diff --git "a/data_multi/mr/2021-04_mr_all_0075.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-04_mr_all_0075.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-04_mr_all_0075.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,808 @@ +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/we-will-start-local-and-school-after-15-december-if-corona-cases-no-increased-says-bmc-commissioner-iqbal-chahal/articleshow/79414020.cms", "date_download": "2021-01-17T21:51:34Z", "digest": "sha1:GMJ3VTS5N2DGIZ7ZVIGEKHMMCH6LBJ45", "length": 14330, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'...तर १५ डिसेंबरनंतर लोकल, शाळा सुरू होणार'\nदिवाळीनंतर तीन आठवड्यांत रुग्णवाढीचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ही वाढ झाली नाही, तर १५ डिसेंबरनंतर लोकल व शाळा सुरू करण्याचा विचार आहे', अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\n'मुंबईत करोना पूर्ण नियंत्रणात आहे. दिवाळीनंतर तीन आठवड्यांत रुग्णवाढीचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ही वाढ झाली नाही, तर १५ डिसेंबरनंतर लोकल व शाळा सुरू करण्याचा विचार आहे', अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.\nगणेशोत्सवात पुन्हा वाढलेला करोनाचा संसर्ग ऑक्टोबरपर्यंत पूर्ण नियंत्रणात आला होता. मात्र दिवाळीत नागरिकांच्या वाढलेल्या भेटीगाठी व बाजारात झालेल्या गर्दीमुळे साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे करोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर दररोज दोन ते अडीच हजारांपर्यंत रुग्ण वाढत होते. त्या तुलनेत दिवाळीनंतरच्या पहिल्या आठवड्यात दररोज फक्त ४०० ते ५०० रुग्ण वाढत आहेत. दिवाळीनंतर रुग्णवाढीच्या शक्यतेने पालिकेने तपासण्या, चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. त्यामुळे फार मोठी रुग्णवाढ होणार नसल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.\nमे आणि जूनमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी रुग्णसंख्या ४० हजारांहून अधिक झाली होती. गणेशोत्सवानंतर ही संख्या २० हजारांपर्यंत पोहोचली होती. त्या तुलनेत दिवाळीनंतरच्या पहिल्या आठवड्यातील फार मोठी वाढ नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. 'सध्या दररोजची रुग्णसंख्या ९०० ते १०००पर्यंत असून, विविध रुग्णालयांत सुमारे ९६०० रुग्ण उपचार घेत आहेत. दिवाळीनंतर रुग्णवाढीचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना वाढवल्या. त्यामुळे संसर्गाचा वेग रोखता आल�� आहे', अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली आहे. 'नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून सुरक्षित अंतर, मास्क लावावा. आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये. ही काळजी घेतली नाही, तर संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन टाळणे हे पूर्णपणे आपल्या हाती आहे', असे आयुक्त म्हणाले.\n'पालिका तोंड देण्यास सज्ज'\n'पुन्हा रुग्णवाढ झाली तरी पालिकेची आरोग्य यंत्रणा तोंड देण्यास भक्कमपणे उभी आहे. साडेबारा हजार खाटा सध्या रिक्त आहेत. त्यात अतिदक्षता विभागात एक हजार खाटा उपलब्ध आहेत. जम्बो सुविधा असलेली नऊ करोना केंद्रे व रुग्णालये अद्याप बंद केलेली नाहीत. आवश्यकता वाटेल तेव्हा ही केंद्रे पुन्हा सुरू करता येतील. खबरदारी म्हणून बुधवारपासून विमानतळ, रेल्वे स्थानके यासह जिथून बाहेरगावावरून येणारे प्रवासी आढळतील, त्यांची करोना चाचणी अहवाल किंवा नवीन चाचणी सक्तीची केली आहे. त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसू लागेल. बुधवारी सर्व ठिकाणी सुरू केलेल्या तपासणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे', अशी माहितीही आयुक्तांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n२० लाख कुटुंबे संकटात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nपुणेग्रामपंचायतींचा निकाल उद्या; उत्कंठा शिगेला\n; भाजपला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nमुंबईधक्कादायक: मुंबईत सहायक पोलीस निरीक्षकाचा मांजाने चिरला गळा\nअहमदनगरमला मरणाची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान\nपुणेग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा; पण सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nरत्नागिरी'सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, हे कधी ठरलं\nदेशकृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले....\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nब्युट��करीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/6751", "date_download": "2021-01-17T20:55:46Z", "digest": "sha1:IQGO4UYEYJELTKIKUEEVGM7ZE4CSAIAG", "length": 18073, "nlines": 187, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "रक्तदान,वृक्षारोपण,प्रबोधनपर व्याख्यान आदी उपक्रम करुन घुंगराळा येथे शिवजयंती साजरी. | policewalaa", "raw_content": "\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nरशियाने केल्या कोरोना लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण , सेचोनोव युनिव्हर्सिटीचा दावा\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nजन्मदात्या बापानेच आपल्या सख्ख्या दोन मुलींना बनविले शिकार ,\nकोरोना लसीकरणाची तयारी राज्यातपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nएकाच कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या तिघांचा मृत्यू एक गंभीर\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पदावर राहन्याचा नैतिक अधिकार नाही – आरपीआय डेमॉक्रॅटिक\nकृषी कायदा विरोधामध्ये आंदोलन करत असताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मालाड येथे श्रद्धांजली वाहण्यात आली\n‘बर्ड फ्ल्यू’ अत्यंत धोकादायक असल्याने अलर्ट घोषीत करणं गरजेचं – राजेश टोपे\nगुंडांना शह देणाऱ्या आ. राम कदमावरच – डॉ. राजन माकणीकर\nबाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात संबंध भारतात EVM बंदी पर्यंत चक्काजाम व्हावा – डेमोक्रॅटिक रिपाई\nयवतमाळ जिल्ह्यातील कुर्ली येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेच्या अपहार प्रकरणी यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल\nशेळीला झाला माणूसरुपी पिल्लू \nमानवविकास साधनाश्रमात अंत्यसंस्कार : पुर्व विदर्भातील असंख्य गुरुदेवभक्तांनी वाहिली साश्रुनयनाने श्रद्धांजली\nदेवळी येथे महिला सक्षमिकरण मेळाव्याचे आयोजन\nआचार्य ग्रामगीतादास रामकृष्णदादा अत्रे महाराज अनंतात विलिन\nजळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना\nशहरातील चौपदरी मार्ग नियमबाह्य व बेकायदेशीर होत असल्या बाबत पोलिस तक्रार दाखल\nमौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रँथालय राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी\nमनियार बिरादरी ने पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांचा केला गौरव\nचिनावल वडगाव रस्त्यावरील पुलाची दुरावस्था\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nप्रियदर्शनी बँकेतर्फे शाखा कुंभार पिंपळगाव येथे ग्राहक मेळावा,पत्रकारांचा सत्कार\nघनसावंगी तालुक्यात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम\nमंगलाष्टके सुरू होते अंगावर अक्षदा पडत होत्या अन , विपरितच घडले , \nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nक्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न\nमाझ्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला माझ्या दोन मुलांची आई , ना , धनंजय मुंडे\nचालत्या लक्झरी बसमध्ये तरुणीवर चाकूच्या धाकावर बलात्कार ,\nपत्नी चा आवाज आला अन पती गेला मात्र विपरितच घडला \nHome मराठवाडा रक्तदान,वृक्षारोपण,प्रबोधनपर व्याख्यान आदी उपक्रम करुन घुंगराळा येथे शिवजयंती साजरी.\nरक्तदान,वृक्षारोपण,प्रबोधनपर व्याख्यान आदी उपक्रम करुन घुंगराळा येथे शिवजयंती साजरी.\nनांदेड , दि.४ – ( राजेश भांगे ) –\nतालुका नायगांव ( बा.)घुंगराळा येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर,वृक्षारोपण आदी कार्यक्रम आयोजीत करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.\nसदर कार्यक्रमांचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील ,कुंटूर पोलीस स्टेशन चे साह्याक पोलीस निरिक्षक पठाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच प्रतिनिधि बालाजीराव मातावाड,व्यंकटराव सुगावे, डॉ. कोल्हे साहेब,नारायण पा.ढगे,बालाजीराव हाळदेवाड,भीमराव यमलवाड,मोहन पा.सुगावे,मुरहरी तुरटवाड,नागोराव दंडेवाड,संजय गजभारे यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले.\nयावेळी नांदेड येथील श्री.गुरू गोबिंदसिंह ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले.या रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले.यानंतर गावतील खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी वसंत सुगावे पाटील,पठाण साहेब यानी मनोगत व्यक्त करुन सदर कार्यक्रमाचे कौतुक केले.\nयानंतर शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची गावातील प्रमूख रस्त्यांवरुन मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गावातील तरुणांनी शिवरायांचा जयजयकार करत या मिरवणूकित सहभागी होऊन मिरवणुक शांततेत व जलोषात पार पाडली.\nयानंतर सायंकाळी शिवव्याख्याते धनराज पा.बाभळीकर यांचे शिवचरितत्रावर व्याख्यान झाले.या व्याख्यानाच्या कार्यक्रमास गावातील नागरिक,महिला,तरूण आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\nसदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परभता हणमंते यानी केले.\nशिवजयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी शिवजयंती मंडाळाचे अध्यक्ष शिवराज ढगे,रोहीदास ढगे,मोहन पा. सुगावे,योगेश सुगावे,विशाल ढगे,योगेश ढगे,आकाश कदम,साई सुगावे,नितीन सुगावे,आकाश कळकटवाड,साईनाथ बोधनकर,राजेश ढगे,राजू आलेगटलेवार यानी परिश्रम घेतले.\nPrevious articleकामरगावात भर दिवसा आठ लाख दोन हजार पाचशे रुपयाची धाडसी चोरी…\nNext articleपत्रकारा संरक्षण समिती पुणे जिल्हा च्या वतिने दिले राज्यातील ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या समस्यांचे शासन दरबारी निवेदन\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nप्रियदर्शनी बँकेतर्फे शाखा कुंभार पिंपळगाव येथे ग्राहक मेळावा,पत्रकारांचा सत्कार\nजळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना\nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nमहत्वाची बातमी January 17, 2021\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य...\nयवतमाळ जिल्ह्यातील कुर्ली येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेच्या अपहार प्रकरणी...\nदयाभाई खराटे स्मृति अभिवादन सभा व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nजळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना\nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/millennial-welcome-to-the-millennium/articleshow/72954627.cms", "date_download": "2021-01-17T23:03:22Z", "digest": "sha1:CS5YS4BFIJ7UKSIJTK3PVTBVZ27RUN3C", "length": 10099, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरामकुंडावर होणार कार्यक्रमम टा वृत्तसेवा, पंचवटी स्वामी मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवनेरी युवक मित्रमंडळ यांच्या वतीने मंगळवारी (दि...\nम. टा. वृत्तसेवा, पंचवटी\nस्वामी मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवनेरी युवक मित्रमंडळ यांच्या वतीने मंगळवारी (दि. ३१) रात्री बारा वाजता रामकुंड परिसरात सहस्त्रदीप प्रज्वलीत करून नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवित अनोख्या पध्दतीने स्वागत करण्याच्या कार्यक्रमाचे यंदाचे १८ वे वर्षे आहे.\nपाश्चिमात्य देशांचे अनुकरण करून नववर्षाच्या स्वागताच्या परंपरेला फाटा देत युवा पिढीला व्यसनांच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी स्वामी सखा यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तो दरवर्षी साजरा केला जातो. रामकुंडाच्या भोवताली काठावर हजारो पणत्यांची आकर्षक मांडणी करून त्या प्रज्वलीत करण्यात येतात. या कार्यक्रमात श्री स्वामी सखा यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग असतो. त्यात ते समाजप्रबोधनपर मार्गदर्शन करतात.\nयंदाच्या सोहळ्यात भक्तिरसाची अनुभूती देण्यासाठी गायक चैतन्य कुलकर्णी व गायिका मीना परुळकर-निकम यांच्या स्वरसंगम हा भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'मॅगी'ला मालकाच्या अशाही शुभेच्छा; शहरात लावले फलक महत्तवाचा लेख\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nमुंबईधक्कादायक: मुंबईत सहायक पोलीस निरीक्षकाचा मांजाने चिरला गळा\nकोल्हापूरमहाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्र्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nमुंबईकर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणणार; CM ठाकरे यांनी दिला 'हा' शब्द\nअहमदनगरमला मरणाची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान\n; भाजपला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nपुणेग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा; पण सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nकार-बाइकटाटाच्या 'या' कारची बुकिंग सुरू, २२ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2021-01-17T22:56:10Z", "digest": "sha1:IMVP5RBVCXQVY27VTYHTJIICW3ELUPTG", "length": 8577, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१९ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n(१३) पार्ने दिलेल्या असतात. हा | नियम सर्व ठिकाणी सारखाच लागू असतो. हा सोनेरी मेंढा प्रथम अगद दूर अशा ठिकाणी एका स्त्रीसहवर्तमान बसलेल्या पुरुषा जवळ होता, म्हणजे या काळी संपात मिथुन राशींत होत. कारण मिथुन राशीचे वर्णनच 'सगदं सर्वाण' असे नृमिथुनं बृहज्जातकांत केलेले आहेतेथून गिल्गमेश तों मेंढ घेऊन येत असत , वहृत याला भेटलेला भयंकर बैल म्हणजे वृषभ' राशी होय घेऊन येत असत , वहृत याला भेटलेला भयंकर बैल म्हणजे वृषभ' राशी होय त्याच्याशं भयंकर युद्ध करून त त्याने सोडवून आणला. अर्थात् वृषभेच्या पूर्वी व मेषेच्या अखेर म्हणजे कृतिका नक्षत्रांत संपात असण्याचा हा काळ आहे. हा काल गणितानें त्रि. पू. २८००-२५०० च्याच सुमारास येतो. आत व त्या काळच या ग्रंथाची उत्पत्ती झालेली आहे, हें पाश्चात्यांनहि स्पष्ट ठरविले आहे. अर्थात् सुमेरियांतील हें कलगणितहिं संपातय गतविरूनच ठर. मागने स्वतंत्र चिलें आहे, हे लो. टिळकांना माहीत नसूनहि त्याच त्यांच्या बुद्धनहेिं वेद-कालनिर्णयाचे ध्येय ही किती अभिमानाची व भूषणाच गोष्ट गांठलें हय त्याच्याशं भयंकर युद्ध करून त त्याने सोडवून आणला. अर्थात् वृषभेच्या पूर्वी व मेषेच्या अखेर म्हणजे कृतिका नक्षत्रांत संपात असण्याचा हा काळ आहे. हा काल गणितानें त्रि. पू. २८००-२५०० च्याच सुमारास येतो. आत व त्या काळच या ग्रंथाची उत्पत्ती झालेली आहे, हें पाश्चात्यांनहि स्पष्ट ठरविले आहे. अर्थात् सुमेरियांतील हें कलगणितहिं संपातय गतविरूनच ठर. मागने स्वतंत्र चिलें आहे, हे लो. टिळकांना माहीत नसूनहि त्याच त्यांच्या बुद्धनहेिं वेद-कालनिर्णयाचे ध्येय ही किती अभिमानाची व भूषणाच गोष्ट गांठलें हय ह नबन शोध फार महत्वाचा आहेव त्याच पंडितांनों अवश्य विचार करव अश वनात आहे नम्र . अर्थात् या विचारसरणीनें ऋग्वेदांतील अत्यंत प्राचीन काळ हा सुमेरियाच्य आद्यकालाशीं समझालीन होता, व तो काल सुमारें क्रि. पू. ७० ०० ते ६० ० धर्मग्रंथांतआख्यायिकांत हा हय हैं सिद्ध होते. त्यामुळे उभयतांच्या व आयत, , उघड आहे. मागील कल्पनांची व शब्दांची अदलाबदल झाला असली पाहिजे हैं रम्मान्य विवेचनांतील सुमेरिअन देवतांपैक सिन्ची चंद्राशी, शम्श्च सूर्याशी , वरुणाश, मडुकची इंद्राशं, तैमातची वृत्र, अप्सूच पातालाशी, इतारची दुर्गेश रम्मान्य विवेचनांतील सुमेरिअन देवतांपैक सिन्ची चंद्राशी, शम्श्च सूर्याशी , वरुणाश, मडुकची इंद्राशं, तैमातची वृत्र, अप्सूच पातालाशी, इतारची दुर्गेश चेलिसेरीच चित्रगुप्तशी असलेली साम्यता इतकी विलक्षण आहे की, त्या विषय आधिक लिहिण्याची जरुरीच नाही. जलप्रलयची कथा, ईद्वृत्र युद्धाची कथा या या कथहि देहत सारख्याच आहेत. फलज्योतिष दोघांचेहि सारखेच आहे दृडसंबंध असाव, तकं फर वरच्या टांवर सवं सम्यावरून या दोन सस्कृताचा जाऊन पचला. अस परंतु ईश्वराच्या मनांत हा सिद्धांत केवळ तर्कप्रतिष्ठच ठेवावा नसून याची प्रयक्षपरोक्षणव्यक्त कराव अस हृत, असद्रसत. कारण जणू काय थाच्या सन १९२५ साला पुत्र व सिंध येथे प्राचीन वस्तुशानासाठी संकेतानुरूप नवीन शहरांच्या \"उत्खनन केले जात असत. फार विलक्षण शोध लागला. तेथे शहर सांपडली. या स्थळांची प्रक्ष कखन येण्यासाठी या खाल एक स्थूल नकाशा ० वर्षे पुढे दला आहे आर्धक खोल खणतान भूगमात एकाखाल एक असे अनेक थर सांपडले याच सविस्तर व सुसंगत वणेन मराठीत असलेले माझ्या पाहुण्यांत नसल्यामुळे व या जगांतकारक शोधाची माहिती मराठी वाचकांना असणे जरूर वाटल्यानें.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१८ रोजी १२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/who-will-initially-get-the-vaccine-which-will-be-available-in-the-uk-next-week-information-provided-by-the-authorities-aau-85-2343873/", "date_download": "2021-01-17T21:34:09Z", "digest": "sha1:SXZSFF5L5APXZWH6GBZJXI4WVXFNK26Y", "length": 15164, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Who will initially get the vaccine which will be available in the UK next week Information provided by the authorities aau 85 |ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात उपलब्ध होणारी लस सुरुवातीला कोणाला मिळणार? अधिकाऱ्यांनी दिली माहिती | Loksatta", "raw_content": "\nनरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू\nपतपेढी व्यवस्थापिकेच्या हत्येचे गूढ उकलले\nकर्ज माफ करण्याच्या निमित्ताने फसवणूक\nपश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती\nबर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई\nब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात उपलब्ध होणारी लस सुरुवातीला कोणाला मिळणार\nब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात उपलब्ध होणारी लस सुरुवातीला कोणाला मिळणार\nकरोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आ��वड्यात उपलब्ध होणार आहे.\nलंडन : ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात जगातील करोनावरील पहिली लस उपलब्ध होणार आहे. याची माहिती देताना प्रा. वेई शेन लिम.\nकरोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. करोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने करोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती. दरम्यान, सुरुवातीला प्रामुख्याने कोणाला ही लस दिली जाईल हे देखील लस निर्मिती प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.\nफायझर बायोएनटेकच्या लसीकरण योजनेच्या संयुक्त समितीतील प्रमुख प्रा. वेई शेन लिम म्हणाले, “ही लस सुरुवातीला घरातच असणारे ज्येष्ठ नागरिक आणि घरगुती काम करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्राधान्यक्रमानं देण्यात येणार आहे.”\nजगाला वेठीस धरणाऱ्या करोना संकटावर मात करण्यासाठी सगळीकडेच युद्धपातळीवर लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. करोना महामारीविरोधातील लढाईत ब्रिटनला एक आशेचा किरण दिसला आहे. फायझर आणि बायोएनटेकच्या लशीचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटन सरकारनं फायझर व बायोएनटेकच्या लशीला आज परवानगी दिली. फायझरची लस पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारनं यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.\nअमेरिका आणि युरोपियन युनियनकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. युरोप किंवा अमेरिकेत सर्वात आधी लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना करोनावरील लशीला मान्यता देणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे. फायझरची लस करोनावर ९५ टक्के प्रभावी असून, जर्मनीतील औषध निर्माण कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकनस्थित कंपनी फायझरने युरोपियन युनियनकडे लशीच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपीएम केअर फंडाचा हिशोब द्या; १०० निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र\nलसीकरण स्थगित केल्याचं ‘ते’ वृत्त चुकीचं; आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nराज्याचं करोनाबाधितांचं बरं होण्याचं प्रमाण ९४.७६ टक्क्यांवर\nभारतानं अमेरिका, युके, फ्रान्सलाही टाकलं मागं; पहिल्या दिवशी सर्वाधिक लोकांना दिली लस\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या\nविदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच\nइंडोनेशियातील भूकंपात ४२ जण ठार\nसीबीआय अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून दलाली\nअमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना\nकेंद्रीय मंत्र्याविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी\nप्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास\nमानीव अभिहस्तांतरण योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nमुंबईतील शाळा बंदच राहणार\n‘कोव्हॅक्सीन’च्या लसीकरणाबाबत अस्पष्टता कायम\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 सरकारचं स्थैर्यही महत्त्वाचं असतं; योगींचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष टोला\n2 काहीही हिसकावून घेणार नाही, ही तर खुली स्पर्धा; योगींनी मुंबईत केली फिल्मसिटीची घोषणा\n3 हिंदू तरूणीशी विवाह करण्यासाठी मुस्लीम तरूणाने धर्म बदलला\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscacademy.com/2017/02/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81.html", "date_download": "2021-01-17T22:21:15Z", "digest": "sha1:RHYMIQIGPNYU3U24E43QXIYIH7SWAM5N", "length": 26052, "nlines": 208, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १८ & १९ फेब्रुवारी २०१७ - MPSC Academy", "raw_content": "\nHome Current Affairs चालू घडामोडी १८ & १९ फेब्रुवारी २०१७\nचालू घडामोडी १८ & १९ फेब्रुवारी २०१७\nविदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचे निधन\nमाजी खासदार विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे (वय ८३) शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते स्वतंत्र विदर्भाचे खंदे समर्थक होते.सेवाग्राम ते नागपूर ही पदयात्रा त्यांनी अलीकडेच स्वतंत्र विदर्भासाठी काढली होती.\nते १९७८ मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या बंडखोराचा पराभव केला होता. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस (आय) मध्ये प्रवेश केला होता.\n१९८० मध्ये ते सातव्या लोकसभेत पुन्हा नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर त्यांनी लवकरच काँग्रेस (आय) सोडून विदर्भ जनता काँग्रेस हा स्वत:चा पक्ष ९ सप्टेंबर २००२ रोजी स्थापन केला.\nधोटे महाराष्ट्र विधानसभेवर पाच वेळा निवडून गेले होते. १९६२ मध्ये यवतमाळ विधानसभेचे त्यांनी आमदार म्हणून नेतृत्व केले. १९६७ ची निवडून त्यांनी फॉरवर्ड ब्लॉककडून लढली. तर १९७८ ची निवडणूक ते काँग्रेस पक्षाकडून लढले. ते काँग्रेसचे तत्कालीन प्रसिद्ध नेते रामराव आदीक यांचे जावई होत.\nपलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला\nतामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. पलानीस्वामी यांना १२२ आमदारांनी पाठिंबा दिला असून ओ.पन्नीरसेल्वम यांना फक्त ११ आमदारांनीच पाठिंबा दिला आहे.\nई. पलानीस्वामी यांनी गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी झालेल्या विश्वासदर्शक ठरावात एआयएडीएमकेच्या १२२ आमदारांनी पलानीस्वामी यांच्या बाजूने मतदान केले. पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावात ६४ मत मिळणे गरजेचे होते.\nराज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा विश्वासदर्शक ठराव ३० वर्षांत प्रथमच मांडण्यात आला होता.विरोधकांनी (पन्नीरसेल्वम गटाने) अम्मा सरकारविरोधात काम केले. पण आता अम्माचे (जयललिता) खरे समर्थक पुढे आले असे पलानीस्वामी यांनी सांगितले.\nभारतीय महिला संघा���ा वर्ल्डकपमध्ये प्रवेश\nकर्णधार मिताली राज आणि सलामीची फलंदाज मोना मेश्राम या दोघींच्या शानदार खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक पात्रता फेरीच्या सुपरसिक्स लढतीत बांगला देशचा ९९ चेंडू आधीच नऊ गड्यांनी पराभव करीत मुख्य फेरी गाठली.\nमहिला विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये २४ जून ते २३ जुलै या कालावधीत होणार आहे.\nतसेच साखळीत सर्वच सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सुपरसिक्समध्ये चार सामन्यांतून आठ गुण झाले. त्यामुळे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.\nआर्थिक स्वातंत्र्यात भारताचे स्थान घसरले\nमागील वर्षभरात आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची पिछेहाट झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. जागतिक बाजारपेठेचा विचार करुन आर्थिक सुधारणांनुसार होणारी प्रगती ‘असमान’ असल्याचे द हेरिटेज फाऊंडेशनने म्हटले आहे.\nअमेरिकेच्या ‘द हेरिटेज फाऊंडेशन’कडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारत आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत जगात १४३ व्या क्रमांकावर असल्याचे समोर आहे. यामध्ये पाकिस्तानसोबत दक्षिण आशियातील अनेक देश भारतापेक्षा पुढे आहे.\nभारतीय अर्थव्यवस्था गेल्या ५ वर्षांपासून ७ टक्क्यांनी वाढते आहे. मात्र आर्थिक वाढीचा फायदा सर्वांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात अपयश आले आहे,’ असे द हेरिटेज फाऊंडेशनने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.\nद हेरिटेज फाऊंडेशनच्या भारताला ५२.६ गुण दिले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत भारताला ३.६ गुण कमी मिळाले आहेत. मागील वर्षात भारत आर्थिक स्वातंत्र्याच्या यादीत १२३ व्या क्रमांकावर होता. मात्र यंदा भारताची १४३ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.\nआर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत द हेरिटेज फाऊंडेशनने हाँगकाँग, सिंगापूर आणि न्यूझीलंडला अव्वल स्थान दिले आहे. चीनने गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.४ अधिक गुणांची कमाई करत १११ वे स्थान पटकावले आहे. या यादीत अमेरिका ७५.१ गुणांसह १७ व्या स्थानी आहे.\nदक्षिण आशियातील अफगाणिस्तान या यादीत १६३, तर मालदीव १५७ व्या स्थानी आहेत. भारताचे शेजारी असलेले सर्वच देश या यादीत भारतापेक्षा पुढे आहेत. या यादीत भूटान १०७ व्या, श्रीलंका ११२ व्या, नेपाळ १२५ व्या, बांगलादेश १२८ व्या तर पाकिस्तान १४१ व्या क्रमांकावर आहे���.\nमनूकुमार जैन ‘शिओमी’च्या उपाध्यक्षपदी\nचीनमधील आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी शिओमीच्या उपाध्यक्षपदी मनूकुमार जैन यांची निवड झाली आहे. मनू कुमार जैन हे सध्या शिओमीमध्येच भारतातील प्रमुख म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी कंपनीने मनू कुमार जैन यांना उपाध्यक्षपदी बढती दिली आहे.\nशिओमी ही चीनमधील आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी असून या कंपनीचे उपाध्यक्ष ह्यूगो बारा यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता. शुक्रवारी एमआय इंडियाने मनूकुमार जैन यांना उपाध्यक्षपदी बढती दिल्याचे जाहीर करण्यात आले.\nकंपनीतील उपाध्यक्ष पदासोबतच मनूकुमार जैन हे ‘शिओमी’चे भारतातील प्रमुख म्हणूनही कामकाज बघत आहेत. मनूकुमार जैन हे जून २०१४ मध्ये शिओमी कंपनीमध्ये रुजू झाले होते. यापूर्वी ते जबाँगमध्ये काम करत होते.\nजैन यांना बढती देऊन शिओमीने कंपनीसाठी भारतातील बाजारपेठ महत्त्वाची असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. शिओमीची चीनबाहेरील बाजारपेठ तब्बल १ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.\nएका अहवालानुसार भारतीय बाजारपेठेतील १० टक्के वाटा आणि एकूण विक्रीत १५ टक्क्यांनी वाढ दर्शवत शिओमी ही देशातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी झाली आहे. यामुळे कंपनीने त्यांना बढती दिल्याचे जाणकार\nहिंदू विवाह कायद्याला पाकिस्तानमध्ये मंजुरी\nपाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाने (सिनेट) हिंदू विवाह कायदा २०१७ ला एकमताने मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यामध्ये राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर हा कायदा अस्तित्वात येणार आहे. पाकिस्तानमध्ये एकूण लोकसंख्येच्या १.६ टक्के लोकसंख्या हिंदू असून अल्पसंख्याकांमध्ये हिंदूचा पहिला नंबर लागतो.\nपाकिस्तानातील पंजाब, बलुचिस्थान, खैबर पुख्तूनवाला या भागांमध्ये हा कायदा लागू होणार आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये हिंदू विवाह कायदा अगोदरपासूनच अस्तित्वात आहे. कायदा मंत्री झाहिद हामीद यांनी हा कायदा सिनेटमध्ये मांडला होता.\nया कायद्यानुसार हिंदू स्त्री-पुरुषांसाठी विवाहाचे वय १८ वर्ष निश्चित करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायदा नसल्याने हिंदूंना त्यांच्या लग्नाची नोंदणी करता येत नव्हती. याचा फटका विशेषतः महिलांना बसत होता.\nपाकिस्तानमधील मानवाधिकार मंत्र्यांनी हे विधेयक संसदेत सादर केले होते. या ��िधेयकाला संसदेत बहुमताने मंजुरी देण्यात आली. आता पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन केल्यास ५ हजार पाकिस्तानी रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा दिली जाणार आहे.\nसॅमसंगच्या प्रमुखांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक\nजगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या सॅमसंग कंपनीचे प्रमुख जे वाय ली यांना आज भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक झाल्यानंतर सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सची शेअर बाजारात घसरण झाली आहे. सॅमसंग कंपनीचे शेअर १.२ टक्क्यांनी घसरले आहेत.\nतत्कालीन राष्ट्रपती पार्क गुन हे यांना ४० दशलक्ष डॉलरची (२६० कोटी रुपये) लाच देण्याचा प्रयत्न ली यांनी केला होता. दोन कंपन्यांचे विलीनीकरण करण्यासाठी त्यांना राष्ट्रपतीच्या मदतीची आवश्यकता होती. त्यामुळेच त्यांनी पार्क गुन यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता.\nसॅमसंग कंपनी ही दक्षिण कोरियामधील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीची एकूण किंमत ४०,००० कोटी रुपये इतकी आहे. सॅमसंगचा दक्षिण कोरियामध्ये दबदबा आहे. सॅमसंग ही कंपनी ली यांच्या आजोबांनी स्थापन केली होती.\nपार्क गुन यांच्यावर महाभियोग चालविण्यात आला आणि त्यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष पदाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. सध्या दक्षिण कोरियाचे पंतप्रधानच काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून काम पाहतात.\nNext articleमागासवर्गीय आरक्षण व त्यासाठीचे आयोग\nचालू घडामोडी ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२०\nचालू घडामोडी २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२०\nचालू घडामोडी २१ ते २७ सप्टेंबर २०२०\nचालू घडामोडी १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२०\nचालू घडामोडी ७ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२०\nचालू घडामोडी ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२०\nचालू घडामोडी २४ & २५ फेब्रुवारी २०१७\nकेंद्र राज्य संबंध – प्रशासकीय संबंध\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भाग २\nभारतातील सध्याचे राज्यपाल (२७ मे २०१७)\nजन्म : १४ एप्रिल १८९१ (महू, मध्य प्रदेश)मृत्यू : ६ डिसेंबर १९५६ (दिल्ली)* वैयक्तिक जीवन०१. डॉ. आंबेडकरांचा जन्म लष्करी छावणीत महार कुटुंबात झाला. सुभेदार...\nमहाराष्ट्र राज्य मंडळ पुस्तके डाउनलोड\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund)\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nगॅट / जकाती व व्यपारासंबंधीचा सर्वसाधारण करार\nसामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे – भाग १\nसा���ान्य ज्ञान जनरल नोट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/06/26/nagar/shrigonda/13909/", "date_download": "2021-01-17T22:23:03Z", "digest": "sha1:OTBI7SVDUGLLNMSKCZEWP6JJ7CR4M4XK", "length": 13866, "nlines": 243, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Shrigonda : तंटामुक्ती अभियानातून १०५ झाडांची लागवड… – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nकायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nदोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट\nराहुरी मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात…..\nमामाचा दोन भाच्यासह बुडून मृत्यू…\nकायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nमी शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल बोलतोय\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nभीषण अपघात : एसटी विद्युत खांबाला जाऊन धडकली…..\nभोर तालुक्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरु ; वैद्यकिय अधिकारी डॉ. साबनेनी…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Nagar Shrigonda Shrigonda : तंटामुक्ती अभियानातून १०५ झाडांची लागवड…\nShrigonda : तंटामुक्ती अभियानातून १०५ झाडांची लागवड…\nशेडगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा उपक्रम\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nश्रीगोंदा – तालुक्यातील शेडगाव येथे ग्रामपंचायतमध्ये सरपंच व सदस्यांमार्फत गावात तंटामुक्ती अभियानाअंतर्गत जमा झालेल्या ९ हजार ९०० रुपये रकमेतून गावठाणात रोडच्या कडेला १०५ झाडांची लागवड करण्याचे काम सुरु केल्याचे सरपंच विजय शेंडे यांनी सांगितले.\nयाबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे तंटामुक्तीचे अध्यक्ष भीमराव बेलेकर यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांचे आपापसातील वाद मिटवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी गावात तंटामुक्ती अभियान चालवून गावातील वाद गावातच मिटून ग्रामस्थांचे वाद समजून घेऊन ग्रामपंचायतमध्ये दोन्हीही वादी-प्रतीवादी यांना बोलावून वाद मिटवण्यात येत आहेत.\nयासाठी प्रत्येक ग्रामस्थांसाठी वेळ देऊन ग्रामस्थांच्या रानात जाऊन स्वतः टेप धरून मोजणी करुन वाद मिटविण्यात येत आहेत. असंख्य प्रश्न, वाद विवाद घेऊन ग्रामस्थ तंटामुक्तीकडे येत असतात. यासाठी अर्ज फी म्हणून प्रत्येकी १०० रु घेऊन त्याची रीतसर पावती देण्यात येते. आज पर्यंत ९९ अर्ज येऊन त्यातील काही तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. तर काही अर्जाचे निरसन करने बाकी आहे. यामधुन आपल्याकडे ९ हजार ९०० रु जमा झाले आहेत.\nजमा रकमेतून गावातील गावठानात रोडच्या कडेला १०५ वृक्ष लागवड करण्याचे काम चालू केले असल्याचे सरपंच विजय शेंडे यांनी सांगितले. यासाठी बाळासाहेब (आण्णासाहेब) कुदळे, राजाराम रसाळ, शांताराम गोरे, धनराज भोपळे , विष्णूपंत भोपळे , राजेंद्र(झुंबर) भोसले, अरुणराव भदे , कारभारी बेलेकर यांचे मोठे योगदान आहे.\nPrevious articleJalna : Badnapur : अतिवृष्टीग्रस्त गावातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – जिल्हाधिका-यांचे तहसिलदारांना निर्देश\nNext articleBeed : सर्व प्रकारच्या महसूली सेवा 29 जूनपासून महाऑनलाईन पोर्टलद्वारे फक्त ऑनलाईन मिळणार\nट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने अल्पवयीन चालकाचा मृत्यू\nका केला जातोय ‘या’ वेबसिरीजला विरोध\nShrigonda : ‘सुविधा द्या कर घ्या’ – शाहूनगर परिसरातील नागरिकांची भूमिका\nजवानांच्या दीर्घायुष्यासाठी सराला बेटावर दिपोत्सव\nसलून सूरू होण्यापूर्वीच दरवाढ निश्चित..\nRahuri : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद\nEditorial : परीक्षांत केंद्र नापास\nBeed : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री...\nBeed : दिलासादायक : कन्टेनमेंट व बफर झोन सोडून शहर व...\nमामाचा दोन भाच्यासह बुडून मृत्यू…\nकायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nदोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट\nRahata : वाकडी येथील किराणा दुकानदारास धमकावल्याप्रकरणी आरोपी जेरबंद\nकड्यात अनिश्चित काळासाठी कंटेन्मेंट झोन असताना लग्न लावले\nRahuri : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ: राज्यप्रमुख संघटकपदी...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nShrigonda : शहर तीन दिवस लॉकडाउन\nबिट अमलदाऱ्यांच्य��� आशीर्वादाने तालुक्यात वाहतो अवैधरित्या दारूचा महापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://afrikhepri.org/mr/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-ascensionne-dafrique-Noir-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2021-01-17T21:58:02Z", "digest": "sha1:INJZP5TAQT4YUQPDNZJOL4ZNGFCHJBEY", "length": 26727, "nlines": 140, "source_domain": "afrikhepri.org", "title": "काळ्या आफ्रिकेच्या एका चढत्या मास्टरची आध्यात्मिक शिकवण - आफ्रिख्री फोंडेशन", "raw_content": "\nरविवार, जानेवारी 17, 2021\nस्वागतार्ह आध्यात्मिकता आणि धर्म\nब्लॅक अफ्रिकेच्या वाढलेल्या मास्टर ऑफ आध्यात्मिक शिकवणी\nकाळ्या आफ्रिकेच्या चढत्या मास्टरकडून आध्यात्मिक शिकवण\nआफ्रा एल गोएब एम तालाह प्रथम आफ्रिकेचा चढलेला मास्टर. काळ्या आफ्रिकेचा चढलेला मास्टर. तो खूप पूर्वी पृथ्वीवर जगला. तो चढलेल्या दुर्मीळ काळ्या प्राण्यांपैकी एक आहे. तो खरंच तथाकथित \"निळ्या\" शर्यतीतून आला आहे, जो पाचशे हजार वर्षांपूर्वीच्या उरंटिया गाय (पृथ्वीवर) वर ओळखला जातो. अफ्रा आफ्रिका आणि काळ्या शर्यतीचा बॉस आहे. आफ्रिका ही काळ्या शर्यतीची पहिली सदस्य आहे. खूप पूर्वी, त्याने विशाल खंड आणि सामर्थ्यवान लोकांच्या प्रायोजकतेसाठी नाव आणि प्रतिष्ठेचे बलिदान दिले. जेव्हा अफ्रा चढला, तेव्हा त्याने फक्त \"भाऊ\" किंवा लॅटिन भाषेतील फ्रेटर म्हणून बोलण्यास सांगितले. आणि म्हणूनच, \"एक भाऊ\" हे नाव अफ्रा झाले. ब्लॅक रेस मूळतः निळा रेस आणि व्हायलेट रेस म्हणून ओळखल्या जाणा .्या भागांचा भाग होता. त्यांच्या त्वचेत निळ्या किंवा जांभळ्या रंगाची छटा होती.\nहे आत्मा आफ्रिकेच्या महाद्वीपवर अस्तित्त्वात असलेल्या आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत संस्कृतीत वास्तव्य करीत राहिले. प्रत्येक राष्ट्राला एक विशिष्ट गुण प्रकट करण्यासाठी किंवा निश्चित निसर्गाची पूर्तता करण्यासाठी देवाने म्हटले आहे. काळा शर्यत म्हणून ओळखले जाते काय सदस्य देवाच्या स्वातंत्र्य, न्याय देवाचे सामर्थ्य गुण, त्याची इच्छा आणि त्याच्या विश्वास (ब्लू रे) आणि गुण मास्टर पृथ्वीवर पाठविण्यात आले आहे आणि दया (जांभळा किरण वर).\nअफरा या प्राचीन संस्कृतीचे लोक एका चौरस्त्यावर पोहचले तेव्हा 500 000 वर्षांपूर्वी वास्तव्य केले. पृथ्वीवरील आक्रमण करणारे बहिष्कृत लोक आणि पडलेले देवदूत लोक विभाजित करतात. ठीक आहे, हे कल्पनेसारखे वाटते. पण ���त्य कल्पना पेक्षा नेहमी अनोळखी आहे. या दुष्ट देवदूतांनी निळे आणि निळ्या रंगाचे रेस नष्ट केले. त्यांनी या लोकांच्या पवित्र अनुष्ठान आणि कला प्रकारांना उलटवले. त्यांनी जादूगार, वूडू आणि काळा जादूचा दरवाजा उघडला. त्यांनी लोकांना घृणा, अंधश्रद्धे आणि शक्ती शोधण्यास प्रवृत्त केले. लोक त्यांच्या दैवीय उपस्थितीपासून आपले लक्ष वळवितात म्हणून, खाली पडलेल्या देवदूतांना शासन करण्यासाठी विभाजनाच्या रणनीतींपेक्षा ते अधिक असुरक्षित झाले. आफ्रिकन राष्ट्र त्याच्या जमातींच्या लढाऊ गटांनी विभागले होते. लोक स्वतःमध्ये प्रकाश आणि अंधाराच्या सैन्यामधील आध्यात्मिक लढाई गमावतील.\nआणि त्यांची विभागणी, दोन्ही घरगुती आणि बाहेरच्या, त्यांना बहिर्वदेशकांनी गुलाम बनविण्याची परवानगी दिली. त्यांच्या लोकांच्या गंभीर परिस्थितीकडे पाहून, त्यांच्या मदतीसाठी त्यांच्यामध्ये आरा्राचा अवतार झाला. सर्वप्रथम, त्याने या गहाळ गुणवत्तेची ओळख पटविली जो त्याच्या लोकांमधील अचिलीस एल होता. अक्षरशः बोलण्यासाठी, त्यांनी हाबेलच्या उदाहरणाचे पालन करण्याऐवजी काईनचे उदाहरण पाहिले. जेव्हा त्यांनी आपल्या मित्रांना आपले प्राण द्यायचे ठरवले तेव्हा अफ्राच्या लोकांना विचारले असता त्यांचे उत्तर केनसारखेच होते: \"मी माझा भाऊचा अभिभावक आहे का\" तुम्हाला आठवते की देवाने हाबेल स्वीकारला आहे आणि त्याच्या अर्पण. पण त्याला काईना आणि त्याचे अर्पण आवडत नव्हते.\nउत्पत्तिने सांगितल्याप्रमाणे, काईन अतिशय क्रोधित झाला आणि त्याचा चेहरा खराब झाला. परमेश्वर काइनाला म्हणाला, \"तू का रागावला आहेस तुझा चेहरा काटायला आला आहे तुझा चेहरा काटायला आला आहे जर तुम्ही व्यवस्थित निश्चिंत असाल तर तुम्ही तुमचे डोके वर उचलणार नाही जर तुम्ही व्यवस्थित निश्चिंत असाल तर तुम्ही तुमचे डोके वर उचलणार नाही पण जर तुम्ही व्यवस्थित निश्चय केले नाही तर तुमच्या घराचे पाप नाही का पण जर तुम्ही व्यवस्थित निश्चय केले नाही तर तुमच्या घराचे पाप नाही का \"आणि काइन आपला भाऊ हाबेलशी बोलला. आणि ते खुले देशात असताना, काइन आपल्या भावावर हाबेल झाला आणि त्याला ठार मारले.\nमग परमेश्वर काइनास म्हणाला, \"तुझा भाऊ हाबेल कोठे आहे\" त्याने उत्तर दिले, \"मला माहीत नाही. मी माझ्या भावाला संरक्षक आहे का\" त्याने उत्तर दिले, \"मला माहीत नाही. मी माझ्या भावाला संरक्षक आहे का \"जो कोणी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही तो स्वत: च्या अहंकाराला समर्पित आहे आणि तो कधीही त्याच्या भावाचा संरक्षक होणार नाही. आणि अखेरीस, त्यातील दैवीय स्पार्क, तिहेरी ज्वाला, मरेल.\nअफराला माहीत होते की त्याच्या अनेक लोकांच्या तिहेरी ज्वाला गमवायला लागली होती, जसे की आज अनेक काळ्या आणि पांढरे लोक क्रोधाने ते गमावतात. त्यांना बंधुत्वाच्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल. त्यांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. सर्वांचा भाऊ होण्यासाठी त्यांना शिकवण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे सर्वांचा भाऊ होय. आणि त्या कारणाने त्याला त्याच्या लोकांद्वारे वधस्तंभावर खिळले गेले. तो त्यांच्यामध्ये ख्रिस्त होता, पण त्यांना ते ठाऊक नव्हते. शक्तीसाठी त्यांच्या लालकृष्णाने त्यांना आंधळे केले होते.\nचॅनलिंगद्वारे कॅप्चर केलेल्या अपरिपक्व मास्टरच्या अध्यात्मिक शिकवणी\nमी आफ्रा, आफ्रिकन मास्टर आहे.\nमला आपणास, सर्व बंधू, बहिणींना, आफ्रिका किंवा इतरत्र संबोधित करायचे आहे, ज्यांच्याकडे या साधनाचा वापर करण्याची संधी आहे अशा सर्वांनाच, कमीतकमी सोयीसुविधांचा पुरावा भौतिक दृष्टीकोन.\nमला माहित आहे की आपले जग जगणे जास्तीत जास्त कठीण आहे, आपल्या कल्पनेनुसार, परंतु एक खंड आहे, ज्यासाठी मी जबाबदार आहे, जिथे अधिक अधर्म आहेत, जेथे दुष्काळ आहे, मृत्यू, बलात्कार, जिथे फक्त सर्वात बलवान बोलू शकतो आणि त्यांचा आवाज बर्‍याचदा शस्त्राचा आवाज असतो, जिथे मुलांना सक्तीने सैन्य दलात भरती केले जाते किंवा त्यांना रेषेत आणण्यासाठी पद्धतशीरपणे बलात्कार केला जातो. या अफाट संपत्तीचा खंड फक्त अशा व्यापाmen्यांना आवडतो ज्यांना त्यांच्यापेक्षा कनिष्ठ समजणा people्या लोकांच्या दु: खाची पर्वा नाही, अशा व्यापाts्यांप्रमाणेच, ज्यांनी गेल्या शतकानुशतके तटबंदी केली आणि पुरुषांची शिकार केली. संपूर्ण जगासाठी निश्चित केलेल्या वस्तूंच्या कार्गोमध्ये त्यांना बदला. आपणास असे वाटते की हे सर्व रंगीत प्राणी जगभरातून आले आहेत, मुख्यतः ज्याला नवीन जग म्हटले जाते.\nमाझ्या बंधूंनो, या खंडातील आपल्या भावांच्या दु: खाचा विसर पडण्याची वेळ आता आली आहे आणि ज्यांचे नेते त्यांच्या राष्ट्रीय संपत्तीचा निषेध करतात त्यांच्यासारखेच कुजलेले आहेत. हे लोक ज��व्हा डो डोडो आणि नंदनवन मानतात त्यापेक्षा चांगले जीवन मिळविण्यासाठी हे लोक महासागर पार करीत आहेत तेव्हा आपण आश्चर्यचकित व्हाल का\nत्यांना सन्मानाने घरी राहण्यास मदत कराखून, बलात्कार, अपहरण न होण्यापासून आनंदाने जगणे, त्यांना सुरक्षित राहण्यासाठी, शिक्षणासाठी, सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न करण्यास मदत करून त्यांना मदत करा. मानसिकता, जेणेकरून त्या शांततेत शांती परत येऊ शकेल, होय, त्रासदायक जमीन, जिथे निर्दोष नशीब आजारी लोक, कायद्याचे सर्वात कठोर नियम पाळतील.\nअशा गैरवर्तन करणार्या संघटनांना मदत करणारी संस्था, जखमेचा उपचार करणार्या आणि जखमेवर उपचार करणार्या संस्था, अगदी गरीब, मुली व मुलांबरोबर शाळेत जाण्यासाठी संस्था, न्याय शिकण्यासाठी , आणि ते सर्व भाऊ-बहिणी आहेत, कारण केवळ एक अनुकूल शिक्षण नवीन नरसंहार टाळता येऊ शकते.\nहोय माझे भाऊ, माझ्या बहिणींना, आपण कमी स्थलांतरित, आपण त्यांना कॉल तरी फुगणे होईल याची खात्री करा आणि undocumented बेघर आपल्या त्यामुळे शांत देशातील मदत गरीब अगदी प्रवाह, आणि आपल्या दैनंदिन समस्यांसह त्यांचे शांततापूर्ण.\nप्रात्यक्षिक दाखवताना आपण पोलिस अधिका front्यांसमोर असता आणि तरीही संवाद अस्तित्त्वात असतो, अशी कल्पना करा की या खंडातील बर्‍याच भागांत, थोड्या न्यायासाठी पोलिस दलाशी झालेल्या संघर्षाचा अर्थ मृत्यू कायदा अंमलबजावणीची भीती तुमच्या दारात काय आपोआप येईल आणि परत येण्याची कोणतीही आशा नसल्यास आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य किंवा सदस्यांना नेईल याची कल्पना करा. आपल्या वडीलधा Ask्यांना विचारा, त्यांना ही भावना माहित आहे, त्यांना ज्यांना आपल्या युरोपमधील युद्ध माहित आहे. त्यांना भीती, भुकेची आठवण येते, ते समजू शकतात, परंतु मी जे घडवितो त्या परिस्थितीची समानता त्यांनाच समजली आहे काय कायदा अंमलबजावणीची भीती तुमच्या दारात काय आपोआप येईल आणि परत येण्याची कोणतीही आशा नसल्यास आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य किंवा सदस्यांना नेईल याची कल्पना करा. आपल्या वडीलधा Ask्यांना विचारा, त्यांना ही भावना माहित आहे, त्यांना ज्यांना आपल्या युरोपमधील युद्ध माहित आहे. त्यांना भीती, भुकेची आठवण येते, ते समजू शकतात, परंतु मी जे घडवितो त्या परिस्थितीची समानता त्यांनाच समजली आहे काय लोकांच्या बर्‍याचदा लहान, खूप लहान आठव��ी असतात.\nबंधूंनो, जेव्हा तुम्ही तुमच्या भाऊ आणि आपल्या बहिणींना तुमच्या युरोपच्या रस्त्यावर भेटता, आहे त्यांच्यासाठी प्रेम, करुणा आणि प्रेम भावना. आणि विचार करा: त्यांच्या परिस्थितीत आपण त्यांच्यासाठी काय कराल\nहे जग बदलत आहे याची खात्री करुन घेण्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या, प्रिय व्यक्तीच्या नंतरच्या दिवसाची भीती न बाळगता प्रत्येकजण त्यांना जन्मलेल्या देशांकडे परत येऊ शकतो हे सुनिश्चित करणे आपल्यावर अवलंबून आहे.\nहोय, आपल्याकडे शांततेत व एकमेकांशी सुसंवाद साधण्याचा हक्क असणार्‍या पुरुष, स्त्रिया आणि मुलांच्या चांगल्या गोष्टी व्यतिरिक्त काहीही मिळण्याची अपेक्षा न करता कृती करून गोष्टी बदलण्याची शक्ती आहे, परंतु नाही बरोबर नाही घरी\nमी तुझ्यावर अवलंबून आहे. एकत्र येण्याने आपण अधिक सामर्थ्यवान आहोत आणि प्रत्येकजण आपापल्या स्तरावर करू शकतो, एक म्हणजे या लोकांच्या कल्याणासाठी स्पॉटवर काम करणार्‍या एखाद्या संस्थेला देणगी देऊन, दुसर्‍याला, कदाचित नोकरी न करता, जाऊन त्याऐवजी युद्ध किंवा घटकांनी काय नष्ट केले ते पुन्हा तयार करा, तयार करा, शिका. उत्तम आयुष्य जगण्यासाठी त्यांना शिकवण्यासारखे बरेच काही आहे. ते निराधार आहेत, जेणेकरून जे तुमच्याकडे आहेत त्याच्याजवळ श्रीमंत असूनही तुमच्यातील सर्वात लहान मुलांपेक्षा निराधार.\nआली आहे. मला तुमच्याशी बोलायचे होते कारण तुमच्या प्रदेशात हिवाळा येत आहे आणि या आफ्रिकेतील बहुतांश नवीन लोक मला इतके आवडतात की त्यांना हवामान आणि त्यांच्या राहणा-या परिस्थितीची कल्पना देखील नसते. काही आपल्या हिवाळ्यात टिकणार नाही\nहे आपल्यावर अवलंबून आहे की जे आपल्याकडे आहेत त्यांच्याकडे आपल्याकडे नाही, आपल्या देशात राहण्यास मदत करतात\nआफ्रिकेला युवकांची ताकद सोडून द्या\nत्यांना मदत करा, आम्हाला मदत करा\nमी तुला विनंति करतो की, आपल्या भावांसाठी हे करा.\nआश्चर्यकारक ग्रेस - माहितीपट (2019)\nमुक्त आवाज - माहितीपट (2017)\nकाँगो जगातील सर्वात मोठे जलविद्युत बांध बांधतो\n16 जून 1881: पुजारी वोडो मेरी लेवॉ मृत्यू\nकॉपीराइट © २०१ Af आफरीखेरी\nखाली आपल्या खात्यात लॉगिन करा\nमॉट दी पेस्स oublié\nनवीन खाते तयार करा\nनोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म भरा\nसर्व रखाणे गरजेचे आहेत. लॉग इन\nआपला पासवर्ड पुनर्प्राप्त करा\nकृपया आपला पासवर्ड रीसेट करण्यासाठी आपले वापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nहा संदेश बंद करण्यासाठी येथे क्लिक करा\nही विंडो 7 सेकंदात स्वयंचलितपणे बंद होईल\n- दृश्यमानता निवडा -सार्वजनिकखाजगी\nहे एका मित्राला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-17T22:38:11Z", "digest": "sha1:JD4S23SBWAIBRZ4WXVXKV6BRELGNUGWS", "length": 16990, "nlines": 160, "source_domain": "sajagtimes.com", "title": "जुन्नर तालुक्यात हाय अलर्ट; डिंगोरे येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nPolitics, latest, पुणे, जुन्नर, महाराष्ट्र, आरोग्य\nजुन्नर तालुक्यात हाय अलर्ट; डिंगोरे येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nजुन्नर तालुक्यात हाय अलर्ट; डिंगोरे येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nजुन्नर तालुक्यात हाय अलर्ट; डिंगोरे येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nजुन्नर तालुक्यात हाय अलर्ट; डिंगोरे येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nसजग वेब टिम, जुन्नर\nजुन्नर | कोरोना च्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात काल आणि आज कोरोनाचा धुमाकूळ चालू झाला आहे. काल राजुरी गावातील १ संशयित रुग्ण पुणे याठिकाणी पाठविण्यात आला होता. त्यांनंतर आता डिंगोरे याठिकाणी मुंबईकहून गावी आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या व्यक्तीच्या घरातील १३ जणांना पुणे याठिकाणी कोरोना विषाणूची चाचणी आणि तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे अशी माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी फोनवरून कळवली आहे.\nगेल्या दोन दिवसांत तालुक्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. प्रशासनाने कडक भूमिका घेत कुणीही घराबाहेर न पडण्याच्या सूचना सर्व नागरिकांना देण्यात आल्या आहेत.\nआळेफाटा, आळे, संतवाडी, राजुरी, बेल्हे ते आणे पर्यंत ची गावे बफरझोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर नारायणगाव आणि वारूळवाडी या दोन मोठ्या गावांमध्ये सकाळी ६ ते ८ यावेळेत फक्त दूध संकलनासाठी लोकांना बाहेर पडता येईल अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.\nशिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न पेटला – विद्यमान खासदारांना फटका बसण्याची चिन्हे\nशिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न पेटला – विद्यमान खासदारांना फटका बसण्याची चिन्हे सजग वेब टीम, शिरूर शिरूर | शिरुर तालुक्याच्या पश्चिम... read more\nआंबेगाव तालुक्यातील ३१२ नागरिक आपापल्या जिल्ह्यात रवाना\nआंबेगाव तालुक्यातील ३१२ नागरिक आपापल्या जिल्ह्यात रवाना सजग वेब टिम, पुणे पुणे (दि.११) | लॉकडाऊनमुळे आंबेगाव तालुक्यात अडकून पडलेल्या कामगार व... read more\nशिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिववंदना\nमनोहर हिंगणे, जुन्नर (सजग वेब टीम) जुन्नर | छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १९) शिवनेरी... read more\nअतुल बेनके व सहकाऱ्यांवरील दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ उत्स्फूर्त बंद\nअतुल बेनके व सहकाऱ्यांवरील दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ उत्स्फूर्त बंद सजग वेब टीम वारुळवाडी | १३ जानेवारी रोजी झालेल्या रास्ता रोको... read more\nनवदाम्पत्याचे कोरोना योद्ध्यांना मदत करण्याचे ध्येय\nनवदाम्पत्याचे कोरोना योद्ध्यांना मदत करण्याचे ध्येय सजग वेब टीम, मुंबई मुंबई | लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्य सुखी संसाराच्या स्वप्नात रममाण होतात. पुढील... read more\nजुन्नर तालुक्याला पडलाय कोरोनाचा वेढा\nजुन्नर तालुक्याला पडलाय कोरोनाचा वेढा सजग वेब टीम, जुन्नर जुन्नर | जुन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चा प्रसार दिवसेंदिवस वाढतोय.... read more\nवेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे नेतृत्व करेन – वळसे पाटील.\n– शासनाने जनभावनेचा आदर करावा पिंपळगाव जोगे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय स्थलांतर जुन्नर | पिंपळगाव जोगे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय स्थलांतर... read more\nऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम ६ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा- जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा- जिल्हाधिकारी नवल किशोर राम सजग वेब टीम, पुणे पुणे | पुणे शहर... read more\nमुरलीधर शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तसमुहाचे प्रमुख हा प्रवास प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार\n‘पुण्यनगरी’ वृत्तसमुहाचे प्रमुख मुरलीधर शिंगोटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली मुरलीधर शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तसमुहाचे प्रमुख हा... read more\nमाध्यम शास्त्राचे ज्ञान ही काळाची गरज – नितीन केळकर\nमाध्यम शास्त्र��चे ज्ञान ही काळाची गरज – नितीन केळकर सजग वेब टीम पुणे | ”माध्यम शास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे,भाषेची आणि अभिव्यक्तीची... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/32096/", "date_download": "2021-01-17T22:51:39Z", "digest": "sha1:NNVQF6JJJZPO6M7RCYMFLVGAMITN53HY", "length": 29134, "nlines": 232, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "लेसिंग, गोट्होल्ट एफ्राइम – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nलेसिंग, गोट्होल्ट एफ्राइम : (२२ जानेवारी १७२९−१५ फेब्रुवारी १७८१). जर्मन नाटककार व समीक्षक. जन्म जर्मनीच्या पूर्व भागात अस��ेल्या कार्मेत्स ह्या गावी. मायसन येथील फ्युरस्टनशूलऽ (इं. अर्थ इलेक्टर्स स्कूल) ह्या विख्यात शाळेत त्याने ग्रीक, हिब्रू व लॅटिन भाषांचा अभ्यास केला. फ्रेंच आणि इंग्रजी ह्या भाषांचेही ज्ञान त्याने प्राप्त करून घेतले होते. १७४६ मध्ये लाइपसिक विद्यापीठात त्याने धर्मशास्त्राचा विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. तथापि तत्त्वज्ञान, कला, साहित्य हे त्याच्या अस्सल आस्थेचे विषय होते. प्लॉटस आणि टेरेन्स ह्या रोमन नाटककारांच्या सुखात्मिका वाचून त्याच्यातही नाट्यलेखन करण्याची आकांक्षा उत्पन्न झाली होती. १७४८ साली देऽर युंगऽ गेलेर्टऽ (इं.शी. द यंग स्कॉलर) ही त्याची सुखात्मिका रंगभूमीवर आली व ती यशस्वी ठरली. डेमन, दी आल्टऽ युंगफर (इं.शी. द ओल्ड मेड), देऽर मिसोग्युन (इं.शी. द मिसॉजिनिस्ट), देऽर फ्रायग्राइस्ट (इं.शी. द फ्री थिंकर) आणि दी युडन (इं.शी. द ज्यूज) ह्या लाइपसिक येथे असताना त्याने लिहिलेल्या अन्य सुखात्मिका (१७४७-४९). मनुष्यस्वभावतील विविध दोषांवर आणि विसंगतींवर त्याने ह्या सुखात्मिकांतून बोट ठेवले. भ्रष्टाचार, नशीब काढण्यासाठी धडपड, पूर्वग्रह, दांभिकता हे ह्या सुखात्मिकांतील काही विषय.\nलाइपसिक विद्यापिठात वैद्यकाचा अभ्यास करण्याचेही त्याने ठरविले होते पण काही आर्थिक अडचणींमुळे त्याला लाइपसिकहून बर्लिनला पळू यावे लागले. पत्रकारी, फ्रेंच व इंग्रजी भाषांतील तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ जर्मन भाषेत अनुवादणे, समीक्षात्मक लेख लिहिणे अशी विविध प्रकारची कामे त्याने केली. १७५२-५२ मध्ये तो व्हिटन्बेर्क येथे होता आणि तेथूनच त्याने वैद्यकातील पदवी घेतली. त्यानंतर तो बर्लिनला परतला. तेथे त्याने ‘थीएट्रिकल लायब्ररी’(इं. अर्थ) ह्या नावाचे एक नियतकालिक काढले पण ते फार काळ चालले नाही. तथापि १७५३-५५ ह्या कालखंडात त्याचे संकलित लेखन (६ खंड) प्रसिद्ध झाले. त्यात लाइपसिक येथील वास्तव्यात त्याने लिहिलेल्या काही महत्त्वपूर्ण सुखात्मिकांचा अंतर्भाव होता. त्याचप्रमाणे मिस सारा सँप्सन (१७५५) ह्या त्याने रचिलेल्या शोकात्मिकेचाही समावेश होता. सामान्य नागरिकांचे चित्रण करणारी जर्मन साहित्यातील ही पहिली शोकात्मिका−ब्युरगरलिषेस ट्राऊअरश्पीऽल−होय.\nतत्त्वज्ञ मोझेस मेंडेल्सझोन आणि लेखक-प्रकाशक सी. एफ्. निकोलाई हे लेसिंगचे बर्लिनमधले मित्र. ह्���ा मित्रांबरोबर त्याने शोकात्मिकेच्या स्वरूपात जो वैचारिक पत्रव्यवहार केला, तो ब्रीफवेखसेल युवर दस ट्राऊअरश्पीऽल (इं.शी. कॉरिस्पाँडन्स अबाउट ट्रॅजिडी) या नावाने प्रसिद्ध झाला (१७५६-५७). नैतिक उद्बोधन करणे हे शोकात्मिकेचे कार्य नव्हे, अशी भूमिका लेसिंगने ह्या पत्रव्यवहारात घेतलेली दिसते. नोव्हेंबर १७५५ ते एप्रिल १७५८ ह्या काळात लेसिंग लाइपसिकमध्ये राहिला. मे १७५८ मध्ये तो बर्लिनला परतला आणि नोव्हेंबर १७६० पर्यंत तेथे त्याचे वास्तव्य होते. तो तेथे असतातना …ब्रीफऽडी नॉयस्टऽलिटराटुरर बेट्रेफेंड (इं.शी. लेटर्स कन्सर्निंग द लेटेस्ट लिटरेचर) ह्या नियतकालिकात समकालीन साहित्यावर त्याने निबंध लिहिले. ह्या निबंधांतून त्याने योहान ख्रिस्टॉफ गोट्शेट ह्या नवअभिजाततावादी जर्मन समीक्षकाच्या नाट्यविषयक विचारांवर प्रखर हल्ला चढविला. नव-अभिजाततावादी फ्रेंच साहित्याने गोट्शेटची वाङ्मयीन अभिरुची घडविलेली होती आणि त्याचाच आदर्श समोर ठेवून जर्मन साहित्यात परिवर्तन घडवून आणण्याची त्याची भूमिका होती. जर्मन नाटके ही नव-अभिजाततावादी तंत्रानेचे लिहिली गेली पाहिजेत, असा त्याचा आग्रह होता. लेसिंगने ह्या भूमिकेला विरोध करून जर्मन नाटकाला नवी दिशा दाखवली आणि शेक्सपिअरला आदर्श नाटककार म्हणून उचलून धरले. १७५८ साली लेसिंगने काही उत्कृष्ट बोधकथा−‘फेबल्स’ (जर्मन ‘फाबेलन्’’)−लिहिल्या आणि त्यांतून समाजातील अपप्रवृत्तींवर आणि विसंगतींवर टीका केली. बोधकथा ह्या साहित्यप्रकारावर त्याने एक निबंधही लिहिला. बोधकथेच्या रूपकात्मक घाटाचे त्याने त्यात विश्लेषण केले.\nलेसिंग ब्रेस्लौ येथे सायलीशियाच्या सैनिकी प्रशासकाचा (मिलिटरी गव्हर्नर) सचिव म्हणून १७६० साली काम करू लागला. तेथे असताना त्याने तेथील ग्रंथालयाचा लाभ घेऊन तत्त्वज्ञानाचा आणि सौंदर्यशास्त्राचा अभ्यास केला. ह्या अभ्यासातून लाओकून … (१७६६, इं.शी. लाओकून ऑर, ऑन द लिमिट्स ऑफ पेंटिंग अँड पोएट्री) हा ग्रंथ निर्माण झाला. चित्रकलेसारख्या रूपण कला आणि काव्य ह्यांच्या कार्यात साध्य, साधन आणि शक्यता ह्यांच्या संदर्भात कोणते भेद संभवतात, ह्याचे विवेचन ह्या ग्रंथात लेसिंगने केले आहे. चित्रशिल्पासारख्या रूपण कला ह्या स्थलसंबद्ध असतात. त्यामुळे घटनांच्या मालिकेतील सर्वांत अभिव्यक्तिक्षम असा क्षण निवडून तो सादर करणे, हे त्यांचे कार्य ठरते. तथापि काव्यकला ही कालसंबंद्ध असते आणि गतिमानतेशी तिचे नाते असते. त्यामुळे स्थितिशील (स्टॅटिक) वर्णन हे कवितेचे सत्त्व होऊ शकत नाही, असे त्याचे मत होते.\nब्रेस्लौमधील लेसिंगच्या वास्तव्याचे आणखी एक फलित म्हणजे मीना फोन बार्नहेल्म (१७६७) ही त्याची गाजलेली सुखात्मिका. आत्मसन्मानासंबंधीची आचारसंहिता काटेकोरपणे पाळू पाहणारा एक प्रशियन सेनाधिकारी आणि ह्या आचारसंहितेच्या शिस्तीमुळे त्याच्या प्रेमाला वंचित होण्यासारखी परिस्थिती जिच्या वाट्याला आली आहे अशी त्या अधिकाऱ्याची प्रेयसी, ह्यांचे चित्रण तीत केलेले आहे. विनोदी, खेळकर शैलीने हा प्रगल्भ विषय हाताळताना त्याच्या वजनाला लेसिंगने कुठेच बाधा येऊ दिलेली नाही.\nबर्लिनमध्ये आल्यानंतर (१७६५) दोन वर्षांनी लेसिंग हा हँबर्ग येथील काही नागरिकांनी नव्याने स्थापन केलेल्या जर्मन राष्ट्रीय रंगभूमीचा सल्लागार नेमला गेला. हा प्रकल्प वर्षभरसुद्धा चालला नाही. तथापि ह्या रंगभूमीशी लेसिंगचा जो संबंध आला, त्यातून त्याच्या नाट्यविषयक निबंधांचा एक संग्रह हांबुगींशऽड्रामाटुगींऽ (१७६७-६८ इं.शी. ड्रमॅटिक नोट्स फ्रॉम हँबर्ग) प्रसिद्ध झाला. त्यात त्याने नाटक व रंगभूमी ह्यांविषयी मूलभूत स्वरूपाचे काही विचार मांडले. सुखात्मिका आणि शोकात्मिका ह्यांच्या स्वरूपाविषयीचे त्याचे चिंतन ह्या ग्रंथात आढळते त्याचप्रमाणे ॲरिस्टॉटलच्या नाट्यविषयक उपपत्तीची चर्चाही त्यात अंतर्भूत आहे.\nलेसिंग वॉलफन−ब्यूटल येथे १७७० पासून ग्रंथपालाची नोकरी करू लागला. त्यानंतर काही वर्षांनी त्याने फ्रागमेंटऽआइनेस उनबेकांटन (१७७४−७७, इं.शी फ्रॅगमेंट्स ऑफ ॲन अन्नोन) ह्या नावाने हेर्मान झामुएल रीमारुस (१६९४−१७६८) ह्या जर्मन विचारवंताचे प्रागतिक विचार प्रसितद्ध केले आणि सनातनी ख्रिस्ती धर्मनिष्ठांचा त्याच्यावर रोष झाला. लेसिंगनेही त्या रोषाला आपली प्रतिक्रिया दिली. सनातनी धर्मविचाराला चिकटून राहण्यापेक्षा सत्याचा शोध अधिक महत्त्वाचा आहे, अशी भूमिका त्याने घेतली. १७७२ मध्ये एमिलिना गालोटी ही त्याची नाट्यकृती रंगभूमीवर आली. एमिलिआ गालोटी ह्या स्त्रीच्या जीवनाची ही शोकांतिका. रचनेच्या दृष्टीनेही हे नाटक उत्कृष्ट आहे. नाथर देऽर वायजऽ (���ं.शी. नाथान द वाइज) हे त्याचे नाटक १७७९ मध्ये रंगभूमीवर आले. धर्म कोणताही असो माणुसकी आणि मानवी बंधुत्व महत्त्वाचे आहे, हा विचार त्याने नाटकाद्वारे मांडला. दी एरत्सिबुंग देस मेनशनगेश्लेष्टस् (१७८०, इं.शी. द एज्युकेशन ऑफ द ह्यूमन रेस) हा लेसिंगचा अखेरचा ग्रंथ. पूर्णत्व प्राप्त करून घेण्याची क्षमता मानवाच्या ठायी आहे, हा त्याचा विश्वास ह्या ग्रंथात दिसून येतो.\nएव्हा क्योनिग ह्या स्त्रीशी १७७६ साली त्याने विवाह केला परंतु त्याचे वैवाहिक जीवन अल्पजीवी ठरले. १७७८ साली त्याची पत्नी निधन पावली. लेसिंगचे अखेरचे दिवस एकाकीपणात गेले. जर्मनतील ब्राऊनश्वाइन येथे तो दरिद्री अवस्थेत निधन पावला. त्याचे ग्रंथ १९२५ साली २५ खंडांत संपादून प्रसिद्ध करण्यात आले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/28637?page=1", "date_download": "2021-01-17T22:44:20Z", "digest": "sha1:S6PSXKEEIBBT472JSWEF6LLLXVDZ6ZLP", "length": 7092, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०११ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०११\nकिलबिल - गणपती अथर्वशीर्ष - पार्थ (दीपाली) लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आनंदमेळा-आवडती व्यक्तिरेखा-मी आणि बाबा सॉलीड टीम - सानिका लेखनाचा धागा\nसुश्राव्य संगीत - अमुचा स्वदेश हिंदुस्थान - रविंद्र साठे आणि समूह लेखनाचा धागा\nकिलबिल - शृती (Madhura_111) लेखनाचा धागा\n\"सारे प्रवासी घडीचे\" - सुमेनिष लेखनाचा धागा\nप्रवासवर्णन स्पर्धा - \"सारे प्रवासी घडीचे\" - शाम लेखनाचा धागा\nआमंत्रण लेखनस्पर्धा - \"आवताण ... लै वरताण\" - कविता नवरे लेखनाचा धागा\nकिलबिल - बाप्पाची पमपम - सानिका (तोषवी) लेखनाचा धागा\nशीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ४ - \"शालेय आरोळ्या\" लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर-ईशिका लेखनाचा धागा\nकिलबिल - गणपती स्तोत्र- ऋचा (राखी) लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर-अनन्या लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - ईशान लेखनाचा धागा\nप्रवासवर्णन स्पर्धा - \"सारे प्रवासी घडीचे\" - जाईजुई लेखनाचा धागा\nकिलबिल - सृजन (रूणुझुणू) लेखनाचा धागा\nआमंत्रण लेखनस्पर्धा - \"आवताण ... लै वरताण\" - बेफ़िकीर लेखनाचा धागा\nसंयोजकांचे मनोगत - मायबोली गणेशोत्सव २०११ लेखनाचा धागा\nमतदान आणि परीक्षण : प्रवेशिकांची एकत्रित यादी - मायबोली गणेशोत्सव २०११ लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर - कौस्तुभ लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - श्रावणी लेखनाचा धागा\nSep 16 2011 - 6:38am जागू-प्राजक्ता-प-म्हात्रे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/an-india-pakistan-series-shoaib-akhtars-suggestion-for-fund-collection-to-fight-covid-19-crisis-47949", "date_download": "2021-01-17T21:43:04Z", "digest": "sha1:CHZWHFGGRHWGXFIIEEOHIJH5JK2LWD2O", "length": 10388, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "कोरोनाविरोधत लढण्यासाठीच्या निधीसाठी भारत-पाक मालिका खेळवा- शोएब अख्तर", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकोरोनाविरोधत लढण्यासाठीच्या निधीसाठी भारत-पाक मालिका खेळवा- शोएब अख्तर\nकोरोनाविरोधत लढण्यासाठीच्या निधीसाठी भारत-पाक मालिका खेळवा- शोएब अख्तर\nकरोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी अशी मागणी केली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्रिकेट\nभारतासह जगभरात कोरोनाच्या व्हायरसनं जनतेला हैराण केलं आहे. या कोरोना व्हायरसमुळं नागरिकांना घराबाहेर पडता येत नसून, त्यांना मोठ्या त्रासांनाही सामोरं जावं लागतं आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी भारतातील सरकारी यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत आहे. अशातच भारताचा शेजारी पाकिस्तानात करोना विषाणूमुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशा परिस्थितीत करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी अशी मागणी केली आहे.\nप्रत्येक देशात नागरिक आपलं सामाजिक भान ओळखत गरजू व्यक्तींना मदत करत आहेत. अनेक उद्योगपती, खेळाडू, कलाकार करोनाविरुद्ध लढ्यासाठी मदतनिधीही उभारत आहेत. 'सध्याचा काळ सर्वांसाठी खडतर आहे, अशा परिस्थितीत मी दोन्ही देशांमध्ये ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी असा पर्याय सुचवतो आहे. या सामन्यांचा निकाल काय लागेल याकडे दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींनी गंभीरतेने पाहू नये. विराट कोहलीने शतक झळकावलं तर त्याचा आनंद पाकिस्तानातील लोकांना झाला पाहिजे, बाबर आझमने शतक झळकावल्यानंतर भारतामधील चाहते खुश झाले पाहिजेत. प्रदीर्घ कालावधीनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच क्रिकेट मालिका खेळत असल्यामुळं या सामन्यांना टिव्हीवर चांगली प्रेक्षकसंख्या लाभेल. यामधून मिळणारा निधी हा दोन्ही देशांच्या सरकारने कोरोनाविरुद्ध लढ्यात वापरावा', असं शोएब अख्तरनं एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.\nसध्या लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जनता ही घरात बसून आहे. त्यामुळं अशा परिस्थितीत ही मालिका खेळवली गेल्यास याला प्रतिसादही चांगला मिळेल. ही वेळ मालिका खेळवण्यासाठी योग्य नाही, पण परिस्थिती नियंत्रणात आल्यानंत��� दुबई सारख्या त्रयस्थ ठिकाणी हे सामने खेळवले जाऊ शकतात. खेळाडूंच्या प्रवासासाठी वेगळी सोयही केली जाऊ शकते. यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिका पुन्हा सुरु होण्यास मदत होईल असंही शोएब अख्तरने नमूद केलं.\nमुंबईतील भाटिया रुग्णालयही सील\n वरळीत आणखी ५५ कोरोनाग्रस्त सापडले\nखोट्या बंदुकीने दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना अटक\nमेट्रोच्या 'या' मार्गावर धावणारी रेल्वेगाडी २७ जानेवारीला मुंबईत होणार दाखल\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना मिळणार तात्काळ प्रथमोपचार\nराज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात; भीती नको‌\nमहाराष्ट्रात पहिल्या दिवशी ६४ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nअत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचा एसटीचा मोफत प्रवास बंद\nबॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाची लागण\nचौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, 'हा' खेळाडू करणार पदार्पण\nतिसऱ्या कसोटीपूर्वी भारताला धक्का, केएल राहुल मायदेशी परतला\nभारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीचा अपघात\nआयसीसीकडून दशकातील सर्वश्रेष्ठ टी २०, वन डे संघाची घोषणा\nआयपीएलमध्ये आता १० संघ खेळणार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/big-competition-in-the-ncp-for-the-legislative-council-election-2020-mhas-451387.html", "date_download": "2021-01-17T21:04:29Z", "digest": "sha1:K6VFFKQ4XG6XEN6433U57RXSN3T65T2Q", "length": 19723, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच, महाविकास आघाडीतील 'ही' नावं आहेत स्पर्धेत, Big competition in the NCP for the Legislative Council election 2020 mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नो���र भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची स��्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nविधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच, महाविकास आघाडीतील 'ही' नावं आहेत स्पर्धेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\nविधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच, महाविकास आघाडीतील 'ही' नावं आहेत स्पर्धेत\nमहाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी काही नावांवर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.\nमुंबई, 5 मे : महाराष्ट्रात निर्माण झालेल्या मोठ्या राजकीय अस्थिरतेच्या चर्चेनंतर राज्यातील विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली. या निवडणुकीचं वेळापत्र जाहीर झाल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी काही नावांवर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.\nविधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या नावावर चर्चा झाली. तर शिवसेनेकडून या आधीच दोन नावं निश्चित झाली आहे. त्यामध्ये स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नुकताच ज्यांच्या आमदारकीचा कार्यकाल संपला त्या विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांच्या नावाचा समावेश आहे.\nनिवडणूक उमेदवारी म्हटलं की जागा आणि उमेदवारीसाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होते. राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून दोन जागा तर काँग्रेस 1 जागा घेणार असल्याची माहिती आहे.\nकाँग्रेस-र��ष्ट्रवादीतून कुणाची नावं आहेत चर्चेत\nराष्ट्रवादी पक्षाकडून विधानपरिषद निवडणूक उमेदवारीसाठी हेमंत टकले, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर या इच्छुकांची नाव चर्चेत आहेत, तर काँग्रेस पक्षाकडून मोहन जोशी, माणिकराव ठाकरे , नसिम खान, मुजप्फर हुसेन यांची नाव चर्चेत आहेत.\nराष्ट्रवादीत सु्प्रिया सुळे या त्यांच्या निकटवर्तीय रूपाली चाकणकर, आदिती नलावडे यांची वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील तर अजित पवार हे अमोल मिटकरी, नजीम मुल्ला यांच्या नावासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्ली हायकमांड यांच्याशी काँग्रेस पक्षातील अंतिम नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी चर्चा करणार आहेत, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.\nहेही वाचा - कोरोनाच्या संकटकाळात 'ठाकरे सरकार' देणार महाराष्ट्राला खुशखबर\nविधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या पदरात केवळ एक जागा पडत असल्याने इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यात एकाच उमेदवाराला संधी देताना प्रादेशिक आणि सामाजिक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असं समजतं. काँग्रेस प्रदेशध्यक्ष थोरात हे दिल्लीत महाराष्ट्र प्रभारी मललिकार्जुन खरगे, अहमद पटेल आणि सोनिया गांधी यांचियाषी चर्चा करून अंतिम नावं निश्चित करतील, अशी माहिती आहे.\nसंपादन - अक्षय शितोळे\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक���कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/28637?page=3", "date_download": "2021-01-17T22:50:12Z", "digest": "sha1:TSB4X2P7O3OXRAWN6O67F72HDHDJE5JE", "length": 6769, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०११ | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०११\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर + आवडते कॅरॅक्टर - सानिका नवरे लेखनाचा धागा\nमायबोली गणेशोत्सव २०११ - सांगता आणि कानोसा लेखनाचा धागा\nसुश्राव्य संगीत - गिरीजासुता - अगो लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडती व्यक्तिरेखा - मुक्ता लेखनाचा धागा\nईशिकाचा द्विमिती बाप्पा लेखनाचा धागा\nकिलबिल - भीमरूपी महारूद्रा - ईशा (राखी) लेखनाचा धागा\nशेवटचं वळण- \"जिंदगी ना मिलेगी दोबारा\" लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - ईशा लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - परी लेखनाचा धागा\nप्रवासवर्णन स्पर्धा - \"सारे प्रवासी घडीचे\" - स्वप्ना_राज लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आवडते कार्टून कॅरॅक्टर/ आवडती व्यक्तिरेखा - धनश्री लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर - मिहिका लेखनाचा धागा\nपुण्यातील गणेश विसर्जन - मानाचे गणपती लेखनाचा धागा\nतुझ्या गळा, माझ्या गळा - विषय ४ : राहुल गांधी आणि राखी सावंत लेखनाचा धागा\nकिलबिल - रामरक्षा ८ श्लोक - अवनी (Kanak27) लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - प्रांजल लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - अनन्या लेखनाचा धागा\nकिलबिल - तन्वी (मनस्विता) लेखनाचा धागा\nकिलबिल - सावलीची बाहुली (सावली) लेखनाचा धागा\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - मुक्ता लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/supreme-court-order-on-karnataka-crisis-can-not-save-hd-kumaraswamy-govt-see-how-90570.html", "date_download": "2021-01-17T21:21:40Z", "digest": "sha1:BZTJ2FSBRLFQM2IDNKRQ3DGG4XMRAEEW", "length": 15243, "nlines": 318, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कुमारस्वामी सरकार पडण्याच्या स्थितीत, कर्नाटकात पुन्हा एकदा कमळ फुलणार?", "raw_content": "\nमराठी बातमी » राष्ट्रीय » कुमारस्वामी सरकार पडण्याच्या स्थितीत, कर्नाटकात पुन्हा एकदा कमळ फुलणार\nकुमारस्वामी सरकार पडण्याच्या स्थितीत, कर्नाटकात पुन्हा एकदा कमळ फुलणार\nकाँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंडखोर आमदारांना विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी उपस्थित राहणं बंधनकारक नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबंगळुरु : कर्नाटकातील दोन आठवड्यांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर सध्याचं एचडी कुमारस्वामी यांचं सरकार पडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कर्नाटकातील चित्र स्पष्ट झालं आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंडखोर आमदारांना विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी उपस्थित राहणं बंधनकारक नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. यामुळे काँग्रेस-जेडीएसचं संख्याबळ बहुमतापेक्षा खाली येणार आहे.\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा स्पष्ट अर्थ असा होतो, की 15 बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्ष जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत त्यांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणं बंधनकारक नाही. विधानसभा अध्यक्षांनी 18 जुलै म्हणजे विश्वासदर्शक ठरावाच्या दिवसापर्यंत निर्णय न घेतल्यास हे 15 आमदार पक्षाच्या व्हीपनंतरही गैरहजर राहू शकतात. त्यामुळे सध्याच्या समीकरणांनुसार कुमारस्वामी सरकार पडणं निश्चित मानलं जातंय.\nकर्नाटक विधानसभेतील पक्षीय बलाबल\nकर्नाटक विधानसभेचं एकूण संख्याबळ 224 आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस आणि जेडीएसच्या 15 आमदारांची गैरहजेरी असल्यास संख्याबळ 209 वर येईल. यानुसार बहुमताचा आकडा 105 पर्यंत येतो, जो भाजपला स्पष्टपणे बहुमत मिळवून देईल. कारण, भाजपकडे सध्या स्वतःचे 105 आमदार आहेत, तर एका अपक्षाचंही समर्थन मिळालंय. केपीजेपीचाही आमदार भाजपला समर्थन देत असल्यामुळे एकूण संख्याबळ 107 होतं, जे बहुमतापेक्षा जास्त आहे. तर दुसरीकडे विश्वासदर्शक ठरावात कुमारस्वामी बहुमत सिद्ध न करु शकल्यास ��ाजपचं सरकार येणं निश्चित आहे.\n15 आमदार गैरहजर राहिल्यानंतरचं समीकरण\nएकूण आमदार – 224\nगैरहजर आमदार – 15\nगैरहजेरीनंतरची एकूण संख्या – 209\nअपक्ष – 1 (भाजपला पाठिंबा)\nकेपीजेपी – 1 (भाजपला पाठिंबा)\nकांग्रेस – 66 (विधानसभा अध्यक्षांसहित)\nPhotos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nगौतम अदानींवर 4.5 लाख कोटींची NPA, सुब्रमण्यम स्वामींचा मोठा आरोप\nअर्थकारण 2 hours ago\nSpecial Report | औरंगाबादच्या नामांतरावरून ढोंगीपणा कोण करतंय\nपुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nमुख्यमंत्र्यांसाठी गुजराती भाषेत उपरोधिक ट्विट, मनसे आमदारांची थेट गुजराती समाजाच्या कार्यक्रमास हजेरी\nताज्या बातम्या2 hours ago\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या2 hours ago\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\nइंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nगेल्या सरकारमध्ये मोठा शिक्षक भरती घोटाळा, प्रकाश शेंडगेंचे मोठे वक्तव्य\nSpecial Report | कोरोनानंतर महाराष्ट्राला बर्ड फ्लूचा विळखा, सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरु\nताज्या बातम्या2 hours ago\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\nगेल्या सरकारमध्ये मोठा शिक्षक भरती घोटाळा, प्रकाश शेंडगेंचे मोठे वक्तव्य\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nकोणत्या पक्षाकडे सध्या किती ग्रामपंचायती, जाणून घ्या ग्रामपंचायतींचा लेखाजोखा\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या2 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/2741", "date_download": "2021-01-17T22:10:48Z", "digest": "sha1:AUE5KOHT3OO3KACOJEHWRXNABB3EJT37", "length": 16269, "nlines": 183, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "सीएए व एनआरसी विरोधात उद्या शेगावात धरणे | policewalaa", "raw_content": "\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nरशियाने केल्या कोरोना लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण , सेचोनोव युनिव्हर्सिटीचा दावा\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nजन्मदात्या बापानेच आपल्या सख्ख्या दोन मुलींना बनविले शिकार ,\nकोरोना लसीकरणाची तयारी राज्यातपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nएकाच कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या तिघांचा मृत्यू एक गंभीर\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पदावर राहन्याचा नैतिक अधिकार नाही – आरपीआय डेमॉक्रॅटिक\nकृषी कायदा विरोधामध्ये आंदोलन करत असताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मालाड येथे श्रद्धांजली वाहण्यात आली\n‘बर्ड फ्ल्यू’ अत्यंत धोकादायक असल्याने अलर्ट घोषीत करणं गरजेचं – राजेश टोपे\nगुंडांना शह देणाऱ्या आ. राम कदमावरच – डॉ. राजन माकणीकर\nबाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात संबंध भारतात EVM बंदी पर्यंत चक्काजाम व्हावा – डेमोक्रॅटिक रिपाई\nयवतमाळ जिल्ह्यातील कुर्ली येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेच्या अपहार प्रकरणी यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल\nशेळीला झाला माणूसरुपी पिल्लू \nमानवविकास साधनाश्रमात अंत्यसंस्कार : पुर्व विदर्भातील असंख्य गुरुदेवभक्तांनी वाहिली साश्रुनयनाने श्रद्धांजली\nदेवळी येथे महिला सक्षमिकरण मेळाव्याचे आयोजन\nआचार्य ग्रामगीतादास रामकृष्णदादा अत्रे महाराज अनंतात विलिन\nजळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना\nशहरातील चौपदरी मार्ग नियमबाह्य व बेकायदेशीर होत असल्या बाबत पोलिस तक्रार दाखल\nमौलाना ���बुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रँथालय राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी\nमनियार बिरादरी ने पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांचा केला गौरव\nचिनावल वडगाव रस्त्यावरील पुलाची दुरावस्था\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nप्रियदर्शनी बँकेतर्फे शाखा कुंभार पिंपळगाव येथे ग्राहक मेळावा,पत्रकारांचा सत्कार\nघनसावंगी तालुक्यात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम\nमंगलाष्टके सुरू होते अंगावर अक्षदा पडत होत्या अन , विपरितच घडले , \nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nक्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न\nमाझ्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला माझ्या दोन मुलांची आई , ना , धनंजय मुंडे\nचालत्या लक्झरी बसमध्ये तरुणीवर चाकूच्या धाकावर बलात्कार ,\nपत्नी चा आवाज आला अन पती गेला मात्र विपरितच घडला \nHome महत्वाची बातमी सीएए व एनआरसी विरोधात उद्या शेगावात धरणे\nसीएए व एनआरसी विरोधात उद्या शेगावात धरणे\nतहाफ्फुज ए शरियत आणि संविधान बचाव संघर्ष समिती व इतर राजकीय पक्षांचे आयोजन…\nशेगाव , दि. १९ :- देशात लागू करण्यात आलेला सीएए आणि अंमलबजावणीची तयारी करण्यात येणाऱ्या एनआरसी या कायद्याच्या विरोधात तहाफ्फुज ए शरियत कमेटी, संविधान बचाव संघर्ष समिती, व इतर राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर शेगावात एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nसंसदेत सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने सुरु झाली. या आंदोलनांचे सत्र अजूनही सुरुच आहे. दरम्यान,सोमवारी शेगाव येथील तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजे पासून ४ वाजे पर्यंत तहाफ्फुज ए शरियत, संविधान बचाव समिती आणि शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर शेगावात एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात शहरातून ५०० च्या जवळपास नागरिक सहभागी होण्याचा अंदाज आहे. या साठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन तहाफ्फुज ए शरियत कमेटी, संविधान बचाव संघर्ष समिती, व इतर राजकीय पक्षांकडून कडून करण्यात आले आहे.\nPrevious articleरेल्वे रूळ ओळातांना घडली दुर्घटना\nNext articleअखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघ अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी देवानंद खिरकर यांची नियुक्ती\nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nक्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न\nमाझ्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला माझ्या दोन मुलांची आई , ना , धनंजय मुंडे\nजळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना\nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nमहत्वाची बातमी January 17, 2021\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य...\nयवतमाळ जिल्ह्यातील कुर्ली येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेच्या अपहार प्रकरणी...\nदयाभाई खराटे स्मृति अभिवादन सभा व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nजळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना\nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/28637?page=5", "date_download": "2021-01-17T23:00:12Z", "digest": "sha1:6LFTNEWJ356UVPNRI7JMOVS6BRV4QYEU", "length": 7506, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०११ | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०११\nलहान मुलांसाठी कार्यक्रम- आनंदमेळा- किलबिल- प्रवेशिका लेखनाचा धागा\nशेवटचं वळण - \"कोणी घेतला बदला\nआमंत्रण लेखन स्पर्धा (नियम) : \"आवताण... लै वरताण\" : मायबोली गणेशोत्सव २०११ लेखनाचा धागा\nछाया-गीत झब्ब�� - 'दे ट्टाळी' - विषय १ : \"कहानी घर घर की\" लेखनाचा धागा\nप्रकाशचित्र स्पर्धा : अदाकारी - \"जादू तेरी नजर\" - प्रवेशिका लेखनाचा धागा\nसुश्राव्य संगीत - सकल कलांचा उद्गाता - केदार पावनगडकर लेखनाचा धागा\nप्रवासवर्णन स्पर्धा (नियम) : \"सारे प्रवासी घडीचे\" - मायबोली गणेशोत्सव २०११ लेखनाचा धागा\nकथा पूर्ण करा, शीर्षक द्या, लेखक/लेखिका ओळखा : शेवटचं वळण (कथा २) आणि प्रवेशिका लेखनाचा धागा\nशीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ३ - \"नात्यातल्या आरोळ्या\" लेखनाचा धागा\nशेवटचं वळण - \"न फुललेलं प्रेम\" लेखनाचा धागा\nSep 3 2011 - 4:15am मुक्तेश्वर कुळकर्णी\nतुंदिलतनु तरी... - साजिरा लेखनाचा धागा\nसुप्रसिध्द आणि अप्रसिध्द गणपती मंदिरे लेखनाचा धागा\nलहान मुलांसाठी कार्यक्रम- आनंदमेळा- छोटे कलाकार(आवडते कार्टून कॅरॅक्टर/ आवडती व्यक्तिरेखा)- प्रवेशिका लेखनाचा धागा\nमायबोली शिर्षकगीत स्पर्धा - \"ज्योतीने तेजाची आरती\" - UlhasBhide लेखनाचा धागा\nमायबोली शीर्षकगीत स्पर्धा (नियम) : \"ज्योतीने तेजाची आरती...\" - मायबोली गणेशोत्सव २०११ लेखनाचा धागा\nछाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय २ : \"मुझे जिने दो\" लेखनाचा धागा\nप्रकाशचित्र स्पर्धा : अदाकारी - \"आकाश तू, आभास तू\" - प्रवेशिका लेखनाचा धागा\nसुश्राव्य संगीत - तुंदिलतनु श्री गणेश - केदार पावनगडकर लेखनाचा धागा\nदवंडी १ : मायबोली गणेशोत्सव २०११ लेखनाचा धागा\nगणेशोत्सव २०११ : श्री गणेश प्रतिष्ठापना लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-12-may-2016-for-mpsc-exams/", "date_download": "2021-01-17T22:25:14Z", "digest": "sha1:GTMBBE3S6NBDANLQC67KC5QVAAGM7I5Z", "length": 19959, "nlines": 245, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 12 May 2016 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (12 मे 2016)\nभारतीय नौदलात ऐतिहासिक क्षणांची नोंद :\nनौदलात तीस वर्षे सेवेत असलेल्या सी-हॅरिअर्सची जागा (दि.11) नव्या दमाच्या मिग-29 के लढाऊ विमानांनी घेतली.\nभारतीय नौदलाच्या इतिहासात यावेळी ऐतिहासिक क्षणांची नोंद झाली.\nदाबोळी येथील आयएनएस हंसा तळावर सी-हॅरिअर्सला निरोप देऊन मिग-29 के विमानाचे स्वागत करण्यात आले.\nसी-हॅरिअर्स आणि मिग-29 के विमानांचे नेत्रदीपक संचलन झाले.\n‘मिग-29 के’ हे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे.\nप्रतिमिनिट साठ हजार फुटांवरून उड्डाण करण्याची त्याची क्षमता आहे.\nतसेच मल्टिमोडल रडारवर ते येत नाही. एका मिनिटात शून्य ते एक हजार प्रति किलोमीटर नॉटिकल मैल या वेगाने झेपाविण्याची या विमानाची क्षमता आहे.\nचालू घडामोडी (11 मे 2016)\nनाना पाटेकर यांना चित्ररत्न पुरस्कार जाहीर :\nमुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘सह्याद्री नवरत्न’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना चित्ररत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.\nतसेच संगीतकार अजय-अतुल संगीतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.\nत्याचप्रमाणे उद्योजक अनिल जैन यांना वैभवरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.\nसह्याद्री वाहिनीच्या वतीने संगीत, चित्रपट, शिक्षण, नाट्य, क्रीडा, पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘नवरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.\n‘नवरत्न’ पुरस्कारांचे हे 15 वे वर्ष असून सुरुवातीपासून ‘गोदरेज’ या सोहळ्याचे प्रायोजक आहे़.\nराज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजता प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘नवरत्न’ पुरस्कार सोहळा होणार आहे.\nराज्यात होणार खनिज सर्वेक्षण :\nभूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाद्वारे 2016-17 मध्ये खनिज सर्वेक्षण समन्वेषणाच्या एकूण 10 योजना राज्यामध्ये राबविण्याचे प्रस्तावित केले आहे.\nतसेच यामध्ये प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात चुनखडक, चंद्रपूर जिल्हा लोह खनिजासाठी, अहमदनगर, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील सामान्य सर्वेक्षण योजनांचा समावेश आहे.\nमहाराष्ट्र राज्य भूवैज्ञानीय कार्यक्रम मंडळाची 52 वी बैठक नागपूर येथे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.\nयावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय व केंद्र शासनाच्या भारतीय भूवैज्ञानीय सर्वेक्षण विभाग व इतर यंत्रणेद्वारे कार्यसत्र 2015-16 मध्ये महाराष्ट्र राज्यात केलेल्या भूवैज्ञानीय सर्वेक्षण व खनिज समन्वेषण कार्याचा आढावा घेण्यात आला.\nतसेच 2016-17 मध्ये संबंधित विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या भूवैज्ञानीय कार्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली.\n‘आरएसएस’च्या गीताचा पाठ्यपुस्तकात समावेश :\nजूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात गुजरात राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय पुस्तकात देशभक्ती, भारत माता आणि भारतीय संस्कृतीस स्थान देण्यात येणार आहे.\n‘गुजरात स्टेट स्कूल टेक्स्टबुक बोर्ड’ नववी आणि दहावीच्या हिंदी प्रथम भाषा आणि हिंदी द्वितिय भाषेच्या पुस्तकात ‘मनुष्य तू बंदा महान है’ या गीताचा समावेश करणार आहे.\nपंडित भारत व्यास यांनी लिहिलेले हे गीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ्याच्या शाखांमध्ये गायले जाते.\nतसेच याशिवाय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी लिहिलेल्या ‘कदम मिलाकर चलना होगा’ गीताचादेखील पुस्तकात समावेश होणार आहे.\n‘गुजरात स्टेट स्कूल टेक्स्टबुक बोर्ड’ देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या आत्मकथेतील एका भागाचादेखील शालेय पुस्तकामध्ये समावेश करणार आहे.\nपंडीतजींच्या आत्मचरित्रातील या भागात नेहरूंनी रोहतकच्या (हरियाण) शेतकऱ्यांना ‘भारत माता की जय’ विषयी संबोधित केले आहे.\nदरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजस्थान बोर्डाच्या शालेय पुस्तकातून जवाहरलाल नेहरूं संबंधीचा भाग काढून टाकण्यात आला होता.\n‘गुजरात स्टेट स्कूल टेक्स्टबुक बोर्ड’च्या निर्णयाविषयी बोलताना बोर्डाचे अध्यक्ष नितीन पेठानी म्हणाले की, यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे… साहित्याच्या माध्यमातून आम्ही हे अतिशय प्रभावीपणे केले आहे… यामुळे युवकांमध्ये हळूहळू कमी होत चाललेली देशप्रेमाची भावना निर्माण होईल.\nबॅंकेतील बचत खात्यात महत्वाचे बदल :\nबॅंकेतील बचत खात्यात काहीच (शून्य) रक्कम शिल्लक नसल्यास बँक दंड म्हणून त्याच्या खात्यावरील रक्कम उणे (मायनस) करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) घेतला आहे.\nआरबीआयने या संदर्भात बँकांना दिलेल्या सूचनेनुसार, बचत खात्यातील किमान रक्कम (मिनिमम बॅलेन्स) शून्य झाल्यानंतर देखभाल शुल्क (मेंटनंन्स चार्जेस) न आकारण्याचे आदेश दिले आहेत.\nबचत खात्यात रक्कम शिल्लक नसताना त्यावर कोणतीही बॅंक दंड किंवा शुल्क आकारत असल्यास ग्राहक त्याच��� आरबीआयकडे तक्रार करू शकतो.\nपगार जमा होणार्‍या खात्याबाबत अशा तक्रारी जास्त आहेत.\nनोकरी देणारी कंपनी कर्मचाऱ्याचे नवीन बॅंक खाते उघडते.\nमात्र बर्‍याचदा कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यानंतर पगारी खात्याचे बचत खात्यात रुपांतर केले जाते.\nतसेच त्यावर देखभाल शुल्काचा नियम लागू केला जातो. यामुळे मात्र बचत खात्यात उणे रक्कम (मायनस बॅलेन्स) दाखवली जाते.\n1 एप्रिल 2015 पासून आरबीआयने बँकांना तसे न करण्याची सूचना दिली होती. आता त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.\nवेटलिफ्टिंग स्पर्धेत मुंबईचे वर्चस्व :\nनुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापौर चषक वेटलिफ्टिंग स्पर्धेत, यजमान मुंबईने पुरुष व महिला गटात अनुक्रमे 38 व 39 गुणांसह एकहाती वर्चस्व राखताना सांघिक विजेतेपदावर कब्जा केला, तसेच प्रणित शिंदे व जयवंती देशमुख या ठाणेकरांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात बेस्ट लिफ्टर किताब पटकावताना ठाण्याची छाप पाडली.\nबृहन्मुंबई महानगरपालिका आणि बृहन्मुंबई वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विलेपार्ले येथील प्रबोधन ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत ठाणे संघाने 31 गुणांसह पुरुष ज्युनिअर गटात वर्चस्व राखले.\nनवी मुंबईच्या दिग्विजय सिंग राठोडने दमदार कामगिरी करत बेस्ट लिफ्टरचा मान मिळवला.\nदिग्विजयने 69 किलो वजनी गटात एकूण 211 किलो भार उचलून जबरदस्त वर्चस्व राखले.\n1820 : फ्लोरेंस नाइटिंगेल, आधुनिक शुश्रुषाशास्त्राच्या संस्थापिका; ब्रिटिश परिचारिका यांचा जन्म.\n1909 : पुणे येथे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना झाली.\n1933 : नंदकुमार महादेव नाटेकर उर्फ नंदू नाटेकर, अग्रगण्य भारतीय बॅडमिंटनपटू याचा जन्म.\n1952 : प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (13 मे 2016)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n2 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/1851", "date_download": "2021-01-17T21:17:52Z", "digest": "sha1:FBG3HLHFSENC2CYK42J52AMZZNUQS3ZI", "length": 17798, "nlines": 180, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे तमिजोद्दीन इनामदार यांनी कार्यकर्तेसह राजीनामे दिले | policewalaa", "raw_content": "\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nरशियाने केल्या कोरोना लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण , सेचोनोव युनिव्हर्सिटीचा दावा\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nजन्मदात्या बापानेच आपल्या सख्ख्या दोन मुलींना बनविले शिकार ,\nकोरोना लसीकरणाची तयारी राज्यातपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nएकाच कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या तिघांचा मृत्यू एक गंभीर\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पदावर राहन्याचा नैतिक अधिकार नाही – आरपीआय डेमॉक्रॅटिक\nकृषी कायदा विरोधामध्ये आंदोलन करत असताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मालाड येथे श्रद्धांजली वाहण्यात आली\n‘बर्ड फ्ल्यू’ अत्यंत धोकादायक असल्याने अलर्ट घोषीत करणं गरजेचं – राजेश टोपे\nगुंडांना शह देणाऱ्या आ. राम कदमावरच – डॉ. राजन माकणीकर\nबाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात संबंध भारतात EVM बंदी पर्यंत चक्काजाम व्हावा – डेमोक्रॅटिक रिपाई\nयवतमाळ जिल्ह्यातील कुर्ली येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेच्या अपहार प्रकरणी यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल\nशेळीला झाला माणूसरुपी पिल्लू \nमानवविकास साधनाश्रमात अंत्यसंस्कार : पुर्व विदर्भातील असंख्य गुरुदेवभक्तांनी वाहिली साश्रुनयनाने श्रद्धांजली\nदेवळी येथे महिला सक्षमिकरण मेळाव्याचे आयोजन\nआचार्य ग्रामगीतादास रामकृष्णदादा अत्रे महाराज अनंतात विलिन\nजळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना\nशहरातील चौपदरी मार्ग नियमबाह्य व बेकायदेशीर होत असल्या बाबत पोलिस तक्रार दाखल\nमौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रँथालय राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी\nमनियार बिरादरी ने पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांचा केला गौरव\nचिनावल वडगाव रस्त्यावरील पुलाची दुरावस्था\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nप्रियदर्शनी बँकेतर्फे शाखा कुंभार पिंपळगाव येथे ग्राहक मेळावा,पत्रकारांचा सत्कार\nघनसावंगी तालुक्यात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम\nमंगलाष्टके सुरू होते अंगावर अक्षदा पडत होत्या अन , विपरितच घडले , \nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nक्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न\nमाझ्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला माझ्या दोन मुलांची आई , ना , धनंजय मुंडे\nचालत्या लक्झरी बसमध्ये तरुणीवर चाकूच्या धाकावर बलात्कार ,\nपत्नी चा आवाज आला अन पती गेला मात्र विपरितच घडला \nHome मराठवाडा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे तमिजोद्दीन इनामदार यांनी कार्यकर्तेसह राजीनामे दिले\nभाजपा जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे तमिजोद्दीन इनामदार यांनी कार्यकर्तेसह राजीनामे दिले\nऔरंगाबाद / बिडकीन , दि. ०९ ( प्रतिनिधी ) :- केंद्र सरकारकडुन सातत्याने अल्पसंख्याकविरोधी धोरणे राबविली जात आहे.शिवाय अल्पसंख्याक कार्यकर्तेकडे पक्षकडुन दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करित मराठवाडय़ातील भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या अनेक पदाधिकारी यांनी राजीनामे दिल्याचे सञ चालु असतांनाच .बिडकीन येथे गुरुवारी ता.०९ रोजी पञकार परिषदेत देण्यात आली.तसेच या पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी प्राथमिक सदस्यत्वाची सुद्धा राजीनामा दिले आहे.राजीनामा दिलेल्या पदाधिकारी यांनी सांगितले,की आम्ही पक्षासोबत एकनिष्ठेने काम करित होतो.अल्पसंख्याक समाजात पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केला,माञ पक्षाकडुन वारंवार अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात धोरणे राबविली जात आहेत.तीन तलाक कायदा,मुस्लीम समाजाला शैक्षणिक आरक्षण न देणे,सीएए तसेच एनआरसी व एनआरपी जेएनयु व जामिया विद्यापीठ येथील हा निष्पाप विद्यार्थी यांच्यावर झालेला हल्ला,राष्ट्रीय एकात्मतेला घातक असलेल्या कारणाने व भाजपा यांच्या ध्येय धोरणात मुस्लिम समाज तसेच सर्व अल्पसंख्याक नागरिक नाराज असल्यामुळे, अशा विवीध कारंणामुळे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी अल्पसंख्याक समाजाला काम करणे अवघड होत आहे.त्यामुळे राजीनामे दिले.बिडकीन येथे पञकार परिषदेत अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तमिजोद्दीन इनामदार व कार्यकर्ते यांनी आपला राजीनामे अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा अध्यक्ष नबी पटेल यांच्या कडे पाठविले अाहे.अशी माहिती दिली.याप्रसंगी अमर चाउस,इक्रामोद्दीन इनामदार,असलम हवालदार,अयाज शेख,मुस्तफा बागवान,समदखा पठाण,सय्यद इरफान,खालेद चाउस,जुबेर बागवान,सलिम शेख,अब्दुल शेख,जमिर इनामदार, आदींची उपस्थिती होती.\nPrevious articleझाडगांवच्या जि.प.शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान\nNext articleकिड्स गॅलेक्सी इंग्लिश स्कूल प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांची सहल\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nप्रियदर्शनी बँकेतर्फे शाखा कुंभार पिंपळगाव येथे ग्राहक मेळावा,पत्रकारांचा सत्कार\nजळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना\nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nमहत्वाची बातमी January 17, 2021\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य...\nयवतमाळ जिल्ह्यातील कुर्ली येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेच्या अपहार प्रकरणी...\nदयाभाई खराटे स्मृति अभिवादन सभा व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nजळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना\nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/india-vs-new-zealand-one-day-178633.html", "date_download": "2021-01-17T22:21:21Z", "digest": "sha1:LFCDWAKN4PDJII2NJURN6GKK3LC6UR6X", "length": 16896, "nlines": 314, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Ind Vs NZ : ऑकलंड वनडे India Vs New Zealand Auckland One Day", "raw_content": "\nमराठी बातमी » क्रीडा » #INDvsNZ : न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा 22 धावांनी पराभव, वनडे मालिकाही भारताने गमावली\n#INDvsNZ : न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा 22 धावांनी पराभव, वनडे मालिकाही भारताने गमावली\nफॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजा यांच्या अर्धशतकी खेळी वगळता भारतीय संघातील एकाही फलंदाजाला सामन्यात चमक दाखवता आली नाही.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nऑकलंड (न्यूझीलंड) : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 22 धावांनी पराभव झाला. यजमान संघाने दिलेल्या 274 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची चांगलीच दमछाक झाली. ऑकलंड वनडेमध्ये 48.3 षटकांत सर्व विकेट्स गमावून भारताला 251 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजा यांच्या अर्धशतकी खेळी वाया गेल्या. परिणामी दुसऱ्या वनडेसह (India Vs New Zealand Auckland One Day) वनडे मालिकाही भारतीय संघाने गमावली.\nफॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरने 57 चेंडूंत 52 धावा केल्या. सलामीवीर पृथ्वी शॉ 24, तर मयांक अगरवाल अवघ्या तीन धावांवर बाद झाला. रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या जागी झालेली निवड दोघंही सार्थ ठरवू शकले नाहीत. भरवशाच्या विराट कोहली, केदार जाधव आणि केएल राहुल यांनीही निराशा केली. कोहली 15, राहुल 4, जाधव 9, चहल 10 धावांवर तंबूत परतले.\nआठव्या विकेटसाठी रवींद्र जाडेजा आणि नवदीप सैनी यांनी सर्वाधिक 76 धावांची भागिदारी रचली. जाडेजाने 55, तर सैनीने 45 धावा ठोकल्या.\nत्याआधी, टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने भारतासमोर 274 धावांचं लक्ष्य ठेवलं. 50 षटकांत न्यूझीलंडने 8 विकेट्स गमावून 273 धावा रचल्या. तळाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतत असतानाही चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या रॉस टेलरने शेवटपर्यंत टिकून राहत नाबाद 73 धावा उभारल्या.\nसलामीला उतरलेल्या मार्टिन गप्टिलने 8 चौकार आणि 3 षटकार ठोकत 79 चेंडूंत 79 धावांची खेळी केली. निकोलसच्या साथीने त्याने 93 धावांची भागीदारी केली. मात्र गप्टिल बाद झाल्यानंतर फलंदाज एकमागून एक तंबूत परतले. एक बाद 142 वर असलेल्या न्यूझीलंडची अ��स्था आठ बाद 197 अशी दयनीय झाली होती.\nलॅथम, निशाम, ग्रँडहोम, चॅपमन आणि सौदी यांना एकआकडी धावाच करता आल्या. रॉस टेलरला पाच फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याचं पाहून गडगडलेला डाव सावरण्यावाचून पर्याय नव्हता. टेलरच्या 73 धावांच्या नाबाद खेळीमुळे न्यूझीलंडला अडीचशे पार धावसंख्या उभारता आली. (India Vs New Zealand Auckland One Day)\nगोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे पहिला वनडे सामना गमवावा लागल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीत काहीशी सुधारणा केल्याचं दिसलं. युजवेंद्र चहलने चॅपमॅनला टाकलेल्या चेंडूचा झेल स्वतःच टिपत चकित केलं, तर रवींद्र जाडेजाने क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवून निशामला रनआऊट केलं.\nवनडे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवणं आवश्यक होतं. टी20 मालिकेत 5-0 असा क्लीन स्वीप दिल्यानंतर पहिल्या वनडेतही टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केला होता, मात्र गोलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता दुसरा वनडेही हातातून गमवावा लागला. India Vs New Zealand Auckland One Day\n447 आरोग्य सेवकांमध्ये लसीचे साईड इफेक्ट; प्रकृती बिघडल्याने तिघे रुग्णालयात\nराज्यभरात लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसं होतंय लसीकरण\nमहाराष्ट्र 2 days ago\nCorona Vaccination : भारतीय बनावटीची लस विश्वासार्ह, अफवांना बळी पडू नका- पंतप्रधान\nराष्ट्रीय 2 days ago\nकोरोनाचे दोन डोस घेणं बंधनकारक, हयगय करू नका; पंतप्रधान मोदींचं कळकळीचं आवाहन\nराष्ट्रीय 2 days ago\nPM Narendra Modi : भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान मोदी\nराष्ट्रीय 2 days ago\nताज्या बातम्या3 hours ago\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या3 hours ago\nPhotos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nगौतम अदानींवर 4.5 लाख कोटींची NPA, सुब्रमण्यम स्वामींचा मोठा आरोप\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\nइंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू\nधानोरकर यांची भाषा ���्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nताज्या बातम्या3 hours ago\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\nगेल्या सरकारमध्ये मोठा शिक्षक भरती घोटाळा, प्रकाश शेंडगेंचे मोठे वक्तव्य\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nकोणत्या पक्षाकडे सध्या किती ग्रामपंचायती, जाणून घ्या ग्रामपंचायतींचा लेखाजोखा\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या3 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/pratikraman-became-the-family-for-the-agitation/articleshow/67545961.cms", "date_download": "2021-01-17T21:34:45Z", "digest": "sha1:YH3L2OVBCEDFEMBRDYSXD4YO2TLM426P", "length": 12846, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआंदोलनापायी कुटुंब झाले वैरी\nवृत्तसंस्था, थिरुवनंतपुरम शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्याऱ्या महिलेला तिच्या सासूनेच घरी बेदम बदडून काढले...\nशबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्याऱ्या महिलेला तिच्या सासूनेच घरी बेदम बदडून काढले. मारहाणीत ही महिला जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nकनकदुर्गा (४४) असे जखमी महिलेचे नाव आहे. कनकदुर्गा आणि बिंदू (४२) यांनी तीन जानेवारी रोजी अय्यप्पा मंदिरात प्रवेश केला होता. त्यानंतर कनकदुर्गा भूमिगत झाल्या होत्या. मंगळवारी सकाळी त्या पेरिंतलमन्ना (जि. मल्लपुरम) येथील आपल्या घरी पोहोचल्या. त्यांनी घरात प्रवेश करताच सासूबरोबर त्यांचा शाब्दिक वाद झाला. त्यानंतर सासूने कनकदुर्गा यांना काठीने मारहाण केली. मारहाणीत कनकदुर्गा यांच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. 'माझ्या सासू��े मला काठीने झोडपून काढले,' असे कनकदुर्गा यांनी हॉस्पिटलमध्ये टीव्ही वाहिन्यांना सांगितले.\nमात्र, कनकदुर्गा यांच्या वयोवृद्ध सासूलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कनकदुर्गा यांनीच सासूवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. कनकदुर्गा यांनी अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्यास त्यांच्या सासरबरोबरच माहेरच्या मंडळींचाही विरोध होता.\nफेरविचार याचिकेची सुनावणी लांबणीवर\nनवी दिल्ली : शबरीमला प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवरील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या खटल्यातील एक न्यायमूर्ती वैद्यकीय रजेवर असल्यामुळे हा विलंब होत आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर फेरविचार याचिकांची एकत्रित सुनावणी होणार आहे. मात्र, या खंडपीठातील एकमेव महिला न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा या वैद्यकीय रजेवर आहेत, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. या खंडपीठात न्या. एल. नागेश्वर राव, न्या. एस. के. कौल यांचाही समावेश आहे. २२ जानेवारीपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार होती. राष्ट्रीय अय्यप्पा भक्त संघटनेने (नाडा) फेरविचार याचिका दाखल केली आहे.\n'समाजवाद्यांना संस्कृतीचा आदर नाही'\nकोल्लम ः शबरीमला प्रकरणात केरळ सरकारने घेतलेल्या भूमिकेवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'समाजवाद्यांना भारतीय संस्कृती, इतिहास आणि आध्यात्म यांचा मुळीच आदर नाही. हे सर्व प्रकरण हाताळताना सरकारने न्यायव्यवस्था व लोकभावना विचारात घेतलेल्या नाहीत.' पंतप्रधान येथे एका सार्वजनिक सभेमध्ये बोलत होते. शबरीमला प्रश्नावर एकाचवेळी अनेक भूमिका घेत असल्याबद्दल त्यांनी काँग्रेस पक्षावरही टीका केली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकोटलर पुरस्कारावरून राहुल गांधींची पंतप्रधानांना कोपरखळी महत्तवाचा लेख\nनागपूर'विरोधी पक्ष कमकुवत म्हणूनच शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागत आहे'\nमुंबईऑनलाइन शॉपिंगच्या बहाण्याने तब्बल २२ हजार लोकांची फसवणूक\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nअहमदनगरमला मरणाची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं व���धान\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nमुंबईकर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणणार; CM ठाकरे यांनी दिला 'हा' शब्द\nपुणेग्रामपंचायतींचा निकाल उद्या; उत्कंठा शिगेला\nमुंबईधक्कादायक: मुंबईत सहायक पोलीस निरीक्षकाचा मांजाने चिरला गळा\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nकार-बाइकटाटाच्या 'या' कारची बुकिंग सुरू, २२ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-30-december-2020/", "date_download": "2021-01-17T21:12:36Z", "digest": "sha1:KVOKZ6F4KBPNA6J5J476P6WF7OL235N2", "length": 14559, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 30 December 2020 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 321 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (Indian Navy) भारतीय नौदल भरती 2021 (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 368 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO कोल्हापूर] भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र (SBI) भारतीय स्टेट बँकेत 452 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (IAF Airmen) भारतीय हवाई दल एयरमन भरती 2021 महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती परीक्षा प्रवेशपत्र (ICG) भारतीय तटरक्षक दलात 358 जागांसाठी भरती [Updated] (UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 400 जागांसाठी भरती (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 [6506 जागा] (Pune Metro Rail) पुणे मेट्रो रेल्वेत 139 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nरेल्वेमंत्री श्री पीयूष गोयल यांनी जाहीर केले की भारतीय रेल्वेने नवीन व्हिस्टाडोम टूरिस्ट कोचची चाचणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. चेन्नईत एकूणच कोचिंग फॅक्टरी हे कोच तयार करतात.\nपृथ्वी विज्ञान मंत्रालयाने महासागरातील डेटा आणि अंदाज सेवा सामायिक क���ण्यासाठी “डिजिटल ओशन ॲप्लिकेशन” लाँच केले. आयएनसीओएस द्वारा विकसित केलेल्या डिजिटल सागर प्लॅटफॉर्म अंतर्गत हे अनुप्रयोग लाँच केले गेले.\n29 डिसेंबर 2020 रोजी गुजरात सरकारने 2021 साठी नवीन सौर धोरण जाहीर केले. या धोरणानुसार कोणताही विकसक, व्यक्ती किंवा उद्योग गुजरातमध्ये सौर प्रकल्प स्थापित करू शकतात.\nजागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच कोविड -19 मोबाईल ॲप्लिकेशन” लाँच केले. अ‍ॅप वापरकर्त्यांना कोविड-19वर नवीनतम अद्यतने प्रदान करतो.\nभारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी कतारच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केली. ही भेट भारताच्या पश्चिम आशियात सुरू असलेल्या आवाक्यापर्यंतचा एक भाग आहे, ज्यास सरकार त्याच्या आसपासच्या विस्ताराचा एक भाग मानते. कतार हे आखाती सहकार परिषदेचे सदस्य आहेत.\nकेंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशातील पहिले न्यूमोकोकल कन्जुगेट लसी (PVC) चे अनावरण केले. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने भागीदारांसह “न्यूमोसिल” ही लस विकसित केली आहे.\nराष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने (NMPB) औषधी वनस्पतींसाठी कॉन्सोर्टियाची स्थापना केली. NMPB कन्सोर्टिया शेती, व्यापार इत्यादी संबंधित बाबी हाताळेल / विचार करेल.\nहिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी 96 व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक रिज मैदानावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 18 फूट पुतळ्याचे अनावरण केले.\nबाजार संशोधक ओमदिया यांच्या मते, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स थेट पंधराव्या वर्षासाठी जगातील आघाडीचे टीव्ही विक्रेता बनेल.\nइंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि क्रिकेट समालोचक रॉबिन जॅकमॅन यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 [6506 जागा]\nNext (UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 400 जागांसाठी भरती\n» (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 [6506 जागा]\n» (ICG) भारतीय तटरक्षक दलात 358 जागांसाठी भरती\n» (Pune Metro Rail) पुणे मेट्रो रेल्वेत 139 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळ��वा-2020\n» (CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2020 प्रवेशपत्र\n» (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2021 प्रवेशपत्र\n» (SSC CHSL) संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10+2) CHSL परीक्षा 2019 Tier I निकाल\n» IBPS मार्फत ‘PO/MT’ भरती पूर्व परीक्षा निकाल (CRP- PO/MT-X)\n» (PNB) पंजाब नॅशनल बँक - 535 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» MPSC परीक्षा देणाऱ्यांसाठी मर्यादा \n» MPSC ची परीक्षा अखेर पुढे ढकलली नवीन तारीख लवकरच जाहीर होईल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/mother-kill-son-throat-and-when-shouts-hits-with-brick-killed-him-mhrd-438838.html", "date_download": "2021-01-17T22:42:55Z", "digest": "sha1:7IULY2NWY4UM5MQBYOT6BYAOCLSTUGPM", "length": 18595, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ज्याला 9 महिने पोटात वाढवलं त्याच्याच गळ्यावर फिरवला सुरा, पतीच्या निधनानंतर केलं कृत्य mother kill son throat and when shouts hits with brick killed him mhrd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झ���ड आहे\nज्याला 9 महिने पोटात वाढवलं त्याच्याच गळ्यावर फिरवला सुरा, पतीच्या निधनानंतर केलं कृत्य\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\nज्याला 9 महिने पोटात वाढवलं त्याच्याच गळ्यावर फिरवला सुरा, पतीच्या निधनानंतर केलं कृत्य\nजेव्हा मुलगा जमिनीवर कोसळला तेव्हा त्याने आरडाओरडा सुरू करताच निर्दयी आईने त्याच्या तोंडावर वीट मारुन ठार केलं.\nवाराणसी, 01 मार्च : आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणार एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आईने स्वत:च्या मुलाची निघृण हत्या केली आहे. आईने आधी तिच्या 11 वर्षाच्या मुलाला अज्ञात जागेवर नेलं आणि नंतर त्याच्या मानेवर वार केले. जेव्हा मुलगा जमिनीवर कोसळला तेव्हा त्याने आरडाओरडा सुरू करताच निर्दयी आईने त्याच्या तोंडावर वीट मारुन ठार केलं. यानंतर त्याचा मृतदेह लगतच्या खड्ड्यात फेकून ती प्रियकरासह पळून गेली.\nउत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये हा धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. पोलीस अधीक्षक दिनेश सिंह यांनी सांगितलं की, 19 फेब्रुवारी रोजी रोहनियन भागात एका अज्ञात मृत अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी 35 वर्षीय शांती देवी आणि तिचा प्रियकर विकास मोदनवाल उर्फ रसद याला अटक करण्यात आली आहे. गौरव अशी मृत मुलाची ओळख पटली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षांचा विकास शांतीच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. शांतीच्या पतीचं आधीच निधन झालं होतं. पतीची सर्व मालमत्ता ही मुलाच्या नावावर होती. यामुळे महिलेने तिच्या प्रियकरासमवेत हत्येचा कट रचला. त्यामुळे आईने काळजाच्या तुकड्याला ठार मारण्याचा प्लान केला.\nहे वाचा - CAA Protest: शाहीन बागेत कलम 144 लागू, मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा तैनात\nपोलीस चौकशीत आरोपी विकास आणि आरोपी महिला शांतीने गौरवची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. गौरवची हत्या केल्यानंतर त्या���े भेलूपूरमध्ये गौरव बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. ते म्हणाले की, विकासने पोलिसांना सांगितले की शांती अनेक दिवसांपासून आपल्या मुलाची हत्या करण्याविषयी बोलत होती. कारण तिच्या नवऱ्याने मृत गौरवच्या नावावर मालमत्ता केली होती, त्यानंतर ती मालमत्ता शांतीदेवीकडे वळली असती.\nहे वाचा - फक्त 3 दिवसांसाठी मिळालं आईचं प्रेम, प्रसूतीनंतर ठाण्यात शिक्षक महिलेचा मृत्यू\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A5%8D-%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2021-01-17T22:23:14Z", "digest": "sha1:UJK7V5SJKGPP5NSP3IDPC4UONENAXNEO", "length": 36919, "nlines": 155, "source_domain": "navprabha.com", "title": "टेलिव्हिजन – टेलिविषम् की टेलिअमृतम्? | Navprabha", "raw_content": "\nटेलिव्हिजन – टेलिविषम् की टेलिअमृतम्\nसदैव काहीतरी मागायच्या- घ्यायच्या टोकाला (डिसिव्हिंग किंवा बेगिंग एंड)ला बसल्यामुळे स्वतंत्र विचारबुद्धी, निर्णयक्षमता, जीवनातले चढउतार शोषून घेणारी लवचिकता वेगानं नष्ट होत चाललीय. ही खरी धोक्याची घंटा आहे. ती वेळीच ऐकू या नि सावध होऊ या.\nत्यादिवशी सत्संगासाठी हजारो भक्तभाविक जमले होते. काळ होता रामायणाचा. म्हणजे दूरदर्शनवरुन दर रविवारी अभूतपूर्व यश मिळवणारी रामानंद सागरांची ‘रामायण’ ही महामालिका प्रसारित केली जात होती त��� काळ. त्याकाळात रविवारी कोणताही कार्यक्रम असला तरी आमंत्रण पत्रिकेवर हे लिहिणं जणू बंधनकारक होत.- ‘रामायण’ मालिका दाखवण्याची खास सोय केली आहे’. तरच श्रोते, प्रेक्षक साधक यायचे.\nत्यादिवशीही रविवार होता. सद्गुरुंचा प्रातःसत्संग सुरू होता. त्याचा आरंभच सद्गुरुंनी या शब्दानं केला ‘टेलिविषम्’ असं म्हणून त्यांनी नाट्यमय विराम (पॉज) घेतला. सर्वत्र रहस्यमय शांतता पसरली. सद्गुरु गंभीरपणे- जणू एखाद्या आकाशवाणीसारखे बोलू लागले.\nखरंच आहे, दूरवरच्या घटनाप्रसंग घरबसल्या पाहण्यासाठी जे दिव्य साधन वैज्ञानिकांनी, तंत्रज्ञांनी तयार केलं त्याचा फार मोठा प्रभाव जनमानसावर पडू लागला. ‘रामायण’सारख्या भव्य मालिकांनी हे सिद्ध केलं. पण जे महाभारतातील संजयाचं झालं तेच दुर्दैवानं दूरचित्रवाणीचं झालं. इतकं तन्मय होऊन संजय वर्णन करतोय, ‘राजन् .. राजन्’ म्हणजे ‘हे राजा, धृतराष्ट्रा’ असं वारंवार म्हणतोय पण अंध धृतराष्ट्रावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. इतका की कणवकरुणेची साक्षात् मूर्ती ज्ञानोबा माऊलीही न राहवून त्याला ‘म्हातारा, म्हैसा’ असे त्यातल्या त्यात कठोर शब्द वापरते. त्याला ना त्या संजयाला अद्भुत वाटणार्‍या विश्‍वरूपाचं अप्रूप होतं ना संजयाला पुनःपुन्हा आठवणार्‍या त्या दिव्य कृष्णार्जुन संवादाचं आकर्षण होतं. त्याच्या विचारांची- भावनांची वाहतूक एकमार्गी होती- जो मार्ग जात होता दुर्योधनाकडे, कुलांगार (म्हणजे सार्‍या कुळाला जाळून टाकणार्‍या) दुर्योधनाकडे. ज्ञानोबामाऊली समर्पक शब्दात दुर्योधनाचं वर्णन करते –\nआपलं दूरचित्रवाणीबद्दल काहीसं असंच नाही का झालंय एखादी ‘रामायण’ मालिका आपण अगदी भक्तीनं- सक्तीनं नव्हे बघतो पण इतर बराच वेळ आपण त्या ‘मूर्ख मंजुषे’समोर (इडियट बॉक्स) आसनाला चिकटून बसतो.\nकुणी टी.व्हीला प्रथम ‘इडियट बॉक्स’ म्हटलं याची नोंद नाही. पण हा शब्द संस्कृत शब्दांसारखा सामासिक शब्द आहे त्याची फोड (विग्रह) दोन्ही बाजूनं करता येते- ‘मूर्ख बनवणारी पेटी म्हणजे इडियट बॉक्स’ किंवा ‘पेटीसमोर बसणारे मूर्ख’. पेटीचा काय दोष ती तुम्हाला चालू करता येते तशीच बंदही करता येते. स्वतःच्या माहितीत, ज्ञानात, अनुभवात भर घालून आपलं व्यक्तिमत्त्व संपन्न करायला जशी ही दूरचित्रवाणी उपयोगी पडते तशीच अतिअधीन (व्यसनाधीन) बनवून आत���मनाशालाही कारणीभूत होते. मध्यंतरी आय्‌आय्‌टी, आय्‌आय्‌एम् यां्‌सारख्या तंत्रज्ञान नि व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोच्च शिक्षणसंस्थातून अनेक बुद्धिमान विद्यार्थ्यांनी आत्महत्या करताना त्यांच्या खोलीत आत्महत्येविषयी मार्गदर्शन करणारी वेबसाईट चालू असलेल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर चालू असलेली पोलिसांना आढळली.\nदोन-तीन उदाहरणं हृदयविदारक अशीच आहेत. अर्थात संवेदनशील व्यक्तीच्या.\n‘मरून पुन्हा जिवंत होण्याची कला’ असं एक संकेतस्थळ (वेबसाईट) आहे. योगीसंतांना हे तंत्र अवगत असतं. एकदा पू. गोंदवलेकर महाराजांनी कुणालाही न सांगता याचं प्रात्यक्षिक केलं. वैद्यांना बोलावलं गेलं. त्यांनी नेहमीप्रमाणे नाडी, हृदयाचे ठोके, शरिराचं तापमान यांची तपासणी केली. नाकासमोर सूत धरून ते हालतंय का तेही पाहिलं. एक आरसा मागवून तोही नाकासमोर धरून त्याच्यावर थोडीतरी वाफ दिसतेय का हेही तपासलं. डोळे उघडून त्यातील जिवंतपणा सारं सारं पाहून सांगितलं की हे गेले. जिवंतपणाची कोणतीही खूण दिसत नाही. मग सुरू झालेली रडारड, काढले गेलेले दुःखाचे उद्गार हे सारं श्रीमहाराज साक्षीभावानं ऐकत होते. काही वेळानं त्यांनी पुन्हा ‘जान में जान’ आणली. ते झोपेतून उठल्यासारखे बसले. सर्वांना अर्थातच आनंद झाला. शांतपणे श्रींमहाराज म्हणाले, ‘हे एक तंत्र आहे. योगी लोकांना ते अवगत असतं.’\nहे झालं तपस्वी योग्यांचं. पण शाळेत जाणार्‍या एका नववीतल्या विद्यार्थ्याला एक संकेतस्थळ मिळालं ज्यात मरून जिवंत होण्याची कला किंवा तंत्र समजावून सांगितलं होतं. त्यानं खोलीची दारं बंद करून ते करून पाहिलं. त्यात तो यशस्वी झाला. दुसरे दिवशी शाळेच्या मधल्या सुट्टीत त्याचं प्रात्यक्षिक मित्रांना दाखवताना त्यानं तो प्रयोग केला नि त्याचा रोखलेला श्‍वास परत सुरू झालाच नाही. काही दिवस वृत्तपत्रं, वृत्तवाहिनी (न्यूज चॅनल्स) यावर तो ब्रेकिंग न्यूज’ म्हणून गाजला एवढंच.\n‘आत्महत्या कारावीशी वाटते का निर्णय पक्का झालाय ना निर्णय पक्का झालाय ना मग या क्रमांकावर संपर्क साधा’. सारा प्रकार स्वयंचलित रेकॉर्डिंगच्या स्वरूपात असायचा. संगणकावर सर्व माहिती पुरवली जायची. एका ‘डेथव्हॅन’ची जागा (जी रोज बदलती असायची) व क्रमांक सांगितला जायचा. त्या गाडीतही टी.व्ही. असायचे. मृत्यूला सामोरं जायचे अने�� प्रकार नि पर्याय यांचं प्रात्यक्षिक टी.व्ही.च्या पडद्यावर दाखवलं जायचं. उदा. विष, गळफास, रिव्हॉल्व्हर, विद्युत झटका (इलेक्ट्रॉक्यूशन्) देऊन क्षणात आयुष्याचा ‘दि एंड’ घडवणारी खुर्ची, शॉवर फिरवताच विषारी वायूच्या फवार्‍यानं येणारा मृत्यू असे अनेक पर्याय उपलब्ध असत. एका नोंदवहीत – स्वतःचं नाव- मोबाइल क्रमांक- ‘मी स्वखुशीनं माझं जीवन संपवतोय. माझ्यावर कोणताही, कोणाचाही प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष दबाव नाही’- या छापील निवेदनाखाली सही करावी लागे. अनेकांनी याचा उपयोग करून जीवनं संपवली. ज्या व्यक्तीनं डोकं वापरून ‘मानवतेच्या सेवेसाठी’ ही योजना सुरू केली त्याच्यावर अनेकांच्या खुनाचा आरोप ठेवून त्याला कोर्टात खेचलं. त्याने नम्रपणे कोर्टाला सांगितलं की स्वेच्छामरण (युथानासिया) किंवा दयामरण (मर्सी किलिंग) याला तुम्ही कायदेशीर परवानगी देत नाही. म्हणून मी हा मार्ग स्विकारला. त्यानं ती नोंदवही कोर्टाला दाखवली. सर्वांनी लिहिलं होतं. ‘गॉड ब्लेस यू मग या क्रमांकावर संपर्क साधा’. सारा प्रकार स्वयंचलित रेकॉर्डिंगच्या स्वरूपात असायचा. संगणकावर सर्व माहिती पुरवली जायची. एका ‘डेथव्हॅन’ची जागा (जी रोज बदलती असायची) व क्रमांक सांगितला जायचा. त्या गाडीतही टी.व्ही. असायचे. मृत्यूला सामोरं जायचे अनेक प्रकार नि पर्याय यांचं प्रात्यक्षिक टी.व्ही.च्या पडद्यावर दाखवलं जायचं. उदा. विष, गळफास, रिव्हॉल्व्हर, विद्युत झटका (इलेक्ट्रॉक्यूशन्) देऊन क्षणात आयुष्याचा ‘दि एंड’ घडवणारी खुर्ची, शॉवर फिरवताच विषारी वायूच्या फवार्‍यानं येणारा मृत्यू असे अनेक पर्याय उपलब्ध असत. एका नोंदवहीत – स्वतःचं नाव- मोबाइल क्रमांक- ‘मी स्वखुशीनं माझं जीवन संपवतोय. माझ्यावर कोणताही, कोणाचाही प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष दबाव नाही’- या छापील निवेदनाखाली सही करावी लागे. अनेकांनी याचा उपयोग करून जीवनं संपवली. ज्या व्यक्तीनं डोकं वापरून ‘मानवतेच्या सेवेसाठी’ ही योजना सुरू केली त्याच्यावर अनेकांच्या खुनाचा आरोप ठेवून त्याला कोर्टात खेचलं. त्याने नम्रपणे कोर्टाला सांगितलं की स्वेच्छामरण (युथानासिया) किंवा दयामरण (मर्सी किलिंग) याला तुम्ही कायदेशीर परवानगी देत नाही. म्हणून मी हा मार्ग स्विकारला. त्यानं ती नोंदवही कोर्टाला दाखवली. सर्वांनी लिहिलं होतं. ‘गॉड ब्लेस यू’- कोर्टा���ं त्याला निर्दोष ठरवतानाच, हा प्रकार तात्काळ बंद करण्याची आज्ञाही केली. असो.\n‘थ्री इडियट्‌स’ या अतिगाजलेल्या चित्रपटानंतर अनेकांनी आत्महत्या केल्या. जरी तो त्या चित्रपटाचा बिलकुल उद्देश वा संदेश नव्हता. पण स्वप्नभंग झालेल्यांनी केलेला आपल्या जीवनाचा अंत त्यात एक भाग (आस्पेक्ट) म्हणून दाखवला होता. तो चित्रपट असंख्य मंडळींनी दूरदर्शनवर अनेकवार पाहिला. असो.\nअशा प्रकारची एका टोकाची उदाहरणं सद्गुरू आपल्या सत्संगात देत होते. त्याचा प्रभावही भक्तभाविकांवर पडत होता. अशावेळी एक तेजस्वी युवक अचानक उभा राहिला नि त्या भयाण शांततेला चिरत त्यानं नम्रपणे एक प्रश्‍न विचारला- ‘गुरुदेव, मान्य की दूरदर्शन हे टेलिविषम् आहे. पण त्याचवेळी ते ‘टेलिअमृतम्’ नाही का आपल्यासारखे अनेक सत्पुरुष याच माध्यमातून एकाच वेळी असंख्य मंडळींवर अमृताची वर्षा करत नाहीत का आपल्यासारखे अनेक सत्पुरुष याच माध्यमातून एकाच वेळी असंख्य मंडळींवर अमृताची वर्षा करत नाहीत का\nगुरूदेवांच्या प्रकाशित मुद्रेवर त्या प्रश्‍नाबद्दलचं समाधान नि तो विचारणार्‍या युवाबद्दलचं कौतुक स्पष्ट दिसत होतं. ते सहज उद्गारले, ‘तरुणा, माझ्या मनातले शब्द तू चोरलेस. माझं पुढचं वाक्य हेच असणार होतं…. टीव्ही जसा टेलिविषम् बनून विषारी विचारांचा फवारा आपल्यावर मारतो तसाच तो टेलिअमृतम् बनून आपल्यावर संजीवक अमृताचा वर्षावही करतो.’… मग विषयाचा उत्तरार्ध (नव्हे, अमृतार्ध) झाल्यावर गुरुदेव हसत म्हणाले, ‘चला मंडळी, आता टेलिअमृतम्‌चा अनुभव घेऊया. रामायण काळात जाऊन रामरसवाहिनीत यथेच्छ पावन स्नान करुया.’\nखरंच विज्ञान- तंत्रज्ञानाच्या विविध यंत्रांना, साधनांना, माध्यमांना स्वतःची आवड-नावड नसते, म्हणूनच निवडही (चॉइस) नसते. ती असते – असायला पाहिजे- या यंत्र-साधनांचा उपयोग करणार्‍यांना. दुर्दैवानं ‘कळतं पण वळत नाही’ या न्यायानं याहिबाबतीत आपलं दुर्योधनासारखं असतं. योग्य काय ते कळतं पण ते आपण स्वीकारत नाही आणि अयोग्य काय हेही कळतं पण ते आपण टाळू शकत नाही. खरं म्हणजे ते आपण टाळत नाही – टाळू इच्छित नाही. हीही एकप्रकारची आत्महत्याच\nहे असं का होतं याचं कारणही उघड आहे. कारण जे सात्त्विक, स्वच्छ, सोज्वळ असतं ते काहीसं बेचव, नीरस असतं. गाईच्या धारोष्ण दुधासारखं याचं कारणही उघड आहे. कारण जे सात्त्विक, स्वच्छ, सोज्वळ असतं ते काहीसं बेचव, नीरस असतं. गाईच्या धारोष्ण दुधासारखं यात आपण साखर, चहा, कॉफी टाकून निरनिराळी पेयं बनवतो जी रुचकर, उत्तेजक वाटली तरी कमी पौष्टिक नि अहितकर असतात. अगदी कोजागरीच्या रात्रीसुद्धा दुधात साखर, वेलची, मसाला घातला जातो. हा प्रकार वाईट नाही पण साखरेचा अतिरेक झाला तर हानिकारकच असतो. हे एक सांस्कृतिक उदाहरण दिले.\nगंमत म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रत्येक साधनाला किंवा उपकरणाला एक बटन असतं. स्विच ‘ऑन’ नि ‘ऑफ’ करण्याचं. इतर संसारोपयोगी मिक्सर, वॉशिंग मशीन अशा वस्तूंचा स्विच आपण ऑन् करतो, योग्यवेळी ऑफही करतो.\nपण दूरचित्रवाणीबद्दल आपण असा स्विच असूनही तो ऑन करायला विसरत नाही पण हातात रिमोट असला तरी ऑफ करत नाही. सर्फिंग, ब्राउजिंग किंवा असंच काहीतरी करत वाहिन्या बदलत राहतो, तुकड्यातुकड्यांनी निरनिराळे कार्यक्रम बघत राहतो. आवडत नसले तरी जणू कुणीतरी सक्तमजुरीची शिक्षा दिलीय किंवा कोणत्यातरी अदृश्य शक्तीनं आपल्याला पछाडलंय. खरं ना\nअशा परिस्थितीत करायचं काय सोपं उत्तर अग्नी भांड्याखाली ठेवून सुग्रास जेवण बनवायचं, तोच अग्नी घराच्या छपरावर ठेवून घर नाही जाळून टाकायचं सोपं उत्तर अग्नी भांड्याखाली ठेवून सुग्रास जेवण बनवायचं, तोच अग्नी घराच्या छपरावर ठेवून घर नाही जाळून टाकायचं अग्नी हा खरा गृहपती (हेड ऑफ द फॅमिली) असतो. त्याला ‘गार्हृपत्य’ अग्नी म्हणतात. त्याला आगलाव्या अग्नी बनवायचं नाही.\n*** हल्ली एक नवीन प्रकारचा अतिव्यसनाचा (ऍडिक्शन) प्रकार आलाय. पुण्याच्या ‘मुक्तांगण‘ या अतिव्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करून त्यांचं जीवनात पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) करण्याच्या केंद्रातील एका अधिकारी व्यक्तीशी संवाद झाला तो असा…\n‘सध्या कोणत्या व्यसनाधीन व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे – साखळी धूम्रपान करणार्‍या, (चेन स्मोकर्स), दारूच्या आहारी गेलेल्या (अल्कॉहॉलिक) की ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या – साखळी धूम्रपान करणार्‍या, (चेन स्मोकर्स), दारूच्या आहारी गेलेल्या (अल्कॉहॉलिक) की ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या\nया प्रश्‍नावर लगेच उत्तर आलं, ‘‘यापैकी कोणीही नाही’’.\n‘स्क्रीन ऍडिक्ट’ व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे.\n‘मोबाइल, लॅपटॉप, टॅब्लेट्‌स, संगणक नि टी.व्ही. यासार्‍यांचं काम पडद्यावरच चालतं ना ऑन स्क्���ीन डिस्प्ले (ओ. एस. डी.)’\n हे लक्षातच नाही आलं. पण अशी माणसं इथं ऍडमिट् केलीयत\nअर्थातच एका स्वतंत्र वॉर्डमध्ये\nसांगायला नको हे सारे टेलिविषम्‌चे बळी आहेत. ‘टेलिअमृतम्’चे नाहीत.\nया संदर्भात एक दैवदुर्विलास सांगण्यासारखा आहे. काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध दिनदर्शिकेनं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात ‘दूरदर्शन पाहण्यासंदर्भात (टी.व्ही. व्ह्युइंग) एक सर्वेक्षण केलं. त्याचे निष्कर्ष धक्कादायक म्हणजे अपेक्षेच्या विपरीत होते.\nएक प्रश्‍न विचारला गेला- घरात दूरदर्शन संचासमोर (टी.व्ही. सेट म्हणजेच आपली इडियट बॉक्स) जास्तीत जास्त वेळ कोण बसून असतं\nउत्तर होतं – आज्जी- आजोबा, नंतर आई-बाबा आणि नंतर बच्चे कंपनी.\n- पण विचार करा- मुलांना शाळा- शिकवणी- गृहपाठ- प्रकल्प (प्रोजेक्ट्‌स किंवा असाइनमेंट्‌स) शिवाय संगीत- पोहणं- बुद्धिबळ इ.इ.इ.चे क्लासेस यातून वेळ मिळालाच तर टीव्हीच्या पडद्यासमोर\nआईबाबांना नोकरी- व्यवसाय सोडला तर जरा अधिक वेळ मिळतो.\nपण आज्जीआजोबांना अख्खा दिवस (नव्हे उरलेलं आयुष्य) दूरदर्शनला देण्यासाठी असतो. विचार करा.\nहे मान्य की लहान पोर सारखं कार्टून पाहून स्वतःच कार्टून बनेल.\nपण आजी-आजोबा त्या भडक नि झगमगीत दिसणार्‍या, प्रभावी संवाद अभिनय असलेल्या पण प्रत्यक्षात कालबाह्य रूढी, परंपरा (याला सांस्कृतिक जिर्णोद्धार म्हणायचं) झगमगाटी स्वरूपात दाखवणार्‍या, भरपूर अंधश्रद्धा वाढवणार्‍या नि प्रत्यक्ष जीवनातील वास्तवाशी दुरूनही संबंध नसलेल्या तथाकथित हजारो भागांच्या महामालिका टी.व्ही.च्या पडद्याला डोळे चिकटवून पाहतात. त्यांचं काय) झगमगाटी स्वरूपात दाखवणार्‍या, भरपूर अंधश्रद्धा वाढवणार्‍या नि प्रत्यक्ष जीवनातील वास्तवाशी दुरूनही संबंध नसलेल्या तथाकथित हजारो भागांच्या महामालिका टी.व्ही.च्या पडद्याला डोळे चिकटवून पाहतात. त्यांचं काय या प्रश्‍नाचं उत्तर ज्याचं त्यानं शोधावं.\nपण कोविदच्या आरंभीच्या काळात मालिका ठप्प झाल्याने मानसिक संतुलन बिघडलेल्या रुग्णांच्यात ज्येष्ठांची संख्या लक्षणीय होती. यात चांगली नि वाईट गोष्ट ही की सर्व वयोगटांच्या दर्शकांसाठी कार्यक्रम असतात ज्यातले अनेक अवास्तव नि मनंबुद्धी विषारी करणारे किंवा नशील्या द्रव्यांच्या प्रभावासारखे असतात.\nयात खरोखर अतिशयोक्ती नाही.\nसदैव काहीतरी मागायच्या- घ्यायच्या टोकाला (डिसिव्हिंग किंवा बेगिंग एंड)ला बसल्यामुळे स्वतंत्र विचारबुद्धी, निर्णयक्षमता, जीवनातले चढउतार शोषून घेणारी लवचिकता वेगानं नष्ट होत चाललीय. ही खरी धोक्याची घंटा आहे. ती वेळीच ऐकू या नि सावध होऊ या.\nआज आहे ‘जागतिक दूरचित्रवाणी दिवस’. प्रचंड क्षमता असलेलं हे साधन किंवा माध्यम. संगणक- लॅपटॉप आणि दुनिया खरंच मुठ्ठीमें आणणारा मोबाइल ही सारी त्याचीच अपत्यं आहेत. ज्यावेळी इंटरनेट संगणकीय महाजाल- प्रत्यक्षात आलं तेव्हा ते स्वर्गातून आलेलं माध्यम (तंत्र) वाटलं पण शेवटी आजचं युगच व्यापारी, बाजारू युग आहे. केवळ पैसा, प्रसिद्धी मिळवण्यासाठी जी तंत्रं वापरली गेली. त्यात टी.व्ही.चा अमृतमंत्र काहीसा झाकोळला गेला. तो पुन्हा झळाळून येण्यासाठी टी.व्ही.चा भद्र म्हणजे विधायक, रचनात्मक उपयोग अधिकाधिक करण्याचा संकल्प करू या. महासंगणकांच्या जाळ्यात (इंटरनेट) अडकून माशांसारखं तडफडत राहण्यापेक्षा चांगल्या संकेत स्थळांना (डब्लू डब्लू डब्लू) भेटी देऊन स्वतःच्या विकासाचं नि परस्पर संबंधांचं जाळं विणू या (वेब). कोळ्याच्या जाळ्यासारखं नाजूक, सुंदर, कशिद्यासारखं स्वतःला कधीही न गुरफटणारं, बांधून घालणारं. हीच खरी श्रद्धांजली आजच्या दिवशी टीव्हीचा निर्माता जॉन बेअर्ड याला असेल, हो ना\nअखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...\n>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nपंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस\nअंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...\nउरल्या सगळ्या त्या आठवणी…\nसोमवारी रात्री गोकर्णला देवदर्शनासाठी जाताना केंद्रीय संरक्षण व आयुष राज्यमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अंकोल्याजवळ झालेल्या अपघातात...\nप्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव- वाळपई) आबालवृद्धांना त्याच्याबद्दल विलक्षण आपुलकी आहे. कुणाच्याही घरी काही कार्य असेल तर त्याचे पान ठरलेले...\nविश्‍वशांतीचे प्रतिनिधी ः स्वामी विवेकानंद\nडॉ. लता स. नाईक ‘‘माय डियर ब्रदर्स अँड सिस्टर्स’’ म्हणून त्यांनी सर्व श्रोतृवृंदाला संबोधले व सभागृहात अजरामर असा...\nअहंकाराचा वारा न लागो …\nज.अ. रेडकर.(सांताक्रूझ) गैर व भ्रष्ट मार्गाने मिळवलेली संपत्ती तर कधीच सुख आणि समाधान देऊ शकत नाही. सत्ता आज...\nनिराधारांचे आश्रयस्थान ः मातृछाया\nसुरेखा दीक्षित आज शनिवार दि. ९ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ४.०० वा.तळावली, फोंडा येथे मातृछाया ट्रस्टच्या मातृछाया बालिका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3/", "date_download": "2021-01-17T22:36:31Z", "digest": "sha1:YMD76GOIPMA5RCPH4PYL3DP6QD3LR6CX", "length": 8856, "nlines": 113, "source_domain": "sajagtimes.com", "title": "चाकण | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nकडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मनोज खांडेभराड प्रचंड मतांनी विजयी\nकडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मनोज खांडेभराड प्रचंड मतांनी विजयी\nसजग वेब टीम, चाकण\nचाकण | कडाचीवाडी ग्रामपंचायत निवडणूक मनोज खांडेभराड प्रचंड मतांनी विजयी.\nखेड तालुक्यातील कडाचीवाडी गावी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सहा जागांवर उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत लोकनेते व भाजपामधल्या\nदिग्गजांनी घरोघर केलेल्या प्रचाराने पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.जो बरसतो तो कधी गरजत नसतो अशी समज मनोज यांनी खरी ठरवली.येथील गावकऱ्यांना ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे नियोजन होते,परंतु तालुक्यातील राजकारण करणाऱ्या नेत्यांनी त्या प्रक्रियेला विरोध केल्याचा आरोप या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला.\nगावात बऱ्याच ठिकाणी सत्तांतर झाले. वर्षानुवर्षे गावकीचा कारभार पाहणाऱ्यांना मतदारांनी बाजूला केले. नव्याने आलेल्या तरुणाईला मतदारां��ी पसंती दिल्याचे दिसून येते. निवडून आलेल्यांमध्ये अनेक जण पदवीधरही आहेत.\nपक्षीयदृष्ट्या विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या गटाचीच सत्ता आली आहे,असे म्हणावे लागेल .सहज उपलब्ध,सदैव संपर्कात.\nप्रामाणिक सोबत,प्रत्येक संघर्षांत.युवकांचे आशास्थान समर्थशाली नेतृत्व प्रत्येक सामान्यजणाच्या सुख-दुःखात सहभागी असणारे मनोज खांडेभराड यांच्या विजयाचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक केलेमा,आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक खेङ तालुका राष्ट्रवादी कार्याध्यक्ष म्हणून मनोज खांडेभराड परिचित आहे ,सरपंच सुनंदा लष्करे या बिनविरोध निवडून आल्या होत्या निवडून आलेल्या मध्ये बाळासो कड, सपना कड ,निर्मला शाम कड,सोनल कोतवाल,तर बिनविरोध रुपाली खांडेभराड, महादेव बुचुटे आले आहेत,\nस्वयंघोषित नेते बाबत खदखदत असलेला संताप मतदारांनी निवडणुकीतून व्यक्त करीत मनोज खांडेभराड व पाडुरंग लष्करे समर्थक उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देत सेना व भाजपच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला.\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7774", "date_download": "2021-01-17T22:23:00Z", "digest": "sha1:5LOE3FYHEV5STX4MJUGDA3R7B273ECIE", "length": 7053, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मिलन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मिलन\n\"इंदिरा\" ह्या नाटकाच्या निमित्ताने .. एक निर्माता\nआपल्या आयुष्यात कुठला ग्रह कसली संधी अचा���क आपल्या समोर आणून ठेवील हे सांगणे एखाद्या पट्टीच्या ज्योतिषाला देखील शक्य नाही. पण काही काही योग असे असतात की आपण कल्पनाही न केलेल्या गोष्टी सहज घडून येतात आणि आपण अवाक होत, स्तब्ध होतो.\nRead more about \"इंदिरा\" ह्या नाटकाच्या निमित्ताने .. एक निर्माता\nभेटली मला ती जेथे वडवानळ उठले होते\nमाझिया प्रियेने मजला ओठांनी लुटले होते\nडोळ्यांची अबोल भाषा श्वासांना कळली नाही\nस्पर्शांतिल उष्मा दिसता ते धावत सुटले होते\nठरवले जरीही नव्हते जे झाले नकळत झाले\nबाहुपाश गुंफ़त गेले मी डोळे मिटले होते\nगंधाळून गेला वारा थरथरली अल्लड गात्रे\nनिर्बंध मनाचे सारे वादळात तुटले होते\nस्वप्नांचा कागद पसरून रंगवले जेव्हा घरटे\nकुंचल्यास मम शब्दांच्या का अंकुर फ़ुटले होते\nओढणी तिने सावरली निसटली हातांची बेडी\nपण श्वास अधूरे काही अधरी गुरफ़टले होते\n-- संतोष वाटपाडे (नाशिक)\nमधुर मिलनातील काही मधु-कण\nमधुर मिलनातील काही मधु-कण\nकेश न गजरा फिस्कटला\nअसे वाटते लपवू किती\nपुन्हा वाटते जगा कळावी\nहात तुझा का थरथरला\nव्याधी आठवून मम हृदयाची\nकाय गळा व्याकुळ झाला\nनको घाबरू आज ना उद्या\nतुझ्या प्रितीच्या झंझावाताकडे प्रिया\nनाही भिती नाही धास्ती\nतुझ्या व्याधीची प्रिये मला\nगरज भासता छाती फाडुन\nदेईन माझे हृदय तुला\nभिती वाटते की मी देखील\nRead more about मधुर मिलनातील काही मधु-कण\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-01-17T22:32:36Z", "digest": "sha1:BDK55H4QQDZCL2RP6MOVC3JGULMKGUCO", "length": 40341, "nlines": 295, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजस्थान - विकिपीडिया", "raw_content": "\n२७° ००′ ००″ N, ७४° ००′ ००″ E\nक्षेत्रफळ ३,४२,२३६ चौ. किमी\n• घनता ६,८६,२१,०१२ (८वी) (२००१)\nस्थापित १ नोव्हेंबर, १९६०\nविधानसभा (जागा) राजस्थान विधानसभा (२००)\nआयएसओ संक्षिप्त नाव IN-RJ\nसंकेतस्थळ: राजस्थान सरकारचे संकेतस्थळ\nराजस्थान (जुने नाव राजपुताना) हे उत्तरी भारतातील एक राज्य आहे. हे राज्य आपल्या प्राचीन इतिहासाची व ऐतिहासिक किल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आ��े. राजस्थानचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ.