहाटीला जाण्यास होकार दिला.\nहिमाचे प्रशिक्षण गुवहाटी येथेच झाले. ती मुष्टीयुद्ध आणि फुटबॉलमध्ये देखील निपुण आहे. अथक परिश्रमानंतर आज हिमाने हे यश मिळवले आहे. याआधी हिमाने कॉमनवेल्थ खेळांमध्ये देखील भाग घेतला होता ४०० आणि २०० मीटत शर्यतीत ती अंतिम फेरीपर्यंत देखील गेली मात्र अंतिम फेरीत ती सहाव्या क्रमांकावर आली. त्यानंतर देशासाठी सुवर्णपदक मिळवायचेच हा ध्यास मनी धरत तिने आणि तिच्या प्रशिक्षकांने तयारीस सुरुवात केली, आणि आज अंडर - २० एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये हिमाने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकत देशाचा मान जागतिक पातळीवर वाढवला.\nया स्पर्धेत तिने रोमानिया आणि अमेरिकेच्या खेळाडूंना मागे सारत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. असे म्हणतात यश मिळवण्यासाठी प्राम���णिक प्रयत्न आवश्यक असतात, \"धाना\" च्या शेतातून आलेल्या या प्रतिभावान खेळाडूमुळे देशाच्या क्रीडा क्षेत्राला अमूल्य असे धन मिळाले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.\n- निहारिका पोळ .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_337.html", "date_download": "2019-02-18T00:18:35Z", "digest": "sha1:6V3WXUB5I5ZCL5OB7ARGLUEAKHHFWQBX", "length": 6443, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना केले लाठी आणि शिटी चे वाटप | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना केले लाठी आणि शिटी चे वाटप\nबीड (प्रतिनिधी)- बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथे ग्राम सुरक्षा दलाचा मेळावा घेण्यात आला. पोलिसांचे संपर्कात राहून गस्त कशी करावी , याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामसुरक्षा दलास लाठी आणि शिटी चे वाटप करण्यात आले.३५० ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य याकामी पोलीस ठाणेस आले होते. ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहचू शकत नसल्याने ग्रामसुरक्षा दलाने सतर्क होणे आवश्यक आहे. पोलिसांचे संपर्कात राहून त्यांना गस्त करायची आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/bjp-and-rammandir-31302", "date_download": "2019-02-17T23:55:27Z", "digest": "sha1:XOYKPNU6HLWX43SWKHHQVETFXNU3O73F", "length": 11228, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "bjp and rammandir | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविहिंपच्या हुंकार सभेच्या निमित्ताने भाजपचे शक्ती प्रदर्शन\nविहिंपच्या हुंकार सभेच्या निमित्ताने भाजपचे शक्ती प्रदर्शन\nरविवार, 2 डिसेंबर 2018\nऔरंगाबाद : राम मंदिरासाठी संसदेत कायदा करा या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषदेची हुंकार सभा औरंगाबादेत काही तासातच सुरू होणार आहे. विहिंपचे उपाध्यक्ष हुकूमचंद सावला हे या हुंकार सभेला संबोधित करणार आहेत. \"हुंकार' च्या निमित्ताने औरंगाबादेत भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी चालवली आहे. संत तुकाराम नाट्यगृहात सायंकाळी होणाऱ्या हुंकार सभेचा प्रचार आणि वातावरण निर्मितीसाठी भव्य वाहन रॅली काढत भाजपने शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याची तयारी चालवली आहे.\nऔरंगाबाद : राम मंदिरासाठी संसदेत कायदा करा या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषदेची हुंकार सभा औरंगाबादेत काही तासातच सुरू होणार आहे. विहिंपचे उपाध्यक्ष हुकूमचंद सावला हे या हुंकार सभेला संबोधित करणार आहेत. \"हुंकार' च्या निमित्ताने औरंगाबादेत भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी चालवली आहे. संत तुकाराम नाट्यगृहात सायंकाळी होणाऱ्या हुंकार सभेचा प्रचार आणि वातावरण निर्मितीसाठी भव्य वाहन रॅली काढत भाजपने शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याची तयारी चालवली आहे.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी 25 नोव्हेंबर रोजी आयोध्येत जाऊन राम मंदिराचा नारा दिला. सत्तेवर येताच राम मंदिर बांधू हे सत्तेवर येण्यापुर्वी दिलेले आश्‍वासन म्हणजे मोदी सरकारचा जुमला होता का असा तिखट सवाल उध्दव ठाकरे यांनी आ���ोध्येत जाऊन विचारला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करत भाजपची कोंडी करण्यात शिवसेना यशस्वी ठरल्याची चर्चा होत असतांनाच आता विश्‍व हिंदू परिषदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने देखील \" मंदिर वही बनायेंगेची' आरोळी ठोकली आहे.\nविश्‍व हिंदू परिषदेचे पुर्व अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी काही महिन्यापुर्वीच राम मंदिरामचा मुद्दा मोदी सरकारने बाजूला ठेवल्याचा आरोप करत मोदी सरकारवर तोफ डागली होती. एवढेच नाहीतर अध्यक्षपद सोडत त्यांनी राम मंदिरासाठी स्वतंत्रपणे मोहिम सुरू केली. त्यांच्या पश्‍चात विहिंपचे उपाध्यक्ष हुकूमचंद सावला यांनी आता आयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करा अशी भूमिका घेत \"हुंकार' दिला आहे. त्यासाठी सर्वपक्षीय खासदारांना भेटून राम मंदिरासाठी कायदा करण्याची मागणी संसदेत लावून धरा असा आग्रह देखील त्यांनी केला आहे.\nविश्‍व हिंदू परिषदेची औरंगाबादेतील हुंकार सभा यशस्वी करण्याची जबाबदारी भाजपने आपल्या खांद्यावर घेतली आहे. आमदार अतुल सावे, शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह भाजपचे सगळेच पदाधिकारी, आणि कार्यकर्ते हुंकार सभेच्या नियोजनात गुंतले आहेत. कुठल्याही परिस्थीतीत हुंकार सभा यशस्वी करायचीच यासाठी भाजपचे पदाधिकारी मेहनत घेतांना दिसत आहेत.\nसोशल मिडियाचा आधार घेत फेसबुक, व्हॉटसऍप, ट्‌ववीटरच्या माध्यमातून आजच्या हुंकार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आणि शहरात जागोजागी पोस्टर लावण्यात आले आहे. हुंकार सभेच्या निमित्ताने शिवसेनेच्या बालेकिल्यात शक्ती प्रदर्शन करण्याची चालून आलेली संधी भाजप दवडवू इच्छित नाही. त्यासाठीच मोठ्या संख्येने वाहन रॅली काढून भाजपचे पदाधिकारी हुंकार सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत.\nराम मंदिर भाजप प्रदर्शन लोकसभा आमदार अतुल सावे फेसबुक\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/15/Rinku-rajguru-and-akash-thosar-will-be-in-nagaraj-manjules-jhund.html", "date_download": "2019-02-18T01:03:50Z", "digest": "sha1:5KZJ4UKWSI3KCL3PN66VYR4ZZUKUPGDZ", "length": 4558, "nlines": 18, "source_domain": "mahamtb.com", "title": " नागराज यांच्या झुंडमध्ये झळकणार आर्ची-परश्या! नागराज यांच्या झुंडमध्ये झळकणार आर्ची-परश्या!", "raw_content": "\nनागराज यांच्या झुंडमध्ये झळकणार आर्ची-परश्या\nनागपूर : नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या सिनेमातून रातोरात स्टार झालेले आर्ची आणि परश्या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या आगामी सिनेमातून रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर झळकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा सिनेमा चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाच्या चित्रिकरणासाठी अमिताभ नागपूरमध्ये वास्तव्यास राहिले होते. ‘झुंड’चे चित्रिकरण पूर्ण झाल्यावर नागपूरकरांचा निरोप घेताना बिग बी हळवे झाले. त्यांच्या या भावना त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या. अमिताभ आणि नागराज यांचे एकत्रित काम पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.\nरिंकू आणि आकाश या सिनेमात दिसणार असले तरी त्यांचा एकत्र सीन नसल्याची माहिती मिळाली आहे. झोपडपट्टीतील तरुणांना फुटबॉलचे प्रशिक्षण देणाऱ्या विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकरली आहे. रिंकू आणि आकाश हे संस्थेतील फुटबॉलपटूंच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसतील. झुंड या सिनेमासाठी रिकुं आणि आकाश यांनी नागपूर मध्ये एक आठवडा चित्रिकरण केले. अशी माहिती मिळाली आहे. ‘सैराट’ या सिनेमानंतर अभिनेता आकाश ठोसर हा महेश मांजरेकर यांच्या ‘एफयू : फ्रेंडशीप अनलिमिटेड’ या सिनेमात दिसला होता. तसेच ‘लस्ट स्टोरिज’ या वेब सीरीजमध्येही त्याने काम केले होते. अभिनेत्री रिंकु राजगुरुने ‘सैराट’च्या तेलुगू रिमेकमध्ये काम केले होते. रिंकुचा ‘कागर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.aniruddhafoundation.com/forums/topic/test/", "date_download": "2019-02-18T01:17:45Z", "digest": "sha1:FG3LIE4LB7SK6D2BFIIJLJKFE4UNHWX6", "length": 15628, "nlines": 302, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन test – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव���हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी ��ांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_688.html", "date_download": "2019-02-18T00:07:15Z", "digest": "sha1:PBQ5G3AUYW34Y7PVQQT2QBZEZIQVVOKO", "length": 6827, "nlines": 95, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "‘चायना-इंडिया फोरम’ परिषद यंदा पुण्यात | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\n‘चायना-इंडिया फोरम’ परिषद यंदा पुण्यात\nपुणे : सातव्या ’’चायना-इंडिया फोरम’’ या परिषदेचे यंदा पुण्यात आयोजन करण्यात येणार आहे. ही परिषद येत्या 27 ऑक्टोबरला पुण्यातील हयात रिजन्सी या ठिकाणी पार पडणार आहे.याच्या उद्घाटनाला केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चीनचे भारतातील राजदूत लुओ झाहुई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nचीनने भारतात गुंतवणूक करावी तसेच दोन्ही देशांत तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान व्हावे या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पोदार एंटरप्राइजेस आदी संस्था मिळून याचे आयोजन करत आहेत. यात भारत आणि चीनचे सुमारे 400 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.\nLabels: पुणे ब्रेकिंग महाराष्ट्र\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Former-Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar/", "date_download": "2019-02-17T23:58:29Z", "digest": "sha1:TTKDSSJWPGFM5TLQPDDCXBS2WC5WZQN3", "length": 8754, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांचे राज्य आणण्याची राष्ट्रवादीत धमक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍यांचे राज्य आणण्याची राष्ट्रवादीत धमक\nशेतकर्‍यांचे राज्य आणण्याची राष्ट्रवादीत धमक\nसुशिक्षित तरुणांना वडे-भजे विकण्याचे सल्ले देणार्‍यांच्या विचारांची किव येत आहे, तर दुतोंडी शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्कारली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील प्रत्येक तरुणाला रोजगार देतानाच शेतकर्‍यांचे राज्य आणण्याची धमक फक्त राष्ट्रवादीमध्येच असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राहुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे होते.\nयुती सरकारच्या कारभारावर चौफेर टीका करीत पवार म्हणाले की, विजय मल्ल्याने 9 हजार कोटी रुपयांना चुना लावल्यानंतर नीरव मोदी हा उद्योगपती 11.5 हजार कोटी बुडवत परदेशात फरार झाला. दुसरीकडे तुटपुंज्या रकमेसाठी बँका शेतकर्‍यांना तगादा लावत असून सरकार त्याबाबत काहीच बोलत नाही. परिणामी शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या. ‘व्यापार्‍यांना साथ तर शेतकर्‍यांना लाथ’ ही प्रथा भाजपाने देशात सुरू केली आहे. पैसे बुडविणार्‍या उद्योगपतींना पंतप्रधान मोदी सोबत घेऊन परदेशात जातात. यावरून पळून जाणार्‍या उद्योजकांना सरकारची साथ असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांचा पुळका दाखविणार्‍या शिवसेनेला आम्ही गांडूळ म्हटल्यास राग येतो. परंतु सेनेचे वागणे काही समजत नाही. कर्जमाफी नाही, कांदा, ऊस, सोयाबीन, कापूस पिकांना भाव नसताना भाजपाचा विरोध दाखविणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने भाजपासह सेनेचा खरा चेहरा दिसून येत आहे. मुख्यमंत्री ‘फेकू’ तर पंतप्रधान ‘महाफेकू’ आहेत. साखर���चे बाजार पडत असताना, शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव असताना शेतकरी आत्महत्या वाढत आहेत.\nविधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर चौफेर फटकेबाजी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाअगोदर चॅनेलवाल्यांनी सिनेमा व मालिकेपूर्वी दाखविले जाणारे काल्पनिकतेची पट्टी दाखविल्यास वावगे ठरणार नाही.\nखा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, जनतेने त्यांना विश्‍वासाने सत्ता दिली. मात्र, या विश्‍वासघातकी लोकांनी हल्लाबोल करण्याची वेळ आणली आहे. आता मागील चुका करू नका. माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, भाजपा धार्मिक भावनेला हात घालून धर्माचा आधार घेतो, यातूनच भीमा-कोरेगावसारखी पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकरी निश्‍चिंत होते.\nवळसे यांनी कर्जमाफीची मागणी केल्याबद्दल आमच्या आमदारांना विधानसभेत निलंबित करण्यात आल्याकडे लक्ष वेधले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अब्दुलगफ्फार मलिक, माजी खा. प्रसाद तनपुरे, शिवाजी सागर यांनी मनोगत व्यक्त केले.\nयावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राजश्री घुले, मंजुुश्री गुंड, अनुराधा आदिक, डॉ. उषाताई तनपुरे, अविनाश आदिक, आशुतोष काळे, चंद्रशेखर घुले, सुरेशराव वाबळे, प्राजक्त तनपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Center-decision-to-help-milk-industry/", "date_download": "2019-02-17T23:54:37Z", "digest": "sha1:LI3UEOYJ3YWFURZQXARASUA3GS5PV65X", "length": 5046, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केंद्राकडून दूध उद्योगाच्या मदतीचे निर्णय लवकरच(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › केंद्राकडून दूध उद्योगाच्या मदतीचे निर्णय लवकरच(��्हिडिओ)\nकेंद्राकडून दूध उद्योगाच्या मदतीचे निर्णय लवकरच(व्हिडिओ)\nदेशात दुधासह पावडरचे भाव पडल्यामुळे या उद्योगाला आणि शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहनपर आर्थिक मदतीची घोषणा अपेक्षित आहे. याशिवाय तूप आणि लोणी या पदार्थावरील वस्तू आणि सेवाकराचा तथा जीएसटीचा दर 12 वरून 5 टक्क्यांपर्यंत खाली आणावा आणि शालेय माध्यान्ह भोजनात दुधाचा समावेश करण्याच्या मागण्या केल्या आहेत. त्यावर दूध उद्योगाच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच घेतले जातील, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बुधवारी येथे दिली.\nराज्य सरकारने गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटरला 27 रुपये निर्धारित केला असला, तरी सद्यःस्थितीत हे भाव 16 ते 17 रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सहकारी, खासगी दूध व्यावसायिकांची संयुक्त बैठक त्यांच्या उपस्थितीत झाली; त्यावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर इंदापूर येथील सोनाई दुधाचे अध्यक्ष दशरथ माने, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे उपाध्यक्ष गोपाळ म्हस्के, स्वराज दुधाचे रणजित निंबाळकर यांच्यासह बैठकीस कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाचे सरव्यवस्थापक आर. सी. शहा आदींसह अन्य दूध व्यावसायिक उपस्थित होते.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2019-02-18T00:19:48Z", "digest": "sha1:KOQZNUUT5FWNRSQ5PPI2AFJ5NJAZ37SW", "length": 9871, "nlines": 101, "source_domain": "yesviralnow.com", "title": "या मुलाने अमान्य केला 4 करोड रुपेयचा चा हुंडा ,1 रुपया घेऊन बोलला तुमची मुलगी आहे सगळ्यात मोठी दौलत - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nHome Lifestyle या मुलाने अमान्य केला 4 करोड रुपेयचा चा हुंडा ,1 रुपया घेऊन...\nया मुलाने अमान्य केला 4 करोड रुपेयचा चा हुंडा ,1 रुपया घेऊन बोलला तुमची मुलगी आहे सगळ्यात मोठी दौलत\nजस की आपण सळगे लोक जानता आहात की आजकाल लग्नाचा मोहौल खूप मोठयांनी चालू आहे सामान्य माणूसच नव्हे तर बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये सुद्धा लग्न खूप धुमधडाक्यात सुरू आहेत आजकाल बॉलीवूड चा नावाजलेल्या हस्तियानची महाग लग्न पण खूप चर्चेत आहेत.\nतसं बघितलं तर बॉलीवूड इंडस्ट्रीचा लग्नानची चर्चा पूर्ण दुनियेत होत आहे पण आज आम्ही ह्या लेखा चा माध्यमातून एका आशा ठिकाणाची माहिती देत आहोत ज्या ठिकाणी हुंड्यासाठी मुलींना आपल्या प्राणानची आहुती द्यावी लागते आपण अशे खूप मामले बघितले आणि ऐकले असतील ��्यामध्ये हुंड्यासाठी मुलीने आपला जीव दिला किंवा हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी मुलीला घराबाहेर काढले ह्या तर्हेचा बातम्या रोज आपल्याला ऐकायला मिळतात ज्या बातम्यांना ऐकून आपण खूप हैराण पण होतो.\nखरतर, आज आम्ही ज्या गोष्टी बदल आपल्याला माहिती देणार आहोत हा मामला पूर्ण देशासाठी एक आदर्श बनून समोर आला आहे आम्ही ज्या मामल्याची माहिती देत आहोत तो मामला हरियाणाचा आहे जिथे आताच अस लग्न झालं आहे की ज्याची प्रशनसा करता करता लोक थकत नाहीत खासतर नवरदेवाने लग्नाचा पहिला अशी अट ठेवली होती की त्याचा बदल अस बोललं जातं आहे की समाजाने आता आशा गोष्टीनचा विचार केला पाहीजे\nPrevious articleवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला पत्ता पण नसायचा … नोटाचे बंडल बांधून ठेवण्यासाठी महिन्याला लागायचे २ लाख रुपयांचे रबर .. बघा कोण आहे हा \nNext articleप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात हार्ड विर्किंग ऐक्ट्रेसेस\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/6387-zee-marathi-actresses-on-cookery-show-aamhi-sare-khavayye", "date_download": "2019-02-18T00:15:29Z", "digest": "sha1:ZQQZP47ILMK3RYO65J436H2RWXGLRWL2", "length": 11584, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'आम्ही सारे खवय्ये' नवरात्री विशेष भागात नायिकांची रेलचेल - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'आम्ही सारे खवय्ये' नवरात्री विशेष भागात नायिकांची रेलचेल\nPrevious Article सुखाच्या सरींनी... हे मन बावरे ९ ऑक्टोबर पासून कलर्स मराठीवर\nNext Article परीच्या जीवाला धोका - ‘नकळत सारे घडले’ मध्ये नवा ट्विस्ट\nसण समारंभ म्हटलं की घरामध्ये रेलचेल असते ती विविध पाककृती बनविण्याची. गोडधोड पदार्थ, चमचमीत, खमंग, खुसखुशीत पदार्थ बनविण्याची लगबग घराघरांत बघायला मिळते. यातही प्रत्येक सणाला काही तरी वेगळं आणि खास बनविण्याची इच्छा घरातील सुगरणींना असते. पण या वेगळं काय करायचं यासाठी त्या विविध माध्यमं शोधत असतात. आता या सुगरणींच्या मदतीला येणार आहे झी मराठीच्या लोकप्रिय मालिकांमधील लाडक्या नायिका ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमाच्या माध्यमातून. नवरात्रीच्या सणाचं औचित्य साधून आम्ही सारे खवय्येच्या क���चनमध्ये या नायिकांचा धमाल स्वयंपाक सोहळा रंगणार आहे. येत्या १० ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १.३० वा. झी मराठी वाहिनीवर हे विशेष भाग प्रसारीत होणार आहेत.\nझी मराठीच्या कुटुंबात नुकतीच सामील झालेली तुला पाहते रे मालिकेतील ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार घटस्थापनेच्या भागात सहभागी होणार आहे. तिच्या आयुष्याबद्दलचे अनेक पैलू अगदी दिलखुलास पणे मांडणार आहे. नवरात्री विशेषच्या दुसऱ्या भागात जागो मोहन प्यारे मधील भानू म्हणजेच श्रुती मराठे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवरात्री विशेष भागाची रंगत वाढवण्यासाठी तिसऱ्या भागात सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारी लागिरं झालं जी या मालिकेमधील अभिनेत्री शीतल म्हणजेच शिवानी बावकर येणार आहे. जर्मन भाषेतून प्रपोज करताना संकर्षण आणि शिवानी मध्ये नेमकी काय गंमत घडते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.\nआपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या माझ्या नवऱ्याची बायको या मालेकीमधील नवी शनाया म्हणजेच इशा केसकर देखील तिचं पाककला कौशल्य दाखवणार आहे. तसेच उत्तम खलनायिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली तुला पाहते रे मधील मायरा म्हणजेच अभिज्ञा भावे या विशेष भागात सहभागी होणार आहे. शास्त्रीय नृत्यांगना ते अभिनेत्री हा रंजक प्रवास आणि अनेक प्रेरणा देणारे किस्से बाजी या मालिकेमधील हिरा म्हणजेच नुपूर दैठणकर आम्ही सारे खवय्येच्या नवरात्री विशेष भागात सांगणार आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमधील राधिका म्हणजेच अनिता दाते आम्ही सारे खवय्येच्या कुटुंबात दसरा साजरा करणार आहे. इतकंच नव्हे तर या सर्व लाडक्या नायिकांना आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये एक सरप्राईज देखील मिळणार आहे.\nत्यामुळे पाहायला विसरू नका आम्ही सारे खवय्ये नवरात्री विशेष भाग १० ते १८ ऑक्टोबर दुपारी १.३० वाजता फक्त आपल्या झी मराठी वर.\nPrevious Article सुखाच्या सरींनी... हे मन बावरे ९ ऑक्टोबर पासून कलर्स मराठीवर\nNext Article परीच्या जीवाला धोका - ‘नकळत सारे घडले’ मध्ये नवा ट्विस्ट\n'आम्ही सारे खवय्ये' नवरात्री विशेष भागात नायिकांची रेलचेल\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'���हाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\nप्रेम एक तर असतं किंवा नसतं असं सांगणारा ‘अशी ही आशिकी’चा ट्रेलर प्रदर्शित\nशब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम ‘आनंदयात्री’\n'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' या कार्यक्रमाचे दहाव्या वर्षात पदार्पण \nमयुरी देशमुख ठरली 'माझा पुरस्कार' ची मानकरी\nअभिनेता गौरव घाटणेकरची 'ललित २०५' मध्ये एन्ट्री\nमराठी चित्रपट 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n'जुळता जुळता जुळतंय की' मध्ये शेफ विष्णु मनोहर अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार काही खास रेसिपीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/ncp-roopali-chakankars-criticism-medha-kulkarni-30128", "date_download": "2019-02-18T00:06:52Z", "digest": "sha1:UYUXQB7IIPG3ARMK6SESQ5Z5GPTQBOXN", "length": 10659, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "NCP Roopali Chakankar;s Criticism on Medha Kulkarni | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमेधा कुलकर्णींना कोथरुडमधून पराभूत करु - रुपाली चाकणकर\nमेधा कुलकर्णींना कोथरुडमधून पराभूत करु - रुपाली चाकणकर\nमेधा कुलकर्णींना कोथरुडमधून पराभूत करु - रुपाली चाकणकर\nमेधा कुलकर्णींना कोथरुडमधून पराभूत करु - रुपाली चाकणकर\nरविवार, 28 ऑक्टोबर 2018\nपुण्यात एका कार्यक्रमात बोलताना कुलकर्णी यांनी सामाजातील असमानतेवर भाष्य केले. \"सध्या समाजात असमानता निर्माण केली जात असल्याचे सांगून, कुलकर्णी यांनी पवार यांच्या कडे बोट दाखविले होते. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, या पक्षाच्या महिला नेत्या आपापल्या पध्दतीने कुलकर्णी यांनी केलेली टीका खोडून काढत आहेत.\nपुणे : सामाजिक असमानतेचा मुद्दा पटवून देताना 'बारामतीकर' असा उल्लेख करीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडणाऱ्य��� भाजप आमदार मेधा कुलकर्णींना आता राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी लक्ष्य केले आहे. 'शिस्त आणि वैचारिकतेची मिजास मिरवणाऱ्या संघाच्या मुशीत वाढूनही कुलकर्णी हल्ली नेहमीच जातीयवादावर का बोलत आहेत,' असा खोचक प्रश्‍न पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला.\n\"अशा बोलण्याचे परिणाम कुलकर्णींना भोगावे लागणार असून, आगामी निवडणुकीत त्यांना कोथरुडमधून पराभूत करू,'' असे इशारे वजा आव्हानही चाकणकरांनी दिले आहे. त्यामुळे कुलकर्णी-चाकणकर यांच्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना कुलकर्णी यांनी सामाजातील असमानतेवर भाष्य केले. \"सध्या समाजात असमानता निर्माण केली जात असल्याचे सांगून, कुलकर्णी यांनी पवार यांच्या कडे बोट दाखविले होते. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, या पक्षाच्या महिला नेत्या आपापल्या पध्दतीने कुलकर्णी यांनी केलेली टीका खोडून काढत आहेत.\nराष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही कुलकर्णी यांचा नुकताच खरपूस समाचार घेतला. ''फुले-शाहू-आंबेडकर झिजले नसते तर, मेधा कुलकर्णींना आजघडीला घरी भाकरी थापाव्या लागल्या असत्या,'' अशा शब्दांत वाघ यांनी पवारांवरील टीकेचा वचपा काढला. त्यापाठोपाठ चाकणकर यांनीही 'सोशल मीडिया'तून कुलकर्णी यांच्यावर बोचरी टीका केली.\nचाकणकर म्हणाल्या, \"जातीयवाद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मेधा कुलकर्णी आपला अजेंडा राबवित आहेत. त्या सातत्याने जाती-धर्मावरून बोलत आहेत. ज्यामुळे निवडणूक जिंकता येईल, अशी आशा त्यांना असावी. पण, अशा पध्दतीने तेढ निर्माण करणे कुलकर्णी यांना परवडणारे नाही. जातीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या कुलकर्णींना कोथरुडमधून हरवू. त्यासाठी मतदार एकत्र येतील.'' दरम्यान, राष्टवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी पुण्यात आयोजित केलेल्या संविधान बचाव मोहिमेत कुलकर्णी यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात येणार आहे, असेही चाकणकर यांनी सांगितले.\nपुणे शरद पवार sharad pawar भाजप आमदार मेधा कुलकर्णी चित्रा वाघ chitra wagh निवडणूक ncp राजकारण bjp\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभ��यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-management-livestock-feed-11338?tid=118", "date_download": "2019-02-18T01:15:04Z", "digest": "sha1:F44WEPPRD2EJUUGDWDG3HYPQUXLYILEG", "length": 20224, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, management of livestock feed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदर्जेदार पशुखाद्यातून होते पोषण, दुग्धवाढ\nदर्जेदार पशुखाद्यातून होते पोषण, दुग्धवाढ\nडॉ. पवनकुमार देवकते, डॉ. प्रफुल्लकुमार पाटील\nबुधवार, 15 ऑगस्ट 2018\nगाई-म्हशींना दूध उत्पादनासाठी बरेचसे पौष्टिक घटक आहारामधून देणे गरजेचे असते. त्यामध्ये ऊर्जा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे इ. दूध उत्पादन वाढल्यास मदत करतात. या घटकांसोबतच जनावरांच्या आहारामध्ये विकर, प्रोबायोटिक्‍स, क्षारमिश्रण इ. घटक गरजेनुसार दिल्यास महत्त्वाची भूमिका बजावतात.\nगाई-म्हशींना दूध उत्पादनासाठी बरेचसे पौष्टिक घटक आहारामधून देणे गरजेचे असते. त्यामध्ये ऊर्जा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे इ. दूध उत्पादन वाढल्यास मदत करतात. या घटकांसोबतच जनावरांच्या आहारामध्ये विकर, प्रोबायोटिक्‍स, क्षारमिश्रण इ. घटक गरजेनुसार दिल्यास महत्त्वाची भूमिका बजावतात.\nजनावरांना संतुलित आहार न दिल्यास दूध उत्पादन घटते. कमतरतेचे आजार उद्‌भवतात. जन्मणारी वासरे कमकुवत जन्मतात. रोगप्रतिकार क्षमता कमी होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जनावरांच्या आहारामध्ये हिरवा चारा, वाळला चारा, खुराक, स्वच्छ पाणी इ.च्या गरजेनुसार योग्य प्रमाणात वापर करावा. दूध उत्पादन वाढावे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जनावरांच्या आहाराबाबत काय काळजी घ्यावी, ते आपण पाहू.\nजनावरांना त्यांच्या वजनाप्रमाणे आणि दूध उत्पादनानुसार दररोज उत्तम प्रतीचा हिरवा चारा अवश्‍य द्यावा.\nहिरव्या चारा पिकामध्ये बरीचशी चारा पिके आहेत. त्यापैकी लसूणघास या चारा पिकांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते व महत्त्वाचे म्हणजे १९-२० टक्के प्रथिने असतात. यामुळे दूध उत्पादन वाढते.\nबरसीम या चारापिकामध्ये ओलावा खूप वेळ टिकून र���हतो. त्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात. यामध्ये १७ ते १८ टक्के प्रथिने व २५ ते २५ टक्के स्निग्ध पदार्थ असतात.\nचवळी या चारापिकांमध्ये महत्त्वाचे पौष्टिक घटक असतात, त्यामध्ये प्रथिने १८ ते १९ टक्के, स्निग्ध पदार्थ २५ ते २६ टक्के, कॅल्शिअम १.४ टक्के आणि पूर्ण पचनीय पदार्थ हे ५८ ते ६० टक्के एवढे असतात.\nहिरवा चारा पिकांसोबत धारवाड हायब्रीड नेपीयर, बीएनएच - १० यांसारखी बहुवर्षीय चारापिके आहेत. यामध्ये ऊर्जा मुबलक प्रमाणात असते. १० ते १३ टक्के प्रथिने असतात व चारा उत्पादनही मुबलक मिळते.\nगाई, म्हैस इ. जनावरांना ओल्या चाऱ्यासोबतच वाळला चारा देणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे.\nजनावरांना वजनाप्रमाणे व गरजेनुसार वाळला चारा द्यावा.\nवाळलेल्या चाऱ्यांमध्ये मका, ज्वारीचा कडबा, गुळी, भुसकट इ. जनावरांना द्यावे.\nया चाऱ्यापासून जनावरांना तंतुमय पदार्थ, ऊर्जा मिळते. त्यामुळे पोट भरल्याचे समाधान मिळून रवंथ उत्तम प्रकारे होते व दुधाला फॅट लागल्यास मदत होते.\nगाय, म्हैस या जनावरांच्या कोटीपोटामध्ये वाळलेला चारा महत्त्वाची भूमिका बजावतो.\nहिरवा चारा व वाळला चारा यामधून जर जनावरांची शारीरिक गरज, दूध उत्पादनासाठीची गरज पूर्ण होत नसेल, तर त्यांना योग्य प्रमाणात खुराक किंवा पशुखाद्य द्यावे.\nबरेचसे शेतकरी हे दुधाळ जनावरांना गरजेनुसार संतुलित खुराक देत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादन घटते, प्रजोत्पादन क्षमता कमी होते.\nखुराक म्हणजे जनावरांना वाढीसाठी, दूध उत्पादनासाठी, प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी व हवे त्या प्रमाणात पोषक घटकांचे एकत्रित मिश्रण असते.\nबऱ्याच वेळा शेतकरी जनावरांना एक तर फक्त ओला चारा किंवा वाळलेला चारा देतात. त्यासोबत खुराक देत नाहीत. जरी दिला, तरी कमी प्रमाणात देतात.\nखुराकामधून शरीराला आवश्‍यक असणारे व चाऱ्याद्वारे न मिळणारे पौष्टिक घटक हे जनावरांना द्यावेत.\nखुराकामध्ये जनावरांना गरज असणारे पौष्टिक घटक असतात. जसे की प्रथिने, स्निग्ध पदार्थ, ऊर्जा, क्षार, मीठ इ.\nदुधाळ जनावरांना योग्य प्रमाणात तज्ज्ञांच्या सल्ल्याने खुराक द्यावा. यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.\nयोग्य प्रमाणात गाभण गाई, म्हशींना खुराक दिल्यास शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक घटक मिळतात व गर्भाशयामध्ये वासरांची वाढ चांगली होते.\nविकर हे मुख्यतः प्रथिनांपासून बनलेली असतात. विकर हे शरीरातील रासायनिक क्रियेमध्ये मध्यस्थांची भूमिका बजावून क्रिया जलद करतात.\nविकरांमुळे जनावरांनी खाल्लेला चारा लवकर पचन होऊन शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक घटक मिळतात.\nअमायलो अपघटनी विकर हे जनावरांच्या खाद्यामधील विरघळणाऱ्या कर्बोदकांचे विघटन करून साध्या साखरेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतात व त्यापासून दूध निर्मितीसाठी जनावरांना ऊर्जा मिळते.\nसंपर्क ः डॉ. पवनकुमार देवकते, ९९७०२८५५८५\nसंपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३\n(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)\nदूध चारा पिके fodder crop ज्वारी jowar पशुखाद्य\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nपशुसल्लावाढत्या तापमानात जनावरांच्या आहार...\nप्रजननक्षमता सक्षम करण्यासाठी...सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने...\nजनावरांमध्ये प्रसूतीनंतर येणाऱ्या समस्याजनावर गाभण असताना व विताना जर व्यवस्थित लक्ष दिले...\nप्रक्रियेमुळे वाढेल ऊस वाढ्याची...वाढ्यातील आॅक्झलेट या घटकामुळे जनावराच्या शरीरात...\nवर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...\nचाराटंचाई काळात जनावरांसाठी हाय फायबर...चाराटंचाईच्या काळात फक्त जनावरे जगवणे महत्त्वाचे...\nजनावरांना खाद्यामार्फत जास्तीची ऊर्जा...जनावरांनी खाल्लेल्या आहारापासून शरीरास लागणारी...\nचाऱ्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांचे पोषणवयस्क व दुधाळ जनावरांना केवळ चारा व कडबा खाण्यास...\nप्रक्रियेतून सकस चाऱ्याची निर्मितीचाराप्रक्रियेमुळे जनावरांचे पचन सुधारून शरीरात...\nनवजात वासरांचे पोषणनवजात वासरे कालवडींचे वैज्ञानिक पद्धतीने पालन...\nगायी, म्हशींतील प्रजनन व्यवस्थापनगायी, म्हशी नियमित माजावर येण्यासाठी योग्य समतोल...\nसुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक,...अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून...\nपशूसल्ला थंड वातावरणामुळे जनावरांच्या...\nउसाच्या वाढ्याच�� पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...\nपशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...\nमुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...\nशस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...\nगोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...\nजनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...\nरेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Month-for-Toilets/", "date_download": "2019-02-17T23:57:19Z", "digest": "sha1:ATM5X57PAYNHLX7VZX3EKBIEOTCPK2TE", "length": 5940, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शौचालयासाठी महिन्याची मुदत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › शौचालयासाठी महिन्याची मुदत\nजिल्ह्यातल्या सरकारी व खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शौचालय बांधण्यास एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर ज्या शाळांमध्ये शौचालय बांधलेले नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिली.जिल्हा परिषदेसह खाजगी शाळांमध्ये शौचालयांची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होते. अनेक शाळांमध्ये शौचालयांची वानवा आहे. विद्यालयांमध्ये विशेषतः मुलींसाठी शौचालय नसल्याने कुचंबणा होते. शौचालय नसल्याने मुलींना शिक्षण सोडावे लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शाळांमध्ये शौचालये बांधण्याची मागणी होत आहे.\nकेंद्र व राज्य शासन घरोघर शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन देत असुन यासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. यासोबतच लाखो रुपयांचा निधी जनजागृती करण्यासाठी हि खर्च करण्यात येतो. शासनाकडून तर स्वच्छता अभियान राबविण्यासाठी विविध पथकांची नेमणुक करुन उघडयावर शौचास बसणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र ज्या ठिकाणी मुलांवर स्वच्छतेचे संस्कार होऊ शकतात असा अनेक शाळांमध्ये शौचालये नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शौचालयांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक शाळांमध्ये तर शौचालय नाही आणि जेथे आहे ते शौचालये वापरण्या योग्य नाहीत.\nराज्यातील जवळपास साडे पाच हजार शाळांमध्ये शौचालये नसल्याचे मध्यंतरी सर्वेक्षणावरून समोर आले होते. एकीकडे जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याचे सांगण्यात येत असतांना दुसरीकडे शाळांमध्ये शौचालयेच नसल्याने जिल्हा हागणदारीमुक्त कसा असा सवाल उपस्थित होत आहे. अनेक शाळांमध्ये मुलांसाठी शौचालयाची सुविधा आहे. मात्र मुलींसाठी नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने अशा शाळाही रडारवर घेण्याचे ठरवले आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Heavy-rain-in-Sindhudurg/", "date_download": "2019-02-17T23:55:27Z", "digest": "sha1:WLPRIG4WGBAVC25J4XXBG2OJMWEFSUJO", "length": 6500, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्गात धुवाँधार ; ठिकठिकाणी पडझड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्गात धुवाँधार ; ठिकठिकाणी पडझड\nसिंधुदुर्गात धुवाँधार ; ठिकठिकाणी पडझड\nहवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा अंदाज अचूक ठरवत सिंधुदुर्गात शनिवारी रात्रीपासून रविवारी दिवसभर धुवाँधार पर्जन्यवृष्टी झाली. ठिकठिकाणी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे घरे, गोठे, शाळा, इमारतींवर झाडे पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पहिल्याच धुवाँधार पावसामुळे नदीनाले प्रवाहित झाले आहेत. चढणीचे मासे पकडण्यासाठी खवय्यांची लगबग सुरू होती. यापूर्वी पडलेल्या पावसाने आधीच चिखलमय झालेला मुंबई-गोवा महामार्ग अनेक ठिकाणी जलमय झाला होता. रविवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात पावसाने जोरदार फटकेबाजी केली. सायंकाळच्या सत्रात पावसाचा जोर कमी झ��ला होता.\nमहाराष्ट्रात वेळेत आगमन झालेल्या मान्सूनने शनिवारी रात्रीपासूनच जोरदारपणे बरसण्यास सुरुवात केली. रविवारी दिवसभर अजिबात उसंत न घेता पाऊस धुवाँधारपणे बरसत होता. त्यामुळे मुख्य नद्यांसह ग्रामीण भागातील नदीनाले प्रवाहित झाले असून साखळ्या सुटल्या आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस आणि त्यातच धुवाँधार पाऊस यामुळे अनेकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले.\nया पावसामुळे ठिकठिकांचा भाग जलमय झाला होता. या दरमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. तर शेत नांगरणीस शेतकर्‍यांनी सुरुवात केली आहे. रविवारच्या धुवाँधार पावसामुळे नदीनाले प्रवाहित झाल्याने चढणीचे मासे आणि खेकडे पकडण्यासाठी खवय्यांनी रविवारचा दिवस कारणी लावला. धुवाँधार पावसासह वादळी वार्‍याने अनेक ठिकाणी घरांवर, गोठ्यांवर झाडे, झाडाच्या फांद्या पडून नुकसान झाले. काही भागात वीज पुरवठादेखील खंडित झाला होता. कणकवली तालुक्यातही पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कणकवली-शिवाजीनगर येथील सिंधुसृष्टी इमारतीच्या आवारात सागाचे झाड कोसळले. तर साळीस्ते गावातील जि.प. शाळेवर फणसाचे झाड कोसळून छप्पराचे नुकसान झाले. कलमठ-गोसावीवाडीतील मिलन पाटील यांच्या पडवीवर गडगा कोसळून तर वाघेरी-मठखुर्द येथे घरावर काजूचे झाड कोसळून नुकसान झाले.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/gramvikas-officer-narayan-pawar-transfer-after-complaint-of-villagers-aravli/", "date_download": "2019-02-17T23:57:37Z", "digest": "sha1:D4AWTEJR6DVVMDZMXFJOAPC47YFYMNPZ", "length": 6210, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ग्रामविकास अधिकार्‍याची उचलबांगडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ग्रामविकास अधिकार्‍याची उचलबांगडी\nधामापूर तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविक��स अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आठ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले. त्यावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी याची दखल घेत हा महत्वाचा विषय उचलून धरला. अखेर ग्रामपंचायतीचे वादग्रस्त ग्रामविकास अधिकारी नारायण पवार यांची उचलबांगडी करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ग्रामविकास अधिकारी नारायण पवार यांची बदली झाल्याने दिलेले राजीनामे मागे घेत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने अनंत गुरव आणि तुकाराम मेस्त्री यांनी दिली.\nराजीनामे दिलेल्या सदस्यांमध्ये तुकाराम मेस्त्री, महेंद्र धनावडे, अनंत गुरव, स्वाती धनावडे, रघुनाथ भायजे, वैशाली भागडे, कल्पना जाधव, शीतल भायजे यांचा समावेश आहे. तेरा सदस्यसीय ही ग्रामपंचायत आहे. ग्रामस्थांना एक-एक महिना रहिवासी दाखले तसेच इतर महत्वाचे दाखले न देता ग्रामस्थांची अडवणूक करण्यात येते. तसेच ग्रा.पं. सदस्यांनी सुचवलेल्या कामांकडे दुर्लक्ष करणे, विकासकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, असे आरोप करून ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांकडे राजीनामे दिले होते. राजीनाम्याच्या प्रती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही देण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले. हा विषय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत घेण्यात आला. या समितीपुढे वादग्रस्त नारायण पवार यांच्यासह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनाही पाचारण करण्यात आले. समितीमधील सदस्यांनी नारायण पवार यांच्याकडे ग्रामपंचायत सद्स्यांच्या आरोपाबाबत खुलासा मागितला तेव्हा त्यांची फे-फे उडाली. ग्रामविकास अधिकारी हे जबाबदारीने वागत नाहीत तसेच आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचे समोर आल्याने त्यांची बदली करण्यात आली.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा ���ोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/sumatinath-jain-temple-100-year-complete-celebrate-video-in-satara/", "date_download": "2019-02-18T00:13:39Z", "digest": "sha1:E5Y67LRVSSUM4VTL6LH62M2JWUAYWC3K", "length": 3785, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : सुमतीनाथ जैन मंदिराचा शताब्दी महोत्सव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : सुमतीनाथ जैन मंदिराचा शताब्दी महोत्सव\nकराड : सुमतीनाथ जैन मंदिराचा शताब्दी महोत्सव\nमसूर (जि. सातारा) येथील श्री सुमतीनाथ जैन मंदिराचा ऐतिहासिक शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे. या मंदिरास 100 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर 100 दिवसाचे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.\nगेल्या 8 दिवसापासून प्रतिष्ठा महोत्सव सुरू असून संगीत संध्या व आचार्य भव्यदर्शन महाराज यांच्या प्रवचनाचा हजारो लोक लाभ घेत आहेत. मसूरचे जैन बांधव एकोप्याने हा उत्सव साजरा करत आहेत. मसूरचे सूपूत्र आचार्य श्रीमद मित्रानंद सुरीश्वर महाराजा साहेब हे जैन साधू संप्रदायाच्या सर्वोच्च समकक्ष दर्जा झालेले होते. आत्ताचे गछाधिपती पुण्यपाल सुरीश्वर महाराजसाहेब हे मित्रानंद महाराजसाहेबांचे शिष्य आहेत हे मसूरचे वैशिष्ठ्य आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/amit-shaha-and-bjp-mp-30992", "date_download": "2019-02-18T00:22:43Z", "digest": "sha1:GESYB7B4JY5BODVIJTZ3E3XBVABZ7QMS", "length": 8263, "nlines": 126, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "amit shaha and bjp in mp | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमित शहा यांच्या रोड शोसाठी तीनशे क्विंटल फुलांची ऑर्डर\nअमित शहा यांच्या रोड शोसाठी तीनशे क्विंटल फुलांची ऑर्डर\nशनिवार, 24 नोव्हेंबर 2018\nइंदोर : देशातली पाच राज्यातील निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे, काही राज्यात मतदानही पूर्ण झाले आहे. मध्यप्रदेशात यावेळी अटीतटीच्या लढती आहेत. त्या राज्यातील प्रचाराची मुदत 26 नोव्हेंबरला संपत आहे, याचदिवशी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा 26 नोव्हेंबरला रोड शो होणार आहे. इंदोर शहरातील प्रमुख मार्गावरून होणाऱ्या या दीड किलोमीटरच्या रोड शो साठी मध्यप्रदेश मधील भाजपचे कार्यकर्ते व नेते जोरदार मेहनत घेत आहेत. या रोड शो साठी पक्षाने 300 क्विंटल फुलाची ऑर्डर दिली असून ही सारी फुले रोड शोच्या मार्गावरील दुकाने व घरामध्ये वाटण्यात येणार आहेत.\nइंदोर : देशातली पाच राज्यातील निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे, काही राज्यात मतदानही पूर्ण झाले आहे. मध्यप्रदेशात यावेळी अटीतटीच्या लढती आहेत. त्या राज्यातील प्रचाराची मुदत 26 नोव्हेंबरला संपत आहे, याचदिवशी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा 26 नोव्हेंबरला रोड शो होणार आहे. इंदोर शहरातील प्रमुख मार्गावरून होणाऱ्या या दीड किलोमीटरच्या रोड शो साठी मध्यप्रदेश मधील भाजपचे कार्यकर्ते व नेते जोरदार मेहनत घेत आहेत. या रोड शो साठी पक्षाने 300 क्विंटल फुलाची ऑर्डर दिली असून ही सारी फुले रोड शोच्या मार्गावरील दुकाने व घरामध्ये वाटण्यात येणार आहेत. ही फुले अशाकरता वाटली जाणार आहेत की ही मंडळी ही फुले शहा यांना देतील व त्यांचे स्वागत करतील.\nमध्यप्रदेशात पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी शिवराजसिंग चौहान आणि भाजपचे वरिष्ठ नेते ताकदीने प्रचारात उतरले आहेत. अमित शहा यांनी हे राज्य पिंजून काढले आहे. शिवराजसिंह चौहान यांचे संपूर्ण कुटुंब निवडणूक प्रचारात उतरले आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी होणाऱ्या या रोड शोच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यासाठी मध्यप्रदेश भाजपने कंबर कसली असून हा रोड शो यशस्वी करण्यासाठी पक्ष प्रयत्न करत आहे.\nभारत शिवराजसिंह चौहान shivraj singh chouhan निवडणूक\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/grampanchayat-election-14839", "date_download": "2019-02-17T23:47:13Z", "digest": "sha1:CTPNCK3SNM2V6QVWLSJRTTSLR4FCJ6ZD", "length": 6637, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "grampanchayat election | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान\nग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान\nमंगळवार, 22 ऑगस्ट 2017\nमुंबई : विविध जिल्ह्यांतील ऑक्‍टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सोमवारी (ता. 21) येथे केली.\nमुंबई : विविध जिल्ह्यांतील ऑक्‍टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सोमवारी (ता. 21) येथे केली.\nसहारिया यांनी सांगितले, की संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत सुटीचा दिवस वगळून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 23 सप्टेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ दुपारी तानपर्यंतच असेल. सर्व ठिकाणी मतमोजणी 25 सप्टेंबरला होईल.\nनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी : पालघर- 8, नाशिक- 22, नंदुरबार- 1, अहमदनगर- 8, पुणे- 1, औरंगाबाद- 4, नांदेड- 4, उस्मानाबाद- 1, जालना- 40, हिंगोली- 13, यवतमाळ- 7, चंद्रपूर- 4 आणि गडचिरोली- 1. एकूण- 114.\nनिवडणूक सकाळ पालघर उस्मानाबाद\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/16/Khelo-India-will-play-important-role-to-cultivate-sport-as-Culture.html", "date_download": "2019-02-18T00:00:50Z", "digest": "sha1:A5JDL744WNEA2IZLZHISDHM6TTQEZ5PZ", "length": 3930, "nlines": 15, "source_domain": "mahamtb.com", "title": " क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी 'खेलो इंडिया' महत्वाची भूमिका क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी 'खेलो इंडिया' महत्वाची भूमिका", "raw_content": "\nक्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी 'खेलो इंडिया' महत्वाची भूमिका\nपुणे - देशाच्या कानाकोपऱ्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी 'खेलो इंडिया' युथ गेम्स स्पर्धा महत्वाची भूमीका बजावेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. खेलो इंडिया स्पर्धेला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या समन्वयक राणी व्दिवेदी उपस्थित होत्या.\nसुभाष भामरे सांगितले, \"खेलो इंडिया स्पर्धेला भेट देताना मला विशेष आनंद होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून खेलो इंडिया उपक्रम सुरू झाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुण खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळत आहे. या क्रीडा महोत्सवातून अनेक खेळाडूंना चालना मिळेल, भावी खेळाडू घडतील आणि क्रीडा संस्कृती बळकट होण्यास मदत होईल.\"\nदेशातील कानाकोपऱ्यातील गुणवत्ताधारक खेळाडू निवडण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होणार आहे. या स्पर्धेचे चांगले नियोजन केले असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकाचे सर्व निकष या स्पर्धेचे आयोजन करताना पाळण्यात आले आहेत. ‘हेल्थ इज वेल्थ, गुड हेल्थ इज ब्लेस’ असे सांगत सुदृढ शरीराबरोबरच सुदृढ मनही आवश्यक असून सुदृढ पिढी घडविण्यासाठीही या स्पर्धेचा उपयोग होईल, असा विश्वासही भामरे यांनी व्यक्त केला.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_442.html", "date_download": "2019-02-18T00:22:15Z", "digest": "sha1:KR6KURCTFC3NMJWQMNUTQMNRDY5QCRWO", "length": 8539, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजना | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजना\nतालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना शासकीय योजनेचा फायदा होणेकामी येथील कृषि उत्पन्न बाजार समिती, संगमनेर व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने संगमनेर बाजार समितीमध्ये सन २०१८-१९ या हंगामामध्ये शेतमाल तारण योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांच्याद्वारे वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये शेतमाल तारण ठेवून फक्त ६ टक्के व्याज दराने तूर, हरबरा, उडीद, मुग, सोयाबीन, भात, करडई, हळद, सुर्यफुल, गहु, बाजरी, मका, ज्वारी या शेतीमालासाठी शेतमाल तारण कर्ज मिळेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्याकडील पिकांचा माल वखार महामंडळ, संगमनेर गोडावूनमध्ये ठेवून त्याची वखार पावती घेऊनच बाजार समितीकडे शेतमाल तारण कर्ज मुळ वखार पावतीसह विहीत नमुन्यात मागणी करावयाची आहे. सदर शेतीमालावर गहु, बाजरी, मका, ज्वारी यांना दैनंदिन बाजार भावाचे किंमतचे ५० टक्के कर्ज व उर्वरीत वरील पिकांसाठी चालु बाजार भावाचे किंमतीचे ७५ टक्के कर्ज शेतकऱ्यांना मिळण्याची व्यवस्था बाजार समितीमध्ये केली आहे. तारण कर्ज मिळण्याची व्यवस्था बाजार समितीमध्ये केली आहे, अशी माहिती संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व उपसभापती सतिष कानवडे व सचिव सतिष गुंजाळ यांनी दिली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_640.html", "date_download": "2019-02-18T00:54:01Z", "digest": "sha1:KG2SZ2PVUZZPB7JHJYE3XMQVLAAQLBS3", "length": 9968, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "कृषी खात्याने शेतकर्‍यांना फसवले; पत्रकार परिषदेत सोळंकेंचा आरोप | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nकृषी खात्याने शेतकर्‍यांना फसवले; पत्रकार परिषदेत सोळंकेंचा आरोप\nमाजलगाव, (प्रतिनिधी):-तालुक्यातील १२००० हेक्टर क्षेत्राचा विमा मंजूर करून शेतकर्‍यांच्या खात्यावर ७५६३ रुपये वर्ग करणे आवश्यक असताना ७१३४ रुपयाप्रमाणे जी रक्कम वर्ग केली यात हे. ४२९ रुपये याप्रमाणे कमी रक्कम शेतकर्‍यांना देऊन ५१ लाख रुपयाना गंडविण्याचा प्रयत्न कंपनी आणि कृषी खात्याने केला आहे. हा सर्व प्रकार येथील राजकीय नेतृत्व कमकुवत आणि अभ्यासहीन असल्याचा परिणाम असल्याचे मत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सुंदरराव सोळंके महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की तालुक्यातील माजलगाव, गंगामसला, आडगाव व तालखेड सर्कल मध्ये १२००० हे. क्षेत्राचा विमा मंजूर केला. परंतु येथील कृषी विभाग आणि पिक विमा कंपनीने सदरील प्रकरणात मोठ्या प्रमाणात अफरातफर करून जवळपास ५१ लाख रुपयांना शेतकर्‍यांना गंडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ही बाब येथील शेतकरी शिवाजी शेजूळ, संजय शेजुळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर प्रकरणात शासनाकडे तक्रार केली. त्यामुळे कंपनीचा आणि येथील कृषी खात्याचा प्रकार उघड झाला आहे. या सर्व प्रकारात य���थील सत्ताधारी पक्षात आमदार असणार्‍या देशमुखांनी लक्ष घालने गरजेचे होते परंतु येथील आमदार म्हणून लाभलेले राजकीय नेतृत्व अभ्यासहीन व अकुशल असल्याचा हा परिणाम असल्याचेही यावेळी प्रकाश सोळंके यांनी सांगितले. दरम्यान सदरील प्रकाराने शेतकरी जागृत झाला असून सर्व शेतकर्यांच्या वतीने या प्रकारात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली तर दुष्काळी परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की मान्सून पाऊस वापस परतला असून शासनाने बीड जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करून येथील कष्टकर्‍यांना, शेतकर्‍यांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून द्यावी.