किमी एवढे आहे. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. येथील लोकसंख्या ६,८६,२१,०१२ एवढी आहे व लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. हिंदी व राजस्थानी या येथील प्रमुख बोलल्या जाणार्‍या भाषा आहेत. राजस्थानची साक्षरता ६७.०६ टक्के एवढी आहे.\nउष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे येथे शेतीचे प्रमाण कमी आहे. ज्वारी, मका, हरबरा व गहू ही येथील प्रमुख धान्य पिके, तर ऊस, तेल व तंबाखू ही येथील प्रमुख नगदी पिके आहेत. या भागातून बनास, लुनी, घग्गर व चंबळ या नद्या वाहतात. राजस्थानचे मारवाड व मेवाड असे दोन विभाग आहेत.\nराजस्थान हे राज्य प्राचीन इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. पुरातन सिंधू संस्कृती ही राजस्थानच्या काही भागात विकसित झाली होती. सिंधू संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा पाया समजली जाते. या संस्कृतीतील काही महत्त्वाची शहरे राजस्थानमध्ये होती. सिंधू नदीची लुप्त झालेली प्रमुख उपनदी सरस्वती राजस्थानच्या मधोमध वाहत होती. आजही अनेक पुरातत्त्वीय खुणा राजस्थानच्या या भागात सापडतात.[१] डांगी, बिश्नोई, रजपूत, यादव, जाट, भील, गुज्जर, मीना व अनेक आदिवासी समूह हे राजस्थानमधील निवासी आहेत. त्यांचा आजच्या राजस्थानच्या जडणघडणीत मोठा सहभाग आहे. राजस्थानचा इतिहास हा राजेरजवाडे, लढाया, वीरस्त्रिया, धार्मिक संत महात्मे यांनी अजरामर केला आहे.[२]\nराजस्थानच्या नावातच राजांची भूमी असा अर्थ आहे. आजच्या राजस्थानात इंग्रजकालीन राजपुतानाचा मोठा भाग येतो. यात रजपूत राज्ये, दोन जाट संस्थाने व मुस्लिम संस्थाने येतात. जोधपूर, बिकानेर, उदयपूर व जयपूर ही प्रमुख रजपूत राज्ये होती. भरतपूर व धोलपूर ही जाटांची संस्थाने होती. टोंक हे मुस्लिम राज्यकर्त्यांचे संस्थान होते. राजपुतांचा इतिहास हा इस्लामी आक्रमणाला प्रखर विरोधक म्हणून नावाजलेला आहे. राजपुतांचा उदय साधारणपणे ६ व्या शतकात गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर झाला. यास प्रतिहार्‍यांचे राज्य म्हणून ओळखले जाई. हे प्रतिहार्‍यांचे राज्य उत्तर गुजरात-सौराष्ट्रापासून ते दक्षिण पंजाबपर्यंत होते; अरवली पर्वतापासून ते सिंधू नदीपर्यंत या राज्याचा पसारा होता. भारतावरील पहिले इस्लामी आक्रमण ८ व्या शतकात झाले, ते प्रतिहारी रजपुतांनी परतवून लावले. त्याला राजस्थानची लढाई असे म्हणतात. या लढाईत प्रतिहार्‍यांनी इस्लामी आक्रमकांचा इतका जबरदस्त पराभव केला की त्यामुळे इस्लामचा प्रभाव पूर्वेकडे इराणपुरताच मर्यादित राहिला. पुढील ५०० वर्षे राजपुतांनी अनेक इस्लामी आक्रमणांचा सामना केला. दिल्लीचा शेवटचा प्रमुख हिंदू राजा पृथ्वीराज चौहान हा रजपूत होता.\nअल्लाउद्दीन खिलजीने मेवाडवर आक्रमण केल्यानंतरची रजपूत स्त्रियांनी केलेला जोहार रजपूत शौर्य व त्यागाची सीमा दर्शवतात. राजपुतांनी मोगल आक्रमणालाही जरी प्रखर विरोध केला, तरी अंतर्गत दुही आणि राजकारण व मुत्सद्देगिरीचा अभाव यामुळे मोगलांनी नंतर रजपुतांचीच मदत घेऊन संपूर्ण उत्तर भारतावर पकड मिळवण्यात यश प्राप्त केले. महाराणा प्रताप या चित्तोडगडच्या राज्यकर्त्याने मोगाल आक्रमणाला प्रखर विरोध केला. महाराणा प्रतापचे आजही शौर्याचे प्रतीक म्हणून जनमानसात स्थान आहे.मोगल सम्राट अकबर व महाराणा प्रताप यांच्यात झालेली हळदीघाटीच्या लढाईत १०,००० राजपुतांनी १ लाखाहून अधिक असलेल्या मोगल सेनेचा मोठ्या धैर्याने सामना केला. मोगल राजवटीत, बहुतेक रजपूत राजांनी मोगल साम्राज्याचे मांडलिकत्व पत्करले होते. जयपूरच्या राजपुतांनी तर या साम्राज्याचे विस्तारकर्तेच म्हणून मोठी कामगिरी बजावली. त्या काळात रजपूत राजांनी राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती आणली व त्याचा उपयोग महाले व किल्ले उभारण्यात केला. त्यामुळेच राजस्थानात चांगल्या स्थितीतील महालांची संख्या जास्त आहे. मोगाल साम्राज्याच्या उतरणीनंतर अनेक संस्थानानी स्वतंत्रपणे कारभारास सुरुवात केली परंतु त्यांना मराठ्यांच्या आक्रमणास तोंड द्यावे लागले. शिंदे व होळकरांनी अनेक रजपूत संस्थाने मांडलिक बनवली. ब्रिटिशांच्या आगमनामध्ये अनेक रजपूत संस्थांनानी ब्रिटिशांशी समझोत्याचे राजकारण केले. काही वेळा आपल्या विरोधक राज्यास शह देण्यात, तर काही वेळा त्यांनी आपली लष्करी ताकद वाढवण्यात ब्रिटिशांची मदत घेतली. यामुळे ब्रिटिशांना त्यांचे राज्य भारतभर पसरण्यास चांगलेच फावले. ब्रिटिश राज्यकाळात रजपूत राज्ये स्वतंत्र राहिली.\nअरवली पर्वतरांगेतील जैव विविधता.\nराजस्थान हे भौगोलिक दृष्ट्या अतिशय वैविध्यपूर्ण आहे. थरचे वाळवंट व अरवली पर्वत हे राजस्थानच्या भूभागाचे वैशिष्ट्य. अरवली पर्वत राज्याच्या अाग्नेय ते नैर्ऋत्य दिशांना पसरलेला आहे व त्याची एकूण लांबी ८५० किमी इतकी आहे. अबू डोंगरावर गुरु शिखर हे अरवली पर्वताचे राजस्थानमधील सर्वात उंच शिखर आहे. अरवलीने राजस्थानचे पूर्व राजस्थान व पश्चिम राजस्थान असे दोन भाग केलेले आहेत.\nपूर्व राजस्थानात व पश्चिम राजस्थानात हवामानाचा मोठा फरक असून पश्चिम राजस्थान हा अतिशय कोरडा रेताळ प्रांत आहे. पश्चिम भाग हा प्रामुख्याने थर वाळवंटात मोडतो. थर वाळवंट पाकिस्तानात देखील शेकडो किमी पर्यंत आहे. अरवलीपर्वत मोसमी वार्‍यांचे विभाजन न करता त्यांना फक्त दिशा देतो. मोसमी वार्‍याची दिशा अरवलीला समांतर असल्याने हे वारे अरवली ओलांडण्याचे कष्ट घेत नाहीत. परिणामी पश्चिम भागात कमी पाऊस पडल्याने या भागात सातत्याने शुष्क हवामान राहते. त्यामुळे थर वाळवंटात मानवी वस्ती अतिशय तुरळक आहे. बिकानेर हे सर्वाधिक लोकवस्तीचे शहर आहे. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडे कमी कमी होत जाते. सरासरी फक्त ४० सेमी इतका वार्षिक पाऊस या भागात पडतो. तापमान वर्षभर उच्च असते. उन्हाळ्यात तापमान ४५ अंशापेक्षाही जास्त जाते, तर हिवाळ्यात तापमान शून्याच्याही खाली जाते. गंगानगर हे भारतातील सर्वाधिक उष्ण शहर उत्तर राजस्थानात आहे.\nराजस्थानातील गोंदवाड व मारवाड या प्रांतांत प्रामुख्याने शुष्क काटेरी वने आहेत. जोधपूर शहर याच प्रांतात मोडत असतात. लुनी नदी ही या भागातील प्रमुख नदी असून अरवलीच्या पश्चिम उतारावरून कच्छच्या दिशेने वाहते. ही नदी खारी नदी असून फक्त बारमेर जिल्ह्यातील बालाटोरा इथवरच गोडी आहे. हरियाणात उगम पावणारी घग्गर नदी ही हरियाणातील शुष्क भागातून येते व थरच्या वाळवंटात लुप्त पावते. ही नदी प्राचीन सरस्वती नदी असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.\nअरवलीच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण उत्तर भारताच्या सरासरी इतके असल्याने हा भाग बर्‍यापैकी सुपीक व सिंचित आहे. ह्या भागात काठेवाडी प्रकारची शुष्क वने आढळतात. ह्या प्रकारच्या वनांमध्ये अतिशय वैशिट्यपूर्ण जैववैविविधता आढळते. तसेच या भागातील जनमानसांत असलेल्या पशुपक्ष्यांविषयी असलेल्या आस्थेमुळे वन्यजीवन सहज पहावयास मिळते. मेवाड प्रांतात राजस्थानचे सर्वाधिक जंगल आहे. येथे केवळ शुष्क जंगल नसून मध्य भारतात आढळणार्‍या मोठ्या पानांची सागाच�� वनेदेखील या भागात आढळतात. राजस्थानचा सर्वात पूर्वेकडचा भाग मेवात म्हणून ओळखला जातो. हा भाग उत्तरप्रदेश व हरियाणा या राज्यांच्या सीमेलगत आहे. बिनास व चंबळ ह्या गंगेच्या प्रसिद्ध उपनद्या या भागातून वाहतात. चंबळचे खोरे हे एक भौगोलिक आश्चर्य मानले जाते.\nमुख्य पान: राजस्थानमधील पर्यटन\nजोधपूरचे उम्मेद भवन पॅलेस.\nभौगोलिक विविधता, रोमांचक इतिहास व ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य व विविधरंगी संस्कृती यामुळे राजस्थान पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षिक करते. पर्यटकांमध्ये देशी तसेच विदेशी पर्यटकांचा मोठा समावेश असतो. भारतात येणार्‍या दर तीन विदेशी पर्यटकांपैकी एक पर्यटक हा राजस्थानात जाण्यास उत्सुक असतो. जयपूर, उदयपूर, जोधपूर, जेसलमेर, अजमेर, बिकानेर ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहे. जयपूर हे पर्यटकांचे सर्वाधिक आवडते शहर आहे. जयपूर शहराला येथील इमारतींच्या रंगांमुळे गुलाबी शहर असे म्हणतात. जयपूर शहरातील पर्यटन स्थळांमध्ये जंतर-मंतर, हवा महल, नियोजित जयपूर शहर व अंबरचा किल्ला ही प्रसिद्ध स्थळे आहेत. उदयपूर येथील तळ्यातील महाल जगप्रसिद्ध आहे. उदयपूर शहराजवळील चित्तोडगडचा किल्ला पहाण्याजोगा आहे. हा किल्ला क्षेत्रफळाने अशियातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो.\nजोधपूर शहरातील मेहरानगड किल्ला, उम्मेद भवन पॅलेस ही पहाण्याजोगी स्थळे आहेत. जोधपूर जवळील मंढोर येथे पूर्व मध्ययुगीन देवळे आहेत. जेसलमेर हे वाळवंटातील एक ऐतिहासिक शहर आहे. जेसलमेरचा किल्ला, थरचे वाळवंट व येथील मध्ययुगीन हवेल्या पर्यटकांना आकर्षित करतात. राजस्थानमध्ये जैन धर्मीयांची अनेक भक्तिस्थळे आहेत. राणकपूर, भिलवाडा, जेसलमेर, जोधपूर, माउंट अबू येथील दिलवाडा मंदिर तसेच सिरोही जिल्ह्यातील अनेक मंदिरांना दरवर्षी हजारो पार्यटक भेट देतात. अजमेर येथील दर्ग्यास भेट देण्यास केवळ मुसलमानच नव्हे तर हिंदू धर्मीयही भेट देतात. तसेच अजमेरजवळील पुष्कर या ठिकाणचा पुष्कर मेळा पाहण्यास देश-विदेशातून अनेक लोक येतात.पुष्करमधील ब्रह्मामंदिर हे जगप्रसिद्ध आहे. राजस्थानमध्ये जैववैविध्य तर आहेच व स्थानिकांच्या सहकार्याने अजूनही वन्यजीवन भयमुक्त आहे. रणथंबोर, सारिस्का, चित्तोडगड, ही अरवलीच्या सानिध्यातील अभयारण्यांना भेट देण्यास पर्यटक उत्सुक असतात. भरतपूर येथील राष्���्रीय उद्यान हे जागतिक दर्जाचे पक्षी अभयारण्य आहे.\nयावरील विस्तृत लेख पहा - राजस्थानमधील जिल्हे\nराजस्थान राज्यात ३३ जिल्हे आहेत जे सात विभागात विभागले आहेत\nअजमेर विभाग: अजमेर , भिलवाडा , टोंक , नागौर\nभरतपूर विभाग: भरतपुर , धोलपुर , करौली , सवाई माधोपुर\nबिकानेर विभाग: बिकानेर , चुरू , गंगानगर , हनुमानगढ,\nजयपूर विभाग: जयपुर , अलवार , झुनझुनुन , दौसा , सिकर\nजोधपूर विभाग: जोधपुर , जालोर , जेसलमेर , पाली , सिरोही , बारमेर\nकोटा विभाग:बरान , बुंदी , कोटा , झालावाड\nउदयपूर विभाग: उदयपुर , चित्तोडगढ , डुंगरपुर , बांसवाडा , रजसामंड\nराजस्थानात शुष्क हवामानाचे प्रमाण जास्त आहे तसेच दाट जंगलाचे कव्हरही अतिशय कमी आहे तरीपण राजस्थानमध्ये जैववैविध्य जबरदस्त आहे. जैववैविध्य हे प्रामुख्याने भौगोलिक वैविध्यतेमुळे आहे. कोरडे वाळवंट, शुष्क काटेरी जंगल, गवताळ वाखर, शुष्क जंगल अशी विविध प्रकारची वने आढळतात तसेच राजस्थानमध्ये सामान्य जन साधारणपणे वने व वन्यजीवांच्या बद्द्ल आस्था आहे. राजस्थानमध्ये शुष्क वातावरण असल्याने नैसर्गिक साधन संपत्ती कमी आहे त्यामुळेच येथे निसर्ग संवर्धनाला जास्त महत्त्व देतात.\nराजस्थानमध्ये प्रामुख्याने शुष्क वातावरणाला सरावणारे वन्यजीव दिसून येतात. त्यात चिंकारा, काळवीट, रानगाढव व भारतीय लांडगा हे प्राणी आहेत. माळढोक हा राजस्थानचा राज्यपक्षी असून अतिशय दुर्मिळ आहे. रानगाढव हे फक्त राजस्थानच्या वाळवंटी भागात व कच्छच्या रणात दिसून येते. जैसलमेर मधील मरु राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आकाराने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे व वाळवंटी हॅबिटॅट चे एक उत्कृष्ट उदाहरण. इतर प्राण्यांमध्ये वाळवंटी मांजर, वाळवंटी खोकड, हे प्राणी येथे आढळतात. या राष्ट्रीय उद्यानात लाखो वर्षांपूर्वीच्या वृक्षांचे फॉसिल्स आहेत जे एक पर्यटन आकर्षण बनले आहे.\nअरवलीच्या सानिध्यात अनेक अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प म्हणून गणले जाते. सारिस्का हे अजून एक व्याघ्रप्रकल्प अल्वार जिल्ह्यात आहे. अलिकडेच चोरीच्या शिकरींमुळे सारिस्का प्रकाशात आले असून तेथील वाघ लुप्त झाल्यची भीती आहे.\nताल छप्पर अभयराण हे सुजनगढ जवळील अभयारण्य काळवीटांसाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानमधील सर्वात प्रसिद्ध अभयारण्य हे भरतपूर मधील केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान हे असून हिवाळ्यातील महिन्यात येथे येणारे स्थलांतरित पक्षी हे प्रमुख आकर्षण आहे व जागतिक वारसा स्थान म्हणूण दर्जा मिळालेला आहे.उंट हा रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी आहे.\nराजस्थान ची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीआधारित आहे. गहू हे प्रमुख पीक घेतले जाते. तेल बीयांच्या व वनस्पती तेल उत्पादनात राजस्थानचा भारतात पहिला क्रमांक आहे. तसेच कापूस व तंबाखू ही राजस्थानम्धील आर्थिक पिके आहे. देशातील अफूचे सर्वाधिक उत्पादन व वापर राजस्थानमध्येच होतो. वर्षातून दोन पिके घेतली जातात. पाण्याचा स्रोत प्रामुख्याने बंधारे व विहीरींमधून येतो. राज्यातील वायव्य प्रांतात इंदिरा गांधी कॅनाल ने पाण्याचा पुरवठा केलेला आहे.\nराजस्थानची मुख्य औद्योगिकीकरण खाणकामावर व कृषीआधारित आहे. पॉलिएस्टर उत्पादनात राजस्थानचा देशात दुसरा क्रंमांक लागतो. भीलवाडा जिल्हयात कापड व पॉलिएस्टर चे उद्योग आहेत. कोटा परिसरात राजस्थानमधील अवजड कारखाने असून अनेक मोठ्या केमिकल कंपन्यांचे कारखाने आहेत. पश्चिम राजस्थानात पाण्याअभावी औद्योगिक क्षेत्र विकसित झालेले नाही परंतु अनेक प्रसिद्ध खाणी या भागात आहेत्. मखराणा येथील संगमरवराची खाण जगप्रसिद्ध आहे. येथील खाणीतूनच ताजमहालचा संगमरवर वापरला गेल्याची नोंद आहे. सिमेंट उप्तादनातही राजस्थानचा देशात दुसरा क्रमांक आहे. तसेच इतर अनेक महत्त्वपूर्ण धातूंची खाणी आहेत. सांभर सरोवर येथील मीठाची खाण तसेच झिंक तांब्याचीही अनेक ठिकाणी खाणी राजस्थानात आहे. राजस्थानातील चित्तर पत्थर हा आजकाल भारतात सर्वत्र ठिकाणी घर बांधकामाला वापरला जातो.\nअलिकडेच राजस्थानने माहिती तंत्रज्ञान उद्योगातही भरारी घेतली असून जयपूरमध्ये उत्तर भारतातील सर्वात मोठे आय.टी पार्क विकसित झाले आहे.\nसजवलेला एक भारतीय हत्ती\nभारताची राज्ये आणि प्रदेश\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओरिसा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगढ • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • तमिळनाडू • तेलंगण • त्रिपुरा • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोराम • मेघालय • राजस्थान • सिक्कीम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nअंदमान ��णि निकोबार • चंदीगड • दीव आणि दमण • दादरा आणि नगर-हवेली • पाँडिचेरी • राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली) • लक्षद्वीप\nअजमेर • भिलवाडा • टोंक • नागौर\nभरतपूर • धोलपूर • करौली • सवाई माधोपूर\nबिकानेर • चुरू • गंगानगर • हनुमानगढ\nजयपूर • अलवार • झुनझुनुन • दौसा • सिकर\nजोधपूर • जालोर • जेसलमेर • पाली • सिरोही • बारमेर\nबरान • बुंदी • कोटा • झालावाड\nउदयपूर • चित्तोडगढ • डुंगरपूर • बांसवाडा • रजसामंड • प्रतापगढ\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑक्टोबर २०२० रोजी ०८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/maharashtra/why-ban-firecrackers-uddhav-thackeray-diwali-crackers-banned-maharashtra-news-a678/", "date_download": "2021-01-17T22:56:50Z", "digest": "sha1:NYHFI754O2P77BYSSX2IUZ7ARESJUFCG", "length": 19941, "nlines": 115, "source_domain": "www.lokmat.com", "title": "फटाक्यांवर बंदी आणायची का? Uddhav Thackeray On Diwali Crackers Banned | Maharashtra News - Marathi News | Why ban firecrackers? Uddhav Thackeray On Diwali Crackers Banned | Maharashtra News | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "\nमकर संक्रांतीराशिभविष्य २०२१ धनंजय मुंडेकोरोनाची लसनवाब मलिककारमुंबईशिवसेना नरेंद्र मोदीमहाराष्ट्र\nमनोरंजन: सुबोध भावाची नव्या बायोपिकची 'तयारी' Subodh Bhave New Biopic\nभोळा भाभडा गावकरी असो ते लोकमान्य टिळक सारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या भूमिका सुबोध अगदी सहज आणि प्रामाणिकपणे पडद्द्यावर मांडली आहे.... स्वत:ला एकाच इमेजमध्ये न बांधता मनोरंजन, ड्रामा, डार्क शेड अशा आव्हानात्मक भूमिका जरी धोकादायक असल्या तरी आपल्या ...\n'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिके चा मकरसंक्रांत स्पेशल भाग लवकरच तुम्हाला पाहता येणार आहे , पण पहा त्याची हि खास झलक , फक्त CNX FILMY वर - ...\n‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत आसावरी आणि अभिजित यांची पहिली मकर संक्रांत साजरी होणार असून, त्���ासाठी खास चित्रीकरण करण्यात आले आहे , याचाच आढावा घेतला आहे, या खास व्हिडीओ मधून , पहा हा मकरसंक्रात स्पेशल व्हिडीओ ...\nमनोरंजन: सोहम आणि शुभ्राचं मकरसंक्रांत सेलिब्रेशन | Agga Bai Sasubai | Ashutosh Patki | Tejashri Pradhan\nझी मराठीवरील प्रसिद्द मालिका अग्गंबाई सासूबाई या मालिकेमधील सोहम म्हणजेच अशूतोष पत्की आणि शुभ्रा म्हणजेच तेजश्री प्रधान यांनी एक भन्नाट असं मकरसंक्रांत सेलिब्रेशन केले आहे. सोहम आणि शुभ्राचं हे मकरसंक्रांत निमित्ताचं सेलिब्रेशन बघण्यासाठी हा व्हिडीओ ...\nमनोरंजन: अभिज्ञा- मेहूलचं समुद्रकिनारी पहिलं मकरसंक्रात फोटोशूट | Abhidnya Bhave's Makar Sankranti Photoshoot\nमराठमोळी अभिनेत्री अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहूल पै यांचा लग्नसोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. या दोघांनी खास मकरसंक्रांतीच्या निमित्ताने समुद्रकिनारी एक सुंदर असं फोटोशूट केले आहे. अभिज्ञा आणि मेहूलचं समुद्रकिना-यावरचं हे फोटोशूट तुम्हाला बघायच ...\nमनोरंजन: कार्तिकने दिपावर संशय का घेतला\nस्टार प्रवाह या वाहिनीवरील प्रसिद्ध रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये आपल्याला एक नविन ट्विस्ट बघायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये अभिनेता आशुतोष गोखले म्हणजेच कार्तिक आणि अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणजेच दिपा यांच्या नात्यामध्ये आता तूट पडणार असल्याचे आपल्य ...\nक्रिकेट: राहुल द्रविड की सचिन तेंडुलकर, काय वाटतं\nसचिन क्रिकेटचा देव, गांगुली ऑफ साईडचा देव, लक्ष्मण हा चौथ्या डावाच देव पण जेव्हा मंदिराची दारं बंद होतात तेव्हा सर्व देव हे भिंतीमागे असतात.. आणि ती भिंत म्हणजे राहुल द्रविड.... असं नेहमी बोललं जातं.पण राहुल द्रविड की सचिन तेंडुलकर, काय वाटतं\nक्रिकेट: आजच्या मॅचनंतर तुम्हाला Rahul Dravidची आठवण आली का\nआज भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा वाढदिवस... आणि आज भारतीय संघाने तंतोतंतपणे राहुल द्रविडला फॉलो करत तिसरा कसोटी सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं. त्यामुळे आज भारतीय संघात राहुल द्रविड होता का असा प्रश्न अनेकांना पडला होता.. हनुमा विहारी, पुजारा, अश ...\nक्रिकेट: रोहित शर्मा व डेव्हिड वॉर्नरमध्ये कोण ठरणार सरस\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवण्यात येणा-या तिस-या कसोटीमध्ये कोणता संघ सामना जिंकून मालिकेमध्ये २-१ अशी आघाडी घेतो ते बघणे महत्वाचे ठरेल. तिस-या कसोटीमध्ये दोन्ही संघासाठी आनंदाची बाजू म्हण��े त्यांचे भरवशाचे फलंदाज रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉ ...\nक्रिकेट: अजिंक्य रहाणेला मिळाले मुलाघ मेडल\nपहिल्या कसोटीतील मानहानीकारक पराभवानंतर आणि भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताने मेलबर्न कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला सर्वोत्कृष्ट खेळाडूने गौरवण्यात आले. ...\nभारताचा यष्टीरक्षक आणि डावखुरा फलंदाज पार्थिव पटेलने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पार्थिव पटेलने आपल्या कारकीर्दीला २००० साली सुरूवात केली. भारतीय कसोटी संघामध्ये सर्वात युवा यष्टीरक्षक म्हणून पार्थिव पटेलच्या नावाची नोंद आजही कायम आह ...\nक्रिकेट: यॉर्कर किंग नटराजनचा चहाची टपरी ते निळ्या जर्सीचा प्रवास | India's Yorker King Natrajan |Sports News\nछोट्या गावातून तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सारं...आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आज तो सर्व भारतीयाच्या मनात बसलाय. मी बोलत आहे टी.नटराजन याच्याबद्दल, क्रिकेट विश्वातला नवा यॉर्कर किंग. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आतापर्यंत दोन सामने खेळला आणि ...\nऑक्सिजन: आयुर्वेदाच्या मदतीने घालवा चेह-यावरील सुरकूत्या | How To Get Rid of Wrinkles | Lokmat Oxygen\nआयुर्वेदामध्ये जी काही वनस्पती वापरली जाते किंवा इसेंशीयल तेल वापरले जाते त्यामध्ये शक्तिशाली वृद्धत्वक्षम आणि सुरकुत्या कमी करण्याचा गुणधर्म आहे. या सुपर घटकांमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असल्यामुळे ते त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. त्वच ...\nऑक्सिजन: तूप खाल्ल्याने केस वाढतात का\nतूप चांगले कोलेस्ट्रॉल आणि फॅटी एसिडस्चे समृद्ध स्त्रोत आहे. जे आपल्या शरीराच्या निरोगी कार्यासाठी आवश्यक आहे. आतील तसेच बाहेरील दोन्ही बाजूंसाठी. कडक कोरडी त्वचेला मॉर्स्चरायझिंगपासून ते आपल्या केसांपर्यंत, हे सुपरफूड हे सर्व करते. तूप शरिरासाठी, के ...\nऑक्सिजन: डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात | Coriander Benifits | Hair Care | Hairfall\nअनेकांना डोक्याच्या पुढच्या बाजूने टक्कल पडायला सुरुवात होते. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास ती वाढत जाते आणि मग त्यावर उपाय करणेही अवघड होऊन जाते. पूर्वी टक्कल पडण्याची समस्या ही वयस्क माणसांमध्ये दिसत होती. पण आता ही समस्या किशोरवयीन मुलांपासून ...\nऑक्सिजन: मुंबईत येणार गुजरातचा सिंह आणि इंदूरचा ला��डगा | Rani Baug | Lion, Wolf, Bear To Arrive In Mumbai Zoo\nवीर जिजाबाई भोसले उद्यान, सामान्यतः राणी बाग असं हि म्हंटल जातं ... ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. ही बाग भायखळा येथे असून ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या ...\nऑक्सिजन: चुकीचा व्यायाम शरीराला ठरु शकतो घातक\nकाही लोक हेल्थ कॉनशीयस असतात, जे कधीच व्यायाम करायला चुकत नाहीत, आणि हेल्दी खातात. पण, असे ही असतात,जे हे सगळं करतात आणि तरीही त्यांना थकवा वाटतो, जळजळ वाटते, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की असं का तर हे यासाठी, की अती व्यायाम आणि खुप एकाच प्रकारच ...\nऑक्सिजन: Breakfast मुळे वाढतंय वजन\nन्याहारीबद्दल बोलत असताना, बर्‍याच लोकांना हे माहित आहे की तो दिवसाचा सर्वात महत्वाचा आहार आहे, तरीही बरेच लोक चुका करतात ज्यामुळे त्यांचं वजन वाढतं. आजच्या व्हिडीयो मध्ये आम्ही तुम्हाला त्या चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्याच्यामुळे वजन वाढतं ...\nफटाक्यांवर बंदी आणायची का\nराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित करताना आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. राज्यातील कोरोनाचा आकडा आता नियंत्रणात आला आहे. मात्र धोका टळलेला नाही. प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दिवाळीत शक्यतो फटाके वाजवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :उद्धव ठाकरेमुख्यमंत्रीमहाराष्ट्रफटाकेदिवाळीवायू प्रदूषणUddhav ThackerayChief MinisterMaharashtrafire crackerDiwaliair pollution\nनिष्ठावंतांना गाजर, भाजपने पुन्हा शब्द फिरवला\nअर्णब गोस्वामींना तळोजा जेलमध्ये का हलवले\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/6743", "date_download": "2021-01-17T22:22:21Z", "digest": "sha1:GHUFAF7CVA65AWEMHFHPTKZXIQHAKH5T", "length": 19213, "nlines": 217, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "पाराशिवनी तालुक्यातिल निवडणुक प्रक्रिया आज पासुनप्रारंभ१०ग्रामप���चायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर – Maharashtra Darpan", "raw_content": "\nकन्हान परिसरात नविन ६ रूग्ण\nअष्टपैलु व्यक्तिमत्त्व बबनराव वासाडे यांचा कोरोनाने मुत्यु.\nनिर्माणाधिन कन्हान नदीच्या पुलावर गळफास घेऊन युवकाची आत्महत्या\nदोन दहा चाकी ट्रक ७ ब्रास रेती चोरून नेताना दोघांना अटक\nकन्हान परिसरात नविन ११ रूग्ण\nदरोडा टाकण्याचा कट फासला ; दादाजी नगर येथील घटना\nरेती चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक : खापा\nऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी धरले तीनही कंपन्यांच्या प्रशासनाला धारेवर\nहिंगणा (बारभाई) येथिल शेतात बिबट्याच्या हल्लात बैल ठार\nऑनलाईन साप्ताहिक अहवालास अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध\nकन्हान परिसरात नविन २० रूग्णाची भर\nपाराशिवनी तालुक्यातिल निवडणुक प्रक्रिया आज पासुनप्रारंभ१०ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर\nपाराशिवनी तालुक्यातिल निवडणुक प्रक्रिया आज पासुनप्रारंभ१०ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर\n*पाराशिवनी तालुक्यातिल निवडणुक प्रक्रिया आज पासुनप्रारंभ१०ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर*\n*पाराशिवनी* (ता प्र):-: तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असल्याने ग्रामीण भागातील राजकारण हळुहळु तापू लागले आहे. सरपंच पदाची आरक्षण सोडत सदस्य निवडीनंतर होणार असल्याने सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीवर डोळा ठेवून असणारांची गोची झाली आहे. मात्र आता ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व रहावे यासाठी व्युहरचना केली जात आहे.\nतालुक्यातील १० ग्रामपंचायतींचा कार्यकाळ काही महिन्यांपुर्वीच संपुष्टात आला होता. मात्र राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगीत करून ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकावर सोपविण्यात आला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवू लागला असल्याने\nस्थगीत करण्यात आलेल्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पाराशिवनी तालुक्यातील १० ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार १५ जानेवारी २०२१ रोजी या निवडणुकांसाठी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार आहे.\nपाराशिवनी तालुक्यात ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या गावातील राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. काही गावातील ग���रामस्थ सामज्यसपणे ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याच्या मानसिकतेत आहेत. परंतू ज्या गावांमध्ये जोरदार पक्षीय राजकारण आहे त्या गावांमध्ये मात्र जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.\nपुर्वी बहुतांशी ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होत असत. एकच व्यक्ती अनेक वर्षे गावचे सरपंच पद सांभाळत असे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका कथी येत आणि कधी जात हे\nसर्वसामान्यांना माहितही पडत नसत. मात्र आता काळ बदलला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आले आहे. राजकिय पक्ष देखील ग्रामपंचायत निवडणुक प्रतिष्ठेची करू लागले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका विधान सभा किंवा लोकसभेच्या निवडणुकांपेक्षाही महत्वाच्या मानल्या जात आहेत.\nपारशिवनी तहासिल चे तहसिलदार व निवडणुक आधिकारी वरूण कुमार सहारे यांनी माहीती दिली की तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रमानुसार २३ ते ३० डिसेंबर दरम्यान नामनिर्देश पत्र स्विकारले जाणार आहेत. ३१डिसेंबर ला दाखल अर्जाची छाननी होणार आहे.१ ते ४ जानेवारी २०२१ ता या मुदतीत अर्ज मागे घेण्याची मुद्दत दुपारी ३वाले पर्यतघेता येईल ,याच दिवसी उमेदवाराना निवण्डणुक चिन्ह देण्यात येणार आहे, तर १५ जानेवारी २०२१ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. असुन १८ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर २३ जानेवारी २०२१ रोजी दहा ही ग्राम पंचायत चे सरपंच पदाच्या आरक्षणाची लॉटरी फुटणार आहे. तालुक्यातिल् (१)बोरी(सिगोंरी),(२)सुवरधरा,(३)ईटगाव,(४)माहुली, (५)खेडी,(६)खंडाळा(घ),(७)नवेगाव खैरी,(८)आमगाव ,(९)पिपळा,(१० निमखेडा या ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्यामुळे आता ग्रामीण भागातील राजकारण तापू लागले आहे.\nPosted in Politics, कोरोना, नवी दिल्ली, नागपुर, मुंबई, राजकारण, राज्य, विदर्भ\nभिलगाव येथे विजबिल स्वीकृति केंद्राचे उद्घाटन\n*भिलगाव येथे विजबिल स्वीकृति केंद्राचे उद्घाटन* कामठी : भिलगाव येथील विज ग्राहकांना वीज देयके भरण्यासाठी मोठी अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन भिलगाव येथे विद्युत मंडळाचे विज बिल स्विकृती केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री व नागपुर जिल्हा पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते व नागपुर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष […]\nकन्हान ला नविन १० रूग्ण ��ढळुन कन्हान परिसर ८०९ रूग्ण संख्या : कोरोना अपडेट\nकन्हान शहरात दोन दिवस मास्क न लावणा-या नागरिकावर कारवाई.\nभारतीय जनता युवा मोर्चा द्वारा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमीत्त माल्यार्पन : कामठी\nयुवक कॉग्रेस मोर्चाने कृषी व कामगार विधेयक मागे घेण्याची मागणी : कन्हान\nकोलितमारा ची आदिवासी आश्रमशाळाचे “शिक्षण आपल्या दारी” ने संदीप शेन्डे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर\nस्वातंत्रता संग्राम सेनानी “लाहनाबाई लक्ष्मण खडसे” यांना देवाज्ञा\nप्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात\nराम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन\nइंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत ; डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त\nकन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा\nश्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान : महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nप्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात\nराम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन\nइंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत ; डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त\nकन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा\nश्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान : महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन\nराष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी\nबाबू एल. एन. हरदास यांची स्मुर्ती निमित्य अभिवादन\nप्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात\nराम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन\nइंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत ; डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त\nकन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा\nश्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान : महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/bhardhaw-omni-car-hit-the-two-wheeler-killing-the-two-wheeler-on-the-spot/", "date_download": "2021-01-17T20:54:07Z", "digest": "sha1:TU7GOWR5E7PDIRCWYB3M4CLUXNNUBPU5", "length": 7222, "nlines": 101, "source_domain": "ainnews.tv", "title": "भरधाव ओमनी कारची दुचाकीस्वारास जोरदार धडक, दुचाकीस्वार जागीच ठार", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nभरधाव ओमनी कारची दुचाकीस्वारास जोरदार धडक, दुचाकीस्वार जागीच ठार\nभरधाव ओमनी कारची दुचाकीस्वारास जोरदार धडक, दुचाकीस्वार जागीच ठार\nकरमाड-पिंप्रीराजा मार्गावर मंगरूळ फाट्याजवळ घडला अपघात\nकरमाड : भरधाव ओमनी कारने दुचाकीस्वारास समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना करमाड-पिंप्रीराजा मार्गावर मंगरूळ फाट्याजवळ बुधवारी (दि.१४) रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. जीवनसिंग मर्दान लालछोटे (२२,रा. कारोळ, ता. औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे.\nकरमाड-पिंप्रीराजा मार्गावर मंगरूळ फाट्याजवळ बुधवारी (दि.१४) रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. जीवनसिंग मर्दान लालछोटे (२२,रा. कारोळ, ता. औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे. जीवनसिंग लालछोटे हे दुचाकी (क्र. एम. एच.२० एफ डी६६३९) वरून करमाडकडे येत होते. तर ओमनी कार (क्र.एम. एच.१२ इ टी ५४३५) ही करमाडहून पिंप्रीराजाकडे जात होती. बुधवारी काल सायंकाळी साडेसहा वाजता भरधाव ओमनी कारच्या चालकाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात जीवनसिंग लालछोटे हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, संदीप जाधव, नागनाथ केंद्रे यांनी घटनास्थळी जाऊन जखमीला रुग्णवाहिकाद्वारे औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी जीवनसिंग यांना तपासून मयत घोषित केले. अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू नागलोत, विजयसिंग जारवाल करीत आहेत.\nचोरी गेलेल्या सात दुचाकींसह चोरटे पोलिसांच्या जाळ्यात\n‘छत्रपती संभाजी राजे साखर’ कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ\nकांचनवाडी येथे सायटिका (कंबर दुखी) वर शनिवारी मोफत तपासणी आणि उपचार शिबिर\nपरभणीमध्ये ब��्ड फ्ल्यूचा शिरकाव; ‘बर्ड फ्ल्यू’ने…\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आंदोलक शेतकऱ्यांचा ‘या’…\nकाँग्रेस आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, कारचा चक्काचूर\nपहिल्याच दिवशी 1.91 लाख लोकांना लस; त्यापैकी 100 जणांना साइड…\nकुंभारी येथे मतदानासाठी आलेल्या पत्नीचा खून, पतीचा विष…\nचॅट अर्णबचा झाला उघड; पोलखोल भाजपाची – भाई जगताप\nदिग्दर्शक महेश मांजेकरांच्या कारची वाहनाला धडक; एकास मारहाण,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/pravin-darekar-challenges-shiv-sena-leader-sanjay-raut/articleshow/79411074.cms", "date_download": "2021-01-17T21:31:11Z", "digest": "sha1:2CHIZCKE2QN5XB3GKQYUT464QPD4TGYP", "length": 16323, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPravin Darekar: ठाकरे सरकार करणार भाजप नेत्यांची चौकशी; दरेकरांनी दिले 'हे' प्रत्युत्तर\nPravin Darekar शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्यात राजकारण तापलं असून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे.\nवर्धा: 'शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेत्यांच्या चौकशीची धमकी दिली आहे पण, असल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. आम्हाला टार्गेट करायचे असेल तर खुशाल टार्गेट करा. त्याने काहीच साध्य होणार नाही. भाजप नेत्यांचा कारभार स्पष्ट आणि स्वच्छ आहे व जनतेलाही ते माहीत आहे', अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना व संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. ( Pravin Darekar challenges Shiv Sena leader Sanjay Raut )\nवाचा: आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाइन; ईडीकडे पत्राद्वारे केली 'ही' विनंती\nनागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ प्रवीण दरेकर वर्धा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार रामदास तडस यावेळी उपस्थित होते. मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीकडून मंगळवारी छापा मारण्यात आला. यासंदर्भात संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी “संजय राऊत यांच्याकडे भाजपच्या १०० नेत्यांची यादी असेल तर त्यांनी ईडीला जरूर द्यावी. त्याची चौकशी करण्याची हमी मी देतो”,असे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याला राऊत यांनी पुन्हा उत्तर दिले. “आधी तुम्हाला काय चौकश्या करायच्या त्या करून घ्या. मग तुमच्या १०० नव्हे १२० नेत्यांची यादी आपण देऊ त्यांच्याही चौकश्या होऊनच जाऊ द्या”, असं राऊत म्हणाले आहेत. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांनी यादी देऊ, असं बोलून दोन दिवस झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राऊत यांना तात्काळ यादी देण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी यादी देण्यासाठी मुहूर्त बघू नये. तात्काळ यादी देऊन टाकावी. उशीर करू नका. नाहीतर आपण बोलघेवडे आहात, हे स्पष्ट होईल. सत्य जनतेपुढे येऊच द्या.\nवाचा: सरनाईक यांच्यानंतर संजय राऊत यांना ईडीची नोटीस\n'भाजप अशा प्रकारची कुठलीही कारवाई करत नाही. ईडी ही स्वायत्त संस्था आहे. ईडीकडून कधीच विनाकारण कारवाई होत नाही. लहर आली म्हणून कारवाई केली, असे कधी झालेले नाही. सरनाईक यांच्याबाबत तक्रार असेल म्हणूनच त्यांनी त्यांच्या प्रक्रियेनुसार कारवाई केली असेल, असे दरेकर यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारमध्ये संवाद नाही. एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. या गोष्टीचा कधीतरी अंत होईल. आतमधून हे सरकार खूप पोखरले आहेत. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या जागांचा निकाल लागेल, त्यावेळी जनतेचा कौल कळेल. विसंवादातून हे सरकार कोसळेल, त्यावेळी भाजप सक्षम पर्याय म्हणून चांगलं सरकार देऊ शकेल, असेही दरेकर यांनी सांगितले.\nवाचा: विहंग यांना ५ तासांच्या चौकशीनंतर सोडले; प्रताप सरनाईक आणखी आक्रमक\nठाकरे सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. शिक्षण विभागाची प्रत्येक विषयात धरसोड वृत्ती आहे. शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही घटकाला विश्वासात न घेता निर्णय घ्यायचा व त्यावर टीका झाली की तो मागे घेण्याचे काम शिक्षणमंत्री करीत आहेत. सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय आधी घेतला व तो आता फिरविला. स्थानिक प्रशासन निर्णय घेईल, असे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. जे महाराष्ट्रात सत्तेवर आहेत, त्यांचीच सत्ता मुंबई व ठाणे महापालिकेत आहे आणि त्या भागातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मग, उस्मानाबाद, बीड, हिंगोली येथील विद्यार्थी व शिक्षकांना करोनाची लागण होण्याची भीती नाही का त्यांच्याबद्दल वेगळा न्याय का त्यांच्याबद्दल वेगळा न्याय का, असा सवाल दरेकर यांनी केला.\nवाचा: सरनाईकांवरील कारवाई: पृथ्वीराज यांनी व्यक्त केली 'ही' शक्यता\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nनागपूर: घरमालकाने केला सात वर्षीय मुलीवर बलात्कार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसंजय राऊत प्रवीण दरेकर प्रताप सरनाईक देवेंद्र फडणवीस shiv sena Sanjay Raut Pravin Darekar Pratap Sarnaik BJP\nदेशPM मोदी म्हणाले, 'इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असं घडत असेल'\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nमुंबईकर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणणार; CM ठाकरे यांनी दिला 'हा' शब्द\nअमरावतीबसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nपुणेग्रामपंचायतींचा निकाल उद्या; उत्कंठा शिगेला\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nदेशकरोना लसीकरण; ४४७ जणांवर साइड इफेक्ट, तिघे रुग्णालयात दाखल\nमोबाइलBSNL च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87/", "date_download": "2021-01-17T21:07:41Z", "digest": "sha1:QAJSCPU5QQBJCTCCEIKC7XNGBG6U7VQZ", "length": 24526, "nlines": 122, "source_domain": "navprabha.com", "title": "कोरोनानंतरचे शिक्षणक्षेत्र | Navprabha", "raw_content": "\nयंदा शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू झालं आणि त्यावर सातत्याने नियंत्रणं लादली जातील, अशी भीती वाटते. त्यामुळे शिक्षणातून आपण घडवू पहात असलेल्या बदलांवर मर्यादा येणार आहे. या निमित्ताने काही नव्या संकल्पना पुढे येतील. काही पालकांनी प्रायोगिक तत्त्वावर होम स्कूलिंग ही कल्पना राबवली होती. आता शाळा दीर्घकाळ बंद राहू शकतात, हे लक्षात घेऊन शाळेच्या इमारतीबाहेर शिक्षणाच्या संधी शोधाव्या लागतील.\nवेगवेगळ्या क्षेत्रांवर कोरोना संसर्गाचा दीर्घकालीन परिणाम होणार आहे. मी कार्यरत असलेल्या शिक्षणक्षेत्रात काय घडेल, याचा विचार करताना वाटतं की, शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होईल आणि शाळा हे हजारो विद्यार्थी एकत्र येण्याचं ठिकाण असल्याने त्यावर सातत्याने नियंत्रणं लादली जातील. संसर्गाची थोडीशी चाहूल लागली तरी शाळा बंद केल्या जातील. काश्मीरमधली शांतता जशी तात्कालिक असते, कुठे काही घडलं की लगेच संचारबंदी होते, असंच चित्र दुर्दैवाने किमान पुढील वर्षभर आपल्याकडे पहायला मिळत राहील. त्यामुळे शाळा या अतिशय अस्थिर केंद्र होतील, असं वाटत आहे. त्यात काळजी करणारा पालकवर्ग जास्त चिंता करेल, अनेकजण मुलांना शाळेत पाठवणार नाहीत. त्यामुळे शिक्षणातून आपल्याला जे काही घडवायचं आहे, त्याला खूपच मर्यादा येणार आहेत, असं वाटतं. या निमित्ताने काही नव्या संकल्पना पुढे येतील. काही पालकांनी प्रायोगिक तत्त्वावर होम स्कूलिंग ही कल्पना राबवली होती. पण शाळा अशा दीर्घकाळ बंद राहू शकतात, याची आपल्यापैकी कोणीही कल्पना केली नव्हती. त्यामुळे शाळेच्या इमारतीबाहेर शिक्षणाच्या संधी साधण्याचा विचार आता विकसित करायला हवा. किंबहुना, तो अपरिहार्यतेतून होणारच आहे. होम स्कूलिंगमध्ये विद्यार्थी घरीच शिकतात. हा प्रघात आता नव्याने सिध्द होईल.\nअनेक प्रसिद्ध माणसांनी आपल्या मुलांना घरी शिकवलं आहे. होम स्कूलिंग पूर्वी कठीण होतं. परंतु इंटरनेटमुळे आज परदेशातल्या अनेक वेबसाईट्‌स मुलांना रोजच्या रोज गृहपाठ देणं, ऑनलाईन शिकवणं असा वर्षभराचा अभ्यासक्रम तयार करून घेतात. याखेरीज होम स्कूलिंगला शासनाने प्रतिष्ठा द्यायला हवी. त्यातून विद्यार्थी शिकू शकतील. कोरोनाचं संकट दूर झालं तरी विद्यार्थ्यांना वर्षभरात १४५ दिवस सुट्टी असते. या पाच महिन्यांचा अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांना पुस्तकाव्यतिरिक्तचं शिक्षण ऑनलाईन पद्धतीने कसं देता येईल, विद्यार्थ्यांच्या क्षमता कशा विकसित करता येतील, याचा विचार या होम स्कूलिंगच्या निमित्ताने करायला हवा. ही खरं तर कोरोनामुळे घडलेली एक सकारात्मक संधी आहे, असं मला वाटतं. मुक्त विद्यापीठ, मुक्त शाळा हे सारे प्रयोग यानिमित्ताने मुख्य प्रवाहाचा भाग बनण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाच्या या काळात शिक्षक आणि विद्यार्थी मिळणारा वेळ स्वतःच्या विकासासाठी वापरत असल्याचं अपवादाने दिसत आहे. याचं कारण असं की एकांताचा वापर कसा करता, यावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण अवलंबून असते. परंतु या एकांताचा विनियोग करण्याचे छंद किंवा सवय आपल्याकडे ङ्गारशी विकसित झाली नाही. वाचन हा आपल्या समाजमनाचा भाग बनू शकलेला नाही. त्यामुळे शिक्षक समुदायातही खूप वाचन असणारे शिक्षक संख्येने कमी आढळतात. पालकांची अवस्था तशीच आहे.\nअनेक घरांमध्ये लाखो रुपयाचे ङ्गर्निचर आहे. परंतु पुस्तकं नाहीत. दीर्घ सुट्टीच्या काळात हे लक्षात येतं की, घरातच पुस्तकं नाहीत. त्यामुळे उपलब्ध असणार्‍या कॉम्प्युटर, मोबाईल, टीव्हीकडे मुलं आकर्षित झाली आहेत. यासाठी त्यांना दोष देता येणार नाही. याचं कारण घरात पालकांमध्ये ती वाचन संस्कृती नाही. पूर्वीचे पारंपरिक घरगुती खेळही नव्या पिढीच्या मुलांना माहीत नाहीत. त्यामुळे इतकी मोठी व्यक्तिमत्त्व घडवणारी संधी देणारी सुट्टी असूनही शिक्षक आणि विद्यार्थी-विकासासाठी ङ्गार वापर होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक सामाजिक संघटनांना आता ऑनलाईन छंदवर्ग घ्यावे लागतील, असं दिसत आहे. कोरोनाचा आणखी मोठा ङ्गटका हा वंचितांच्या शिक्षणाला बसणार आहे. याचं कारण कोरोना संकट टळल्यानंतर समाजजीवन पूर्ववत होईल, तेव्हा अनेकांच्या नोकर्‍या गेलेल्या असतील. स्थलांतरित मजूर हे पुन्हा आपल्या राज्यात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होईल. पुढील काळात गरीब कुटुंबांचा जीवनसंघर्ष अतिशय तीव्र होणार आहे, महागाई वाढणार आहे. अशा काळात मुलांना शिकवण्यापेक्षा कामाला लावण्याकडे काही पालकांचा कल होऊन समाजात बालमजुरी वाढेल, मुलींची जबाबदारी नको म्हणून बालविवाह वाढतील आणि शाळांमधून मुली��ची मोठ्या प्रमाणावर गळती होईल.\nअगोदरच अनेकांना महाग असलेलं उच्च शिक्षण परवडत नव्हतं. आता तर गरीब कुटुंबातली मुलं उच्च शिक्षणाकडे न वळण्याचा कल असेल. परिणामी, दारिद्य्रामुळे शिक्षणाची गती मंदावेल, अशी साधार भीती यानंतरच्या काळात वाटते. त्यातून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढेल. अस्थिर, भेदरलेला समाज हा भीतीपोटी धार्मिकतेकडे ओढला जातो. कोरोनाने घडवलेले अनेक मृत्यू आणि अनेक आजार यातून शहरी आणि ग्रामीण समाज पुन्हा कर्मकांडांकडे वळण्याची भीती आहे. त्यामुळे शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी शिक्षकांना जास्त दक्ष रहावं लागेल. आपण शिक्षणात या दृष्टिकोनाचा सातत्याने आग्रह धरतो. केवळ जगण्यास महत्त्व आल्याने हे सगळेच मुद्दे गेल्या काही काळात पाठीमागे ढकलले जातील, अशी भीती वाटते.\nमी असंघटित वर्गासाठी काम करतो. कोरोनानंतरच्या काळात त्यांचीही परवड तीव्र होणार आहे. आजच छोटी दुकानं, हॉटेल या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना सुट्टीत वेतन मिळत नाही. ऊसतोडणी कामगार, वीटभट्टी मजूर आणि इतर अनेक असंघटित समाजघटक आज आपल्या घरी गेले असले, तरी घेतलेल्या क्रूर सामाजिक अनुभवांमुळे पुन्हा कामाकडे जाण्याची त्यांची मानसिकता उरलेली नाही. त्यामुळे दिवाळीनंतर कदाचित पुढच्या वर्षीच कामाला जाऊ, अशी या मजुरांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे ते कामगार कामालाच जाणार नाहीत. यामुळे अर्थव्यवस्था मागे पडेल. पण त्याहीपेक्षा या वर्गाच्या कौटुंबिक अडचणी अधिक वाढतील, अशी स्थिती आहे. स्थलांतरित मजूर हे पुन्हा गाव सोडून दुसरीकडे कामाला जायच्या मानसिकतेत नाहीत. ते एका शॉकमध्ये आहेत, असं या वर्गाचा विचार करताना जाणवतं. आज कितीही नाही म्हटलं तरी समाजामध्ये उद्योजकता वाढली होती. गरिबीचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की, गरीब माणसं ही सरकारवर अवलंबून न राहता आपापले रस्ते शोधत आहेत. त्यातून स्थलांतर वाढलं. भारतात दर वर्षी सुमारे नऊ कोटी कामगार एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जातात तर सुमारे पाच कोटी कामगार राज्याअंतर्गत एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जातात. असे १४ कोटी कामगार देशात स्थलांतर करतात. पण हे सर्व कामगार आज निराश झाले आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि त्यांच्या जगण्यावर होणार आहे. कामाला गेले नाहीत तर त्यांच्या घरातल्या महिला आणि मुलांचे अधिक हाल होणार आहेत.\nआपल्या समाजातल्या वृद्धांची स्थिती अगोदरच वाईट असताना गरीब कुटुंबातले वृद्ध अधिक दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे. एक कार्यकर्ता म्हणून याचं वाईट वाटतं की आपण गेली ७० वर्षं दारिद्य्र निर्मूलन हा विषय बोलत आहोत. आता कुठे उद्योगांच्या वेगवेगळ्या संधी आणि जागरुकतेमुळे दारिद्य्र निर्मूलनाला गती येण्याची शक्यता निर्माण होत असताना कोरोनाने आपले सारे प्रयत्न किमान वीस वर्षं मागे ढकलले आहेत. एका जागतिक अहवालात भारतात दहा कोटी लोक पुन्हा गरिबीत ढकलले जातील, असं म्हटलं आहे. ही आकडेवारी विषण्ण करणारी आहे. यासाठी रोजगारनिर्मिती हे महत्त्वाचं शस्त्र असतं. पण अनेक देशांचं अर्थकारण एकमेकांमध्ये गुंतल्यामुळे जागतिक स्तरावरच आता रोजगाराच्या संधी कमी होणार आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढेल आणि गरिबांच्या जगण्याची परवड अधिक तीव्र होईल, हे लिहिण्यापलिकडे आपण या गरिबांसाठी ङ्गार काही करू शकत नाही, ही वेदना, शल्य अधिक सलत राहते.\n… जनमानसावर झालेला कोरोनाचा परिणाम आणि कोरोनोत्तर काळात अंगिकारायचे बदल, सरकारी-सामाजिक पातळीवर आवश्यक असलेले उपाय यांचा तज्ज्ञांच्या लेखणीतून घेतलेला हा खास वेध.)\nअखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...\n>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nपंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस\nअंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...\nउरल्या सगळ्या त���या आठवणी…\nसोमवारी रात्री गोकर्णला देवदर्शनासाठी जाताना केंद्रीय संरक्षण व आयुष राज्यमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अंकोल्याजवळ झालेल्या अपघातात...\nप्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव- वाळपई) आबालवृद्धांना त्याच्याबद्दल विलक्षण आपुलकी आहे. कुणाच्याही घरी काही कार्य असेल तर त्याचे पान ठरलेले...\nविश्‍वशांतीचे प्रतिनिधी ः स्वामी विवेकानंद\nडॉ. लता स. नाईक ‘‘माय डियर ब्रदर्स अँड सिस्टर्स’’ म्हणून त्यांनी सर्व श्रोतृवृंदाला संबोधले व सभागृहात अजरामर असा...\nअहंकाराचा वारा न लागो …\nज.अ. रेडकर.(सांताक्रूझ) गैर व भ्रष्ट मार्गाने मिळवलेली संपत्ती तर कधीच सुख आणि समाधान देऊ शकत नाही. सत्ता आज...\nनिराधारांचे आश्रयस्थान ः मातृछाया\nसुरेखा दीक्षित आज शनिवार दि. ९ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ४.०० वा.तळावली, फोंडा येथे मातृछाया ट्रस्टच्या मातृछाया बालिका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Aparbhabi&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE", "date_download": "2021-01-17T23:02:16Z", "digest": "sha1:DUFLEAVGWSYMVEW7YTHU74JPJYXK6POS", "length": 7818, "nlines": 254, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nनांदेड (1) Apply नांदेड filter\nनांदेड : केळी पिकावरील किड व रोग नियंत्रणाबाबत शेतीशाळा संपन्न\nनांदेड :- कृषि विभागाअंतर्गत हॉर्टसॅप सन 2020-21 अंतर्गत अर्धापूर तालुक्यातील चेनापुर येथे केळी पिकावरील किड व रोग नियंत्रणाबाबत शेतीशाळा नुकतीच संपन्न झाली. या शेतीशाळेचे आयोजन अर्धापुरचे कृषि पर्यवेक्षक प्रवर्तक जी. पी. वाघोळे यांनी केले होते. या शेतीशाळेत पिकांत समतोल अन्नद्रव्याचे महत्त्व...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Atraffic&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80&search_api_views_fulltext=traffic", "date_download": "2021-01-17T21:50:58Z", "digest": "sha1:RBWWZYRBD7MEI5SFQPKXVCUC3FQEMQV2", "length": 11557, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअहमदाबाद (1) Apply अहमदाबाद filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nकोरोना (1) Apply कोरोना filter\nजलवाहतूक (1) Apply जलवाहतूक filter\nपर्यटक (1) Apply पर्यटक filter\nपार्किंग (1) Apply पार्किंग filter\nपोलिस आयुक्त (1) Apply पोलिस आयुक्त filter\nबच्चू कडू (1) Apply बच्चू कडू filter\nमधुमेह (1) Apply मधुमेह filter\nमहामार्ग (1) Apply महामार्ग filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nमेट्रो (1) Apply मेट्रो filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nरेल्वे (1) Apply रेल्वे filter\nजंजिरा किल्ला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही प्रवासी वाहतुकीसाठी बंद\nमुंबईः रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी 13 नोव्हेंबरला पुरातन वास्तु पर्यटकांसाठी खुल्या केल्या असल्या तरी मात्र दिवाळीच्या कार्यालयांना सलग सुट्टया असल्यामुळे प्रवासी बोट वाहतुकदारांना याचा फटका सहन करावा लागत आहे. जोडून सुट्टया घेऊन आलेल्या पर्यटकांना किल्ला न पाहताच परतावे लागल्याने तीव्र नाराजी पाहावयास...\nमुंबईत दिवाळीच्या खरेदीला ट्रॅफिक जामचा फटका\nमुंबईः यंदा कोरोनामुळे दीपावली जरी साधेपणाने साजरी करण्याचे सरकारी आवाहन असले तरी ही लोकांना दिवाळ सणानिमित्त दोन दिवसावर आलेल्या दिवाळी खरेदीस उत्साह पाहायला मिळतोय. दक्षिण मुंबईत खरेदीस येताना आणि जाताना मोठ्या वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ट्रॅफिक जामच्या त्रासाने संथ वाहतूक आणि...\nखड्ड्यांमुळे विरार मध्ये वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा\nविरार ः वसई विरार शहरात सध्या वाहतुक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. वसई पूर्व पश्‍चिम ब्रिजवर रोज गर्दी होत असतानाच आता विरार पूर्व पश्‍चिम ब्रिजवरही वाहनांची कोंडी होऊ लागली आहे. रोज सायंकाळी सात वाजताच सुमारास विरार फ्लायओव्हर ब्रीजवर वाहनांची गर्दी होवून वाहतूक कोंडी होते. जवळपास तीन किमी लांब...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्���्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/mumbai-siddhivinayak-temple-maha-aarati-live", "date_download": "2021-01-17T21:34:08Z", "digest": "sha1:262NLZJ25COHWAFCLKG6HOKEI3UE2ULJ", "length": 49590, "nlines": 1240, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi: Marathi Breaking News, Marathi Live News", "raw_content": "\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nकोणत्या पक्षाकडे सध्या किती ग्रामपंचायती, जाणून घ्या ग्रामपंचायतींचा लेखाजोखा\nतर मतमोजणीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत.\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\nमहाराष्ट्र 3 hours ago\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र 4 hours ago\nगेल्या सरकारमध्ये मोठा शिक्षक भरती घोटाळा, प्रकाश शेंडगेंचे मोठे वक्तव्य\nमहाराष्ट्र 4 hours ago\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nकोणत्या पक्षाकडे सध्या किती ग्रामपंचायती, जाणून घ्या ग्रामपंचायतींचा लेखाजोखा\nमहाराष्ट्र 5 hours ago\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या 2 hours ago\nताज्या बातम्या 2 hours ago\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या 2 hours ago\nPhotos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nSpecial Report | कोरोनानंतर महाराष्ट्राला बर्ड फ्लूचा विळखा, सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरु\nSpecial Report | गणेश नाईकांच्या सत्तेला हादरा बसणार\nSpecial Report | केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात एल्गार, उद्धव ठाकरे-शरद पवार रस्त्यावर उतरणार\nSpecial Report | औरंगाबादच्या नामांतरावरून ढोंगीपणा कोण करतंय\nSpecial Report | ग्रामपंचायत निकालांसंबंधी नियमावली जाहीर, निकालानंतरच्या जल्लोषावर निर्बंध\nHeadline | 2 PM | अदर पूनावाला यांनी घेतली लस\nRenu Sharma | धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मांशी Exclusive बातचीत\nHeadline | 1 PM | खबरदारी हीच उत्तम लस- उद्धव ठाकरे\nVasai | पंकज देशमुख यांची पक्षाला सोडचिठ्ठी, वसईत फोडाफोडीचं राजकारण\nKirit Somaiya | किरीट सोमय्यांचा आनंद अडसूळांवर गंभीर आरोप\nAurangabad | औरंगाबाद नामांतरावरुन वाद उफळला, भाजपची आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी\nYavatmal | काँग्रेस नेते डॉ. वजाहत मिर्झा यांच्या गाडीला अपघात\nNanded | नांदेडमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका\nSpecial Report | लडाखमधील पँगाँग सरोवरच्या फिंगर 1 आणि 2 ठिकाणांवरून टीव्ही 9 चा स्पेशल रिपोर्ट\nJayant Patil | धनंजय मुंडेंवरील आरोप हे राजकीय षडयंत्र : जयंत पाटील\nEknath Khadse | ईडीकडून एकनाथ खडसेंची उद्या चौकशी\nHeadline | 7 PM | महाराष्ट्रातील 14, 234 ग्रा.पं.साठी उद्या मतदान\nKrishna Hegde | रेणू शर्मांकडून मलाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न – कृष्णा हेगडे\nGirish Mahajan | धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे : गिरीश महाजन\nManikrao Thakare | भाजपला राज्यात सत्ता हवी, ठाकरे सरकारला टार्गेट करत आहेत – माणिकराव ठाकरे\nDhananjay Munde | “मी मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही” – धनंजय मुंडे\nDhananjay Munde | रेणू शर्मावर कृष्णा हेगडेंचा ब्लॅकमेल करत असल्याचा गंभीर आरोप\nAkhada | धनंजय मुंडेंच्या पाठीशी राष्ट्रवादी भक्कम उभी\nDhananjay Munde | धनंजय मुंडेंचा राजीनामा तातडीने घ्यावा, भाजप नेते केशव उपाध्येंची मागणी\nAnil Parab | धनंजय मुंडें प्रकरणात सगळ्या गोष्टी कायदेशीर होतील : अनिल परब\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या 2 hours ago\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\nमहाराष्ट्र 4 hours ago\nशिवसेना भाजपचा ‘बंगाली’ इलाज करणार\nताज्या बातम्या 8 hours ago\nठाकरे सरकारकडून विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालत ‘सामंतशाही’ : आशिष शेलार\nPhotos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nPhoto: टॉमी, जिमी, लुसी, शेराही दिमाखात धावले; औरंगाबादेत चक्क श्वानांची मॅरेथॉन\nफोटो गॅलरी8 hours ago\nPhoto : स्मिता गोंदकरचा दिलखुलास अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी9 hours ago\nPhoto : पूजा सावंतचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nनिवडणूक निकाल 201910 hours ago\nPhoto : अभिनेत्री गौतमी देशपांडेचं निखळ हास्य, पाहा फोटो\nफोटो गॅलरी11 hours ago\nPhoto : ‘व्हेकेशन मोड ऑन’, हीना खानचं स्पेशल फोटोशूट\nफोटो गॅलरी12 hours ago\nPhoto : ‘करा हो लगीन घाई’, अभिनेत्री मानसी नाईकच्या घरी लग्नथाट\nफोटो गॅलरी13 hours ago\nPhoto : ‘आईने दिलेलं सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट’, प्रार्थना बेहरेची खास पोस्ट\nफोटो गॅलरी14 hours ago\nPhoto: रोहित पवार मैदानात; क्रिकेट, व्हॉलिबॉलचा लुटला आनंद\nफोटो गॅलरी15 hours ago\nPhoto : ‘फॅशन का हैं ये जलवा’, सोनम कपूरचा ग्लॅमरस अंदाज\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : कृषी कायदा, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा राजभवनाला घेराव\nफोटो गॅलरी1 day ago\nPhoto : ‘मनं झालं धुंद, बाजिंद, ललकारी गं..’, प्राजक्ता माळीचं मनमोहक सौंदर्य\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : ‘सनसेट, व्ह्यूव अँड वाईन’, हीना खानचं व्हेकेशन मोड\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : कोविड योद्धांना लस टोचली; राज्यात लसीकरण सुरू\nफोटो गॅलरी2 days ago\nअभिनेता नागर्जूनची सून पाहिली का\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : ‘आनंदी आनंद गडे’, रांगोळ्या काढून लसीकरणाला सुरुवात\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : साधेपणाची जाणीव करुन देणारे ‘आयएएस सुनिल केंद्रेकर’ यांचे हे फोटो\nफोटो गॅलरी2 days ago\nPhotos: मकर संक्रांतीनिमित्त अमित शाहांकडून जगन्नाथ मंदिरात पूजा, पतंगही उडवली\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : कार्तिकी गायकवाडची पहिली संक्रांत, पाहा फोटो\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : ‘सौंदर्यांची खाण’अभिनेत्री अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट\nफोटो गॅलरी2 days ago\nPhoto : ‘आर्ची’चा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी3 days ago\nPhoto : ‘दिन भी ना डूबे ,रात ना आए’, मौनी रॉयचा ग्लॅमरस अंदाज\nफोटो गॅलरी3 days ago\nPhoto : ‘हॅलो’, हीना खानचा स्टायलिश अंदाज\nPhoto : अभिनेत्री स्पृहा जोशीचा रेट्रो अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी3 days ago\nRohit Pawar | आमदार रोहित पवारांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला\nफोटो गॅलरी3 days ago\nटाटाच्या नव्या Safari चा फर्स्ट लूक, काय आहेत फीचर्स\nPhoto : ‘तिळाचे तेज आणि गुळाचा गोडवा…’, अप्सरेकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा\nफोटो गॅलरी3 days ago\nPhoto : ‘शुभ मकर-संक्राती’,पूजा सावंतकडून चाहत्यांना खास शुभेच्छा\nफोटो गॅलरी3 days ago\nPhoto : ‘सण मकर संक्रांतीचा’,अमृता खानविलकरचं खास फोटोशूट\nफोटो गॅलरी3 days ago\nPhoto : ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या सेटवर मकरसंक्रांतीचा उत्साह, पाहा फोटो\nफोटो गॅलरी3 days ago\nपदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास 20 जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nआता मास्क न लावता खुशाल गाडी चालवा, खासगी वाहनांसाठी पालिकेची नियमावली जारी\nमहाराष्ट्र 7 hours ago\nपरदेशात शिक्षण घेणाऱ्या संगणकतज्ज्ञाचा 22 हजार महिलांना गंडा, मुंबई पोलिसांची सुशिक्षित ठगाला अटक\nआरोग्य विभागात 8 हजार 500 पदांची भरती, आरोग्य मंत्री राजेश टोपेंची घोषणा\nमहाराष्ट्र 10 hours ago\nमुस्लीम समाजालाही औरंगजेबाविषयी प्रेम नाही; नामांतराला विरोध करु नका: चंद्रकांत खैरे\n“शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना'”, बाळासाहेब थोरातांचा भाजपसह मित्रपक्षावरही निशाण\nकोविन अ‌ॅपमध्ये तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणाला स्थगिती, गैरसमज पसरवू नका, किशोरी पेडणेकरांचे आवाहन\nमहाराष्ट्र 12 hours ago\nउल्हासनगरमधील धक्कादायक घटना, लग्नाच्या वरातीत चाकू हल्ला\nज्वेलर्सच्या बाजूला भाजीचं दुकान उघडलं, दोन महिने मुक्काम, संधी मिळताच भगदाड पाडून दरोडा\nपरदेशात शिक्षण घेणाऱ्या संगणकतज्ज्ञाचा 22 हजार महिलांना गंडा, मुंबई पोलिसांची सुशिक्षित ठगाला अटक\nअभिनेते महेश मांजरेकर यांच्यावर मारहाणीचा आरोप, अदखलपात्र गुन्हा दाखल\nनकली ओळखपत्राद्वारे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार, 5 दलाल अटकेत, सव्वा लाखांची तिकिटे जप्त\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nTandav : राम कदम यांचं पोलीस ठाण्यात ‘तांडव’; वेब सीरिजच्या निर्मात्यांना समन्स पाठवणार\nDrugs Case : ड्रग्ज प्रकरणी दीया मिर्झाच्या माजी मॅनेजरसह करण सजनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी\nRIP Pista : ‘बिग बॉस’ची क्रू मेंबर पिस्ता धाकडचा दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं मृत्यू\n‘तांडव’ला भाजपचा विरोध, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप\n‘तिने मला धोका दिला’, अभिनेत्री कंगना रनौतवर आता आणखी एक आरोप\nबॉलिवूड 1 day ago\n सलमान खान बनवतोय काद्याचं लोणचं, सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल\nBorder Gavskar Trophy | टेस्ट सीरिज बरोबरीत सुटल्यास ट्रॉफीचा मानकरी कोण\nAus vs Ind 4th Test | कांगारुंवर 36 वर्षांनंतर टांगती तलवार, नामुष्की टाळण्यासाठी एकच संधी\nAus vs Ind 4th Test | बोलिंगने कमाल, बॅटिंगने धमाल, शार्दुल-सुंदरची रेकॉर्ड कामगिरी\nIND vs AUS: भारताविरोधात ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ गोलंदाजाच्या नावे लाजिरवाणा विक्रम\nShardul Thakur | तुला परत मानलं रे ठाकूर, शार्दूलच्या बॅटिंगवर विराट कोहली फिदा, मराठीत कौतुक\nताज्या बातम्या2 hours ago\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nSpecial Report | ग्रामपंचायत निकालांसंबंधी नियमावली जाहीर, निकालानंतरच्या जल्लोषावर निर्बंध\nकोणत्या पक्षाकडे सध्या किती ग्रामपंचायती, जाणून घ्या ग्रामपंचायतींचा लेखाजोखा\nएकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे भाजपची ललकारी, जळगावात बाजी कोण मारणार\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यास बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान\nपुणे ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल 80.54 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कोणत्या ग्रामपंचायतीत\nग्रामपंचायतीसाठी सरासरी 79 टक्के मतदान, निकालाआधीच 26 हजार उमेदवारांवर विजयाचा गुलाल\nग्रामपंचायत निवडणुकीत अजब प्रकार, उमेदवाराचं स्वत:लाच मतदान नाही\nसाताऱ्याचा नादच खुळा, ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराला अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा रोड शो\n‘टिव्ही 9 मराठी’च्या बातमीचा दणका, कोट्यवधीत सरपंचपदाचा लिलाव, निवडणूक आयोगाकडून 2 ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द\nग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याचं स्वप्न अधुरं, उमेदवाराचा प्रचारादरम्यान मृत्यू\nनक्षलवाद्यांकडून ग्रामपंचायत निवडणूक उधळण्याचा डाव उघड, गोंदियात पुरुन ठेवलेली स्फोटकं जप्त\nग्रामपंचायत निवडणुकीत बेकायदेशीर हस्तक्षेप, शिक्रापूरच्या पीआयविरोधात पॅनेलचं थेट निवडणूक आयोगाला पत्र\nFast News | ग्रामपंचायत निवडणूक संदर्भातील फास्ट न्यूज | 6:30 PM | 9 January 2021\nFast News | ग्रामपंचायत निवडणूक संदर्भातील फास्ट न्यूज | 6 : 30 PM | 8 January 2021\nमराठवाड्यातील एका गावात 25 वर्षानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक\nआशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत निवडणूक; ग्रामस्थांचा निर्णय काय\nताज्या बातम्या3 weeks ago\nHemant Patil | ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध लढवा, 5 लाख मिळवा : हेमंत पाटील\nDevendra Bhuyar | ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा 25 लाखांचा निधी मिळवा- आमदार भुयार\nKailas Patil | ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि 25 लाखांचा निधी मिळवा : कैलास पाटील\nग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, 21 लाखांचा निधी मिळवा, आ. लंकेंच्या पावलावर या आमदाराचं पाऊल\nताज्या बातम्या1 month ago\nग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची\nग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश\nगौतम अदानींवर 4.5 लाख कोटींची NPA, सुब���रमण्यम स्वामींचा मोठा आरोप\nअर्थकारण 2 hours ago\nनामांकित विद्यापीठात शिक्षण, पैशाच्या अमिषापाई तरुण वाम मार्गाला, दिवसाला 9 लाखांची कमाई, अखेर अटक\nराष्ट्रीय 11 hours ago\nस्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जाणं आता सोप्पं, जाणून घ्या मोदींनी उद्घाटन केलेल्या 8 रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक\nराष्ट्रीय 13 hours ago\nबिल गेट्स बिहारचं कौतुक करतात,अमेरिकेतील बिहारी उद्योजकांनी मातृभूमीच्या विकासात साथ द्यावी: नितीश कुमार\nराष्ट्रीय 13 hours ago\nपीएम केअर फंडशी निगडीत माहिती सार्वजनिक करा, 100 माजी नोकरशहांचं पंतप्रधानांना पत्र\nराष्ट्रीय 16 hours ago\nइंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू\nआंतरराष्ट्रीय 3 hours ago\n आता आईस्क्रीममध्येही कोरोना विषाणू आढळला, 29,000 बॉक्सपैकी 390 बॉक्सचा शोध सुरु\nआंतरराष्ट्रीय 6 hours ago\nDonald Trump Impeachment | डोनाल्ड ट्रम्प: दुसऱ्यांदा महाभियोग, सर्वात बलाढ्य लोकशाहीतील सत्तापेच\nआंतरराष्ट्रीय 1 day ago\nपाकिस्तानच्या इज्जतीचा फालूदा, पैसे न भागवल्याने ‘मित्र’ देशाकडून प्रवासी विमान जप्त\nआंतरराष्ट्रीय 2 days ago\nDonald Trump | खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा चीनला अजून एक झटका, कोणता मोठा निर्णय\nआंतरराष्ट्रीय 3 days ago\nरशियाकडून 9 लाख कोटी रुपयांचं सोने खरेदी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची नवी चाल काय\nअर्थकारण 3 days ago\nUS Capitol | संसदेचं रुपांतर छावणीत, 20 हजार जवान तैनात, जवानांवर जमिनीवर झोपण्याची वेळ\nआंतरराष्ट्रीय 4 days ago\nमै जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ, धनंजय मुंडे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरँग होतंय\nप्रत्येक वेळी सरकारच का दोषी \nSpecial story | ‘बचेंगे तो और भी लढेंगे’, पानिपतची लढाई ते शेतकरी आंदोलन, बुराडीचा रक्तरंजित आणि धगधगता इतिहास\nलॉर्ड्सवर शर्ट काढून भिडणाऱ्या गांगुलीवर भाजपची मदार, बंगालमध्ये दादा विरुद्ध दीदी\nतुम्ही मोबाईल अ‍ॅपमधून कर्ज घेतलंय तुमचा छळ होतोय सावध करणारी ही बातमी तुमच्यासाठी\nगौतम अदानींवर 4.5 लाख कोटींची NPA, सुब्रमण्यम स्वामींचा मोठा आरोप\nअर्थकारण 2 hours ago\nSBI बँकेची अनोखी सुविधा, पैसे भरण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, बँक कर्मचारी घरी येणार\nअर्थकारण 4 hours ago\nआठवड्याभरात गुंतवणूकदारांना 1.13 लाख कोटींचा फायदा; TCS रिलायन्सपासून 15 हजार कोटींनी मागे\n जाणून घ्या राज्यातील आजचे दर\nGold Price | 5 महिन्यात सोनं 8 हजार 400 रुपयांनी घसरलं, ���र चांदी 14 हजार 400 रुपयांनी स्वस्त, आजचा दर काय\nSpecial Story : कमी वेळेत गुंतवणुकीचे असे 6 पर्याय ज्यातून बक्कळ कमवाल\nलसीच्या बातमीमुळे सोने-चांदी 1700 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या तोळ्याचा भाव\nअर्थकारण 1 day ago\nWeekend Trip | वीकेंडला भटकंतीचा प्लॅन बनवताय मुंबईजवळची ‘ही’ ठिकाण तुमची वाट पाहतायत\nट्रॅव्हल 2 days ago\nHealthy Cooking Oil | जेवणासाठी कोणते खाद्य तेल सुरक्षित\nLemon Tea | कडाक्याच्या थंडीत हंगामी आजारांपासून बचाव करेल ‘लेमन टी’, वाचा याचे फायदे…\nSkin Care | बाजारातील उत्पादनांपासून अॅलर्जी होतेय ‘या’ नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वचेची काळजी घ्या\nWinter Tips | हिवाळ्याच्या दिवसांत हाता-पायांना सूज येतेय मग, ‘हे’ उपाय करून पाहा\nलाईफस्टाईल 3 days ago\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nFASTag | आता व्हॉट्सॲपसह ‘या’ पाच पर्यायद्वारे बनवू शकता FASTag, वाचा सोपे पर्याय\n‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त 5 सीटर कार, किंमत 5 लाखांहून कमी\nSpecial Story : 2021 मध्ये इलेक्ट्रिक कार्सचा जलवा, टाटा, महिंद्रा ते टेस्ला, अनेक बड्या कंपन्या शानदार कार लाँच करणार\nआता घर बसल्या रिन्यू करा ड्रायव्हिंग लायसन्स, खूप सोपी आहे पद्धत\nकाय आहे मोदी सरकारची नवी ‘स्क्रॅपेज पॉलिसी’ जाणून घ्या या नव्या वाहन धोरणाविषयी…\nबहुप्रतीक्षित Jeep Compass SUV 27 जानेवारीला भारतात लाँच होणार, फिचर्सच्या बाबतीत हेक्टर आणि हॅरियरहून दमदार\nWhatsApp विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, नवे गोपनीयता धोरण बरखास्त करण्याची मागणी\nWhatsApp चे एक पाऊल मागे, प्रायव्हसी अपडेट लांबणीवर, 8 फेब्रुवारीला काय होणार\n20 हजारात 42 इंचाची स्मार्ट टीव्ही, रिमोट सोडा आदेश द्या आणि बघा, ऐका, आनंद लुटा\nआता घर बसल्या रिन्यू करा ड्रायव्हिंग लायसन्स, खूप सोपी आहे पद्धत\nकृषी कायद्यातून शेतकऱ्यांना कॉर्पोरेटच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न, राजू शेट्टींचा आरोप\n शेतीसाठी सरकार देतंय 50 हजार रुपये; जाणून घ्या, PKVY योजनेबद्दल सर्व काही\nकृषीमंत्री आणि अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवकाळी पावसानं बळीराजा दुहेरी संकटात\nFarmers Protest : सरकारसोबतची 9 वी बैठकही निष्फळ, पुढची बैठक कधी\nराजू शेट्टी, सदाभाऊ खोतांना दिलासा, कराड सत्र न्यायालयाकडून ऊसदरातील आंदोलन खटल्यातून निर्दोष मुक्तता\nVedic Paint | गायीच्या शेणापासून वैदिक रंगाची निर्मिती, वैशिष्ट्यं ���ाय\n‘सरकारला माघार घ्यावीच लागेल, आम्ही रिकाम्या हाती जाणार नाही’, शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathicorner.com/category/csc/aaple-sarkar", "date_download": "2021-01-17T22:22:09Z", "digest": "sha1:AIZQQ62NPEJ2HAKNZ2YZJCP45L6AITDP", "length": 2893, "nlines": 52, "source_domain": "marathicorner.com", "title": "Aaple Sarkar - मराठी कॉर्नर", "raw_content": "\nCaste Certificate Online Maharashtra Apply |Caste Certificate Form Download Maharashtra | कास्ट सर्टिफिकेट ऑनलाइन महाराष्ट्र Required Document – आपण महाराष्ट्राचे रहिवासी असल्यास जर तुम्हाला महाराष्ट्र जातीचे प्रमाणपत्र घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सविस्तरपणे सांगू की महाराष्ट्र जातीच्या दाखल्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज …\nघरकुल योजना 2020 यादी महाराष्ट्र | List Maharashtra\nGharkul Yojana Yadi Maharashtra then this is the right place for you here is घरकुल योजना 2020-2021 यादी महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो, आपण पुढील विषयांची माहिती पाहणार आहोत – Gharkul योजना yadi Maharashtra|रमाई घरकुल योजना यादी महाराष्ट्र, रमाई घरकुल योजना लिस्ट महाराष्ट्र, ग्रामपंचायत घरकुल योजना …\nपुढे वाचा…घरकुल योजना 2020 यादी महाराष्ट्र | List Maharashtra\nमहावितरण कृषी योजना 2021 ते 2023\nयशवंत घरकुल योजना फॉर्म 2021 | समाज कल्याण विभाग\nकुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | mahadiscom.in pm kusum\nस्वामित्व योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://parbhani.gov.in/mr/notice/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-11/", "date_download": "2021-01-17T21:02:09Z", "digest": "sha1:PFTPYDUKOQEKURPORZ7COMLSJ373UVDE", "length": 7461, "nlines": 117, "source_domain": "parbhani.gov.in", "title": "महात्मा गांंधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पदभरती – पात्र व अपात्र यादी | परभणी | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार शाखा\nस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय\nमाहे ऑक्टोबर-नोव्हेंंबर २०१९ मधे झालेल्या अवेळी पावसामुळे बाधित शेतकरी यांंच्या मदत वाटप याद्या\nपरभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची विधान परिषद निवडणुक – २०१८\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मदतीच्या याद्या\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्य�� नुकसान मदतीच्या याद्या (दुसरा टप्पा)\nप्रधानमंत्री पिक विमा योजना २०१७ लाभार्थी यादी\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ पात्र लाभार्थी याद्या\nखरीप २०१८ दुष्काळी अनुदान पहिला व दुसरा टप्पा\nखासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंंतर्गत २०१४-१५ ते २०१८-१९ या कालावधीमधील मंजुर कामांंची यादी\nऔरंंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२०\nजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)\nमहात्मा गांंधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पदभरती – पात्र व अपात्र यादी\nमहात्मा गांंधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पदभरती – पात्र व अपात्र यादी\nमहात्मा गांंधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पदभरती – पात्र व अपात्र यादी\nमहात्मा गांंधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पदभरती – पात्र व अपात्र यादी\nमहात्मा गांंधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पदभरती – पात्र व अपात्र यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 14, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/consumers-are-more-likely-to-buy-silver-than-gold-zws-70-2300214/", "date_download": "2021-01-17T22:35:35Z", "digest": "sha1:4BOVTHWCYYFNUU7SDSNE7KJNRBJGWHCD", "length": 12773, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Consumers are more likely to buy silver than gold zws 70 | सोन्यापेक्षा चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग ! | Loksatta", "raw_content": "\nनरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू\nपतपेढी व्यवस्थापिकेच्या हत्येचे गूढ उकलले\nकर्ज माफ करण्याच्या निमित्ताने फसवणूक\nपश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती\nबर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई\nसोन्यापेक्षा चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग \nसोन्यापेक्षा चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग \nअधिक मासात शंभर किलो चांदीची विक्री\nअधिक मासात शंभर किलो चांदीची विक्री\nनागपूर : करोनामुळे बाजारपेठात आलेली मरगळ आता दूर होत असून बाजारात पुन्हा चतन्य परतत आहे. सध्या अधिक मास असल्याने सराफा बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली असून सोन्यापेक्षा चांदीच्���ा वस्तूंना जास्त मागणी आहे. जवळपास शंभर किलो चांदीच्या खरेदीचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.\nसध्या सोन्याचे भाव ५२ हजार प्रति दहा ग्रॅमवर गेले आहे. तर चांदीचा दर ६३ हजार प्रतिकिलो आहे. सध्या सोन्याच्या खरेदीपेक्षा चांदीच्या खरेदीवर ग्राहकांच्या उडय़ा पडत आहे. अधिक मासात जावयांसाठी चांदीचे भांडे, देवपाट आदी वस्तू देण्याची प्रथा असल्याने सराफा बाजारात चांदी खेरदी वाढली आहे. टाळेबंदी काळात प्रतिष्ठाने तीन महिने बंद होती.\nत्यानंतर शिथिलता मिळाली असली तरी ग्राहकांनी बाजारपेठांकडे पाठ फिरवली होती. मात्र आता शहरात करोनाचे रुग्ण आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने नागपूरकर घराबाहेर पडू लागले आहेत. परिणामी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग सुरू झाल्याचे चित्र आहे.\nसोन्याची मागणी ही नवरात्रीपासून सुरू होते. त्यामुळे व्यापारी नवरात्रीची वाट बघत आहेत. सध्या ते चांदीच्या विविध वस्तू विक्रीत व्यस्त आहेत. अधिक मासात जवळपास शंभर किलो चांदीची विक्री होत असल्याने उलाढालही वाढत आहे. तर पुढे नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण असल्याने व्यापाऱ्यांनी घाऊक बाजारपेठत सोन्या-चांदीची पूर्व नोंदणी केली आहे. तर कारागीरही विविध दागिने तयार करण्यात व्यस्त झाले आहेत.\nयंदा दसरा व दिवाळीची खरेदी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत. सोन्याचे भाव अधिक वाढण्याची शक्यता महाराष्ट्र सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या\nविदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच\nइंडोनेशियातील भूकंपात ४२ जण ठार\nसीबीआय अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून दलाली\nअमेरिकेत अर्थ���्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना\nकेंद्रीय मंत्र्याविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी\nप्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास\nमानीव अभिहस्तांतरण योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nमुंबईतील शाळा बंदच राहणार\n‘कोव्हॅक्सीन’च्या लसीकरणाबाबत अस्पष्टता कायम\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 कोणत्या अधिकाराखाली खासगी रुग्णालयांना कोविडचे उपचार बंधनकारक\n2 सक्रिय बाधितांची संख्या आठ हजाराहून कमी\n3 वनमहर्षी चितमपल्ली सोलापूरला परतल्यावर वनखात्याला उपरती\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/desh/police-warns-political-leaders-about-provocative-speeches-ghmc-campaign-65931", "date_download": "2021-01-17T21:49:12Z", "digest": "sha1:7VOLAUBT2HBJQYVVMNZI4BF4DEWWOEVM", "length": 13625, "nlines": 176, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्यांसह इतर भाजप नेते अडचणीत - police warns political leaders about provocative speeches in ghmc campaign | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्यांसह इतर भाजप नेते अडचणीत\nभाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्यांसह इतर भाजप नेते अडचणीत\nगुरुवार, 26 नोव्हेंबर 2020\nहैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या नेत्यांकडून प्रक्षोभक विधाने केली जात आहेत. यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.\nहैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचारामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने महापालिका निवडणुकीत पूर्ण जोर लावला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्यासह इतर भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये करण्यात येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी कारवाईचा इशारा दिल्याने सूर्यांसह इतर नेते अडचणीत आले आहेत.\nहैदराबाद महापालिकेच्या प्रचाराला वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महापालिकेसाठी येत्या १ डिसेंबरला मतदान होणार असून, ४ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. भाजपने नुकतीच डुब्बक विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची एक जागा जिंकली आहे. भाजपचे उमेदवार रघुनंदन राव यांनी तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) सोलिपेटा सुजाता यांचा 1 हजार 470 मतांनी पराभव केला होता. यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.\nखासदार तेजस्वी सूर्या यांनी टीआरएस आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका करताना प्रक्षोभक भाषा वापरली होती. याचबरोबर उस्मानिया विद्यापीठात ते विनापरवानगी गेले होते. विद्यापीठात विनापरवानगी गेल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. तेजस्वी सूर्यांनी विनापरवानगी विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केल्याची तक्रार विद्यापीठाच्या कुलसचिवांनी केली होती.\nभाजपच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे तेलंगणचे पोलीस महासंचालक महेंदर रेड्डी यांनी प्रक्षोभक भाषणे करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, काही घटक धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही त्यांची भाषणे काळजीपूर्वक तपासत आहोत. यात काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल. यापुढील काळातही प्रचारातील सर्व भाषणे तपासून कारवाई करण्यात येईल.\nदरम्यान, भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारात उतरवण्याची तयारी केली आहे. याचा समाचार घेताना ओवेसी म्हणाले की, तुम्ही ओल्ड सिटीत प्रचारासाठी नरेंद्र मोदींना आणा. बघा मग काय होते. तुम्ही त्यांची सभा येथे आयोजित करा आणि पाहा तुम्हाला शेवटी किती जागा मिळतात.\nमहापालिका निवडणुकीसाठी भाजप एवढे बडे न��ते मैदानात उतरवत आहे. महापालिका निवडणुकीत भाजपची भाषा विकासाची नाही. हैदराबादचा विकास आधीच झालेला असून, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या येथे आहेत. परंतु, भाजपला हे सगळे उध्वस्त करायचे आहे. त्यांना हैदराबादचे ब्रँडनेम संपवायचे आहे, अशी टीकाही ओवेसी यांनी केली.\nहैदराबादमधील ओल्ड सिटीत सर्जिकल स्ट्राईक करावा, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार केले होते. याचा समाचार घेताना ओवेसी म्हणाले होते की, भाजपचे नेते नैराश्यग्रस्त झाले आहेत. त्यांना कोणतीच गोष्ट कळेनाशी झाली आहे. त्यांनी निश्चितपणे 'अहमुदिल्ला'मधील बिर्याणी (हे हॉटेल बीफ बिर्याणीसाठी प्रसिद्ध आहे) खावी.\nयावर भाजपचे आमदार राजासिंह म्हणाले होते की, ओवेसी यांनी पोर्क बिर्याणी खावी. माझ्या परिसरात आज ही बिर्याणी वाटण्यात येत आहे. आमच्या परिसरातील वाल्मिकी समाज चांगली पोर्क बिर्याणी करतो. तुम्हाला बिर्याणी आवडत असेल तर तुम्हाला चवदार बिर्याणी मी देतो.\nहैदराबाद महापालिकेसाठी टीआरएसने सगळ्या 150 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याचवेळी भाजप 149, काँग्रेस 146, तेलगू देसम पक्ष (टीडीपी) 106, एआयएमआयएम 51, डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढत आहेत. मागील 2016 च्या निवडणुकीत टीआरएसने 99 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. यावेळीही टीआरएसने सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nहैदराबाद भाजप महापालिका भारतीय जनता युवा मोर्चा tejaswi surya गुन्हा पोलीस धार्मिक सर्जिकल स्ट्राईक तेलगू देसम निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/diwali-padwa-gone-khawti-tribals-remains-paper-65646", "date_download": "2021-01-17T22:14:08Z", "digest": "sha1:X22EBRLC45Q5A54JZYO6WAFR7WF2JJOE", "length": 17086, "nlines": 208, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "दिवाळी, पाडवा, भाऊबीज गेली, आदिवासींची `खावटी` कागदावरच राहिली - Diwali, Padwa is gone, the `khawti` of the tribals remains on paper | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदिवाळी, पाडवा, भाऊबीज गेली, आदिवासींची `खावटी` कागदावरच राहिली\nदिवाळी, पाडवा, भाऊबीज गेली, आदिवासींची `खावटी` कागदावरच राहिली\nदिवाळी, प���डवा, भाऊबीज गेली, आदिवासींची `खावटी` कागदावरच राहिली\nशुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020\nलॉकडाऊन झाल्याने सर्वांचाच रोजगार हिरावला आहे. या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला.\nअकोले : गेले आठ महिने होऊनही आदिवासींच्या हातात खावटी मिळत नाही. दसरा गेला, दिवाळी गेली, ओवाळीही संपली आता आदिवासींच्या सहनशीलतेचा सरकारने अंत पाहू नये, असा इशारा माजी आमदार व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वैभव पिचड यांनी दिला आहे.\nयाबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. त्यात पिचड यांनी म्हटले आहे, की आदिवासी विकास विभाग व सरकारच्या निष्क्रिय कार्यपद्धतीबाबत आदिवासींमध्ये असलेल्या संतापाचे आणि नैराश्याचे प्रतीक आहे. आज आदिवासी विकास मंत्र्यांनी आणि या पूर्ण विभागानेच आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आदिवासींच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याची चूक आदिवासी विकासमंत्री करीत असून, हे दुर्दैवी आणि तीव्र आंदोलनाला आमंत्रण देणारा प्रकार आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.\nलॉकडाउन काळात आदिवासींना दिलासा मिळेल, या अपेक्षेने पाठपुरावा, सर्व मार्ग वापरून लढा दिला, तदनंतर शासनाने आदिवासींना खावटी देण्याचे जाहीर केले, मात्र आज लॉकडाऊन होऊन ८ महिने उलटून गेले, तरी शासन कागदी घोडे नाचवत असल्याने आदिवासींची खावटी ही कागदावरच राहिली आहे. या लॉकडाऊन काळात आदिवासी उपाशी मरत असताना आदिवासी विकास विभागाने एकही रुपया आदिवासींना जगविण्यासाठी प्रकल्प कार्यालयांना दिला नाही, असा आरोप पिचड यांनी केला आहे.\nमार्च -२०२० मध्ये लॉकडाऊन झाल्याने सर्वांचाच रोजगार हिरावला आहे. या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी या प्रश्नावर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्य अध्यक्ष वैभव पिचड यांनी आवाज उठविला. दिवाळीमध्ये खावटी मिळणे आवश्यक असताना आदिवासी विकास कर्मचारी, शिक्षकांना दिवाळीत सर्व्हे व फॉर्म भरण्यास सांगितले, मात्र कर्मचाऱ्यांची दिवाळी नाही व लाभार्थ्यांची ही दिवाळी नाही, असे नियोजन सरकार करत असून, गरीब, कष्टकरी, उपेक्षित, विधवा, अंध, अपंग आदिवासींची चेष्टा करत आहे, असे पिचड यांनी निवेदनात म्हटले आहे.\nदरम्यान, महाराष्ट्रातील आदिवासींना तातडीने खावटी कर्ज मिळावे, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर आदिवासींना मदत मिळावी, अशी मागणी आदिवासी समाजातून होत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबसवेश्‍वर स्मारकासाठी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या महिला नेत्यांनी पदर खोचला\nमंगळवेढा : मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील बहुचर्चित महात्मा बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्षा अरुणा माळी व शिवसेनेच्या...\nरविवार, 17 जानेवारी 2021\nशिरूरला ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयाचा भाजप-राष्ट्रवादीकडून दावा\nशिरूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५ जानेवारी) अत्यंत चुरशीने मतदान झाले. \"गावकारभारी' होण्याचे स्वप्न...\nरविवार, 17 जानेवारी 2021\nभाजपच्या नेटक्‍या रणनीतीने राष्ट्रवादीला झुंजविले\nशिरूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. 15 जानेवारी) अत्यंत चुरशीने मतदान झाले. \"गावकारभारी' होण्याचे स्वप्न...\nशनिवार, 16 जानेवारी 2021\nनागपुरात पेट्रोल ९१.८७, गेल्या ९ महिन्यांत १५ रुपयांची वाढ..\nनागपूर : पेट्रोलचे भाव शंभरी गाठल्याशिवाय सरकार दम घेणार नाही, अशी टिका सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. जनतेचा अंदाज खरा ठरतो की काय, अशी...\nगुरुवार, 14 जानेवारी 2021\nविनायक राऊत विकृत आहेत - नीलेश राणेंची टीका\nरत्नागिरी : निवडणूक ग्रामपंचायतीची आणि टीका राणेंवर या विषयावरूनच शिवसेनेने ग्रामपंचायत पातळीवर काहीच विकासकामे केलेली नाहीत, हेच स्पष्ट होते....\nबुधवार, 13 जानेवारी 2021\nआमदार जोरगेवारांचा दणका, वेकोलि ‘त्या’ जागा भरणार...\nनागपूर : वेकोलित पदभरती प्रक्रिया राबवून रिक्त जागा भराव्या आणि यामध्ये विदर्भातील युवकांना प्राधान्य द्यावे, या मागणीकरिता आमदार किशोर जोरगेवार...\nसोमवार, 11 जानेवारी 2021\nग्रामपंचायतीत भाजपचे अडीच हजार कायकर्ते निवडून येणार : गिरिश बापट\nसातारा : ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप ताकदीने उतरली असून अनेक ठिकाणी आमचे सदस्य बिनविरोध झालेले आहेत. सध्या तीन हजार कार्यकर्ते निवडणूक रिंगणात आहेत....\nरविवार, 10 जानेवारी 2021\nघेरण्याची भाषा करणाऱ्या भाजपला शिवसेना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही..\nऔरंगाबाद ः हिंदुत्व, संभाज���नगर, खान पाहिजे की बाण आणि विकासाच्या मुद्यावर येणाऱ्या महापालिका निवडणुकी शिवसेनेला घेरण्याची भाषा भाजपकडून सुरू...\nगुरुवार, 7 जानेवारी 2021\nसमाधानी आज राज्यातला बापडा, म्हणतोय, मविआ ‘छे आपडा’ ; भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये ट्विटरवर रंगली जुगलबंदी\nमुंबई : बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50 टक्के सवलत देण्याचा प्रस्वाव मंजूर केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर भाजपने टीका केली आहे. ट्विटरवर तर...\nगुरुवार, 7 जानेवारी 2021\nरोहित पवारांनी मोदींना केली ही विनंती\nमुंबई : भारत आणि जपान यांच्यात झालेल्या कौशल्य हस्तांतरण कराराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nगुरुवार, 7 जानेवारी 2021\nभाजपच्या \"आत्मनिर्भर टी स्टॉल\"वर सावंतांचा निशाणा..\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेच्या संकल्पनेतून मुंबई भाजपा ओबीसी मोर्चातर्फे ‘आत्मनिर्भर टी’ स्टॉल योजनेचं उद्धघाटन...\nबुधवार, 6 जानेवारी 2021\nरोजगार employment वन forest दिवाळी सरकार government आमदार भारत विकास वैभव पिचड vaibhav pichad मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare विभाग sections नैराश्य आंदोलन agitation महाराष्ट्र maharashtra कर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-features-pimpri-chinchwad/shivajirao-adhalrao-work-report-published-cm-uddhav", "date_download": "2021-01-17T21:24:39Z", "digest": "sha1:KLHA3CRGO2ZW256XEC7CG6EEMMPIVP7Z", "length": 10842, "nlines": 178, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पद असो वा नसो, हा शिवाजी तुमच्यासोबत कायम उभा आहे - Shivajirao Adhalrao Work Report Published by CM Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपद असो वा नसो, हा शिवाजी तुमच्यासोबत कायम उभा आहे\nपद असो वा नसो, हा शिवाजी तुमच्यासोबत कायम उभा आहे\nपद असो वा नसो, हा शिवाजी तुमच्यासोबत कायम उभा आहे\nपद असो वा नसो, हा शिवाजी तुमच्यासोबत कायम उभा आहे\nरविवार, 20 डिसेंबर 2020\nपद असो वा नसा हा शिवाजी तुमच्यासोबत कायम उभा आहे. भविष्यात कोणतीही कितीही गंभीर परिस्थिती निर्माण होवो, तुम्ही निर्धास्त रहा, असा विश्वास शिवसेना उपपनेते आणि शिरूरचे (जि.पुणे) माजी खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील यांनी शिरुरवासियांना दिला.\nपिंपरीः पद असो वा नसा हा शिवाजी तुमच्यासोबत कायम उभा आहे. भविष्यात कोणतीही कितीही गंभीर परिस्थिती निर्माण होवो, तुम्ही निर्धास्त रहा, असा विश्वास शिवसेना उपपनेते आणि शिरूरचे (जि.पुणे)माजी खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील यांनी शिरुरवासियांना दिला.\nकोरोना महामारीतील त्यांच्या कामाच्या 'जनसेवक' या अहवालाचे प्रकाशन वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याच्या प्रास्ताविकात आढळरावांनी वरील विश्वास व्यक्त केला आहे. कोरोना काळातील मदतीचा कुणा लोकप्रतिनिधी वा राजकीय नेत्याचा प्रसिद्ध झालेला हा पहिलाच कार्यअहवाल आहे.\nराजकीय पदावर असताना कामे करणारे अनेकजण असतात. पण, ते असो वा नसो शिवसैनिक म्हणून संकटात धावून जा, अशी शिवसेनाप्रमुखांची शिकवण असल्याने ती जपली. अडचणीत असलेल्याला मदतीचा हात दिला,असे आढळरावांनी जनसेवकच्या मनोगतात म्हटले आहे. आपण माझे कुटुंब असून तुमच्या सुखदुखात सहभागी होणे हे माझे मी कर्तव्य समजतो, असेही ते पुढे म्हणतात.\nशिवसेना सचिव अनिल देसाई, विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर आदी यावेळी उपस्थित होते.कोरोनात राबविलेले अन्नछत्र, रक्तदान, धान्यदान आदी उपक्रम सॅनिटायझर्स, मास्क, पीपीई किट वाटप,निसर्ग चक्रीवादळ अन अतिवृष्टीचा जबर तडाखा बसलेल्या भागातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून मानसिक आधाराबरोबर दिलेली आर्थिक,जीवनावश्यक साहित्याची मदत आदींची छायाचित्रासह माहिती या कार्य अहवालात देण्यात आली आहे.\nआढळराव म्हणतात, गेल्या लोकसभा निवडणुकीत मला पराभव पत्करावा लागला.मात्र, पराभूत त्यानंतरही मी कधीच घरात थांबलो नाही. रस्त्यावर उतरुन लोकांच्या मदतीला धावून गेलो. पक्षासाठी, संघटनेसाठी आणि समाजासाठी कार्यरत राहिलो. कोरोनात ज्या लोकांचे रोजगार गेले, रोजचे उत्पन्न कमी झाले आणि व्यवसाय बंद पडले अशा सर्वांच्या घरची चूल पेटती राहील, याची काळजी आम्ही घेतली. अत्यावश्यक सेवा बजाविणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले. नागरिकांची अडचणीतुन सुटका करण्यासाठी राज्य सरकारशी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात राहून त��यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशिवसेना shivsena पुणे खासदार शिवाजीराव आढळराव shivajirao adhalrao कोरोना corona मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare अनिल देसाई निलम गोऱ्हे neelam gorhe अरविंद सावंत उपक्रम निसर्ग लोकसभा रोजगार employment\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/09/horoscope-19-september-2019-in-marathi/", "date_download": "2021-01-17T22:06:10Z", "digest": "sha1:WQ4HNSAVLK23QPECH3PHYQRXL22K4LEA", "length": 9960, "nlines": 66, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "19 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या तरूणांना मिळेल प्रेमात यश", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\n19 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या तरूणांना मिळेल प्रेमात यश\nमेष - मन निराश होईल\nआज तुमचे मन थोडेसे निराश आणि अशांत असेल. एकांतात वेळ घालवा. आईवडीलांची भावनिक साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. रचनात्मक कार्यात सहभागी व्हा. देणे घेणी सांभाळून करा.\nकुंभ - नवीन संपत्ती खरेदी करण्याची शक्यता\nआज तुम्ही एखादी नवीन संपत्ती खरेदी करणार आहात. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्यामुळे आनंदी व्हाल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने उत्पन्नात वाढ होणार आहे. आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे.\nमीन - नोकरीसाठी विनाकारण दगदग करावी लागेल\nआज तुम्हाला नोकरीसाठी विनाकारण दगदग करावी लागेल. कामाच्या ठिकाणी घाईघाईत काम करण्याचा प्रयत्न करू नका. वाहन चालवताना सावध राहा. रखडलेले पैसे परत मिळणार आहेत. सामाजिक मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे.\nवृषभ - प्रेमात यश मिळेल\nआज तरूणांना प्रेमात यश मिळणार आहे. भावंडांमधील मतभेद कमी होतील. जुन्या लोकांची भेट होण्याची शक्यता आहे. नवीन कामातून पद,प्रतिष्ठा आणि धनसंपत्तीत वाढ होईल. मुलांकडून एखादी आनंदवार्ता कानी पडेल.\nमिथुन - नवीन व्यवसायाची सुरूवात कराल\nआज तुमच्या जीवनात भाग्योदयाचा योग आहे. नोकरी अथवा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. एखाद्या नव्या व्यवसायाला सुरूवात कराल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवास करताना सावध राहा.\nकर्क - खाजगी खर्च वाढण्याची शक्यता\nआज तुमचा खाजगी खर्च वाढण्याची शक्यता आहे. विनाकारण केलेल्या खर्चामुळे आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे. व्यवसायात खूप मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.\nसिंह - घरात उत्साहाचे वातावरण असेल\nआज जोडीदारामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल. घरात उत्साहाचे आनंदाचे वातावरण असेल. व्यावसायिक भागिदारीतून लाभ मिळेल. घरातील बदलांचा सुखद योग अनुभवाल. विद्यार्थ्यांना खेळात यश मिळेल.\nकन्या - इतर व्यक्तीला तुमच्या जीवनात दखल देऊ नका\nआज एखादी बाहेरील व्यक्ती तुमच्या जीवनात दखल देऊ शकते. मुलांकडून निराशाजनक बातमी मिळेल. अप्रिय व्यक्तीकडून मानसिक कष्ट जाणवतील. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.\nतूळ - आरोग्याची काळजी घ्या\nआज तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मन निराश होईल. व्यवसायात कठीण समस्यांचा सामना करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना चांगला परिणाम जाणवेल. वाहन खरेदीची योजना आखाल.\nवृश्चिक - अचानक धनलाभ होण्याची शक्यता\nआज अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. नोकरी अथवा व्यवसायात चांगली संधी मिळेल. आत्मविश्वासात वाढ होणार आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. विरोधक तुमच्या बाजूने असतील. सुख-साधनांमध्ये वाढ होईल.\nधनु - भावंडामध्ये मतभेद होतील\nआज तुम्ही एखाद्या आदर्श व्यक्तीसोबत तुमच्या मनातील भावना शेअर कराल. भावंडांसोबत मतभेद होतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची चांगले संबंध निर्माण होतील. व्यावसायिक भागिदारी फायदेशीर ठरेल. देणी-घेणी सांभाळून करा.\nमकर - व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता\nआज तुम्ही नोकरीनिमित्त परदेशी पाठवणाऱ्या कंपन्यांच्या जाळ्यात अडकू नका. आर्थिक नुकसान आणि वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येतील. वाहन चालवतान�� सावध राहा.\nराशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव\nतुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात\nराशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/ibrahim-ali-khan-is-all-set-for-bollywood-says-netizen-video-gone-viral-in-marathi-888730/", "date_download": "2021-01-17T22:21:57Z", "digest": "sha1:7YADXY52PDEBZSOYJKPLMYLZ4OKUEYX2", "length": 10562, "nlines": 55, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "अजून एक स्टार किडची बॉलीवूडमध्ये येण्याची तयारी सुरू, व्हिडिओ व्हायरल", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nअजून एक स्टार किडची बॉलीवूडमध्ये येण्याची तयारी सुरू, व्हिडिओ व्हायरल\nस्टार किड्सने बॉलीवूडमध्ये प्रवेश करणं आता काही नवं राहिलेले नाहीये. पण त्यापैकी काहीच स्टार किड्स असे आहेत ज्यांनी लवकरात लवकर बॉलीवूडमध्ये यावं असं प्रेक्षकांनाही वाटत आहे आणि त्यापैकीच एक स्टारपुत्र आहे इब्राहिम अली खान. सैफ अली आणि अमृता सिंहचा मुलगा इब्राहिम हा दिसायला तर अतिशय सुंदर आहेच पण त्याच्या अभिनयाची झलकही आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात घरात राहून सध्या इब्राहिम अली खान टिकटॉकवर व्हिडिओ करत आहे. त्याने नुकतेच टिकटॉक जॉईन केले असून वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहे. याआधी आपली बहीण सारा अली खानबरोबर त्याचे #knock चे व्हिडिओदेखील बरेच व्हायरल झाले असून या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूपच आवडते. इब्राहिम अली खान बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याआधीपासूनच त्याचा फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. त्याचे व्हिडिओ खूपच आवडीने बघितले जात आहे.\nतैमूर की सारा अली खान कोण आहे सर्वाधिक लोकप्रिय\n‘ये बाबुराव का स्टाईल है’ व्ह��डिओ व्हायरल\nइब्राहिम खानने एक मजेदार व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इब्राहिमने अत्यंत चांगले एक्सप्रेशन्स देत अक्षयकुमारचा संवाद म्हटला आहे, ‘स्टाईल है बाबूभय्या स्टाईल’ त्यानंतर लगेच चष्मा लाऊन बाबूरावचा वेष घेतदेखील त्याने मजेशीर अंदाजात थोबाडीत देत म्हटले, ‘ये बाबूराव का स्टाईल है’. त्याचा हा अभिनय बघताना सैफ अली खान आणि अक्षय कुमार या दोघांच्याही जुगलबंदीची आठवण आल्याशिवाय राहात नाही. दोघांचेही मनोरंजन करण्याचे आणि कॉमेडी टायमिंग त्या काळात अफलातून होते. ही जोडी पडद्यावर हिट होती. इब्राहिमकडे बघूनही असेच वाटत आहे. इब्राहिमदेखील चांगली कॉमेडी करू शकेल असा अंदाज त्याच्या वागण्यातून आणि अभिनयातून नेहमीच दिसून येतो.\nअनुराग कश्यपच्या 'बमफाड' मधून अजून एका स्टारकिडची बॉलीवूडमध्ये एंट्री\nव्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या फॅन फॉलोईंगची आणि नेटिझन्सच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. एका युजरने ‘हा अभिनेता आहे हे तर अगदी कळून येत आहे’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने लिहिले, ‘बॉलीवूडमध्ये यायची पूर्ण तयारी झाली आहे’. इब्राहिम अली खान हा हुबेहूब सैफ अली सारखा दिसतो. त्याचा अभिनय बघून तर आता तो अगदी सैफसारखाच असल्याचा भास होतोय. लवकरात लवकर इब्राहिमने बॉलीवूडमध्ये पदार्पण करावे अशाही कमेंट्स सध्या होत आहेत. मात्र सैफने एका मुलाखतीमध्ये सांगितले होती की इब्राहिमला अभिनयापेक्षा क्रिकेटमध्ये जास्त आवड आहे. बऱ्याचदा त्याचे खेळतानाचे व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होत असतात. पण त्याला हवं असेल तर बॉलीवूडमध्ये येऊ शकतो असंही त्यावेळी सैफ म्हणाला होता. आता त्याचे हे व्हिडिओ बघून आणि त्याचा अभिनय पाहता इब्राहिमने याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही असे म्हणायला हवे. कारण त्याच्या मोठ्या बहिणीने सारानेही बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण केले आणि फारच कमी कालावधीत आपले स्थान पक्के केले आहे.\nसोशल मीडियावर ‘छा गये छोटे नबाव’, पाहा फोटो\nसैफ आणि अमृताचा मुलगा इब्राहिम हा केवळ 19 वर्षांचा आहे. सर्वात प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक त्याला म्हटले जाते. त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच त्याचा जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. त्यामुळे त्याने जर बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तर त्याला नक्कीच चांगले भवि��्य असेल असे त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. आता येणारा काळच ठरवेल की इब्राहिम नक्की क्रिकेट की अभिनय यापैकी कशाची निवड करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1119054", "date_download": "2021-01-17T22:14:36Z", "digest": "sha1:ZCZLGTXITBDV3ZI3KWUG7KIO34ABBYZS", "length": 2399, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"नॉवगोरोद ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"नॉवगोरोद ओब्लास्त\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:३३, ५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती\n२६ बाइट्स वगळले , ७ वर्षांपूर्वी\n००:१२, २७ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nJYBot (चर्चा | योगदान)\n१४:३३, ५ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/cicr-nagpur-recruitment-nmk-2020-3/", "date_download": "2021-01-17T21:32:09Z", "digest": "sha1:Y3H4E3GBOJEG72G7FEP5ZAJ4VQXYGQRU", "length": 4630, "nlines": 89, "source_domain": "nmk.co.in", "title": "CICR Nagpur Recruitment 2020 : Vacancies of 3 posts", "raw_content": "\nमुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | घोषणा | बातम्या | मदतकेंद्र | ENGLISH\nअकोला जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ३ जागा\nकेंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.\nविविध पदांच्या एकूण ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.\nमुलाखतीची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०२० मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.\nमुलाखतीचा पत्ता – कापूस संशोधनासाठी केंद्रीय संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो जवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर.\nहे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा\nहे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nवेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ६ जागा\nचंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ���२६ जागा\nउत्तरदायित्वास नकार व धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.itechmarathi.com/2020/12/what-is-twitter-twitter-marathi-info.html", "date_download": "2021-01-17T22:49:41Z", "digest": "sha1:WHSVWHEQA32QGKUUZH355UFWHYNA7VI4", "length": 8699, "nlines": 91, "source_domain": "www.itechmarathi.com", "title": "ट्विटर म्हणजे काय ? ट्विटर मराठी माहिती", "raw_content": "\nट्विटर हे एक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ म्हणजेच वेबसाइट आहे.तूर तुम्ही वेगवेगळे फोटोज शेअर करू शकता फोटोज बरोबर लिहिण्यासाठी काही शब्दांची मर्यादा आहे तेवढेच तुम्ही लिहू शकता त्यामुळे या प्लॅटफॉर्म ला मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म देखील म्हटले जाते.इतर मंत्री हे देखील हे ट्विटर वापरत असतात,यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रमुख असतील आमदार असतील खासदार असतील तसेच इतर मंत्री तसेच लाखो लोकं हे वापर करतात .\nट्विटरवर तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट लिंक्स यूट्यूब वरील व्हिडिओ इत्यादी लिंक शेअर देखील करू शकता.\n30 सप्टेंबर 2015 पासून\nट्विटरचे सीईओ म्हणजेच प्रमुख जॅक दोर हे आहेत.ट्विटर ची स्थापना ही 21 मार्च 2006 मध्ये सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया म्हणजेच संयुक्त राष्ट्र मध्ये झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत ट्विटर मध्ये वेळोवेळी महत्त्वाचे बदल केले जात आहेत,2019 मध्ये किटवर ॲक्टिवे दर ची संख्या ही 321 मीडियम इतकी होती आता ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.\nफेसबुक वर फोटो कसे टाकायचे\nकंपनीमध्ये एकूण 4 हजार 600 कर्मचारी कार्यरत आहे ही संख्या ही 2019मधील आहे.\nट्विटर चे मुख्यालय हे सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघ या ठिकाणी आहे.\nतर ट्विटर चे मुख्य संपादक हे जॅक दोर्से, एवन विल्यमस, नोवा ग्लास, बी स्टोन हे आहेत.\nतुम्ही गुगल प्ले स्टोअर मधून ट्विटर हे ॲप डाउनलोड करू शकता. नाही तर खालील लिंक वर क्लिक करा आणि इंस्टॉल करा. ट्विटरच्या अकाउंट कशा पद्धतीने बनवायचे याचे व्हिडिओ देखील तुम्हाला युट्युब वर उपलब्ध आहेत किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करू शकता.\nPosted by टीम बातम्या मराठी\nआपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.\nआपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.\nमकर संक्रांतीच्या शुभेच्छा फोटो,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा इमेज\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2020 व्हिडिओ , navin varshachya hardik shubhechha video\nsavitribai phule jayanti photo सावित्���ीबाई फुले जयंती फोटो\nपत्रकार दिन शुभेच्छा,पत्रकार दिन शुभेच्छा संदेश , WhatsApp Status च्या माध्यामातून शुभेच्छा देऊन साजरा करा पत्रकारिता दिन\nमकर संक्रांतीचे उखाणे| makar sankranti ukhane\nमकर संक्रांतीच्या शुभेच्छा sms\nराजमाता जिजाऊ जयंती बॅनरrajmata jijau jayanti banner\nसर्व सण उत्सव शुभेच्छा फोटो आणि विविध माहिती मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा .-- https://t.me/itechmarathi3\nमकर संक्रांतीच्या शुभेच्छा फोटो,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा इमेज\n|ही आहे सोपी ट्रिक\nभारतातला पहिला 5G स्मार्टफोन येतोय, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/6746", "date_download": "2021-01-17T22:24:55Z", "digest": "sha1:KKWRRTHZSUJXORXSPOEX56ZF2BBDCXAF", "length": 16014, "nlines": 211, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "भिलगाव येथे विजबिल स्वीकृति केंद्राचे उद्घाटन – Maharashtra Darpan", "raw_content": "\nशौच्छास गेलेल्या तरुणा चा पाय घसरून मुत्यु\nकन्हान परिसरात नविन १३ कोरोना रूग्ण : कोरोना अपडेट\nमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते “शिव भोजन थाळी”केन्द्राचे उदघाटन\nकन्हान परिसरात नविन १३ रूग्णाची भर\nनागपुर ब्रेकिंग : ग्रामीण गुन्हे शाखेची मोठी कारवाई\nनरसाळा शिवारात अवैद्य रेती चोरी चा ट्रक्टर पकडला : २ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त.\nब्रेकिंग न्युज , सरपंच पदासाठी ग्राम पंचायत आरक्षण घोषित\nकन्हान शहर विकास मंच चे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन\nअखिल नागपूर तालुका शिक्षक संघाची कार्यकारणी घोषित\nकन्हान पोलीस हवालदार रविंद्र चौधरी ला जिवानिशी मारण्याचा कट :आरोपीस अटक\nचारपदरी बॉयपास महामार्गा लगत बंद धाब्यात अनोळखी महिलेचा मुतदेह मिळाला\nनांदागोमुखच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nभिलगाव येथे विजबिल स्वीकृति केंद्राचे उद्घाटन\nभिलगाव येथे विजबिल स्वीकृति केंद्राचे उद्घाटन\n*भिलगाव येथे विजबिल स्वीकृति केंद्राचे उद्घाटन*\nकामठी : भिलगाव येथील विज ग्राहकांना वीज देयके भरण्यासाठी मोठी अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन भिलगाव येथे विद्युत मंडळाचे विज बिल स्विकृती केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री व नागपुर जिल्हा पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते व नागपुर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचा प्रमुख उपस्थिती मधे करण्यात आले.\nनागपू�� जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव व भिलगावचे सामाजिक कार्यकर्ते निखिल फलके व माजी उपसरपंच चंद्रकांत फलके , भिलगाव काँग्रेस अध्यक्ष खिमेश बढिये यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज भिलगाव मधे विज बिल स्वीकृती केंद्र देण्यात आले.\nया कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष कामठी शकुर नागाणी, माजी उपाध्यक्ष व नगरसेवक कामठी काशीनाथ प्रधान, नगरसेवक कामठी नगरपरिषद निरज लोणारे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव अनुराग भोयर, महावितरण अधिकारी आमझरे , राठोड, यांच्यासह भिलगाव काॅगेसचे पदाधिकारी माजी उपसरपंच चंद्रकांत फलके, युवक काँग्रेसचे महासचिव निखिल फलके, भिलगाव काॅगेसचे अध्यक्ष खिमेश बढिये,भिलगाव ग्राम पंचायत सदस्य ज्योस्तनाताई ज्ञानवटकर, धर्मराज आहाके, कवठा ग्रामपंचायत सरपंच शरद माकडे, कामठी तालुका सेवादल काँग्रेस अध्यक्ष किशोर धांडे , इमरान खान, अर्जुनजी रोकडे, युवक कांग्रेस येरखेडा भिलगाव जि.प. अध्यक्ष योगेश ढोकणे, अरविंद पालीवाल, अफसर खान,अनीकेत शेलके, प्रणय गायकवाड, चंदू गोंडाणे,फैजान रशीद, मनोहर चौधरी, वसंता चौधरी, विवेक वासनीक, रुपेश मानकर,सिद्धार्थ बागडे ,रिन्कू खैरकर, तीरपुडेजी, वाघधरेजी, उकेजी,लोकेश पटले, घनश्याम पटले,शब्बीर शेख, देवदत्त गौरखेडे, अक्षय खांडेकर व भिलगाव मधील नागरिक उपस्थित होते\nPosted in Politics, कोरोना, नवी दिल्ली, नागपुर, पोलिस, मुंबई, राजकारण, राज्य, विदर्भ\nकोव्हिड-१९ आजाराचा वैद्यकीय प्रतिपुर्तिच्या यादित समावेश...शासनाचा निर्णय\nकोव्हिड-१९ आजाराचा वैद्यकीय प्रतिपुर्तिच्या यादित समावेश…शासनाचा निर्णय # ) अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केली होती मागणी. कन्हान : – शासकीय कर्मचारी तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तिच्या मंजुरी संद र्भात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सेवा देखभाल नियम १९६१ व त्या संदर्भात वेळोवळी निर्गमित संदर्भ शासन निर्णया मधील तरतुदीच्या आधीन राहून […]\n११४ आदीवासी गोवारी शहीदांना कन्हान ला श्रध्दाजंली अर्पण.\nनवीन पुलाचे बांधकाम त्वरित करून वाहतुकीस सुरू करण्यास कॉग्रेसचे धरणे आंदोलन\nकन्हान पोलीस ठाण्यात सावित्रीबाई फुले जयंती साजरी\nतालुकात दहा ग्राम पंचायत तुन १३ नामांकन भरले,आज ७ लोकांनी अर्ज केले जमा\nपारशिवनी खापा रोड वर रस्ता दुभाजकावर वाहन आदळल्याने चालकाचा ��ृत्यू\nनिर्माणाधिन कन्हान नदीच्या पुलावर गळफास घेऊन युवकाची आत्महत्या\nप्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात\nराम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन\nइंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत ; डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त\nकन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा\nश्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान : महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nप्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात\nराम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन\nइंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत ; डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त\nकन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा\nश्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान : महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन\nराष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी\nबाबू एल. एन. हरदास यांची स्मुर्ती निमित्य अभिवादन\nप्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात\nराम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन\nइंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत ; डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त\nकन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा\nश्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान : महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/navi-mumbai/due-to-recruitment-process/articleshow/66740298.cms?utm_campaign=article2&utm_medium=referral&utm_source=stickywidget", "date_download": "2021-01-17T22:43:05Z", "digest": "sha1:6WBWVFLEBIMHQN2WBYETYHA7OAFUBZ64", "length": 16145, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहापालिका प्रशासनाच्या वतीने आरोग्य आणि अग्निशमन विभागाकरिता विविध संवर्गातील ४४८ पदांसाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लि. यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेली भरती परीक्षा प्रक्रिया वादात सापडली.\nरद्द करण्याचे महापौरांचे आदेश; सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर\nम. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई\nमहापालिका प्रशासनाच्या वतीने आरोग्य आणि अग्निशमन विभागाकरिता विविध संवर्गातील ४४८ पदांसाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लि. यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेली भरती परीक्षा प्रक्रिया वादात सापडली. महापालिका प्रशासनाने पदभरती अथवा त्या अनुषंगाने उमेदवारांच्या अर्हतेला सर्वसाधारण सभेची कोणतीच मान्यता न घेता सर्वसाधारण सभेचा अधिकार डावलून ऑनलाइन परीक्षा घेतल्याने त्यास महापालिका सदस्यांनी मंगळवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे महापौर जयवंत सुतार यांनी भरती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याने सत्ताधारी आणि प्रशासनात पुन्हा एकदा वादाची ठिणगी उडाली आहे.\nसुरुवातीपासूनच प्रशासनाच्या ऑनलाइन परीक्षा प्रक्रियेला विरोध करणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. महापालिका प्रशासनाने पदभरतीसाठी व नवी मुंबईबाहेर राज्यात ५५ ठिकाणी ऑनलाइन परीक्षा केंद्र उभारणीला, पदनिर्मिती आणि अर्हता यासाठी महासभेची मंजुरी कधी घेतली, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नगरसेवक सूरज पाटील यांनी उपस्थित केला. शिवाय नवी मुंबई महापालिका हद्दीत एकच परीक्षा केंद्र ठेवून प्रशासनाने कोणाचे हित साधण्याचा प्रयत्न केला, असा प्रश्नही सदस्यांनी उपस्थित केला. जर ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया राबविली, तर या परीक्षेचा निकाल लावण्यासाठी किमान २३ दिवसांचा कालावधी कशासाठी लागतो, असा प्रश्न सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी उपस्थित केला. या भरती प्रक्रियेविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा नगरसेवक अनंत ��ुतार यांनी दिला.\nसदस्यांच्या या नोकरभरतीबाबतच्या तीव्र भावना लक्षात घेऊन महापौर जयवंत सुतार यांनी महापालिका सर्वसाधारणसभेचा अधिकार डावलून प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने भरती परीक्षा प्रक्रिया राबविल्याबद्दल नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले. पदनिर्मिती, अर्हतेला सर्वसाधारण सभेची मंजुरी नसतानाही प्रशासनाने ऑनलाइन परीक्षा घेतलीस कशी, तसेच जर याप्रकरणी प्रशासन चुकले असेल तर त्यांनी तसे सांगावे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने घेतलेली ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, असे आदेशच महापौर सुतार यांनी सभागृहात दिले.\nदहा वर्षांपासून सभागृहाच्या पटलावर पदनिर्मिती व पदांच्या अर्हतेसंदर्भात वेळोवेळी सादर केलेला प्रस्ताव सभागृहात स्थगित ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात सरकारचे मार्गदर्शन घेतले. सरकारने दिलेल्या मार्गदर्शनानुसार भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनी सभागृहात दिली.\nमहापालिका प्रशासनाने राबविलेल्या नोकर भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पदनिर्मितीला आणि अर्हतेला अद्याप सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळालेली नाही. ज्यावेळी महापालिकेमध्ये एखादा सरकार निर्णय अथवा परिपत्रक आले, तरी आयुक्त त्याबाबत महापौरांना म्हणजेच महापालिका सभागृहाला माहिती देत असतात. तसेच ऑनलाइन परीक्षा नवी मुंबईसह राज्यभरातील इतर ५५ केंद्रांवर घेण्यात आली. वास्तविक नवी मुंबई महापालिका हद्दीतच नोकर भरती परीक्षा प्रक्रिया राबवून येथील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देणे गरजेचे होते. पण, नवी मुंबई महापालिका हद्दीबाहेर प्रशासनाने घेतलेली ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया संशयास्पद असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nबंधारा उरला शोभेपुरता महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nअमरावतीबसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी\nदेशकृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले....\nपुणेग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा; पण सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती\nअहमदनगरमला मरणाची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान\nमुंबईकर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणणार; CM ठाकरे यांनी दिला 'हा' शब्द\n; भाजपला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nमुंबईऑनलाइन शॉपिंगच्या बहाण्याने तब्बल २२ हजार लोकांची फसवणूक\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/12440", "date_download": "2021-01-17T21:02:48Z", "digest": "sha1:EDVDKWEA4L7CPVRS4WC4XQRUXVQ2O7LZ", "length": 27993, "nlines": 132, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "संघटना म्हणजे काय ? – Purogami Sandesh", "raw_content": "\nएकाच विचाराने प्रेरित होऊन एकाच उद्देशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो त्याला संघटना असे म्हणतात.तसेच अनुकूल दिवसात दिसणारी शंभर डोकी म्हणजे संघटना नाही तर प्रतिकूल दिवसात साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना.हवेबरोबर तोंड फिरवणारी १०० वातकुक्कुट डोकी म्हणजे संघटना नव्हे तर वादळातही ठामपणे पाय रोवून आपल्या ध्येयाशी इमान राखणारे शिलेदार म्हणजे संघटना होय.\nसामाजिक क्षेत्रात वावरताना मानापमान,राग,लोभ,आरोप,प्रत्यारोपहोणारच,वैचारिक मतभेद तर अपरिहार्य परंतु अनेक अडचणींना तोंड देऊन जे काही टिकून राहते ते म्हणजे संघटना.त्यामुळे संघटित रहा… संघर्ष करा…विकास घडवा…आपलाही आणि समाजाचाही.बराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या ग्रंथात दोन ओळीत संघटनेचे महत्व व्यापकतेने विषद केले आहे.ते म्हणतात….\n“हत्तीस आवरी गवती दोर \nमुंग्याही सर्पास करती जर्जर \nयावरुन मानवाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व किती मोठे आहे हे आपण समजू शकतो.असे म्हणतात की,मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.समाजात (समूह) राहूनच मानवाचा सर्वांगीण विकास होत असतो.त्याच्या व्यक्तीमत्वाला विविध कंगोरे फुटून त्याचे व्यक्तिमत्त्व बहरत असते.जो माणूस समाजशील नसतो तो कितीही बुद्धिवान आणि श्रीमंत असला तरी एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे जाऊन समाजाला त्याचा काहीही उपयोग होत नाही.म्हणूनच प्रत्येकाच्या समाज जीवनात संघटनेचे अनन्यसाधारण असे महत्व आहे.\nजी जी व्यक्ती कोणत्या तरी संघटनेसोबत जोडलेली असते त्या त्या व्यक्तींना लोक आपुलकीने ओळखतात.काही ठिकाणी तर इतरांपेक्षा जास्त मानसन्मान मिळतो.काही व्यक्ती संघटनेत खूपच कार्यरत असतात.त्यांना कमी कालावधीत जास्त प्रसिध्दी मिळते.संघटना जर काळानुरुप मोठी होत गेली,नावलौकीकास आली तर आपोआपच कार्यकर्त्यांचेही नाव व्हायला लागते.त्यांना पद,प्रतिष्ठा, प्रसिद्धी,पत मिळायला लागते.काही लोकांच्या डोक्यात मग या प्रसिद्धी व पैश्याची हवा चढायला लागते.ते स्वतःला संघटनेपेक्षा मोठे समजायला लागतात.त्यांच्यात प्रचंड अहंकार निर्माण होतो.माझ्यामुळेच ही संघटना आहे असे त्याला वाटू लागते.मीच या संघटनेला मोठे केले असा अहंभाव किंवा न्यूनगंड त्याच्यात निर्माण होतो.मग त्या व्यक्तीचे संघटनेतील वागणे,बोलणे,चालणे पूर्णपणे बदलून जाते.\nज्या कार्यकर्त्यांच्या प्रेमावर आणि श्रमावर तो मोठा झालेला असतो त्यांनाच तो तुच्छ समजायला लागतो.त्यांच्यासोबत बोलायला त्याला आता वेळ नसतो.त्यांचे फोन उचलण्यात त्याला कमीपणा वाटतो.आता त्याचा कार्यरतपणा पूर्णतः बदललेला असतो आणि इथूनच मग त्याच्या विनाशाला सुरुवात होते.जगातील कोणत्याही संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या बाबतीत हे असेच घडत असते.\nसंघटनेत काही ज्ञानी वक्ते,लेखक, प्रचारक असतात.त्यांच्या माध्यमातून संघटनेची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहचवायची असतात.त्यामुळे अशी ज्ञानी मंडळी संघटनेचे जसे वैभव असतात तसे कार्यकर्ते देखील संघटनेचा प्राण असतात,त्यामुळे ही दोन्ही मंडळीं तितकीच महत्वाची असतात.\nवक्ता,लेखक किंवा प्रचारक आणि कार्यकर्ता या दोहोंमध्ये उत्तम संवाद आणि समन्वय असणं खुप गरजेचे असते.काही विसंवाद निर्माण होऊ नये याची पूर्व काळजी घेणं हेही तितकंच महत्वाचं असतं.झालाच तर विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त ताणू देवू नये याचीही काळजी घ्यायला हवी.संघटनेत सर्वांना तितकेच महत्व आहे याचेही भान असलं पाहिजे.नाहीतर अहंकार उत्पन्न अशी काही मंडळी डोक्यावर चढतात आणि स्वतःला संघटनेपेक्षा मोठी समजायला लागतात त्या व्यक्तीची महत्वाकांक्षा प्रचंड वाढायला लागते.तो मर्यादेच्या पलिकडेचे स्वप्न पाहतो आणि आपण या संघटनेतून बाहेर पडलो तर ही संघटनाच संपून जाईल असा एखाद्याचा भ्रम होतो.संघटनेच्या विरुध्द कारवाया करायला लागतो,बोलायला लागतो,कार्यकर्त्यांच्या मनात नेतृत्वा विरुध्द खोटे,नाटे भरवलं जातं आणि संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न होतो.\nबरेचसे कार्यकर्ते हुशार,समजूतदार आणि निष्ठावंत असल्यामुळे अशा कारस्थानाला बळी पडत नाहीत.उलट अशांना संघटनेविषयीची आत्मियता मोठया अधिकार वाणीने सांगतात.एवढंच नाही तर अशा चुकीच्या कार्यकर्त्यांच्याविषयी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील त्याच्याबद्दल असलेली आत्मियता हळू हळू कमी होवून जाते.अशावेळी थोडं मागे वळून पाहिल्यावर मग काहींचे डोळे उघडतात,झाल्या चुकीची समज येते,संघटनेचे महत्व समजते.आपल्यामुळे संघटना नाही तर संघटनेमुळे आपण आहोत याची जाणीव होते.पण या जाणिवे पर्यंत थोडी अधिकची वेळ हि निघून गेलेली असते.अशावेळी धन,दौलत,पैसा कितीही मिळाला तरी कार्यकर्त्यांचे प्रेम आणि आपुलकी मात्र त्याला परत कधीच मिळू शकत नाही.\nपण जो कार्यकर्ता संघटनेसोबत प्रामाणिक असतो.दिलेली जबाबदारी यथाशक्ती पार पाडतो,संघटना प्रमुख आणि सोबतच्या सर्व सहकार्यांप्रती आदरभाव राखून असतो त्याला त्याचे फळ एक दिवस निश्चितच मिळते.संघटनेला वाहून घेणारा या दृष्टीनेच सर्वजण त्याच्याकडे पाहतात.\nम्हणून संघटनेत काम करणा-या प्रत्येकानी आपल्या संघटनेसोबत एकनिष्ठ राहावे.संघटनेत रुसवे,फुगवे, नाराजी,वादविवाद चालतच असतात.पण ज्या संघटनेमुळे आपल्याला सर्वकाही मिळाले त्याच्या सोबत मात्र कधीही स्वतः हून रुसू नये.नाहीतर संघटनेच्या इतिहासात प्रत्येकाची जशी अलौकिकत्वाची नोंद होतं असते तशी आपलीही आगळी वेगळी नोंद होत असते हे ध्यानात ठेवावे.\nकोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता स्वतःला निष्ठावंत कार्यकर्ता समजत असेल तर त्यांनी पुढील गोष्टींचे ���वलोकन करुन स्वतःमध्ये त्या आत्मसात कराव्यात.१)संघटनेची तत्वप्रणाली – त्याला मान्य असावी.संघटनेचे अंतीम ध्येय,उद्दिष्टे त्याला माहित असावीत.२)समाजाबद्दल आपुलकी असावी.संघटनेच्या कार्कर्त्यांबद्दल त्याच्या मनात सदभावना,प्रेम, आदरभाव असावा.३)स्वत:च्या समाजाचा पूर्वइतिहास त्याला माहीत असावा.कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही असे म्हटले जाते.४)कार्यकर्ता हलक्या कानाचा नसावा.संघटनेचा नेता आणि उद्दिष्ट यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा.५) कार्यकर्त्याच्या ठायी अहंभाव नसावा.दुसऱ्या कार्यकर्त्याचा व त्याच्या कामाचा सन्मान,आदर करणारा असावा.६)पदलोभी नसावा – पदाची लालसा असलेले कार्यकर्ते शत्रुंपेक्षाही घातक असतात.ते स्वतःही संघटन वाढवीत नाहीत आणि इतरांनाही वाढवू देत नाहीत.मग संघटन फक्त लेटरपॅडवर शिल्लक राहते. ७)आकलनशक्ती – नेत्याच्या सूचक शब्दांचा अर्थ समजला पाहिजे.उच्च दर्जाची आकलन क्षमता असावी.८)सूक्ष्म निरीक्षण – कार्यकर्त्याकडे सूक्ष्म निरीक्षण शक्ति असावी.सर्वच समाजात घडणा-या लहानमोठ्या घटनांची त्याने नोंद घ्यायला हवी.९)भाषण व संभाषण चातुर्य – आपल्या मधुर वाणीने मुद्दा पटवून देण्याचे चातुर्य कार्यकर्त्याने अवगत करावे.१०) आत्मविश्वास – निराश मनोवृत्ती नको.अपयशाचे यशात रूपांतर करतो,तोच खरा लढवय्या,नाहीतर रडवय्या.कार्यकर्त्याच्या डिक्शनरीत निराशा हा शब्दच नसतो.दुर्बल परिस्थितीशी जुळवून घेतात.पराक्रमी परिस्थिती हवी तशी बनवण्यासाठी लढा देतात.११) परिश्रम,चिकाटी आणि सातत्य – ध्येय गाठण्यासाठी इतरांपेक्षा जास्त परिश्रम करण्याची तयारी हवी.प्रयत्नात सातत्य हवे.धरसोड नको.१२) कार्यकर्ते जोडणारा – कार्यकर्ते जोडणारा असावा.तोडणारा नको.प्रभावी संघटन हिच संघटनेची शक्ति असते.१३) कार्यकर्ते हेरणारा व व्यक्तीपरीक्षक – कर्तृत्वशाली,सदाचारी आणि प्रभावी व्यक्तींना हेरून त्यांना संघटनेत सामील करण्याचे कौशल्य कार्यकर्त्याकडे हवे.चांगले काम करणारा कार्यकर्ता पुढे जात असेल तर त्यावर खोटे आरोप करुन त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न कदापिही करु नका.१४) शिस्त व वेळ पाळणारा पाहिजे.१५) त्याला उपलब्ध साधनांचा काटकसरीने व कौशल्याने वापर करता यावा.१६) श्रेय लाटण्याच्या मनोवृत्तीचा नसावा.धोकेबाज नसावा.१७) कार्यक्रमाचे आयोजन करता यावे.संघटनेचे विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी स्विकारावी.पुढाकार घ्यावा.किमान संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्याचा सक्रीय सहभाग असावा.१८) समताप्रेमी व समर्पित मनोवृत्तीचा असावा.श्रमाची लाज वाटू नये.१९) अभ्यासू,चिकित्सक व संशोधक वृत्तीचा असावा.२०) गुप्तता – संघटनेतील काही गुप्त गोष्टी गुप्तच ठेवणारा असावा.२१) कार्यकर्त्याला संघटनेचा व स्वतःचा विचार दुस-यांस पटवून देता यायला हवा.२२)प्रसिद्धी व प्रतिष्ठा यांस हपापलेला नसावा.२३) अंधश्रद्धाळू नसावा.२४)संघटनेसाठी वेळ,बुद्धी,श्रम,कौशल्य आणि पैसा हे पंचदान देणारा असावा.२५)संघटना समाजातील सर्वांच्या भल्यासाठी आहे.स्वत:च्या भल्यासाठी नाही.त्यामुळे संघटनेसाठी सातत्याने पंचगुणांचे योगदान करणारा असावा.\nम्हणून सांगावेसे वाटते की,ज्या संघटनेकडे वरील गुणधर्म असलेले कार्यकर्ते असतात त्या संघटनेला जगात तोड नसते.आपल्यालाही आपलं संघटन मजबूत बनवायचं असेल तर वरील गुणधर्म असलेला कार्यकर्ता संघटनेत असणे अत्यावश्यक आहे.\nबीड बीड, महाराष्ट्र, लेख, सामाजिक\nभिम आर्मी चे जिल्हा उपप्रमुख बोरकर यांचे अन्न त्याग उपोषण सुरु\nओलादुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना दया – गोविंद माधवराव पाटील मोरे\nअयोध्ये येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अंम्बरीशराव आत्राम यांनी 5 लाख रूपयांची दिला निधी\nमाझी आई या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर\nनिर्मिती प्रकाशनच्या वतीने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन\nसरपंच सेवा संघ राज्यभर स्वच्छ आणि सुंदर आदर्श गावे निर्माण करणार – पावसे पाटील\nOne thought on “संघटना म्हणजे काय \nसागर रामभाऊ तायडे says:\nराजेंद्र लाड आष्टी यांचा संघटना म्हणजे काय.कायमस्वरूपी प्रेरणादायी आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी सभासदांनी हे नियम डोळ्यासमोर ठेवून संघटना स्थापन करून काम केल्यास समाजातील विविध प्रकारच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात,समस्या ची अभ्यासपूर्ण मांडणी करून जनआंदोलन उभारल्या जाऊ शकते, म्हणून संघटन आणि ध्येय उद्धिष्ट हे निश्चित करण्यात आले पाहिजे,\nराजेंद्र लाड यांचे व पुरोगामी संदेश संपादकांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन\nअयोध्ये येतील श्रीराम मंदिर बांधकामासा��ी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अंम्बरीशराव आत्राम यांनी 5 लाख रूपयांची दिला निधी\nमाझी आई या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर\nनिर्मिती प्रकाशनच्या वतीने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन\nसरपंच सेवा संघ राज्यभर स्वच्छ आणि सुंदर आदर्श गावे निर्माण करणार – पावसे पाटील\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\nश्रीकृष्णदास (बापू) निरंकारी ऊर्फ श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी, गडचिरोली. on वृत्तपत्र : लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ\nसावित्री झिजली म्हणून महिला सजली – Pratikar News on सावित्री झिजली म्हणून महिला सजली\nगजानन गोपेवाड on जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/5387", "date_download": "2021-01-17T21:05:12Z", "digest": "sha1:WCDL2BQBN4OM4NDV7PDQPBXS73BDQ3OX", "length": 9527, "nlines": 143, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "गडचिरोली जिल्हयात ३१ जुलै पर्यंत लॉकडाउन मध्ये वाढ-खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन – Purogami Sandesh", "raw_content": "\nगडचिरोली जिल्हयात ३१ जुलै पर्यंत लॉकडाउन मध्ये वाढ-खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन\nगडचिरोली जिल्हयात ३१ जुलै पर्यंत लॉकडाउन मध्ये वाढ-खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन\nनागरीकांनी संसर्ग होवू नये म्हणून खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन\n*नवीन आदेशामधील महत्वाचे बदल*\n▪️जिल्ह्यात लॉकडाउन ३१ जुलै पर्यंत वाढविण्यात आला\n▪️आदेश १ जुलै पासून जिल्हयात लागू\n▪️परवानगी दिलेली दुकाने सकाळी ९.०० ते सायं.५.०० पर्यंत सुरु राहतील.\n▪️जिल्हयात येण्यास व बाहेर जाण्यास परवानगी आवश्यक\n▪️ संस्थात्मक व होम विलगीकरणाचे नियम पुर्वीप्रमाणेच लागू\n▪️विवाह संबंधी कार्यक्रमास ५० लोकांच्या मर्यादेत परवानगी (तहसिलदार यांची परवानगी आवश्यक)\n▪️सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर मास्क/रुमाल तोंडाला बांधणे अनिवार्य\n▪️वरील बदलासह यापूर्वी दिलेले आदेश लागू राहणार\nगडचिरोली कोरोना ब्रेकिंग, गडचिरोली\nBan झालेल्या टिकटॉकला पर्याय, ‘या’ भारतीय App ची ‘डिमांड’ वाढली\n🔺ऑटो-टॅक्सी चालकांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे🔺\nचंद्रपूर जिल्ह्यात (दि.17जानेवारी) रोजी 24 तासात 28 कोरोनामुक्त – 22 कोरोना पॉझिटिव्ह\nचंद्रपूर जिल्ह्यात (दि.16जानेवारी) रोजी 24 तासात नऊ कोरोना पॉझिटिव्ह 13 कोरोनामुक्त – एक कोरोना बधिताचा मृत्यू\nगडचिरोली जिल्ह्यात आज(दि.15जानेवारी) 14 नवीन कोरोना बाधित तर 14 कोरोनामुक्त\nचंद्रपूर (दि.15जानेवारी) रोजी 24 तासात 72 कोरोनामुक्त – 41 नव्याने कोरोना पॉझिटिव्ह\nकोरोना लस साठ्याची मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून पाहणी\nअयोध्ये येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अंम्बरीशराव आत्राम यांनी 5 लाख रूपयांची दिला निधी\nमाझी आई या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर\nनिर्मिती प्रकाशनच्या वतीने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन\nसरपंच सेवा संघ राज्यभर स्वच्छ आणि सुंदर आदर्श गावे निर्माण करणार – पावसे पाटील\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\nश्रीकृष्णदास (बापू) निरंकारी ऊर्फ श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी, गडचिरोली. on वृत्तपत्र : लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ\nसावित्री झिजली म्हणून महिला सजली – Pratikar News on सावित्री झिजली म्हणून महिला सजली\nगजानन गोपेवाड on जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्याया��य के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/article/rhea-chakraborthy-released-video-and-said-about-allegations-on-her-she-said-satyamev-jayate/305666", "date_download": "2021-01-17T20:56:20Z", "digest": "sha1:QUMDSCW2JQ46TE5D3P2ZPKMN7X7KRGNN", "length": 10795, "nlines": 91, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Rhea Video: रिया चक्रवर्तीनं सर्व आरोपांवर दिलं उत्तर, म्हणाली ‘मला न्याय मिळेल, सत्यमेव जयते' rhea chakraborthy released video and said about allegations on her she said satyamev jayat", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nRhea Video: रिया चक्रवर्तीनं सर्व आरोपांवर दिलं उत्तर, म्हणाली ‘मला न्याय मिळेल, सत्यमेव जयते'\nRhea Chakraborty on Allegation: अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं तिच्यावर लागलेले सर्व आरोपांबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. रियानं म्हटलं, मला पूर्ण आशा आहे की, या प्रकरणात तिला योग्य न्याय मिळेल.\nरिया चक्रवर्तीनं तिच्यावरील सर्व आरोपांवर दिलं उत्तर |  फोटो सौजन्य: Instagram\nअभिनेत्री रिया चक्रवर्तीनं पहिल्यांदाच दिलं तिच्यावरील आरोपांवर उत्तर.\nसुशांतचे कुटुंबीय तिला फसवत असल्याचा केला आरोप.\nअखेर सत्याचाच विजय होईल असं म्हणत मी सध्या जास्त काही बोलणार नसल्याचं तिनं केलं स्पष्ट\nमुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput Suicide Case) आत्महत्या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळं वळण मिळतंय. सुशांतच्या कुटुंबियांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात (Rhea Chakraborthy) अनेक आरोप लावले असून बिहार पोलिसांकडे एफआयआर (FIR) दाखल केलीय. या सर्व आरोपांवर आता रिया चक्रवर्तीनं उत्तर दिलंय. रियानं एक व्हिडिओ (Shared Video) प्रसिद्ध करत आपलं उत्तर दिलं.\nव्हिडिओमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं सांगितलं की, ‘मला देवावर आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला विश्वास आहे की, मला न्याय मिळेल. जरीही मीडियामध्ये माझ्या विरोधात अनेक वाईट बोललं जात आहे. मला त्याच्यावर कमेंट नाही करायची.’\nरिया चक्रवर्ती या व्हिडिओत पुढे म्हणाली, ‘हे प्रकरण सध्या कोर्टात विचाराधीन आहे. अशात माझ्या वकीलांनी मला काहीही न बोलण्याचा सल्ला दिलेला आहे. सत्यमेव जयते. शेवटी सत्याचाच विजय होईल.’\n५ ऑगस्टला होऊ शकते सुनावणी\nसुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या एफआयआर विरोधात रिया चक्रवर्तीनं कोर्टात याचिका दाखल केलीय. सुप्रीम कोर्टात आता रिया चक्रवर्तीच्या या याचिकेवर ५ ऑगस्टला सुनावणी होऊ शकते.\nआपल्याला माहितीच आहे २८ जुलैला रिया चक्रवर्तीनं तिचे वकील सतीश मानेशिंदे यांच्यासह सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. त्यात बिहार पोलीसांत दाखल प्रकरण मुंबई पोलिसांकडे ट्रान्सफर करण्याची मागणी केलीय. मात्र रियाच्या वकीलांनी या केसवर लगेच सुनावणी करण्याची मागणी केलेली नाही.\nExclusive: अंकिता लोखंडेने उघडले गुपीत, सुशांत सिंह राजपूत कधीच बोलला नाही रिया चक्रवर्तीबाबत\nसुशांत ड्रग्स घेत होता का या प्रश्नावर अंकिता बोलली\nसुशांत प्रकरणात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा, रियाची चौकशी होणार\nयाचिकेत म्हटलंय असं काही\nरिया चक्रवर्तीनं कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत सुशांतचे वडील आपल्याला फसवत असल्याचं म्हटलंय. तिचा सुशांतच्या आत्महत्येमध्ये कुठलाही सहभाग नाही. रियानं सांगितलं की, ती मागील एक वर्षापासून सुशांत सिंह राजपूतसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती.\nरियानं आपल्या याचिकेत पुढे असंही म्हटलंय की, सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांमागे काही शक्तीशाली लोकांचा हात आहे, जे मला फसवण्यासाठी त्यांना भडकवत आहे. याशिवाय काही लोकांना त्यांनी संपर्क केलाय, जे माझ्याविरोधात साक्ष देतील.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nSSR Case: एक युवा नेता CBIसमोर चौकशीसाठी स्वत: जाण्याची शक्यता, भाजप नेत्याचा दावा\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\nमुंबईच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मतांवर डोळा, निरुपम सक्रीय\nआजचे राशी भविष्य १८ जानेवारी: पहा कशी असेल आठवड्याची सुरुवात\n१३ वर्षीय मुलीचं दोनवेळा अपहरण, ९ जणांनी केला गँगरेप\nबर्ड फ्लूची बाधा माणसांना होत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ जानेवारी २०२१:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/dr-swati-tikekar-talks-about-children-and-mind/articleshow/80189331.cms", "date_download": "2021-01-17T21:42:10Z", "digest": "sha1:XHZT4WPZLKKV2CNTCQESHVKBPJFSJ67E", "length": 19393, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून ए�� आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआपण पालक आहोत. त्यामुळे मुले आता शाळेत जाताना किंवा तुम्ही ऑफिसला जाताना तुम्हाला थोडं दडपण येतंय. आता नऊ महिन्याच्या सवयीनंतर मुलं आपल्यापासून लांब गेल्यानंतर कशी रिअॅक्ट, होतील याची काळजी मनाला लागून राहतेय. कसं होणार आपलं आणि मुलांचं या विचाराने अस्वस्थ वाटतं. पण, नका इतकं भांबावून जाऊ.