नसता येणार्‍या काळात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या पत्रकार परिषदेला सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे, अड. भानुदास डक, शिवाजी शेजूळ, संजय शेजुळ, दीपक जाधव उपस्थित होते.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/raju-shetty-asks-tupkar-mohite-start-preparations-loksabha-elections-28599", "date_download": "2019-02-18T00:37:27Z", "digest": "sha1:XUR4TVUPVIUNGQD347KK3PVSHVEEZH56", "length": 8266, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Raju shetty asks Tupkar & Mohite to start preparations for loksabha elections | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराजू शेट्टींनी तुपकर - मोहितेंना सांगितले ,कामाला लागा ..\nराजू श���ट्टींनी तुपकर - मोहितेंना सांगितले ,कामाला लागा ..\nराजू शेट्टींनी तुपकर - मोहितेंना सांगितले ,कामाला लागा ..\nराजू शेट्टींनी तुपकर - मोहितेंना सांगितले ,कामाला लागा ..\nगुरुवार, 13 सप्टेंबर 2018\nआपण मित्रपक्षांकडून सहा जागांची मागणी करू मात्र बुलडाणा आंणि वर्धा बाबत तडजोड करणार नसल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.\nबुलडाणा: समविचारी पक्षांबरोबर आघाडी करून लोकसभेची निवडणूक लढविण्याचे आमचे धोरण आहे, मात्र आमची ताकद असलेल्या बुलडाणा आणि वर्धा या जागा आम्ही सोडणार नाही, असा ठाम निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी 'सरकारनामाशी' बोलताना व्यक्त केला.\nवर्धा येथे बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी वर्धा लोकसभेसाठी माजी मंत्री सुबोध मोहिते यांना तर बुलडाण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले.\nयासंदर्भात सरकारनामाशी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, \" आमच्या विचारांशी व धोरणाशी मिळत्याजुळत्या पक्षासोबत आघाडी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तशी बोलणीदेखिल सुरू आहे. बुलडाणा आणि वर्धा वगळता इतर जागांवर तडजोड करता येईल. रविकांत तुपकरांनी विदर्भातील इतर जिल्ह्यासोबतच बुलडाण्यात पक्षाचे चांगले नेटवर्क उभे केले आहे. तर वर्धा लोकसभेसाठी सुबोध मोहिते दमदार उमेदवार आहेत. \"\nआपण मित्रपक्षांकडून सहा जागांची मागणी करू मात्र बुलडाणा आंणि वर्धा बाबत तडजोड करणार नसल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला.\nहातकणंगले , कोल्हापूर , सांगली, माढा , बुलढाणा , वर्धा आणि नंदुरबार या सात लोकसभेच्या जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार उभे करणार असल्याचे राजू शेट्टी जाहीर सभातून बोलत आहेत . हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या जागांबाबत ते जास्त आग्रही दिसत आहेत .\nनिवडणूक खासदार सुबोध मोहिते रविकांत तुपकर ravikant tupkar विदर्भ vidarbha\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/update-big-relief-for-onion-growers/", "date_download": "2019-02-18T00:11:54Z", "digest": "sha1:3LFIQPTOONMEORWB53MBL47NAZRDJLBF", "length": 8567, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कांदा उत्पादकांना मोठा दिलासा; या तारखेपर्यंत करू शकता अनुदानासाठी अर्ज !", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nकांदा उत्पादकांना मोठा दिलासा; या तारखेपर्यंत करू शकता अनुदानासाठी अर्ज \nमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि कांद्यांच्या दरात झालेली घसरण यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. यासाठी राज्य शासनाने 200 रुपये प्रती क्तिंटल आणि जास्तीत 200 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. या अनुदानासाठी 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी असल्याने कांदा अनुदानासाठी 31 जानेवारी 2019 पर्यंत मुदतवाढ ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.\nशासनाने यापूर्वी कांदा अनुदानासाठी 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 पर्यंतचा कालावधी निश्चित केला होता. दि. 15 डिसेंबर नंतरही कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी असल्याने कांदा अनुदानासाठी 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहाता कांदा उत्पादक शेतक्ऱ्यांसाठी शासनाने पुन्हा एक महिन्याची म्हणजे 31 जानेवारी, 2019 पर्यंत मुतदवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही देशमुख यांनी सांगितले.\nदेशमुख म्हणाले, राज्यातील कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्यांमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रु. 200 प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर करण्यात आले होते. 30 डिसेंबर 2018 नंतरही कांद्यांच्या दराची घसरण कायम राहिल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या योजनेपासून कांदा उत्पादक शेतकरी वंचित राहू नये, सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा व्हावा यासाठी पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.\nया योजनेचा कालावधी वाढविला असला तरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अटी व शर्थी या पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे कायम ठेवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असेही देशमुख यांनी सांगितले आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nपार्थ पवार आले कि दुसरा कोणी पवार मला फरक पडत नाही – बारणे\nविराटही गोंधळात पडेल; सोशल मीडियावर हुबेहुब अनुष्काचा धुमाकूळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/budhiman-balasathi-hya-goshti-kara", "date_download": "2019-02-18T01:31:59Z", "digest": "sha1:BUHBDKNXU2SJ3NXJRMGQKOUCDQVRAXBY", "length": 11286, "nlines": 225, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बुद्धिमान बाळासाठी ह्या गोष्टी करा. . . - Tinystep", "raw_content": "\nबुद्धिमान बाळासाठी ह्या गोष्टी करा. . .\nआपल्या बाळामध्ये बुद्धिमत्ता निर्माण करण्यातील आपले आहार, भावना आणि जनुक महत्वाची भूमिका बजावतात. यामुळे आपल्या बाळाचे व्यक्तिमत्व देखील तयार करण्यास मदत होते. बाळाची बुद्धी बहुतांश जनुकांवर अवलंबून असते तसेच बाळाच्या वाढी दरम्यान मिळणाऱ्या पोषण आणि आसपासच्या परिस्थितीवर आणि वातावरणावर अवलंबून असते.\nआता आपण गर्भवती आहात, आणि प्रत्येक आईप्रमाणे तुम्हांला ही वाटत असेल आपलं बाळ बुद्धिमान आणि आनंदी असावं यासाठी काही साधारण टिप्स आम्ही देणारा आहोत.\nबाळाला गोष्टी सांगा,त्याच्याशी गप्पा मारा, त्याला विविध ज्ञान वाढवणारी वेगवेगळ्या विषयांवरील गोष्टीच्या स्वरूपात वाचून दाखवा\nगरोदरपणात अनेक स्त्रियांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याचे दिसून आले आहे. याचे मुख्य कारण सूर्यप्रकाशापासून वंचित असणे आणि आहारातून योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी न मिळणे हेच आहे. हाडे आणि हृदय मजबूत होण्यासाठी हे जीवनसत्त्व अत्यंत आवश्यक अ��ून कोवळ्या उन्हामुळे मिळते. त्यासाठी सकाळचे कोवळे ऊन साधारण २० मिनिटे तरी घ्या. शिवाय आहारात अंड, मासे यांचा समावेश डॉक्टरांच्या सल्ल्याने करा गरोदरपणातील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे बाळाला भविष्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.\nगर्भावस्थेतच बदाम, अक्रोड खाल्ल्याने त्यातून नियासीन, प्रोटीन आणि ऊर्जा मिळते ज्याने बाळाच्या मेंदूची उत्तम वाढ होते. पण अक्रोड किती प्रमाणात खावे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. साधारण १२ आठवड्यानंतर आई जे खाते त्याची चव बाळालाही कळू लागते. त्यामुळे बाळाला पोषण देणारा असा योग्य आहार घेणे गरजेचे आहे\n५. व्यायाम आणि शारीरिक हालचाली\nअलीकडेच झालेल्या संशोधनानुसार, गर्भधारणेदरम्यान व्यायाम केल्यास बाळाच्या मज्जासंस्थेतील न्युरॉन्स(चेतापेशी) मध्ये वाढ होऊन गोष्टी आत्मसात करण्याची आणि स्मरणात ठेवण्याची मेंदूची क्षमता ४० टक्क्यांपर्यंत गर्भातच तयार होते, असे आढळून आले आहे. जर बाळ बुद्धिमान आणि हुशार व्हावे असे वाटत असेल, तर व्यायामाला सुरूवात करा. हे व्यायाम डॉक्टरांच्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार करा.\n६. पोटाला हलक्या हाताने मालिश करा.\nहलक्या हाताने पोटाला मालिश करणे हे देखील बाळाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे दिसून आले आहे. गर्भात असलेले बाळ हा स्पर्श अनुभवू शकते. साधारण २० आठवड्यांनंतर पोटाला हलक्या हाताने दिलेल्या मसाज बाळाच्या मज्जासंस्थांपर्यंत पोहोचत असतो. एका संशोधनानुसार, गर्भातील बाळ आईचा स्पर्श आणि वडिलांचा स्पर्श यातील फरक ओळखू शकते. पोटाला बदामाच्या तेलाने हलके मसाज करावा. (बदामाच्या तेलबाबत प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्या.)\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-weather-rise-temperature-and-scattered-rain-prediction-state-7425", "date_download": "2019-02-18T01:15:16Z", "digest": "sha1:RPFXROAU3YK54HDJLKSBR7FCMFP2PML7", "length": 14994, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, weather, rise in temperature and scattered rain prediction in state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतापमान वाढणार; तुरळक पावसाचा अंदाज\nतापमान वाढणार; तुरळक पावसाचा अंदाज\nरविवार, 15 एप्रिल 2018\nपुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने रविवारी राज्यात, तर मंगळवारपर्यंत (ता. १७) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील उन्हाचा चटका वाढला असून, शनिवारी (ता. १४) सकाळपर्यंत अकोला येथे उच्चांकी ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारनंतर राज्याच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ हाेण्याची शक्यता आहे.\nपुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने रविवारी राज्यात, तर मंगळवारपर्यंत (ता. १७) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील उन्हाचा चटका वाढला असून, शनिवारी (ता. १४) सकाळपर्यंत अकोला येथे उच्चांकी ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारनंतर राज्याच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ हाेण्याची शक्यता आहे.\nदक्षिण कर्नाटक ते केरळपर्यंत वाऱ्यांच्या प्रवाह खंडित झालेले आहे. तर नैर्ऋत्य मध्य प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पाऊस पडण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. रविवारी राज्यात सर्वत्र तर मंगळवारपर्यंत (ता. १७) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. दोन दिवस राज्यात मुख्यत: कोरडे हवामान असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात कमाल तापमान ३७ अंश ते ४१ अंशांच्या आसपास, तर कोकणात ३१ ते ३३ अंशांच्या जवळपास आहे.\nशनिवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.७, नगर ४०.६, जळगाव ४१.२, कोल्हापूर ३६.९, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४०.८, नाशिक ३८.१, सांगली ३८.०, सातारा ३७.६, सोलापूर ३९.५, मुंबई ३२.७, अलिबाग ३१.०, रत्नागिरी ३३.८, डहाणू ३२.४, आैरंगाबाद ३८.०, परभणी ४०.३, नांदेड ४०.५, अकोला ४१.३, अमरावती ४०.०, बुलडाणा ३९.०, चंद्रपूर ४१.०, गोंदिया ३८.२, नागपूर ३८.५, यवतमाळ ३९.५.\nपुणे हवामान महाराष्ट्र अकोला कर्नाटक मध्य प्रदेश पाऊस विदर्भ कमाल तापमान कोकण नगर जळगाव पूर कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर मुंबई अलिबाग परभणी नांदेड अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-whitegrum-crops-satara-maharashtra-13111", "date_download": "2019-02-18T01:05:41Z", "digest": "sha1:PO5BLUKNPZMG4FNJ4VSTDJJJ2EIKN73N", "length": 14982, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, whitegrum on crops, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव\nसाताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव\nसोमवार, 22 ऑक्टोबर 2018\nसातारा ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या किडीचा ऊस पिकावर सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत असून, हजारो हेक्‍टरवर क्षेत्र ‘हुमणी’च्या विळख्यात आले आहे. हवामानातील बदलामुळे ‘हुमणी''चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nसातारा ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या किडीचा ऊस पिकावर सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत असून, हजारो हेक्‍टरवर क्षेत्र ‘हुमणी’च्या विळख्यात आले आहे. हवामानातील बदलामुळे ‘हुमणी''चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल��.\nजिल्ह्यातील खरिपातील भुईमूग, सोयाबीनसह ऊस पिकावर ‘हुमणी''चा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या उसावर मोठ्या प्रमाणात ‘हुमणी’चा प्रादुर्भाव असल्याने हे पीक वाळून जात आहे. नदीकाठच्या क्षेत्रावर ‘हुमणी’चा जास्त प्रादुर्भाव जाणवत आहे. अगदी आठ ते दहा फूट उंचीचा ऊस यामुळे वाळला आहे. आडसाली उसावरही हा प्रादुर्भाव झाल्याने वाढीवरही परिणाम झाला आहे. आॅक्टोबरच्या सुरवातीस झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव कमी झाला होती. त्यानंतर पुन्हा प्रादुर्भाव वाढला आहे. सोयाबीन पिकावरही ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\n‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाल्याने ऊस वाळून जात आहे. काही शेतकऱ्यांकडून वैरणीसाठी उसाची विक्री केली जात आहे. मात्र वैरण पाठवण्यास मर्यादा आहेत. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचे बॅायलर अग्निप्रदीपन झाले असले, तरी प्रत्यक्ष गाळप सुरू झालेले नाही. यामुळे साखर कारखान्यांनी लवकरात लवकर गाळप सुरू करून हुमणी बाधित उसाला प्राधान्य देऊन ऊस तोड करावी. यामुळे काही प्रमाणात का होईन नुकसान कमी होण्यास मदत होईल.\n२४५५ हेक्टर ऊस क्षेत्र बाधित\nऊस पिकावर ‘हुमणी’चा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला असून, कृषी विभागाने केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील २४५५ हेक्टर क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून आले आहे. उसासह इतर पिकांवर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाला असल्याने नुकसान क्षेत्रात वाढ होणार आहे.\nहुमणी ऊस हवामान भुईमूग सोयाबीन कृषी विभाग सातारा\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमां�� बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_264.html", "date_download": "2019-02-18T00:39:41Z", "digest": "sha1:6AM52EMSIL6BPTZ7ILBDG25IHECTFAI7", "length": 10061, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भाजपच्या मंत्र्यावर महिला पत्रकारांचे अत्याचाराचे आरोप | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्���ष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nभाजपच्या मंत्र्यावर महिला पत्रकारांचे अत्याचाराचे आरोप\nमुंबई : ‘मी टू’चे वादळ देशभरात घोंघावत असून, हे वादळ केंद्रीय परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अबकर यांच्यापर्यंत येऊन धडकले आहे. एम जे अकबर हे इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक असताना लैंगिक शोषण केल्याचे आरोप सहा महिला पत्रकारांनी केले आहेत. केंद्रीय मंत्र्यावर असे आरोप झाल्यानं आता याप्रकरणी राजकारणही तापू लागलं आहे. भाजपचे खासदार उदित राज अकबर यांच्या विरोधात आरोप करणार्‍या महिला 10 वर्ष गप्प का होत्या, असा प्रश्‍न विचारला जातो. तर काँग्रेसनं या प्रकरणी मंत्र्यांनी मौन बाळगून चालणार नाही, लवकरात लवकर स्पष्टीकरण देणे गरजेचं आहे असं म्हटलं आहे. माजी पत्रकार आणि संपादक राहिलेल्या अकबर यांच्यावर 6 महिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर अश्‍लिल वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर हॉलिवूडसह संपूर्ण भारतात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर सोशल मीडियावर चशढेे मोहिमेची सुरुवात झाली. यानंतर अनेक महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत बोलण्यासाठी समोर येत आहेत. पत्रकारीतेनंतर आता राजकीय क्षेत्रांमधूनही तक्रारी पुढे येत आहेत. या मोहिमेत अनेक मोठे चेहरे समोर येत आहेत. सोशल मीडियावर एका महिला पत्रकाराने खुलासा करत मुंबईतील एका हॉटेलमध्ये अकबर यांच्याशी झालेल्या भेटीबाबतचा अनुभव सांगितला आहे. अकबर हे हॉटेलच्या रुममध्ये मुलाखती घ्यायचे आणि दारु पिण्यासाठीही ऑफर करायचे. फोनवर बोलताना घाणेरड्या भाषेचा वापर, अश्‍लिल मॅसेज पाठवणे आणि असभ्य कमेंट करणे असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.\nअकबर यांनी राजीनामा द्यावा : काँग्रेस\nकेंद्रीय विदेश राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा ��रोप झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. अकबर यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांनी या आरोपांवर समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पत्रकार आणि केंद्रीय विदेश राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अकबर हे पत्रकारिता क्षेत्रात असताना त्यांनी लैंगिक छळ आणि असभ्य वर्तन केल्याचा आरोप सहा महिलांनी केला आहे.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/sports/sardar-singh-retires-from-international-hockey/444342/amp", "date_download": "2019-02-18T00:30:10Z", "digest": "sha1:72UJNJZJVB3TOSVLE6SUC43VRN2Q7NSM", "length": 3615, "nlines": 27, "source_domain": "zeenews.india.com", "title": "भारताचा दिग्गज हॉकीपटू सरदार सिंगची निवृत्ती | sardar-singh-retires-from-international-hockey", "raw_content": "\nभारताचा दिग्गज हॉकीपटू सरदार सिंगची निवृत्ती\nभारतीय हॉकी टीमचा दिग्गज खेळाडू सरदार सिंगनं संन्यास घेतला आहे.\nमुंबई : भारतीय हॉकी टीमचा दिग्गज खेळाडू सरदार सिंगनं संन्यास घेतला आहे. बुधवारी सरदार सिंगनं याची घोषणा केली आहे. सरदार सिंग आशियाई स्पर्धेमध्ये खेळलेल्या भारतीय टीमचा हिस्सा होता. या स्पर्धेमध्ये भारताला फायनल गाठता आली नव्हती. भारतानं पाकिस्तानला हरवून कांस्य पदक मिळवलं होतं.\n३२ वर्षांच्या सरदार सिंगनं भारतासाठी ३५० पेक्षा जास्त मॅच खेळल्या. १२ वर्षांपेक्षा जास्त काळ खेळल्यावर आता नव्या पिढीसाठी जागा खाली करायची वेळ आली आहे, असं वक्तव्य सरदार सिंगनं केलं आहे.\nसर्वात लहान वयात भारतीय टीमचा कर्णधार होण्याचं रेकॉर्ड सरदार सिंगच्या ��ावावर आहे. सरदार सिंगनं २००८ साली २२व्या वर्षी सुल्तान अजलन शाह हॉकी स्पर्धेत भारताचं कर्णधारपद भुषवलं होतं. यानंतर २०१६ सालापर्यंत बहुतेक वेळा सरदार सिंग भारताचा कर्णधार होता. २०१६ साली सरदार सिंगऐवजी गोलकीपर पीआर श्रीजेशकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं.\nPulwama Attack : तुम्हाला दु:ख का होतंय, सोनू निगमचा सवाल\nआजचे राशीभविष्य | रविवार | 17 फेब्रुवारी 2019\nलगेच पाकिस्तानसोबत युद्ध पुकारण्याची गरज नाही- ऍड.उज्जवल निकम\n'भारत के वीर' पोर्टलवर 36 तासात 7 कोटी रुपये जमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/after-rahul-gandhi-sharad-pawar-now-in-solapur/", "date_download": "2019-02-18T00:10:45Z", "digest": "sha1:B7WFOBQEXPOHMSY7GX3JUZZFBUYUAAR2", "length": 6126, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "After Rahul Gandhi-Sharad Pawar now in Solapur", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमोदींनंतर आता राहुल गांधी-शरद पवार सोलापुरात\nटीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभेच्या निवडणुकांची धामधूम आता सर्वत्र सुरु आहे. येत्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष सताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र आले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार हे दोघे बुधवारी सोलापुरात एकाच व्यासपीठावर येणार आहेत.\nसोलापूरातून लोकसभेच्या जागेसाठी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव निश्चित झाले आहे. दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी राहुल गांधी बुधवारी सोलापुरात येणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार देखील असणार आहेत.\nयाआधी नववर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे ९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोलापूर ���ौरा झाला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी विविध विकास कामांचे उद्घाटन केले. तर भाजप सरकार हे कॉंग्रेस सरकारपेक्षा विकास कामांबाबत नेहमीच अग्रेसर आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी सोलापुरात येऊन नरेंद्र मोदी यांना खोडून काढणार का यांकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\n‘शेतकऱ्यांविषयी भाजपाला कसलीही आपुलकी नाही’\nकाल अर्थसंकल्प सादर झाला आणि गाजरांचा ढीग पडला : भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-17T23:35:28Z", "digest": "sha1:5GGO6BKCCIVCYXUW56XZYJYLN7HCDL5I", "length": 15738, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : गौतमची खेळी संस्मरणीय – संजू सॅमसन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nIPL 2018 : गौतमची खेळी संस्मरणीय – संजू सॅमसन\nजयपूर – सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सच्या कृष्णप्पा गौतमने 11 चेंडूंत नाबाद 33 धावांची धडाकेबाज खेळी करताना मुंबईच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतला. गौतमच्या खेळीमुळे मुंबईने दिलेले 168 धावांचे आव्हान सहज पार करताना राजस्थानने तीन गडी राखून रोमांचकारी विजयाची नोंद केली. त्याच्या या खेळीवर राजस्थान संघातील सहकारी संजू सॅमसनने स्तुतीसुमने उधळली आहेत.\nसामन्यानंतर बोलताना सॅमसन म्हणाला की, गौतमची ही खेळी त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी ही वेगळाच अनुभव देणारी होती. किंबहुना त्याची ही खेळी आम्ही जन्मभर विसरू शकणार नाही. गौतमने सामन्यात खेळताना मुंबईच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले, त्याने बुमराहच्या षटकात केलेल्या फटतकेबाजीचे कौतुक करावे तितके कमी असल्याचेही सॅमसनने सांगितले.\nया सामन्यात गौतमला सामनावीर पुरस्कार मिळायला हवा होता, असे मत अनेकांनी व्यक्‍त केले. परंतु सॅमसन म्हणाला की, जेव्हा आपण सामना खेळत असतो त्यावेळी सर्वांची खेळी महत्वाची असते. जोफ्रा आर्चरने महत्त्वाच्या वेळी घेतलेल्या बळींमुळे 200 धावांकडे वाटचाल करणाऱ्या मुंबईला आम्हाला 167 धावांतच रोखण्यात यश आले. त्यामुळे त्याची कामगिरीही मोलाची होती. तसेच गौतमने निर्णायक क्षणी केलेल्या कामगिरीमुळेच आम्ही सामना जिंकला. सामनावीर पुरस्कार कोणाला मिलाला, हे फारसे महत्त्वाचे नाही.\nराजस्थानचा कर्णधार अजिंक्‍य रहाणे आपल्या सहकाऱ्याच्या या खेळीवर भलताच खूष झाला. सामन्याचा निकाल लागल्यानंतरही मला काही वेळ त्यावर विश्वास बसत नव्हता, असे सांगून रहाणे म्हणाला की, 14 व्या षटकानंतर आमच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केल्यामुळे हा विजय मिळवणे शक्‍य झाले. नाहीतर मुंबईची धावसंख्या 190-200 च्या घरात गेली असती. मात्र गौतमने केलेली खेळी ही खरोखरीच अविश्वसनीय होती. आमच्याकडे अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत माझे एक मन हा सामना आम्ही जिंकू असे सांगत होते.\nईशान किशननेही केले कौतुक\nमुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशननेही गौतमच्या खेळीचे कौतुक केले. ईशान म्हणाला की, गौतमच्या फलंदाजीने आमच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. त्याने उत्कृष्ट टेम्परामेंटचे आणि दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले. त्याने उगाचच प्रत्येक चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने खराब चेंडूची वाट पाहिली आणि योग्य टिकाणी फटके लगावले.\nत्याच बरोबर जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीबद्दल किशन म्हणाला की आर्चरने आमचे तीन महत्त्वाचे फलंदाज एकाच षटकांत बाद केले. त्यामुळे एकवेळ आम्ही दोनशेची मजल मारू, असे वाटत असताना आमचा डाव केवळ 167 धावांवर रोखला गेला. खऱ्या अर्थाने राजस्थानने त्याच वेळी विजयाचा पाया रचला. त्यामुळे आर्चरलाही राजस्थानच्या विजयाचे श्रेय देणे आवश्‍यक आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचेन्नईयीनला हरवित ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय\nकिरण मोरेयांच्यामुळे यष्टीरक्षक सुधारले : ऋषभ पंत\nपहिल्या डावातील आघाडीवर विदर्भाचा विजय; बक्षिसाची रक्‍कम शहिदांच्या कुटिबीयांना देणार\n#INDvAUS : टी-20 मालिकेत कुलदीप यादवला विश्रांती\nराष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धा : पुण्याच्या सिद्धी शिर्केची सुवर्णपदकाची कमाई\nआयटी क्रिकेट स्पर्धा : टीसीएस संघाला विजेतेपद\nअफगाणिस्तान, टांझानिया या संघांचा उपान्त्यफेरीत प्रवेश\n#INDvAUS : विश्‍वचषकाच्या दृष्���ीने ऋषभला संघात स्थान\n#INDvAUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nशरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती\nयुवकच ठरवणार 2019चा जुन्नरचा आमदार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ratnagiritourism.in/temples/ganpatipule/", "date_download": "2019-02-18T00:51:21Z", "digest": "sha1:AC2JVUEFKYL4VEDJIBICRTS3FH6XEVAQ", "length": 10972, "nlines": 262, "source_domain": "ratnagiritourism.in", "title": "श्री महागणपती मंदिर, गणपतीपुळे - Ratnagiri Tourism", "raw_content": "\nश्री महागणपती मंदिर, गणपतीपुळे\nअखिल महाराष्ट्राचे श्रध्दास्थान म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते ते श्री क्षेत्र गणपतीपुळे हे रत्नागिरीतील अग्रणी स्थानांपैकी एक आहे. रत्नागिरीहून ३५ कि.मी. अंतरावर समुद्राकाठी हे लोभस ठिकाण वसलेले आहे. निवळी फाट्यावरून गणपतीपुळ्यापर्यंतचा प्रवास नजरेला सुखावणारा आहे.\nबस स्थानक - गणपतीपुळे\nरेल्वे स्थानक - रत्नागिरी\nयोग्य काळ - वर्षभर\nरक्षणकर्त्या श्री महागणपतीसमोर अथांग पसरलेला चंदेरी सागर जणू त्याला पदस्पर्श करून शांत होत असतो. गर्द हिरवाईने नटलेल्या डोंगरपरिसरतून मंदिराला मारलेली प्रदक्षिणा भाविकांना मन:शांती देऊन जाते. इथल्या गणेशमंदिराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. चंदेरी सागराच्या पार्श्वभूमीवर गणेशाचे शुभ्र धवल मंदिर खूप उठून दिसते. अनेकांच्या मनोकामना पूर्ण करणारा, भक्तांच्या नवसाला पावणारा हा श्री चिंतामणी आहे अशी भाविकांची या गणेशाबद्दल श्रद्धा आहे.\nपेशवेकाळात श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी मंदिरासमोरचा नंदादीप उभारला तर श्रीमंत बाजीराव यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी येथे नगारखान्याची व्यवस्था केली. तर श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई यांनी येथे दगडी धर्मशाळा उभारली असे उल्लेख इतिहासात आढळून येतात.\nअंगारकी, संकष्टी आणि माघ महिन्यातील चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते. परिसरातील उद्यान आणि मंदिर परिसराच्या सुशोभीकरणामुळे हे देवस्थान भाविक आणि पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण बनले आहे. या परिसरात अनेक चांगली हॉटेल्स असून घरगुती निवास व्यवस्था मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.\nजवळील प्रेक्षणीय स्थळे - आरे वारे समुद्र किनारा, केशवसुत स्मारक, जयगड, प्राचीन कोकण, वॅॅॅॅक्स म्युझियम , लक्ष्मी-केशव देवस्थान\nश्री क्षेत्र पावस, रत्नागिरी\nरत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/HELPLINE-PARIKSHECHI-AUDIO-BOOK/", "date_download": "2019-02-18T00:29:38Z", "digest": "sha1:372EKLTUHGMKZFPRK6IT2M5O4SQTUCST", "length": 5828, "nlines": 54, "source_domain": "bookhungama.com", "title": "HELPLINE PARIKSHECHI", "raw_content": "\nहेल्पलाईन परीक्षेची\t- स्वाती धर्माधिकारी\nपरीक्षे दरम्यान निर्माण होणाऱ्या ताणतणावांना कसे हाताळावे ह्याचे मार्गदर्शन करणारे उत्कृष्ठ पुस्तक. हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे असे नव्हे तर पालकाना सुद्धा ह्यात उपयुक्त माहिती...सुचना उपलब्ध होतील.\nसाधारणतः फेब्रुवारी उजाडला की आपल्या घरांमधले वातावरण जरा तंग होते. दूरदर्शन संच बंद होतात. रात्री दिवे जळू लागतात आणि पहाटे सुद्धा ते प्रकाशु लागतात. मुलांच्या चेहऱ्यावर तणाव दिसतोच..पण त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर सुद्धा तो अतोनात दिसू लागतो. एकूणच युद्धसदृश्य वातावरण घराघरांमध्ये जाणवू लागत. ह्याचे एकमेव कारण...\nआपल्या शिक्षण पद्धतीचा तो आत्मा आहे. विषय समजून घेण्यापेक्षा घोकमपट्टी करून स्मरणशक्तीच्या जोरावर कागदावर सर्व उतरवून काढायचे आणि मार्क मिळवायचे अशी ही शिक्षण पद्धती. आणि सर्व ताणतणावांच्या मुळाची जरी हि सदोष शिक्षण पद्धती असली तरी ती बदलणे आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय आहे तर ह्या ताणतणावांना यशस्वीपणे तोंड देणे. आणि हाच ह्या पुस्तकाचा हेतू आहे...मध्यवर्ती गाभा आहे.\nप्रा. स्वाती धर्माधिकारी ह्या मानसशास्त्रद्न्य आहेत. तिरपुडे कॉलेज ऑफ सोशल वर्क, नागपूर इथे त्या मानसशास्त्राच्या विभागप्रमुख आहेत. त्या खूप नावाजलेल्या समुपदेशक सुद्धा आहेत. महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण विषयक अनेक समित्यांवर त्या कार्यरत आहेत. अनेक शहरांमधून त्यांची व्याख्याने होत असतात.\nअनेक वृत्तपत्रांमध्ये त्या मानसशास्त्राच्या अनुषंगाने स्तंभलेखन करीत असतात. हेल्पलाईन परीक्षेची हे पुस्तक प्रथम छापील स्वरूपात प्रसिद्ध झाले आणि हातोहात त्याची विक्री झाली. त्यातूनच जाणीव झाली कि जरका महाराष्ट्राच्या कानोकपारी ते पोचवायचे असेल तर ई-बुक खेरीज दुसरा पर्याय नाही.\nसृजन ने तरुण पिढीशी आणि त्यांच्या पालकांशी असलेल्या आपल्या बांधिलकीची जाणीव ठेवूनच हे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही सर्व त्याचा भरपूर उपयोग कराल अशी सृजन ला खात्री आहे,\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: हेल्पलाईन परीक्षेची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T00:50:45Z", "digest": "sha1:W4VLJNOZYASQZMOOXGX24DXDCTUUGDEJ", "length": 16144, "nlines": 182, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : दिल्लीसमोर आज कोलकाताचे कडवे आव्हान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nIPL 2018 : दिल्लीसमोर आज कोलकाताचे कडवे आव्हान\nनवी दिल्ली – आयपीएलच्या अकराव्या मोसमातील तीन आठवडे पूर्ण होत असताना गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना मालिकेत संतुलित कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज रंगणार आहे.\nसामन्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या असून संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेत दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरने कर्णधारपदाचा त्याग केला आहे. त्यामुळे संघ कठीण परिस्थितीत असताना कर्णधारपदाची जबाबदारी नवख्या श्रेयस अय्यरवर येऊन पडली असल्याने दिल्लीसह त्याचीही कसोटी लागणार आहे.\nआयपीएलच्या या मोसमामध्ये दिल्लीचा संघ आतापर्यंत 6 सामने खेळला असून त्यात त्यांना पाच पराभवांचा सामना करताना केवळ एक विजय मिळविता आला आहे, दुसरीकडे गौतम गंभीरलाही सूर गवसलेला नाही. 6 सामन्यांतील 5 डावांत त्याने केवळ 85 धावा केल्या आहेत. यामुळेच गंभीरने कर्णधारपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर हा पूर्णपणे माझा निर्णय असल्याचे त्याने सांगितले.\nकर्णधार म्हणून संघासाठी आवश्‍यक असलेले योगदान मी देऊ शकलो नाही. म्हणून अपयशाची जबाबदारी स्वीकारून मी कर्णधारपद सोडत आहे. या निर्णयासाठी हीच योग्य वेळ आहे, असे गंभीरने म्हटले आहे. परंतु त्याच्या राजीनाम्यामुळे दिल्लीसमोरील समस्या संपणार नसून त्यात भरच पडण्याची चिन्हे आहेत. दिल्लीच्या नावावर केवळ दोन गुणांची नोंद असून उरलेल्या आठ सामन्यांत आणखी दोन पराभव झाल्यासही त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकेल.\nआयपीएलच्या चालू मोसमात दिल्लीकडे श्रेयस अय्यर, गौतम गंभीर, ऋषभ पंत, ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्‍सवेल, कॉलिन मन्‍रो, डॅनिअल ख्रिस्तियन, जेसन रॉय, यांसारखे तगडे फलंदाज, तसेच अमित मिश्रा, शाहबाज नदीम, मोहम्मद शमी, ट्रेन्ट बोल्ट यांसारखे दर्जेदार गोलंदाज असतानाही दिल्लीला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. तर दुसरीकडे सहापैकी तीन सामन्यात विजय व तीन सामन्यात पराभवाचा सामना करत गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या कोलकाताने मोसमाच्या सुरुवातीपासून समतोल कामगिरी केली आहे.\nत्यातच त्यांचा कर्णधार दिनेश कार्तिक, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, नितीश राणा हे फलंदाज फॉर्मात असून गोलंदाजांपैकी सुनील नारायण, कुलदीप यादव, पियुष चावला हे गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत. उद्याचा सामना जिंकायचा असल्यास दिल्लीला आपल्या गोलंदाजीत खूपच सुधारणा करण���याची गरज आहे. तर कोलकाताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना जबाबदारीची जाणीव असल्याचे दाखवून द्यावे लागणार आहे.\nदिल्ली डेअरडेव्हिल्स – गौतम गंभीर (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्‍सवेल, केगिसो रबाडा, अमित मिश्रा, शाहबाज नदीम, विजय शंकर, राहुल तवेतिया, मोहम्मद शमी, ट्रेन्ट बोल्ट, कॉलिन मन्‍रो, डॅनिअल ख्रिस्तियन, जेसन रॉय, नमन ओझा, पृथ्वी शॉ, गुरकीरतसिंग मान, आवेश खान, अभिषेक शर्मा, जयंत यादव, हर्षल पटेल, मनजोत कालरा, संदीप लामिचाने, सायन घोष.\nकोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, नितीश राना, सुनील नारायण, कुलदीप यादव, पियुष चावला, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, मिचेल जॉन्सन, शुभमन गिल, विनय कुमार, रिंकू सिंग, कॅमेरॉन डेलपोर्ट, जावोन सिरलेस, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी व टॉम करन.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचेन्नईयीनला हरवित ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय\nकिरण मोरेयांच्यामुळे यष्टीरक्षक सुधारले : ऋषभ पंत\nपहिल्या डावातील आघाडीवर विदर्भाचा विजय; बक्षिसाची रक्‍कम शहिदांच्या कुटिबीयांना देणार\n#INDvAUS : टी-20 मालिकेत कुलदीप यादवला विश्रांती\nराष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धा : पुण्याच्या सिद्धी शिर्केची सुवर्णपदकाची कमाई\nआयटी क्रिकेट स्पर्धा : टीसीएस संघाला विजेतेपद\nअफगाणिस्तान, टांझानिया या संघांचा उपान्त्यफेरीत प्रवेश\n#INDvAUS : विश्‍वचषकाच्या दृष्टीने ऋषभला संघात स्थान\n#INDvAUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/unnat-ring-road-500-meter-4-fsi-pune/", "date_download": "2019-02-18T00:54:14Z", "digest": "sha1:V6WM6TYHCFIQRK6MPICAC4OHLOUHY3JY", "length": 14151, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – उन्नत रिंगरोडलगत 500 मीटरपर्यंत 4 “एफएसआय’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे – उन्नत रिंगरोडलगत 500 मीटरपर्यंत 4 “एफएसआय’\n‘एचसीएमटीआर’ रस्ता : शहर सुधारणा समितीची मान्यता\nपुणे – शहरातील बहुचर्चित “एचसीएमटीआर’ अर्थात “हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रुट'(उन्नत वर्तुळाकार) रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूचा 500 मीटरपर्यंतचा परिसर “एचसीएमटीआर टीओडी’ क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. त्यात या रिंगरोडच्या दोन्ही बाजूला 500 मीटरपर्यंत जास्तीत जास्त 4 “एफएसआय’ (चटई क्षेत्र निर्देशांक) देण्यात येणार आहे.\nवाढीव “एफएसआय’साठी प्रीमियम दराची आकारणी करण्यात येणार असून हा निधी या रस्त्याच्या उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे. “टीओडी’ अर्थात ट्रान्सिस्ट ओरिएंटेड डेव्हलपमेंट क्षेत्रासाठी राज्य सरकारच्या मान्यतेसाठी शहर सुधारणामार्फत सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्‍यक आहे. त्या संबंधीच्या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने शुक्रवारी मान्यता दिली आहे.\nपालिकेच्या सन 1987च्या विकास आराखड्यात “एचसीएमटीआर’ दर्शविण्यात आला आहे. या रस्त्यावर प्रति तास 50 किलोमीटर वेग ठेवण्यासाठी मार्गात बदल केले असून त्याला मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पॉलिसीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मास रॅपिड ट्र���न्झिट सिस्टीम जसे मेट्रोरेल, बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) सिस्टीम यांचा वापर वाढविण्यासाठी त्यांचे बाजूचे नागरी क्षेत्र आर्थिक मोबदल्यात जास्तीचे चटईक्षेत्र (एफएसआय) देऊन विकसित करण्याची तरतूद आहे. “एचसीएमटीआर’ प्रकल्पामध्ये 2 मार्गिका “बीआटी’साठी राखीव आहे. त्यामुळे या प्रकल्पाला “टीओडी’ची तरतूद लागू होणार आहे. रस्त्याच्या तांत्रिक आराखड्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. या रस्त्यासाठी में. कॅपिटल फॉर्च्युन प्रा.लि. यांची आर्थिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.\nनॅशनल ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पॉलिसीनुसार ट्रान्झिट स्टेशनचे 500 ते 800 मीटरचे रेडिअसमध्ये किंवा दोन ट्रान्झिट स्टेशनमधील अंतर 1 कि.मी.पेक्षा कमी असल्यास ट्रान्झिट कॅरिडोअरचे मार्गिकेबरोबर 500 मीटर पर्यंत टीओडी झोन निर्देशित करण्याची तरतूद आहे. टीओडी झोन निर्दशित करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमनुसार, मेट्रो लाईनलगतचा 500 मीटरचा परिसर मेट्रो प्रभावित क्षेत्र म्हणून दर्शविण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर “एचसीएमटीआर’मधील बीआरटी मार्गिकेलगतच दोन्ही बाजूस 500 मीटरचा परिसर “एचसीएमटीआर टीओडी’ प्रभावित क्षेत्र म्हणून जाहीर करणे योग्य होणार आहे, अशी माहिती शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशिल मेंगडे यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिल्ह्यातील आश्रमशाळांची तपासणी होणार\n… यासाठी शेतकऱ्यांचे मृतदेह प्रथम दफन केले\nस्थलांतरीत दुष्काळग्रस्त नागरिकांना राज्य भावात अन्नधान्य द्या\nशिक्षक पात्रता परीक्षेचा शासनास विसर\n“फर्गसन’च्या पदपथावर होताहेत वाहने पार्क\nदोन शिफ्टमध्ये कामास 90 टक्के कर्मचारी तयार\n….तर ३ लाख पुणेकरांना फटका\n“ईएसआयसी’ परीक्षेसाठी राज्याबाहेरील केंद्र\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविरा�� कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nअग्रलेख: प्रश्‍न कायमचाच सोडवा\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rahul-gandhi-will-now-announce-free-sex-for-adults/", "date_download": "2019-02-18T00:06:46Z", "digest": "sha1:EYRDW3PX4BKD7WNEJP5EBVP7MZZCUQFG", "length": 6007, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Rahul Gandhi will now announce the free sex for adultss", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nराहुल गांधी आता प्रौढांसाठी फ्री सेक्सचीही घोषणा करतील – मधुपुर्णिमा किश्वर\nटीम महारष्ट्र देशा :निवडणुका जवळ आल्या की अनेक राजकीय पक्ष जनतेवर आश्वासनांचा आणि घोषणांचा वर्षाव करतात. तसेच आम्ही किती इतरांपेक्षा उजवे आहोत हे सिद्ध करत असतात. त्याच अनुषंगाने काँग्रेसकडून देखील अशाच घोषणा जाहीर सभांमधून होत आहेत. कॉंग्रेसच्या म्हणजेच राहुल गाधींच्या या घोषणाबाजीचा खरपूस समाचार मधुपूर्णिमा किश्वर यांनी घेतला आहे. राहुल गांधी आता प्रौढांसाठी फ्री सेक्सचीही घोषणा करतील, असे किश्वर यांनी ट्विट केले आहे.\nआगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी देशभर कॉंग्रेस पक्षाची बांधणी करत आहेत. पक्षबांधणी करताना राहुल गांधी जाहीरसभांमधून विविध योजना देण्याच्या घोषणा करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मधुपूर्णिमा किश्वर यांनी ‘थोडं थांबा, राहुल गांधी प्रौढांसाठी मोफत सेक्सचीही लवकरच घोषणा करतील. प्रत्येक पुरुषाला वर्षातून ठराविक दिवस फ्री सेक्स देण्याची घोषणा राहुल गांधींकडून होईल’, अशा आशयाच ट्विटवरून एक वादग्रस्त ट्वीट केले आहे.\nमधुपुर्णिमा किश्वर या दिल्लीत प्राध्यापक असून ह्युमन राईट संघटनेच्या संस्थापक आहेत.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nयुतीसाठी अमित शहांचा उद्धव ठाकरे यांना फोन \nलोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना प्रचाराचे रणशिंग ‘येथून’ फुंकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ture-grain-storage-serious-problem-8995", "date_download": "2019-02-18T01:11:35Z", "digest": "sha1:J2GQC3DAF52D3VZHVXAVUAMUUTYSV2T4", "length": 17097, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Ture, grain storage serious problem | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभावाच्या तूर, हरभरा साठवणुकीचा प्रश्न गंभीर\nहमीभावाच्या तूर, हरभरा साठवणुकीचा प्रश्न गंभीर\nबुधवार, 6 जून 2018\nऔरंगाबाद : मराठवाड्यात हमीभावाच्या तूर व हरभरा खरेदीचे भिजत घोंगडे कायम आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या ६३ हजारांवर शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची हमीभावाने खरेदी बाकीच असल्याचे चित्र लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत आहे. दुसरीकडे जवळपास अडीच लाख क्‍विंटल तूर व हरभरा साठविण्याला बीडमध्ये जागाच मिळत नसल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तो माल खरेदी केलेल्या केंद्रावरच पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद : मराठवाड्यात हमीभावाच्या तूर व हरभरा खरेदीचे भिजत घोंगडे कायम आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या ६३ हजारांव�� शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची हमीभावाने खरेदी बाकीच असल्याचे चित्र लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत आहे. दुसरीकडे जवळपास अडीच लाख क्‍विंटल तूर व हरभरा साठविण्याला बीडमध्ये जागाच मिळत नसल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तो माल खरेदी केलेल्या केंद्रावरच पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nएकवेळ मुदतवाढ मिळाल्यानंतरही तुरीची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मराठवाड्यात जास्त आहे. याला हमीभावाच्या खरेदीसाठीची व्यवस्था व पायाभूत सुविधांचा अभाव ही दोनच कारणे असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होतो आहे.\nतुरीच्या हमीभावाने खरेदीला एकवेळ मुदतवाढ दिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदीच केल्या गेली नसताना हमीभावाने खरेदीची वाढीव मुदत संपली. वाढीव मुदतीत बारदान्याने खोडा घालण्याचे काम केले. त्यातच सुरू करण्यात आलेल्या हरभरा खरेदीला बारदाना तुटवड्याने लातूरात ग्रहण लावले, तर इतरत्र जागा उपलब्ध नसल्याचा परिणाम खरेदीची गती मंदावण्यावर झाल्याचे पाहायला मिळाले.\nऑनलाइन नोंदणीचा शासनाने गाजावाजा केला. परंतु ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांची ना तूर खरेदी केली गेली ना हरभरा. एकट्या लातूर जिल्ह्यात नोंदणी केलेल्या ४७ हजारांवर शेतकऱ्यांपैकी केवळ सात हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केला गेला. जवळपास ४० हजारांवर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करूनही त्यांचा हरभरा खरेदी केला गेला नाही.\nबीड जिल्ह्यात ही संख्या २० हजारांवर असून, जालना जिल्ह्यात जवळपास ३५०० शेतकऱ्यांची हरभरा खरेदीसाठीची ऑनलाइन नोंदणी ऑनलाइनपुरतीच मर्यादित राहिली आहे. बीड जिल्ह्यात हमीदराने खरेदी केलेला शेतीमाल साठवणुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. गोडावूनच शिल्लक नसल्याने व जे उपलब्ध होताहेत ते दुरुस्ती केल्याशिवाय त्यामध्ये माल साठविता येत नसल्याने बीडमध्ये खरेदी केलेला माल साठवणुकीचा प्रश्न गंभीर बनल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nहमीभाव असतानाही बाजारात कमी दराने खरेदी\nशासनाच्या हमी दराने खरेदीला सुरवात केल्यानंतर बाजारातील दर वाढणे अपेक्षित असते. मात्र, तसे होताना दिसले नाही. त्यामुळे हस्तेक्षेपानंतरही पडलेलेच राहणारे दर शासनासाठी चिंतेचा विषय आहे. लातूर व बीड या दोन्ही जिल्ह्यांत हमीदराच्या तुलनेत बाजारातील दरात एक ���े दीड हजाराची तफावत कायम आहे. लातुरात हरभरा तीन हजार ते एकतीसशे रुपये प्रतिक्‍विंटलने खरेदी केला जात असतानाच तुरीची खरेदी ४२०० ते ४३०० रुपये प्रतिक्‍विंटलपुढे सरकली नाही. बीडमध्येही यापेक्षा फारसे काही वेगळे चित्र नाही.\nहमीभाव minimum support price तूर बीड पायाभूत सुविधा लातूर शेती\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nश��ळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/jalili-mim-mla-15492", "date_download": "2019-02-17T23:56:51Z", "digest": "sha1:NRACNPGNTDEPY7SFAHFDXGABLJVKGOVS", "length": 11295, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "jalili mim mla | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार जलील यांच्या प्रश्‍नाला मंत्र्यांचे दोन वर्षांनी उत्तर\nआमदार जलील यांच्या प्रश्‍नाला मंत्र्यांचे दोन वर्षांनी उत्तर\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nनगरविकास खात्याचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दोन वर्षांनी उत्तर पाठवत कळस केला आहे. समांतर योजना जवळपास गुंडाळल्यात जमा आहे. महापालिकेने समांतर योजना राबवणाऱ्या सिटी वॉटर युटिलीटी या कंपनीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली केस जिंकली. त्यानंतर संबंधित एजन्सीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दोन वर्षाच्या काळात एवढा सगळा प्रकार घडल्यावर मंत्र्यांनी पाठवलेले उत्तर म्हणजे \"वराती मागून घोडे'च म्हणावे लागेल.\nऔरंगाबाद : औरंगाबादमधील मध्य मतदारसंघातील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी 2015 च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विचारलेल्या एका प्रश्‍नाला नगरविकास खात्याचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी तब्बल दोन वर्षांनी लेखी उत्तर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nऔरंगाबाद महापालिकेकडून शहरातील पाणीपुरवठ्यासाठी राबविण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी संदर्भात जलील यांनी नागपूर अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर संबंधित खात्याचे राज्यम��त्री रणजीत पाटील यांनी 21 ऑगस्ट 2017 च्या पत्राने जलील यांना दिले आहे. विशेष म्हणजे हे पत्र जलील यांच्या हाती आज म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी पडले आहे. गतीमान प्रशासन आणि पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजप सरकारचा हाच का पारदर्शक कारभार असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला आहे.\nहिवाळी अधिवेशनातील कपात सुचना क्रमांक 6 अंतर्गत आमदार इम्तियाज जलील यांनी महापालिकेच्या समांतर जलवाहिनीची सद्यस्थिती काय आहे या संदर्भात प्रश्‍न उपस्थित केला होता. अधिवेशन काळात आमदारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना तातडीने उत्तर देणे अपेक्षित असते. परंतु अनेकदा मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतलेली नसेल तर अधिवशेन संपल्यानंतर आठवडा किंवा पंधरा दिवसांत त्या प्रश्‍नाचे उत्तर संबंधित आमदारांना कळवणे अपेक्षित असते.\nपरंतु आमदार जलील यांना मात्र त्यांनी 2015 मध्ये विचारलेल्या प्रश्‍नाला नगरविकास खात्याचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दोन वर्षांनी उत्तर पाठवत कळस केला आहे. समांतर योजना जवळपास गुंडाळल्यात जमा आहे. महापालिकेने समांतर योजना राबवणाऱ्या सिटी वॉटर युटिलीटी या कंपनीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली केस जिंकली. त्यानंतर संबंधित एजन्सीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दोन वर्षाच्या काळात एवढा सगळा प्रकार घडल्यावर मंत्र्यांनी पाठवलेले उत्तर म्हणजे \"वराती मागून घोडे'च म्हणावे लागेल.\nहाच का पारदर्शक कारभार- जलील\n2015 मध्ये विचारलेल्या प्रश्‍नाला जर सरकारमधील मंत्री दोन वर्षांनी उत्तर देत असतील तर याला काय म्हणावे औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न अत्यंत महत्वाचा आणि गंभीर असल्यामुळे नागपूर अधिवेशनात मी समांतर जलवाहिनीचा मुद्दा उपस्थित करून नगरविकास खात्याला सद्यस्थितीची माहिती विचारली होती. अधिवेशन संपल्यावर काही दिवस वाट पाहिली पण संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून मला काहीच उत्तर मिळाले नाही. आज जेव्हा समांतर योजनेचा निकाल जवळपास लागलेला आहे, तेव्हा म्हणजे दोन वर्षांनी मंत्री मला पत्र पाठवून उत्तर देतात याला गतीमान शासन म्हणायचे का औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न अत्यंत महत्वाचा आणि गंभीर असल्यामुळे नागपूर अधिवेशनात मी समांतर जलवाहिनीचा मुद्दा उपस्थित करून नगरविकास खात्याला सद्यस्थितीची माहिती विचारली होती. अधिवेशन संपल्यावर काही दिवस वाट पाहिली पण संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून मला काहीच उत्तर मिळाले नाही. आज जेव्हा समांतर योजनेचा निकाल जवळपास लागलेला आहे, तेव्हा म्हणजे दोन वर्षांनी मंत्री मला पत्र पाठवून उत्तर देतात याला गतीमान शासन म्हणायचे का मग कशाला तुम्ही पारदर्शकतेच्या गप्पा मारता असा संताप जलील यांनी व्यक्त केला.