\nगेले जवळपास पूर्ण वर्ष आपण सगळ्यांनीच आयुष्याचे नवे रूप पाहिले. अगदी अकल्पित, अनाकलनीय, अनपेक्षित. शारीरिक कष्टाबरोबरच मानसिक आणि भावनिक पातळीवर खूप बदल करावे लागले. या काळात बरीच कौशल्येही आपण आत्मसात केली. 'रिअॅक्ट' न होता 'रिस्पॉन्ड' करण्याचे कौशल्य आपण शिकलो. या सगळ्यांमध्ये लहान मुले सर्वांत महत्त्वाची वाटतात. तुमच्या-आमच्या आयुष्यात मोठे बदल झाले असले, तरी त्या बदलांसाठी स्वतःला तयार करण्याकरता आवश्यक असणारी प्रगल्भता आपल्याजवळ आहे. असे असूनही मन खूपदा भावुक झाले, निराशा दाटून आली, अगदी डोळ्यांतून आसवेही ओघळली, ती मुलांसाठी. आता शाळा, आपली नोकरी-व्यवसाय सुरू होत आहेत. चिमुकल्यांचे आयुष्यही 'अनलॉक' होते आहे. एवढा मोठा बदल मान्य करण्याची सवय होते न होते तोच 'अनलॉक' आयुष्याशी जुळवून घेण्याची वेळ आली आहे. हा बदल एकवेळ आपल्यासारख्या प्रगल्भ, मोठ्या माणसांसाठी फार अवघड नसेल; पण लहानग्या मुलांसाठी या चढउताराला सामोरे जाणे सोपे नाही; पण ही गोष्ट सोपी करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायला हवेत.\nलॉकडाउनमध्ये मुले सगळ्यांत स्वतःला 'अॅडजस्ट' करत होती. घरातच राहत होती. उशीरा झोपायची, उशीरा उठायची, दिवसभर कधी खूप खेळायची, तर कधी तुमच्यामागे लुडबूड करत छोटी-छोटी कामे करायची, कधी तर नुसते टी.व्ही, टॅब पाहायची. दिवसभरात एकदा तरी आई बोअर होतंय गं\nसंध्याकाळी गॅलरीच्या कठड्याला धरून उभे असताना सैरभैर होऊन खाली खेळायला कधी जायला मिळेल, हे भाव त्यांच्या डोळ्यांत दिसायचे, तेव्हा मन खरेच हेलावून जायचे. मास्क लावत, सामाजिक अंतर पाळत, सॅनिटायझर वापरत हा नवा बदल त्यांनी स्वीकारला, पाळला. शाळेत न जाता, प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन शाळेत अभ्यासही केला. हे सगळे मुलांनी अॅडजस्ट केले.\nआता 'अनलॉक'च्या निमित्ताने होणाऱ्या बदलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. कोणत्याही घटनेत सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाजू असतातच. लॉकडाउनने जसे आपण गमावले, तसेच शिकलोही. जितके सोसले तितके स्वतःला जोखले किती हा विचार करायला हवा. तेव्हाच आपल्या विचारांचे, वागण्याचे प्रतिबिंब मुलांच्या मनावर पडेल. मुले बऱ्याच काळानंतर पुन्हा नव्यानेच सुरुवात करणार आहेत. त्यासाठी एक सूत्र वापरावे लागेल. 'लर्न , अनलर्न आणि रिलर्न' हे ते सूत्र. मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला नवे काही शिकावे लागते. लहानपणीच्या आवडीनिवडी, विचार, सवयी वयानुसार विविध टप्प्यांवर हळूहळू बदलत जातात. म्हणजे 'लर्न' केलेले जुने आपण 'अनलर्न' करत असतो आणि तेव्हाच नव्या भूमिकेत काम करताना 'रिलर्न' करतो. आपण पालक आहोत. त्यामुळे मुले आता शाळेत जाताना किंवा तुम्ही ऑफिसला जाताना तुम्हाला थोडे दडपण येत आहे. सोबत राहण्याच्या नऊ महिन्यांच्या सवयीनंतर मुले आपल्यापासून लांब गेल्यानंतर कशी 'रिअॅक्ट' होतील याची काळजी मनाला लागून राहतेय. कसे होणार आपले आणि मुलांचे या विचाराने अस्वस्थ वाटते; पण इतके भांबावून जाऊ नका.\nतुम्हाला वाटतेय, की मुलांना नव्या सवयी अंगवळणी पडल्यात. मग आता पुन्हा कसे होणार सारे पूर्वीसारखे लॉकडाउनच्या काळात आपली मुले बिनघोर झोपत होती. कुठे वेळेवर जाण्याची घाई नव्हती. घरी आपण होतो, त्यांचे प्रत्येक लाड पुरवण्यासाठी. झोपताना आजीच्या कुशीत शिरून ती गोष्ट ऐकत होती, हवे तेव्हा खेळत होती. आई-बाबा नोकरीला जाणार नाही, पूर्ण वेळ आपल्याजवळच असणार या आनंदात होती. खाण्याच्या फर्माइशी पूर्ण होत होत्या आणि आता पुन्हा एकदम शिस्त, वेळ आणि चौकटीतले नेमून दिलेले आयुष्य. मुले कशी अॅडजस्ट होणार, हा विचार येतच असेल मनात; पण त्यात घाबरण्यासारखे काही नाही. यासाठी काही गोष्टींचा सराव केला, तर पुन्हा एकदा मुलांच्या रुटीनची नवीन घडी बसवता येईल.\n- तुमचे पूर्वीचे घरगुती आयुष्य 'रिस्टोअर' करा. आपण पुन्हा 'नॉर्मल' आयुष्य जगतोय हे मुलांशी बोला. लवकर झोपणे, लवकर उठणे, शाळेत जाणे, मर्यादित स्क्रीन टाइम, होमवर्क, परीक्षा याबद्दल हळूवार बोला. कडक शब्दांत सारखे मागे लागून सांगू नका. घरात निरोगी; पण आरामदायी वातावरण ठेवा. तुमच्या बोलण्या-वागण्यातली सहजता मुलांना खूप मदत करेल.\n- मुलं लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन शाळेत शिकत होती. आता मात्र सुरू होणाऱ्या शाळेत काय काय बदल झालेत याची माहि��ी घ्या. बऱ्याच गोष्टी आता नियमात बसवल्या जाणार, हे मुलांना पटवून द्या.\n- काही मुले शाळेत जाणारी असतील, तर काही घरी, पाळणाघरात किंवा आजी-आजोबांबरोबर राहणारी असतील. आई-बाबांनी मुले शाळेतून आल्यावर त्यांच्याशी किंवा घरी असणाऱ्या छोट्यांबरोबर गप्पा मारायला हव्यात. या बोलण्यातून ते बदलाशी पुन्हा नव्याने जुळवून घेऊ शकताहेत, की नाही ते तुम्हाला समजू शकेल. जसे, की आज तुझ्या आवडीची कोणती गोष्ट केली आज कोणती गोष्ट ऐकलीस किंवा वाचलीस आज कोणती गोष्ट ऐकलीस किंवा वाचलीस या सोप्या प्रश्नांनंतर आणखी महत्त्वाच्या गोष्टींबाबत बोलता येईल.\n- बी पॉझिटिव्ह. मुले हुशार असतात. आपल्यापेक्षा जास्त सहजतेने 'मोल्ड' होणारी असतात.\n- मुलांना घरी राहण्यातली, शाळा बंद असण्यातली गंमत अर्थात फायदे आणि 'अनलॉक'चे फायदे, याबद्दल बोलते करा.\n- मुलांना जवळ घेऊन सांगा, की पुढे सगळे छान होणार आहे आणि आम्ही नेहमीच तुझ्याबरोबर आहोत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nकार-बाइकटाटाच्या 'या' कारची बुकिंग सुरू, २२ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार\nकरिअर न्यूजडोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह\nमोबाइलBSNL च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nदेशकृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले....\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\n सावजी भोजनालयांतून चिकन गायब\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nरत्नागिरी'सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, हे कधी ठरलं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/nashik-news", "date_download": "2021-01-17T22:37:21Z", "digest": "sha1:EIQES36MJI226NJEGHIX3ARCDMQO5SNA", "length": 3344, "nlines": 111, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Nashik News", "raw_content": "\nपिंपळगावात मतदानात कोरोनाच पळाला : कोरोना नियमांचा फज्जा\nनाशिकच्या HAL साठी ४८ हजार कोटींचा प्रकल्प : ८३ तेजस फायटरची निर्मिती\nडॉ.घोडेस्वार यांच्या पुस्तकातून सामाजिक घडामोडींचा परामर्श : कुलगुरु\nप्रतिष्ठेच्या निवडणुकीत अवकाळीचा तडाखा\nनाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेल उच्चांकावर\nvideo : इगतपुरी तालुक्यात घरात घुसला बिबट्या\nअशा राहिला शाळेचा पहिला दिवस\nमालेगाव खटला : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर कोर्टात हजर\nनाशिकमधील स्मार्ट रोडवर कुठेही करा पार्किंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogs-news/special-blog-on-rasodeme-kaun-tha-scj-81-2329483/", "date_download": "2021-01-17T22:48:12Z", "digest": "sha1:P3ZY6TNDUAETKIXBCRCYPZQGE4FJKQYU", "length": 14920, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Special blog on rasodeme kaun tha scj 81 | अरे बट क्यू थी वो रसोडे में | Loksatta", "raw_content": "\nनरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू\nपतपेढी व्यवस्थापिकेच्या हत्येचे गूढ उकलले\nकर्ज माफ करण्याच्या निमित्ताने फसवणूक\nपश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती\nबर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई\nBLOG : अरे बट क्यू थी वो रसोडे में\nBLOG : अरे बट क्यू थी वो रसोडे में\nजाणून घ्या रसोडे मे कौन था ट्रेंडबाबत\n‘रसोडे में कौन था’ने उडवलेली धम्माल अजून विसरला नसाल ना आता या प्रश्नाला प्रतिप्रश्न करणारी मालिका सोनी सबवर येऊ घातली आहे. ‘काटेलाल अँड सन्स’ नावाच्या या मालिकेतून लिंगभेदाला आणि त्याच्याशी वर्षानुवर्षं जोडल्या गेलेल्या समजांना प्रतिप्रश्न केला जाणार आहे. या मालिकेचे शीर्षकगीत प्रदर्शित झालं असून, त्यानिमित्ताने ट्विटरवर ‘व्हाय ओन्ली रसोडा’ हा हॅशटॅग व्हायरल झाला. जगात करण्यासारख्या एवढ्या सगळ्या गोष्टी असताना महिलांची जागा केवळ स्वयंपाकघरातच का आता या प्रश्नाला प्रतिप्रश्न करणारी मालिका सोनी सबवर येऊ घातली आहे. ‘काटेलाल अँड सन्स’ नावाच्या या मालिकेतून लिंगभेदाला आणि त्याच्याशी वर्षानुवर्षं जोडल्या गेलेल्या समजांना प्रतिप्रश्न केला जाणार आहे. या मालिकेचे शीर्षकगीत प्रदर्शित झालं असून, त्यानिमित्ताने ट्विटरवर ‘व्हाय ओन्ली रसोडा’ हा हॅशटॅग व्हायरल झाला. जगात करण्यासारख्या एवढ्या सगळ्या गोष्टी असताना महिलांची जागा केवळ स्वयंपाकघरातच का महिला इतर अनेक कामं सफाईदारपणे करतात, मग मालिका त्यांना कायम स्वयंपाकघरातच का डांबून ठेवू पाहतात, असे अनेक प्रश्न ट्विटराइट्सने त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत विचारले.\nमालिकांतील सास-बहूची भांडणं नेहमीच अतिरंजित, भडक, अतिशयोक्त स्वरूपात रंगवली जातात. यशराज मुखाते या म्युझिक कंपोझरने स्टार प्लस वाहिनीवरच्या ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील कोकिलाबेन या पात्राच्या ‘रसोडे में कौन था’ या अशाच वर्गातील एका संवादालाच संगीत देऊन समाजमाध्यमांवर धमाल उडवून दिली होती. मालिकांतील अतिरंजिततेवर त्याद्वारे बोट ठेवण्यात आलं होतं. या गाण्याला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद लाभला होता.\nमालिकांमध्ये महिलांचं एका विशिष्ट चौकटीतलं चित्रण करण्यात येतं, त्यांना नेहमीच घरगुती कामांत, कारस्थानांत, हेव्यादाव्यांत अडकून पडलेलं दाखवलं जातं. ही चौकट भेदण्याचा प्रयत्न ‘काटेलाल अँड सन्स’ मधून करण्यात आल्याचं मालिकेच्या शीर्षक गीतातून दर्शवण्यात आलं आहे. ‘सपनों का जेंडर नहीं होता’ हा विचार त्याद्वारे पोहोचवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरवर ‘व्हाय ओन्ली रसोडा’ हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला आहे आणि अनेक विनोदी मीम्स व्हायरल झाले.\n‘कौन बनेगा करोडपती’मध्ये रसोडे में कौन था असा प्रश्न करण्यात आला असून त्याला तू थी, मै थी, कौन था, ये राशी थी असा प्रश्न करण्यात आला असून त्याला तू थी, मै थी, कौन था, ये राशी थी असे त्या व्हायरल संवादातील भाग पर्याय म्हणून दिल्याची मीम्स केली आहेत. काहींनी ही नवी मालिका हा स्टार प्लस, कलर्स सारख्या वाहिन्यांसाठी आणि एकता कपूरसारख्या निर्मात्यांसाठी इशारा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. काहींनी चौकट मोडण्याच्या दिशेने पाऊल उचलल्याबद्दल सोनी सबचं अभिनंदन केलं आहे. रसोडा संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचा ठपका स्टार प्लसवर ठेवत, आपल्या ट्विट्समध्ये या वाहिनीला टॅग करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.\nमहिलांचं आयुष्��, त्यांचा भवताल, त्यांच्यापुढची आव्हानं घराच्या चौकटीबाहेर पडली त्याला जमाना लोटला. मालिका मात्र अजूनही हे वास्तव पचवायला शिकलेल्या नाहीत. व्हाय ओन्ली रसोडा, या ट्रेण्ड मधून नव्या पिढीने मालिकांच्या या मंदपणाची खिल्ली उडवली आहे. यातून मालिकांच्या लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यांनी आणि त्या दाखवणाऱ्या वाहिन्यांनीही वेळीच धडा घेतलेला बरा. बाकी नव्या प्रेक्षकांसाठी नवी माध्यमं खुली आहेतच\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या\nविदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच\nइंडोनेशियातील भूकंपात ४२ जण ठार\nसीबीआय अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून दलाली\nअमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना\nकेंद्रीय मंत्र्याविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी\nप्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास\nमानीव अभिहस्तांतरण योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nमुंबईतील शाळा बंदच राहणार\n‘कोव्हॅक्सीन’च्या लसीकरणाबाबत अस्पष्टता कायम\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ‘ती’ची तारेवरची कसरत\n2 तापसीच्या फिटनेसने नेटकरी अवाक\n3 Spacial Story : टाळेबंदीतील ‘सेटबॅक’ नंतर कला शिक्षकांचं कमबॅक; सुरू केला व्यवसाय\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह ���िघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/these-questions-may-rise-in-your-mind-after-watching-padmaavat-1621435/", "date_download": "2021-01-17T21:55:15Z", "digest": "sha1:YV33P66XX6VQZUFEGLRS6IFYXKSFUWTO", "length": 13847, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "these questions may rise in your mind after watching Padmaavat | ‘पद्मावत’ पाहिल्यावर तुम्हाला ‘या’ गोष्टी खटकू शकतात | Loksatta", "raw_content": "\nनरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू\nपतपेढी व्यवस्थापिकेच्या हत्येचे गूढ उकलले\nकर्ज माफ करण्याच्या निमित्ताने फसवणूक\nपश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती\nबर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई\n‘पद्मावत’ पाहिल्यावर तुम्हाला ‘या’ गोष्टी खटकू शकतात\n‘पद्मावत’ पाहिल्यावर तुम्हाला ‘या’ गोष्टी खटकू शकतात\nहे कोडं कसं उलगडणार\nबऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. १८० कोटींचा बजेट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी भन्साळी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला कसून मेहनत करावी लागली. चित्रपटाच्या घोषणेपासून ते राजपूत समाजाच्या विरोधाला सामोरे गेले. कथानकावरून निर्माण झालेला असो, राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिल्जीमध्ये प्रेमप्रसंग चित्रीत केल्याचा आरोप असो, राजपूतांची प्रतिमा मलिन केल्याची टीका असो, भन्साळींनी सर्व गोष्टींचा सामना केला. प्रदर्शनावरून अजूनही देशभरात प्रचंड गदारोळ सुरू आहे. मात्र, चित्रपट पाहिल्यावर त्यात वादग्रस्त असे काहीच नाही हे सहज लक्षात येते. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणांवरून हे रणकंदन सुरू आहे, असा प्रश्न तुम्हाला पडल्यावाचून राहणार नाही.\nइतिहासाची मोडतोड करून या चित्रपटाची निर्मिती केल्याचा आरोप राजपूत करणी सेनेने सुरुवातीपासूनच केला आहे. तर याउलट ‘पद्मावत’मध्ये राजपूतांची गौरवगाथाच सांगण्यात आली आहे. सौंदर्यासोबत उत्त्म योद्धा आणि चाणाक्ष बुद्धिमत्ता असलेल्या महाराणी पद्मावतीच्या शौर्यगाथेचे चित्रण यामध्ये करण्यात आले आहे. चित्रपटातील प्रत्येक दृष्यामध्ये दीपिका पदुकोण डोक्यापासून पायापर्यंत झाकलेली आहे. मोजक्या संवादात चेहऱ्यावरील हावभावांनी लक्ष वेधणारी, नजरेनं कसदार अभिनय करणारी दीपिका कुठेच खटकत नाही. तरीही तिच्या व्यक्तिरेखेवर आक्षेप का घेण्यात आला, हे कळत नाही.\nअलाउद्दीन खिल्जीला आरशात अवघ्या काही सेकंद���साठी राणी पद्मावतीचा चेहरा दाखवला जातो. त्यानंतर संपूर्ण कथेत त्या दोघांचा कधीच सामना होत नाही. तरीही खिल्जी आणि राणी पद्मावतीमध्ये प्रेमप्रसंग चित्रीत केल्याचा आरोप का केला जात होता, हे कोडं उलगडत नाही. चित्रपटाच्या शेवटी महारावल रतन सिंह आणि अलाउद्दीन खिल्जी यांच्यातील तलवारबाजीचं दृश्य आहे. या युद्धात खिल्जी विश्वासघात करून महारावल रतन सिंह यांना मारतो, असे दाखवण्यात आले आहे. त्यातही आक्षेपार्ह असे काही नाही. नेटकी पटकथा, चांगले संवाद आणि अप्रतिम भव्यता हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरतात. तरीही चित्रपट न पाहताच करणी सेनेकडून तीव्र विरोध का होत आहे, हा प्रश्न अखेरपर्यंत पाठ सोडत नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या\nविदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच\nइंडोनेशियातील भूकंपात ४२ जण ठार\nसीबीआय अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून दलाली\nअमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना\nकेंद्रीय मंत्र्याविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी\nप्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास\nमानीव अभिहस्तांतरण योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nमुंबईतील शाळा बंदच राहणार\n‘कोव्हॅक्सीन’च्या लसीकरणाबाबत अस्पष्टता कायम\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 नाटक बिटक : नात्यांतल्या ‘अधुरे’पणाचं नाटय़\n2 नऊ वर्षांनी झाकीर हुसेन पुन्हा चित्रपट संगीताकडे\n3 किंग खानला हॉलिवूड कलाकारांसोबत सेल्फी घेण्याचा मोह अनावर\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्���ा खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loktantrakiawaaz.co.in/2020/03/nagarikani-rastavarchi-gardi.html", "date_download": "2021-01-17T22:55:31Z", "digest": "sha1:2632LR4A6HBEZBB2KOHXCASN4NP5J6M3", "length": 24935, "nlines": 114, "source_domain": "www.loktantrakiawaaz.co.in", "title": "नागरिकांनी रस्त्यावरची गर्दी कमी करा ; आज पासून पोलिस सक्त कारवाई करणार : जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार", "raw_content": "\nHomeचंद्रपुरनागरिकांनी रस्त्यावरची गर्दी कमी करा ; आज पासून पोलिस सक्त कारवाई करणार : जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार\nनागरिकांनी रस्त्यावरची गर्दी कमी करा ; आज पासून पोलिस सक्त कारवाई करणार : जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार\n➡️ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाची तयारी\n➡️ चंद्रपुर मनपा शाळांमध्ये गरज पडल्यास कम्युनिटी किचन\n➡️ विदेशातून आलेले 45 नागरिक निगराणीखाली\n➡️ आतापर्यंतचे सर्व नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह\n➡️ कामावरच्या सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना मिळणार नियमित पगार\n➡️ शहरातील सर्व होर्डिंगवर फक्त कोरोना संदर्भातील सूचना\n➡️ स्वयंसेवी संस्थांमार्फत तयार जेवणाची व्यवस्था\n➡️ नागरी व ग्रामीण क्षेत्रात होणार निर्जंतुकीकरण\n➡️ जिल्ह्यात होणार मांस विक्री सुरू\n➡️ सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती\n➡️ खाजगी डॉक्टरांनी आपले रुग्णालय सुरू करण्याचे आवाहन\n➡️ विनाकारण फिरणाऱ्या 46 नागरिकांवर कारवाई\n➡️ शहरातील आशा कार्यकर्त्या व सर्वे करणाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन\n➡️ फक्त बेघर लोकांनाच एक वेळ अन्न पुरविल्या जाणार\n➡️ रेशन कार्ड असलेल्यांनी रेशन दुकानातून अन्नधान्य घेण्याचे आवाहन\n➡️ अन्य राज्यातील नागरिकांनी घाबरू नये प्रशासन त्यांच्याही पाठीशी\n➡️ आरटीओ मार्फत जीवनावश्यक पुरवठा वाहनांना देणार परवाना\n➡️ महानगरपालीकेकडे निराश्रित म्हणून नोंद झालेल्यांनाच एकवेळ मोफत पार्सल\nचंद्रपूर, दि. 27 मार्च : पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे असून घराबाहेर न पडण्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था प्रशासन करत आहे. जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था देखील या कामी पुढे आल्या असून वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरीकांचा यासाठी पाठबळ मिळत आहे. पोलीस प्रशासनाने रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या 46 जणांवर गुन्हे दाखल केले असून उद्यापासून आणखी कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र पुढील काळात घरामध्ये राहणे योग्य राहील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.\nदरम्यान जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत विदेशवारी करून आलेल्या व नोंद झालेल्या नागरिकांची संख्या 106 असून सध्या 45 नागरिक निगराणीत आहे. 61 नागरिकांनी 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केले आहे. या सर्व नागरिकांची तपासणी निगेटिव्ह आली आहे सध्या कोणताही तपासणी अहवाल पेंडिंग नसून नागरिकांनी पुढील 14 तारखेपर्यंत घराबाहेर पडू नये कोरोना विषाणू संसर्गाची चेन तोडावी. असे आवाहन करण्यात आले आहे.\nमहानगरपालिके मार्फत जिल्ह्यामध्ये निराश्रित, बेघर लोकांची यादी तयार करणे सुरू आहे. ज्यांच्याकडे जेवण तयार करण्याची यंत्रणाच नाही, बेघर, निराश्रित आहे, अशाच नागरिकांना स्वयंसेवी संस्थांमार्फत व महानगर पालिके मार्फत तयार अन्न पुरवले जाणार आहे. यासाठी एकत्रित जुबिली हायस्कूल या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत कम्युनिटी किचन उभारले जाणार आहे. याशिवाय शहरातील स्वयंसेवी संस्थांमार्फत देखील तयार झालेले अन्न वाटप करण्यात येणार आहे. मात्र वितरणाची यंत्रणा महानगरपालिका राबविणार आहे.\nयासंबंधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार व महापौर राखी कंचर्लावार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार तसेच जिल्ह्यातील मेडिकल असोसिएशन, सामाजिक संस्थांचे संस्थापक प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.\nशहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पुरवठा संदर्भात सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी शासकीय कर्मचारी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरातील माहिती येत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी या शासकीय कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक न दिल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या बैठकीमध्ये सर्व स्वयंसेवी संस्था, तसेच धान्य व किराणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी असे आवाहन केले की, शहर व ग्रामीण भागात आशा वर्कर महानगरपालिका कर्मचारी यांच्यामार्फत सुरू असणाऱ्या सर्वेक्षणाला सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. शहराच्या आरोग्य व्यवस्थेला आणखी बळकट करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून ही मंडळी काम करत असून त्यांना योग्य माहिती व योग्य सन्मान द्यावा, जिल्ह्यामध्ये स्वयंसेवी संस्थांमार्फत निराश्रित व गरजू नागरिकांना तयार जेवणाची व्यवस्था करण्यात येईल,असे विविध स्वयंसेवी संस्थांचे संस्थापक प्रतिनिधींनी आपले मत मांडले. त्याचप्रमाणे शहरातील बेघर लोकांची यादी तयार करण्याचे काम चंद्रपुर मनपा मार्फत सुरू करण्यात आले आहे.\nचंद्रपूर एम आय डी सी मध्येच सॅनीटायझर तयार करण्यासाठी काही उद्योग समूहांना आवाहन करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी अनेक आस्थापना आम्ही बंद करायला सांगितले. तरी त्यांना या काळात पगार मात्र बंद करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.\nशहरातील मनपा शाळांमध्ये तसेच ज्युबिली हायस्कूलमध्ये गरज पडल्यास कम्युनिटी किचन सुरू होईल, असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.\nशहरातील सर्व होर्डिंगवर फक्त कोरोना जनजागृती विषयक सूचना देण्यात येणार आहे. तसेच शहरातील बीपीएल शिधापत्रिका धारकांना आजपासून 1 महिन्याचे धान्य वाटप सुरू केले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील परवापासून अन्नधान्य वाटपाला सुरुवात होणार आहे. आपल्या रेशन कार्डवर हे अन्नधान्य मिळणार असून रेशन दुकानापर्यंत जाण्यासाठी आपले ओळखपत्र सोबत ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.\nनागरी व ग्रामीण क्षेत्रात होणार निर्जंतुकीकरण:\nकोरोना विषाणू (कोविड-19) प्रतिबंधाकरिता नागरी व ग्रामीण क्षेत्रातील शासकीय कार्यालय, सार्वजनिक संस्था, सार्वजनिक बागा, सर्व शाळा, कॉलेज, बस स्टँड,रेल्वे स्टेशन,सिनेमागृह,नाट्यगृह,हॉटेल, सार्वजनिक वाचनालय इत्यादी सर्व ठिकाणी 1 टक्का हायपोक्लोराईट सोलुशन किंवा 5 टक्का हायपोक्लोराईट सोलुशन या (1:4) प्रमाणे एक लिटर व हायपोक्लोराईट सोलुशन व 4 लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून बॅक सॅकद्वारे फवारणी किंवा 2.5 सोल्युशन द्वारे फवारणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nजिल्ह्यात होणार मांस विक्री सुरू:\nक���रोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. परंतु, या संचारबंदीच्या कालावधीत मांस विक्री सुरू राहील असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे.\nमांस विक्रीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याकरिता मांस विक्रीधारकांस एका वेळेस 2 पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाही,याची दक्षता देण्यासंबंधी निर्देश देण्यात यावे. तसेच 2 ग्राहकांमध्ये 1 मीटरचे अंतर ठेवण्याकरिता 1 मीटर अंतरावर चौकोनी सीमांकन करण्यात यावे. त्याचप्रमाणे त्यांनी सॅनीटायझर,साबणाने हात धुण्याची व्यवस्था राहील याची खबरदारी घेण्यात यावी. मांस विक्रेत्यांकडून सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची खबरदारी घेण्यात यावी याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे.\nसर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती:\nकोरोना विषाणु प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांची अतितातडीची कामे व प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यासाठी त्यांचे कार्यक्षेत्रामध्ये इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती करीत आहे. त्यांनी इतर विभागांशी समन्वय ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे कार्यक्षेत्रांमधील इतर विभागांचे अधिकारी,कर्मचारी हे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे नियंत्रणाखाली कोरोना विषाणूचे संसर्गात वाढ होऊ न देता करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याकरिता त्यांचे निर्देशानुसार कामकाज करतील.\nदरम्यान महानगरपालिका हद्दीमध्ये उभे असलेल्या सर्व होर्डिंगवर फक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भातील जनजागृतीचे फ्लेक्‍स लागतील. अशा पद्धतीच्या फ्लेक्‍स लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, ज्या होर्डिंग मालकाकडून हे सहकार्य होणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले आहेत.\nआरटीओ मार्फत जीवनावश्यक पुरवठा वाहनांना देणार परवाना :\nसध्या लागू असलेल्या संचारबंदीमुळे वाहनधारकांना परिवहन कार्यालयात येणे अडचणीचे होत ���हे. परिवहन कार्यालयाची गर्दी टाळण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना सोयीचे व्हावे म्हणून प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाचे इमेल वर असे अर्ज स्वीकारावेत हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर नमूद वाहनात तात्काळ प्रमाणपत्र जारी करावी व त्यांची नोंद स्वतंत्र नोंदवही ठेवावी. जारी केलेले प्रमाणपत्र अर्जदाराचे इमेल वरती स्कॅन करून पाठवावे व प्रमाणपत्रावर स्कॅन कॉपी सेंट फ्रॉम ऑफिस अशी टीप टाकावी. अशी माहिती परिवहन उपआयुक्त (प्रशासन) जितेंद्र पाटील यांनी केले आहे.\nजिल्ह्यातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा आरोग्य संबंधित त्रास निर्माण झाल्यास त्यांनी त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालय 07172-270669, जिल्हा परिषद आरोग्य विभाग 07172-261226, चंद्रपुर महानगरपालिका 07172-254614 व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 07172-251597 किंवा टोल फ्री क्रमांक 1077, जिल्हा पोलिस यंत्रणेने देखील आपले क्रमांक जाहीर केले असून पोलीस यंत्रणेशी संपर्क साधायचा असल्यास 07172-273258,263100 या प्रमुख क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nसरकारी आफिस के घंटे और सैलरी , 1 अप्रैल से सबकुछ बदलने वाला है केन्द्र सरकार करने जा रही बड़े बदलाव #SarkariOffice #सरकारकर्मचारी #केन्द्रसरकार\nकोवीशील्ड वैक्सीन लगवाने से पहले आपको 7 सवालों के जवाब डॉक्टर को बताने होंगे , पढ़े पूरी खबर ... #Covisheild #Corona\nकेंद्रीय आयुष मंत्री श्रीपद नाइक की कार दुर्घटनाग्रस्त , पत्नी विजया नाइक का निधन #केन्द्रीयआयुषमंत्री #ShripadNaik\nनवी दिल्ली समाचार 1\nयह वेबसाईट साप्ताहिक लोक तंत्र की आवाज के प्रकाशक, संपादक, मालक जितेंद्र धरमचंद जोगड, चंद्रपूर द्वारा अधिकृत है प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही संपर्क क्रमांक - ९८२२२२०२७३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loktantrakiawaaz.co.in/2020/09/24-5-148-139-chandrapur-corona.html", "date_download": "2021-01-17T22:27:13Z", "digest": "sha1:U466IBXS6LTP5RCEBXIIHAONQMR5WXA7", "length": 6814, "nlines": 85, "source_domain": "www.loktantrakiawaaz.co.in", "title": "मागील 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 5 कोरोना बाधितांचा मृत्यु, एकूण मृत्यु 148 (चंद्रपूर जिल्ह्यातील 139) #ChandrapurCorona", "raw_content": "\nHomeचंद्रपुरमागील 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 5 कोरोना बाधितांचा मृत्यु, एकूण मृत्यु 148 (चंद्रपूर जिल्ह्यातील 139) #ChandrapurCorona\nमागील 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 5 कोरोना बाधितांचा मृत्यु, एकूण मृत्यु 148 (चंद्रपूर जिल्ह्यातील 139) #ChandrapurCorona\nचंद्रपूर, 28 सेप्टेंबर (का प्र):\nपहिला मृत्यू : लाखांदूर , भंडारा येथील 46 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .\nदुसरा मृत्यू : श्याम नगर , चंद्रपुर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 22 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .\nतिसरा मृत्यू : बनवाही , नागभिड येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .\nचवथा मृत्यू : ब्रह्मपुरी येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 22 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .\nपाचवा मृत्यू : चुनाभट्टी , राजुरा येथील 74 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 25 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .\n( गेल्या 24 तासातील हे वरील पाच मृत्यू असून कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . ).\nआतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 148 ( चंद्रपूर 139 ,तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 03, भंडारा 01.\nसरकारी आफिस के घंटे और सैलरी , 1 अप्रैल से सबकुछ बदलने वाला है केन्द्र सरकार करने जा रही बड़े बदलाव #SarkariOffice #सरकारकर्मचारी #केन्द्रसरकार\nकोवीशील्ड वैक्सीन लगवाने से पहले आपको 7 सवालों के जवाब डॉक्टर को बताने होंगे , पढ़े पूरी खबर ... #Covisheild #Corona\nकेंद्रीय आयुष मंत्री श्रीपद नाइक की कार दुर्घटनाग्रस्त , पत्नी विजया नाइक का निधन #केन्द्रीयआयुषमंत्री #ShripadNaik\nनवी दिल्ली समाचार 1\nयह वेबसाईट साप्ताहिक लोक तंत्र की आवाज के प्रकाशक, संपादक, मालक जितेंद्र धरमचंद जोगड, चंद्रपूर द्वारा अधिकृत है प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही संपर्क क्रमांक - ��८२२२२०२७३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-28-february-2017-for-mpsc-exams/", "date_download": "2021-01-17T22:14:00Z", "digest": "sha1:6WAUSZLYMMXBVRKYE5UKNT4JCQ4BMQKS", "length": 17945, "nlines": 228, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 28 February 2017 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (28 फेब्रुवारी 2017)\nमराठी भाषा दिनी साहित्यिकांचा सन्मान :\nमराठी भाषा गौरव दिनी राज्य शासन आयोजित कार्यक्रमात विविध साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.\n27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे रंगलेल्या या भव्य सोहळ्यात विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारविजेते मारुती चितमपल्ली यांना, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार विजेत्या यास्मिन शेख यांना, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार विजेते श्याम जोशी यांना, तसेच श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील भारतीय विचार साधना प्रकाशनाला देण्यात आला.\nतसेच याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक-लेखक उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान विश्वकोश मंडळाच्या वतीने, ‘पेनड्राईव्हमधील विश्वकोशाच’ लोकार्पणही करण्यात आले.\nयावेळी मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच विविध साहित्य-प्रकारांसाठीचे स्व. यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले.\nचालू घडामोडी (27 फेब्रुवारी 2017)\nविश्व महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत हरिकाला कास्यपदक :\nभारतीय ग्रॅण्डमास्टर डी हरिका हिला 26 फेब्रुवारी रोजी विश्व महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत टायब्रेकमध्ये चीनची खेळाडू टेन झ्योंगी हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील हे तिचे तिसरे कांस्य पदक आहे.\nभारताची स्टार खेळाडू असलेल्या द्रोणवली हरिका हिने टायब्रेकमध्ये अनेक संधी गमावल्या. त्याचा परिणाम हा तिला पराभवाच्या रूपाने पाहावा लागला. अंतिम फेरीत आता झ्योंगीचा सामना युक्रेनच्या अन्ना मुजिचुक हिच्याशी होईल.\nहरिकाने टायब्रेकरमध्ये पहिल्या डावात विजयाने सुरुवात केली होती. तिने फक्त 17 व्या चालीतच विजय नोंदवला. तिच्या या धडाक्याने झ्योंगी मागे पडली.\nमात्र, दुसऱ्या डावात हरिकाने झ्योंगी हिला पुनरामन करण्याची संधी दिली. काळ्या सोंगट्यांनी खेळणाऱ्या भारती��� खेळाडूने दुसरा डाव ड्रॉ होण्याची स्थिती असताना चूक केली. त्यामुळे तिला पराभव स्वीकारावा लागला. दुसरा डाव जिंकल्याने दोन्ही खेळाडूंनी बरोबरी साधली.\nतसेच त्यानंतर बिल्ट्स गेममध्ये झ्योंगीने हरिकाला 5-4 ने पराभूत केले. हरिकाचे या स्पर्धेतील हे तिसरे कांस्य पदक आहे. तिने 2012 आणि 2015 मध्ये कांस्य पदकाची कमाई केली.\nविराट कोहली वर्षातील सर्वोत्तम कर्णधार :\nभारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीची 10व्या वार्षिक इएसपीएन क्रिकइन्फो पुरस्कारामध्ये वर्षातील सर्वोत्तम कर्णधार म्हणून निवड झाली.\nकोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने 12 पैकी 9 सामन्यांत विजय मिळविला.\nमाजी महान क्रिकेटपटू, इएसपीएन-क्रिकइन्फोचे सीनिअर संपादक, लेखक आणि जागतिक वार्ताहरांच्या स्वतंत्र समितीने विजेत्यांची निवड केली. त्यात इयान चॅपेल, माहेला जयवर्धने, रमीज राजा, ईसा गुहा, सम्बित बाल, कर्टनी वॉल्श, मार्क बुचर आणि सायन टफेल यांचा समावेश होता.\nइंग्लंडच्या बेन स्टोक्सने केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 198 चेंडूंमध्ये 258 धावांची खेळी केली होती. त्यासाठी फलंदाजीमध्ये वर्षातील सर्वोत्तम कामगिरीच्या पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली.\nस्टोक्सचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉडने तिसऱ्या कसोटीमध्ये 17 धावांच्या मोबदल्यात 6 बळी घेत इंग्लंडचा मालिका विजय निश्चित केला होता. त्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी ‘वर्षातील सर्वोत्तम कसोटी गोलंदाज’ या पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली.\nराज्याचे नवे मुख्य सचिव सुमित मलिक :\nसुमित मलिक हे राज्याचे नवे मुख्य सचिव असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nसध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय 28 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. ते 31 जानेवारीलाच सेवानिवृत्त झाले होते. मात्र राज्यभरातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक महिन्याची मुदतवाढ दिली होती.\nसुमित मलिक हे 1982 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते सामान्य प्रशासन विभाग (राज शिष्टचार)चे अति. मुख्य सचिव आहेत.\nज्येष्ठतेच्या निकषावर त्यांना मुख्यमंत्र्यांनी ही नवी संधी दिल्याचे म्हटले जाते. मलिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ सुमारे 2 वर्षांचा असेल. शांत व संयमी स्वभा���ाचे, तसेच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा लौकीक आहे.\nवनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध :\nकोचीमधील इडुक्की जिल्ह्यातील इडाथट्टू आणि कन्नडिपारा भागात वनस्पतीच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे.\nमनकुलम जंगलभागात सापडलेल्या या वनस्पतीला इम्पॅटिअन मनकुलामेन्सिस असे नाव देण्यात आले आहे.\nविभागीय वनअधिकारी बी. नागराज यांनी सर्वप्रथम जुलै 2015 मध्ये या वनस्पतीचा शोध लावला होता.\nइम्पॅटिअन श्रेणीतील ही वनस्पती नवी असल्याचे त्या वेळी नागराज यांनी सांगितले होते, या कामात त्यांना संशोधक के.एम. प्रभुकुमार यांची मदत लाभली होती.\n2016च्या सप्टेंबरमध्ये कन्नडिपारा येथे ही वनस्पती पुन्हा आढळली, जगासाठी मात्र ती अनोळखी वनस्पतीच होती.\nआता आंतरराष्ट्रीय जनरल फायटोटाक्‍सामध्ये याबाबतचे शोधपत्र छापून आले असून, या वनस्पतीची 100 ते 150 झाडेच सापडली असल्याने तिला अतिशय चिंताजनक श्रेणीत दाखल करण्यात आले आहे.\nतसेच ही वनस्पती दगडांमध्ये असलेल्या ओलाव्यात वाढते, तिला जुलै ते ऑक्‍टोबर दरम्यान फुले येतात आणि ती पांढरी असून, त्यांच्यावर गुलाबी रंगाची हलकी छटा असते, अशी माहिती या शोधपत्रात देण्यात आली आहे.\nसन 1931 मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन डॉ.सी.व्ही. रमण यांनी त्यांचे विकिद्रणाबद्दलचे संशोधन (रामन परिणाम) या दिवशी जाहीर केले. पुढे त्यांना त्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले.\n28 फेब्रुवारी 1987 हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून पाळला जातो.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (1 मार्च 2017)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n2 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8B-2639/", "date_download": "2021-01-17T22:14:11Z", "digest": "sha1:DEV7SQOFF46M2CFBELFDYJST7HGKZDAC", "length": 4750, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - जालना राज्य राखीव पोलीस बल (३) मध्ये 'सशस्त्र पोलीस शिपाई' पदांच्या २८ जागा - NMK", "raw_content": "\nजालना राज्य राखीव पोलीस बल (३) म���्ये ‘सशस्त्र पोलीस शिपाई’ पदांच्या २८ जागा\nजालना राज्य राखीव पोलीस बल (३) मध्ये ‘सशस्त्र पोलीस शिपाई’ पदांच्या २८ जागा\nराज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ३ जालना यांच्या आस्थापनेवरील ‘सशस्त्र पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफराबाद, जि. जालना.)\nहिंगोली राज्य राखीव पोलीस बल (१२) मध्ये ‘सशस्त्र पोलीस शिपाई’ पदांच्या १५ जागा\nवडसा राज्य राखीव पोलीस बल (१२) मध्ये ‘सशस्त्र पोलीस शिपाई’ पदांच्या ४३ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%2520%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8A%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2021-01-17T23:02:32Z", "digest": "sha1:DOCT3BRMMGSP2WINL4MLNUJ5RGLWPQUV", "length": 12598, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\n(-) Remove अनिल बाबर filter अनिल बाबर\nजयंत पाटील (2) Apply जयंत पाटील filter\nजिल्हा परिषद (2) Apply जिल्हा परिषद filter\nशरद पवार (2) Apply शरद पवार filter\nसदाशिवराव पाटील (2) Apply सदाशिवराव पाटील filter\nअमरसिंह (1) Apply अमरसिंह filter\nआनंदराव पाटील (1) Apply आनंदराव पाटील filter\nउदय सामंत (1) Apply उदय सामंत filter\nउद्धव ठाकरे (1) Apply उद्धव ठाकरे filter\nकुस्ती (1) Apply कुस्ती filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nचंद्रकांत पाटील (1) Apply चंद्रकांत पाटील filter\nचंद्रहार पाटील (1) Apply चंद्रहार पाटील filter\nडाळिंब (1) Apply डाळिंब filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nबारामती (1) Apply बारामती filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nडबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची राष्ट्रवादीशी सलगी ; जयंत पाटील यांनी भाळवणी येथे दिली घरी भेट\nआळसंद (जि. सांगली) : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सलगी पुन्हा वाढल्याचे स्पष्ट होते आहे. त्याचा प्रत्यय भाळवणी येथे झालेल्या कार्यक्रमात आला. भाळवणी सर्व सेवा सहकारी सोसायटीतर्फे शेतकरी सभागृह व ऊस तोडणी मशीन लोकार्पण सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. खरंतर भाळवणी...\nलाडांनी ना पैसे बुडवले, ना कारखाना; जयंत पाटील यांची भाजपवर टीका\nसांगली ः पुणे विधानपरिषद पदवीधर, शिक्षक उमेदवारांबद्दल विरोधकांना बोलण्याची संधीच नाही. दोघांची प्रतिमा स्वच्छ व पारदर्शी आहे. त्यांनी कोणाला बुडवले नाही, ऊसाचे पैसे तर बुडवले नाहीतच किंवा साखर कारखाना खासगी केलेला नाही. महाविकास आघाडीचे पदवीधर उमेदवार अरुण लाड, शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर हे...\nडाळींब-द्राक्षबागांच्या संरक्षणासाठी अनुदान तत्वावर शेडनेटसाठी पाठपुरावा करणार : खासदार शरद पवार...खानजोडवाडीतील डाळिंब उत्पादकांच्या ऐक्‍याचे कौतुक...डाळिंबाचे मार्केटिंग प्रभावी करण्याची ग्वाही\nआटपाडी (जि.सांगली)- सामुदायिक निर्णय आणि शेतकऱ्यांचे ऐक्‍य यातून एकाच वेळी प्रभावी कामे करणे हेच खानजोडवाडीतील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या यशाचे गमक आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून डाळिंब आणि द्राक्षबागाना संरक्षणासाठी अनुदान तत्वावर शेडनेट व आच्छादन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची भेट...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीह�� करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61353", "date_download": "2021-01-17T23:09:39Z", "digest": "sha1:OYPHVB24WMKMIOZJQRI5OEWXADLHXB4V", "length": 21932, "nlines": 261, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"लोणार सरोवर\" आणि \"मातृतीर्थ\" सिंदखेडराजा - बुलडाणा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"लोणार सरोवर\" आणि \"मातृतीर्थ\" सिंदखेडराजा - बुलडाणा\n\"लोणार सरोवर\" आणि \"मातृतीर्थ\" सिंदखेडराजा - बुलडाणा\n१.५२ दरवाजांचे शहर - \"औरंगाबाद\"\n२.देवगिरी (दौलताबाद) किल्ला — औरंगाबाद\n३.भूलोकीचा \"कैलाश\" - वेरूळ लेणी (औरंगाबाद)\nखरंतर लोणार सरोवर हे बुलडाण्या जिल्ह्यात येते पण औरंगाबाद भटकंतीत लोणार सरोवर समाविष्ट केल्याने त्याचेही प्रचि याच मालिकेत देतोय.\nआपल्यापैकी बहुतेकांची लोणार सरोवराशी ओळख शालेय शिक्षणात झाली असणार. अशा या लोणार सरोवराला औरंगाबाद भटकंती दरम्यान भेट देता आली. बुलडाणा जिल्ह्यातील हे सरोवर एका खोलगद थाळीत पाणी भराव असं दिसत. काचेसारखं स्वच्छ पाणी पण हिरव्या रंगाचा गडदपणा जाणवतो ते त्या पाण्याखालच्या शेवाळामुळे. या संपूर्ण सरोवराचा परीघ साधारण २ ते २.५ किमी इतका आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेल्या या विवराची तुलना अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना विवराबरोबर होते. अफ्रिकेतील घाना येथे असणारे १००००मी. व्यासाचे \"बोसुमत्वी\" विविअर हे जगातील प्रथम क्रमांकाचे विअर आहे. न्यु क्युबेक हे कॅनडामधील ३५०० मी. व्यासाचे जगातील दोन क्रमांकाचे विवर असुन आपले लोणारचे १८०० मी. व्यासाचे विविअर हे तिस-या क्रमांकावर आहे. पण बेसॉल्टयुक्त खडकांमध्ये तयार झालेले हे जगातील एकच सरोवर आहे. स्कंद पुराणात बालरूपात श्रीविष्णुने लवणासुराचा वध केला त्या लवणासुराच्या वधाचा पदेश म्हणुन \"लवणार\" आणि पुढे त्याच्या अपभ्रंश होऊन \"लोणार\" हे नाव पडलं. तसेच इथे असणारी चालुक्य व यादव काळातील मंदिरे याच्या द्रविड वासर शैलीची व ऐतिहासिक महत्वाची साक्ष देतात,\nपौराणिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक अशा सर्व बाजुंनी या सरोवराला महत्व आहे.\nसुमारे ५२००० वर्षापूर्वी एक ६० मी. रूंदीची व २० लाख टनांपेक्षा जास्त वजनाची उल्का येथे पडली तेंव्हा ६ मेगाटन एव्हढी उर्जा उत्पन्न झाली असावी व या नंतर इथे विविर आले व त्यात खा-या पाण्याचा जलाशय तयार झाला. इथल्या पाण्य���च्या रंग हिरवट असुन ते पाणी खारट आहे. त्यात सोडियम कार्बोनेट, क्लोराईड, फ्लोराईड अशी संयुगे आहेत.\nसाधारण १५-२०मि. चा छोटासा ट्रेक करून तुम्ही सरोवरात खाली उतरू शकता. सरोवराच्या तीरावर कमळजा देवीचे मंदिर आहे. कमळजा म्हणजे लक्ष्मी. कमळजा देवी बहुतेकांची कुलदैवता आहे. सरोवराच्या अजवळच घाटातीर्थ मंदिर समूह आहे तेथे एक नैसर्गिक प्रपात गोमुखातुन वाहत असतो. आम्ही गेलो तेंव्हा श्रावणी सोमवार असल्याने गोमुखातुन वाहणा-या पाण्यात अंघोळ करणार्‍यांची गर्दी होती. माहिती नसल्याने हेमाडपंती \"दैत्यसुदन\" मंदिर मात्र पाहता आले नाही. सरोवराचा परिसर अभयारण्य घोषित केल्याने परिसरात कमालीची शांतता आहे. नयनरम्य देखावा आणि जलाशयाची गूढता आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवते.\nराजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा\nबुलढाण्यातील सिंदखेडराजा हे छ्त्रपती श्री शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान. शिवपूर्व काळातील अनेक महत्वपूर्ण घडामोडींचे हे एक केंद्र होते. येथे जन्मलेल्या जिजाऊ साहेबांचा जीवनप्रवाह जसजसा प्रवाहित होत गेला तसतसा अवघा महाराष्ट्र नकळत एका भावनिक सुत्रात बांधला गेला. मातोश्री जिजाऊ साहेबांच्या अलौकीक कतृत्वामुळे तत्कालीन लोकजीवनात स्वधर्म, अस्मिता आणि स्वाभिमान जागृत झाला. यावाड्याचे बांधकाम इ.स.१५७६ च्या सुमारास झालेले आहे. जिजाऊ साहेबांचा जन्म म्हाळसाबाईंच्या पोटी हेमलंबी नामसंवत्सर शके १५११च्या पौष शुद्ध पौर्णिमेला, गुरूवारी पुष्य नक्षत्रावर (१२ जानेमाव्री १५९८ रोजी) झाला. शिवमाता जिजाऊ हि महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्य व सुराज्य यांची अखंडपणे स्फुर्ती देणारी राजमाता आहे. म्हणुन जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेडराजा हे तिर्थेक्षेत्र झाले आहे.\nजिजाऊ सृष्टी, मातृतीर्थ सिंदखेडराजा\nसगळे प्रची मस्त. 3 number\nमस्त फोटोज आणि माहिती जिप्सी.\nमस्त फोटोज आणि माहिती जिप्सी.\nप्रतिसादाबद्दल धन्यवाद साधना, श्री.\nफोटो आणि वर्णन दोन्हीही\nफोटो आणि वर्णन दोन्हीही जबरदस्त...\nमाहिती आणि फोटो दोन्ही खुप\nमाहिती आणि फोटो दोन्ही खुप छान.\nफारच सुरेख फोटो आणि माहिती.\nफारच सुरेख फोटो आणि माहिती. कमालीची शांती जाणवतेय प्रचिंमधून.\nसुंदर.. या ठिकाणी जायचे आहे\nसुंदर.. या ठिकाणी जायचे आहे एकदा \n१५ फोटो मस्तच. सगळीकडे\n१५ फोटो मस��तच. सगळीकडे 'भूमिती में आयते लिखी है'\n'धारातीर्थ'चा 'धारातीर्थी पडणे' या वाक्प्रचाराच्या व्युत्पत्तीशी काही संबंध आहे का\nप्रचि ५ एकदम मस्त, खरंतर\nप्रचि ५ एकदम मस्त, खरंतर सगळेच फोटो आणि माहिती मस्तच,\nलोणार सरोवर आणि परिसराचे फोटो\nलोणार सरोवर आणि परिसराचे फोटो अतिशय सुंदर. डोळ्याला आल्हाददायक. माहिती पण चांगली दिली आहे. धन्यवाद. (एक छोटीशी चूक जाणवली. सरोवराचा परीघ साधारण २ ते २.५ किमी आणि व्यास मात्र १८०० मीटर दिला आहे. माझ्या मते परीघ ५ ते ६ किमी असेल)\nसगळे प्रचि खुप सुंदर आलेत\nसगळे प्रचि खुप सुंदर आलेत जिप्सी...\nवा जिप्स्या नेहमीप्रमाणे अप्रतिम फोटो.\nवा जिप्स्या नेहमीप्रमाणे अप्रतिम फोटो.\nसुंदर फोटो व माहिती\nसुंदर फोटो व माहिती\n१ला व ३रा फोटो मस्त. :)\n१ला व ३रा फोटो मस्त.\nते 'बुलढाणा' हवं ना रे\nअश्या प्रकारच्या पायर्‍या-पायर्‍यांच्या विहिरींबद्दल आणखी माहिती वाचायला आवडेल.\nएक अत्यंत रमणीय अनुभव होता\nएक अत्यंत रमणीय अनुभव होता माझा जेव्हा मी लोणार सरोवर पाहायला गेलो होतो तो. बुलढाणा जिल्यातील सगळे स्थळ सांगितले आहेत पण एक विसरले आहे जे कि गजानन महाराज संस्थान शेगाव हे एक खूप मस्त पर्यटन स्थळ आहे . इथे आनंदसागर नावाचा एक मस्त स्थळ आहे . प्रत्येकाने इथे एकदा जायलाच हवे.\nमस्त फोटोज. मागे डिस्कव्हरी\nमस्त फोटोज. मागे डिस्कव्हरी का एनजीओ वर लोणारची एक डॉक्यु दाखवली होती. ती पाहिल्यापासून घरच्यांच्या लिस्टवर ही जागा आली आहे. औरंगाबाद ट्रिपमध्ये जाता येतं हे माहितच नव्हतं.\nजिप्सी, फोटो आणि माहिती फार\nजिप्सी, फोटो आणि माहिती फार सुरेख .\nवाइड अँगल लेन्झमुळे एका\nवाइड अँगल लेन्झमुळे एका दृष्टीक्षेपात फोटो चांगले दिसताहेत. (लाल रंग प्रसेसिंगमध्ये गडद झालाय का\nऔरंगाबादची सफर करायची आहे\nऔरंगाबादची सफर करायची आहे म्हणून तुमची ही लेखमाला वाचते आहे. वर्णन आणि फोटो खुप सुंदर आलेत.\nवरील प्रचि ३ वाइड अँगलने काढले आहे का ड्रोनने आकाशातून काढला असावा असे वाटते.\nसिंदखेडराजा माहिती नव्हते. आता तिथेही जाऊ. धन्यवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/best-decides-to-restart-old-ticketing-system-trimax-printed-ticket-contract-over-19390", "date_download": "2021-01-17T21:31:05Z", "digest": "sha1:VPURWFAIFJWOSN3SIOTIN3PONNRKVFDS", "length": 9660, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आता बेस्टमध्ये पुन्हा वाजणार टीक् टीक्! | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nआता बेस्टमध्ये पुन्हा वाजणार टीक् टीक्\nआता बेस्टमध्ये पुन्हा वाजणार टीक् टीक्\nआजच्या आधुनिक युगात जग पुढे जात आहे, मात्र बेस्टने इलेक्ट्रॉनिक तिकीटावरून पुन्हा छपाई केलेल्या तिकीटांचा वापर करत एक पाऊल मागे टाकले आहे परंतु, हे सर्व विद्यमान महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्या हट्टाखातर होत असल्याचा आरोप होत आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nमुंबईत मागील काही महिन्यांपासून ट्रायमॅक्स मशीनच्या आधारे बेस्ट तिकीट देण्यावरून वाद उठलेला होता. मात्र आता या कंपनीला हद्दपार करत बेस्ट उपक्रमाने पुन्हा एकदा जुन्याच पद्धतीने तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या आधुनिक युगात जग पुढे जात आहे, मात्र बेस्टने इलेक्ट्रॉनिक तिकीटावरून पुन्हा छपाई केलेल्या तिकीटांचा वापर करत एक पाऊल मागे टाकले आहे परंतु, हे सर्व विद्यमान महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्या हट्टाखातर होत असून आपल्या मर्जीतील कंपनीला काम न मिळाल्याने ही पद्धतीच बंद करत पुन्हा एकदा बस वाहकांना टिक टिक करत तिकीट फाडायला लावले जाणार असल्याचे बोलले जात आहे.\nनवी निविदा प्रक्रिया अर्धवटच सोडली\nबेस्ट उपक्रमाने सन २०११मध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक पद्धतीने छपाई केलेले तिकीट देण्यासाठी ट्रायमॅक्स कंपनीला कंत्राट दिले होते. हे कंत्राट संपल्यानंतर नवीन कंत्राट देण्यासाठी बेस्टने निविदा मागवल्या. त्यावेळी ट्रायमॅक्स कंपनीने आताच्याच मशिनमध्ये सुधारणा करून त्या देण्याची तयारी दर्शवली. यामध्ये ई-तिकीट आणि जीआयएस या प्रणालीचा समावेश होता. परंतु, ही निविदा प्रक्रिया पूर्ण न करताच बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी आपल्या अधिकारात पुन्हा जुन्याच तिकीटांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचे हे कंत्राट छपाईसाठी दिले आहे.\nहे तर एक पाऊल मागे\nविरोधी पक्षनेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी महाव्यवस्थापकांच्या या भूमिकेचा तीव्र विरोध केला आहे. पुन्हा तिकीट छपाई करून प्रवाशांना ती उपलब्ध करून देणे म्हणजे बेस्टचे एक पाऊल मागे असल्याचा आरोप त्यांनी केला.\nमहाव्यवस्थापकांना आपल्या विश्वासातील एका कंपनीला हे काम द्यायचे होते. परंतु ते देता येत नसल्यामुळे त्यांनी हे काम कुणालाच द्यायचे नाही, असा निर्णय घेत एक प्रकारे मनमानी कारभार केला आहे. बेस्ट आर्थिक तोट्यात असताना, तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे. परंतु, ई-तिकिटाच्या तुलनेत छपाई केलेल्या तिकीटांवर अधिक खर्च होणार आहे. त्यामुळे उपक्रमावर आर्थिक भार वाढेल.\nरवी राजा, सदस्य, बेस्ट समिती\nखोट्या बंदुकीने दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना अटक\nमेट्रोच्या 'या' मार्गावर धावणारी रेल्वेगाडी २७ जानेवारीला मुंबईत होणार दाखल\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना मिळणार तात्काळ प्रथमोपचार\nराज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात; भीती नको‌\nमहाराष्ट्रात पहिल्या दिवशी ६४ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nअत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचा एसटीचा मोफत प्रवास बंद\nपनवेल-कर्जत थेट लोकलसाठी प्रवाशांना आणखी ४ वर्ष वाट पाहावी लागणार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.livemarathi.in/municipal-corporation-police-recover-fine-of-rs-two-lakh-in-three-days-commissioner/", "date_download": "2021-01-17T21:04:41Z", "digest": "sha1:AA6ISJGZS7KNQSEP3P7MKXWEMD2NYVP4", "length": 11002, "nlines": 94, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "महापालिका, पोलिसांकडून तीन दिवसात २ लाखांचा दंड वसूल : आयुक्त | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर महापालिका, पोलिसांकडून तीन दिवसात २ लाखांचा दंड वसूल : आयुक्त\nमहापालिका, पोलिसांकडून तीन दिवसात २ लाखांचा दंड वसूल : आयुक्त\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरवासीयांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक असून गेल्या तीन दिवसात पोलिस आणि महापालिकेच्या पथकांनी २ लाख ६ हजार ५०० रुपयांचा दंड केला असल्याची माहिती आयुक्त्‍ डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी दिली. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व्यापक उपाययोजना प्रभावीपणे राबवित आहे.\nआयुक्त डॉ. कलशेटटी म्हणाले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त असून यामध्ये नागरीकांनी कसल���ही तडजोड करु नये. घराबाहेर पडताना मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा, वारंवार साबनाने हात धुवा, कोठेही थुंकू नका तसेच कोरोनाची लक्षणे जाणवताच तात्काळ तपासणी करुन घ्या असेही ते म्हणाले.\nकोल्हापूर शहरात विना मास्क फिरणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न घालणा-या दुकानदार, व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने पथके तैनात केली असून गेल्या तीन दिवसात या पथकामार्फत २ लाख ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये १५ सप्टेंबर रोजी ६८ हजार ७००, १६ सप्टेंबर रोजी ६६ हजार ८००, १७ सप्टेंबर रोजी ७१ हजार रुपयांचा दंडाचा समावेश आहे.\nकोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवित असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले.\nPrevious articleपीक कर्ज वाटपात कोल्हापूर राज्यात प्रथम\nNext articleकोरोनामुळे ‘इतक्या’ संस्थांच्या निवडणुका प्रलंबित (व्हिडिओ)\nज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल मुनिश्वर यांचे निधन…\nबेकायदेशीररीत्या घरगुती वापराचा गॅस वाहनात भरणाऱ्याला अटक…\nराजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल मुनिश्वर यांचे निधन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल श्रीधर मुनिश्वर यांचे आज (रविवार) वयाच्या ६५ वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. मुनिश्वर हे शेठजी या नावाने सर्वत्र परिचित होते. सुमारे ३० वर्षे ते सलग अपवाद वगळता...\nबेकायदेशीररीत्या घरगुती वापराचा गॅस वाहनात भरणाऱ्याला अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूनगर येथे घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्या एकाला राजारामपुरी पोलिसांनी काल (शनिवार) रात्री उशिरा अटक केली. वीरभद्र विरय्या हिरेमठ (वय ४१, रा. शाहूनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सात हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी...\nराजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nकागल (प्रतिनिधी) : शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा मंगळवार (दि.१९) जानेवारी रोजी ३८ वा वाढदिवस आहे. यानिमित्त कागल येथे विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, राजे समरजितसिंह घाटगे...\nशंकर कवित���े यांना समाजरत्न पुरस्कार…\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने प्रशासकीय सेवेतून अविरतपणे जनसेवेचे व्रत जोपासत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर कवितके यांना राज्यस्तरीय श्रमशक्ती फिनिक्स समाजरत्न पुरस्काराने...\nशास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nमुंबई (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध आणि पद्म पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान (वय ९०) यांचे आज (रविवार) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मुस्तफा खान यांचा जन्म ३ मार्च १९३२...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/tag/rahuri/", "date_download": "2021-01-17T21:30:56Z", "digest": "sha1:WELHD5OYDEC2NSOPF37BQSZMW3SW36KK", "length": 7275, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "Rahuri Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण उघडकीस, दिव्यांग पतीची भोसकून हत्या \nअल्पवयीन पिडित बालिकेची जवाबदारी घेतली स्नेहालयाने.\nडॉक्टरांनीच केला कोवॅक्सिनला विरोध, केली ह्या लशीची मागणी …\nअहमदनगर जिल्ह्यातील घटना : कोरोना लस घेतली आणि त्या तिघींसोबत झाले असे काही कि…\nसर्व सहा बुलेट्स तुझा डोक्यात घालणार किरीट सोमैया …..\nजनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात\n आता पोस्टाच्या कामासाठी पोस्टात जाण्याची गरज नाही ; घरबसल्या होईल सगळे काम, कसे\n अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता राहीबाई करणार लोकसभा सदस्यांना संबोधित \nराज्याला हव्या आहेत आणखी साडेसात लाख व्हॅक्सिन \nमिड साइज सेडानमध्ये Honda City चा दबदबा; 1.25 लाखांमध्ये मिळेल ‘ही’ कार\nराहुरी : ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८१.३१ टक्के मतदान\nया तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान\n घरात घुसून महिलेचा विनयभंग\nचोरटयांनी सराफाला लाखोंना लुटले; या ठिकाणी घडली घटना\nग��वठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले गजाआड\nत्या जप्त वाहनांचा लिलाव होणार\nअहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात तरुणीचा जाळून खुन \nआर्थिक देवाण घेवाणच्या कारणातून मारहाण\nघरात प्रवेश करून चोरटयांनी माल केला लंपास\n‘हिवसाळा’ मुळे पिकांवर परिणाम; बळीराजा चिंताग्रस्त\nतरुणीस आमिष दाखवून पळविले ; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल\nशासकीय जागेत अतिक्रमण करणार्‍या उपसरपंचासह दोन सदस्य अपात्र जिल्हाधिकार्‍यांनी दिला तीन महिन्यात निकाल\nमोठी बातमी : कार दहा फुट खड्ड्यात जावून उलटली कारमधील पाचही व्यक्ती ...\nकॉलेजच्या प्राध्यपकाला सापडला चक्क नऊ कोटींचा धनादेश...\nअहमदनगर ब्रेकिंग : वाहनाखाली चिरडून युवकाचा मृत्यू \nत्या जप्त वाहनांचा लिलाव होणार\nअल्पवयीन पिडित बालिकेची जवाबदारी घेतली स्नेहालयाने.\nडॉक्टरांनीच केला कोवॅक्सिनला विरोध, केली ह्या लशीची मागणी …\nअहमदनगर जिल्ह्यातील घटना : कोरोना लस घेतली आणि त्या तिघींसोबत झाले असे काही कि…\nसर्व सहा बुलेट्स तुझा डोक्यात घालणार किरीट सोमैया …..\nजनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात\n आता पोस्टाच्या कामासाठी पोस्टात जाण्याची गरज नाही ; घरबसल्या होईल सगळे काम, कसे\n अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता राहीबाई करणार लोकसभा सदस्यांना संबोधित \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/festival/news/makar-sankranti-2020-effect-on-rashi/articleshow/73239854.cms", "date_download": "2021-01-17T22:57:00Z", "digest": "sha1:TTJ27GIIJHME5IWVWFA5XOVH7CQADITU", "length": 16499, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Makar Sankranti Rashifal Effect: मकर संक्रांतीचा तुमच्या राशीवर कसा होईल परिणाम\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमकर संक्रांतीचा तुमच्या राशीवर कसा होईल परिणाम\nहिंदू धर्मात सर्व ग्रहांमध्ये सूर्याला खूप महत्त्व आहे. वैदीक शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तो काळ अत्यंत शुभ मानला जातो. कारण मकर राशी शनीचं प्रतिक मानली जाते. सूर्य देव मकर राशीत पुत्र शनीदेवला भेटण्यासाठी प्रवेश करतात, असं मानलं जातं.\nहिंदू धर्मात सर्व ग्रहांमध्ये सूर्याला खूप महत्त्व आहे. वैदीक शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर रा���ीत प्रवेश करतो तो काळ अत्यंत शुभ मानला जातो. कारण मकर राशी शनीचं प्रतिक मानली जाते. सूर्य देव मकर राशीत पुत्र शनीदेवला भेटण्यासाठी प्रवेश करतात, असं मानलं जातं. सर्य राशीच्या मकर राशीत प्रवेश करण्याच्या काळाला सूर्याचं उत्तरायण असं म्हटलं जातं. यानंतर शुभ कार्यांना प्रारंभ होतो. त्यामुळे राशीचक्रातील प्रत्येक राशीवर मकर संक्रांतीचा प्रभाव असतो. यंदा मकर संक्रातीचं पर्व कोणत्या राशीसाठी कसं असेल\nसूर्याचा मकर राशीतील प्रवेश अत्यंत शुभ मानलं जातं. सूर्याचा मेष राशीतील संचार हा १० व्या घरात असणार आहे. यातून या राशीच्या व्यक्तींना अनेक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगलं राहील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबीय आणि मित्र परिवाराकडून चांगली मदत होईल.\nवृषभ: मानसिक अस्थिरतेचा काळ\nवृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत कठीण असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक अस्थिरतेने तणावाचा काळ असेल. प्रवासाचा बेत ठरेल. भावंडांना कठीण परिस्थितीशी सामना करावा लागेल. पण ज्या व्यक्ती नोकरी किंवा व्यवसायात प्रमोशनची वाट पाहात आहेत. त्यांची इच्छा पूर्ण होईल. यशासाठी कठोर परिश्रम करावे लागतील इतकच.\nमिथुन: मुलांची काळजी घ्या\nमिथुन राशीच्या व्यक्तींनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी. बेरोजगार असाल तर रोजागारासाठी परिश्रम करावे लागतील. तुमच्या सध्याच्या कार्यक्षेत्रात अनेक कठिण प्रसंगांना सामोरं जावं लागेल. वरिष्ठांसोबत वादावादी टाळा. खर्चावर नियंत्रण असावं.\nकर्क: आर्थिक अडचणींचा काळ\nजोडीदारासोबत वादाचा काळ आहे. आर्थिक घडी बसवावी लागेल. अपयशाने खचून जाऊ नका. नव्या कार्यासाठी योजना आखा. योग्य विचार करुन निर्णय घ्या.\nसिंह: सरकारी नोकरीत यशाचा योग\nसूर्याच्या मकर राशीतील प्रवेशामुळे सिंह राशीसाठी अनेक चांगले योग असणार आहेत. सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील आहात तर तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. याशिवाय, कोर्टकचेरीच्या गोष्टी प्रलंबित असतील तर त्याही पूर्ण होतील. अर्थात अतिकामामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. त्याकडे लक्ष द्या.\nकन्या राशीसाठी मकर संक्रांतीचा काळ अनेक बदल घडवणार ठरेल. शिक्षणाच्या बाबतीत अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता. लहान मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. पण आत्मविश्वाच्या जोरावर अडचणींवर मात करता य���ईल.\nमकर संक्रांतीचा काळ तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या दृष्टीने हितकारी नाही. त्यामुळे आरोग्यासंबंधीत समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. भावंडांकडून सर्व कार्यात मदत होईल. हातात पैसा असल्याने काम अडून राहणार नाही. त्यामुळे चिंतेचं कारण नाही.\nवृश्चिक: लहान मुलं खूश करतील\nवृश्चिक राशीच्या व्यक्तींना लहान मुलांकडून आनंद प्राप्त होईल. व्यावसायिकांना यात्रेतून लाभ मिळेल.\nधनु राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक वादविवाद टाळावेत. याशिवाय, कौटुंबिक प्रश्नांवर बोलताना काळजी घ्यावी. तुमच्या वडिलधारी मंडळींना लाभ होईल. व्यावसायिकांची रखडलेली कामं पूर्ण होतील.\nमकर: आरोग्याची काळजी घ्या\nमकर राशीच्या व्यक्तींनी मकर संक्रांतीला आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मात्र, चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. परिस्थिती पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात असेल. आर्थिक लाभ होईल.\nकुंभ राशीच्या व्यक्तींनी डोळ्यांची काळजी घ्यावी. विदेशातील रखडलेली कामं पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. परदेश दौऱ्याचा विचार ठाम होईल.\nमीन: भेट आणि सन्मानाचा लाभ\nमीन राशीसाठी मकर संक्रांतीचा योग लाभदायी ठरणार आहे. या दिनी भेटवस्तूंचा लाभ होईल. सरकारी कामासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश प्राप्त होईल. पगारात वाढ होईल. विरोधकांचा पराभव आणि उधारी वसूल होईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमकर संक्रांत २०२०: आपल्या खास शैलीत द्या शुभेच्छा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nकार-बाइकटाटाच्या 'या' कारची बुकिंग सुरू, २२ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार\nकरिअर न्यूजडोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nमोबाइलBSNL च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nप्रेग्नंसी/पेर���ंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\n; भाजपला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nमुंबईमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अजित पवारांचं मोठं विधान\n सावजी भोजनालयांतून चिकन गायब\nक्रिकेट न्यूजवॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला, ७४ वर्षानंतर कसोटीत झाला हा विक्रम\nविदेश वृत्तसत्तांतराआधी अमेरिकेत मृत्यूदंडाच्या शिक्षेचा धडाका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF-2920/", "date_download": "2021-01-17T22:44:18Z", "digest": "sha1:XROOTLULLUBLPXMWXS5R3IUHRLFB46KD", "length": 4693, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या ३९४ जागा - NMK", "raw_content": "\nसार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या ३९४ जागा\nसार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या ३९४ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या एकूण ३९४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील पोहोचण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.)\nअमरावती प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम\nभारतीय कृषी अनुसंधान परिषदेत स्टेनोग्राफर्स आणि लिपिक पदांच्या १७३ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कम��शन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aworld%2520tourism%2520day&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&search_api_views_fulltext=world%20tourism%20day", "date_download": "2021-01-17T22:15:30Z", "digest": "sha1:AYAJVXNZU4ZV7VB33MRIXKURIF65NQNN", "length": 11524, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nजागतिक पर्यटन दिन (3) Apply जागतिक पर्यटन दिन filter\nकर्नाटक (2) Apply कर्नाटक filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nनिसर्ग (2) Apply निसर्ग filter\nस्वप्न (2) Apply स्वप्न filter\nइन्शुरन्स (1) Apply इन्शुरन्स filter\nउत्तराखंड (1) Apply उत्तराखंड filter\nकॅप्टन (1) Apply कॅप्टन filter\nगायिका (1) Apply गायिका filter\nठिकाणे (1) Apply ठिकाणे filter\nदिग्दर्शक (1) Apply दिग्दर्शक filter\nदिनविशेष (1) Apply दिनविशेष filter\nदिवाळी (1) Apply दिवाळी filter\nदूरदर्शन (1) Apply दूरदर्शन filter\nपंचांग (1) Apply पंचांग filter\nपर्यटक (1) Apply पर्यटक filter\nपर्यटन (1) Apply पर्यटन filter\nबेळगाव (1) Apply बेळगाव filter\nमुख्यमंत्री (1) Apply मुख्यमंत्री filter\nरजनीकांत (1) Apply रजनीकांत filter\nराजस्थान (1) Apply राजस्थान filter\nपर्यटनाची आवड जपून भटकंतीचा आनंद जगणारे काही अवलिये असतात. अशांपैकी तिघांच्या सफरींविषयी जाणून घेऊया खास आजच्या (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने.. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक उमेश...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 सप्टेंबर\nपंचांग - रविवार - अधिक अश्‍विन शु.11, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.26, कमला एकादशी, चंद्रोदय दु. 3.49, चंद्रास्त रा.2.25, भारतीय सौर 5, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - जागतिक पर्यटन...\nपर्यटकांना आनंद देण्यासाठी सज्ज होतोय\nपर्यटकांच्या विश्वासाचा, अडचणीच्या वेळी मागे खंबीरपणे उभा राहणारा ट्रॅव्हल एजंट तुटणार नाही, मोडणार न���ही, याही परिस्थितीतून टुरिझम इंडस्ट्री सावरेल, पर्यटकांना निखळ आनंद देण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नवत सहलींसाठी आम्ही सज्ज होऊच याच विश्वासावर आणि ध्येयावर आम्ही ठाम होतो आणि आहोत. - ताज्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7826", "date_download": "2021-01-17T22:47:31Z", "digest": "sha1:AGNKQQQMJC6P7IOPUR733GTN7KXZ2PBK", "length": 16112, "nlines": 215, "source_domain": "www.maayboli.com", "title": "२०१२ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /२०१२\n'मायनी' माई मुंडेरपे तेरी बोल रहा है कागा..\nफार फार फार्फारचफार पूर्वी एक मायन आटपाट नगर होतं. तिथे एक मायन राजा होता. त्याला एक राणी (मायना[१]) व मायनी[२] नावाची मुलगी होती. मायनी जन्माला येण्याअगोदर कालगणना अस्तित्वात नव्हती. पण मायनी जन्माला आल्यावर तिचा सोळावा वाढदिवस (तेव्हाही सोळाव्या वरसाला फारचफार महत्त्व होते) नक्की कधी करायचा, असा गहन प्रश्न पडल्याने राजाने लगेचच कॅलेंडर तयार करण्याचा निर्णय घेतला.[३] या प्रोजेक्टसाठी आधी स्थानिक लोकांकडून अर्ज मागवण्यात आले पण ते सगळे क्यांडिडेट इंटरव्ह्यूत फेल गेले. मग शेजारच्या राज्यातून एम१(मायन१) व्हिशावर (कमी पैशात) एकास घेण्यात आले.\nRead more about 'मायनी' माई मुंडेरपे तेरी बोल रहा है कागा..\nश्रद्धा यांचे रंगीबेरंगी पान\nबाप्पा मोरया - पुणे गणेशोत्सव मिरवणूक २०१२\nखरे तर बरेच फोटो आधीच आले आहेत.. त्या अजून थोडीशी भर..\nRead more about बाप्पा मोरया - पुणे गणेशोत्सव मिरवणूक २०१२\nतो.पा.सु- स्टॉबेरी मिल्क शेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम- शेवगा\nस्टॉबेरी मिल्क शेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम\nसाहित्य :- मेणबत्ती अर्थात वॅक्स, पिंक रंग आणि चेरीसाठी फक्त क्ले.\nकृती : मिल्कशेकसाठी वॅक्स आधी गॅसवर एक भांडे ठेवून त्यात ते विरघळून घ्यायचे, त्यातील निम्मा भाग एका भांड्यात काढून त्यात पिंक रंग मिक्स करावा आणि ते आइस्क्रीम ग्लास मध्ये ओतावे.आता राहीलेल्या मिश्रण हॅन्ड मिक्सरने एकदम पफी होईपर्यत हालवावे. मग ते मिश्रण हळूहळू चमच्याने पसरावे. नंतर लाल क्ले घेऊन त्याला चेरी म्हणून सजवावे.\nRead more about तो.पा.सु- स्टॉबेरी मिल्क शेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम- शेवगा\nमायबोली दिवाळी अंक २०१२ संपादक मंडळ\nमायबोली दिवाळी अंक २०१२ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दोन-अडीच महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.\nदिवाळी अंकात काम करणार्‍या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.\nतसेच संपादक मंडळात सहभागी झाल्यावर सगळ्या संपादकांनी इथे नियमित हजेरी लावणे (काही कारणास्तव गैरहजर रहाणार असल्यास मुख्य संपादकांना तसे आधी कळवणे), चर्चांमध्ये सक्रीय सहभागी होणे, अधुन मधुन होणार्‍या स्काइप मिटींगांना हजेरी लावणे, मुख्य संपादकांनी दिलेल्या जबाबदार्‍या वेळेवर पार पाडणे अपेक्षित आहे.\nRead more about मायबोली दिवाळी अंक २०१२ संपादक मंडळ\nसर्वात जुना खेळ अशी मान्यता मिळालेली कुस्ती प्राचीन ऑलिंपिक्सचा भाग होती ग्रेको रोमन पद्धतीत कुस्तीगीर फ़क्त कमरेच्या वरच्या भागाचाच वापर करतात, तर फ़्रीस्टाइल कुस्तीत असे काही बंधन नसते. ग्रेको रोमन पद्धतीचा समावेश पहिल्याच (१८९६) अर्वाचीन ऑलिंपिक्समध्ये होता, तर फ़्रीस्टाइल कुस्ती १९०४ पासून ऑलिंपिक्समध्ये खेळली जाऊ लागली. महिला कुस्तीगिरांना २००४ पासून ऑलिंपिक्सच्या रिंगणात प्रवेश मिळाला.\nस्पर्धा, पुरुषांच्या सात वजनी गटांत दोन्ही प्रकारच्या कुस्तीत तर महिलांच्या चार वजनी गटांत केवळ फ़्रीस्टाइल वर्गात अशी एकूण १८ (७+७+४) सुवर्णपदकांसाठी होईल.\nEARTH HOUR 2013 - पर्यावरण संरक्षणासाठी एक जागतिक चळवळ\nEARTH HOUR 2012 - पर्यावरण संरक्षणासाठी एक जागतिक चळवळ\n२००७ मधे सिडनी, ऑस्ट्रेलिया इथे सर्वप्रथम 'अर्थ आवर' ही कल्पना रूजली. मार्च महिन्याच्या शेवटच्या शनीवारी रात्री ८.३० वाजता वीजेचे दिवे, अनावश्यक वीजेची उपकरणे इ इ एक तासासाठी बंद ठेऊन 'ग्रीन हाऊस गॅसेस' च्या प्रमाणात लक्षणीय घट आणण्यात हा उपक्रम यशस्वी ठरला. आता हा उपक्रम जगातिल इतर अनेक देशात राबवला जातो. भारतातसुद्धा मागची २ वर्ष 'अर्थ आवर' साजरा केला जातो.\nRead more about EARTH HOUR 2013 - पर्यावरण संरक्षणासाठी एक जाग���िक चळवळ\nRead more about नुतन वर्षाभिनंदन २०१२\nबादलीभर इच्छा अर्थात Bucket List\nमायबोलीवरील काही जुने आणि दुर्मिळ (तटी. १ पहा) संदर्भबाफ अभ्यासत असताना आमच्या भावूक म्हणा, चाणाक्ष म्हणा, संधीसाधू म्हणा, मनात एक किंचित शंका म्हणा, भिती म्हणा, काळजी म्हणा, किंवा पॉझिटिव्हली म्हणायचं तर संधीचं सोनं करण्याची उर्मी म्हणा, एकदम दाटून आली. अभ्यासांती (तटी. २ पहा) आम्हाला असे आढळून आले की २०१२ मध्ये मानवजातीवर काहीएक महासंकट कोसळण्याची दाट शक्यता आहे आणि त्यातून केवळ गिनेचुनेच लोकंच जिवंत राहणार आहेत.\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)\nभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.\nभारताचा कसोटी संघ असा आहे -\nRead more about भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nbjiatong.com/mr/divided-body-led-waterproof-fitting-with-sensor-light-fitting.html", "date_download": "2021-01-17T22:02:41Z", "digest": "sha1:XG7ZKHQFNNT3W6SVYSWDXM5L3JSVUEWL", "length": 17725, "nlines": 324, "source_domain": "www.nbjiatong.com", "title": "विभागणी शरीर जलरोधक फिटींग LED सेंसर-प्रकाश फिटींग सह - चीन निँगबॉ Jiatong optoelectronic", "raw_content": "\nस्थैर्य सह जलरोधक फिटींग\nएलईडी ट्यूब सह जलरोधक फिटींग\nएकात्मिक एलईडी जलरोधक फिटींग\nविभागणी शरीर LED जलरोधक फिटींग\nविभागणी शरीर संवेदना सह जलरोधक फिटींग LED\nसुट्टी दिली Louver एलईडी ट्यूब सह कपडे घालून पहाण्याची\nपृष्ठभाग Louver एलईडी ट्यूब सह कपडे घालून पहाण्याची\nसुट्टी दिली एलईडी Louver फिटींग\nरीफ एलईडी ट्यूब सह योग्य\nमागे प्रकाश LED पॅनेल सुट्टी दिली\nपृष्ठभाग मागे प्रकाश पॅनेल LED\nT8 एलईडी एएलयू-प्लॅस्टिक ट्यूब\nT8 एलईडी ग्लास ट्यूब\nस्थैर्य सह जलरोधक फिटींग\nएलईडी ट्यूब सह जलरोधक फिटींग\nएकात्मिक एलईडी जलरोधक फिटींग\nविभागणी शरीर LED जलरोधक ��िटींग\nविभागणी शरीर संवेदना सह जलरोधक फिटींग LED\nसुट्टी दिली Louver एलईडी ट्यूब सह कपडे घालून पहाण्याची\nपृष्ठभाग Louver एलईडी ट्यूब सह कपडे घालून पहाण्याची\nसुट्टी दिली एलईडी Louver फिटींग\nरीफ एलईडी ट्यूब सह योग्य\nमागे प्रकाश LED पॅनेल सुट्टी दिली\nपृष्ठभाग मागे प्रकाश पॅनेल LED\nT8 एलईडी ग्लास ट्यूब\nT8 एलईडी एएलयू-प्लॅस्टिक ट्यूब\nपृष्ठभाग मागे प्रकाश पॅनेल LED\nविभागणी शरीर जलरोधक फिटींग LED सेंसर-प्रकाश फिटींग सह\nकिंमत मुदत: एफओबी निँगबॉ / CIF / CNF\nपरताव्यासाठी अटी टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nउच्च गुणवत्ता निरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा पीसी कव्हर आणि पीसी / ABS बेस ओलावा, धूळ, गंज आणि IK08 परिणाम रेटिंग विरुद्ध IP65 संरक्षण अर्पण;\nलांब जीवन ऊर्जा SMD सतत चालू ड्राइव्हर किंवा linearity सह;\nउच्च अर्थ efficency, कमी वीज वापर;\nसाधे स्थापना नाही, कोणतेही गडद क्षेत्र, नाही आवाज.\nदिवस सेन्सर स्वयंचलित dimmable नियंत्रण\nउतार स्विच द्वारे साधे आणि अचूक सेटिंग\n12VDC अधिक उत्पादन LED ड्राइव्हर विशेषतः योग्य मिनी आकार\nइनपुट व्होल्टेज (AC) 220-240\nअर्थ उलथापालथ (एलएम) 3600\nअर्थ कार्यक्षमता (एलएम / प) 90\nबीम कोन 120 °\nDimmable मायक्रोवेव्ह आणि डेलाईट सेंसर\nऊर्जा कार्यक्षमता A +\nनिखील वागळे (किलो) 2.4kg\nप्रमाणपत्र सीई / RoHS\nप्रतिष्ठापन पृष्ठभाग माउंट / गप्पा ठोकणे\nसाहित्य कव्हर: निरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा पीसी\nबेस: पीसी / ABS\nप्रकाशयोजना सुपरमार्केट, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, शाळा, हॉस्पिटल, पार्किंग लॉट, वेअरहाऊस, सेवावर्ग आणि इतर सार्वजनिक ठिकाणे\nJiatong कारखाना 2004 मध्ये स्थापना Longshan टाउन, Cixi सिटी, Zhejiang, चीन, मध्ये स्थित निँगबॉ जवळ होते\nपोर्ट. तो 30,000 एम 2 क्षेत्र व्यापते आणि 350 कर्मचारी कार्यरत आहेत. आम्ही व्यावसायिक प्रकाश उपकरण आहेत\nनिर्माता संशोधन, विकास आणि विविध प्रकाश उत्पादने, तंत्रज्ञान नावीन्यपूर्ण लक्ष केंद्रित\nआणि उपाय, आणि डिझाइन आणि विकास, एक एकात्मिक उत्पादन क्षमता सुसज्ज आहे\nभाग प्रक्रिया, उत्पादन विधानसभा आणि इ\nऔद्योगिक अनुकूल फायदा विसंबून क्लस्टर, आणि उत्कृष्ट व्यवस्थापन संकल्पना आणि\nपुरवठा साखळी मोड, एक अग्रगण्य खर्च फायदा उद्योगात तयार केले गेले आहे.\n1.Your चौकशी तातडीने 24 तासांच्या आत दिले जाईल\n2.Well प्रशिक्षित आणि अनुभवी काठ्���ा मिळाल्या अस्खलित इंग्रजी मध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरे होईल\n3.OEM आणि ODM स्वागत\nग्राहकाच्या मागणी त्यानुसार 4.Free डिझाइन\n1.We वचन 50000H आमच्या एलईडी ट्यूब 3 वर्षे हमी.\nहमी आत 2.Any सदोष उत्पादने निरपेक्ष देखभाल किंवा बदलण्याची शक्यता मिळेल\nरचना आपली विक्री क्षेत्र 3.Protection, कल्पना आणि आपल्या सर्व खाजगी माहिती\nका Jiatong पासून LED निवडा\n1.OEM आणि ODM देण्यात येतात.\n2.8 अधिक R & D engineer.All आपले प्रश्न 24 तासांत दिले जाईल.\n3.Distributorship आपल्या अद्वितीय रचना आणि आमच्या काही currect मॉडेल पुरवलेले आहे.\nरचना आपली विक्री क्षेत्र 4.Protection, कल्पना आणि आपल्या सर्व खाजगी माहिती.\nओडर पेक्षा अधिक 500pcs 5.If, आम्ही नमुने पैसे परत करेल.\n♥ विश्वसनीयता 1.As वेळ प्रत्येक चढविणे आधी स्वयंचलित स्विच सह 72h वृध्दत्व चाचणी म्हणून.\n2,100% vibratility चाचणी एकत्र च्या मजबुती खात्री करेल.\n3,100% AC85-305v च्या अनियमित चाचणी खात्री त्या नळ्या दोन्ही 120v 277v सुसंगत करते विरोध.\n6000h, एलएम-80-08 चाचणी आधारित पेक्षा 95% नळीच्या आतला पोकळ भाग देखभाल 4.More\n5 40 ° से 50 ° C (-40 ° फॅ 122 ° फॅ) अत्यंत वातावरण सहत्व आहे.\n♥ व्यापार अटी »» »\n- देयक: टी / तिलकरत्ने, उत्पादन 30% ठेवी, 70% शिल्लक चेंडू आधी दिला जाईल.\n- नमूना 3 दिवसांत वितरित केले जाऊ शकते\n- शिपिंग पोर्ट: निँगबॉ / शांघाय\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न:\n1.Q: आपण एक कारखाना किंवा ट्रेडिंग कंपनी आहे का\nएक: व्यावसायिक LED प्रकाश उत्पादने कारखाना, विशेष LED साठी जलरोधक फिटींग प्रकाश\n2.Q: का मी Jiatong नेतृत्व प्रकाश खरेदी करावी\nएक: आम्ही सर्वोत्तम गुणवत्ता निर्माता आहेत जलरोधक फिटींग प्रकाश, व्यवसाय 15 वर्षे पेक्षा अधिक करू.\nआम्ही नेतृत्व दिवे या फील्ड सर्वात कुशल निर्माता आहेत. आणि आम्ही प्रगत नेतृत्व करण्यासाठी अधिक अनुभव आहे.\n3.Q: कसे हमी काय\nएक: प्रत्येक उत्पादन आमच्या संपूर्ण बदलण्याची शक्यता हमी द्वारे संरक्षित आहे.\nआमची अनेक उत्पादने आमच्या कंपनी मंजूर एक विस्तारित हमी पात्र आहेत.\n4 प्रश्न: मी काही नमुने मिळू शकते\nएक: 1, नमुने आमच्या भावी दीर्घकालीन सहकार्यासाठी मूलभूत आहेत.\n2, नमुने बाबींची माहिती खर्च आणि कुरिअर खर्च: आपण Paypal, टी / तिलकरत्ने, पश्चिम करून देऊ शकत\nयुनियन, आम्ही कॅटरपिलर, यूपीएस आपल्या एक आठवड्यात बाहेर पाठवू व्यवस्था करेल.\nमागील: विभागणी शरीर जलरोधक फिटींग LED सेंसर-एलईडी पट्टी सह\nपुढील: विभागणी शरीर जलरोधक फिटींग LED सेंसर-प्���काश\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: Qindu रोड, पूर्व-Cixi, औद्योगिक क्षेत्र, CiXi सिटी, Zhejiang\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mangeshambekar.net/2020/06/29/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/", "date_download": "2021-01-17T22:44:23Z", "digest": "sha1:XWGBWRS6A5ZY7XWCRWN42H7ICCAYNWMJ", "length": 16768, "nlines": 80, "source_domain": "mangeshambekar.net", "title": "बायंगी (भाग-२) – न व र स", "raw_content": "\nन व र स\nPosted by मंगेश उषाकिरण अंबेकर on जून 29, 2020 जून 29, 2020\nदुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर आवरुन, सम्या सोबत शॉपवर जायला तयार झालो. सम्याने थोडे आळोखे-पिळोखे घेतले, पण शेवटी त्याला कळून चुकलं की, मी त्याचा पिच्छा सहजासहजी सोडणार नाही. म्हणून त्रासून का होईना, शेवटी तो मला नेण्यास राजी झालाच.\nआम्ही दुकानावर पोहचलो. त्याच्या दुकानात काम करणारा माणिक त्याची वाटच पहात होता. सम्याने दुकानाच्या चाव्या माणिकला दिल्या. त्याने दुकान उघडलं आणि सम्याने मला बाहेर बसायला खुर्ची दिली.\nसम्या दुकानात गेला. समोरच्या रॅक आणि भिंतीच्यामध्ये थोडासा गॅप होता. तो गॅप एक दरवाजा लावून बंद केला होता. सम्याने त्या दरवाज्याचे कुलूप खोलले आणि आत गेला. दुकानातील सर्व दिवे लावले. बाहेर फक्त काहीतरी मंत्र पुटपुटण्याचा आणि घंटीचा आवाज येत होता.\nमाझी नजर त्याच्या पूर्ण दुकानात भिरभिरत होती. दुकानात विक्रीला फक्त एकाच प्रकारचे हेल्थ प्रॉडक्ट ठेवलेले दिसतं होते. विक्रीस ठेवलेल्या प्रॉडक्टच्या तुलनेत ते दुकान बऱ्यापैकी मोठं होतं. माणिकने डेस्कटॉप चालू करत आपलं स्थान ग्रहण केलं आणि एक एक गिऱ्हाईक यायला सुरवात झाली. दुकान मार्केटपासून बरंच बाजूला होतं आणि रहदारी पण म्हणावी तेवढी नव्हती. पण दुकानावर येणारी गिऱ्हाईकांची गर्दी पाहता मार्केट जवळ नसण्याचा काही फरक जाणवत नव्हता.\nपंधरा मिनिटांनी साहेबांची पूजा उरकली. माणिकची तोपर्यन्त चार-पाच गिऱ्हाईक करून झाली होती. हा प्रॉडक्ट मी मुंबईच्या बऱ्याच दुकानातही पाहिला होता. पण सम्याच्या दुकानात फक्त एका प्रॉडक्टसाठी होणारी एवढी गर्दी थोडं अचंबित करणारीच होती. ‘कदाचित मार्केटरेट पेक्षा कमी दरात विकत असणार, म्हणून ही गर्दी’ हा तर्क लावत मी माझे विचार बाजूला सारले. माझं खरं लक्ष, सम्या नेमकं आत काय करत होता याकडेच होतं.\n देवांना आत का ठेवतो ते तर बाहेरच हवे.”\nसम्याने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि माणिकसोबत बोलू लागला. मी विचारलेल्या प्रश्नाचं सम्याकडे उत्तर नव्हतं का नेहमीप्रमाणे द्यायचं नव्हतं, हे कळलं नाही. पण मला देवघर आत ठेवलेले विचित्र वाटलं. गिऱ्हाईक येत होते. मी आताजाऊन सम्याच डेस्कटॉपवर चाललेलं काम पहात बसलो. सम्या आणि माणिक गिऱ्हाईकी करण्यात मग्न होती.\nतितक्यात साठीतला एक इसम दुकानावर आला. पांढरा सदरा, धोतर, डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात मोठ्या रुद्राक्षच्या माळा, कपाळावर भलंमोठं नाम आणि खांद्यावर पंचा असा साधारण त्यांचा पेहराव होता. त्यांनी दुकानाच्यासमोर उभं राहून सम्याला फक्त नमस्कार केला. सम्याने त्यांना जसं पाहिलं तसं त्याच्या कपाळावर आठया पडल्या. “तुम्ही आज कसे काय” सम्याचा विस्मित चेहरा बरचं काही सांगत होता. मला तिथंच काहीतरी गडबड वाटली.\n सगळं ठीक आहे ना\nसम्याने “हो,हो.” म्हणत त्यांना नमस्कार करत दुकानाच्या बाहेर गेला. माणिककडे गिऱ्हाईक सोपवली. तेवढ्यात त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं. सम्याला मी तिथे नको होतो, हे मी त्याच्या कपाळावर पडलेल्या आठ्या सांगत होत्या. कदाचित म्हणूनच त्याने मला तिथूनच कटवायच्या इराद्याने तो मला म्हणाला, “मक्या यार त्या चहा वाल्याला चार चहा सांगशील का” मी पण माझ्या चेहऱ्यावर अस्वारस्य भाव उमटवत त्याला अंगठा दाखवत बाहेर पडलो.\nमाझा सम्यावरचा संशय बळावला. मला नेमकी ती व्यक्ती कोण होती हे जाणून घ्यायचं प्रचंड कुतूहल निर्माण झालं. मी पळत-पळत चहावाल्याला चहा सांगून परतलो. थोडं आडोश्याला थांबुन लांबूनच त्या दोघांकडे बघत बसलो. नेमका त्याच क्षणी मला इंटरव्ह्यू दिलेल्या कंपनीतून कॉल आला. त्यांनी मला इंटरव्ह्यूबद्दल इतक्यात काही सांगता येणार नाही एवढंच कळवलं. मी रागाने कॉल कट केला.\nइकडं सम्याच वागणं खूप संशयास्पद वाटतं होतं. तो दुकानात गेला आणि नोटांचे दोन बंडल आणून त्या व्यक्तीच्या हाती ठेवले. त्या व्यक्तीने नमस्कार केला आणि सम्याचा निरोप घेतला.. काही असो व नसो, पण या व्यक्तीचा सम्याच्या या समृध्द जीवनात नक्कीच काहीतरी हातभार होता, हे फार प्रकर्षाने जाणवलं. इंटरव्ह्यूच काही फळ भेटलं नाही, याचं मला काहीच सुतक नव्हतं. माझ्या नजरेसमोर फक्त ती व्यक्ती झळकत होती. मला त्या व्यक्तीची माहिती काही केल्या काढायचीच ��ोती. मी लांबूनच सम्याला कॉल केला आणि मला तात्काळ इंटरव्ह्यूला बोलालवं म्हणून खोटं सांगितलं.\nमी त्या व्यक्तीचा पाठलाग करू लागलो. ती व्यक्ती झपाझप\nपाय टाकत पुढे जात होती आणि मी त्यांच्या मागे चालत होतो. काही अंतरानंतर ते एसटी स्टँडजवळच्या गर्दीत दिसेनासे झाले. मी पळत त्यांचा शोधाशोध केला, पण ते पुढे कुठे गायब झाले ते कळलंच नाही. ते एसटी स्टँडकडे गेले असतील, असा अंदाज लावत मी स्टँडच्या आत शिरलो. त्यांचा शोध घेतला पण स्टँडवरच्या गर्दीत ते कुठे गायब झाले हे कळलंच नाही. जवळपास अर्धातास मी त्या व्यक्तीचा शोध घेतला आणि शेवटी रिकाम्या हाती स्टँडच्या बाहेर पडलो. मी माघारी फिरणार तेवढ्यात समोरून येणाऱ्या बसच्या खिडकीत गांधी टोपी आणि पंचा घातलेली ती व्यक्ती दिसली. मी त्या बसचा पाठलाग करणार तोवर समोर येणाऱ्या ट्रॅफिकमुळे मी अडकलो आणि बस माझ्यापासून दूर गेली. स्वतःवर रागराग करत मी जमिनीवर जोरात पाय आपटले आणि खाली फुटपाथला बघत तसाच उभा राहिलो. काहीच हाती लागलं नाही. फक्त बसवरची नेमप्लेट “मुंबई ते रत्नागिरी” तेवढी मात्र माझ्या लक्षात राहिली.\nमी माघारी दुकानावर गेलो. दुकानावर गेल्यागेल्या मी सम्याला त्या व्यक्तीबद्दल विचारपूस केली. सम्याने नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तर देत. “अरे, ते दुकानात पूजा करणारे गुरुजी होते.” एवढंच सांगितलं. माझ्या अपेक्षेप्रमाणे तसं काहीच नव्हतं, हे ऐकून माझं मन थोडं खट्टू झालं.\n“ते सोड तुझ्या इंटरव्ह्यूच काय झालं,” सम्याने विषय माझ्या इंटरव्ह्यूकडे वळवला.\n“ते म्हणाले, इंटरव्ह्यूचा रिझल्ट इतक्यात मिळणार नाही.” मी सम्याला सांगितलं.\nत्यादिवशी मला माझ्या नशिबावर फार राग आला. ना नोकरी भेटली ना सम्याच्या यशाचं काही गुपित उलगडलं. मी माझ्या परिस्थिती आणि नशिबावर फार कंटाळलो होतो. सम्यावर अजून ओझं नको म्हणून मी त्या रात्रीच गावी परतलो.\n जायचं नाही का घरी उद्या मुंबईला जायचंय ना तुला उद्या मुंबईला जायचंय ना तुला ” चेत्याने हाक मारली तशी माझी तंद्री भंगली आणि मी सम्या सोबत घालवलेल्या भूतकाळातून बाहेर आलो.\n मुंबई जेवढी चांगली तेव्हढीच वाईट. एखाद्याला एका रात्रीत प्रसिद्धी देते आणि तो जर माजला तर दुसऱ्या रात्री गायबही करते मायानगरी ती मायानगरी…” चेत्याच्या या उपदेशाच्या कडवट बोलापेक्षा, सम्याच अचानकपणे गायब होणं हेच विचार माझ्या डोक्यात घर करून बसलं होतं.\nआपला अभिप्राय नक्की कळवा. आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे….\nमागील पोस्ट बायंगी (भाग-१)\nपुढील लेख बायंगी (भाग-३)\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nबायंगी (भाग-५ अंतिम भाग)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/06/how-to-make-zatpat-instant-moong-dal-halwa-or-sheera.html", "date_download": "2021-01-17T21:33:47Z", "digest": "sha1:XQGZPUKYI266XQENU7XTVXF2RMUSYILW", "length": 6466, "nlines": 68, "source_domain": "www.royalchef.info", "title": "How To Make Zatpat Instant Moong Dal Halwa Or Sheera - Royal Chef Sujata", "raw_content": "\n2 चमचे तुपात झटपट सोपा इन्स्टंट मुगाच्या डाळीचा हलवा शिरा\nमुगाच्या डाळीचा शीरा किंवा हलवा म्हंटले की आपल्या डोळ्या समोर येते की भरपूर साजूक तूप घालून व ड्रायफ्रूट घालून बराच वेळ मुगाची वाटलेली डाळ भाजत राहायचे.\nआपण ह्या विडियोमध्ये अगदी कमी वेळात झटपट अगदी कमी तुपात डाळ न भिजवता हलवा अथवा शिरा बनवणार आहोत. आपण मुगाच्या डाळीचा शीरा सणावाराला किंवा कोणी पाहुणे येणार असतीलतर झटपट बनवू शकतो.\nबनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट\n1/2 कप मूग डाळ\n2 टे स्पून तूप\n2 टे स्पून क्रीम\n1/2 टी स्पून वेलची पावडर\n3-4 बदाम, 7-8 काजू व किसमिस सजावटीसाठी\nकृती: प्रथम डाळ स्वच्छ धुवून 10 मिनिट झाकून बाजूला ठेवा. 10 मिनिट नंतर डाळ हातानी हलवून घ्या.\nकढईमद्धे 1 टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये काजू व बदाम तळून घेवून बाजूला ठेवा.\nमग त्याच कढईमद्धे मुगाची डाळ घालून मंद विस्तवावर ब्राऊन रंगावर परतून घ्या. डाळ परतून झाल्यावर बाजूला काढून घेवून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.\nमग त्याच कढईमद्धे अजून एक चमचा तूप घालून वाटलेली डाळ घालून 2 मिनिट परतून घेवून त्यामध्ये 2 टे स्पून फ्रेश क्रीम घालून मिक्स करा. 2-3 मिनिट मंद विस्तवावर डाळ गरम करून त्यामध्ये हळू हळू गरम दूध घालत हलवत रहा. डाळ छान फुलून येईल. मग त्यामध्ये साखर घालून मिक्स कारून 3-4 मिनिट मंद विस्तवावर साखर पूर्ण वीरघळे पर्यन्त मंद विस्तवावर ठेवून वेलची पावडर व थोडे ड्राय फ्रूट घालून मिक्स करून विस्तव बंद करा.\n2 चमचे तुपात झटपट इन्स्टंट मुगाच्या डाळीचा हलवा शिरा आपला सर्व्ह करण्यासाठी तयार आहे वरतून थोडे ड्रायफ्रूट घालून सजवून सर्व्ह करा.\nगरम गरम झटपट इन्स्टंट मुगाच्या डाळीचा हलवा शिरा सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%AD/", "date_download": "2021-01-17T22:34:43Z", "digest": "sha1:SQBR6QZMA26SVLNQGHF67L3TTDWPLP5Y", "length": 5565, "nlines": 113, "source_domain": "ainnews.tv", "title": "माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन द्यावा - मनोज घोडके", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन द्यावा – मनोज घोडके\nमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन द्यावा – मनोज घोडके\nमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन द्यावा – मनोज घोडके\nशब्द सह्याद्री काव्य सम्मेलन उत्साहात, लासुरकरांचा प्रतिसाद\nशिवसेना खा. चंद्रकांत खैरेंचा वाढदिवस सामाजीक उपक्रमाने साजरा\nआमचा सरकारमध्ये समान अधिकार, औरंगाबादच्या नामांतराला विरोध, काँग्रेसने ठणकावले\nऔरंगाबादच्या केळगावात दंगल, विनयभंगांतील आरोपीच्या घरावर गावकऱ्यांकडून हल्ला\nऔरंगाबादच्या सिडकाे एन -7 येथील विद्यालयांत ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा\nनाशिकमधील शाळा सुरू की निर्णय पुढे ढकलावा, उद्या तातडीची बैठक : छगन भुजबळ\nऔरंगाबादमध्ये चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला\n‘इनरव्हील क्लब, औरंगाबाद’ सेवाभावीच्या वतीने राबवले समाजोपयोगी उपक्रम\nअखेर एकनाथ खडसे आज सकाळी पोहोचले ईडी कार्यालयात, मुलीचीही होणार चौकशी\nराज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी मतदान पडले पार\nइंदुरीकर महाराज आपल्या सहकाऱ्याच्या निधनाने रडले ढसाढसा\nसंसदेच्या अधिवेशनापूर्वी सोनिया गांधींसह विरोधकांकडून मोदी सरकारला…\nपहिल्याच दिवशी 1.91 लाख लोकांना लस; त्यापैकी 100 जणांना साइड…\nकुंभारी येथे मतदानासाठी आलेल्या पत्नीचा खून, पतीचा विष…\nचॅट अर्णबचा झाला उघड; पोलखोल भाजपाची – भाई जगताप\nदिग्दर्शक महेश मांजेकरांच्या कारची वाहनाला धडक; एकास मारहाण,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/bsf-recruitment-2020-3/", "date_download": "2021-01-17T20:59:16Z", "digest": "sha1:EKNAR6LYC4BN24TE7CG3W4AXRL4RSOD7", "length": 5467, "nlines": 109, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "सीमा सुरक्षा दल अंर्तगत 53 पदांसाठी भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates सीमा सुरक्षा दल अंर्तगत 53 पदांसाठी भरती.\nसीमा सुरक्षा दल अंर्तगत 53 पदांसाठी भरती.\nBSF Recruitment 2020: सीमा सुरक्षा दल अंर्तगत 53 पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. ���ी भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleश्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेड चंद्रपूर भरती.\nNext articleIISER – भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे भरती.\nमेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘ड्रायव्हर’ भरती.\nएयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया येथे भरती.\nभारतीय नौदल येथे भरती.\nESIC – कर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत भरती.\nGoa RMSA- गोवा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत भरती.\nऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती.\nएयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया येथे भरती.\nलँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत 38 पदांसाठी भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.qdxmzt.com/mr/products/container-house/container-house-office/", "date_download": "2021-01-17T22:05:55Z", "digest": "sha1:BVJ6H25RRBUB3WPZZVLAIGRIKOLHL7WW", "length": 9841, "nlines": 218, "source_domain": "www.qdxmzt.com", "title": "कंटेनर हाऊस कार्यालय कारखाने | चीन कंटेनर कार्यालय उत्पादक आणि पुरवठादार हाऊस", "raw_content": "\nकंटेनर हाऊस कॅम्प / लहान मुलांच्या वसतिगृहात\nमुख्यपृष्ठ / सुट्टी घर कंटेनर हाऊस\nस्टील फ्रेम मल्टि storeies इमारत\nखरेदी मॉल साठी स्टील स्ट्रक्चर इमारत\nकार्यालय शिक्षण इमारतीसाठी स्टील स्ट्रक्चर इमारत\nस्टेडियमच्या स्टील स्ट्रक्चर इमारत\nस्टील रचना कार्यशाळा / वखार\nवखार साठी स्टील स्ट्रक्चर इमारत\nकार्यशाळा / झाडाचा साठी स्टील स्ट्रक्चर इमारत\nस्टील स्ट्रक्चर कुक्कुट हाऊस\nआफ्रिका इजिप्तमध्ये स्टील स्ट्रक्चर वर्कशॉप\nचिनी स्टील बाजाराची पुनर्प्राप्ती सुरू आहे\nस्टील बीम आणि स्तंभ उत्पादन प्रवाह\nआमच्या कंपनीच्या नवीन कार्यशाळेत स्टील बीमची स्थापना सुरू झाली आहे.\nहेबेई हेन्गशुई येथे नवीन प्रीफेब कंटेनर हाऊस कॅम्प संपला\nरंगीबेरंगी आर्ट बिल्डिंग | स्क्वेअर बॉक्स - कंटेनर बिल्ड कंट्रीार्ड हॉटेल\nफ्लॅट पॅक कंटेनर घर\nलहान मुलांच्या वसतिगृहात / appartment\nस्टील फ्रेम मल्टि storeies इमारत\nस्टील रचना कार्यशाळा / वखार\nखरेदीसाठी प्रीफेब ल��्झरी शिपिंग कंटेनर हाऊस ...\nबेडरूमसह 40 फूट लक्झरी शिपिंग कंटेनर हाऊस ...\nहॉलिडे रिसॉर्टसाठी शिपिंग कंटेनर हाऊस\n3 बेडरूममध्ये फ्लॅट पॅक कंटेनर होम / हाऊस\nप्रीफेब्रिकेटेड नॉक डाउन फ्लॅट पॅक कंटेनर हाऊस एफ ...\nकामगार कार्यालयासाठी पोर्टेबल फ्लॅट पॅक कंटेनर हाऊस\nकामगारांच्या सोयीसाठी पोर्टेबल फ्लॅट पॅक कंटेनर हाऊस ...\nपूर्वनिर्मित गॅल्वनाइज्ड स्टील रचना पोल्ट्री ची ...\nप्रीफेब प्रीफेब्रिकेटेड स्टील स्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन वॉ ...\nवैद्यकीय वापरासाठी डिस्पोजेबल सर्जिकल एन 95 मुखवटा\nवेगवान स्थापना कमी किंमतीच्या प्रीफेब्रिकेटेड वेअरहाऊस ...\nचीन क़िंगदाओ संचालक स्टील स्ट्रक्चर हाऊस फॅक्टरी ...\nप्रीफेब्रिकेटेड एच बीम स्टील स्ट्रक्चर वेडिंग हॉल को ...\nISO प्रमाणपत्र ISO मानक स्टील स्ट्रक्चर Worksho ...\nचीन घाऊक उंच पूर्व बनावट स्टील Struc ...\nदृष्टीने हे वाईट आहे उच्च गुणवत्ता एच आकार prefabricated स्टील स्ट्रक्चर ...\nजस्ताचा थर दिलेला पूर्वरचित औद्योगिक संरचना स्टील Warehou ...\nस्टील स्ट्रक्चर Worksho व्यावसायिक निर्माता ...\nRustproof पूर्वरचित कंटेनर हाऊस, प्रकाश कार्यालय ...\nस्टील फ्रेम मॉड्यूलर कंटेनर घर कंटेनर ...\nआधुनिक prefabricated मॉड्यूलर शिपिंग कंटेनर ...\nस्मार्ट लवचिक prefabricated स्टील स्ट्रक्चर को ...\nकमी खर्च फ्लॅट पॅक कार्यालय कंटेनर हाऊस\nव्यावसायिक चीनी पुरवठादार कंटेनर मुख्यपृष्ठ ...\nकार्यालयासाठी स्टील स्ट्रक्चर मॉड्यूलर कंटेनर हाऊस\nमोबाइल मॉड्यूलर सँडविच पॅनेल कंटेनर हाऊस फ ...\nआधुनिक सँडविच पॅनेल आर्थिक फ्लॅट पॅक पूर्वरचित ...\nतात्पुरत्या उद्देश prefabricated कंटेनर हाऊस ...\nकमी आयएसओ प्रमाणपत्र पूर्वरचित कार्यालय कंटेनर ...\nचीन फ्लॅट पॅक कंटेनर हाऊस कार्यालय Containe ...\nफ्लॅट पॅक मॉड्यूलर prefabricated विस्तृत सुरू ...\nचीन इन्सुलेशन कार्यालय पूर्वरचित कंटेनर हाऊस\nपत्ताः कक्ष २०१,, Building२ # बिल्डिंग, टियान'अन सायबर पार्क, चेंगयांग जिल्हा, क़िंगदाओ, चीन.\n© कॉपीराइट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nउत्पादनांचे मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज- साइटमॅप.एक्सएमएल - एएमपी मोबाइल\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1378045", "date_download": "2021-01-17T22:39:45Z", "digest": "sha1:UMOABPNYOB2AWQ7BPO44GPWX2PQP4AFV", "length": 3978, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विकिपीडिया:यथादृश्यसंपादक\" ���्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विकिपीडिया:यथादृश्यसंपादक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:१०, ६ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती\n१८६ बाइट्स वगळले , ४ वर्षांपूर्वी\n१५:२६, २६ एप्रिल २०१५ ची आवृत्ती (संपादन)\n१७:१०, ६ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMahitgar (चर्चा | योगदान)\n’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.\nसध्या विकिपीडियातील अक्षरांतरण ही पद्धत यथादृश्य संपादकात वापरता येतयेते नाही. तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर गुगल इनपुट टूल्स या extension सह यथादृश्यसंपादक वापरू शकता. याखेरीज अन्य पद्धत आपल्याला माहित असल्यास तिचा येथे उल्लेख करा, जेणेकरुन अधिकाधिक नवीन लोकांना यथादृश्यसंपादक वापरता येइल.\n==यथादृश्य संपादक की जसेदृश्य संपादक==\nया दोन शब्दातील अधीक चपखल आणि सुबोध शब्द कोणता या बद्दल चर्चा पानावर चर्चा करण्याचे स्वागत आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/mc-sangli-miraj-kupwad-recruitment-nmk-2020-25/", "date_download": "2021-01-17T21:28:14Z", "digest": "sha1:7HDTAYE2JSFG7HIGRH7GSMTOEBMNQI43", "length": 4975, "nlines": 91, "source_domain": "nmk.co.in", "title": "Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2020 : 25 Posts", "raw_content": "\nमुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | घोषणा | बातम्या | मदतकेंद्र | ENGLISH\nसांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या २५ जागा\nसांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या डासोत्पत्ती स्थाने तपासणीस पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.\nडासोत्पत्ती स्थाने तपासणीस पदांच्या २५ जागा\nडेंगू/ चिकुनगुनिया यांच्या नियंत्रणासाठी केवळ पुरुष उमेद्वारांच्या जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.\nवेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ११,२५०/- रुपये मानधन देण्यात येईल.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्याधिकारी, आरोग्य विभाग मुख्यालय, मेन रोड, स्व. मदनभाऊ पाटील ��्यापार संकुल, पहिला मजला, सांगली.\nअर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.\nपाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…\nपाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nकेंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०७ जागा\nउत्तरदायित्वास नकार व धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/category/rashibhavishya/", "date_download": "2021-01-17T22:51:22Z", "digest": "sha1:CIWEUFKFQW4YCUWYPOP73LH4IUZX5NP6", "length": 4481, "nlines": 62, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "Rashibhavishya – STAR Marathi News", "raw_content": "\nअनेक सुवर्ण संधी मिळणार या 7 राशीला, भगवान श्रीशिवशंकर देणार प्रभावी शक्ती, होणार धन लाभ…\nश्री खंडेराया करणार का’यापालट या 5 राशींचा, आर्थिक चिं’तेतून मिळणार मु’क्ती आणि करणार मालामाल…\nश्री शनिदेवांच्या कृपेने या 6 राशींचे नशिब हिऱ्या प्रमाणे चमचम करणार, पैशाचा पाऊस प’डणार…\nश्री महालक्ष्मीच्या कृपेने 6 राशींना 7 दिवसात मिळणार मोठी खुशखबर, सुरु होणारं शुभ वेळ…\nश्री दत्त दिगंबरांच्या कृपेने या 6 राशींच्या नशिबात कुबेर योग, संपत्तीचे उघडणार भांडार, काही दिवसात बनणार धनवान…\nआज श्री स्वामी समर्थ करणार चमत्कार, या 3 राशींवर आहे विशेष कृपादृष्टी, लवकरात लवकर करणार मालामाल…\nश्री गजानन महाराजांची या 8 राशींवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…\nभगवान श्रीशिवशंकरांची या 3 राशींवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…\nश्री मल्हारी मार्तंड खंडोबारायाच्या कृपेने यशस्वी होणार या ५ भाग्यवान राशी. जाणून घ्या.\nश्री शनी देवांच्या कृपेने या 2 राशींच्या नशिबात आहे कुबेर योग, संपत्तीचे उघडणार भांडार, काही दिवसात बनणार धनवान…\nअनेक सुवर्ण संधी मिळणार या 7 राशीला, भगवान श्रीशिवशंकर देणार प्रभावी शक्ती, होणार धन लाभ…\nबॉलीवूड अभिनेत्री काजोलने लठ्ठपणा लपवण्यासाठी शोधलाय नवीन उपाय, ऐकून थक्क व्हाल\nया कारणामुळे सकाळी बाथरूम/टॉयलेटमध्ये अटॅक येण्याचे प्रमाण आहे सगळ्यात जास्त, कारण…\nअभिनेत्री रेखाला तिच्या वडिलांनी मुलगी म्हण��न कधीच स्वीकारले नाही, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…\nहिवाळ्यातील गोङगुलाबी झोप तुमच्यासाठी ठरू शकते जीवघेणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2020/12/blog-post_5012.html", "date_download": "2021-01-17T22:51:05Z", "digest": "sha1:IPLKMSVO6INQE4K2QNOC4MPGZVC423SA", "length": 18020, "nlines": 236, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आजीचे दागिने चोरणे पडले महागात | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nआजीचे दागिने चोरणे पडले महागात\nकल्याण / प्रतिनिधीः 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेला लूटणार्‍या आरोपींना डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवलीतील ज्योतीनग...\nकल्याण / प्रतिनिधीः 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेला लूटणार्‍या आरोपींना डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवलीतील ज्योतीनगर परिसरात राहणार्‍या तिघांनी गेल्या काही दिवसांत पाच ठिकाणी चोरीच्या घटना केल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी लुटलेले दोन लाख 55 हजारांचे दागिने हस्तगत केले आहेत.\n12 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व भागातील श्रीकृष्ण नगरात राहणार्‍या 75 वर्षीय आजीबाई चंद्रप्रभा पिळणकर या कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. कचरा टाकून घरी परतत असताना दोन दुचाकीचालक त्यांच्या समोर आले. त्यांनी आजीबाईंच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला. आजीबाई खाली पडल्याने त्या जखमी झाल्या होत्या. टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिस आरोपींच्या शोधात होते.\nअखेर टिळकनगर पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आले. पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. या प्रकरणातील दोघे आरोपी विशाल वाघ, शंकर जाधव यांना अटक करण्यात आली. या दोघांना मदत करणारे गजानन घाडी यालासुद्धा अटक केली आहे. या तिघांनी आतापर्यंत पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यामध्ये टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन सोनसाखळी चोरीच्या घटना आहेत. एक लुटीची घटना मानपाडा व एक घटना महात्मा फुले पोलिस ठाण्यात केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करुन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nधनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेच��� यू-टर्न; \"मी माघार घेते\"\nमुंबई : सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँगे्रसचे मंत्री धनजंय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर, सदर आरोप करणार्‍या महिलेकडून...\nओगलेवाडी येथे पोलिसांसह होमगार्डला शिवीगाळ करत मारहाण\nमद्यधुंद अवस्थेतील चौघे ताब्यात; न्यायालयापर्यंत पायी कराड / प्रतिनिधी (विशाल पाटील) ः मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चौघांनी पोलिसांसह व होमगार्...\nधनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप\nबीड/मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोली...\nओगदी मध्ये जबरी चोरी, शेतीच्या विज पुरवठेच्या चुकीच्या वेळेने साधला चोरांनी डाव\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील ओगदी या गावी शेतात राहणारे कमलबाई लक्ष्मण जोरवर वय वर्ष ४५ य...\n15 हजार रुपयाची लाच घेताना वनरक्षकाला अटक\nसातारा/प्रतिनिधी : लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी वखार चालकाला 25 हजार रुपयांची लाच मागून सेटलमेंटमध्ये त्यापैकी 15 हजार रुपयांची लाच...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nआजीचे दागिने चोरणे पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post.html", "date_download": "2021-01-17T21:23:52Z", "digest": "sha1:RQASBSYOBDQC7R2BTUL6KVJ772HXYPJ2", "length": 19476, "nlines": 237, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "त्यांना गटतट प्यारे, मला विकासकामे | लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nत्यांना गटतट प्यारे, मला विकासकामे\nरोहित पवार यांचे प्रा. राम शिंदे यांना प्रत्युत्तर अहमदनगर/प्रतिनिधी : भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्याव...\nरोहित पवार यांचे प्रा. राम शिंदे यांना प्रत्युत्तर\nअहमदनगर/प्रतिनिधी : भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर तीस लाखांच्या बक्षीसावरून जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला आ. पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. गावात गटतट नसावेत, असा माझा प्रामाणिक उद्देश आहे; पण त्यांचा उद्देश गटतट असावेत असा आहे, असेल पवार यांनी म्हटले आहे.\nगावात गटतट असावेत असावे, असा त्यांचा प्रामाणिक हेतू असावा; मात्र माझा हेतू गटतट नसावेत असा आहे. गावच्या विकासासाठी सर्व लोक एकत्�� येत असतील तर त्याला काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी प्रा. शिंदे यांना केला. बक्षीस जाहीर करण्यापाठीमागे माझा प्रामाणिक हेतू होता, की गावकर्‍यांनी तट तट विसरून विकासाचे राजकारण करावे. त्यांना विकासचे काम कळत नसेल. त्यांना गटतट कळत असतील तर त्याला मी काय करू, असा टोला पवार यांनी प्रा. शिंदे यांना लगावला. एकतर राम शिंदे काय बोलतात त्यापेक्षा लोकांना काय पाहिजे, हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे, असा टोला लगावत लोकांच्या हिताच्या दृष्टीनेच मी या पुढे काम करत राहील, अशी ग्वाही पवार यांनी दिली. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तीस लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले; मात्र असे बक्षीस जाहीर करणे म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, अशी टीका प्रा. शिंदे यांनी केली होती. रोहित यांच्या प्रलोभनाची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पवार यांनी तीस लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हे बक्षीस म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, असा आरोप प्रा. शिंदे यांनी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पवार यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. पवार ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी तीस लाखांचा निधी जाहीर करत आहेत; मात्र असेच सुरू राहिले, तर पुढील काळात टाटा बिर्लादेखील आमदार- खासदार होतील, अशी टीका प्रा. शिंदे यांनी केली होती.\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा\nधनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यू-टर्न; \"मी माघार घेते\"\nमुंबई : सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँगे्रसचे मंत्री धनजंय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर, सदर आरोप करणार्‍या महिलेकडून...\nओगलेवाडी येथे पोलिसांसह होमगार्डला शिवीगाळ करत मारहाण\nमद्यधुंद अवस्थेतील चौघे ताब्यात; न्यायालयापर्यंत पायी कराड / प्रतिनिधी (विशाल पाटील) ः मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चौघांनी पोलिसांसह व होमगार्...\nधनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप\nबीड/मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोली...\nओगदी मध्ये जबरी चोरी, शेतीच्या विज पुरवठेच्या चुकीच्या वेळेने साधला चोरांनी डाव\nकोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील ओगदी या गावी शेतात राहणारे कमलबाई लक्ष्मण जोरवर वय वर्ष ४५ य...\n15 हजार रुपयाची लाच घेताना वनरक्षकाला अटक\nसातारा/प्रतिनिधी : लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी वखार चालकाला 25 हजार रुपयांची लाच मागून सेटलमेंटमध्ये त्यापैकी 15 हजार रुपयांची लाच...\nआमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं \nअहमदनगर/प्रतिनिधी : पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्...\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे\nपारनेर शहर तीन दिवस कडकडीत बंद - तहसीलदार ज्योती देवरे ---------- कुठल्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका नाहीतर जीवावर बेतेल ----------- ...\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह\nनिघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह --------- मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता पारनेर प्रतिनि...\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही.\nरुईचोंडा धबधब्या खालील खड्ड्यात तरुण बुडाला अद्याप तपास नाही. -------------- पारनेर पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल घेत आहेत तरुणाचा शोध. --...\nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह \nपारनेर तालुक्यात आज सकाळी १५ अहवाल पॉझिटिव्ह, २४ अहवाल निगेटिव्ह --------- पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कोरोनाच...\nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल \nसुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल ------------- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे...\nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात \nपारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा व...\nपठारवाडी येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल \nपठारवाडी येथील तरुण���स आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल --------------- पठारवाडी येथील तरुणाने जीवे मारण्याच्या धमकी...\nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न \nतहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न ------------ अवैध वाळू वाहतूक करत असताना तहसीलदार देवरे यांनी केला होता थांबवण...\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत\nज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून राहत्या घरी मृतावस्थेत अहमदनगर/प्रतिनिधी : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख...\nत्यांना गटतट प्यारे, मला विकासकामे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/television/prajakta-gaikwad-shivani-surve-marathi-actors-who-quit-their-successful-tv-shows-midway-a590/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2021-01-17T21:49:17Z", "digest": "sha1:F7KJACQLL5EZN5T5YVVISQUW6KMB7ZKJ", "length": 28177, "nlines": 328, "source_domain": "www.lokmat.com", "title": "‘या’ मराठी कलाकारांनी मध्येच सोडली मालिका; वाचा काय होते कारण - Marathi News | Prajakta Gaikwad to Shivani Surve, Marathi actors who quit their successful TV shows midway | Latest television News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १३ जानेवारी २०२१\n लोकल सुरू करण्याचा निर्णय पुढील महिन्यात; ठाकरे सरकारच्या मंत्र्याचं विधान\nधनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणे शिक्षा व्हावी - चित्रा वाघ\n'धनंजय मुंडेंनी दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली'; भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार\n महाराष्ट्रात आज एका दिवसात २३८ पक्षी दगावले; आतापर्यंत २,०९६ पक्ष्यांचा मृत्यू\nएकदा सत्य बाहेर आलं की...; धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य\nगर्लफ्रेंड दिशा पटानी आणि फॅमिलीसोबत डिनरला गेला टायगर श्रॉफ, फोटो आले समोर\nक्या खूब लगती हो बडी, सुंदर दिखती हो.., श्रुती मराठेचे हे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल\nBirthday Special: 38 वर्षांचा झाला इमरान खान, सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफमध्ये करतोय स्ट्रगल\nसोनाली बेंद्रेसोबत दिसत असणारी ही चिमुरडी आज गाजवतेय मराठी चित्रपटसृष्टी\nहा अभिनेता सेटवर सगळ्यात जास्त करायचा फ्लर्ट, जया प्रदा यांनी सांगितले हे सिक्रेट\nधनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, भाजपची मागणी | Dhananjay Munde | BJP Leader Uma Khapre Interview\nकार्तिकने दिपावर संशय का घेतला\nGopinath Munde यांना Balasaheb Thackeray 'प्यार किया तो डरना क्या' का म्हणाले\n मेडिटेशन करण्यासाठी 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय ११ दिवसांची ज���दा रजा\nस्वदेशी लसीवर भरवसा हाय काय; मोफत लसीकरण सर्व्हेत लोकांनी दिल्या प्रतिक्रिया, वाचा\n कोरोनाच्या भीतीने ऑस्ट्रेलिया सरकारने शारीरिक संबंधाबाबत काढल्या अजब गाइडलाईन...\nबर्ड फ्लूच्या भीतीने चिकन खाणं टाळताय तर 'या' ५ पदार्थांनी मिळवा भरपूर प्रोटिन्स\nफारच दुर्मीळ आजाराशी लढत आहे ही मुलगी, शरीराच्या बाहेर धडधडतं तिचं हृदय...\nसोलापूर : पुण्याहून निघालेली कोरोना लस थोड्याच वेळात सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल होणार\nकेंद्र सरकार ३ कोटी लोकांना मोफत कोरोना लस देणार; मग बाकीच्या १३२ कोटी लोकांनी काय करायचं- छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल\n''प्यार किया तो डरना क्या,'' आता शिवसेना नेत्याने केली धनंजय मुंडेंची पाठराखण\nयवतमाळ : व्हॅक्सीन आणण्यासाठी यवतमाळातून बुधवारी व्हॅन अकोलाकडे रवाना. सहा केंद्रांवर ६५८ जणांना देणार कोरोना लस. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची माहिती\nIndigo plane hit ice : इंडिगोचे विमान बर्फाला धडकले, श्रीनगर विमानतळावर मोठा अपघात टळला\nनाशिक : येथील सीबीएस जवळलील हॉटेल सिटी पॅलेसच्या खोलीत एका 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यु\nदिल्ली- काँग्रेस खासदार गुरजीत सिंग औजला यांनी कृषी कायद्यांच्या प्रती फाडून जाळल्या\nमुच्छड पानवालाला किल्ला कोर्टाकडून जामीन मंजूर, १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका\nअंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा वाढदिवस साजरा करताना व्हीडीओ व्हायरल\nगडचिरोली : एका मृत्यूसह गडचिरोलीत 12 कोरोनाबाधितांची नोंद\nदिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जाळल्या कृषी कायद्यांच्या प्रती\nधनंजय मुंडे प्रकरण : सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही - जयंत पाटील\nआता बुकिंगनंतर केवळ ३० मिनिटांत घरी येणार LPG सिलेंडर, ही कंपनी १ फेब्रुवारीपासून देणार सुविधा\nकर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; बंगळुरूत सात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,51,529 लोकांना गमवावा लागला जीव\nसोलापूर : पुण्याहून निघालेली कोरोना लस थोड्याच वेळात सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल होणार\nकेंद्र सरकार ३ कोटी लोकांना मोफत कोरोना लस देणार; मग बाकीच्या १३२ कोटी लोकांनी काय करायचं- छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल\n''प्यार किया तो डरना क्या,'' आता शिवसेना नेत्याने केली धनंजय मुंडेंची पाठराखण\nयवतमाळ : व्हॅक्सीन आणण्यासाठी यवतमाळातून बुधवारी व्हॅन अकोलाकडे रवाना. सहा केंद्रांवर ६५८ जणांना देणार कोरोना लस. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची माहिती\nIndigo plane hit ice : इंडिगोचे विमान बर्फाला धडकले, श्रीनगर विमानतळावर मोठा अपघात टळला\nनाशिक : येथील सीबीएस जवळलील हॉटेल सिटी पॅलेसच्या खोलीत एका 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यु\nदिल्ली- काँग्रेस खासदार गुरजीत सिंग औजला यांनी कृषी कायद्यांच्या प्रती फाडून जाळल्या\nमुच्छड पानवालाला किल्ला कोर्टाकडून जामीन मंजूर, १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका\nअंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा वाढदिवस साजरा करताना व्हीडीओ व्हायरल\nगडचिरोली : एका मृत्यूसह गडचिरोलीत 12 कोरोनाबाधितांची नोंद\nदिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जाळल्या कृषी कायद्यांच्या प्रती\nधनंजय मुंडे प्रकरण : सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही - जयंत पाटील\nआता बुकिंगनंतर केवळ ३० मिनिटांत घरी येणार LPG सिलेंडर, ही कंपनी १ फेब्रुवारीपासून देणार सुविधा\nकर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; बंगळुरूत सात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात\nनवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,51,529 लोकांना गमवावा लागला जीव\nAll post in लाइव न्यूज़\n‘या’ मराठी कलाकारांनी मध्येच सोडली मालिका; वाचा काय होते कारण\nमराठी मालिकांमधून अनेक चेहरे अचानक बाद झालेत. अर्थात वेगवेगळ्या कारणांनी...\n‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडा एका रात्रीतून बाद झाली. अर्थात मालिकेतून कलाकार बदलण्याची ही वेळ नाही. मराठी मालिकांमधून असेच अनेक चेहरे अचानक बाद झालेत. अर्थात वेगवेगळ्या कारणांनी\nप्राजक्ता गायकवाड- ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतून प्राजक्ता गायकवाडला बाहेर काढण्यात आले आणि यानंतर मालिकेच्या सेटवरचा वाद चव्हाट्यावर आला होता. अलका कुबल यांनी प्राजक्तावर अनेक आरोप केले होते. प्राजक्तानेही प्रत्यारोप केले होते. प्रत्यक्षात सहकलाकारासोबत झालेल्या वादामुळे प्राजक्ता या मालिकेतून बाहेर पडली होती.\nईशा केसकर - माझ्या नव-याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका साकारणाºया ईशाने मालिका सोडली तेव्हा अनेकांची निराशा झाली होती. ईशाने स्वत: काही खासगी कारणाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.\nशिवानी सुर्वे- ‘देवयानी’ या मालिकेत शिवानी सुर्वे लीड भूमिकेत होती. मात्र निर्मात्यांची वाजले आणि यानंतर तिने मालिकेला रामराम ठोकला होता.\nकिरण ढाणे, विद्या सावळे - ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत जयडीची भूमिका साकारणारी किरण ढाणे हिने मनासारखे मानधन मिळत नाही म्हणून मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला होता. ‘लागीरं झालं जी’ याच मालिकेत मामीची भूमिका साकारणा-या विद्या यांनी सुद्धा मानधनाच्याच वादामुळे मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.\nदिपाली पानसरे- अभिनेत्री दिपाली पानसरे हिने नुकतीच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला रामराम ठोकला होता. कोरोनाला घाबरून तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.\nसंजय मोने- संजय मोने यांनी तर मालिका प्रसारित होण्याआधीच मालिका सोडली. होय,‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेच्या शीर्षकगीताचे शूटिंग संजय मोनेंसोबत झाले होते. मात्र प्रत्यक्षात मालिका प्रसारित झाली तेव्हा त्यांच्या जागी गौतम जोगळेकर पाहायला मिळाले होते.\nरवी पटवर्धन- ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील आजोबा अर्थात रवी पटवर्धन हेही एका रात्रीत मालिकेतून बाहेर पडले. कोरोना काळात वयोवृद्ध कलाकारांना शूटींग करण्यास बंदी घातल्याने ते मालिकेतून बाहेर पडले.\nवंदना गुप्ते- ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतील दुर्गा मॅडमची भूमिका साकारणाºया अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही मालिका सोडली. का याचे कारण मात्र अजूनही बाहेर आलेले नाही.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nप्राजक्ता गायकवाड शिवानी सुर्वे ईशा केसकर\nएकदा नव्हे अनेकदा मलायका अरोरा झाली Oops Moment ची शिकार, फोटोच आहेत पुरावा\nPICS : बॉलिवूड सेलिब्रिटींचे मास्क; काही हटके, काही मजेदार\nनेहा भसीनच्या या बोल्ड लूकची सध्या रंगलीय चर्चा, तू की जाने या गाण्यात दिसला हा लूक\nविना मेकअपसुद्धा दिसते ग्लॅमरस, पाहा हंसिका मोटवानीचा एअरपोर्ट लूक\nतेजस्विनी पंडीतच्या मनमोहक अदा, वारंवार पाहिले जातायेत तिचे हे फोटो\nनवे जोडपे समुद्र किनारी दिसले रोमँटिक मूडमध्ये, पहा अभिज्ञा भावे आणि मेहुल पैचे फोटो\n'फिट इंडिया' मोहिमेला टीम इंडियाकडून धक्का; तंदुरूस्त खेळाडूंचा घसरलाय टक्का\nIndia vs Australia : रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह यांची माघार; चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियासमोर लिमिटेड ऑप्शन\nअखेर ‘त्या’ ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली; विराट कोहली-अनुष्का शर्माच्या जीवनात ‘भाग्यलक्ष्मी’ आली\nIndia vs Australia, 3rd Test :टीम इंडियानं १९७९ नंतर केला 'सॉलिड' खेळ, पाकिस्ताननंतर ऑस्ट्रेलियावर नामुष्कीची वेळ\nIndia vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर भारताचा पराक्रम, हनुमा विहारी-आर अश्विनमुळे रचला भारी विक्रम\nIndia vs Australia, 3rd Test : वेदना होत असतानाही रिषभ पंत ऑसींना भिडला, एकाही आशियाई यष्टिरक्षकाला न जमलेला पराक्रम केला\n कोरोनाच्या भीतीने ऑस्ट्रेलिया सरकारने शारीरिक संबंधाबाबत काढल्या अजब गाइडलाईन...\nCoronavirus Vaccine: 'या' लोकांनी दहा वेळा विचार करूनच घ्यावी कोरोना वॅक्सीन....\nCorona vaccine : कोविशिल्ड सर्वात स्वस्त, तर या कंपनीची लस सर्वात महाग, सरकारने सांगितली किंमत\nकोरोनावरील लस रवाना झाल्यानंतर अदर पूनावाला भावूक, कर्मचाऱ्यांसह शेअर केला इमोशनल फोटो\nदिल्लीतील एकाच शाळेत शिकत होते रॉबर्ट वाड्रा अन् प्रियंका गांधी; जाणून घ्या इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी\nMakar Sankranti 2021: मकर संक्रांतीच्या दिवशी न चुकता 'या' ६ गोष्टींचे करा दान; नेहमी होईल भरभराट\nईशा केसकरने शेअर केला अभिनेता ऋषी सक्सेनासोबत क्युट फोटो, फॅन्सनी केला लाईक्सचा वर्षाव\n लोकल सुरू करण्याचा निर्णय पुढील महिन्यात; ठाकरे सरकारच्या मंत्र्याचं विधान\nदमदाटीचे दिवस संपले, आता विकासाचे पर्व :उदय सामंत\n मेडिटेशन करण्यासाठी 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय ११ दिवसांची जादा रजा\nनाशिक-कळवण राज्य मार्गाची दुरवस्था\n\"उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा; अन्यथा...\"\n\"प्यार किया तो डरना क्या,\" आता शिवसेना नेत्याने केली धनंजय मुंडेंची पाठराखण\n महाराष्ट्रात आज एका दिवसात २३८ पक्षी दगावले; आतापर्यंत २,०९६ पक्ष्यांचा मृत्यू\nएकदा सत्य बाहेर आलं की...; धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य\nधनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणे शिक्षा व्हावी - चित्रा वाघ\n हवाई दलाची ताकद वाढणार; ८३ तेजस विमानं ताफ्यात सामील होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3319", "date_download": "2021-01-17T21:08:07Z", "digest": "sha1:VMFJOTLYZXHGZJHYJZ7AJIWUAQZPWTOH", "length": 16300, "nlines": 276, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अर्थ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अर्थ\nकसली ही झाली नशा\nधुंद जशा दाही दिशा\nया हळव्या क्षणी जरा\n. ..... मी मानसी\nकेस नं. दोन: क्रिकेट\nRead more about केस नं. दोन: क्रिकेट\nसगळे गोंगाट मनातले क्षणभर मी विसरतो\nसमन्वय हा विस्मयकारक डोळ्यात मी साठवतो\nभाग्य समजतो, विनम्र होतो, निरव या शांततेपुढे\nहळूच आलेल्या झुळकेचा आवाज तरी ऐकतो\nडोकावतो गवतातून पिवळ्या कभिन्न काळा कातळ\nधुंदीत आपल्या धवल पक्षी विराजमान एक त्यावर\nनाही बांधलेले जे दृश्य, फक्त रंग रूपाच्या बंधनात\nपरिभाषा या सौंदर्याची एकच नाही केवळ\nविराट या सृष्टीत स्थान मानवाचे नगण्य\nविस्मरण नको या सत्याचा नाद हा घुमतो\nप्रकर्षाने जाणवतात सीमा मानवी स्वभावाच्या\nहव्यासाच्या आधीन गुरफटलेल्या आयुष्याच्या\nमला माझ्या नावाचा अर्थ सांगा / नाहीतर लावा\n\"ज्यांनी नाव ठेवलेय त्यांनाच विचार ना आपल्या आईबाबांना विचार ना...\"\nपहिलाच प्रश्न हाच मनात आला असेल तुमच्या. म्हणून विनम्रतेने क्लीअर करू इच्छितो, माझ्या आईवडीलांनी मला एक छानसे गोंडस नाव ठेवले आहे. आणि आजही मी प्रत्यक्ष आयुष्यात कामकाजासाठी तेच नाव वापरतो. पण आंतरजालावर मात्र नाव बदलून वावरतो.\nहो, ऋन्मेष हे माझे खरे नाव नाहीये. म्हणूनच कदाचित या नावाने शोध घेणार्‍यांना मी फेसबूकवर सापडलो नसेन\nRead more about मला माझ्या नावाचा अर्थ सांगा / नाहीतर लावा\nश्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ भाग १\nश्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ\nअध्याय १, भाग १.\n॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगरुभ्यो नम: ॥\nश्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्गुरुसाईनाथाय नम: ॥\n शिष्ट करिती मंगलें ॥१॥\nRead more about श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ भाग १\nया माझ्या पटलावरचे मोहरे सारे हलविले कोणी पाऊसही धो-धो पडतो.जिथे वळचणीची जागा निर्माण झालेली होती.जागा वळचणीची होती म्हणून काय मग वळचणीचा पाऊस म्हणून त्यांस संबोधन करणे महत्वाचे आहे काय \nRead more about अर्थपुरुषाचा निरर्थक खेळ\nविस्कळीत विचार आणि अर्थाचा अनर्थ\n(डिस्क्लेमर: हे मनातले विचार आहेत आणि ते असंबद्ध, अतीरंजीत, चक्रम, अतार्किक,दुष्ट इ.इ वाटू शकतील.)\nकाम करता करता हेडफोन वर आवडती गाणी ऐकत होते. मनात भरपूर विचार चालू होते.आणि ऐकत असलेली गाणी कामाबद्दल लिहीलेली आहेत असं वाटायला लागलं.\n\"जपत किनारा शीड सोडणे ... नामंजूर.. अन वार्‍याची वाट पाहाणे नामंजूर..\nमी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची..येईल त्या लाटेवर डुलणे.. नामंजूर ..\"\n(बराय गाण्याचा नायक...साहेबाला रेफरल म्हणून सुचवायचा का \"तुम्ही गोष्टी ड्राईव्ह करा \"तुम्ही गोष्टी ड्राईव्ह करा गोष्टी घडण्याची वाट पाहू नका..घडवून आणा\" म्हणत असतो ना गोष्टी घडण्याची वाट पाहू नका..घडवून आणा\" म्हणत असतो ना हा गाण्यातला काल्पनीक प्राणी कसा छान गो- गेटर वाटतोय.)\nRead more about विस्कळीत विचार आणि अर्थाचा अनर्थ\nशेर-ओ-मणी - १. \"दिल\"\n'साईब' दो चीज़ मी शिकनद क़द्रे शेर रा I\nतहसीने नाशनास व सकूते सुख़नशनास II\nकाव्य, मग ते कोणतंही असो, कोणत्याही भाषेतलं असो, त्याला दोन गोष्टी मारक ठरतात, एक म्हणजे कलेची जाण नसलेल्याची दाद आणि जाणकारानं त्याबद्दलचं राखलेलं मौन.\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nसतरा कारभारी , एक नाही दरबारी \nसप्टेंबर महिन्यात डाउ जोन्स इंडेक्स ने पाताळ धुन्डीत नविन मजली गाठल्या तर औक्टोबर महिन्यात परत वर उसळी मारुन नवीन उच्चांक गाठले. नोवेंबर महिन्याची सुरवात मात्र डाउ जोन्स इंडेक्स च नाही तर जग भरातील इंडेक्स साठी काही चांगली झाली नाही. युरोप मधे ग्रीस संबंधीत निर्णय घेणार्‍या सतरा लोकांच्या कमिटी ने आणि अमेरिकमधे कर्ज कपाती संबंधीत निर्णय घेणार्‍या बारा लोकांच्या कमिटी उठवलेल्या अनिश्चितते च्या धुक्या कडे पाहता वर्षाचे उरलेले दिवसही ही मार्केट्स अशीच वर खाली बागडणे सुरू ठेवतील असे दिसते \nRead more about सतरा कारभारी , एक नाही दरबारी \nअव्याहत टिक टिक करत.\nअचूक हातोडा घातला की,\nअलगद डोकावतो मेंदू बाहेर.\nत्यात साठलेल्या कडूगोड आठवणी,\nपसरवून देतो सार्‍या जमिनीवर.\nकितीही लक्ष केंद्रित केलं,\nतरी कशाचाच काही अर्थ लागत नाही,\nमग त्या एका एका तुकड्यावरून,\nहात फिरवत सारवून घेतो सगळी जमीन,\nआठवणींचे तुकडे कधीच विरून जातात,\nअन हातावर उरतं फक्त साकळलेलं रक्त.\nत्याच्याकडे पाहत राहतात मग बुब्बुळं,\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya/ncp-mla-rohit-pawar-criticize-pm-narendra-modi-politics-67322", "date_download": "2021-01-17T21:09:40Z", "digest": "sha1:IMUEHHJJKYFJ54Q5PG23GW5BFFREPJQB", "length": 20174, "nlines": 207, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मुख्यमंत्री सहायता निधीबाबत दुजाभाव...रोहित पवारांची केंद्रावर टीका - NCP MLA Rohit Pawar criticize PM Narendra Modi Politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुख्यमंत्री सहायता निधीबाबत दुजाभाव...रोहित पवारांची केंद्रावर टीका\nमुख्यमंत्री सहायता निधीबाबत दुजाभाव...रोहित पवारांची केंद्रावर टीका\nमुख्यमंत्री सहायता निधीबाबत दुजाभाव...रोहित पवारांची केंद्रावर टीका\nबुधवार, 23 डिसेंबर 2020\nरोहित पवार यांनी फेसबूकवर लेख लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.\nमुंबई : केंद्र सरकारने कायदे करताना, राजकीय निर्णय घेताना संघराज्यीय रचनेला तडा जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. लोकशाही सशक्त करण्यासाठी सत्तेचे अधिकाधिक विकेंद्रीकरण आवश्यक असतं अन्यथा तुर्की सारख्या देशामध्ये ज्याप्रमाणे लोकशाहीचे पतन होऊन हुकुमशाहीचा प्रकोप झाला तशी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागत नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी फेसबूकवर लेख लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.\nकृषी कायद्यांच्या बाबत बघितलं तर कृषी हा राज्यांच्या अखत्यारीतला विषय असल्याने केंद्र सरकारने राज्यासाठी 'मॉडेल ऍक्ट'च्या धर्तीवर मार्गदर्शक सूचना जाहीर करणं अपेक्षित होतं. यामुळं राष्ट्रीय स्तरावर व्यापक चर्चा घडू शकली असती. समवर्ती सूचीतील एन्ट्री ३३ नुसार व्यापार आणि वाणिज्य विषयाअंतर्गत कायदे करत असल्याचं केंद्र सरकार जरी सांगत असलं तरी राज्यांशी सल्लामसलत होणे गरजेचं आहे. परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही आणि जे कायदे केले गेले त्यातही हमीभावाचं संरक्षण दिलं नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.\nराज्यघटनेचा गाभा असलेल्या संघराज्य पद्धतीला जपण्याची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून केंद्राची आहे. पण आज या गाभ्यालाच तडा जातो की काय, अशी भीती वाटू लागलीय.... याकडं जागरू�� नागरिक, अभ्यासक, पत्रकार यांनी डोळसपणे पाहून त्याविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे..https://t.co/fkUHmrnzei pic.twitter.com/Jr31v8waRh\nरोहित पवार आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात...\nराज्यांच्या पाण्याच्या गरजा वाढत असल्याने राज्यांसाठी पाणी हा महत्वपूर्ण विषय बनला आहे. पाणी हा राज्यसूचीतला विषय आहे, तरीही केंद्र सरकारने नद्यासंदर्भात आंतरराज्य नदी जल विवाद (सुधारणा) विधेयक, नदी खोरे व्यवस्थापन विधेयक, धरण सुरक्षा विधेयक हि तीन विधायके प्रस्तावित केली आहेत. या तीन विधेयकांचा बारकाईने अभ्यास केल्यास काही गोष्टी लक्षात येतात त्या म्हणजे पूर्वीच्या कायद्यामध्ये असणाऱ्या राज्याच्या हिताच्या गोष्टी अत्यंत चलाखीने बाजूला सारत पाणी हा केंद्राच्या अखत्यारीत आणण्याचा प्रयत्न केला. पाणी प्रश्नावरही राज्यांची कोंडी करता यावी, यासाठी कदाचित केंद्राचा हा एवढा खटाटोप सुरु असावा.\nलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महसूल मोठ्या प्रमाणात बुडाल्याने आर्थिक नियोजन पूर्णता विस्कळीत झालेल्या राज्यांना केंद्र सरकारने कुठलीही प्रत्यक्ष आर्थिक मदत न देता केवळ कर्ज उपलब्ध करून देण्यावर भर दिला. राज्यांना एका वर्षात राज्याच्या जीडीपी च्या ३% कर्ज उभारता येतं. आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत ही मर्यादा २ टक्यांनी वाढवून ५% करण्यात आली; परंतु कर्ज देण्याची मर्यादा वाढवून देताना केंद्र सरकारने सांगितलेल्या सुधारणा करण्याची अट घातली. सोप्या भाषेत सांगायचचं तर, 'मी तुम्हाला खर्चासाठी पैसे उसने देतो, पण तुम्हाला माझ्याच दुकानात मी सांगेल त्याच वस्तू (जरी त्या तुम्हाला लागत नसल्या तरी) खरेदी करण्यासाठी सर्व पैसे खर्च करावे लागतील', अशातला हा प्रकार आहे. केंद्राने अशा अटी घालणं म्हणजे संघराज्यीय रचनेच्या विरोधात आहे.\nलॉकडाऊनच्या काळातही केंद्र सरकारचा कल केंद्रीकरणाच्या बाजूने दिसला. कुठलेही पूर्वनियोजन न करता लॉकडाऊन जाहीर केलं गेलं, परिणामी अपेक्षित परिणाम दिसले नाहीत. कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारे आघाडीवर लढत असताना निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांकडे असणं गरजेचं होतं; परंतु केंद्र सरकारने सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घेतली आणि जसजसा कोरोनाचा प्रभाव वाढायला लागला तस तसे केंद्राने हात वर करून राज्यांवर जबाबदाऱ्या ढकलायला सुरवात केली. राज्यांना वैद्यकीय मदत देणंह��� बंद केलं. दुर्दैवाने लसीकरणाच्या महत्वपूर्ण मुद्द्याचाही राजकीय प्रचारासाठी वापर केला गेला. पीएम केअर साठी सीएसआर मधून निधी देण्यास सूट दिली गेली आणि तीच सूट देताना मुख्यमंत्री सहायता निधीबाबत मात्र दुजाभाव केला गेला. पीएम केअरला सूट दिली म्हणून विरोध नाही पण मुख्यमंत्री सहायता निधीला सूट दिली असती तर काय बिघडलं असतं, असा प्रश्न पडतो.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकोरोनामुळे कुटुंब संस्थेचे महत्व अन् माणुसकीची भावना वाढीस लागली- रोहित पवार\nमाजलागांव : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हादरले, पण या काळातील लॉकडाऊन व या जागतिक महामारीमुळे कुटुंब संस्थेचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित...\nरविवार, 17 जानेवारी 2021\nकथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा : रोहित पवार\nमुंबई : रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद...\nशनिवार, 16 जानेवारी 2021\n`भाजपवाले या, आपले स्वागत आहे ` रोहित पवारांनी भाजपच्या `चाणक्य`चे असे केले स्वागत\nकर्जत : `भाजपवाले या, आपले स्वागत आहे` असे म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे व माजी...\nशुक्रवार, 15 जानेवारी 2021\n41 आमदार भाजपच्या संपर्कात : या नेत्याचा दावा\nकोलकत्ता : यंदाच्या निवडणुकीत भाजपाने तृणमूलसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलचे...\nशुक्रवार, 15 जानेवारी 2021\nसोनू सुदने घेतली शरद पवारांची भेट\nमुंबई : अभिनेता सोनू सूदनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शदर पवार यांची भेट सिल्वर ओकवर घेतली . भेटीमध्ये सामाजिक विषयांवर...\nबुधवार, 13 जानेवारी 2021\nरोहित पवारांनी घेतला करमाळ्याचा आदिनाथ सहकारी साखर कारखाना\nकरमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या \"...\nमंगळवार, 12 जानेवारी 2021\nफडणवीस, पाटील यांना खास सुरक्षेची गरज नाही, कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता\nसातारा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खास सुरक्षेची गरज ��ाही, कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता आहे...\nरविवार, 10 जानेवारी 2021\nकर्डिले, गडाख यांच्या गावांत विरोधकांचे आव्हान\nनगर : जिल्ह्यातील 767 पैकी 61 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून, एका गावात केवळ एकच अर्ज आल्याने, तेथील निवडणूक रद्द झाली. उर्वरित 705...\nरविवार, 10 जानेवारी 2021\nआमदार रोहित पवार यांनी दिली राम बन्सी शिंदे यांना चप्पल भेट\nनगर : कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी आमदार व्हावे, यासाठी त्यांच्या...\nशुक्रवार, 8 जानेवारी 2021\nरोहित पवारांनी मोदींना केली ही विनंती\nमुंबई : भारत आणि जपान यांच्यात झालेल्या कौशल्य हस्तांतरण कराराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nगुरुवार, 7 जानेवारी 2021\nरोहित पवार नरेंद्र मोदी narendra modi mumbai सरकार government आमदार व्यापार हमीभाव minimum support price पत्रकार twitter rohit pawar धरण विधेयक मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/bjp-spiritual-front-starts-agitation-tulja-bhavani-temple-area-curfew", "date_download": "2021-01-17T21:26:35Z", "digest": "sha1:D44OVDDGA7OHY54G3SQZGIPBMJN3XR7Y", "length": 20282, "nlines": 212, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भाजप आध्यात्मिक आघाडीचं तुळजाभवानी मंदिर परिसरात आंदोलन सुरू. - BJP spiritual front starts agitation in Tulja Bhavani temple area Curfew imposed as per section 144 | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजप आध्यात्मिक आघाडीचं तुळजाभवानी मंदिर परिसरात आंदोलन सुरू.\nभाजप आध्यात्मिक आघाडीचं तुळजाभवानी मंदिर परिसरात आंदोलन सुरू.\nभाजप आध्यात्मिक आघाडीचं तुळजाभवानी मंदिर परिसरात आंदोलन सुरू.\nशुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020\nतुळजापूर तुळजाभवानी मंदिर परिसरातील 300 मीटर परीघ परिसरात कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून तुळजापुरात धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.\nउस्मानाबाद : महाराष्ट्र राज्यातील मंदिर सुरु करावीत, या मागणीसाठी विविध संघटना, राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री 12 पासून ते पुढील 24 तास तुळज��पूर तुळजाभवानी मंदिर परिसरातील 300 मीटर परीघ परिसरात कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काल भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून तुळजापुरात धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते.\nत्यामुळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार मंदिर परिसरात घडू नये, यासाठी प्रशासनांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.