\nउच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय इम्तियाज जलील\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T00:11:07Z", "digest": "sha1:SQMXGBOVMOE2PDM3B733IHXNTMH6US3W", "length": 8508, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "kakadenna-does-not-know-the-functioning-of-bjp-its-opposition-to-the-bjp-mp-from-his-constituency", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा भाजपकडून निषेध\nपुणे : पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे आपल्या परखड वक्त्यांमुळे कायम चर्चेत राहतात. मग पुणे महापालिकेतील विजयाचे भाकीत असो कि पाच राज्यातील प्रभावाचे विश्लेषण. आता मागील काही दिवसांपासून काकडे यांनी थेट भाजप नेत्यांशीच पंगा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खुद्द भाजपलाच आपले सहयोगी खासदार असणारे काकडे यांच्या निषेधाचे निवेदन प्रसिद्ध करावे लागले आहे.\nदोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुणे लोकसभेची आढावा बैठक घेतली. यामध्ये शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र लोकसभेसाठी इच्छुक असणारे खा काकडे यांना बैठकीतून डावलण्यात आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या काकडे यांनी थेट दानवे यांच्यावरच तोफ डागली होती.\nआम्ही लोकसभा निवड��ुकीत शिवसेनेशी युती न केल्यास भाजपला मोठा फटका बसेल. ४८ पैकी ४० मतदारसंघ तर सोडाच पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघातही जिंकता येणार नाही. त्यांचा दीड-दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य संजय काकडे यांनी शुक्रवारी केले आहे. यावरूनच आता काकडे यांच्या विरोधात भाजपमधून सुरु उमटतात दिसत आहेत.\nपुणे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी काकडेंच्या वक्तव्याचा निषेध करत निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याबद्दल खासदार संजय काकडे यांनी केलेल्या वक्तव्याचा पुणे शहर भारतीय जनता पार्टी, पक्षाचे एक खासदार, आठ आमदार व महापालिकेतील ९६ नगरसेवकांच्या वतीने निषेध नोंदवत असल्याचं म्हंटल आहे.\nभारतीय जनता पार्टीची निश्चित ध्येयधोरणे व संघटनात्मक कार्यप्रणाली आहे. संघटनेच्या महत्वाच्या बैठकीला कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही याबाबत संघटना पातळीवर निर्णय घेतले जातात. काकडे यांना या कार्यपध्दतीची माहिती नसावी, म्हणून ते बेजबाबदारपणे विधाने करीत आहेत. त्यांची विधाने पक्ष संघटनेच्या विरोधातील व पक्षहिताला बाधा आणणारी आहेत. राजकीय विधान करताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असल्याचे गोगावले यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nकॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव निश्चित’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tyres/jk-tyre-tornado-tt-set-of-4-4-wheeler-tyre15565r13-tube-type-price-pm3Q0m.html", "date_download": "2019-02-18T00:12:01Z", "digest": "sha1:VYS5WHILSMH2RRO5TCOQIBIHFE4XUILK", "length": 13387, "nlines": 298, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "जक तुरे टोर्नेडो तर सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे 155 ६५र१३ तुंबे तुपे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसर��ज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nजक तुरे टोर्नेडो तर सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे 155 ६५र१३ तुंबे तुपे\nजक तुरे टोर्नेडो तर सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे 155 ६५र१३ तुंबे तुपे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजक तुरे टोर्नेडो तर सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे 155 ६५र१३ तुंबे तुपे\nवरील टेबल मध्ये जक तुरे टोर्नेडो तर सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे 155 ६५र१३ तुंबे तुपे किंमत ## आहे.\nजक तुरे टोर्नेडो तर सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे 155 ६५र१३ तुंबे तुपे नवीनतम किंमत Jan 30, 2019वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nजक तुरे टोर्नेडो तर सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे 155 ६५र१३ तुंबे तुपे दर नियमितपणे बदलते. कृपया जक तुरे टोर्नेडो तर सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे 155 ६५र१३ तुंबे तुपे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nजक तुरे टोर्नेडो तर सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे 155 ६५र१३ तुंबे तुपे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nजक तुरे टोर्नेडो तर सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे 155 ६५र१३ तुंबे तुपे - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nजक तुरे टोर्नेडो तर सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे 155 ६५र१३ तुंबे तुपे वैशिष्ट्य\nवेहिकले ब्रँड Maruti Suzuki\nवेहिकले मॉडेल Zen Estilo\nसेल्स पाककजे 4 Tire\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nजक तुरे टोर्नेडो तर सेट ऑफ 4 4 व्हिलर तुरे 155 ६५र१३ तुंबे तुपे\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/15/indias-frist-inning-break-on-474-runs-.html", "date_download": "2019-02-17T23:35:03Z", "digest": "sha1:J77CRX7ISCMRFK4JTBW65UY4GHCJ3QI5", "length": 4625, "nlines": 12, "source_domain": "mahamtb.com", "title": " भारत-अफगाण कसोटी : भारताचा पहिला डाव ४७४ धावांवर संपुष्टात भारत-अफगाण कसोटी : भारताचा पहिला डाव ४७४ धावांवर संपुष्टात", "raw_content": "\nभारत-अफगाण कसोटी : भारताचा पहिला डाव ४७४ धावांवर संपुष्टात\nबंगळूरू : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बंगळूरू येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारताचा डाव ४७४ धावांवर संपुष्टात आला आहे. शिखर धवन आणि मुरली विजय यांच्या दमदार शतकी तर हार्दिक पंड्या याच्या ७१ धावांच्या खेळीवर भारताने ही मजली मारली आहे.\nआज सकाळी भारताने ६ बाद ३४७ धावांवर आपल्या दुसऱ्या दिवशीच्या खेळला सुरुवात केली. यावेळी भारताकडून हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा हे दोघे मैदानात खेळत होते. खेळाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच जडेजाला १८ धावांवर परत पाठवण्यात अफगाण गोलंदाजाना यश आले. यानंतर हार्दिक पंड्या (७१), आर. अश्विन (१८) आणि उमेश यादव २६ धावांवर बाद झाले.\nबंगळूरूमधील चिनाम्मास्वामी मैदानावर काल सकाळी या सामन्याला सुरुवात झाली होती. सामन्याच्या सुरुवातीला भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताकडून प्रथम मुरली विजय आणि शिखर धवन ही जोडी मैदानात उतरली होती. यावेळी शिखर धवनने आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये जबरदस्त खेळी करत ९६ चेंडूंमध्ये १०७ धावांची खेळी केली. तर त्यापाठोपाठ मुरली विजय याने देखील धवनच्या पावलावर पाऊल ठेवत १०५ धावांची शतकी खेळी केली. यामुळे काल दिवसअखेरपर्यंत भारताचा डाव हा कमालीचा मजबूत झाला होता. या दोघांच्याही शतकी खेळीमुळे पहिल्या ५० षटकांमध्येच भारताच्या २ बाद २८० धावा झाल्या होत्या.\nयानंतर आलेल्या खेळांडूपैकी लोकेश राहुल (५४), चेतेश्वर पुजारा (३५),अजिंक्य राहणे (१०) आणि दिनेश कार्तिक (४) यांच्या खेळाच्या बळावर पहिल्या दिवशी भारताने ६ बाद ३४७ धावा केल्या होत्या. या बदल्यात अफगानिस्तानकडून यामीन अहमदझाई याने एकट्याने भारताचे तीन बळी घेतले आहेत. तसेच रशीद खान आणि वफादार या दोघांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले आह��त.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/9/24/India-vs-Pakistan-in-asia-cup-super-four.html", "date_download": "2019-02-17T23:42:34Z", "digest": "sha1:LTOO5IDVONRNIVXUB7SU4337K4ZDNC2S", "length": 1760, "nlines": 8, "source_domain": "mahamtb.com", "title": " पाकिस्तानवर दणदणीत विजय; भारत अंतिम फेरीत पाकिस्तानवर दणदणीत विजय; भारत अंतिम फेरीत", "raw_content": "\nपाकिस्तानवर दणदणीत विजय; भारत अंतिम फेरीत\nदुबई : सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर ९ गडी राखून विजय मिळवला आहे. आशिया चषक स्पर्धेतील भारताचा हा सलग चौथा विजय असून पाकिस्तानवर सलग दुसरा विजय आहे. पाकिस्तानने दिलेले २३८ धावांचे आव्हान पार करताना भारताच्या सलामीच्या जोडीने केलेली द्विशतकी भागीदारी ही भारतीय डावाचे वैशिष्ट्य ठरली. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्क केले आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/dhule-heena-gavit-cm-narendra-fadanvis-27104", "date_download": "2019-02-18T00:01:39Z", "digest": "sha1:EOIFYZ4CXDUOAAQMNPP2NOVGB4MIFDX4", "length": 10990, "nlines": 135, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "dhule-heena-gavit-cm-narendra-fadanvis | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. हीना गावितांकडून मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर\nडॉ. हीना गावितांकडून मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nभाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (5 आॅगस्ट)\nमराठा क्रांती मोर्चाच्या काही आंदोलकांकडून जो हल्ल्याचा प्रसंग बेतला. तो त्यांनी सोमवारी लोकसभेच्या सभागृहात मांडला.\nधुळे : भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (5 आॅगस्ट)\nमराठा क्रांती मोर्चाच्या काही आंदोलकांकडून जो हल्ल्याचा प्रसंग बेतला. तो त्यांनी सोमवारी लोकसभेच्या सभागृहात मांडला.\nआदिवासी खासदार महिलेचे रक्षण पोलिस करू शकत नसतील तर या राज्यात महिला सुरक्षित आहेत का, असा गंभीर प्रश्‍न डॉ. गावित यांनी उपस्थित केला. राज्यात गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या���डे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निष्क्रिय आहेत, असा अर्थ विविध पातळीवरून काढला जात आहे. यातून खासदार डॉ. गावित यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिल्याचे म्हटले जाते.\nमराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आणि खासदार डॉ. गावित यांच्या लोकसभेतील भूमिकेनंतर निर्माण होत असलेल्या वादाला राजकीय वळण लाभत आहे. तो विविध पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काही आंदोलकांकडून कारची तोडफोड झाली. कार उलटविण्याचा प्रयत्न झाला. कारमधून उतरले नसते तर माझा मृत्यूही झाला असता. हल्ला झाला त्यावेळी केवळ चार पोलिस उपस्थित होते. त्यांनी हल्लेखोरांना रोखण्याचे काम केले नाही. ते केवळ बघत राहिले. पंधरा जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला. परंतु, त्यांना दोन तासात सोडून देण्यात आले. हल्लेखोराचा हारतुरे घालून सत्कार झाला. मी आदिवासी खासदार असून माझे रक्षण पोलिस करू शकत नसतील तर राज्यात महिला सुरक्षित आहेत का, असा गंभीर प्रश्‍न खासदार डॉ. गावित यांनी लोकसभेत उपस्थित केला.\nमुख्यमंत्र्यांकडून इलाज का नाही\nशहरासह जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेबाबत वर्षभरापासून गंभीर तक्रारी सुरू आहेत. विविध राजकीय पक्ष, संघटनांनी आंदोलने, मोर्चातून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. काही लोकप्रतिनिधींनी धुळेकरांसह इतर संघटनांचा हा आक्रोश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला. मात्र, पोलिसांच्या निष्क्रियतेविषयी खासदार डॉ. गावित यांना लोकसभेत आवाज उठवावा लागला. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. असे असताना त्यांना याप्रश्‍नी वेळेत इलाज का करता आला नाही, असा प्रश्‍न अनेकांना सतावतो आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रविवारी आरक्षणप्रश्‍नी क्रांती मोर्चाचे कुटुंबासह शेकडो आंदोलक ठिय्या मांडून होते. तरीही सुटीच्या दिवशी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक ठेवण्यात आली. असो. मग पोलिस बंदोबस्ताबाबत नेमके काय नियोजन झाले शनिवारी आढावा घेतला गेला का शनिवारी आढावा घेतला गेला का तो कुणी घेतला बंदोबस्तासाठी कुठल्या अधिकाऱ्यांची नेमणूक झाली तसे असेल तर हल्ल्याची घटना घडलीच कशी, असे गंभीर प्रश्‍न खासदार डॉ. गावित यांच्या लोकसभेतील भूमिकेनंतर उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे.\nखासदार जिल्हाधिकारी कार्यालय मर��ठा क्रांती मोर्चा पोलिस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis आंदोलन agitation विषय topics तोडफोड राजकीय पक्ष political parties संघटना unions\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/tukaram-munde-controversy-13021", "date_download": "2019-02-18T00:25:38Z", "digest": "sha1:WLTWV5MKYU2H4VX6TDYNQYWBGDDDJ4E5", "length": 21533, "nlines": 139, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Tukaram Munde controversy | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुकाराम मुंढे यांनी नेत्यांचे \"इगो' सांभाळावेत की कारभार करावा\nतुकाराम मुंढे यांनी नेत्यांचे \"इगो' सांभाळावेत की कारभार करावा\nबुधवार, 21 जून 2017\nपुणे : पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे विरुद्ध पुण्यातील राजकारणी असा संघर्ष आता सुरू झाला आहे. मुंडे हे आडमुठे असल्याचा ठपका पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि स्थाय समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ठेवला आहे.\nया प्रकारात खरेच मुंढे दोषी आहेत\nपुणे : पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे विरुद्ध पुण्यातील राजकारणी असा संघर्ष आता सुरू झाला आहे. मुंडे हे आडमुठे असल्याचा ठपका पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि स्थाय समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ठेवला आहे.\nया प्रकारात खरेच मुंढे दोषी आहेत\nपुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे अवघड काम मुंढे यांच्या शिरावर आहे. ही व्यवस्था कोलमडली गेली आहे, याला येथील राजकारणी व प्रशासनाचे तत्कालीक अधिकारी जबाबदार आहेत. पुणेकरांना रोजच्या वाहतूक कोंडीतून, धुरातून सध्या जावे लागत आहे. सत्ताधाऱ्यांनी इतके वर्ष पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीकडे सोइस्कर दुर्लक्ष केले. ही व्यवस्था कोलमडली तेव्हा कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा पक्षाने त्याकडे गंभीरतेने पाहिले नाही.\nपुण्यातील किंवा पिंपरी-चिंचवडमधील भाजपची मंडळी म्हणतील की आम्ही दोन महिन्यांपूर्वीच पालिकेत सत्तेवर आलो आहोत, आम्हाला कशाला दोष देता मात्र या मंडळींची राज्यात सत्ता येऊन अडीच वर्षे झाली आहेत. तरीही त्यांनी पीएमपीकडे फार समर्थपणे लक्ष दिले असे म्हणता येणार नाही. सध्या जे \"नव्याने' स���्तेत आलेले आहेत, असे म्हणत आहेत, त्यातील अनेक मंडळी दुसऱ्या पक्षात होती. तेव्हा नगरसेवक म्हणून ही मंडळी काम करत होती. तरीही पुण्यातील नेत्यांचे सार्वजनिक अपयश म्हणून पीएमपीकडे पाहता येईल.\nपुण्यातील नेत्यांचा अहंकार जागृत\nनवी मुंबईतील नगरसेवकांना मुंढे नको होते. भाजपच्याच आमदार मंदा म्हात्रे म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मुंढे यांच्या बदलीचा आग्रह धरला होता. तेथून त्यांना मुख्यममंत्र्यांनी \"पीएमपी'वर पाठविले. \"पीएमपी'ला चांगला अधिकारी अडीच वर्षानंतर दिला, हेच भाजप सरकारचे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी योगदान, असे म्हणता येईल. या आधी कोण अधिकारी होते, त्यांनी काय काम केले, पीएमपीत किती सुधारणा केली, कसा पैसा खर्च केला, किती उत्पन्न वाढविले. या कडे राजकीय पुढाऱ्यांनी कधी मनापासून लक्ष दिले नाही. कारण तेव्हाचे अधिकारी फक्त राजकीय पुढाऱ्यांच्या पुढे-पुढे करत होते. प्रत्यक्ष कारभारापेक्षा आपला मान राखला जातो आहे ना, याकडेच राजकीय नेते पाहत होते. त्याची फळे पुणेकर भोगत आहेत.\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका या मिळून \"पीएमपी'ला निधी देतात. या निधी वाटपाची किल्ली स्थायी समितीच्या अध्यक्षाकडे असते. मग या अध्यक्षांचे म्हणणे असे की स्वतः मुंढे यांनी आमच्याकडे आले पाहिजे. त्यांनी आमच्याकडे विनंती केली पाहिजे. मग आम्ही \"पीएमपी'ला निधी देऊ. जणू काही स्थायी समितीचे अध्यक्ष हे स्वतःच्या खिशातीलच निधी देणार आहेत. \"पीएमपी' ने निधीसाठी पत्र पाठविले आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांना या पत्रातील मुद्दे योग्य वाटले तर या पत्राच्या आधारे निधी देता येऊ शकत नाही का की त्यासाठी \"लॉबिंग' करण्याचीच गरज पडावी की त्यासाठी \"लॉबिंग' करण्याचीच गरज पडावी आपण \"पेपरलेस' कारभार म्हणतो आपण \"पेपरलेस' कारभार म्हणतो व्यक्ती पाहून निर्णय न व्हावेत, यासाठी ही पद्धत सुरू केली. तरीही पिंपरी-चिंचवडच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे या मुंढे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली तरच निधी देणार असल्याची भूमिका घेतली.\nआता जवळपास अशीच पण काही मुद्यांवर आधारीत भूमिका पुण्याच्या महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. मुंढे यांनी विद्यार्थी बससाठीचे दर एकतर्फी जाहीर केल्याची टीका त्यांनी केली. पुणे महापा��िका या वाढीव दरानुसार अनुदान द्यायला तयार आहे, पण मुंढे यांना पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घ्यायला हवा, असाही सूर या दोघांनी लावला आहे. मुंढे यांच्या एककल्ली कारभारामुळे त्यांनी मुंढे यांना आडमुठे म्हटले आहे. मुंढे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित राहावे, नगरसेवकांच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, अशीही मागणी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे. एकूणच काय आम्हाला विश्‍वासात घ्या, म्हणजे आमची परवानगी घ्या, त्याचा पुढचा टप्पा म्हणजे आमच्या ओंजळीनं पाणी प्या, असाच आहे. या बाबतीत राजकीय नेत्यांनीही थोडे सबुरीने घ्यायला हवे. या पदाधिकाऱ्यांच्या राजकीय बॉसने सांगितले तर दोन हजार कोटींच्या बॉंडचा विषय सहज मार्गी लागू शकतो. तेथे वरून कोणाचा फोन आला तर ही मंडळी आपला \"इगो' गुंढाळून ठेवतात. मात्र जेथे \"पीएमपी'च्या कारभाराचा विषय आला की त्यांना आपला \"इगो' आठवतो. त्यामुळे एखादा अधिकारी आपले ऐकत नसेल आणि जनहिताची कामे करत असेल तरी त्याला ही मंडळी त्रास द्यायला मागेपुढे पाहत नाहीत. नवी मुंबईच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या कारभाराच्या चौकशीसाठी समिती नेमून असाच सूड उगवायचा प्रयत्न केला. त्यामुळे राजकीय नेत्यांविषयीचे मुंढे यांचे मत आणखीनच खराब झाले तर नवल नाही.\nलोकप्रतिनिधींना कमी का लेखावे\nमुंढे यांना अशा राजकीय दबावाचा हा पहिलाचा अनुभव नसावा. राजकीय नेतृत्त्वाशी सातत्याने फटकून वागण्याचा त्यांचा शिरस्ता बहुतांश वेळा अडचणीचा ठरतो. ते सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना तेथील पालकमंत्री विजय देशमुख यांच्याशी त्यांचे जमत नव्हते. जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्यावरही मुंढे यांनी देशमुख यांच्याशी चर्चा केली नव्हती. हा आराखडा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर आला. या आराखड्यावर पालकमंत्र्यांची स्वाक्षरी नसल्याचे पाहून ते भडकले. हा आराखडा त्यांनी स्थगित ठेवला. पालकमंत्र्यांशी चर्चा करूनच माझ्याकडे या, असे सांगितल्यानंतर मुंढे यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा केली. राजकीय मंडळी एक टोक गाठतात तर मुंढे हे दुसऱ्या टोकावर जातात. लोकशाही व्यवस्थेत राजकीय पुढारी हे बॉस म्हणून असणार, हे गृहीतच आहे. मुंढे यांना त्याचा अनेकदा विसर पडतो. याचा अर्थ प्रत्येक राजकीय हस्तक्षेप मान्यच केला पाहिजे, असा अर्थ घ्यायचे कारण नाही. मात्र ही मंडळी जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांचे काही म्हणणे आहे. त्यातून चांगल्या सूचनाही येऊ शकतात, अशा मंडळींशी चर्चा करायला हरकत काय आहे\nमुंढे हे शिष्ट अधिकारी\nआपले काम पुढे नेण्यासाठी राजकीय नेते मदत करत असतील तर त्यांच्याशी भेटायला कमीपणा कसला मात्र मुंढे यांना हे मान्य नसावे. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष ही मंडळी दैनंदिन कारभारात हस्तक्षेप करत असतील तर ते चुकीचे ठरेल. मात्र कोणत्याही नागरिकाला त्याचा सन्मान दिला तर तो मुंढे यांचा मनाचा मोठेपणा ठरेल. मात्र पीएमपीच्या संचालकांसह महापौरांनी केवळ संचालक मंडळाच्या बैठकीपुरतेच भेटावे, अशी भूमिका घेणे, महापौरांनाही भेटीसाठी ताटकळत ठेवणे, असे प्रकार झाल्याने मग मंडळी विनाकारण नाराज होतात.\nधोरणात्कक बाबतीत सामान्य नागरिकही चांगल्या सूचना करू शकतो. मग राजकीय नेत्यांनी सूचना केल्या बिघडले कुठे, असाही प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो. मुंढे यांच्यावर कोणत्या अधिकाऱ्याच्या विचाराचा पगडा आहे, हे माहीत नाही. पण \"आयएएस' अधिकारी म्हणजे सर्वज्ञ असतात, असेही मानायचे त्यांनी कारण नाही.\nसारेच \"आयएएस' जसे कार्यक्षम व प्रामाणिक नसतात तसे सारेच राजकीय नेते हे चोर असतात, असे समजणे चुकीचे आहे. त्यामुळे हा समन्वय मुंढे यांनी साधला तर \"पीएमपी'चा कारभार आणखी वेगाने सुधारेल. मुंढे हे \"पीएमपी'ला सुधारतील, या आशेने पुण्यातील मिडीया, प्रवासी आणि नागरिकही अजून त्यांच्या बाजूने उभे आहेत. मात्र आपल्या शिष्ट वर्तणुकीमुळे मुंढे हे लोकप्रतिनिधींचा अपमान करतात, अशी भावना राजकीय नेतृत्त्वाची तयार होते. हा विखार मुंढे यांनी कमी केला तर त्यांनी नेत्यांचे \"इगो' सांभाळायचे कारण नाही. त्यांनी फक्त सक्षम कारभार करावा.\nपुणे तुकाराम मुंढे राजकारण राजकारणी मुक्ता टिळक सार्वजनिक वाहतूक प्रशासन वाहतूक कोंडी पिंपरी-चिंचवड भाजप नगरसेवक आमदार उत्पन्न महापालिका उपमहापौर विषय फोन विजय\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A6/", "date_download": "2019-02-18T00:22:17Z", "digest": "sha1:A7ZORC7GSBYHZABVJCH3RDANE3E6W6X2", "length": 14662, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुरंदरमध्ये महाराष्ट्र दिनी महाश्रमदान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुरंदरमध्ये महाराष्ट्र दिनी महाश्रमदान\nशासकीय अधिकारी करणार श्रमदान\nकाळदरी – महाराष्ट्र शासन आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने पुरंदर तालुक्‍यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 ची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जल व मृदासंधारणाची कामे करण्यात येत आहे. तसेच यास नागरिकांचा मोठा सहभाग मिळत आहे. तर मंगळवारी (दि. 1) मे रोजी महाराष्ट्र दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच तालुक्‍यातील सुकलवाडी, पानवडी, पोखर, उदाचीवाडी, वाघापूर या ठिकाणी महाश्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्वांनी लोकसहभाग घ्यावा, असे आवाहन पुरंदर तालुका पाणी फाउंडेशनचे समन्वयक अंबादास बामदळे यांनी केले आहे.\n8 एप्रिल ते 22 मे या काळात संपूर्ण राज्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्‍यातील 23 गावांमध्ये जलसंधारणाची मोहीम राबविण्यात येत आहे. आत्तापर्यंत या मोहिमेस प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाच जिल्ह्यातील अनेक कंपन्या, सामाजिक संस्था तसेच संपूर्ण शासकीय यंत्रणांची जोड लाभली आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून कोट्यवधी रुपयांची कामे केवळ लोकसहभागातून झाली आहे.\n1 मे रोजी संपूर्ण तालुक्‍यात महाश्रमदान मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, प्रांताधिकारी संजय आसवले, तहसीलदार सचिन गिरी, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, सर्व शासकीय संस्था यांनी सहभाग घेऊन श्रमदान करणार आहेत. या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी पुणे, मुंबई येथील व्यवसायानिमित्त गेलेले रहिवाशी तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, अधिकारी असे सुमारे चार ते पाच हजार नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे गावातील स्थानिक नागरिक आणि तालुक्‍यातील व्यक्‍तींनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभाग नोंदवून ती यशस्वी करण्याचे आवाहन समन्वयक रुपेश शिंदे यांनी केले आहे.\nजिल्हास्तरीय अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार प्राप्त पानवडी गावात डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्‍यतारा महाश्रमदान ग्रुप श्रमदान करणार आहे. सुकलवाडी, वाघापूर, उदाचीवाडी, पानवडी या चार गावात सकाळी 6 ते 10 वाजता श्रमदान होणार आहे. तर पोखर या गावात दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजता महाश्रमदान होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nप्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे ग्लेडर विमान कोसळले\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी असणारे सरकार : गिरीश बापट\n“दृकश्राव्य अध्ययन अधिक काळ टिकते’\nवाघीरे महाविद्यालयाचे कडेट्‌स करणार राजपथावर संचलन\nचार दिवसांत तीन बिबट्या जेरबंद\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nकेंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस प्रतिसाद\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nनागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार ��ी टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.aniruddhafoundation.com/shree-kshetra-akkalkot-rasyatra/", "date_download": "2019-02-18T01:17:30Z", "digest": "sha1:H5Z55ECDJAKGNM75UTXI3DZPTWOTG7IU", "length": 28444, "nlines": 271, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन श्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रा – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी ��सयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nशिर्डीमध्ये श्रीसाईनाथांच्या मधाळ चरित्राचा रस प्राशन केल्यानंतर अर्थात शिर्डी रसयात्रेनंतर म्हणजेच १९९७ साली सद्गुरु श्री अनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांसाठी श्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रेची घोषणा केली. शिर्डी पाठोपाठ झालेल्या अक्कलकोट रसयात्रेच्या या घोषणेमुळे श्रद्धावानांच्या आनंदाला पारावार उरला नाही.