\nतुळजाभवानी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असल्याच चित्र सध्या पहायला मिळतं आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडप नगर परिषद प्रशासनानं रातोरात उखडून टाकला आहे.\n‘राज्यातील ठाकरे सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलं आहे. मुख्यमंत्र्यांना दोन वेळा पत्र लिहून त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही. मुख्यमंत्र्यांना साधू-संतांशी बोलायला वेळ नाही’, अशी टीका भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांनी केली आहे. काल राज्यभरातील साधू-महंतांच्या उपस्थितीत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने तुळजाभवानी मंदिराच्या मुख्यद्वारावर देवीची आरती केली. त्यानंतर राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.\nतुषार भोसले म्हणाले की प्रशासनाने साधू संतांना त्रास देण्यासाठी मंडप काढला तरी आज सकाळी रणचंडी यज्ञ व आंदोलन करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. प्रशासन दबाव आणण्याचा प्रयत्न करताय मात्र त्याला बळी पडणार नाही , जोपर्यंत मंदिर खुले होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार.\nया आंदोलनाला तुळजापूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही तुषार भोसले आणि राज्यातील साधू-महंतांच्या नेृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आलं. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत गुरुवारी भाजप आध्यात्मिक आघाडीकडून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं. तुषार भोसले यांना पोलिसांकडून नोटीसही बजावण्यात आली आहे.\nनारायण राणेंसाठी हद्दपारीची वक्‍तव्ये जुनीच... जनतेनेच त्यांना केले चारवेळा हद्दपार.. सावंतांचा टोला#PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/Zxgj8jEHhI\nहेही वाचा : उदयनराजे म्हणाले, \"मराठा संघटनांमध्ये इगो प्रॅाब्लेम..\nसातारा : \"आरक्षणामुळे माणसे दूरावली जात आहेत. माझ्या मते आरक्षण हे गुणवत्तेनूसारच दिले पाहिजे,\" असे मत खासदा��� उदयनराजे भोसले यांनी काल (गुरुवार) येथे व्यक्त केले. सातारा पालिकेच्या उपाध्यक्षपदी मनोज शेंडे यांची बिनविरोध झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले हे पालिका कार्यालयात आले. तेथे त्यांनी उपाध्यक्ष मनोज शेंडे यांचे अभिनंदन केले. त्यानंतर पत्रकारांनी उदयनराजेंना मराठा आरक्षणासाठी विषयावर छेडले. त्यावर उदयनराजेंनी मी सर्वधर्म, जाती समाज समभाव मानतो. राज्यातील मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॅाब्लेम असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, \"मी मराठा म्हणून कधी मला संबोधले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मभावाची शिकवण दिली. तीच आजही अंमलात आणली आहे. माझ्याकडे सर्व जाती धर्माचे लोक कार्यरत आहेत. लहानपणी गोट्या, विटया दांडू खेळायचो. तेव्हा तुम्ही पाहायचा का हा इथला तो तिथला. या आरक्षणामुळे लोक एकमेकांशी बोलण्याचे बंद झाले. कूठला हा दृष्टीकोन.\"\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nग्रामपंचायत निवडणूक : राज्यात 79 टक्के; जिल्ह्यात 80 टक्के मतदान\nपुणे : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. पुणे...\nशुक्रवार, 15 जानेवारी 2021\nउस्मानाबादचे प्रेम समजु शकतो, पण विलासरावांसारखा शेजार धर्मही पाळा : अमित देशमुखांना भाजपचा चिमटा\nपरभणी ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी परभणी जिल्हा सर्व निकषात बसत असतांनाही उस्मानाबाद येथील महाविद्यालयास परवानगी मिळते आणि परभणीची...\nशुक्रवार, 15 जानेवारी 2021\nगावच्या ग्रामंपचायतीवर खासदार राजेनिंबाळकर वर्चस्व कायम राखणार\nउस्मानाबाद : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व त्यांच्या पत्नी संयोजनी राजेनिंबाळकर यांनी गोवर्धनवाडी (ता.उस्मानाबाद) येथे मतदानाचा हक्क बजावला....\nशुक्रवार, 15 जानेवारी 2021\nशाहीन बागच्या धर्तीवर 'वंचित'चे \"किसान बाग\" आंदोलन\nमुंबई : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहीन बागच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातून सर्व जिल्ह्यात \"किसान...\nशुक्रवार, 15 जानेवारी 2021\nऔरंगाबादनंतर या शहराच्या नावावरुन महाविकास आघाडीत बिघाडी\nमुंबई : औरंगाबादच्या नामांतरावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरण्���ाचा प्रयत्न केला आहे. तर, महाविकास आघाडी सरकारमध्येही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये...\nगुरुवार, 14 जानेवारी 2021\nउस्मानाबादकरांना ठाकरे सरकारची नववर्ष भेट; मेडीकल काॅलेज आणि रुग्णालयाला मंजुरी\nउस्मानाबाद : येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे तसेच ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता...\nबुधवार, 13 जानेवारी 2021\nमराठवाड्यात शिवसेना ग्रामपंचायत निवडणुकीत ताकदीने मैदानात..\nऔरंगाबाद ः राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असल्याने जास्तीत जास्त ग्रामपंचायती...\nबुधवार, 13 जानेवारी 2021\nपीक विम्यासाठीची जाचक अट रद्द करा, शिवसेना खासदाराची पंतप्रधान, कृषीमंत्र्यांकडे मागणी\nउस्मानाबाद ः मराठवाडा तसेच राज्यातील इतर जिल्ह्यात आॅक्टोबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे पीकांचे प्रचंड नुकसान झाले. परंतु...\nमंगळवार, 12 जानेवारी 2021\n`संभाजीनगर`साठी आग्रही असणारी शिवसेना, `धाराशीव`वर गप्प का\nऔरंगाबाद ः संभाजीनगर हा आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे, आम्ही गेल्या ३२ वर्षांपासून ही मागणी करतो आहोत, त्यामुळे औरंगाबादचे...\nरविवार, 10 जानेवारी 2021\nआमदार कैलास पाटलांच्या आवाहनानंतर मतदारसंघात ८ ग्रामपंचायती बिनविरोध..\nउस्मानाबाद : उस्मानाबाद- कळंब मतदारसंघातील ८१ पैकी आठ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी बिनविरोध येणाऱ्या...\nबुधवार, 6 जानेवारी 2021\nग्रामपंचायत निवडणुकसाठी भाजपने कंबर कसली : प्रत्येक जिल्ह्यासाठी या प्रभारींची नेमणूक\nमुंबई : भाजतीय जनता पक्षाने ग्रामपंचायत निवडणुका गांभीर्याने घेतल्या असून आपल्या कार्यकर्त्यांनी विजयी व्हावे यासाठी राज्यस्तरावरून प्रयत्न सुरू केले...\nबुधवार, 6 जानेवारी 2021\nउस्मानाबाद usmanabad महाराष्ट्र maharashtra संघटना unions आंदोलन भाजप प्रशासन administrations सरकार government सकाळ बळी bali उदयनराजे आरक्षण खासदार उदयनराजे भोसले udayanraje bhosale मराठा आरक्षण maratha reservation मराठा समाज maratha community शिवाजी महाराज shivaji maharaj\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/33", "date_download": "2021-01-17T21:33:21Z", "digest": "sha1:KBIVNCVQPVTQE6JAS6CM6IWDA3V2NCY2", "length": 19230, "nlines": 244, "source_domain": "misalpav.com", "title": "विनोद | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nगुलमोहर सोसायटी, हत्ती आणि 'शेर'\nकुमार जावडेकर in जनातलं, मनातलं\n\"या वर्ष-अखेरीच्या पार्टीसाठी एक नवीन कल्पना सुचली आहे, \" परुळेकर मामा बाल्कनीत येत मला म्हणाले,\n\"नाही तरी 'व्हर्च्युअल गेट-टुगेदर' आहे, तर फक्त गप्पा मारुया. प्रत्येकानं २०२० मध्ये घडलेली एक तरी सकारात्मक किंवा आनंददायी घटना सांगायची.\"\n\"विचार करून सांगतो, \" मी म्हणालो.\nRead more about गुलमोहर सोसायटी, हत्ती आणि 'शेर'\nनिळ्या टिक दाखवा हो\nउपयोजक in जे न देखे रवी...\nकाही लोक WhatsApp वर मेसेज वाचल्याचे कळू नये म्हणून निळ्या टिक ऑफ करतात.त्यांना विनंती\nमूळ गीत : निजरुप दाखवा हो\nनिळ्या टिक दाखवा होमॅसेज वाचल्याचे कळू द्या हो\nनिळ्या टिक दाखवा हो\nअपेक्षेने लिहितो मी; प्रतिसाद त्यास द्या हो\nनिळ्या टिक दाखवा हो\nकोणी इथे तळमळतो; त्याची चिंता सरु द्या हो\nनिळ्या टिक दाखवा हो\nदखल घेतलीसे माझी; हे मजला कळू द्या हो\nनिळ्या टिक दाखवा हो\nRead more about निळ्या टिक दाखवा हो\nअज़ीज़ मलिक - एक रसग्रहण\nकुमार जावडेकर in जनातलं, मनातलं\nकाल-परवाच टीव्ही. वर एक तलत महमूदचं गाणं कुठल्यातरी गलत महमूदच्या आवाजात पुनर्मिसळ केलेलं माझ्या बघण्यात आलं. तो गायक तलत नव्हता हे ऐकताना (नव्हे, ऐकता क्षणीच) कळलं आणि महमूद तरी होता की नव्हता हे कळण्याआधीच मी चॅनेल बदललं. पण तरी ते गाणं ओठांत येत राहिलं आणि त्यामुळे अनेक गोष्टी आठवल्या.\nआपल्या आवाजाला जरासा रफ्फू केला की आपणही महंमद रफीसारखे गाऊ शकतो असा समज असलेले अनेक शेख महंमद आमच्या बालपणी होऊन गेले होते. अन्वर, शब्बीर कुमार, महंमद अजीज अशी अनेक नावं त्यांनी धारण केली होती. (पुढे त्यातूनच 'सोनू निगम'ची स्थापना झाली आणि बाकीच्या या छोट्या-मोठ्या गायकांची सुट्टी झाली.)\nRead more about अज़ीज़ मलिक - एक रसग्रहण\nगड्डा झब्बू in जनातलं, मनातलं\nहे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय.....\nप्रतिक्रियाविरंगुळाधोरणनृत्यसंगीतवाङ्मयबालगीतविडंबनगझलउखाणेवाक्प्रचारव्युत्पत्तीसुभ���षितेविनोदआईस्क्रीमउपहाराचे पदार्थकैरीचे पदार्थग्रेव्हीपारंपरिक पाककृतीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमायक्रोवेव्हराहती जागावन डिश मीलशेतीसिंधी पाककृतीफलज्योतिषशिक्षणछायाचित्रणस्थिरचित्र\nRead more about काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......\nनीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं\nपरवाची गोष्ट ,अगदी परवाची.दातांच्या डॉक्टरांकडे गेलो होतो.अर्थात दाताची तक्रार होती म्हणून.एरवी डॉक्टरांकडे कोण कशाला जाईल.\nतसे दाताचे डॉक्टर माझे मित्र आहेत. पण मी रिकामा असलो तरीकामाच्या वेळेला उगीच गप्पा मारायला गेलो तरी ते बिझी असल्याने मला तिथे दात करोत (स्वतः चे)बसावे लागेल.\nसंध्याकाळी सात साडेसात ची वेळ.दवाखान्यात बर्यापैकी गर्दी होती .\nप्रतिक्षालयात अंदाजे पंधरा,वीस लोक रुग्ण (दंताळू) व सोबतचे( सांभाळू ) धरुन .दोन तीन चिमुरडे पण होते .\nचेहऱ्यावर च्या करुण भावा वरून रुग्ण कोण ते सहज ओळखू येतं.\nआनन्दा in जे न देखे रवी...\nसंदीप खरे यांची क्षमा मागून,\nचाल - मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो\nकरोनामुळे काही लोक पूर्ण घरात बसून आहेत, सगळी काळजी घेत, आणि काही लोक सगळे नियम धाब्यावर बसवून फिरतायत, त्यावरून झालेला वैताग आता कवितेतून व्यक्त होत आहे\nमी नाकावरती दहा मुखवटे आवळतो\nतो उघड्या नाकपुड्यानी गावातून फिरतो\nमी दाव्याच्या बैलापरी झालो बंदी\nतो उनाड रेड्यापरि धावे स्वच्छंदी\nमी दाव्यावरती पाय गंजवित बसतो\nतो उघड्या नाकपुड्यानी गल्लीत फिरतो\nRead more about करोनात्रस्त त्रागा\nपद्मावत: खिलजी वि. उसूल\nफारएन्ड in जनातलं, मनातलं\nइतिहासातील राजे वा राण्या यांच्यावरचे सगळे चित्रपट एकत्र केले तर हे सिद्ध होते की पुढच्या २००-३०० वर्षांत भारतावर जी परकीय आक्रमणे झाली त्याबद्दल त्या त्या चरित्रनायकाला सगळी कल्पना होती. मुघलांची रणनीती, ब्रिटिशांचे कारस्थान, भारतातील सगळे राजे एक झाले तर वगैरे वगैरे. पण प्रत्येक वेळेस \"इतर\" राजांना ते समजले नाही. म्हणून देश पारतंत्र्यात गेला.\nRead more about पद्मावत: खिलजी वि. उसूल\nचलत मुसाफिर in जे न देखे रवी...\n(नम्र विनंती: कविता हलके वाचावी. न आवडल्यास विसरून जावी. भावना दुखवून वगैरे घेऊ नयेत. तितकी तिची लायकी नाही. दिवस हे असे आहेत. त्यात आपला जरा विरंगुळा, इतकेच\n तुझ्या अंगाला सेंटचा वास येत होता, सॕनिटायझरचा नाही.\nवॉचमनने दारात तुझं टेंप्रेचर मोज��ं नव्हतं, पण मी हातात हात घेतल्यावर ते लगेच वाढत चाललेलं मला कळत होतं\nतुझे थरथरते, अधीर ओठ घामट मास्कच्या मागे लपलेले नव्हते.\nपण हपिसात उपस्थिती 100% असल्यामुळे एकांत मात्र नव्हता नावापुरताही.\nRead more about प्रेमाचा कोव्हीड\nगड्डा झब्बू in जनातलं, मनातलं\nमला लिहिते करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जेष्ठ मिपाकर अविनाश कुलकर्णी (अकु काका) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना.\nब्रह्मांड लोकातून चिन्मय परत आल्यावर बोललेला नवस फेडायला जानकी बाई लगेच पुढल्या दोन दिवसांनी काशी यात्रेला गेल्या होत्या.\nRead more about डोक्याला शॉट [चतुर्थी]\nपाटिल in जनातलं, मनातलं\n- - अरे वा वा.. अगदी वेळेवर आलास.. हे वाच.\n- - हे जग हलवून टाकणारं, अद्भूत आणि कालातीत असं लिखाण केलेलं आहे मी आत्ताच.. तूच माझा पहिला वाचक.\n- - वाच वाच... आता कळेल त्यांना मी काय चीज आहे ते.. अर्थात हे गंभीर आणि अभिजात लिखाण\nतुला झेपणार नाही... पण सावकाश वाच... मग समजेल.\n नुसता शेणसडा है सगळा आणि जोडीला हंबरडे न् हुंदके..\n- - अरे वेड्याss... ह्या माझ्या तिच्याबद्दलच्या तरल भावना आहेत.. आणि हे सगळं शब्दांत पकडताना माझा आत्मा पार सोलवटून निघालाय रे ss..\nसध्या 0 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/04/blog-post_3547.html", "date_download": "2021-01-17T22:02:54Z", "digest": "sha1:FFRHJ3INWXXOYDUYJOVCKATONN5FWPU3", "length": 2982, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "राजापूर येथे मा.भुजबळ साहेबांची भेट.......... - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » राजापूर येथे मा.भुजबळ साहेबांची भेट..........\nराजापूर येथे मा.भुजबळ साहेबांची भेट..........\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १० एप्रिल, २०११ | रविवा��, एप्रिल १०, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.yeolanews.com/2011/04/blog-post_5109.html", "date_download": "2021-01-17T22:19:46Z", "digest": "sha1:73TELMCREVQLFD67CIL5SS6N3M4D6QGJ", "length": 3123, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "स्वच्छतेचा संदेश देत शिर्डीला निघालेली बल्हेगावची पालखी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » स्वच्छतेचा संदेश देत शिर्डीला निघालेली बल्हेगावची पालखी\nस्वच्छतेचा संदेश देत शिर्डीला निघालेली बल्हेगावची पालखी\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ६ एप्रिल, २०११ | बुधवार, एप्रिल ०६, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/chennai-flood/articleshow/50048748.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2021-01-17T22:54:10Z", "digest": "sha1:BONIMNTN6IEGVOXKPXKBJUTTY2NRQH3C", "length": 9585, "nlines": 58, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपुरात अडकलेल्यांना परत आणणार\nचेन्नईमधील आयआयटीत अडकून पडलेल्या, राज्यातील ११२ विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले असून, शनिवारी सकाळी हे विद्यार्थी बेंगळुरूकडे रवाना होणार ��हेत.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nचेन्नईमधील आयआयटीत अडकून पडलेल्या, राज्यातील ११२ विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले असून, शनिवारी सकाळी हे विद्यार्थी बेंगळुरूकडे रवाना होणार आहेत.\nपुण्यातील डॉ. राजेश देशपांडे यांचा मुलगा पार्थ हा आयआयटी चेन्नईमध्ये शिकत आहे. त्याच्यासोबत पुण्यातील त्याचे इतर सात-आठ मित्रही सध्या चेन्नईच्या पुरामुळे आयआयटी कॅम्पसवरच अडकून पडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने, मोबाइल फोन डिस्चार्ज झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा संपर्कही तुटला आहे. पार्थने मोठ्या कष्टाने आपली ही परिस्थिती वडिलांपर्यंत पोहोचविली. डॉ. देशपांडे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना विद्यार्थ्यांची ही परिस्थिती सांगून, या विद्यार्थ्यांसाठी तातडीने मदत पाठविण्याबाबत विनंती केली. पाटील यांनी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्याच पातळीवरून प्रयत्न सुरू झाले. हर्षवर्धन पाटील यांनी या मदतकार्याची ‘मटा’ला माहिती दिली.\n‘मराठी विद्यार्थ्यांना तेथील कँटीनमध्ये केवळ दोन दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा उपलब्ध आहे. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्र्यांना याची कल्पना दिली,’ असे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून चर्चा केली आहे. त्यानुसार चेन्नई आयआयटीमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी बेंगळुरूहून तीन लक्झरी बस पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली असून, लवकरच ते राज्यातील सुखरूप परततील. या बसमधूनच आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी अन्नाची पाकिटेही पोहोचविण्याची सोय करण्यात आली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसराफ व्यापाऱ्यांना दक्षतेच्या सूचना महत्तवाचा लेख\nनागपूर'विरोधी पक्ष कमकुवत म्हणूनच शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागत आहे'\n; भाजपला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nकोल्हापूरमहाराष्ट���राच्या आरोग्य राज्यमंत्र्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले\nमुंबईकर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणणार; CM ठाकरे यांनी दिला 'हा' शब्द\nपुणेग्रामपंचायतींचा निकाल उद्या; उत्कंठा शिगेला\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nअमरावतीबसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी\nदेशशेतकरी आंदोलन; प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय नाही, नेत्यांनी सांगितले...\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/34", "date_download": "2021-01-17T22:22:57Z", "digest": "sha1:FFGXHJBUFYJVPS47D34IYHC5SJQUQGOK", "length": 17676, "nlines": 234, "source_domain": "misalpav.com", "title": "साहित्यिक | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nडॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं\n- डॉ. सुधीर रा. देवरे\n(संदर्भ: 2012 साली केंद्रीय विद्यालयांच्या राज्यशास्त्र- नागरीकशास्त्र विषयांतील अभ्यासाला पुरक असलेल्या स्वातंत्र्याच्या पहाट काळातील काही भारतीय राजकीय ऐतिहासिक व्यक्‍तींच्या व्यंगचित्रांमुळे भावना दुखावण्याचा प्रसंग उद्‍भवला होता. म्हणून तत्कालीन शासनाकडून अनेक चांगली व्यंगचित्रे त्या अभ्यासक्रमातून हटवण्यात आली होती. त्यावेळी लिहिलेला हा लेख. पण ब्लॉगवर अजूनही प्रकाशित केला नव्हता.)\nRead more about व्यंगचित्रांच्या निमित्ताने...\nप्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका\nपाषाणभेद in जनातलं, मनातलं\nप्रार्थन��स्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका\nआजच्या ऑनलाईन वर्तमानपत्रांत \"नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप\" अशा अर्थाच्या बातम्या आलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे:\nRead more about प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका\n) - अच्रत बव्लत\nटवाळ कार्टा in जे न देखे रवी...\nढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D\nनशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ\nशुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा\nखिदळणारे ओठ आणि सूचक नजरा\nसोनेरी पाणी व शनेलचा सुगंध\nधुंद संगीताचा मंद आवाज\n\"गरम सोबती\" बरोबर आवडती \"श्टेपनी\"\nबोला आणखी काय हवं\nकलानृत्यसंगीतप्रेमकाव्यविडंबनसाहित्यिकसमाजजीवनमानआईस्क्रीमआरोग्यऔषधी पाककृतीखरवसगोडाचे पदार्थथंड पेयमेक्सिकनसामुद्रिकमौजमजाganesh pavaleअनर्थशास्त्रआगोबाआठवणीआरोग्यदायी पाककृतीआशादायककधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचतहानपर्ससहित अंग काढून घेणेप्रेम कविताप्रेरणात्मकभिजून भिजून गात्रीभूछत्रीरोमांचकारी.विडम्बनशृंगारसमुहगीत\n) - अच्रत बव्लत\nमावळणाऱ्या दिवसाची संध्याकाळची वेळ\nवाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरसरणारी पाने\nकडाडणारे ढग आणि चमकणाऱ्या विजा\nपावसाचे पाणी व मातीचा सुगंध\nबरसणाऱ्या थेंबाचा रपरपणारा आवाज\nगरम चहा बरोबर आवडते पुस्तक\nबोला आणखी काय हवं\nPratham in जनातलं, मनातलं\nदिवस मावळतीकडे झुकताना सावल्या अदृश्य होऊ लागतात.मनात एक हुरहूर लागून राहते.ती हुरहूर आपल्याला नेमक्या शब्दांत व्यक्त करता येत नाही,हवीहवीशी तरीही नकोशी.एक वेगळीच भावना असते ती.चार भिंतीमध्ये बसून राहिले तर मन उदासीन होते तेच जर मोकळ्या हवेत गेले तर एकदम शांत वाटते,अस्तित्वाची जाणीव होते.सूर्य मावळतानाचे दृश्य खूप सुखद वाटते.सूर्य हळूहळू कलत असतो,आकाशात तांबड्या-केशरी रंगाची उधळण असते.एखाद्या तळ्या किनारी मावळतीचे दृश्य भलतेच सुंदर दिसते.पाण्यावर सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते,आकाश लाल रंगात न्हाहून गेलेले असते,पक्षी दिवसभर अन्नासाठी भटकून परतताना दिसतात.झुंडीने ते एका संथ लयीत उडत असतात.पा\nन बदलणारं 'पंगतीतलं पान'\nमहासंग्राम in जनातलं, मनातलं\nआपल्या गावगाड्यात जात नावाची व्यवस्था अगदी पाचर मारल्यासारखी फिट्ट बसली आहे. कितीही हाकला म्हंटलं तर जात नाही ती जात असं तिचं वर्णन केलं जातं. आपण सगळे जण कळत नकळतपणे का होईना या जातिव्यवस्थाचे पाईक आहोत. भारताच्या कुठल्याही खेड्यात गेलं तर हे वास्तव सहजपणे दिसून येतं. शहरात थेट नसला तर वेगवेगळ्या पद्धतीने जातीभेद दिसतोच. कधी तो रहाण्याच्या बाबतीत असतो, तर कधी खाण्यापिण्याच्या बाबतीत.\nRead more about न बदलणारं 'पंगतीतलं पान'\nकवि मनाचा in जनातलं, मनातलं\n५ सप्टेंबर... शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.\nछोट्या-छोट्या प्रसंगातून शिक्षक-विद्यार्थ्यातले संवाद व त्याद्वारे समजलेली शिक्षणमूल्ये लिहिण्याचा हा एक प्रयत्न...\nएक आई आपल्या लहानग्या मुलाला शिकवते की, जीवनात नेहमी चांगल्या लोकांची संगत धरावी. चांगली संगत असेल तरच तुझी प्रगती होईल. वाईट संगत तुला वाईट मार्गावर नेईल. म्हणून देवाची तू प्रार्थना कर - \"देवा, मला आयुष्यात नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात ठेव.\"\nअचुम् आणि समुद्र (भाग १)\nडॅनी ओशन in जनातलं, मनातलं\nRead more about अचुम् आणि समुद्र (भाग १)\nज्येष्ठागौरी in जनातलं, मनातलं\nसुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं\nकसला डोंबलाचा फ्रेंडशिप डे. च्येष्टाय गड्या हा डे \nRead more about संपला फ्रेंडशिप डे......\nसध्या 0 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-2760/", "date_download": "2021-01-17T21:59:52Z", "digest": "sha1:IVZDGTRTRKWRAETPNQ6VN3RUSNEULRG2", "length": 4712, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - कें���्रीय राखीव पोलीस दलात 'वैद्यकीय अधिकारी' पदांच्या एकूण ६६१ जागा - NMK", "raw_content": "\nकेंद्रीय राखीव पोलीस दलात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या एकूण ६६१ जागा\nकेंद्रीय राखीव पोलीस दलात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या एकूण ६६१ जागा\nभारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या एकूण ६६१ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.)\nऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड मार्फत ‘अर्ध-कुशल कामगार’ पदांच्या ३८८० जागा\nनवोदय विद्यालय निवड समिती मार्फत कंत्राटी शिक्षकांच्या एकूण ३५१ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/35", "date_download": "2021-01-17T21:27:52Z", "digest": "sha1:NC7ORNTDBNAJTW6WCY64EJYT6T3SDZAZ", "length": 12592, "nlines": 205, "source_domain": "misalpav.com", "title": "इतिहास | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआज काय घडले ... पौष शु. ४ प्रभू रामचंद्र-बिभीषण-भेट \nपौष शु. ४ या दिवशी लंकेचा राजा रावण याचा धाकटा भाऊ विभीषण आणि रामचंद्र यांची भेट झाली.\nRead more about आज काय घडले ... पौष शु. ४ प्रभू रामचंद्र-बिभीषण-भेट \nआज काय घडले... पौष शु. ३ “मोगलांस कृपावंत झाले\nशके १६८२ च्या पौष शु. ३ रोजी राघोबादादा यांनी निजामशी उरळी येथे अप्रयोजक असा तह केला.\nRead more about आज काय घडले... पौष शु. ३ “मोगलांस कृपावंत झाले\nस्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा \nदुर्गविहारी in जनातलं, मनातलं\nस्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा \nRead more about स्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा \nआज काय घडले... पौष शु. २ श्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म \nचौदाव्या शतकांत पौष शु. २ या दिवशी दत्त सांप्रदायांतील प्रसिद्ध पुरुष\nश्रीनृसिंहसरस्वती यांचा जन्म झाला.\nRead more about आज काय घडले... पौष शु. २ श्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म \nआज काय घडले... पौष शु.१ राजारामशास्त्री भागवत यांचे निधन \nशके १८२९ च्या पौष शु. १ रोजी महाराष्ट्रांतील सुधारक व प्रसिद्ध नवविचारप्रवर्तक राजारामशास्त्री भागवत यांचे निधन झाले.\nRead more about आज काय घडले... पौष शु.१ राजारामशास्त्री भागवत यांचे निधन \nआज काय घडले .... मार्गशीर्ष व. ३० कौरवेश्वर दुर्योधन याचे निधन \nशकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ३० या दिवशी कौरवसम्राट दुर्योधन याचें निधन होऊन अठरा दिवस चालू असलेले भारतीय युद्ध समाप्त झाले.\nRead more about आज काय घडले .... मार्गशीर्ष व. ३० कौरवेश्वर दुर्योधन याचे निधन \nमार्गशीर्ष व. १४ जोगा परमानंदांची समाधि शके १२६० च्या मार्गशीर्ष व. १४ रोजी प्रसिद्ध भगवद्भक्त जोगा परमानंद यांनी बार्शी येथे समाधि घेतली.\nRead more about मार्गशीर्ष व. १४ जोगा परमानंदांची समाधि शके १२६० च्या मार्गशीर्ष व. १४ रोजी प्रसिद्ध भगवद्भक्त जोगा परमानंद यांनी बार्शी येथे समाधि घेतली.\nआज काय घडले... मार्गशीर्ष व. १३ धनुवीर कर्ण याचा वध \nधनुवीर कर्ण याचा वध \nशकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. १३ रोजी पृथ्वीवरील अलौकिक धनुर्वीर कर्ण याचा वध झाला.\nRead more about आज काय घडले... मार्गशीर्ष व. १३ धनुवीर कर्ण याचा वध \nआज काय घडले.... मार्गशीर्ष व. ११ सेनापति द्रोणाचार्यांचा वध \nशकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ११ या दिवशी भारतीय युद्धांत कौरवांकडील प्रसिद्ध सेनापति द्रोणाचार्य यांचा वध झाला.\nRead more about आज काय घडले.... मार्गशीर्ष व. ११ सेनापति द्रोणाचार्यांचा वध \nआज काय घडले... मार्गशीर्ष व. १२ श्रीजनार्दनस्वामींची समाधि \nशके १४९७ च्या मार्गशीर्ष व. १२ रोजी प��रसिद्ध सत्पुरुष आणि एकनाथमहाराज यांचे गुरु श्रीजनार्दनस्वामी यांनी समाधि घेतली.\nRead more about आज काय घडले... मार्गशीर्ष व. १२ श्रीजनार्दनस्वामींची समाधि \nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathicorner.com/pahila-paus-status-in-marathi-quotes-kavita-shubhechaa.html", "date_download": "2021-01-17T22:43:29Z", "digest": "sha1:PR3K4HKMZ2KLPFAPWOBR7OWPNSO7S7JO", "length": 16321, "nlines": 111, "source_domain": "marathicorner.com", "title": "Pahila Paus Status in Marathi, Quotes, Kavita, and Shubhechaa -", "raw_content": "\nपाहिला पाऊस स्टेटस मराठी मध्ये तुम्हाला जर पाऊस कोट्स मराठीत आवडत असतील तर आपण पहिला पाउस मराठीमध्ये सर्व हीच योग्य जागा आहे, पहिला पाऊस कविता असेल पहिला पाऊस शुभेच्छा आणि मराठीतील पाऊस कविता (पाऊस मराठी कविता) साठी हि योग्य जागा तुमच्या साठी आहे तर खाली काही अश्या प्रकारे सर्व काही दिले आहे नक्की पहा व आपल्या मित्रांना whatsapp आणि facebook वर share करा.\nया लेख मध्ये काय आहे\nHere are some ‘Pahila Paus Status’:- पहिला पाऊस म्हंटल कि आपल्याला सर्वाना खूप आनंद असतो आणि आपली अशी इच्छा असते की मी पावसात जाऊन बसावं आणि माझ्या सर्व चिंता असतील त्या धुवून टाकाव्यात. तेसेच आपल्याला आठवते कि ब्लँकेट घेऊन मस्त झोपावे, तसेच गाड्यावरची गरम गरम भजी खावी आणि एक चहाचा कप व एक पुस्तक घेऊन पावसाळ्याचे दिवस असेच घालवावेत. कारण या दिवसात आपल्या सर्वांना आनंद हवा असतो. तर तुम्ही काही पहिला पाऊस स्टेट्स मराठी मधील share करू शकता खाली दिले आहेत.\n“गडद रात्र + मुसळधार पाऊस + कोल्डनेस + छान ब्लँकेट = परिपूर्ण झोप”\n“या पाडणाऱ्या पाउसाचा आवाज ऐकलंय कधी खुप भारी असतो मनापासून ऐका कधीतरी…”\n“ब्लँकेट, चहाचा कप आणि एक पुस्तक घेऊन मला पावसाळ्याचे दिवस आवडतात.”\n“माझी अशी इच्छा आहे की पहिल्या पावसात बसून माझ्या सर्व चिंता धुवून टाकाव्यात.”\n“प्रत्येक��ला आनंद हवा असतो. कोणालाही दुखः नको आहे. पण आपण हे सुद्धा लक्षात घ्या थोड्या पाऊस शिवाय रेनबो सुद्धा नसतो.”\n“जेव्हा जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा मी तुला जाणवते/जाणवतो\n“मला पावसाच्या आवाजात झोपायला खूप आवडते.”\n“हा पाऊस मला तुझी खूप आणखी आठवण करून देतो.”\nपावसाचे स्टेट्स ही पावसाच्या संदर्भातील विविध उक्ती आहे जी आपल्याला पावसाळ्यात आपल्या सोशल मीडिया अकाउंट्स मधून आपले विचार व्यक्त करण्यासाठी वापरली जाऊ शकते. त्यांचा वापर पावसाळ्यामध्ये आपले फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स साठी करण्यासाठी केला जाऊ शकतो. खाली आम्ही नवीन पावसाचे स्टेट्स चा संग्रह दिला आहे.\n‘पाऊस खाली येऊ डे आणि आतापर्यंतच्या सर्व वेदना धुऊन जाऊ देत.’\n‘सर्व हंगामांपैकी सर्वात रोमँटिक असा असणार हंगाम तो म्हणजे पावसाळी हंगाम.’\n‘जेव्हा पाऊस माझ्या अंगावर पडतो तेव्हा मला खूप आनंद होतो.’\nHere is “Pahila Paus Quotes in Marathi”:- पाऊस हा आकाशातून पडणारा मुसळधार पाऊस आहे. हा पाऊस खरंच आपल्या जीवनात वर्षाव आणायचं काम नक्की करेल. कारण तीन प्रकारचे पाऊस आहेत त्यापैकी हा पहिला पाऊस आहे आणि या पाऊस निमित्ताने तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना पहिला पाऊस कोट्स share करू शकता.\n“जिथे आम्ही उभे राहतो तिथे पाऊस सुद्धा यादृच्छिक वाटतो.”\n“पावसामुळे मला एकटेपणा जाणवतो. पाऊस हा एक ढग आहे. तो खाली पडत आहे आणि त्याचे तुकडे तुकडे आपल्या वर खाली पाडत आहे. असे मला वाटते. निसर्गातील इतर गोष्टी तुटू शकतात हे जाणून घेणे मला अधिक चांगले करते.”\n“मानवाच्या गुंतागुंतीच्या जीवनाबद्दल निसर्गाच्या भव्य अश्या हळू हळू पाऊस पडत असतानाच त्याचा आवाज ऐकायला खूप छान वाटते.”\n“जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण करू शकणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पावसाचा आज एकने.”\n“कधी कधी आपण पावसाच्या सुगंध, आपल्या आवडीच्या जेवणाची चव किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आवाजासारख्या छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी म्हणजे हा पाऊस.\n“पाऊस पुन्हा सुरू झाला. त्याचा अर्थ किंवा हेतू नसून तो खूपच सहज, सहज कोसळला, परंतु स्वतःच्या स्वभावाची परिपूर्ती, जी पडणे हीच होते. “\n“सर्व हंगामाप्रमाणे आपण स्वागत केलेल्या पावसाला, अचानक पृथ्वी, आणि थंड हवा आणि आपण स्वच्छ करू शकतो.”\nHere is Some “Pahila Paus Shubhechaa in Marathi”:- येथे आज आपण पहिल्या पावसाबद्���ल काही शुभेच्छा देत आहोत जे आपल्याला आपल्या मित्रासह, कुटूंबातील आणि प्रियजनांबरोबर आपली अद्भुत भावना व्यक्त करण्यास मदत करतात. आम्ही आपल्याला एसएमएस, फेसबुक स्टेटस आणि व्हॉट्सअॅप स्टेटससाठी सर्वात सुंदर आणि मस्त पावसाळी शुभेच्छा देत आहोत. पावसामुळे सर्व लोक आणि विशेषत: मुलांसाठी आनंद मिळतो. हे दु: खी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणते. येथे हॅपी पावसाळी हंगामाचा एक मोठा संग्रह आहे, आशा आहे की आपल्याला आपल्या मनःस्थितीसारखे सर्वोत्कृष्ट शुभेच्छा आणि स्टेट्स सापडेल.\nजो सूर्यप्रकाश शुद्ध आणि ज्यात आनंद वाटतो त्याने पावसामध्ये पाहावे – पहिल्या पाउसाच्या हार्दिक शुभेच्छा\nया पाडणाऱ्या पावसात मी तुला कठोर चुंबन देऊ इच्छितो. – पाउसाच्या हार्दिक शुभेच्छा\nकालच्या सर्व वेदना धुवून जाव्यात असा पाऊस पडावा हीच देवाकडे इच्छा.\nप्रिय सूर्य, मला माहित आहे की आपण तेथे ढगांच्या मागे लपले आहात. लपवा लपवी चा खेळ सुरु करा आणि मजा करूया\nइंद्रधनुष्य मिळविण्यासाठी आपल्याला पावसातून चालत जाणे आवश्यक आहे, परंतु खरे प्रेम मिळविण्यासाठी आपल्याला वेदनातून चालत जावे लागते. – पहिल्या पाउसाच्या हार्दिक शुभेच्छा\nहे कदाचित आता वादळ असेल परंतु सदा सर्वकाळ पाऊस पडत नाही.\nजीवन एक वादळ आहे एकतर आपल्याला छत्री मिळेल किंवा पावसात नाचण्यास शिका.\nमला पावसाच्या आवाजात झोपायला आवडते. – पहिल्या पाउसाच्या हार्दिक शुभेच्छा\nप्रेमात पडणे हे पावसासारखेच असते, ते अकल्पितही नाही, परंतु ते पूर्णपणे पडण्यापूर्वी नेहमीच चिन्हे असतात. – पाउसाच्या हार्दिक शुभेच्छा\nHere is some “Kavita in Marathi”:- आपण सर्व वर्षभर वाट पाहतो ती म्हणजे पाऊस कधी येईल पण आपल्या पेक्षा सर्वात पहिली वात पाहणार फक्त शेतकरी असतो कारण त्याच सर्व जीवन हंगामाप्रमाणे असत आणि शेवटी एक दिवस असा असा येतो की तेव्हा पाऊस येतो आणि शेतकर्यान सोबतच आपण आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह खूप आनंद घेतो.\nपाऊस तुला चुंबन देतो\nतुमच्या डोक्यावर पाऊस चांदीच्या थेंबांसह पडून जातो…\nपाऊस आपल्याला एक लोरी गातो\nपाऊस फुटपाथवर तलाव सुद्धा बनवतो…\nपावसामुळे गटारामध्ये वाहणारे तलाव बनतात\nरात्री आमच्या छतावर पाऊस थोड्या झोपेची गाणी वाजवतात..\nआणि असा हा पाऊस खूप आवडतो. – शुभम पवार\nमला पहिला पाऊस आठवण करून देतो\nउन्हाळ्यातील धू�� घेऊन जातो,\nकायमचा पाऊस कधीच राहत नाही.\nज्याच्या आठवणी सुद्धा येत नाहीत.\nलवकरच आपण पुन्हा आपले कपडे परिधान कराल,\nत्यास सुंदर ठेवण्यासाठी खूप जपाल\nNote: आपल्या जवळ ‘Pahila Paus Status, Quotes, Kavita, and Shubhechaa’ चे अधिक माहिती असेल किंवा दिलेल्या Status किंवा माहिती मध्ये काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची पहिला पाउस: स्टेट्स, कोट्स, कविता, शुभेच्छा इन मराठी हा लेख आवडला असेल तर अवश्य Facbook आणि Whatsapp वर Share करायला विसरू नका.\nमहावितरण कृषी योजना 2021 ते 2023\nयशवंत घरकुल योजना फॉर्म 2021 | समाज कल्याण विभाग\nकुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | mahadiscom.in pm kusum\nस्वामित्व योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/public-utility/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%8F%E0%A4%9C%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-17T21:11:10Z", "digest": "sha1:PEILQCH35IZG7W5G6KJFKU4W3TZF4IY3", "length": 4018, "nlines": 94, "source_domain": "solapur.gov.in", "title": "महात्मा फुले कॉलेज ऑफ एज्युकेशन | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nमहात्मा फुले कॉलेज ऑफ एज्युकेशन\nमहात्मा फुले कॉलेज ऑफ एज्युकेशन\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 08, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/36", "date_download": "2021-01-17T22:11:21Z", "digest": "sha1:5EWRSHGS5SBLGWCMSSGBTSKVHWU4SUMO", "length": 16045, "nlines": 208, "source_domain": "misalpav.com", "title": "समाज | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nदिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.\nRead more about मिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nबिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं\nRead more about महामानवास अभिवादन\nमालवणचे देवधर: काही मौखिक आठवणींची नोंद\nचलत मुसाफिर in जनातलं, मनातलं\n(नोंद: या आठवणी त्रोटक आहेत. एका संध्याकाळी दोनतीन तास चाललेल्या गप्पांवरून दुसऱ्या दिवशी जे व जितके आठवले तसे नोंदले आहे. यात जातिसंस्था, शिवाशीव वगैरे प्रथांचा उल्लेख काळानुरूप आला असला तरी त्यांचे उदात्तीकरण करण्याचा मुळीच हेतू नाही. कुणाला ते तसे उल्लेखही अनुचित वाटण्याची शक्यता आहे, त्यांची आधीच माफी मागतो)\nRead more about मालवणचे देवधर: काही मौखिक आठवणींची नोंद\nvcdatrange in जनातलं, मनातलं\nसावर्डे - नाशिक, पालघर अन् ठाणे जिल्ह्याच्या टोकावरलं आदिवासी गावं. . . पुर्णत: जंगलात. तीन डोंगरांच्या मध्ये दरीत वसलेलं. वस्ती १२५ कुटुंबांची. अजुनही बारमाही रस्ता नाही. म्हणजे आता पावसाळ्यात चार महीने गाडी घेवुन या गावात जाता येणार नाही. अशी परिस्थिती होती सन २०१८ पर्यंत. सावर्डे गाव गेल्याच वर्षी रस्त्यानं जोडलं गेलयं, ते स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी. मोखाडा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायती अंतर्गत असलेलं सावर्डे गावात पोहोचायला दरीतील घाट उतरुन जावं लागतं.\nशेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती\nजानु in जनातलं, मनातलं\nसध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि ���रकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.\nRead more about शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती\nसरतील कधी शोष शोषितांचे\nअरुण मनोहर in जनातलं, मनातलं\nसरतील कधी शोष शोषितांचे\nभाग ७ - उलट-पलट\nआदिकाळापासून चालत आलेली व्यवस्था. तिने घर सांभाळायचे आणि पुरुषाने उदरनिर्वाहाचे बघायचे. यात कधीतरी अहंकार आणि आपल्यावरच ती अवलंबून आहे हा गैरसमज शिरला. हळूहळू कुटुंबव्यवस्था नावाखाली तिचे पद्धतशीर शोषण सुरू झाले. तिचा घरच्या कामांसाठी वापर करणे, शिकून काय करायचेय, घराची कामे करायला शिक्षणाचे चोचले कशाला हवे, स्त्री म्हणजे अबला अशी मानसिकता पसरवून तिचा गैरफायदा घेणे.. जिथेजिथे शक्य होईल तसे शोषण जगभरात होऊ लागले. अनेक अपवादही असतील, पण थोड्याफार फरकाने तिच्या शोषणाचे चित्र ठळक दिसत होते.\nRead more about सरतील कधी शोष शोषितांचे\nलई भारी in जनातलं, मनातलं\nसोनचाफा आवडतो मला; विशेषतः त्याचा सुगंध. सगळ्यांनाच आवडत असणार. बर्‍याच वर्षांपूर्वी दादर स्टेशन बाहेर पहिल्यांदा बघितला आणि घेण्याआधी वास घेऊन बघत होतो तर फुलवाल्या आजी म्हणाल्या, \"बाळा, वास घेऊ नये. देवाला वाहतात फुलं\nRead more about कोमेजलेला सोनचाफा\nसरतील कधी शोष शोषितांचे\nअरुण मनोहर in जनातलं, मनातलं\nRead more about सरतील कधी शोष शोषितांचे\nसरतील कधी शोष शोषितांचे\nअरुण मनोहर in जनातलं, मनातलं\nएक दीर्घकथा सुरू करीत आहे. हजारो वर्षांच्या कालपटावर ही घडली आहे, व पुढे घडणार आहे. माणसे बदलतील, स्थलकाल बदलतील.. पण माणूस बदलणार नाही.. नक्की\nRead more about सरतील कधी शोष शोषितांचे\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.vishalgarad.com/%E0%A4%96%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AA/", "date_download": "2021-01-17T23:07:36Z", "digest": "sha1:4MA4RDUPJRCHK3ORUCRE6VAVG32ZRRV6", "length": 10132, "nlines": 83, "source_domain": "www.vishalgarad.com", "title": "खबरदार ! युवराजांचं राजेपण जपा | Vishal Garad", "raw_content": "\nछत्रपती संभाजी महाराजांनी अजरामर ईतिहास घडवला ही प्रकृती होती, त्यांचा जाज्वल्य ईतिहास ईमाने ईतबारे जतन करणे ही आपली संस्कृती आहे. परंतु स्वतः संशोधन न करता दुसऱ्यांच्या उष्ट्या वादग्रस्त लिखानाचा आधार घेऊन महापुरूषांबद्दल चुकीचे लिखान करणे ही विकृती आहे जी विकृती डाॅ.शोभा साठे नामक लेखिकेने “समर्थ श्री रामदास स्वामी” या पुस्तकातुन केली आहे. सर्वप्रथम याचा मी तीव्र निषेध करतो. त्या लेखिकेने तथाकथित पुस्तकात नेमके काय लिहिले आहे तो मजकुर इथे शेअर करणे मी मुद्दाम टाळला आहे; कारण त्यांनी लिहिलेले ते शब्द उगांच हजारो लोकांपर्यंत पोहचवून पुन्हा त्यांचाच हेतू साध्य होईल म्हणुन. पण हल्ली अशा विकृतींना जरा जास्तच जोर चढलाय. सुपिक मेंदुमध्ये असे नासके विचार जन्माला घालण्यामागे कारणेपण तशीच असावीत बहुधा. आज सोशल मिडियामुळे अशा विकृत गोष्टी लगेच समोर येत आहेत पण विचार करा व्हाॅट्स अॅप आणि फेसबुकच्या आधी असे विकृत लिखान असलेली कितीतरी पुस्तके आमच्याच माणसांच्या उबऱ्यापर्यंत पोहचली असावीत. ज्यांनी महापुरूषांबद्दल एक अवाक्षरही वाचले नसेल अशांनी जर असे विकृत लिखान वाचले तर तेच खरे समजून ते वागतील, जगतिल. त्यांच्या डोक्यावर छापलेली हि विषारी शाई पुसायला पुन्हा आपली किती वर्ष जातील \nविकृती करणाऱ्याचे लिंग न पाहता त्याची मानसिकता ठेचायला हवी. गाबुळा अभ्यास करून महापुरूषांबद्दल भलतं सलतं लिहिणाऱ्यांना लाज वगैरे नसतेच मुळी म्हणुनच तर ते बदनामी करू शकतात. महापुरूषांच्या विचारांचा प्रभाव असलेली माणसं चुकीचा ईतिहास लिहित नाहीत आणि सांगतही नाहीत. परंतु हेतुपुरस्पर एखाद्या व्यक्तिमत्वाला संशयाच्या भोवऱ्यात उभा करून बदनाम करण्याचे षडयंत्र जर कोणी रचत असेल तर त्यांना नक्कीच धडा शिकवायला हवा आणि वाचनातुन हे विष लहान लेकरांना पाजण्याचा हा डाव वेळीच हाणुन पाडायला हवा. या ज्या कोणी बाईं राजांबद्दल चुकीच्या गोष्टी वकल्या आहेत त्यांची डाॅक्टरकी गटारीत भिजवायला हवी. त्यांनी जे काही संदर्भ यासाठी वाचले असतील ते देखील बदनामीचे झरेच असावेत. मी कुणी ईतिहासकार नाही आणि शास्रज्ञही नाही परंतु एक शंभूभक्त म्हणुन आजवर संभाजी महाराजांचा जेवढा केवढा ईतिहास वाचला असेल त्यातुन मला प्रचंड प्रेरणाच मिळाली आहे. कायद्याचे राज्य असल्याने न्यायिक मार्गाने निषेध नोंदवत आहोत अन्यथा अशी विकृती करण्याऱ्यांची बोटेच छाटायला हवीत. सत्य असेल तर जरूर मांडा पण असत्याला आपल्या सोयीने सत्य करून जर कोणी आमच्या अस्मिता दुखावत असेल तर त्याची गय केली जाणार नाही हे लक्षात ठेवा.\nपाण्यावर तरंगता तोफखाना तयार करणारे छत्रपती संभाजी महाराज पहिले राजे होते. आता तोफखाना चालवायचा म्हणल्यावर त्यासाठी दारूगोळा तर अत्यावश्यकच असतो की. मग असा दारूगोळा खरेदी करण्यासंदर्भातली समकालिन पत्रे व तत्सम साहित्य काही गिण्यान मातीत गेलेल्या आणि हेतुपुरस्पर शंभुराजांना बदनाम करणाऱ्या व्यक्तींनी संदर्भ म्हणुन घेतले आणि त्यातला ‘गोळा’ काढुन फक्त ‘दारू’ याच शब्दाला अधोरेखित केले आणि नासवला आपल्या पराक्रमी, चारित्रवान युवराजांचा ईतिहास. लिहायची एवढीच खुमखुमी आली असेल तर जिवंत असलेल्या माणसांबद्दल लिहा की. हयात नसलेल्या व्यक्तींना बदनामीचा हार कशाला घालता. आणि तसंही छत्रपतींबद्दलच हे सगळं का घडतंय याचे एकमेव कारण म्हणजे प्रत्येकाच्या ह्रदयात असलेले त्यांचे अढळ स्थान. समाजाचे लक्ष जलद गतीने विचलित करण्याचे विखारी माध्यम कोणते असेल तर ते म्हणजे महापुरूषांची बदनामी; आणि समाजकंटक नेमकं हेच करत आले आहेत, बस्स झालं आता, खबरदार \nवक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड\nदिनांक : १३ ऑक्टोंबर २०१८\nNext articleवाचाल तर वाचाल\n© दत्तगुरुचे सेवेकरी सौदागर मोहिते साहेब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hindi.waraquetaza.com/2020/12/02/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-157-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A/", "date_download": "2021-01-17T21:02:09Z", "digest": "sha1:2RKNMQKNDZ7YYHCGGOA4NSS5ZMVLNF5B", "length": 5144, "nlines": 81, "source_domain": "hindi.waraquetaza.com", "title": "जिल्ह्यात 157 रुग्णांवर उपचार सुरू, 18 रुग्णांची वाढ - Waraqu-E-Taza Hindi News", "raw_content": "\nजिल्ह्यात 157 रुग्णांवर उपचार सुरू, 18 रुग्णांची वाढ\nLeave a Comment on जिल्ह्यात 157 रुग्णांवर उपचार सुरू, 18 रुग्णांची वाढ\nपरभणी, दि. 2 :- जिल्ह्यातील 19 रुग्णांचे अहवाल मंगळवार दि.1 डिसेंबर 2020 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7143 एवढी झाली आहे. त्यापैकी 6697 बरे झाले त��� 289 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 157 जणांवर उपचार सुरु असून मंगळवार दि.1 डिसेंबर रोजी एकुण 9 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 1 हजार 739 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 157 तर व्हॅकन्ट बेड 1 हजार 582 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.\nराज्य शासनाचा मोठा निर्णय, नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार\nMaharashtra announces night curfew : Night Curfew in Maharashtra : उद्यापासून राज्यात 15 दिवस रात्री संचारबंदी, मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nUPI इस्तेमाल करने वाले ग्राहकों के लिए स्टेट बैंक ने जारी किया अहम इन्फॉर्मेशन\nचिकण व मटण विक्रेत्यांची होणार आरटीपीसीआर तपासणी\nGoogle सर्च पर व्हाट्सएप उपयोगकर्ताओं के मोबाइल नंबर मिले\nAadhaar की मदद से बस 10 मिनट में बन जाएगा आपका Pan Card\nनांदेड: जिल्ह्यात 26 नोव्हेंबरपासून जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू\n20 महीने की बच्ची भारत की सबसे कम उम्र की अंग दाता बनी, पांच जिंदगियों को बचाई\nसीबीआई ने अपने ही मुख्यालय में ली तलाशी\nफाइज़र का टीका लगने के कुछ समय बाद ही नोर्वे में 23 मरीजों की मौत\nPrevious Entry कोविड-19: तेलंगाना में 565 नये मामलें\nNext Entry 30 कोरोना बाधितांची भर तर 38 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी तर एकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-17T21:18:24Z", "digest": "sha1:Y5JYFWGO6DD7I364USJ76ZME2TLUFTFI", "length": 49843, "nlines": 134, "source_domain": "navprabha.com", "title": "गोवा मुक्तीच्या उंबरठ्यावर | Navprabha", "raw_content": "\n१९ डिसेंबरच्या रात्री लष्करी अधिकार्‍यांसमोर शरणागतीच्या औपचारिक दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आणि अशा तर्‍हेने साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीजांनी गोव्यावर लादलेल्या गुलामगिरीचा अंत झाला. या काळात पोर्तुगीजांनी जे जे काही भारतीय आहे असे त्यांना वाटले ते ते सर्व म्हणजे इमारती, मंदिरे, साहित्य, संस्कृती, भव्य प्रासाद वगैरे सर्वच्या सर्व उध्वस्त करून टाकले. शेकडो वर्षांच्या या दडपशाहीनंतरही गोमंतकीयांनी दिलेला हा लढा सामान्यांचा नव्हता. मुक्तिदिनी मी सगळ्यात आनंदी व्यक्ती असल्याचे मला जाणवत होते.\nगोव्यावरील संकटांच्या बाबतीत भारत सरकारच्या धोरणात्मक दृष्टिकोनात अत्यंत महत्त्वाचे बदल घडून येण्याची चिन्हे मध्यंतरी दिसायला लागली. तत्कालीन वरिष्�� भारतीय पोलीस अधिकारी श्री. जी. के. हांडू, जे प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षादलाचे मुख्य होते आणि त्यांचे अत्यंत विश्‍वासू म्हणून गणले जायचे. त्यांच्याकडे गोवा, दमण आणि दीव हद्दीचा ताबा होता. १९६१च्या आरंभास कधीतरी त्यांनी मला निरोप पाठवला आणि तातडीने मुंबईच्या त्यांच्या कचेरीत येऊन भेटण्यास सांगितले. त्यानुसार मी मुंबईला जाऊन हांडूना भेटलो. त्यांना गोव्याच्या परिस्थितीबाबतीत प्रत्यक्षदर्शी माहिती जाणून घ्यायची होती. मी त्यांना आमच्या संघटनेचे गोवा, दमण आणि दीवमधील कार्य, तसेच पोर्तुगीजांचे गोमंतकीय जनतेवरील अत्याचार आणि दडपशाही याविषयी इत्थंभूत माहिती पुरवली. त्यानंतर त्यांनी मला जे काही सांगितले त्याच्यामुळे माझे विचारचक्र फिरायला लागले. त्यांनी म्हटले, ‘‘प्रभाकर हे पहा, आम्ही या वर्षाच्या अखेरीस (१९६१) अथवा नव्या वर्षाच्या आरंभास कोणत्याही परिस्थितीत गोव्यात शिरकाव करू’’. त्यांनी माझा एकेरी नावाने उल्लेख केल्यामुळे मी आश्‍चर्यचकित झालो. त्यांनी आश्‍वासन देऊन मला जिंकून घेतले होते. जेव्हा त्यांनी गोवा १९६१-६२मध्ये मुक्त होणारच, असे सांगितले तेव्हा त्यांच्या आवाजात मला प्रखर आत्मविश्‍वास जाणवला.\nमला नेहरूंच्या धोरणाबाबतीत अजून शंका होती. कारण ते शांततापूर्ण समेट घडवून आणण्याचा पुरस्कार करत होते ज्यामुळे पोर्तुगीजांना प्रोत्साहन मिळत होते. भारत स्वतंत्र होऊन जवळजवळ १४ वर्षांचा काळ लोटला होता आणि आम्हाला गुलामगिरीत जगण्यासाठी सोडून देण्यात आलं होतं. भारतास स्वातंत्र्य लाभल्यानंतर गोव्याच्या वाट्यास कधी नव्हे तितक्या हालअपेष्टा आल्या असल्याचे मी त्यांच्या नजरेस आणून दिले. पोर्तुगीजांनी भारतीय सार्वभौम देशाचे डझनावर सत्याग्रही मारले होते आणि ते भारतीय हद्द म्हणजे जणूकाही आखाती देशाची हद्द असल्याप्रमाणे वागत होते आणि भारताने याबाबतीत नेहमीच दुर्लक्ष केल्याचे मी त्यांना सांगितले. मला आश्‍वस्त करत हांडू मला म्हणाले, ‘‘प्रभाकर, आता ते सगळे विसर. आता आपल्याला आपले लक्ष्य साध्य करण्याकरिता कठीण परिश्रम करायचे आहेत. या संदर्भात तुला वरचेवर मला भेटावं लागेल आणि तुझ्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे’’, ऐकून मी हरखून गेलो. भारताचे हे आश्‍वासन मी जाऊन आमच्या कार्यकर्त्यांना आणि गोमंतकीय जनतेस सां���ावे असे त्यांनी मला सांगितले. मी प्रचंड आशा-अपेक्षा घेऊन गोव्यात परतलो. त्यांनी मला काही शस्त्रसाठा देऊन गोव्यातील आमच्या आंदोलनास मदतही केली. आता मला काहीतरी घडणार असल्याची चाहूल लागली होती. लष्कराच्या वर्तुळात वारंवार घडून येणार्‍या उच्चस्तरीय बैठका याचे द्योतक होते. गोवा, दमण आणि दीवच्या भौगोलिक आणि स्थानिक भूआराखड्याची माहिती विशेष आस्थेने गोळा करण्यात येत होती.\nत्यांनी मला मोलेच्या पोर्तुगीज लष्करवजा पोलीसचौकीपासून भारतीय हद्दीवरील अनमोड घाटाच्या संपूर्ण परिसराचा आलेख गोळा करण्याची विनंती केली. गोव्यात आता चळवळीने गती घेतली होती. ऑगस्ट १९५४ पासून मोठ्या प्रमाणात सत्याग्रहास आरंभ झाला होता आणि कितीतरी सत्याग्रहींनी गोव्याच्या सर्व हद्दींवरून गोव्यात प्रवेश केला होता. मुक्तिलढ्याची गती दिवसेंदिवस झपाट्याने वाढली होती आणि भारत सरकारची फौज मध्यस्थीसाठी कोणत्याही क्षणी घुसेल याची भीती पोर्तुगीज साम्राज्यात पसरली होती. दादरा, नगरहवेलीचा मुक्तिलढा यशस्वी होण्याचे कारण म्हणजे भारतीय सेनेचा लाभलेला पाठिंबा असा त्यांचा विश्‍वास होता. भारतीय सेनेचा तळ बेळगावला होता. गोव्याला अत्यंत जवळ असलेला हाच एक लष्करी तळ होता आणि अनमोड आणि बेळगाव या दरम्यानचे अंतर फक्त ५० ते ६० किलोमीटर होते. त्यांनी कल्पना केली की गोव्यावर जर हल्ला झाला तर त्यात बेळगावच्या लष्करी अधिकार्‍यांचा समावेश असेल.\nमला केलेल्या विनंतीनुसार मी चार कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अनमोड घाटातून गोव्यात प्रवेश केला. आमच्या असे लक्षात आले की अनमोड ते मोलेपर्यंतचा संपूर्ण १२किमीचा रस्ता डोंगर कोसळवून बंद करण्यात आलेला आहे. पोर्तुगीजांनी सर्व रस्ते उध्वस्त करून वापरासाठी निरुपयोगी करून टाकले होते. माझे काम होते ह्या सर्व रस्त्यांचे आणि त्यावर पडलेल्या खड्‌ड्यांचे त्यांच्या लांबी-रुंदीसह फोटो काढायचे. आमच्यापुढे अडचण होती ती म्हणजे आम्ही कॅमेर्‍याच्या फ्लॅशचा वापर करू शकत नव्हतो कारण त्याचा प्रकाश मोलेपर्यंत दृष्टीस पडला असता आणि तेथे तळ ठोकून असलेल्या पोर्तुगीज लष्कराच्या ते लक्षात आले असते. तेथे त्यांचे लष्कर जय्यत तयारीनिशी तळ ठोकून होते आणि त्यांच्यापाशी रणगाडेसुद्धा होते. त्यामुळे आम्हाला मोलेजवळील जंगलात सूर्योदय होईपर्यंत प्रतीक्षा करत थांबावे लागले आणि नंतरच उध्वस्त करण्यात आलेल्या रस्त्यावरील खड्‌ड्यांचे सर्व बाजूंनी फोटो काढले. सांब्रे, बेळगावच्या राज्य राखीव पोलीस दलाचे कमांडर श्री. एस.एस. जोग हे आमच्याशी संपर्क साधून होते. त्यांना आणि इतर लष्करी अधिकार्‍यांना आमचे फोटो आणि इतर काम अत्यंत स्तुतीपात्र भासले. जर आता कोणतीही कृती करावयाची झाल्यास ती अनमोडमार्गेच केली जाईल याची मला कल्पना आली. त्याप्रमाणे त्यांनी हिशेब करून ते रस्ता रणगाडे आणि इतर यंत्रे गोव्यापर्यंत सहजपणे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी कॅटरपिलर तसेच बुलडोझरची व्यवस्था करण्याच्या कामाला जुंपले.\nगोव्यावर करण्यात येणार्‍या लष्करी कारवाईच्या योजनेस ‘ऑपरेशन विजय’ असे जरी नामकरण करण्यात आले होते तरी त्याविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. तरी मला खात्रीपूर्वक जाणीव होती की लष्करी कारवाई करताना अनमोडच्या बाजूने मुसंडी मारणे अत्यंत योग्य आहे. त्याचबरोबर श्री हांडू आणि लष्कराचे इतर उच्चपदस्थ अधिकारी नद्या, पूल यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करत असल्याचीही मला जाणीव होती. आम्ही भूमिगत कार्यकर्ते अगदी उचंबळून आलो होतो आणि भारत सरकारने गोव्याच्या मुक्तीचा प्रश्‍न गांभीर्याने घेतल्याचे, तसेच कुठल्याही क्षणी कृती करण्यात येईल याची आम्हाला खात्री झाली होती. आमच्यावतीने आम्ही पोर्तुगीजांच्या साधनसुविधांवर जेथे जेथे शक्य आहे तेथे हल्ला करण्याची संधी घेतली. मडगावच्या मोंते टेकडीवर लष्करी तळ होता. तेथील काही आस्थापनांची आम्ही हल्ला चढवून नासधूस केली. रावणफोंड, बाळ्ळी-केपे, काणकोण तसेच इतर ठिकाणच्या सैनिकी चौक्यांवर हल्ले केले. आमचा उद्देश त्या ताब्यात वगैरे घ्यावयाचा नव्हता तर त्यांच्या सशस्त्र दलाचे नीतिधैर्य खच्चीकरण करण्यासाठी त्यांना उसकवण्याचा तो प्रयत्न होता. या दरम्यान पोर्तुगीजांनी सर्व पूल आणि रस्त्यावरील लहान-मोठे साकव वगैरे उडवून टाकण्याच्या उद्देशाने जागोजागी सुरंग पेरून ठेवले. भारत सरकारने काही कृती केलीच तर पूल उडवून देण्याचा त्यांचा हा कट होता, ही गोष्ट लपून राहिली नव्हती. पोर्तुगीजांनी खाण कंपन्यांचे पन्नासपेक्षा अधिक ट्रक आणि त्यांच्यापाशी उपलब्ध असलेली संपूर्ण स्फोटके गोळा करून संभाव्य वापरासाठी जवळ ठेवली होती.\nयावेळी नेहरूंना पोर्तुगीज वसाहतवाद शक्य तितक्या लवकर नामशेष केला जावा या मताच्या देशांतर्गत जनतेकडून, त्याचप्रमाणे कित्येक आफ्रिकी राष्ट्रवादी तसेच अलिप्त राष्ट्रांच्या नेत्याकडून येणार्‍या दबावास जबरदस्त तोंड द्यावे लागले होते. दिल्लीत घेण्यात आलेल्या गोमंतकीय सर्वपक्षीय बैठकीतसुद्धा लवकरात लवकर लष्करी कारवाईच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला होता. पोर्तुगीज सरकारने सगळ्या स्तरांवर रणगाडे, सशस्त्र वाहने आणि पलटणीचे संचलन शहरात सुरू केल्याची कल्पना भारत सरकारला होती. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पणजी, वास्को त्याचप्रमाणे इतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच नोव्हेंबर महिन्यात सियाटो राष्ट्रसंघातील अमेरिकन, ब्रिटीश, तुर्की, पाकिस्तानी आणि इराणी आरमार गोव्यापासून १५० मैल अंतरावरील अरबी समुद्रात होणार्‍या नाविक कवायतीत भाग घेणार होते. अशा या पार्श्‍वभूमीवर भारत सरकार नजदीकच्या काळात संभवणार्‍या कुठल्याही गोष्टीसाठी तयार होते. अत्यंत वेगाने घटना घडत होत्या. परंतु कोकणीत ‘काळ आयलो पूण वेळ येवंक नासलो’ म्हणजे काळ आला होता पण वेळ आली नव्हती… असे जे म्हटले जाते त्याप्रमाणे भारत सरकार योग्य संधीच्या प्रतीक्षेत होते आणि ती संधी लवकरच चालून आली.\n१७ नोव्हेंबर १९६१ रोजी साबरमती नावाचे प्रवासी जहाज मुंबईहून कारवार मार्गे मंगळुरला जात असताना त्यावर अंजदीव बेटावरील पोर्तुगीज सैन्याने गोळीबार केला. एक गोळी जहाजावरील एका अधिकार्‍यास लागून तो जखमी झाला. सदर घटनेमुळे भारतीय आरमाराच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. भारत सरकारने ताबडतोब त्या भागात गस्तीकरता लढावू गलबते पाठवली. पोर्तुगीजांनीसुद्धा आल्बकेर्क नावाचे आपले लढाऊ गलबत अंजदीव बेटावर पाठवले. अंजदीव बेटावरील पोर्तुगीज सैन्याला भारत सरकारकडून सुडाचा हल्ला होण्याची भीती वाटू लागली. हल्लेखोर जहाजातून नव्हे तर लपत छपत इतर मार्गाने बेटावर प्रवेश करतील अशीही त्यांना भीती वाटली. जवाहरलाल नेहरूंच्या लोकसभेतील वक्तव्यामुळे यात भरच पडली. हा सगळा प्रकार कधी घडला तर जेव्हा सुरमई (विसवण)सारखे महागडे मासे त्या बेटाजवळ पकडण्याचा काळ होता तेव्हा. नेहमीप्रमाणे भारतातील माजाळी गावातील मच्छीमार आपल्या होड्यातून रात��रीच्या वेळी अंजदीव बेटाजवळील भागात गेले होते.\nतेव्हा २४ नोव्हेंबर १९६१च्या रात्री बेटावरील पोर्तुगीज सैन्याने काही होड्या बेटाच्या दिशेने येताना बघितल्या. त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात आत्माराम कोचरेकर नावाच्या मच्छीमाराच्या मांडीत गोळी घुसली. त्यामुळे जोराने रक्तस्राव सुरू झाला. समुद्र खवळलेला असल्याने होडी किनार्‍यावर नेण्यासाठी लांबचा मार्ग घ्यावा लागला. जेव्हा त्याला किनार्‍यावर आणले तेव्हा पहाटेची साडेचारची वेळ झाली होती. त्यामुळे त्याला वैद्यकीय मदत मिळू शकली नाही आणि तो मेला. खरं म्हणजे जखम त्याच्यावर मृत्यू ओढवण्याएवढी गंभीर नव्हती. परंतु त्या मच्छिमार्‍याला रक्त थांबवण्यासाठी काळजी कशी घ्यावी याचे ज्ञान नसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. ही घटना म्हणजे आम्हा भूमीगत कार्यकर्त्यांचे कृत्य असा लोकांचा समज तेव्हा झाला होता आणि आजपावेतो तो कायम आहे. परंतु तो प्रकार पोर्तुगीजांच्या विनाकारण झालेल्या घबराटीमुळे घडून आला होता असा माझा दावा आहे.\nभारत सरकारला कृती करण्यासाठी ही योग्य संधी होती आणि माझ्या आठवणीनुसार सदर घटनेच्या तिसर्‍या अथवा चौथ्या दिवसी हद्दीचे संरक्षण करणार्‍या राज्य राखीव पोलिसाला बिनतारी संदेश आला की लष्कराने कूच केलेली आहे. लष्करासाठी झांसी, आग्रा आणि इतर लष्करी केंद्रांवरून रेल्वेगाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या.\n१४ डिसेंबर रोजी आम्ही ज्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करत होतो तो आदेश आला आणि १८ डिसेंबर रोजी लष्कराने गोव्यात कूच करण्यास आरंभ केला.\nमी गोव्यात आमच्या कार्यकर्त्यांना आणि इतरांना भेटून एकंदर घटनेचारिपोर्ट श्री. हांडूंना देण्यासाठी माजालीला गेलो. मी आता आर्मी राजपूतांबरोबर राहावे असे त्यांनी सांगितले. तथापि १५ आणि १६ दरम्यानच्या काळात, आम्ही पर्तगाळ मठाजवळ मुख्य रस्त्यावर एक शक्तिशाली बॉंब पेरला होता. या रस्त्यावरील स्फोटात एक रणगाडा उध्वस्त होऊन तीन गोरे सैनिक ठार झाले होते. १७डिसें.च्या रात्री आम्ही एक कपट करायचे ठरवले. माजाळीत जे लष्कर उभे करण्यात आले होते त्याची शक्ती काही रेजिमेंटची नव्हती तर पूर्ण विभागाची म्हणजे जवळ जवळ २१ हजारच्या संख्येने सैन्य आणि साधनसामुग्री अशी होती. या विभागातील संपूर्ण मनुष्यबळाला जेवण तयार करण्यासाठी मोठ्या संख्येने पाकखाने आणि चुली उभारण्यात आल्या होत्या. पण जमिनीवरील या रिकाम्या पाकखान्यातील फक्त जळण तेवढे दृष्टीस पडत होते. हे अशा प्रकारचे कपट अत्यावश्यक होते. कारण हद्दीवरील लष्करात पोर्तुगीज एजंट असायचे. आम्ही भूमीगत कार्यकर्त्यांनी ही संधी दवडली नाही. पोळेतील मुख्य पोलीस परदेशगमन चेकपोस्ट उध्वस्त केला. आतापर्यंत इतर बहुतेक पोलीस चौक्या ओसाड पडल्या होत्या आणि त्यातील पोलीस गायब झाले होते.\nसूर्यास्तावेळी आम्ही गोव्यात प्रवेश करत होतो तेव्हा मी नेतृत्व करणार्‍या वाहनात, शक्तिमान ट्रकमध्ये होतो. आमचे कितीतरी कार्यकर्ते आमच्यापुढे कधी चालत तर कधी लष्करी वाहनातून संचलन करत होते.आम्ही सकाळी ८ वा. पैंगिणी गावात पोहचत आलो होतो. तेव्हाच आमच्या कानावर एक प्रचंड धमाका आला. पोर्तुगीजांनी अर्धा फोंड पूल उडवल्याचा तो पुरावा होता. तो पोळे ते मडगाव मार्गावरील महत्त्वाचा पूल होता. आमचे कार्यकर्ते त्या भागात संचलन करत असताना मी पोर्तुगीज पकडत असलेल्या मोरसे (बिनतारी) सिग्नलचा सोध घेऊन पोर्तुगीजांच्या त्या भागातील अस्तित्वाचा शोध लावण्यात यश मिळवले. सुमारे दहा सशस्त्र रणगाडे आणि वाहने बरीच आघाडीवर होती. त्यांनी अर्दाफोंड नदीच्या दुसर्‍या बाजूला झाडीत दबा धरला होता आणि आमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मी त्वरित मागे धावलो आणि आमच्या लष्करास ज्याचे नेतृत्व मेजर नायर करायचे, त्यांना सावध केले. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या तुकडीस वाहन सोडून जागा घ्यायचा आदेश दिला.\nआपल्या वाहनातून बाहेर उडी गेत ते आता जमिनीवर आपली जागा घेणार तोच जवळ जवळ १५ मिनिटांच्या आत पोर्तुगीजांचा हल्ला सुरू झाला. त्यांनी मोठे मोठे वृक्षसुद्धा वगळले नाहीत. ते मोडून आमच्यावर पडत होते. पोर्तुगीजांच्या मार्‍याची अचूक दिशा कोणती याचा तपास लावल्यानंतर थोडा काळ माघार घेतल्यासारखे भासणार्‍या भारतीय लष्कराने रोखठोक जबाब द्यायला आरंभ केला. पोर्तुगीजांनी भारतीय मार्‍यास बेजबाबदारपणे उत्तर दिले. ते एवढ्या वेगाने गेले होते की नंतर आम्हाला त्यांची चिलखती वाहने उध्वस्त झालेल्या अवस्थेत सापडली. त्यांनी फक्त पलायन आरंभलं आणि काणकोणचं सैन्यसुद्धा मागे घेत शेवटी करमल घाटाच्या जंगलात जागा घेतली. आमच्या लष्करास आता अर्धाफोंड नदी ओलांडायची होती. माझ्या नेतृत्वाखाली १९५७ साली आम्ही या पुलावर आणि त्याच्या रक्षकांवर हल्ला केला होता. तो पूल तेव्हापासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी असुरक्षित गणला जात होता.\nपोर्तुगीजांनी मागाहून नदीला एक बगलरस्ताही बांधला होता जो पावसाळ्यानंतर कोरडा पडत होता. मला या बगलरस्त्याची कल्पना होती. मी तो लष्करास दाखवला खरा पण तिथे सुरुंग पेरले असण्याची शक्यता माज्या लक्षातही आली नाही. आमच्या आरंभीचे वाहन या बगलमार्गावरून नदी ओलांडताना उडाले आणि त्यात वाहनचालक आणि दोन जवान शहीद झाले. आता आम्ही आमच्या मार्गावर थांबलो. मी ते सुरुंग काढून टाकण्यासाठी व्यवहार्य खुबी वापरण्याचे ठरवले. आम्हाला लोकांचे चांगले सहकार्य लाभत असल्याने आम्हाला दोन रेडे मिळणे कठीण नव्हते. आम्ही त्यांना मोठे लाकडी ओंडके बांधले आणि त्या मगलमार्गावरून त्यांना हाकलले. या प्रक्रियेत एक सुरुंग उडाला आणि दुसरा गावाच्या जोडरस्त्याला लागून असलेल्या चक्कीजवळ सापडला. त्या रेड्यांना लांब दोरखंडांनी बांधलेले असल्याने त्यांना काहीच इजा झाली नाही आणि नंतर त्यांच्या मागून संध्याकाळी ४ वाजता आम्ही काणकोणला, जिथे लष्कर रात्रीच्या वेळी तळ ठोकणार होते तिथे पोचलो.\nदरम्यान संध्याकाळी ४ वा. काहीतरी अनपेक्षित घडून आले. उत्तरेकडून गोव्यात केलेली तुकडी मांडवी नदीच्या काठावरील बेती गावात पोहोचलीसुद्धा होती. आणि ती नदी ओलांडून पणजीत प्रवेश करण्यासाठी परवानगी मागत होती. आम्हाला ही सर्व माहिती बिनतारी संदेशातून उपलब्ध झाली होती. त्यांना आदेशाची प्रतीक्षा करण्यास सांगितले आणि सायं. ५ वा. नदी न ओलांडण्याचा, तसेच बेतीतच तळ ठोकून राहण्याचा त्यांना आदेश आला. नंतर संध्या. ६ वा. ते दुसर्‍या दिवशी सकाळी नदी ओलांडू शकतात असा संदेश आला. पोर्तुगीज सगळीकडे सशक्त प्रतिकार करण्यात अपयशी ठरल्याने संपूर्ण योजनेचाच विचका झाला. मेजर जनरल सी. पी. कॅन्डेथ (७व्या विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग) ज्यांनी अवजड वाहने आणि ज्यात जमीन तसेच पाण्यातूनही जाऊ शकणार्‍या वाहनांचा ताफा होता त्यांच्या समवेत अनमोड घाटातून गोव्यात प्रवेश केला होता आणि १८ रोजी सायंकाळी मोले येथे पोचले होते. त्यांना उशीर होण्याचे कारण म्हणजे रस्त्यातून येताना त्यांना उडवून दिलेल्या पूलांची तसेच उध्वस्त केलेल्या रस्त्याच�� डागडुजी करून ते लष्करी वाहतुकीसाठी खुले करावे लागले होते. मेजर जनरल कॅण्डेथ हे पणजीत दुसर्‍या दिवशी करण्यात येणार्‍या मुख्य हल्ल्याचे म्होरके होते आणि मांडवी नदीकाठावर तोपर्यंत येऊन ठेपलेल्या इतर तुकडीस कामं सोपवण्याची त्यांची जबाबदारी होती.\n१९ डिसेंबरला सकाळी राजपूतांनी मडगावला निघण्यासाठी काणकोण सोडले. मध्यंतरी पोर्तुगीजांनी कित्येक वृक्ष पाडून करमल घाटातील रस्त्यावर कित्येक ठिकाणी अडथळे निर्माण केले होते. त्यांनी भूसुरंग फक्त रस्त्यांवरच नव्हे तर झाडांच्या फांद्या टाकून जिथे जिथे बालिश सापळे उभारले होते तिथेसुद्धा\nते पेरून ठेवले होते. त्यामागचा हेतू असा होता की तो सापळे दूर करताना सुरुंगाचा स्फोट होऊन शत्रू ठार होतील. त्याचप्रमाणे त्या बालीश सापळ्यांच्या आत आणखी बालीश सापळे तयार करण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने राजपूतांनी आपल्या समवेत बॉंब निकामी करणारे पथक आणले नव्हते. सुदैवाने ते बालीश सापळे आणि त्यात दडवलेले भूसुरुंग कसे शोधून काढावे याची खुबी मी जाणत असल्याने लष्करी वाहनासाठी मी रस्ते मोकळे केले. रस्त्यातून पुढे सरकत असताना करमल घाट काढल्याबरोबर आम्हाला वाटेत उध्वस्त केलेला एक महत्त्वाचा पूल आणि कित्येक रस्ते उखडलेल्या स्थितीत दिसले. आता पुढे कसे जायचे ही समस्या आमच्यापुढे उभी राहिली असतानाच लोकांनी दुसर्‍या बाजूला ट्रक आणून उभे केले. त्यांचा वापर करून लष्कराने १९ डिसेंबरच्या संध्याकाळी सरळ मडगाव गाठले आणि मडगाव पोलीस मुख्यालय तसेच इतर सरकारी इमारती ताब्यात घेतल्या.\nपोर्तुगीज लष्कर आतापर्यंत वेर्णेला पोहचले होते आणि तिथून वास्कोच्या दिशेने कूच करत होते. त्यांचा समज होता की सालाझार त्यांच्या सुटकेसाठी जहाजांची व्यवस्था करील. त्यांच्या समवेत पोर्तुगीज गव्हर्नर वासाल-द-सिल्वा हेसुद्धा वास्कोत सापडले. खरं म्हणजे तो निष्फळ प्रयत्न होता. त्याचबरोबर त्याच संध्याकाळी गव्हर्नर वासाल-द-सिल्वा यांनी १९ डिसेंबरच्या रात्री लष्करी अधिकार्‍यांसमोर शरणागतीच्या औपचारिक दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आणि अशा तर्‍हेने साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीजांनी गोव्यावर लादलेल्या गुलामगिरीचा अंत झाला. या काळात पोर्तुगीजांनी जे जे काही भारतीय आहे असे त्यांना वाटले ते ते सर्व म्हणजे इमारती, मंदि���े, साहित्य, संस्कृती, भव्य प्रासाद वगैरे सर्वच्या सर्व उध्वस्त करून टाकले. काहीच वगळले नाही. शेकडो वर्षांच्या या दडपशाहीनंतरही गोमंतकीयांनी दिलेला हा लढा सामान्यांचा नव्हता. मुक्तिदिनी मी सगळ्यात आनंदी व्यक्ती असल्याचे मला जाणवत होते.\nअखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...\n>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nपंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस\nअंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...\nउरल्या सगळ्या त्या आठवणी…\nसोमवारी रात्री गोकर्णला देवदर्शनासाठी जाताना केंद्रीय संरक्षण व आयुष राज्यमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अंकोल्याजवळ झालेल्या अपघातात...\nप्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव- वाळपई) आबालवृद्धांना त्याच्याबद्दल विलक्षण आपुलकी आहे. कुणाच्याही घरी काही कार्य असेल तर त्याचे पान ठरलेले...\nविश्‍वशांतीचे प्रतिनिधी ः स्वामी विवेकानंद\nडॉ. लता स. नाईक ‘‘माय डियर ब्रदर्स अँड सिस्टर्स’’ म्हणून त्यांनी सर्व श्रोतृवृंदाला संबोधले व सभागृहात अजरामर असा...\nअहंकाराचा वारा न लागो …\nज.अ. रेडकर.(सांताक्रूझ) गैर व भ्रष्ट मार्गाने मिळवलेली संपत्ती तर कधीच सुख आणि समाधान देऊ शकत नाही. सत्ता आज...\nनिराधारांचे आश्रयस्थान ः मातृछाया\nसुरेखा दीक्षित आज शनिवार दि. ९ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ४.०० वा.तळावली, फोंडा येथे मातृछाया ट्रस्टच्या मातृछाया बालिका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/37", "date_download": "2021-01-17T21:10:10Z", "digest": "sha1:ZPIM3VAOGTOHJGABGH33A7BFDJWO2PM6", "length": 18631, "nlines": 220, "source_domain": "misalpav.com", "title": "जीवनमान | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nदिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.\nRead more about मिपा रांगोळी स्पर्धा २०१३\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nमालवणचे देवधर: काही मौखिक आठवणींची नोंद\nचलत मुसाफिर in जनातलं, मनातलं\n(नोंद: या आठवणी त्रोटक आहेत. एका संध्याकाळी दोनतीन तास चाललेल्या गप्पांवरून दुसऱ्या दिवशी जे व जितके आठवले तसे नोंदले आहे. यात जातिसंस्था, शिवाशीव वगैरे प्रथांचा उल्लेख काळानुरूप आला असला तरी त्यांचे उदात्तीकरण करण्याचा मुळीच हेतू नाही. कुणाला ते तसे उल्लेखही अनुचित वाटण्याची शक्यता आहे, त्यांची आधीच माफी मागतो)\nRead more about मालवणचे देवधर: काही मौखिक आठवणींची नोंद\nvcdatrange in जनातलं, मनातलं\nसावर्डे - नाशिक, पालघर अन् ठाणे जिल्ह्याच्या टोकावरलं आदिवासी गावं. . . पुर्णत: जंगलात. तीन डोंगरांच्या मध्ये दरीत वसलेलं. वस्ती १२५ कुटुंबांची. अजुनही बारमाही रस्ता नाही. म्हणजे आता पावसाळ्यात चार महीने गाडी घेवुन या गावात जाता येणार नाही. अशी परिस्थिती होती सन २०१८ पर्यंत. सावर्डे गाव गेल्याच वर्षी रस्त्यानं जोडलं गेलयं, ते स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी. मोखाडा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायती अंतर्गत असलेलं सावर्डे गावात पोहोचायला दरीतील घाट उतरुन जावं लागतं.\nकशाला हवी ही दुकानं\nBhakti in जनातलं, मनातलं\nअक्षरशः १०-१५ वर्षे या वेगवेगळ्या दुकानांतून फिरून मला असे वाटते ,,ते असीम्य ,अदृश्य शक्ती असतांना ह्या दुकानांची गरज ती काय.\nअगदी अडाणी ,अशिक्षित लोकांना भोंदुच्या दुकानापाशी पाहिले की आपण अस्वथ होतो.मग नकळत वडीलधारी यांच्या मानाखातर सहस्त्रनामी जप करणाऱ्यांच्या दुकानात आपणही गेलोच होतो की...किंवा जातोच की.बुरखा ओढलेला असतो मनातल्या मनात तो दिसत नाही.सरळ उठून निसर्गात जाव वाटत.बर सामान्यांना नाही उमजत तर शहरातील प्रतिष्ठीत,शिक्षित अन्नदानाचे गोंडस नाव घेऊन,देणग्या उधळत या दुकानांना चालूच ठेवतात.बर अन्नदान कोणाला तर आपल्याच जनाला ...मग वृधाश्रम ,अनाथाश्रम का नाही दिसत \nRead more about कशाला हवी ही दुकानं\n'W' च्या पाठलागाची चित्तरकथा \nविनायक प्रभू in जनातलं, मनातलं\nएकदा अंगाला, (मेंदूला म्हणू या हवं तर) चिकटलेली 'मास्तरकी' जाता जात नाही याचा अनुभव आज आला.\nआता काही वेळापूर्वी 'धमाल' बघत होतो आणि सिनेमा बघता बघता मला माझ्या क्षेत्रातला 'W' डोळ्यासमोर दिसायला लागला.\nमुलगा किंवा मुलगी दहावी मस्त पर्सेंटेज मिळवून पास झाल्यावर शुभेच्छा द्यायला येणार्‍यांपैकी कोणीतरी ही 'W' ची फ्रेम भेट म्हणून देतो.\nया 'W'चा अर्थ युपीएससी-एमपीएससी- आयआयटी-नीट-जेइइ -टोफेल जीआरइ -अशा क्रमाने जसा घ्याल तसा असतो.\nपण टार्गेट 'W' नसते. टार्गेट असते 'W' च्या खाली असलेले १० कोटी\nRead more about 'W' च्या पाठलागाची चित्तरकथा \nस्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि नातीगोती\nराजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं\nस्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग\nस्मृतींची चाळता पाने -अनगाव\nस्मृतींची चाळता पाने -अनगाव 2\nRead more about स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि नातीगोती\nसर्वसाक्षी in जनातलं, मनातलं\nकाल मामलेदार मिसळ चे जनक गेले आणि प्रकर्षाने तात्याची आठवण झाली. ज्या संकेतस्थळाचं नाव मिसळपाव आहे त्यावर मामलेदार मिसळ विषयी काही तरी लिहावे अशी अतीव इच्छा झाली.\nया संकेतस्थळाचा जनक तात्या अभ्यंकर आणि मामलेदार मिसळ म्हणजे तात्याचा जीव की प्राण.\nबाहेरून आलेल्या कुण्या जालमित्राला मामलेदार ला घेऊन जाणं हा तात्याचा छंदच.\nकाल लक्ष्मण शेठ गेले आणि सर्व प्रसारमा��्यमांनी त्याची आवर्जून दखल घेतली, खास करून व्हॉट्स ॲप वर अनेकांनी मामलेदार मिसळ वर भरभरून लिहिलं. मामलेदार मिसळ ही ठाणे शहराची एक ओळखच.\nRead more about मामलेदार नावाचं गारूड\nमनो in जनातलं, मनातलं\nRead more about पुन्हा पानिपत\nभावातीत अवस्था - कोडींग करताना\nवगिश in जनातलं, मनातलं\nसध्या मिपावर बरेच धागे विदेहत्व आणि भावातीत अवस्था यांची चर्चा करत आहे. लेख लिहायचे प्रयोजन म्हणजे आम्हालाही भावातीत अवस्था गाठण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे .परंतु ते बोटात बोटे घालून बसण्याइतके सोपे नाही किंवा कुठल्याही नशेत तंद्री लागण्याइतका सरळ हि नाही .\nहि अवस्था गाठण्यासाठी १०-१५ वर्षांची तापशर्या आहे . संगणक विज्ञान आणि अणुविद्युत तंत्रज्ञान शिकण्यासाठी अतीव मेहनत घेतली आहे .अनेक गुरु व ग्रंथ यांचे आमच्या तपात मोलाचे योगदान आहे.\nRead more about भावातीत अवस्था - कोडींग करताना\nसध्या 3 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-01-17T22:43:46Z", "digest": "sha1:FOFWBU5U55TPVT3WL6EDQRQ4ZW4K3X4R", "length": 5872, "nlines": 113, "source_domain": "ainnews.tv", "title": "औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे हल्लाबोल मोर्चा", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nऔरंगाबादेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे हल्लाबोल मोर्चा\nऔरंगाबादेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे हल्लाबोल मोर्चा\nऔरंगाबादेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे हल्लाबोल मोर्चा\nविद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत उत्कर्ष पँनलचे वी�� जागेवर वर्चस्व\n‘एस.टी’वाल्यांनी वाकड्‌यात शिरु नये- खासदार राजू शेट्टी\nशेतकऱ्याकडून दोन हजार रूपयांची लाच घेणारा तलाठी एसिबिच्या जाळ्यात\nछगन भुजबळ वैजापूरमधून लढणार नाही, आमदार चिकटगावकरांचे स्पष्टीकरण\nनिझामकालीन तलावात शेतक-यांनी केले अतिक्रमण, तुंभ तुटल्याने तलाव झाला रिकामा\nपंतप्रधान पिक विमा योजनेत कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल, मनसे, अन्नदाता शेतकरी…\nपोलिसांच्या मारहाणीत शेतक-याचा मृत्यू, गावक-यांचे मृतदेहासह ठिय्या अंदोलन\nबहुली गावातील शेतकऱ्याची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या\nकाँग्रेस आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, कारचा चक्काचूर\nइंदुरीकर महाराज आपल्या सहकाऱ्याच्या निधनाने रडले ढसाढसा\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू\nराज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, पण बिघडलेल्या संबंधांचे काय…\nपहिल्याच दिवशी 1.91 लाख लोकांना लस; त्यापैकी 100 जणांना साइड…\nकुंभारी येथे मतदानासाठी आलेल्या पत्नीचा खून, पतीचा विष…\nचॅट अर्णबचा झाला उघड; पोलखोल भाजपाची – भाई जगताप\nदिग्दर्शक महेश मांजेकरांच्या कारची वाहनाला धडक; एकास मारहाण,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/marathwada/raosaheb-danve-absent-in-aurangabad-bjp-prodram-updates-mhas-438738.html", "date_download": "2021-01-17T22:16:46Z", "digest": "sha1:ETH6LXFAZBRCOPYN6GWGKAQVZC2C43XU", "length": 19139, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपच्या मेळाव्याला दानवेंची अनुपस्थिती, फोटो लावला नसल्याने नाराज झाल्याची चर्चा, raosaheb danve absent in aurangabad bjp prodram updates mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची ���ोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी ��ाप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nभाजपच्या मेळाव्याला दानवेंची अनुपस्थिती, फोटो लावला नसल्याने नाराज झाल्याची चर्चा\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\nभाजपच्या मेळाव्याला दानवेंची अनुपस्थिती, फोटो लावला नसल्याने नाराज झाल्याची चर्चा\nकार्यक्रमस्थळी रावसाहेब दानवे यांचा फोटो लावला नसल्याने दानवे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nऔरंगाबाद, 29 फेब्रुवारी : औरंगाबादमधील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात नाराजीनाट्य घडलं आहे. या मेळाव्याला भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे अनुपस्थित राहिले. कार्यक्रमस्थळी रावसाहेब दानवे यांचा फोटो लावला नसल्याने दानवे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nरावसाहेब दानवे यांच्या फोटो लावला नसल्याचे मेळाव्याच्या आयोजकांना लक्षात आल्यानंतर चालू कार्यक्रमात रावसाहेब दानवे आणि हरिभाऊ बागडे यांचे फोटो चिटकावण्यात आले. शेवटी बागडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मात्र रावसाहेब दानवे मात्र गैरहजरच राहिले. त्यामुळे दानवेंची अनुपस्थिती या कार्यक्रमात चर्चेचा विषय झाला आहे.\nदरम्यान, औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून भाजपही यामध्ये मागे नाही. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील या���नी जोरदार फटकेबाजी केली.\nहेही वाचा -फर्ग्युसनमध्ये ‘मी सावरकर’ला विरोध, विद्यार्थ्यांचा रोष पाहून शरद पोंक्षेंनी मागच्या दरवाजाने केली एण्ट्री\n'औरंगाबाद महापालिका निवडणूक सोपी नाही. फक्त जिंकणार.... हरावणार...भाजप की जय असं म्हटल्याने विजय मिळत नाही. औरंगाबादेची वाट शिवसेनेच्या वतीने लावण्यात आली. रास्ते पाणी आणि कचरा समस्या सोडवता आली नाही. आता महिला रोजगार, आरोग्य केंद्र, महिलांसाठी स्वछता गृह नाहीत. वृद्धांची सोय शहरात नाही,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.\nदरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी एक घोषणाही केली. प्रचारासाठी येत्या पाडव्याला 1 लाख घरांमध्ये ग्रीटिंग देणार आहोत. या ग्रीटिंगच्या माध्यमातून शिवसेनेची गद्दारी उघड करणार. शिवसेना मुसलमानांच्या मांडीला मांडी लावून बसते आहे. मुसलमानांना आरक्षण दिले मात्र ते टिकणार नाही. सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना बसते. हे काय औरंगाबादचे रक्षण करणार,' असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shimanvalvi.blogspot.com/p/blog-page_72.html", "date_download": "2021-01-17T21:16:50Z", "digest": "sha1:MW54NLBOJRPIMDA3UIYLRWQDDTZRT7I5", "length": 13228, "nlines": 145, "source_domain": "shimanvalvi.blogspot.com", "title": "शिमन वळवी: प्रोसेसर", "raw_content": "\nन्यू इंग्लिश स्���ूल मांढरदेव ता. वाई जि. सातारा\nचित्रकला ग्रेड परिक्षा, रंगभरणचित्रे, रांगोळी pdf\n1990 पासून हरवलेले 10 वी, 12 वी चे गुणपत्रिका, बोर...\nरेशनकार्ड व रेशन दुकानांचा FPS ID व आपली पावती चेक...\nमतदार यादीत नाव शोधा\nशालेय पूस्तके डाऊनलोड करा\nभारतातील पिन कोड नंबर शोधा\nमहाराष्ट्र शासन निर्णय जी आर\nसरपंचानी गावाच्या विकासासाठी किती अनुदान घेतले ते ...\nमतदान यादीत नाव नोंदणी करा\nइंग्रजी रिडर (स्पेलिंग) & इंग्रजी लेखन टिप्स kids\nमराठी सुंदर अक्षर कसे काढावे \nकक्षा ५ वीं और कक्षा ६ ठी हिंदी अभ्यासमाला\n१९७१ पासून मुलांचे आवडते मासिक\nआधार कार्ड डाऊनलोड करा\nप्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (घरकुल) लिस्ट\nइ. ५ वी ते इ. ९ वी हिंदी मराठी कविता व नाटिका\nहिंदी उपयोजित लेखन (रचना विभाग)\nहिंदी ५ वी ते ९ वी online test\n•💻 ज्या प्रमाने मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याच प्रमाने प्रोसेसर संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते\n💻8०८८ हा PC च्या युगातील पहिला मायक्रो प्रोसेसर आहे . प्रोसेसरला मायक्रो प्रोसेसर ही म्हणतात कारण तो लहान भागानी अती सूक्ष्म अशा इलेकट्रोनिक्स भागानी बनला आहे . हा मदर बोर्ड वरच्या सोकेट वर बसवला जातो . सिलिकन लयेर्सनी बनलेला असतो ह्या मध्येच अर्थिमटिक लॉजिक यूनिट व कंट्रोल यूनिट आहे . प्रोसेसर प्रोसेसिंग करताना गरम होवू नये या करता त्याच्यावर Heat Sink व Fan लावला जातो . 8०८८ नत्तर ८०२८६, ८०३८६, ८०४८६ असे अधिक वेगवान प्रोसेसर इंटेल कंपनी ने बनावले. त्यां नंतर त्या कम्पनी ने पेंटियम नावाची सीरिज काढली त्यात प्रोसेसरला त्याच्या स्पीड ने नावे देण्यात आली पेंटियम , पेंटियम १, पेंटियम २, पेंटियम ३ आणि सध्या सर्वत्र संगणका मध्ये जास्त प्रमाणात वापरला जाणारा पेंटियम ४ त्याला P-IV देखिल म्हणतात . पेंटियम ची सुरवात झाली तेव्हा त्याचा स्पीड 60MHZ एवढा होता आता 2 Ghz पेक्षाजास्त आहे सध्या डिवो कोर , डुअल कोर प्रोसेसर उपलब्ध आहेत ह्याची विशिष्ट आशी आहेत की हे बाकीच्या प्रोसेसर पेक्षा जास्त स्पीड ने काम करतात . शिवाय दोन प्रोसेसर असल्याने एक खराप किवा निकामी झाल्या मुळे दुसर्या प्रोसेसर वर पीसी सुरु राहु शकतो . Celeron Microprocessor हा P-II सारखा आहे पण यात Cache मेमोरी कमी आहे . हा जलद आणि स्वस्त आहे आता २ GHZ ते ३.८ Ghz पर्यंत हा उपलब्ध आहे.\n• 💻 गणित किवा अवघड अशी उदा. सोडवण्यास को प्रोसेसर मुळे ��दत होते सध्याच्या मायक्रो प्रोसेसर मध्ये बिल्ट इन मायक्रो को प्रोसेसर आहेत.\nज्ञान विज्ञान / सा. विज्ञान\nखनिजद्रव्य व त्याचे उपयोग\nशास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर\nरासायनिक क्रिया उलगडेल : संगणक\nरक्ताचा रंग लाल का असतो \nगणितातील-सूत्रे:- वय व संख्या, दिनदर्शिका, तास,मिन...\nसंख्या व संख्याचे प्रकार\nलसावी व मसावी यादी पध्दत\nअपूर्णांक चा लसावी / मसावी काढणे\nघटक - काम , काळ , वेळ ●उदाहरणे सोडवण्याची सोपी पध...\nमाहीती संप्रेषण व तंत्रज्ञान\nकाॅम्प्युटरचा स्पीड वाढण्यासाठी काॅम्प्युटर क्लीन ...\nमायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 ची ओळख\nवर्ल्ड वाईड वेब (www)\nमहाराष्ट्रातील थंड हवेची आणि पावसाळी ठिकाणे\nसमाजसुधारक व त्यांच्या पदव्या\nमहाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत केंद्रे\nप्रशासकीय विभागातील जिल्हे ट्रिक\nभारतातील सर्वात लांब व उंच\nकोणत्या नद्या अरबी समुद्राला मिळतात\nभारतातील सर्वात पहिली महिला\nमहाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक भाग\nभारतीय नोबेल पारितोषिक विजेते\nमहाराष्ट्राच्या नैसर्गिक आणि राजकीय सीमा\nभारत के राज्य और उनकी राजधानी\nभारत के विभिन्न राज्यों में बोली जाने वाली भाषा\nभारत राज्यों के नाम और जिलों की संख्या\nभारत के राज्यों में जिलों के नाम\nभारतातील पिन कोड नंबर शोधा\nमहाराष्ट्र शासन निर्णय जी आर\nमतदार यादीत नाव शोधा\nरेशनकार्ड व रेशन दुकानांचा FPS ID व आपली पावती चेक...\nसरपंचानी गावाच्या विकासासाठी किती अनुदान घेतले ते पहा.\nमतदान यादीत नाव नोंदणी करा\nआधार कार्ड डाऊनलोड करा\nप्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (घरकुल) लिस्ट\nशालेय पूस्तके डाऊनलोड करा\n1990 पासून हरवलेले 10 वी, 12 वी चे गुणपत्रिका, बोर...\nचित्रकला ग्रेड परिक्षा, रंगभरणचित्रे, रांगोळी pdf\nइंग्रजी रिडर (स्पेलिंग) & इंग्रजी लेखन टिप्स kids\nमराठी सुंदर अक्षर कसे काढावे \nकक्षा ५ वीं और कक्षा ६ ठी हिंदी अभ्यासमाला\n१९७१ पासून मुलांचे आवडते मासिक\nइ. ५ वी ते इ. ९ वी हिंदी मराठी कविता व नाटिका\nहिंदी उपयोजित लेखन (रचना विभाग)\nहिंदी ५ वी ते ९ वी online test\nहलणारी अक्षरे तयार करा\nशालेय पूस्तके डाऊनलोड करा.\nइ. ५ वी ते इ. ९ वी हिंदी मराठी कविता व नाटिका खलील इमेजवर क्लिक करा\nकपडे फाटके असतील तरी चालेल पण, स्वप्न फाटके असू नये \nबोधकथा :- मराठी हिंदी इंग्रजी\nन्यू इंग्लिश स्कूल मांढरदेव ता. वाई जि. सातारा\nआपले हार्दिक स्वागत करीत आहे\nब्लाॅगवर आपले हार्दिक स्वागत करीत आहे.\nया ब्लाॅगवरील सर्व बाबींशी ब्लाॅगर सहमत असेलच असे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.empscguidance.com/2019/07/", "date_download": "2021-01-17T22:52:28Z", "digest": "sha1:PKQBWKOAWK65I4TUZJKFIO2Z6AZE6BDQ", "length": 47177, "nlines": 415, "source_domain": "www.empscguidance.com", "title": "eMPSC Guidance: July 2019", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\nहिमाचा गोल्डन पंच, 19 दिवसांत पटकावलं पाचवं सुवर्ण\nभारताची धावपटू हिमा दासने गेल्या 19 दिवसांत पाचवं सुवर्णपदक पटकावलं.\nभारताची युवा धावपटू हिमा दासची सोनेरी घोडदौड सुरूच आहे. हिमाने आता 400 मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे.\nयाआधी हिमाने चार सुवर्ण पटकावली आहेत. गेल्या 20 दिवसांत तिचं हे पाचवं सुवर्णपदक आहे. यातील चार सुवर्ण पदकं 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील आहेत.\nझेक रिपब्लिकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं 400 मीटर अंतर 52.09 सेकंदात पूर्ण केलं.\nसंरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याचे स्थापना वर्ष – सन 1958.\nआंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) याचे स्थापना वर्ष – सन 1924.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) – स्थापना वर्ष: सन 1969; मुख्यालय: बेंगळुरू.\nISRO चा पहिला उपग्रह – आर्यभट्ट (सन 1975).\nभारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम – 22 ऑक्टोबर 2008\nआंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन – 20 जुलै.\nसकल स्थानिक उत्पन्न (GDP) याची पहिल्यांदा मूलभूत संकल्पना मांडणारे ब्रिटिश अर्थशास्त्री – विलियम पेटी (सन 1654-1676 या काळात).\nUNSCO चे मुख्यालय पॅरिस(फ्रांस ची राजधानी) ला आहे युनेस्को वारसा समितीही 21 सदस्यांची असून त्यांची बैठक दरवर्षी होते.\nआतापर्यंत 167 देशांतील 1092 ठिकाणांची निवड युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये झाली आहे.\nUNSCO ची 43 वी बैठक 6 जुलै ला अझरबैजान देशाची राजधानी ‘बाकु’ येथे पार पडली.\nभारतात आता 38 world heritage sites झाली आहेत. सर्वात जास्त WHS चीन मध्ये आहेत.\nराजस्थान चे सध्या चे मुख्यमंत्री अशोक गेलोत आहेत.\n1876 इंग्लंड राजा आणि राणी व्हिक्टोर या भारत भेटीला आल्या त्या वेळचे राजा राम सिंग यांनी पूर्ण शहर गुलाबी रंगाने रंगवले होते.तेव्हा पासुन गुलाबी शहर नावाने ओळखले जात आहे.\nदेशातील 18 वा रेल्वे विभाग - दक्षिण किनारी रेल्वे विभाग\nरेल्वेमंत्री पियुष गोय�� यांनी 18 वा रेल्वे विभाग स्थापन करण्याची घोषणा केली आहे.\n18 व्या रेल्वे झोनचे मुख्यालय – विशाखापट्टणम , आंध्रप्रदेश\n18 व्या रेल्वे विभागात – गुंटकल , गुंटूर , विजयवाडा डिव्हिजनचा समावेश असणार\nभारतात सध्या – 17 रेल्वे विभाग व 73 रेल्वे डिव्हिजन\nस्पर्धा परीक्षेतील हमखास यशासाठी\nमहाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विश्व म्हणजे ऊन आणि पावसाचा खेळ झाला आहे. दुर्दम्य आशावाद आणि टोकाची निराशा एकाच वेळेस दोन्ही स्पर्धा परीक्षा विश्वातील उमेदवार अनुभवत आहे.\nजागतिकीकरणाच्या प्रक्रियेने संपूर्ण शिक्षण व्यवस्था ताब्यात घेतलेली असताना स्पर्धा परीक्षा एकच विश्व असे आहे जे विद्यार्थ्यांना पैसा आणि वशिल्याच्या शिवाय समाजाच्या मुख्य प्रवाहात आणू शकते.\nपरंतु सध्याच्या वातावरणात प्रचंड अस्थिरता स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अनुभवताहेत. लाखोच्या संख्येने असणारे विद्यार्थी आणि दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या नोकऱ्या यांचे समीकरण काही केल्या बसत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पैसा आणि इंग्रजीची भीती या दोन गोष्टी स्पर्धा परीक्षा शिवाय असणाऱ्या संधींची दरवाजे उघडू देत नाहीत अशा दुहेरी कात्रीत अडकलेला स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थी सध्या प्रचंड दडपणाखाली जगत आहे परंतु ही स्पर्धा परीक्षा विश्वाची एक बाजू असली तरी दुसरी बाजू सुद्धा समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे आज स्पर्धा परीक्षा विश्वातील विद्यार्थ्यांना पारंपारिक एक किंवा दोनच परीक्षांच्या तयारी शिवाय राज्य आणि देश पातळीवरील उपलब्ध वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करणे क्रमप्राप्त आहे.\nयामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगा शिवाय Staff सिलेक्शन कमिशन, बँकिंग सेक्टर, Defence सेक्टर (CAPF, CDS etc.) ज्यामध्ये अनेक वर्ग-1 व वर्ग-2 वर्ग तीन आणि चार च्या सुद्धा हजारो जागा उपलब्ध आहेत. या सर्वांच्या तयारीला विद्यार्थ्यांनी सुरुवात केली पाहिजे. याशिवाय पुढील काही गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांनी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.\n1) स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी वयाच्या शक्य तेवढ्या लवकर हा पर्याय निवडून व्यावसायिक पद्धतीने तयारी केली पाहिजे. याचा अर्थ प्रत्येकाने क्लासच लावला पाहिजे असे अजिबात होत नाही. परंतु प्रत्येक विद्यार्थी व्यावसायिक पद्धतीने तया��ी करू शकतो. पैशाशिवाय अशी तयारी करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटी हा असाच एक उपक्रम आहे.\n2) स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला तयारीसाठी चा कालावधी आधीच निश्चित करून ही कालमर्यादा कुठल्याही परिस्थितीत पाळली पाहिजे वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेच्या तयारी मध्ये घालण्यापेक्षा ठराविक कालमर्यादेच्या बंधनात राहून स्पर्धापरीक्षेची तयारी करणे अधिक फायद्याचे आहे. हे कसे साध्य करावयाचे ते योग्य नियोजन आणि मार्गदर्शकाच्या मदतीने ठरवावे.\n3) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारी सोबतच कौशल्य विकासाचे काही कार्यक्रम पूर्ण करून व्यावहारिक जगामध्ये सक्षम करिअरचा पर्याय उभा करून ठेवला पाहिजे.\n4) स्पर्धा परिक्षांचे जग हे बेभरवशाचे आहे हे खरे असले तरी लेखामध्ये वर उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या एकत्रित तयारीने आणि वरील तीन मुद्द्यांच्या अनुषंगाने तयारी केली असता शंभर टक्के यशाची खात्री उमेदवार स्वतःच स्वतःला देऊ शकतो. चमकते ते सगळेच सोने नसते. जाहिरातींच्या आधारावर यशाचे खोटे वलय उभे करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पासून स्वतःला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःची बुद्धी वापरली पाहिजे.\nवित्त आणि लेखा अधिकारी पुणे\nबेटी बचाव बेटी पढाओ योजना\nसुरुवात – 22 जानेवारी 2015\nदूत – साक्षी मलिक\nबाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.\nहरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.\n‘बेटा बेटी एक समान’ हा आपला मंत्र असला पाहिजे असे सांगत लिंग भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे.\nहरियाणातील बाल लिंगगुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली. यात 10 वर्षाखालील मुलींचे बँक खाते उघडावे लागते.\nभारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ टपाल तिकिटेही काढण्यात आली. सध्या भारतातील 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर लागू\nमहाराष्ट्रातील निवड करण्यात आलेले जिल्हे (लिंगगुणोत्तर दर)\n8) उस्मानाबाद – 894 – 867\nचालु घडामोडी वन लाईनर्स, १३ जुलै २०१९\n● जूनमध्ये किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा ३.१८ पर्यंत पोहचला\n● नोव्हाक जोकोव्हीच २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल\n● राँजर फेडरर २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल\n● आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून श्रीलंकेचे कुमार धर्मसेना व दक्षिण अफ्रिकेचे मारियस इरॅस्मस यांची नियुक्ती करण्यात आली\n● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात सचिन सिंहने सुवर्णपदक पटकावले\n● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात पापुल चांगमईने रौप्यपदक पटकावले\n● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८७ किलो वजनी गटात पी अनुराधाने सुवर्णपदक पटकावले\n● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८९ किलो वजनी गटात आर वी राहुलने रौप्यपदक पटकावले\n● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा तुर्की मध्ये आयोजित करण्यात आली\n● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत मंजु कुमारीने ५९ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले\n● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सीमा कुमारीने ५० कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले\n● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कर्षा काळेने ६१ कीलो वजनी गटात कांस्यपदकपदक पटकावले\n● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत राहुल आवारेने पुरुषांच्या ६१ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले\n● टीव्हिएस मोटर्सने भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी लाँच केली\n● स्टेट बँक आँफ इंडियाकडून एनईएफटी , आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्क रद्द\n● अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या सर्व प्रकारासाठी राशिद खानकडे कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली\n● अंशुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नेमणूकझाली आहे\n● जागतिक बँकेच्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत\n● उत्तराखंड २८ जुलैरोजी मसुरी येथे पहिली हिमालयी राज्य परिषद आयोजित करणार\n● पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर मध्ये अमेरिकेला भेट देणार आहेत\n● २०-२३ जुलै दरम्यान होणा-या संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील\n● कर���नाटक सरकारने २०१८ साठी कन्नड आणि संस्कृती विभागाच्या राष्ट्रीय पुरस्कारांची यादी जाहीर केली\n● स्वातंत्र्यसैनिक एच एस डोरेस्वामी यांना कर्नाटक सरकारकडून “बसवा राष्ट्रीय पुरस्कार” जाहीर\n● चनम्मा हल्लीकेरी यांना कर्नाटक सरकारकडून “भगवान महावीर राष्ट्रीय शांतता” पुरस्कार जाहीर\n● सी टी मालगे व हिंकल महादेवीया यांना कर्नाटक सरकारकडून “जनपद राष्ट्रीय” पुरस्कार जाहीर\n● भारतीय महिला फुटबॉल संघ ताज्या फीफा वर्ल्ड क्रमवारीत ५७ व्या क्रमांकावर\n● नेपाळ १७ जुलैपासून पर्यटकांसाठी व्हिसा फी मध्ये वाढ करणार\n● दक्षिण कोरियाचे पंतप्रधान ली नॅक-यु १३ जुलैरोजी बांग्लादेशला भेट देणार आहेत\n● अच्युत सामंता यांना गांधी मंडेला शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले\n● जी साथियान व ए अमलराज जोडीने ऑस्ट्रेलिया टेबल टेनिस ओपन स्पर्धेत कांस्यपदक पटकावले\n● १९ वा वार्षिक ग्रीनटेक पर्यावरण पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे संपन्न\n● एनबीसीसीला १९ वा वार्षिक ग्रीनटेक पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला\n● जर्मनी २०२० मध्ये ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग इंडियलायझेशन परिषद आयोजित करणार\n● २०१९ आफ्रिकन युनियन परिषद नायजर मध्ये आयोजित करण्यात आली\n● जागतिक आरोग्य संघटनेने श्रीलंकेला “गोवर मुक्त” देश म्हणून घोषित केले\n● भारत – आशियान देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक नवी दिल्ली येथे पार पडली\n● पहिली जागतिक मिडीया परिषद लंडनमध्ये आयोजित करण्यात आली\n● आयएसएफएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धा आजपासून जर्मनीत सुरु होणार\n● लोकसभेने केंद्रीय विद्यापीठे (दुरुस्ती) विधेयक, २०१९ पारीत केले\n● पर्यावरण प्रबंधन व हवामान बदलावर आयोजित २१ वी परिषद बंगळुरूमध्ये पार पडली\n● नालकोला “गोल्डन पीकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार २०१९” ने सन्मानित करण्यात आले\n● मोहम्मद बर्किंडो यांची पुन्हा ओपेकच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली\n● आॅडी इंडियाचे प्रमुख म्हणून बलिबीर सिंह ढिल्लोन यांची नियुक्ती करण्यात आली\n● गोवा शिपयार्ड लिमिटेडचे ​​संचालक म्हणून श्री जगमोहन यांची नियुक्ती करण्यात आली\n● उरुग्वेमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून दिनेश भाटिया यांची नियुक्ती करण्यात आली\n● भारत – पाकिस्तान दरम्यान करतारपुर कॉरिडॉरवरील बैठक १४ जुलै र��जी वाघा बाॅर्डरवर होणार आहे .\n‘युनएड्स‘ द्वारे शुन्य भेदभाव दिन साजरा\nसंयूक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थाद्वारे दरवर्षी 1 मार्च हा दिवस शुन्य भेदभाव दिन (Zero Discrimination Day) म्हणून साजरा केला जातो.\nशुन्य भेदभाव दिनाचे चिन्ह ‘फुलपाखरू‘ आहे.\nवय, लिंग, लैंगिकता, राष्ट्रीयत्व, वंश, रंग, इत्यादी बाबीच्या आधारावर भेदभाव न करता प्रत्येकाच्या हक्कांना प्रोत्साहन देणे आणि ते साजरे करण्याच्या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो.\n1 डिसेंबर 2013 रोजी जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने ‘युएनएड्स‘च्या कार्यकारी संचालकांनी बिजिंग येथे शुन्य भेदभाव दिन सुरू केला.\nत्यानुसार 1 मार्च 2014 रोजी सर्वप्रथम हा दिन साजरा करण्यात आला.\nदेशाबाहेरील रूपायाच्या बाजारपेठेसंबंधी समस्येचे परिक्षण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने माजी उप-गव्हर्नर उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय कृतीदलाची स्थापना मार्च 2019 मध्ये केली.\nहे कृतीदल देशाबाहेरील रूपयाच्या बाजारपेठेच्या विकासामागील कारणाचे मुल्यांकण करणार आहे. तसेच स्थानिक बाजारपेठेतील रूपयाचा विनीमय दर आणि बाजारातील तरलता या गोष्टींवर देशाबाहेरील बाजारपेठेचा प्रभाव हे कृतीदल अभ्यासणार आहे.\nस्थानिक बाजारात प्रवेश करण्याबाबत अनिवासी भारतीयांना प्रोत्याहन देण्यासाठी उपाययोजनाची शिफारस कृतीदल करणार आहे.\nगोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले ते 63 वर्षाचे होते. त्याचा मृत्यू कर्करोगामूळे झाला.\nपर्रीकर यांचा जन्म 13 डिंसेबर 1955 गोव्यातील म्हापसा येथे झाला.\nशालेय शिक्षण लोयोला हायस्कुलमध्ये\n1978 मध्ये त्यांनी आयआयटी बॉम्बे येथून मेटलर्जिस्ट विषयात पदवी मिळविली.\nपर्रीकर यांनी तारूण्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. RSS च्या उत्तर गोवा युनिटमध्ये ते सक्रिय होते.\n1988 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला 1991 मध्ये उत्तर गोवा लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा लोकसभा लढवली मात्र पराभूत झाले.\n1994 मध्ये पणजी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर सलग 4 वेळा त्या मतदार संघातून निवडून आले.\n2000 मध्ये पहिल्यांदा ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवले. 2000, 2002, 2012, 2017 मध्ये\nदेशातील पहिले आयआयटी पदवीधर मुख्य��ंत्री हा बहुमान पर्रीकर यांनी मिळवला.\nनोव्हेंबर 2014 मध्ये मोदी सरकारमध्ये संरक्षण मंत्री पदावर काम केले. मार्च 2017 मध्ये संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा आणि चौथ्यांदा गोवाचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरूवात.\nमनोहर पर्रीकर हे उत्तर प्रदेशातून राज्यसभा सदस्य होते.\nखुल्या गटाच्या चार टक्के जागा वाढणार\nआरक्षण देण्याचा राज्य सरकारचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केला असला तरी राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आरक्षण ठेवावे, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास शिक्षणातील जागांची फेररचना होऊन वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य पदवी अभ्यासक्रमांसाठी उर्वरित चार टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध होतील.\nउच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता मराठा समाजाच्या १६ टक्क्यांऐवजी १२ टक्के जागा शैक्षणिक प्रवेशांमध्ये राखीव ठेवण्यात येणार असल्याने अभियांत्रिकी, वैद्यकीय व अन्य पदवी अभ्यासक्रमांमध्ये त्यानुसार उपलब्ध जागांची फेररचना होईल आणि प्रवेशप्रक्रिया राबविली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशांना मात्र यंदा अभय मिळाले आहे. वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात १६ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा मुद्दा राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील विजय थोरात आणि अ‍ॅड. अनिल साखरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. हे प्रवेश या टप्प्यावर रद्द करणे योग्य ठरणार नाही. तसे केल्यास गोंधळ निर्माण होईल, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.\nत्यामुळे हे प्रवेश यंदा ‘जैसे थे’च ठेवण्यात यावे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी १२ टक्के आरक्षण लागू करण्यात येईल, अशी विनंती सरकारने केली. त्यावर स्वतंत्र अर्ज करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले असून राज्य सरकारतर्फे सोमवारीच यासाठीचा अर्ज करण्यात येणार आहे.\nनिती आयोगाच्या आरोग्य क्रमवारीत केरळ प्रथम\nएकूण आरोग्य कामगिरीत देशात केरळने पहिला क्रमांक पटकावला असून बिहार व उत्तर प्रदेश सर्वात खालच्या क्रमांकावरआहेत. निती आयोगाने आरोग्य निर्देशांक क्रमवारी जाहीर केल�� आहे. महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे.\nआरोग्य निर्देशांकाची दुसरी फेरी ही २०१५-१६ पायाभूत वर्ष व २०१७-१८ संदर्भ वर्ष मानून तयार केली आहे. अहवालात म्हटले आहे की, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. ‘दी हेल्दी स्टेट्स, प्रोग्रेसिव्ह इंडिया’ नावाचा अहवाल निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी जाहीर केला.\nआरोग्य निर्देशांकात २३ आरोग्य निकषांचा विचार करून क्रमवारी तयार केली आहे, त्यात वेगवेगळ्या घटकांवरचा भर ठरलेला आहे.\nहरयाणा, राजस्थान, झारखंड या तीन मोठय़ा राज्यांची क्रमवारी खालावली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये पहिल्या फेरीचे आरोग्य निर्देशांक जाहीर करण्यात आले होते. ते वार्षिक व वर्धित कामगिरीच्या आधारे २०१४-१५ हे पायाभूत वर्ष व २०१५-१६ संदर्भ वर्ष मानून तयार केले होते. आरोग्य मंत्रालय व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जागतिक बँकेच्या तांत्रिक सहकार्याने ही क्रमवारी तयार केली आहे.\nMPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची\nस्पर्धा परीक्षेतील हमखास यशासाठी\nबेटी बचाव बेटी पढाओ योजना\nचालु घडामोडी वन लाईनर्स, १३ जुलै २०१९\nखुल्या गटाच्या चार टक्के जागा वाढणार\nनिती आयोगाच्या आरोग्य क्रमवारीत केरळ प्रथम\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/another-organization-in-the-municipal-corporation/articleshow/69794176.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2021-01-17T22:50:24Z", "digest": "sha1:FEW3PBHBDCN6AXNNZZTDJWNZH5RUXAFE", "length": 16000, "nlines": 119, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहापालिकेत आणखी एक कामगार संघटना\nमहापालिकेत गुरुवारी आणखी एक कामगार संघटना स्थापन झाली. सध्याची महापालिका युनियन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नसल्यामुळे 'अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी महासंघ' स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही नवी संघटना अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेशी संलग्न असल्याचेही स्पष्ट केले गेले. महापालिकेचे सुमारे दीडशेवर कर्मचारी या नव्या संघटनेचे सदस्य झाल्याचे समजते; मात्र, त्यांची नावे अद्याप स्पष्ट केली गेलेली नाहीत. दरम्यान, या नव्या संघटनेमुळे महापालिका कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.\nसध्याची युनियन कामगारांचे प्रश्न सोडविण्यास सक्षम नसल्याचे स्पष्टीकरण\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nमहापालिकेत गुरुवारी आणखी एक कामगार संघटना स्थापन झाली. सध्याची महापालिका युनियन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नसल्यामुळे 'अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी महासंघ' स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही नवी संघटना अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेशी संलग्न असल्याचेही स्पष्ट केले गेले. महापालिकेचे सुमारे दीडशेवर कर्मचारी या नव्या संघटनेचे सदस्य झाल्याचे समजते; मात्र, त्यांची नावे अद्याप स्पष्ट केली गेलेली नाहीत. दरम्यान, या नव्या संघटनेमुळे महापालिका कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.\nअखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष नागेश कंडारे व जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी नगर महापालिकेमध्ये अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी महासंघ स्थापन झाल्याचे गुरुवारी जाहीर केले तसेच त्यानंतर त्यांनी लगेच महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेऊन महापालिका कामगार व कर्मचाऱ्यांच्या १६ विविध मागण्यांचे निवेदनही दिले.\nमहापालिकेमध्ये असणाऱ्या सध्याच्या कर्मचारी युनियनमार्फत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, कर्मचाऱ्यांवरील होणाऱ्या अन्यायाबाबत कोणी आवाज उठवत नाही, कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून युनियन प्रशासनाविरोधात लढा उभारून त्यांना न्याय मिळवून देत नाही व त्यामुळे कर्मचाऱ्यांची नाचक्की होते, अशी टीका नव्या संघटनेद्वारे करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी व न्यायासाठी या संघटनेमध्ये सहभागी होऊन आपल्यासोबत संघटनेची ताकद वाढवण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.\nसंघटनेने मांडल्या विविध मागण्या\nनव्याने स्थापन झालेल्या संघटनेने आयुक्तांकडे विविध १६ मागण्या मांडल्या. कर्मचाऱ्यांचा दहा लाख रुपयांचा अपघाती ग्रुप विमा काढणे, निवृत्तीनंतर सर्व रकमा निवृत्तीच्या दिनांकास मिळाव्यात, कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर विभाग प्रमुखाने तातडीने कारवाई करून व वरिष्ठांशी संबंधित विषयाबाबत चर्चा ��रून आवश्यक ती कारवाई तत्काळ करावी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात दर तीन महिन्यांनी संघटनेसमवेत बैठक घ्यावी, सर्व शासकीय व राष्ट्रीय सुट्ट्या लागू कराव्यात अन्यथा वेतन लागू करण्यात यावे, १ नव्हेंबर २००५ पासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, स्वेटर, मफलर, चप्पल, बूट गणवेश व इतर उपयोगी आणि आवश्यक साहित्य नियमित दिले जावे, सफाई कर्मचाऱ्यांना १२ व २४ वर्षे सेवा केल्यानंतर पदोन्नती मिळावी, आरोग्य तपासणी दर ३ महिन्यास करण्यात यावी, वारसा हक्काच्या नियुक्त्या ३० दिवसांच्या आत मिळाव्यात, सहाव्या वेतन आयोगाचे लाभ मिळावेत, सफाई कर्मचाऱ्यांना शिक्षणाच्या आधारावर पदोन्नती मिळावी, सफाई कामगारांना हक्काचे घर देण्यात यावे, पगारपत्रकासह दरमहा सेवापुस्तकाची दुय्यम प्रत देण्यात यावी, जी.पी.एफ. व डी.पी.एस. चा वार्षिक हिशेब स्लीप द्यावी आणि कामगार-कर्मचाऱ्यांसाठी सहकुटुंब कॅशलेस मेडिक्लेम पॉलिसी सुरू करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकर्जत-जामखेडसाठी आघाडीमध्ये रस्सीखेच महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nकोल्हापूरमहाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्र्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nअमरावतीबसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nमुंबईकरोनाचा धोका कायम; राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली\nमुंबईकर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणणार; CM ठाकरे यांनी दिला 'हा' शब्द\nदेशकृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले....\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-17T21:31:00Z", "digest": "sha1:MK3EE5MAK5PIKZINYS6C23XFUOMABYRE", "length": 16958, "nlines": 117, "source_domain": "navprabha.com", "title": "संकल्प आत्मनिर्भरतेचा | Navprabha", "raw_content": "\nयेत्या नववर्षात भारतीय जनतेने विदेशी उत्पादनांना असलेले भारतीय पर्याय स्वीकारण्याचा संकल्प करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या आपल्या यावर्षीच्या शेवटच्या ‘मनकी बात’ मधून केले. मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ अभियानाशी सुसंगत असेच हे आवाहन आहे. जगातील अमेरिकेसह प्रत्येक देश आपल्या उत्पादकतेला चालना देण्यासाठी झटत असतो. भारतामध्ये मात्र स्वातंत्र्यानंतर उदारीकरणाचा आणि जागतिकीकरणाचा काळ येईपर्यंत वाढतच गेलेली बंधने, लाल फितीची नोकरशाही, वाढता भ्रष्टाचार, उद्योजकतेला निरुत्साहित करणारे वातावरण यामुळे उत्पादकतेचा जेवढ्या प्रमाणात विकास व्हायला हवा होता तेवढा झाला नाही. त्याचा परिणाम म्हणून देश परावलंबी होत गेला. त्यानंतर जागतिकीकरणाची लाट आली आणि त्या लाटेसरशी जगभरातील उत्पादनांनी आपल्या बाजारपेठा भरू लागल्या. याचा परिणाम म्हणून खेळण्यांपासून संरक्षण खरेदीपर्यंत सार्‍याच बाबतींमध्ये आपण परावलंबीच राहिलो. ही परिस्थिती हळूहळू का होईना बदलण्याचा प्रयत्न मोदी सरकार करते आहे ही चांगलीच बाब आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याच्या परिवारातील संघटनांनी आणि सुरवातीला जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाने देखील ‘स्वदेशी’चा नारा वेळोवेळी दिला होता, परंतु नंतरच्या काळात तो अलगद गुंडाळून ठेवण्यात आल्याचेही पाहायला मिळाले होते. मात्र, आता पुन्हा एकवार स्वदेशीचा नारा पुढे आला आहे. देशाला आत्मनिर्भर करायचे असेल तर त्यासाठी स्वदेशी उत्पादनांची कास धरायला हवी हे खरे असले तरी त्यासाठी त्या जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची उत्पादने देशात निर्माण व्हायला हवीत हेही तितकेच खरे आहे. त्यासाठी स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहक वातावरण देशात निर्माण झाले पाहिजे, तरच अशा उत्पादकतेचा विकास होईल. मोदी सरकारने ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दिशेने काही क्रांतिकारी सुधारणा केल्या, तंत्रज्ञानाची मदत घेतली, ज्याचा फायदा उद्योगविश्वाला मिळताना दिसतो आहे. वस्तू आणि सेवा कर, विविध कायद्यांचे सुलभीकरण यातून उद्योजकांना प्रोत्साहक वातावरण हळूहळू निर्माण होते आहे. सध्याच्या ‘आत्मनिर्भर’योजनेतून खरोखरीच जर चांगल्याप्रकारे प्रयत्न झाले तर अनेक क्षेत्रांमध्ये देशाला स्वयंपूर्णता प्राप्त करणे कठीण ठरू नये.\nएकेकाळी अन्नधान्याच्या बाबतीत देखील आपला देश परावलंबी होता. हरित क्रांतीद्वारे आणि दुधाचा महापूरसारख्या योजनांनी त्या क्षेत्रामध्ये भारताला आत्मनिर्भरता मिळवून दिली. मात्र, उद्योगक्षेत्रामध्ये मात्र परमिट राज आणि सत्तेच्या हाती सर्व नियंत्रणे ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे ही आत्मनिर्भरता सुरवातीच्या काळामध्ये येऊ शकली नाही. आज हे सारे चित्र बदलण्याची निदान आशा निर्माण झालेली आहे.\nचिनी खेळण्यांनी आपल्या बाजारपेठा आक्रमून टाकल्या होत्या. जागतिकीकरणाच्या काळात कोणी कोणत्या देशाला उगाच अटकाव करू शकत नाही, परंतु शेवटी जो ग्राहकराजा पैसे देऊन ह्या वस्तू विकत घेतो, त्यानेच जर ठरवले, त्यानेच दर विदेशी वस्तू – किमान आपल्या शत्रूराष्ट्राच्या वस्तू खरेदी करणार नाही असा निर्धार केला तर काय घडू शकते त्याचे आज चिनी खेळण्यांच्या खपात आणि आयातीत झालेली घट हे मोठे उदाहरण आहे. लडाखमध्ये आपल्या सैनिकांना हौतात्म्य पत्करायला लावणार्‍या चिनी वस्तूंच्या विरोधात आज देशात मोठे वातावरण आहे. नवी पिढी देखील चिनी वस्तूंविषयी रागाने बोलताना दिसते. चिनी वस्तू खरेदी न करण्याचा विचार बोलून दाखवते. चिनी वस्तूंची आयात करणार्‍या अनेक व्यापार्‍यांनी स्वयंप्रेरणेतून ही आयात थांबवली आहे. आपल्या दुकानांत चिनी वस्तू आणणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे. चिनी फटाके, चिनी आकाशकंदील, चिनी रोषणाईच्या वस्तू, चिनी खेळणी बाजारपेठेतून हद्दपार होऊन त्याजागी भारतीय उत्प���दने यायला सुरूवात झालेली आहे. हेच चित्र अन्य सर्व क्षेत्रांमध्ये दिसले पाहिजे. त्यासाठी सरकारने ‘व्होकल फॉर लोकल’चा जो नारा दिला आहे, तो केवळ बोलण्यापुरता न राहता प्रत्यक्षात उतरला पाहिजे. जनता सरकारच्या या स्वयंपूर्णतेच्या संकल्पाला निश्‍चितपणे साथ देईल. नववर्षात केवळ भारतीय वस्तूंना प्राधान्य देण्याचा संकल्प करून तो प्रत्यक्षातही उतरवून दाखवील. शेवटी जनताजनार्दन ही फार मोठी शक्ती असते. जे राव न करी, ते गाव करी अशी जी म्हण आहे, त्याप्रमाणे जे सरकारला औपचारिकरीत्या शक्य होणारे नाही, ते स्वयंप्रेरणेतून जनता करून दाखवू शकते. सन २०२१ चा हा संकल्प एक नवे परिवर्तन देशामध्ये घडवील आणि देशाला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर घेऊन जाईल असा विश्वास बाळगूया\nअखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...\n>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nपंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस\nअंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...\nअखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...\n>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nपंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस\nअंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3/", "date_download": "2021-01-17T21:28:13Z", "digest": "sha1:FCPGSUGN4DU55OR7JIELDR3YPUSVQ62B", "length": 12484, "nlines": 138, "source_domain": "www.batmidar.in", "title": "शेतकऱ्यांच्या संघटना कोण फोडतंय ? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome Uncategorized शेतकऱ्यांच्या संघटना कोण फोडतंय \nशेतकऱ्यांच्या संघटना कोण फोडतंय \nस्वाभिमानी शेतकरी संघटनेतील फुटीची बातमी क्लेशदायक आहे.राजू शेट्टीच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीला सोडचिठ्‌टी देत नवी बळीराजा शेतकरी संघटना स्थापना केली आहे.म्हणजे आणखी एक शेतकरी संघटना फुटली आहे.शेतकरी संघटित झाले तर देशात मोठी शक्ती तयार होईल, ही शक्ती आपल्या सत्तेला धक्के देईल,प्रसंगी सत्ताही हस्तगत करील अशी सततची भीती राजकारण्यांना असते म्हणून राजकारणी शेतक ऱ्यांना एकत्र येऊ देत नाहीत.तसा प्रयत्न झालाच तर कधी जातीच्या कधी प्रांताच्या नावावर त्यात बिब्बा घालण्याचा प्रय़त्न होतो.शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतही अशीच फूट पाडली गेली.शरद जोशींची अनेक शिलेदार त्यांना सोडून गेले आणि त्यानंतर क्रमशः ही संघटना दुबळी होत गेली.महेंद्रसिंग टिकैत असतील किंवा अन्य शेतकरी नेते त्यांनाही संघटनेतील फाटाफुटीचा फटका बसलेला आहे.राजू शेट्टींनी शरद जोशींपासून वेगळे होत स्वाभिमानी संघटना स्थापन केली.आता त्यांचे काही साथीदार त्यांना सोडून नवा सुभा तयार करीत आहेत.खरंच हे सारं क्लेशदायक आहे.\nसततचा दुष्काळ,वीज टंचाई मुळे अगोदरच शेती आतबट्टयात आली आहे.त्यातच आता अनेक पिकांचे भाग गडगडले असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे अवघड झाले आहे.कोणत्याही राजकीय पक्षाला शेतकऱ्यांच्या या स्थितीशी काही देणं घेणं नाही.अशा स्थितीत बेवारस असलेल्या शेतकऱ्यांना केवळ शेतकरी संघटानांचाच आधार असायचा.पण त्या कुठं प्रभावी होत आहे असं दिसताच त्याही फोडल्या जात असल्यानं शेतकऱ्यांना कोणी वाली उरलेला नाही.राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या तुकड्यात विभागला गेला असल्याने शेतकरी संघटनेचा जो प्रभाव व्यवस्थेवर पडणं अपेक्षित असतं तो पडताना दिसत नाही.राजू शेट्टी यांच्या निमित्तानं शेतकऱ्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या.पण त्याची शक्ती कमी कऱण्यात राजकारण्यांना आता यश आल्यानं शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालंय यात शंका नाही.चळवळी मग त्या शेतकऱ्यांच्या असोत,कामगारांच्या असोत की,पत्रकारांच्या त्या टिकू द्यायच्या नाहीत,त्याच्या मागण्याकडं हेतुतः दुर्लक्ष करून त्याच्यात नैराश्येची भावना निर्माण करायची यातूनही चळवळ मोडली नाही तर चळवळीत फूट पाडून चळवळ संपवून टाकायची ही राजकीय पक्षांची नीती आहे.शेतकरी चळवळीचे दुदैर्व असे की,शेतकरी नेतेही राजकीय नेत्यांच्या अशा सापळ्यात अलगत सापडतात त्याचा फटका चळवळींना बसतो.शेतकऱ्यांनी एखादया नेत्याला डोक्यावर घेतले की,मग त्याला राजकारणाचे डोहाळे लागतात.त्यातून मग ते कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या वळचणीला जातात.राजकारण्यांना तेच हवं असतं.त्यातून नुकसान चळवळीचं होतं.अलिकडंही असंच झालेलं आहे..राजू शेट्टी भाजपच्या दावणीला गेले म्हटले की,त्यांचे प्रतिस्पर्धी रघूनाथ दादा आता थेट राज ठाकरे यांच्याकडं गेले.शेतकऱ्यांचे हे नेते राजकाऱण्यांचे उंबऱठे कशासाठी झिजवतात त्यांना शेतकऱ्यांच्या शक्तीवर विश्वास नाही काय त्यांना शेतकऱ्यांच्या शक्तीवर विश्वास नाही काय असं करून ते स्वतःची आणि भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांचीच फसवणूक करतात.असे सारे अनुभव पाठिशी असल्यानं आता विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा प्रश्न शेतक़ऱ्यांनाा पडला आहे.आज कधी नव्हे ती शेतक़ऱ्यांना संघटीत होण्याची गरज असताना शेतकरी तुकडया तुकड्यात ��िभागले जात आहेत.हे अत्यंत दुःख दायक आहे.\nPrevious articleराष्ट्रवादीचे अलिबागला अधिवेशन\nNext articleशिवसेना स्वतःच आणखी किती हसं करून घेणार आहे \nरायगडसाठी 9 कोटी उपलब्ध\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nकशाला हवे “आय ऍन्ड बी “मंत्रालय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23943", "date_download": "2021-01-17T21:48:58Z", "digest": "sha1:3CJNBVTFQBA27TZJMDS5JUPK2AN2T4BX", "length": 3826, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मानस : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मानस\nउगाचच नेहमी वाटत राहत\nआणि दु:ख साठत राहत\nमन भुलते फसव्या सुखास\nइथे न तिथे घुटमळत राहत...\nकधी शोधते शांत निवारा\nकधी सुसाट भिरभिर वारा\nकधी अगदी लहान मुलापरी\nमग कधी ठेचकळुन पडते\nथोडे इथे थॊडे तिथे खरचटते\nमोठ्याने भोकाड पसरुन तेव्हा\nत्यालाही थोड रडाव वाटतं...\nपण नाही येत त्याला रडता\nयेऊन पुन्हा आपल्या जागी\nजखमांना त्या गोंजारत राहत...\nउगाचच नेहमी वाटत राहत\nपुन्हा दु:ख साठत राहत...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/article-31399.html", "date_download": "2021-01-17T22:21:49Z", "digest": "sha1:UC3Y5V2HS6EKD75AWUPQ37VKN2APNMHX", "length": 20478, "nlines": 190, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कारने तीन तरुणांना चिरडलं; 2 जणांचा मृत्यू, 1 गंभीर | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महि���े अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाच��� श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nकारने तीन तरुणांना चिरडलं; 2 जणांचा मृत्यू, 1 गंभीर\nकारने तीन तरुणांना चिरडलं; 2 जणांचा मृत्यू, 1 गंभीर\nपरभणी, 2 नोव्हेंबर : ट्रकच्या उजेडात नजर चुकल्याने कारने 3 तरुणांना चिरडलं आहे. पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील ही दुर्दैवी घटना आहे. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी आहे. गोविंद देविदास साबळे (21 वर्ष) आणि संतोष उत्तम साबळे (18 वर्ष) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. तर रमेश साबळे हा 14 वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे.\nनिधड्या छातीने शत्रूच्या गोळ्या झेलणारा योद्धा \nआठवणीतले बाळासाहेब : शिवसेनाप्रमुख ठाकरेंच्या तुफान गाजलेल्या सभा; पाहा VIDEO\nVIDEO : बाप्पा निघाले गावाला यंदा पुणेकरांनी साधेपणानेच दिला बाप्पांना निरोप\nपुण्यात मानाचे गणपती साधेपणाने, तरीही दिमाखात\nVIDEO भुयारी रस्त्यांमुळे मुंबईला धोका 5 ऑगस्टच्या पावसाचा धडा\nखळबळजनक VIDEO: ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू\nआशा भोसलेंना 2 लाखांवर बिल; आणखी कोणत्या सेलेब्रिटींना विजेचा शॉक\nEXCLUSIVE VIDEO : उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींबद्दल काय म्हणाले शरद पवार पाहा..\nVIDEO : राज्यात 11 ते 13 जुलैदरम्यान होणार मुसळधार पाऊस\nलॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीला पुण्याच्या महापौरांचा यासाठी आहे विरोध, पाहा VIDEO\nस्पेशल रिपोर्टः ग्रीन झोनमध्ये असणारं नांदेड 8 दिवसात Red Zone मध्ये कसं आलं\nVIDEO: रत्नागिरीमधून कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट\nमहाराष्ट्र April 23, 2020\nपुण्यात आणखी 53 जणांना कोरोनाची लागण\n'गोळ्या घालून ठार करा', मरकजवाल्यांवर कसे भडकले राज ठाकरे\nमहाराष्ट्र March 22, 2020\nगजबजलेल्या कोल्हापुरात 'कोरोना'मुळे स्मशानशांतता, पाहा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : कोरोना दुसऱ्या स्टेजला, उद्धव ठाकरे म्हणाले, आता स्वयंशिस्त पाळा\nमहाराष्ट्र March 9, 2020\nVIDEO : जिगरबाज संयाजी शिंदे डोंगरावर लागलेली आग विझवताना सांगितला थरारक अनुभव\nEXCLUSIVE VIDEO: 'पत्नीचा पगार जास्त, हे सांगताना देवेंद्रजींचा इगो आड येत नाही'\nVIDEO : उद्धव ठाकरे यांची जोरदार बॅटिंग; पाहा त्यांचे 'अर्थ'पूर्ण फटकारे\n'मला विकू नका', 'न्यूज18 लोकमत'च्या स्पेशल स्टोरीला मिळाला ENBA अ‍ॅवॉर्ड\nनारायण राणे UNCUT : 'हिंमत असेल तर हे करा...' उद्धव ठाकरेंना दिलं थेट आव्हान\nमहाविकास आघाडीत बिघाडी झाल्यास भाजपचे 2 पर्याय, पाहा VIDEO\nSPECIAL REPORT: दिव्यांग महिलेच्या संघर्षाची कहाणी, पाहा VIDEO\nस्वबळावर लढता लढता विधानसभेला युती कशी झाली CM उद्धव ठाकरेंनी केला खुलासा\nVIDEO : विधानसभेसाठी युती टिकवण्यामागचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण\n'दोन भावांच्या कात्रीत मी पकडलो गेलो', असं का म्हणाले उद्धव ठाकरे\n'बाळासाहेबांची नक्कल करायला अक्कल लागते', शिवसेनेच्या टीकेवर मनसेचं प्रत्युत्तर\nVIDEO : फक्त सिनेमातच नाही तर 'रोबो तानाजी'चाही जगभरातही डंका\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nवडिलांवर अंत्यसंस्कार करताना हार्दिक-कृणालला अश्रू अनावर\nIND VS AUS : भारतासाठी गेमचेंजर ठरली गोलंदाजांची ही जोडी\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी, Viral\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरु��्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6/news", "date_download": "2021-01-17T23:03:26Z", "digest": "sha1:32CHFUSFWAJGVUJZKOWWQPCCCXEB5JRG", "length": 4410, "nlines": 80, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "औषध-व्यवसाय-परिषद News: Latest औषध-व्यवसाय-परिषद News & Updates on औषध-व्यवसाय-परिषद | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकमी वीजदरांनी व्यवसाय वृद्धी\nऔषध परिषदेच्या निवडणुका जुलैमध्ये\n‘इनडोअर गेम्स’ना मुलांची पसंती\nStampede: मुलुंडमध्ये चेंगराचेंगरी, चौघे जखमी\nशेतीकडे व्यवसाय म्हणून बघा\nऔषध व्यावसायिकांसाठी ऑनलाइन उजळणी पाठ्यक्रम\nचार महिन्यांत निर्णय घेणार\nराऊत यांनी स्वीकारला पदभार, देशमुख, केदार आज सूत्रे स्वीकारणार\nबोगस डॉक्टर ‘आरोग्य’च्या रडारवर\nटेरेसवरील हॉटेलांचे सर्वेक्षण करा\nडॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आता ऑनलाइन\nफार्मासिस्ट केवळ विक्रेता नव्हे, रुग्णमित्र\nफॅमिली डॉक्टर ही काळाची गरज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-17T21:32:19Z", "digest": "sha1:B3WUSP35PMV3DEIBVGCF73H4TJKSJ74L", "length": 16857, "nlines": 119, "source_domain": "navprabha.com", "title": "नववर्ष शुभेच्छा! | Navprabha", "raw_content": "\nनवे वर्ष नवे आशांकुर घेऊन आले आहे. कोरोनाच्या कहराने झाकोळलेल्या सन २०२० ची पडछाया जरी या नव्या वर्षावर असली तरी देखील त्यावरील लशींच्या उत्पादनास जगभरात प्रारंभ झालेला असल्याने महामारीचे हे जागतिक संकट या वर्षी विरून जाईल अशी अपेक्षा आहे.\nअनेक दशकांनंतर आलेल्या महामारीने आपले सर्वांचे जीवन गतवर्षी ढवळून काढले. भौतिक सुखासीन आयुष्य जगणार्‍या माणसाला सन २०२० ने गदगदा हलवले. जमिनीवरच आणले म्हणाना विज्ञान – तंत्रज्ञानाच्या गमजा मारणार्‍या मानवाला अजूनही तुम्ही पराधीन आहात, सगळे ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेले नाही याची जाणीव निसर्गाने करून दिली आणि हाती पैसा आहे म्हणजे आपण जग जिंकल्याच्या उन्मादात वावरणार्‍या मानवाला धन हे नाही, तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे याची आठवणही सरत्या वर्षाने आयुष्यभर धडा राहील अशा रीतीने करून दिली आहे.\nअनेक आमूलाग्र बदल मावळत्या वर्षाने सर्व समाजस्तरांतील मानवाच्या आयुष्यात घडवले. पैशामागे वेड्यासारखे दिवसरात्र धावणार्‍या मनुष्याला कोरोनाने थांबवले आणि कौटुंबिक जीवनाचे महत्त्व त्याच्या मनावर ठसवले. जीवनात केवळ पैसा महत्त्वाचा नाही, तर जीवनाला अर्थपूर्णता आणणार्‍या साहित्य, कला, संगीत आदी गोष्टीही किती नितांत आवश्यक असतात आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या नकळत घडोघडी कसा आनंद पेरत असतात याची जाणीवही या सरत्या वर्षाने मानवाला करून दिली. कोरोनाने ह्या सर्व अवांतर गोष्टींवर आटोकाट बंधने आली. सार्वजनिक कार्यक्रमांवर मनाई झाली, अहोरात्र घरात कोंडून घेणे अपरिहार्य बनले आणि माणसांच्या जीवनातील अर्थपूर्ण गोष्टींना तो मुकल्यागत झाला. मग त्याला या सारया गोष्टींचे आणि माणसांचे महत्त्व उमगले. केवळ रोजच्या चार जीवनावश्यक गोष्टींनी आपण माणसासारखे जगू शकत नाही. जीवनाला अर्थपूर्णता आणण्यासाठी आणखीही काही गोष्टींची आवश्यकता असते हे त्याला कळून चुकले.\nमाणसे घरोघरी कोंडली गेली, हताश झाली, निराश झाली, परंतु त्यातूनही शेवटी त्यांनी मार्ग काढला. मानवानेच निर्मिलेले तंत्रज्ञान त्याच्या मदतीला धावून आले. ‘ऑनलाइन’ हा परवलीचा शब्द बनला. शिक्षणापासून सांस्कृतिक उपक्रमांपर्यंत ‘ऑनलाइन’ ने त्याला तारले. कोणतीही गोष्ट नवी असते तेव्हा हबकायला होते, परंतु नंतर त्याचा सराव होतो तसे कोरोनाच्या बाबतीत झाले. माणसे कोरोनालाही सरावली. कधी न वापरलेले सॅनिटायझर्स, कधी न वापरलेले मास्कस्, सामाजिक दूरीचे पालन या सर्व गोष्टींना हळूहळू का होईना खेड्यापाड्यांतील गोरगरीब माणसेही सरावल्याचे दिसले.\nकोरोनाशी झुंजारपणे लढा देणारे योद्धे आघाडीवर होते. त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, स्वतःच्या मुलाबाळांच्या आरोग्याची चिंता न करता निःस्पृहपणे आघाडीवर राहून लढा दिला. या सरत्या वर्षाच्या अखेरीस खरे समाजनायक कोण असतील तर हे कोरोनायोद्धेच आहेत, ज्यांनी या संकटातून तुम्हा आम्हाला सावरले. त्या सर्वांना मानाचा मुजरा या काळामध्ये सामाजिक कार्याचा आदर्श दाखवणार्‍या सोनू सूदसारख्या व्यक्तींनी जे काम केले आहे, ते निव्वळ अनमोल आहे, प्रेरणादायी आहे.\nकोरोनाने माणसांचा किड्यामुंग्यांसारखा बळी घेतला हे तर खरेच, परंतु त्याच्याशी लढता येते, झुंजता येते हा आत्मविश्वासही माणसाला या महामारीत आला आहे. प्लेग, देवीसारख्या महामारींविषयी आमच्या पिढ्यांनी केवळ वाडवडिलांकडून ऐकले होते, वाचले होते. पण गतवर्षी महामारी काय असते हे प्रत्यक्ष अनुभवता आले. हा अनुभव पुढील संकटांना सामोरे जात असताना नक्कीच उपयोगी पडणार आहे. मागचे संपूर्ण वर्ष काळवंडलेल्या स्थितीत गेले. हे नववर्ष मात्र निश्‍चित चांगले असेल हा विश्वास आज समाजात पेरण्याची आवश्यकता आहे. कोरोनानंतरचे ‘न्यू नॉर्मल’ आपण सर्वांनी अंगात बाणवून घेतले आहेच. यापुढील काळामध्येही त्याचे पालन करणे अपेक्षित आहे आणि आवश्यकही. अजून संकट कुठे पुरते टळले आहे कोरोना नवे अवतार धारण करून पुन्हा गळ्याशी फास आणू पाहतो आहे. त्याच्याशी निर्धाराने आणि हिंमतीने मुकाबला करायचा आहे. सार्वजनिक जीवनातील बेफिकिरी यापुढे चालणार नाही. आपली बेफिकिरी केवळ इतरांचे जीवनही संकटात ढकलत असते हे विसरले जाऊ नये. गेले वर्षभर कोरोनाविषयी ही जनजागृती आम्ही आमच्या परीने करीत आलोच आहोत. यापुढेही करीत राहणार आहोत. परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही, त्यामुळे नवप्रभा तूर्त मर्यादित पानांच्या स्वरूपातच प्रकाशित होणार आहे, परंतु आपल्या सोबत सर्वशक्तीनिशी आम्ही यापूर्वीही होतो आणि यापुढेही राहू हा विश्वास जरूर बाळगावा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा\nअखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...\n>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nआजपासून देशात को��ोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nपंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस\nअंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...\nअखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...\n>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nपंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस\nअंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5/", "date_download": "2021-01-17T22:01:34Z", "digest": "sha1:OZ6H3OOOBP4VKJVOJOZESXSVV5CRVH66", "length": 27320, "nlines": 130, "source_domain": "navprabha.com", "title": "‘नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी’ | Navprabha", "raw_content": "\n‘नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी’\nज.अ. ऊर्फ शरदचंद्र रेडकर.\nबायको, मुलगा, सून, घरदार हे सगळे असून नसल्यासारखे झाले होते. आपण आयुष्यभर कुटुंबासाठी खस्ता खातो पण दुर्धर प्रसंग ओढवला की कुणी कुणाचे नसते हेच खरे रेडिओवरचे एकनाथ महाराजांचे भारूड ऐकताना वसंतरावांच्या डोळ्यांसमोरून हा जीवनपट अभावितपणे सरकून गेला.\nनाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी |\nअंती जाशील एकाला प्राण्या, माझे माझे म्हणोनी ॥\nरेडिओवर एकनाथ महाराजांचे भारूड चालू होते. हार्���ोनिअमवादक कल्पेश जाधव आपल्या सुरेल आणि आंतरिक तळमळीने भारूड गात होता. ‘स्नेहमंदिर’ या वृद्धाश्रमातील खाटेवर डोळे मिटून पहुडलेले विकलांग वसंतराव ते ऐकत होते. त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. आपल्या गत जीवनाचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोरून झरझर निघून गेला. किती आनंदाचे आणि उमेदीचे दिवस होते ते नवीन नवीन लग्न झालेले, तारुण्यसुलभ वाटणारी शरीर सुखाची ओढ, हवेहवेसे आणि हुरहुर लावणारे ते क्षण नवीन नवीन लग्न झालेले, तारुण्यसुलभ वाटणारी शरीर सुखाची ओढ, हवेहवेसे आणि हुरहुर लावणारे ते क्षण पत्नी- आसावरीचे हट्ट पुरवताना झालेली आर्थिक ओढाताण, बायकोची बाजू घेऊन आईशी झालेली धुसफुस, दोन वर्षांनी झालेला मुलाचा जन्म पत्नी- आसावरीचे हट्ट पुरवताना झालेली आर्थिक ओढाताण, बायकोची बाजू घेऊन आईशी झालेली धुसफुस, दोन वर्षांनी झालेला मुलाचा जन्म त्याचा पायगुण म्हणून नोकरीत मिळालेली बढती, नवीन जागा हा आयुष्याचा सगळा चित्रपट त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून गेला.\nवसंतराव हे मध्यम कुटुंबात जन्मलेले, नाकासमोर चालणारे, कोणतेही वाईट छंद नाहीत, व्यसने नाहीत. वडिलांची वागण्या-बोलण्यावर करडी नजर, घरात धार्मिक वातावरण, चंगळ ही माहीतच नाही अशा वातावरणात वसंतरावांचे बालपण सरले. शालान्त परीक्षा उत्तीर्ण होताच लगेच महसूल खात्यात कारकून म्हणून चिकटले. त्यावेळी म्यॅट्रिक झालेल्या आणि १८ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला सरकारी खात्यात किंवा बँकेत सहज नोकरी मिळायची आणि नोकरी मिळाली की छोकरीही मिळायची असा तो काळ होता. नोकरी मिळवण्यासाठी वशिलेबाजी, लाचलुचपत हा प्रकार त्यावेळी नव्हता. नोकरी पक्की झाली आणि वसंतरावांची गाडी मार्गी लागली.\nपितृछत्र डोक्यावर असेपर्यंत संसाराच्या झळा कुटुंबातील इतरांना लागत नाहीत. बाहेरची सगळी वादळे अंगावर झेलून वडीलधारी माणसे आपले कुटुंब सांभाळतात. रघुनाथरावांचे अकाली निधन झाले आणि कुटुंबाचा भार वसंतरावावर पडला. पतीच्या अकाली झालेल्या निधनाने राधाबाईनी अंथरूण धरले. घरात संसार सांभाळायला कुणीच नाही. म्हणून मग घाईघाईने वसंतरावांचे लग्न उरकण्यात आले. आसावरी नवी नवरी, तिच्या संसाराच्या काही कल्पना असणे स्वाभाविक होते. दिवसभर नवरा नोकरीनिमित्त बाहेर आणि ही घरात सासूच्या दिमतीला चार-सहा महिने ठीक गेले, पण मग कुरबुर सुरू झाली. सासू-सुनेचे लहानसहान गोष्टीवरून खटके उडू लागले. यांत वसंतरावांची कुचंबणा होऊ लागली. आईची बाजू घ्यावी तर बायकोचा रुसवा आणि बायकोची बाजू घ्यावी तर मुलगा बाईलवेडा झाला असा दोषारोप चार-सहा महिने ठीक गेले, पण मग कुरबुर सुरू झाली. सासू-सुनेचे लहानसहान गोष्टीवरून खटके उडू लागले. यांत वसंतरावांची कुचंबणा होऊ लागली. आईची बाजू घ्यावी तर बायकोचा रुसवा आणि बायकोची बाजू घ्यावी तर मुलगा बाईलवेडा झाला असा दोषारोप दिवस असेच चालले होते. हळूहळू राधाबाईंची तब्येत सुधारली. त्या हिंडूफिरू लागल्या. घरातील वादळ थोडे शांत झाले.\nवसंतराव संध्याकाळी दमूनभागून घरी आले की थोडा आराम करायचे आणि नंतर ताजेतवाने होऊन बायकोसह जवळच्या मंडईत जायचे. आसावरीला असे बाहेर जाणे, भेळपुरी खाणे, थियेटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे या गोष्टी खूप आवडायच्या परंतु सासूबाईची कटकट आणि वसंतरावांचा जुजबी पगार आडवा यायचा. असे असले तरी महिन्यातील एखादा रविवार तरी थियेटरात चित्रपट किंवा नाटक पाहणे व्हायचेच. साठच्या दशकात चित्रपट किंवा नाटक हेच विरंगुळ्याचे साधन होते.\nनवीन वर्ष उजाडले आणि आसावरीला एके सकाळी कोरड्या उलट्या सुरू झाल्या. राधाबाईना आनंद झाला. कारण आसावरीला दिवस गेले होते. वसंतरावदेखील खूश झाले. या नव्या वार्तेने आसावरीचे आयुष्यच बदलून गेले. घरात आता तिचे अधिक लाड होऊ लागले. तिला आराम मिळावा म्हणून राधाबाईच घरातील सर्व कामे करू लागली. यथावकाश आसावरीला पुत्ररत्न झाले. घर आनंदाने भरून गेले. नातवाला पाळण्यातील नाव आजोबांचेच ठेवण्यात आले परंतु सगळे आवडीने त्याला पप्पू म्हणायचे. पप्पूच्या बाललीला पाहण्यात कुटुंबाचा वेळ जायचा. पप्पूच्या जन्माला तीन वर्षे झाली, त्याच्या मागे धावताना राधाबाईंची दमछाक व्हायला लागली. एवढ्यात वसंतरावाना बढती मिळाली ते अव्वल कारकून म्हणजे भाऊसाहेब झाले. परंतु त्यांची नवी नेमणूक परगावी झाली होती. रोज घरून जाऊन येऊन नोकरी करणे शक्य नव्हते. कारण त्यावेळी आत्तासारखी वाहतुकीची साधनसुविधा उपलब्ध नव्हती. शेवटी निर्णय झाला की हे घर सोडायचे आणि नोकरीच्या ठिकाणीच छोटेसे घर घ्यायचे.\nनवीन शहर, नवीन घर, नवीन वातावरण, नवीन शेजारी सगळेच नवीन पण वसंतरावांचे कुटुंब इथे रुळले. वसंतराव हे कुळकायद्यासंबंध��ची प्रकरणे हाताळायचे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांशी त्यांचा संबंध यायचा. आपली कामे लवकर निपटावीत म्हणून हे गरीब शेतकरी त्यांची विनवणी करायचे. येताना शेतात पिकलेले धान्य तर कधी पालेभाजी, नारळ इत्यादी वस्तू घेऊन यायचे. वसंतरावाना हे सुरुवातीला आवडत नसे पण नंतर नंतर त्यांना या गोष्टी सवयीच्या झाल्या. पुढे कर्जात बुडालेल्या एका शेतकर्‍याची फळबाग वसंतरावांनी स्वस्तात विकत घेतली. निवृत्तीनंतर उत्पन्न मिळवण्याचे एक साधन त्यांनी तयार केले. निवृत्तीनंतर तिथे त्यांना टुमदार फार्महाऊस बांधायचे होते.\nकाळ कुणासाठी थांबत नाही. तो सतत पुढे सरकत असतो. पप्पू आता मोठा झाला होता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला पोहोचला होता. सेवा ज्येष्ठतेनुसार वसंतरावदेखील भाऊसाहेबांचे रावसाहेब झाले होते. वसंतरावांची आई आता थकली होती. वयोमानानुसार विविध व्याधी तिला जडल्या होत्या आणि एके दिवशी तिने शेवटचा श्वास घेतला. घराला एक प्रकारची अवकळा यावी तसे झाले. पण संसाराचे रहाटगाडगे कुणासाठी थोडेच थांबणार वसंतरावांचे, आसावरीचे आणि पप्पूचे थबकलेले जीवन पुन्हा प्रवाहित झाले.\nवसंतरावानी आता वयाची ५८ वर्षे पूर्ण केली होती. हे वर्ष त्यांचे निवृत्तीचे वर्ष होते म्हणजे कार्यालयातील कामकाजाचे आवराआवरीचे वर्ष नेहमीची धावपळ, दगदग यांना आता विराम मिळणार होता. निवृत्तीनंतर मिळणारा फंड, ग्रॅच्युटी याद्वारे मिळणार्‍या काही पैशातून त्यांच्या इच्छेनुसार ते फार्महाऊस बांधणार होते. तिथेच राहणार होते. याच दरम्यान त्यांच्या मुलाचे- पप्पूचे कॉलेज शिक्षण पूर्ण झाले. तो आता नोकरीच्या शोधात होता.\nआज सकाळपासूनच वसंतरावाना थोडे अस्वस्थ वाटत होते पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात दाखल झाले. निवृत्तीपूर्वी काही महत्त्वाच्या फायली त्यांना हातावेगळ्या करायच्या होत्या. काम करता करता ते खुर्चीवरून कधी खाली कोसळले हे त्यांचे त्यांनादेखील समजले नाही. शेजारच्या टेबलावरील काम करणारी मंडळी धावली. त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. वसंतराव शुद्धीवर येईनात. त्यांना लगेच शहरातील इस्पितळात दाखल केले. वसंतरावाना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. या घटनेने त्यांचे कुटुंब आणि सहकारी हबकून गेले.\nमहिनाभराच्या उपचाराने वसंतराव बर्‍याप��की सावरले पण त्यांची संपूर्ण एक बाजू अर्धांगवायूने कायमची लुळी पडली. त्यांचे जिणे परस्वाधीन झाले. समाधानाची गोष्ट म्हणजे वसंतरावांच्या प्रामाणिक सेवेची दखल घेऊन महसूल खात्याने त्यांच्या मुलाला सरकारी नोकरीत सामावून घेतले. म्हणता म्हणता पाच वर्षे सरली. घरातील अडचण ओळखून पप्पूचे नात्यातील मुलीशी- आशालताशी लग्न लावून देण्यात आले. पप्पूची आई आता पूर्णवेळ आपल्या नवर्‍याच्या सेवेला देऊ शकत होती. खरं तर तीदेखील आता थकली होती. तिला गुडघेदुखी व कंबरदुखीचा त्रास व्हायचा. तरीही जमेल तशी ती कामे उरकत होती. सूनबाईशी तिचे काही पटत नसे. सासर्‍याच्या आजारपणामुळे आशालताला आपल्या मनासारखे काही करता येत नव्हते, हौसमौज करता येत नव्हती. नवरा-बायकोत याच गोष्टीवरून वादावादी व्हायची. रोजच्या कटकटीला पप्पू देखील कंटाळला.\nएक दिवस पप्पू आपल्या आईला म्हणाला, ‘आई, मिरजेला चांगले हॉस्पिटल आहे. तिथे आपण बाबांना घेऊन जाऊ, तिथे चांगले उपचार होतील व तुझा त्रासपण कमी होईल’. आसावरीदेखील आता रोजच्या त्रासाला कंटाळली होती. ती म्हणाली, ‘ठीक आहे, तू म्हणशील तसे एक दिवस पप्पू आपल्या आईसह वडिलांना घेऊन मिरजेला निघाला. पण तत्पूर्वी त्याने आईला विश्वासात घेऊन काही गोष्टी समजावल्या एक दिवस पप्पू आपल्या आईसह वडिलांना घेऊन मिरजेला निघाला. पण तत्पूर्वी त्याने आईला विश्वासात घेऊन काही गोष्टी समजावल्या मिरजेचे स्टेशन आले. वडिलांचे मुटकुळे उचलून पप्पू खाली उतरला. पाठीमागून आसावरी तोंडाला पदर लावून हुंदका दाबत उतरली. तिघेही फलाटावरील बाकड्यावर थोडावेळ विश्रांती घ्यावी म्हणून विसावली. पप्पू स्टेशनाच्या बाहेर रिक्षा पाहण्याच्या बहाण्याने तर आसावरी बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने तिथून निघाली. वसंतरावांचे मुटकुळे बाकावर एकाकी मिरजेचे स्टेशन आले. वडिलांचे मुटकुळे उचलून पप्पू खाली उतरला. पाठीमागून आसावरी तोंडाला पदर लावून हुंदका दाबत उतरली. तिघेही फलाटावरील बाकड्यावर थोडावेळ विश्रांती घ्यावी म्हणून विसावली. पप्पू स्टेशनाच्या बाहेर रिक्षा पाहण्याच्या बहाण्याने तर आसावरी बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने तिथून निघाली. वसंतरावांचे मुटकुळे बाकावर एकाकी दोन तास झाले, चार तास झाले, तिन्हीसांजा झाल्या. फलाटावर शुकशुकाट दोन तास झाले, चार तास झाले, तिन्हीस��ंजा झाल्या. फलाटावर शुकशुकाट ना पप्पू फिरकला ना आसावरी ना पप्पू फिरकला ना आसावरी शेवटी रेल्वे पोर्टल व रेल्वे पोलिसांनी वसंतरावांची विचारपूस केली परंतु अर्धांगवायूमुळे ते काय बोलतात हेच कुणाला समजेना. अखेर एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना या वृद्धाश्रमात आणले होते आणि तेव्हापासून वसंतराव या स्नेहमंदिराचे सदस्य बनले.\nबायको, मुलगा, सून, घरदार हे सगळे असून नसल्यासारखे झाले होते. आपण आयुष्यभर कुटुंबासाठी खस्ता खातो पण दुर्धर प्रसंग ओढवला की कुणी कुणाचे नसते हेच खरे रेडिओवरचे एकनाथ महाराजांचे भारूड ऐकताना वसंतरावांच्या डोळ्यांसमोरून हा जीवनपट अभावितपणे सरकून गेला. त्यांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहत होते आणि इकडे रेडिओवर भारूड वाजतच होते, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी…\nअखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...\n>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nपंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस\nअंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...\nउरल्या सगळ्या त्या आठवणी…\nसोमवारी रात्री गोकर्णला देवदर्शनासाठी जाताना केंद्रीय संरक्षण व आयुष राज्यमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अंकोल्याजवळ झालेल्या अपघातात...\nप्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव- वाळपई) आबालवृद्धांना त्याच्याबद्दल विलक्षण आपुलकी आहे. कुणाच्याही घरी काही कार्य असेल तर त्याचे पान ठरलेले...\nविश्‍वशांतीचे प्रतिनिधी ः स्वामी विवेकानंद\nडॉ. लता स. नाईक ‘‘माय डियर ब्रदर्स अँड सिस्टर्स’’ म्हणून त्यांनी सर्व श्रोतृवृंदाला संबोधले व सभागृहात अजरामर असा...\nअहंकाराचा वारा न लागो …\nज.अ. रेडकर.(सांताक्रूझ) गैर व भ्रष्ट मार्गाने मिळवलेली संपत्ती तर कधीच सुख आणि समाधान देऊ शकत नाही. सत्ता आज...\nनिराधारांचे आश्रयस्थान ः मातृछाया\nसुरेखा दीक्षित आज शनिवार दि. ९ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ४.०० वा.