\nसद्गुरु श्री अनिरुद्धांबरोबर तब्बल चार दिवस ह्या रसयात्रेचा आनंद लुटायला मिळणे ही श्रद्धावानांसाठी आनंदाची पर्वणीच होती. ’श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी’च्या अंतर्गत या रसयात्रेचे आयोजन केले गेले.\n११ सप्टेंबर १९९७ रोजी या यात्रेचा प्रारंभ झाला. सद्गुरु श्रीअनिरुद्धांसह श्रीस्वामीसमर्थांच्या श्रीक्षेत्र अक्कलकोटचे दर्शन घेण्यासाठी व तेथील पावन स्थानांची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येक श्रद्धावान उत्सुक होता.\nश्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रा दर्शन व उपासना – (१२ सप्टेंबर १९९७)\nश्रीक्षेत्र अक्कलकोटला पोहोचल्यानंतर दुपारी चार वाजता श्री स्वामी समर्थांच्या समाधी मंदिरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या जाधव सभागृहात ‘श्री अमृतमंथन’ उपासना सुरू झाली.\n‘ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नम:|’ ह्या सिद्धमंत्राचे १२ वेळा पठण झाले. त्यानंतर सर्व भक्तांना केळीच्या पानावर चिकणमातीचा गोळा देण्यात आला व त्यापासून श्रीस्वामींच्या प्रतिकात्मक पादुका तयार करण्यास सांगितले गेले. पादुकांवर वाहण्यासाठी प्रत्येकाला अर्चनद्रव���य देण्यात आले होते. पादुका तयार करत असताना आणि त्यानंतर त्यावर अर्चनद्रव्य वाहून अभिषेक करताना खाली दिलेल्या ‘श्रीस्वामीसमर्थ गायत्री मंत्राचा’ १०८ वेळा जप करण्यात आला.\nश्रीस्वामीसमर्थ गायत्री मंत्र –\n‘ॐ भूर्भुव: स्व:| ॐ स्वामीसमर्थाय विद्महे| पूर्णपुरुषाय धीमहि| तन्नो सद्गुरु: प्रचोदयात्|’\nह्या पादुका नंतर लोण्याच्या पादुकांवर अर्पण करण्यात आल्या. या लोण्याच्या पादुका साईसच्चरितकार हेमाडपंत (श्री. गोविंद रधुनाथ दाभोलकर) यांचे नातू श्री अप्पासाहेब दाभोलकर व नातसून सौ. मीनावैनी दाभोलकर ह्या श्रद्धावान दांपत्याने सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार तयार केल्या होत्या.\nत्याचबरोबर सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार श्री. अप्पासाहेब दाभोलकर यांनी मातीचे शिवलिंग बनविले होते. त्या शिवलिंगावर श्रीशिवगायत्री मंत्राचा १०८ वेळा जप करत १०८ बेलपत्रे अर्पण करण्यात आली. सर्व श्रद्धावान श्रीशिवगायत्री मंत्रपठणात सहभागी झाले होते.\n‘ॐ भूर्भुव: स्व:| ॐ तत्पुरुषाय विद्महे | महादेवाय धीमहि | तन्नो रुद्र: प्रचोदयात्॥’\nश्रीशिवगायत्री मंत्रपठणानंतर आरती झाली. त्यानंतर संपूर्ण समर्पण भावाने श्री स्वामी समर्थांची भक्ती – सेवा करणार्‍या स्वामी समर्थांच्या चोळप्पा व बाळप्पा या दोन श्रेष्ठ भक्तांचे गुणगान करणारा एक गजर सद्गुरु श्रीअनिरुद्धांसमवेत सर्वांनी आनंदाने केला. ‘स्वामी समर्थांची भक्ती करणार्‍या या श्रेष्ठ भक्तांच्या जीवनात ज्याप्रमाणे भक्तिरस प्रवाहित झाला, त्याचप्रमाणे तो आमच्या जीवनातही प्रवाहित व्हावा, आमच्या जीवनात विभक्तीचा अंशही न राहता सद्गुरुभक्तिरस सदैव प्रवाहित रहावा’ या भावाने सर्व श्रद्धावान आनंदाने बेभान होऊन या गजरात सहभागी झाले.\nतो गजर असा होता –\n‘चोळप्पाचे प्रेम हवे मज, बाळप्पाची भक्ती हवी | विभक्तीचा अंश नको मज, स्वामी तुमची कृपा हवी॥’\nआरती समाप्तीनंतर भोजनोत्तर रात्री ११ वाजता सर्वांना सद्गुरु श्री अनिरुद्धांसमवेत सत्संगात सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळाली.\nश्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रा दुसरा दिवस– (१३ सप्टेंबर १९९७)\nअल्पोपहारानंतरचा कार्यक्रम म्हणजे अक्कलकोट स्थळदर्शन ह्या स्थळांच्या भेटीचा क्रमही सद्गुरु श्री अनिरुद्धांनी आखून दिल्याप्रमाणेच होता. त्यानंतर दुपारी १२ वाजता भोजनापूर्वी वटवृक्ष मंदिरात सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार ५ पुरुष व ५ स्त्रिया यांनी महाभोग अर्पण केला. सर्वजण प्रथम स्वामींच्या मूळ समाधी मंदिरात गेले. ही समाधी चोळप्पाच्या घराजवळ आहे. तेथेच स्वामी ज्या गाईचे दूध प्राशन करत, त्या गाईचीही समाधी आहे. त्यानंतर सर्वजण जोशीबुवा मठात गेले. इथे पाटावर उमटलेल्या स्वामींच्या चरणमुद्रांचे दर्शन सर्वांनी घेतले.\nतद्‌नंतर ज्या वटवृक्षाखाली स्वामींचा वास होता, त्या मंदिरातील वटवृक्षाचे दर्शन घेऊन मग सर्व जण बाळप्पा मठात गेले. स्वामींनी अंतसमयी स्वत:च्या पादुका, दंड, रुद्राक्षमाळ ह्या पवित्र वस्तु बाळप्पांच्या स्वाधीन केल्या होत्या, त्या बाळप्पा मठात ठेवल्या आहेत, त्यांचे सर्वांनी दर्शन घेतले.\nरात्री १०.३० वाजता सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या सान्निध्यात सत्संगास सुरुवात झाली.\nश्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रा तिसरा दिवस– (१४ सप्टेंबर १९९७)\nसद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार अल्पोपहारानंतर ठीक ९.३० वाजता श्रीदत्त उपासना सुरू झाली. यावेळी सद्गुरु श्री अनिरुद्धांनी पाच श्रद्धावानांकडून गुरुचरित्राचे पूजन करून घेतले.\nत्यानंतर श्री दत्त मंत्राचा १०८ वेळा जप करण्यात आला. तो मंत्र असा –\n‘ॐ अत्रिनंदनाय दत्तात्रेयाय विश्वाध्यक्षाय नम : |’\nत्यानंतर ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा’ ह्या नामगजरात सर्व श्रद्धावान भक्त प्रेमभावाने नाचत गात सहभागी झाले.\nनामगजरानंतर १२.३० वाजता श्रद्धावानांना पुन्हा सद्गुरु श्री अनिरुद्धांसह काही काळ सत्संगात सहभागी होण्याचा लाभ मिळाला. त्यानंतर सद्गुरु श्री अनिरुद्धांनी वटवृक्षमंदिरात ठेवण्यासाठी ५ भत्कांच्या हातांत ५ श्रीफळे दिली. त्यानंतर पेरुचा प्रसाद सर्वांना वाटण्यात आला व रसयात्रेच्या भक्तिमय आठवणींची उजळणी करत सर्वांचा परतीचा प्रवास सुरू झाला.\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nCategories Select Category १३ कलमी कार्यक्रम Aside Audio Blog Fit Row Latest Updates Life Style News Article Post Slider Quote Uncategorized Video ​अध्यात्मिक यात्रा ​ ​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​ गरजूंना आधार ​जरूर वाचा ​ ​तीर्थक्षेत्र ​ त्यांचे साहित्य (लिखाण) ​पर्यावरणपूरक प्रोजेक्ट्स ​ प्रकल्प प्रपत्ती ​प्रशिक्षण वर्ग ​ रामराज्य वार्षिक उ���्सव ​ विद्यार्थ्यांकरिता ​विशेष उत्सव ​ वैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन स्त्रियांचे सबलीकरण\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/18/Dhoni-and-Jadhav-made-half-century-India-wins-Australia-ODI-series.html", "date_download": "2019-02-18T00:02:19Z", "digest": "sha1:RKKWLRUHWTF55GSR4TSZBT4K7SEYFP4P", "length": 4902, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " धोनी, केदारचा 'धडाका' ; मालिका २-१ने खिशात धोनी, केदारचा 'धडाका' ; मालिका २-१ने खिशात", "raw_content": "\nधोनी, केदारचा 'धडाका' ; मालिका २-१ने खिशात\nमेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका २ - १ अशी खिशात घातली. ही मालिका जिंकत विराटसेनेने ऐतिहासिक कामगिरी केली. महेंद्र सिंग धोनी आणि केदार जाधवच्या अर्धशतकाच्या दमावर भारताने २३१ धावांचे लक्ष सहजरित्या पार केले. त्यापूर्वी, युझवेंद्र चहलच्या फिरकीने ६ विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव २३० धावांमध्ये गुंडाळला. पहिले कसोटी मालिका आणि आता एकदिवसीय मालिका जिंकून विराटसेनेने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.\nऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३१ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली. भारताचा सलामीवीर अवघ्या ९ धावांवर, तर शिखर धवन २३ धावांवर तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहली आणि धोनीने डाव सावरण्याचा प्रयन्त केला. ३०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कोहली ४६ धावांवर बाद झाला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. त्यानंतर धोनीला सोबत देण्यासाठी आलेल्या केदार जाधवने संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. धोनीने ८७ धावांची नाबाद तर जाधवने ६१ धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद १२१ धावांची भागीदारी रचली.\nभारताने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार कोहलीचा निर्णय सार्थ ठरवताना गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २३० धावांवर सर्वबाद केले आहे. युझवेंद्र चहलने चांगली गोलंदाजी करताना ४२ धावा देताना ६ गडी बाद केले. तर, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २ विकेट घेतले. ऑस्ट्रेलियाकडून पीटर हॅंड्सकॉम्बने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. त्यामुळे भारतासमोर २३१ धावांचे लक्ष ऑस्ट्र���लियाला भारतासमोर ठेवता आले. अखेरचे ४ चेंडू राखत भारताने हे लक्ष साध्य केले आणि मालिका जिंकून इतिहास रचला.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-51-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-17T23:58:18Z", "digest": "sha1:VQPR3T7CHC4BNM5HIY7OIKC5EC2BUBY6", "length": 9615, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोपरगाव शहरातून 51 हजारांचा ऐवज लांबवला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोपरगाव शहरातून 51 हजारांचा ऐवज लांबवला\nकोपरगाव – शहरातील बसस्थानकासमोरील काले टॉवरमधील एका घरातून भामट्यांनी टीव्ही, सोने-चांदीचेदागिनेआणि 15 हजार रोख असा 51 हजारांचा ऐवज लांबवला. सोमवारी पहाटेही चोरी झाली. कालेटॉवरध्ये कैलास विश्‍वनाथ वरखेडे रहातात. तेकुटुंबासह गावी गेलेहोते. सोमवारी पहाटे घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी एलइडी टीव्ही, सोन्याचे दागिने, चांदीची बिस्कीटे व रोख 15 हजार रुपये असा 51 हजारांचा ऐवज लांबवला. सोमवारी सकाळी वरखेडे आल्यानंतर त्यांना दरवाजाचे कडीकोयंडे तोडलेलेदिसले. घरात सामानाची उचकापाचक केलेली आढळली. त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या प्रकरणी साहाय्यक फौजदार थोरात पुढील तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nबीसीसीआयने शहिदांना 5 कोटींची मदत करावी – सि.के.खन्ना\nपीएसएलचे प्रसारण भारतात होणार नाही\n#PulwamaAttack: तुमच्या हृदयात पेटलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे- पंतप्रधान\nकाश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nदहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nसलमानकडून आई सलमा खानना लक्‍झरी कार भेट\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nउदयनराजे विरोधाला साताऱ्यात धार\nअमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी डोवाल यांची चर्चा\nजम्मू-काश्मिरात आयईडी स्फोट; एक सैन्य अधिकरी शहीद\nही वेळ इंदिराजींप्रमाणे थेट ‘लाहोर’मध्ये घुसून उत्तर देण्याची : शिवसेनेचा सरकारला सल्ला\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nजवानांच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असाल तर,सावधान\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nसन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र\nवंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी\nरायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग\nइंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: बाद फेरीतील प्रवेश गोव्याच्या दृष्टिपथात\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचा पराभव करत सायनाने विजेतेपद राखले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/07/blog-post_37.html", "date_download": "2019-02-17T23:34:53Z", "digest": "sha1:ZGZVRUN2V4MNO6DPLBTPDIP7N6DA4R6U", "length": 16121, "nlines": 80, "source_domain": "www.idainik.com", "title": "‘एटीएम फ्रॉड’चे पैसे देण्यात ‘सातारा पोलिस स्मार्ट’ - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > ‘एटीएम फ्रॉड’चे पैसे देण्यात ‘सातारा पोलिस स्मार्ट’\n‘एटीएम फ्रॉड’चे पैसे देण्यात ‘सातारा पोलिस स्मार्ट’\nसातारा : बदलत्या जमान्याबरोबर चोरटेही अ‍ॅडव्हान्स झाले असून ऑनलाईन फसवणूक, एटीएम फ्रॉडद्वारे फसगत होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. असे असले तरी गेल्या सहा महिन्यात मात्र ‘सातारचे पोलिस स्मार्ट’ बनले असून चोरीस गेलेल्या रकमेपैकी 80 ते 90 टक्के रक्‍कम मिळवून देण्याचे कर्तव्य त्यांनी बजावले आहे. मुळातच मोबाईलवरील पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. त्यातुनही चुकून आपल्या कुटुंबिय, मित्रांपैकी कोणाचा ओटीपी नंबर मागून फसवणूक झाली असेल तर नजीकच्या पोलिस ठाण्याशी त्वरित संपर्क साधल्यास आता तुमची सर्व रक्‍कम मिळण्यास मदत होणार आहेे.\nसध्या बँकिंग युग अवतरले आहे. प्रत्येकाची बँकांमध्ये एक किंवा दोनहून अधिक खाती आहेत. महिन्याला राबराब राबून त्याचा मोबदला पैशाच्या स्वरुपात बँकेत जमा होतो. सर्वसामान्यांच्या बँकेती��� या पैशांवर मात्र बँक फ्रॉड करणार्‍या चोरट्यांची नजर कायम लागलेली आहे. यासाठी चोरट्यांना बँकेतील खातेदारांच्या मोबाईल नंबरसह विविध माहिती मिळाल्यानंतर ते फ्रॉड करण्यासाठी नामी शक्‍कल वापरतात. ‘मी बँकेतून अधिकारी बोलत आहे. तुमच्या खात्यामध्ये, एटीएममध्ये अडचण आली आहे, त्याची व्हॅलिडीटी संपत आली आहे, असे सांगितले जाते. त्यासाठी तुम्हाला एक ओटीपी नंबर मोबाईलवर पाठवतो. तो क्रमांक सांगा, मग काही अडचण राहणार नाही.’ अशा आशयाचा संवाद केला जातो. भारतातील प्रत्येक बँक खातेदार हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत साक्षर किंवा समज असलेला नाही. याचाच दुरुपयोग करणारी टोळी कार्यरत असून आपण सुरक्षित समजणार्‍या बँकेतील पैशांवर आपल्याच काही चुकांमुळे डल्‍ला मारला जात आहेे.\nमोबाईलद्वारे तुम्हाला कोणीही ओटीपी क्रमांक मागितला तर तो मुळातच कोणालाच देवू नका. याच ओटीपी क्रमांकांच्या आधारे बँकेतील आपली सुरक्षित रक्‍कम आपण अनोळखीच्या हातात देतो. त्याद्वारेच चोरटे तुमची रक्‍कम ऑनलाईन ट्रान्सफर करुन त्यावर ऑनलाईन पध्दतीने खरेदी करतात व आपले हक्‍काचे पैसे त्रयस्थ माणूस उडवून टाकतो.\nगेल्या चार ते पाच वर्षापासून या पद्धतीचा गंडा घातला जात आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. आता मात्र सातारा पोलिस दल अशी फ्रॉड झालेली रक्‍कम शोधून ती पुन्हा संबंधितांना देण्यासाठी सक्षम झाले आहे. यासाठी जिल्हास्तरासाठी ‘सायबर पोलिस ठाण्याची’ निर्मिती झाली असून या माध्यमातून आता फसवणूक झालेल्या रकमेतील सर्वच्या सर्व रक्‍कम किंवा कमीत कमी 80 टक्क्यांपर्यंतची रक्‍कम मिळवली जात आहे. यासाठी ज्या व्यक्‍तीचे पैसे गेले आहेत त्यांनी घटनेनंतर किमान चार तासाच्या किंवा त्याहूनही कमीत कमी वेळेत नजीकच्या पोलिस ठाण्याशी किंवा पोलिस मुख्यालयाच्या पाठीमागील सायबर पोलिस ठाण्याशी काही कागदपत्रांसह माहिती देणे गरजेचे आहे.\nसातारा सायबर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात एटीएम फ्रॉड झालेल्या 30 तक्रारदारांचे पैसे परत देण्यात यश आले आहे. चोरीला गेलेली रक्‍कम 7 लाख 84 हजार रुपये असून त्यातील 2 लाख 75 हजार रुपये परत मिळवण्यात यश आले आहे. टक्केवारीच्या तुलनेत हे प्रमाण 36 टक्के एवढे आहे. गेल्या सहा महिन्यात मात्र सायबर पोलिसांच्या आकडेवारीत क���ालीचा फरक पडलेला आहे. एटीएम फ्रॉडद्वारे चोरी झालेल्या रकमेपैकी 80 टक्क्यांपर्यंतची रक्‍कम परत मिळवून देण्यात आली आहेे. यामुळे टक्केवारीच्या तुलनेत हे प्रमाण लक्षणीय वाढले असून ते 65 टक्के एवढे राहिले आहे. अर्थात तक्रारदार बँक स्टेटमेंट, मोबाईलवर आलेला मेसेज व एटीएम कार्ड कमी वेळेत पोलिस ठाण्यापर्यंत आल्याने ते शक्य झाले आहे.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/kolhapur-corporation-13003", "date_download": "2019-02-17T23:59:04Z", "digest": "sha1:64XBRRFEH3KRQGU3IM7HRIM2CEPMLHN5", "length": 10991, "nlines": 131, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "kolhapur corporation | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n\"महालक्ष्मीची शपथ... सांगा दारु दुकानांसाठी कुणी किती घेतले \n\"महालक्ष्मीची शपथ... सांगा दारु दुकानांसाठी कुणी किती घेतले \n\"महालक्ष्मीची शपथ... सांगा दारु दुकानांसाठी कुणी किती घेतले \nमंगळवार, 20 जून 2017\nराष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने काल रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर करू नये असे निवेदन दिले होते. शिवसेनेच्या दुर्गेश लिंग्रस यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अशीच भुमिका घेतली होती. आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.\nकोल्हापूर : दारू दुकानांच्या ठरावावरून महापालिका सभेत अक्षरशः मंगळवारी रणकंदन माजले. ठरावासाठी दोन कोटींची सुुपारी फुटल्याचा गंभीर आरोप सुनील कदम यांनी केला. तर ज्यांची दारू दुकाने सुरू आहेत त्यांची सुपारी विरोधी आघाडीने घेतल्याचा आरोप कॉंग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी केला. मानदंड पळविण्याचा प्रकार, प्रचंड गदारोळ, गोंधळ, कानठळ्या बसविणारा आवाजात रस्ते हस्तांतरणाचा ठराव 47 विरोधी 32 मतांनी मंजूर झाला.\nकुणी सुपारी घेतली आणि कुणी नाही याची शहानिशा करण्यासाठी थेट महालक्ष्मीची शपथ घेण्याचे आव्हान विरोधी आघाडीच्या सदस्यांनी दिले. केवळ लाख रूपयात बाटली उभी राहिली. लाख नव्हे पन्नास हजारात अरेरे काही ह�� स्थिती, अशा मस्करीही विरोधी आघाडीने सत्तारूढ सदस्यांची केली. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाचा हस्तातंरणाचा विषय न्यायप्रविष्ट बाब आहे. आयआरबीचा गुंता अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे ठराव मतदानासाठी घेताच कसा, अशी विचारणा करत भाजप ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी सभागृह डोक्‍यावर घेतले.\nसत्तारूढ कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सदस्य आणि विरोधी आघाडीत हातघाई झाली. सभाध्यक्षा महापौर हसीना फरास यांच्या समोरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न विलास वास्कर यांच्यासह अन्य सदस्यांनी केला. यावेळी सभागृहात इतका गोंधळ झाला की महापौर या प्रकाराने भांबावून गेल्या. जोर जबरदस्तीने मानदंडाला हात घातल्याने कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांसह महिला सदस्याही चांगल्याच संतापल्या, दोन्ही आघाड्याचे सदस्यांच्या महापौरांच्या टेबलभोवती जमा झाले. महापौरांनी हा ठराव बहुमतांनी मंजूर झाल्याचे सांगताच विरोधी आघाडीच्या सदस्यांना पुन्हा संताप अनावर झाला. अखेर एकमत होत नसल्याने मतदानासाठी हा ठराव टाकण्याचा आदेश महापौरांनी दिला.\nन्यायप्रविष्ट बाब असताना ठराव मतदानाला टाकताच कसा, असा जाब विरोधी आघाडीने नगरसचिवांना विचारला. महापौर आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. त्यांनी मतदानाचे आदेश दिले. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हात उंचावून सहमती दिली. विरोधी आघाडीचे सर्वच सदस्य जागेवर उभे राहिले. दारूबंदी झालीच पाहिजे, ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांचा निषेध असा सूर लावला. या गदारोळातच सत्यजित कदम यांनी ठरावासाठी सुपारी फुटली आहे. ज्यांच्यात धमक आहे त्यांनी महालक्ष्मीला या क्षणीच जाऊन खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करायचे, असे आव्हान दिले. त्यावर शारंगधर देशमुख यांनी विरोधी आघाडीने लिकर लॉबीची सुपारी घेतल्याचा आरोप केला दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. ठरावाच्या बाजूने 47 आणि विरोधात 32 मतदान झाले. ठराव नामंजूर आणि उपसुचनेच्या बाजूने विरोधी आघाडीने मतदान केले.\nदारू महापालिका महालक्ष्मी महामार्ग\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/this-nation-is-not-only-secular-due-to-indian-constitution-asudaddin-owaisi/", "date_download": "2019-02-18T00:36:50Z", "digest": "sha1:YAZL4BF3QPHWFWRL7EG3KK3OSQIKAJKD", "length": 9939, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हे राष्ट्र केवळ भारतीय राज्यघटनेमुळे धर्मनिरपेक्ष -असदुद्दिन ओवेसी", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nहे राष्ट्र केवळ भारतीय राज्यघटनेमुळे धर्मनिरपेक्ष -असदुद्दिन ओवेसी\nपुणे -भारत हे हिंदुंमुळे नव्हे, तर केवळ भारतीय राज्यघटनेमुळे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि राज्ययंत्रणेने कोणत्याही धर्माची बाजू न घेता निरपेक्ष असले पाहिजे, असे मत मजलिस ए इत्तेहदुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी व्यक्त केले. ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.\nपुण्यातील साहित्य आणि कला क्षेत्रातील जाणकार असलेल्या वर्षा चोरडिया आणि सबिना संघवी यांच्या पुढाकाराने सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे. डब्लू मॅरिएट येथे ‘वर्डस् काउंट’ या शब्दोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वर्डस् काउंट’ या शब्दोत्सवाची संकल्पना ही सुप्रसिद्ध पुरस्कार्थी लेखिका, पटकथाकार आणि स्तंभलेखिका अद्वैता कला यांची असून, शब्दोत्सवाची ही दुसरी आवृती आहे.\nप्रफुल्ल केतकर यांनी, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, मुस्लीम धार्मिक तत्वज्ञान आणि भारतीय राज्यघटना, डॉ. आंबेडकर यांची मते, यांविषयी असदुद्दिन ओवेसी यांना प्रश्न विचारले.\nअसदुद्दिन ओवेसी म्हणाले, “भारताच्या राज्यघटनेतील अनेक कलमांमध्ये धर्मनिरपेक्षता दिसते. घटनेच्या सरनाम्यात विविधता आहे. त्याशिवाय धर्मनिरपेक्षता येऊ शकत नाही. भारतात धर्मनिरपेक्षता आहे कारण, भारताची घटना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना वाटते, तसे हे राष्ट्र हिंदुंमुळे नव्हे, तर केवळ आणि केवळ घटनेमुळेच धर्मनिरपेक्ष राहिली आहे.”\nशबरीमाला, त्रिवार तलाक यांचे संदर्भ देऊन असदुद्दिन म्हणाले, की ‘तुमच्या श्रद्धेपेक्षा माझी श्���द्धा मोठी’, ही भूमिका चालणार नाही. राज्ययंत्रणेने कोणत्याही धर्माला पाठींबा देता कामा नये, तर निरपेक्षच असले पाहिजे. धर्माच्या नावावर कोणाचाही भेदभाव करू नये. भारत हे बहुविध संस्कृती आणि बहुविध धर्म, पंथ असलेले राष्ट्र आहे. प्रत्येकाच्या वेगवगेळ्या प्रथा, परंपरा आहेत. त्यामुळे सामान नागरी कायदा आणणे शक्य नाही.\nमुस्लीम धार्मिक तत्त्वज्ञान आणि घटना या विषयावर बोलताना, ते म्हणाले, “मी भारतीय मुसलमान असून, त्याचा मला अभिमान आहे. ‘एआयएमआय’चा राज्यघटनेवर विश्वास आहे. शरिया मध्ये केवळ लग्न आणि घटस्फोट यांसारख्या कौटुंबिक विषयावर निर्णय घेतले जातात आणि ते मान्य नसतील तर न्यायालयात जाता येते. पण या गोष्टींचा खूप बाऊ केला जातो. ते म्हणाले, की बुरख्याबद्दल बोलले जाते, पण आपण घुंगटवर बोलतो का खरे तर महिलांना, हवे तसे कपडे घालता आले पाहिजे.\nसध्याच्या भारतीय राजकीय स्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले, “सध्या कोण जास्त हिंदू आहे, हे दाखविण्याची नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये स्पर्धा चालली आहे. या दोनही पक्षांमध्ये काही फरक नाही. शेतकरी, बेरोजगारी, दलित आदिवासी यांचे प्रश्न वाढत आहेत. मात्र कायद्याची निवडकपणे अंमलबजावणी केली जात असून, सोयीस्करपणे काहीच व्यक्तींवरचे गुन्हे माघारी घेतले जात आहेत.”\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमराठा आरक्षण : मुकुल रोहतगी उच्च न्यायालयात शासनाची बाजू मांडणार – चंद्रकांत पाटील\nशरद पवारांच्या नकारानंतरही पार्थ पवारांचे निवडणूक लढविण्याचे संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/10/bangladesh-beat-india-in-Asia-Woman-T20-cup-.html", "date_download": "2019-02-18T00:01:18Z", "digest": "sha1:L5UGBJKJL5RA6RVYQIYOLSVIR23ZEGH6", "length": 4379, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " आशिया महिला चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत आशिया महिला चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत", "raw_content": "\nआशिया महिला चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत\nक्वालालंपूर : भारत आणि बांगलादेश यांच्यात क्वालालंपूर येथे झालेल्या आशिया महिला टी-२० चषक स्पर्धेच्या आजच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पहिल्यांदाच' पराभव झाला आहे. अंतिम सामन्यात विजयासाठी भारतीय संघाने दिलेल्या ९ बाद ११२ धावांचे आव्हान बांगलादेश संघाने तीन गडी राखून पार केले असून अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर बंगलादेश संघाने दोन धावा काढून देशाला विजय मिळवून दिला. या विजयासह बांगलादेश संघाने प्रथमच आशिया टी-२० चषकावर आपले नाव कोरले आहे असून सलग पाच वेळा या स्पर्धेत विजयी ठरलेल्या भारतीय संघाला यंदा पराभूत केले आहे.\nक्वालालंपूर येथील किनरारा अकादमीच्या मैदानावर हा सामना खेळवला गेला होता. सामन्याच्या सुरुवातील बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. यानंतर मैदानात आलेल्या भारतीय संघाने कर्णधार हरमनप्रित कौर हिच्या ५६ धावांच्या बळावर २० षटकांमध्ये ९ बाद ११२ धावांची मजल मारली होती. याबदल्यात बांगलादेश संघाकडून रूमाना अहमद आणि खादिजा तुलकुब्रा या दोघींनी प्रत्येकी दोन-दोन तर सलमा खातून आणि जहनारा आल्म या दोघींनी प्रत्येकी एक-एक बळी घेतले होते.