तळावली, फोंडा येथे मातृछाया ट्रस्टच्या मातृछाया बालिका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Apaisewari&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&search_api_views_fulltext=paisewari", "date_download": "2021-01-17T23:06:40Z", "digest": "sha1:AOGMECAZPKP7MZKN7HILFZDERUO5LC62", "length": 22784, "nlines": 333, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nसर्व बातम्या (14) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (14) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (4) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\n(-) Remove प्रशासन filter प्रशासन\nपैसेवारी (14) Apply पैसेवारी filter\nअतिवृष्टी (9) Apply अतिवृष्टी filter\nमहसूल विभाग (5) Apply महसूल विभाग filter\nदुष्काळ (4) Apply दुष्काळ filter\nआंदोलन (3) Apply आंदोलन filter\nकृषी विभाग (3) Apply कृषी विभाग filter\nकोरोना (3) Apply कोरोना filter\nसोयाबीन (3) Apply सोयाबीन filter\nजिल्हा परिषद (2) Apply जिल्हा परिषद filter\nनांदेड (2) Apply नांदेड filter\nयवतमाळ (2) Apply यवतमाळ filter\nस्वप्न (2) Apply स्वप्न filter\nप्रशासनाच्या पैसेवारी सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह; सर्वाधिक फटका बसलेल्या गावांनाच वगळले\nनागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे सात तालुक्यांना फटका बसला. हजारो हेक्टर शेती पाण्यात गेली. सोयाबीनचे पीक पूर्ण गेले असताना महसूल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पैसेवारीत फक्त दोन तालुक्यांतील २८ गावांमधील पैसेवारी ही ५० पेक्षा कमी दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील एका तालुक्यात अतिवृष्टीचा...\nओला दुष्काळ; पैसेवारी ४७ पैसे, सर्व तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी\nअकाेला : यंदा जिल्ह्यात पावसामुळे साेयाबीन, कापाशीसह इतर पिकांचे आताेनात नुकसान झाले. हाता-ताेंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीला खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीने सुद्ध�� माेहर...\n प्रशासनाकडून अखेर दुष्काळावर शिक्कामोर्तब; अंतिम पैसेवारी ४६\nयवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम ४६ पैसेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, दुष्काळावर शिक्कामोर्तब केले आहे....\nयवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; प्रशासनाकडून दुष्काळावर शिक्कामोर्तब; अंतिम पैसेवारी 46\nयवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम 46 पैसेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, दुष्काळावर शिक्कामोर्तब केले आहे....\nनांदेड जिल्ह्यात खरिपाची अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्याखाली\nनांदेड - जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता. १५) जाहीर करून विभागीय आयुक्तांना सादर केली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्याखाली असल्याचा अहवाल सादर केला आहे. यापूर्वी प्राथमिक नजरअंदाज पैसेवारी पन्नास पैशाच्यावर तर सुधारित पैसेवारी पन्नास...\nहिंगोली : जिल्ह्यात खरीप पिकांची अंतीम पैसेवारी ४८.३५ टक्के\nहिंगोली : जिल्ह्यातील खरीप पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली असुन एकत्रित पैसेवारी ४८. ३५ पैसे एवढी आली. प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी अंतीम पैसेवारी जाहीर केली आहे. हिंगोली जिल्ह्यात या वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे सर्वत्र शेतीचे चांगले उत्पादन होईल अशी जपेक्षा...\nसरकारी पैसेवारीवर ग्रामस्थांचा आक्षेप; पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आकारा\nतेल्हारा (जि.अकोला) ः खरीप हंगामातील सर्वच पिकांना अतिवृष्टी तथा नैसर्गिक संकटांनी व्यापले आहे. त्यामुळे कोणतेच पीक शेतकऱ्यांच्या घरात सुखासमाधानाने आलेले नाही. त्यानंतर सुद्धा दहिगावची पैसेवारी ६६ पैशांपेक्षा काढून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. या पैसेवारीवर ग्रामस्थांनी आक्षेप...\nलातूर जिल्ह्यात सुधारित हंगामी पैसेवारी पन्नासपेक्षा जास���त, मात्र असमाधानकारक वाढ\nलातूर : जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरवात झाली. खरिपातील पिकांची परिस्थिती चांगली होती. यामुळे पिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची आशा होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात...\nजिंतूर : नुकसान ३४ हजार हेक्टरचे तरीही पैसेवारी ५३ टक्के\nजिंतूर (जिल्हा परभणी) : यावर्षी सततचा पाऊस, अतीव्रष्टी व पुरामुळे जिंतूर तालुक्यात जवळपास ३४ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले. तरीही तालुक्याची पैसेवारी ५३ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात २०-२२ सतत पाऊस पडला.त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या...\nनांदेडला खरिपाची सुधारित पैसेवारी पन्नास पैशाच्याखाली\nनांदेड - जिल्हा प्रशासनाने खरीप हंगाम २०२० - २०२१ या वर्षाची सुधारित पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर केली आहे. यात जिल्ह्यातील सर्वच एक हजार ५६२ गावांचा समावेश आहे. यापूर्वी नजर अंदाज पैसेवारी पन्नास पैशावर जाहीर झाली होती. अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल...\nखरीप पिकं हातची गेल्यानंतर सुद्धा ‘उत्तम’ पैसेवारीची मोहर\nअकाेला : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातून कोरडा दुष्काळ गायब झाला असला तरी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला . परंतु त्यानंतर सुद्धा...\nvideo: शेतकरी चढले आकाशवाणी केन्द्राच्या मनोऱ्यावर\nअकोला: कापसाला २५ हजार क्विंटल प्रमाणे भाव व बँकेने परस्पर पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीसाठी दोन शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन करीत दोन शेतकरी आकाशवाणीच्या मनोऱ्यावर चढले. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर...\nहिंगोली जिल्ह्याची हंगामी पैसेवारी ६४.५९ टक्के\nहिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पिके चांगलीच बहरली होती . वेळेत पाऊस झाल्याने पिकाचे उत्पादन वाढेल असा अंदाज लावला जात होता. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनस्तरातून शेतकऱ्याना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे...\nजिल्हाधिकाऱ्यांच्या अंगणात पेटविली सोयाबीनची होळी\nवाशीम : मागील महिण्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात जिल्हा कचेरीसमोर सोयाबीनची होळी करत शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/doctor-neglected-her-husbands-world-during-kareena-period-a601/", "date_download": "2021-01-17T21:46:08Z", "digest": "sha1:ZJC4WYAL2NSVS7MTOHALEPXBTYFEEWQD", "length": 29974, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "काेराेना काळात डॉक्टर पतीचे संसाराकडे दुर्लक्ष - Marathi News | The doctor neglected her husband's world during the Kareena period | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\nसेनेचे आता ‘जय बांगला’; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा\nसत्तास्थापना, खातेवाटपाची पवारांशी झाली होती चर्चा, देवेंद्र फडणवीस यांनी केला दावा\nआरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nकाेराेना काळात डॉक्टर पतीचे संसाराकडे दुर्लक्ष\nपत्नीची तक्रार : कामाचा ताण वाढला, उच्च न्यायालयाकडून पतीला दिलासा\nकाेराेना काळात डॉक्टर पतीचे संसाराकडे दुर्लक्ष\nमुंबई : कोरोनाच्या सुरुवातीलाच कामाचा प्रचंड ताण आल्याने त्याचा विपरीत परिणाम वैवाहिक जीवनावर झाल्याची तक्रार करणाऱ्या पत्नीने तिच्या डॉक्टर पतीविरुद्ध नोंदविलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला.\nगुन्हा रद्द करताना न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले की, संबंधित दाम्पत्याने त्यांच्यातील वाद सोडवून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी खंडपीठाने दाम्पत्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. मात्र, पती कामात व्यस्त असल्याने केवळ मायक्रोबायोलॉजिस्ट असलेली पत्नीच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर राहिली. तिचा पती सरकारी रुग्णालयात काम करतो.\nतिने न्यायालयाला सांगितले की, मार्च, एप्रिलमध्ये रुग्णालयात कोरोनासंदर्भातील काम वाढल्यानंतर कामाचा खूप ताण आला. दरदिवशी आम्ही १८ तास काम करत होतो आणि त्यामुळे ��मच्यात गैरसमजुती वाढत गेल्या. परिणामी मी पतीविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा नोंदविला. विवाहाला २० वर्षे झाली असून दोन मुले असल्याचेही तिने न्यायालयाला सांगितले. आपला एक मित्रही डॉक्टर असून सरकारी रुग्णालयात काम करत असल्याचे न्या. शिंदे यांनी म्हटले. कोरोनाच्या काळात प्रत्येकावर कामाचा खूप ताण आहे. या काळात डॉक्टरांनी जे काम केले त्याबद्दल आम्हाला त्यांचा आदर आहे, असे न्या. शिंदे यांनी म्हटले.\nभविष्यासाठी शुभेच्छा देऊन याचिका काढली निकाली\nन्यायालयाने तिला विचारले की, हा गुन्हा ती स्वतःच्या मर्जीने मागे घेत आहे का त्यास तिने होकारार्थी उत्तर दिले. सप्टेंबरमध्येच मुलांसह पतीच्या घरी राहायला आल्याची माहिती तिने न्यायालयाला दिली. या दाम्पत्याला त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\ncorona virusMumbaiकोरोना वायरस बातम्यामुंबई\nजानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाइलवर बोलण्यास नवा नियम\nयुरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कहर\nदेशात 86.42 लाखांवर झाले कोरोनामुक्त\nमेहतांचे पुनर्वसन होत असताना सरनाईकांमागे ईडीचे भूत\nचाचणी न करताच ‘त्यांची’ घुसखोरी, ठाण्यात मनसेचे स्टिंग ऑपरेशन\nजिल्ह्यात १८९ रुग्ण कोरोनामुक्त\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nआता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी\nपद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\n\"फोटोशूट करण्यापेक्षा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं\"\n'...पण सरकारशी त्याचा संबंध नाही'; शहरांच्या नामांतरणावरून राष्ट्रवादीने मांडली रोखठोक भूमिका\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1330 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1049 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय ख���वे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\n फायजरची कोरोना लस घेतल्यानं २९ जणांचा मृत्यू; सरकारच्या अडचणीत वाढ\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nप. बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रा, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरुवात\nबायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती\nखराब कामगिरी असलेल्यांत रालोआचे सात मुख्यमंत्री, राज्यात उद्धव ठाकरे यांची कामगिरी पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा सरस\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\n‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे\nआता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी\nवाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\n'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/famous-football-player-diego-maradona-dies-at-60-56392/", "date_download": "2021-01-17T21:36:09Z", "digest": "sha1:ZZHAZNZYPP4LCE2YMKXV33VX6LLLXJEP", "length": 13827, "nlines": 182, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Famous football player Diego Maradona dies at 60 | जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरडोना यांचं निधन, फुटबॉल विश्वात हळहळ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जानेवारी १८, २०२१\nकोपरी पुलाच्या भुयारी मार्गावर गर्डर टाकण्यात यश ; महत्त्वाच्या असलेल्या रेल्वे गर्डर पुढील आठवड्यात\nपद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nसरकारकडून अर्थसंकल्पामध्ये कर कपातीची लक्झरी कार (luxury car) कंपन्यांनी केली मागणी\nफुटबॉलचा जादूगार हरपलाजगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरडोना यांचं निधन, फुटबॉल विश्वात हळहळ\n३० ऑक्टोबरला मॅरडोना यांचं अत्यंत क्लिष्ट असं ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्या यशस्वीरित्या काढून टाकण्यात डॉक्टरांना यश आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातून ते वाचू शकले नाहीत. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nजगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयाची धडकन असणाऱ्या प्रसिद्ध फुटबॉलपटू दियागो मॅरडोना यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दियागो मॅरडोना यांनी टिगरमधील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.\n३० ऑक्टोबरला मॅरडोना यांचं अत्यंत क्लिष्ट असं ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्या यशस्वीरित्या काढून टाकण्यात डॉक्टरांना यश आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातून ते वाचू शकले नाहीत. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nअर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस एअर्सजवळ असलेल्या ला प्लेटा इथल्या रुग्णालयात मॅरडोना यांना नेण्यात आलं. अर्जेंटिनातील माध्यमं गेले काही दिवस मॅरडोना यांची प्रकृती सुधारत असल्याचा बातम्या देत होती. मात्र पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावत गेली आणि हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांना गाठलं.\nमॅरडोना यांची फुटबॉल कारकीर्द तब्बल २१ वर्षांची होती. त्यातील १९८६ हे वर्ष त्यांच्या करिअरमधलं सर्वाधिक लक्षवेधी आणि ऐतिहासिक ठरलं. हेच ते वर्ष होतं जेव्हा मॅरडोना यांनी अर्जेंटिनाला फुटबॉल वर्ल्डकप जिंकून दिला. १९८६ च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला बाहेर काढण्यासाठी मॅरडोना यांनी केलेला गोल इतिहासात कायमचा नोंदवला गेला. हा गोल आजही ‘हँड ऑफ गॉड’ या नावानं ओळखला जातो.\nखाद्यपदार्थांमधून कोरोनाची लागण शक्य आईस्क्रीममध्ये आढळला कोरोना विषाणू; चीनी प्रशासन खडबडून जागे\nविदेशबापरे हे काय आता नवीनच आईस्क्रीमला झाली कोरोना विषाणूची लागण; चीनमधील प्रकरणाने उडाली खळबळ\nदिल्ली‘त्या’ वृद्धांचा मृत्यू कोविड लसीकरणामुळे २३ वृद्धांच्या मृत्यूची चौकशी सुरू\nविदेश‘सिग्नल’ला येतायत ‘सिग्नल’च्या अडचणी, अचानक वापरकर्ते वाढल्याने येतायत हे अडथळे...\nटीकेनंतर व्हॉट्सअपला धडकीव्हॉट्सअपचे एक पाऊल मागे, नवी पॉलिसी केली पोस्टपोन, आता ही असणार नवी तारीख\nयाला म्हणतात कारवाई..पैसे दिले नाही म्हणून विमान जप्त\nबापरे...गर्भवती महिलेचे पोट चाकूने फाडून तिच्या गर्भाशयातून बाळ चोरी करणाऱ्या महिलेला मृत्युदंड; अमेरिकेतील धक्कादायक घटना\nहा भलताच पेचप्रसंंगब्राझील शोधतंय भारतातून लस आणण्याची संधी, केंद्र सरकार म्हणे आमची बुवा निर्यातबंदी \nCorona Vaccine UpdatesPHOTO : अखेर तो क्षण आलाच... कोरोना लसीकरणाला सुरुवात; राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतली लस\nयुद्ध जिंकल्याचा आनंदकूपर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना लसीचे जोरदार स्वागत, पाहा VIDEO\nअखेर तो क्षण आलाच...भारतात कोरोना विषाणूची लस घेणारी 'ही' आहे पहिली व्यक्ती, पाहा VIDEO\nदाटून कंठ येतो...कोरोना काळातल्या आठवणी जागवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक, पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरीमै ना बोलूंगा - ‘त्या’ दोन्ही विषयावर जयंत पाटलांचे 'नो कमेंट', पाहा VIDEO\nसंपादकीयडिजीटल कर्ज ठरताहेत जीवघेणे\nसंपादकीयकाँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांची स्वीकृती\nसंपादकीयविदर्भ विकासासाठी सरकार कटिबद्ध\nसंपादकीयCorona Updates : पंतप्रधान, राष्ट्रपतींनी प्रथम कोरोनाची लस टोचून घेतल्यास विश्‍वासार्हता वाढेल\nसंपादकीयकोरोना संकटात १० वी १२वीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान\nसोमवार, जानेवारी १८, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/bjp-mla-laxman-jagtap-worried-about-rising-cases-corona-65766", "date_download": "2021-01-17T21:37:58Z", "digest": "sha1:BKGKMF2PGUNV5SX3W65QFVF7VLRJP4O5", "length": 14963, "nlines": 209, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कोरोना वाढल्याने पिंपरी चिंचवडचे कारभारी चिंतेत - BJP MLA Laxman Jagtap Worried about Rising Cases of Corona | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोना वाढल्याने पिंपरी चिंचवडचे कारभारी चिंतेत\nकोरोना वाढल्याने पिंपरी चिंचवडचे कारभारी चिंतेत\nकोरोना वाढल्याने पिंपरी चिंचवडचे कारभारी चिंतेत\nसोमवार, 23 नोव्हेंबर 2020\nकोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने सावध व्हा आणि काळजी घ्या,असे आवाहन शहराचे कारभारी आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवडकरांना चिंता केले आहे. फिरायला न जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.\nपिंपरी : कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने सावध व्हा आणि काळजी घ्या,असे आवाहन शहराचे कारभारी आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवडकरांना चिंता केले आहे. फिरायला न जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.\nदरदिवशी दीड हजारावर गेलेली शहरातील कोरोना रुग्ण संख्या ही शंभराच्या आत आली होती.मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने पुन्हा उचल खाल्ली असून ती दुप्पट झाली आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने कारभारी आणि प्रशासन सतर्क झाले आहे.ही रिस्क कमी करणे नागरिकांच्याच हातात असल्याने त्यांनी प्रशासनाला सातत्याने सहकार्याची भूमिका दाखवायला हवी, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.\nमास्क न लावता फिरणे, सुरक्षित अंतरांचे निकष न पाळणे, वेळीच तपासण्या न करणे यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा उचल खात आहे,असे ते म्हणाले. कोरोनाविरोधातील लढाईसाठी महापालिकेची वैद्यकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. परंतु, नागरिकांचीही त्यांना साथ मिळणे ही तेवढीच महत्त्वाची बाब आहे. म्हणून विनाकारण घराबाहेर पडू नका, बाजारात, दुकानात, मॉलमध्ये गर्दी करणे टाळा, मास्क वापरा असे त्यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकिरकोळ कामांसाठी लोकांना मंत्रालयापर्यंत का यावे लागते\nकोल्हापूर : \"मला काल (ता. 16 जानेवारी) दिवसभरात अनेक शिक्षक, कर्मचारी, संस्थाचालक भेटले. स्थानिक पातळीवर सुटणारे त्यांचे प्रश्‍न ते...\nरविवार, 17 जानेवारी 2021\nआधी मोदी अन् ठाकरेंनी कोरोना लस घ्यावी मग जनतेला सांगावे; प्रकाश आंबेडकरांचा टोला\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेला देशात सुरवात झाली आहे. या लशीच्या सुरक्षिततेवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. या...\nरविवार, 17 जानेवारी 2021\nबारामतीत 81 जणांनी टाळले कोरोनाची लस घेणे\nबारामती : कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्‍यात घालून लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे कोरोना योद्धे लसीकरणाची वेळ आली, तेव्हा मागे का...\nरविवार, 17 जानेवारी 2021\nकोरोनामुळे कुटुंब संस्थेचे महत्व अन् माणुसकीची भावना वाढीस लागली- रोहित पवार\nमाजलागांव : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हादरले, पण या काळातील लॉकडाऊन व या जागतिक महामारीमुळे कुटुंब संस्थेचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित...\nरविवार, 17 जानेवारी 2021\n'या' अटींवर घेता येणार आता राज्यात ग्रामसभा\nबारामती : कोरोनाच्या निर्बंधात सर्वच स्तरावर शिथीलता येत असल्याने राज्याच्या ग्रामविकास विभागाने सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाच्या बाबत आरोग्य विभागाने...\nरविवार, 17 जानेवारी 2021\nकर्ज काढण्यास विरोध करणारी शिवसेना असमंजस\nनाशिक : पुढील वर्षी निवडणूका आहेत. त्यामुळे विकासकामे करावी लागतील. त्यासाठी कर्ज काढावे लागेल. मात्र शिवसेनेचे नेते त्याला विरोध करतात तो त्यांचा...\nरविवार, 17 जानेवारी 2021\nसहकारी संस्था निवडणुकांना पुन्हा ३१ मार्चपर्यंत स्थगिती\nकोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगित करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. त्यामुळे गेले दोन...\nरविवार, 17 जानेवारी 2021\nभाजप खासदार, तृणमूलच्या आमदाराने घेतली लस अन् म्हणतात, आम्ही आरोग्य कर्मचारीच\nनवी दिल्ली : राजकारण्यांनी लसीकरणाच्या रांगेत घुसू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूनही त्यांच्याच पक्षाचे खासदार महेश शर्मा यांनी लस...\nशनिवार, 16 जानेवारी 2021\nअनलॉक होताच राज्यमंत्री भरणेंनी आणला इंदापूरसाठी 413 कोटींचा निधी\nवालचंदनगर (जि. पुणे) : कोरोना आणि त्यानंतर अनलॉकला सुरुवात होताच राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास सुरुवात होताच राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे...\nशनिवार, 16 जानेवारी 2021\n...तरच कोरोना लस ठरेल अधिक परिणामकारक; सिरमची माहिती\nनवी दिल्ली : कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर जेवढे जास्त असेल तेवढी ही लस अधिक परिणामकारक ठरेल, असा दावा सिरम इन्स्टिट्यूटने केला आहे. ...\nशनिवार, 16 जानेवारी 2021\nभाजपचे आमदार म्हणून शिवेंद्रसिंहराजेंची राष्ट्रवादीच्या दिग्गजांशी पहिली मॅच ठरली...\nसातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलच्या विरोधात पॅनेल टाकण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला...\nशनिवार, 16 जानेवारी 2021\nपालकमंत्री म्हणाले, आठवड्यातून चार दिवस होणार लसीकरण…\nनागपूर : महानगरपालिकेच्या पाचपावली स्त्री रुग्णालय केंद्रावर कोविड लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आज राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि महापौर दयाशंकर...\nशनिवार, 16 जानेवारी 2021\nकोरोना corona आमदार पिंपरी प्रशासन administrations आरोग्य health\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international", "date_download": "2021-01-17T22:42:52Z", "digest": "sha1:S7EEWDVP4UPQDIKZ2CBO47UUJTNZ3OFO", "length": 21424, "nlines": 439, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "आंतरराष्ट्रीय News in Marathi, World News in Marathi - TV9 Marathi", "raw_content": "\nमराठी बातमी » आंतरराष्ट्रीय\nआंतरराष्ट्रीय News Top 9\nइंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू\nइंडोनेशियात (Indonesia) आलेल्या भुकंपाने (Earthquake) हाहाकार माजवला आहे. या भुकंपामुळे तेथे हजारो लोकांना विस्थापन झालं असं असून मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झालीय. ...\n आता आईस्क्रीममध्येही कोरोना विषाणू आढळला, 29,000 बॉक्सपैकी 390 बॉक्सचा शोध सुरु\nचीनने युद्धपातळीवर प्रयत्न करुन चीनमध्ये कोरोनावर नियंत्रणही आणलं, मात्र, सध्या चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलंय. ...\nDonald Trump Impeachment | डोनाल्ड ट्रम्प: दुसऱ्यांदा महाभियोग, सर्वात बलाढ्य लोकशाहीतील सत्तापेच\nDonald Trump Impeachment : डोनाल्ड ट्रम्प यांनी 19 जानेवारीला अध्यक्षपद सोडल्यानंतर महाभियोग प्रस्ताव कसा चालवावा, याविषयी अमेरिकेतील नियमांमध्ये सुस्पष्टता नाही. ...\nपाकिस्तानच्या इज्जतीचा फालूदा, पैसे न भागवल्याने ‘मित्र’ देशाकडून प्रवासी विमान जप्त\nपाकिस्तानचा पुन्हा एकदा इज्जतीचा फालूदा झाला आहे. यावेळी तर मित्रदेश असलेल्या मलेशियानेच पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे (Pakistani PIA plane seized by Malaysia) ...\nDonald Trump | खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा चीनला अजून एक झटका, कोणता मोठा निर्णय\nदक्षिण चीन समुद्रात चीनची वाढती आक्रमकता पाहत अमेरिकेनं गुरुवारी त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. ...\nरशियाकडून 9 लाख कोटी रुपयांचं सोने खरेदी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची नवी चाल काय\nजागतिक संकटाच्या काळातही रशियाने जे साध्य केलंय ते त्यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या अमेरिकेलाही शक्य झालेलं नाही. ...\nUS Capitol | संसदेचं रुपांतर छावणीत, 20 हजार जवान तैनात, जवानांवर जमिनीवर झोपण्याची वेळ\nबायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान वॉशिंग्टनमध्ये 20 हजार नॅशनल गार्ड जवानांना तैनात करण्यात आले आहेत. ...\nChina | चीनने पुन्हा जगाचं टेन्शन वाढवलं, WHO ची टीम तातडीने वुहानला जाणार\nतब्बल आठ महिन्यांनंतर चीनमध्ये कोरोनामुळे कुठल्या मृत्यू झाला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी मे महिन्यात या विषाणूमुळे चीनमध्ये शेवटचा मृत्यू झाला होता. ...\nDonald Trump | पडत्या काळात स्वकियांनीही साथ सोडली, 10 रिपब्लिकन खासदारांकडूनही ट्रम्प विरोधातील महाभियोगाचं समर्थन\nट्रम्प यांच्याविरोधातील प्रस्तावाचं समर्थन 222 डेमोक्रॅटिक्सनी तर केलं आहेच. सोबतच रिपब्लिकन पक्षाच्या 10 आमदारांनीही महाभियोग प्रस्तावाला समर्थन दिलं आहे. ...\nSpecial Report | कोरोनानंतर महाराष्ट्राला बर्ड फ्लूचा विळखा, सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरु\nSpecial Report | गणेश नाईकांच्या सत्तेला हादरा बसणार\nSpecial Report | केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात एल्गार, उद्धव ठाकरे-शरद पवार रस्त्यावर उतरणार\nSpecial Report | औरंगाबादच्या नामांतरावरून ढोंगीपणा कोण करतंय\nSpecial Report | ग्रामपंचायत निकालांसंबंधी नियमावली जाहीर, निकालानंतरच्या जल्लोषावर निर्बंध\nHeadline | 2 PM | अदर पूनावाला यांनी घेतली लस\nRenu Sharma | धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मांशी Exclusive बातचीत\nHeadline | 1 PM | खबरदारी हीच उत्तम लस- उद्धव ठाकरे\nVasai | पंकज देशमुख यांची पक्षाला सोडचिठ्ठी, वसईत फोडाफोडीचं राजकारण\nकशी होते अमेरिकेच्या राष्ट्रपतींवर महाभियोगाची कारवाई; ट्रम्प यांची हकालपट्टी होणार\nअमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मंजूर झाला आहे. (know about process of impeachment against united states president) ...\nTrump Impeachment Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई; प्रस्ताव बहुमताने मंजूर\nअमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकन संसदेने महाभियोगाची कारवाई सुरू केली आहे. (Majority of US House votes to impeach US President Donald Trump) ...\nगळा आवळून हत्या, मग पोट फाडून बाळ काढलं, अमानवी-अकल्पनीय गुन्ह्यातील आरोपी महिलेला मृत्युदंड\nया महिलेचा गुन्हा इतका अमानुष होता की मानवाधिकारांचं समर्थन करणाऱ्या अमेरिकेलाही मृत्यू दंड देणं भाग पडलं. ...\nडोनाल्ड ट्रम्प यांना युट्यूबचा दणका; 7 दिवसांसाठी घातली बंदी\nचिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. (YouTube Suspends Trump Channel Temporarily ) ...\nतिबेटमध्ये चिनी सैनिकांकडून मिलिट्री लॉजिस्टिक हबची निर्मिती, सॅटेलाईट फोटोंतून उघड\nचीन तिबेट स्वायत्त प्रदेशात विकासाशी संबंधित उपक्रम राबवत आहेत. ...\nडोनाल्ड ट्रम्पचं ट्विटर सस्पेंड करणाऱ्या विजया गड्डेचं मराठी कनेक्शन\nविजय गड्डे यांनीच अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते रद्द करण्याचा निर्णय घेतला. (Vijaya Gadde Donald Trump) ...\nअमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिसचं दिसणं कुणाला, का खटकतंय\nएका फोटोत कमला हॅरिस तपकिरी रंगाच्या सूटमध्ये दिसत आहेत. | Kamala Harris Vogue Cover photo ...\nSpecial Story : अफगाणिस्तान, सीरियात जे पेरलं तेच अमेरिकेत उगवलं फोडा आणि राज्य करा\nअमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्याच संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला करत हिंसाचार केल्याने काही देशांकडून अमेरिका टीकेचा धनी होत आहे. ...\n‘नो मेकअप, नो टाईट जीन्स’, पाकिस्तानात नवं फर्मान अजून कोणत्या गोष्टींवर बंदी\nपाकिस्तानात हजारा विद्यापीठानं जारी केलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट, हाफ जीन्स आणि मेकअप करुन विद्यापीठात येण्यास मनाई करण्यात आली आहे. ...\nPlane Crash | ‘आम्ही क्रॅश होणार आहोत’, ‘आई, आय लव्ह यू’… प्लेन क्रॅश होण्यापूर्वीचे अखेरचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील\nयापूर्वी झालेल्या विमान अपघातादरम्यान लोकांनी मृत्यूला समोर पाहून काही असे अखेरचे शब्द म्हटले आहेत, जे वाचून कुणाचेही डोळे पाणावतील. ...\nPhotos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nPhoto: टॉमी, जिमी, लुसी, शेराही दिमाखात धावले; औरंगाबादेत चक्क श्वानांची मॅरेथॉन\nफोटो गॅलरी9 hours ago\nPhoto : स्मिता गोंदकरचा दिलखुलास अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी10 hours ago\nPhoto : पूजा सावंतचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nनिवडणूक निकाल 201911 hours ago\nPhoto : अभिनेत्री गौतमी देशपांडेचं निखळ हास्य, पाहा फोटो\nफोटो गॅलरी12 hours ago\nPhoto : ‘व्हेकेशन मोड ऑन’, हीना खानचं स्पेशल फोटोशूट\nफोटो गॅलरी13 hours ago\nPhoto : ‘करा हो लगीन घाई’, अभिनेत्री मानसी नाईकच्या घरी लग्नथाट\nफोटो गॅलरी14 hours ago\nPhoto : ‘आईने दिलेलं सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट’, प्रार्थना बेहरेची खास पोस्ट\nफोटो गॅलरी15 hours ago\nPhoto: रोहित पवार मैदानात; क्रिकेट, व्हॉलिबॉलचा लुटला आनंद\nफोटो गॅलरी16 hours ago\nPhoto : ‘फॅशन का हैं ये जलवा’, सोनम कपूरचा ग्लॅमरस अंदाज\nफोटो गॅलरी1 day ago\nताज्या बातम्या3 hours ago\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या3 hours ago\nPhotos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nगौतम अदानींवर 4.5 लाख कोटींची NPA, सुब्रमण्यम स्वामींचा मोठा आरोप\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/taxonomy/term/48", "date_download": "2021-01-17T22:15:30Z", "digest": "sha1:7GMNZ3NSIGRCK3M6RB253JXSZPRKAAFC", "length": 19805, "nlines": 235, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " सामाजिक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकाळ उघडा करणारी पुस्तकं | लेखांक चौथा\n१८५७ उत्तर भारत | गोडसे भटजींचा आर्थिक इतिहास\n१८५७ उत्तर भारत | गोडसे भटजींचा आर्थिक इतिहास\nकाळ उघडा करणारी पुस्तकं | लेखांक तिसरा\nप्रवासवर्णनं आणि आर्थिक इतिहास\nRead more about १८५७ उत्तर भारत | गोडसे भटजींचा आर्थिक इतिहास\nकाळ उघडा करणारी पुस्तकं \nलेखक : पांडुरंग सदाशिव साने\n१९२७ पॅरिस | गतशतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं हॉटेलजीवन\n१९२७ पॅरिस | गतशतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं हॉटेलजीवन\nकाळ उघडा करणारी पुस्तकं \nRead more about १९२७ पॅरिस | गतशतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं हॉटेलजीवन\nवि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका\nऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन\nऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.\n- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.\nRead more about ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन\nतरीही मुरारी देईल का\nएका भाषेतल्या पुस्तकावर दुसऱ्या भाषेत लिहिताना शीर्षकापासून ठेचकाळणं काही खरं नाही. “The Great Derangement” या अमिताव घोषच्या नव्या पुस्तकाच्या शीर्षकातल्या “derangement” चं चपखल भाषांतर काय असावं \"वेडाचा झटका\" हा तसा शब्दशः अर्थ, पण अमितावने ज्या अर्थी वापरला आहे तो \"त्रुटी\"कडे जास्त झुकणारा. शीर्षकापासूनच कोड्यात टाकणाऱ्या या पुस्तकाने अनेक कोडी उभी केली. काही सोडवली, काहींची उत्तरं पटली नाहीत, काही कोडी आहेत हेच नवीन ज्ञान झालं.\nRead more about तरीही मुरारी देईल का\nहिंदू संस्कृतीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण\nकाही वर्षापूर्वी प्रसिद्ध साहित्यिक व्ही एस नायपॉल यांनी भारताच्या विदारक स्थितीला ‘प्राणांतिक जखम झालेली संस्कृती’ (wounded civilization) असा उल्लेख केला होता. परंतु Culture Can Kill या इंग्रजी पुस्तकाचे लेखक, एस सुबोध यांच्या मते या संस्कृतीवरील जखम कधीच बरी न होणारी आणि शेवटपर्यंत क्लेशदायक ठरणारी आहे. या मरणासन्न जखमी अवस्थेवर वेळीच तातडीचे उपाय न केल्यास मृत होण्याची शक्यता जास्त आहे. खरे तर ही स्मशानयात्रा किती खर्चिक असणार आहे, याचाच आता विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अशा प्रकारची विधानं अनेकांना दुखी करतील वा वाचताना रागही येईल.\nRead more about हिंदू संस्कृतीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण\nवेलबेकची बत्तीशी वठेल काय\nगांधीजींना म्हणे कोणीतरी विचारलं, \"व्हॉट डू यू थिंक ऑफ वेस्टर्न सिव्हिलायझेशन\" आणि ते म्हणे म्हणाले, \"इट वुड बी अ गुड आयडिया\" आणि ते म्हणे म्हणाले, \"इट वुड बी अ गुड आयडिया\"' आता गांधीजींना जॉन रस्किन, विल्यम मॉरिस, टॉल्स्टॉय वगैरेंचं प्रेम होतं. ख्रिस्ती धर्माबद्दल आदर होता. त्या धर्मातल्या काही प्रार्थनाही गांधींजींच्या आश्रमांमध्ये म्हटल्या जात. तेव्हा जर गांधीजींनी वरच्या प्रश्नोत्तरांतला कठोर विनोद केला असेलच, तर ते मैत्रीतल्या चिडवा-चिडव���सारखंच असणार. तसं करायची विनोदबुद्धी गांधीजींमध्ये नक्कीच होती. एक हेही लक्षात घ्यावं, की त्या विनोदाला हिंदुत्ववाद्यांचा प्रतिसाद जास्त असतो तर गांधीवाद्यांचा कमी. हे अर्थात माझं निरीक्षण आहे.\nRead more about वेलबेकची बत्तीशी वठेल काय\nSyriaतले घर थकलेले... संन्यासी\n\"घर थकलेले... संन्यासी\" ह्या कवितेच्या पहिल्या ३ शब्दातच ग्रेस यांनी सगळं सांगून टाकलं असावं इतकी अर्थघन शब्दयोजना. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वररचनेतला दोन शब्दांमधला तो जीवघेणा अंतराळ.... त्यात निर्वासितांचं अस्तित्वच नव्हे, तर \"टांगणीला\" लागलेल्या जीवाचा दाटलेला हुंदका आहे\nRead more about Syriaतले घर थकलेले... संन्यासी\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\nदिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर\nजन्मदिवस : अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी बेंजामिन फ्रँकलिन (१७०६), रश्यन साहित्यिक आंतोन चेक्कॉव्ह (१८६०), लेखक, शिक्षणतज्ञ, वि. द. घाटे (१८९५), गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर (१९०५), कुटुंब नियोजनाच्या कार्यकर्त्या, रधोंच्या सहकारी शकुंतला परांजपे (१९०६), क्रिकेटपटू यादवेंद्रसिंग (१९१३), नट, दिग्दर्शक, राजकारणी एम.जी.रामचंद्रन (१९१७), हिंदी लेखक रांगेय राघव (१९२३), हॉकीपटू जगतसिंग (१९४४), कवी आणि लेखक जावेद अख्तर (१९४५)\nमृत्युदिवस : पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन (१७७१), कवी, नाटककार, दिग्दर्शक ज्योति प्रसाद अगरवाला (१९५१), 'त्रिकाळ' साप्ताहिकाचे संस्थापक आणि पत्रकार शिवराम लक्ष्मण करंदीकर (१९६९), गायक आणि अभिनेते, सुरेश हळदणकर (२०००), अभिनेत्री सुचित्रा सेन (२०१४)\n१६०५ : मिग्युएल दि सर्व्हांतेस याची डॉन किहोते ही पहिली कादंबरी प्रकाशित\n१८६१ : प्रसाधनगृहाच्या फ्लशचे पेटंट थॉमस क्रॅपरने दाखल केले.\n१९२९ : एल्झी सीगर याचे पोपाय - द सेलर हे कार्टून पात्र सर्वप्रथम थिंबल थिएटर या कॉमिकमधे अवतरलं.\n१९४१ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थानबद्धतेतून स्वतःची सुटका करून घेतली.\n१९४९ : पहिली सिटकॉम 'द गोल्डबर्ग्ज'ची सुरूवात\n१९५६ : बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा\n२०११ : मॉरिटेनिया, सुदान आणि ओमान या देशांमधे एकाच वेळेस जनतेने राजकीय हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे सरकारी धोरणात काही बदल घडले.\nद 'कल्चर' मस्ट गो ऑन\n'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग १)\nभाषासंसर्ग: भूषण, दूषण, राजकारण\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/mc-thane-recruitment-nmk-2020-2/", "date_download": "2021-01-17T21:14:28Z", "digest": "sha1:G252JORE425DYTZB73GJCR6SMDTBRSOZ", "length": 4667, "nlines": 90, "source_domain": "nmk.co.in", "title": "Thane Mahanagarpalika Recruitment 2020 : Senior Medical Officer's Posts", "raw_content": "\nमुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | घोषणा | बातम्या | मदतकेंद्र | ENGLISH\nठाणे महानगरपालिका मध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २ जागा\nठाणे महानगरपालिका मार्फत एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण समिती (टी.बी.) यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.\nवरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांच्या २ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.\nवेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ५१, ४०८/- रुपये मानधन देण्यात येईल.\nमुलाखतीचा पत्ता – महापालिका भवन, आरोग्य विभाग, चौथा मजला, चंदनवाडी, पाचपाखंड, ठाणे.\nमुलाखतीची तारीख – दिनांक २४ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.\nपाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…\nपाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nनागपूर येथील महाराष्ट्र वन विभागात कायदा सल्लागार (विधिज्ञ) पदाची १ जागा\nउत्तरदायित्वास नकार व धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/coronvirus-bollywood-is-coming-on-track-dd70-2344156/", "date_download": "2021-01-17T22:16:10Z", "digest": "sha1:ZCIZH4X3JUNRR3QJXXPSMROCFROSFU3K", "length": 16128, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "coronvirus bollywood is coming on track dd70 | भय बॉलीवूडमधले संपत आहे.. | Loksatta", "raw_content": "\nनरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू\nपतपेढी व्यवस्थापिकेच्या हत्येचे गूढ उकलले\nकर्ज माफ करण्याच्या निमित्ताने फसवणूक\nपश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती\nबर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई\nभय बॉलीवूडमधले संपत आहे..\nभय बॉलीवूडमधले संपत आहे..\nदिवाळीनंतर आघाडीच्या कलाकारांकडून चित्रीकरणाला धडाक्यात सुरुवात\nसहा-सात महिने ठप्प झालेली चित्रपटसृष्टी, अजूनही पूर्णपणे न उघडलेली चित्रपटगृहे, जगभरात दुसऱ्या करोना लाटेचे भय बाजूला सारत बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांनी चित्रिकरणाला धडाक्यात सुरुवात केली.\nमुंबई : सहा-सात महिने ठप्प झालेली चित्रपटसृष्टी, अजूनही पूर्णपणे न उघडलेली चित्रपटगृहे, जगभरात दुसऱ्या करोना लाटेचे भय बाजूला सारत बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांनी चित्रिकरणाला धडाक्यात सुरुवात केली. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर अक्षयकुमारचा अपवाद वगळल्यास मोठय़ा कलाकारांनी चित्रिकरणाची घाई न करण्याचा निर्धार के ला होता. मात्र, आता दिवाळीनंतर सलमान खान, शाहरूख खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग आदींनी चित्रिकरणाला आरंभ केला.\nअक्षय कु मारने ऑगस्टमध्ये लंडनमध्ये ‘बेलबॉटम’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण के ले होते. सध्या तो यशराजची निर्मिती असलेला ‘पृथ्वीराज’ आणि सारा अली खान-धनुष जोडीचा आनंद एल राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’ या दोन चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. शिवाय, जानेवारीत ‘बच्चन पांडे’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणालाही सुरुवात करणार आहे.\nशाहरूख खाननेही ‘पठान’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण आरंभले आहे. यशराजची निर्मिती असलेल्या या चित्रपटात दीपिका पदुकोण नायिका आहे. तब्बल तीन वर्षांनंतर शाहरूखने चित्रिकरण सुरू के ले आहे.\nशाहरुखप्रमाणेच गेली काही वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर असलेला अभिनेता रणबीर कपूरही सध्या चित्रिकरणात व्यग्र आहे. गेली दोन वर्षे ‘ब्रम्हास्त्र’च्याच चित्रिकरणात रणबीरने त्याच्या ‘शमशेरा’ या चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच पूर्ण के ले. सध्या तो लव्ह रंजन दिग्दर्शित नवीन चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात करणार आहे. यात पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.\nसलमान खानने याआधी ‘राधे’च्या उर्वरित भागाचे चित्रिकरण कर्जत आणि पनवेलमधील त्याच्या फार्महाऊसच्या ठिकाणी पूर्ण के ले. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अंतिम’ या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या पुण��� परिसरात सुरू आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘अंतिम’मध्ये सलमान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिके त दिसणार आहे. ‘८३’ आणि ‘सूर्यवंशी’ अशा दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची वाट पहात असलेल्या रणवीरनेही नव्या चित्रपटाची सुरूवात के ली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ या नव्या चित्रपटात तो आणि अभिनेता वरूण शर्मा दोघेही दुहेरी भूमिके त दिसणार आहेत. पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नाडिस या दोघी चित्रपटात रणवीरच्या नायिका आहेत. आघाडीच्या या फळीबरोबर अभिनेता विकी कौशल, सिध्दार्थ मल्होत्रा, वरूण धवन यांनीही आपापल्या नवीन चित्रपटांच्या चित्रिकरणाला सुरूवात के ली असल्याने काही काळ बंद असलेली चित्रपटसृष्टी सध्या वेगाने कामाला लागल्याचे दिसते आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपीएम केअर फंडाचा हिशोब द्या; १०० निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र\nलसीकरण स्थगित केल्याचं ‘ते’ वृत्त चुकीचं; आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nराज्याचं करोनाबाधितांचं बरं होण्याचं प्रमाण ९४.७६ टक्क्यांवर\nभारतानं अमेरिका, युके, फ्रान्सलाही टाकलं मागं; पहिल्या दिवशी सर्वाधिक लोकांना दिली लस\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या\nविदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच\nइंडोनेशियातील भूकंपात ४२ जण ठार\nसीबीआय अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून दलाली\nअमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना\nकेंद्रीय मंत्र्याविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी\nप्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास\nमानीव अभिहस्तांतरण योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nमुंबईतील शाळा बंदच राहणार\n‘कोव्हॅक्सीन’च्या लसीकरणाबाबत अस्पष्टता कायम\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 महालक्ष्मी पुलासाठी १९९ झाडांवर कुऱ्हाड\n2 बार कौन्सिलचे नोंदणी शुल्क दुप्पट\n3 शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/06/2-chamche-tupat-gavhachya-pithacha-bombay-karachi-halwa.html", "date_download": "2021-01-17T21:55:06Z", "digest": "sha1:EOXX4N65WEKMX4K46JFITJO5DH6AI7R7", "length": 7860, "nlines": 70, "source_domain": "www.royalchef.info", "title": "2 Chamche Tupat Gavhachya Pithacha Bombay Karachi Halwa - Royal Chef Sujata", "raw_content": "\n2 चमचे तूपात गव्हाच्या पिठाचा बॉम्बे कराची हलवा रेसिपी\nगहू आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. तसेच गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत.\nगव्हाच्या पिठासून आपण बॉम्बे कराची हलवा बनवू शकतो. बॉम्बे कराची हलवा बनवताना तूप जास्त प्रमाणात लागते पण आपण गव्हाच्या पिठापासून हलवा बनवणार आहोत तर त्यासाठी फक्त 2 चमचे तूप वापरुन बनवता येतो.\nघरी अचानक पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला काही गोड खायचे मन झालेतर गव्हाच्या पिठापासून आपण झटपट व आकर्षक बॉम्बे कराची हलवा बनवू शकतो. दिसायला व टेस्टला अगदी टेस्टी लागतो. तसेच तो पारदर्शक असतो त्यामुळे आकर्षक दिसतो. आपण जेवण झाल्यावर स्वीट डिश किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो.\nबनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट\n1/2 कप गव्हाचे पीठ\n2 टे स्पून तूप\n1 टी स्पून लिंबूरस\n½ टी स्पून वेलची पावडर\n1 टे स्पून मगज बी\n2 टे स्पून ड्रायफ्रूट\n2-3 थेंब हिरवा खायचा रंग\nकृती: प्रथम एका बाउलमध्ये 1/2 कप गव्हाचे पीठ व 1 1//2 कप पाणी घालून मिक्स करून एक तास झाकून ठेवा. मग एक तासा नंतर गव्हाचे पीठ बाउलमध्ये खाली राहील व पाणी वर येईल तेव्हा हळुवारपणे पाणी काढून टाका व गव्हाचे पीठ तसेच बाउलमध्ये राहू द्या. दुसर्‍या एका ��ाउलमध्ये कॉर्नफ्लोर व 1/2 कप पाणी घेवून मिक्स करून घ्या.\nएका पॅनमध्ये साखर व 1/2 कप पाणी घेवून मंद विस्तवावर एक तारी पाक बनवून घ्या पाक बनत असताना लिंबूरस घाला. पाक झाला की विस्तव बंद करा. मग पॅनमधील पाकात हळू हळू भिजवलेले पीठ घालून मिक्स करा मग कॉर्नफ्लोरचे मिश्रण हलवून हळू हळू पॅनमधील पाकात ओतत हलवत रहा. मिश्रण चांगले ढवळून घ्या गुठळी होता कामा नये.\nमग पॅन मंद विस्तवावर ठेवून मिश्रण घट्ट होईपर्यन्त हलवत रहा. मिश्रण घट्ट होत आलेकी त्यामध्ये साजूक तूप घालून मिस्क करून घ्या. मग त्यामध्ये वेलची पावडर, ड्राय फ्रूट, मगज बी व हिरवा रंग घालून मिक्स करून घ्या. आता मिश्रण घट्ट झालेकी विस्तव बंद करा.\nएका स्टीलच्या प्लेटला किंवा ट्रेला तूप लावून मिश्रण प्लेटमध्ये काढून घेवून एक सारखे करून घ्या. वरतून थोडे ड्रायफ्रूट घालून सजवून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर मस्त चौकोनी वड्या कापून घ्या. मग डब्यात भरून ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/amid-leaked-dates-controversy-ec-says-karnataka-will-vote-on-may-12-results-may-15-t-285608.html", "date_download": "2021-01-17T22:39:16Z", "digest": "sha1:IGYIZN3WQXOHIXWGPUAZ36P3PVLO5JGS", "length": 18994, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपचा उतावीळपणा, निवडणूक आयोगाच्या आधीच केल्या कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर ! | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्या��पासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाह���न वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nभाजपचा उतावीळपणा, निवडणूक आयोगाच्या आधीच केल्या कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर \nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल जाणून घ्या\n'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर, VIDEO वर चाहते फिदा\n अभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nअखेर सरकारला आली जाग; कोरोनासंदर्भातील 'तो' निर्णय घेतला मागे\nभाजपचा उतावीळपणा, निवडणूक आयोगाच्या आधीच केल्या कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर \nभाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोमवारी रात्रीच कर्नाटक विधानसभेसाठी 12 मे रोजी मतदान आणि 18 मे रोजी मतमोजणी होणार असं टि्वट केलं.\nनवी दिल्ली, 27 मार्च : निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केली. पण निवडणूक आयोगाच्या आधीच भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी तारखा जाहीर करून टाकल्यात. विरोधकांनी यावर आक्षेप घेतला असून तक्रार दाखल करणार आहे.\nआज सकाळी कर्नाटकच्या 244 जागांसाठी मुख्य निवडणूक आयुक्त प्रकाश रावत यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. 12 मे रोजी मतदान आणि 15 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोमवारी रात्रीच कर्नाटक विधानसभेसाठी 12 मे रोजी मतदान आणि 18 मे रोजी मतमोजणी होणार असं टि्वट केलं. मालवीय यांचा अंदाज जरी चुकला असला तरी निवडणूक आयोगाच्या आधी टि्वट करण्याची घाई अंगाशी आलीये. आपल्या टि्वटमुळे वाद झाल्यानंतर मालवीय यांना आपलं टि्वट डिलीट केलं.\nया प्रकारावरून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासनियतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. भाजप आता सुपर इलेक्सन कमिशन झाली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी अमित शहांना नोटीस पाठवावी आणि भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखांविरोधात एफआयआर दाखल केली पाहिजे अशी मागणी केलीये.\nभाजपा ने चुन���व आयोग से पहले ही कर्नाटक के चुनावों की तारीखों का ऐलान किया\nचुनाव आयोग की विश्वसनीयता को ये सीधी चुनौती है\n1.क्या संवैधानिक संस्थाओं का डेटा भी भाजपा चुरा रही है\n2. क्या चुनाव आयोग श्री अमित शाह को नोटिस देगा और भाजपा के IT सेल पर FIR दर्ज करवाएगा\nविशेष म्हणजे कर्नाटक काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी श्रीवत्स यांनीही असंच टि्वट केलं होतं, पण नंतर त्यांनी ते डिलीट केलं होतं.\nदरम्यान, निवडणूक आयोगाने याची दखल घेतली असून जर कुणी माहिती लिक केली असले आणि यात दोषी आढळला तर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathicorner.com/tag/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-01-17T21:43:59Z", "digest": "sha1:SFUG4ZAGXBKTRPAWLWAOSMS65R5N2WE3", "length": 2163, "nlines": 47, "source_domain": "marathicorner.com", "title": "यशवंत घरकुल योजना Archives - मराठी कॉर्नर", "raw_content": "\nयशवंत घरकुल योजना फॉर्म 2021 | समाज कल्याण विभाग\nयशवंत घरकुल योजना 2021 | समाज कल्याण विभाग – Yashwant Gharkul Yojana महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मध्ये हि योजना राबवण्यात येते. जिल्हा परिषदेच्या समाकल्याण विभाग तर्फे यशवंत घरकुल योजनेचा अर्ज कसा करावा हे या लेख मध्ये आज आपण सर्व माहिती पाहणार आहोत. यशवंत घरकुल योजना …\nपुढे वाचा…यशवंत घरकुल योजना फॉर्म 2021 | समाज कल्याण विभाग\nमहावितरण कृषी योजना 2021 ते 2023\nयशवंत घरकुल योजना फॉर्म 2021 | समाज कल्याण विभाग\nकुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | mahadiscom.in pm kusum\nस्वामित्व योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/planned-deposit-scheme-option-from-bajaj-finance-zws-70-2056827/", "date_download": "2021-01-17T22:23:55Z", "digest": "sha1:6D557MN7QNSJD6KHMKPQ45CL3DMZARR6", "length": 11163, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "planned deposit scheme option from Bajaj Finance zws 70 | बजाज फायनान्सकडून नियोजनबद्ध ठेव योजनेचा पर्याय | Loksatta", "raw_content": "\nनरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू\nपतपेढी व्यवस्थापिकेच्या हत्येचे गूढ उकलले\nकर्ज माफ करण्याच्या निमित्ताने फसवणूक\nपश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती\nबर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई\nबजाज फायनान्सकडून नियोजनबद्ध ठेव योजनेचा पर्याय\nबजाज फायनान्सकडून नियोजनबद्ध ठेव योजनेचा पर्याय\nछोटय़ा मासिक बचतींमधून मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांसाठी हा आदर्श पर्याय ठरेल.\nमुंबई : बजाज फिनसव्‍‌र्हची उपकंपनी असलेल्या बजाज फायनान्स लिमिटेडने नियोजनबद्ध बचतीचा पर्याय असलेल्या सिस्टेमॅटिक डिपॉझिट प्लॅन अर्थात ‘एसडीपी’ पर्यायाचा परिचय ठेवीदारांना करून दिला आहे. छोटय़ा मासिक बचतींमधून मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांसाठी हा आदर्श पर्याय ठरेल.\nदरमहा ५,००० रुपये रकमेपासून सुरुवात करत, गुंतवणूकदार प्रत्येक मासिक ठेवीच्या तारखेला त्या ठेवीसाठी लागू असलेल्या व्याजदराचा लाभ घेऊ शकतील. आवर्ती ठेव योजनेच्या तुलनेत एसडीपीचे वेगळेपण हेच की, यात ठेवीदारांना बदलत्या व्याजदराचा फायदा मिळेल. शिवाय, ठेव योजनेत जमा रकमेबाबत पुरेशी तरलता, प्रसंगी कर्ज उचलही करता येईल. योजनेसाठी गुंतवणूकदार १२ ते ६० महिन्यांच्या कालावधीची निवड करू शकतील. प्रत्येक मासिक ठेवीच्या कालावधीच्या अखेरीस गुंतवणूक रक्कम आणि त्यावरील व्याजाचा समावेश असलेली रक्कम त्यांच्या संबंधित खात्यांमध्ये जमा केली जाईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या\nविदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच\nइंडोनेशियातील भूकंपात ४२ जण ठार\nसीबीआय अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून दलाली\nअमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना\nकेंद्रीय मंत्र्याविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी\nप्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास\nमानीव अभिहस्तांतरण योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nमुंबईतील शाळा बंदच राहणार\n‘कोव्हॅक्सीन’च्या लसीकरणाबाबत अस्पष्टता कायम\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 सोनं प्रति तोळा ४२ हजारांवर; सात वर्षातील उच्चांकी झळाळी\n2 कारभारात सुधारासाठी वाढता ‘राजकीय’ दबाव मंदीच्या मुळाशी – केकी मिस्त्री\n3 देशव्यापी बंदमुळे बहुतांश बँकांचे व्यवहार विस्कळीत\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/tag/kamal-haasan/", "date_download": "2021-01-17T22:11:25Z", "digest": "sha1:2M333WG3HQ2CU5JNJU4WEOZIWGBSDORA", "length": 15963, "nlines": 375, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Kamal haasan - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : आज आढळलेत नवे ३०८१ रुग्ण, २,३४२ झाले बरे\nईडीच्या भीतीमुळे आम्हाला ‘टार्गेट’ करता का यशोमती ठाकूर यांचा शिवसेनेला टोमणा\nअमेयच्या डब्यातली खास डिश\nमुंबई मनपा निवडणुकीच्या काळात शिवसेना, मनसेला गुजराथींच्या प्रेमाचे भरते \n२२ वर्षांनंतर प्रभुदेवाला कमल हसनसोबत मिळाली काम करण्याची संधी\nदिग्गज अभिनेता कमल हसन (Kamal Haasan) आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवा (Prabhu Deva) २२ वर्षांनंतर एकत्र पडद्यावर जात आहेत. कमल हसन यांनी या चित्रपटासाठी दिग्दर्शक...\nकमल हासन यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त चित्रपटाचा टीझर जारी करत चाहत्यांना...\nआपल्या वाढदिवस निमित्त प्रसिद्ध अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) यांनी आपल्या चाहत्यांना चांगलेच सरप्राईज दिले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी या चित्रपटाचे पोस्टर लाँच केले...\nकमल हासन यांनी बाल कलाकार म्हणून केले आपल्या कारकिर्दीची सुरुवात\nसाउथ सिनेमाशिवाय अभिनेता कमल हासन (Kamal Haasan) यांची बॉलीवूडमध्येही ज्येष्ठ अभिनेतांच्या यादीत समावेश आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीतील बर्‍याच सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आणि भारतीय...\nकमल हासन यांनी आपला २३२ वा चित्रपटाची केली घोषणा, या नवोदित...\nकमल हासन (Kamal Haasan) यांनी निर्माता म्हणून आपला पुढचा चित्रपट जाहीर केला आहे. चित्रपटात ते स्वत: देखील अभिनेता म्हणून मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे....\nआता हिंदीवरून कमल हसनही रिंगणात\nचेन्नई : 'एक देश, एक भाषा' साठी प्रोत्साहन देण्याच्या केंद्राच्या भूमिकेला अभिनयानंतर आता राजकारणात उतरलेले कमल हासन यांनीआव्हान दिले आहे. कमल हासन यांनी एक...\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी के शपथ समारोह में कमल हासन होंगे हाज़िर...\nनई दिल्ली : मुगल काल से पहले 'हिंदू' शब्द मौजूद नहीं था और नथूराम गोडसे स्वंत्रता के बाद पहले हिंदू आतंकवादी थे\nहिंदू आतंकी बयान : कमल हासन को मिली अग्रिम जमानत\nचेन्नई : मद्रास उच्च न्यायालय की मदुराई पीठ ने मक्कल निधी मायाम के नेता कमल हासन को अग्रिम जमानत दी गई है\n“हिंदू” शब्द मुगलों के पहले अस्तित्व में ही नहीं था \nचेन्नई : ''हिंदू\" यह शब्द मुग़ल और विदेशियों के हमले के पहले अस्तित्व में ही नहीं था ऐसा वक्तव्य दक्षिण के अभिनेता कमल हासन...\nहर धर्म के अपने आतंकवादी होते हैं: कमल हासन\nचेन्नई :- गुरुवार को मक्कल निधि मैयम की एक जनसभा में दो अज्ञात लोगों ने मंच पर कथित तौर पर अंडे और पत्थर फेंके\nकमल हासन पर प्रचार सभा में फेंकी चप्पल\nचेन्नई : नाथूराम गोडसे को भारत का पहला हिंदू आतंकवादी कहने के निषेध में चुनाव प्रचारसभा में कमल हासन पर चप्पल फेकी गई\n कुठे फेडाल ही पापे सारी\nकल्याणसारखे रस्ते अख्या महाराष्ट्रात कुठे नसतील ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेला टोला\nशिवसेनेबरोबर युती ���ेल्यापासून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात – संजय निरुपम\nराष्ट्रवादीच्या दोन आमदारांना मंत्रिपद शरद पवारांशी बोलण्याचे सुप्रिया सुळेंचे आश्वासन\nमनसे, राष्ट्रवादीमधून आलेल्यांचे शिवसेनेत पुनर्वसन\n’ मुस्लिम व्होट बँक गमावू या भीतीने काँग्रेसचा नामांतराला...\nधनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ अमोल मिटकरी भाजपवर कडाडले, भाजपला विकासावर बोलायला वेळ...\nमालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय राम जन्मभूमीचे पोस्टर फाडल्याने शेलार...\nराम मंदिरासाठी देणगी : मी सुरुवात केली, तुम्हीही सहभागी व्हा –...\nशिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जमीन बळकावली, मृत शिवसैनिकांच्या नातेवाईकांचा आरोप\n‘कृषी कायदे चर्चा समितीतून राहिलेल्या सदस्यांनाही दूर करा’\n२७ विदेशी तब्लिगींना हमीपत्र देऊन मायदेशी जाण्याची मुभा\nडिजिटल युगातील ‘वर्कप्लेस’ची नवी व्याख्या\nममता बॅनर्जींना आणखी एक झटका डावे – काँग्रेस आघाडीकरून लढणार निवडणूक\nधनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर तत्काळ राजीनामा घेतला असता; हुसेन दलवाईंचा...\n कुठे फेडाल ही पापे सारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/11-april-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-01-17T22:43:09Z", "digest": "sha1:EW4PKYGZ6W4NW4N5NSUUYBJP3PEDPW6A", "length": 16918, "nlines": 231, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "11 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (11 एप्रिल 2019)\nमतदानासाठी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरली जाणारी कागदपत्रे:\nराज्यातील सात मतदार संघात आज (11 एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे.\nमतदानासाठी निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर मतदानासाठी ओळखपत्र म्हणून 11 कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. यात पासपोर्ट, वाहन चालक परवाना, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक यांचा समावेश आहे.\nराज्यातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये मतदान होणार आहे.\nपहिल्या टप्प्यात एकूण 116 उमेदवार असून 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत. तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.\nराज्यात सर्वाधिक 30 उमेदवार नागपूर मतदार संघात असून सर्वात कमी 5 उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदार संघात आहे.\nचालू घडामोडी (10 एप्रिल 2019)\n‘आरॉन’ची आंतरराष्ट्रीय ‘कान’ चित्रपट महोत्सव��साठी निवड:\nकुठल्याही निर्मात्या दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटाची निवड एखाद्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी व्हावी असे कायम वाटत असते. त्याची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण असते हे सर्वश्रुत आहेच.\nसर्वांचीच इच्छा पूर्ण होत नसली तरी ‘आरॉन’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांची इच्छा पूर्ण झाली आहे.\nजागतिक चित्रपट क्षेत्रात सर्वात मनाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कान’ (Cannes) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘आरॉन’ ची वर्णी लागली आहे.\nतर या प्रतिष्ठित महोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये सेन्सॉरसंमत झालेल्या तीन चित्रपटांची घोषणा केली असून ‘दिठी’, ‘बंदिशाला’ व ‘आरॉन’ हे चित्रपट अधिकृतरित्या फ्रांसमधील ‘कान’ चित्रपट महोत्सवाचा भाग होतील.\nभारतीय क्रिकेटपटूंचा ‘विस्डन’कडून गौरव:\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला संघाची महत्वाची खेळाडू स्मृती मंधाना यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.\n‘विस्डन’कडून विराट आणि स्मृतीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे. याव्यतिरीक्त अफगाणिस्तानचा उदयोनमुख खेळाडू राशिद खानला, सलग दुसऱ्यांदा टी-20 क्रिकेटमधली सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला आहे.\n‘विस्डन क्रिकेटर ऑफ दी इयर’ पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्येही कोहलीने स्थान पटकावले आहे. त्याच्यासह पाच खेळाडूंत टॅमी बेमाँट, जोस बटलर, सॅम कुरन आणि रॉरी बर्न्स यांचा समावेश आहे.\nसन 1881 पासून विस्डन क्रिकेट पुरस्कार दिला जातो. कोहलीला सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळणार आहे. त्याने तीनही प्रकारात एकूण 2735 गुणांची कमाई केली आहे.\nमहिला क्रिकेटपटूंत मानधनाची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. तिने 2018 मध्ये वन डे व टी-20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 669 व 662 धावा केल्या आहेत.\nभारतीय लष्कराचे सामर्थ्य आणखी वाढणार:\nभारताच्या ताफ्यात लवकरच T-90 MS रणगाडे दाखल होणार आहेत. भारताने रशियाकडून T-90 MS बनावटीचे 464 रणगाडे खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्राने 13,500 कोटींच्या या संरक्षण व्यवहाराला मान्यता दिली आहे.\nT-90 MS रणगाडे हे रात्रीच्या अंधारातही शत्रूला अचूक हेरून हल्ला करू शकतात.T-90MS रणगाडे एका जागेहून दुसऱ्या जागी सहजगत्या नेता येतात.\nभारताकडे सध्या T-90 या प्रकारातले जवळपास 1650 रणगाडे आहेत. नवे रणगाडे आल्यानंतर ही संख्या 2 हजारांवर जाणार आहे.\nभारताच्या लष्करात T-90 आणि T-72 हे दोन प्रकारचे रणगाडे असून, मेक इन इंडियांतर्गत नवे रणगाडे बनवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.\nरशियाकडून खरेदी करण्यात येणारे रणगाडे हे T-90 या प्रकारातलेच अद्ययावत करण्यात आलेले रणगाडे असणार आहेत.\nलोगन ठरला ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चा मानकरी:\nएखाद्या व्यक्तिरेखेमुळे एखादा कलाकार मोठा होतो किंवा एखादा कलाकार एखाद्या व्यक्तिरेखेला मोठा करतो. उदा. ‘स्पायडरमॅन’ या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता टॉम हॉलंडला प्रसिद्धी मिळाली. तर याच्या बरोबर उलट रॉबर्ट डाउनी ज्युनिअरमुळे ‘आयर्नमॅन’ ही व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली.\nपरंतु, ‘वुल्वरिन’ ही जितकी प्रभावी व्यक्तिरेखा आहे तितकीच ती साकारणारा ह्यू जॅकमनही त्याच ताकदीचा अभिनेता आहे. त्यामुळे ते दोघेही एकमेकांत एकरूप झालेले दिसतात.\nएक्स-मॅन सुपरहिरोपट मालिकेतील ‘वुल्वरिन’ जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक म्हणून ओळखला जातो. इतकी अफाट लोकप्रियता मिळवणाऱ्या या ‘वुल्वरिन’चा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.\nअद्वितीय किंवा विलक्षण विक्रम करणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार देण्यात येतो. तब्बल 6 हजार 570 दिवस म्हणजेच सलग 18 वर्ष वुल्वरिन ही व्यक्तिरेखा साकारल्यामुळे अभिनेता ह्यू जॅकमनला ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.\n11 एप्रिल हा ‘दिवस जागतिक पार्किन्सन दिन’ आहे.\nकंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म 11 एप्रिल 1755 रोजी झाला.\nश्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत ज्योतीराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला.\nकस्तुरबा गांधी यांचा जन्म 11 एप्रिल 1869 मध्ये झाला होता.\nसन 1919 मध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.\nसन 1999 मध्ये अग्नी-2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (12 एप्रिल 2019)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n2 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तक��\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D-2/", "date_download": "2021-01-17T22:04:38Z", "digest": "sha1:73K6RY3VGYMVMU6SX53OBOXONAG6X2HU", "length": 8761, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळात अज्ञात वाहनाच्या धडकेत स्वायकलस्वाराचा मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nदुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान\nईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले\nवेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे\nजवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात\nशिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता\nजळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nदुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान\nईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले\nवेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे\nजवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात\nशिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता\nजळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस\nभुसावळात अज्ञात वाहनाच्या धडकेत स्वायकलस्वाराचा मृत्यू\nअपघातानंतर वाहन चालक पसार ; सिंधी कॉलनीत शोककळा\nभुसावळ- भरधाव अज्ञात वाहनाने उडवल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील नाहाटा चौफुलीवर बुधवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. अपघानंतर वाहनचालक पसार झाला. या अपघातात भागचंद शामलाल वाधवानी (55, सिंधी कॉलनी, भुसावळ) यांचा मृत्यू झाला.\nखाजगी काम करणारे भागचंद वाधवानी हे नाहाटा चौफुलीकडून सिंधी कॉलनीत घराकडे येत असताना बुधवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाला त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे वाधवानी यांचे ड���कके अवजड वाहनाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला तर सायकलीचे नुकसान झाले. अपघातानंतर वाहन चालक पसार झाले. अपघाताची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात हलवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात हिरालाल शामलाल वाधवानी (रा.सिंधी कॉलनी, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे करत आहेत. दरम्यान, मृत वाधवानी यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, मुलगी, चार भाऊ असा परीवार आहे. अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत जीवन जगत असलेल्या वाधवानी यांच्या मृत्यूनंतर शहरातील सिंधी कॉलनीत शोककळा पसरली.\nसंगमनेर येथे जाणार्‍या आई-वडीलांसह मुलीचाही अपघातात मृत्यु\nकॉंग्रेसला धक्का; तेलंगणातील 12 आमदार टीआरएसमध्ये दाखल \nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nकॉंग्रेसला धक्का; तेलंगणातील 12 आमदार टीआरएसमध्ये दाखल \n'विप्रो'चे अझीम प्रेमजी जुलैमध्ये होणार निवृत्त \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loktantrakiawaaz.co.in/2020/10/31-144-9-7-5-50-chandrapur.html", "date_download": "2021-01-17T22:46:52Z", "digest": "sha1:YLZLT7BJHCPDAUUYLZYRLY2LLTNSN6QN", "length": 24455, "nlines": 108, "source_domain": "www.loktantrakiawaaz.co.in", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात 31 ऑक्टोंबर पर्यंतकलम 144 लागू : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरू , 5 ऑक्टोंबर पासून हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेने सुरू chandrapur", "raw_content": "\nHomeचंद्रपुरचंद्रपूर जिल्ह्यात 31 ऑक्टोंबर पर्यंतकलम 144 लागू : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरू , 5 ऑक्टोंबर पासून हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेने सुरू chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यात 31 ऑक्टोंबर पर्यंतकलम 144 लागू : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरू , 5 ऑक्टोंबर पासून हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेने सुरू chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यात 31 ऑक्टोंबर पर्यंत\nकलम 144 लागू : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nसर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरू\nऔषधांची दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी\n5 ऑक्टों��र पासून हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेने सुरू\nमास्क न वापरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये दंड\nचंद्रपूर, दि.3 ऑक्टोंबर: चंद्रपूर जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू असणार आहे. जिल्ह्यात दिनांक 1 ते 31 ऑक्टोबर पर्यंत आदेश लागू केले आहे. कोरोनाच्या काळात सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तथापि, औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. तसेच 5 ऑक्टोंबर पासून हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेने सुरू करता येतील. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे तसेच जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.\nया बाबींना मनाई असणार :\nसर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टीट्युट या बंद राहतील. तथापि, ऑनलाईन, अंतराचे शिक्षणास परवानगी राहील. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल्स व मार्केट कॉम्लेक्समधील) बार, सभागृह, असेंब्ली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील.\nरेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नुसार चालू राहील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.\nसार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. तथापी तेथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरू, पुजारी यांना करता येतील. वय वर्षे 65 वरील व्यक्ती, दुर्धर आजार असणारे नागरिक अर्थात पर्सन विथ कोमोरबिडिटीस, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता इतर कारणास्तव बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील.\nया बाबींना परवानगी राहील:\nसर्व हॉटेल व लॉजिंग चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. तथापि शासनाने निर्धारित केलेली आदर्श कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच, व्यक्ती व वस्तू यांच्या आंतरजिल्हा हालचालींवर कोणतीही बंधने राहणार नाहीत. अशा हालचालींसाठी वाहने आणि त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र परवानगी, मान्यता, इत्यादी परवान्याची आवश्यकता असणार नाही.\nखाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेद्वारे प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी राहील. तथापि त्याकरीता परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्य प्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील. बाह्य शारिरीक क्रियाकलाप (आऊटडोअर फिजिकल अॅक्टिव्हिटी) करण्यास कोणतेही बंधन असणार नाही.\nसर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूकीतील लोकांच्या हालचाली करण्यास पुढील प्रमाणे परवानगी राहील. यामध्ये टॅक्सी,कॅब,अॅग्रीगेटर फक्त अत्यावश्यक 1 अधिक 3 प्रवासी, रिक्षा फक्त अत्यावश्यक 1 अधिक 2 प्रवासी, चारचाकी फक्त अत्यावश्यक 1 अधिक 3 प्रवासी, दोन चाकी 1 अधिक 1 प्रवासी मास्क व हेल्मेट्सह तसेच प्रवास करतांना कायम मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.\nसर्व मार्केट दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 यावेळेमध्ये चालू राहतील. तथापि मेडिकल, औषधाची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास सदर दुकाने तात्काळ बंद करावीत.\nजिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. तथापि प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपूर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादेत त्यामध्ये पाच व्यक्तींची बँड पथक, सुगम संगीत कलावंत यांची उपस्थिती ठेवून लग्नाशी संबंधित मेळावे, समारंभाचे आयोजन करणे संबंधित उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.\nअंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 (संपूर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन परवानगी राहील. वृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देण्यात येत आहे. (घरपोच वितरणासह) केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच या कार्यालयाकडील यापूर्वी दिलेल्या अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी देण्यात येत आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सेतु केंद्र, महा-ई सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्र���धिकरण यांचेकडील आदेशामधील अटी व शर्तींन्वये चालू ठेवण्यास परवानगी राहील. जिल्ह्यातील इंधन पंप, औद्योगिक आस्थापना व सर्व वैद्यकीय आस्थापना पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी आहे.\nऑक्सीजन उत्पादन व वाहतूक करणार्‍या वाहनांच्या हालचालीस राज्यात आणि राज्याबाहेर कोणत्याही प्रकारचे वेळेचे बंधन असणार नाही. याबाबत सक्षम प्राधिकारी हे वहन करणाऱ्या वाहनांच्या विनाअडथळा वाहतुकीची दक्षता घेतील तसेच ऑक्सिजनच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर कोणतेही निर्बंध असणार नाही.\nदिनांक 5 ऑक्टोंबर पासून हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट त्यांच्याकडील ग्राहकांच्या बैठक व्यवस्थेचा 50 टक्के इतके क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी राहील. तथापि त्याकरिता पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील.अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट, सामान्य आदेशाद्वारे परवानगी देण्यात आलेली कृती करण्यास परवानगी राहील.\nनियमांचे पालन न केल्यास कारवाई होणार:\nसार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे, तेथे असताना तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500 रु दंड आकारण्यात येईल. जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकणेस मनाई असून, थुंकल्यास 500 रु दंड आकारण्यात येईल.\nदुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी. तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. सदर आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु.500/- दंड आकारण्यात येईल. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रुपये 1 हजार दंड व ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रुपये 1 हजार दंड व दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रुपये 2 हजार दंड आकारण्यात येईल. तसेच तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना 3 दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी दोन्ह��� भागात सदर आदेशाचे काटेकोर पणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत करण्यात येईल.\nजिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.\nकामाच्या ठिकाणी पुढील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक :\nशक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य द्यावे. कामाच्या आणि व्यवसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये कामाच्या ठिकाणी, मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून द्याव्यात. थर्मल स्क्रीनिंग, हँडवॉश, सॅनिटायजर यांची एन्ट्री पॉईंट व एक्झिट पॉईंटवर व्यवस्था करावी.\nकामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाच्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे.औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सट्टीचे वेळी, कामावर येतांना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.\nआरोग्य सेतु अॅपचा वापर :\nजिल्ह्यातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सेतू अॅपचा वापर करणे आवश्यक राहील. तसेच हे अॅप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करावी.\nसदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविण्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी. सदरचा आदेश दि.1 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर या कालावधीकरिता संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्याचे हद्दीत लागु राहील.\nसरकारी आफिस के घंटे और सैलरी , 1 अप्रैल से सबकुछ बदलने वाला है केन्द्र सरकार करने जा रही बड़े बदलाव #SarkariOffice #सरकारकर्मचारी #केन्द्रसरकार\nकोवीशील्ड वैक्सीन लगवाने से पहले आपको 7 सवालों के जवाब डॉक्टर को बताने होंगे , पढ़े पूरी खबर ... #Covisheild #Corona\nकेंद्रीय आयुष मंत्री श्रीपद नाइक की कार दुर्घटनाग्रस्त , पत्नी विजया नाइक का निधन #केन्द्रीयआयुषमंत्री #ShripadNaik\nनवी दिल्ली समाचार 1\nयह वेबसाईट साप्ताहिक लोक तंत्र की आवाज के प्रकाशक, संपादक, मालक ज���तेंद्र धरमचंद जोगड, चंद्रपूर द्वारा अधिकृत है प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही संपर्क क्रमांक - ९८२२२२०२७३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/122?page=125", "date_download": "2021-01-17T22:29:13Z", "digest": "sha1:AGKXFWGZI2UKCN2IO4FIEGNZOU3P5362", "length": 13702, "nlines": 202, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मनोरंजन : शब्दखूण | Page 126 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोरंजन\nबोलक्या रेषा - १\nआता मायबोलीवर नियमीत पहा \nप्रताधिकार : श्री. घनश्याम देशमुख. श्री. घनश्याम देशमुख यांच्या परवानगीने प्रकाशीत.\nWORD ANTAKHSRI म्हणजे गाण्याच्या शेवटच्या शब्दापासून पुढील गाणे सुरु करायचे\nशाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो...\nछोड दो आचल जमाना क्या कहेगा...\nघुसमट तगमग शब्दही झाले नको नकोसे\nआकाश मोकळे अता निरखू दे जराजरासे\nयेऊ दे जरा तो झुळझुळणारा रेशीमवारा\nश्वासात भरु दे रानसुंगध हा घमघमणारा\nशीळ कुणा पक्ष्याची येवो अर्ध जरिही\nतुटलेली ही तार जुळावी सहज मनींची\nमनपक्षी वेडा विहरत जावो दिगंतरासी\nकंठात घेऊनी गाणी नवनवचैतन्याची .....\nकाल सकाळी उठल्या उठल्या बायको मला म्हणाली, \"तुका किते सांगपाक जाय \". मी म्हटल, \"बोल\". \"मुन्नीला आज सकाळी, पहाटेला, घरांत भूत दिसलं\". कन्यारत्नाला (व. वर्षे ८ ) चार-पाच दिवसापासून ताप येत आहे. त्यामुळे दिवसभर ती झोपून असते. काल पहाटेला तिला झोप येत नव्हती व ती डोळे उघडे ठेवून जागी होती. इतक्यात म्हणे तिच्या खेळण्याच्या खोक्यातून एक पांढरी शुभ्र आकृती बाहेर आली आणि हवेत तरंगू लागली. दुसऱ्याच क्षणाला, त्या भूताच डोकं धडापासून वेगळ झालं आणि खाली पडलं. मग ते डोकं नसलेले धड तसेच हवेत झुलू लागलं.\nएका भुताची खरी गोष्ट...\nह्ही...ह्ही...हा...हा....हा.... भू.....................तर अता अपल्याला भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळणार....\nस्थळ-कोकणातलं १ घर(अश्या गोष्टींना तीकडचीच घर हवीत,गूढ वातावरणाची कीक माळरानापेक्षा कोकण प्रांती अधिक येते)\nकाळ-झडप घालायला आलेला भूतं-काळ\nवेळ- रात्री नीजानीज झाल्यानंतरची.... ह्ही:ह्हा...\nRead more about एका भुताची खरी गोष्ट...\nशाळा चांदोबा गुरुजींची ( शाळेतल्या गमती जमती)\nशाळेत इ.९ वीत असताना मला एक मुलगी मनापासून आवडायची, सहाजिकच तिच्या माग मागे फिरण व इतर ज्या गोष्टी करता येण्यासारख्या होत्या त्या मी करायचो जस कि माझा वर्ग सोडून तिचे लेक्चर अटेंड करणे खिडकीतून कटाक्ष टाकणे इ. पण तिच्याशी बोलायचे धाडस झाले नव्हते.\nएकदा आमचा आणि तिचा पीटी तास एकत्र आला, मी एकटाच माझ्या वर्गात बसलो होते सर्व मुले ग्राऊंडवर खेळायला गेली एवढ्यात ती अचानक माझ्या वर्गात आली , वर्गामध्ये आम्ही दोघेच होतो माझी खर तर टरकली,\nचला आठवणीत शाळेच्या आवारात\nआपल्या निवडक आणि मजेशिर गोष्टी लिहा.\nRead more about शाळा चांदोबा गुरुजींची ( शाळेतल्या गमती जमती)\nगाण्यांच्या अनुषंगाने अधिक माहिती\n'सख्या रे घायाळ मी हरिणी' हे गाणं रेकॉर्ड करायच्या आधी लतानं ते फक्त एकदाच ऐकलं होतं म्हणे. ऐन रेकॉर्डींगच्या दिवशी दुसर्‍या एका गाण्याचे रेकॉर्डींग लांबल्यामुळे त्या या गाण्याच्या रेकॉर्डींगला येऊ शकल्या नाहीत. पण तोपर्यंत तुम्ही हे गाणं दुसर्‍या गायकाच्या आवाजात रेकॉर्ड करा (तात्पुरते म्हणून) असे त्यांनी संगीतकारांना कळवले. म्हणून मग ते रवींद्र साठ्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतरच्या ठरलेल्या दिवशी लता मंगेशकर रेकॉर्डींगला आल्या. तोपर्यंत त्यांनी हे गाणं किंवा त्याची चाल अक्षरशः एकदाही ऐकली नव्हती. आल्यावर त्यांनी ते गाणं आपल्या अक्षरात लिहून घेतलं.\nगाण्यांच्या अनुषंगाने येणारी माहिती\nRead more about गाण्यांच्या अनुषंगाने अधिक माहिती\nशा गं गटग - पुण्यनगरी\nइतके दिवस गटग प्रकरण रोजच गाजत होतं, वाट पाहता पाहता महाचर्चेचा शेवट होऊन सन्माननीय अतिथी शा गं यांच्या उपस्थितीत नेहमीच्याच ठिकाणी 'पुणे गटग' संपन्न झाले. संयोजकांना उपस्थितीबद्दल वाटणारी शंका धुळीस मिळवत माबोकरांनी आपले माबो / गगोप्रेम सिद्ध केले.\nपुणेकर वेळ पाळण्यास असमर्थ आहेत अशी जोरदार टीका करत मुंबईकर आणि पेणकरांनी गटग ला वर्णी लावली. १०.३० ची वेळ देवुनही पुणेकरांमुळे गटग चे १२ वाजले हे मत पुणेरी स्वाभिमान दुखावलेल्या\nRead more about शा गं गटग - पुण्यनगरी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/category/nandurbar/", "date_download": "2021-01-17T21:17:01Z", "digest": "sha1:CPUY4EJMKA6SMLHHYZJJDJFHDTC5BKUE", "length": 6327, "nlines": 92, "source_domain": "nmk.co.in", "title": "Nandurbar Archives - nmk.co.in", "raw_content": "\nमुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | घोषणा | बातम्या | मदतकेंद्र | ENGLISH\nNMK आता खाजगी रोजगारांच्या जाहिराती अगदी मोफत प्रसिद्ध करणार \nसंपूर्ण महाराष्ट्रातील कुशल/ अकुशल बेरोजगार तरुणांना खाजगी औद्द्योगिक क्षेत्रातील कारखाने, छोटे उद्योग, कुटीर उद्योग, मॉल, विविध दुकाने, हॉस्पिटल, शाळा, क्लासेस, मल्टी स्टेट/ निधी/ बँक, फार्महाऊस आणि विविध क्षेत्रातील कंत्राटदार यांच्या…\nनंदुरबार जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३४ जागा\nजिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.विविध पदांच्या एकून ३४ जागा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषध…\nनंदुरबार जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या ३० जागा\nसमग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या अधिनस्त असलेल्या नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वसतिगृहाच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण 30 जागा भरण्यासाठी पदांनुसार…\nनंदुरबार येथील जात पडताळणी समिती मध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा\nनंदुरबार येथील जिल्हा आरोग्य विभागात तज्ञ डॉक्टर पदांच्या एकूण ११ जागा\nजिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील तज्ञ डॉक्टर पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती २६ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित करण्यात येत आहेत. तज्ञ डॉक्टर पदांच्या एकूण…\nनंदुरबार येथील भूजल सर्वेक्षण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा\nपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील यांच्या पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध …\nउत्तरदायित्वास नकार व धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA-2650/", "date_download": "2021-01-17T22:51:52Z", "digest": "sha1:X3OYKP4FX43ODXCGDIKMJABZTMSVOAWG", "length": 4737, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - नागपूर राज्य राखीव पोलीस बल (४) यांच्या आस्थापनेवर 'पोलीस शिपाई' पदांच्या ९३ जागा - NMK", "raw_content": "\nनागपूर राज्य राखीव पोलीस बल (४) यांच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ९३ जागा\nनागपूर राज्य राखीव पोलीस बल (४) यांच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ९३ जागा\nराज्य राखीव पोलीस बल गट क्र.४ नागपूर यांच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ९३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: युवा नेट कॅफे, कोरेगाव, जि. सातारा.)\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रोफाइल मध्ये अतिरिक्त माहिती भरण्याची सूचना\nपुणे ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ८० जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%2520%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2&search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2021-01-17T23:05:07Z", "digest": "sha1:WOK3JX4VLQ6ZBQUJXFLFMXDS6WFFUOFX", "length": 11786, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल��या ३० दिवसांतील पर्याय filter\n(-) Remove अनिल बाबर filter अनिल बाबर\nजिल्हा परिषद (2) Apply जिल्हा परिषद filter\nअतिवृष्टी (1) Apply अतिवृष्टी filter\nकुस्ती (1) Apply कुस्ती filter\nकृषी विभाग (1) Apply कृषी विभाग filter\nग्रामपंचायत (1) Apply ग्रामपंचायत filter\nचंद्रहार पाटील (1) Apply चंद्रहार पाटील filter\nजयंत पाटील (1) Apply जयंत पाटील filter\nजितेंद्र (1) Apply जितेंद्र filter\nजिल्हाधिकारी कार्यालय (1) Apply जिल्हाधिकारी कार्यालय filter\nतानाजी (1) Apply तानाजी filter\nपंचायत समिती (1) Apply पंचायत समिती filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराम शिंदे (1) Apply राम शिंदे filter\nशरद पवार (1) Apply शरद पवार filter\nसदाशिवराव पाटील (1) Apply सदाशिवराव पाटील filter\nडबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची राष्ट्रवादीशी सलगी ; जयंत पाटील यांनी भाळवणी येथे दिली घरी भेट\nआळसंद (जि. सांगली) : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सलगी पुन्हा वाढल्याचे स्पष्ट होते आहे. त्याचा प्रत्यय भाळवणी येथे झालेल्या कार्यक्रमात आला. भाळवणी सर्व सेवा सहकारी सोसायटीतर्फे शेतकरी सभागृह व ऊस तोडणी मशीन लोकार्पण सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. खरंतर भाळवणी...\nबांधावर जाऊन तत्काळ पंचनामे करा : पालकमंत्री जयंत पाटील; कोणालाही वंचित ठेवू नका\nसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतिपिकांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करावा. कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज दिले....\nवलवण येथील पूल गेला वाहून, नागरिकांची ये-जा करताना कसरत\nझरे : वलवण (ता. आटपाडी) येथील कारंडेवस्ती ते बेरगळवाडी जाणारा रस्ता वलवण येथील शिंदेनगर येथील रस्त्यावरचा पूल कॅनॉलच्या पाण्यामुळे व सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेला आहे. शिवाय या वस्ती वरून वलवणकडे जाणारा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता व बेरगळवाडीला जाणारा सुमारे तीन किलोमीटर रस्ता...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नो��िफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/have-you-seen-bikini-style-hot-bipasha-basu-you-will-be-shocked-see-photo/", "date_download": "2021-01-17T22:20:18Z", "digest": "sha1:THKZ5BXQKA2XCJKTCVTCEKIAHEMGFT4W", "length": 11171, "nlines": 121, "source_domain": "boldnews24.com", "title": "एकदम 'कडक' अन् 'हॉट' बिपाशाचे बिकिनी फोटोमुळं 'सोशल'चं वातावरण 'गरम' | have you seen bikini style hot bipasha basu you will be shocked see photo | boldnews24.com", "raw_content": "\nएकदम ‘कडक’ अन् ‘हॉट’ बिपाशाचे बिकिनी फोटोमुळं ‘सोशल’चं वातावरण ‘गरम’\nBOLD NEWS 24 ONLINE TEAM – बॉलिवूड सेलेब्रिटींसाठी न्यु इयर सेलिब्रेशन अजूनही संपलेलं नाही. सध्या हे सेलेब्रिटी व्हॅकेशनचा आनंद घेताना दिसत आहे. बॉलिवूड स्टार करणसिंग ग्रोवर आणि बिपाशा बसु हेही व्हॅकेशनसाठी गेले आहे. नुकतेच दोघांचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या चर्चेत आले आहेत. बिपाशा आणि करणनं व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत.\nकरण आणि बिपाशा दोघंही बीचवर एनजॉय करताना दिसत आहेत. बिपाशा यावेळी खूपच हॉट दिसून आली. बिपाशानं बिकीनीतले फोटो शेअर केले आहेत. सध्या करण आणि बिपाशाचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना बिपाशा म्हणते, “Picture perfect… We are in Heaven.” करण आणि बिपाशाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. फोटोंमध्ये दोघांची बाँडिंग पाहण्यासारखी आहे.\nवर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बिपाशा दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. 2015 साली आलेल्या अलोन सिनेमात ती शेवटची दिसली होती. 2016 साली अॅक्टर करणसिंग ग्रोवर सोबत लग्न केल्यानंतर बिपाशा बॉलिवूडमधील एकाही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही.\nलवकरच बिपाशा बॉलिवूडमध्ये वापसी करण्याऐवजी बंगाली सिनेमात एन्ट्री करण्याचा प्लॅन करत आहे. 2009 साली बिपाशाने बंगाली सिनेमा शोब चरित्रो काल्पोनिक मध्ये काम केलं होतं. हा तिचा आतापर्यंतचा एकमेव बंगाली सिनेमा आहे. या सिनेमातील तिच्या अॅक्टींगची खूप स्तुती झाली होती. करणबद्दल बोलायचं झालं तर नुकताच तो कसोटी जिंदगी की या मालिकेत दिसला होता.\nमुलींना अंधारात ‘संबंध’ ठेवायला जास्त का आवडतं \n‘या’ अभिनेत्याला ‘खुल्लमखुल्ला’ ‘KISS’ करतानाचा फोटो शेअर करत ‘ज्वाला गुट्टा’नं जगजाहीर केलं ‘नातं’ \nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...\nऑनलाईन रिलीज होणार तिग्मांशु धूलियाचा ‘यारा’ \nअजय देवगण���्या ‘मैदान’चं पोस्टर Out \n…म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा बनली प्रोड्युसर \nडायरेक्टरची ‘अशी’ गंदी बात ऐकल्यानंतर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं...\n‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास...\nअभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’...\nकपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीनं शेअर केला ‘बिकिनी’ फोटो...\n‘लॉकडाऊन’मध्ये उर्वशी रौतेलानं चाहत्यांसाठी सुरू केलं #BodyByUrvashi चॅलेंज...\n‘लॉकडाऊन’मध्ये तब्बल 2 महिन्यांनी घराबाहेर पडली प्रियंका चोपडा...\nCOVID-19 : कसे शुट होणार ‘इंटिमेट’ सीन \nनेहा धुपियानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला 5...\n#Anniversary : मित्राची सेटींग लावण्यासाठी सोनम कपूरसोबत बोलायला...\nमॉडेल कारा डेलेविंग आणि अभिनेत्री अ‍ॅश्ली बेंसन यांचं...\nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प \nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला \nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल \n‘तू आत्महत्या का नाही करत ’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…\n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’\nस्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी \nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...\nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...\nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात \n‘तू आत्महत्या का नाही करत \n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ \nबोल्ड एंड ब्यूटी (528)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87", "date_download": "2021-01-17T22:02:04Z", "digest": "sha1:5ZZP7FC5SWXAIWDMCEDBOCOGFJW422M6", "length": 2460, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लाँग्ट्लाइ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(लॉँग्ट्लाइ या पानावरून पुनर्निर्देशित)\nलॉँग्ट्लाइ हे भारताच्या मिझोरम राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर लॉँग्ट्लाइ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/32141/", "date_download": "2021-01-17T21:28:36Z", "digest": "sha1:ZKTQ4DI23PRV6754KRPV7E6CY4H7JXZ6", "length": 43010, "nlines": 240, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "लोकोत्तर बुद्धिमत्ता – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nलोकोत्तर बुद्धिमत्ता : सर्वसामान्य जीवनात माणसे एका विशिष्ट घडीत वागत असतात. त्यातून एखादी व्यक्ती असामान्य गुण दाखवते. हे असाध्य ते साध्य करणारी व्यक्ती कशामुळे असे शिखर गाठू शकते हा मनोविज्ञानातील एक फार जुना प्रश्न आहे. हे दैवी देणगीमुळेच घडते, मनुष्य निमित्तमात्र असतो, ही कल्पना आपल्याकडे आहे. प्राचीन ग्रीकही तसे समजत असत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या प्रकारच्या ‘खास’ किंवा ‘अपवादात्मक’ व्यक्तींचा अभ्यास एकोणिसाव्या शतकापासून चालू आहे. या अभ्यासाला एक नवे परिमाण जागतिक स्पर्धेच्या संदर्भातही प्राप्त झाले. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जोरावर प्रगती साधण्यासाठी विशिष्ट विचारसरणी, नवे उपक्रम, मानवी शक्तींचा विकास हेच निर्णायक ठरणार हे लक्षात आल्यामुळेही लोकोत्तर बुद्धिमत्तेच्या अभ्यासाला चालना मिळाली. एखाद्या विशिष्ट समाजाने स्वतःला फायदा मिळविणे, मिळवलेला पुढावा कायम ठेवणे यासाठी वापरण्याचे एक साधन या दृष्टीने मानवी क्षमतांकडे बघायला सुरुवात झाली. त्यामुळे या प्रकारच्या व्यक्ती ओळखण्यासाठी चाचण्या, अशा व्यक्तींचे विशेष प्रशिक्षण, ह्या प्रशिक्षणाच्या पद्धती आणि आशय, विशेष प्रशिक्षण न देता त्यांच्या जीवनाचा निरीक्षणात्मक अभ्यास इ. अभ्यासक्षेत्रे विकसित झाली.\nसंकल्पना व इतिहास : ‘लोकोत्तर’, ‘असामान्य’, ‘अलैकिक’ या विशेषणांनी ज्या व्यक्ती ओळखल्या जातात त्यांमागची संकल्पना तपासली असता चांगले, उत्तम, श्रेष्ठ इ. विशेषणे एकापुढे एक सलगपणे येतात त्यानंतर एकदम बऱ्याच पायऱ्या टाकून ‘लोकोत्तर’ ही कोटी येते, असे दिसेल. म्हणजे मंदमती व्यक्ती, सामान्य व्यक्ती आणि चांगल्या, उत्तम, श्रेष्ठ व्यक्ती यांची मांडणी एका सलग आयामावर, तर ‘लोकोत्तर’ व्यक्ती एका स्वतंत्र वर्गात, अशी संकल्पना आपल्याला दिसते. अशा प्रकारे या व्यक्तींना वेगळ्या वर्गात टाकल्यावर हे वेगळेपण कशात असते हा पुढचा प्रश्न निर्माण होतो. ‘ईश्वरी देणारी’ म्हटल्याने उलगडा होत नाही. ते आपण आपल्या अज्ञानाला दिलेले एक नाव ठरते. परंतु पूर्वापार ही संकल्पना वापरून विचाराला पूर्णविराम दिला जातो. या संकल्पनेप्रमाणेच पूर्वापार लोकोत्तर व्यक्ती आणि मनोवृकृती यांच्यात काही नाते आपल्याला समजही रुढ आहे ‘Genius is akin to madness’ या वाक्यात ही संकल्पना व्यक्त केली जाते. मॉरो द तूर,⇨ चेझारे लोंब्रोसो, क्रेश्मर इ. मनोवैज्ञानिक या संकल्पनेचा प्रत्यक्ष अभ्यासाने पाठपुरावा करत होते. मॉरो द तूरच्या मते लोकोत्तर बुद्धिमत्ता ही विशष्ट प्रकारच्या बुद्धिभ्रंशाची परिणती असते. लोंब्रोसोने शारीरिक विशेषतः मेंदूच्या वैशिष्ट्यांच्या आधारे म्हटले, की ही एक आपस्मारिक वर्गातील विकृती आहे. मनोविकृतीच्या सीमारेषेवर असण्यांचे प्रमाण सामान्य व्यक्तीसमूहांपेक्षा असामान्य व्यक्तींच्या समूहात जास्त आढळते असे मत क्रेश्मरने आपल्या संशोधनांती मांडले. मनोविकृतीचा कल सर्जनशीलतेकडे झुकलेला असतो. त्यामुळे मनोविकृतीच्या सीमारेषेवर असणाऱ्या व्यक्ती सर्वसामान्य परिस्थितीशी समरस होऊ शकत नाहीत. त्यातूनच काहीतरी अलौकिक करण्याची प्रेरणा त्यांना मिळते. लँग आइशबॉम यालाही अशाच प्रकारची आकडेवाडी मिळआली. लोकोत्तर बुद्धिमत्ता असलेल्या दोनशे स्त्री पुरुषांचा त्याने अभ्यास केला. परिस्थितीशी विषमायोजन, त्यातून ताण आणि त्या ताणातून मुक्त होण्यासाठी चारचौघांपेक्षा वेगळे, सृजनशील काहीतरी करणे असा त्यांच्या वर्तनाचा क्रम असतो. त्यांच्यासारख्या व्यक्ती त्यांच्याभोवती नसतात. त्यामुळे त्यांना मानासिक स्थिरता लाभत नाही. वास्तवात नसलेल्या गोष्टी कल्पनाशक्तीच्या राज्यात मिळवण्याच्या प्रयत्नातून त्यांच्या कृती उद्‌‌‌‌‌‌‌भवतात. या संकल्पनेचा प्रभाव दीर्घकाळ टिकलेला दिसतो. ॲरिस्टॉटलपासून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत संकल्पनेचा पाठपुरावा चालू होता.\nमनोविश्लेषणवादी विचारवंतांनी उन्नयन, दमन, प्रतिपूरण इ. यंत्रणांच्या आधारे लोकोत्तर बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. ॲड्लरच्या मते अन्य क्षेत्रातील न्यूनतेवर सृजनशील कृतीने मात करण्याचा हा आविष्कार असतो. फ्रॉइडने प्रतिपादन केले, की वास्तव आणि कल्पिते यांच्यामधील एका सूक्ष्म भेदरेषेवरून या व्यक्ती जात असतात आणि कल्पिताकडची भरारी मानसनसीय (सायकोन्यूरॉटिक) विकृतीत परिणत होण्याची शक्यताही असतेच. संघर्षग्रस्त मानसिक अवस्थेतील असमतोलाला तोंड देण्यासाठी सृजनशील कृती अवलंबली जा��े. या दोन्ही संकल्पना विकृतीशी नाते सांगणाऱ्याच होत. रांकने मात्र इच्छाशक्ती आणि प्रतिकारी इच्छाशक्ती या दोन्हींच्या आधारे आपली कल्पना मांडली. या परस्परविरुद्ध शक्तींचा आदर्श समतोल उत्पन्न झाला, की त्यातून ध्येयनिश्चिती करणारी ध्येयपूर्तीसाठी झटणारी प्रेरणा निर्माण होते. या शक्तींची पूर्ण विकसित अवस्था म्हणजेच तो मनुष्य स्व – स्थ, स्वतःशी संवादी होणे, शक्ती आणि आदर्श यांच्यातील एकमेळ. नंतर क्रिसनेही विकृतिसंबद्ध संकल्पना नाकारून लोकोत्तरत्त्व हे ‘अहं’ च्या अबाधित स्वरुपाचे लक्षण होय, असे मत मांडले. स्टॉरने या व्यक्तींच्या वैशिष्ट्यांमध्ये अमूर्तीकरणक्षमता आणि वास्तवाशी संपर्क टिकवण्यासाठी शक्ती यांचा समावेश केला.\nलोकोत्तर व्यक्तींचे अभ्यास : निरीक्षणात्मक अभ्यास आणि मापनात्मक अभ्यास अशा दोन्ही प्रकारचे अभ्यास आतापर्यंत झालेले आहेत. त्यांपैकी ⇨ सर फ्रान्सिस गाल्टन यांचा ब्रिटनमधील श्रेष्ठींचा अभ्यास हा निरीक्षणात्मक अभ्यासात प्रसिद्ध आहे. गॉल्टन यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस हा अभ्यास सुरु केला. प्रथमतः निरीक्षणात्मक असलेल्या या अभ्यासाला त्यांनी मापनपद्धतींची जोड दिली आणि व्यक्तिविशेषांचे मापन व संख्याशास्त्रीय सामान्यीकरणाच्या तंत्रांचा विकास केला. या अभ्यासातून लोकोत्तर बुध्दिमत्तेचे उगमकारण, विकास आणि व्यक्तिविशेष यांविषयी माहिती मिळाली. गॉल्टन यांच्या मते लोकोत्तर व्यक्तींना अनुवंशाने बीजगुण प्राप्त होत असतात. एकेका घराण्यात श्रेष्ठींचे प्रमाण जास्त आढळते, हा गॉल्टन यांचा एक महत्त्वाचा अनुवंशवादी निष्कर्ष होय. ज्या व्यक्तींनी विशेष कर्तृत्व गाजवून प्रत्यक्षात आपले श्रेष्ठत्व दाखवले त्यांच्या निरीक्षणांवर हा अभ्यास आधारलेला होता यापुढचा टप्पा म्हणजे अशी व्यक्ती प्रत्यक्ष कर्तृत्व गाजवण्याआधीच हेरता येईल का या प्रश्नावर येतो. अशी कर्तृत्ववान माणसे उच्च बुद्धिगुणांकाची असतील यावर लेविस टर्मन आणि एम्. एच्. ओडेन यांचा वैकासिक अभ्यास सुरु झाला. १९२१ साली सरासरी ११ वर्षे वयाची उच्च बुद्धिगुणांकाची सरासरी १५० मुले निवडून त्यांचा १९३० सालापर्यंत विविध अंगांनी अभ्यास करण्यात आला. १९४७ साली पुन्हा एकदा याच मुलांचा जीवनेतिहास तपासण्यात आला. त्यात असे दिसून आले, की उच��चतर बुद्धिगुणांकाची मुले शारीरिक दृष्ट्या अधिक सुदृढ, शैक्षणिक दृष्ट्या अधिक प्रगत, वैयक्तिक गुणांबाबत अधिक इष्ट गुणांनी युक्त होती. याच समूहाचा १९५५ साली तिसरा अभ्यास झाला, तेव्हा त्यांचे समायोजन उच्च कोटीचे दिसून आले. त्यांच्यामधून ६७ पुस्तके लिहिणारे तयार झाले होते, १,४०० वैज्ञानिक लेख, १५० पेटंट्स मिळवणारे आढळून आले. मुलींपैकी मात्र निम्म्यापेक्षा कमी संख्येने घराबाहेर पडून काम करताना आढळल्या.\nकॉनिट्झ, पॉल विटी, गेटझेल्स, जॅक्सन, टॉरन्स यांचे बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता यांच्या वैशिष्ट्यांचा एकत्रितपणे अथवा स्वतंत्रपणे विचार करणारे अभ्यासही महत्त्वाचे आहेत. डनलॅप यांनी बुद्धिमत्ता आणि विशेष क्षमता यांचे सहवर्तित्व तपासले आणि त्यातून तीन गट दाखवून दिले. (१) उच्चकोटिक बुद्धिमत्ता आणि विशेष क्षमता असणारे. (२) उच्चकोटिक बुद्धिमत्ता आहे परंतु विशेष क्षमता नाही, आणि (३) विशेष क्षमता आहे परंतु उच्चकोटिक बुद्धिमत्ता नाही. यामुळे कला, नेतृत्व, अवकाशातील चलन यांतील श्रेष्ठ व्यक्ती श्रेष्ठ बुद्धिमत्तेच्या असतीलच असे मानण्याचे कारण राहिले नाही. यामुळे टर्मनसारख्याच्या अभ्यासातील मूळ निवडीच्याच मर्यादा स्पष्ट झाल्या. सर्वसाधारणपणे अमूर्त विचारक्षमता, तर्कप्रक्रिया, चिकाटी, सावधानता, सूक्ष्म निरीक्षण, आपण होऊन पुढे येण्याची वृत्ती, समीक्षक निर्णयक्षमता आणि इतरांच्या उपयोगी पडण्याची इच्छा ही वैशिष्ट्ये लोकोत्तर व्यक्तींमध्ये आढळतात, यावर अभ्यासकांचे एकमत दिसते. जेम्स डनलॅप यांनी लोकोत्तर व्यक्तींच्या गुणांप्रमाणेच दोषांचेही वर्णन केले आहे. अस्वस्थ, लक्ष न देणारी, भोवतालच्या माणसांना तापदायक वाटणारी, वर्गातील नेमून दिलेला अभ्यास कसा तरी उरकणारी, एकंदरीत पुन्हा पुन्हा सरावाने पाठ करण्याच्या ठोकळेबाज कवायतींना कंटाळणारी, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल टीकाटिप्पणी करणारी व्यक्तीही उत्तम किंवा लोकोत्तर मानसिक क्षमतेची असू शकते.\nया सर्व अभ्यासांमधून अनेक चाचण्याही तयार झाल्या. गेसेलची विकासक्रम चाचणी, मेरियन चाचणी, टॉरन्सची चाचणी, अनेक विशिष्ट क्षमतांच्या आणि आस्थांच्या (इंटरेस्ट्स) चाचण्या मुलांची निवड करण्यासाठी तयार करण्यात आल्या आणि उच्च बुद्धिगुणांक आणि सृजनशीलता यांतील एकत्रितता आणि भिन्नताह��� स्पष्ट होण्यास मदत झाली.\nशिक्षण आणि उपयोजन :लोकोत्तर बुद्धिमत्ता किंवा प्रतिभा असलेली मुले वेगळी काढल्यानंतर त्यांचे शिक्षण कसे असावे, त्यांचे शिक्षक, शिक्षणपद्धती, प्रशासन या प्रत्येक बाबतीत काही ‘वेगळेपण’ कसे साधावे याबद्दलही प्रयोग सुरु झाले. त्या प्रयोगांशी काही विचारप्रणाली किंवा सामाजिक भूमिकाही निगडित झाल्या. शासनाचा हस्तक्षेप, राष्ट्रीय गरजा व व्यक्तीची निवड या प्रत्येक बाबतीत उहापोह करण्याची आवश्यकता लक्षात आली. उदा., एखादी व्यक्ती पुढे कोण व्हावी ही निवड व्यक्तीची स्वतःची की शासनाची शिक्षणाने विवेचक शक्ती वाढीस लावून पर्यायांची जाण वाढवण्याचे कार्य करावे की विशिष्ट पर्यायांचे ठसे उमटवण्याचे काम करावे शिक्षणाने विवेचक शक्ती वाढीस लावून पर्यायांची जाण वाढवण्याचे कार्य करावे की विशिष्ट पर्यायांचे ठसे उमटवण्याचे काम करावे प्रतिभावंतांना शिकवणाऱ्या व्यक्ती स्वतः कशा असाव्यात प्रतिभावंतांना शिकवणाऱ्या व्यक्ती स्वतः कशा असाव्यात त्यांच्याकडून मुलांना काय मिळत असते त्यांच्याकडून मुलांना काय मिळत असते अशा मुलांना वेगळे काढल्यामुळे काही धोके उत्पन्न होतात काय अशा मुलांना वेगळे काढल्यामुळे काही धोके उत्पन्न होतात काय असे प्रश्न वारंवार उपस्थित केले गेले. यामध्ये जगांतील महासत्तांची शस्त्रास्त्रस्पर्धा चालू ठेवण्यासाठी अजाण वयातच मुलांना वळवणे योग्य की अयोग्य हा नैतिक प्रश्नही या संदर्भात उपस्थित झाला. परंतु विविधांगी शिक्षण, अधिक गतीने शिक्षण, मुलांना स्वातंत्र्य आणि प्रयोगशीलतेला संधी देणारे शिक्षण, लवचिकतेवर भर देणारे शिक्षण अशा अनेक नव्या वाटा प्रतिभावंतांच्या शिक्षणासाठी वापरल्या जातात.\nया शैक्षणिक प्रयोगातून आणि उपक्रमातून फक्त ‘खास’ मुलांसाठीच खास सोयी करण्याऐवजी एकूणच शिक्षणात अशा लवचिकतेचा वापर असावा ही कल्पना पुढे आली व ठोकळेबाजपणावरचा भर कमी करणाऱ्या पद्धतींचा शोध घेतला गेला.\nप्रवाह आणि प्रश्न : विषयशिक्षणाच्या एकूण विचारावर या क्षेत्रातील संशोधनाचा परिणाम दिसून येऊ लागला आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेवर भर देणारे उपक्रम अधिक मोठ्या संख्येने होऊ लागले. मुलांची जिज्ञासा, त्यांनी घेतलेला शोध आणि लावलेला छडा यांना महत्त्व देणारी विचारधारा बळकट होऊ लाग��ी.\nप्रगत देशांमध्ये व्यक्तीच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची आखणी शक्य झाली. आपापला अभ्यास स्वतंत्रपणे करण्याची मुभाही स्वयंप्रज्ञ मुलांना मिळू लागली. या मुलांना शिक्षकांखेरीज अन्य तज्ञांचे मार्गदर्शन घेणे शक्य झाले. फ्रिट्झ यांच्या अभ्यासात (१९५९) सामान्य चौकटीत ठेवलेल्या विशेष मुलींपेक्षा स्वतंत्र्य दिलेल्या विशेष मुलांची प्रगती सर्व विषयांत अधिक चांगली दिसून आली. मूर यांच्या अभ्यासातून (१९६१) अशा मुलांसाठी सुजाण परिसर निर्माण करणे या शैक्षणिक कार्यावर भर निर्माण झाला. मुलांची नैसर्गिक जिज्ञासा व सुजाण परिसर यांतून अध्ययन शक्य करणारे जास्तीत जास्त अनुभव उपलब्ध करून देणे हेच संस्थांचे उचित कार्य होत, असा हा विचार आहे. त्याला अनुलक्षून मुलांच्या विकास पातळीनुसार या परिसराची निर्मिती करण्याविषयी एकूणच जास्त जागरुक प्रयत्न होऊ लागले. विशेष क्षमतेच्या मुलांना बोद्धिक खाद्य पुरविणे यात शिक्षकांचे कौशल्य आहे हाही विचार शिक्षकांच्या तयारीच्या अनुषंगाने पुढे आला.\nयाच अभ्यासांमध्ये विशेष क्षमता असणारी मुले आणि त्यांचे खास प्रश्नही लक्षात आले. ही मुले अनेकदा ‘विक्षिप्त’, ‘छांदिष्ट’ असे शिक्के मारून ओळखली जाऊ लागतात. त्यांना समजून घेतले जात नाही. इतर काहींच्या भोवती उदो उदो करणारी माणसे असतात, तर काहींना भोवतालचे लोक चक्क भितात. त्यामुळे ‘या मुलांचे काय करावे ’ असा भावविवश प्रश्न अनुत्तरित राहतो.\nया ठिकाणी एक दीर्घकालीन विवाद निर्माण झाला आहे. अशा मुलांच्या शिक्षणातून त्यांची घडण कोणत्या प्रकारची व्हावी याविषयी तज्ञांत एकमत नाही. बौद्धिक कौशल्ये, सामाजिक प्राविण्य, नैतिक मूल्ये यांबाबत उचित, स्पष्ट आणि नेमकी उत्तरे मिळत नाहीत, तोवर हे शिक्षण दिशाहीन राहते. शिवाय या मुलांच्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा प्रश्नही सर्वसामान्य शिक्षक-प्रशिक्षणाच्या व्यापात मागे पडलेला आहे. अशा मुलांना उत्तरे झटकन कळतात, पण मांडणीची कटकट वाटते, एका जागी बसून अथपासून इतिपर्यंत सर्व काही नीटनेटके सादर करण्याचा ती कंटाळा करतात, धरसोड करतात. स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा यांचा डोलारा त्यांना आवरायला शिकावे लागते. एका गोष्टीच्या मागे लागून इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हाही त्यांच्या मार्गात मोठाच आंतरिक अडसर असतो. अशा ‘खास’मुलांच्या ‘खास’ प्रश्नांचा परिणाम शेवटी ही मुले मागे पडण्यात होतो. त्यांच्या क्षमतेच्या मानाने त्यांची प्रत्यक्ष निर्मिती थिटी राहते. त्याचबरोबर व्यवसायांची निवड आणि तेथील समायोजन यांतही प्रश्न उद्‌भवत राहतात. सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोकोत्तर बुद्धिमत्तेच्या व्यक्ती शिक्षणक्षेत्राकडे वळतात की नाही हाच आहे. शैक्षणिक क्षेत्रात उच्चकोटिक व्यक्ती नसतील तर या मुलांसाठी होणारे प्रयत्नही चालकांच्या मगदुराशी थांबतील, कदाचित त्या मुलांना अर्थाअर्थी लाभकारकही होणार नाहीत.\nपहा : कला- २ बुद्धिमत्ता बुद्धिमान मुलांचे शिक्षण मानसिक कसोट्या सुर्जनशीलता.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.calyxgroup.co.in/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-17T22:51:54Z", "digest": "sha1:PA5TZ2C46W2VZESHU7VSYCBEXQUXWGLS", "length": 8571, "nlines": 143, "source_domain": "www.calyxgroup.co.in", "title": "अतुल्य, सुखसोयींनी समृद्ध असलेली गृह योजना - Calyx Group", "raw_content": "\nअतुल्य, सुखसोयींनी समृद्ध असलेली गृह योजना\nअतुल्य : तुमच्या स्वप्नातील घरकुल\nजेव्हा नवीन घर घ्यायच ठरतं, तेव्हा कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे काही वेगळेचं वारे वाहायला लागतात नवीन घर, नवीन शेजार आणि नवीन सुखसोयी या कल्पनेनेच मनं खुलून जातात.\nकॅलिक्स ग्रुपच्या ‘अतुल्य’ या नवीन प्रकल्पात सुखसोयी आणि सुविधांची जणू जत्राच भरलीये. अतुल्य गृहसंकुल हे पुणयातल्याच तळेगाव मध्ये उभं राहतंय. तळेगाव सारख्या निसर्गरम्य ठिकाणी सर्व सुखसोयी आणि सुविधांची मधलेलं हे संकुल आपल्या स्वप्नातल्या घरकुलाची एक वेगळीच छटा दाखवून जातं.\nकॅलिक्स ग्रुप हे पुण्यातील नामांकीत आणि अत्यंत विश्वसनीय नाव आहे. गेल्या १८ वर्षात त्यांनी शेकडो प्रकल्प उभे करून अनेक लोकांना घरे मिळवून दिली आहेत. त्यापैकी ‘अतुल्य’ हा त्यांचा एकदम नवीन प्रकल्प.\nअतुल्य गृह संकुल हे निसर्गाच्या कुशीत विसावलेलं असलं तरी शहर आणि वस्तीपासून अगदी जवळ एके बाजूला हिंजवडी, पिंपरी-चिंचवड आणि चाकण इंडस्ट्रियल बेल्ट तर दुसरीकडे लोणावळा, कामशेत आणि नवी-मुंबई\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्ग तर जवळ आहेतच, पण त्याचबरोबर रेल्वे स्टेशन सुद्धा जवळ. त्याचबरोबर १० मिनिटांच्या अंतरावर शाळा आणि हॉस्पिटल आणि ३ मिनिटांवर बँक.\nशिवाजीनगर,खडकी, निगडी, देहूरोड आणि लोणावळा बस स्टॅन्ड हे १५ ते ४५ मिनिटांच्या अंतरावर आहेत. पुणे, आकुर्डी, कान्हे आणि लोणावळा रेल्वे स्टेशनं अगदी ५ ते ४५ मिनिटांच्या अंतरावर आहेत.\nखुद्द अतुल्य संकुलाच्या आत मोकळी जागा, हिरवळीचे गालिचे आणि शुद्ध हवा हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.\nएसी क्लब हाऊससह सोसायटी ऑफिस\nओपन जिम्नॅशियम / योग केंद्र\nकॉमन लाइटिंग साठी जनरेटर बॅकप\nलिव्हिंग रूम, बेडरूम आणि किचन मध्ये व्हिट्रीफाईड टाईल्स फ्लोरींग\nबाथरूम आणि टेरेसला नॉन-स्लिप फ्लोरिंग\nबाथरूम आणि किचन मध्ये आकर्षक फिटिंग्स आणि नळ\nक्वालीटी फिटिंग्स सह आकर्षक मेन डोअर\nइतक्या सुविधा देऊन सुद्धा अतुल्य मधल्या सुमारे ७०० घरांची किंमत केवळ रु. ९.36 ते 13.63 लाख* दरम्यान असेल. अतुल्यला साथ मिळालीये प्रधान मंत्री ��वास योजनेची. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींना घरे मिळवून दिली जातात.\nया योजनेत महिलांना आणि दिव्यांगांना प्राधान्य दिला जातं. त्याचबरोबर आदिवासी, ओबीसी, इत्यादींना विशेष लाभ मिळतो. या योजनेसाठी तुमची पात्रता जाणून घेण्याकरता तुम्ही प्रधान मंत्री आवास योजनेच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.\nअतुल्यमधे आम्ही तुमची वाट पाहतोय. आम्हाला अवश्य भेट द्या.\nअधिक माहिती साठी आमच्या वेबसाइट http://bit.ly/2xNCoYVवर भेट द्या किंवा कॉल करा 020-67006752 वर.\nअतुल्य : तुमच्या स्वप्नातील घरकुल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8670", "date_download": "2021-01-17T22:48:23Z", "digest": "sha1:E4DPZWKZ543YVYUNUCIM5ABAGDD6F6SG", "length": 18002, "nlines": 198, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रनिंग : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रनिंग\nपुणे अल्ट्रा व एसआरटी ५३ किमी खडतर धाव पूर्ण केल्याबद्दल हर्पेन ह्यांचे अभिनंदन\nआपले मित्र हर्पेन अर्थात् हर्षद पेंडसे ह्यांनी (ज्यांना त्यांचे चाहते पाप्पाजी वगैरे अनेक नावांनी बोलवतात) ह्यांनी नोव्हेंबरमध्ये पुणे अल्ट्रा केली आणि डिसेंबरमध्ये सिंहगड- राजगड- तोरणा ही एसआरटी ५३ किमी खडतर पर्वतीय धावही पूर्ण केली. खूप मोठं एलेव्हेशन, बिकट वाट, काही ठिकाणी रॉक पॅचेस आणि दुर्गम परिसर ह्यामुळे खूप मोठे एथलीटही ही खडतर ट्रेल रनची अल्ट्रा मॅरेथॉन जेमतेम पूर्ण करू शकतात. मी स्वत: एकदा ही‌ करणार होतो आणि काही कारणाने अटेम्प्ट करता आली नव्हती. आणि अटेम्प्ट केला असता तरी मला वेळ पुरला नसता हे उघड होतं.\nRead more about पुणे अल्ट्रा व एसआरटी ५३ किमी खडतर धाव पूर्ण केल्याबद्दल हर्पेन ह्यांचे अभिनंदन\nमाझं \"पलायन\" १४ (अंतिम): रनिंग- जीवनशैलीचा भाग\n१४ (अंतिम): रनिंग- जीवनशैलीचा भाग\nडिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.\nमाझं \"पलायन\" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन\nRead more about माझं \"पलायन\" १४ (अंतिम): रनिंग- जीवनशैलीचा भाग\nमाझं \"पलायन\" १३: मुंबई मॅरेथॉनचे इतर पैलू\n१३: मुंबई मॅरेथॉनचे इतर पैलू\nडिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.\nमाझं \"पलायन\" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन\nRead more about माझं \"पलायन\" १३: मुंबई मॅरेथॉनचे इतर पैलू\nमाझं \"पलायन\" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी\n१२: मुंबई मॅरेथॉनची तयारी\nडिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.\nमाझं \"पलायन\" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन\nRead more about माझं \"पलायन\" १२: मुंबई मॅरेथॉनची तयारी\nमाझं \"पलायन\" ११: पुन: सुरुवात करताना\n११: पुन: सुरुवात करताना\nडिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.\nमाझं \"पलायन\" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन\nRead more about माझं \"पलायन\" ११: पुन: सुरुवात करताना\nमाझं \"पलायन\" ८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल\n८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल\nडिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. ���न्यवाद.\nमाझं \"पलायन\" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन\nRead more about माझं \"पलायन\" ८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल\nमाझं \"पलायन\" ४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन\n४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन\nडिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.\nमाझं \"पलायन\" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन\nRead more about माझं \"पलायन\" ४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन\nमाझं \"पलायन\" ३: मंद गतीने पुढे जाताना\n३: मंद गतीने पुढे जाताना\nडिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.\nमाझं \"पलायन\" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन\nRead more about माझं \"पलायन\" ३: मंद गतीने पुढे जाताना\nमाझं \"पलायन\" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत\n२: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत\nडिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.\nमाझं \"पलायन\" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन\nRead more about माझं \"पलायन\" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत\nपण सुरुवात करायला हवी.....\nडिस्क्लेमर- ही पोस्ट मी किती भारी वगैरे लिहिण्यासाठी लिहिलेली नाहीये. जे काय शो ऑफ करायचा आहे तो वीकेंडला आधीच करून घेतला आहे.\nRead more about पण सुरुवात करायला हवी.....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापन��� : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/coronavirus-impact-share-market-and-nifty-crashed/284705", "date_download": "2021-01-17T22:17:14Z", "digest": "sha1:SDKLN7KFCNYH3TGX7VUCMGF7HXJ22HQP", "length": 11589, "nlines": 86, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे, काहीच मिनिटांमध्ये १२ लाख कोटी बुडाले coronavirus impact share market and nifty crashed", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nकोरोनाचा असाही परिणाम, शेअर बाजार कोसळला, मार्केटसाठी ब्लॅक फ्रायडे\nआजचा शुक्रवार शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे ठरलाय. शेअर बाजार उघडताच सेसेंक्स दणक्यात आदळला. ३१०० अंकांच्या पडझडीनंतर जवळपास ४५ मिनिटांसाठी ट्रेडिंग थांबवलं गेलं. बाजार पुन्हा उघडल्यानंतर थोडा सावरला.\nशेअर बाजार गडगडला, ३१०० अंकांनी कोसळला |  फोटो सौजन्य: Representative Image\nशेअर बाजार गडगडला, ३१०० अंकांनी कोसळला\nनिफ्टी बंद लोअर सर्किट लागलं\nगुरुवारी सुद्धा शेअर बाजारात दिसली घसरण, गुंतवणूकदारांसाठी शुक्रवार ठरला ब्लॅक फ्रायडे\nमुंबई: आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय सेन्सेक्सवर सुद्धा बघायला मिळालाय. आजचा शुक्रवार शेअर मार्केटसाठी ब्लॅक फ्रायडे ठरलाय. पाऊण तासानंतर दुसऱ्यांदा सुरू झाल्यावर बाजार काहीसा सावरला. सकाळच्या घसरणीनंतर सेन्सेक्स जवळपास २००० अंकांनी आणि निफ्टी ६०० अंकांनी वधारला. मात्र गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला. ३१०० अंकांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं तब्बल १२ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय.\nआज बाजार उघडताच शेअर बाजारात घसरण नोंदवली गेली. सेन्सेक्स २५०० अंकांनी घसरला. गुरुवारी सुद्धा शेअर मार्केटमध्ये घसरण बघायला मिळाली आणि गुरुवारी बाजार बंद होईपर्यंत ३००० अंकांची घसरण नोंदवण्यात आली होती. गेल्या २५ महिन्यांमध्ये पहिल्यांदाच निफ्टीत १० हजारांच्या व्यवसाय झाला. निफ्टीमध्ये ९६६ अंकांच्या घसरणीनंतर लोअर सर्किट लावलं गेलं होतं. म्हणजे व्यवसाय जवळपास ४५ मिनीटांसाठी बंद केलं गेलं होतं.\n२००८ नंतर लागलं लोअर सर्किट\n२००८ साली पहिल्यांदा निफ्टीमध्ये लोअर सर्किट लावलं होतं. निफ्टीत ९६६ अंकांची घसरण होत व्यापार ८५८५ वर झाला. जाणकारांचं म्हणणं आहे की, बाजारातील या घसरणीसाठी कुठे ना कुठे कोरोना जबाबदार आहे. गुरूवारी जेव्हा शेअर बाजार खुला झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये १७०० अंकांची घसरण नोंदवण्यात आली आणि ही घसरण सुरूच राहिली. शेअर बाजार बंद होईपर्यंत ही घसरण ३००० अंकांवर पोहोचली होती. जर डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत बघितली तर ती १६ पैशांनी कमी झालीय. त्यामुळे १ डॉलरची किंमत आता ७४.४४ रुपये झालीय.\nजगभरातील शेअर बाजारांवर पडसाद\nफक्त भारताताच नाही तर संपूर्ण जगात शेअर बाजारावर परिणाम झालाय. टोकियोमध्ये ५ टक्क्यांहून अधिक, हाँगकाँगमध्ये ३.८ टक्के आणि सिडनीमध्ये जवळपास ७ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आलीय. बँकॉक शेअर बाजारात जवळपास ८ टक्के घसरण बघायला मिळाली. तर सियोल, वेलिंग्टन, मुंबई आणि तायपेमध्ये जवळपास ४ टक्क्यांची घसरण दिसली. सिंगापूर आणि जकार्तामध्ये ३ टक्क्यांहून अधिकची घसरण झालीय.\nशांघाय शेअर बाजारात १.३ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. या दरम्यान अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत जपानच्या येनमध्ये १ टक्क्यांहून अधिकची वाढ झालीय. एक्सीकॉर्पच्या स्टीफन इनेस यांनी सांगितलं की, प्रवासावरील बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम झालाय. म्हणून व्यावसायिक बिकवाली करत आहेत.\nCorona Virus Updates: मोठी बातमी: कोरोना व्हायरसवर पुण्यात लस तयार, जाणून घ्या\nCorona Virus Updates: या देशाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला कोरोनाची लागण, देशाची चिंता वाढली\nCoronavirus चा राज्यातला धोका वाढला, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 14 वर +\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nShare Market: 2020 वर्षातील शेवटच्या दिवशी निफ्टीने गाठली 14000 ची पातळी\nITR filing last date: आयकर विभागाचा करदात्यांना मोठा दिलासा, आता 'ही' आहे आयटीआर भरण्याची शेवटची तारीख\nकोरोनाच्या नव्या व्हायरसची घेतली शेअर बाजाराने धास्ती, अवघ्या काही तासात ७ लाख कोटींचा चुराडा\nरिलायन्स होणार मालामाल, सौदीमधील पीआयएफ Reliance Retail मध्ये गुंतवणार 9555 कोटी रुपये\n[VIDEO]: एअर इंडिया, भारत पेट्रोलियम कंपन्यांची लवकरच विक्री, सरकारला होणार 'इतक्या' कोटींचा फायदा\nमुंबईच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मतांवर ��ोळा, निरुपम सक्रीय\nआजचे राशी भविष्य १८ जानेवारी: पहा कशी असेल आठवड्याची सुरुवात\n१३ वर्षीय मुलीचं दोनवेळा अपहरण, ९ जणांनी केला गँगरेप\nबर्ड फ्लूची बाधा माणसांना होत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ जानेवारी २०२१:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/nia-one-person-arrested-in-mumbai-arrested-for-providing-money-to-pakistani-spies-50853", "date_download": "2021-01-17T22:29:18Z", "digest": "sha1:EK7VNW36L4DXF6WPCZYSDT4ICMQPKZEV", "length": 11635, "nlines": 116, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "हेरगिरीप्रकरणः पाकिस्तानी गुप्तहेरांना पैसे पुरवणाऱ्यास अटक", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nहेरगिरीप्रकरणः पाकिस्तानी गुप्तहेरांना पैसे पुरवणाऱ्यास अटक\nहेरगिरीप्रकरणः पाकिस्तानी गुप्तहेरांना पैसे पुरवणाऱ्यास अटक\nनौदलात हेरगिरी करणाऱ्या 11 अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला भारताच्याा नौदलातील गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप केेेेला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nएनआयए (राष्ट्रीय तपास पथक)ने काही दिवसींपूर्वी नौदलात हेरगिरी करणाऱ्यांचा पर्दाफाश केला होता. या पाकिस्तानी गुप्तहेरांना पैसे पुरवणाऱ्यास 'एनआयए'ने मुंबईतून अटक केली आहे. अब्दुल रेहमान अब्दुल जब्बार शेख(53) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांना त्याच्या घराची झडती घेेेेेतली असता. त्याच्याघरीत हेरगिरीसाठी लागणारे अद्ययावत उपकरणे व कागदपत्रे जप्त मिळून आली आहेत. त्यात नौदलात हेरगिरी करणाऱ्या 11 अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला भारताच्याा नौदलातील गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप केेेेला आहे. तपासात शेखची पत्नी साहिस्ता कैसर हिने देखील गुप्तहेरांपर्यंत पैसे पुरवल्याचेे स्पष्ठ झालेे आहे.\nमुंबईतील नौदल पश्चिम कमांडचे मुख्यालय असलेल्या डॉकयार्डमध्ये हेरगिरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीचा नौदल गुप्तहेर खात्याने डिसेंबर 2019 मध्ये पर्दाफाश केला होता. यातील दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना मुंबईच्या नौदल डाँकयार्ड येथून अटक केली होती. तपासात सात नाविक हे पाकिस्तानी हेर असल्याचे समोर आले. त्यातील दोन हेर हे मुंबईतील नौदल गोदीत व कारवार येथील 'आयएनएस कदंबा' या नाविक तळावर कार्यरत असल्याने निदर्शनास आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती.\nजम्मू-कश्मीर केंद्र शासित प्रदेश जाहिर केल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले. युद्धजन्य परिस्थिती पाहता सुरक्षा यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमिवर नौदलातील गुप्तहेर पथकाला नौदलात पाकिस्तानी गुप्तहेर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नौदलाने विशाखापट्टणम तळावर शोध घेतला असता. बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन नाविक नौदलात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली. हे तिघे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पाकिस्तानातील त्यांच्या हॅण्डलरला माहिती देत होते. अटक करण्यात आलेले हे सर्व सात नाविक 22 ते 24 वर्षाचे असून अलिकडेच ते नौदलात भरती झाले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे हे नौदलात दाखल झाले आहेत. या कारवाईत आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो हवालामार्फत या सात जणांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. नौदलाने रात्री ही मोहीम राबवली. त्यानंतर ही विशेष मोहीम राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली. नौदलाने या कारवाईला 'ऑपरेशन डॉलफिन नोज' असे नाव दिले होते.\nतपासात पुढे या पाकिस्तानी गुप्तहेरांना पैसे पुरवणाऱ्या मोहम्मद हारून हाजी अब्दुल रेहमान लकडावाला या मुंबईतील रहिवाश्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो या कटात सामील असल्याचे निष्पन्न झाले होते. शेखच्या अटकेमुळे याप्रकरणी अटक आरोपींची संख्या 15 वर पोहोचली आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या अधिका-यांनी त्याला गुप्त माहिती गोळा करण्यासाठी सामील करून घेतले होते. भारतीय नौदलाच्या बोटी, पाणबुड्यांची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येत होता. त्यावेळी समाज माध्यमांच्या मदतीने 11 नौदल अधिकारी व कर्मचारी या व्यक्तींच्या संपर्कात आले. पैशांच्या बदल्यात त्यांच्याकडून माहिती घेतली जायची. भारतातील हस्तकाच्या मदतीने या नौदल अधिकारी व कर्मचा-यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले होते.\nखोट्या बंदुकीने दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना अटक\nमेट्रोच्या 'या' मार्गावर धावणारी रेल्वेगाडी २७ जानेवारीला मुंबईत होणार दाखल\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना मिळणार तात्काळ प्रथमोपचार\nराज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात; भीती नको‌\nमहाराष्ट्रात पहिल्या दिवशी ६४ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nअत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचा एसटीचा मोफत प्रवास बंद\nपनवेल-कर्जत थेट लोकलसाठी प्रवाशांना आणखी ४ वर्ष वाट पाहावी लागणार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2021-01-17T22:16:27Z", "digest": "sha1:MAGHA2UAOR33BHFBPWPHA5GD3ZREL5YD", "length": 10566, "nlines": 118, "source_domain": "navprabha.com", "title": "फुफ्फुसाच्या आजारावर स्टेम सेल थेरपी | Navprabha", "raw_content": "\nफुफ्फुसाच्या आजारावर स्टेम सेल थेरपी\nमुंबई ‘इंटरस्टिशियल फुफ्फुसा’च्या आजारावर आता स्टेम सेल थेरपी अतिशय फायदेशीर ठरू लागली आहे. याचा प्रत्यय नुकताच आला आहे. एका २० वर्षीय तरूणीला तब्बल सहा वर्षानंतर केवळ स्टेम सेल थेरपी उपचारपद्धतीमुळे फुफ्फुसाच्या या आजारातून कायमस्वरूपी सुटका झाली आहे. ही तरूणी १४ वर्षांची असल्यापासून तिला श्वास घेताना अडचण जाणवत होती. स्पष्ट बोलताही येत नव्हते. याचबरोबर वारंवार उलट्या आणि पोटाच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना जाणवत होत्या. वैद्यकीय चाचणी अहवालात तिला फुफ्फुसाच्या गंभीर आजार असल्याचे निदान झाले.\nलहानपणापासून या तरुणीच्या लहान सांध्यात वेदना आणि पहाटेच्या वेळी पाठीत कडकपणा येणं अशी दैनंदिन समस्या जाणवत होती. थंडीच्या दिवसात तिला अधिकच त्रास व्हायचा. गुडघ्यांनाही सूज येत होती. डॉक्टरांना दाखवले तेव्हा तिला संधिवात असल्याचे निदान झाले. इतकंच नाही तर फुफ्फुसही दिवसेंदिवस कमकुवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.\nअशा फुफ्फुसाच्या आजाराला ‘लंग फायब्रोसिस’ असंही म्हणतात. या आजारात फुफ्फुसांमध्ये चट्टे असतात. हवेची देवाणघेवाण करता येत नसल्याने फुफ्फुसांच्या ऊतींना ताठरपणा येतो. यामुळे रूग्णांना श्वास घेण्यास अडचण जाणवू लागते.\nया मुलीला रात्री झोपेत श्वास कोंडण्याचा त्रास होत होता. चालताना अचानक धाप लागायची. प्रथम तिला स्टिरॉइड दिले जात होते. परंतु प्रकृती सुधारत नसल्याने पालकांनी मुलीवर स्टेम सेल थेरपीद्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या मुलीची सहा मिनिटांची वॉक टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर तिच्यावर थेरपी सुरू करण्यात आली. या थेरपीद्वारे फुफ्फुसाच्या ऊतींचे संपूर्ण आरोग्य सुधारते. यामुळे रूग्णाला श्वास घेताना कोणतीही अडचण जाण���त नाही.\nअखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...\n>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nपंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस\nअंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...\nमेळावली आंदोलनप्रकरणी तिघांची जामीनावर सुटका\nशेळ मेळावली येथील आयआयटी संकुलाच्या जमीन सीमांकनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात सहभागी झाल्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या तिघांजणांची काल जामीनावर काल...\nआध्यात्मिक पैलूंकडे दुर्लक्ष नको\nयोगसाधना - ४८९अंतरंग योग - ७४ डॉ. सीताकांत घाणेकर सर्वत्र घडत असलेल्या घटना ऐकल्या- वाचल्या-...\nसुवर्णक्षण ः कोव्हॅक्सिन … कोविशिल्ड\nमंजुषा पराग केळकर होय, संपूर्ण सुरक्षित, स्वदेशी कंपन्यांनी तयार केलेली लस तयार होऊन आज ती जागतिक मानकांना खरी...\nतापमानात घट ः हदयविकाराचा धोका जास्त\nडॉ. बिपीनचंद्र भामरे जे धूम्रपान करतात त्यांना हृदयविकाराचा झटकादेखील येऊ शकतो. धूम्रपान केल्याने हृदयाच्या दिशेने ऑक्सिजनचा प्रवाह कमी...\nवातरक्त ः एक दारुण आजार\nडॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) सर्व प्रकारचे सांधे दुखणे म्हणजे संधिवात नसतो. म्हणून योग्य वैद्याच्या सल्ल्यानेच चिकित्सा- औषधोपचार करावे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2021-01-17T21:29:15Z", "digest": "sha1:ICDCBZVVKYIUG6V6QSGDIIO5GJORXSFD", "length": 13262, "nlines": 130, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये मराठी’स्थलपुराण’ सह तीन भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये मराठी’स्थलपुराण’ सह तीन भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन\nबर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये मराठी’स्थलपुराण’ सह तीन भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन\nबर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये जोरदार हजेरी लावत भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक सहकार्याबाबत अपेक्षा\nगोवा खबर:बर्लिन येथे सुरू झालेल्या तीन मोठ्या युरोपियन चित्रपट महोत्सवांपैकी – कॅन्स आणि व्हेनिस – भारतीय प्रतिनिधी मंडळ हे भारतीय चित्रपटांच्या सहनिर्मितीसाठी आणि भागीदारी विकसित करण्यासंबंधी व्यापक चर्चा करीत आहेत.\nप्रतीक वत्स यांचा ‘एब आले ऊ’, पुष्पेंद्र सिंग यांचा लैला और सात गीत आणि अक्षय इंडीकर यांचा स्थलपुराण – जुनाट जागा.. या तीन चित्रपटांमुळे भारतीय सिनेमे अधोरेखित झाले आहेत.\nअक्षय इंडीकर यांचा मराठी चित्रपट ‘स्थलपुराण’ हा आठ वर्षाच्या दिघूची कथा सांगतो. वडील बेपत्ता झाल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी तो तळमळीने प्रयत्न करतो. पण शेवटी शोध न लागल्याने कोकणात आयुष्याच्या संघर्षासह आजी-आजोबांबरोबर राहायला. चित्रपटाच्या कथेतील बदल आणि होणारा तोटा या दोन्ही बाजू या चित्रपटाद्वारे दाखविण्यात आल्या आहेत\nबर्लिन इंटरनॅशनल फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय उद्योग महासंघाच्या सहयोगाने (सीआयआय) इंडिया नेटवर्किंग रिसेप्शन आयोजित केले होते. समारंभात प्रख्यात चित्रपट महोत्सव प्रमुख, आंतरराष्ट्रीय चित्रपट संघटना, चित्रपट एजन्सीज आणि प्रख्यात निर्मिती संस्था एकत्र आल्या होत्या. भारताशी सहयोग वाढविण्यात त्यांनी रस दाखविला.\nभारतीय प्रतिनिधी मंडळाने जागतिक चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी यावेळी चर्चा केली. त्यांनी भारताबरोबर इफ्फी (भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) मध्ये काम करण्याबाबत उत्साहाने तयारी दाखविली आहे आणि सहभाग नोंदविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.\nप्रतिनिधी मंडळाने इस्रायली पॅव्हिलिऑनचे कलात्मक दिग्दर्शक लायर ससून यांची भेट घेतला. इस्रायल इथल्या जेरूसलेम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताच्या सहकार्याने काम करणे आणि त्यात भारताचे प्रदर्शन कसे राह��ल याबाबत तसेच इफ्फी 2020 मधील त्यांच्या सहभागाबाबत या वेळी चर्चा केली.\nतसेच नॅशनल फिल्म अँड व्हिडिओ फाउंडेशन ऑफ साऊथ आफ्रिका (एनएफव्हीएफ)चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीही भारतीय प्रतिनिधींनी भेट घेतली. आणि अनिमेशन, गेमिंग, आभासी वास्तव, संवर्धित वास्तव क्षेत्र आदी क्षेत्रांमध्ये सहकार्याने पुढे येण्याबाबत चर्चा झाली.\nरेनडान्स फिल्म फेस्टिव्हल, सनडान्स फिल्म फेस्टिव्हल, कान्स फिल्म फेस्टिव्हल, एडिनबर्ग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या अधिकाऱ्यांशी भारतीय प्रतिनिधी मंडळ या निमित्ताने चर्चा करणार आहे.\nतत्पूर्वी, बर्लिनेल येथील भारतीय चित्रपट विभागाचे उद्घाटन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते झाले. नोव्हेंबरमध्ये गोवा येथे होणाऱ्या 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.\nबर्लिनमध्ये लक्षवेधी छाप पाडल्यानंतर फिल्म फॅसिलिटेशन ऑफिस (एफएफओ)च्या सहकार्याने एक खिडकी योजनेतून भारतात चित्रपटांचे चित्रीकरण करण्याबाबत आशादायी आहे. चित्रकर्मींना या माध्यमातून भारतातील ‘सिनेमॅटिक टूरिझम’ घडविण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार आहे. माध्यम आणि करमणुकीसाठी अग्रगण्य स्त्रोत म्हणून भारताला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दृक्-श्राव्य सेवा क्षेत्राला भारत सरकारने यशस्वी सेवांपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे.\nPrevious articleगोव्यात किंग मोमोची राजवट सुरु\nNext articleमिग 29 के गोव्याच्या समुद्रात कोसळले; पायलट बचावला;चौकशीचे आदेश\n२०२२ ची गोवा निवडणुक आप आणि भाजप यांच्यातील सरळ लढत असेल : राघव चड्ढा\nआम आदमी पक्षाचे राघव चड्ढा यांनी बाणावली आप टीमला संबोधित केले\nइफ्फी-51 मध्ये अनेक नवोदित चित्रपट निर्माते-दिग्दर्शक\nघरोघरी प्रचार आणि छोट्या बैठकांवर पर्रिकरांचा भर\nसुशासन आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उत्कृष्ठ पद्धतींचे अनुकरण या विषयावरील दोन दिवसीय परिषदेची गोव्यात सुरुवात\nप्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची राज्यात औपचारिक सुरुवात\nकरोना रोगाबाबतीत प्रवास करणाऱ्यांना केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला\nराज्याबाहेर जाण्यासाठी निर्गमन परवान्याची आवश्यकता नाही\nअसंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याला कामगार मंत्रालयाचे सर्व��च्च प्राधान्य-संतोष गंगवार\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nवास्को येथे 14 सप्टेंबर रोजी कोच डॅनियल वाझ यांचे व्याख्यान\nकळंगुट मध्ये गांजा बाळगल्याप्रकरणी बंगाली सद्दामलाअटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-astrology-12-january-2021-daily-horoscope-in-marathi-12-january/articleshow/80218429.cms", "date_download": "2021-01-17T22:48:49Z", "digest": "sha1:HD2R3LHWDADT775I2FWNJWIPLPK7OB4I", "length": 23064, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDaily Horoscope 12 january 2021 Rashi Bhavishya राशिभविष्य १२ जानेवारी : धनी राशीत ३ ग्रहांचा संयोग होत आहे, तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव जाणून घेऊया\n कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल\n१२ जानेवारी मंगळवार रोजी ग्रह नक्षत्रांची गणना सांगते की, चंद्र दिवस-रात्र धनु राशीत असेल. इथे शुक्र, सूर्य आणि चंद्र अशा ३ ग्रहांचा संयोग होत आहे. या त्रिग्रहांच्या योगाने लाभदायक स्थिती निर्माण झाली आहे. इतर राशींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घेऊया.\nमेष : आजचा दिवस आव्हानात्मक असेल. सामाजिक क्षेत्रातील लोकांनी स्वतःच्या ख्यातीची काळजी घ्यावी. कोणीतरी तुमच्या विरोधात षडयंत्र रचू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात अडचण येऊ शकते. कुटुंबातील खर्चात वाढ होईल. त्यामुळे मानसिक तणाव होईल. व्यवहारात संयम ठेवा नाहीतर नात्यांमध्ये दरी निर्माण होईल. कार्यक्षेत्रातील समस्या दूर होतील आणि तुम्ही सगळ्यांच्या विश्वासाला खरे उतराल. ८२% नशिबाची साथ आहे.\nवृषभ : व्यापारी वर्गासाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबिक व्यवसायात वाढ होण्यासाठी वडिलांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मिळेल. कुटुंबात मंगल कार्याची तयारी होईल. रोजगार क्षेत्रात योग्यता वाढेल त्यामुळे यशाचे मार्ग मिळतील. राजकीय विरीधक तुमच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. एखादे नवीन कार्य करण्यासाठी वेळ अनुकूल नाही आहे. आर्थिक स्थिती मजब���त असेल. संपत्तीत वाढ होईल. दिवसाचे काम लवकर आटपून संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल. ८४% नशिबाची साथ आहे.\nमिथुन : व्यापारात नवीन सौद्याने लाभ होईल आणि सकारात्मक काम होईल. विद्यार्थी भविष्यासाठी योजना आखतील व त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात करतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल व विवाहाचे प्रस्ताव येतील. भाऊ-बहिणींबरोबर चांगला वेळ जाईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. मनोबल वाढेल. जोडीदारासोबत महत्वाची चर्चा होईल. संध्याकाळी मित्र आणि प्रियजनांची साथ मिळेल आणि बाहेर जाण्याचा प्लन असेल. ८५% नशिबाची साथ आहे.\nकर्क : कार्यक्षेत्रात व्यक्तित्वाचे कौतुक होईल आणि अधिकारी सहकार्यासाठी पुढे येतील. रोजगार क्षेत्रात परिस्थिती चांगली होत जाईल. व्यापारात घेतलेला निर्णय पुढे लाभदायक ठरेल. मुलांच्या लग्नात येणाऱ्या अडचणी समाप्त होतील. जनसंपर्कात वाढ झाल्याने राजकारणातील लॉक प्रफुल्लित होतील. व्यस्त वेळापत्रकातून प्रेम जीवनासाठी वेळ काढाल. कुटुंबातील लहान सदस्याबरोबर चांगला वेळ जाईल. संध्याकाळी ओळखीतल्या माणसामुळे समस्या येऊ शकते. ८४% नशिबाची साथ आहे.\nसिंह : मध्यम स्वरूपाचा दिवस असेल. कार्यक्षेत्रात सोबत काम करणाऱ्यांचे सहाय्य मिळेल. परंतु परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसेल. परदेशातून व्यापार करणाऱ्यांसाठी सकारात्मक परिणाम दिसून येतील. विद्यार्थ्यांनी शिक्षणात एकाग्रता कायम ठेवली पाहिजे. यश प्राप्त होईल. तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. विरोधकांचे षडयंत्र यशस्वी होणार नाही. संसारिक उपभोगाच्या साधनांवर खर्च होईल. मित्रांमध्ये असलेली कटुता आपापसातील समजूतदारपणामुळे नष्ट होईल आणि नवीन मित्र तयार होतील. ८२% नशिबाची साथ आहे.\nकन्या : मित्राच्या सहाय्याने उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. व्यापारी वर्गासाठी नवीन संधी मिळतील. भावाचे मार्गदर्शन कठीण काळात मदत करेल. जोडीदारासोबत मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबासाठी वेळ द्या. प्रेम जीवनात गोडवा असेल. वृद्धांची सेवा करण्यासाठी तसेच पुण्या कामात खर्च होईल त्यामुळे मनाला आनंद मिळेल. कार्यक्षेत्रात विरोधकांसाठी डोकेदुखी ठराल. मोठ्या लोकांशी भेट होईल आणि तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. ८५% नशिबाची साथ आहे.\nतुळ : राजकीय पक्षामुळे व्यापाऱ्यांना नवीन संधी मिळ���ील. कामाचा व्याप वाढलेला असेल पण यश मिळाल्याने मन प्रसन्न असेल. वडिलांच्या आशीर्वादाने नवीन कामाची सुरुवात होईल. भावा-बहिणीकडून चांगली बातमी मिळेल त्यामुळे मनावरील ओझं कमी होईल. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल. छुपे शत्रू सक्रीय असतील त्यांच्यापासून सावध राहा. कार्यक्षेत्रात अधिक मेहनत केल्यावर सुद्धा उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतील. उगाचच धावपळ आणि कौटुंबिक अशांती असेल. संध्याकाळी थोडा आराम मिळेल. ८६% नशिबाची साथ आहे.\nवृश्चिक : जोखामितील गुंतवणुकीतून नशिबाची साथ मिळेल. वडिलांचे मार्गदर्शन व सहकार्य बिकट परिस्थितीत मदत करेल. तुमच्या बाजूने महत्वपूर्ण व्यावसायिक संबंध प्रस्थापित होईल. जर आज तुम्ही तुमची गोष्ट दुसऱ्या लोकांपर्यंत पोचवण्यात यशस्वी झालात तर येणाऱ्या दिवसात वरिष्ठ सरकारी लोकं तुमची स्तुती करतील. धार्मिक यात्रेला जायचा योग आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल पण त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मार्ग रूंदावतील. ८५% नशिबाची साथ आहे.\nधनु : भागीदारीत केलेल्या कामात विरोध होण्याची शक्यता आहे. शत्रू तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतील परंतु त्यांचा तुम्ही यशस्वीपणे सामना कराल. घरात धन-धान्याची वृद्धी होईल.मित्रांकडून धन प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांना यशासाठी अधिक मेहनत करावी लागेल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारे गुंतवणुकीपासून दूर रहा.संध्याकाळी एखाद्या मंग सोहळ्यात उपस्थित राहण्याची संधी मिळेल. ८४% नशिबाची साथ आहे.\nमकर : प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी व सहकाऱ्यांची मदत होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. मित्रांच्या संख्येत वाढ होईल. कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळेल आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांची पूर्तता होईल. विवाहेच्छुक लोकांसाठी चांगली बातमी मिळेल. सत्पुरुषांची भेट झल्याने मन प्रसन्न होईल. उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेने जणींनी संबंधी वाद संपुष्टात येतील. संध्याकाळी तब्येत नरम असेल. काळजी घ्या. ८५% नशिबाची साथ आहे.\nकुंभ : करियर मध्ये चांगल्या प्रगतीचे योग आहेत. परंतु सहकाऱ्यांच्या विश्वासघाताचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. आजीकडून खूप सुख मिळेल आणि लाभ होईल. कुठूनतरी मिळवले��े धन प्राप्त होईल. वृध्द महिलेच्या आशीर्वादाने उन्नतीचे मार्ग मिळतील. गोपनीय बातमीमुळे अपयशाचा सामना करावा लागेल. मुलांच्या भविष्याशी निगडीत चांगली बातमी मिळेल. त्यामुळे मन हलके होईल व काळजी महिषी होईल. प्रेम जीवनात बोलण्यातील कठोरपणामुळे संबंधांमध्ये दुरी निर्माण होईल. ८४% नशिबाची साथ आहे.\nमीन : भाग्य चमकेल. व्यापार क्षेत्रातील अडचणी दूर होतील. व्यापारिक यात्रा सफल होतील. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नवीन गोष्टींची प्राप्ती होईल. जोडीदाराबरोबर लहान-सहान गोष्टीवर वाद घालू नका. सामाजिक ख्यातीचा विस्तार होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील. विरोधक पराभूत होतील. व्यवसायात अधिक पैसे लावणे चांगले ठरेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल परंतु अनावश्यक खर्चापासून स्वताला वाचवा. ८५% नशिबाची साथ आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nDaily Horoscope 11 january 2021 Rashi Bhavishya राशीभविष्य : कुंभ राशीतील लोकांचे भाग्य चमकत आहे, कसा असेल तुमचा दिवस महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nमोबाइलBSNL च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nकार-बाइकटाटाच्या 'या' कारची बुकिंग सुरू, २२ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nकरिअर न्यूजडोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह\nमुंबईकरोनाचा धोका कायम; राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली\nअमरावतीबसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी\nनागपूर'विरोधी पक्ष कमकुवत म्हणूनच शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागत आहे'\nदेशPM मोदी म्हणाले, 'इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असं घडत असेल'\n; भाजपला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/the-debate-will-only-happen-due-to-intense-competition-controversy-marks-the-court-of-superiority/articleshow/73232953.cms", "date_download": "2021-01-17T21:49:23Z", "digest": "sha1:4RGFKPIEG3ATZKMYYUKR6J6R7AYDQ6VJ", "length": 14006, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचर्चा तर होणारच : तीव्र स्पर्धेमुळे वाद श्रेष्ठींच्या कोर्टात जाण्याची चिन्ह\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप शहराध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप शहराध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. या पदासाठी विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणींसह पक्षातील अन्य दिग्गज इच्छुक आहेत. त्यापैकी एकाच्या नावावर एकमत होणे अवघड झाल्याने हा वाद श्रेष्ठींच्या कोर्टात जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nसंघटनात्मक निवडणूक कार्यक्रमानिमित्ताने गेल्या महिनाभरापासून येथील भाजप कार्यकर्त्यांची मोठी लगबग सुरू आहे. पडेगाव आणि बजाजनगर वगळता अन्य मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यात मुकुंदवाडी चिकलठाणा मंडळ अध्यक्षपदी संजय चौधरी तसेच गुलमंडी मंडळ अध्यक्ष म्हणून सुधीर नाईक यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर हडको मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक नितीन चित्ते, सिडको राजाबाजार मंडळ अध्यक्षपदी अरुण पालवे, प्रविण कुलकर्णी यांची सातारा देवळाई, गारखेडा मंडळ अध्यक्षपदी लक्ष्मीकांत थेटे तर अजय शिंदे यांची क्रांती चौक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.\nशहराध्यक्षपदाची निवड सोमवारीच होणे अपेक्षित होती, परंतु उर्वरित दोन मंडळ अध्यक्ष निवडीनंतरच शहराध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम भाजपने आखला आहे. निवडणूक अधिकारी म्हणून आमदार अतुल भातखळकर तर शहर सरचिटणीस कचरु घोडके हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. दरम्यान, शहराध्यक्षपदासाठी विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी शहराध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, कामगार नेते संजय केणेकर, मनपा गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक राजू शिंदे, दिलीप थोरात, शिवाजी दांडगे यांच्यासह अन्य काही नावे चर्चेत आहे. तसेच आमदार अतुल सावे यांच्या नावाचीही ऐनवेळी चर्चा होऊ शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली. त्यापैकी काही इच्छुकांनी शहराध्यक्षपदाची माळ गळ्यात पडावी, यासाठी जोरदार प्रयत्न ही सुरू केल्याने पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. निवड ही सर्व सहमतीने व्हावी, असे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिलेले असले तरी या इच्छुक दिग्गजांपैकी एका नावावर एकमत होणे अवघड झाले आहे. त्यावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाल्यास शहराध्यक्षपद निवडीचा वाद हा श्रेष्ठींच्या कोर्टात जाईल, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.\nगेल्यावेळी झाला होता वाद\nगेल्यावेळी शहराध्यक्षपदाच्या निवडीदरम्यानही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांना, कोअर कमिटीला निर्णय न घेता आल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्याची नामुष्की भाजपवर आली होती. अखेर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कोर्टात वाद गेला आणि त्यांनी मध्यस्ती करत त्यावर तोडगा काढला आणि शहराध्यक्षपदाची माळ तनवाणी यांच्या गळ्यात पडली होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nलंकेश हत्या: ऋषीकेशकडून क्लासमधून कट्टरतेचे शिक्षण महत्तवाचा लेख\nमुंबईऑनलाइन शॉपिंगच्या बहाण्याने तब्बल २२ हजार लोकांची फसवणूक\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nरत्नागिरी'सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, हे कधी ठरलं\nअहमदनगरमला मरणाची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान\nपुणेग्रामपंचायतींचा निकाल उद्या; उत्कंठा शिगेला\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\n; भा��पला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nमोबाइलBSNL च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/jalgaon-morning-bulletin", "date_download": "2021-01-17T21:54:12Z", "digest": "sha1:Z7NK5YSTV2YXVITGIUMIE5DOUBNOCGBH", "length": 3459, "nlines": 111, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jalgaon morning bulletin", "raw_content": "\nजळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (३१ ऑक्टोबर २०२०)\nजळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (३० ऑक्टोबर २०२०)\nजळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२९ ऑक्टोबर २०२०)\nजळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२८ ऑक्टोबर २०२०)\nजळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२७ ऑक्टोबर २०२०)\nजळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२५ ऑक्टोबर २०२०)\nजळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२४ ऑक्टोबर २०२०)\nजळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२३ ऑक्टोबर २०२०)\nजळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२२ ऑक्टोबर २०२०)\nजळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२१ ऑक्टोबर २०२०)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/05/18/cm-uddhav-thackeray-live-updates-lockdown-4/", "date_download": "2021-01-17T21:35:43Z", "digest": "sha1:CT2KWHFOGWOZCBJOJFHRY4OLVMLJSAKE", "length": 11080, "nlines": 147, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "लॉकडाऊन केला नसता तर काय झालं असतं याचा विचार करवत नाही...", "raw_content": "\nऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण उघडकीस, दिव्यांग पतीची भोसकून हत्या \nअल्पवयीन पिडित बालिकेची जवाबदारी घेतली स्नेहालयाने.\nडॉक्टरांनीच केला कोवॅक्सिनला विरोध, केली ह्या लशीची मागणी …\nअहमदनगर जिल्ह्यातील घटना : कोरोना लस घेतली आणि त्या तिघींसोबत झाले असे काही कि…\nसर्व सहा बुलेट्स तुझा डोक्यात घालणार किरीट सोमैया …..\nजनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात\n आता पोस्���ाच्या कामासाठी पोस्टात जाण्याची गरज नाही ; घरबसल्या होईल सगळे काम, कसे\n अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता राहीबाई करणार लोकसभा सदस्यांना संबोधित \nराज्याला हव्या आहेत आणखी साडेसात लाख व्हॅक्सिन \nमिड साइज सेडानमध्ये Honda City चा दबदबा; 1.25 लाखांमध्ये मिळेल ‘ही’ कार\nHome/Breaking/CM Uddhav Thackeray Live Updates : लॉकडाऊन केला नसता तर काय झालं असतं याचा विचार करवत नाही…\nCM Uddhav Thackeray Live Updates : लॉकडाऊन केला नसता तर काय झालं असतं याचा विचार करवत नाही…\nअहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन – 4 ची कालपासून सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला.\nLive Updates साठी पेज रिफ्रेश करा\nरेड झोन हा लवकरात लवकर रेड झोन करणं ही दोन आव्हानं आहेत, ग्रीन झोन कोरोनामुक्त ठेवायचा आहे\nमनुष्यबळ कमी पडत असेल तर भूमीपुत्रांना पुढे या, महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी ग्रीन झोनमधील तरुणांनी आत्मविश्वासाने बाहेर पडा\nनवीन उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत, राज्यात नवीन उद्योगपर्व सुरु होणार , नवीन उद्योजकांना भाडे तत्वावर जमीन मिळेल.\nमहाराष्ट्रात 40 हजार एकरहून अधिक जमीन उद्योगांसाठी राखीव,ग्रीन इंडस्ट्रीसाठी कोणत्याही अटी नाहीत\nनवीन सरकारच्या योजना या कोणत्याही परिस्थितीत अंमलात आणले जाणारच\nसगळीकडे निर्बंध असतील तरी काही ठिकाणी उद्योग सुरू झाले,राज्यातील पन्नास हजार उद्योग सुरू करण्याची परवानगी\nएका बाजूला सगळं बंद करून हळूवार पणे काही गोष्टी सुरू करत आहोत, रेड झोन मात्र शिथील करता येणार नाही\nग्रीन झोनमधले निर्बंध आणखी शिथील होत आहेत. ऑरेंजमध्येही समान परिस्थिती आहे.\nआपण कोरोनाच्या गुणाकारावर नियंत्रण ठेवलं आहे.जर लॉकडाऊन केला नसता तर काय झालं असतं याचा विचार करवत नाही.\nमनात प्रश्न उभे राहू शकतात की, नक्की काय सुरू आहे, महाराष्ट्रात आजही रुग्णांची संख्या वाढत आहे.\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर\nब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज\nजॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये\nAhmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण उघडकीस, दिव्यां��� पतीची भोसकून हत्या \nसर्व सहा बुलेट्स तुझा डोक्यात घालणार किरीट सोमैया …..\nजनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात\n अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता राहीबाई करणार लोकसभा सदस्यांना संबोधित \nमोठी बातमी : कार दहा फुट खड्ड्यात जावून उलटली कारमधील पाचही व्यक्ती ...\nकॉलेजच्या प्राध्यपकाला सापडला चक्क नऊ कोटींचा धनादेश...\nअहमदनगर ब्रेकिंग : वाहनाखाली चिरडून युवकाचा मृत्यू \nत्या जप्त वाहनांचा लिलाव होणार\nअल्पवयीन पिडित बालिकेची जवाबदारी घेतली स्नेहालयाने.\nडॉक्टरांनीच केला कोवॅक्सिनला विरोध, केली ह्या लशीची मागणी …\nअहमदनगर जिल्ह्यातील घटना : कोरोना लस घेतली आणि त्या तिघींसोबत झाले असे काही कि…\nसर्व सहा बुलेट्स तुझा डोक्यात घालणार किरीट सोमैया …..\nजनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात\n आता पोस्टाच्या कामासाठी पोस्टात जाण्याची गरज नाही ; घरबसल्या होईल सगळे काम, कसे\n अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता राहीबाई करणार लोकसभा सदस्यांना संबोधित \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/23/overflow-water-of-kukdi-project-in-visapur/", "date_download": "2021-01-17T21:58:22Z", "digest": "sha1:M64ITF5MI3U5VFH5CKYP2AKUWUBGA3YI", "length": 11143, "nlines": 136, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे पाणी विसापूर मध्ये - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण उघडकीस, दिव्यांग पतीची भोसकून हत्या \nअल्पवयीन पिडित बालिकेची जवाबदारी घेतली स्नेहालयाने.\nडॉक्टरांनीच केला कोवॅक्सिनला विरोध, केली ह्या लशीची मागणी …\nअहमदनगर जिल्ह्यातील घटना : कोरोना लस घेतली आणि त्या तिघींसोबत झाले असे काही कि…\nसर्व सहा बुलेट्स तुझा डोक्यात घालणार किरीट सोमैया …..\nजनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात\n आता पोस्टाच्या कामासाठी पोस्टात जाण्याची गरज नाही ; घरबसल्या होईल सगळे काम, कसे\n अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता राहीबाई करणार लोकसभा सदस्यांना संबोधित \nराज्याला हव्या आहेत आणखी साडेसात लाख व्हॅक्सिन \nमिड साइज सेडानमध्ये Honda City चा दबदबा; 1.25 लाखांमध्ये मिळेल ‘ही’ कार\nHome/Ahmednagar South/कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे पाणी विसापूर मध्ये\nकुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे पाणी विसापूर मध्ये\nअहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- सद्या मोठया प्रमाणात सर्वत्र पाऊस पडत असल्याने कुकडी प्रकल्पात ही पाण्याची चांगली आवक होत असल्याने अधिका-यांनी कुकडी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या ओव्हरप्लो पाण्याचा लाभक्षेत्रातील शेततळी, साठवण तलाव, पाझर तलाव, व इतर तलावामध्ये पाणी साठवून ठेवावे व या चालू असलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून.\nओव्हरप्लो च्या पाण्याचा चांगला पद्धतीने वापर करावा असे आवाहन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी करून ते पुढे म्हणाले की, कुकडीच्या प्रकल्पात चांगला पाऊस झाला असल्यामुळे\nधरणातील ओव्हरफ्लोचे पाणी सद्या विसापूर तलावात सोडले असुन शेतकऱ्यांनी शेततळी भरुन घ्यावीत या पाण्याचा भविष्यात उपयोग होणार असल्याचे आ.बबनराव पाचपुते यांनी सांगितले.\nसध्या कुकडीच्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने काही धरणे100 टक्के भरली आहेत तर काही भरण्याच्या मार्गावर आहेत म्हणुन कुकडीच्या अधिका-यांनी ओव्हर फ्लोचे पाणी विसापूर तलावात सोडले आहे .\nया पाण्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे शेतकर्यांनी या पाण्यातुन आपले शेततलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, भरून घ्यावेत असेही आवाहन आ.पाचपुते यांनी केले आहे.\nओव्हर फ्लो मधुन विसापूर तलावात पाणी सोडण्यात आल्याने जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील, कुकडीचे मुख्य अभियंता राजपूत, अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे आदींचा आभारी आहे या पाण्याचा नक्कीच श्रीगोंद्याला फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया आ.बबनराव पाचपुते यांनी दिली.\nआमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nअल्पवयीन पिडित बालिकेची जवाबदारी घेतली स्नेहालयाने.\nअहमदनगर जिल्ह्यातील घटना : कोरोना लस घेतली आणि त्या तिघींसोबत झाले असे काही कि…\nसर्व सहा बुलेट्स तुझा डोक्यात घालणार किरीट सोमैया …..\nजनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात\nमोठी बातमी : कार दहा फुट खड्ड्यात जावून उलटली कारमधील पाचही व्यक्ती ...\nकॉलेजच्या प्राध्यपकाला सापडला चक्क नऊ कोटींचा धनादेश...\nअहमदनगर ब्रेकिंग : वाहनाखाली चिरडून यु��काचा मृत्यू \nत्या जप्त वाहनांचा लिलाव होणार\nअल्पवयीन पिडित बालिकेची जवाबदारी घेतली स्नेहालयाने.\nडॉक्टरांनीच केला कोवॅक्सिनला विरोध, केली ह्या लशीची मागणी …\nअहमदनगर जिल्ह्यातील घटना : कोरोना लस घेतली आणि त्या तिघींसोबत झाले असे काही कि…\nसर्व सहा बुलेट्स तुझा डोक्यात घालणार किरीट सोमैया …..\nजनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात\n आता पोस्टाच्या कामासाठी पोस्टात जाण्याची गरज नाही ; घरबसल्या होईल सगळे काम, कसे\n अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता राहीबाई करणार लोकसभा सदस्यांना संबोधित \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/6751", "date_download": "2021-01-17T22:35:35Z", "digest": "sha1:XVBC56VXJMWI3ZBGKXNMKUIR577WXPMR", "length": 18608, "nlines": 215, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "कोव्हिड-१९ आजाराचा वैद्यकीय प्रतिपुर्तिच्या यादित समावेश…शासनाचा निर्णय – Maharashtra Darpan", "raw_content": "\nतरुणाचा पेच नदी घोगरा महादेव काळाफाटा च्या डोहात बुडून मृत्यू\nकोलितमारा ची आदिवासी आश्रमशाळाचे “शिक्षण आपल्या दारी” ने संदीप शेन्डे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर\nपतंजलि योग समिति सावनेर भारत थापा यांचे सुयश\nकन्हान शहर विकास मंच चे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन\nराष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी\nआंघोळीला गेले,जिव गमावुन बसले : दोन सख्खा भावांचा तलावात बुडून मृत्यू\nचारपदरी बॉयपास महामार्गा लगत बंद धाब्यात अनोळखी महिलेचा मुतदेह मिळाला\nनागपूर ब्रेकिंग.. किल्ले-कोलार नदीत बुडून तीन तरुणांना मृत्यु\nस्व. इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने कु पायल येरणे सन्मानित\nनव दिवसात नव घरात चोरी :पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ग्रामस्थांचे प्रश्नचिन्ह\nकन्हान परिसरात नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा : कोरोना अपडेट\nदोन दहा चाकी ट्रक ७ ब्रास रेती चोरून नेताना दोघांना अटक\nकोव्हिड-१९ आजाराचा वैद्यकीय प्रतिपुर्तिच्या यादित समावेश…शासनाचा निर्णय\nकोव्हिड-१९ आजाराचा वैद्यकीय प्रतिपुर्तिच्या यादित समावेश…शासनाचा निर्णय\nकोव्हिड-१९ आजाराचा वैद्यकीय प्रतिपुर्तिच्या यादित समावेश…शासनाचा निर्णय\n# ) अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केली होती मागणी.\nकन्हान : – शासकीय कर्मचारी तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रति��ुर्तिच्या मंजुरी संद र्भात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सेवा देखभाल नियम १९६१ व त्या संदर्भात वेळोवळी निर्गमित संदर्भ शासन निर्णया मधील तरतुदीच्या आधीन राहून आकस्मिक उद्भवणाऱ्या २७ आकस्मिक ५ गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारां वरील परिगणना वैद्यकीय देयकाने करण्यात येते.\nशासकीय अधिकारी /कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्मचारी कोरोना महामारीच्या निर्मुल नासाठी विविध पातळीवर काम करत आहेत. त्यातून अनेक कर्मचाऱ्यांना बाधा झालेली आहे. शासकीय कर्तव्य पार पडतांना रोगाची लागण झाल्यास बेडचा तुटवडा व इतर अत्यावश्यक बाबीसाठी कर्मचाऱ्यांना खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागले. कोव्हीड -१९ आजाराचा वैद्यकीय प्रतिपूर्ती साठी शासनाने विर्निदिष्ट आजारामध्ये समावेश नसल्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे वैद्य कीय खर्चाच्या प्रतिपुर्ती अंतर्गत सद्यस्थितीत गंभीर आजाराच्या यादीत कोव्हीड -१९ चा समावेश करावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा ने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचेकडे केली होती. तसेच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिष्टमंडळ मा.ना.राजेशजी टोपे यांना जालना येथे समक्ष भेटून चर्चा केली होती. त्याच प्रमाणे राज्य मंत्री ना. प्राजक्तदादा तनपुरे यांचे सह महाराष्ट्रातील २० विधानसभा सदस्य तसेच लोकसभा सदस्य यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाला शिफारस पत्र दिले होते. यासाठी राज्य उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे यांनी अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर केला. त्यावेळी कोरो नाचा समावेश वैद्यकीय प्रतिपुर्ती मध्ये करून पुर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच सप्टेंबर पासून लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयाचे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केले आहे.\nकोरोना महामारी कामकाजासाठी शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या, अशातच अनेक शिक्षकांना बाधा होऊन काही मृत्यमुखी पडले तर काही लाखो रूपये खर्च करून बरे झाले. या पार्श्वभूमीवर कोरोना आजाराचा वैद्यकी य प्रतीपुर्ती च्या यादीत समावेश करण्याबाबतचा निर्ण य शासनाने घेतला, परंतु त्यात SPO2 (प्राणवायू पातळी) 95% ची अट घातल्यामुळे अनेक कर्मचारी या योजनेतुन ���ंचितच राहण्याची शक्यता आहे. शासनाने ही अट रद्द करावी.\n– धनराज बोडे जिल्हाध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नागपुर\nPosted in आरोग्य, कोरोना, नवी दिल्ली, नागपुर, मुंबई, राज्य, विदर्भ, शिक्षण विभाग\nडाॅ हरिभाऊ आदमने विद्यालयातील प्राध्यापकाने केले १०५ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण\nडाॅ हरिभाऊ आदमने विद्यालयातील प्राध्यापकाने केले १०५ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण कुलगुरूंना निवेदन : द्वेषभावनेतून अंतर्गत गुण कमी दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून पैसे मागण्याचा आरोप सावनेर, ता . २३ : कोरोनामुळे परीक्षा घेणे अशक्य झाल्याने अंतिम वर्ष वगळता इतर सत्रातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर […]\nकन्हान येथे बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्य पत्रकार सत्कार समारोह कार्यक्रम थटात साजरा\nशैक्षणिक वर्षात बदल करण्यात यावा : राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे साकडे\nकन्हान परिसरात नविन १३ रूग्णाची भर\nनगरपरिषद खापा येथिल उपाध्यक्ष निवडीवर नगरसेवक नाराज\nकन्हान परिसरात नविन नऊ रूग्ण : कोरोना अपडेट\nपतीने पत्नीस चाकु सारख्या अवजाराने मारून जख्मी केले\nप्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात\nराम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन\nइंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत ; डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त\nकन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा\nश्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान : महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nप्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात\nराम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन\nइंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत ; डॉ. निलेश कुं���ारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त\nकन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा\nश्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान : महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन\nराष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी\nबाबू एल. एन. हरदास यांची स्मुर्ती निमित्य अभिवादन\nप्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात\nराम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन\nइंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत ; डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त\nकन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा\nश्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान : महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/marathi-cinema/article/madhuri-dixit-launches-the-nail-biting-trailer-of-upcoming-marathi-film-hirkani-sonalee-kulkarni-prasad-oak-ameet-khedekar-vicky-kaushl-ajay-devgan/263898?utm_source=widget&utm_medium=popup&utm_campaign=exitintent", "date_download": "2021-01-17T23:03:09Z", "digest": "sha1:G2CDJZILTGGJYHI645PXE25FIZQHOWM3", "length": 13180, "nlines": 84, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Hirkani Trailer: ‘हिरकणी’ अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज madhuri dixit launches the nail biting trailer of upcoming marathi film hirkani sonalee kulkarni prasad oak ameet khedekar vicky kaushl ajay devgan", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमराठी पिक्चर बारी >\nHirkani Trailer: ‘हिरकणी’ अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज\nप्रत्येक आई असतेच हिरकणी असं म्हणत हिरकणीचं पोस्टर भेटीला आलं. त्यानंतर सिनेमाचं टीझर आणि गाणं देखील रिलीज झालं. आता खुद्द माधुरी दीक्षितने सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज केला आहे. पाहा त्याची झलक.\nHirkani Trailer: माधुरी दीक्षितने केला ‘हिरकणी’ सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज |  फोटो सौजन्य: Instagram\nमाधुरी दीक्षितकडून 'हिरकणी' सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज\nअजय देवगनने देखील शेअर केली हिरकणीच्या साहसगाथेची झलक\nहिरकणी सिनेमा येत्या २४ ऑक्टोबर रोजी भेटीला\nमुंबई: प्रत्येक आई असतेच हिरकणी... असं म्हणत एका नवीन मराठी सिनेमाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि हा सिनेमा लवकरच भेटीला येण���र हे कळताच सिनेमाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली. त्यानंतर सिनेमाचं पोस्टर भेटीला आला, मग आला सिनेमाचा टीझर आणि सिनेमाचं पहिलं गाणं सुद्धा नुकतंच रिलीज केलं गेलं. ते सुद्धा नॅशनल क्रश विकी कौशलकडून. आता मात्र बॉलिवूडच्या अजून एका मोठ्या नावाने या सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज केला आहे. खुद्द माधुरी दीक्षितने हिरकणी सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर नुकताच रिलीज केला असून ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसंच बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनने सुद्धा हिरकणीच्या साहसगाथेची झलक त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.\nट्रेलर पाहून सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली नाही तरच नवल. शिव छत्रपतींच्या काळात घडणारी ही गोष्ट कायम पाठ्यपुस्तकात वाचली आहे. आता मात्र ही साहसी हिरकणी मोठ्या पडद्यावर उभी राहणार आहे. सोनाली कुलकर्णीने साकारलेल्या हिरकणीची झलक या नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलर मधून पहायला मिळते. सिनेमातला सोनालीचा अनोखा लूक, तिची वेगळी भाषा सुद्धा या ट्रेलरमध्ये नक्कीच अधोरेखित होते. तसंच नुकतंच सिनेमाचा गाणं रिलीज झालं ज्यामध्ये जीवाची झलक दिसली आणि तोच जीवा म्हणजे अमित खेडेकर सुद्धा ट्रेलरमध्ये दिसून येतो. हिरकणीची गोष्ट सगळ्यांनाच खूप चांगली ज्ञात आहे पण ती मोठ्या पडद्यावर कशी रेखाटली जाते हे बघण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्याची झलक हा ट्रेलर अगदी उत्तमपणे देऊन जातो यात काहीच दुमत नाही.\nरायगडावरील तो हिरकणी बुरुज आजही साक्ष देत उभा आहे एका आईच्या असामान्य साहसाची\nकारण, प्रत्येक आई असतेच हिरकणी\nराष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक प्रसाद यांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे याचा अंदाज हा ट्रेलर देतो. गडाचे दरवाजे बंद झाल्यावर आख्खा गड उतरून येणारी साहसी आई म्हणजे हिरकणी या ट्रेलरमध्ये अगदी उत्तमरीत्या साकारली गेली आहे. तिच्या समोर येणारी आव्हानं, तिचा हा गाठलेला पल्ला किती कठीण होता, या सगळ्याची जाणीव अगदी काही मिनिटांचा ट्रेलर सहजपणे देऊन जातो. सिनेमाच्या टीझरला आणि गाण्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद या ट्रेलरला सुद्धा मिळताना दिसत आहे. त्यामुळे सिनेमाला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळेल असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे. सोनाली कुलकर्णी आणि अमित खेडेकर शिवाय सिनेमात बरीच म���ठी नावसुद्धा पाहायला मिळणार आहेत.\nनॅशनल क्रश अभिनेता विकी कौशलकडून मराठी सिनेमा 'हिरकणी'चं पहिलं गाणं रिलीज\nHirkani Teaser: सोनाली कुलकर्णीच्या हिरकणी सिनेमाचा मन हेलावून टाकणारा टीझर भेटीला\nHirkani Marathi Film: हिरकणी सिनेमाच्या दोन्ही मुख्य चेहऱ्यांचा अखेर उलघडा\nसध्या हिरकणी सिनेमाची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे सिनेमाबद्दल आपसूकच एक कुतूहल निर्माण झाला आहे. त्यात सध्या बॉलिवूडचा सुद्धा लक्ष या सिनेमाने वेधून घेतला आहे. गडाचं आव्हान तर हिरकणीने पार केलं, आता बॉक्स ऑफिसवरचं आव्हान हिरकणी सिनेमा कसा पार करतो ते पहावं लागेल. चिन्मय मांडलेकर लिखित हिरकणी सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे. राजेश मापुस्कर हे या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला हिरकणी संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nमुंबईच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मतांवर डोळा, निरुपम सक्रीय\nआजचे राशी भविष्य १८ जानेवारी: पहा कशी असेल आठवड्याची सुरुवात\n१३ वर्षीय मुलीचं दोनवेळा अपहरण, ९ जणांनी केला गँगरेप\nबर्ड फ्लूची बाधा माणसांना होत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका\nदिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ जानेवारी २०२१:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/maharashtra-times-editorial-on-value-of-homemakers-work-and-her-works-economic-value/articleshow/80162783.cms", "date_download": "2021-01-17T22:19:37Z", "digest": "sha1:G2FFVWTTFS5V3AONP5J4ZRXRZFD7M2Z7", "length": 18414, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 08 Jan 2021, 05:34:00 AM\nआचार्य अत्रे यांनी शाळकरी मुलांसाठी लिहिलेली व संपादित केलेली 'नवयुग वाचनमाला' एकेकाळी फार लोकप्रिय होती. अजूनही त्यातील धडे व कविता अनेकांना आठवत असतील.\nआचार्य अत्रे यांनी शाळकरी मुलांसाठी लिहिलेली व संपादित केलेली 'नवयुग वाचनमाला' एकेकाळी फार लोकप्रिय होती. अजूनही त्यातील धडे व कविता अनेकांना आठवत असतील. त्यात एक धडा होता, दिनूचे बिल. आपल्या डॉक्टर वडिलांना पेशंटसाठी औषधोपचाराचे बिल बनविताना पाहणारा दिनू स्वत:च्या 'बागेतून फुले तोडणे, बाळाला सांभाळणे,' अशा कामांचे चार रुपयांचे बिल आईला देतो. आई चार रुपये उशापाशी ठेवते; पण आपलेही बिल सोबत ठेवते. त्यात प्रत्येक कामापुढे 'काही नाही' असे लिहिते. बिलाची रक्कम शेवटी शून्यच भारतातल्या कोट्यवधी घरांमधील कोट्यवधी महिलांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा त्याग आणि त्याची 'शून्य' असणारी किंमत आता यापुढे अशीच गृहित धरता येणार नाही, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाच्या एका ताज्या निकालाने दिला आहे. या निकालाचे केवळ स्वागत करून चालणार नाही, तर न्यायमूर्तींनी आपल्या निकालपत्रात व्यक्त केलेल्या अपेक्षा लक्षात घेऊन, केंद्र सरकारने देशातल्या गृहिणींच्या कामाचे अर्थ मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी. खरे तर, सर्वोच्च न्यायालयासमोर आलेला खटला काहीसा वेगळा आणि विचित्र होता. एका अपघातात एक जोडपे मरण पावल्यानंतर, त्यातील नवऱ्याच्या नोकरीची उर्वरित वर्षे व संभाव्य वेतन यांचे मूल्यांकन करून नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्यात आली होती. साहजिकच, या अपघातात मरण पावलेल्या महिलेच्या साऱ्या संभाव्य कष्टांचे मूल्य वरील धड्याप्रमाणे 'शून्य' धरले होते. न्या. एन. व्ही. रामण्णा आणि न्या. सूर्यकांत यांनी ऐतिहासिक निकाल देत, या अपघातात मरण पावलेल्या महिलेच्या सांसारिक कष्टांचे मूल्यांकन करून, ही भरपाई काही लाखांनी वाढवून दिली आणि तसा स्पष्ट आदेश विमा कंपनीला दिला. सर्वोच्च न्यायालयाची निकालपत्रे ही कायद्यासमान असल्यामुळे, यापुढे देशभरातील सर्वच अपघातांमध्ये 'महिलांचे श्रम मोजून त्याचे मूल्यांकन' करण्याचा नियम पाळावाच लागेल. यामुळे, पुढचे सारे निकाल बदलतील. अपघात विमा व भरपाई यांचे स्वरूप बदलून जाईल; मात्र ही या निकालाची तांत्रिक बाजू झाली. न्यायमूर्तींनी या निकालामधून जी मूल्ये अधोरेखित केली आहेत, ती अधिक महत्त्वाची आणि सर्वांनी लक्ष द्यावीत, अशी आहेत.\nकेवळ गृहिणी असणाऱ्या महिला तर अहोरात्र कुटुंबासाठी कष्ट करीत असतातच; पण दिवसभर नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलाही उरलेल्या वेळात घरकामाला जुंपून घेत असतात. हे केवळ शहरी महिलांचे नाही. ग्रामीण भागातील महिलाही घरकाम आणि शेतीचे, दूधधंद्याचे, जनाव���ांच्या निगराणीचे काम करीतच असतात. या दोन्ही, शहरी व ग्रामीण महिलांच्या कष्टांचे मूल्य मोजणे जाण्याची काहीही व्यवस्था स्वातंत्र्यानंतर आपण आपल्या अर्थकारणात आजवर करू शकलेलो नाही. याचे एक कारण, बाईने घरासाठी राबायचेच असते, ही सोयीची अधू दृष्टी आहे आणि दुसरीकडे, बाईच्या कष्टाचे मूल्य काढणे, हा काहींना भारतीय कुटुंब व्यवस्थेवरचा आघात वाटतो. या दोन्ही गोष्टी तद्दन प्रतिगामी आहेत. महिलांच्या कष्टांचे शास्त्रीय मोजमाप करून त्यांची नोंद जीडीपी, म्हणजे 'एकूण राष्ट्रीय उत्पादना'त करायला हवी, ही मागणी काही नवी नाही. जगभरात झालेल्या विविध पाहण्यांमधून देशाच्या जीडीपीत महिलांच्या या 'अदृश्य श्रमां'चे मोल १८ टक्क्यांपासून ३३ टक्क्यांपर्यंत असल्याचे आढळून आले आहे; पण जवळपास साऱ्या जगाने महिलांचे हे श्रम जणू गृहितच धरले आहेत. हा वरचा निकाल देताना न्यायमूर्तींनी महिलांच्या कामाचा ढोबळमानाने हिशेब काढला. त्यानुसार, दिवसातले किमान पाच तास महिला कुटुंबासाठी खर्च करते. तिचा आजारी, वृद्ध व मुले यांची देखभाल व सेवा यांसाठी खर्च होणारा वेळ निराळाच. भारतीय पुरुषही घरकाम करतात; पण बाईच्या तुलनेत हा वेळ किती तरी कमी, म्हणजे एक तृतियांशही नसतो. न्यायमूर्तींनी निकाल देताना शहरी व ग्रामीण महिलांच्या कामाची जी जंत्री दिली आहे, ती साऱ्यांना माहीत आहे. वीस वर्षांपूर्वी अशाच एका आगीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्याला सर्वप्रथम हात घातला होता; मात्र यावेळी ती तार्किक प्रक्रिया या खंडपीठाने बरीच पुढे नेली आहे. भारतीय गृहिणींच्या कष्टाचे मोल अशा अपघातांमधील भरपाईच्या निमित्ताने मोजले जावे, ही खरे तर किती दुर्दैवाची आणि खेदजनक बाब आहे. संसदेत हा मुद्दा गेल्या दशकभरात अनेकदा निघालाही आहे; पण निदान आता भारताचे अर्थ खाते एक महिला सांभाळत असताना, देशभरातील गृहिणींच्या कामाचे शास्त्रशुद्ध मूल्यांकन करून, त्याची योग्य ती व्यवस्था केंद्रीय अर्थसंकल्पात लागायला हवी. ते केवळ अर्थकारणासाठी नव्हे, तर समानतेच्या तत्त्वावर आधारित अशा समाजरचनेसाठीही आवश्यक आहे. मुख्य म्हणजे, असे मूल्यांकन हे कुटुंब व्यवस्थेला धक्का लावणारे नाही. उलट, ते अनेक शतके 'शून्य रकमेची बिले' पाहण्याची सवय लागलेल्या 'दिनू, दिनूचे बाबा आणि दिनूची आई' यांचे पर��्पर नाते अधिक निकोप करणारे आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'मुंबई मा जलेबी फाफडा' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nन्या. एन. व्ही. रामण्णा गृहिणींच्या कामाचे अर्थ मूल्यांकन गृहिणी केंद्रीय अर्थसंकल्प कुटुंब व्यवस्था value of homemaker's work supreme verdicts Justice N V Ramana economic value of homemaker\nदेशकरोना लसीकरण; ४४७ जणांवर साइड इफेक्ट, तिघे रुग्णालयात दाखल\nक्रिकेट न्यूजवॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला, ७४ वर्षानंतर कसोटीत झाला हा विक्रम\nअमरावतीबसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी\nरत्नागिरी'सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, हे कधी ठरलं\nमुंबईऑनलाइन शॉपिंगच्या बहाण्याने तब्बल २२ हजार लोकांची फसवणूक\nअहमदनगरप्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे शांत होताच थोरातांपुढे नवे संकट\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nविदेश वृत्तसत्तांतराआधी अमेरिकेत मृत्यूदंडाच्या शिक्षेचा धडाका\nकरिअर न्यूजडोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.co.in/nhm-sangli-recruitment-nmk-2020-16/", "date_download": "2021-01-17T21:06:44Z", "digest": "sha1:5JD5B2ONT4IEYDER2IYR5D3AN2CSILJR", "length": 4609, "nlines": 91, "source_domain": "nmk.co.in", "title": "NHM Sangli Recruitment 2020 : Medical officer's 16 posts", "raw_content": "\nमुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | घोषणा | बातम्या | मदतकेंद्र | ENGLISH\nसांगली जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, सांगली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखाती रोजी आयोजित करण्यात येत आहेत.\nवैद्यकीय अधिकारी पदांच्या १६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.\nवेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २८,०००/- रुपये मानधन मिळेल.\nमुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, प. व. पा. शा. रुग्णालय आवार, सांगली.\nमुलाखतीची तारीख – दिनांक ९ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.\nपाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…\nपाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nआपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका \nमुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६ जागा\nउत्तरदायित्वास नकार व धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.itechmarathi.com/search/label/business", "date_download": "2021-01-17T21:20:50Z", "digest": "sha1:AZA2TYVFQI5CO3YTBWLXQUKLLGIPRAT6", "length": 7136, "nlines": 99, "source_domain": "www.itechmarathi.com", "title": "ITECH Marathi : Latest Technology News, Smartphone, ITech Marathi मराठी टेक", "raw_content": "\nPaytm SBI क्रेडिट कार्ड लॉन्च, जाणून घ्या काय काय आहेत ऑफर \nआधार कार्ड मधे मोठा बदल असे मागवा नवीन PVC Aadhar card\nTata steel : घर बांधण्याचा विचार करताय, तुमच्यासाठी आकर्षक डिझाईन्स, इंजीनियर्स, गवंडी एकाच ठिकाणी\nHow to block ATM card from mobile | मोबाईल वरून एटीएम कार्ड ब्लॉक कसे करावे \nआता घर बसल्या ऍक्टिव्हेट करू शकता एटीएम कार्ड, एसबीआयची खास सुविधा\nतुमचे देखील आहे स्टेट बँक मध्ये खाते, तर नक्की वाचा एसबीआय नेया सेवा केले आहेत मोफत \nDadi ki Rasoi इथे मिळते चक्क पाच रुपयात जेवण\nJio Phone New update: जिओ फोन मधील व्हाट्सअप मध्ये आल्या आहेत या नवीन सुविधा\nश्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी - श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवा हे खास फोटोज्\nदुधाचे भाव का घसरले दूध उत्पादकांनी काय करावे दूध उत्पादकांनी काय करावे वाचा अनिल घनवट यांचा विशेष लेख \nआधार कार्ड मोबाईल नंबर अपडेट कसा करावा\nतुमच्या जागेत किंवा बिल्डिंग वर जिओ टावर बसवायचा आहे, तर ही माहिती तुमच्यासाठी, जाणून घ्या काय करायचे \nby टीम बातम्या मराठी - July 22, 2020\nआता गॅस सिलेंडर बुकींग करा व्हाट्सअप वरती 🤷‍♂️\nमकर संक्रांतीच्या शुभेच्छा फोटो,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा इमेज\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2020 व्हिडिओ , navin varshachya hardik shubhechha video\nsavitribai phule jayanti photo सावित्रीबाई फुले जयंती फोटो\nपत्रकार दिन शुभेच्छा,पत्रकार दिन शुभेच्छा संदेश , WhatsApp Status च्या माध्यामातून शुभेच्छा देऊन साजरा करा पत्रकारिता दिन\nमकर संक्रांतीचे उखाणे| makar sankranti ukhane\nमकर संक्रांतीच्या शुभेच्छा sms\nराजमाता जिजाऊ जयंती बॅनरrajmata jijau jayanti banner\nसर्व सण उत्सव शुभेच्छा फोटो आणि विविध माहिती मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा .-- https://t.me/itechmarathi3\nमकर संक्रांतीच्या शुभेच्छा फोटो,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा इमेज\n|ही आहे सोपी ट्रिक\nभारतातला पहिला 5G स्मार्टफोन येतोय, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.loktantrakiawaaz.co.in/2020/07/chandrapur-corona-243.html", "date_download": "2021-01-17T21:51:48Z", "digest": "sha1:7IXN25EIXRNWYRBPSMET46TFPRWHLKX6", "length": 16803, "nlines": 102, "source_domain": "www.loktantrakiawaaz.co.in", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात काल शुक्रवारी एकाच दिवशी २५ कोरोना बाधित, बिहारमधून आलेल्या १२ कामगारांचा समावेश, चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २४३ #ChandrapurCorona243", "raw_content": "\nHomeचंद्रपुरचंद्रपूर जिल्ह्यात काल शुक्रवारी एकाच दिवशी २५ कोरोना बाधित, बिहारमधून आलेल्या १२ कामगारांचा समावेश, चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २४३ #ChandrapurCorona243\nचंद्रपूर जिल्ह्यात काल शुक्रवारी एकाच दिवशी २५ कोरोना बाधित, बिहारमधून आलेल्या १२ कामगारांचा समावेश, चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २४३ #ChandrapurCorona243\nचंद्रपूर जिल्ह्यात काल शुक्रवारी एकाच दिवशी २५ कोरोना बाधित\nबिहारमधून आलेल्या १२ कामगारांचा समावेश\nचंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २४३\nउपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या १२३\n१२० बाधित कोरोनातून बरे\nचंद्रपूर,दि. १७ जुलै (जिमाका) : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधिताची काल दुपारी २२८ असणारी संख्या रात्री उशिरा आणखी १५ बाधितांची भर पडल्यामुळे २४३ झाली आहे. बुधवारी २१८ असणारी ही संख्या २४ तासात २५ बाधित पुढे आल्याने २४३ झाली आहे.\nजिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर व भद्रावती या शहरात लॉक डाऊन सुरू केल्यानंतर चाचण्या वाढविण्यात आल्या होत्या. आता दहा दिवसांसाठी चंद्रपूर शहर देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविले असून आरोग्यसेतूचा वापर व अॅन्टीजेन चाचणीमुळे बाधितांची संख्या आणखी वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\nशुक्रवार दिनांक १८ जुलै रोजी रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत आलेल्या पंधरा बाधितांमध्ये चंद्रपूर महानगर क्षेत्रातील एक, सिंदेवाही ग्रामीण भागातील एक, मूल ग्रामीण भागातील एक, आणि अन्य राज्यातील १२ बाधितांचा समावेश आहे. यापूर्वी १७ जन जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे ११ जवान व ६ जन अन्य राज्याचे रहिवासी होते. बिहारमधील आता १२ जणांची भर पडल्याने अन्य राज्यातील बाधितांची संख्या २९ झाली आहे.\nरात्री उशिरा आलेल्या १५ बाधितांमध्ये सिंदेवाई तालुक्यातील नल्लेश्वर येथील २५ वर्षीय युवकांचा समावेश आहे. हैदराबाद येथून हा युवक सिंदेवाही येथे आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरण होता.\nमूल तालुक्यातील दाबगाव येथील ३१ वर्षीय युवकाची आरोग्य सेतू ॲपमुळे वेळेत तपासणी झाली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिवारातील पत्नी, मुलगा, वडील यांचेही स्वॅब घेण्यात आले आहे.\nराज्य राखीव पोलिस दलाचा ३१ वर्षीय आणखी एक जवान पॉझिटिव्ह ठरला आहे. यापूर्वीच्या पॉझिटिव्ह पोलीस जवानाच्या संपर्कातील हा जवान असून संस्थात्मक अलगीकरणात असताना स्वॅब घेण्यात आला होता.\nउर्वरीत अन्य बारा जण हे मुल येथील एका 'राईस मिल ' मध्ये काम करणारे कामगार आहेत. हे सर्व कामगार मूळचे बिहार राज्यातील रहिवासी आहे. १२ जुलै रोजी हे सर्व बिहारमधून मुल येथे आले आहेत. या सर्व कामगारांना मुल येथेच संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.\nसरासरी ३० वयोगटातील हे सर्व पुरुष कामगार असून त्यांना बिहार येथून एका वाहनात घेऊन येणारा मूळ बिहार येथील रहिवासी असणारा ४४ वर्षीय चालक देखील पॉझिटिव्ह ठरला आहे. कोरोना चाचणीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या अॅन्टीजेन चाचणीच्या निष्कर्षात हा चालक पॉझिटीव्ह ठरला आहे.\nतत्पूर्वी शुक्रवार दि. १७ जुलै रोजी आरोग्य विभागाने गुरुवा���ी दुपारी दिलेल्या माहितीनुसार १० बाधितामध्ये चंद्रपूर शहरासह, तालुक्याच्या व ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग आहे.यामध्ये चंद्रपूर शहरातील २ नगरपरिषद क्षेत्रांमधील २ व ग्रामीण भागातील ६ बाधितांचा समावेश होता.\nचंद्रपूर शहरातील कोतवाली वार्ड रामदेव बाबा मंदिर चौकातील ४९ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचा १४ जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.\nचंद्रपूर शहरातील दुसरा पॉझिटिव्ह आरोग्य सेतू ॲपने पुढे आणला आहे. व्यवसायाने ड्रायव्हर असणाऱ्या बीजेएम कारमेल अकॅडमी जवळील तुकूम परिसरातील ५० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. जालना येथे प्रवास केल्याची नोंद आहे. त्यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्ती गृह अलगीकरणात ठेवण्यात आली आहे.\nखुटाळा चंद्रपूर येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या ५६ वर्षीय कामगारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कामगारांची पत्नी झारखंड वरून १४ जुलै रोजी परत आल्याची नोंद आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव पोळे येथील रहिवासी असणाऱ्या २६ वर्षीय नागरिकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. हैद्राबाद येथून १० जुलै रोजी कारने चंद्रपूर जिल्हयात आल्यानंतर एका खासगी हॉटेलमध्ये ते संस्थात्मक अलगीकरणात होते.\nऊर्जानगर परिसरात राहणाऱ्या ४६ वर्षीय अभियंत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागपूर कोराडी येथून १० जुलै रोजी परत आलेल्या अभियंत्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. १४ जुलैला त्यांचा स्वॅब घेण्यात आला.\nऊर्जानगर येथील कोनाडी वार्ड परिसरातील रहिवासी असणाऱ्या ३८ वर्षीय महिलेचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे.\nतसेच ऊर्जानगर परिसरातील नेरी वार्ड येथे रहिवासी असणाऱ्या आणखी एका ३७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nराजुरा नगरपालिका क्षेत्रातील नदी मोहल्ला परिसरातील एका कुटुंबातील बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बिहारच्या धनपूर येथून प्रवास केल्याची नोंद या परिवाराची आहे. त्या परिवारातील सर्वांचे स्वॅब १५ जुलै रोजी घेण्यात आले होते.\nवरोरा तालुक्यातील आमडी येथील रहिवासी असणाऱ्या २४ वर्षाच्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १२ जुलै रोजी हा युवक पुणे येथून बसने प्रवास करीत आपल्या गावाला पोहचला होता. आल्यापासून तो गृह अलगीकरणात होता.\nब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली येथील रहिवासी असणारा ३३ वर्षीय केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान पॉझिटिव्ह ठरला आहे. १२ जुलै रोजी ब्रह्मपुरी येथे आल्यानंतर १५ जुलै रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह ठरला आहे.\nत्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित 243 झाले आहेत. आतापर्यत 120 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. 243 पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 123 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.\nसरकारी आफिस के घंटे और सैलरी , 1 अप्रैल से सबकुछ बदलने वाला है केन्द्र सरकार करने जा रही बड़े बदलाव #SarkariOffice #सरकारकर्मचारी #केन्द्रसरकार\nकोवीशील्ड वैक्सीन लगवाने से पहले आपको 7 सवालों के जवाब डॉक्टर को बताने होंगे , पढ़े पूरी खबर ... #Covisheild #Corona\nकेंद्रीय आयुष मंत्री श्रीपद नाइक की कार दुर्घटनाग्रस्त , पत्नी विजया नाइक का निधन #केन्द्रीयआयुषमंत्री #ShripadNaik\nनवी दिल्ली समाचार 1\nयह वेबसाईट साप्ताहिक लोक तंत्र की आवाज के प्रकाशक, संपादक, मालक जितेंद्र धरमचंद जोगड, चंद्रपूर द्वारा अधिकृत है प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही संपर्क क्रमांक - ९८२२२२०२७३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2021-01-17T22:57:58Z", "digest": "sha1:3NYWB5XPC7SCGMW45NFONWEKQGBWDXK2", "length": 6563, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उलान-उदे - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. १६६६\nक्षेत्रफळ ३४७.६ चौ. किमी (१३४.२ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २,००० फूट (६१० मी)\nउलान-उदे (रशियन: Улан-Удэ, बुर्यात: Улаан Үдэ) हे रशिया देशाच्या बुर्यातिया प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. उलान-उदे शहर सायबेरियाच्या दक्षिण भागात बैकाल सरोवराच्या १०० किमी आग्नेयेस सेलेंगा नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ४ लाख होती.\nउलान-उदे हे सायबेरियन रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे.\nउलान-उदेमधील व्लादिमिर लेनिनचा महाकाय पुतळा\nविकिव्हॉयेज वरील उलान-उदे पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१७ रोजी १२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-bank-of-badoda-recruitment-2019-11472/", "date_download": "2021-01-17T22:27:08Z", "digest": "sha1:CFFUHV7DZFNWK3KC6DP7NIK3DV4BXACK", "length": 6163, "nlines": 95, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण १०० जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण १०० जागा\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण १०० जागा\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nवरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या ९६ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा एमबीए आणि ३ वर्ष अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ते ४० वर्ष दरम्यान असावे.\nविभाग प्रमुख (प्रदेश) पदाच्या ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा एमबीए आणि ८ वर्षे अनुभव धारक असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ ते ४५ वर्ष दरम्यान असावे.\nनोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही\nपरीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसचित जाती/ अनुसूचित जमती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मार्च २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.\nअधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.\nविजया बँकेच्या आस्थापनेवर शिपाई आणि सफाईगार पदाच्या ४३२ जागा\nसांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ सहाय्यक पदाच्या ४०० जागा\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात प्रशिक्षणार्थी पदांच्या ४०१४ जागा\nयुनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विशेष अधिकारी पदाच्या एकूण १८१ जागा\nकर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच���या एकूण १९३४ जागा\nविजया बँकेच्या आस्थापनेवर शिपाई आणि सफाईगार पदाच्या ४३२ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या भरपूर जागा\nभारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर विविध वैद्यकीय पदांच्या १९३७ जागा\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या ४२९ जागा (मुदतवाढ)\nराष्ट्रीय बियाणे महामंडळात विविध पदाच्या २६० जागा (मुदतवाढ)\nनवोदय विद्यालय समिती मार्फत विविध पदाच्या एकूण २५१ जागा\nभारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण १३४८७ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sohamtrust.com/archives/553", "date_download": "2021-01-17T21:31:34Z", "digest": "sha1:SCXANUEFIAQOZMSZU3S2ZFU5MUHD2EP5", "length": 6683, "nlines": 79, "source_domain": "sohamtrust.com", "title": "केवळ माहितीसाठी..! - Soham Trust ™", "raw_content": "\n१. भिक्षेकरी कूटुंबातील एक तरुण मुलगा आणि दुस-या कुटुंबातील एक तरुण मुलगी… दोघांनाही असाध्य आजार… मागच्या तीन वर्षांपासुन दोघेही औषधासाठी… ती मिळवण्यासाठी झुंजताहेत..\nहि औषधे ससुन हॉस्पिटल मध्ये मोफत मिळतात, पण कागदपत्रे नसल्यामुळे अनंत अडचणी…\nतेव्हा काल मी आणि भुवड बाबा व माई, तिघेही आम्ही नेहमीची बाकीची कामं थोडी बाजुला या दोघांना घेवुन ससुनला गेलो…\nससुनच्या सर्व डॉक्टर्स सिस्टर्स मंडळींनी सहकार्य करुन या दोघांनाही पुर्ण मोफत औषधांची सोय करुन दिली आहे… त्यांचे आभार\nभुवड बाबा व माई यांनी पोटच्या लेकरांप्रमाणे त्यांची काळजी घेतली…केवळ आभार या अक्षरांत त्यांना बसवणे बरोबर होणार नाही…\nया दोन्ही तरुण पोरांच्या चेह-यावरचं हसु पाहुन… आम्हाला बरंच काही मिळालं..\n२. ८ मार्च “जागतीक महिला दिनानिमित्त” साधारणपणे २० भिक्षेकरी “आज्ज्यांची” नेत्रतपासणी करणार आहोत…\nत्यांना या दिवशी “नवी दृष्टी” मिळुन त्या ख-या अर्थाने “सबल” व्हाव्यात हिच प्रार्थना \nविषय:- विद्यार्थिनीस मोफत डायलिसीस उपचार सुविधा उपलब्ध होणेबाबत.\nवरील विषयान्वये आपणास विनंती करण्यात येते कि, आपल्या मार्फत पिडीत, गरीब दुर्बल घटकातील व्यक्तींना आर्थिक अथवा सुविधा स्वरुपात मदत केली जाते हे समजले. त्यानुषंगाने (मी प्रल्हाद हंकारे समावेशित शिक्षण तज्ञ मनपा शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी आहे समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यासाठी मी काम करतो.\nहिनाबानो रईस शेख ही मुलगी आमच्या मन��ा शाळेत इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेत आहे सदर विद्यार्थिनीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असल्याने तिला महिन्यातून किमान 3 ते 4 वेळा डायलिसीस उपचार घ्यावे लागतात. पालकांची आर्थिक परीस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने सदर उपचार खर्च पेलवणे शक्य नाही , तरी सदर विद्यार्थिनीस मोफत उपचार व औषध सुविधा मिळवून देणेबाबत सहकार्य करावे ही नम्र विनंती. सकारात्मक अपेक्षेसह…………………\nआपण विद्यार्थिनीची सर्व माहिती मागितल्यास त्वरित उपलब्ध करून देईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/sunil-narine-horoscope-2018.asp", "date_download": "2021-01-17T22:04:30Z", "digest": "sha1:CXUS57XOLDIFH6BSA2MEGIP2V3HPU5CZ", "length": 16800, "nlines": 134, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "सुनील नारिन 2021 जन्मपत्रिका | सुनील नारिन 2021 जन्मपत्रिका Sports, Cricket Ipl", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » सुनील नारिन जन्मपत्रिका\nसुनील नारिन 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 64 W 50\nज्योतिष अक्षांश: 14 S 54\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nसुनील नारिन प्रेम जन्मपत्रिका\nसुनील नारिन व्यवसाय जन्मपत्रिका\nसुनील नारिन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nसुनील नारिन 2021 जन्मपत्रिका\nसुनील नारिन ज्योतिष अहवाल\nसुनील नारिन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nतुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानाच्या बाबतीत चढ-उतार संभवतात. आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजूंची नीट काळजी घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या आऱोग्याकडेही लक्ष द्या कारण त्या बाबातीत आजारपण संभवते.\nवरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल. कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. तुमच्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कष्टाचे चीज होण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही तुम्हाला अनेक संधी मिळतील. सामाजिक वर्तुळात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुम्ही नवीन घराचे बांधकाम कराल आणि सगळ्या प्रकारचा आनंद लुटाल.\nतुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर प्रकाश पडेल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच���या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक साधाल. संवादातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल. हीच लय कायम ठेवा आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. दूरचा प्रवास फलदायी असेल. या कालावधीत तुम्ही उच्चभ्रू जीवन जगाल.\nतुम्ही या काळात जोशपूर्ण असाल. तुम्ही काहीसे धाडसी आणि आक्रमक असाल. मानसिक तोल ढळण्याची शक्यता आणि तरतमभाव ठेवणे कठीण जाईल. तुमची लोकप्रियता कमी होईल आणि भांडणामुळे अडचणीत येण्याची शक्यता. प्रेमासाठी हा कालावधी प्रतिकूल आहे. जोडीदार आणि पाल्यांचे आरोग्य सांभाळा. या काळात अपत्यप्राप्ती होण्याची शक्यता आणि वरिष्ठांकडून लाभ संभवतो.\nहा तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्याचा कालावधी आहे. या काळात तुम्ही तुमची इच्छापूर्ती आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकता. प्रेम आणि रोमान्ससाठी हा अनुकूल काळ आहे. या काळात तुमच्या नवीन ओळखी होतील आणि त्या तुमच्यासाठी लाभदायी आणि उपयुक्त असतील. समजाकडून तुमचा आदर आणि सन्मान केला जाईल आणि विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय व्हाल. दूरचा प्रवास संभवतो.\nहा तुमच्यासाठी अत्यंत समृद्धीचा काळ आहे. त्यामुळे याचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ताणापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या आक्रमकतेमुळे आणि विरोधकांना नेस्तनाभूत करण्याच्या मनस्थितीमुळे विरोधक तुम्हाला सतावणार नाहीत. तुम्ही धाडसाने सर्व कामे पूर्ण कराल आणि व्यावसायिक स्तरावरही तुमची प्रगती होईल.\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे काम करावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-सहान मुद्यांवरून वाद होतील. मोठ् निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.\nतुम्ही तुमच्या�� असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.\nनवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी हा चांगला कालावधी नाही. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. घरी अपत्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. नवीन नातेसंबंध फारसे वृद्धिंगत होणार नाहीत, उलट त्यामुळे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारा आणि थंडीशी संबंधित आजार होतील. या काळाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल.\nआरोग्याच्या तक्रारी वाढतील. आरामदायी वस्तुंवर आणि शानशौकीच्या वस्तुंवर खर्च करण्याच्या तुमच्या सवयीमुळे पैसा राखणे कठीण असेल. सट्टेबाजारातील व्यवहारांसाठी हा चांगला काळ नाही. लहानसहान गोष्टींवरून भांडणे, गैरसमज, वाद यामुळे कौटुंबिक शांतता आणि प्रसन्नता ढासळेल. तुमचा द्वेष करणाऱ्या व्यक्ती समस्या तयार करतील, तुमच्यावर कोणताही आधार नसतानाही आरोप होतील आणि तुमच्या कुटुंबाला दु:खी करतील, त्यांच्यापासून सावध राहा. तुम्हाला महिलांकडून त्रास होईल, त्यामुळे सावधानता बाळगा.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pdflookup.com/%E0%A4%B6-%E0%A4%95-%E0%A4%B7", "date_download": "2021-01-17T21:36:30Z", "digest": "sha1:6QGXRKUQQJ45TWO3RYFZHJ33YNLCW4VE", "length": 13340, "nlines": 8, "source_domain": "pdflookup.com", "title": " शिक्षा .pdf - Free Download!", "raw_content": "\nशिक्षा बिभाग, शिक्षा , शिक्षा विभाग के लिए आयकर आगणन फार्म 2018-19, शिवलाल परीक्षा अध्ययन 2019, शिक्षक आयकर प्ररूप, पंचवार्षिक योजना, वािषर्क प्रितवेदन एवं लेखा, शिवलाल बुक्स फ्री डाउनलोड, शिकायत निवारण िीनत, निरीक्षण जाँच-सूची: गृह सुधार ठेकेदार और विक्रे, सरल प्रशासनिक शब्दावली, निष्कर्ष, किरकोळ व्यापाऱ्याची मुलाखत, तलाक प्रक्रिया, शिकायत शनवारण नीशत कंपनी की रूपरेखा एग्रीकल्चर, भाजी विक्रेत्याची मुलाखत, नमूना संिक्ष त फामर् िलिखत सहमित द तावेज़ उन यि, घाहिक व्यापर्याची मुलखत, किरकोळ व्यापाराची मुलाखत, शिवलाल बुक फ्री डाउनलोड, शिवलाल बुक फ्री डाउनलोड Pdf, तलाक प्रक्रिया भारत, शिकायत निवारण नीति, विविध प्रकारच्या कजरोख्यांचे कर्जरोखे प्रमाणपत्र नमूने सादर करा, उपरा लक्ष्मण माने, िद ली िवकास प्रािधकरण की बैठक के िलए कायर्सूची म, तलाक की प्रक्रिया क्या है, तलाक की प्रक्रिया, विद्यार्थी सहकारी भांडाराची माहिती, विद्यार्थी सहकार भांडाराची उद्दिष्टे, किरकोळ व्यापारी, मी हिजडा मी लक्ष्मी, डॉक्टर किंवा कोणत्याही व्यावसायीका बरोबर काम करणाऱ्या चिटणीसाचि मुलाखत, खाजगी क्षेत्र व सार्वजनिक क्षेत्र यामध्ये कार्यरत असलेल्या उद्योग समूहाच्या कार्यपद्धतीचा अहवाल, दुकान व्यक्तिगत व्यापारी मुलाखत, शासकीय कैलेण्डर 2018 दर सूची, किरकोळ व्यापारी प्रस्तावना, किरकोळ व्यापार मराठी इंफॉर्मशन, किरकोळ व्यापारी मुलाखत अहवाल, किरकोळ व्यापारी महत्व, किरकोळ व्यापारी माहिती मराठी, Tsa-संचालन निर्देशिका २०७२, राष्ट्रिय युवा परिषद ऐन, २०७२, राष्ट्रिय युवा पररषद्को चिनारी र यसका गततववचिह, आर्थिक वर्ष २०७३/७४ को मन्त्रालयगत प्रगति विवरण, आर्थिक बर्ष २०७३/७४ को मन्त्रालयगत प्रगति विवरण, (संचालन कार्यविधि) नियमावली, २०७१, किमतपत्रकांची माहिती, विश्वास नांगरे पाटील, उधोजक शिवाजी महाराज, काममा सुरक्षा र स्वास्थ्य - यो कानून हो, कानूनी धारा लिस्ट, कानूनी धारा लिस्ट पीडीऍफ़, कानूनी धारा लिस्ट Pdf, भाग विमेकरीच्या मुलाखतीचा अहवाल Pdf, भाग विमेकरीच्या मुलाखतीचा अहवाल प्रस्तावना, आफ्नो अधिकार थाहापाई राख्नुहनोस्, भाग विमेकरीच्या मुलाखतीचा अहवाल प्रकल्प, स्थानिक सहकारी संस्थेचा दिलेल्या भेटीचा अहवाल, स्थानिक सहकारी संस्थेचा अहवाल, न्याय परिषद् नियमावली , २०७४, संक्षिप्त गुरुचरित्र दत्त अवधूत, अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, पब्लिक एडमिनिस्ट्रेशन नोट्स इन हिंदी, उदिष्टे मराठीत, 21 व्या शतकातील व्यवसाय मरा���ीमध्ये, व्यक्तिगत व्यापारी किरकोळ दुकानदार, व्यक्तिगत व्यापारी, व्यक्तिगत व्यापाराची मुलाखत माहिती, व्यत्किगत व्यापाराची मुलाखत, व्यक्तिगत व्यापारी मुलाखत, व्यक्तिगत व्यापाराची मुलाखत, व्यत्किगत व्यापारी मुलाखत, व्यक्तिगत व्यापारी मुलाखत सादरीकरण, व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची, व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प प्रस्तावना, व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रस्तावना, व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प Pdf, व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रकल्प, व्यक्तिगत व्यापारी मुलाखत गरज व महत्व, व्यक्तिगत व्यापारी मुलाखत प्रश्न, व्यक्तिगत व्यापारी मुलाखत उदिष्टे, व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची मराठीत, व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ शुची, व्यक्तिगत व्यापाऱ्याची मुलाखत, व्यक्तिगत व्यापारी मुलाखत संदर्भ सूची मराठी, शर्म कानून-ii Emboss फाइनल, क्या तलाक की प्रक्रिया है, क्या तलाक की प्रक्रिया, व्यावसायिकांची मुलाखत खाजगी चिटणिसाची मुलाखत मराठी, व्यवस्थापिका संसद दर्पण २०७३ बर्ष १ अंक ४, मध्यप्रदेश भ्रष्टाचार विरोधी कानून विषय- सूची म, ग्रामीण विकास में प्रिंट मीडिया की भूमिका, वाहतूक सेवा निर्माण होत निर्माण होनारे रोजगार, महिला बचतगताविषयी माहिती, महिला बचतगताविषयी माहिती प्रस्तावना, वाहतुकीवर निर्मान होनारे रोजगार, समाजकार्यकर्ता मुलाखत, Covid-19 अनुग्रह राशि, तलाक फ़ाइल प्रक्रिया,\nशिक्षा बिभाग, शिक्षा , शिक्षा विभाग के लिए आयकर आगणन फार्म 2018-19, शिवलाल परीक्षा अध्ययन 2019, शिक्षक आयकर प्ररूप, पंचवार्षिक योजना, वािषर्क प्रितवेदन एवं लेखा, शिवलाल बुक्स फ्री डाउनलोड, शिकायत निवारण िीनत, निरीक्षण जाँच-सूची: गृह सुधार ठेकेदार और विक्रे, सरल प्रशासनिक शब्दावली, निष्कर्ष, किरकोळ व्यापाऱ्याची मुलाखत, तलाक प्रक्रिया, शिकायत शनवारण नीशत कंपनी की रूपरेखा एग्रीकल्चर, भाजी विक्रेत्याची मुलाखत, नमूना संिक्ष त फामर् िलिखत सहमित द तावेज़ उन यि, घाहिक व्यापर्याची मुलखत, किरकोळ व्यापाराची मुलाखत, शिवलाल बुक फ्री डाउनलोड, शिवलाल बुक फ्री डाउनलोड Pdf, तलाक प्रक्रिया भारत, शिकायत निवारण नीति, विविध प्रकारच्या कजरोख्यांचे कर्जरोखे प्रमाणपत्र नमूने सादर करा, उपरा लक्ष्मण माने, िद ली िवकास प्रािधकरण की बैठक के िलए कायर्सूची म, तलाक की प्रक्रिय��� क्या है, तलाक की प्रक्रिया, विद्यार्थी सहकारी भांडाराची माहिती, विद्यार्थी सहकार भांडाराची उद्दिष्टे, किरकोळ व्यापारी, मी हिजडा मी लक्ष्मी, डॉक्टर किंवा कोणत्याही व्यावसायीका बरोबर काम करणाऱ्या चिटणीसाचि मुलाखत, खाजगी क्षेत्र व सार्वजनिक क्षेत्र यामध्ये कार्यरत असलेल्या उद्योग समूहाच्या कार्यपद्धतीचा अहवाल, दुकान व्यक्तिगत व्यापारी मुलाखत, शासकीय कैलेण्डर 2018 दर सूची, किरकोळ व्यापारी प्रस्तावना, किरकोळ व्यापार मराठी इंफॉर्मशन, किरकोळ व्यापारी मुलाखत अहवाल, किरकोळ व्यापारी महत्व, किरकोळ व्यापारी माहिती मराठी, Tsa-संचालन निर्देशिका २०७२, राष्ट्रिय युवा परिषद ऐन, २०७२, राष्ट्रिय युवा पररषद्को चिनारी र यसका गततववचिह, आर्थिक वर्ष २०७३/७४ को मन्त्रालयगत प्रगति विवरण, आर्थिक बर्ष २०७३/७४ को मन्त्रालयगत प्रगति विवरण, (संचालन कार्यविधि) नियमावली, २०७१, किमतपत्रकांची माहिती, विश्वास नांगरे पाटील, उधोजक शिवाजी महाराज,", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9", "date_download": "2021-01-17T21:53:29Z", "digest": "sha1:FV4HGITA6EOVZRD23RD3YPTS5VZLV45F", "length": 7060, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अर्पिता सिंह - विकिपीडिया", "raw_content": "\nपद्मभूषण पुरस्कार (इ.स. २०११)\nअर्पिता सिंह (पूर्वाश्रमीच्या अर्पिता दत्त; इ.स. १९३७:बारानगर, पश्चिम बंगाल - ) या भारतीय चित्रकार आहेत.\n१९८८-८९ - कालिदास सन्मान पुरस्कार\n२०१४ - ललित कला अकादमी फेलोशिप[१]\nताकिद: डिफॉल्ट सॉर्ट की \"सिंह, अर्पिता\" ओवर्राइड्स अर्लीयर डिफॉल्ट सॉर्ट की \"Singh, Arpita\".\nइ.स. १९३७ मधील जन्म\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०२० रोजी १२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loktantrakiawaaz.co.in/2020/09/233-10242-152-143-corona.html", "date_download": "2021-01-17T21:22:16Z", "digest": "sha1:EUBTMRSXTW6BMSKX3X4IIEPW6FJKM7WN", "length": 5871, "nlines": 84, "source_domain": "www.loktantrakiawaaz.co.in", "title": "आज बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यात 233 नवीन कोरोना बाधितांची भर ,एकूण कोरोना बाधित 10242, एकूण मृत्यु 152 (जिल्ह्यातील 143) corona", "raw_content": "\nHomeचंद्रपुरआज बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यात 233 नवीन कोरोना बाधितांची भर ,एकूण कोरोना बाधित 10242, एकूण मृत्यु 152 (जिल्ह्यातील 143) corona\nआज बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यात 233 नवीन कोरोना बाधितांची भर ,एकूण कोरोना बाधित 10242, एकूण मृत्यु 152 (जिल्ह्यातील 143) corona\nचंद्रपूर, 30 सेप्टेंबर (का प्र): चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 10242 झाली आहे. गेल्या 24 तासात 233 नवीन बाधित पुढे आले आहेत.\nचंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 6047 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.\nकोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nसध्या जिल्ह्यामध्ये 4043 बाधित उपचार घेत आहे.\nआतापर्यंत 6047 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील 143 सह एकूण 152 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.\nदरम्यान ही वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे , सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nसरकारी आफिस के घंटे और सैलरी , 1 अप्रैल से सबकुछ बदलने वाला है केन्द्र सरकार करने जा रही बड़े बदलाव #SarkariOffice #सरकारकर्मचारी #केन्द्रसरकार\nकोवीशील्ड वैक्सीन लगवाने से पहले आपको 7 सवालों के जवाब डॉक्टर को बताने होंगे , पढ़े पूरी खबर ... #Covisheild #Corona\nकेंद्रीय आयुष मंत्री श्रीपद नाइक की कार दुर्घटनाग्रस्त , पत्नी विजया नाइक का निधन #केन्द्रीयआयुषमंत्री #ShripadNaik\nनवी दिल्ली समाचार 1\nयह वेबसाईट साप्ताहिक लोक तंत्र की आवाज के प्रकाशक, संपादक, मालक जितेंद्र धरमचंद जोगड, चंद्रपूर द्वारा अधिकृत है प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही संपर्क क्रमांक - ९८२२२२०२७३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87?-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-01-17T23:00:17Z", "digest": "sha1:KPLYC4IPPTGMY6QSE5H627HUU7DTLMEI", "length": 3312, "nlines": 66, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n; सोलापुरात किंमत २०० पार\nEMI भरण्यासाठी ९ लाखांचे कांदे चोरले\nदिल्ली आग: 'ते' थकून झोपले न उठण्यासाठीच\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-09-january-2021/", "date_download": "2021-01-17T22:41:11Z", "digest": "sha1:5QQHP4OJHOO24D7YU6LGV4YCABLP62L7", "length": 12787, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 09 January 2021 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 321 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (Indian Navy) भारतीय नौदल भरती 2021 (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 368 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO कोल्हापूर] भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र (SBI) भारतीय स्टेट बँकेत 452 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (IAF Airmen) भारतीय हवाई दल एयरमन भरती 2021 महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती परीक्षा प्रवेशपत्र (ICG) भारतीय तटरक्षक दलात 358 जागांसाठी भरती [Updated] (UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 400 जागांसाठी भरती (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 [6506 जागा] (Pune Metro Rail) पुणे मेट्रो रेल्वेत 139 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nजपान सरकारने 30 अब्ज जपानी येनचे अधिकृत विकास सहाय्य कर्ज वचनबद्ध केले आहे जे गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना सामाजिक सहाय्य देण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी सुमारे दोन हजार एकशे 13 कोटी रुपयांचे कर्ज आहे.\nआपल्या देशाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद म्हणून प्रवासी भारतीय दिवस प्रत्येक जानेवारी 9 जानेवारी रोजी भारतात साजरा केला जातो.\nसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या तीन महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्ष म्हणून भारताला सांगितले गेले आहे.\nमाहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारचे डिजिटल कॅलेंडर आणि डायरी अ‍ॅप नवी दिल्लीत लाँच केले.\nजुलै 2020 मध्ये पेंटागॉनने हे स्थान तयार केल्यापासून भारतीय-अमेरिकन डॉ. राज अय्यर यांची अमेरिकन सैन्याच्या प्रथम मुख्य माहिती अधिकारी (CIO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nन्यायमूर्ती जितेंद्रकुमार माहेश्वरी यांनी सिक्कीम उच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.\nआरबीआयचे महाव्यवस्थापक आर. गिरीधरन यांनी “राइट अंडर अवर नोज” नावाच्या त्यांच्या पहिल्या कादंबरीचा उल्लेख केला आहे.\nशरच्चंद्र बोस यांची धाकटी मुलगी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भाची चित्रा घोष यांचे निधन झाले आहे. त्या 90 वर्षांच्या होत्या.\nगुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री माधवसिंह सोलंकी (94) यांचे निधन झाले आहे.\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी राज्यमंत्री के. रामचंद्रन यांचे निधन झाले आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (IAF Airmen) भारतीय हवाई दल एयरमन भरती 2021\nNext (SAI) भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती 2021\n» (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 [6506 जागा]\n» (ICG) भारतीय तटरक्षक दलात 358 जागांसाठी भरती\n» (Pune Metro Rail) पुणे मेट्रो रेल्वेत 139 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2020 प्रवेशपत्र\n» (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2021 प्रवेशपत्र\n» (SSC CHSL) संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10+2) CHSL परीक्षा 2019 Tier I निकाल\n» IBPS मार्फत ‘PO/MT’ भरती पूर्व परीक्षा निकाल (CRP- PO/MT-X)\n» (PNB) पंजाब नॅशनल बँक - 535 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» MPSC परीक्षा देणाऱ्यांसाठी मर्यादा \n» MPSC ची परीक्षा अखेर पुढे ढकलली नवीन तारीख लवकरच जाहीर होईल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://navprabha.com/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4/", "date_download": "2021-01-17T21:58:39Z", "digest": "sha1:UYZPQBNVO7LQJ3AJGKDL6A6S6BADDXUH", "length": 17501, "nlines": 114, "source_domain": "navprabha.com", "title": "तीन पायांची शर्यत | Navprabha", "raw_content": "\nबहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीला काल मैदान मोकळे केले. सर्वोच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठरावाची मुदत तीस तासांवर आणून संभाव्य घोडेबाजाराला लावलेला चाप आणि ज्यांच्या भरवशावर हा सारा खेळ भाजपने मांडला होता, त्या अजित पवारांची घरवापसी यामुळे सर्वस्वी नाईलाज आणि निरुपाय झाल्यानेच भाजपाने आपल्या औटघटकेच्या सरकारचा गाशा गुंडाळला हे उघड आहे. त्यामुळे या पदत्यागासंदर्भात उगाच नैतिकतेचा आव भाजपने आणू नये. अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतरही पक्षनेते चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘पडलो तरी नाक वर’ म्हणतात तसे ‘आमच्याकडे बहुमत असून ते उद्या सिद्ध करून दाखवू’ अशी गर्जना केली होती म्हणजेच आमदारांच्या फोडाफोडीचे प्रयत्न शेवटपर्यंत चाललेले होते, परंतु आकड्यांचा खेळ काही आता जमणेच शक्य नाही हे दिसताच अजित पवार मुकाट्याने उपमुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले आणि सारे मार्ग खुंटल्याने फडणविसांनी विधानसभेच्या पटलावर आणखी फजिती करून घेण्याऐवजी राजभवनात जाऊन राजीनामा देण्याचा संभावितपणाचा मार्ग स्वीकारला. बहुमत नसताना मागल्या दाराने सत्तास्थापनेचा भाजपचा प्रयत्न भले गोव्यात यशस्वी ठरला होता, परंतु अशा प्रयत्नाच्या पुनरावृत्तीला कर्नाटकनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकवार अशी सणसणीत चपराक बसली आहे. यातून तरी सदैव नैतिक आदर्शांची बात करणारा हा पक्ष काही धडा घेणार का हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर अत्यंत न्याय्य असा निवाडा काल सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि संभाव्य घोडेबाजाराला चाप लावत कालच्या संविधान दिनीच खर्‍या अर्थाने लोकशाहीची बूज राखली. न्यायपालिकेचे कार्यक्षेत्र आणि संसदीय स्वातंत्र्य यांच्या सीमारेषांसंबंधीचा वाद जुना असला, तरी ‘‘लोकशाहीची मूल्ये अबाधित राखण्याची गरज भासल्याने आणि नागरिकांचा सुशासनाचा हक्क अबाधित राखण्यासाठीच’’ या विषयामध्ये हस्तक्षेप करावा लागल्याचे मान��ीय सर्वोच्च न्यायालयाने कालच्या निवाड्यात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. बहुमत नसताना सत्तेचा हा तिरपागडा खेळ खेळण्याची आणि शेवटी थोबाड फोडून घेण्याची आवश्यकता मुळात भाजपला या सार्‍या प्रकरणात का भासली शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस यांचे सत्तास्थापनेसंबंधीचे गुर्‍हाळ संथगतीने चालले होते, ते तसेच चालू राहिल्याने, शिवसेनेने साथ सोडताच आवश्यक संख्याबळ नसल्याने सत्तास्थापना न करण्याच्या आपल्या निर्णयातून भाजपची प्रतिमा उजळून निघाली असती, परंतु रातोरात त्यांनी अजित पवारांना कनवटीला बांधून जो काही सर्जिकल स्ट्राइक केला, त्यामधून भाजप सत्तेसाठी वखवखलेला आहे आणि गोवा, कर्नाटक, मणिपूर आदी राज्यांतील कपटी नीतीच येथेही वापरू पाहतो आहे असे चित्र निर्माण झाले आणि विरोधकांनाही सारे मतभेद बाजूला सारून एकत्र येण्याची गरज भासली. आता झाल्या प्रकाराचे सर्व खापर अजित पवारांवर फोडले जात असले, तरी अजित पवार स्वतःहून भाजपकडे आले होते की भाजपने ते यावेत यासाठी प्रयत्न केले याचे उत्तर सगळे सत्य सांगून जाईल. महाराष्ट्रात जे काही घडले त्यातून भाजपच्या भाळी आणखी एका कलंकाचा टिळा लागला आहे, ज्याची आता इतिहास नोंद ठेवील. महाराष्ट्रामध्ये एकूणच जी काही सत्तेची लालसा सर्वच घटकांकडून दिसून आली ती अत्यंत लाजिरवाणी आहे. शेतकर्‍यांच्या पिकांची अवकाळी पावसाने वाताहत झाल्याने ते हवालदिल झालेले असताना विविध राजकीय पक्षांचे आमदार मात्र सत्तेची दिवास्वप्ने पाहात फुकटचा पंचतारांकित पाहुणचार झोडण्यात दंग होते. आता हाती येणारी सत्ताही चैनबाजीसाठी नाही तर जनसेवेसाठी आहे हे या मंडळींना सांगण्याची आवश्यकता आहे. आता तथाकथित ‘महाविकासआघाडी’चा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु तीन पक्षांची ही तीन पायांची शर्यत आहे आणि ती महाराष्ट्रावर राजकीय अस्थैर्याची टांगती तलवार ठेवूनच खेळली जाणार आहे हेही विसरून चालणार नाही. सत्तेसाठी शिवसेना पुढील पाच वर्षे आपले हिंदुत्व गुंडाळून ठेवणार आहे. सत्तेसाठी उद्धव ठाकरे सोनिया गांधींची आरती करतील, सोनिया पवारांचे गोडवे गातील, पवार उद्धवांच्या हिंदुत्वाला अनुसरतील. एकूण मौजच आहे म्हणायची शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस यांचे सत्तास्थापनेसंबंधीचे गुर्‍हाळ संथगतीने चालले होते, ते तसेच चालू राहिल्याने, शिवसेनेने साथ सोडताच आवश्यक संख्याबळ नसल्याने सत्तास्थापना न करण्याच्या आपल्या निर्णयातून भाजपची प्रतिमा उजळून निघाली असती, परंतु रातोरात त्यांनी अजित पवारांना कनवटीला बांधून जो काही सर्जिकल स्ट्राइक केला, त्यामधून भाजप सत्तेसाठी वखवखलेला आहे आणि गोवा, कर्नाटक, मणिपूर आदी राज्यांतील कपटी नीतीच येथेही वापरू पाहतो आहे असे चित्र निर्माण झाले आणि विरोधकांनाही सारे मतभेद बाजूला सारून एकत्र येण्याची गरज भासली. आता झाल्या प्रकाराचे सर्व खापर अजित पवारांवर फोडले जात असले, तरी अजित पवार स्वतःहून भाजपकडे आले होते की भाजपने ते यावेत यासाठी प्रयत्न केले याचे उत्तर सगळे सत्य सांगून जाईल. महाराष्ट्रात जे काही घडले त्यातून भाजपच्या भाळी आणखी एका कलंकाचा टिळा लागला आहे, ज्याची आता इतिहास नोंद ठेवील. महाराष्ट्रामध्ये एकूणच जी काही सत्तेची लालसा सर्वच घटकांकडून दिसून आली ती अत्यंत लाजिरवाणी आहे. शेतकर्‍यांच्या पिकांची अवकाळी पावसाने वाताहत झाल्याने ते हवालदिल झालेले असताना विविध राजकीय पक्षांचे आमदार मात्र सत्तेची दिवास्वप्ने पाहात फुकटचा पंचतारांकित पाहुणचार झोडण्यात दंग होते. आता हाती येणारी सत्ताही चैनबाजीसाठी नाही तर जनसेवेसाठी आहे हे या मंडळींना सांगण्याची आवश्यकता आहे. आता तथाकथित ‘महाविकासआघाडी’चा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु तीन पक्षांची ही तीन पायांची शर्यत आहे आणि ती महाराष्ट्रावर राजकीय अस्थैर्याची टांगती तलवार ठेवूनच खेळली जाणार आहे हेही विसरून चालणार नाही. सत्तेसाठी शिवसेना पुढील पाच वर्षे आपले हिंदुत्व गुंडाळून ठेवणार आहे. सत्तेसाठी उद्धव ठाकरे सोनिया गांधींची आरती करतील, सोनिया पवारांचे गोडवे गातील, पवार उद्धवांच्या हिंदुत्वाला अनुसरतील. एकूण मौजच आहे म्हणायची ज्या मुद्द्यावरून गेला महिनाभर घोळ घातला गेला, तो या तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम अजूनही तयार नाही, तिन्ही पक्षांमध्ये विवादित मुद्द्यांवर सहमती नाही. अशा परिस्थितीत सदैव असंतुष्ट आत्म्यासारखी वावरणारी शिवसेना, आतून दुभंगलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि नेतृत्वहीन व दिशाहीन कॉंग्रेस हे मिळून खरोखर एक स्थिर आणि कार्यक्षम सरकार देऊ शकणार आहेत का, याविषयी एक फार मोठे प्रश���नचिन्ह मागे उरतेच\nअखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...\n>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nआजपासून देशात कोरोना लसीकरण\n>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...\nपंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस\nअंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...\nअखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...\nजगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम उद्यापासून भारतामध्ये हाती घेतली जाणार आहे. स्वतः पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये सुरू होणार्‍या या मोहिमेंतर्गत देशात एकाचवेळी तीन हजार...\nबुडाला आग लागली की नेते ताळ्यावर येतात. सत्तरीचे कैवारी विश्वजित राणे यांच्या बाबतीत सध्या हेच झाले आहे. मेळावली आयटीआय प्रकरणात अवघी सत्तरी...\nखरोखर हे घोर कलियुग आहे. अन्यथा श्रीपाद नाईक यांच्यासारख्या सज्जन आणि विनयशील लोकनेत्यावर अशा प्रकारचा दैवाचा घाला कसा पडला असता\nगेल्या एका महिन्याहून अधिक काळ दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आणि एव्हाना पंजाब, हरियाणात पसरलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात काल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची जोरदार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sajagtimes.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-17T22:20:54Z", "digest": "sha1:ZURGJDZQZTHKLYIIN5N6SS7ADKKTTHOP", "length": 15826, "nlines": 157, "source_domain": "sajagtimes.com", "title": "रात्रीत मी सर्जिकल स्ट्राईक के���ा सकाळपर्यत ह्या कानाचं त्या कानाला होऊ दिलं नाही; त्यामुळे मी बोलतो कमी करून जास्त दाखवतो – अजितदादा पवार (श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा, तुळापूर) | Sajag Times", "raw_content": "मुंबई | पुणे | नाशिक | महाराष्ट्र | भारत | विश्व | क्रीडा | सिनेमा | वर-वधू | टेक | शेती\nरात्रीत मी सर्जिकल स्ट्राईक केला सकाळपर्यत ह्या कानाचं त्या कानाला होऊ दिलं नाही; त्यामुळे मी बोलतो कमी करून जास्त दाखवतो – अजितदादा पवार (श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा, तुळापूर)\nरात्रीत मी सर्जिकल स्ट्राईक केला सकाळपर्यत ह्या कानाचं त्या कानाला होऊ दिलं नाही; त्यामुळे मी बोलतो कमी करून जास्त दाखवतो – अजितदादा पवार (श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा, तुळापूर)\nरात्रीत मी सर्जिकल स्ट्राईक केला सकाळपर्यत ह्या कानाचं त्या कानाला होऊ दिलं नाही; त्यामुळे मी बोलतो कमी करून जास्त दाखवतो – अजितदादा पवार (श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा, तुळापूर)\nरात्रीत मी सर्जिकल स्ट्राईक केला सकाळपर्यत ह्या कानाचं त्या कानाला होऊ दिलं नाही; त्यामुळे मी बोलतो कमी करून जास्त दाखवतो – अजितदादा पवार\nजुन्नर तालुक्यात सध्या चर्चा या फोटो ची\nजुन्नर – जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध नेत्यांमध्ये असलेलं सख्य हे पूर्ण तालुक्याला माहित आहे. त्यात कायम चर्चेत राहिलेलं... read more\nआईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा – निवृत्ती महाराज देशमुख\nबाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम) राजगुरूनगर |आईवडिलांच्या गालावरचे हसू हे मुलांसाठीची सर्वात मोठी श्रीमंती असून आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा... read more\n‘मी टू’ प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासून बघावी: आदित्य ठाकरे\n‘मी टू’ प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासली पाहिजे, असे मत शिवसेनेचे नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त... read more\nडॉ. कोल्हे यांची हेल्पलाईनच्या माध्यमातून विविध नागरिकांना मदत\nडॉ. कोल्हे यांची हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांना मदत – विषाणू प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्याचा प्रशासनाला सल्ला सजग वेब टिम,भोसरी भोसरी | ‘कोरोना’च्या पार्श्र्वभूमीवर... read more\nरास्ता रोको प्रकरणी अतुल बेनके यांना अटक होणार\nघोडे पाटील यांच्या अनुपस्थितीत अजय गोरड पाहणार काम – रास्ता रोको प्रकरणी अतुल बेनके यांना अटक होणार – रास्ता रोको प्रकरणी अतुल बेनके यांना अ���क होणार नारायणगाव | वारूळवाडी आणि गुंजाळवाडी... read more\nभाजप, प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे, ‘जायका’ प्रकल्पात दिरंगाई – खा. वंदना चव्हाण\n“भाजप, प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे, ‘जायका’ प्रकल्पात दिरंगाई” – खासदार वंदना चव्हाण सजग वेब टीम, पुणे पुणे | केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने... read more\nजुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचाराची धुळवड\nजुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचाराची धुळवड – अमोल कोल्हेंचा जुन्नर तालुका प्रचार दौऱ्याला जुन्नरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद सजग वेब टीम, जुन्नर नारायणगाव –... read more\nदिनेश दुबे यांचं जाणं धक्कादायक आणि मनाला वेदना देणारं – आ.अतुल बेनके\nदिनेश दुबे यांचं जाणं धक्कादायक आणि मनाला वेदना देणारं – आ.अतुल बेनके जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे यांचे निधन सजग... read more\nपर्यटकांना नाणेघाट व किल्ले जीवधन वर्षा पर्यटनासाठी पुर्णपणे बंद\nपर्यटकांना नाणेघाट व किल्ले जीवधन वर्षा पर्यटनासाठी पुर्णपणे बंद सजग वेब टीम, जुन्नर जुन्नर | जुन्नर तालुक्यातील घाटघर ग्रामपंचायत व संयुक्त... read more\nअधिपरिचारिका पत्नीचे पतीने औक्षण करून केले स्वागत\nअधिपरिचारिका पत्नीचे पतीने औक्षण करून केले स्वागत सजग वेब टिम, जुन्नर नारायणगाव (ता ११) | सध्या कोरोना विषाणूमुळे एकीकडे जगभर पसरलेला... read more\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, महाराष्ट्र, मुंबई / No Comments on सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nNovember 11, 2020 / latest, Politics, Talk of the town, कृषी, जुन्नर, पुणे / No Comments on जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nNovember 2, 2020 / Atul Benke, International, Junnar, latest, NCP, Politics, Talk of the town, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, सजग पर्यटन / No Comments on देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके\nफळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nOctober 25, 2020 / latest, Politics, Talk of the town, आंबेगाव, कृषी, खेड, जुन्नर, पुणे, भोसरी, महाराष्ट्र, शिरूर / No Comments on फळभाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सहकारी तत्वावर चालना देण्याची गरज – खा. अमोल कोल्हे\nलोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख\nजि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय\nराज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब November 11, 2020\nसत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील November 11, 2020\nजुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके November 11, 2020\nदेशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके November 2, 2020\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास\nसंभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास सजग अतिथी संपादकीय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2021-01-17T21:50:47Z", "digest": "sha1:K4QVNHDFVEMXHFNFVIJTRWV5JSVP4FMS", "length": 9728, "nlines": 139, "source_domain": "www.batmidar.in", "title": "कोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार ? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा कोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nपुरस्कार म्हणजे एखादया व्यक्तीनं आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची पोचपावती असते.पुरस्कारांचे स्वरूप असे असले पाहिजे की,तो देणारांनाही आनंद झाला पाहिजे आणि घेणारांनाही त्याचं अप्रूप वा���लं पाहिजे.हल्ली असं होताना दिसत नाही.पुरस्कार देणार्‍यांकडं आणि तो घेणार्‍यांकडंही संशयानं पाहिलं जातं अशी स्थिती आहे.याला काही सन्माननिय व्यक्ती आणि संस्था नक्कीच अपवाद आहेत मात्र पुरस्कारांचा बाजार मांडला गेलाय हे नक्की.\nहे पुरस्कार पारायण आठवण्याचं कारण रायगड जिल्हा परिषदेचे घाऊन रायगड भूषण पुरस्कार.रायगड जिल्हा परिषदेने जेव्हा रायगड भूषण पुरस्कार द्यायला सुरूवात केली तेव्हा जिल्हयातील पाच व्यक्तींना हा पुरस्कार दिला जायचा.त्याला प्रतिष्ठाही होती आणि घेणाऱयांनाही त्याचं अप्रुप होतं.मात्र या पुरस्काराचीं संख्या दरवर्षी वाढत गेली आणि त्याचं महत्वही संपून गेलं.रायगड भूषण पुरस्कार हा टंगलीचा,हेटाळणीचा विषय झाला.कारण हे पुरस्कार घाऊक स्वरूपात दिले जाऊ लागले.विशेषतः निवडणुकांच्या तोंडावर हे पुरस्कार दिले जाऊ लागले आणि त्यात कर्तृत्वापेक्षा खूष करण्याचा भाव महत्वाचा होऊ लागला.वरती जे झायाचित्र दिले आहे ते खूष पुरस्काराचे आहे.पुरस्कार स्वीकारण्यासाठी रांगच रांग लागलेली दिसते आहे.किती पुरस्कार दिले असतील रायगड जिल्हा परिषदेने.. लोकसभा निवडणुकांच्या अगोदर 150 आणि आता विधानसभा निवडणुकांच्या अगोदर 186 लोकांना हे पुरस्कार दिले गेले आहेत.म्हणजे या वर्षात एकून 336 रायगड वासियांना हे पुरस्कार दिले गेले आहेत..आणखी एखादी निवडणूक असती तर आणखी दोनशे लोकांना हे पुरस्कार दिले गेले असते.रायगड भूषण पुरस्कार जिल्हा परिषदेचा आहे.मात्र सत्ताधार्‍यांनी हे पुरस्कार निवडणुकांशी जोडले आहेत.ज्यांना पुरस्कार दिला ते आपले मिद्दे झाले आहेत अशी समजूत सत्ताधारी करून घेत असावेत.रायगडवासियांनीच आात या पुरस्कारांवर बहिष्कार टाकला पाहिजे.\nछायाचित्र सौजन्य ः रायगड टाइम्स अलिबाग\nPrevious articleसत्य बातमी दिल्याने 6 पत्रकारांवर गुन्हे दाखल\nNext articleपुण्यातील आपत्तीचे गुन्हेगार कोण \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nहां, मै अलिबाग से ही आया हू…\nकाय चाललंय “हे” कोकणात\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-27-june-2016-for-mpsc-exams/", "date_download": "2021-01-17T22:50:03Z", "digest": "sha1:IWHQ3VMQKVX6JFB6KRZLWM3HBPPLYKIT", "length": 14492, "nlines": 230, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 27 June 2016 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (27 जून 2016)\nभारतासाठी अमेरिकेचे 99 टक्के तंत्रज्ञान :\nअमेरिकेशी संरक्षण सहकार्य करार केलेल्या देशांपैकी केवळ भारतालाच लवकरच अमेरिकेच्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानापैकी 99 टक्के तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे.\nअमेरिकेने भारताला “महत्त्वाचा संरक्षण सहकारी” म्हणून जाहीर केल्यामुळे भारताला हा फायदा होणार असल्याचे अमेरिकी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.\n“भारताला हा दर्जा दिला गेला असल्याने आमच्या इतर सहकाऱ्यांना न मिळू शकणारी माहिती भारताला मिळणार आहे, अमेरिकेने असा दर्जा दिलेला भारत हा एकमेव देश आहे,’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.\nकाही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची अमेरिकेत भेट घेतली होती.\nतसेच त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ओबामा यांनी भारताला हा दर्जा देत असल्याचे जाहीर केले होते.\nचालू घडामोडी (25 जून 2016)\nआशा कुमारी यांची कॉंग्रेस प्रभारीपदी निवड :\nकॉंग्रेसच्या सरचिटणीस आशा कुमारी यांची पंजाब कॉंग्रेस कमिटीच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nपंजाब दंगल प्रकरणावरून तत्कालीन प्रमुख कमल नाथ यांना भारतीय जनता पक्ष, तसेच आम आदमी पक्षाने लक्ष्य केल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.\nतसेच त्यानंतर आशा कुमारी यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.\nकुमारी या हिमाचल प्रदेशमधील डलहैसी मतदारसंघातून आमदार आहेत.\nकॉंग्रेस पक्षासाठी त्यांनी आत्तापर्यंत उल्लेखनीय योगदान दिले आहे.\nरियो ऑलिम्पिकसाठी भारताचे 100 खेळाडू पात्र :\nऑलिम्पिकच्या इतिहासात भारताचे प्रथमच शंभरपेक्षा जास्त खेळाडू पात्र ठरले आहेत.\nरियोला जाणाऱ्या विविध खेळांच्या पथकांची संख्या 103 झाल्यामुळे आतापर्यंत खेळाडू पात्रतेची सेंच्युरी साजरी केली आहे.\nतसेच आतापर्यंत हा सर्वांत मोठा संघ असणार आहे.\n(दि.26) अ‍ॅथलेटिक्स प्रकारात तीन, तर आर्चरीमध्ये एका खेळाडू रियोचे तिकीट मिळविल्यानंतर भारताची संख्या 103 वर गेली आहे.\nतसेच यापूर्वी 2012 लंडन ऑलिम्पिसाठी 13 क्रीडा प्रकारात 83, 2008 मध्ये बीजिंगसाठी 12 क्रीडा प्रकारासाठी 57, 2004 मध्ये अथेन्ससाठी 14 क्रीडा प्रकारात 73, 2000 मध्ये सिडनीसा��ी 8 क्रीडा प्रकारांत 65, 1996 मध्ये अटलांटामध्ये 13 क्रीडा प्रकारासाठी 49, तर 1992 मध्ये बार्सिलोना येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 53 खेळाडू पात्र झाले होते.\nशरद पवार यांना ‘शाहू’ पुरस्कार प्रदान :\nदेशापुढील आजच्या आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे राजर्षी शाहू महाराजांच्या अलौकिक विचारांमध्ये आहेत.\nतसेच त्यांनी देशातील परिवर्तनाच्या चळवळीला दृष्टी देण्याचे काम केले.\nअसा थोर राजा या नगरीमध्ये होऊन गेला हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी (दि.26) शाहू विचारांचा गौरव केला.\nराजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘शाहू’ पुरस्कार शरद पवार यांना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nअध्यक्षस्थानी कोल्हापूरचे पालकमंत्री व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील होते.\nतसेच मानाचा कोल्हापुरी फेटा, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.\nआयफा चित्रपट पुरस्कार 2016 :\nआयफा चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘बाजीराव मस्तानी’ तील भूमिकेसाठी रणवीरसिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि ‘पिकू’तील भूमिकेसाठी दीपिका पदुकोणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.\nस्पेनमधील माद्रिद शहरात झालेल्या या 17 व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची उपस्थिती होती.\nतसेच या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण व प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाने बाजी मारली.\n‘बाजीराव-मस्तानी‘साठी संजयलीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिर्ग्दशकाचा, तर सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.\nया सोहळ्यात ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाला एकूण नऊ पुरस्कार मिळाले.\nअमेरिका एच.आय.व्ही. चाचणी दिन.\n1864 : शिवराम महादेव परांजपे, ‘काळ’ या वृत्तपत्राचे संपादक व प्रखर राष्ट्रीय नेते यांचा जन्म.\n1967 : लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. (Automated teller machine) सुरू झाले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (28 जून 2016)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n2 जानेवारी 2021 चालू घडाम��डी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.empscguidance.com/2013/06/mpsc-mains-paper-3.html", "date_download": "2021-01-17T21:28:26Z", "digest": "sha1:ZHSADS54TG3RWAF6RWBSKG7U6UB5VKDY", "length": 32321, "nlines": 242, "source_domain": "www.empscguidance.com", "title": "eMPSC Guidance: MPSC MAINS PAPER 3: मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क", "raw_content": "\nग्रामीण दूरस्थ भागातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न ......\nनव्या पॅटर्न ची तयारी\nMPSC MAINS PAPER 3: मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क\nएम.पी.एस.सी. मुख्य परीक्षेत पेपर - ३ हा मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या संदर्भात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप बदलले. पूर्वीच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वैकल्पिक विषय व सामान्य अध्ययनाचे पेपर लिहावे लागायचे, त्यातही वैकल्पिक विषयांचे महत्त्व जास्तच होते. वैकल्पिक विषयात काही विषय जास्त मार्कस् देणारे तर काही विषय कमी मार्कस् देणारे होते. मात्र २०१२ मध्ये अभ्यासक्रमात झालेल्या बदलांनुसार वैकल्पिक विषय रद्द झाला.\nनवीन अभ्यासक्रमानुसार एकूण सहा पेपर आहेत- हे सहा पेपर सर्वाना अनिवार्य आहेत. यात मराठी व इंग्रजी या भाषा विषयांचे पेपर प्रत्येकी १०० गुणांसाठी असून ते वर्णनात्मक स्वरूपाचे असतील. सामान्य अध्ययनाचे चार पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. यांपकी सामान्य अध्ययन एक हा पेपर इतिहास व भूगोलाशी संबंधित असून प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ या स्वरूपाची दोन तास कालावधीसाठी १५० गुणांसाठी असते. या पेपरच्या अभ्यासक्रमाचा आवाका पदवीपर्यंतचा असतो.\nसामान्य अध्ययन पेपर दोन हा भारतीय संविधान व भारतीय राजकारण असा आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ असून दोन तासांच्या कालावधीत १५० मार्कासाठी पेपर असतो.\nपेपर तीन मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क १५० गुणांचा हा पेपर वस्तुनिष्ठ या स्वरूपाचा असतो.\nपेपर चार अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास असा आहे. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून एकूण १५० गुण असतील. वरील सर्व पेपर अनिवार्य आहेत, शिवाय सर्व पे���रमध्ये पास होणे आवश्यक आहे. खुल्या संवर्गातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी ४५ टक्के मिळवणे भाग असून उर्वरित आरक्षित संवर्गाला उत्तीर्ण होण्यासाठी ४० टक्केमिळवणे आवश्यक ठरते. मुलाखत १०० मार्कासाठी असते.\nसर्व पेपर सर्वाना अनिवार्य असल्याने उमेदवारांना एक महत्त्वाचा लाभ झाला. तो म्हणजे सर्वासाठी पेपर सारखेच असतील. प्रदीर्घ वाटत असला तरी त्यातील प्रत्येक घटकाचा अभ्यासक्रम सुस्पष्ट नमूद केला आहे, त्यात संदिग्धता नाही.\nआयोगाने बदललेल्या अभ्यासक्रमानुसार २०१२ मध्ये जी मुख्य परीक्षा घेतली, त्या परीक्षेचा जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा अनेक विद्यार्थी केवळ पेपर ३ मध्ये अनुत्तीर्ण झाल्याने मुलाखतीपासून वंचित राहिले, ही वस्तुस्थिती आहे. या विषयात विद्यार्थी का अनुत्तीर्ण झालेत, याचा विचार होणे आवश्यक आहे. हा विषय नवीन होता. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ही पहिलीच परीक्षा होती, म्हणून नेमक्या या घटकावर कशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी केवळ माहिती पाठांतरावर भर दिला. संकल्पना समजून, त्याचे आकलन करण्यात विद्यार्थी कमी पडले. त्याशिवाय या विषयासंदर्भात बाजारात दर्जेदार अभ्यास साहित्य उपलब्ध नव्हते.\n२०१३ च्या मुख्य परीक्षेसाठी या घटकाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात -\n१) सर्वप्रथम आयोगाने आपल्या संकेतस्थळावर दिलेला या विषयासंदर्भातील अभ्यासक्रम व्यवस्थित अभ्यासावा, म्हणजे या घटकाचा आवाका लक्षात येईल.\n२) २०१२ साली झालेल्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे व्यवस्थित विश्लेषण करावे, म्हणजे आयोगाला काय अपेक्षित आहे, प्रश्न नेमके कोणत्या घटकावर विचारले गेले आहेत याचे विश्लेषण करावे, म्हणजे २०१३ च्या परीक्षेसाठीची रणनीती तयार करणे सोपे जाईल.\n३) या विषयाची व्याप्ती मोठी आहे, या विषयासंदर्भात रोज नवनवीन घटना घडत असतात. विद्यार्थ्यांनी ३ या घटकाच्या संदर्भात वृत्तपत्रातून, इंटरनेटवरून माहिती घेऊन ती व्यवस्थित समजून घ्यावी.\n४) या पेपरसंदर्भातील अभ्यासक्रमातील घटक, व्याख्या, सांख्यिकी यांचे फक्त पाठांतर न करता हा विषय समजून घेण्यावर भर द्यावा.\n५) ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असल्याने जास्तीतजास्त प्रश्��ांचा सराव करण्यावर भर द्यावा.\nया पेपरसाठी जो अभ्यासक्रम नमूद केला आहे, तो दोन घटकांत विभागलेला आहे. पहिल्या घटकांत - मानव संसाधन आणि विकास यासंबंधी अभ्यासक्रम नमूद केला आहे तर दुसऱ्या घटकात मानवी हक्क यासंबंधी अभ्यासक्रम दिलेला आहे. मानव संसाधन आणि विकास या घटकावर पाच प्रकरणे नमूद केलेली आहेत, तर मानवी हक्क या घटकावर १३ प्रकरणे दिलेली आहेत, प्रत्येक प्रकरणाचे आपण विश्लेषण करणार आहोत.\nभारतातील मानव संसाधन आणि विकास याचा अभ्यास करताना प्रथम संसाधन म्हणजे काय, त्याचे वर्गीकरण उदा. नसर्गिक संसाधन व मानवी संसाधन, मानवी संसाधनाचे वर्गीकरण पुन्हा आपण संख्यात्मक व गुणात्मक असे करू शकतो. संख्यात्मक म्हणजे लोकसंख्येचा आकार उदा. २०११ मध्ये लोकसंख्या किती होती. भारताची लोकसंख्या व इतर देशांची लोकसंख्या यांची तुलना लोकसंख्या वाढीचा दर इ. व गुणात्मकमध्ये शिक्षण, शिक्षणाचा दर्जा, आरोग्य यांची सांगड घालावी. त्यानंतर मानवी संसाधनांच्या व्याख्या, मानवी संसाधन विकासाची व्याप्ती याचा अभ्यास करावा.\nभारतीय लोकसंख्येची सद्यस्थिती या उपघटकाचा अभ्यास करताना २०११ ची जनगणना त्यासंबंधीतील मुद्दे व्यवस्थित अभ्यासावेत. उदा. लोकसंख्येची घनता, जन्मदर, मृत्युदर, स्त्री-पुरुष, लिंग गुणोत्तर, ग्रामीण नागरी लोकसंख्या यांचे राज्यनिहाय वितरण, त्यांचा चढता व उतरता क्रम, शिवाय वरील घटकाला अनुसरून महाराष्ट्राची लोकसंख्या, महाराष्ट्रातील लोकसंख्येचे वितरण, घनता, जन्मदर, मृत्युदर, इ.चा अभ्यास करावा. हा उपघटक अभ्यासताना व्यवस्थित नोट्स तयार करून त्यांचे रोज वाचन करावे म्हणजे अगदी छोटा घटकदेखील जास्त श्रम न घेता लक्षात राहतो.\nराष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचा अभ्यास करताना राष्ट्रीय लोकसंख्या धोरण १९७६ व राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० याची उद्दिष्टे अभ्यासावीत. लोकसंख्या धोरणाशी संबंधित महत्त्वाचा घटक म्हणजे कुटुंब नियोजन, त्याचे मूल्यांकन हा भाग अभ्यासावा. नंतर भारतातील बेरोजगारी या उपघटकाचा अभ्यास करताना बेरोजगारी म्हणजे काय, ती का निर्माण होते, भारतातील बेरोजगारीचे स्वरूप, बेरोजगारीचे प्रकार. उदा. सुशिक्षित बेरोजगारी, कमी प्रतीची बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी, इ. ही बेरोजगारी दूर करण्यासाठी शासन करीत असलेले प्रयत्न, विविध शासकीय रोजगा�� कार्यक्रम यांचा अभ्यास करावा. रोजगार कार्यक्रमांचा अभ्यास करताना तक्ता तयार करावा. (योजना, वर्ष, वैशिष्टय़ असा) उदा.\n१) समुदाय विकास कार्यक्रम (१९५२) - ग्रामीण भागाचा विकास करणे.\n२) महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना (१९७२-७३) - ग्रामीण भागातील गरीब लोकांचा रोजगाराच्या माध्यमातून विकास करणे व त्यांना आíथक साह्य़ करणे.\n३) स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण योजना (१५ ऑगस्ट १९७९)- स्वयंरोजगार निर्मितीसाठी कौशल्य (TRYSEM) निर्माण करणारे प्रशिक्षण देणे, इ.\nनंतर NSSO नुसार रोजगाराची स्थिती यानंतर मनुष्यबळ विकासासाठी कार्यरत असलेल्या शासकीय आणि स्वयंसेवी संघटना यांचा अभ्यास करावा. शासकीय संस्थेचा अभ्यास करताना त्या संस्थेची अधिकृत वेबसाइटवरून त्या संस्थेचा इतिहास, त्याची उद्दिष्टे समजून घ्यावीत. उदा. राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) याचा अभ्यास करताना या संस्थेची स्थापना कधी झाली, संस्थेची रचना, याचा अध्यक्ष कोण असतो, इतर सदस्यांची निवड कशी होते, NCERT ची कार्ये, NCERT च्या उपसंस्था, त्यांची काय्रे याचा अभ्यास करावा. अभ्यासक्रमात पुढील संस्थांचा अंतर्भाव केलेला आहे - NCERT , राष्ट्रीय शिक्षण नियोजन व प्रशासन विद्यापीठ (NUEPA), विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), मुक्त विद्यापीठे, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU), यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (YCMOU), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCTE), राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण समिती (NCVT), भारतीय वैद्यकीय परिषद (IMC).\nप्रकरण २ ( शिक्षण)\nया प्रकरणावर २०१२ मध्ये मुख्य परीक्षेत जास्त प्रश्न विचारले होते. मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार. याचा अभ्यास करताना सामाजिक बदलाचा अर्थ सामाजिक बदलाचे वैशिष्टय़, सामाजिक बदलाची कारणे सामाजिक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने शिक्षणाचे महत्त्व या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. यानंतर भारतातील शिक्षणप्रणालीचा विकास अभ्यासावा. यात प्रामुख्याने ब्रिटिश सत्ता भारतात असताना व भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणपद्धतीत झालेला विकास अभ्यासावा. उदा. १८१३ चा चार्टर अ‍ॅक्ट, मेकॉलेचा शिक्षणासंबंधित सिध्दांत, १८५४ चा वुडचा खलिता, १८८२ हंटर आयोग, भारतीय विद्यापीठ कायदा १९०४, सांडलर आय���ग, हाटरेक समिती १९२९, वर्धा शिक्षण योजना १९३७, राधाकृष्ण आयोग १९४८-४९, मुदलीयार आयोग १९५२-५३, कोठारी आयोग, १९६८ चे राष्ट्रीय शिक्षण धोरण, १९८६ चे राष्ट्रीय शिक्षण धोरण, राष्ट्रीय शिक्षण आराखडा २००५ याचा अभ्यास करणे.\nयानंतर शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासाठी केंद्र सरकारने आखलेली धोरण योजना याचा अभ्यास करावा. उदा. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड, माध्यान्ह भोजन योजना, सर्व शिक्षा अभियान, महात्मा फुले शिक्षण हमी योजना, सेतू शाळा, वस्ती शाळा, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान याचा अभ्यास करावा. यानंतर मुलींचे शिक्षण, मुलींच्या शिक्षणाची सद्यस्थिती, मुलींच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम, उदा. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, राज्य सरकारच्या योजना. उदा. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, अहिल्याबाई होळकर योजना, यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या समाजापासून वंचित राहिलेल्या घटकांच्या विकासासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी सरकारने राबविलेल्या योजना, उदा. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी योजना, शासकीय वसतिगृहे यांचा अभ्यास करावा, अपंगांसाठीचे शिक्षण, अपंगत्वाचे विविध प्रकार, त्यांच्या विकासासाठी सरकार करत असलेले प्रयत्न उदा. विकलांगांसाठीचे एकात्मिक शिक्षण, अपंग व्यक्तींचे शिक्षण, पुनर्वसन यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न राज्य अपंग कल्याण कृती आराखडा २०११ यानंतर अल्पसंख्याकांचे शिक्षण, त्यासाठी सरकारचे प्रयत्न यांचा अभ्यास करावा. उदा. राष्ट्रीय अल्पसंख्याक शिक्षण संस्था आयोग (NCMEI), न्यायमूर्ती सच्चर समिती २००५ राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था व अल्पसंख्याक यांचा अभ्यास करावा.\nया प्रकरणात औपचारिक शिक्षण व अनौपचारिक शिक्षण हा एक उपघटक आहे. औपचारिक शिक्षण म्हणजे काय, अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय या संकल्पना समजून घ्याव्यात. औपचारिक शिक्षणाची आवश्यकता का आहे, तसेच अनौपचारिक शिक्षणाची आवश्यकता का आहे हे व्यवस्थित अभ्यासावे. यानंतर प्रौढ शिक्षण, त्याची आवश्यकता, राष्ट्रीय साक्षरता मिशन, संपूर्ण साक्षरता अभियान, राष्ट्रीय साक्षरता अभियान प्राधिकरण, प्रौढ शिक्षण व त्य��ंच्या विकासासाठी स्वयंसेवी संस्थांचे साह्य़ व महाराष्ट्रातील प्रौढ शिक्षण कार्यक्रम याचा अभ्यास करावा.\nया प्रकरणात अजून एक उपघटकाचा अंतर्भाव आहे, तो म्हणजे जागतिकीकरण आणि खासगीकरण यांचा भारतीय शिक्षणावरील परिणाम हा उपघटक अभ्यासताना जागतिकीकरण म्हणजे काय, शिक्षण आणि जागतिक व्यापार संघटना (GATT) करारांसंदर्भातील व त्या अतंर्गत शिक्षण सेवांचे प्रकार जागतिकीकरणाचा शिक्षणावर परिणाम, शिक्षणाचे खासगीकरण म्हणजे काय, खासगी शिक्षण संस्था, त्यांचे प्रकार, शिक्षणाच्या खासगीकरणाचे फायदे व त्यांचे तोटे, खासगीकरणाचा भारतीय शिक्षणावर झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी नेमलेल्या विविध समित्या उदा. डॉ. डी. स्वामिनाथन पॅनल, बिर्ला अंबानी अहवाल.\nया प्रकरणाच्या शेवटी ई- शिक्षण म्हणजे काय, ई-शिक्षणाचे प्रकार, भारतातील ई-शिक्षण, ई-शिक्षणाचे फायदे-तोटे, राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे कार्यक्षेत्र, त्याची कार्यपद्धती. राष्ट्रीय उच्च शिक्षण व आयोग त्याची रचना, त्याची काय्रे व अधिकार, भारतीय व्यवस्थापन संस्था आयआयएम, आयआयटी, भारतीय प्रौद्योगिक संस्था दुरुस्ती कायदा २०१२, राष्ट्रीय प्रौद्यागिक संस्था (ठकळ२) यांची माहिती देणारा अभ्यास करावा.\nMPSC Rajyaseva Book List राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सुची\nMPSC MAINS PAPER 3: मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क\nआपल्या सूचना व प्रश्न येथे पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.livemarathi.in/open-the-structures-on-panhala-fort-b-statement-to-gopichand-padalkar/", "date_download": "2021-01-17T22:27:30Z", "digest": "sha1:R5LHNVOK6GF27ZRYPU653I3R4T66KBCF", "length": 9038, "nlines": 91, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "पन्हाळा गडावरील वास्तू खुल्या करा : आ. गोपीचंद पडळकरांना निवेदन | Live Marathi", "raw_content": "\nHome सामाजिक पन्हाळा गडावरील वास्तू खुल्या करा : आ. गोपीचंद पडळकरांना निवेदन\nपन्हाळा गडावरील वास्तू खुल्या करा : आ. गोपीचंद पडळकरांना निवेदन\nपन्हाळा (प्रतिनिधी) : ऐतिहासिक वारसा लाभलेले पन्हाळा हे थंड हवेची ठिकाण आहे. पन्हाळा गड पाहण्यासाठी लाखो पर्यटक भेट देत असतात. पण गडावरील तीन ऐतिहासिक इमारती अद्यापही बंद अवस्थेमध्ये आहेत. ही स्थळे लवकरात लवकर सुरू करावीत, अशा मागणीचे पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांना आज (मंगळवार) येथे देण्यात आले.\nपन्हाळा गडावर पडळकर आले असता त्यांनी पर्यटन वाढीसाठी चर्चा केली. यावेळी नगरसेवि���ा माधवी अमरसिंह भोसले, संग्रामसिंह भोसले, पृथ्वीराज भोसले, अनुप गवंडी, देवदास वरेकर, सदाम मुजावर, कासम नगारजी, अनंत पवार, अक्षय वाईंगडे, शुभम आडके आदी उपस्थित होते.\nPrevious articleगडहिंग्लजमधील घरफाळा माफ करा : मनसे\nNext articleआळते येथील कोळेकर कुटुंबीयांकडून नवजात नातींचं अनोख्या पद्धतीने स्वागत… (व्हिडिओ)\nज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल मुनिश्वर यांचे निधन…\nराजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nशंकर कवितके यांना समाजरत्न पुरस्कार…\nज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल मुनिश्वर यांचे निधन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल श्रीधर मुनिश्वर यांचे आज (रविवार) वयाच्या ६५ वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. मुनिश्वर हे शेठजी या नावाने सर्वत्र परिचित होते. सुमारे ३० वर्षे ते सलग अपवाद वगळता...\nबेकायदेशीररीत्या घरगुती वापराचा गॅस वाहनात भरणाऱ्याला अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूनगर येथे घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्या एकाला राजारामपुरी पोलिसांनी काल (शनिवार) रात्री उशिरा अटक केली. वीरभद्र विरय्या हिरेमठ (वय ४१, रा. शाहूनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सात हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी...\nराजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nकागल (प्रतिनिधी) : शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा मंगळवार (दि.१९) जानेवारी रोजी ३८ वा वाढदिवस आहे. यानिमित्त कागल येथे विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, राजे समरजितसिंह घाटगे...\nशंकर कवितके यांना समाजरत्न पुरस्कार…\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने प्रशासकीय सेवेतून अविरतपणे जनसेवेचे व्रत जोपासत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर कवितके यांना राज्यस्तरीय श्रमशक्ती फिनिक्स समाजरत्न पुरस्काराने...\nशास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nमुंबई (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध आणि पद्म पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान (वय ९०) यांचे आज (रविवार) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मुस्तफा खान यांचा जन्म ३ मार्च १९३२...\nशेतकरी ���ंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/thane/thane-automobile-company-defrauded-rs-42-lakh-two-arrested-a565/", "date_download": "2021-01-17T21:39:37Z", "digest": "sha1:W4DLN7WYF32GGUBBEXTDIEEJIC66WXTE", "length": 31087, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ठाण्यातील आॅटोमोबाईल कंपनीची ४२ लाखांची फसवणूक: दोघांना अटक - Marathi News | Thane automobile company defrauded of Rs 42 lakh: Two arrested | Latest thane News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार १४ जानेवारी २०२१\nड्रग्जमध्ये मंत्र्याचा नातेवाईक काम करत असेल, तर त्याची काय पूजा करायची\nरेणू शर्माचा जबाब नोंदवणाऱ्या एसीपी ज्योत्स्ना रासम आहेत कोण त्यांच्या कामगिरीचा आढावा जाणून घ्या\nतक्रार मागे घ्या, अन्यथा...; धनंजय मुंडेंनी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा वकिलांचा आरोप\n...तर त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता; मनसेच्या नेत्याचे महिलेवर गंभीर आरोप\n\"राजकारणात नैतिकतेला महत्त्व, धनंजय मुंडेनी तात्काळ राजीनामा द्यावा\"; प्रवीण दरेकरांची मागणी\nवरुण धवन आणि नताशा दलाल करणार 24 जानेवारीला लग्न काका अनिल धवन यांनी याबाबत केला खुलासा\nकंगना राणौतने आगामी चित्रपटाची केली घोषणा, साकारणार काश्मीरची राणी दिद्दाची भूमिका\nपहिल्या भेटीतच राज बब्बर पडले होते स्मिता पाटील यांच्या प्रेमात, अशी आहे त्यांची लव्हस्टोरी\nअभिनेत्री काजोल आणि अजय देवगणच्या लग्नाला होता वडिलांचा विरोध, अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा\nकुणी तरी येणार येणार गं.. वहिनी साहेब उर्फ धनश्री काडगावकरने बेबी बंपसोबतचे फोटो केले शेअर, पहा फोटो\nचक्क मित्राने केला थेट परदेशातून ग्रामपंचायतीचा प्रचार | Grampanchayat Election | Jalgaon News\nपवारांचं मोठं वक्तव्य, मुंडेंवर करणार कारवाई\nसुबोध भावाची नव्या बायोपिकची 'तयारी' Subodh Bhave New Biopic\nनवाब मलिकांचा जावई अटकेत, काय आहे प्रकरण\nCorona vaccine : कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डसह कोरोनावरील विविध लसींचे असे आहेत साइड इफेक्ट आणि परिणाम\nCoronaVaccine : पंतप्रधान मोदी करणार लसीकरण अभियानाला सुरुवात, 'या' राज्यांत मिळणार मोफत कोरोना लस\nकोरोनावरील लस सध्या बाजारात विकली जाणार नाही - नीती आयोग\nझोपेतून उठताच 'ही' समस्या जाणवत असेल तर वेळीच व्हा सावध, असू शकतो डायबिटीसचा इशारा....\n केवळ केक खाऊन ही व्यक्ती होते दारूपेक्षाही जास्त टल्ली...\nशरद पवारांची भेट घेतल्यानंतर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला\nकोरोनामुक्त रुग्णही पसरवू शकतात संसर्ग, शास्त्रज्ञांच्या दाव्याने चिंता वाढली\nआयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्वर ओक’वर\nकेरळमध्ये आज दिवसभरात ५,४९० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४,३३७ जण कोरोनामुक्त\nगुजरात- अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद\nयवतमाळ - एका मृत्युसह जिल्ह्यात 92 नव्याने पॉझेटिव्ह 85 जण कोरोनामुक्त\nमुंबई - कृष्णा हेगड़े, मनीष धुरी यांनी केलेले आरोपही खोटे असल्याचा दावा पीडित तरुणीचे वकील रमेश त्रिपाठी यांनी केला\nयवतमाळ - कोविड लस यवतमाळात पोहचली, 18 हजार 500 डोज आले. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात लस असलेल्या वाहनाचे स्वागत करण्यात आले\nकोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डसह कोरोनावरील विविध लसींचे असे आहेत साइड इफेक्ट आणि परिणाम\nनागपूर : आपल्याच कार्यालयातील लिपिकाला थकीत वेतनाची रक्कम काढून देण्यासाठी पन्नास हजाराची लाच मागणाऱ्या समाज कल्याण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मकर संक्रांतीच्या दिवशी जेरबंद केले\nमाजी आमदार कृष्णा हेगडे आंबोली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले\nकेंद्रातील असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करणार - बाळासाहेब थोरात\nदिल्ली- मोरेनामध्ये विषारी दारू प्यायल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा २४ वर\nभाजपनं आयोजित केलेल्या पोंगल कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा चेन्नईत\nमिझोरममधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४३१० वर, ९ जणांचा मृत्यू\nशरद पवारांची भेट घेतल्यानंतर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला\nकोरोनामुक्त रुग्णही पसरवू शकतात संसर्ग, शास्त्रज्ञांच्या दाव्याने चिंता वाढली\nआयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्वर ओक’वर\nकेरळम���्ये आज दिवसभरात ५,४९० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४,३३७ जण कोरोनामुक्त\nगुजरात- अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद\nयवतमाळ - एका मृत्युसह जिल्ह्यात 92 नव्याने पॉझेटिव्ह 85 जण कोरोनामुक्त\nमुंबई - कृष्णा हेगड़े, मनीष धुरी यांनी केलेले आरोपही खोटे असल्याचा दावा पीडित तरुणीचे वकील रमेश त्रिपाठी यांनी केला\nयवतमाळ - कोविड लस यवतमाळात पोहचली, 18 हजार 500 डोज आले. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात लस असलेल्या वाहनाचे स्वागत करण्यात आले\nकोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डसह कोरोनावरील विविध लसींचे असे आहेत साइड इफेक्ट आणि परिणाम\nनागपूर : आपल्याच कार्यालयातील लिपिकाला थकीत वेतनाची रक्कम काढून देण्यासाठी पन्नास हजाराची लाच मागणाऱ्या समाज कल्याण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मकर संक्रांतीच्या दिवशी जेरबंद केले\nमाजी आमदार कृष्णा हेगडे आंबोली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले\nकेंद्रातील असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करणार - बाळासाहेब थोरात\nदिल्ली- मोरेनामध्ये विषारी दारू प्यायल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा २४ वर\nभाजपनं आयोजित केलेल्या पोंगल कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा चेन्नईत\nमिझोरममधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४३१० वर, ९ जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nठाण्यातील आॅटोमोबाईल कंपनीची ४२ लाखांची फसवणूक: दोघांना अटक\nठाण्यातील साई पॉर्इंट आॅटोमोबाईल या कंपनीची ४२ लाख ५० हजार ३९९ रुपयांची फसवणूक करणाऱ्या पुष्पक रांका आणि विधी अरोरा या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.\nवीम्याचे कमिशनही हाडपल्याचा आरोप\nठळक मुद्दे नौपाडा पोलिसांची कारवाईवीम्याचे कमिशनही हाडपल्याचा आरोप\nठाणे : ठाण्यातील साई पॉर्इंट आॅटोमोबाईल या कंपनीची ४२ लाख ५० हजार ३९९ रुपयांची फसवणूक करणाºया पुष्पक रांका आणि विधी अरोरा या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. यातील अरोरा याला ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर रांका याला १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पक रांका याने त्याची पत्नी रश्मी रांका तसेच आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीचे व्यवस्थापक विधी अरोरा आणि त��यांची पत्नी रुपाली कदम या चौघांनी मिळून साई पॉर्इंट आॅटोमोबाईल कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या चौघांनीही या कंपनीमध्ये एका कंटेनरमधून आलेल्या १९ लाखांच्या ४० दुचाकींची परस्पर विक्री केल्याचा आरोप असून वीमा कंपनीकडून साई पॉर्इंट आॅटोमोबाईल कंपनीला वीम्यापोटी दिले जाणारे कमिशनही परस्पर लाटले. कमिशन आणि ४० दुचाकी मिळून सुमारे ४२ लाख ५० हजारांचा अपहार केल्याची तक्रार साई पॉर्इंट आॅटोमोबाईल कंपनीच्या वतीने विनोद शेट्टी (३८) यांनी ७ नोव्हेंबर २०२० रोजी दाखल केली. हा प्रकार १९ आॅक्टोबर २०१६ ते मार्च २०२० या चार वर्षांच्या कालावधीमध्ये घडला. याप्रकरणी पुष्पक रांका, रश्मी रांका, विधी अरोरा आणि रुपाली कदम या चौघांविरुद्ध फसवणूक आणि अपहाराची तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या पथकाने २१ नोव्हेंबर रोजी पुष्पक रांका याला तर अरोरा याला २९ नोव्हेंबर रोजी अटक केली. याप्रकरणी सखोल चौकशी सुरु असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले..\n पोलीस ठाण्यातच हवालदाराला धक्काबुक्की करणाऱ्यास अटक\nखून प्रकरणी आरोपीला दहा वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा\nचारचाकी चोरटा एलसीबीकडून जेरबंद\nCoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५७१ रुग्ण वाढले; १० जणांचा मृत्यू\nअकोल्यात तब्बल दोन टन भांग जप्त\n जन्मदात्या आईनेच मुलाला तब्बल 29 वर्षे ठेवलं कोंडून; आता अशी झाली अवस्था\nbird flu :भिवंडीकरांची चिंता वाढली ; ६ पक्षांचा बर्ड फ्लूने मृत्यू \nदिवा शहर व परिसरातील गावांसाठी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करा\nभूखंडाच्या वादातुन प्रकाश तलरेजा यांना मारहाण; ओमी कलानी टीमच्या ५ जणांवर गुन्हा दाखल\nरस्ते - पदपथ वर बांधकाम साहित्याचे अतिक्रमण; झाडांमध्ये देखील साहित्य टाकल्याने झाडं मेली\nमहिला रिक्षाचालकांशी शासन अन् नेत्यांचा दुजाभाव\nकोरोनावर संक्रांत : शनिवारपासून लसीकरण\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (539 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (395 votes)\nचक्क मित्राने केला थेट परदेशातून ग्रामपंचायतीचा प्रचार | Grampanchayat Election | Jalgaon News\nअगस्त्य मुनींनी चाफ्याचे झाड कुठे लावले Where did the Aatsya muni plant the Chafa tree\nगुप्तकाशी ठिकाण कसे आहे How is the Guptkashi Place\nपवारांचं मोठं वक्तव्य, मुंडेंवर करणार कारवाई\nसुबोध भावाची नव्या बायोपिकची 'तयारी' Subodh Bhave New Biopic\n२०२१मध्ये कोणत्या 3 राशींच्या मागे साडेसाती आहे\nनवाब मलिकांचा जावई अटकेत, काय आहे प्रकरण\ncoronavirus: कोरोनामुक्त रुग्णही पसरवू शकतात संसर्ग, शास्त्रज्ञांच्या दाव्याने चिंता वाढली\nरेणू शर्माचा जबाब नोंदवणाऱ्या एसीपी ज्योत्स्ना रासम आहेत कोण त्यांच्या कामगिरीचा आढावा जाणून घ्या\nपाहा Tata Safari ची पहिली झलक; पुणे प्लांटमध्ये उत्पादन सुरू\nधनंजय मुंडे ठरल्याप्रमाणे आजही जनता दरबारात आले, पण...\nCorona vaccine : कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डसह कोरोनावरील विविध लसींचे असे आहेत साइड इफेक्ट आणि परिणाम\nकुणी तरी येणार येणार गं.. वहिनी साहेब उर्फ धनश्री काडगावकरने बेबी बंपसोबतचे फोटो केले शेअर, पहा फोटो\nVivo Y31s लाँच; Snapdragon 480 5G प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन\nनेहा मलिकच्या फोटोंना पाहून चाहते म्हणाले, व्वा क्या बात है\nकोरोनावरील लस सध्या बाजारात विकली जाणार नाही - नीती आयोग\nCoronaVaccine : पंतप्रधान मोदी करणार लसीकरण अभियानाला सुरुवात, 'या' राज्यांत मिळणार मोफत कोरोना लस\nड्रग्जमध्ये मंत्र्याचा नातेवाईक काम करत असेल, तर त्याची काय पूजा करायची\nअकोल्यात दोन लाखाचा नायलॉन मांजा जप्त\nरेणू शर्माचा जबाब नोंदवणाऱ्या एसीपी ज्योत्स्ना रासम आहेत कोण त्यांच्या कामगिरीचा आढावा जाणून घ्या\nतक्रार मागे घ्या, अन्यथा...; धनंजय मुंडेंनी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा वकिलांचा आरोप\nट्रँक्टर उलटल्याने उसाखाली दबून २५ मेंढ्या दगावल्या\n...तर त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता; मनसेच्या नेत्याचे महिलेवर गंभीर आरोप\nतक्रार मागे घ्या, अन्यथा...; धनंजय मुंडेंनी तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा वकिलांचा आरोप\nरेणू शर्माचा जबाब नोंदवणाऱ्या एसीपी ज्योत्स्ना रासम आहेत कोण त्यांच्या कामगिरीचा आढावा जाणून घ्या\nममतांना बसणार सर्वात मोठा धक्का; TMCचे 41 आमदार संपर्कात असल्याचा भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा\nधनंजय मुंडे ठरल्याप्रमाणे आजही जनता दरबारात आले, पण...\nVideo : व्हिडीओ उघड केले तर तोंडं गप्प होतील, तक्रारदार महिलेने दिला सूचक इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/12451", "date_download": "2021-01-17T22:49:26Z", "digest": "sha1:H7KVSKYXST2FQZ3CBGAW4XBVWJXF3MDH", "length": 10676, "nlines": 113, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयके रद्द करावे – Purogami Sandesh", "raw_content": "\nकेंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयके रद्द करावे\nकेंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयके रद्द करावे\n🔸परळी येथे मूव्हमेंट फाॅर पिस अॅन्ड जस्टीस संघटनेच्या सदस्यांची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी\nपरळी(दि.30सप्टेंबर):-केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही विचार न करता घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर केले. हे सर्व विधेयके शेतकरी विरोधी असून ते रद्द केले पाहिजे या मागणीचे निवेदन राष्ट्रपतींना उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मूव्हमेंट फॉर पिस अॅन्ड जस्टीस संघटनेच्या सदस्यांनी दिले.\nकेंद्र सरकारने कृषी विधेयके मंजूर करताना शेतकऱ्यांचे हित पाहिलेले नाही. या विधेयकामुळे शेतकरी खाजगी कंपन्यांचे बाहुले होतील. शेतकऱ्यांना दलालालापासून मुक्ती मिळेल असे सरकार म्हणते, परंतु असे कदापि होणार नाही. उलट शेतकरी या कायद्यामुळे मोठ्या संकटात सापडू शकते. हे विधेयक शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करू असे सरकार म्हणते. पण शेतकऱ्यांच्या शेत मालालाच हमी भाव देत नाही. म्हणून हा कायदा सरकारने तात्काळ रद्द करावा अशी मागणी मूव्हमेंट फॉर पिस अॅन्ड जस्टीसच्या परळी येथील सदस्यांनी राष्ट्रपतींना उपजिल्हाधिकारी मार्फत निवेदन देऊन केली.\nयावेळेस मूव्हमेंट फॉर पिस अॅन्ड जस्टीसचे तालुका अध्यक्ष सय्यद जाफर, बीड जिल्हा सचिव सय्यद सबाहत अली, शेख हाफिज, शेख वसीम, शेख मिनहाज, शेख अबरार, शेख अन्वर , शेख जावेद, शेख मुदस्सीर आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.\nफोटो कॅप्शन- परळी येथे मूव्हमेंट फॉर पिस अॅन्ड जस्टीस संघटनेच्या वतीने कृषी विधेयके रद्द करावे या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांना देताना सय्यद जाफर, सय्यद सबाहत अली.\nजनता संचार बंदी ने काय साध्य केले – अनिल जवादे\nगायरानधारकांच्या विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ने केज तहसिल कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन\nअयोध्ये येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अंम्बरीशराव आत्राम यांनी 5 लाख रूपयांची दिला निधी\nमाझी आई या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर\nनिर्मिती प्रकाशनच्या वतीने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन\nसरपंच सेवा संघ राज्यभर स्वच्छ आणि सुंदर आदर्श गावे निर्माण करणार – पावसे पाटील\nअयोध्ये येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अंम्बरीशराव आत्राम यांनी 5 लाख रूपयांची दिला निधी\nमाझी आई या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर\nनिर्मिती प्रकाशनच्या वतीने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन\nसरपंच सेवा संघ राज्यभर स्वच्छ आणि सुंदर आदर्श गावे निर्माण करणार – पावसे पाटील\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\nश्रीकृष्णदास (बापू) निरंकारी ऊर्फ श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी, गडचिरोली. on वृत्तपत्र : लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ\nसावित्री झिजली म्हणून महिला सजली – Pratikar News on सावित्री झिजली म्हणून महिला सजली\nगजानन गोपेवाड on जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0/news", "date_download": "2021-01-17T21:37:01Z", "digest": "sha1:NYU2CBWCL6Z7OPV7YT2455P7SR7OQAM2", "length": 3361, "nlines": 46, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "दत्ता-पडसलगीकर News: Latest दत्ता-पडसलगीकर News & Updates on दत्ता-पडसलगीकर | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनवे पोलिस महासंचालक कोण; सेवाज्येष्ठतेनुसार संजय पांडे हे अग्रस्थानी\nSubodh Kumar Jaiswal: सुबोधकुमार जयस्वाल बनले CISF महासंचालक; महाराष्ट्र पोलिसांचा नवा बॉस कोण\nपोलिसांचे भक्कम सक्षमीकरण करु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nदत्ता पडसलगीकर राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार\nपडसलगीकर राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी\nदत्ता पडसलगीकर यांच्या मुदतवाढीला आव्हान\n‘पडसलगीकर यांना कायद्यानुसारच मुदतवाढ’\nदत्ता पडसलगीकर यांच्या मुदतवाढीला आव्हान\nदत्ता पडसलगीकर यांच्या मुदतवाढीला आव्हान\nपोलिसांना आवडे हस्तलिखित स्टेशन डायरीच\nपडसलगीकर यांच्या मुदतवाढीविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी\nपडसलगीकर यांच्या मुदतवाढीविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी\nपडसलगीकर नवे DGP; जयस्वाल मुंबईचे CP\n‘पडसलगीकर यांना कायद्यानुसारच मुदतवाढ’\nहस्तलिखित स्टेशन डायरी होणार बंद\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/05/20-benefits-of-eating-saunf-in-marathi/", "date_download": "2021-01-17T21:57:45Z", "digest": "sha1:LPL6I3RKRW2IHQEQLWYU24DM3RHMFM7J", "length": 13623, "nlines": 68, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "बडीशेप खाण्याचे हे 20 फायदे - Saunf Benefits In Marathi", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nप्रत्येकाला माहीत हवे बडीशेप खाण्याचे हे 20 फायदे (Saunf Benefits In Marathi)\nआपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवण झाल्यावर हमखास बडीशेप खायची सवय असते. अनेकांकडे बडीशेपचा वापर मसाल्याचा पदार्थ म्हणूनही केला जातो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, बडीशेप (Fennel Seeds) किंवा सौंफमध्ये असे अनेक गुण आहेत जे तुमच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठीही फायदेशीर आहेत. बडीशेपमध्ये व्हिटॅमीन सी चं प्रमाण भरपूर असतं. तसंच यामध्ये कॅल्शिअम, सोडीअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी आवश्यक खनिज गुणही आढळतात. शरीर निरोगी राहण्��ासाठी बडीशेपेचं सेवन आवश्यक आहे. कारण बडीशोपमुळे फक्त एक नाहीतर अनेक समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया बडीशेप खाण्याचे काय काय फायदे असतात ते...\n1 - खोकला झाल्यास जर तुम्ही बडीशेप खाल्ली तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. खोकल्यावर बडीशेप मधात मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चावून खाल्ल्यास खोकल्यात फरक जाणवेल.\n2 - बडीशेप खाल्ल्याने पीरियड म्हणजे मासिक पाळीसुद्धा नियमित राहते. जर तुमचे पीरियड्स वेळेवर येत नसतील तर बडीशोप आणि गूळ खा. तसंच रोज बडीशेप खाल्ल्याने तुमच्या गर्भाशयाला कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही.\n3 - ब्यूटी बूस्टरच्या रूपातही बडीशेप खूपच परिणामकारक आहे. हो. जर तम्ही सकाळ-संध्याकाळ बडीशोेप चावून खाल्ली तर याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसतो. तुमची त्वचा ग्लो करते.\n4 - बडीशेप आणि खडीसाखर रोज खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते.\n5 - ज्यांना बद्धकोष्ठीची तक्रार असते, त्यांनी गुलकंद आणि बडीशेप मिक्स करून दूधातून प्यावं.\nवाचा - जिरे पाणी पिण्याचे फायदे\n6 - पोटात दुखत असल्यास बडीशेप खाल्ल्यास फरक पडतो. पण लक्षात घ्या ही बडीशोप भाजलेली असावी. अशा प्रकारची बडीशेप खाल्ल्यास पोटदुखीपासून लगेच आराम मिळतो.\n7 - जर तुम्हाला अपचनाची समस्या असेल तर तुम्ही बडीशेप पाण्यात उकळून खडीसाखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा खावी. यामुळे अपचन आणि आंबट ढेकरा येणं लगचे बंद होईल.\n8 - बडीशेप खाल्ल्याने तुमची स्मरणशक्तीही वाढते. यासाठी बडीशेपसोबत बदाम आणि खडीसाखर समप्रमाणात मिक्स करून खावी.\n9 - दररोज बडीशेप खाल्ल्यास तुमची दृष्टी चांगली होते. प्रत्येक दिवशी 5-6 ग्रॅम बडीशेप खाण्याने डोळे निरोगी राहतात.\n10 - बडीशेप हा अॅसिडीटीवरील रामबाण उपाय आहे. याचा वापर अनेक अॅसिडीटीवर आराम देणाऱ्या औषधांमध्ये केला जातो.\n11 - जर तुम्हाला जाडेपणाची समस्या असेल तर तुम्ही आजपासून बडीशेप खायला सुरूवात करा. दोन कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून उकळून घ्या आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यामुळे तुमचं अपचन दूर होईल आणि तसंच वजन कमी होण्यासही मदत होईल.\n12 - घश्यात खवखव जाणवत असेल तर बडीशेप दिवसभर थोडी थोडी घेऊन चावून खा. हळूहळू घश्याची खवखव दूर होईल. अनेक गायक, रेडिओ जॉकी आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट जे प्रोफेशनल्स असतात. ते आपल्या आवाजासाठी रोज भाजलेली बड���शेप आणि खडीसाखर हमखास खातात.\n13 - हात किंवा पायांची जळजळ होत असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप आणि एक चमचा अख्के धणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या. यात तुम्ही खडीसाखर घालून प्या. असं नियमित काही दिवस केल्यास हात-पायाची होणारी जळजळ थांबेल आणि बरं वाटेल.\n14 - बडीशेपचा वापर हा छोट्या स्तनांचा आकार मोठा करण्यासाठी आणि तसंच सुडौल करण्यासाठीही केला जातो. बडीशोपमध्ये फ्लेवोनॉईड अॅस्ट्रोजन नावाचं हार्मोन आढळतं. जे स्तनांचा आकार वाढवण्यात सहाय्यक असतं. दूधासोबत बडीशेप घेतल्यास स्तनांचा आकार वाढण्यास खूपच फायदा होतो.\n15 - जर तुम्हाला कॉलेस्ट्रॉलची लेव्हल मर्यादेत ठेवायची असेल तर जेवणाआधी जवळजवळ 30 मिनिटं एक चमचा बडीशेप खावी. खरंतर बडीशेप कॉलेस्ट्रॉल लेव्हल आटोक्यात ठेवते.\n16 - जर तुम्हाला जुलाब लागल्यास बडीशेप खाण्याने लगेच आराम मिळतो. बडीशेपमध्ये एनिटोल आणि सिनेऑल नावाची तत्व असतात. जी कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन दूर करण्यात सहाय्यक ठरतात. कारण यात अँटी बॅक्टेरियल गुण असतात.\n17 - तुम्हाला जर युरीनला जळजळ होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचं युरीन इन्फेक्शन असल्यास बडीशेप खा. लगेच आराम मिळेल. ही गोष्ट अगदी खरी आहे कारण मी याचा वैयक्तिक अनुभव घेतला आहे. उन्हाळ्यात बरेचदा महिलांना युरीनला जळजळ होण्याचा त्रास होतो. त्यावर लगेच आराम मिळण्यासाठी बडीशेपच सेवन नक्की करा.\n18 - जर तुम्हाला फार्टची समस्या असेल तर काही दिवस धनाडाळल आणि जिऱ्यासोबत बडीशेपेचं सेवन करा. नक्कीच फायदा होईल.\n19 - जर तुमची पचनशक्ती चांगली करायची असेल तर सुकी, भाजलेली आणि कच्ची बडीशेप समप्रमाणात मिक्स करा आणि रोज का. तुमची पचनक्रिया चांगली होईल आणि शरीराला जडत्वही जाणवणार नाही.\n20 - बडीशेप खाल्ल्याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं. बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे शरीरासाठी आवश्यक असतं. हे रक्तवाहिन्यांना लवचिक बनवतं. ज्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर नियमित राहतं.\nतुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:\nजीभेच्या रंगावरून ओळखा तुमच्या आरोग्य समस्या\nआंबा आरोग्यासाठी चांगला की वाईट\nमातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे\nजिरे पाणी पिण्याचे फायदे (Jeera Water Benefits)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-01-17T22:14:56Z", "digest": "sha1:ZF7LJNXNYKXSMQJN5Y2TJQUES32Y6PUL", "length": 4954, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय रेल्वे विस्तार विनंती - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:भारतीय रेल्वे विस्तार विनंती\nभारतीय रेल्वे विस्तार विनंती विषयी लेखांचा वर्ग.\n\"भारतीय रेल्वे विस्तार विनंती\" वर्गातील लेख\nएकूण ३७ पैकी खालील ३७ पाने या वर्गात आहेत.\nठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था\nडॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक\nरे रोड रेल्वे स्थानक\nसँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१५ रोजी १८:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/crime/suspicious-death-6-members-same-family-bodies-found-wrapped-blankets-a594/", "date_download": "2021-01-17T21:33:08Z", "digest": "sha1:XSZIGO52ZUN2EX46O4RLNMPY26UAWR27", "length": 30432, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "एकाच कुटुंबातील ६ जणांचा संशयास्पद मृत्यू; ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह - Marathi News | Suspicious death of 6 members of the same family; Bodies found wrapped in blankets | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\nसेनेचे आता ‘जय बांगला’; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा\nसत्तास्थापना, खातेवाटपाची पवारांशी झाली होती चर्चा, देवेंद्र फडणवीस यांनी केला दावा\nआरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसा���ी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा ख��न\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nएकाच कुटुंबातील ६ जणांचा संशयास्पद मृत्यू; ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह\nSuspicious Death : पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.