\nयानंतर मैदानात आलेल्या बांगलादेश संघाने रुमाना अहमद (२३), निगार सुलतान (२७), आयशा रहमान (१७) आणि शामिमा सुलतान हिच्या १६ धावांच्या बळावर भारतीय संघाने दिलेले आवाहन ३ गडी राखून पार केले. तसेच आशिया चषकावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले. दरम्यान या बदल्यात भारताकडून पूनम यादव हिने एकटीने ४ षटकांमध्ये अवघ्या ९ धावांच्या बदल्यात बांगलादेशाचे ४ बळी घेण्याची कामगिरी केली. तिच्या पाठोपाठ कर्णधार हरमनप्रित कौर हिने दोन बळी घेतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://yesviralnow.com/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T00:35:23Z", "digest": "sha1:C76IFSWJ7JF6RHQ252LZDFQ7VVCN7PK5", "length": 12580, "nlines": 113, "source_domain": "yesviralnow.com", "title": "वर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला पत्ता पण नसायचा ... नोटाचे बंडल बांधून ठेवण्यासाठी महिन्याला लागायचे २ लाख रुपयांचे रबर .. बघा कोण आहे हा ??? - Yes Viral Now", "raw_content": "\n आई या शब्दात च सगळं जग सामावलेलं आहे…\nह्या रहस्यमयी मंदिरातील अखंड ज्योती मधून निघतो केसर,ह्याला डोलयवर लावल्यामुळे डोळ्याचें…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nट्रक वाल्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवली होती एका मुलीची…\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला…\nकोल्हापूर मध्ये पाहायला मिळाला खरा खुरा सिंघम पोलीस अधीकारी सुरज गुरव…\nएहसानसेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने निष्ठावान कुत्रे ठार केली\nधोनी, कोट्यावधी रुपये कमावतो, पन अजूनही जिवंत आहे, त्याच्यात एक सामान्य…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nकरोडो मनांवर राज करणारी नेहा कक्कड आहे अरोबो संपत्तीची मालकीण जाणून…\nलगीर झालं जी ह्या मालिकेतील भैयासाहेब (किरण गायकवाड ) ह्यांची संघर्षमय…\nमुस्लिम धर्म असून सुद्धा हिंदू धर्म मानतात हे स्टार, नंबर 4…\nचित्रपटांमध्ये येण्याआधी खूप जाड दिसत होत्या या बॉलिवूड हीरॉईन ,चौथी अभिनेत्री…\nपार्टी तो बनती है……..\nप्रेग्नंट असूनही करत होत्या शूटिंग, ह्या आहेत बॉलीवूड चा 5 सगळयात…\nनियमित लवंग खाण्याचे काही फायदे..5 वा फायदा आवर्जून वाचाच\nवजन व पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय\nएक पती आपल्या पत्नी ला का घाबरतो….. बातमी वाचून उघडतील डोळे\nकेस एवढे वाढतील की सांभाळणे कठीण होऊन जाईल ,बघा फटोवर …\nरामायणातील जटायू पक्ष्याला आकाशात झेपावताना कधी समोरून पाहिलंय का \nHome Marathi वर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला पत्ता...\nवर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला पत्ता पण नसायचा … नोटाचे बंडल बांधून ठेवण्यासाठी महिन्याला लागायचे २ लाख रुपयांचे रबर .. बघा कोण आहे हा \nपाब्लो एस्कोबार.. अजून हि हे नाव ऐकलं कि कोलंबियन लोकांच्या मी,मनात धडकी भरते … कोलंबिया सोबतच १९९३ च्या काळात अमेरिकेच्या डोक्याला त्रास बनलेल्या या डॉन चा इतिहास एकदा वाचला म्हणजे लक्ष्यात येईल .. कि आजकालचे DON यांच्यासमोर पाणी कम चाय आहेत .\n१९ च्या शतकात जगातील कोकेन पैकी ८०% कोकेन चा business या एकट्या पाब्लो एस्कोबार चा होता.. कोलंबिया मध्ये राहूंण हा माणूस पूर्ण जगभर कोकेन सप्लाय करायचा आणि या कोकेन मधून त्याने जवळ पास ३०,००० करोड रुपये ची संपत्ती कामवाली होती ती पण १९ व्या शतकात … म्हणजे आजच्या काळात हा मानून जगातील सगळ्यात श्रीमंत मानूस नक्कीच बनला असता…\nचला तर जाणून घेऊ पाब्लो एस्कोबार च्या ८ एक्दम खास गोष्टी …\n१ ) इतका पैसे ठेवायचा कुठे म्हणून या साहेबानी एक आ���लंड विकत घेतला आणि त्या आयलंड वर स्वतःचा साम्राज्य वसवलं आणि पुरून पैसे तिथे पुरून ठेवायचा ..\n२ ) आपला business वाढवण्यासाठी याने जवळपास ३ supreme court जे जज … १० पोलीस ऑफिसर आणि २००० सामान्य लोकांनाच बळी घेतला होता ..\n३ ) एका रात्री म्हणे स्वतःच्या मुलीला थंडी पासून वाचवण्यासाठी पाब्लो ने तब्बल १० करोड रुपयांच्या नोटा जाळून शेकोटी बनवली होती .. अजून काय हवं सांगा …\n४ ) त्यावेळी कोलंबिया पूर्ण कर्जात बुडालेला देश होता, तर पाब्लो ने कोलंबियन सरकारला ऑफर दिली कि देशावरचा १६०० करोड रुपयांचं कर्ज मी फेडतो पण मला या देशाचा राजा घोषित करा. आता त्यावेळी कोलंबियन सरकारने हि ऑफर धुडकावली ती गोष्ट वेगळी ..\n५ ) एका वेळी पाब्लो च्या business मधून त्याला एका दिवसाचे ६० करोड रुपये मिळायचे .. म्हणजे वर्षाचे किती झाले … अबब विचार पण करवत नाही.\n६ ) पाब्लो एस्कोबार ने एक private जेट खरेदी केलेला तो फक्त बाहेरच्या देशांमधून पैसे कोलंबिया मध्ये आणण्यासाठी वापरायचा .. या विमानातून एक ट्रिप मध्ये जवळ पास १०० करोड च्या नोटा यायच्या .\n७ ) पोलिसापासून वाचण्यासाठी याने स्वतःचे तब्बल ८०० bodyguards ठेवलेले … जे २४ तास त्याच्या भोवती … ३ घेऱ्यांमध्ये … त्याची सुरक्षा करायचे .\n८ ) वर्षाला ५० करोड च्या नोटा उंदीर खाऊन जायचे .. आणि याला पत्ता पण नसायचा..\n९ ) नोटाचे बंडल बांधून ठेवण्यासाठी महिन्याला लागायचे २ लाख रुपयांचे रबर ..\n१० ) अमेरिकन पोलीस एनकौंटर मध्ये २००२ मध्ये पाब्लो मारला गेला .. अमेरिकेच्या इतिहासातील हा एक सगळ्यात मोठा एनकौंटर होता ..\nअश्याच इंटरेस्टिंग स्टोरीस मध्ये इंटरेस्ट असेल तर … नक्की पेज लाई करा आणि कमेंट करा …\nPrevious articleफिल्म शोले तुम्ही 10 वेळा पहिली असेल पण शोले चे हे 8 फोटो कधी पाहिले नसतील\nNext articleया मुलाने अमान्य केला 4 करोड रुपेयचा चा हुंडा ,1 रुपया घेऊन बोलला तुमची मुलगी आहे सगळ्यात मोठी दौलत\nकंबर आणि पोटावरील चरबी घालवण्यासाठी चे 4 सोपे उपाय, जाड लोकासाठी...\nबघा सुबोध भावे काय म्हणतो स्वतःच्याच सीरिअल बद्दल \nहार्ट अटॅक आणि १०० आजारांपासून पासून सुटका मिळवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71006230528/view", "date_download": "2019-02-18T00:37:17Z", "digest": "sha1:24Y56TO56Y4YXSQTNSTKYBXTXIPT5XUY", "length": 6801, "nlines": 142, "source_domain": "www.transliteral.org", "title": "स्नेहसंबंध - संग्रह ४", "raw_content": "\nकोणतीही ही पूजा करण्याआधी संकल��प कां करावा\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : स्नेहसंबंध|\nओवी गीते : स्नेहसंबंध\nस्नेहसंबंध - संग्रह ४\nस्नेहसंबंधी ओव्या म्हणजेच एकमेकांची चौकशी करणे आणि परस्परांच्या सुखदुःखात भागीदार होणे.\nबुरुड सादवीतो सुपलीमंदी बुट्टी\nबाळीसाठी घाला लखुट्यमंदी चिठ्ठी\nसुरेख सुपली आला बुरुड मिरजेचा\nसुतारापरायास न्हावीदादाला देते पाट\nराख बाळाची , शेंडीशेजारी झुलप दाट.\nटपालवाला आला त्याला वाढीते दहीभात\nहौशा राजसाची सांग खुशाली कागदात.\nटपालवाला आला सांगतो कानगोट\nमाझ्या धनियांची आली खजिन्याची नोट.\nरंधे पाथराच्या मुली, का ग रस्त्याला मोकळी\nमाझ्या बाळराजा,न्हाई वाघाला साखळी\nलाकूड तासी सुतार,थलपी उडे नऊलाख\nमाझा बाळराय माडी बांधतो कडीपाट\nसुताराच्या शाळे ,नवल काय झाल \nसोन मोडून चाड केल\nसांगुन पाठवते , सुतार मैतराला\nगडीण मी केली सुताराची भागू\nमाझ्या बाळाच्या पाळन्यावर,देई लाकडाच राघू.\nवाजत गाजत आलं , गवंडी सुतार\nपांच परकाराच गहूं काडते खिरीयेला\nसुतारपरायास मझा गवंडी कारागीर\nमाडी बांधुनिया,सोपा आलाया आकाराला\nरंगारिनीबाई रंग तुझ्या गांबल्यात\nतान्हा माझा राघु खेळतो बंगल्यात.\nरंगारिनीबाई रंग तुझा ग वाटीत\nसखा शेला धरितो मुठीत.\nशिंप्याच्या दुकानी शिंपी दिंडाचा सोडी दोर\nआल पेठेला बंधुजी सावकार.\nहिरव्या खनाला रुपै दिले सवादोन\nशिंपी म्हणे लेनार कौन बंधू बोले पाठची हिरकण.\nवि. लुबरा पहा .\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Women-s-fraud-by-the-police-sub-superintendent/", "date_download": "2019-02-17T23:58:08Z", "digest": "sha1:PJ2ROT7IS3TTJMM5NGUIQKGKHWXQFP4B", "length": 5088, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गृहकर्जाद्वारे महिलेचा पोलीस उपअधीक्षकास गंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › गृहकर्जाद्वारे महिलेचा पोलीस उपअधीक्षकास गंडा\nगृहकर्जाद्वारे महिलेचा पोलीस उपअधीक्षकास गंडा\nएका महिलेने परस्पर वाढीव गृहकर्ज काढून लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षकाची एक लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित संत्रा प्रकाश बोथ (रा. महालक्ष्मी चाळ, पुणे रोड, नाशिक) या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपअधीक्षक हेमंत कल्याणराव सोमवंशी (रा. गंगापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मालकीचा दिंडोरी रोडवर मधुरम सोसायटीत फ्लॅट आहे. मात्र, संशयित महिला संत्रा बोथ हिने सोमवंशी यांच्या मालकीचा फ्लॅट स्वत:च्या नावावर नसतानाही आणि सोमवंशी यांची पूर्वपरवानगी न घेता नियोजनबद्ध पद्धतीने व कागदपत्रांच्या आधारे 1 फेब्रुवारी 2011 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक-1 व नाशिक महापालिकेतील कागदपत्रांमध्ये फेरफार करून महापालिकेकडून एक लाख 30 हजार रुपयांचे गृहकर्ज मिळविले. विशेष म्हणजे या गृहकर्जाचा बोजाही सोमवंशी यांच्या फ्लॅटवर चढविला. सोमवंशी यांनी फ्लॅटचा सातबारा उतारा काढला असता त्यांना फ्लॅटवर गृहकर्ज असल्याचे समोर आले. कर्ज घेतलेले नसतानाही कर्जाची नोंद कशी झाली, याचा तपास केला असता संशयित महिलेने हा प्रकार केल्याचे समोर आला. त्यामुळे त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Bawadan-villagers-against-Sunburn/", "date_download": "2019-02-18T00:35:59Z", "digest": "sha1:Z4DX6RT6H4XXNAHAFV2FMGZH35LPSGTU", "length": 7450, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सनबर्नविरोधात बावधन ग्रामस्थांचा रास्ता रोको | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सनबर्नविरोधात बावधन ग्रामस्थांचा रास्ता रोको\nसनबर्नविरोधात बावधन ग्रामस्थांचा रास्ता रोको\nयेत्या 28 ते 31 डिसेंबर बावधन येथे होणार्‍या सनबर्न कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध दिवसेंदिवस वाढत असून याविरोधात नगरसेवक किरण दगडे पाटील व बावधान ग्रामस्थांनी चांदणी चौक येथे रविवारी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच यावेळी ग्रामस्थांनी हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांना निवेदन दिले.\nसनबर्नच्या आयोजकांनी कोर्टाची व शासनाची दिशाभूल करून परवानगी घेत परसेट कंपनीच्या करमणूक कार्यक्रमाच्या नावाखाली परवानगी घेऊन फसवणूक केली आहे. त्यांनी विनापरवाना झाडांची कत्तल करून डोंगर पोखरला. हेमर्ल कंपनीचा अतिसंवेदनशील परिसर आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडला तर याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल नगरसेवक किरण दगडे-पाटील यांनी उपस्थित केला.\nबावधनच्या सरपंच पियुषा किरण दगडे-पाटील म्हणाल्या, कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला लागतो. ग्रामपंचायत किंवा मी त्यांना कुठल्याही प्रकारचा ना हरकत दाखला दिलेला नाही.\nहिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांना हा कार्यक्रम रद्द करण्यासाठी निवेदन देताना माजी सरपंच राहुल दुधाळे, वैशाली कांबळे, ग्रा. पं. सदस्य सचिन दगडे, आझाद दगडे, वैशाली दगडे, नीलकंठ बजाज, उमेश कांबळे, सचिन धनकुडे, दीपक दुधाने, वैभव मुरकुटे, धनंजय दगडे , गणेश कोकाटे, सुनील दगडे, नितिन दगडे उपस्थित होते.\nसनबर्न पार्टीमुळे सामाजिक, सांस्कृतिक वातावरण गढूळ होण्याची शक्यता असल्याने या पार्टीवर बहिष्कार टाकावा आणि कसलीही परवानगी न देऊ नये यासाठी जनसेवा फाऊंडेशनच्या वतीनेही तहसीलदार सचिन डोंगरे आणि पौड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी भूगाव गावचे माजी उपसरपंच उमेश पवार, माजी सैनिक अनिल चोंधे, बोतरवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य समीर शेलार, भूषण फाळके, विवेक चोंधे, अभिजित चोंधे, तेजस चोंधे, सिध्देश कवडे तसेच फाऊंडेशनचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.\nवारकर्‍यांनी सामाजिक कामांत सहभागी व्हावे\n‘अनुवादा’तही मराठी साहित्याने उतरावे\nपर्सनल लोनच्या बहाण्याने महिलेला १५ लाखांचा गंडा\nसनबर्नविरोधात बावधन ग्रामस्थांचा रास्ता रोको\nपुण्याचा अभिजित कटके 'महाराष्‍ट्र केसरी'; पाहा थरार\nपुण्यात पे पार्किंग , तासाला तीस रुपये\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी का��्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-hill-marathon-sports-programme/", "date_download": "2019-02-18T00:28:15Z", "digest": "sha1:JXLCGHBRDHL4Y5RP3LSHXPCJVXKHKCSY", "length": 4155, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मातीतल्या खेळात सातारकर हुंदडले (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मातीतल्या खेळात सातारकर हुंदडले (व्हिडिओ)\nमातीतल्या खेळात सातारकर हुंदडले (व्हिडिओ)\nविटी, दांडू, गोट्या, लगोरी, जिबर्‍या, ठिकर्‍या, पोत्यांची शर्यंत, टायर गाडा, जोड साखळी असे अनेक पारंपरिक आजची तरुणाई विसरत चालली आहे. हे खेळ आजच्या स्मार्ट पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी डॉ. संदीप काटे यांच्यासह सातारा हिल मॅरेथॉनच्या आयोजकांकडून मातीतील खेळ हा अभिनव उपक्रम सातार्‍यातील राधिका रोडवरील एका मोकळ्या जागेत आज सकाळी आयोजित केला आहे.\nया मातीतील खेळात सातारकरांनी आपला सहभाग नोंदवून सरत्या वर्षाला निरोप व नववर्षांचे स्वागत तयारी केली जात आहे. या मातीतल्या खेळात आबालवृध्दांसह सातारकर अक्षरक्ष: हुंदडून गेले आहेत.\nमातीतल्या खेळात सातारकर हुंदडले (व्हिडिओ)\nअजित पवारांनीच त्यांना चर्चेसाठी आणावे\nमहाबळेश्‍वरपेक्षा सातारा झाला थंड\nअपघातात आजी, नात ठार\nमहसूल अधिकारी असल्याचे सांगत मागितली खंडणी\nचार भिंतीवरील ‘ओपन बार’ सुरुच\nजिल्ह्यात १८३ अर्जदारांना १२ कोटींहून अधिक कर्ज वाटप\nभाजपला सत्तेवर आणल्याचा पश्‍चाताप होतोय: खा. राजू शेट्टी\nशिंदे, ठाकरे, वासनिक, देवरा, सातव, अमिता चव्हाण काँग्रेसकडून निश्‍चित\nपारधी समाज आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार\nसीआयडी चौकशीचा निर्णय लालफितीत\nपाकिस्तानी कलाकार बॉलीवूडमधून ‘आऊट’\nमनसेच्या समावेशाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्‍नता\nमहाराष्ट्रात वाढतोय ‘स्वाईन फ्लू’चा धोका\nमिलिंद देवरा, गायकवाड काँग्रेसकडून निश्‍चित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/will-contest-the-lok-sabha-from-south-central-mumbai/", "date_download": "2019-02-18T00:06:29Z", "digest": "sha1:D6X3BEIO2QREPAL37SZV53F635ZEGZRS", "length": 5652, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Will contest the Lok Sabha from South Central Mumbai", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nदक्षिण मध्य मुंबईमधून लोकसभा लढवणार – रामदास आठवले\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र सुरु झाली आहे . याच पार्श्वभूमीवर लोकसभा लढविण्याची इच्छा रिपब्लीकन पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई येथे व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी दक्षिण मध्य मुंबईची जागा रिपल्बीकन पक्षाला देण्यात यावी असा आग्रह धरला आहे. यावेळी राज्यात भाजप-शिवसेनेची युती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी मुख्यमंत्र्यांकडे दक्षिणमध्य मुंबईतील जागेबाबत बोललो आहे,तसेच आता उद्धव ठाकरेंशी ही बोलणार असल्याचे आठवले यांनी म्हटले.\nवंचितांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जाऊन त्यांना सत्ता मिळणार नाही, वंचितांना सत्ता हवी असल्यास त्यांनी माझ्यासोबत यावे, असे म्हणत आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीला टोला लगावला. तसेच वंचित आघाडीच्या मतांचा फायदा महायुतीलाच होईल, असे ते बोले . मी लोकसभेत जाणार, मग पवारसाहेब एकटे राज्यसभेत कसे असे म्हणत शरद पवारांच्या लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भातील बातम्यामुळे आपणास आनंद होत आहे आणि त्यांना निवडणूक लढवण्यास शुभेच्छा देतो असे ते म्हणाले.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nराज्यातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार\nराजस्थानात गुज्जर समाजाला ५% आरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/09/blog-post_844.html", "date_download": "2019-02-18T00:46:58Z", "digest": "sha1:ONBM663LTA2MXLKMCQ4WCZ7ENHPDJ2UL", "length": 6818, "nlines": 94, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे आयोजन | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nजिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे आयोजन\nबीड, (प्रतिनिधी):- जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक अध्यक्ष, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती तथा जिल्हाधिकारी, बीड यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. तांत्रिक कारणामुळे बैठकीच्या तारखेमध्ये बदल झाला असून सुधारित तारखेनुसार ही बैठक सोमवार दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजित करण्यात आली आहे. असे चंद्रकांत सूर्यवंशी, सदस्य सचिव, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.\nशहीद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना\nमुंबई : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि ...\nपात्र शेतकर्‍यांची यादी शनिवारी होणार जाहीर; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता\nसातारा (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात...\nतरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे; विश्‍वास नांगरे पाटील यांचे कोरेगावात आवाहन\nकोरेगाव (प्रतिनिधी) : केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://indiabikes.myautoglobe.com/mr", "date_download": "2019-02-18T00:39:24Z", "digest": "sha1:BMH6VID2LLEUDWRFERYADXRLYTHHTYVY", "length": 7688, "nlines": 159, "source_domain": "indiabikes.myautoglobe.com", "title": "भारतातील बाइक्स ची तुलना | भारतीय बाइक्स", "raw_content": "\nन्यू 2017 हीरो ग्लॅमर एफआइ\nन्यू 2017 हीरो ग्लॅमर कार्ब्युरेटर वित ड्रम\nन्यू 2017 हीरो ग्लॅमर कार्ब्युरेटर वित डिस्क\nटीवीएस अपाचे आरआर 310एस\nटीवीएस अपाचे आरआर 310S एबीएस\nरॉयल एनफिल्ड हिमालय 410\nबजाज पल्सर 160 एन एस\nपिआजो वेस्पा ९४६ एम्पोरिओ अर्मानी\nकावासाकी नींजा 300 केआरटी\nकावासाकी निंजा जेडएक्स 10आरआर\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nहार्ली डेविडसन रोड किंग\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nटीवीएस एक्स एल 100\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nमहिंद्रा सेंटुरो मिरझिया स्पे...\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nटीवीएस अपाचे आरआर 310एस\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nटीवीएस अपाचे आरआर 310S एबीएस\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nरॉयल एनफिल्ड बुलेट 350 ईएस\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nकावासाकी नींजा 300 केआरटी\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nस्कूटर्स ची तुलना »अधिक\nकाइनेटिक नोवा १३५ वि प्यूजो...\nकिंमत आ... | मायलेज | टॉप स्प... | इंजिन\nकाइनेटिक नोवा एक्स वि एवोन ...\nकिंमत आ... | मायलेज | टॉप स्प... | इंजिन\nसिनिक ५००० वि होंडा एक्टिवा...\nकिंमत आ... | मायलेज | टॉप स्प... | इंजिन\nसिनिक ४००० वि बेनेल्ली कैफे...\nकिंमत आ... | मायलेज | टॉप स्प... | इंजिन\nइलेक्ट्रिक सायकली ची तुलना »अधिक\nहीरो इलेक्ट्रिक एवियर ई साइ...\nकिंमत आ... | मायलेज | टॉप स्प... | इंजिन\nसिनिक ३००० वि हीरो इलेक्ट्र...\nकिंमत आ... | मायलेज | टॉप स्प... | इंजिन\nऍटलास अँजेल वि हीरो इलेक्ट्...\nकिंमत आ... | मायलेज | टॉप स्प... | इंजिन\nबीएसए डिवा वि हीरो इलेक्ट्र...\nकिंमत आ... | मायलेज | टॉप स्प... | इंजिन\nरॉयल एनफील्ड माचिस्मो 350\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nरॉयल एनफील्ड माचिस्मो 500\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nरॉयल एनफील्ड माचिस्मो ट्विन्स...\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nन्यू 2017 हीरो ग्लॅमर कार्ब्य...\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nन्यू 2017 हीरो ग्लॅमर एफआइ\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\nन्यू 2017 हीरो ग्लॅमर कार्ब्य...\nकिंमत आणि... | मायलेज | टॉप स्पीड... | इंजिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://bookhungama.com/durdeshichya-es-1137/", "date_download": "2019-02-18T00:29:51Z", "digest": "sha1:Z6BG6V4TNT4UM66GGFSUYTSLX5A2VSYM", "length": 3013, "nlines": 46, "source_domain": "bookhungama.com", "title": "दूरदेशीच्या कथा – कहाण्या राधाराणी", "raw_content": "\nदूरदेशीच्या कथा – कहाण्या राधाराणी\nदूरदेशीच्या कथा – कहाण्या राधाराणी\t- राजा मंगळवेढेकर\nएक ना दोन, अशा गूढरम्य वातावरणावर लिहिलेल्या आणि गाजलेल्या काही अभिजात कादंबऱ्यांचा परिचय या कथामालेत कुमार-मित्रांना करून देत आहोत.\nसाहस आणि शौर्य यांनी ओथंबलेल्या वीरकथांचे एक आगळेच आकर्षण कुमार-मित्रांना असते .... त्या अज्ञात स्थळांचा शोध, त्यासाठी जीव धोक्यात घालून रचलेले बेत, केलेली साहसे, त्यातून उद्भवलेल्या चकमकी, प्रसंगी निर्जन बेटावर किंवा कारावासात कंठावे लागणारे भयानक कष्टदायक जीवन, जंगलातील तसाच सागरावरील अद्भुत संचार, त्या स्पर्धा, लढाया. गुप्त मसलती .... दुष्टांच्या निर्दालनासाठी उभे ठाकलेले ते वीरपुरुष, त्यांचा अतुल पराक्रम.... एक ना दोन, अशा गूढरम्य वातावरणावर लिहिलेल्या आणि गाजलेल्या काही अभिजात कादंबऱ्यांचा परिचय या कथामालेत कुमार-मित्रांना करून देत आहोत.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: दूरदेशीच्या कथा – कहाण्या राधाराणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-07/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4/13339-%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BF-%E0%A5%A9%E0%A5%AB", "date_download": "2019-02-17T23:48:53Z", "digest": "sha1:R54VHQB35TMHRB6QOJ57MQ6XGZB7BC4X", "length": 3273, "nlines": 81, "source_domain": "vkrajwade.com", "title": "दत्तक विधि - ३५", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nदत्तक विधि - ३५\nसंस्कृत विभाग : याज्ञिक - विधी\nसंन्यास प्रार्थना विधि - ७\nदत्तक विधि - ३५\nअजपाजप विधि - ५४\nचलार्चा स्थापनविधि - ७३\nद्वादशवर्षा��ूर्ध्वं प्रवासादागतस्य विधि - ८०\nद्वादश वर्षांनंतर भार्तृदर्शन विधि - ८२\nमृत्युंजय विधि - १००\nमृत्युंजय विधि - १०१\nमृत्युंजय विधि - १०२\nयज्ञोपविती विधि - १०५\nस्त्रीवपन विधि - ११९\nभगीरथी गृहानीत उद्क स्नान विधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/former-defense-minister-george-fernandes-dies-after-workers-die/", "date_download": "2019-02-18T00:06:38Z", "digest": "sha1:GHQEVR73EW75WRZJAVPHAM2DA35UZAA2", "length": 6655, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Former Defense Minister George Fernandes dies", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nकामगारांचा बुलंद आजवा कालवश, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन\nदिल्ली : कामगारांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे माजी संरक्षण रजॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज फर्नांडिस यांनी आपले संपूर्ण जीवन कामगारांच्या कल्याणासाठी घालवले. मुंबईतील एकेकाळचे बंदसम्राट म्हणून फर्नांडिस यांची ओळख होती.\n३ जून १९३० मध्ये जन्मलेले जॉर्ज फर्नांडीस यांचे तब्बल दहा भाषांवर प्रभुत्व होते. हा भावांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे सर्वात मोठे होते. मुंबईत आल्यावर ते कामगार चळवळीत सक्रीय झाले. रेल्वे कामगारांनी पुकारलेल्या ८ मे १९७४ च्या आंदोलनामुळे जॉर्ज फर्नांडिस यांना लढवय्या कामगार नेता अशी ओळख मिळाली.\nजॉर्ज फर्नांडीस यांची आई किंग जॉर्ज ( पाचवा ) यांची प्रशंसक होती. त्यामुळेच त्यांनी आपल्या सहा मुलांतील सर्वात मोठ्या मुलाचे नाव जॉर्ज असे ठेवले. फर्नांडीस यांनी मुंबईत आल्यावर आपल्या करीयरची सुरुवात एका दैनिकामध्ये प्रुफ रीडर म्हणून केली. पुढे ते सोशलिस्ट पार्टी और ट्रेड यूनियनच्या आंदोलनामध्ये सहभाग घेऊ लागले. या आंदोलनांमुळे ते कामगारांचे नेते बनले.