\nएकाच कुटुंबातील ६ जणांचा संशयास्पद मृत्यू; ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह\nठळक मुद्देपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पटणागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सानरापाडा गावात बुलू जानी (५०), त्यांची पत्नी ज्योती (४८) आणि त्यांची दोन मुलं आणि दोन मुली यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.\nओडिशा येथील बलांगिरी जिल्ह्यात एक धक्कादायक उघडकीस आली आहे. एका घरातून एकाच कुटुंबातील ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये ४ मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास ���ुरू आहे. दरम्यान ह्या हत्या आहेत की आत्महत्या हे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही आहे.\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पटणागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सानरापाडा गावात बुलू जानी (५०), त्यांची पत्नी ज्योती (४८) आणि त्यांची दोन मुलं आणि दोन मुली यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मुलांचे वय दोन ते 12 वर्षेदरम्यान असल्याचे समजत आहे. ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळून आले आहेत. मृतदेह आढळताच शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचली.\nशेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलू गेली दहा वर्षे आजूबाजूच्या गावात मध विकायचा आणि पोट भरायचा. पटणागड पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा खून की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेला नाही आहे. ते म्हणाले की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. संपूर्ण घराची तपासणी केली गेली आहे. जेणेकरून घटनेसंबंधी धागेदोरे हाती लागतील. तसेच बलांगिरीचे पोलीस अधीक्षक संदीप संपत यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात सहा मृतदेहांवर शस्त्राचे व्रण दिसून आले असून तपास सुरु आहे.\n पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून; पुण्यातील घटना\nगेवराई येथील बेपत्ता शिक्षकाचा मृतदेह बिंदुसरा धरणात आढळला\nपालघरनंतर महाराष्ट्रात पुन्हा साधूंवर हल्ला, सताळा आश्रमाच्या महाराजांना जबर मारहाण\nदिवाळीच्या खरेदीस जाणाऱ्या दोघा भावांना भरधाव बसने चिरडले\n कोंडाईबारी घाटात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, कारचा चक्काचूर\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\n'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती\n भोंदू मांत्रिकाचा एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार\nवाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका\nदारू पिताना दोघांत झाला वाद, भांडणात छातीवर लात मारल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1330 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1048 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\n फायजरची कोरोना लस घेतल्यानं २९ जणांचा मृत्यू; सरकारच्या अडचणीत वाढ\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nप. बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रा, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरुवात\nबायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती\nखराब कामगिरी असलेल्यांत रालोआचे सात मुख्यमंत्री, राज्यात उद्धव ठाकरे यांची कामगिरी पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा सरस\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\n‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे\nआता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी\nवाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\n'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/upsc-exam-preparation-tips-zws-70-2320565/", "date_download": "2021-01-17T22:07:18Z", "digest": "sha1:VVRS2T4UUVWUMQEVDY6AD6XKUFT6L33U", "length": 12940, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "UPSC exam preparation tips zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nनरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू\nपतपेढी व्यवस्थापिकेच्या हत्येचे गूढ उकलले\nकर्ज माफ करण्याच्या निमित्ताने फसवणूक\nपश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती\nबर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई\nयूपीएससीची तयारी ; नीतीशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमता\nयूपीएससीची तयारी ; नीतीशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमता\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आयोगाची ठरावीक विषयाला धरून काय मागणी आहे,\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आयोगाची ठरावीक विषयाला धरून काय मागणी आहे, हे नीट समजून घेणे. ही मागणी विषयाबद्दल तसेच परीक्षा पद्धतीबद्दल असू शकते. ठरावीक विषयाची परीक्षा घेण्यामागचा हेतू, विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा साचा, या सर्वाचा नागरी सेवांशी असणारा संबंध हे लक्षात घेतल्यास विषयाची तयारी करणे सोपे जाऊ शकते. हे मुख्य परीक्षेतील सर्वच विषयांसाठी लागू आहे. अर्थातच एथिक्सच्या पेपरसाठीदेखील अशा विश्लेषणाची खूप मदत होते. याचाच एक भाग म्हणजे, आयोगाने मागील वर्षांत विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेणे, तसेच एकंदर प्रश्नपत्रिकेच्या बदलत्या स्वरूपाचे विश्लेषण करत राहणे. यामुळे अनेक प्रश्नांचा खुलासा होतो – (१) कोणत्या संकल्पनांवर प्रश्न विचारताना भर दिला गेला आहे (२) प्रश्न विचारत असताना, चालू घडामोडी या संकल्पनांशी कशा जोडल्या जातात (२) प्रश्न विचारत असताना, चालू घडामोडी या संकल्पनांशी कशा जोडल्या जातात (३) पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्नप्रकार आणि घटक कोणते (३) पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्नप्रकार आणि घटक कोणते (४) तीन तासांत कराव्या लागणाऱ्या लिखाणाचा एकूण आवाका किती (४) तीन तासांत कराव्या लागणाऱ्या लिखाणाचा एकूण आवाका किती (५) येणाऱ्या प्रत्येक वर्षांबरोबर पेपरचे बदलत जाणारे काठिण्य.\nवरील बाबींचा आढावा घेतल्याशिवाय तयारीला नेमकी दिशा मिळत नाही. एथिक्ससारखा विषय तुलनेने नवीन असल्याने प्रश्नांचा विषय आणि स्वरूप जरी लक्षात आले, तरीही नेमके लिखाण कसे करायचे याबद्दल उमेदवारांच्या मनात अनेकदा संभ्रम द���सून येतो. तसेच इतर सामान्य अध्ययनांच्या पेपरच्या तुलनेत एथिक्स हा घटक नावीन्यपूर्ण असल्याने, त्याचे वेगळे दडपणही बघायला मिळते. हे दडपण टाळण्यासाठी आणि विषयाची ओळख, आकलन करून घेण्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे प्रामाणिकपणे विषयाचा आवाका आणि मागणी समजून घेणे आवश्यक आहे.\n(प्रस्तुत लेखकांनी ‘नीतीशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमता’ या पुस्तकाचे लेखन के ले आहे.)\nपुढील लेखांपासून आपण मूळ विषयाकडे वळणार आहोत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या\nविदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच\nइंडोनेशियातील भूकंपात ४२ जण ठार\nसीबीआय अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून दलाली\nअमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना\nकेंद्रीय मंत्र्याविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी\nप्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास\nमानीव अभिहस्तांतरण योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nमुंबईतील शाळा बंदच राहणार\n‘कोव्हॅक्सीन’च्या लसीकरणाबाबत अस्पष्टता कायम\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 एमपीएससी मंत्र : यूएन फॅमिली तथ्यात्मक अभ्यास\n2 यूपीएससीची तयारी : सुरक्षा\n3 एमपीएससी मंत्र : संयुक्त राष्ट्रांची ७५ वर्षे सिंहावलोकन\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-01-17T23:08:53Z", "digest": "sha1:2VGHS5JOZB4BO6XRZ6AP7YPZSHZWMPSO", "length": 5376, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त्रिमूर्ति - विकिपीडिया", "raw_content": "\n(त्रिमूर्ती या पानावरून पुनर्निर्देशित)\nत्रिमूर्ति हे हिंदू धर्मामधील ब्रह्मा, विष्णु व शिव हे तीन देव आहेत. हिंदू पुराणानुसार सृष्टीची रचना (ब्रह्मदेव), देखभाल (विष्णु) व विघटनाची (शंकर) जबाबदारी त्रिमूर्तिंकडे आहे.\nहिंदू धर्मावरील हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०१४ रोजी १७:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.filmelines.in/2018/08/blog-post_10.html", "date_download": "2021-01-17T21:05:44Z", "digest": "sha1:VGLUEFGQFT7OODZH2PI2SCVVWGAOTRLC", "length": 7838, "nlines": 118, "source_domain": "www.filmelines.in", "title": "रणवीर सिंहसोबत काम करण्यास रणबीर कपूरचा नकारFilme LinesFilme Lines", "raw_content": "\nरणवीर सिंहसोबत काम करण्यास रणबीर कपूरचा नकार\nमुंबई : निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी 'तख्त' सिनेमाच्या स्टारकास्टवर नजर टाकली तर ती किती तगडी आहे हे समजेल. सिनेमात रणवीर सिंह आणि विकी कौशलही आहेत. खरंतर करणला या सिनेमात रणवीरसोबत विकी कौशलच्या जागी रणबीर कपूरला घ्यायचं होतं. परंतु रणबीरने काम करण्यास नकार दिला. त्यामुळे विकी कौशलची निवड करण्यात आली. रणबीरने करण जोहरसोबत काम करण्यास का नकार दिला असेल, असा विचार तुम्ही करत असाल. रणवीर आणि रणबीरमधील समान धागा म्हणजे दीपिका पादूकोण. एकेकाळी रणबीर आणि दीपिका रिलेशनशिपमध्ये होते. परंतु काही काळाने त्यांचं ब्रेकअप झाल्यावर दीपिका आणि रणवीरचं सूत जुळलं. दोघांनी जाहीर कबुली दिली नसली तरी ते आता रिलेशनशिपमध्ये असल्याची च���्चा आहे. यामुळे रणबीरने रणवीरसोबत काम करण्यास नकार दिला असावा, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. रणवीर असलेल्या चित्रपटात काम न करण्याचा रणबीरचा निर्णय पूर्णत: प्रोफेशनल आहे. तारखा कमी असल्याने रणबीरने या सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे. तो सध्या ब्रह्मास्त्र, शमशेरा आणि लव्ह रंजन या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे 'तख्त' सिनेमाची कथा आवडूनही त्याने करणला नकार कळवला. दरम्यान, करणच्या 'तख्त' या सिनेमात रणवीर सिंहसह करीना कपूर खान, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका आहे. 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. तर चित्रीकरण पुढच्या वर्षी सुरु होण्याची शक्यता आहे. करण जोहर स्वत: हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. सुमरे दोन वर्षानंतर करण स्वत: चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. याआधी त्याने ऐश्‍वर्या, अनुष्का आणि रणबीर स्‍टारर 'ऐ दिल है मुश्किल'चं दिग्दर्शन केलं होतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/rajya-sahakari-bank/", "date_download": "2021-01-17T22:47:55Z", "digest": "sha1:PO7MCOFY55FFDH37ZW6KK5W4O6VVAYM2", "length": 9971, "nlines": 209, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "राज्य सहकारी बँका", "raw_content": "\nराज्य सहकारी बँक सहकारी त्रिस्तरीय रचनेच्या शिरोभागी असते. म्हणून तिला शिखर बँक असेही म्हणतात. ती एका बाजुला जिल्हा मध्य. बँका तर दुसर्‍या बाजुला RBI व NABARD यांच्यात दुव्याचे कार्य करते.\nराज्यापरत्वे रा.स. बँकेची रचना वेगवेगळी आहे. मात्र साधारणपणे तिच्या सदस्यांमध्ये जि.म.स. बँकांचे प्रतिनिधी तसेच वैयक्तिक भागधारक यांचा समावेश होतो.\nरा.स. बँकांवर NABARD चे नियंत्रण असते. NABARD त्यांना 1. पुनर्वित्त पुरवठा करते, 2. पुनर्वटवणुकीच्या सोयी प्राप्त करून देते, 3. सहकारी चळवळीबद्दल महत्वाची माहिती पुरवते.\n1. जि.म.स. बँकांना व त्यांच्या माध्यमातून प्राथमिक सहकारी संस्थांना वित्तपुरवठा करणे, तसेच त्यांच्या कार्याचे नियंत्रण व पर्यवेक्षण करणे.\n2. शिखर बँक शहरी भागातून ठेवी गोळा करून जि.म.स. बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पसरविण्याचे कार्य करतात.\n3. शिखर बँकेला सामन्यत: व्यापारी बँक विषयक कार्ये करण्यास मनाई असते. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 31 राज्य सह. बँकांपैकी 15 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.\n4. शिखर बँक जि.म.स. बँकांमधील ��मतोल राखणारे केंद्र (Balance Centre) म्हणून कार्य करते. काही जि.म.स. बँकांकडील अतिरिक्त निधी इतर गरजू जि.म.स. बँकांकडे वळविण्याचे कार्य ती करते. जि.म.स. बँकांना आपापसात कर्जे घेण्यादेण्यास संमती नाही.\nस्वस्वामित्व निधी:यात भाग-भांडवल व राखीव निधीचा समावेश होतो. भाग-भांडवल पुरवठा सदस्य जि.म.स. संस्था, इतर सदस्य सह. संस्था, वैयक्तिक सदस्य व राज्य सरकारमार्फत केला जातो.\nठेवी: जि.म.स. बँका, सहकारी संस्था, व्यक्ती, स्थानिक संस्था इत्यादींच्या.\nकर्जे: NABARD, SBI, व्यापारी बँका, राज्य सरकार इ. कडून मिळालेली.\nभारतात मार्च 2010 मध्ये 31 रा.स. बँका होत्या व त्यांच्या 986 शाखा होत्या. त्यांच्या एकूण ठेवी 68 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होत्या.\nमहाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शिखर बँक म्हणून कार्य करते. तिचा स्थापना स्वातंत्र्यापूर्वीच 11 ऑक्टोबर, 1911 रोजी करण्यात आली होती. तिची चार प्रादेशिक कार्यालये आहेत – औरंगाबाद, नाशिक, पुणे व नागपूर. मार्च 2008 अखेर म.रा.स. बँकेचे 67,000 सभासद होते. तिच्या ठेवी 16,509 कोटी रुपये होते.\nराष्ट्रपती राजवट म्हणजे काय\nRBI कडून कर्जविषयक सार्वजनिक रजिस्ट्रीची स्थापना\nभारत-बांग्लादेश यांच्यादरम्यान भू आणि किनारी जलमार्ग जोडणी करार\nचौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र भारतात स्थापन होणार\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/nashik-rain", "date_download": "2021-01-17T21:36:37Z", "digest": "sha1:KWV2D246QJKW6B4ZQYORZTRTHTWFFCAY", "length": 14924, "nlines": 379, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Nashik rain - TV9 Marathi", "raw_content": "\nमराठी बातमी » Nashik rain\nNashik | सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये पावसाची हजेरी\nसलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये पावसाची हजेरी ...\nमालेगावात मुसळधार पाऊस, 25 वर्षांपूर्वीचा बंधारा फुटला, अनेक गावात पाणी शिरलं\nताज्या बातम्या4 months ago\nमालेगावात असलेल्या अतिवृष्टीमुळे वळवाडे भागात असलेला कलमदरा बंधारा फुटला. (Malegaon Bandhara break flooded situation in village) ...\nNashik Rain | पहिल्याच पावसात गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली, नदी पात्रात वाहनं अडकली\nताज्या बातम्या7 months ago\nनाशकात बहुतेक भागात आज पावसाने दमदार हजेरी लावली. गोदावरी नदीने पहिल्याच पावसात धोक्याची पातळी ओलांडली आह��. ...\nराज्यात पुढील आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता\nताज्या बातम्या1 year ago\nमहाराष्ट्रात सध्या परतीचा पाऊस सुरु आहे (Maharashtra Rain). मात्र, जाता-जाताही पावसाने राज्यात धुमाकुळ घातला आहे. नाशिक, पुणे, मुंबईला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. आता पुढील ...\nनाशकात परतीच्या पावसानं थैमान, अनेक ठिकाणी वाहनं पाण्याखाली\nताज्या बातम्या1 year ago\nनाशिकमध्ये परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे (Nashik Rain). आज (6 ऑक्टोबर) दुपारपासून नाशकात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरात पूरसदृश्य स्थिती उत्पन्न झाली आहे (Nashik ...\nनाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, गोदावरी नदीला पूर\nताज्या बातम्या1 year ago\nपावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून 1713 क्यूसेक्स वेगाने गोदापात्रात पाणी सोडण्यात आलं. गोदावरीलाही पूर आला आहे. गोदावरी किनारी बुधवार असल्याने आठवडे बाजार भरला होता आणि ...\nनाशिकमध्ये गोदावरीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत पाणी\nताज्या बातम्या1 year ago\nगंगापूर धरणातून 20 हजार क्युसेक्सने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदावरी काठची मंदिर-दुकानं पाण्याखाली गेली. तर दुतोंडया मारुतीच्या डोक्यावरुन पाणी गेले आहे. ...\nनाशिकला पावसाने झोडपलं, पण मालेगावात भीषण पाणीटंचाई\nताज्या बातम्या2 years ago\nसध्या नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक धरणं भरली आहेत. मात्र जिल्ह्याच्या पश्चिम भागात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने, धरणातील पाणीसाठा संपण्याच्या ...\nSpecial Report | कोरोनानंतर महाराष्ट्राला बर्ड फ्लूचा विळखा, सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरु\nSpecial Report | गणेश नाईकांच्या सत्तेला हादरा बसणार\nSpecial Report | केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात एल्गार, उद्धव ठाकरे-शरद पवार रस्त्यावर उतरणार\nSpecial Report | औरंगाबादच्या नामांतरावरून ढोंगीपणा कोण करतंय\nSpecial Report | ग्रामपंचायत निकालांसंबंधी नियमावली जाहीर, निकालानंतरच्या जल्लोषावर निर्बंध\nHeadline | 2 PM | अदर पूनावाला यांनी घेतली लस\nRenu Sharma | धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मांशी Exclusive बातचीत\nHeadline | 1 PM | खबरदारी हीच उत्तम लस- उद्धव ठाकरे\nVasai | पंकज देशमुख यांची पक्षाला सोडचिठ्ठी, वसईत फोडाफोडीचं राजकारण\nPhotos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nPhoto: टॉमी, जिमी, लुसी, शेराही दिमाखात धावले; ��रंगाबादेत चक्क श्वानांची मॅरेथॉन\nफोटो गॅलरी8 hours ago\nPhoto : स्मिता गोंदकरचा दिलखुलास अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी9 hours ago\nPhoto : पूजा सावंतचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nनिवडणूक निकाल 201910 hours ago\nPhoto : अभिनेत्री गौतमी देशपांडेचं निखळ हास्य, पाहा फोटो\nफोटो गॅलरी11 hours ago\nPhoto : ‘व्हेकेशन मोड ऑन’, हीना खानचं स्पेशल फोटोशूट\nफोटो गॅलरी12 hours ago\nPhoto : ‘करा हो लगीन घाई’, अभिनेत्री मानसी नाईकच्या घरी लग्नथाट\nफोटो गॅलरी13 hours ago\nPhoto : ‘आईने दिलेलं सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट’, प्रार्थना बेहरेची खास पोस्ट\nफोटो गॅलरी14 hours ago\nPhoto: रोहित पवार मैदानात; क्रिकेट, व्हॉलिबॉलचा लुटला आनंद\nफोटो गॅलरी15 hours ago\nPhoto : ‘फॅशन का हैं ये जलवा’, सोनम कपूरचा ग्लॅमरस अंदाज\nफोटो गॅलरी1 day ago\nताज्या बातम्या2 hours ago\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या2 hours ago\nPhotos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nगौतम अदानींवर 4.5 लाख कोटींची NPA, सुब्रमण्यम स्वामींचा मोठा आरोप\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\nइंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/40", "date_download": "2021-01-17T21:39:54Z", "digest": "sha1:X37XR3YEVD55HMI6Q4HG7BYUJZGA4TRS", "length": 20100, "nlines": 264, "source_domain": "misalpav.com", "title": "औषधोपचार | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\n(...मारीला म्यां डोळा ;)\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nअनंतयात्रींची \"...पाहिले म्यां डोळा\" लैच अस्वस्थ करून गेली\nम्हणून वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न...\nडॉ श्रीहा�� in जनातलं, मनातलं\n२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का \nमग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच.\nकोविड : एक इष्टापत्ती (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमित्रहो, आठवडाभरापूर्वी करवून घेतलेल्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, आणि हुश्श्य वाटले. १९६८ साली दहावीत असताना टायफॉईड, त्यानंतर चाळीस वर्षांनी चिकनगुनिया, आणि आताचा हा अनुभव तिन्ही अवघे जीवन ढवळून काढणारे होते. कालपर्यंत ठीकठाक असणारे शरीर आज अंथरुणावरून उठताही येऊ नये इतके क्षीण कसे काय होते, हे मला तरी समजलेले नाही (यावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा).\nप्रकरण १: पूर्वपीठिका आणि लॉकडौनातील रोम्यांटिसिझमपणा वगैरे :\nRead more about कोविड : एक इष्टापत्ती (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)\nअश्विनी मेमाणे in जनातलं, मनातलं\nगुरुवार २ जुलै ला नवरा दुपार नंतर डोके दुखिची तक्रार करायला लागला. या वर्क फ्रॉम होम पासून त्याच्या मीटिंग्सचे प्रमाण एकंदरीच वाढले आहे. तो बऱ्याच वेळेस पूर्ण पूर्ण दिवस कॉलवर असतो. मला वाटल कदाचित या कॉल्समुळे त्रास होत असावा. क्रोसिन घेतल्यावर वाटेल ठीक. संध्याकाळी पण त्रास जाणवत होता त्याला अणि ताप बघितला तर ९९ च्या वर होता. अस वाटल की स्ट्रेस मुळे होतय मागच्या महिन्यामधे पण एकदा झाल होत. शुक्रवारी दिवसभर ताप चढत उतरत होता. प्रत्येक ४ तासाला परसटॉमल घेत होता. शेवटी संध्याकाळी एक लोकल डॉक्टरकड़े गेलो. आम्ही या एरियामधे एक वर्षा आधीच शिफ्ट झालोय. फॅमिली डॉक्टर अस काही अजुन झाल न्हवत.\nRead more about माझा कोविड अनुभव\nकोविड-१९, थांबा आणि गांभीर्‍याने घ्याच अजून जरासे\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nमाझ्या एका परिचितांनी ऑनलाईन मिटींगमध��ये बॉसना कोरोनाचे वादळ कधी पर्यंत घोंघावणार, आपण जुन्या नॉर्मलला कधी जाऊ असे विचारले, बॉसने लगेच त्यांची इम्युनॉलॉजीस्टशी झालेल्या चर्चेचा दाखला देत अजून दिड एक वर्षात सगळं पुर्वी सारखे नॉर्मल असेल असा विश्वास दिला आणि ऑनलाईन मधली सगळी मंडळी सुखावली. लगोलग व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतून रशियन लस तयार असल्याची बातमी अगदी उद्यापासून उपलब्ध असल्याचा भास निर्माण करेल अशी फिरली.\n....पण थांबा जरासे वस्तुस्थिती कदाचीत बरीच वेगळी असण्याची शक्यता आहे.\nRead more about कोविड-१९, थांबा आणि गांभीर्‍याने घ्याच अजून जरासे\nमला भेटलेले रुग्ण - २२\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nRead more about मला भेटलेले रुग्ण - २२\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nपेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी\n<मीच एकटा सर्वज्ञ कसा \nमार्कस ऑरेलियस in जनातलं, मनातलं\nमीच एकटा सर्वज्ञ कसा \nया एका प्रश्नासरशी अहंमन्यतेच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.\nतुमचं जीवन विनम्र होतं;\nसुरुवातीला थोड चुकल्याचुकल्यासारखं वाटते,\nपण अहंकार हाच अहंमन्यतेचा आधार आहे,\nएकदा निराहंकारी झालो की सगळा माज संपला \nकुठला वाद-विवाद नाही; कसलं भांडण नाही, कोणलाही काहीही पटवुन देण्याचा अभिनिवेशष नाही.\nकुठल्याही विरुध्दमताला खोडुन काढण्याचा अट्टहास नाही, कोणताही गर्व नाही, की निर्बुद्ध मीपणाचे प्रदर्शन नाही.\n(मुलगी घरी जायला निघते तेव्हा...)\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\n(जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती )\nमुलगी घरी जायला निघते तेव्हा,\nप्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून.\nफ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा\nआठवड्याची भाजी, मसाले, लोणची..\nबाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण..\nडब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू..\nतुझ्या हातचे लाडू याला फार आवडतात असे म्हणून केलेले\nदाण्याचं कूट, जीरेपूड, धणेपूड..\nकधी ब्यागेत भरते कोण जाणे\nइतिहासउपहाराचे पदार्थऔषधोपचारकृष्णमुर्तीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीअद्भुतरस\nRead more about (मुलगी घरी जायला निघते तेव्हा...)\nकोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nकोरोना गो, गो कोरोना\nअसा तो व्हायरस पुचाट\nगेला घाबरून साहेबांना ||ध्रू||\nआले आले ते परदेशी\nखोकून शिं���ून झाले बेजार\nखटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या\nएकदा व्हायरसचा आवळा गळा\nकोरोना गो, गो कोरोना\nसाहेब म्हटले कोरोनाला ||१||\nकसला हा विषाणू व्हायरस\nथुंकू नका, हात तोंड धुवा\nमास्क बांधा तुमच्या तोंडाला\nकोरोना गो, गो कोरोना\nसाहेब म्हटले कोरोनाला ||२||\nRead more about कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mangeshambekar.net/2020/06/29/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9/", "date_download": "2021-01-17T21:50:45Z", "digest": "sha1:DYLPLR6CVQGNG4NUWDOIGI6CCC2XZUBD", "length": 22594, "nlines": 113, "source_domain": "mangeshambekar.net", "title": "बायंगी (भाग-३) – न व र स", "raw_content": "\nन व र स\nPosted by मंगेश उषाकिरण अंबेकर on जून 29, 2020 जून 30, 2020\nमी दुसऱ्या दिवशी मुंबई गाठली आणि नोकरीवर रुजू झालो.\nपहिल्या दिवशी ऑफिसातील ओळख, परिचयाची औपचारिकता संपवून; डोक्यावरच्या छप्परची व्यवस्था करण्यासाठी ऑफिसातून लवकर बाहेर पडलो. तसं माझं राहण्याचं ठिकाण ठरलेलंच होतं. सम्या रहायचा तिथं जवळच बॉईज हॉस्टेल होतं. तिथं राहण्यामागे माझे दोन उद्दिष्टे होती. एकतर तिथून ऑफिस जवळ होतं, दुसरं म्हणजे सम्या गायब होण्यामागे काहीतरी गूढ नक्की होतं आणि त्याचा शोध मला घ्यायचा होता. त्या संध्याकाळी माझी बॉईज हॉस्टेलला राहण्याची सोय झाली.\nमी रितसर कामावर रुजू झालो. ऑफिसच्या धावपळीत दिवस कसा निघून जायचा, हे कळतही नव्हते. संध्याकाळी रूमवर आलो की हातपाय धुवून मेसवर जेवायला जायचो आणि रूमवर येऊन सरळ गाढ झोपी जायचो. दररोज हेच चालायचं. त्यात चिडका बॉस आणि रोज टेबलावर पडलेल्या प्रचंड फाईलीमुळे महिन्याभरातच मला जॉब कंटाळवाणा वाटू लागला. इकडे सम्याच्या शोधमोहीमे बाबत जे ठरवलं होतं, त्यापैकी महिनाभरात काहीच जमलं नाही. माझी खूप चिडचिड होऊ लागली. पण खरतरं मला नेमकं उमजत नव्हतं की, मला या शोधमोहिमेतून नेमकं काय हवय. सम्या का सम्यासारखं ऐश्वर्य दोन्ही प्रश्न अनुत्तरीत होते.\nएका दिवशी सम्याच्या वडिलांचा फोन आला. त्यांनी मला पोलिसस्टेशनला जाऊन विचारपूस करून यायची विनंती केली. त्यानंतर मी दोनदा-तीनदा पोलिसस्टेशनला जाऊन सम्याची विचारपूस केली. पण पोलिसांनाही काही सुगावा लागला नव्हता. माझीच उलट चौकशी होऊ लागल्यानंतर, मी पोलिसस्टेशनला जाणे थांबवले.\nकालांतराने मी ऑफिसात रुळलो. कामाचा पसाराही हलका होतं गेला. रविवार सोबत शनिवारची पण सुट्टी मिळू लागली. मी सम्याची स्वतःहून चौकशी चालू करायचं ठरवलं. पण नेमकी सुरवात कुठून करावी ते उमजत नव्हतं. माझ्यासमोर सगळ्यात पहिले घरकामवाल्या मावशीचा विचार आला. घरी कोण कोण येत होतं हे त्यांनाच माहीत असावं. मी कामवाल्या मावशीची शोधाशोध करायला सुरवात केली. सम्याच्या सोसायटीच्या सेक्युरिटीकडून मावशीचा पत्ता मिळाला. मावशींच घर शोधलं. त्यांच्याकडे विचारपूस केली तर त्यांनी सरळसोट काहीच माहीत नसल्याचं सांगितलं. मावशी कदाचित पोलिस चौकशीमुळे आधीच वैतागलेल्या होत्या. शेवटी मी नाउमेद होऊन बाहेर पडलो.\nआता माझ्याकडे दुसरा आणि शेवटचा पर्याय उरला होता, तो म्हणजे सम्याच्या दुकानात काम करणारा माणिक. परत चौकशी सुरू केली. माणिकचा नंबर चहाच्या दुकानदारांकडून मिळाला. माणिकलाही पोलिसांनी फार पिळलं होतं. हो, नाही, हो, नाही करत अखेरीस माणिक भेटायला तय्यार झाला. पुढल्या सुट्टीत माणिकला भेटलो.\n“नाही शेठ, मला समीरशेठ बद्दल काहीच माहीत नाही.” ‘ना’ चा कित्ता गिरवतचं माणिकने बोलायला सुरवात केली.\n“माणिक तुला असं काहीच वेगळं जाणवलं नाही का त्यांच्या वागण्या-बोलण्यात\n“नाही हो शेठ, त्यांनी आत्ताच नवीन मालाचा भरपूर स्टोक केला होता. त्याची उधारी भरपूर झाली होती. पोलिसांनाही हे सांगितलं होतं पण डिˈस्ट्रिब्युटरकडून पैशांबद्दल कधीही कोणतं प्रेशर नव्हतं.”\nएक-एक करत, मी माणिकला प्रश्नांचा भडिमार केला पण दुकान व माल याव्यतिरिक्त माणिकला काहीही माहित नव्हतं. मुळात माणिक खूप कष्टाळू आणि कामाशी काम ठेवणारा होता.\n पण तुला दुकानात आलेल्या व्यक्तीबद्दल कधी काही संशय” शेवटचा प्रश्न म्हणून, मी त्यावर सहज एक प्रश्न फेकला.\n“नाही हो, तुम्ही तर स्वतः पाहिलं ना गिऱ्हाईकच एवढे अ��ायचे की दुकानात तोंड वर करून बघायलाही सवड मिळत नव्हती. आता हेच बघा ना गिऱ्हाईकच एवढे असायचे की दुकानात तोंड वर करून बघायलाही सवड मिळत नव्हती. आता हेच बघा ना तुमचा चेहरापण मला नीटसा आठवत नव्हता. तुम्ही फोनवर ओळख सांगितली, म्हणून कळलं. नाहीतर ओळखूही शकलो नसतो तुम्हाला.” सरळमार्गी माणिककडून इतर कुठलीही अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नव्हता. माझ्या पदरी परत निराशाच पडली. अखेर मी त्याचा निरोप घेऊन माघारी वळलो. पाच पावलं पुढे जात नाही तितक्यात मागून माणिक ओरडला.\n“शेठ, समीरशेठला भेटायला दरवर्षी एक गुरुजी यायचे. त्यांना समीरशेठ पैशाचे बंडल द्यायचे. त्यांना माहिती असेल का हो काही” माणिकने, ‘गुरुजी’ म्हणताच माझी ट्यूब पेटली.\n… ते पंचा आणि गांधी टोपीवाले\n“हा, तुम्हाला माहितीय का\n“नाही, पण मी आलो होतो त्यावेळी मी त्यांना पाहिलं होतं. ते पुन्हा आले होते का तुला माहित आहे का त्यांचाबद्दल काही तुला माहित आहे का त्यांचाबद्दल काही\n“नाही, ते त्यादिवशीच आले होते. पण त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. शेठ त्यांच्याबद्दल कधी काही बोललेही नाही. पण मला राहून राहून वाटतं की त्यांना काहीतरी माहीत असेल. बघा, कदाचित त्यांना काही माहीत असेल\nमला त्या गुरुजींचा पूर्णपणे विसर पडला होता. निदान माणिकमुळे ती छोटीशी कडी तरी उलगडली. माझ्या डोक्यात चक्रे सुरू झाली. त्यांचा ना फोननंबर, ना पत्ता. गुरुजींना शोधायचं तर कसं\nमाझ्या छोट्याश्या मेंदूवर रात्रभर जोर देत, मी ‘तो दिवस’ आठवत केव्हा झोपी गेलो ते कळलंही नाही. सकाळी उठलो तेव्हाही डोक्यात त्यांचेच विचार घोळत होते. त्यादिवशीचा एक एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उलगडत होता. सम्याने त्यांना दिलेले पैसे – माझा गुरुजींमागचा पाठलाग – बसस्टँड – त्या गर्दीत गुडूप झालेले गुरुजी – बसच्या खिडकीत दिसलेले गुरुजी – माझा पाठलाग – हातातून निसटलेली बस आणि मग आठवली बसवर झळकणारी मुंबई ते रत्नागिरीची ती पाटी. यसऽऽऽ रत्नागिरी मला कोण आनंद झाला मला कोण आनंद झाला मला माझीच पाठ थोपटावी वाटत होती. पण माझ्या आत्मस्तुतीची कर्पूरज्योत, काही क्षणातच एका उद्धभवलेल्या प्रश्नाने मावळली. रत्नागिरीला जाणार पण शोधणार कुठं मला माझीच पाठ थोपटावी वाटत होती. पण माझ्या आत्मस्तुतीची कर्पूरज्योत, काही क्षणातच एका उद्धभवलेल्या प्रश्नाने मावळल���. रत्नागिरीला जाणार पण शोधणार कुठं गुरुजींच तर नावही माहीत नव्हतं. नंतर या विचारातच बरेच दिवस गेले. या शुक्रवारी जावू, उद्या जावू, आज जावू करत दिवस हाताचे निघून गेले आणि शेवटी मी जाण्याचा नाद सोडला.\nपुढे सहा-सात महिने उलटून गेले. सम्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. सम्याच्या घरच्यांचीही आस मावळली होती. पोलिसांनीही मिसिंग केस बनवून फाईल गुंडाळली. मी माझ्या चाकरीत गुंतलो. कालपरत्वे सम्याचा विषयही डोक्यातून विरळ होत गेला. नोकरी आणि रूममध्येच आयुष्य गुरफटून गेलं. कधीकधी सगळं नकोस वाटायचं. काय करतोय कश्यासाठी करतोय नोकरीच्या समुद्रात किती पोहणार कधी श्रीमंतीला शिवणार काहीच उत्तर सापडत नव्हते.\nएकदा असचं, एका शुक्रवारी ऑफिसवरून रूमकडे जात असतांना एका बसकडे नजर गेली. बसस्टँडपासून निघालेल्या त्या बसच्या खिडकीत गांधीटोपी आणि पंचा घातलेला एक माणूस दिसला. त्या माणसाला पाहून मला सम्याकडे आलेल्या त्या गुरुजींची आठवण झाली. मी थोडं जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर ते तेच गुरुजीच होते. त्यांना बघून माझे डोळे घुबडासारखे सताड उघडेच राहिले. सिग्नल सुटला. बस निघाली. मी त्याच्यापासून साधारण वीस फुटाच्या अंतरावर होतो. मी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्या बसच्यामागे धावत सुटलो. बस फुटपाथला खेटून धावत होती आणि मी फुटपाथवर गर्दीतून वाट काढत तिच्यामागे पळत होतो. श्वास फुलला, दम लागला. बसचा वेग समोरच्या वाहतुकीमुळे जरासा मंदावला आणि शेवटी मी कशीबशी बसची खिडकी गाठली. खिडकीवर हात मारत मी त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी माझ्याकडे लक्ष दिल नाही. अखेरीस मी बेंबीच्या देठापासून जोरात चिरकलो, “सम्या…सम्या…. कुठंय\nत्यांनी माझ्याकडे वाकडी मान करून, डोळे वटारत पाहिले. बसची खिडकी पूर्ण उघडली आणि माझ्यावर जोरात खेकसले, “ए पागल…कोण सम्या मी नाही ओळखत.”त्यांनी कोण सम्या म्हणताच माझ्या अंगातल त्राण गेलं. मी जागीच थांबलो. बस पुढे जात होती. ते माझ्याकडे बघत होते. ते खिडकीतून डोकं बाहेर काढले आणि त्यांचे धूसर होतं चाललेलं वाक्य माझ्या कानी पडले, “दुसरं काही हवं असेल तर लांजाला ये, आप्पा नाचणकर नावं माझं.” बस जात होती आणि मी तिथंच उभा राहून तिच्याकडे बघत राहिलो…’मला हे दुसरं काय देणार मी नाही ओळखत.”त्यांनी कोण सम्या म्हणताच माझ्या अंगातल त्राण गेलं. मी जागीच थांबलो. बस पुढे जात होती. ते माझ्याकडे बघत होते. ते खिडकीतून डोकं बाहेर काढले आणि त्यांचे धूसर होतं चाललेलं वाक्य माझ्या कानी पडले, “दुसरं काही हवं असेल तर लांजाला ये, आप्पा नाचणकर नावं माझं.” बस जात होती आणि मी तिथंच उभा राहून तिच्याकडे बघत राहिलो…’मला हे दुसरं काय देणार’ याचा विचार करत.\nमी झपझप पाय उचलत रूमवर गेलो. बॅगेत कपडे कोंबले आणि परत बसस्टँड गाठलं. बस यायला अजून उशीर होता. भुकेने पोटात कावळे ओरडत होते. कँटीनमध्ये जाऊन मिसळ खाल्ली आणि परत स्टँड वर येऊन बसलो. डोक्यात असंख्य प्रश्नांची गर्दी झाली होती. हे आप्पा नाचणकर कोण हाच प्रश्न माझ्या डोक्यात घोळू लागला. समीरकडून पैसे घेणारे आज चक्क नाही कसे म्हणू शकतात हाच प्रश्न माझ्या डोक्यात घोळू लागला. समीरकडून पैसे घेणारे आज चक्क नाही कसे म्हणू शकतात आणि हा दुसरं काय देणारं आपल्याला आणि हा दुसरं काय देणारं आपल्याला तितक्यात बस आली आणि मी बसमध्ये जाऊन परत प्रश्नांनच्या गराड्यात बसलो. आपण नक्की कशासाठी आप्पा नाचणकारला भेटायला चाललोय तितक्यात बस आली आणि मी बसमध्ये जाऊन परत प्रश्नांनच्या गराड्यात बसलो. आपण नक्की कशासाठी आप्पा नाचणकारला भेटायला चाललोय त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की, सम्याबद्दल तर त्याला काहीच माहीत नाही.मग आपण जीवाचा आटापिटा करून कश्यासाठी चाललोय त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की, सम्याबद्दल तर त्याला काहीच माहीत नाही.मग आपण जीवाचा आटापिटा करून कश्यासाठी चाललोय नक्की सम्याचा शोध\nआपला अभिप्राय नक्की कळवा. आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे….\nमागील पोस्ट बायंगी (भाग-२)\nपुढील लेख बायंगी (भाग-४)\nमंगेश उषाकिरण अंबेकर म्हणतो आहे:\nजुलै 1, 2020 येथे 7:10 सकाळी\nखूप खूप धन्यवाद मदन 🙏🏻😊\nमंगेश उषाकिरण अंबेकर म्हणतो आहे:\nवाह….लवकरच… सगळं उलगडणार….खूप खूप धन्यवाद🙏🏻😊\nराकेश दत्तात्रय पाटील म्हणतो आहे:\nजून 30, 2020 येथे 10:04 सकाळी\nआज मी बायंगी भाग 2 व 3 वाचला पुढे काय होईल सम्या भेटणार कि त्याच्याबरोबर काही वाईट झाले आहे. ते भाग 4 मध्ये नक्की मिळेल असे वाटते\nमंगेश उषाकिरण अंबेकर म्हणतो आहे:\nमनापासून आभार राकेश सर🙏🏻😊😊😊😊\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nबायंगी (भाग-५ अंतिम भाग)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/6805", "date_download": "2021-01-17T22:12:34Z", "digest": "sha1:BQ7WFEAYKAVMQVJ45AW5KHAA7HDRXRQ7", "length": 15658, "nlines": 211, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे रक्तदान शिबिर – Maharashtra Darpan", "raw_content": "\nझाल झाल सोड आता मला,नको मारू माफ कर मला : कर्तव्यदक्ष शिपाईची हाक\nकन्हान परिसरात नविन १६ रूग्ण : कोरोना अपडेट\nपत्रकार माणिकराव वैद्य यांना भावपूर्ण श्रद्धांजलि\nनागपूर ब्रेकिंग.. किल्ले-कोलार नदीत बुडून तीन तरुणांना मृत्यु\nशौच्छास गेलेल्या तरुणा चा पाय घसरून मुत्यु\nहिंगणा (बारभाई) येथिल शेतात बिबट्याच्या हल्लात बैल ठार\nअवैधरित्या रेती चोरीचा ट्रॅक्टर पकडुन ७,०३,००० लाखा चा मुद्देमाल जप्त,एक अटक ,पो स्टें पारशिवनी ची कार्यवाही\nऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी धरले तीनही कंपन्यांच्या प्रशासनाला धारेवर\nनिराधार योजनेचे पैसे बैंकेत जमा करावे : तहसिलदारांना निवेदन\nवर्धापन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल सज्ज\nडॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती : खापा\nमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते “शिव भोजन थाळी”केन्द्राचे उदघाटन\nश्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे रक्तदान शिबिर\nश्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे रक्तदान शिबिर\nश्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे रक्तदान शिबिर\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांची विनंती स्वीकारून, दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे आज दिनांक 26डिसेंबर रोजी शनिवारला रक्तदान शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली .त्या नंतर आपल्या प्रास्ताविक भाषणात आज कोरोना मुळे रक्ताचा तुटवटा खूप आहे रक्ताची कुठलीही फॅक्टरी आजपर्यंत तयार झालेली नाही त्यामुळे प्रत्येक मानवाला याची गरज आहे व ही एक निष्काम सेवा आहे. आज आपण रक्तदान केलं तर त्यामुळे कुठल्याही दुःखी वेक्तीचा प्राण वाचू शकतो व आपल्या मधीलच कुणाला या रक्ताची गरज भासू शकते आपल्या नातेवाईकांना परिवारातील सदस्यांना तर अशावेळी रक्तांसाठी इतरत्र भटकत राहावे लागते, परंतु आज आपण केलेली निष्काम सेवा ही पूढे आपल्याही कामात येऊ शकते हा विचार करून आपण सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य करून रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा ही विनंती.\nमहाविद्यालयातील कार्यकारी प्राचार्या डॉ.सुप्रिया पेंढारी यांनी केले त्या नंतर खंडेलवाल ब्लड बँक ची संपूर्ण चमू यांनी शिस्तीने रक्तदान शिबिर पार पाडले. शिबिरात एकूण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रमाला उपस्थित महाविद्यालयातील प्राचार्या डॉ.सुप्रिया पेंढारी,रासेयो प्रमुख डॉ ऋषिकेश गोरे, प्रा.सारिका सूर्यवंशी, प्रा.पल्लवी ठाकरे , ग्रामीण विकास विद्यालय चे मुख्याध्यापक राजेश मोटघरे व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते\nPosted in Life style, आरोग्य, कृषी, कोरोना, नवी दिल्ली, नागपुर, मुंबई, युथ स्पेशल, राज्य, विदर्भ, वुमन स्पेशल\n११२ सदस्यांपैकी २१अर्ज सावनेर तहसिलमध्ये दाखल\nसावनेर : निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे . या अनुषंगाने सावनेर तालुक्यात एकूण ११२ सदस्यांचे सख्याबळ असलेल्या १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत . यावर ताबा मिळवण्यासाठी स्थानिक गाव पुढाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी कंबर कसली आहे . बारा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ११२ सदस्यांचे भाग्य एकूण ४ ९ […]\nकन्हान ला धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा केला\nसावनेर तहसिल कोरोना अपडेट : एकुण १८०८\nदेशी कट्टा , ४ काडतुस, दोन तलवार सह एक आरोपीस अटक\nकोव्हीड-१९आजाराचा वैद्यकीय प्रतिपुर्तिच्या यादित समावेश करावा : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी\nशिवशक्ती आखाडा बोरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी\nराष्ट्रीय कायाकल्प प्रसंशा पुरस्कार साटक प्राथमिक आरोग्य केंद्रला घोषित\nप्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात\nराम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन\nइंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत ; डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त\nकन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा\nश्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान : महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड स��्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nप्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात\nराम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन\nइंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत ; डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त\nकन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा\nश्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान : महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन\nराष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी\nबाबू एल. एन. हरदास यांची स्मुर्ती निमित्य अभिवादन\nप्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात\nराम जन्मभूमि मंदिर निर्माणनिधी समर्पण अभियान सावनेर कार्यालयाचे उद्घाटन\nइंडियन मेडिकल असोशियेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत ; डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त\nकन्हान येथे ताज मेहंदी बाबा यांचा वाढदिवस केला थाटात साजरा\nश्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान : महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/11-june-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2021-01-17T22:58:14Z", "digest": "sha1:4LNGVYEDXB6QRFCPZT2FPPMOWLWA6CZA", "length": 16191, "nlines": 223, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "11 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (11 जून 2019)\nचांद्रयान-2 मोहिमेची तारीख ठरली :\nभारतीय अंतराळ संसोधन संस्था अर्थात इस्रोची महत्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेची चाचणी अखेरच्या टप्प्यात आली असून तामिळनाडूच्या महेंद्रगिरी आणि बंगळूरूच्या ब्यालालू येथे ही चाचणी सुरु आहे.\nतसेच येत्या 9 जुलैपासून या मोहिमेचे लॉन्चिंग करण्याचा इस्रोचा मानस आहे.\nतर इस्रोच्या वेळापत्रकानुसार, या मोहिमेवर जाणारे अंतराळयान 19 जून रोजी बंगळूरू येथून रवाना होईल त्यानंतर ते 20 किंवा 21 जूनला श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावर पोहोचेल. त्यानंतर येथून त्याचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण होईल.\nचंद्रावर गेल्यानंतर थ्रीडी मॅपिंगच्या माध्यमातून तिथल्या पाण्याच्या रेणूंची तपासणी, खनिजांची तपासणी त्याचबरोबर ज्या ठिकाणी आजवर कोणीही पोहोचलेले नाही अशा चंद्राच्या बाजूवर यान उतरवणे यासा���ी इस्रोने मोठी तयारी केली आहे.\nपृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3,844 लाख किमी आहे. यामध्ये यानाचे प्रक्षेपण अचूकता अंतर ही महत्वाची गोष्ट आहे.\nचंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा यावर परिणाम होतो. त्याचबरोबर चंद्रावर इतर खगोलीय संस्थांचा वावर असून सुर्याच्या अतिनील किरणांचाही परिणाम यावर होणार आहे. त्याचबरोबर संवाद साधताना होणारा उशीर ही देखील या मोहिमेतील एक मोठी समस्या आहे.\nपृथ्वीवरुन कोणताही संदेश पाठवला तर तो यानापर्यंत पोहोचताना काही मिनिटं लागू शकतात. त्याठिकाणी संदेशासाठीचे रेडिओ सिग्नल्स कमजोर असू शकतात. त्याचबरोबर या संवादादरम्यान होणारा वातावरणाचा आवाजही यावर परिणाम करु शकतो.\nचालू घडामोडी (10 जून 2019)\n12 आयकर अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती :\nमोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची सुरुवात होऊन 10 दिवस होत असतानाच अर्थ मंत्रालयाने आयकर विभागात ‘सफाई’ अभियान सुरु केले आहे.\nभ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्ता असे आरोप असलेल्या 12 अधिकाऱ्यांना सरकारने निवृत्ती घ्यायला लावली.\nअर्थ मंत्रालयाने डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्समधील 56व्या कलमाअंतर्गत 12 अधिकाऱ्यांना निवृत्ती घ्यायला लावली.आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तपदावरील अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.\n1985 च्या बॅचमधील आयकर विभागातील सहआयुक्त अशोक अग्रवाल यांचा या यादीत समावेश आहे. अग्रवाल यांनी सक्तवसुली संचालनालयातही काम केले होते. याशिवाय नोएडातील आयकर आयुक्त एस के श्रीवास्तव यांना देखील सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली आहे. श्वेताभ सुमन, होमी राजवंश (आयकर आयुक्त, तामिळनाडू), बी बी राजेंद्र प्रसाद (आयुक्त, गुजरात), अलोक कुमार मित्रा (आयुक्त कोच्ची), अजय कुमार सिंह (आयुक्त, कोलकाता), बी अरुलप्पा (आयुक्त, कोच्ची), विवेक बत्रा (अतिरिक्त आयुक्त, भुवनेश्वर), चंद्रसेन भारती (अतिरिक्त आयुक्त अलाहाबाद), राम कुमार भार्गव (सहाय्यक आयुक्त, लखनौ) हे भ्रष्टाचाराप्रकरणी दोषी ठरले असून त्यांना देखील निवृत्ती घ्यायला लावण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही.\nज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन :\nनाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे बंगळुरूत निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.\nजागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना 1999 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.\nतसेच त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (1999) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर ‘इक्बाल’ (2005) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (2009), एक था टायगर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंश वृक्ष (1972), काडू (1974), ओन्दानुंडू कालाडल्ली (1978) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (1980) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे. याशिवाय उंबरठा या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते.\n1994 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्कार चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.\nयुवराज सिंगची निवृत्तीची घोषणा :\nभारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याने मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये निवृत्तीची घोषणा केली. तर या घोषणेबरोबर युवराजच्या 18 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम लागला आहे.\nतसेच कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आला नाही असा पराक्रम आपल्या नावावर करणारा युवराज हा एकमेव खेळाडू ठरला आहे.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन विश्वचषक जिंकणाऱ्या संघांमध्ये युवराजचा समावेश होता. यामध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषकाचा समावेश आहे.\nमिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात सन 1665 मध्ये 11 जून रोजी पुरंदरचा तह झाला.\n11 जून 1895 मध्ये पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.\nएडविन आर्मस्ट्राँग यांनी 11 जून 1935 रोजी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (12 जून 2019)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n2 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/expansion-of-the-metro-in-all-directions/articleshow/73337384.cms", "date_download": "2021-01-17T21:13:33Z", "digest": "sha1:WPTYE3UMMDWVGLCRZFPHLX4MHZKGXWYD", "length": 15138, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमेट्रोचा विस्तार सर्व दिशांना\nशहरात शंभर किमीचे जाळे निर्माण करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना म टा...\nशहरात शंभर किमीचे जाळे निर्माण करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना\nम. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे\n'पुण्यात केवळ पहिल्या टप्प्यातील ३१ किमीच्या मेट्रोपर्यंत न थांबता शहराच्या सर्व भागांमध्ये नागरिकांना सुलभ प्रवास करता यावा, यासाठी शंभर किमींहून अधिक मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा,' अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिल्या. सध्याच्या मेट्रो मार्गांचे निगडी आणि कात्रजपर्यंत विस्तारीकरण करण्यासाठी सरकार निधी उपलब्ध करून देईल आणि इतर मार्गांचे विस्तारीकरण सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) स्वरूपात करा, असेही त्यांनी सुचविले.\n'महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन' (महामेट्रो) आणि 'पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' (पीएमआरडीए) यांच्यातर्फे विकसित केल्या जाणाऱ्या मेट्रो मार्गांचा आढावा पवार यांनी शुक्रवारी घेतला. या बैठकीला खासदार अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, 'पीएमआरडीए'चे आयुक्त विक्रम कुमार, मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांच्यासह महामेट्रो, 'पीएमआरडीए'चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 'पुणे वेगाने विस्तारत असल्याने सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा तुकड्या-तुकड्याने निर्माण करण्याऐवजी एकाचवेळी नागरिकांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यामुळे मेट्रोच्या विस्ताराच्या दृष्टीने एकाचवेळी पाच ते सहा प्रकल्पांचे काम हाती घेण्याच्या दृष्टीने तयारी करा', असे आदेश पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले.\nसध्या काम सुरू असणाऱ्या मेट्रोचा विस्तार पिंपरीपासून निगडीपर्यंत आणि स्वारगेटपासून कात्रजपर्यंत करण्यासाठी होणाऱ्या खर्चासाठी राज्य सरकारच्या हिश्शाचा नि���ी देण्यात येईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. तसेच, मेट्रोच्या मार्गामुळे बाधित होणाऱ्या पाचशेहून अधिक झोपडीधारकांचे स्थलांतर 'झोपडपट्टी पुनर्वसन योजने'च्या (एसआरए) घरांमध्ये करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असा आग्रहही त्यांनी धरला.\nअसे विस्तारणार मेट्रोचे जाळे\n- पिंपरी ते निगडी ४ किमी\n- स्वारगेट ते कात्रज ५ किमी\n- वनाझ ते चांदणी चौक २ किमी\n- रामवाडी ते वाघोली/खराडी १० किमी\n(या मार्गांच्या खर्चामध्ये राज्य सरकारचा वाटा)\n- शिवाजीनगर ते लोणी-काळभोर(कदमवाक वस्ती) २० किमी\n- स्वारगेट ते हडपसर ९ किमी\n- वारजे-नळस्टॉप-शिवाजीनगर ९ किमी\n- नाशिका फाटा ते चाकण २० किमी\n(हे सर्व मार्ग पीपीपी स्वरूपात करण्याच्या सूचना)\n'पुणे मेट्रो नव्हे; पिंपरी-पुणे मेट्रो'\nपुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन्ही शहरांना मेट्रोद्वारे जोडले जाणार आहे. पिंपरीत मेट्रोचे काम जोरात सुरू असून मार्च-एप्रिलपर्यंत संत तुकारामनगर ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. पिंपरीत मेट्रो सुरू होणार असूनही त्याला 'पुणे मेट्रो' म्हटले जात असल्याने त्यात पिंपरीच्या नावाचा उल्लेख केला जावा, अशी मागणी केली जात आहे. या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गिका-१ चा उल्लेख पिंपरी-पुणे मेट्रो असा करावा, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना सुचविले.\nशहर आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारण्यात येणार आहे. त्यातील काही प्रकल्प सरकारच्या निधीतून पूर्ण केले जातील, तर काही प्रकल्प खासगी भागीदारीद्वारे पूर्ण करण्यात येतील. सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करून नागरिकांना दिलासा देण्यात येणार आहे.\n- अजित पवार, उपमुख्यमंत्री\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमोदी-शहा अराजकता माजवत आहेतः उमर खालिद महत्तवाचा लेख\nसिनेन्यूजचर्चेत आलेल्या रेणू शर्माचं 'हे'आहे बॉलिवूड कनेक्शन\nमुंबईमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अजित पवारांचं मोठं विधान\nमुंबईकर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणणारच; CM ठाकरे यांनी दिला 'हा' शब्द\nमुंबईकरोनाचा धोका कायम; राज्यातील रुग्णसंख��या पुन्हा वाढली\nक्रिकेट न्यूजवॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला, ७४ वर्षानंतर कसोटीत झाला हा विक्रम\n सावजी भोजनालयांतून चिकन गायब\nमुंबई'तांडव'च्या निर्मात्याविरोधात राम कदमांची पोलिसात तक्रार\nदेशPM मोदी म्हणाले, 'इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असं घडत असेल'\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/06/14/agriculture/13132/", "date_download": "2021-01-17T23:06:27Z", "digest": "sha1:VEJGOMRE7MUSL7TRH2XL7LXT6BNVA6ZE", "length": 16655, "nlines": 246, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Agriculture : कोरोना शेतकऱ्यांच्या मुळावर – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nअन् उमेदवारांची धाकधूक वाढली…\nकायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nदोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट\nराहुरी मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात…..\nअन् उमेदवारांची धाकधूक वाढली…\nमामाचा दोन भाच्यासह बुडून मृत्यू…\nकायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nमी शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल बोलतोय\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nभीषण अपघात : एसटी विद्युत खांबाला जाऊन धडकली…..\nभोर तालुक्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरु ; वैद्यकिय अधिकारी डॉ. साबनेनी…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nम��ाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome Agriculture Agriculture : कोरोना शेतकऱ्यांच्या मुळावर\nAgriculture : कोरोना शेतकऱ्यांच्या मुळावर\nप्रतिनिधी| बाळासाहेब नवगिरे| पानेगाव | राष्ट्र सह्याद्री\nशेतातील नापिकी, हमीभाव नाही, नैसर्गिक आपत्तीची भरपाई नाही, कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा, खासगी सावकारांसह बॅंकांच्या कर्जाचा वाढलेला बोजा आणि कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे झालेली कोंडी या प्रमुख कारणांमुळे जणू शेतकऱ्यांच्या मुळावरच कोरोना उठला आसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जवळपास तीन महिन्यापासून शेतकरी हताश झाला असून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला भावच नाही तर काहिंनी शेतात फळे, भाजीपाला सोडून दिल्याची वेळ आली. कांदा चाळीत सडतोय, शेतकरी रडतोय अशी अवस्था कांद्याला भाव नसल्याने झाली.\nजिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे गळीताला गेलेले ऊसाचे पाच महिन्यापासून बील खोळंबली असा वेळेस तोंडावर आलेला खरीप हंगाम सर्व विसरून कसं सामोर जायचे म्हणून घरातील दागदागिने बँकेत गहाण ठेवून कित्येक शेतकऱ्यांनी कर्ज उपलब्ध केले. त्यातच वाढलेले शेतमजुरी, ट्रॅक्टर मशागती बी -बीयाणे, औषधाच्या किंमती शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी खरीपासाठी ना सोयाबीन ना कुठलेच बियाणे सवलतीच्या दरात न अनुदानावर दिले. त्यातच जोडधंदा म्हणून ओळखला जाणारा दूध धंदा जणू आखेरच्या घटका मोजत आहे. यातून ही मार्ग काढत बळीराजा लढतोच पण हे कुठपर्यंत चालणार नोकरशाहीचे वाढलेले भयंकर पगार आणि बळीराजाची काय परिस्थिती आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा आत्महत्या वाढल्या तर आश्चर्य मानायचे नाही. मार्च ते मे २०२० या कालावधीत राज्यातील तब्बल १,१९८ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मदत व पुनर्वसन विभागाने याची माहिती दिली.\nदेशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत असून शेतकऱ्यांच्या अपेक्षा व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास राज्य व केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मार्च ते मे २०१९ च्या (६६६ आत्महत्या) तुलनेत लॉकडाउन काळात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडून सांगण्यात आले.\n२००१ पासून मे २०२० पर्यंत राज्यात तब्बल ३४ हजार २०० शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आपली जीवनय���त्रा संपविली आहे. लॉकडाउन काळात आत्महत्या केलेल्या बाराशे शेतकऱ्यांपैकी साडेचारशे शेतकऱ्यांनाच सरकारी मदत मिळाली असून उर्वरित प्रस्तावांची छाननी अद्यापही सुरू आहे.\nकोरोनामुळे निश्चितच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यातच वाढलेल्या औषधे,बी- बियाणे शेती मजूरी त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदत करावी.\n– दत्तात्रय घोलप- अध्यक्ष -मुळाथडी पाणी आरक्षण समिती.\nशेती मालाला मिळत नसलेला भाव त्यातच मशागती फवारणी साठी लागणारे औषधे, शेती मजुरांचे वाढलेले भाव याचा मेळ बसत नसल्याने शेती करायची कशी म्हणून शेतकरी सध्या हताश झाल्याचे चित्र दिसत आहे.\n– चंद्रकांत टेमक, संचालक कै.मच्छिंद्र पाटील सेवा संस्था करजगाव\nPrevious articleShrirampur : प्रवरा नदीपात्र परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच; शेळी फस्त-कालवडीवर हल्ला\nNext articleRahata : Breaking News : 13 वर्षीय मुलीसह दोघांना कोरोनाची बाधा; एकूण रुग्णसंख्या 8 वर\nदोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\n..अखेर त्या रुग्णवाहिका झाल्या कार्यान्वित\nकर्जत शहरातील मेन रोडवरील गाळेधारकावर कोणताही अन्याय होणार नाही – आ...\nAurangabad : धार्मिक स्थळे न उघडल्यास राज्यभर आंदोलन – खासदार सय्यद...\nShocking: जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू\nBeed : शहरात संचारबंदीकाळात दूध, जारचे पाणी, भाजीपाला व फळांच्या घरपोच...\nउद्योग व्यवसाय करण्यासाठी श्रीगोंदेकरांना वेगळा न्याय का \nभाजपच्या कार्यकारिणी सदश्य म्हणून विष्णू इथापे\nभांडणे सोडविण्यास गेल्याने काठी-कुऱ्हाडीने मारहाण, तिघांवर गुन्हा\nमामाचा दोन भाच्यासह बुडून मृत्यू…\nकायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nदोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट\nNational : ड्रॅगनला वठणीवर आणण्यासाठी अजित डोभाल आखणार रणनिती\nNational Breaking : तामिळनाडूतील न्यूवेली थर्मल प्लांट स्फोटात 6 जण मृत्यूमुखी\nKada : पिंपळा व धानोरा परिसराला पावसाने झोडपले\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहर�� असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nशेतकर्‍यांच्या या आंदोलनाला सरकार कमी लेखत आहे; बच्चू कडू आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1320030", "date_download": "2021-01-17T21:20:26Z", "digest": "sha1:TQ7QAUEBBKGN33GRHT2DNZVRSW3CWKQ5", "length": 4120, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विकिपीडिया:यथादृश्यसंपादक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विकिपीडिया:यथादृश्यसंपादक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:२६, २६ एप्रिल २०१५ ची आवृत्ती\n९४० बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n००:००, ९ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती (संपादन)\n(→‎हे सुद्धा पहा: +links)\n१५:२६, २६ एप्रिल २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.\nसध्या विकिपीडियातील अक्षरांतरण ही पद्धत यथादृश्य संपादकात वापरता येत नाही. तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर गुगल इनपुट टूल्स या extension सह यथादृश्यसंपादक वापरू शकता. याखेरीज अन्य पद्धत आपल्याला माहित असल्यास तिचा येथे उल्लेख करा, जेणेकरुन अधिकाधिक नवीन लोकांना यथादृश्यसंपादक वापरता येइल.\n==यथादृश्य संपादक की जसेदृश्य संपादक==\nया दोन शब्दातील अधीक चपखल आणि सुबोध शब्द कोणता या बद्दल चर्चा पानावर चर्चा करण्याचे स्वागत आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/pune", "date_download": "2021-01-17T21:53:13Z", "digest": "sha1:VU3CIWLVDSRC26CWNLYZLRIQ3KZRVAPN", "length": 3205, "nlines": 111, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "pune", "raw_content": "\nपुण्यात आज ‘इतके’ करोना बळी\n'या' दोन बड्या दिग्गजांनी लस टोचून घेत नागरिकांची मने जिंकली\nसेमी हायस्पीड रेल्वेने नाशिकच्या विकासाला गती \nपुण्यात आज ‘इतके’ करोना बळी\nपुण्यात कारमधून १७ किलो गांजा जप्त\nनिलेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे - अजित पवार\nपुण्यात आज ‘इतके’ करोना बळी\nपुणे : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश\nसंवादातून कृषी कायद्याबाबतचा प्रश्न सोडविणार- अनिल घनवट\nकोविशिल्ड लशीचे तीन कंटेनर रवाना; देशभरात १३ ठिकाणी होणार वितरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90626014706/view", "date_download": "2021-01-17T21:57:41Z", "digest": "sha1:3WFIHHNK7XAM2PFER6AC4FE7742ZHGNW", "length": 14189, "nlines": 126, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १५ - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|स्वामी समर्थ सारामृत|\nश्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १५\nस्वामी समर्थांचा आशीर्वाद \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.\"\nश्री गणेशाय नमः ॥ नलगे करणे तीर्थाटन हठयोगादिक साधन \n चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची ॥२॥\n निश्चये तारिती समर्थ ॥३॥\n जे नर करिती नामस्मरण ते मुक्त याच देही ॥४॥\n वेडा म्हणती तयांसी ॥५॥\n हे नसेचि जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करिती काही न जाणती जनवार्ता ॥६॥\nकोणासी भाषण न करिती कवणाचे गृहा न जाती कवणाचे गृहा न जाती दुष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोध नयेची ॥७॥\n सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि व्रन दोन्ही जया सारखी ॥९॥\n ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामीभक्ती जन हासती तयाते ॥१०॥\n दीन स्थिती तयाची ॥११॥\n पुरे न पडे त्यामाझारी अठराविश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना ॥१२॥\nतो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात \n ज्ञानी झाला तो तत्त्वता कर जोडोनिया स्तविता झाला बहुत प्रकारे ॥१७॥\n पाप, ताप आणि दैन्य हारका \n तत्काळ मस्तकी तयाचे ॥१९॥\n कुटिल जन तयाते ॥२१॥\n वेडा झाला निश्चये ॥२२॥\n म्हणे घर बुडाले ॥२३॥\n आता काय करावे ॥२४॥\n वेड काय लागले ॥२५॥\n नसे चाड कोणाची ॥२६॥\nऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान चित्त देउनी ऐकावे ॥२७॥\n तव झाली असे रात घोर तम दाटले ॥२८॥\n भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले ॥२९॥\n क्रूर श्वापदे ओरडती ॥३०॥\n वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माझारी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक ॥३१॥\n न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती \nतो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ \n तो दिसत सर्पमय ॥३५॥\n समर्थ काय बोलले ॥३६॥\nभिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ॥३७॥\n बसाप्पा भय सोडूनी त्वरित करी घेवोनि अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी ॥३८॥\n तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले ॥३९॥\n समर्थ एका देऊळी ॥४०॥\n तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ॥४१॥\n प्रेमाश्रू नयनी वहाती ॥४२॥\n घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे ॥४३॥\n तेहि अंतरी सुखावे ॥४४॥\n गोष्ट साक्ष देतसे ॥४५॥\nअसो तो बसाप्पा भक्त संसारसुख उपभोगीत रात्रदिन '' श्री स्वामी समर्थ '' मंत्र जपे त्यादरे ॥४६॥\nपाप, ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन जाय ते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती ॥४७॥\n सादर होउनी ऐकावे ॥४८॥\n नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोऽध्याय गोड हा ॥४९॥\nश्री स्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.vishalgarad.com/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-17T21:35:30Z", "digest": "sha1:CRQB2BXDY5JSZ23SCQWWEYOBD4A2NNMJ", "length": 5329, "nlines": 82, "source_domain": "www.vishalgarad.com", "title": "© हॅप्पीबर्थडे दादा | Vishal Garad", "raw_content": "\nHome My Articles © हॅप्पीबर्थडे दादा\nआमचं दादा तसं पेशाने शिक्षक, आवडीने राजकारणी आणि परंपरेने शेतकरी. ही त्रिसुत्री त्यांनी कधीच सोडली नाही. सतरा माणसांचे खटले सांभाळत त्यांनी नोकरी केली, नोकरी करता करता शेती केली आणि शेती करता करता राजकारण केले. बहुआघाड्यावर काम करणारा बाप पाहूण माझ्यावर देखील त्यांचाच प्रभाव पडत राहिल्याने पुढे मला देखिल बहुआघाड्यांवर काम करायची सवय लागली याचे श्रेय दादांनाच जाते. मी लहान असताना राजकिय नेत्यांच्या सभांना ते मला सोबत घेऊन जायचे, चित्रकलेच्या वह्या आणुन द्यायचे, वाचण्यासाठी पुस्तके आणायचे. दादांनी माझ्यावर बालवयात केलेले हे संस्कार, मला समाजात माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायला उपयोगी ठरले.\nमुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, न परवडणारी शेती आणि प्रामाणिक राजकारणामुळे दादांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. पण यातल्या प्रत्येक संकटांना धैर्याने तोंड देत त्यांनी कुटुंबातली सर्व मुलं मुले उच्चशिक्षित केली, मुलींची सोयरिक चांगल्या घरात केली, शेतीमुळे झालेले नुकसान आण्णा अणि आबांच्या साथीने अहोरात्र कष्ट करून शेतातुनच भरूण काढले. राजकारणातल्या जय पराजयाने कधीच खचले नाहीत. आमच्या एकत्र कुटुंबाचा हा ‘विजय’ नावाचा खांब अनंत संकटांना तोंड देत सतत विजयी होत राहिला. आज जरी मी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहिलो असलो तरी आमच्या दादांच्या हाताला धरून अजूनही चलावं वाटतंय. बापाच्या सावलीत जगायची मजाच काही और असते. दादा शतायुषी व्हा \nवक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड\nदिनांक : ०१ जून २०१९\nPrevious article© उजनीचे ह्रदय पळसदेव मंदिर\nNext article© मुलुखगिरीच्या मुखपृष्ठाची गोष्ट\n© दत्तगुरुचे सेवेकरी सौदागर मोहिते साहेब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarlive24.com/category/krushi-bajarbhav/", "date_download": "2021-01-17T21:25:33Z", "digest": "sha1:ZYYJ7B2GUIF5MZYO24GPGJIGU7PTS5ET", "length": 7489, "nlines": 135, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "Krushi-Bajarbhav Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण उघडकीस, दिव्यांग पतीची भोसकून हत्या \nअल्पवयीन पिडित बालिकेची जवाबदारी घेतली स्नेहालयाने.\nडॉक्टरांनीच केला कोवॅक्सिनला विरोध, केली ह्या लशीची मागणी …\nअहमदनगर जिल्ह्यातील घटना : कोरोना लस घेतली आणि त्या तिघींसोबत झाले असे काही कि…\nसर्व सहा बुलेट्स तुझा डोक्यात घालणार किरीट सोमैया …..\nजनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात\n आता पोस्टाच्या कामासाठी पोस्टात जाण्याची गरज नाही ; घरबसल्या होईल सगळे काम, कसे\n अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता राहीबाई करणार लोकसभा सदस्यांना संबोधित \nराज्याला हव्या आहेत आणखी साडेसात लाख व्हॅक्सिन \nमिड साइज सेडानमध्ये Honda City चा दबदबा; 1.25 लाखांमध्ये मिळेल ‘ही’ कार\nअन् शेतकऱ्याने तीन एकर फ्लॉवर पिकावर फिरवला रोटर\nमध्य प्रदेशातील बटाटा शेतकऱ्यांनी केला पेप्सीकोशी करार,दर किलोला मिळाला उच्चांकी दर\nकापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी आले चांगले दिवस; सात वर्षांत प्रथमच होऊ शकते ‘असे’काही, वाचा…\nशेतकऱ्यांनी कांदा मार्केटचे लिलाव बंद पाडले\nतूर खरेदी नोंदणी करण्यासाठी शेतकर्‍यांना आवाहन\nवातावरण बदलामुळे शेतकऱ्यांना’बुरे दिन ‘\nशेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात ८ तारखेला राज्यातील सर्व बाजार समित्या राहणार बंद\nशेतकऱ्यांना मिळणार दहा लाख रुपये ; कोठे आणि कसे \n कांदा, बटाटा रडवणार ; ‘इतके’ झालेत भाव , वाचा सविस्तर…\nसरकार कोणत्‍याही पक्षाचे असो, शेतक-यांना मदत ही झालीच पाहीजे\nकृषीकन्या वैष्णवी हराळ कडून बियाणांचे मार्गदर्शन\n४० वर्षापासून चिक्कूची बाग ठरतोय शेतकऱ्याचा आधार, ���रवर्षी कमी खर्चात मिळतंय लाखोंचं उत्पन्न\nमोठी बातमी : कार दहा फुट खड्ड्यात जावून उलटली कारमधील पाचही व्यक्ती ...\nकॉलेजच्या प्राध्यपकाला सापडला चक्क नऊ कोटींचा धनादेश...\nअहमदनगर ब्रेकिंग : वाहनाखाली चिरडून युवकाचा मृत्यू \nत्या जप्त वाहनांचा लिलाव होणार\nअल्पवयीन पिडित बालिकेची जवाबदारी घेतली स्नेहालयाने.\nडॉक्टरांनीच केला कोवॅक्सिनला विरोध, केली ह्या लशीची मागणी …\nअहमदनगर जिल्ह्यातील घटना : कोरोना लस घेतली आणि त्या तिघींसोबत झाले असे काही कि…\nसर्व सहा बुलेट्स तुझा डोक्यात घालणार किरीट सोमैया …..\nजनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात\n आता पोस्टाच्या कामासाठी पोस्टात जाण्याची गरज नाही ; घरबसल्या होईल सगळे काम, कसे\n अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता राहीबाई करणार लोकसभा सदस्यांना संबोधित \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/thushar-vellappally-love-horoscope.asp", "date_download": "2021-01-17T23:10:09Z", "digest": "sha1:ETUEOPLZLDXCH6Z2VKOGARHTJ3RUTXNU", "length": 9536, "nlines": 120, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "तुषार वेलापल्ली प्रेम कुंडली | तुषार वेलापल्ली विवाह कुंडली Thushar Vellappally, politician", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » तुषार वेलापल्ली 2021 जन्मपत्रिका\nतुषार वेलापल्ली 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 76 E 22\nज्योतिष अक्षांश: 9 N 30\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nतुषार वेलापल्ली प्रेम जन्मपत्रिका\nतुषार वेलापल्ली व्यवसाय जन्मपत्रिका\nतुषार वेलापल्ली जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nतुषार वेलापल्ली 2021 जन्मपत्रिका\nतुषार वेलापल्ली ज्योतिष अहवाल\nतुषार वेलापल्ली फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nतुम्ही प्रेम मनापासून करता. काही वेळा तुमचा दृष्टिकोन इतका अतिरेकी असतो की, त्या आकर्षणाचे भीतीमध्ये रूपांतर होऊ शकते. तुमचे प्रेमाचा पहिला टप्पा सुरळीत पार पडला की तुम्ही तुमचे प्रेम किती सखोल आणि खरे आहे ते दाकवून देता. तुम्ही उत्तम जोडीदार असाल आणि ज्या व्यक्तीशी तुम्ही विवाह कराल त्या व्यक्तीला तुमचे पूर्ण प्रेम लाभेल. तुमचे दुःख समोरच्या व्यक्तीने नीट ऐकून घ्यावे, अशी तुमची अपेक्षा असेल. पण दुसऱ्यांचे दुःख ऐकताना तुमचा मात्र असा दृष्टिकोन असत नाही.\nतुषार वेलापल्लीची आरोग्य कुंडली\nतुमच्या प्रकृतीची काळजी करण्याची तशी आ���श्यकता नाही, पण त्याकडे अगदी दुर्लक्षही करून चालणा नाही. अतिउष्ण किंवा अतिथंड वातावरण शक्यतो टाळा. विशेषतः अतिउष्ण. हे दोन्हीही घटक तुमच्यासाठी चांगले नाहीत. तुम्ही थंड प्रदेशातून प्रवास करणार असाल तर सनस्ट्रोक होणार नाही याची काळजी घ्या आणि तुमच्या शरीराचे तापमान वाढेल असे काहीही करू नका. उतारवयात तुमच्या शरीराला बधिरता येणार नाही याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. तुम्ही भरपूर झोप घ्या आणि जागरण टाळा. हे अत्यावश्यक आहे कारण जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही अतिक्रियाशील असता आणि स्थिर कधीच नसता. त्यामुळे तुमच्यातील उर्जा लगेचच वापरली जाते. ही खर्च झालेली उर्जा परत मिळवायची असेल तर भरपूर झोप हाच उपाय आहे.\nतुषार वेलापल्लीच्या छंदाची कुंडली\nतुम्हाला आयष्याची मजा घेणे आवडते आणि कामामुळे तुम्हाला त्या आनंदावर विरजण घालावे लागले तर तुम्हाला चीड येते. जास्तीत जास्त वेळ मोकळ्या हवेत घालवता यावा यासकडे तुमचे लक्ष असते आणि अर्थात हा तुमचा एक चांगला गुण आहे. ज्या खेळांमध्ये फार श्रम करावे लागतात, असे खेळ तुम्हाला आवडत नाहीत. पण चालणे, वल्हवणे, मासेमारी आणि निसर्गभ्रमण करणे या अॅक्टिव्हिटीज तुम्हाला आवडतात.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://livetrends.news/young-man-drowns/", "date_download": "2021-01-17T22:06:12Z", "digest": "sha1:EKSQYFOOFAKKMZTIYSDA7RUVFL2BDAUC", "length": 9211, "nlines": 131, "source_domain": "livetrends.news", "title": "मोहाडी येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू - Live Trends News", "raw_content": "\nमोहाडी येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू\nमोहाडी येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू\nBy जितेंद्र कोतवाल\t On Aug 2, 2020\n पाण्याने भरलेल्या डॅम्पची साफसफाई करतांना पायात वायर अडकल्याने मोहाडी येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.\nयाबाबत माहिती अशी की, जैन व्हॅली जवळील अनुभूती शाळेच्या आवारात डीव्हाईन पार्कमध्ये असलेल्या तलावात कामावर असलेला तरूण शंकर तुकाराम सपकाळे (वय-३२) रा. मोहाडी ता.जि.जळगाव हा साफसफाईचे काम सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास करत होता. तलावातून अंडरग्राऊंड ईलेक्ट्रिक वायर असल्याचे साफसफाई करतांना शंकरचा पाय अडकला. त्यात त्याचा पाण्यात मृत्यू झाला. शंकर हा पोहण्यात तरबेज होता मात्र त्याचा पायात वायर अडकल्याने त्याला पोहताही आले नाही, त्यातच त्याचा अंत झाला. जैन कंपनीच्या रूग्णवाहिकेने तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन जाधव यांनी मृत घोषीत केले. दरम्यान, शंकरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली.\nमयत शंकर सपकाळे यांचे दोन मोठे भाऊ जैन कंपनीत कामाला आहे. मोठा भाऊ किशोर सपकाळे हे टिश्यू कल्चर विभागात तर दुसरा ईश्वर सपकाळे हे सोलार डिपार्टमेंटमध्ये नोकरी करतात. आज सकाळी जिल्हा रूग्णालयात भावाचा मृतदेह पाहताच दोन्ही भाऊ व वडील यांनी प्रचंड आक्रोश केला. तर नातेवाईक आणि मित्र परिवार यांनी गर्दी केली होती. मयताच्या शंकरच्या पश्चात पत्नी निता, आई अंजनाबाई, मुलगा देवांश, बहिण चंद्रभागाबाई, दोन भाऊ, वडील तुकाराम सपकाळे असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nराम मंदिरासाठी मोदींचे नव्हे राजीव गांधींचे योगदान : सुब्रमण्यम स्वामी\nराममंदिरासाठी अद्याप शिवसेनेनेकडून एक रुपयाही आला नाही : महंत नृत्य गोपाल दास\nजळगावात उद्यापासून महास्वच्छता अभियान\nट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार\nनिंभोरी येथे आचारसंहितेचा भंग; पाचोरा तहसिलदारांकडे तक्रार\nशिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी निखिल ठक्कर (व्हिडिओ )\nजळगावात उद्यापासून महास्वच्छता अभियान\nट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार\nनिंभोरी येथे आचारसंहितेचा भंग; पाचोरा तहसिलदारांकडे तक्रार\nस्वाभिमानी शिक्षक संघटनेचे आत्मक्लेश आंदोलन\nस्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमत्त पाचोरा येथे मॅरेथॉन स्पर्धा\nयावल येथे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांची मार्गदर्शन प्रशिक्षण बैठक\nमैत्रेयमध्ये गुंतवणूक धारकांना लवकरच मिळणार परतावा – आ.किशोर पाटील\nशिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी निखिल ठक्कर (व्हिडिओ )\nपदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ-सामंत\nकोरोना : जिल्ह्यात आज ३१ रूग्ण कोरोनाबाधित; २६ रूग्ण झाले बरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/severe/4", "date_download": "2021-01-17T22:25:08Z", "digest": "sha1:2HQQPUVKD4U5N3UFJTVHB2M3PU3A4PXQ", "length": 4649, "nlines": 79, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपूरस्थिती गंभीर; शर्थीचे प्रयत्न\nLIVE: कोल्हापुरात कहर; पूरस्थिती बनली गंभीर\nनवी मुंबईत ठिकठिकाणी पाणीच पाणी\nदिल्लीत उन्हाचा कडाका वाढला\nपाण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा २० फूट खाली पडून मृत्यू\nफनी चक्रीवादळ: विशाखापट्टणमला नियंत्रण कक्ष स्थापन\nनेदरलँडमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, अनेक जखमी\nहैदराबाद: तेलंगण परिवहन बसची मिनीव्हॅनला धडक; ७ ठार\nवर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसोबत खेळायचं की नाही, हे सरकार ठरवेल: बीसीसीआय\nवाराणसी: मोदींच्या हस्ते ३ हजार कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ\nदिल्लीः बलात्काराचा आरोप असलेल्याला अटक\nमध्यप्रदेश: दमोह येथे झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ७ जण होरपळले\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1603", "date_download": "2021-01-17T22:54:33Z", "digest": "sha1:F5L2ZASI2NYR6V2JWOB3LL5LQYWD7DIA", "length": 4485, "nlines": 47, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कुसुमाग्रज प्रतिष्ठान | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आणि विनायक रानडे\nनाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चे विनायक रानडे. ते प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि वाचनालय समितीचे अध्यक्ष आहेत. रानडे हा माणूसच अवलिया आहे. त्यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना अटकेपार झेंडे रोवत आहे. त्या योजनेचा गेल्या सहा वर्षांतील प्रवास थक्क करणारा आहे.\nआजच्या नेटयुगात संगणकाच्या पडद्यावर क्षणार्धात ग्रंथच्या ग्रंथ, पुस्तकेच्या पुस्तके आणि वैचारिक मंथन उपलब्ध होऊ शकते, या पार्श्वभूमीवर रानडे यांची ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना लक्षणीय ठरते. रानडे यांना ही कल्पना सुचली तरी कशी ते म्हणतात, ''वाचनालय ही महाराष्ट्राची गेल्या दीडशे वर्षांची परंप���ा आहेच; पण ग्रंथालयापर्यंत न जाताही पुस्तक घरी आणून मिळाले, निदान घराच्या अगदी जवळ उपलब्ध झाले तर वाचक ग्रंथ- पुस्तकांकडे अधिक वेगाने आकृष्ट होतील असे वाटले. त्यातून या कल्पनेचा जन्म झाला. प्रतिष्ठानचे वाचनालय तर सुरू होतेच. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही कल्पना डोक्यात आल्यावर कामाला लागले.\"\nSubscribe to कुसुमाग्रज प्रतिष्ठान\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/891", "date_download": "2021-01-17T21:27:36Z", "digest": "sha1:DTSHLKXIJRIZTMXHXWMOJF5RBAHTC2WA", "length": 31571, "nlines": 117, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सांस्‍कृतिक नोंद | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nविष्णू आणि त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची आराधना करणारा तो वैष्णव संप्रदाय. नारायण-विष्णूमधील नारायण या देवाचा उल्लेख प्रथम ‘शतपथ ब्राह्यण’ ग्रंथात आढळतो. तो वैदिक देव नव्हे. विष्णू या देवाचा उल्लेख ऋग्वेदात फक्त पाच सूक्तांत आहे. त्यावरून तो आर्य देवताकुलात प्रथम प्रतीचा देव नसावा. एकाच देवतेचा उल्लेख नारायण व विष्णू या दोन नावांनी महाभारत व पुराणे यांत केला गेला आहे. त्या देवाच्या उपासकांना भागवत, पांचरात्र (सृष्टीची उत्पत्ती पुरूष, प्रकृती, स्वभाव, कर्म आणि देव या पाच विषयांनी झाली आहे असे मानणारा पंथ), एकांतिक, सात्त्वत (विष्णू) आणि वैष्णव अशी नावे दिलेली आढळतात. वैष्णव असा उल्लेख महाभारताच्या बऱ्याच नंतरच्या भागात क्वचित आहे. त्यावरून वैष्णव पंथाला वैष्णव हे सर्वसाधारण नाव बऱ्याच नंतर, म्हणजे विष्णू या देवाला महत्त्व मिळाल्यानंतर प्राप्त झाले असावे. मृणाल दासगुप्ता यांच्या मते, भागवत हे नाव मूळ वृष्णिकुलाचे दैवत वासुदेव-कृष्ण यांच्या उपासकांनी धारण केले. ते नारायण-विष्णूच्या उपासकांपेक्षा वेगळे होते. श्रीमती जयस्वाल यांच्या मते, भागवत हा शब्द ‘भज’ (= वाटणी करणे) या धातूवरून आला आहे. ‘भग’ म्हणजे संपत्ती, वाटा अशा अर्थाचा शब्द ऋग्वेदात आहे. भारतीय संस्कृती कृषिप्रधान आहे. तीमध्ये धान्य (मुख्यत्वे भात) आपापसांत वाटून घेऊन समूहाने राहणाऱ्या समाजाला भागवत हे नाव मिळाले असावे.\nतिसरे साहित्य संमेलन -1905\nतिसरे साहित्य संमेलन सातारा येथे रघ���नाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. ते दुसऱ्या संमेलनानंतर तब्बल वीस वर्षांनी भरले होते. रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या नावावर ग्रंथकार म्हणावे अशी ग्रंथसंपदा नव्हती. त्यांची फार मोठी साहित्यसेवाही नव्हती, तरीही ते तिसऱ्या साहित्य संमेलनाचे (म्हणजे ग्रंथकार संमेलनाचे) अध्यक्ष झाले. कारण ज्यावर्षी ते साहित्य संमेलन भरले त्याच वर्षी नवकवितेचा प्रणेता आणि श्रेष्ठ कवी म्हणून ज्यांचे नाव वाङ्मयेतिहासात नोंदले गेले त्या केशवसुतांचे निधन झाले. वास्तविक तो मान केशवसुत यांच्यासारख्या श्रेष्ठ कवीला मृत्यूपूर्वी मिळण्यास हवा होता.\nभारतातील चालीरीती, व्रते, पूजा या परंपरेने, प्रांतानुरूप, जाती-समुदायनिहाय चालत आलेल्या आहेत. त्या बहुतेक सर्व निसर्गाच्या बदलांशी निगडित आहेत. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फुले, फळे तसेच संबंधित विधींचे स्वरूप हे निसर्गाच्या त्यावेळी असलेल्या स्थितीला अनुरूप असे असते. पावसाळ्यात कुटुंबांतील सर्व माणसे शेती-बागायतीमध्ये अडकलेली असायची. शेत-बागायत पिकून तयार झाली, उत्पन्न हाताशी आले, की ती माणसे निवांत होत असत. त्यानंतर त्यांचे सगळे महत्त्वाचे सणवार सुरू होतात. म्हणून श्रावणापासून मार्गशीर्ष महिन्यापर्यंत आगळीवेगळी व्रतवैकल्ये आहेत. कालौघात त्यातील अनेक प्रथा, रूढी खूप वेगळ्या रूपात पुन्हा अवतरलेल्याही दिसतात. फक्त कार्तिकातील ‘नक्षत्रवाती लावणे’ हे व्रत असेच एक पूर्ण विस्मृतीत गेलेले.\nवाघनदीचे गोंदिया जिल्ह्याच्या लोकजीवनात महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाघनदीचा उगम छत्तीसगढ राज्यात असून तिच्या उगमस्थानाजवळच्या गावाचे नावच बाघनदी आहे (हिंदीत वाघचा उच्चार बाघ असा केला जातो). बाघनदी हे गाव वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असले तरी वाघनदीचे ग्रामसौंदर्य मात्र त्या गावाने जपलेले आहे. मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावरील ते गाव, त्याच्या ‘अजीबोगरीब’ (विचित्र) नावाने त्या महामार्गाने जाणाऱ्या-येणाऱ्यांना मोहवून घेते.\nवाघनदी एकेकाळी बारमाही प्रवाही नदी होती. माझे गाव बोरकन्हार हे त्या नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. आम्हाला नदीपर्य॔त पोचण्यासाठी कन्हारी-मातीच्या शेतातून सुमारे एक किलोमीटर चालावे लागते. गावातील गुरेढोरे दिवसातून एकदा तरी त्या नदीला कव��ाळत असतच. नदीच्या पात्रात बोरकन्हार व भजेपार या गावांदरम्यान एक खोल डोह होता (आजही आहे). त्या डोहातील पाण्याची खोली किती असेल, यावरही एकेकाळी वाद-संवाद होत असत. कोणी म्हणे, ‘एका खाटेची रस्सीही पुरणार नाही’; तर दुसरा म्हणे, ‘नाही गा तेवढा खोल नसे डोह, असेल दहा-वीस फूट खोल तेवढा खोल नसे डोह, असेल दहा-वीस फूट खोल’ डोहाच्या काठावर उंबराचे मोठे झाड होते. ते झाड नंतर जेव्हा मी बालकवींची औदुंबर कविता वाचली व ग्रेस यांच्या संपादनाखालील ‘युगवाणी’च्या एका दिवाळी विशेषांकात त्यावरील गूढरम्य ‘लिखाण’ वाचले, तेव्हापासून माझ्या मनोविश्वात जिवंत झाले. आजही ते जिवंतच आहे. ते झाड मात्र अस्तित्वशून्य झाले आहे.\nसप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आधुनिक काळात फार यातायात करावी लागत नाही. ‘श्री सप्तशृंगीदेवी निवासिनी ट्रस्ट’चे प्रयत्न त्यास मुख्यत: कारणीभूत आहेत. गडावर वरपर्यंत वाहनांतून जाता येते; प्रत्येकी ऐंशी रुपयांचे तिकिट काढून रोपवेची सोय आहे. अगदी मंदिरापर्यंत तीन मिनिटांत पोचता येते. देवीच्या दर्शनाचा प्रवास सोपा आणि सुखकर होऊन गेला आहे.\nसप्तशृंगी गडाला दरवर्षी तीस ते पस्तीस लाख भाविक भेट देतात. तेथे आलेले भाविक दान उदारपणे करतात. त्यातून ‘श्री सप्तशृंगीदेवी निवासिनी ट्रस्ट’ने जबाबदारी स्वीकारून गडाच्या विकास कामास सुरुवात केली. त्यांनी गडाच्या पायथ्याला पहिल्या पायरीला लागून प्रशस्त महाद्वार उभारले आहे. त्या महाद्वारावर देवीदेवतांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. त्यावर सुंदर नक्षिकाम आहे.\nगडावर भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात- त्यात जावळ काढणे, निंब नेसवणे, नारळ फोडणे इत्यादींचा समावेश असतो. तशा भाविकांना थांबण्यासाठी व त्यांचे धार्मिक कार्य पार पाडण्यासाठी भव्य शेड बांधली आहे. तेथे बाजूला चिंतन हॉलही बांधला आहे. मंदिराचे सुशोभिकरण केले आहे. मंदिरावर असलेला पत्र्याचा ढाचा काढून त्याऐवजी सिमेंट-कॉक्रिटचा स्लॅब टाकला आहे.\nअम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वती...\n‘हे नद्यांतील उत्तम, उत्तम माते आणि उत्तम देवी, आम्हा पामरांना ज्ञान आणि विवेक दे.’\nभारतीय समाज आणि संस्कृती यांची पायाभरणी गंगा-यमुना-सिंधू या नद्यांच्या साक्षीने झाली. नदीच्या पात्रात होणारे बदल आणि प्रवाहाच्या सतत बदलत्या दिशा यांनी अनेक शहरांवर महत्त्वाचे परिणा�� केले. भारतातील सर्वांत जुनी संस्कृती-सिंधू संस्कृती इसवी सनपूर्व 2700 च्या आसपास वायव्य भारत-राजस्थान-पाकिस्तान या भागांत उदयाला आली. थर वाळवंट, पंजाब, दक्षिण सिंध, सिंधू-घग्गर-हाक्रा नद्यांची खोरी आणि बलुचिस्तान येथे वसलेली पुरातन संस्कृती. त्यांची आखीवरेखीव नगरे, नदीच्या आसऱ्याने वाढलेला तो पहिला नागर समाज. भारताच्या सामाजिक जीवनाचा तो पहिला अध्याय. हडप्पा आणि मोहेंजोदारो यांची नगररचना पाहिली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की सिंधू संस्कृती ही खरेच नदीच्या आणि पाण्याच्या आसऱ्याने वाढली होती. मोहेंजोदारोमध्ये उत्खननात सुमारे सहाशे ते सातशे विहिरी सापडल्या. म्हणजेच, त्या शहरातील प्रत्येक व्यक्तीला दर तीस-पस्तीस मीटर अंतरावर पाणी मिळेल अशी सोय केली गेली होती. गुजरातमध्ये धोलवीरा येथे सापडलेल्या अवशिष्ट शहरात जवळून वाहणाऱ्या दोन नद्यांचे पाणी कालवे काढून शहरात आणले गेले होते.\nमराठवाड्यातील पुरातन - श्री सिंदुरात्मक गणेश\nसिंधुरासुराचे मंदिर शेंदुरवादा या गावी (तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) आहे. सिंधुरासुराचा वध व गणेशाचे स्वतःचे वाहन मूषक/उंदीर यास दिलेली मुक्ती या दोन प्रमुख पौराणिक घटनांचा संदर्भ शेंदूरवादा या गावाशी आहे. सिंधुरासुराच्या वधाची कथा गणेश पुराणाच्या उत्तरार्धात क्रीडाखंडामध्ये अध्याय 127 ते 138 दरम्यान आहे. शंकरांनी ब्रह्मदेवाला झोपेतून उठवले. तेव्हा ब्रह्मदेवाने रागाने दिलेल्या जांभईतून एक पुरुष निर्माण झाला. त्याचे पूर्ण अंग शेंदरी रंगाचे होते. त्याने स्वतःसाठी नाव, स्थान व कार्य द्यावे अशी मागणी ब्रह्मदेवांना केली तेव्हा ब्रह्मदेवांनी ‘तू ज्याला रागाने मिठी मारशील तो तत्काळ मृत्यू पावेल’ असा वर त्याला दिला. त्याने त्या वराचा खरेखोटेपणा पाहण्यासाठी थेट ब्रह्मदेवाकडेच धाव घेतली. ब्रह्मदेवाने संतापून ‘तू दैत्य होशील’ असा शाप त्याला दिला, म्हणून त्याचे नाव सिंधुरासुर असे पडले. ब्रह्मदेव अशी शापवाणी उच्चारून वैकुंठात विष्णूकडे गेले. त्यांच्या मागोमाग उन्मत्त झालेला सिंधुरासुरही वैकुंठात दाखल झाला. त्याने खुद्द विष्णूंना युद्ध करण्याचे आव्हान दिले. तेव्हा विष्णूंनी त्याला शंकराकडे जाण्याचा सल्ला दिला. त्याने कैलासाला गेल्यावर ध्यानस्थ बसलेल्या शंकराला पाहून त्याच्याशी काय युद्ध करावे असा विचार केला. पण दरम्यान, त्याच्या नजरेस पार्वती पडली. त्याने पार्वतीवर मोहित होऊन तिला पळवून नेले. शंकरांना त्यांचे ध्यान संपताच घडलेली घटना समजली. शंकरांनी सिंधुरासुराला गाठले.\nतेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. त्या नगराला प्राचीन काळी ‘तगर’ या नावाने ओळखले जात होते. तेर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून सातवाहन काळापासून ख्यातकीर्त होते. भारतातील मोठ्या बाजारपेठांमध्ये इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून त्या शहराचा समावेश होता- ती प्रसिद्धी चालुक्यांच्या आणि राष्ट्रकुटांच्या काळातही कायम होती. ग्रीक प्रवाशाने ‘पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी’ या नावाचा ग्रंथ इसवी सन 50 ते 130 या काळात लिहिला. त्या ग्रंथामध्ये तेरचा उल्लेख तगर असा आलेला आहे. तो ग्रीक प्रवासी म्हणतो - “दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये दोन स्थळांना महत्त्व आहे. त्यांतील पहिले बॅरिगाझा (गुजरातमधील भरूच – भडोच). त्यापासून दक्षिणेस वीस दिवसांच्या प्रवासाने गाठता येणारे पैठण आणि दुसरे म्हणजे तगर. तगर हे फार मोठे शहर असून तेथे पैठणहून पूर्वेस दहा दिवस प्रवास केल्यानंतर पोचता येते.\nपैठणहून बॅरिगाझा येथे माळरानातून मार्ग काढत दगड आणला जातो. त्याउलट, तगर येथून साधे कापड, विविध प्रकारची मलमल आणि गोणपाट बॅरिगाझा येथे पाठवले जाते. त्याचप्रमाणे, समुद्रकिनारपट्टीच्या प्रदेशातून तगरला येणारा निरनिराळा मालही तगरहून बॅरिगाझा येथे पाठवला जातो.”\nमराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)\nमराठी काव्य मध्ययुगात पंडिती अंगाने प्रकट झाले. ते अभ्यासून कविता लिहीत. त्यात काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार नसे. पंडित कवींनी रामायण, महाभारत, भागवत पुराणे, रघुवंश, कुमारसंभव, हनुमन्नाटक(प्रभु रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ), शकुंतला यांसारख्या संस्कृत काव्यातील विषयांना त्यांच्या काव्यलेखनाचे विषय म्हणून निवडले. मुक्तेश्वर, वामनपंडित, रघुनाथ पंडित, सामराज, श्रीधर, नागेश, विठ्ठल, मोरोपंत या कवींना पंडितकवी म्हणूनच ओळखले जाते. त्यांच्या रचना मुख्यत: संस्कृत काव्याच्या वळणावर, विविध गणवृत्तांवर आधारित लिहिलेल्या आख्यानपर होत्या.\nमध्ययुगीन मराठी वाङ्मयात पंडिती काव्याचे दालन समृद्ध आहे. पंडिती काव्याचा कालखंड यादवकाळ, शिवकाळ आणि पेशवेकाळ असा आहे. त्या काळातील पंडित विद्वानांनी विद्वान वाचकांना समोर ठेवून जी काव्यनिर्मिती केली त्या रचनेला पंडिती काव्य ही संकल्पना वापरली जाते.\nमोरोपंत पराडकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जुने कवी. त्यांचा जन्म 1729 साली पन्हाळगडावर झाला. पराडकर हे मूळचे रत्नागिरीतील राजापूर प्रांतांतील सौंदल घराणे. पराडकरांचे वास्तव्य तेथे अनेक वर्षें होते. पुढे कित्येक घराणी कोकणातून 1700 ते 1715 या पंधरा वर्षांच्या कालावधीत देशावर आली. त्यामध्ये मोरोपंतांचे वडील रामाजीपंत आणि गोळवलीकर पाध्ये यांच्यापैकी केशव व गणेश पाध्ये यांचाही समावेश होता. ते पन्हाळगड येथे येऊन शाहू महाराज यांच्याकडे देशकार्यात दाखल झाले. त्यामुळे मोरोपंत यांचा जन्म पन्हाळगड येथे झाला. रामाजीपंत यांना तीन मुले आणि एक मुलगी. मोरोपंत त्या तीन मुलांमधील तिसरे. मोरोपंतांच्या वडिलांनी तत्कालीन वैदिक शिक्षणपद्धतीप्रमाणे मोरोपंत यांच्याकडून लिहिणे, वाचणे, स्तोत्रपठण, पुराणांचे वाचन करवून घेतले. मोरोपंत यांनी संस्कृत, काव्य, नाटक व अलंकारशास्त्र यांचे अध्ययन केशव पाध्ये आणि गणेश पाध्ये यांच्याकडून आठ वर्षें करून घेतले. मोरोपंत यांनी चाळीस संस्कृत ग्रंथ त्या कालावधीत लिहिले. पुढे, त्यांचे वडील श्रीमंत बाबूजी नाईक बारामतीकर यांच्या आश्रयास बारामतीला आले. बाबूजी नाईक यांनी मोरोपंत यांच्या अंगी असलेले विद्वत्तेचे गुण पाहून वाड्यात पुराणाचे कथन करण्यास ठेवले. आनंदी आणि लक्ष्मीबाई या त्यांच्या दोन पत्नी होत्या. नाईक यांनी त्यांच्या वाड्याशेजारीच दक्षिणेलाएक वाडा मोरोपंत यांना राहण्यास दिला. नाईक यांच्या प्रेमाबद्दल मोरोपंत यांनी लिहिले आहे -\nSubscribe to सांस्‍कृतिक नोंद\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.woopshop.com/pages/refunds-returns-policy", "date_download": "2021-01-17T21:08:05Z", "digest": "sha1:NUBOJFOJP527PWMIFVXSCORQS4JA6QZ6", "length": 30503, "nlines": 171, "source_domain": "mr.woopshop.com", "title": "परतावा आणि परतावा धोरण", "raw_content": "\nमुख्य कपड्याखाली घालायचे आतील कप���े\nमुख्य कपड्याखाली घालायचे आतील कपडे\n★ जागतिक स्तरावर विनामूल्य शिपिंग\n♥ 99% हॅपी वूपर\n★ नाही कर आकार\nपरतावा आणि परतावा धोरण\nपरतावा आणि परतावा धोरण\nते पाठविल्या जाईपर्यंत आपल्या सर्व ऑर्डर रद्द केल्या जाऊ शकतात. जर आपल्या ऑर्डरची भरपाई केली गेली असेल आणि आपल्याला बदल करणे किंवा ऑर्डर रद्द करणे आवश्यक असेल तर आपण आमच्या 12 तासांच्या आत संपर्क साधावा. एकदा पॅकेजिंग आणि शिपिंग प्रक्रिया सुरू झाली की ते रद्द केले जाऊ शकत नाही.\nआपली समाधान आमचे प्राधान्य आहे. म्हणून, आपण परतावा घेऊ इच्छित असल्यास आपण कारणाशिवाय कोणताही विनंती करू शकता.\nजर उत्पादनामध्ये आणि आयटम परत करण्याऐवजी काही चुकले असेल तर आपण आमच्या संपूर्ण परताव्यासाठी आमच्याशी संपर्क साधू शकता.\nपरतावा आमच्या टिकाऊपणावर जोर देण्यास विरोध करतो: प्रत्येक परताव्यास कार्बन फूटप्रिंट असते. काय चूक झाली ते आम्हाला सांगा, एक चित्र पाठवा आणि आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत देईन.\nनंतर, शक्य असल्यास आपण आपले उत्पादन स्थानिक धर्मादाय संस्थेला दान करू शकता किंवा त्याची पुनर्वापर करू शकता.\nऑर्डर वितरणानंतर आपण 15 दिवसांच्या आत परतावा विनंती सबमिट करू शकता. आपण आम्हाला ईमेल पाठवून हे करू शकता.\nजर आपल्याला गॅरंटीड वेळेत (उत्पादन 60-2 दिवसांच्या प्रक्रियेसह 5 दिवस न मिळाल्यास) उत्पादन प्राप्त झाले नाही तर आपण परतावा किंवा रीलिपमेंटची विनंती करू शकता. आपल्याला चुकीचा आयटम मिळाला असेल तर आपण परतावा किंवा रीलिपमेंटची विनंती करू शकता. आपल्याला मिळालेली उत्पादन नको असेल तर आपण परताव्याची विनंती करू शकता परंतु आपण आपल्या खर्चावर आयटम परत करणे आवश्यक आहे, आयटम न वापरलेला असणे आवश्यक आहे आणि ट्रॅकिंग नंबर आवश्यक आहे.\nआपल्या नियंत्रणातील घटकांमुळे आपला ऑर्डर आला नाही (म्हणजेच चुकीचा शिपिंग पत्ता प्रदान करणे).\nआपल्या ऑर्डर योग्य नियंत्रण बाहेर अपवादात्मक परिस्थितीत आगमन नाही WoopShop.com (म्हणजे सीमाशुल्क करून साफ ​​केला जात नाही, एक नैसर्गिक आपत्ती उशीरा).\nनियंत्रण बाहेर इतर अपवादात्मक परिस्थितीत WoopShop.com\nकोणत्याही कारणास्तव आपण आपल्या उत्पादनाची देवाणघेवाण करू इच्छित असाल तर कदाचित कपड्यांच्या वेगळ्या आकारासाठी. आपण प्रथम आमच्याशी संपर्क साधला पाहिजे आणि आम्ही चरणांमध्ये मार्गदर्शन क��ू. ** कृपया आम्ही आपल्याला तसे करण्यास अधिकृत केल्याशिवाय आपली खरेदी आम्हाला परत पाठवू नका.\nस्पॅम नाही. फक्त कूपन, उत्तम सौदे, सवलत आणि अधिक बचत.\nवूपशॉप: ऑनलाईन शॉपिंगसाठी अंतिम साइट जर आपल्याला पुरुष, महिला आणि मुलांसाठी सर्वोत्कृष्ट ऑनलाइन शॉपिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण योग्य ठिकाणी आहात. फॅशन आणि जीवनशैलीसाठी वूपशॉप हे अंतिम गंतव्यस्थान आहे, कपड्यांसह पादत्राणे, उपकरणे, दागदागिने, वैयक्तिक काळजी उत्पादने आणि बरेच काही यासह व्यापाराच्या विस्तृत व्यापाराचे ते यजमान आहेत. ट्रेंडी आयटमच्या ट्रेझर (ट्रॅव्ह) सह आपले स्टाईल स्टेटमेंट पुन्हा परिभाषित करण्याची वेळ आली आहे. आमचे ऑनलाइन स्टोअर आपल्यासाठी फॅशन हाऊसमधून थेट डिझाइनर उत्पादनांमध्ये नवीनतम आणते. आपण आपल्या घराच्या आरामातून वूपशॉपवर ऑनलाईन खरेदी करू शकता आणि आपल्या आवडी आपल्या घराच्या दारापाशी पोचवा. बेस्ट ऑनलाईन शॉपिंग साइट आणि फॅशनसाठी टॉप ई-कॉमर्स अ‍ॅप ते कपडे, पादत्राणे किंवा इतर उपकरणे, वूपशॉप आपल्याला फॅशनचे आदर्श संयोजन ऑफर करते आणि पुरुष, महिला आणि मुलांसाठी कार्यक्षमता. आपल्या लक्षात येईल की जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रसंगी खरेदी करू शकता अशा प्रकारच्या पोशाखांचा विचार केला तर आकाश मर्यादा आहे. स्मार्ट पुरुषांचे कपडे - वूपशॉपवर तुम्हाला स्मार्ट औपचारिक शर्ट आणि पायघोळ, मस्त टी-शर्ट आणि जीन्समध्ये असंख्य पर्याय सापडतील, किंवा पुरुषांसाठी कुर्ता आणि पायजामा संयोजन. मुद्रित टी-शर्टसह आपली वृत्ती घाला. विश्वविद्यालय टी-शर्ट आणि व्यथित जीन्ससह परत-ते-कॅम्पस व्हिब तयार करा. ते जिंघम, म्हैस किंवा विंडो-पेन शैली असो, चेक केलेले शर्ट अपराजेपणाने स्मार्ट आहेत. स्मार्ट कॅज्युअल लुकसाठी त्यांना चिनोज, कफ्ड जीन्स किंवा क्रॉप केलेल्या पायघोळांसह एकत्र करा. बाइकर जॅकेटसह स्टाईलिश स्तरित लुकसाठी निवडा. जल-प्रतिरोधक जॅकेटमध्ये धैर्याने ढगाळ वातावरणात जा. कोणत्याही पोशाखात तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवणारे सहायक कपडे शोधण्यासाठी आमच्या इंटर्नवेअर विभागात ब्राउझ करा. ट्रेंडी महिला कपड्यांचे - वूओशॉपवर महिलांसाठी ऑनलाइन खरेदी हा एक मूड उंचावणारा अनुभव आहे. या उन्हाळ्यात हिप पहा आणि चिनो आणि मुद्रित शॉर्ट्ससह आरामदायक रहा. थोड्या काळ्या ड्रेसमध्ये परि��ान केलेल्या आपल्या तारखेला गरम दिसा किंवा सेसी वाईबसाठी लाल कपड्यांची निवड करा. धारीदार कपडे आणि टी-शर्ट समुद्री फॅशनच्या क्लासिक भावना दर्शवितात. बार्दोट, ऑफ-शोल्डर, शर्ट-स्टाईल, ब्लूसन, भरतकाम आणि पेपलम टॉप्समधून काही पसंती निवडा. स्कीनी-फिट जीन्स, स्कर्ट किंवा पॅलाझोससह त्यांना सामील करा. कुर्ती आणि जीन्स थंड शहरीसाठी योग्य फ्यूजन-वियर संयोजन करतात. आमच्या भव्य साड्या आणि लेहेंगा-चोली निवडी लग्नासारख्या मोठ्या सामाजिक कार्यक्रमांवर ठसा उमटवण्यासाठी योग्य आहेत. आमचे सलवार-कमिज सेट्स, कुर्ते आणि पटियाला सूट नियमित परिधान करण्यासाठी आरामदायक पर्याय बनवतात. फॅशनेबल पादत्राणे - कपडे माणसाला बनवतात, तेव्हा तुम्ही ज्या प्रकारचे पाय घालतो त्यावरून तुमचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होते. आम्ही आपल्यासाठी स्नीकर्स आणि लॉफर्ससारख्या पुरुषांसाठी कॅज्युअल शूजमधील पर्यायांची विस्तृत ओळ आणत आहोत. ब्रुगेस आणि ऑक्सफर्ड्स परिधान केलेल्या कामावर उर्जा स्टेटमेंट द्या. पुरुष आणि स्त्रियांसाठी चालू असलेल्या शूजसह आपल्या मॅरेथॉनसाठी सराव करा. टेनिस, फुटबॉल, बास्केटबॉल आणि यासारख्या वैयक्तिक खेळासाठी शूज निवडा. किंवा चप्पल, स्लाइडर आणि फ्लिप-फ्लॉपने ऑफर केलेल्या आरामदायक शैलीत आणि आरामात पाऊल टाका. पंप, टाच बूट, पाचर घालून घट्ट बसवणे आणि पेन्सिल टाच यासह स्त्रियांसाठी आमच्या फॅशनेबल पादत्राणेचे लाइनअप एक्सप्लोर करा. किंवा सुशोभित आणि धातूचा फ्लॅट्ससह उत्तम आरामात आणि शैलीचा आनंद घ्या. स्टाईलिश accessoriesक्सेसरीज - आपल्या कपड्यांना परिपूर्ण पूरक बनवणा class्या अभिजात वस्तूंसाठी वूपशॉप एक उत्कृष्ट ऑनलाइन शॉपिंग साइट आहे. आपण स्मार्ट अ‍ॅनालॉग किंवा डिजिटल घड्याळे निवडू शकता आणि बेल्टसह आणि जोड्यांशी जुळवून घेऊ शकता. आपली आवश्यक वस्तू शैलीमध्ये साठवण्यासाठी प्रशस्त बॅग, बॅकपॅक आणि वॉलेट्स निवडा. आपण कमीतकमी दागदागिने किंवा भव्य आणि चमकदार तुकड्यांना प्राधान्य दिले तरी आमचे ऑनलाइन दागिने संग्रह आपल्याला बरेच प्रभावी पर्याय ऑफर करतात. फन आणि फ्रोलिक - वूओशॉपवर मुलांसाठी ऑनलाईन खरेदी पूर्ण आनंद आहे. आपल्या छोट्या राजकुमारीला चक्क विविध प्रकारचे सुंदर कपडे, बॅलेरिना शूज, हेडबँड आणि क्लिप आवडतील. आमच्या ऑनलाइन स्टोअरमधून क्रीडा शूज, सुपरहीरो टी-शर्ट, फुटबॉल जर्सी आणि बरेच काही उचलून आपल्या मुलास आनंद द्या. आमच्या खेळण्यांची ओळ पहा ज्याद्वारे आपण प्रेमळपणासाठी आठवणी तयार करू शकता. येथे प्रारंभ करा - आपण वूपशॉप वरुन वैयक्तिक काळजी, सौंदर्य आणि सौंदर्यीकरण उत्पादनांद्वारे सुंदर त्वचा रीफ्रेश, पुनरुज्जीवन आणि प्रकट देखील करू शकता. आमचे साबण, शॉवर जेल, त्वचेची निगा राखणारी क्रीम, लोशन आणि इतर आयुर्वेदिक उत्पादने विशेषतः वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि आदर्श साफ करण्याचा अनुभव देण्यासाठी तयार केली जातात. शॅम्पू आणि केसांची निगा राखणा products्या उत्पादनांनी आपले टाळू स्वच्छ आणि केस उबर स्टाईलिश ठेवा. आपले नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी मेकअपची निवड करा.वूपशॉप ही भारतातील एक उत्तम ऑनलाइन शॉपिंग साइट आहे जी आपल्या राहण्याच्या जागेचे पूर्णपणे परिवर्तन करण्यास मदत करेल. बेड लिनन आणि पडदे असलेल्या आपल्या बेडरूममध्ये रंग आणि व्यक्तिमत्व जोडा. आपल्या अतिथींना प्रभावित करण्यासाठी स्मार्ट टेबलवेअर वापरा. वॉल सजावट, घड्याळे, फोटो फ्रेम आणि कृत्रिम वनस्पती आपल्या घराच्या कोप corner्यात जीवनाचा श्वास घेण्याची खात्री आहेत.आपल्या फिंगरटिप्स वूपशॉपवर फॅशनेबल फॅशन जगातील एक अनोखी ऑनलाइन शॉपिंग साइट आहे जिथे फॅशन सर्वांसाठी प्रवेशयोग्य आहे. बाजारात नवीनतम डिझाइनर कपडे, पादत्राणे आणि उपकरणे पाहण्यासाठी आमच्या नवीन आगमनाची तपासणी करा. पोशाखात तुम्ही प्रत्येक हंगामात ट्रेंडीएस्टा शैलीवर हात मिळवू शकता. सर्व भारतीय उत्सवांच्या वेळी आपण सर्वोत्कृष्ट वांशिक फॅशनचा देखील फायदा घेऊ शकता. आमची पादत्राणे, पायघोळ, शर्ट, बॅकपॅक आणि इतर गोष्टींवर आमची हंगामी सूट पाहून तुम्ही नक्कीच प्रभावित व्हाल याची खात्री आहे. फॅशनचा विश्वास बसणार नाही इतका परवडेल असा शेवटचा हंगामातील विक्रीचा शेवटचा अनुभव आहे. पूर्ण आत्मविश्वास असलेल्या वूपशॉपवर ऑनलाईन शॉप करा वूपशॉप सर्व ऑनलाइन स्टोअरमध्ये सर्वोत्कृष्ट का आहे या कारणास्तव ती पुरविली जाते. आपण एकाच ठिकाणी वेगवेगळ्या उत्पादनांसाठी किंमतीच्या पर्यायांसह आपले आवडते ब्रांड पाहू शकता. वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस आपल्या निवड प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन करेल. विस्तृत आकाराचे चार्ट, उत्पादन माहिती आणि उच्च-रिझोल्यूशन प���रतिमा आपल्याला सर्वोत्तम खरेदीचे निर्णय घेण्यात मदत करतात. आपल्याला आपले देयक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य देखील आहे, मग ते कार्ड असो किंवा कॅश-ऑन-डिलीव्हरी. 15-दिवसाचे रिटर्न पॉलिसी खरेदीदार म्हणून आपल्याला अधिक सामर्थ्य देते. याव्यतिरिक्त, निवडलेल्या उत्पादनांसाठी प्रयत्न करून खरेदी करण्याचा पर्याय ग्राहक-मैत्रीला पुढील स्तरावर घेऊन जातो. आपण आपल्या घरातून किंवा आपल्या कार्यस्थळावरुन आरामात खरेदी केल्यावर त्रास-मुक्त अनुभवाचा आनंद घ्या. Android | iOS\nपरतावा आणि परतावा धोरण\nकॉपीराइट © 2021 वूपशॉप®.\n5.0 पुनरावलोकनांवर आधारित ग्राहक आम्हाला 5 / 60174 रेट करतात.\nदेय द्यायच्या पद्धती स्वीकारल्या\nग्राहक आमच्यासाठी बोलू द्या\nमल्टी पॉकेट्स अनुलंब गार्डन वॉल हँगिंग\nप्रोटेक्टिव कव्हरसह स्टेनलेस स्टील लिंबू आणि चीज खवणी\nप्रोटेक्टिव कव्हरसह स्टेनलेस स्टील लिंबू आणि चीज खवणी\nमहिलांसाठी बॅकलेस स्लीव्हलेस कट-आउट टिप-अप हॉल्टर क्रॉप टॉप\nखरोखर छान, उत्तम प्रतीची सामग्री.\nआहार पूरक ट्रायबुलस टेररेस्ट्रिस 90% सपोनिन्स कॅप्सूल अर्क\nउत्पादन खूप चांगले पॅक केले आहे. सर्व काही ठीक आहे .\nखांदा स्लीव्हलेस स्लिम विणलेली जर्दाळू महिलांची टॉप ऑफ\nखांदा स्लीव्हलेस स्लिम विणलेली जर्दाळू महिलांची टॉप ऑफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-chandrakant-patil-on-shivsena-sanjay-raut-and-bjp-devendra-fadanvis-meeting-sgy-87-2288001/", "date_download": "2021-01-17T22:26:48Z", "digest": "sha1:SYVBWRATI5EWTK45GA3QJP6TWKXPYZZG", "length": 13672, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJP Chandrakant Patil on Shivsena Sanjay Raut and BJP Devendra Fadanvis meeting sgy 87 | “दोन-अडीच तास चहा बिस्कीटावर तर…,” राऊत-फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले… | Loksatta", "raw_content": "\nनरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू\nपतपेढी व्यवस्थापिकेच्या हत्येचे गूढ उकलले\nकर्ज माफ करण्याच्या निमित्ताने फसवणूक\nपश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती\nबर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई\n“दोन-अडीच तास चहा बिस्कीटावर तर…,” राऊत-फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…\n“दोन-अडीच तास चहा बिस्कीटावर तर…,” राऊत-फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…\nराज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचा दावा\nशिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते दे��ेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्च होते. दोन-अडीच तास चहा बिस्कीटावर तर चर्चा होणार नाही असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचा दावा केला आहे.\n“जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होणार. तर ते दोन ते अडीच तास एकत्र बसले असतील तर चहा बिस्किटावर चर्चा करणार नाहीत. पण ही कोणतीही निर्णयात्मक बैठक नव्हती,” अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.\nआणखी वाचा- महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती, भाजपाच्या बड्या नेत्याचा दावा\nमहाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती\nदरम्यान मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य केलं. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं आहे.\nआणखी वाचा- शरद पवारांनी NDA सोबत यावं, शिवसेनेसोबत राहण्यात काही फायदा नाही – रामदास आठवले\n“पैसे किंवा खर्च हा एकमेव मुद्दा नसतो तर खूप वेळ जातो, अनिश्चतता असते. आज निवडून आलेले आमदार उद्या असतील की नाही ते ठाऊक नसतं. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कुणालाच नको आहेत. पण अस्थिरतेमधून मार्ग कसा काढायचा हे पण लक्षात येत नाही. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या\nविदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच\nइंडोनेशियातील भूकंपात ४२ जण ठार\nसीबीआय अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून दलाली\nअमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना\nकेंद्रीय मंत्र्याविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी\nप्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास\nमानीव अभिहस्तांतरण योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nमुंबईतील शाळा बंदच राहणार\n‘कोव्हॅक्सीन’च्या लसीकरणाबाबत अस्पष्टता कायम\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 वैतरणा, तानसा नदी पात्रातील बेकायदा वाळू उपशावर कारवाई\n2 जागृतीअभावी शेतकरी विमावंचित\n3 रुग्णालयात जीव मुठीत\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/niranjan-gabharyatale-dhyanastha-chintan/", "date_download": "2021-01-17T21:28:17Z", "digest": "sha1:ZX3SEYQ5GDPXIVHUOF53FPB6HOPJI2VM", "length": 16003, "nlines": 199, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "निरंजन – गाभार्‍यातले ध्यानस्थ चिंतन – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ January 16, 2021 ] संत\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 16, 2021 ] कर्तृत्वाचे कल्पतरू\tकविता - गझल\n[ January 15, 2021 ] दयेची बरसात\tकविता - गझल\n[ January 14, 2021 ] मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा \n[ January 14, 2021 ] देह बंधन – मुक्ती\tकविता - गझल\n[ January 14, 2021 ] निरंजन – भाग ४२ – अहंकाराला चुकीची कबुली नसते\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 14, 2021 ] भाकरीसाठी मिळाला मार्ग\tजीवनाच्या रगाड्यातून\n[ January 14, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४२\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 13, 2021 ] ‘थप्पड’ – शेवाळलेल्या नात्यांसाठी आवश्यक ‘तुरटी’ \n[ January 13, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४१\tअध्यात्मिक / धार्मिक\n[ January 12, 2021 ] पत्रप्रपंच – जेष्ठ नागरिकांच्या ��पत्ररूपी’ मनोव्यवहारांचा परिचय\tपरिक्षणे - परिचय\n[ January 12, 2021 ] नदीवरील बांध\tकविता - गझल\n[ January 12, 2021 ] श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४०\tअध्यात्मिक / धार्मिक\nHomeअध्यात्मिक / धार्मिकनिरंजन – गाभार्‍यातले ध्यानस्थ चिंतन\nनिरंजन – गाभार्‍यातले ध्यानस्थ चिंतन\nSeptember 28, 2019 स्वाती पवार अध्यात्मिक / धार्मिक, वैचारिक लेखन\nभक्ती आणि शक्तिचे एकत्रित मंथन……..\nप्रकाशाने काळोखाला दिलेले मुक्त अलिंगन…………\nअसं काय असावं त्या गाभार्‍यामध्ये ज्यामुळे फक्त निरंजनाचं स्वरुप पाहुन मनामध्ये नितळ भावना निर्माण होते, पवित्रतेचा अर्थ कळतो, मनात चेतना निर्माण होते आणि अध्यात्माची चाहुल लागते. फक्त प्रकाशच……नाही. तर तिथे आहे अग्नि ने धरलेले ज्योतिस्वरुपातले ध्यान………\nशब्द तर परिचीत आहेच पण नेमकं हे काय\nअज्ञानातुन ज्ञानाकडे़ जाण्यासाठी देहातल्या मनाने अलगद ओलांड्लेला उंबरठा…\nजीवनाची रचना सुद्ंर बनवण्यासाठी मनाने निवड्लेली पाऊलवाट…\nश्रद्धेत लपलेल्या सबुरीचे रुप…\nतर असेही म्हणु शकतो कि भक्ती ने कळत-नकळत स्वीकारलेला मुक्तिचा मार्ग…आणि ही भक्ती जाग्रुत होते ती अंतर्मनातल्या मनःमुर्तीमध्ये…\nमनामध्ये वास करणार्‍या या भक्तीची खुप वेगवेगळी रुपे आहेत. ज्यांना आपण एकाग्रता, आत्मविश्वास, स्मरण, इच्छा, कल्पना, ग्रहण, बुद्धी, प्राण आणि गुरु या रुपाने ओळखतो. या सर्व भक्त्या जिवंत करते ते ध्यान….. आणि जेव्हा या सर्व भक्त्या जिवंत होतात तेव्हा घडुन येते ते एक सुंदर व्यक्तिमत्व, एक लोभस चरित्र…. आणि नष्ट होतो तो अहंकार, क्रोध, मोह, ईर्ष्या, वासना, तणाव, आळस, कुटीलता आणि असे बरेचसे अवगुण ज्यामुळे विचारांमध्ये विक्रुतीपणा येऊन आचणातल्या क्रुती चे वळण चुकते. म्हणूनच जीवनाचे व्यवस्थापन जाणुन घेण्यासाठी, स्वतःमधल्या स्व त्वाला ओळखण्यासाठी “निरंजन” घेऊन येत आहे एक वेगळी गाथा, एक वेगळी कथा….\nआपल्या नेहमीच्या जीवन प्रवासात अश्या बर्‍याचश्या घट्ना घड्तात ज्यामुळे आपले विचार निर्माण होतात तर बहुतेकदा आपले विचार अति होऊन एका ठरविक पातळीचे उल्लंघन होते आणि त्या विचारांमधुन स्थिती निर्माण होते. अश्या विचारांवर चर्चा, चर्चेतुन विषय, विषयांचा अभ्यास, अभ्यासातुन ग्रहण आणि जे ग्रहण केले ते ज्ञान म्हणजे “निरंजन”\nमी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... मा���े \"निरंजन\" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या \"ॐश्री\" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.\nमहाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...\nठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...\nमुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...\nमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...\nयाच मालिकेतील इतर लेख\nनिरंजन – गाभार्‍यातले ध्यानस्थ चिंतन\nनिरंजन – भाग १\nनिरंजन – भाग २ – आत्मविश्वास भक्ती\nनिरंजन – भाग ३ – स्मरण भक्ती\nनिरंजन – भाग ४ – इच्छा भक्ती\nका रमाकृष्ण ना कोणी वदले \nनिरंजन – भाग ५ – कल्पना भक्ती\nनिरंजन – भाग ६ – ग्रहण भक्ती\nनिरंजन – भाग ७ – बुद्धी भक्ती\nनिरंजन – भाग ८ – प्राणभक्ती\nनिरंजन – भाग ९ – गुरु भक्ती\nनिरंजन – भाग १० – कथा श्री दत्तगुरुंची\nनिरंजन – भाग ११ – अंत अहंकाराचा\nनिरंजन – भाग १२ – क्षमाभाव\nनिरंजन – भाग १३ – दृष्टी तसे दृश्य\nनिरंजन – भाग १४ – मन माझे सबल\nनिरंजन – भाग १५ – विटंबना\nनिरंजन – भाग १६ – गुरुपौर्णिमा\nनिरंजन – भाग १७ – आस्तिकता\nनिरंजन – भाग १८ – निंदा\nनिरंजन – भाग १९ – गुणधर्म\nनिरंजन – भाग २० – गुंजन दोन मनांचे\nनिरंजन – भाग २१ – अन्न हे पूर्णब्रम्ह…\nनिरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो\nनिरंजन – भाग २३ – मौनम् सर्वार्थ साधनम्\nनिरंजन – भाग २४ – माता दुर्गा\nनिरंजन – भाग २५ – शैलपुत्री\nनिरंजन – भाग २६ – माता ब्रह्मचारिणी\nनिरंजन – भाग २७ – माता चंद्रघण्टा\nनिरंजन – भाग २८ – माता कुष्माण्डा\nदेह बंधन – मुक्ती\nनिरंजन – भाग ४२ – अहंकाराला चुकीची कबुली नसते\nश्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४२\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nप्रवास .. १९९५ ते …..\nमराठी क्लासिफाईड्स डॉट कॉम\nमराठी साहित्यिक डॉट कॉम\nerror: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.vishalgarad.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2021-01-17T22:55:55Z", "digest": "sha1:ZIWWFA52JQ5MBOR3JNT3KYYQCKLVG2JA", "length": 6068, "nlines": 82, "source_domain": "www.vishalgarad.com", "title": "© सुगरण | Vishal Garad", "raw_content": "\nआजच्या स्पेशल संडेची सुरूवात चिघळच्या भाजीची भाकरी, ठेसा, आंब्याच्या कैरीची चटणी आणि दही अशा पौष्टिक व रूचकर जेवणाने झाली. अर्थात विराच्या आधी आमच्या मातोश्री जर कधी भाकरी थापत बसल्या तर गरम-गरम पापुडा आलेल्या भाकरीचे चार घास पोटात घातल्याशिवाय कुठे जाऊ देत नव्हत्या. आता लग्नानंतर मातोश्रींसोबत विराचीही भर पडली. मास्टर ऑफ काॅमर्स असलेली विरा चुलीवर भाकऱ्या करण्यात सुद्धा मास्टरच आहे. माझ्या घरात किचन आहे, त्यात गॅस, ईलेक्ट्रिक इंडक्शन वगैरे आहेच पण आईला मात्र चुलीवरच भाकरी करायला आवडते त्यामुळे आमच्या वाड्याच्या मागे चुलीवरच्या स्वयंपाकासाठी विशेष सोय केली आहे. लग्नाआधी आईसमोर असंच बसुन जेवायचो आज विराने तिची जागा घेऊन ‘हम भी कुछ कम नही’ हे सिद्ध केलंय.\nमुलीला सुगरण करण्यासाठी आईची भुमिका महत्वाची असते. माझी विरा ‘सुशिक्षित सुगरण’ आहे याचे श्रेय आमच्या सासुबाईंना जाते. शिक्षणात मास्टर डिग्री घेऊन स्वयंपाकात सुद्धा मास्टरी केलेली विरा जेव्हा चुलीवर भाकरी करते तेव्हा काटवटीवर फिरणाऱ्या पिठाच्या भाकरीवर तिच्या हातांची पडणारी प्रत्येक थाप प्रेमाचा धपाटा वाटू लागते आणि हातातल्या पिठाच्या गोळ्याला आकार देता देता आपसुकच ती संसारालाही आकार देत असल्याची प्रचिती होते. मुळात चुलीवर स्वयंपाक करणे मोठे जिकिरीचे काम. गॅस बटनावर कमी जास्त करता येतो पण चुलीवर मात्र एक भाकर काटवटीवर थापता-थापता दुसरी भाकर तव्यावर भाजत असते या दोन्हीकडे लक्ष देत-देत गरजेनुसार जळतं सरपन चुलीतुन आतबाहेर करणे व फुकारीने जाळ फुंकणे ही क्रिया समांतर सुरू ठेवावी लागते. त्यातुनही भाकरी तव्यावर टाकताना हाताला चटका लागणार नाही याचीही विशेष खबरदारी घ्यावी लागते. तेव्हा कुठं दुरडीत भाकर पडते. त्याच भाकरीचा पापुडा काढल्यावर त्यातुन सुगरणीच्या कष्टाचा सुगंध दरवळतो.\nवक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड\nदिनांक : २३ डिसेंबर २०१८\nPrevious article© सुखी संसाराचे १२३ दिवस\nNext article© भुंकणारे कुत्रे\n© दत्तगुरुचे सेवेकरी सौदागर मोहिते साहेब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/1303/", "date_download": "2021-01-17T21:14:53Z", "digest": "sha1:7PXELOKVBPASUHH5B5NGQVWPLZU7CZ6T", "length": 9790, "nlines": 130, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "बीड जिल्हा : आजचे सर्व स्वॅब निगेटिव्ह", "raw_content": "\nबीड जिल्हा : आजचे सर्व स्वॅब निगेटिव्ह\nबीड : जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेले सर्वच स्वॅब निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.\nआज जिल्ह्यातू 36 स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वारातीतील कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाचे मीटर थांबले आहे.\nपरळीच्या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nमाजलगावच्या तीन कृषि सेवा केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द\nराष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचे कोरोनाने निधन पुण्यात घेतला अखेरचा श्वास\nबीड जिल्हा : आज 34 स्वॅब तपासणीला\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्ह्यात 111 ग्रा.पं.साठी 83.58 टक्के मतदान\nतक्रारदार महिला आरोपांबाबत ठाम; म्हणाली, त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत..\nमुंडे प्रकरणात गृहमंत्र्यांसह शरद पवारांचं मोठं वक्तव्य\nकथित रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड; रिझवान कुरेशी नामक एअरवेज अधिकाऱ्यावरही आधी लगट, मग पोलिसात तक्रार\nधनंजय मुंडे ब्लॅकमेलिंग प्रकरण : मनसेच्या मनिष धुरींसोबतही असाच प्रकार घडला\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्ह्यात 111 ग्रा.पं.साठी 83.58 टक्के मतदान\nतक्रारदार महिला आरोपांबाबत ठाम; म्हणाली, त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत..\nमुंडे प्रकरणात गृहमंत्र्यांसह शरद पवारांचं मोठं वक्तव्य\nकथित रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड; रिझवान कुरेशी नामक एअरवेज अधिकाऱ्यावरही आधी लगट, मग पोलिसात तक्रार\nधनंजय मुंडे ब्लॅकमेलिंग प्रकरण : मनसेच्या मनिष धुरींसोबतही असाच प्रकार घडला\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्ह्यात 111 ग्रा.पं.साठी 83.58 टक्के मतदान\nतक्रारदार महिला आरोपांबाबत ठाम; म्हणाली, त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://sohamtrust.com/blog", "date_download": "2021-01-17T22:49:52Z", "digest": "sha1:B2YI52MELQIPHMDM4Q5QD3JUJ6YCL3O5", "length": 5726, "nlines": 61, "source_domain": "sohamtrust.com", "title": "Blog - Soham Trust ™", "raw_content": "\n “थँक्यू डॉक्टर” ही संकल्पना घेवुन कॅन्सरप्रती जनजागृती करत, डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “डॉकवॉक” हा अनोखा उपक्रम पुण्यात नुकताच पार पडला. महाराष्ट्रातील दिग्गज […]\nगेल्या १४ वर्षांपासुन पुण्यात भिमथडी जत्रेचं आयोजन होत आहे. या जत्रेचं आयोजन आणि पालकत्व आदरणीय सौ. सुनंदाताई पवार, बारामती यांनी स्विकारलं आहे. दुर्बल घटकांतील महिलांचे […]\nम्हसवड… माण तालुक्यातलं, सिद्धनाथाचं अधिष्ठान असलेलं माझं हे गाव म्हसवड पासुन शंभरेक किमी वर पंढरपूर म्हसवड पासुन शंभरेक किमी वर पंढरपूर विठ्ठल रखुमाई चे अधिष्ठान असलेलं हे गाव.. विठ्ठल रखुमाई चे अधिष्ठान असलेलं हे गाव.. साहजीकच कळायला लागल्यापासुनच […]\nलोकमत वृत्तपत्र समुह आयोजीत कॅन्सर या विषयावर जनजागृती करण्यासाठी तसेच, डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी Doc Walk हा अभिनव उपक्रम J.W. Marriott येथे आयोजीत केला होता. […]\nएक ६५ वर्षांचे बाबा तसे बरोबर आहेत सर्व यांच्या, पण आयुष्याच्या वाटेवर सोबत कुणाचीच नाही. नुसतंच “बरोबर” असणं आणि खरोखर “सोबत” असणं यात फरक असतो तसे बरोबर आहेत सर्व यांच्या, पण आयुष्याच्या वाटेवर सोबत कुणाचीच नाही. नुसतंच “बरोबर” असणं आणि खरोखर “सोबत” असणं यात फरक असतो\n२ डिसेंबर च्या सोमवारी रोजच्या कामात असतांना साधारण ११ वाजता एका ताईंचा, माझ्या एक ज्येष्ठ स्नेही, यांचा फोन आला. “अरे, एक नंबर पाठवलाय तुला, फोन […]\nमला आपणांकडुन शारीरीक – आर्थिक – मानसिक मदत मिळते आहे सोह��� ट्रस्टचे आपण सर्व “सन्माननीय सभासद” आहात, हेच मी आजवर समजत आलोय, म्हणुन करत / […]\nआपल्या माहितीकरीता सविनय सादर..\nआपल्या माहितीकरीता सविनय सादर.. “पिल्लु” नावाच्या ब्लॉग मधील कोपरापासुन हात नसलेल्या मुलाच्या चित्रांचं प्रदर्शन १७ – २० ऑक्टोबर दरम्यान भरवलं होतं. प्रदर्शनातुन मिळालेल्या रकमेतुन भाजीपाला […]\nएका तरी “माणसाला” मदतीचा हात देवु, साथ देवु, उभं करु … म्हणत २०१५ साली “डॉक्टर फॉर बेगर्स” म्हणुन माझा प्रवास सुरु झाला नुसतंच शरीर आणि […]\n शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पुरुषांना होणारा हा विकार यात पुरुषांच्या छातीत फुग्याप्रमाणे गाठ यायला लागते. ब-याच वेळा हे आपोआप बरं होतं, काहीवेळा औषधोपचार कामी […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/corona-impact-on-pune-city/", "date_download": "2021-01-17T22:29:05Z", "digest": "sha1:YEHS3H5L5VS6ETMCT364IJ3DSSZKSFO7", "length": 8587, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "corona impact on pune city Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nजन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्या जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने…\nसणासुदींवर बंधने आल्याने पुण्याच्या बाजारपेठेला बसणार 250 कोटीहून जास्तीचा फटका\nपुणे : भारतीय पंचांगानुसार ज्येष्ठ महिना ते कार्तिक महिना या काळात सण, उत्सव याची रेलचेल असते. या सणासुदीच्या काळात पुण्यामध्ये आषाढी पायी वारीचा मुक्काम, दहीहंडी, दहा दिवसांचा गणेशोत्सव, देवीचे नवरात्र वगैरे उत्सव सार्वजनिक पद्धतीने मोठ्या…\nबॅडमिंटनपटू सायना नेहवालचा ‘कोरोना’ रिपोर्ट…\nसोनू निगमचे गुरु उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे वयाच्या 89…\nPhotos : पायल राजपूतनं शेअर केले शॉर्ट ब्लॅक ड्रेसमधील फोटो…\nVideo : अभिनेत्री अदा शर्माने चक्क साडी नेसून केला जबरदस्त…\n12 KM सायकल चालवून सेटवर पोहोचली रकुल प्रीत सिंह, Video…\nPune News : पुणे शहरात दिवसभरात 273 ‘कोरोना’…\nकर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणणारच :…\nMumbai News : लसीकरणाला सुरुवात झाली, आता तरी सर्वांसाठी…\nजान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक…\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6…\nकमी वेळेत जास्त पैसे, जाणून घ्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला…\nपेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ, चालू आर्थिक वर्षात उत्पादन…\nAkshay Kumar नं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाला शेयर केलं हे…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल…\nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\nबॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला…\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय…\nPune News : महिला मसाज करताना त्यानं शूट केला व्हिडीओ, नंतर येऊन केली…\nमहाराष्ट्रात ‘कोरोना’ लस मोफत देणार का \nवीजेच्या वायरला स्पर्श झाल्याने बस जळून खाक; 6 जण ठार तर 17 जण जखमी\nजगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी…\n1 कोटीची लाच घेणार्‍या रेल्वे अधिकार्‍यासह तिघांना CBI कडून अटक, नोकरी देण्याच्या नावाने उकळत होते पैसे\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय चिंताजनक\nNashik News : पोलिस वडिल अन् सावत्र आईनं दिले चिमुकल्याच्या अंगावर चटके अन् केली मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/policenama-epfo-news/", "date_download": "2021-01-17T21:21:48Z", "digest": "sha1:FI6V4R4AW6J7HUJ3JI6C2AG4CURNPVJW", "length": 8418, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "policenama epfo news Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nजन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्या जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने…\nEPFO न दिलं 64 लाख लोकांना गिफ्ट, आता घरबसल्या जमा करा ‘हे’ प्रमाणपत्र, जाणून घ्या\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) पेन्शनर आहात तर आपल्यासाठी एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत आपण घरबसल्या लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकणार आहात.जे पेन्शनधारक असतात त्यांना…\nसूरज बडजात्या मैत्रीवर बनवत आहेत चित्रपट, अमिताभ बच्चन-बोमन…\n‘म्युझिक व्हिडीओतून केली होती करिअरला सुरुवात’ :…\nVideo : ‘हा’ दिग्गज अभिनेता सेटवर करायचा सर्वात…\n‘खिलाडी’ अक्षयच्या ‘बेल बॉटम’च्या…\nPune News : मारहाण केल्याचा आरोपावरून प्रसिद्ध अभिनेते व…\ncorona vaccine : पुण्यात लसीकरणास प्रारंभ, पहिल्या दिवशी 438…\nPune News : लोककल्याणचा समाजसेवा हाच केंद्रबिंदू –…\nNew Traffic Rules : वाहतुकीचे ‘हे’ नियम मोडले तर…\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6…\nकमी वेळेत जास्त पैसे, जाणून घ्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला…\nपेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ, चालू आर्थिक वर्षात उत्पादन…\nAkshay Kumar नं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाला शेयर केलं हे…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल…\nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\nबॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला…\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय…\nकॅटने WhatsApp आणि Facebook विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केली…\nKolhapur News : राज्यात अव्वल ठरली कणेरीवाडीची Digital शाळा,…\nजान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा…\nशाहिद कपूर बनणार महाभारताचा ‘कर्ण’, बनवली जाणार एक मेगा…\n‘5 वर्ष सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवल नाही का , कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांचे एका दगडात 2 पक्षी \nएकट्या बडोद्यात पतंगाच्या मांज्याने तब्बल 250 पक्षी जखमी\n1 कोटीची लाच घेणार्‍या रेल्वे अधिकार्‍यासह तिघांना CBI कडून अटक, नोकरी देण्याच्या नावाने उकळत होते पैसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/ration-shopkeeper-pandurang-ramchandra-pardhi/", "date_download": "2021-01-17T21:57:20Z", "digest": "sha1:KN2WFYQX3FQ2GGSE44SIQDZ6H6CMEKH2", "length": 8446, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Ration shopkeeper Pandurang Ramchandra Pardhi Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nजन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्य��� जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने…\nLockdown : नागरिकांकडून तक्रारी झाल्या प्राप्त, तहसीलदारांनी केले रेशनिंगच्या दुकानदारांवर गुन्हे…\nमुरबाड पोलीसनामा ऑनलाइन -रिपोर्टर अरुण ठाकरे: कोरोना व्हायरस संकटा मध्ये लॉक डाऊन मध्ये उपासमारी अली असताना शासनाने दिलेल्या रेशनीग वाटप रेशनीग दुकानदाराने काळाबाजार केला असता समजताच तहसीलदारांनी स्वस्त धान्य दुकानात शासनाकडून…\nVideo : ‘हा’ दिग्गज अभिनेता सेटवर करायचा सर्वात…\nVideo : अरे देवा Visa भारतात विसरून विवेक ओबेरॉय पोहोचला…\nविरूष्काच्या मुलीचा पहिला फोटो आला समोर, विराटच्या भावाने…\nजान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक…\nशाहिद कपूर बनणार महाभारताचा ‘कर्ण’, बनवली जाणार…\nसपाच्या आझम खान यांना झटका UP सरकारला द्यावी लागणार 70…\n‘5 वर्ष सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवल नाही का \n‘कोरोना’ची लस किती प्रभावी \nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6…\nकमी वेळेत जास्त पैसे, जाणून घ्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला…\nपेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ, चालू आर्थिक वर्षात उत्पादन…\nAkshay Kumar नं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाला शेयर केलं हे…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल…\nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\nबॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला…\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय…\n‘कोरोना’ लसीकरणासाठी 3 कॉल, 3 SMS; संपर्कानंतरही व्यक्ती…\nPune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व…\nअर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले…\nNew Traffic Rules : वाहतुकीचे ‘हे’ नियम मोडले तर होईल मोठा…\nReliance Jio चे ‘हे’ 4 किफायतशीर प्रीपेड प्लान बंद \nनेपाळनं UNSC मध्ये केलं भारताच्या सदस्यत्वाचं समर्थन, चीनचा जळफळाट\nकेमिकल वाहतूक करणारा टँकर पलटला, पुण्याहून सोलापूरला जाणारी वाहतूक बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.desimarathi.com/2020/08/blog-post_60.html", "date_download": "2021-01-17T21:00:05Z", "digest": "sha1:T4KWOJRGCW23BVJLNROJFBT3RE54MZOP", "length": 11402, "nlines": 59, "source_domain": "www.desimarathi.com", "title": "या आद्य अक्षराने सूरु होणाऱ्या नावांच्या मुली असतात अश्या..वाचून पश्चाताप होईल.", "raw_content": "\nया आद्य अक्षराने सूरु होणाऱ्या नावांच्या मुली असतात अश्या..वाचून पश्चाताप होईल.\nअसे म्हटले जाते की आपल्या सारखे दिसणारे या जगात बरेचसे मंडळी आहेत. त्यांची नावेही वेगवेगळी असतात. ज्योतिष शास्त्राला आपल्या जीवनामध्ये एक वेगळेच महत्त्व दिले गेले आहे. प्रत्येक गोष्ट ही ज्योतिषशास्त्राच्या भोवती गुंडाळलेली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या नावावरून खूप काही ठरले जाते असे ज्योतिषशास्त्र म्हणते. ज्योतिष शास्त्राने आपण माणसाच्या नावाच्या आद्य अक्षरावरून खूप काही ठरवू शकतो, की त्या माणसाच्या आयुष्यात दुःख आहे की सुख आहे. मग तो मुलगा असू द्या किंवा मुलगी. समोरच्या माणसाच्या नावावरून त्या बद्दल खूप सारी माहिती ज्योतिष शास्त्र द्वारे घेता येते. नावाच्या आद्य अक्षरावरून खूप काही माहिती होते.\nआज आम्ही तुम्हाला काही असे अक्षरे सांगणार आहोत त्यावरून त्या नावाच्या मुलींचा स्वभाव तुम्ही ठरवू शकता. ज्या मुलींची नावे B, H, L, P, R आणि S या आद्य अक्षरावरून सुरू होत असेल त्या मुलींच्या विषयी आज ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले स्वभाव सांगणार आहोत. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की मनुष्याचा जन्म झाल्यानंतर तो ज्या ठिकाणी जन्माला येतो त्या जन्मस्थानाचा प्रभाव त्याच्या स्वभावावर पडतो. पण जन्मल्यानंतर त्याला एक नाव ठेवले जाते त्या नावावरून देखील त्याच्या स्वभावावर प्रभाव पडतो. काही असे व्यक्तीदेखील आहेत ज्यांच्या नावे सारखीच असल्यामुळे त्यांच्या स्वभावात देखील समानता दिसून येते. आज आम्ही तुम्हाला B, H, L, P, R आणि S या आद्य अक्षराने सुरू होणाऱ्या मुलींच्या स्वभावा बाबत काही गोष्टी सांगणार आहोत. तुम्ही ही गोष्ट ऐकून हैराण व्हाल की त्यांच्या नावाची अद्याक्षरे हे असतील तर ह्या मुली स्वभावाने अतिशय रागीट असतात. यासोबतच त्यांच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी देखील असतातच तर जाणून घेऊया प्रत्येक अक्षरा विषयी…\nB नावाच्या मुलींचा स्वभाव :- ज्या मुलींच्या नावाची सुरुवात B या अक्षराने होते त्या मुलींचा स्वभाव अतिशय मोकळा असतो. अशा मुली मनाने अगदी मोकळ्या असतात. पण यासोबतच या मुलींना प्रत्येक गोष्टीवर जास्त राग येत असतो. या मुली त्यांचा राग इतरांवर काढत असतात. H नावाच्या मुलींचा स्वभाव :- H या अक्षराने सुरू होणाऱ्या नावाच्या मुली इतरांशी मिळून मिसळून राहायला पसंत करतात. या नावाच्या मुली घरच्यांच्या खूपच लाडक्या असतात. या मुली आपल्या परिवाराच्या मान सन्मानासाठी काहीही करू शकतात. यासोबतच त्यांना प्रत्येक वेळी राग येत असतो.\nL नावाच्या मुलींचा स्वभाव :- L नावाच्या मुली असे कोणतेच काम करत नाही जे केल्यावर त्यांचा अपमान होईल. या मुली प्रत्येक कामात पुढे असतात. या मुलींना त्यांच्या आयुष्यात नवनवीन गोष्टी वापरून पहायला खुपच आवडते. यामुळे त्यांना राग देखील खूप येतो. या मुली कधीही कोणावरही आपला राग काढतात पण ह्या मुली मनाने अतिशय निर्मळ असतात. P नावाच्या मुलींचा स्वभाव :- P या नावाच्या मुलींचा स्वभाव अगदी रागीट असतो. या मुलींचा स्वभाव खूपच बोलका किंवा खूपच शांत असू शकतो. या मुली फारच कमी बोलतात आणि आपल्याच दुनियेत मग्न असतात. या मुली आपला राग दुसर्‍यावर न काढता स्वतःवरच काढतात.\nR नावाच्या मुलींचा स्वभाव :- R या नावाने सुरू होणाऱ्या मुली दिसायला खूपच सुंदर असतात यासोबतच त्या डोक्यांने खूपच हुशार असतात. या सोबतच त्या रागीट ही खूपच असतात. S या नावाच्या मुलींचा स्वभाव :- S या नावाने सुरू होणाऱ्या मुली प्रेमात शेवटपर्यंत साथ देतात. पण कोणाशी भांडण झाले तर तेथील दुश्मनी देखील शेवटपर्यंत लक्षात ठेवतात.या अशा मुली दिसायला भोळ्या असतात पण यांचा राग आणि स्वभाव खूपच जबरदस्त असतो.\nजुदाई चित्रपटातील निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडमधील खूप मोठा स्टार.... नाव ऐकून चकित व्हाल\nसी.आय.डी. मधील अभिजित ची पत्नी पाहून थक्क व्हाल.\nसलमान खान यांच्या एका दिवसाच्या जेवणाचा खर्च सामान्य व्यक्तीच्या पगारा एवढा आहे... जाणून हैराण होऊन जाल...\nआंघोळ करताना मुलींच्या मनात येतात या ६ गोष्टी..\nतब्बल २० वर्षांनी खुलासा धडाकेबाज मधील कवट्या महाकाल कोण होता पहा\nआमच्याबद्दल नमस्कार मित्रानो, Desimarathi मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मि��ावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. जर आपणास आमच्याबद्दल कोणतीही माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करा.त्याचबरोबर आमच्या वेबसाईटवर आपली माहिती शेयर करू इच्छित असाल तर आम्हाला ई-मेल करू शकता किंवा संपर्क पेज वरुन संपर्क करू शकता. आपल्या काही सूचना असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधण्यास संकोच करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%A8&f%5B1%5D=changed%3Apast_year&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3Asections&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3Aemployment&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2021-01-17T22:18:47Z", "digest": "sha1:DBRTYLNLDR5L5XUD6FWXFJVZTQAXYPPU", "length": 12225, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\n(-) Remove गेल्या वर्षभरातील पर्याय filter गेल्या वर्षभरातील पर्याय\nअभियांत्रिकी (4) Apply अभियांत्रिकी filter\nउस्मानाबाद (4) Apply उस्मानाबाद filter\nऔरंगाबाद (4) Apply औरंगाबाद filter\nकौशल्य विकास (4) Apply कौशल्य विकास filter\nमहावितरण (4) Apply महावितरण filter\nरोजगार (4) Apply रोजगार filter\nपासवर्ड (2) Apply पासवर्ड filter\nइन्शुरन्स (1) Apply इन्शुरन्स filter\nटेक्नॉलॉजी (1) Apply टेक्नॉलॉजी filter\nनांदेड (1) Apply नांदेड filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nहिंगोली (1) Apply हिंगोली filter\nगुड न्यूज : ऑनलाईन महारोजगार मेळावा, तीन हजार ६५३ विविध कौशल्याच्या जागा रिक्त\nनांदेड : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय औरंगाबाद यांच्यावतीने ता. सात नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधर, एमबीए इत्यादी पात्रता धारण केलेल्या उमेदवारांसाठी एकुण तीन हजार ६५३ विविध...\njob alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात\nऔरंगाबाद : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय यांच्यातर्फे १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आणि उपलब्ध असलेल्या रिक्तपदाच्या माहितीसाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर एम्प्लॉयमेंट नोंदणी...\nपंडीत दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे\nहिंगोली : महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, औरंगाबाद या कार्यालयामार्फत एक नोव्हेंबर, ते सात या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय आटो पार्टस प्रा.लि....\nतरुणांना नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी, एक हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त\nबीड : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये १९०२ रिक्त नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य विकास रोजगार व औरंगाबादच्या उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या वतीने ता. एक ते सात नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित केला आहे. बामुच्या प्र-कुलगुरुपदी श्‍याम...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/tag/leelavati-hospitel-mumbai/", "date_download": "2021-01-17T21:12:40Z", "digest": "sha1:LPTBOBD6SYVON5LNH74JFUUATGTYGK35", "length": 4107, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "leelavati hospitel mumbai | गोवा खबर", "raw_content": "\nमुख्यमंत्री पुढील उपचारासाठी अमेरिकेत जाणार\n२०२२ ची गोवा निवडणुक आप आणि भाजप यांच्यातील सरळ लढत असेल...\nआम आदमी पक्षाचे राघव चड्ढा यांनी बाणावली आप टीमला संबोधित केले\nइफ्फी-51 मध्ये अनेक नवोदित चित्रपट निर्माते-दिग्दर्शक\nविधिमंडळात लोकांचे प्रतिनिधित्व करणे हे पूर्णवेळ कार्य – उपराष्ट्रपती\nनिवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आज फूंकणार रणशिंग\nदेशातील पहिला कन्वर्जन्स प्रकल्प राबवण्यासाठी ईईएसएलचा डीएनआरई-गोवा समवेत सहकार्य करार\nअन्न व्यावसायिकांना नोंदणी प्रमाणपत्र आणि परवाना आवश्यक\nप्रक्षोभक वक्तव्य प्रकरणी रामकृष्ण जल्मींना अटक\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://jedhecollege.ac.in/Arts_MA_Part1.aspx", "date_download": "2021-01-17T22:23:34Z", "digest": "sha1:UQYIO5NUEJMY4AALTWV2ULRUBKKWHGT4", "length": 14234, "nlines": 253, "source_domain": "jedhecollege.ac.in", "title": "S.B.B alias Appasaheb Jedhe Arts, Commerce & Science College", "raw_content": "\n\"बहुजन हिताय बहुजन सुखाय\"\nशैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान (मायक्रोबायोलॉजी), बी.बी.ए (सी.ए.) व बी.एससी. (कॉम्पुटर सायन्स) या वर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की खालीलप्रमाणे कागदपत्रे महाविद्यालयाच्या कार्यालयात वेबसाईट वर दिलेल्या टाईम टेबल प्रमाणे वर्गवाईज जमा करावी. तरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल याची विद्यार्थ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.\nशैक्षणिक वर्ष 2020-21 मधील महाविद्यालयातील प्रथम,व्दितीय, तृतीय वर्ष बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी.(मायक्रो)/बी.सी.एस./बी.सी.ए./एम.एस्सी. व एम.कॉम. या वर्गातील सर्व S.T./S.C./O.B.C./N.T./S.B.C. (CAST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी.सी. स्कॉलरशिप व फ्रि-शीप धारक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप व फ्रि-शीप चे फॉर्म भरणे आवश्यक आहे.\nशैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षात द्वितीय व तृतीय वर्ष कला व वाणिज्य, एम.कॉम भाग -२ वर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, दिनांक 30/10/2020 पर्यंत ऑनलाइन प्रवेश फी भरुन आपला प्रवेश निश्चित करावा अन्यथा आपला प्रवेश रद्द समजण्यात येईल याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी.\nआपल्या महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या वर्गाचे ऑनलाईन लेक्चर्स ( तास ) दि. 02/09/2020 पासून सुरू होत आहेत. या बाबत आपले विषय शिक्षक आपल्याशी Whatsaap द्वारे संपर्क साधून विषय आणि वेळ या बाबत आगोदर माहिती देतील. आपण आपल्या मोबाईल सह ऑनलाईन लेक्चर साठी तयार राहावे.\nव्दितीय व तृतीय वर्ष वर्गाचे प्रवेश online पद्धतीने सुरु झाले आहेत. प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. तसेच काही समस्या असल्यास आपल्या वर्गासाठी असलेल्या मेंटोर यांच्याशी संपर्क साधावा.\nप्रथम वर्षात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम Eligibility form डाउनलोड करून स्व:हस्त अक्षरात भरून पुन्हा स्कॅन करून ठेवावा.\nपहिल्या मेरिट लिस्ट मधील ज्या विद्यर्थ्याना व श���री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखेतील ज्या विद्यार्थ्यांनी १०/०८ /२०२० पर्यंत online प्रवेश अर्ज भरला असून ज्या विद्यार्थ्यांना अजून प्रवेश फी भरण्यासाठी एस एम एस आला नाही त्यांनी दूरध्वनी क्र. ०२०-२४४७७३३५ या फोन नंबर वर सकाळी १०:०० ते दुपारी ०३०:०० या वेळेत संपर्क साधावा.\nमेरिट लिस्ट - प्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प्रवेशासाठीची गुणानुक्रम यादी (मेरिट लिस्ट) दिनांक 07/08/2020 रोजी वेबसाईट पहावयास मिळेल.