\n1967 ते 2004 पर्यंत फर्नांडिस 9 वेळा लोकसभा खासदार राहिले. ते 1998-2004 या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात देशाचे संरक्षणमंत्री म्हणून कार्यरत होते. फर्नांडिस यांनी देशाच्या रेल्वे, दूरसंचार, उद्योग खात्यांच्या मंत्रीपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nओबीसी आरक्षणाविरोधात याचिका : छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nबारामती : अजित पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांमध्ये बाचाबाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/see-supriya-sule-and-smruti-iranis-phugdi/", "date_download": "2019-02-18T00:08:11Z", "digest": "sha1:QUVJDLU57OH4SFXABQ5OGM7KOIQDH5QR", "length": 5595, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "See Supriya Sule and Smruti Irani's Phugdi", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\n पहा सुप्रिया सुळे आणि स्मृती इराणींची फुगडी\nटीम महाराष्ट्र देशा : राजकारणापलीकडे मैत्री जपणाऱ्या महिला खासदारांचा एक व्हिडीओ केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार हरसिमरत कौर बादल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत असून या महिला खासदारांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.\nया व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, भाजप खासदार किरण खेर, द्रमुक खासदार कणीमोझी, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल या सर्वजणी मिळून एकमेकींचा हात पकडून गिद्दा खेळताना दिसल्या.\nयानंतर स्मृती इराणी आणि हरसिमरत कौर बादल यांनी फुगडीही खेळली. “आयुष्याने आमच्यावर काल दुपारी जादू केली, दुपारच्या नियमित जेवणानंतर एक वेळ आली, तिने आम्हाला बा���पणीची आठवण करुन दिली” असं हरसिमरत कौर यांनी म्हटलं\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\n‘जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत एकाही घराला हात लावू देणार नाही’\nकॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात होणार सामान्य जनतेच्या सूचनांचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sodal-an-mirganche-sweet-good-spoken-the-possibility-of-future-political-equation/", "date_download": "2019-02-18T00:05:19Z", "digest": "sha1:IDLZUFIH7Q6GRL4RMFVC325XR7CWN67D", "length": 5713, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सोपल अन मिरगनेंच 'गोड गोड बोला'; भविष्यात राजकीय समीकरणाची शक्यता?", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची शक्यता\nबार्शी : महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळचे सहअध्यक्ष आणि भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने आमदार दिलीप सोपल यांची भेट घेतली. मिरगणे यांनी सोपल बंगला येथे जाऊन आ.सोपल यांच्याकडून तिळगुळ घेतले. त्यामुळे बार्शी तालुक्यात भविष्यात नवीन राजकीय समीकरणाची शक्यता निर्माण आली आहे. सध्या या भेटीची सोशल मीडियावर आणि चौकाचौकात चर्चा रंगली आहे.\nआगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर सोपल आणि मिरगणे यांच्यातील ‘गोड गोड बोला’मुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एरवी सोपल यांच्यावर टीका करणारे भाजप नेते राजेंद्र मिरगणे गेल्या काही दिवसांपासून सोपल यांच्याशी जवळीक साधताना दिसत आहेत.\nत्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी तालुक्याच्या राजकारणात घडनार असल्याच दिसून येत आहे. दरम्यान, मिरगणे यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी जबाबदारी दिल्यामुळे मिरगणेंच नेतृत्व वाढीस लागताना दिसत आहे.\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2018/6/9/Six-time-champions-India-crushed-arch-rivals-Pakistan-by-seven-wickets.html", "date_download": "2019-02-17T23:35:40Z", "digest": "sha1:W3H7EIXK24IPDDDLY7KFX7MLVTBLCKCQ", "length": 3724, "nlines": 13, "source_domain": "mahamtb.com", "title": " पाकिस्तानला नमवून महिला संघाचा अंतिम सामन्यात प्रवेश पाकिस्तानला नमवून महिला संघाचा अंतिम सामन्यात प्रवेश", "raw_content": "\nपाकिस्तानला नमवून महिला संघाचा अंतिम सामन्यात प्रवेश\nमलेशिया : क्वालालंपूर येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्ध भारत या महिला संघाच्या उपांत्य सामन्यामध्ये भारतीय महिला संघाने पाकिस्तानला नमवून आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात मजल मारली आहे. या सामन्यामध्ये भारतीय महिला संघाने पाकिस्तानचे ७ गडी राखून पराभव केला.\nया सामन्यामध्ये स्मृती मंधाना हिने ३८ चेंडूंमध्ये ४० धावा पूर्ण केल्या तर हरमनप्रित हिने ३४ चेंडूमध्ये ४९ धावा पूर्ण केल्या. भारतीय संघाने एकूण १६९ धावा करत पाकिस्तानच्या महिला संघाला ९५ धावांनी धूळ चालली.\nभारतीय महिला संघ हा यापूर्वी देखील पाच वेळा आशियाई चषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच क्रिकेटपटू मोहम्मद कैफ, क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, प्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि क्रिकेटपटू शिखर धवन यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महिला संघाचे अभिनंदन केले असून त्यांना अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अंतिम सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाची लढत ही बांग्लादेश यांच्या संघाशी होणार आहे.\nस्मृती मंधाना आणि हरमनप्रित यांच्या जोडीने शेवटपर्यंत मैदान राखून ठेवत हा खेळ भारताच्या खिशात टाकला. या दोघींच्या जोडीने एकूण ८९ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. शेवटी सात गडी राखून भारताच्या महिला संघाने पाकिस्तानवर विजय मिळवून दाखविला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-next-sugarcane-season-will-have-be-started-soon-7764", "date_download": "2019-02-18T01:07:31Z", "digest": "sha1:AJTJAYCIFTPGWINST4IDJ7OJLA5CUPKQ", "length": 15278, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The next sugarcane season will have to be started soon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुढील ऊस हंगाम लवकरच सुरू करावा लागणार\nपुढील ऊस हंगाम लवकरच सुरू करावा लागणार\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nकोल्हापूर : अतिरिक्त उसाच्या दबावामुळे पुढील हंगाम एक महिना अगोदर सुरू करावा लागणार असल्याची माहिती साखर सहसंचालक (विकास) डी. आय. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा बँकेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेती अधिकाऱ्यांशी बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते.\nकोल्हापूर : अतिरिक्त उसाच्या दबावामुळे पुढील हंगाम एक महिना अगोदर सुरू करावा लागणार असल्याची माहिती साखर सहसंचालक (विकास) डी. आय. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा बँकेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेती अधिकाऱ्यांशी बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते.\nश्री. गायकवाड म्हणाले, नुकत्याच संपलेल्या साखर हंगामापेक्षा पुढील हंगाम अधिक आव्हानात्मक असून, या वर्षीच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात ४.९६ लाख टन, तर सांगली जिल्ह्यात ९.६२ लाख टन अधिक ऊस गाळपाला येण्याची शक्‍यता आहे. यामुळे या वर्षीचा साखर हंगामही एक महिना लवकर सुरू करावा लागेल, अशी माहिती या बैठकीला प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ, जिल्हा कृषी अधिकारी उमेश पाटील, कार्यालय अधीक्षक रमेश बारडे, विजय पाटील, मकरंद कुलकर्णी यांच्यासह कारखाना प्रतिनिधी उपस्थित होते.\nश्री. गायकवाड म्हणाले, 'गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उसाचे क्षेत्र वाढले असून, त्यामुळे येणाऱ्या हंगामात गाळपासाठी जादा ऊस येणार आहे. त्याचा परिणाम म्हणून साखर हंगाम पुढे जाण्याची शक्‍यता आहे. हे गृहीत धरून या वर्षीचा हंगाम एक महिना अगोदरच सुरू केला जाईल. वाढलेल्या ऊस क्षेत्राबरोबरच येणाऱ्या हंगामात ऊस तोड मजुरांची कमतरता हीसुद्धा मोठी समस्या असेल. यंत्राद्वारे ऊस तोडणी करण्याचे आवाहन कारख���न्यांना करण्यात आले आहे.\n२०११ मध्ये ऊस तोडणी यंत्राला कारखान्यांसह शेतकऱ्यांनीही विरोध केला होता; पण अलीकडे ऊस तोडणी मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. या वर्षीच्या हंगामात सर्वत्र किमान ३० ते ४० टक्के तोडणी यंत्रणा कमी आली, त्याचा मोठा फटका शेतकरी व कारखान्यांना बसला. आता मात्र कारखाने आणि शेतकऱ्यांना तोडणी यंत्राशिवाय पर्याय राहणार नाही.'\nनुकत्याच संपलेल्या हंगामापेक्षा येणाऱ्या हंगामात दोन्ही जिल्ह्यांत मिळून १४.५५ लाख टन उसाचे जादा गाळप करावे लागणार आहे. ऊस लागवडीचे क्षेत्रच वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कारखान्यांसमोर हेच मोठे आव्हान असेल, असेही श्री. गायकवाड म्हणाले.\nसाखर कोल्हापूर सांगली ऊस यंत्र machine\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज\nरविवार विशेष : दावण\nत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज : डॉ....\nदेशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत.\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत \nठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला हाच त्यांचा श्वास होता.\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nपाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...\nशिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...\nहुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...\nजिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...\nपाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...\nनगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...\nसौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...\nसौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...\nऔरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nशिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...\nकिमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nपुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...\nशाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...\nअमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...\nगुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/budget-2019-piyush-goyal-todays-speech/", "date_download": "2019-02-18T00:29:45Z", "digest": "sha1:NVYS2ANABEFFEHOJ5AJWGUT6SSM5JI2D", "length": 10286, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "budget-2019-piyush-goyal-todays-speech", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nBudget 2019; असंघटित कामगारांना महिना ३ हजार रुपये पेन्शन मिळणार : गोयल\nटीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडतर आहेत. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संपूर्ण वर्षाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत सरकारकडून अनेक नव्या योजना जाहीर केल्या जात आहेत.गोयल यांनी एक अत्यंत लोकप्रिय अशी घोषणा केली असून असंघटित कामगारांना महिना ३ हजार रुपय�� पेन्शन मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे.\nआज अर्थमंत्री पियुष गोयल भाजप सरकारचा सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सरकारने महागाईला नियंत्रणात ठेवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.सरकारने महागाई रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलले असून आम्ही कमरतोड महागाईची कंबरच मोडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.2020 पर्यंत प्रत्येकांना घर आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.\nमोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पाच्या स्थापित परंपरा मोडून सरकार काही सवलती देऊ शकते, असे मानले जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचा दावा गोयल यांनी केला आहे. भारतात परदेशी गुंतवणूक वाढली आहे. एफडीआय आम्ही 2.13 बिलियन वर घेवून गेलो. वित्तीय तुट आम्ही 3.4 टक्क्यावर आणली. सध्या महागाई दर कमी झालाआहे. आपण जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनलो असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. आता 6000 रुपये थेट खात्यात जमा करण्याची घोषणा गोयल यांनी केली आहे.\n-असंघटित कामगारांना महिना ३ हजार रुपये पेन्शन\n-पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत – पीयूष गोयल\n-21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.\n-सरकार सुरू करणार कामधेनू योजना; गोयल यांची घोषणा\n-दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार; गोयल यांची घोषणा\n-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार\n-आमचे उद्देश आहे की गावाचा आत्मा कायम ठेवतानाच त्यांना शहरासारख्या सोयी देखील मिळाव्या\n-अन्नधान्य सर्वांना मिळावे म्हणून आम्ही आवश्यक ती सर्व पाऊले उचलली\n-आर्थिक आधारावर गरीबांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे\n-रेरा, आणि बेनामी संपत्ती कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी मदत करणारे ठरले आहे\n-स्वच्छ भारत अभियान हे आता सरकारी आंदोलन राहिले नाही, ते लोकांनी स्वीकारलेले आंदोलन आहे\n-शेअर बाजार 120 अंकांनी वधारला आहे\n-मोठ्या उद्योजकांवरही कर्ज परत करण्याचा दबाव निर्माण झाला आहे\n-एनपीए बाबत बँकांची खरी परिस्थिती लोकांसमोर आणा हे आरबीआयला सांगण्याची आमची हिम्मत होती\n-डिसेंबर 2018मध्ये चलनवढीचा दर हा फक्त 2.1 टक्के होता\n-वित्तीय तूट 3.4 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आम्हाला यश आले\n-महागाईवर आम्ही नियंत्रण मिळवलं\n-‘हमारी सरकारने कमरतोड महंगाई की कमर तोड दी’\n-2022 पर्यंत आमचे सरकार सर्वांना घरे देणार\n-शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार\n-देशातील भ्रष्टाचार नष्ट केला\n-आज देश जगातील सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश झाला\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nBudget 2019; 21 हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्यांना 7 हजाराचा बोनस\nBudget 2019; भाजप सरकारने महागाईची कंबरच मोडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.aniruddhafoundation.com/the-warmth-of-love-project/", "date_download": "2019-02-18T01:19:49Z", "digest": "sha1:SM3USBGQ465HSRPQCFCS36VJWQHBFEN6", "length": 21491, "nlines": 251, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन मायेची ऊब – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पो���ंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n१३ कलमी कार्यक्रम, गरजूंना आधार\nआई किंवा आजीच्या साडीची प्रेमाने शिवलेली ‘गोधडी’ ही सर्वसाधारण गोधडी नसते, तर अशा गोधडीतून मिळणारी ऊब ही ‘मायेची ऊब’ असते. मात्र देशात अनेक कष्टकरी कुटुंबांना अशी मायेची ऊब देणारी गोधडी मिळणे दुरापास्त असते. हिवाळ्यातील बोचर्‍या थंडीत अंगावर पांघरण्यासाठी काहीही उपलब्ध नसलेल्यांना हे दिवस कुडकुडत काढावे लागतात. म्हणूनच सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘मायेची ऊब’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत जुन्या साड्यांपासून श्रद्धावान गोधड्या शिवतात व या गोधड्यांचे नंतर गरजूंना वाटप केले जाते.\nयासाठी श्रद्धावान पुरुष व स्त्रिया दोघांनाही गोधड्या शिवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. जुन्या साड्या, चादरी यांपासून गोधडी तयार करायला शिकवले जाते. गोधडी शिवताना घालण्यात येणारे टाके मुद्दामहून अतिशय छोटे घातले जातात. यामुळे लहान बाळांच्या कानातली रिंग किंवा पायातले वाळे त्यात अडकत नाहीत. तसेच या गोधड्या वजनाने हलक्या बनविल्या जातात. त्यामुळे गरोदर स्त्रियांनाही या गोधड्या धुव���न वाळत घालता येतात. तसेच गोधड्यांच्या चारही बाजू पद्धतशीरपणे बंद केल्या जातात. यामुळे खेड्यापाड्यात गोधडीच्या आतील (पदराच्या) भागात कीटक, गांडूळ किंवा सापाचे पिल्लू शिरू शकत नाही.\nबाजारात विकत घेतलेल्या गोधड्या आणि श्रध्दावानांनी स्वतःच्या हाताने बनविलेल्या या गोधड्या यांमधील महत्वाचा फरक म्हणजे या कुठल्याही अपेक्षेशिवाय व सद्‍गुरुंवरील निरपेक्ष प्रेमापोटी बनविलेल्या असतात. श्रद्धावान परमेश्‍वराचे व सद्‍गुरुंचे नामस्मरण करीत या गोधड्या बनवतात, त्यामुळे या सेवेला भक्तीची जोडही मिळते तसेच गोधडी तयार करण्याचेही समाधान मिळते.\nदुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्’ मध्ये अनसूयामाता आणि महिषासुरमर्दिनीला अर्पण केलेले ब्लाऊजपीस आणि दत्तगुरुंना अर्पण केलेले उपरणेही गोधडी तयार करताना वापरली जातात. यामुळे अनसूयामाता, मोठी आई जगदंबा आणि दत्तगुरुंचा आशीर्वादही गोधडी बनवणार्‍या श्रद्धावानाला व वापरणार्‍या गरजवंताला अशा उभयतांनाही मिळतो असा श्रद्धावानांचा विश्वास आहे.\nदरवर्षी कोल्हापूर आणि विरार येथील मेडिकल कॅम्पमध्ये गरजूंना गोधड्या दिल्या जातात. २६ जुलै २००५ च्या मुंबई पुरादरम्यान अनेक गरजू कुटुंबांना गोधड्या देण्यात आल्या होत्या. २००२ सालापासून (२०१८ पर्यंत) धुळे, कोल्हापूर, रत्नागिरी व नवी मुंबई इथे सुमारे ८४,००० गोधड्या बनवून त्या गरजूंना वाटण्यात आल्या. सद्गुरु श्रीअनिरुद्धांचा वाढदिवस किंवा इतर विशेष धार्मिक कार्याच्या निमित्ताने श्रध्दावान गोधडी शिवून त्या भेट किंवा दान स्वरूपात देतात.\nCategories Select Category १३ कलमी कार्यक्रम Aside Audio Blog Fit Row Latest Updates Life Style News Article Post Slider Quote Uncategorized Video ​अध्यात्मिक यात्रा ​ ​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​ गरजूंना आधार ​जरूर वाचा ​ ​तीर्थक्षेत्र ​ त्यांचे साहित्य (लिखाण) ​पर्यावरणपूरक प्रोजेक्ट्स ​ प्रकल्प प्रपत्ती ​प्रशिक्षण वर्ग ​ रामराज्य वार्षिक उत्सव ​ विद्यार्थ्यांकरिता ​विशेष उत्सव ​ वैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन स्त्रियांचे सबलीकरण\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mahamtb.com/Encyc/2019/1/15/Historical-drama-ajinkya-yodhdha-starring-gashmir-mahajani.html", "date_download": "2019-02-17T23:35:47Z", "digest": "sha1:WOZ27SRRBF4B43CUN6UJYSMHMEYVUU2Q", "length": 4997, "nlines": 19, "source_domain": "mahamtb.com", "title": " रंगभूमीवर लवकरच अवतरणार ‘हे’ ऐतिहासिक नाटक रंगभूमीवर लवकरच अवतरणार ‘हे’ ऐतिहासिक नाटक", "raw_content": "\nरंगभूमीवर लवकरच अवतरणार ‘हे’ ऐतिहासिक नाटक\nमुंबई : श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ यांच्या शौर्याची गाथा सांगणारे ‘अजिंक्य योद्धा’ हे ऐतिहासिक नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. अभिनेता गश्मीर महाजनी हा या नाटकात बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारत आहे. संजय पांडे यांच्या संकल्पनेतून हे नाटक साकारण्यात आले आहे. पंजाब टॉकिजने या ऐतिहासिक नाटकाची निर्मिती केली आहे.\nदिग्दर्शक वरुणा मदनलाल राणा व लेखक प्रताप गंगावणे हे दोघे गेली दोन वर्षे मिळून या नाटकाच्या संहितेवर काम करत होते. ‘अजिंक्य योद्धा’ या नाटकासाठी भव्य रंगमंच उभारण्यात येणार आहे. या रंगमंचाची लांबी,रुंदी १०० फूट इतकी भव्यदिव्य असणार आहे. या ऐतिहासिक नाटकातील दृष्यांना पूरक असे नेपथ्य देण्यात आले आहे. ‘अजिंक्य योद्धा’ या ऐतिहासिक नाटकाच्या नेपथ्याचे कलादिग्दर्शन आबीद शेख यांनी केले आहे. घोड्यांचा वापर या नाटकामध्ये करण्यात येणार आहे. नाटकातील व्यक्तिरेखांसाठी भरजरी पेहराव, दागदागिन्यांचा वापर करण्यात येणार आहे. नाटकातील मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांसह तब्बल १३० कलाकारांचा या ऐतिहासिक नाटकात समावेश असणार आहे.\nश्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास ‘अजिंक्य योद्धा’ या नाटकाद्वारे उलगडला जाणार आहे. अभय सोडये यांनी हे नाटकाचे कार्यकारी निर्माते आणि सहाय्यक दिग्दर्शक आहेत. आदी रामचंद्र यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. वैशाली भैसने माडे, अवधूत गुप्ते, नंदेश उमप, आदर्श शिंदे, अवधुत गुप्ते आणि आदी रामचंद्र यांनी या दिग्गज गायकांनी नाटकातील गाणी गायली आहेत. या नाटकात संगीतासह काही नृत्याविष्कारांचाही समावेश असणार आहे. नरेंद्र पंडित यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. येत्या १८ आणि १९ जानेवारी रोजी या ऐतिहासिक नाटकाचा शुभारंभ होणार आहे. अंधेरी येथील होली फॅमिली स्कूल पटांगणात सायंकाळी ७ वाजता हा शुभारंभ करण्यात येणार आहे.\nमाहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/ed-raids-baba-siddique-12237", "date_download": "2019-02-17T23:55:51Z", "digest": "sha1:IZ4J4OQSLVXC6PTFXOUV3JSURZ7QSOQB", "length": 7187, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ED raids on Baba Siddique | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'ईडी'च्या छाप्यांमुळे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी अडचणीत\n'ईडी'च्या छाप्यांमुळे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी अडचणीत\nबुधवार, 31 मे 2017\nबाबा सिद्दीकी हे बांधकाम व्यवसायात असून 'एसआरए' अंतर्गत घरांच्या गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. सिद्दीकी हे 2004 ते 2008 या काळात अन्न व नागरी पुरवठा खात्याचे राज्यमंत्री होते.\nमुंबई - काँगेसचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयावर बुधवारी 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी मुंबईत पाच ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकून चौकशी सुरू केल्याचे समजते. या छाप्यांमुळे बाबा सिद्दीकी अडचणीत आले आहेत.\nमुंबईतील सिनेतारकांचे वास्तव्य आणि उच्चभ्रू वस्तीचा भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या वांद्रे परिसरात बॉलिवूड स्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम बाबा सिद्दीकी यांनी यापूर्वी केले आहे . पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्यांना अनेक समाजकंटकांकडून आणि अंडरवर्ल्ड कडूनही धमक्या आलेल्या आहेत.\nबाबा सिद्दीकी हे बांधकाम व्यवसायात असून 'एसआरए' अंतर्गत घरांच्या गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. सिद्दीकी हे 2004 ते 2008 या काळात अन्न व नागरी पुरवठा खात्याचे राज्यमंत्री होते. तर 2000 ते 2004 या काळात म्हाडा दुरुस्ती महामंडळाचे अध्यक्ष होते. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सिद्दीकी यांना पराभूत केले होते\nव्यवसाय गैरव्यवहार मुंबई बॉलिवूड सलमान खान शाहरुख खान गुन्हेगार भाजप\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/i-welcome-the-people-who-are-rounding-my-constituency-says-ram-shinde/", "date_download": "2019-02-18T00:46:50Z", "digest": "sha1:WVWIZSJBT42PAODCUKFLWXNFJ4B5ZCDE", "length": 7440, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माझ्या मतदारसंघात फेऱ्या घालणाऱ्यांचे आपण स्वागतच करतो – राम शिंदे", "raw_content": "\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nमाजी सैनिकाचं मोदींना पत्र, मला परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो\nपाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सरकारने सुरक्षा काढली\nCRPF जवानाला पोलिसांची मारहाण; पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी\nमाझ्या मतदारसंघात फेऱ्या घालणाऱ्यांचे आपण स्वागतच करतो – राम शिंदे\nटीम महाराष्ट्र देशा : कर्जत-जामखेड या राम शिंदे यांच्या मतदारसंघात कधी अजित पवार तर कधी रोहित पवार निवडणूक लढविणार असल्याच्या बातम्या येत असतात. गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीयांतील व्यक्तींच्या फेऱ्या देखील या मतदारसंघात वाढल्या आहेत. याचाच धागा पकडून राम शिंदे यांनी नुकताच चौंडी येथे दौरा करणाऱ्या रोहित पवारांना चांगलचं फटकारलं आहे.\nकर्जत – जामखेड या मतदारसंघात आपण विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. अनेक कल्याणकारी योजना आणून, त्या राबविल्या देखील आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील जनता आपल्यावर चांगलीच खुश आहे. सलग दहा वर्षे विकासकामे केली असून, ही कामेच विरोधकांना उत्तर देईल, असा विश्वास व्यक्त करत, माझ्या मतदारसंघात फेऱ्या घालणाऱ्यांचे आपण स्वागतच करतो, असे असे राम शिंदे यांनी नमूद केले आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदींची उपस्थित होते.\nदरम्यान, पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे राजकीय नेतृत्व करत असलेले पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे नुकतेच जामखेड तालुक्यातील चोंडी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना कर्जत – जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवाल का असे विचारले असता, पक्षाने जबाबदारी व संधी दिली तर कार्यकर्ता म्हणून मी ती नक्कीच पुढे नेईन, असेही सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले. आज मतदारसंघात संवाद साधण्यासाठी आलो आहे. लवकरच चर्चेसाठी येणार आहे. त्यावेळी मोठी सभा घेऊ, असे रोहित पवार यांनी सांगितले होते .\n‘पाकिस्तानशी आता चर्चा नव्हे तर युद्ध करायला हवे’\nपुलवामा हल्ला गुप्तचर यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झाला – छगन भुजबळ\nमनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली\nभारतातील EVM सुरक्षित,छेडछाड होऊ शकत नाही : निवडणूक आयोग\n‘सीबीआयवर आमचा विश्वास नाही,मुंडेंच्या मृत्यूची चौकशी ‘रॉ’कडून करा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247483873.51/wet/CC-MAIN-20190217233327-20190218015327-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}