\nप्रथम वर्ष प्रवेश सूचना - श्री शिवाजी मराठा संस्था, पुणे 2 च्या श्री शिवाजी मराठा बॉईज हायस्कुल अँड जु. कॉलेज, जिजामाता गर्ल्स हायस्कुल अँड जु. कॉलेज आणि कै. सौ. ल. रा. शिंदे हायस्कुल आणि जु. कॉलेज शाखेतील 12 वी उत्तीर्ण व अहर्ता धारक विद्यार्थासाठी प्रथम वर्ष थेट ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठीची मुदत दिनांक 15/09/2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे तरी वरील शाखेतील विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश मुदतीत घ्यावा.\nप्रथम वर्ष वाणिज्य वर्ग प्रवेशासाठीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांनी आज दि. 06/08/2020 पासून 14/08/2020 पर्यंत Online पद्धतीने प्रवेश अर्ज भरावेत. (ज्या विद्यार्थ्यांनी या पूर्वी प्रवेश अर्ज भरले आहेत त्यांनी पुन्हा भरू नयेत.)\nCompulsory Paper(any one) भाषाव्यवहार आनण भानषक कौशपये - भाग १\nमराठी सानहययाचा इनतहास ( इ.स.१८१८ ते इ.स.१९२०\nमराठी वाङ्मयाची साांस्कृनतक पार्श्रभूमी ( प्रारांभ ते १८१८ )\nतौलननक सानहययाभ्यास - भाग १ वाङ्मयेनतहासलेखननवद्या - भाग १ मराठी व्याकरण - भाग १\nCompulsory Paper(any one) भाषाव्यवहार आनण भानषक कौशपये - भाग २ 4\nमराठी सानहययाचा इनतहास (इ. स.१९२० ते इ. स. २०१०)\nSpecial Papers(any one) मराठी वाङ्मयाची साांस्कृनतक पार्श्रभूमी (इ.स. १८१८ ते १९६०)\nतौलननक सानहययाभ्यास - भाग २\nमराठी व्याकरण - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2021-01-17T23:18:49Z", "digest": "sha1:3RSRBGZDOBZ2GNBEWXE7YY7XV6ZETRNK", "length": 20032, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंदिरा संत - विकिपीडिया", "raw_content": "\nमराठी कवयित्री आणि कथालेखिकासाचा:SHORTDESC:मराठी कवयित्री आणि कथालेखिका\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइंदिरा संत (जन्म : इंडी, कर��नाटक, जानेवारी ४, १९१४; मृत्यू : पुणे, जुलै १३, २००० पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखिका होत्या.\nशिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती नारायण संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना. मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या.\n१ जन्म आणि शिक्षण\n२ व्यक्तिमत्त्व आणि जीवनप्रवास\n८ इंदिरा संतावरील पुस्तके\n९ संदर्भग्रंथ आणि इतर\nपूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत यांचा जन्म जानेवारी ४, १९१४ रोजी कर्नाटकातील इंडी या गावी झाला. कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी. ए., बी.टी. डी. व बी. एड. या पदव्या प्राप्त केल्यानंतर बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी १९५६ ते १९७४ या काळात प्राचार्यपद देखील भूषवले.\nपुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील सहाध्यायी नारायण संत यांच्याशी त्या १९३५ साली विवाहबद्ध झाल्या.\nगर्भरेशीम ह्या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत वासंती मुझुमदार ह्यांनी इंदिरा संतांविषयी सांगितले आहे की, \"आपला आनंद अक्का (इंदिरा संत) स्नेहीजनांना सुंदर भेटवस्तू देऊन जरी साजरा करत तरी त्या स्वतः मात्र ह्या सर्वांतून अलिप्त असत. ही अलिप्तता त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या खडतर अनुभवांनी मिळवून दिली होती. मात्र त्या खुल्या मनाने बदलांचं आणि नव्या गोष्टींचं स्वागत करत. यश आणि अपयश त्या एकाच मापाने तोलत असत.\" एका उमद्या आणि जीवनाचा भरभरून आस्वाद घेत त्याच्याशी दोस्ती करण्याच्या त���यांच्या ह्या स्वभावधर्मामुळेच आपल्याला त्यांच्या कवितांतून गहिऱ्या, अंतरंग व्यापणाऱ्या आणि तरीही नवोन्मेशशालिनी अशा कवयित्रीचे दर्शन घडते. [१]\nइंदिरा संत यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे :\nइंदिरा संत यांच्या समग्र कविता (पॉप्युलर प्रकाशन, २०१४). या पुस्तकाला अरुणा ढेरे यांची प्रस्तावना आहे.\nगर्भरेशीम १९८२ - पॉप्युलर प्रकाशन\nमालनगाथा : मालन नावाच्या बाईच्या ओव्यांचा संपादित संग्रह, भाग १, २.\nमृद्गंध १९८६ - - मेहता पब्लिशिंग हाऊस\nआक्का, मी आणि....: इंदिरा संतांच्या निकट सहवासात (वीणा संत)\nमालनगाथा - मेहता पब्लिशिंग हाऊस\nसाहित्य अकादमी पुरस्कार - गर्भरेशीम ह्या काव्यसंग्रहासाठी [२]\nअनंत काणेकर पुरस्कार - गर्भरेशीम ह्या काव्यसंग्रहासाठी [३]\nसाहित्य कला अकादमी पुरस्कार - घुंघुरवाळा ह्या लोकसाहित्यावरील संपादित पुस्तकासाठी.\nमहाराष्ट्र शासन पुरस्कार - शेला रंगबावरी, मृगजळ ह्या काव्यसंग्रहांसाठी\nकुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\n^ मुझुमदार वासंती, यानिमित्ताने, (प्रास्ताविक), काव्यसंग्रह- गर्भरेशीम, पॉप्युलर प्रकाशन, पृष्ठ क्रमांक ९. https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx\n^ मुझुमदार वासंती, यानिमित्ताने, (प्रास्ताविक), काव्यसंग्रह- गर्भरेशीम, पॉप्युलर प्रकाशन, पृष्ठ क्रमांक ९. https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx\n^ मुझुमदार वासंती, यानिमित्ताने, (प्रास्ताविक), काव्यसंग्रह- गर्भरेशीम, पॉप्युलर प्रकाशन, पृष्ठ क्रमांक ९. https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx\nइ.स. १९१४ मधील जन्म\nइ.स. २००० मधील मृत्यू\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०२० रोजी १७:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/core-zone/", "date_download": "2021-01-17T21:23:26Z", "digest": "sha1:N4SHHCW3CTKHYSO3N3ZWHNKRLWDIPMF6", "length": 8478, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "Core Zone Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nजन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्या जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने…\nवाघाच्या ‘कोअर झोन’ मध्ये शिरणाऱ्या पुण्याचा १२ पर्यटकांवर कारवाई\nपुणे : पोलिसनामा ऑनलाईन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ‘कोअर झोन’ (अतिविशेष भाग) मध्ये शिरणाऱ्या पुण्याच्या १२ पर्यटकांवर प्रवेश केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणे, तसेच बेकायदा प्रवेश यामुळे…\n…म्हणून आमिर खान ‘बिग बी’ अमिताभची लेक…\nजॅकलीन फर्नांडिसची अजब पोज \nबॅडमिंटनपटू सायना नेहवालचा ‘कोरोना’ रिपोर्ट…\nThe Girl On The Train Trailer : चित्रपटगृहाऐवजी नेटफ्लिक्सवर…\nकाजोल अन् अजय देवगणच्या लग्नाला होता वडिल शोमू मुखर्जीचा…\nPune News : कोंढव्यात कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याची…\n कुठे फेडाल ही पापे सारी \nसंयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत…\n‘या’ कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील…\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6…\nकमी वेळेत जास्त पैसे, जाणून घ्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला…\nपेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ, चालू आर्थिक वर्षात उत्पादन…\nAkshay Kumar नं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाला शेयर केलं हे…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल…\nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\nबॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला…\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय…\nManikarnika Returns : चोरीच्या आरोपांनंतर कंगनाच्या सिनेमाचे…\n‘आपलं कोणी काही करू शकत नाही या भ्रमात सरकारनं राहू नये’ :…\n1 कोटीची लाच घेणार्‍या रेल्वे अधिकार्‍यासह तिघांना CBI कडून अटक, नोकरी…\nनेपाळनं UNSC मध्ये केलं भारताच्या सदस्यत्वाच�� समर्थन, चीनचा जळफळाट\nआता ‘फिंगरप्रिंट’ शिवाय चालू नाही होणार तुमची कार, चोरी रोखण्यासाठी विद्यार्थ्याने बनवलं अनोखं…\nED ची मोठी कारवाई हवाला व्यवसायात सहभागी असणार्‍या 2 ‘चिनी’ नागरिकांना अटक\nPune News : कोंढव्यात कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/04/side-effects-of-drinking-cold-water-in-marathi/", "date_download": "2021-01-17T22:13:28Z", "digest": "sha1:QFXT2PV64SCAZEEBWW6YPGAVJY5IMVOP", "length": 8900, "nlines": 57, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "फ्रिजचं थंड पाणी पिण्याने होणारे साईड ईफेक्ट्स In Marathi", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nफॅशन सौंदर्य जीवनशैली लग्नसराई निरोगी जीवन मनोरंजन\nफ्रिजचं थंड पाणी प्यायल्याने होणारे साईड ईफेक्ट्स - Side Effects of Drinking Cold Water in Marathi\nजसा उन्हाळा वाढू लागतो तसं सगळ्यानाच फ्रिजमधलं पाणी प्यायची ईच्छा होते. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच फ्रिजमधलं पाणी पिण्याकडे ओढा असतो. बाहेरून आल्या आल्या तहान लागली की, हात आपोआपच फ्रीजकडे वळतात. कारण थंड पाणी प्यायल्यावर तहान लगेच भागते आणि अगदी थंडगार वाटतं. पण फ्रीजच्या थंड पाण्याचा हा थंडावा शरीरासाठी मात्र नुकसानदायक आहे. चला जाणून घेऊया फ्रिजचं थंड पाणी पिण्याने होणारं नुकसान.\nआयुर्वेदात मानलं जातं की, बद्धकोष्ठता हे सगळ्या आजाराचं मूळ मानलं जातं. बद्धकोष्ठता तेव्हाच होते जेव्हा आपली पचनशक्ती कमी होते. फ्रिजचं थंड पाणी प्यायल्याने आपल्या आतड्या आंकुचन पावतात आणि जेवण नीट पचत नाही. पोटातील जेवण वारंवार न पचल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.\nतसेच कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचा\nघरातील जाणती लोक उगाच नाही, फ्रिजऐवजी माठातलं पाणी प्यायचा सल्ला देत. या मागील खास कारण म्हणजे फ्रिजचं पाणी हे नैसर्गिकरित्या नाहीतर कृत्रिमरित्या थंड होतं. जे आपल्या शरीराच्या प्रतिकारक्षमतेला नुकसानकारक असतं. फ्रिजमधलं थंड पाणी वारंवार प्यायल्याने छातीत कफ जमा होतो, ज्यामुळे आपली प्रतिकारक्षमता कमी होते आणि आपल्याला लगेच सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागतो.\nजेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरातील वेगस नर्व्ह थंड होऊन हार्ट रेट म्हणजेच हृदयाची धडधड कमी वेगाने होते. जे आपल्या हृदयाच्या कार्यासाठी योग्य नाही. खरंतर या नर्व्हला आपल्या शरीरातील सर्वात लांब म्हणजे कार्निवल नर्व्ह असंही म्हणतात. जी आपल्या मानेपासून हृदय, फुफुस्स आणि पचनसंस्था कंट्रोल करते.\nAlso Read पाणी कसे वाचवायचे\nटॉन्सिल्सचा त्रास (Tonsils Problem)\nजर तुम्ही रोज फ्रिजचं थंड पाणी प्यायलंत तर तुमचे टॉन्सिल्स वाढू शकतात. याशिवाय फुफुस्स आणि पचनाशी निगडीत रोगही होऊ शकतात. त्यामुळे फ्रिजऐवजी माठातलं किंवा साधं पाणी प्यावं.\nवजन कमी न होणं\nजर तुम्ही वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत असाल आणि सोबतच थंड पाणी पित असाल तर तुमचं वजन कमी होणं शक्यच नाही. तज्ज्ञांनुसार फ्रिजमधील थंड पाणी प्यायलाने आपल्या शरीरात साचलेलं फॅट अजूनच कडक होतं. ज्यामुळे फॅट बर्न करण्यात अडथळा येतो. त्यामुळे जेवल्यानंतर कमीत कमी अर्ध्या तासाने पाणी प्या आणि तेही साधं पाणी.\nहे मान्य आहे की, थंड पाणी हे साध्या पाण्याच्या तुलनेत तहान लवकर भागवतं आणि यामुळे घश्याप्रमाणेच मनालाही त्वरित समाधान मिळतं. पण शरीरासाठी हे नक्कीच नुकसानदायक आहे. हे जाणून घ्या. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो साधं पाणी प्या. जर थंड पाणी पिण्याची ईच्छा झालीच माठातील थंड पाणी प्या ज्याचे काहीच साईड ईफेक्ट्स नाहीत.\nपाणी पिण्याचे हे ‘11’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का\nजाणून घ्या आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत\nउन्हाळ्यात ही 5 फळं ठेवतील तुम्हाला 'हायड्रेट'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pm-narendra-modi-to-visit-punes-serum-institute-of-india-on-saturday/articleshow/79431978.cms", "date_download": "2021-01-17T22:23:36Z", "digest": "sha1:2PK57DRFOZMWAWHL6WPUARO4I6MLBZRP", "length": 14699, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आण��� क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPM Modi: करोनावरील लस केव्हा येणार; PM मोदींच्या पुणे दौऱ्याकडे देशाचे लक्ष\nसुजित तांबडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Nov 2020, 11:28:00 PM\nPM Narendra Modi: करोना लस कधी येणार, हा प्रश्न कळीचा बनला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या दिशेने सक्रिय झाले असून जिथे लस उत्पादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे त्या सीरम इन्स्टिट्युटला पंतप्रधान भेट देणार आहेत.\nपुणे: अवघा देश करोनावरील लसीच्या प्रतीक्षेत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिशेने वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहे. करोनावरील लसीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी येत्या शनिवारी (दि. २८) पंतप्रधान ‘सीरम इन्स्टिट्युट’ला भेट देण्यासाठी पुण्यात येणार आहेत. दरम्यान, १०० देशांचे राजदूतही चार डिसेंबर रोजी याच कारणासाठी पुणे दौऱ्यावर येणार असल्याचे निश्चित झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून या दोन्ही दौऱ्यांबाबतचे पत्र आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले असल्याने या दौऱ्यांची तयारी सुरू करण्यात आली आहे. ( PM Narendra Modi to visit Pune's Serum Institute Of India on Saturday )\n राज्यात करोना रुग्णसंख्येनं ओलांडला १८ लाखांचा टप्पा\nपुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्युट’मध्ये अॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन घेण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या लसीचे वितरण करण्याबाबत बैठका घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याला महत्त्व आले आहे. पंतप्रधान मोदी हे शनिवारी दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत ‘ सीरम इन्स्टिट्युट ’ला भेट देणार आहेत. या कालावधीत ते लसीचा आढावा घेणार आहेत.\nलसीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी १०० देशांचे राजदूतही ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भेट देणार आहेत. राजदूतांचा दौरा २८ नोव्हेंबरला नियोजित करण्यात आला होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे तारखेत बदल करण्यात आला असून, राजदूत हे चार डिसेंबरला येणार आहेत.‘पंतप्रधान मोदी हे २८ नोव्हेंबरला, तर राजदूत हे चार डिसेंबरला येणार असल्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे’, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.\nवाचा: 'या' देशात करोनाची चौथी लाट; डान्स क्लब ठरले सुपरस्प्रेडर\n- लोहगावमधील टेक्निकल एअरपोर्ट येथे दुपारी साडेबारा वाजता होणार आगमन\n- लोहगावमधून हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिट्यूट येथे आगमन\n- सीरम इन्स्टिट्यूटला दुपारी एक ते दोन या कालावधीत भेट\n- पुण्याहून हैदराबादकडे होणार रवाना\n...म्हणून पंतप्रधानांचा पुणे दौरा महत्त्वाचा\nकरोनावरील लसची प्रतीक्षा देशात आणि जगात सर्वांनाच आहे. अनेक देशांत लस निर्मितीवर काम सुरू आहे. लसीची चाचणीही घेण्यात येत आहे. भारतातही लसचाचणी अंतिम टप्प्यात आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये माहिती दिली होती. लसीची सद्यस्थिती सांगतानाच लसची किंमत आणि डोसचे प्रमाण याबाबत निश्चिती होणे बाकी असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते. त्या अनुषंगाने पंतप्रधानांचा पुणे दौरा महत्त्वाचा ठरणार असून याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.\nवाचा: ऑक्सफर्डच्या लस चाचणीत एक चूक ठरली 'वरदान' पण अनेक शंका उपस्थित\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nडोक्यात तवा घालून पत्नीची हत्या; पुण्यातील घटनेने खळबळ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अजित पवारांचं मोठं विधान\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nरत्नागिरीबाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर\nमुंबईकरोनाचा धोका कायम; राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली\nदेशPM मोदी म्हणाले, 'इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असं घडत असेल'\nनागपूर'विरोधी पक्ष कमकुवत म्हणूनच शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागत आहे'\n; भाजपला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nअहमदनगरप्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे शांत होताच थोरातांपुढे नवे संकट\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करत��� मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nकार-बाइकटाटाच्या 'या' कारची बुकिंग सुरू, २२ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2021-01-17T22:22:41Z", "digest": "sha1:QRTA3A4TPH4RD3UAFD7JTZB22UYXV2Q4", "length": 4265, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पोलिश गणितज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"पोलिश गणितज्ञ\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०११ रोजी २१:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/latur/addition-53-new-patients-latur-district-a693-1/", "date_download": "2021-01-17T21:20:18Z", "digest": "sha1:7OCPRAN3P3PA52AWK7XHN53T54JACDAR", "length": 23805, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लातूर जिल्ह्यात ५३ नव्या रुग्णांची भर - Marathi News | Addition of 53 new patients in Latur district | Latest latur News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\nसेनेचे आता ‘जय बांगला’; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा\nसत्तास्थापना, खातेवाटपाची पवारांशी झाली होती चर्चा, देवेंद्र फडणवीस यांनी केला दावा\nआरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले सम��्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nलातूर जिल्ह्यात ५३ नव्या रुग्णांची भर\nलातूर जिल्ह्यात ५३ नव्या रुग्णांची भर\nमुरुड येथे लसीकरणास सुरुवात\nप्रदुषणमुक्तीसाठी उदगीरात आज सायकल रॅली\nउदगीर, अहमदपूर, औश्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ\nकोविडचे उच्चाटन होईपर्यंत नियमांचे काटेकोरपणे पालन करा : अमित देशमुख\nपाचवी ते आठवीचे वर्ग होणार सुुरू, पालक, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1330 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1048 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उद��ाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\n फायजरची कोरोना लस घेतल्यानं २९ जणांचा मृत्यू; सरकारच्या अडचणीत वाढ\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nप. बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रा, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरुवात\nबायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती\nखराब कामगिरी असलेल्यांत रालोआचे सात मुख्यमंत्री, राज्यात उद्धव ठाकरे यांची कामगिरी पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा सरस\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\n‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे\nआता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी\nवाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\n'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/police-rescued-a-woman-in-bhiwandi-latest-updates-mhas-431306.html", "date_download": "2021-01-17T22:39:44Z", "digest": "sha1:NU7OZDJQLUHDDUWHXEBUYK6NBQVXSXBR", "length": 16667, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भिवंडीत तलावात पाय घसरून पडलेल्या महिलेच��� पोलिसांनी वाचवले प्राण, Police rescued a woman in Bhiwandi latest updates mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nभिवंडीत तलावात पाय घसरून पडलेल्या महिलेचे पोलिसांनी वाचवले प्राण\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\nभिवंडीत तलावात पाय घसरून पडलेल्या महिलेचे पोलिसांनी वाचवले प्राण\nभिवंडीतील वऱ्हाळा देवी तलावात ललिता अनिल धोत्रे ही महिला पाय घसरून पडली.\nरवी शिंदे, भिवंडी, 26 जानेवारी : भिवंडी शहरातील कामतघर रोडवरील असलेल्या वऱ्हाळा देवी तलावात एक महिला पाय घसरून पडली. ही माहिती स्थानिक नागरिकांनी गस्तीवरील पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महिलेला बाहेर क���ढून तिचे प्राण वाचवले आहे. ललिता अनिल धोत्रे ( 54)असे प्राण वाचवलेल्या महिलेचे नाव आहे.\nभिवंडीतील वऱ्हाळा देवी तलावात ललिता अनिल धोत्रे ही महिला पाय घसरून पडली. त्यावेळी नागरिकांनी तेथून जाणारे पोलीस शिपाई काळे,पोलिस शिपाई मेहर यांना सांगताच त्यांनी तात्काळ तलावाकडे धाव घेतली. तलावामधून त्या महिलेला बाहेर काढून तीला तिचे नातेवाईक अजय धोत्रे यांच्या ताब्यात दिले आहे.\nनागरिकांनो सजग रहा, प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याला अतिदक्षतेचा इशारा\nमहत्वाची बाब म्हणजे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी शहरात नागरिक जागृत होण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहेत. त्यामुळे आज नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होत असल्याने एका महिलेचा प्राण वाचल्याने पोलिसांच्या या चांगल्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Avikram%2520kale&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3Asatish%2520chavan&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE&search_api_views_fulltext=vikram%20kale", "date_download": "2021-01-17T21:34:38Z", "digest": "sha1:ABC42RTNXBZXRGMMBM5ZDSHACZ6WVUEE", "length": 13163, "nlines": 304, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर���याय filter\nगेल्या २४ तासांमधील पर्याय (1) Apply गेल्या २४ तासांमधील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nविक्रम काळे (4) Apply विक्रम काळे filter\nसतीश चव्हाण (4) Apply सतीश चव्हाण filter\nऔरंगाबाद (3) Apply औरंगाबाद filter\nजयंत पाटील (3) Apply जयंत पाटील filter\nशिक्षक (3) Apply शिक्षक filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nअजित पवार (2) Apply अजित पवार filter\nउपक्रम (2) Apply उपक्रम filter\nकोरोना (2) Apply कोरोना filter\nकोरोनाची लस आली म्हणून नारळ फोडणे पटत नाही, माझ्यावर दाभोलकरांचे संस्कार झाले आहेत: सुप्रिया सुळे\nऔरंगाबाद : ‘‘तुम्ही केलेली भाषणे पक्षांच्या नेत्यांना सांगायला पाहिजेत. यासाठी मी ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांना सांगेन आणि तिघांच्या स्वभावाप्रमाणेच तो पेपर लिहीन. मी तुमचा पेपर चांगलाच लिहीन, मल्टिपल ऑप्शनवाला पेपर देणार नाही बाकी सारे तपासणाऱ्यांच्या हातात आहे,’’ असे...\nआमची सत्ता येणार असे म्हणत आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लादायची, जयंत पाटलांची भाजपवर टीका\nलातूर : काँग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्यांना थांबवण्यासाठी सध्या भाजपकडून येत्या दोन महिन्यांत आमचीच सत्ता येईल असे सांगितले जात आहे. त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व न देता आपण आपले काम करत राहावे. मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी आणणे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. निवडणूक...\nनांदेड : शाळा सुरु करा, विद्यार्थ्यांनी पाठविले सीएमला पत्र\nनांदेड : आधुनिक संगणकीय युगात पत्रांचे महत्त्व कमी झाल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. याच निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा (ता. लोहा) येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी मुलांना पोस्ट कार्ड आणून दिले व ‘एक पत्र मुख्यमंत्री’ यांना या उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांनी राज्याचे...\nकर्मचाऱ्यांच्या संपामुळे परीक्षा विभागाचे काम ठप्प,‘लेखणी बंद’चा परिणाम\nऔरंगाबाद : विविध मागण्यांसाठी विद्यापीठे व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन अधिकच तीव्र केले आहे. परीक्षा विभागाचे कामकाज संपूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास एक ऑक्टोबरपासून ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्याप��ठ कर्मचारी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.purogamisandesh.in/news/12508", "date_download": "2021-01-17T22:40:25Z", "digest": "sha1:DBAFSIXYVLNZRSO2ATKM4TLUTHTVQF6H", "length": 9705, "nlines": 110, "source_domain": "www.purogamisandesh.in", "title": "जायकवाडी धरणाच्या विसर्ग पाणी व अतिवृष्टीच्या पाण्यामुळे गावातील ऊस मालाचे नुकसान टाळण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन – सौ.अनिता वानखेडे – Purogami Sandesh", "raw_content": "\nजायकवाडी धरणाच्या विसर्ग पाणी व अतिवृष्टीच्या पाण्यामुळे गावातील ऊस मालाचे नुकसान टाळण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन – सौ.अनिता वानखेडे\nजायकवाडी धरणाच्या विसर्ग पाणी व अतिवृष्टीच्या पाण्यामुळे गावातील ऊस मालाचे नुकसान टाळण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन – सौ.अनिता वानखेडे\n✒️ विजय कांबळे(पैठण प्रतिनिधी)मो:-8454021607\nपैठण(दि.1ऑक्टोबर):-राष्ट्रवादी काँग्रेस पैठण महिला अध्यक्ष सौ.अनिता वानखेडे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. जायकवाडी धरणाच्या विसर्ग पाणी व अतिवृष्टीच्या पाण्यामुळे गावातील ऊस शेतकरी बांधवाचे प्रचंड नुकसान होऊ शकते. तसेच त्यांना ऊस माल सडण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पैठण मधील शेतकरी बांधवाना ह्या नुकसानी समोर जावं लागेल. तसेच सौ. अनिता वानखेडे ह्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अजून एकदा पुढे सरसावले आहे.\nत्यामुळे शेतकरी बांधवाचे ऊस मालाचे सडण्याचे नुकसान टाळता येईल. आधिच जास्त प्रमाणात अतिवृष्टीमुळे व धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. या प्रसंगी जर आपण साखर कारखान्यातील परिसरातील ऊस धारक शेतकर्याचं ऊसाचा माल प्राधान्याने खरेदी करण्याचे जर निर्देश दिले तर ऊस सडण्यापासून होणारे नुकसान टाळता येऊ शकेल. असे सौ. अनिता वानखेडे आपल्या निवेदनात म्हटले आहे.\n“जागतिक गांधी शांतता पुरस्कार_२०२०” साठी उदयकुमार सुरेश पगाडे यांच नाव घोषित\nअयोध्ये येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अंम्बरीशराव आत्राम यांनी 5 लाख रूपयांची दिला निधी\nमाझी आई या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर\nनिर्मिती प्रकाशनच्या वतीने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन\nसरपंच सेवा संघ राज्यभर स्वच्छ आणि सुंदर आदर्श गावे निर्माण करणार – पावसे पाटील\nअयोध्ये येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अंम्बरीशराव आत्राम यांनी 5 लाख रूपयांची दिला निधी\nमाझी आई या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर\nनिर्मिती प्रकाशनच्या वतीने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन\nसरपंच सेवा संघ राज्यभर स्वच्छ आणि सुंदर आदर्श गावे निर्माण करणार – पावसे पाटील\nविठ्ठलराव वठारे on सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – Pratikar News on मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर\nश्रीकृष्णदास (बापू) निरंकारी ऊर्फ श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी, गडचिरोली. on वृत्तपत्र : लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ\nसावित्री झिजली म्हणून महिला सजली – Pratikar News on सावित्री झिजली म्हणून महिला सजली\nगजानन गोपेवाड on जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा राबवितेय नाविन्यपूर्ण उपक्रम\n✒पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क च्या निमित्ताने…….\nनरेश रामदास निकुरे (कार्य. संपादक)\nwww.purogamisandesh.in यह वेबसाईट मे प्रकाशित सामुग्री का हक संपादक/संचालक सुरेश डांगे इनके पास सुरक्षित हैं पुरोगामी संदेश में प्रकाशित किसी भी सामुग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही. प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उसका निस्तारण सिर्फ चिमूर न्यायालय के अंतर्गत होगा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/bjps-flag-akole-panchayat-samiti-urmila-raut-chairperson-58795", "date_download": "2021-01-17T21:44:24Z", "digest": "sha1:VTGGAZQUBYEK6Z3OW2MUMGNMQQK5SCYO", "length": 16571, "nlines": 211, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अकोले पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा, सभापतीपदी उर्मिला राऊत - BJP's flag on Akole Panchayat Samiti, Urmila Raut as chairperson | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही ���रू शकता.\nअकोले पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा, सभापतीपदी उर्मिला राऊत\nअकोले पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा, सभापतीपदी उर्मिला राऊत\nअकोले पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा, सभापतीपदी उर्मिला राऊत\nगुरुवार, 23 जुलै 2020\nपंचायत समितीचे यापूर्वीचे सभापती (कै.) दत्तात्रेय बोऱ्हाडे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या समितीत 12 पैकी 11 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार होते. या निवडणुकीत भाजपचे 8 व विरोधी गटाचे 3 सदस्य होते.\nअकोले : रिक्त झालेल्या पंचायत सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उर्मिला राऊत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दुपारी हा निकाल जाहीर केला. या निमित्ताने भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांचेच वर्चस्व पंचायत समितीवर कायम राहिले आहे.\nपंचायत समितीचे यापूर्वीचे सभापती (कै.) दत्तात्रेय बोऱ्हाडे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या समितीत 12 पैकी 11 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार होते. या निवडणुकीत भाजपचे 8 व विरोधी गटाचे 3 सदस्य होते. त्यामुळे विरोधी गटाने सभापतीपदासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. ही पंचायत समिती माजी आमदार वैभव पिचड यांच्या अधिपत्याखाली आहे. त्या मुळे पुन्हा एकदा भाजपचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.\nनिवडीनंतर नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भाजप कार्यालयात माजी आमदार वैभव पिचड, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, आदिवासी सेवक काशीनाथ साबळे आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, माजी सभापती रंजना मेगाळ, सीताबाई गोंदके, माधवी जगधने, सारिका कडली, अलका अवसरकर, गोरख पथवे आदींचा या वेळी सत्कार करण्यात आला.\nपिचड यांच्यामुळेच संधी ः राऊत\nउर्मिला राऊत म्हणाल्या, माझ्याकडे कोणतेही राजकीय वलय व वारसा नसताना माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील महिलेस तालुक्यातील सर्वोच्च सभापतीपद देऊन माझा नव्हे, संपूर्ण समाजाचा सन्मान केला आहे. या कामी माजी आमदार वैभव पिचड यांनी विशेष लक्ष गातले. या पदाचा उपयोग मी समाजाच्या हितासाठी करेल. माझ्या सर्व सदस्य विशेषतः महिला सदस्यांनी दिलेली साथ स्मरणात राहील.\nअधिक र���जकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनेतेमंडळींच्या ग्रामपंचायतींचा निकाल लागणार शेवटच्या फेऱ्यांमध्ये\nशिरूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्‍यातील 62 ग्रामपंचायतींची मतमोजणी उद्या (ता. 18 जानेवारी) शहरातील \"कुकडी हॉल' मधे होणार आहे. मतमोजणीसाठी वीस टेबलांची...\nरविवार, 17 जानेवारी 2021\nलोणीत काळभोरांचे दोन्ही गट म्हणतात, 'सत्ता आमचीच'\nउरुळी कांचन (जि. पुणे) : प्रचारादरम्यानच्या दोन गटांतील हाणामारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी...\nरविवार, 17 जानेवारी 2021\nसत्ताधारी पॅनेलच्या दडपशाहीला झुगारुन, मतदार परीवर्तन करणार- माधव काळभोर यांचा विश्वास..\nउरुळी कांचन : लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या हद्दीत पुढील काळात मोठ्या प्रमानात नागरीकरण होणार आहे. यामुळे वाढते नागरीकरण लक्षात घेऊन,...\nबुधवार, 13 जानेवारी 2021\nकरमाळ्यात पाटील - बागल गट आले एकत्र; शिंदेंची जगतापांबरोबर युती\nकरमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यात मांगी, पोथरे, देवळाली, झरे, सावडी, साडे, जातेगांव, कुंभेज,...\nमंगळवार, 12 जानेवारी 2021\nउद्‌घाटनाची प्रचारसभा पाहता आम्ही सर्व 17 जागा जिंकणार : माधव काळभोर\nउरुळी कांचन (जि. पुणे) : हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने प्रचारात पहिल्या दिवसापासून आघाडी घेतली आहे...\nमंगळवार, 12 जानेवारी 2021\nअन् बाभळगांवला वकील सरपंच मिळाला...\nऔरंगाबाद ः ग्रामपंचायत सदस्य, सरपंच म्हणून काम केलेले अनेकजण पुढे राज्य व केंद्राच्या राजकारणात शिखरावर पोहचले. अशा काही निवडक नेत्यांच्या यादीत...\nमंगळवार, 12 जानेवारी 2021\nअकलूजमध्ये धवलसिंह विरोध रणजितसिंह पुन्हा सामना रंगणार\nनातेपुते (जि. सोलापूर) : माळशिरस तालुक्‍याचे राजकारण हे मोहिते-पाटील यांच्याभोवती कायम फिरत राहते. मग, ती विधानसभेची निवडणूक असो अथवा ग्रामपंचायतीची...\nमंगळवार, 12 जानेवारी 2021\nदिग्गजांचे नातेवाईक रिंगणात : भावकी सांभाळावी की गावकी\nनगर तालुका : तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीतून तालुक्‍यातून जिल्हा परिषद पदाधिकारी, आमदार, खासदार मंत्रीपदाचा मान मिळवलेल्या दिग्गजांच्या नातेवाईक...\nमंगळवार, 12 जानेवारी 2021\nनिवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारली\nश्रीरामपूर : तालुक्‍यातील 27 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान अधिकारी आणि निवडणूक कर्मचारी यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. मतदान केंद्रावर...\nसोमवार, 11 जानेवारी 2021\nपरिचारक, भालके, आवताडे गटाच्या कार्यकर्त्यांची गावगाड्यातील सत्तेसाठी दोस्ती\nमंगळवेढा : विधानसभेची आगामी पोटनिवडणूक व दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पाहता सध्या ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत मोठी चुरस निर्माण झाली...\nरविवार, 10 जानेवारी 2021\nग्रामपंचायत रणधुमाळीतही भरणे-पाटलांचे लक्ष्य विधानसभाच\nशेटफळगढे (जि. पुणे) : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदापुरात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा 3 हजार 110...\nरविवार, 10 जानेवारी 2021\nमुंडेंच्या ताब्यातील संस्थांमधील नाराजी चव्हाट्यावर; परळीच्या सभापतीविरुद्ध अविश्वास\nबीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अंतर्गत नाराजीनाट्य आता...\nगुरुवार, 7 जानेवारी 2021\nपंचायत समिती भाजप निवडणूक आमदार वैभव पिचड vaibhav pichad जिल्हा परिषद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/notice-engineer-order-minister-tanpure-66353", "date_download": "2021-01-17T21:36:52Z", "digest": "sha1:GJAXTDO7CDYHBSNSDJN33KQZTTMT3YNG", "length": 10898, "nlines": 181, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मंत्री तनपुरे यांच्या आदेशामुळे त्या अभियंत्यास नोटीस - Notice to the engineer on the order of Minister Tanpure | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंत्री तनपुरे यांच्या आदेशामुळे त्या अभियंत्यास नोटीस\nमंत्री तनपुरे यांच्या आदेशामुळे त्या अभियंत्यास नोटीस\nमंत्री तनपुरे यांच्या आदेशामुळे त्या अभियंत्यास नोटीस\nशुक्रवार, 4 डिसेंबर 2020\nमागील आठवड्यात राज्यमंत्री तनपुरे या रस्त्याने जाताना, रस्त्यावरील खड्डे बुजविताना डांबराचा वापर कमी प्रमाणात होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मंत्री तनपुरे यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार केली.\nराहुरी : शेंडी (नगर) ते वांबोरी या 13 किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट होत असल्याने, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी खडे बोल सुनावल्यावर सार्वजनिक बांधकाम खाते खडबडून जागे झाले. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदार व शाखा अभियंत्यांना नोटीस बजावली आहे.\nमागील आठवड्यात राज्यमंत्री तनपुरे या रस्त्याने जाताना, रस्त्यावरील खड्डे बुजविताना डांबराचा वापर कमी प्रमाणात होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मंत्री तनपुरे यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार केली. अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार निकृष्ट काम करीत असल्याने, संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार व राहुरी शाखा उपअभियंता संजय गायकवाड यांनी रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.\nएकूण 13 पैकी 9 किलोमीटरदरम्यान डांबर व खडीने खड्डे भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी 13 लाख 50 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. कोरोना संकटामुळे अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत शासनाने दिलेल्या निधीचा विनियोग करताना, कामे गुणवत्तापूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार मंत्री तनपुरे यांनी केली होती. ठेकेदार तवले यांना दिलेल्या नोटिशीत \"निर्देशाप्रमाणे व गुणवत्तापूर्वक काम विहित मुदतीत पूर्ण करावे, अन्यथा बिल अदा केले जाणार नाही. दंडात्मक कारवाई केली जाईल,' अशी तंबी दिली आहे. कामावर देखरेख करणारे शाखा अभियंता सागर कोतकर यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.\nशेंडी (नगर) ते वांबोरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची सोमवारी (ता. 4) प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात मंत्री तनपुरे यांच्या तक्रारीत तथ्य आढळले. संबंधित ठेकेदार व शाखा अभियंत्यांना नोटीस बजावली आहे.\n- संजय पवार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुरूंब्यातील त्या २८ जणांचे अहवाल निगेटीव्ह; प्रशासनाचा जीव भांड्यात..\nपरभणी ः मुरुंबा येथील बर्ड प्लुमुळे ८०० कोंबड्या मरण पावल्या होत्या. त्यामुळे गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. या कोंबड्याच्या कुकुटपालन केंद्रात...\nमंगळवार, 12 जानेवारी 2021\nशहराची बदनामी करणारा कोणत्याही पक्षाचा अस���, त्याचं थोबाडं फोडा..\nऔरंगाबाद ः विरोधक आम्हाला विचारतात शहराचा काय विकास केला रस्त्यावर खड्डे आहेत, कचरा आहे. माझे त्यांना आव्हान आहे कुठल्या रस्त्यावर खड्डे आहेत...\nरविवार, 10 जानेवारी 2021\nखड्डे नगर सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग sections\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/3541/", "date_download": "2021-01-17T21:34:13Z", "digest": "sha1:35TOHGS3PV3X73YJIFLDVGI2MEZX6YOO", "length": 10720, "nlines": 130, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "नाथसागर 71 टक्क्यांवर", "raw_content": "\nन्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा\nपैठण, दि.20 : पैठण येथील नाथसागर धरणाच्या जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी या धरणाचा पाणीसाठा 71.20 टक्यावर पोहचला आहे. सध्या वरील धरणांतून 12,930 क्युसेक आवक सुरू आहे. त्यामुळे नाथसागरातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यासाठी जवळपास अकरा फूट पाण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिले आहे.\nगेल्या आठवड्यापासून नाथ सागराच्या पाणलोटक्षेत्रात मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे या धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वरील धरणातून समाधानकारक पाण्याची आवक पाहून 31 ऑगस्टपर्यंत गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची संभाव्य परिस्थिती राहील. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत तशाच पध्दतीने नियोजन केले आहे.\nबीड जिल्ह्यात आतापर्यंत 1719 रुग्णांना डिस्चार्ज\nबीड जिल्हा : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये सलग तिसर्‍या दिवशी 248 व्यापारी पॉझिटिव्ह\nशून्यापासून सुरु केलं, चांगलं जमेलं थोडे दिवसात\nबीड जिल्हा :आज पुन्हा 95 जण पॉझिटिव्ह\nबीड जिल्हा : मंगळवारी पुन्हा 37 पॉझिटिव्ह\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्ह्यात 111 ग्रा.पं.साठी 83.58 टक्के मतदान\nतक्रारदार महिला आरोपांबाबत ठाम; म्हणाली, त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत..\nमुंडे प्रकरणात गृहमंत्र्यांसह शरद पवारांचं मोठं वक्तव्य\nकथित रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड; रिझवान कुरेशी नामक एअरवेज अधिकाऱ्यावरही आधी लगट, मग पोलिसात तक्रार\nधनंजय मुंडे ब्लॅकमेलिंग प्रकरण : मनसेच्या मनिष धुरींसोबतही असाच प्रकार घडला\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत���महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्ह्यात 111 ग्रा.पं.साठी 83.58 टक्के मतदान\nतक्रारदार महिला आरोपांबाबत ठाम; म्हणाली, त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत..\nमुंडे प्रकरणात गृहमंत्र्यांसह शरद पवारांचं मोठं वक्तव्य\nकथित रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड; रिझवान कुरेशी नामक एअरवेज अधिकाऱ्यावरही आधी लगट, मग पोलिसात तक्रार\nधनंजय मुंडे ब्लॅकमेलिंग प्रकरण : मनसेच्या मनिष धुरींसोबतही असाच प्रकार घडला\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्ह्यात 111 ग्रा.पं.साठी 83.58 टक्के मतदान\nतक्रारदार महिला आरोपांबाबत ठाम; म्हणाली, त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-01-17T22:00:21Z", "digest": "sha1:ISYK6WA4BU6QDCFO2RFKBXG6ZOD6ZG77", "length": 11447, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म - विकिपीडिया", "raw_content": "बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म\nहिंदू धर्म आणि बौद्ध धर्म हे दोन्ही प्राचीन धर्म आहेत आणि दोन्हीही भारतभूमीवरून उदयास आले आहेत. गौतम बुद्ध हा हिंदू धर्माच्या वैष्णव पंथातील दहावा अवतार मानला जातो, मात्र बौद्ध धर्म हे मत नाकारतो.\nओल्डनबर्गचा असे मत आहे की, बुद्धापूर्वी तत्त्वज्ञानाचे चिंतन निरंकुश झाले होते. तत्त्वांवर��ल चर्चा अराजकतेकडे नेली जात होती. बुद्धांच्या शिकवणींमधील ठोस तथ्यांकडे परत जाण्याचा सतत प्रयत्न चालू आहे. त्यांनी वेद, पशूंचे यज्ञ बळी आणि ईश्वर यांना नकार दिला. ईश्वर, वेद आणि प्राणी बळी यांच्यावर केलेली टीका भूरीद जातक कथेत आढळते.\nबौद्ध धर्म हा भारतीय विचारसरणीचा सर्वात विकसित प्रकार आहे आणि तो हिंदू धर्म (सनातन धर्म) सदृश आहे. दया, क्षमा, अपरिग्रह इत्यादी हिंदू धर्माची दहा चिन्हे बौद्ध धर्माप्रमाणेच आहेत. हिंदू धर्मात मूर्तीपूजा कायम आहे, तसेच बौद्ध मंदिरेही मूर्तींनी भरली आहेत. प्रसिद्ध इंग्रजी प्रवासी डॉ. डी.एल. स्नेल्गोव्ह यांनी आपल्या 'द बुद्धिस्ट हिमालय' पुस्तकात लिहिले आहे की, \"मी सतलज खोरे ओलांडून भारतात आलो\", तेव्हाकाश्मीर ते सतलज हा मार्ग एकच होता. हा तो काळ आहे जेव्हा काश्मीर हे भारतीय यंत्रणेचे केंद्र होते, म्हणून बौद्ध लोकांनी भारतीय यंत्रणेचा स्वीकार करणे आश्चर्यकारक नाही.\nदोन्ही धर्म भारतीय आहेत.\nदोघेही प्राचीन धर्म आहेत.\nदोन्ही धर्मांचे ९०% पेक्षा जास्त अनुयायी आशियामध्ये राहतात.\nसमान मूलभूत शब्दावली - कर्म, धम्म, बुद्ध[१] इ.\nसमान प्रतीकात्मकता, चलन, टिळा, आणि स्वस्तिक इ.\nगौतम बुद्धांनी ब्रह्मदेवाला कधीच ईश्वर मानले नाही.[२]\nखुद्दूका निकायच्या भूरीद जातक कथेत अशा प्रकारे ब्रह्माची टीका आढळतेः\n\"जर ब्रह्मा हा सर्व लोकांचा \"देव\" आणि सर्व प्राण्यांचा स्वामी असेल तर त्याने जगात हा भ्रम, असत्य, दोष आणि वस्तू कशा तयार केल्या जर ब्रह्मा हा सर्व लोकांचा \"देव\" आणि सर्व प्राण्यांचा स्वामी असेल तर हे अरिट्ठ जर ब्रह्मा हा सर्व लोकांचा \"देव\" आणि सर्व प्राण्यांचा स्वामी असेल तर हे अरिट्ठ तो स्वत: अपवित्र आहे, कारण त्याने धर्मात जगताना पाप केले.[३]\nआणि महाबोधी जातकात बुद्ध असेही सांगतात:\n“जर भगवंताने सर्व जगाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली तर त्याच्या इच्छेनुसार माणसाला ऐश्वर्य मिळते आहे त्याच्यावर आपत्ती आहे, तो चांगल्या आणि वाईट गोष्टी करतो, जर मनुष्य केवळ देवाची आज्ञा पाळत असेल तर देव दोषी आहे.[४]\nबुद्धाने आत्म्याला नाकारले आहे आणि असे म्हटले आहे की एक प्राणी पाच तत्त्वांनी बनलेला आहे. आत्मा असे काहीही अस्तित्वात नाही.[५]\nबुद्धाने वेदांना स्पष्टपणे नकार दिला आहे. तिविज सुत्त आणि भुरीदत्त जातक कथेत त्याचा उल्लेख आढळतो. :\nजेथे हिंदू धर्म चार वर्णांमधील फरक सूचित करतो, त्यात बुद्धांनी सर्व वर्ण (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र) समान मानले. सर्व वर्ण एकसारखे आहेत याची पुष्टी अस्सलायान सुत्त केली. बुद्धांच्या वर्णव्यवस्थेविरूद्ध एक प्रसिद्ध विधान म्हणजे वसल्ल सुत्तमध्ये अशा प्रकारे आपल्याला आढळते :\n\"जन्माने कोणीही निकृष्ट (नीच) नसतो आणि जन्माने कोणीही ब्राह्मणही (श्रेष्ठ) नसतो. कर्माद्वारे कोणीही निकृष्ट ठरतो आणि केवळ कर्मानेच कोणीही ब्राह्मण ठरतो.[६]\n^ रत्न, भिक्खु धर्म. वसल सुत्त, सुत्त निपात (PDF). p. 39.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०२० रोजी २१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ejanshakti.com/chhagan-bhujbal-this-position-if-he-had-not-left-shivsena/", "date_download": "2021-01-17T22:21:52Z", "digest": "sha1:R7MHF3EM5CHY7WAKEHP4QID6FDRM7XJQ", "length": 12997, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुजबळ सेनेत असते तर सडण्याची वेळ आली नसती | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nदुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान\nईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले\nवेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे\nजवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात\nशिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता\nजळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस\nजिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी ७८.११ टक्के मतदान\n६८७ ग्रामपंचायतींसाठी दुपारी ३.३० पर्यंत ६६.४७ टक्के मतदान\nदेवपिंप्री येथे निवडणुकीला गालबोट; एकावर चाकूने वार\nदुपारी १.३० पर्यंत ४८.३४ टक्के मतदान\nईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले\nवेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी रामदास खर्चे\nजवखेडा तलाठी 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात\nशिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता\nजळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस\nभुजबळ सेनेत असते तर सडण्याची वेळ आली नसती\nin ठळक बातम्या, मुंबई\nसामनातून छगन भुजबळांवर केली टीका\nमुंबई:- भुजबळ शिवसेनेत असते तर त्यांच्यावर अशाप्रकारे तुरुंगात सडण्याची वेळ आली नसती. संकटकाळात जिवास जीव देणारे लोक हीच शिवसेनेची श्रीमंती आहे असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून लगावला आहे. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड ठरावा असे या लेखात म्हटले आहे.\nभुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी त्यांनी जो आटापिटा केला होता त्याचे विस्मरण महाराष्ट्राला झालेले नाही. ‘सामना’तील जुन्या अग्रलेखांचे प्रकरण त्यांनी उकरून काढले व शिवसेनाप्रमुखांना अटक करणारच असा विडा त्यांनी उचलला. पण हे सर्व प्रकरण न्यायालयाने पाच मिनिटांत उडवून लावले. दिल्लीत तेव्हा आमच्या प्रिय मित्रपक्षाचे राज्य होते व शिवसेनाप्रमुखांच्या अटकेनंतर उसळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेव्हाच्या दिल्लीवाल्यांनी इतर राज्यांची पोलीस कुमक महाराष्ट्रात पाठवली होती. म्हणजे शिवसेनेच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची ‘गुप्त’ युती ही तेव्हापासून आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. अर्थात हे अटकमटक प्रकरण सरकारवरच उलटले. योगायोग असा की, आज तुरुंगवास भोगणारे भुजबळ ज्या वयाचे आहेत त्यावेळी बाळासाहेबही त्याच वयाचे होते हे इथे खास नमूद करीत आहोत असेही त्यांनी सांगितले.\nहिंदुत्वाचा प्रचार करणारे अग्रलेख लिहिले, भाषणे केली म्हणून तो खटला बाळासाहेबांवर चालवला गेला. त्यांच्यावर आर्थिक गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नव्हते. पण आज भुजबळांच्या सुटकेच्या निमित्ताने आम्हाला हे सर्व आठवत आहे. भुजबळांनी शिवसेना का सोडली हा त्यांचा प्रश्न, पण शिवसेना सोडल्यावर त्यांनी शिवसेनेच्या विरोधात जे केले त्यामुळे ते सगळ्य़ांच्याच मनातून उतरले. भुजबळ शिवसेनेत असते तर त्यांच्यावर अशाप्रकारे तुरुंगात सडण्याची वेळ आली नसती. संकटकाळात जिवास जीव देणारे लोक हीच शिवसेनेची श्रीमंती आहे असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. भुजबळ भायखळ्याच्या रस्त्यांवर भाजी विकत असत. त्या रस्त्यावरून शिवसेनेने त्यांना मुंबईच्या महापौर निवासात व विधिमंडळात पोहोचवले, पण त्याच विधिमंडळातून ते तुरुंगात पोहोचले. भुजबळांच्या सुटकेने आनंद झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व्यक्त केली, पण हा आनंद खरा आहे काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मुख्य म्हणजे भुजबळ हे मनाने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिले आहेत काय या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळणार नाहीत असेही ते बोलले आहेत. भुजबळांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. राजधानी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील कथित घोटाळा तसेच अन्य कंत्रांटांच्या बदल्यात काळ्य़ा पैशांची कमाई केल्याचा आरोप आहेच. शिवाय मनी लॉण्डरिंगसारखे गुन्हेही सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्यावर नोंदवले आहेत. अशा प्रकारच्या खटल्यांतील नियम व कायदे अत्यंत जाचक आहेत. तरीही चिदंबरम यांचे पुत्र कार्ती हे अशाच मनी लॉण्डरिंग प्रकरणात तुरुंगात गेले व आठेक दिवसांत जामिनावर बाहेर आले, पण भुजबळ दोन वर्षे तुरुंगात सडत राहिले. कायद्याचा व सत्तेचा वापर राजकीय सूड घेण्यासाठी सर्रास केला जातो अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.\nखडसे यांच्या हट्टापायी सुरेशदादा जैन तुरुंगात\nश्री पांडूरंग परमात्मा पादुका मुक्ताईकडे\n‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी आठ रेल्वे कनेक्ट\nआनंदात विरजण टाकणारे वृत्त: नॉर्वेत कोरोना लसीकरणानंतर २९ जणांचा मृत्यू\nश्री पांडूरंग परमात्मा पादुका मुक्ताईकडे\nभंडारा-गोंदियासाठी भाजपकडून हेमंत पटले यांना उमेदवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95/5fc0c7af64ea5fe3bd1273d1?language=mr", "date_download": "2021-01-17T21:29:25Z", "digest": "sha1:NX2FJ7ZFRJFX3S26OJVX5FIDHO3UL62T", "length": 4888, "nlines": 73, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - निरोगी व आकर्षक टोमॅटो पीक! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी व आकर्षक टोमॅटो पीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. निखिल जाधव राज्य - महाराष्ट्र टीप - ��२:६१:०० @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.\nहि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nटमाटरपीक पोषणआजचा फोटोकृषी ज्ञान\nवीडियोजैविक शेतीमिरचीटमाटरस्मार्ट शेतीभेंडीकृषी ज्ञान\nसूक्ष्म अन्नद्रव्यांचे सेंद्रिय तसेच रेसिड्यू फ्री शेतीतील महत्व\nशेतकरी मित्रांनो, आज आपण पहिले तर सर्वत्र रासायनिक अंश नसणाऱ्या म्हणजेच रेसिड्यू फ्री असणाऱ्या शेत मालाला जास्त मागणी व भाव मिळत असल्याचे दिसते. मग हि सेंद्रिय किंवा...\nटमाटरवीडियोपीक संरक्षणगुरु ज्ञानकृषी ज्ञान\nटोमॅटो पिकातील फळ सड समस्या आणि त्यावरील उपाययोजना\nशेतकरी मित्रांनो, सध्या आपण पाहत आहोत वातावरणातील बदल आणि जमिनीत जास्त आर्द्रता वाढल्यामुळे प्रामुख्याने टोमॅटो पिकामध्ये फळ खराब होण्याची समस्या सर्वत्र जाणवत आहे....\nगुरु ज्ञान | अ‍ॅग्रोस्टार इंडिया\nकलिंगडखरबूजटमाटरडाळिंबसल्लागार लेखपीक पोषणकृषी ज्ञान\nपहा, ००:५२:३४ विद्राव्य खताचे पिकातील महत्व\nयामध्ये कोणते पोषक घटक असतात फॉस्फोरस (P) and पोटॅशिअम (K) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते फॉस्फोरस (P) and पोटॅशिअम (K) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते 👉 हे मोनो पोटॅशियम फॉस्फेट (MKP) आहे 👉 जल विद्राव्य फॉस्फरस आणि पोटॅशने...\nसल्लागार लेख | अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/lesbian-story/", "date_download": "2021-01-17T22:19:45Z", "digest": "sha1:UO3MC256Y2VGIG6SHPFBT52GYCPVQXEL", "length": 23755, "nlines": 180, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "गुज एकच सांगेन कानी, प्रिती परी तुझ्यावरती… – Let's Talk Sexuality", "raw_content": "\nलैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय\nबाललैंगिक अत्याचाराबाबत मुस्कान हेल्पलाईन +९१-९६८९०६२२०२\nमासिक पाळी आणि जननचक्र\nबाळंतपणानंतर पाळी परत कधी येते\nपाळी जाणे – मेनोपॉज\nकॉपर टी नगं प्रॉपर्टी पाह्यजेल…\nगोरा रंग दो दिन में ढल जायेगा…\nगुज एकच सांगेन कानी, प्रिती परी तुझ्यावरती…\nगुज एकच सांगेन कानी, प्रिती परी तुझ्यावरती…\nमाझा जन्म मुंबईचा. आमची एकूण पाच जणांची फॅमिली. घरचं वातावरण थोडं ओर्थोडॉक्स पद्धतीचं. आमची मध्यमवर्गीय फॅमिली.\nमी ‘रहेजा’ ला जाऊ लागल्यावर एका आठवड्याने सपनाने प्रवेश घेतला. तीही माझ्या वर्गात आली. मी मराठी मिडीयमची असल्यामुळे इंग्रजीचे जरा वांदे होते. सरांनी ���ाहीतरी विचारलं आणि सपनानं इंग्रजीमध्ये उत्तर दिलं. त्यामुळे मला अजूनच बुजायला झालं. सपना सर्वात आधी असाइनमेंट्स सबमिट करायची. आमच्यात यावरून कुजबूज व्हायची.\nसपनाचं माझ्याकडे कधी लक्ष गेलं मला माहित नाही, पण माझ्या बाजूनी मला आठवतं, की आम्ही मनोरीला सहलीला गेलो होतो. तेव्हापासून आमच्या नात्याला रूप यायला लागलं. मनोरीला पाऊस सुरु होता. सर्वजण पावसात खेळत होते. सपनाला आणि मला पावसात खेळायला आवडायचं नाही म्हणून आम्ही दोघी छत्रीखाली बसलो होतो. सपनाने नेहमीप्रमाणे शर्ट- पॅन्ट घातलेली होती. आम्हाला सरांनी मागून पाहिलं तर त्यांना वाटलं की, मुलगा-मुलगी आहेत म्हणून त्यांनी पुन्हा जवळ येऊन पाहिलं. तेव्हापासून आमचा ग्रुप आम्हाला ‘आले हे नवरा बायको’ असं म्हणून चिडवायचे. मला वाटतं, त्यावेळेपासून मला तिच्याबद्दल काहीतरी वाटतंय याचा अर्थ कळायची सुरुवात झाली. पूर्ण अर्थ समजायला दोन वर्ष लागली. मला हळूहळू कळू लागलं होतं, की हे मैत्रीपालीकडचं नातं आहे. पण नक्की काय हे कळलं नव्हतं. तिला सोडून कोणत्याही मुलामुलींवर माझं लक्ष गेलं नाही.\nमला माझ्या भावना बोलून दाखवता यायच्या नाहीत. ती मला म्हणायची, “ तुला भावना बोलून नाही नं दाखवता येत तर मग मला लिहून सांग. एकदा मी तिच्यासमोरच तिला पत्र लिहिलं. लिहिता लिहिता माझं मला क्लिअर झालं, की ती मला खूप आवडते. माझ्या आयुष्यात तिचं विशेष स्थान आहे हे स्पष्टपणे दिसलं. तेव्हा कळलं, की मी तिच्या प्रेमात आहे आणि तिचा सोडून दुसऱ्या कुणाशीही लग्न करायचा मी विचारही करू शकत नाही. तिला ते पत्र दिलं तिनं ते वाचलं तिला हे नातं क्लिअर होतं आणि तिला हेच ऐकायचं होतं. साहजिकच तिला खूप आनंद झाला.\nतेव्हा आमचे लैंगिक संबंध नव्हते. पुढचं वर्ष आम्ही फक्त किस करायचो. त्यानंतर खूप दिवसांनी संबंध आले कारण एकांत मिळणं अवघड होतं.\nकॉलेज संपल्यावर घरच्यांची चर्चा सुरु झाली, की आता हिचं लग्न लावायचं. त्यावेळी मी काहीही बोलायची नाही, पण हे ठाम होतं, की मी लग्न करणार नाही. आई खूप आक्रमक, शिस्तबद्ध असल्यामुळे मी कोणत्याच बाबतीत तिच्याशी मोकळेपणाने बोलू शकले नाही. तिची भीती होती म्हणून तिला काही सांगू शकले नाही. वडील इतके व्यस्त असायचे, की त्यांना बोलायला वेळच नसायचा.\nमाझ्या प्रेमाची गोष्ट सोडून मी माझ्या आजीशी मात्र मी सर्वकाही ब��लायचे. मला वाटतं, की तिला याचीही कल्पना असावी कारण एकदा सपना व मी किसिंग करताना ती अकस्मात खोलीत आली होती. तिला हे विचित्र वाटलं, पण ती काहीच बोलली नाही. अधूनमधून मात्र ती म्हणायची “तुम्ही बहिणीसारख्या दिसता.” मी लग्न करावं असा आग्रह आजीने कधीही केला नाही.\nग्रॅज्यूएशनच्या वेळी आमच्या ग्रुपमधल्या एकीचं लग्न ठरलं, पण ते वर्षातच मोडलं. मला आईला सांगायला कारण मिळालं, की ‘ बघ हा सगळा जुगार आहे. मला यात पडायचं नाही.’ आईनी अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मी गोडीगुलाबीनं ऐकत नाही हे बघितल्यावर आई मला म्हणाली, “ लग्न कर, नाहीतर एक तू तरी या घरात रहा, नाहीतर मी या घरात राहते. दोघांपैकी एकाच जण इथे राहील. बाबांनी मध्यस्थी केली, म्हणाले, “जाऊ दे, तिला नाही ना करायचं मग जबरदस्ती करू नकोस”\nअध्या आर्थिकदृष्ट्या मी स्वतंत्र आहे. घरावर विसंबून नाही, पण एवढी मिळकत नाही, की स्वतःची खोली घेऊन आम्ही दोघी राहू.\nया प्रवासात आमची भांडणं झाली, पण एकमेकांना सोडायचा विचार मनातही कधी आला नाही. एक बिकट प्रसंग आला. नाही असं नाही. मी नोकरी करत होते तेव्हा सपनानं अॅनिमेशन कोर्सला प्रवेश घेतला. तिथे तिला एक शिक्षिका आवडली. तिच्यासोबत ती जास्त वेळ घालवू लागली. ती म्हणायची, की ‘ ते फक्त इनफॅक्च्युएशन आहे, प्रेम नाही.’ पण मला खूप त्रास व्हायचा. खूप असुरक्षित वाटायला लागलं. आम्ही बाकी कोणा लेस्बियनना ओळखत नव्हतो. वाटायचं, आम्हीच असं जगातलं एकमेव जोडपं आहोत- ‘मेड फॉर इच अदर’. या काळात खूप भांडणं झाली. एकदा रागाच्या भरात तिने मला लिहिलेली सर्व पत्र मी रागात एका तळ्यात फेकून दिली. मनात आत्महत्येचा विचार आला. मी तिला फोन केला तिला गांभीर्य कळलं आणि ताबडतोब मला भेटायला आली. हे तिचं ‘इनफॅक्च्युएशन’ साधारण एक वर्ष चाललं. मग ; . परत सर्व सुरळीत झालं. मला इतर जोडप्याचं कळत नाही. आज एकत्र असतात तर उद्या नसतात. हे कसं काय आम्ही गेली अठरा वर्ष एकत्र आहोत भांडणं झाली, पण एक दुसऱ्याला सोडून द्यायचा विचार कधीही आला नाही.\nमला अनेक खास जीवाभावाचे मित्रमैत्रिणी मिळत गेले. त्यांची मैत्री माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग होऊन गेली. इतके जीवाभावाचे मित्र मैत्रिणी असूनही मी माझी खरी ओळख त्यांना सांगू शकले नाही, कारण ते मला स्वींकारातील का ही भीती आहेच. शिवाय त्यांना गमावण्याची मैत्री तुटण्याच�� कल्पनाही दु:खदायक आहे.\nपूर्वी खूप भीती वाटायची आता विचारात बदल होऊ लागला आहे. भीती कमी झालीय. मुख्य म्हणजे मानसिक कुतरओढ संपली आहे. मला पहिल्यांदा माझ्या आईवडिलांना सांगायचंय पण ते मला अवघड वाटतंय. सांगितलं तरी ते समजून घेतील की नाही याची शंका आहे.\nजीवनाच्या या वळणावर मागे वळून पाहता, मी निवडलेल्या जोडीदाराची मला पुरेपूर साथ मिळाली… मिळते आहे… सुखातही आणि दु:खातही. भले या टप्प्यावर आम्ही लौकिकार्थाने एकत्र राहत नसू, पण माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मी, हे पक्क आहे आणि त्याच्याइतकं दुसरं वैभव नाही. जे सर्वसामान्य जोडप्यात असतं ते … प्रेम, जिव्हाळा, कधी भांडण, कधी अबोला… हे सर्व सर्व आमच्यात आहे तरीही या नात्याचा उत्सव मात्र आमच्यासाठी नाही कारण ही लैंगिक ओळख अजूनतरी समाजमान्य नाही. स्वतःच्या अस्तित्वाची ओळख अशी लपवून जगावं लागणं तेही आप्तस्वकीयांपासून यासारखी अत्यंत क्लेशदायक गोष्ट नाही. ती एक प्रकारची घुसमटच आहे. मला आताशा असं वाटू लागलंय, की हे लपवणं म्हणजे प्रतारणा आहे… माझी माझ्याशी आणि जे माझे स्वकीय आहेत त्यांच्याशीही. हे आता थांबवावं. सांगून टाकावं सगळं. जे माझे खरे स्वकीय आहेत ते मला माझ्या या ओळखीसह नक्कीच स्वीकारतील. हे समजल्यावर जे भविष्यात सोबत नसतील ते मला अनोळखी होते आणि अनोळखीच राहतील असं समजेन. शेवटी या माझ्या ‘ओळखी’ च्या आवरणाखाली मी तर तीच आहे, पूर्वीची नलिनी \nकॉलेजमध्ये असताना सपनाला लिहिलेली एक कविता –\nआहे जे जे मनी\nभास की स्वप्न हे\nगुज एकच सांगेन कानी\nसाभार: बिंदुमाधव खिरे यांनी संकलन केलेल्या “अंतरंग- समलिंगी मुलामुलींच्या आत्मकथा ” या पुस्तकातील\n‘नलिनी’ यांनी लिहिलेली कथा. सदर पुस्तक रसिक साहित्य, साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे यासाठी विक्रीसाठी उपलब्ध.\n‘सेक्स चॅट विथ पप्पू अॅण्ड पापा’ या वेबसिरीज विषयी_ त्रिशूल द.नि.\nगृहिणीला घरकामाचा आर्थिक मोबदला \nवेगळे आहोत, विकृत नाही – इंटरसेक्स\nवेगळे आहोत, विकृत नाही – इंटरसेक्स – जीवनपद्धती आणि लैंगिक जीवन\nवेगळे आहोत, विकृत नाही – वैशालीची गोष्ट\nवेगळे आहोत विकृत नाही – इंटरसेक्स बाळाचं संगोपन\nकोविड संकट व लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरुषांनी घरकामात निम्मा वाटा उचलून या संकटाला संध���त रुपांतर करायला हवे.\nघर बघतच जगन रेप करतो\nअमरावतीमध्ये कॉलेजने मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ\n चाइल्ड पॉर्नोग्राफीची २५ हजार प्रकरणं उघड\nलैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज\nट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य\nअमूल्य अमोलींची कवडीमोल जिंदगानी\nधावपट्टीवर एक गुलाबी ‘चांद’\n…म्हणून तिने भरजरी लेहंग्यामध्ये मुलाला स्तनपान करतानाचे फोटो केले पोस्ट\nया वेबसाईटवर आपल्याला मनातील प्रश्न विचारता येतील. तशी सोय इथे मुद्दामहून केली आहे. त्या सोयीचा उपयोग करूनच आपले प्रश्न विचारावेत. फोन किंवा इमेल द्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रशांना उत्तर दिले जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-2-2599/", "date_download": "2021-01-17T22:30:03Z", "digest": "sha1:QQENQZQKMU3B77NQLDLUJ7BX7XBWJ64Y", "length": 4588, "nlines": 81, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवर 'पोलीस शिपाई' पदांच्या ८९ जागा - NMK", "raw_content": "\nनागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ८९ जागा\nनागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ८९ जागा\nनागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ८९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)\nकेंद्रीय लोकसेवा आयोग मार्फ़त ‘नागरी सेवा परीक्षा- २०१७’ जाहीर\nठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या २७३ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय क���्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/26629", "date_download": "2021-01-17T22:43:28Z", "digest": "sha1:SIS3QXLCE3AD7W5DZ5T4557WCQT6JEZN", "length": 3235, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डॉ. पुरंदरे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डॉ. पुरंदरे\nपुस्तक परिचय : शल्य कौशल्य - डॉ. भा. नी. पुरंदरे\nमी वाचलेले पुस्तक : शल्य कौशल्य - डॉ. भा. नी. पुरंदरे\nRead more about पुस्तक परिचय : शल्य कौशल्य - डॉ. भा. नी. पुरंदरे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2021-01-17T21:45:39Z", "digest": "sha1:CLH2RF53DJ4VJXM34T6N2DOLW2OYX3VA", "length": 22272, "nlines": 156, "source_domain": "www.batmidar.in", "title": "चलो पिंपरी-चिंचवड | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome हेडलाइन्स चलो पिंपरी-चिंचवड\nदेवेंद्र फडणवीस,शरद पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन तर\nसमारोपास अण्णा हजारे,सदानंद मोरे प्रमुख पाहुणे\nमराठी पत्रकार परिषदेचं 40 वं अखिल भारतीय अधिवेशन\n6 आणि 7 जून रोजी पिंपरी चिंचवड येथे होणार\nपुणे दिनांक 18 ( प्रतिनिधी) पंच्याहत्तर वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेचं चाळीसावं व्दैवार्षिक अधिवेशन येत्या 6 आणि 7 जून रोजी पिंपरी-चिंचवड येथे होत असून मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री.शरद पवार यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्‌घाटन कऱण्यात येणार आहे.देशभरातून अडीच हजार मराठी पत्रकार अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात संपन्न होत असलेल्या या अधिवेशनात दोन दिवस चर्चासत्र,परिसंवाद,मुलाखती असे विविध भरगच्च कार्यक्रम आयोजित कऱण्यात आले आहेत.पत्रकारिता,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर अधिवेशनात विविध विषयांवर आपल्या भूमिका मांडणार आहेत अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अधिवेशनाचे संयोजक एस.एम.देशमुख,सरचिटणीस संतोष पवार यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.\nमराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना आहे.ज्ञानप्रकाशकार काकासाहेब लिमये यांनी स्थापन केलेल्या या संघटनेचं अध्यक्षपद ज.स.करंदीकर,न.र.फाटक,पा.वा.गाडगीळ,बाळासाहेब भारदे,आचार्य अत्रे,अनंत भालेराव,बाबुराव जक्कल,रंगाअण्णा वैद्य.प्रभाकर पाध्ये,दादासाहेब पोतनीस,नारायण आठवले,अनंतराव पाटील,ह.रा.महाजनी,दा.वि.गोखले,यांच्यासाऱख्या दिग्गज संपादक/पत्रकारांनी भूषविले आहे.महाराष्ट्रातील 35 जिल्हयात आणि 340 तालुक्यात परिषदेच्या शाखा असून दिल्ली,पणजी,हैदराबाद,बेळगाव आदि नजिकच्या राज्यातही परिषद कार्यरत आहे.देशभरात 8,500 पत्रकार परिषदेचे सदस्य आहेत.परिषदेचं अधिवेशन दर दोन वर्षांनी होते.2011मध्ये अधिवेशऩ रोहयात झालं होतं,2013मध्ये औरंगाबादला अधिवेशन आयोजित कऱण्यात आलं होतं.परिषदेचं दुसरं अधिवेशन 1941मध्ये पुण्यात झालं होतं.न.र.फाटक हे त्या अधिवेशानचे अध्यक्ष होते.त्यानंतर प्रथमच यंदा पुणे परिसरात हे अधिवेशन होत असल्यानं पत्रकारांमध्ये त्याबद्दल मोठी उत्सुकता आहे.परिषदेचे विद्यमान अध्यक्ष किऱण नाईक हे या अधिवेशनाचेही अध्यक्ष असणार आहेत.चंद्रशेखर बेहेरे हे विद्यमान कार्याध्यक्ष,संतोष पवार हे सरचिटणीस,सुभाष भारव्दाज आणि बंडू लडके हे उपाध्यक्ष आणि सिध्दार्थ शर्मा हे विद्यमान कोषाध्यक्ष आहेत.\nदोन दिवस चालणाऱ्या या अखिल भारतीय अधिवेशनाचं उद्‌घाटन शनिवार दिनांक 7 जून 2015 रोजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते होत असून उद्‌घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानीे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे असणार आहेत.उद्‌घाटनाच्या या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट,ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत,आयबीएन-लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे,विशेष सरकारी वकील ��ज्वल निकम,खा.शिवाजीराव अढळराव पाटील,खा.अमर साबळे,खा.श्रीरंग बारणे,आ.दिलीप वळसे पाटील,आ ,लक्ष्मण जगताप,आ.गौतम चाबूकवार,आ.महेश लांडगे,जिल्हा परिषदेेचे अध्यक्ष श्री.कंद आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी परिषदेच्या माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात येणार आहे.\nसमारोप समारंभ 7 जून रोजी सायंकाळी 5 वाजता होत असून ज्येष्ठ समाजसेवक श्री.अण्णासाहेब हजारे ,धुमान येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे,झी-24तास वाहिनीचे संपादक डॉ.उदय निरगुडकर,मी मराठी वाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक तुळशीदास भोईट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.\nअधिवेशनात विविध कार्यक्रम आयोजित कऱण्यात आले आहेत.उद्‌घाटनानंतर 2 ते 4 या वेळात होणाऱ्या पहिल्या सत्रात मी अँकर या विषयावर चर्चासत्र होणार आहे.त्यात टीव्हीच्या पडद्यावर दिसणारे अँकर आपले अनुभव,अँकरच्या क्षेत्रातील गंमती-जमती आणि अँकर होण्यासाठीच्या पात्रता\nयावर आपली मतं मांडणार आहेत.या चर्चासत्रात एबीपी माझाचे मिलिंद भागवत,आयबीएन-लोकमतचे अमोल परचुरे,झी-24 तासचे अजित चव्हाण,जय महाराष्ट्रच्या सुवर्णा जोशी,मी मराठीच्या वृषाली यादव आणि टीव्ही-9चे वैभव कुलकर्णी सहभागी होत आहेत.\nपत्रकार संरक्षण कायदा या विषयावर परिसंवाद\nदुपारच्या सत्रात 4 ते6 या काळात पत्रकारांना संरक्षण कायद्याची खरोखरच गरज आहे काय या विषयावर परिसंवाद होत आहे.ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत,विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम,ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, टाइम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार,एनडीटीव्हीचे पत्रकार प्रसाद काथे,विजय भोसले,नवी दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख आपल्या भूमिका मांडणार आहेत.\nपत्रकारांना दैनंदिन वापराव्या लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पत्रकार या विषयावर सकाळ माध्यम समुहातील तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख दिनेश ओक यांचे व्याख्यान होणार आहे.सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळात हा कार्यक्रम होईल.रात्री 9 ते 11.30 या काळात उदय साटम निर्मित प्रिय आमुचा महाराष्ट देश हा हा संास्कृतिक कार्यक्रम होईल.\n7 जून रोजी सकाळी 9.30 वाजता माध्यमांना सामाजिक जबाबदारीचं विस्मरण झालंय काय या विषयाव��� परिसंवाद होत आहे.त्यामध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या निलमताई गोऱ्हे,राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे,कॉग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन,भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन,ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी,पुण्यनगरीच्या संपादिका राही भिडे,पुढारीचे निवासी संपादक अनिल टाकळकर आदि मान्यवर आपली मतं मांडतील.\nदुपारच्या सत्रात 11.30 वाजता सोशल मिडियामुळं इलेक्टॉनिक आणि प्रिन्ट मिडियाचं महत्व कमी झालंय काय या विषयावर परिसंवाद होत आहे.यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर गव्हाणे,ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर, महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर, माहिती आणि जनसंपर्क विभागातील उपसंचालक डॉ.गणेश मुळे,प्रदुषण निंयंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे,ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे बोलणार आहेत.या परिसंवादानंतर दुपारी 2.30 ते 3.30 या वेळेत खुले अधिवेशन होणार आहे.\nराजीव खांडेकर यांची मुलाखत\nसायंकाळी 3.45 वाजता एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून ते पत्रकारितेतील आपले अनुभव,पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि सभोवतालच्या घडामोडींवर खांडेकर आपली मतं मांडतील.समीरण वाळवेकर राजीव खांडेकर यांची मुलाखत घेतील.\nसायंकाळी पाच वाजता समारोप समारंभ सुरू होईल.यावेळी अधिवेशनात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार कऱण्यात येणार आहे.\nअधिवेशनास येणा़ऱ्या पत्रकारांची निवास आणि जेवणाच्या व्यवस्था आयोजकाच्यावतीनं कऱण्यात आली आहे.बाहेरून बस किंवा रेल्वेनं येणाऱ्या पत्रकारांसाठी शिवाजी नगर.स्वार गेट आणि पुणे स्टेशन येथून कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी वाहन व्यवस्था कऱण्यात आली आहे.या शिवाय भोसरीकडे जाण्यासाठी बस सेवाही उपलब्ध आहे.अधिवेशनासाठी 100 रूपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहितीही एस.एम.देशमुख यांनी दिली.\nपत्रकार परिषदेस उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज, विभागीय चिटणीस डी.के.वळसे पाटील ,पुणे जिल्हा अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हयाचे कार्याध्यक्ष तथा अधिवेशन संयोजक बापूसाहेब गोरे, पिंपरी-चिंचवड ���त्रकार संघाचे अध्यक्ष तथा अधिवेशन संयोजक बाळासाहेब ढसाळ ,पुणे शहर अध्यक्ष राजेंद्र कापसे आदि मान्यवर उपस्थित होते.\nPrevious articleराजीव खांडेकर यांची विशेष मुलाखत\nग्रुप अ‍ॅडमिनला आता नोंदणीची सक्ती\nशासनाने पत्रकारांच्या मागणीची दखल न घेतल्यास एक वर्ष वाट पहा.- जयंत पाटील.\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\n2 ऑक्टोबर रोजी पंचवीस हजार पत्रकार रस्त्यावर उतरणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/caa-cab-irfan-pathan-aakash-chopra-express-their-concern-about-jamia-students-over-caa-protests-vjb-91-2038526/", "date_download": "2021-01-17T22:34:38Z", "digest": "sha1:7OV6CR7AEV5B4A5CIFSMD46XQDKWNOZO", "length": 14455, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "caa cab Irfan Pathan Aakash Chopra express their concern about Jamia students over CAA protests | CAA : ‘जामिया’च्या विद्यार्थ्यांबाबत इरफान पठाणने व्यक्त केली चिंता, म्हणाला… | Loksatta", "raw_content": "\nनरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू\nपतपेढी व्यवस्थापिकेच्या हत्येचे गूढ उकलले\nकर्ज माफ करण्याच्या निमित्ताने फसवणूक\nपश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती\nबर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई\nCAA : ‘जामिया’च्या विद्यार्थ्यांबाबत इरफान पठाणने व्यक्त केली चिंता, म्हणाला…\nCAA : ‘जामिया’च्या विद्यार्थ्यांबाबत इरफान पठाणने व्यक्त केली चिंता, म्हणाला…\nसुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्द्यावरून विद्यार्थी-पोलीस यांच्यात धुमश्चक्री\nसुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये रविवारी उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला. दिल्लीमधील न्यू फ्रेण्ड्स कॉलनी परिसरामध्ये ही धुमश्चक्री झाली. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे तर दुसरीकडे बाहेरील लोकांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळाल्याचे सांगून कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगितलं जात आहे. या हिंसाचारानंतर सोशल नेटवर्किंगवर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.\nया आंदोलनात अनेक विद्यार्थी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज इरफान पठाण आणि समालोचक आकाश चोप्रा या दोघांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पठाणने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केले आहे. “राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत राहतील, पण ‘जामिया मिलिया’च्या विद्यार्थ्यांबद्दल मी आणि माझा देश अधिक चिंतित आहे”, असे ट्विट इरफानने केले.\nयाशिवाय, समालोचक आकाश चोप्रा यानेही या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. “संपूर्ण देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये घडत असलेल्या भयावह प्रकाराचे व्हिडीओ पाहून खूपच चिंता वाटते. हे विद्यार्थी आपल्यातील एक आहेत. हे विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य आहे. बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना गप्प केल्याने भारत कधीच महान होणार नाही. याउलट अशा प्रकारांनी हे विद्यार्थी देशाच्या विरोधात विचार करू लागतील”, असे आकाश चोप्राने ट्विटमध्ये नमूद केले.\nदरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात रविवारी झालेल्या आंदोलनात जामिया मिलिया इस्लामियाच्या दोन विद्यार्थ्यांना गोळी लागल्याने जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठ, आयआयटी कानपूर, आयआयटी मुंबई, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स, मुंबई विद्यापीठ या सह देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहे. सोमवारीही अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत ‘जामिया’तील कारवाईवर निषेध नोंदवला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या\nविदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच\nइंडोनेशियातील भूकंपात ४२ जण ठार\nसीबीआय अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून दलाली\nअमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना\nकेंद्रीय मंत्र्याविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी\nप्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास\nमानीव अभिहस्तांतरण योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nमुंब���तील शाळा बंदच राहणार\n‘कोव्हॅक्सीन’च्या लसीकरणाबाबत अस्पष्टता कायम\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 टीम इंडिया विरूद्धच्या ODI मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर\n2 पोलीस ढाल क्रिकेट स्पर्धा : एमआयजी क्लबला विजेतेपद\n3 युवा विश्वचषकाच्या तयारीसाठी प्रियमला ‘पृथ्वीमोला’चे मार्गदर्शन\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/world-cup-2019-legendary-cricketer-clive-lloyd-says-england-can-win-world-cup-1895354/", "date_download": "2021-01-17T22:47:47Z", "digest": "sha1:IVY63SXCUGJ43J5LQK665UEDGDJFCHH3", "length": 13309, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "World Cup 2019 Legendary cricketer Clive Lloyd says England can win World Cup | महान क्रिकेटपटू क्लाईव्ह लॉईड म्हणतात ‘हा’ संघ होणार विश्वविजेता! | Loksatta", "raw_content": "\nनरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू\nपतपेढी व्यवस्थापिकेच्या हत्येचे गूढ उकलले\nकर्ज माफ करण्याच्या निमित्ताने फसवणूक\nपश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती\nबर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई\nक्रिकेट वर्ल्ड कप 2019 »\nमहान क्रिकेटपटू क्लाईव्ह लॉईड म्हणतात ‘हा’ संघ होणार विश्वविजेता\nमहान क्रिकेटपटू क्लाईव्ह लॉईड म्हणतात ‘हा’ संघ होणार विश्वविजेता\nअनेक क्रिकेट जाणकारांनी विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार कोण याबाबत मत सांगितले आहे\nएकदिवसीय विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धंसाठी सर्व संघातील खेळाडू कसून तयारी करत आहेत. या स्पर्धेसाठी भारतातील संघाने आपले सर्वोत्तम १५ खेळाडू जाहीर केले आहेत. लवकरच भारताचा संघ इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. क्रिकेटमधील अनेक जाणकारांनी भारताला विश्वचषक विजेतेपदाची प्रबळ दावेदार सांगितले आहे. पण विंडीजचे महान खेळाडू आणि माजी कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांनी मात्र इंग्लंडचा संघ विजेतेपदाचा द��वेदार असल्याचे म्हंटले आहे.\n“आपल्याला अपेक्षित संघ कशी कामगिरी करतात ते आधीच सांगणे कठीण असते. १९९२ साली पाकिस्तान विश्वविजेता होईल किंवा १९९६ साली श्रीलंका विजेतेपद पटकावले हे कोणालाही वाटले नव्हते. पण यावेळी मात्र मला असे वाटते की इंग्लंडचा संघ विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्याचा संघ गेल्या काही काळात उत्तम कामगिरी करत आहे. त्यांचा संघ समतोल आहे. या संघाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.त्यामुळे इंग्लंडला या विश्वचषक स्पर्धेत पराभूत करणे खूप अवघड जाणार आहे”, असे लॉईड म्हणाले.\n“यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या संघाप्रमाणे विंडीजचा संघदेखील चांगली कामगिरी करेल अशी मला आशा आहे. विंडीज क्रिकेट बोर्ड आणि संघ व्यवस्थापन यांनी यंदाच्या विश्वचषकासाठी महत्वाच्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. हे खेळाडू मिळालेल्या संधीचं सोनं करतील आणि उत्तम कामगिरी करतील.” असे लॉईड यांनी सांगितले.\nदरम्यान, भारताचा १५ खेळाडूंचा संघ लवकरच इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. भारताच्या संघात विश्वचषकासाठी विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, विजय शंकर, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, दिनेश कार्तिक (राखीव यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या\nविदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच\nइंडोनेशियातील भूकंपात ४२ जण ठार\nसीबीआय अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून दलाली\nअमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना\nकेंद्रीय मंत्र्याविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी\nप्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास\nमानीव अभिहस्तांतरण योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nमुंबईतील शाळा बंदच राहणार\n‘कोव्हॅक्सीन’च्या लसीकरणाबाबत अस्पष्टता कायम\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 World Cup 2019 : “विराट, बुमराह भारताला विश्वचषक जिंकवून देतील”\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/07/14/featured/15112/", "date_download": "2021-01-17T22:50:57Z", "digest": "sha1:533Y5YXBTNIWXNS6TUK35MP3APITXAGR", "length": 10654, "nlines": 230, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "दुचाकी धडकेत महिला जखमी – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nअन् उमेदवारांची धाकधूक वाढली…\nकायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nदोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट\nराहुरी मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात…..\nअन् उमेदवारांची धाकधूक वाढली…\nमामाचा दोन भाच्यासह बुडून मृत्यू…\nकायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nमी शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल बोलतोय\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nभीषण अपघात : एसटी विद्युत खांबाला जाऊन धडकली…..\nभोर तालुक्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरु ; वैद्यकिय अधिकारी डॉ. साबनेनी…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\nHome crime दुचाकी धडकेत महिला जखमी\nदुचाकी धडकेत महिला जखमी\nश्रीरामपूर प्रतिनिधी: श्रीरामपूर – बेलापूर रस्त्यावर रामगड येथे रस्त्याच्या डाव्या बाजूने कडेला पायी चालत असताना गयाबाई गणपत बेल्हेकर रा.रामगड बेलापूर यांना भरघाव वेगातील दुचाकी नंबर एम एच 17 सीजे 2625 हिच्यावरील चालकाने ररत्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत धडक देवून उडविले या अपघातात गयाबाई बेल्हेकर वय 77 या वृध्द महिला गंभीर जखमी झाली आरोपी खबर न देताच फरार झाला. या प्रकरणी सागर लक्ष्मण बेल्हेकर रा.रामगड धंदा ड्रायव्हर या तरुणाने श्रीरामपूर पोलिस शहर ठाण्यात फिर्याद दिल्यावरून दुचाकी चालक राजन लक्ष्मण जगधने रा.उक्कलगाव यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात भादवि कलम 279, 337, 338, मोटार वाहन कायदा 184,134 (अ)(ब) 177 प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक रामेश्वर ढोकणे करीत आहे\nPrevious articleसोनू सूदनं उचललं आणखी एक महत्त्वाचं पाऊल\nमामाचा दोन भाच्यासह बुडून मृत्यू…\nकायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nदोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट\nTourism: निसर्गरम्य दाजीपुर अभयारण्य…\nनिसर्ग : शालेय विद्यार्थ्यांनी घेतली व्हायोलिन मॅंटीस या आगळ्या वेगळ्या दुर्मिळ...\nPathardi : आमदार मोनिका राजळे यांच्या घरावर मोर्चा काढणा-या ३३ कार्यकर्त्यांवर...\nShrirampur : बांबुर्डी घुमट होणार डिजिटल व्हिलेज – डॉ. फरांदे\nAhmednagar : आडतेबाजार कंटेनमेंट झोन जाहीर\nपातळ नेसून तमाशा करणारे पडळकर नौटंकीबाज; हसन मुश्रीफ\nShirdi : स्वच्छतागृहात आढळला तरुणाचा मृतदेह\nमामाचा दोन भाच्यासह बुडून मृत्यू…\nकायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nदोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट\nKada : पोलिसांचा सायरन वाजताच, टग्यांनी मैदानातून धूम ठोकली\nJalna : जिल्ह्यात आणखी 6 व्यक्ती पॉझिटीव्ह तर यशस्वी उपचारानंतर 11...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nShrigonda : अज्ञात चोरट्यांकडून घरात घुसून जबरी चोरी, तब्बल 50,000 चा...\nShrigonda : ॲट्रॉसिटी प्रकरणातील चार आरोपींना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://ainnews.tv/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-01-17T21:17:49Z", "digest": "sha1:JJ2NDOQBDR4ZZBGSZJJ7USVM4LZ4AM6S", "length": 6256, "nlines": 113, "source_domain": "ainnews.tv", "title": "राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर; सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा 'हल्लाबोल मोर्चा'", "raw_content": "\nAIN NEWS TV - शोध सत्याचा, वेध बातमीचा \nराष्ट्रवादी उतरली रस्त्यावर; सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल मोर्चा’\nराष्ट्रवादी उतरली रस्त्यावर; सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल मोर्चा’\nभाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने औरंगाबाद येथे 3 फेब्रुवारीळा हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाश्वार्भूमीवर पैठण येथे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक पार पडली.\nचिमुकलीच्या पाऊल ठशांमुळे कुमारी मातेसह दोघांना हातकडी\nसिडकोच्या भूखंडातून अवैध मुरुमाची चोरी… महसूल विभागाचे दुर्लक्ष\nआमचा सरकारमध्ये समान अधिकार, औरंगाबादच्या नामांतराला विरोध, काँग्रेसने ठणकावले\nऔरंगाबादच्या केळगावात दंगल, विनयभंगांतील आरोपीच्या घरावर गावकऱ्यांकडून हल्ला\nऔरंगाबादच्या सिडकाे एन -7 येथील विद्यालयांत ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा\nऔरंगाबादमध्ये चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला\n‘इनरव्हील क्लब, औरंगाबाद’ सेवाभावीच्या वतीने राबवले समाजोपयोगी उपक्रम\nकोरोना बळी : जीव गमावलेल्या पत्रकार राहुल डोलारेंचा मित्र परिवार आठवणींनी हळहळतोय\nतुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती\nसंसदेच्या अधिवेशनापूर्वी सोनिया गांधींसह विरोधकांकडून मोदी सरकारला…\nपंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या हिंमतीचे आणि जिद्दीचे केले पाहिजे…\nइंडोनेशिया हादरले, ‘सुलावेसी बेटा’वर मध्यरात्री भूकंप; ३५…\nपहिल्याच दिवशी 1.91 लाख लोकांना लस; त्यापैकी 100 जणांना साइड…\nकुंभारी येथे मतदानासाठी आलेल्या पत्नीचा खून, पतीचा विष…\nचॅट अर्णबचा झाला उघड; पोलखोल भाजपाची – भाई जगताप\nदिग्दर्शक महेश मांजेकरांच्या कारची वाहनाला धडक; एकास मारहाण,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://karyarambhlive.com/news/4165/", "date_download": "2021-01-17T21:54:07Z", "digest": "sha1:LU54CRKZQUSV5XWJCKJ7FVHG6HWMKT5O", "length": 14462, "nlines": 130, "source_domain": "karyarambhlive.com", "title": "अन् मुख्य सचिवांच्या दौर्‍यावर पत्रकारांनी घातला बहिष्कार", "raw_content": "\nअन् मुख्य सचिवांच्या दौर्‍यावर पत्रकारांनी घातला बहिष्कार\nन्यूज ऑफ द डे महाराष्ट्र\nपैठण : राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांच्या येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी दौर्‍याचे वृत्तसंकलन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी प्रवेश नाकारला. याच्या निषेधार्थ पैठण पत्रकारांनी वृत्तसंकलनवर निषेध करून बहिष्कार टाकण्यात आला असून संबंधित बेजबाबदार अधिकार्‍यांची चौकशीची मागणी करण्यात आली आहे.\nमुख्य सचिव संजयकुमार यांच्या पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी दौरा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने प्रसार माध्यमाचे विविध प्रतिनिधीने संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये मुख्य सचिव यांच्या आगमनापूर्वी वृत्त संकलनासाठी उद्यानामध्ये मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांनी संबंधित कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पत्रकारांना संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात प्रवेश देऊ नका असे सुरक्षा रक्षकाला आदेश दिल्यामुळे संतप्त झालेल्या विविध प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीने तात्काळ संबंधित अधिकार्‍याचा निषेध व्यक्त केला. मुख्य सचिव यांच्या दौर्‍याचे वृत्तसंकलन करण्यावर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केल्यामुळे राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी पत्रकारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पत्रकारांची झालेल्या प्रकाराची दिलगिरी व्यक्त करून मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही पत्रकारांनी सदरील कार्यक्रमाच्या वृत्तसंकलनावर बहिष्कार कायम ठेवून तातडीने पत्रकार संघाची बैठक घेतली. बेजबाबदार अधिकार्‍याविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शिष्टमंडळाद्वारे जाऊन निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरवले आहे. यावेळी दोन्ही पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश लिंबोरे, नानक वेदी, ज्येष्ठ पत्रकार संजय जाधव, बद्रीनाथ खंडागळे, चंद्रकांत तारू, चंद्रकांत अंबिलवादे, ��कील खलिफा गौतम बनकर, मोहन ठाकूर, नंदकुमार चव्हाण, मनोज परदेशी, मूफिद पठाण, रमेश शेळके, मंगलसिंग भवरे, चंदन लक्कडहार, सोमनाथ शिंदे, दादा गलांडे, दादा घोडके, बाळू आहेर, सुरेश सुरेश वायभट, बाबा अडसूळ, राहुल पगारे, ज्ञानेश्वर बावणे, विजय खडसन उपस्थित होते.\nकोरोनामुक्त झालेल्यांसाठी आरोग्य मंत्रालयाच्या खास सुचना\nनियम पाळा, पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका- मुख्यमंत्री ठाकरे\nरशिया पाठोपाठ चीन कडून कोरोनावरील लसीची घोषणा\nतक्रारदार महिला आरोपांबाबत ठाम; म्हणाली, त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत..\nभारतीय सैनिकांना आता फेसबूक वापरता येणार नाही\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्ह्यात 111 ग्रा.पं.साठी 83.58 टक्के मतदान\nतक्रारदार महिला आरोपांबाबत ठाम; म्हणाली, त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत..\nमुंडे प्रकरणात गृहमंत्र्यांसह शरद पवारांचं मोठं वक्तव्य\nकथित रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड; रिझवान कुरेशी नामक एअरवेज अधिकाऱ्यावरही आधी लगट, मग पोलिसात तक्रार\nधनंजय मुंडे ब्लॅकमेलिंग प्रकरण : मनसेच्या मनिष धुरींसोबतही असाच प्रकार घडला\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्ह्यात 111 ग्रा.पं.साठी 83.58 टक्के मतदान\nतक्रारदार महिला आरोपांबाबत ठाम; म्हणाली, त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत..\nमुंडे प्रकरणात गृहमंत्र्यांसह शरद पवारांचं मोठं वक्तव्य\nकथित रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड; रिझवान कुरेशी नामक एअरवेज अधिकाऱ्यावरही आधी लगट, मग पोलिसात तक्रार\nधनंजय मुंडे ब्लॅकमेलिंग प्रकरण : मनसेच्या मनिष धुरींसोबतही असाच प्रकार घडला\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीडमधील 1, केजचे चौघे पॉझिटिव्ह\nसलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू\nबियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nJune 15, 2020 June 15, 2020 Comments Off on बियाणे घेवून परतणार्‍या ���ोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू\nबीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह\nबालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nJune 17, 2020 June 17, 2020 Comments Off on बालविवाह,भटजीसह चाळीस वर्‍हाडीमंडळीवर गुन्हा दाखल\nदैनिक कार्यारंभ चे हे लाईव्ह न्यूज पोर्टल आहे.\nअभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\nJune 14, 2020 June 14, 2020 Comments Off on अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या\n..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार\nबीड जिल्ह्यात 111 ग्रा.पं.साठी 83.58 टक्के मतदान\nतक्रारदार महिला आरोपांबाबत ठाम; म्हणाली, त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/hyderabad-doctor-dies-in-scary-paragliding-accident-in-himachal-pradeshs-kullu/articleshow/70642908.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2021-01-17T22:44:48Z", "digest": "sha1:I4SKFWFEWSH7KEHI3YEWXFHOQ5TK7JQV", "length": 8796, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपॅराग्लायडिंग करताना कोसळून डॉक्टरचा मृत्यू\nहैदराबादस्थित एका डॉक्टरचा पॅराग्लायडिंग करताना उंचावरून कोसळून मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यात शनिवारी ही घटना घडली.चंद्र शेखर असे या डॉक्टरचे नाव आहे. तो हैदराबादमधील ECIL भागातील एका स्थानिक रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होता.\nहैदराबादस्थित एका डॉक्टरचा पॅराग्लायडिंग करताना उंचावरून कोसळून मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यात शनिवारी ही घटना घडली.\nचंद्र शेखर असे या डॉक्टरचे नाव आहे. तो हैदराबादमधील ECIL भागातील एका स्थानिक रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. तो कुल्लू मनालीला गुरुवारपासून सुट्टीचा आनंद लुटत होता. शनिवारी त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी कळली, अशी माहिती त्याची बहीण उमा महेश्वरी यांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nविशाखापट्टणममध्ये जहाजाला आग; १ बेपत्ता महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nदेशPM मोदी म्हणाले, 'इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असं घडत असेल'\nदेशकृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले....\n; भाजपला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nदेशशेतकरी आंदोलन; प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय नाही, नेत्यांनी सांगितले...\nअहमदनगरमला मरणाची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान\nरत्नागिरी'सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, हे कधी ठरलं\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nकार-बाइकटाटाच्या 'या' कारची बुकिंग सुरू, २२ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-29-december-2020/", "date_download": "2021-01-17T22:27:57Z", "digest": "sha1:L32GBDUBR33RACGPU5KEQ4TIMAMAX6K7", "length": 12483, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 29 December 2020 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 321 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (Indian Navy) भारतीय नौदल भरती 2021 (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 368 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO कोल्हापूर] भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र (SBI) भारतीय स्टेट बँकेत 452 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (IAF Airmen) भारतीय हवाई दल एयरमन भरती 2021 महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती परीक्षा प्रवेशपत्र (ICG) भारतीय तटरक्षक दलात 358 जागांसाठी भरती [Updated] (UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 400 जागांसाठी भरती (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 [6506 जागा] (Pune Metro Rail) पुणे मेट्रो रेल्वेत 139 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nकांद्याच्या सर्व प्रकारच्या निर्यातीवरील ��ंदी 1 जानेवारी 2021 पासून केंद्राने काढून टाकली आहे.\nइंडियन स्पेस स्टार्टअप, स्कायरोट एरोस्पेसने कलाम -5 नावाच्या घन प्रॉपल्शन रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे.\nपरराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी कतार सरकारच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घेतली आणि परस्पर हितसंबंधांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.\nईडीएफसीच्या ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या न्यू भाऊपुर-न्यू खुर्जा विभागाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.\nभारताने किनारपट्टीवरील 8 निळे झेंडे फडकावले जे पुन्हा एकदा किनारपट्टीवरील क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील मोहिमेचे प्रदर्शन करतात.\nकेंद्रशासित प्रदेश लडाखला त्याचे स्वतःचे हवामान केंद्र मिळाले आहे.\nअभिनेता सोनू सूद यांनी अलीकडेच ‘आयम नॉट मसीहा’ हे पुस्तक त्यांच्या आत्मचरित्रात प्रकाशित केले आहे, ज्यात कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत करण्याचा अनुभव सांगितला आहे.\nजुव्हेंटसच्या क्रिस्टियानो रोनाल्डोने ग्लोब सॉकर पुरस्कारांमध्ये ‘प्लेअर ऑफ द सेंचुरी’ पुरस्कार जिंकला आहे.\nकेंद्रीय गृहसचिव व सचिव, डीओपीटी ए. के. भाल्ला यांनी सुशासन दिनाच्या दिवशी ई-HRMS माहितीपत्रक प्रसिद्ध केले.\nप्रख्यात विद्वान जमाल ख्वाजा, दुसर्‍या लोकसभेच्या शेवटच्या सदस्यांपैकी एक, वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (CB Dehu Road) देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती [Reminder]\nNext (ECGC) एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2021\n» (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 [6506 जागा]\n» (ICG) भारतीय तटरक्षक दलात 358 जागांसाठी भरती\n» (Pune Metro Rail) पुणे मेट्रो रेल्वेत 139 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» (CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2020 प्रवेशपत्र\n» (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2021 प्रवेशपत्र\n» (SSC CHSL) संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10+2) CHSL परीक्षा 2019 Tier I निकाल\n» IBPS मार्फत ‘PO/MT’ भरती पूर्व परीक्षा निकाल (CRP- PO/MT-X)\n» (PNB) पंजाब नॅशनल बँक - 535 जागांसाठी भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» MPSC परीक्षा देणाऱ्या��साठी मर्यादा \n» MPSC ची परीक्षा अखेर पुढे ढकलली नवीन तारीख लवकरच जाहीर होईल \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Anashik&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&f%5B2%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97&f%5B3%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5&f%5B4%5D=field_imported_functional_tags%3Aakola&search_api_views_fulltext=nashik", "date_download": "2021-01-17T22:03:41Z", "digest": "sha1:QBWRSMM2TK2BRU5L2MZZL6TLZXLYNEM2", "length": 10770, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove सिंधुदुर्ग filter सिंधुदुर्ग\nअमरावती (2) Apply अमरावती filter\nउस्मानाबाद (2) Apply उस्मानाबाद filter\nऔरंगाबाद (2) Apply औरंगाबाद filter\nकोल्हापूर (2) Apply कोल्हापूर filter\nचंद्रपूर (2) Apply चंद्रपूर filter\nनांदेड (2) Apply नांदेड filter\nयवतमाळ (2) Apply यवतमाळ filter\nसोलापूर (2) Apply सोलापूर filter\nअहमदनगर (1) Apply अहमदनगर filter\nकोरोना (1) Apply कोरोना filter\nनंदुरबार (1) Apply नंदुरबार filter\nराज्यातील ४९५ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदलींवर फुली; विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आदेश\nयवतमाळ : राज्यभरात कार्यरत सहायक पोलिस निरीक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. आस्थापना विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी सर्व बाबींची पडताळणी करून राज्यातील तब्बल ४९५ सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदलीवर फुली मारली आहे. त्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. विहित...\nदहा जिल्ह्यांमधील शाळा उघडल्याच नाहीत साडेसोळाशे शिक्षक पॉझिटिव्ह; 59 पैकी 57 लाख विद्यार्थी घरीच\nसोलापूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नाही. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असतानाच नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. शाळेत विद्यार्थी पाठवण्यापूर्वी संबंधित पालकांची संमती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या भीतिपोटी राज्यातील...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंट���नॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://boldnews24.com/sarah-ali-khans-bikini-photos-once-again-fire-on-social/", "date_download": "2021-01-17T20:59:17Z", "digest": "sha1:TIISP3AIBYBKB27GGPIWI4CKYB6BH6VO", "length": 10388, "nlines": 110, "source_domain": "boldnews24.com", "title": "सारा अली खानच्या बिकीनी फोटोंनी पुन्हा एकदा सोशलवर 'आग' ! |Sarah Ali Khan's bikini photos once again 'fire' on social! | boldnews24.com", "raw_content": "\nसारा अली खानच्या बिकीनी फोटोंनी पुन्हा एकदा सोशलवर ‘आग’ \nBOLD NEWS 24 ONLINE TEAM – अभिनेत्री सारा अली खान आपल्या क्युट फेससाठी फेमस आहे. सोशलवर नेहमीच सक्रिय असणारी सारा गेल्या अनेक दिवसांपासून इंस्टाग्रामवर सेक्सी फोटो शेअर करताना दिसत आहे. काही दिसवांपूर्वीच तिनं स्विमिंग पूलमधील बिकीनी फोटो शेअर केले होते. यानंतर आता सी फेसिंग स्वमिंग पूलमध्ये फ्लोटींग ब्रेकफास्ट करतानाचे काही फोटो तिने सोशलवर शेअर केले आहेत.\nसाराचे फ्लोटींग ब्रेकफास्ट करतानाचे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्येही सारानं बिकीनी घातली आहे. सारा या फोटोंमध्ये कमालीची सेक्सी दिसत आहे. सारा त्या अअभिनेत्रीपैंकी एक आहे ज्यांनी खूप कमी काळात आपली वेगळी ओळख तयार केली आहे. साराच्या या बिकीनी फोटोंमुळे साराची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.\nगेल्या काही दिवसांपासून सारा सतत बिकीनी फोटो शेअर करताना दिसत आहे. सारानं याआधीही बिकीनी फोटो शेअर केले होते. परंतु ती पूर्ण बिकीनी लुकमध्ये समोर येण्याची ही दुसरी वेळ आहे.\nसाराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाला तर लवकरच ती लव्ह आज कल 2 आणि कुली नंबर 1 अशा सिनेमात दिसणार आहे. लव्ह आज कल मध्ये ती कार्तिक आर्यन आणि कुली नंबर 1 च्या रिमेकमध्ये ती वरूण धवन सोबत काम करताना दिसणार आहे.\n‘या’ अभिनेत्याला ‘खुल्लमखुल्ला’ ‘KISS’ करतानाचा फोटो शेअर करत ‘ज्वाला गुट्टा’नं जगजाहीर केलं ‘नातं’ \nअभिनेत्री करिश्मा ‘HOT’ बिकीनी फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत\nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...\nऑनलाईन रिलीज होणार तिग्मांशु धूलियाचा ‘यारा’ \nअजय देवग��च्या ‘मैदान’चं पोस्टर Out \n…म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा बनली प्रोड्युसर \nडायरेक्टरची ‘अशी’ गंदी बात ऐकल्यानंतर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं...\n‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास...\nअभिनेत्री मौनी रॉय मिस करतेय ‘बीच अँड बिकिनी’...\nकपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीनं शेअर केला ‘बिकिनी’ फोटो...\n‘लॉकडाऊन’मध्ये उर्वशी रौतेलानं चाहत्यांसाठी सुरू केलं #BodyByUrvashi चॅलेंज...\n‘लॉकडाऊन’मध्ये तब्बल 2 महिन्यांनी घराबाहेर पडली प्रियंका चोपडा...\nCOVID-19 : कसे शुट होणार ‘इंटिमेट’ सीन \nनेहा धुपियानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला 5...\n#Anniversary : मित्राची सेटींग लावण्यासाठी सोनम कपूरसोबत बोलायला...\nमॉडेल कारा डेलेविंग आणि अभिनेत्री अ‍ॅश्ली बेंसन यांचं...\nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मुजरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प \nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला \nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड विकी जैननं टाकलं ‘हे’ मोठं पाऊल \n‘तू आत्महत्या का नाही करत ’, युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅक्ट्रेस म्हणते…\n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ ‘हॉट’ अवतारानं घातला सोशलवर ‘राडा’\nस्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी \nसोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी...\nतलावात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4...\nसुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे मानसिक धक्क्यात \n‘तू आत्महत्या का नाही करत \n‘बोल्ड’ बिकिनीत दिसली TV ची ‘नागिन’ \nबोल्ड एंड ब्यूटी (528)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59093", "date_download": "2021-01-17T22:40:21Z", "digest": "sha1:X7T3LJCSD7IO2JKBE4MFPLBPTZFYJN5U", "length": 22446, "nlines": 256, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चिंच गुळाची आमटी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चिंच गुळाची आमटी\nतुरीची डाळ, कढिलिंबाची पाने, गोडा मसाला, गुळ, चिंचेचा कोळ, तिखट, कोथिंबिर, ओलं खोबरं (ऐच्छिक), फोडणीचं साहित्य (तेल, मोहरी, हिंग, हळद)\nप्रथम (छोटी) अर्धी वाटी तुरीची डाळ हिंग, हळद आणि तेल घालून शिजवून घ्यावी. एकिकडे चिंच गरम पाण्यात घालून कोळून घ्यावी व, चोथा टाकून द्यावा. काही लोक कोळासकट चिंच घालतात पण मग ती जेवताना घासात मध्ये मध्ये येते म्हणून मी फक्त कोळ घालते.\nयातच गुळ, तिखट, मीठ, गोडा मसाला घालून घ्यावा.\nदुसरीकडे कढणीमध्ये तेल घालून, मोहरी तडतडली की हिंग, हळद आणि कढिलिंबाची पाने घालून चरचरीत फोडणी करावी.\nही फोडणी डाळिवर ओतावी आणि कोथिंबीर घालावी, व थोडे पाणी घालून खळखळ उकळावी.\nफायनल आमटी. वरून ओलं खोबरं घालून घ्यावं ते ऐच्छिक असल्याने मी घातलेलं नाही.\n२ माणसांसाठी, एका वेळी.\nचिंचेचा कोळ घातल्याने आमटी काळपट लाल दिसते. मंद आचेवर उकळल्याने छान मिळून येते. सकाळची आमटी संध्याकाळी, किंवा संध्याकाळची दुसर्‍या दिवशी सकाळी जास्त छान लागते. आधी फोडणी करून मग वरून डाळ ओतून आमटी केली तरी चालते, मी मोस्टली वरूनच फोडणी घालते.\nमाझेच प्रयोग. तुमच्याकडे हिच आमटी अधिक चांगल्या प्रकारे करण्याची कृती असेल तर जरूर सांगा.\nसकाळची आमटी संध्याकाळी, किंवा\nसकाळची आमटी संध्याकाळी, किंवा संध्याकाळची दुसर्‍या दिवशी सकाळी जास्त छान लागते>>> + १\n आधी फोडणी करुन मग मी आमटी करते\nसाबा स्पेशल आंबट आमटीचा मसाला करतात .. तो तिखटाऐवजी वापरता येतो.. मोस्टली वरणफळं\nअहाहा काय आठवण काढली. मला खुप\nअहाहा काय आठवण काढली. मला खुप आवडते ही आमटी. मी पण चनस सारखेच आधी फोडणी देते.\nआणि चिंच कोळून टाकली नाही तर नंतर जास्त आंबट होते. तेव्हा चिंच कोळूनच टाकावी या मताची मी\nवा मस्त दक्षिणा तो.पा.सु. मी\nवा मस्त दक्षिणा तो.पा.सु.\nमी अशीच थोड्या फार फरकाने करते. पण ही घरातली फेव्हरेट आमटी असते.\nमाझी पण सर्वात आवडती आमटी.\nमाझी पण सर्वात आवडती आमटी. मोस्टली मी भात खातच नाही, पण सुट्टिदिवशी भात खावा वाटला तर सोबत खायला ही आमटीच करते. मग दुपारी पडी\nदक्षु सुपर्ब रेसिपी.. आई पण\nदक्षु सुपर्ब रेसिपी.. आई पण अशीच करायची.. मस्तं लागते.. भात आमटी आणी वरून थोडं दही मिसळून\n( ता.क. बेत्ताचा गूळ टाकलास तर तुझ्या हातचीपण खाईन )\nआमट्यांमधील माझा सगळ्यात आवडता प्रकार.\nचिंच-गुळ नसेल तर आमटीला आमटी म्हणु नये.\n ह्याच प्र्कारे उपासासाठी दाणेकुट टाकुन केली जाते.\nयात मी फोडणीमध्ये थोडे मेथी\nयात मी फोडणीमध्ये थोडे मेथी दाणे घालते. खूप सुंदर चव येते.\nचिंच-गुळ नसेल तर आमटीला आमटी\nचिंच-गुळ नसेल तर आमटीला आमटी म्हणु नये.>>> अगदी खरय आमच्या नांदेडात ���िंच गुळ घातला असेल तरच ती आमटी ... बाकी सगळे वर्रण... ट्माट्याचं..कांद्याचं..मेथीचं..पालकाचं\nचिचेच्या एवजी आमसूल ग्लालता येतो... पित्त नाही होत.\nबाहेर धोधो पाऊस अन घरात आपण\nबाहेर धोधो पाऊस अन घरात आपण एक sliding खिडकी उघडावी त्या अगोदर ताटात भाताचा बारका डोंगर रचावा त्यात भरपूर आमटी म्हणजे धावता पातळ होईल इतपत आमटी वरतून डाएट गेला खड्डयात म्हणत ओतलेली तुपाची धार अन चवीनुसार मीठ ,\nजगात अजून काय हवं असतं आनंदी राहायला\nमाझी पण अत्यंत आवडती आमटी..\nमाझी पण अत्यंत आवडती आमटी.. याला काळा मसाला हवाच. ( मी कधी कधी यात मूळा किंवा पापडाचे तूकडे टाकतो. )\nचिंगु आमटी,भात्,तुप,आणि सोबत कैरीचं ताजं लोणचं.......स्वर्ग...आणि परत दुसर्यंदा भात,आमटी, साईचं दही घेउन कालवायचा....मी बरेच्दा सुट्टीदिवशी दुपारी एवढच जेवते...नो पोळी-बिळी....\nमनीमोहोर ..यात मी फोडणीमध्ये\nमनीमोहोर ..यात मी फोडणीमध्ये थोडे मेथी दाणे घालते. खूप सुंदर चव येते.>>>> मी पण मेथीदाणे घालते, छान चव येते.\nमाझी पध्दत थोडी वेगळी आहे, मी पातेल्यात फोडणी करते, त्यात मोहरी, जीरं, मेथीदाणे, हिंग, हळद, हिरवी मिरची, कढिलिंबाची पाने, मग त्यातचं ओलं खोबरं ते परतुन वर गोडा मसाला, मग पाव वाटी पाणी, चिंच-कोळ, गुळ, हे सगळं उकळलं की मग वरुन घोटलेली डाळ, मीठ, पाणी. डाळ शिजवताना थोडं हिंग, हळद असतचं आणि आमटी उकळल्यावर आच बंद करुन मग वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर.\nयात कधीतरी शेवग्याच्या शेंगा, मुळ्याच्या चकत्या, बारीक मेथी चिरुन, वांग्याच्या फोडी अस पण वेरिएशन असतं पण आमटी रोज हवीचं.\nदक्षिणा मस्त आमटी..... मी\nमी फोड्णीत मेथीदाण्यांची पूड घालते. तसंही मी शक्यतो बर्‍याच फोड्ण्यांमधे मेथीदाणे पूड वापरते. छान खमंग चव येते.\nआणि हो.....ममो ला मम. :स्मितः\nवॉव मस्तच, फोटोपण भारी. मला\nवॉव मस्तच, फोटोपण भारी.\nमला हवीच होती ही रेसिपी, आम्ही कोकम-गुळ आमटी करतोना. थँक्यु दक्षे.\nमी सगळ्यातच चार मेथीदाणे टाकते, आमटी, रस्सा भाजी, परतलेली भाजी, कढी, पिठलं सर्वात.\n आमच्याक्डे करत नाहीत पण मला आवडते. आता नक्की करते. साबा वरण बट्टी करतात तेन्व्हा असे वरण (आमटी) करतात. स्वतः पण केले पाहीजे आता.\n मी फोडणी करून त्यात\n मी फोडणी करून त्यात बाकीचे घटक पदार्थ ढकलते. सध्या तुरीऐवजी मूगडाळ वापरते आमटीला. तुरीची चव नाही येत, परंतु तरीही आमटी स्वादिष्ट होते.\nटाटांची ऑरगॅनिक तूर डाळ खरंच\nटाटांची ऑरगॅनिक तूर डाळ खरंच खूप छान आहे चवीला . मी हल्लीची तीच वापरते .\nनेहमीचीच रेसिपी असली तरी गरम\nनेहमीचीच रेसिपी असली तरी गरम गरम भात, त्यावर आमटी, तूप म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. फोटो मस्त.\n>>जगात अजून काय हवं असतं आनंदी राहायला>> अर्र, लोणचं नको का हो साईडला\nनाय ब्वा आम्हांस लोणच्याचा\nनाय ब्वा आम्हांस लोणच्याचा तितकासा सोस नाही होता तो लहानपणी फोडी धुवून धुवून खाता खाता फिटला\nवाह , तोंपासू आमटी .\nवाह , तोंपासू आमटी .\nमस्त... कितीतरी प्रकारे आमट्या केल्यात पण काय माहीत अशी बरेचदा खाल्ली असली तरी, खुप आवडते असली तरी कधीच केली नाही. धन्यवाद दक्षिणा.\nआधी डाळ उकडवून घेताना त्यात\nआधी डाळ उकडवून घेताना त्यात हळद, जरासे तूप, एखादी उभी कापलेली मिरची व मीठ. उकडलेली डाळच खमंग वास येतो.\nआम्ही लसूण सुद्धा चरचरवतो फोडणीत, आणि मेथीचे दाणे सुद्धा घालतो. आई त्यात गोडा का काळा मसाला घालती फोडणीत परतून. उकळी आली की वरून ओले खोबरं आणि बहुत सारी कटी हुइ धनिया.\nखाताना वाफाळता भात, आमटी मध्येच खळगी करून त्यावर साजूक तूप, लिंबाचं तिखट लोणचं आणि तळून ज्वारीचे पापड.\nदुपारी झोपायला एक कोपरा आणि आंथरायला आणि पांघरायला चादर.\nआम्हाला जगायला एवढं पुरेसे आहे.\nसहिये रे दक्षिणा.. पाकृ\nसहिये रे दक्षिणा.. पाकृ म्हणतेय मी\nखूप मस्त पाकृ. फोटो पण छान\nखूप मस्त पाकृ. फोटो पण छान टिपलेस.\nमाझी पण लै फेवरिट. माझे\nमाझी पण लै फेवरिट. माझे लग्न टिकून राहण्यात हया आमटीचा मोठा हातभार होता. नवर्‍याला भारी आवडायची. व टूर वरून दमून भागून घरी आल्यावर आमटी पोळी, भात खाउन साहेब तृप्त व्हायचे.\nहे सांगली कर असल्याने आमटी बरोबर ज्वारीचे थालिपीट ही खात आवडीने.\nमाझी शाळा १२ ची असायची त्यामुळे सकाळी गरम गरम भात व तूप आमटी खाउन शाळेत जायचो. व\nसुट्टीला दही भाताबरोबर आमटी व पोह्याचा तळलेला पापड ह्यात फ्रेश चिरलेली हिरवी कोथिंबीर मस्ट आहे.\n एकदम मस्त....... आत्ताच ती वाटीतली आमटी ओरपावीशी वाटतेय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-3-september-2016-for-mpsc-exams/", "date_download": "2021-01-17T22:32:09Z", "digest": "sha1:HYVZ2JWPOEBU6D5NPOMYTH2ELOB35O6R", "length": 17687, "nlines": 229, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 3 September 2016 For MPSC Exams", "raw_content": "\nचालू घडामोडी (3 सप्टेंबर 2016)\nकिरण शॉ यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान जाहीर :\nबायोकॉनच्या अध्यक्षा किरण मुजुमदार शॉ यांना फ्रान्स सरकारने ‘नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे.\nजैवतंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.\nफ्रान्सच्या अध्यक्षांच्या हस्ते हा सन्मान विशेष समारंभात या वर्षी प्रदान करण्यात येईल, अशी माहिती बायोकॉनने दिली आहे.\nतसेच याबद्दल शॉ म्हणाल्या, ‘जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कर्करोग आणि मधुमेहावरील जैववैद्यकीय औषधे परवडण्यायोग्य किमतीत उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.’\nनेपोलियन बोनापार्ट याने 1802 मध्ये हा सन्मान सुरू केला होता.\nवेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींना हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जातो.\nफ्रान्सच्या अध्यक्षांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येतो. याआधी यशवंत सिन्हा, नारायण मूर्ती, अमिताभ बच्चन, ऐश्‍वर्या राय, नंदिता दास, शाहरुख खान, संगीतकार बालमुरलीकृष्ण आणि दिवंगत अभिनेते शिवाजी गणेशन यांना हा सन्मान देण्यात आला आहे.\nचालू घडामोडी (2 सप्टेंबर 2016)\nगोलरक्षक गुरप्रीतसिंग सिंधू करणार भारताचे नेतृत्व :\nमुंबई येथील अंधेरी क्रीडा संकुलामध्ये (दि.3) प्यूर्टो रिको देशाविरुद्ध होणाऱ्या एकमेव आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्यासाठी गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताची धुरा सोपविण्यात आली.\nराष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्सटेनटाइन यांनी सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली.\n24 वर्षीय गुरप्रीतसाठी कर्णधार म्हणून मोठा सन्मान मिळाला आहे. विशेष म्हणजे यासह भारतीय संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होईल.\nतसेच नॉर्वे देशाच्या स्टाबीक एफसीकडून खेळताना गुरप्रीतने युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारा पहिला भारतीय असा लौकिक मिळवला आहे.\nहुकमी सुनिल छेत्रीच्या जागी गुरप्रीतची कर्णधारपदी निवड झाली असल्याने, अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉलला या सामन्यात बाहेर असणार हे निश्चित आहे. नुकताच पॉलला अ��्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.\n1955 सालानंतर पहिल्यांदाच मुंबईत आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना होत आहे. त्यावेळी मुंबईत भारत विरुद्ध सोवियत संघ यांच्यात सामना झाला होता.\nप्यूर्टो रिको संघाविरुध्द बाजी मारल्यास भारत जागतिक क्रमवारीत नक्कीच आपले स्थान सुधारु शकतो.\nसध्या भारत 152व्या स्थानी असून प्यूर्टो रिको 114व्या स्थानी विराजमान आहे.\nनागपूरमध्ये मारबत मिरवणूक उत्साहात साजरी :\n‘मारबत व बडग्या’ हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार जो फक्त नागपूरमध्येच साजरा होतो.\nतसेच या काळात रोगराई वाढते. त्यामुळे साधारणत: दरवर्षीच ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’ अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ करण्यात येतो.\nमारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे.\n1881 साली नागपूरच्या राजे भोसले घराण्यातील बंकाबाई नावाच्या राणीने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्यामुळे राजे भोसलेंचा पराभव झाला.\nपुर्वी, बंकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस) मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.\nभारत, इजिप्त सुरक्षा सहकार्य वाढविणार :\nआंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला दहशतवाद हा एक सर्वांत मोठा धोका असल्याचे नमूद करत भारत आणि इजिप्त यांनी या संकटाचा सर्व पातळ्यांवर सामना करण्यासाठी दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल सीसी यांच्या दरम्यान (दि.2) झालेल्या चर्चेमध्ये दहशतवाद तसेच कट्टरता या दोन्ही आव्हानांचा समर्थपणे सामना करण्यासाठी परस्परांमधील सुरक्षा सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला गेला.\nइजिप्त हा देश ईशान्य आशिया तसेच पश्‍चिम आशियामधील एक महत्त्वाचा दुवा आहे.\nदोन्ही देशांनी सुरक्षा व्यापार, प्रशिक्षण तसेच क्षमतानिर्माण वाढविण्याच्या निर्णयांसह अन्य अनेक क्षेत्रांतील संबंधांना चालना देण्यासाठी सहमती दर्शविली.\nदोन्ही देशांनी व्यापारी तसेच वाणिज्य संबंधही भक्‍कम करण��याचा निर्णय घेतला आणि दोन्ही देशांत अनेक आर्थिक संधी उपलब्ध आहेत.\nतीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले इजिप्तचे अध्यक्ष सीसी, म्हणाले की आमचे सरकार द्विपक्षीय व्यापार तसेच गुंतवणूक सहकार्य वाढविण्याचा आराखडा तयार करण्याबरोबरच भारताशी भक्‍कम सुरक्षा सहकार्य विकसित करण्याच्या दिशेने काम करेल.\nमहाराष्ट्रात फोर्स वन दलाची स्थापना :\nमहाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत 85 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या फोर्स वन प्रशासकीय इमारत, वसतिगृह, 140 अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते (दि.2) रोजी गोरेगाव येथे पार पडला.\n26/11 च्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही असे स्वतंत्र फोर्स निर्माण करण्याचे ठरले व त्यानुसार फोर्स वनची स्थापना करण्यात आली.\nदलाकडे उपलब्ध असलेली आधुनिक शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान आणि जवानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके बघितल्यानंतर जोपर्यंत आपल्याकडे फोर्स वनसारखा सक्षम दल आहे, तोपर्यंत कोणत्याही हल्ल्यास महाराष्ट्र प्रत्त्युत्तर देऊ शकतो, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (5 सप्टेंबर 2016)\n6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n5 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n4 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n2 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/9444", "date_download": "2021-01-17T21:29:46Z", "digest": "sha1:JICXDFURMALUDGXWAKANFPQB4AA4IC2U", "length": 17621, "nlines": 186, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "अन , तिच्या अर्थीला मुस्लिम बांधवांनी दिला शेवटचा कांद्या , ???? | policewalaa", "raw_content": "\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nरशियाने केल्या कोरोना लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण , सेचोनोव युनिव्हर्सिटीचा दावा\nआम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक श्री. रंगाजी राचुरे यांचा चंद्रपूर दौरा\nपं��प्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली ‘प्रगती’चा 34वा संवाद\nपंतप्रधान 1 जानेवारी 2021 रोजी जीएचटीसी-इंडिया अंतर्गत ‘लाइट हाऊस’ प्रकल्पांची पायाभरणी करणार\nदंडाच्या नावावर नागरीकांना असभ्य वागणुक सर्व सामान्यांची ओरड कारण नसतांना होते दंडाची वसुली\nप्रेमा साठी काही पण ते बनले अट्टल चोर ,\nजन्मदात्या बापानेच आपल्या सख्ख्या दोन मुलींना बनविले शिकार ,\nकोरोना लसीकरणाची तयारी राज्यातपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nएकाच कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या तिघांचा मृत्यू एक गंभीर\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पदावर राहन्याचा नैतिक अधिकार नाही – आरपीआय डेमॉक्रॅटिक\nकृषी कायदा विरोधामध्ये आंदोलन करत असताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मालाड येथे श्रद्धांजली वाहण्यात आली\n‘बर्ड फ्ल्यू’ अत्यंत धोकादायक असल्याने अलर्ट घोषीत करणं गरजेचं – राजेश टोपे\nगुंडांना शह देणाऱ्या आ. राम कदमावरच – डॉ. राजन माकणीकर\nबाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात संबंध भारतात EVM बंदी पर्यंत चक्काजाम व्हावा – डेमोक्रॅटिक रिपाई\nयवतमाळ जिल्ह्यातील कुर्ली येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेच्या अपहार प्रकरणी यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल\nशेळीला झाला माणूसरुपी पिल्लू \nमानवविकास साधनाश्रमात अंत्यसंस्कार : पुर्व विदर्भातील असंख्य गुरुदेवभक्तांनी वाहिली साश्रुनयनाने श्रद्धांजली\nदेवळी येथे महिला सक्षमिकरण मेळाव्याचे आयोजन\nआचार्य ग्रामगीतादास रामकृष्णदादा अत्रे महाराज अनंतात विलिन\nजळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना\nशहरातील चौपदरी मार्ग नियमबाह्य व बेकायदेशीर होत असल्या बाबत पोलिस तक्रार दाखल\nमौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रँथालय राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी\nमनियार बिरादरी ने पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांचा केला गौरव\nचिनावल वडगाव रस्त्यावरील पुलाची दुरावस्था\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\nअयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी निधी संकलन संदर्भात जनजागृती दिंडी\nप्रियदर्शनी बँकेतर्फे शाखा कुंभार पिंपळगाव येथे ग्राहक मेळावा,पत्रकारांचा सत्कार\nघनसावंगी तालुक्यात संत जगनाडे महाराज पु��्यतिथी निमित्त कार्यक्रम\nमंगलाष्टके सुरू होते अंगावर अक्षदा पडत होत्या अन , विपरितच घडले , \nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nक्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न\nमाझ्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला माझ्या दोन मुलांची आई , ना , धनंजय मुंडे\nचालत्या लक्झरी बसमध्ये तरुणीवर चाकूच्या धाकावर बलात्कार ,\nपत्नी चा आवाज आला अन पती गेला मात्र विपरितच घडला \nHome महत्वाची बातमी अन , तिच्या अर्थीला मुस्लिम बांधवांनी दिला शेवटचा कांद्या , \nअन , तिच्या अर्थीला मुस्लिम बांधवांनी दिला शेवटचा कांद्या , \nकोरोनाच्या संकटातही माणुसकीचा धर्म श्रेष्ठ असल्याचं पालघरमधील मुस्लीम युवकांनी दाखवून दिलं आहे. पालघर येथील मनोर दुर्वेस वृद्धाश्रमात अखेरचा श्वास घेतलेल्या साठ वर्षीय वृद्धेसाठी मनोरच्या मुस्लीम बांधवांनी एकत्र येत तिच्यावर रितीप्रमाणे अंत्यसंस्कार केल्याने मानवतेचे दर्शन घडले आहे. लॉकडाऊन दरम्यान या वृद्ध महिलेचे अंत्यसंस्कार करणे अवघड असल्याने या मुस्लीम समाजाच्या बांधवांनी एकत्र येत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली.\nलॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह मुंबईला घेऊन जाणे शक्‍य नसल्याने मनोरमधील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन मुलाच्या उपस्थितीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आहेत. वृद्धाश्रमातील संध्या बिनसाळे ( 89) या वृद्ध महिलेला उपचारासाठी मनोर येथील आस्था हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सायंकाळी दाखल करण्यात आले होते.\nउपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तिचा मुलगा प्रकाश बिनसाळे हा मुंबईहून मनोरला पोहोचला, परंतु लॉकडाऊनमुळे मृतदेह मुंबईला नेणे शक्‍य नसल्याने मनोरलाच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nया वेळी मनोरचे सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वपरिचित असलेले रुग्णवाहिका चालक बिलाल रईस, बिलाल खतीब, फुरकान खतीब, रयान दळवी, फरहान दळवी आणि युसूफ मेमन आदींच्या मदतीने मनोर येथील हात नदीवरील स्मशानभूमीत हिंदू रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले.\nदेश कठीण परिस्थितीतून जात असताना मनोरच्या मुस्लीम बांधवांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. आवश्‍यक त्या परवानग्या घेऊन त्यानंतर अंत्यसंस्कार केले गेले.\nPrevious articleनांदेड, शासकीय रूग्णालयात संचारबंदि काळातही पदभरती मुलाखतीच्या नावाखाली जमवुन अलोट गर्दी , कलम १४४ ची उडविली खिल्ली\nNext articleकोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सर्व सण उत्सव घरीच साजरे करा , \nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nक्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न\nमाझ्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला माझ्या दोन मुलांची आई , ना , धनंजय मुंडे\nजळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना\nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nमहत्वाची बातमी January 17, 2021\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य...\nयवतमाळ जिल्ह्यातील कुर्ली येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेच्या अपहार प्रकरणी...\nदयाभाई खराटे स्मृति अभिवादन सभा व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे.\nजळगाव नंदुरबार येथील बाराशे शेतकरी दिल्लीसाठी रवाना\nसक्तीची वसुली करणाऱ्या उत्कर्ष मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात स्वाभिमान संघटना आक्रमक.\nकष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.rashtrasahyadri.com/2020/07/15/featured/15133/", "date_download": "2021-01-17T21:00:51Z", "digest": "sha1:CEKSKE4NKRUVXK2E42GFPQSVU452XZ3L", "length": 17137, "nlines": 243, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "!!भास्करायण !! तरुणाईला विकृत बनविणारा राक्षस – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nकायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nदोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट\nराहुरी मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात…..\n…. यामुळे जगणे खूप अशक्य होणार – चौधरी\nमामाचा दोन भाच्यासह बुडून मृत्यू…\nकायदा �� सुव्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nमी शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल बोलतोय\nका केला जातोय ‘या’ वेबसिरीजला विरोध\nचाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये ४५०० क्‍विंटल कांद्याची आवक\nदौंड-पुणे रेल्वे रोको आंदोलन रद्द\nभीषण अपघात : एसटी विद्युत खांबाला जाऊन धडकली…..\nभोर तालुक्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरु ; वैद्यकिय अधिकारी डॉ. साबनेनी…\nकोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल\nकोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण; 9 लाख 63 हजार डोसेस तयार\nबेपत्ता झालेल्या विमानाचे सापडले अवशेष\nबर्ड फ्ल्यू: गैरसमज व अफवा पसरवू नका\nमहाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा दिलासा\n तरुणाईला विकृत बनविणारा राक्षस\n तरुणाईला विकृत बनविणारा राक्षस\nभास्कर खंडागळे, बेलापूर, (९८९०८४५५५१ )\nआज आर्थिक भ्रष्टाचार प्रश्नी देशात विचारमंथन सुरु आहे. तथापि; प्रसिद्धी माध्यमे, व चित्रपटांतून जो ‘सांस्कृतिक भ्रष्टाचार’ फोफावतो आहे, त्याकडे बघायला, बोलायला कोणाला सवड नाही. ज्या आर्थिक भ्रष्टाचाराचा आज बोलबाला आहे, त्याचे उगमस्थान भोगवाद, चंगळवाद आणि त्यांना जन्म देणार्‍या सांस्कृतिक भ्रष्टाचारात दडलेला आहे. या सांस्कृतिक भ्रष्टाचाराचा परिपाक म्हणजे बलात्कार, खून वाढती गुन्हेगारी, खंडणी, धर्म व जातीय भेदभाव होय. आज मनोविकृतीची आग घराबाहेर असली, तरी ती घरात शिरायला फारसा वेळ लागणार नाही. याचे कारण घराला ‘उंबरठे’ राहिलेतच कुठे\nसध्या प्रसिध्दी माध्यमे, ज्यात लिखित, दृकश्राव्य आणि चित्रपट यांचा समावेश होतो, याकडे बघावे लागेल. वृत्तपत्र घेतले की, लफडी, खंडणी, एकतर्फी प्रेमातून खून, हाणामार्‍या, तस्करी, बलात्कार अशा बातम्यांची रेलचेल. दररोज एखाद्या तरी मदनिकेचे मादक छायाचित्र, हा तर अविभाज्य भाग बनलाय. चित्रपटांनी तर ‘अभिरुची’ रसातळाला नेवून ठेवली आहे. अचकट विचकट अंगविक्षेप, देहप्रदर्शन, करमणूकीच्या नावाखालील अश्‍लितेचं आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं उदात्तीकरण. हा सगळा ‘धूम’ स्टाईल लैंगिक धूमाकूळ किशोरवयावर काहीच परिणाम करीत नसेल ज्या ‘डर्टी फिल्म’चा मंत्र्याना आणि आमदारांनाही ‘मोह’ होतो, त्याचे युवकांना आकर्षण वाटत नसेल ज्या ‘डर्टी फिल्म’चा मंत्र्याना आणि आमदारांनाही ‘मोह’ होतो, ��्याचे युवकांना आकर्षण वाटत नसेल त्यांच्या पौगंडावस्थेत अशातर्‍हेने माध्यमे दडलेल्या भावनांना ‘उत्तेजन व आव्हान’ देत असतील, तर या भावना उफाळून येवून विकृत घटना घडणे अपरिहार्यच ठरते.\nछोटा पडदा (टी.व्ही.) तर प्रत्येकाच्या घरात ठाण मांडूण बसलाय विशिष्ट वाहिन्या सोडून इतर वाहिन्यांवर काय दाखवलं जातंयं विशिष्ट वाहिन्या सोडून इतर वाहिन्यांवर काय दाखवलं जातंयं मनोरंजनाच्या नावाखाली सरळसरळ विकृती, हिंसाचार, अनैतिकता आणि लैंगिकतेचा धुमाकुळ सुरु आहे. अनेक मालिकांमधून मानवी नात्यांनाच सुरुंग लावायचे काम सुरु केले आहे. या नात्यांमध्ये तिरस्कार, द्वेष, मत्सर, अनैतिक संबंध वाढीस लागेल अशा कथानकांची पेरणी केली जात आहे. पालकही अशा संस्कृती, नाते व घरपणाला उद्धवस्त करणार्‍या अर्थहिन मालिका सहकुटूंब बघत आहेत. संस्काराला व घराला गिळंकृत करणारा ‘छोटा विकृत राक्षस’ आपणच घरात पोसतोय.\nछोट्या पडद्यावरच्या बॉडी स्प्रे, शेव्हींग क्रीम, साबणी, सौंदर्यप्रसाधने, दारु व शितपेये यांच्या दहा वीस सेकंदाच्या जाहिराती बघा, म्हणजे दहा वीस मिनिटात किती ‘विनाश’ दडलाय ते कळेल. प्रसार माध्यमे, त्यातल्या त्यात वाहिन्या आणि चित्रपटांनी लैंगिकता, व्याभिचार व स्वैराचाराची परिसिमा गाठली आहे. पौगंडावस्थेत शारिरीक व भौतिक आकर्षणाचे सुरुंग घराघरातल्या किशोरवयीन मनात ठासले जात आहेत. अण्वस्त्रांपेक्षाही घरा घरांत निर्माण होत असलेली ‘विकृत मन्वास्त्रे’ अत्यंत विनाशकारी आहेत. याचा बंदोबस्त केला नाही, तर घराघरात ‘सांस्कृतिक अतिरेकी’ आणि ‘सांस्कृतीक मानवी बॉम्ब’ची निर्मिती होईल.\nहे अतिरेकी सामाजिक स्वास्थाची शिकार करतील आणि संस्कृतीची असे घडण्याआधीच समाजातील सर्व घटकांनी जागरुक राहिले पाहिजे. सरकार, राजकारणी, सेन्सॉरबोर्ड यासह माध्यमांचे सूत्रधारांवर सामुदायीक दबाव व दडपण आणले हा तमाशा बंद पाडला पाहिजे. माध्यमांनीही सामाजिक भान राखून स्वत: होवून हे चित्र बदलले; तर अधिक बरे होईल. शेवटी पालक, शिक्षक, समाज आणि प्रसिद्धी माध्यमे, ही संस्कार व संस्कृतीची केंद्रे आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.\nPrevious articleAgriculture : कांद्याच्या पापुद्र्यांचं रडगाणं\nNext article#GoodNews : Corona Updates : अहमदनगर जिल्ह्यातील ६२ रुग्णांची कोरोनावर मात\nमामाचा दोन भाच्यासह बुडून मृत्यू…\nकायदा व स��व्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nदोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट\nनितीश कुमार यांची निवृत्तीची घोषणा\nKopargaon : संवत्सर शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, परिसरात खळबळ\nसोन्याच्या भावात दिवसेंदिवस होतेय वाढ, जाणून घ्या कुठे आणि किती करावी...\n‘हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते, ‘ ओबामा यांच्या आत्मचरित्रात राहुल गांधी यांचा...\nShrirampur : कोरोनाचा संसर्ग वाढला; नव्याने रूग्णाची संख्या वाढली; गळनिंब गाव...\nविक्रीयोग्य कापसाची नोंदणी संबंधित बाजार समितीकडे ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत करावी;...\nमामाचा दोन भाच्यासह बुडून मृत्यू…\nकायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संबंधितावर कारवाई ; निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर इशारा\nदोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट\nRafel Fighter Jet : मोठ्या प्रतीक्षेनंतर आज अखेर राफेलची भारत भूमीवर...\nफेसबुक करणार भारतात टीक-टॉक सारखे ‘शॉर्ट व्हिडीओ’ फीचर लाँच\nKarjat : महिला सफाई कामगारांनी बांधली हक्काच्या भावाला राखी, बहिणीचे प्रेम...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nEditorial : नंदनवनातील एक वर्ष\nEditorial : पाकचा शेखचिल्ली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sungoodmed.com/mr/", "date_download": "2021-01-17T22:28:58Z", "digest": "sha1:LEB7PCMUNWLHCOHYXS6CKPNHSMWPHWPI", "length": 5765, "nlines": 162, "source_domain": "www.sungoodmed.com", "title": "Isposable Catheters, Hydrophilic Coated Catheters - Sungood", "raw_content": "\nशास्त्रीय लॅरेन्जियल मास्क एअरवे\nड्रेनेजचा प्रकार लॅरेन्जियल मास्क एअरवे\nविशेष डिझाइन लॅरेंजियल मास्क एअरवे\nहायड्रोफिलिक लेपित इंटरमिटर कॅथेटर\n2006 मध्ये शुगांग प्रोप्रायटरी ग्रुपची सहाय्यक म्हणून स्थापना केली.\nSquare००० चौरस मीटर आणि १०,००,००० जीएमपी शुद्धिकरण कार्यशाळेसह, square०० चौरस मीटर प्रमाणित प्रयोगशाळांमध्ये सुसज्ज आहे. सध्या, कंपनीच्या बर्‍याच उत्पादनांनी सीएफडीए प्रमाणपत्र, ईयू सीई प्रमाणपत्र आणि यूएस एफडीए प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.\n2019 उच्च प्रतीचे नागरी वापर संरक्षणात्मक डिस ...\nनवीन आगमन चीन निर्माता चीन फेसमास्क 3 ...\nनॉन-मेडिकल 3-प्���ाय डिस्पोजेबल फेस मास्क\n3-प्लाय डिस्पोजेबल सिव्हिलियन फेस मास्क\nप्रबलित एलएमए लॅरेन्जियल मास्क एअरवे\nएकल-लुमेन क्लासिक लॅरेन्जियल मास्क एअरवे\n1-वे डिस्पोजेबल नासोजेजुनल ट्यूब\n1-वे कनेक्टर एनजी फीडिंग ट्यूब्स नासो गॅस्ट्रिक टी ...\nनाकातील 3-वे कनेक्टर फीडिंग ट्यूब\n2-वे कनेक्टर डिस्पोजेबल नॅसोडिओडेनेलल ट्यूब\n2-वे सिलिकॉन फोले कॅथेटर\nग्राहकांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विनंती विनंती, नमुना आणि कोट, आमच्याशी संपर्क साधा\nझेजियांग सुंगूड टेक्नॉलॉजी कंपनी\nपत्ता: एनओ .550 यिनहाई स्ट्रीट., झियशा इकोनॉमिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झोन, हांग्जो, चीन पिन कोड: 310018\nई-मेल: एसजीडब्ल्यूएमएसंगूडमेड.कॉम ​​घरगुती विक्रीः 0571-87687056\nवैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - साइटमॅप. एक्सएमएल - एएमपी मोबाइल\nई - मेल पाठवा\nआपला संदेश आम्हाला पाठवा:\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bigg-boss-12-sreesanth-speaks-about-match-fixing-controversy-306354.html", "date_download": "2021-01-17T22:26:03Z", "digest": "sha1:SIH6ZIMKOTLLXZVEXNCOUROYAMGCN5AG", "length": 19127, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bigg Boss: मॅच फिक्सिंगवर अखेर बोलला श्रीशांत | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघ��ची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nBigg Boss: मॅच फिक्सिंगवर अखेर बोलला श्रीशांत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\nBigg Boss: मॅच फिक्सिंगवर अखेर बोलला श्रीशांत\nबिग बॉसमध्ये सांगितले असे किस्से जे आतापर्यंत कधीच ऐकले नव्हते.\nबिग बॉसच्या १२ व्या पर्वात वादग्रस्त खेळाडू श्रीशांत स्वतःचं नशीब आजमावयाला आला आहे. बिग बॉसच्या घरात पहिले दोन दिवस श्रीशांत फार शांत होता. पण आता मात्र तो लोकांच्या नजरेत यायला लागला आहे. काही दिवसांपूर्वी सबा आणि सोमी खान या बहिणींसोबत वाद झाला होता. हा वाद शमतो न शमतो तोच श्रीशांत नवीन वादात अडकला आहे. घरात श्रीशांत आपल्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी बोलतो. पण पहिल्यांदा श्रीशांतने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल एक अशी घटना सांगितली जी ऐकून इतर स्पर्धक भावूक झाले.\nश्रीशांत बाथरूम एरियामध्ये अनुप जलोटा आणि कृती वर्माशी बोलत होता. तेव्हा अनुप कृतीला म्हणाले की, ‘तू जशी इतर स्पर्धकांशी बोलते तशी रोशमी बोलत नाही. तिला सांग की सर्वांशी बोलायला.’ तेव्हा श्रीशांत म्हणाला की, ‘सध्या रोशमी हा विचार करत असेल की तिला घरातल्यांनी नॉमिनेट का केलं. मी गेल्या पाच वर्षांपासून या गोष्टीचा विचार करतोय की मला मैदानात जाण्याची परवानगी का नाही. माझा मुलगा मोठा झाला आणि तो क्रिकेट खेळायला लागला तर मी त्याच्या शाळेतल्या मैदानातही जाऊ शकत नाही. मी जगभरातल्या कोणत्याच मैदानात जाऊ शकत नाही. असे नियम बनवले गेले आहेत.’\nयापुढे श्रीशांत म्हणाला की, ‘हा सगळा एक अनुभव आहे. मी क्रिकेटला फार मिस करतो. म्हणून मी काल प्लॅस्टिकने बॉल बनवला. मी भावूक याकारणासाठीही झालो की मला माहितीये की मी क्रिकेटला किती मिस करतो.’ २०१३ मध्ये श्रीशा��तवर स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात आजीवन बंदी घालण्यात आली. या प्रकरणात त्याला तुरूंगवासही भोगावा लागला.\nमॅच फिक्सिंग प्रकरणातनंतर श्रीशांत डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याने जगण्याची इच्छाच सोडून दिली होती. त्याला लग्न करु नये असेच वाटत होते. एका मुलाखतीत श्रीशांतने सांगितले की, आत्महत्या करण्याचा विचारही त्याच्या मनात येऊन गेला. याबद्दल बोलताना श्रीशांत म्हणाला की, ‘dआत्महत्येचा विचार जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा मी आई- वडिलांचा विचार केला. त्यांना अजून तीन मुलं आहेत. त्यामुळे जर मी गेलो तर ते माझ्याशिवाय राहू शकतात. तेव्हा भुवनेश्वरीच्या वडिलांनी मला सांगितले की, भुवनेश्वरीला अजूनही तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. तेव्हा मनात विचार केला की, भुवनेश्वरीशी लग्न केल्याशिवाय मी हे जग सोडू शकत नाही.’\nVIDEO: कोल्हापूरमध्ये बॉलिवूड स्टाईल दरोड्याचा प्रयत्न\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/american-president-donald-trump-help-pm-narendra-modi-for-coronavirus-mhkk-453496.html", "date_download": "2021-01-17T22:25:36Z", "digest": "sha1:PZ7V4B6KLPYX4OH2MGGW6EPTRRGQI3U7", "length": 18904, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनाविरुद्धच्या लढाईत डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मदत, मध्यरात्री केली मोठी घोषणा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर���षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मदत, मध्यरात्री केली मोठी घोषणा\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मदत, मध्यरात्री केली मोठी घोषणा\nभारत आणि अमेरिका दोन्ही देश ही लस विकसित करण्याचं कार्य करत आहेत. एकमेकांना लागणारी मदत करत असल्याचंही ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं आहे.\nवॉशिंग्टन, 16 मे : चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचं थैमान अद्यापही सुरूच आहे. त्यावर अद्याप ठोस असं वॅक्सीन मिळालेलं नाही. अनेक देशांकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या या महासंकटाविरुद्ध लढण्यासाठी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मैत्र���पूर्वक मदतीचा हात पुढे केला आहे. भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा सामना करून असंही ट्रम्प म्हणाले आहेत.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटर्स दान करण्याची मोठी घोषणा शुक्रवारी रात्री उशिरा केली. त्यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. 'मित्र राष्ट्र असलेल्या भारताला अमेरिकेकडून व्हेंटिलेटर्स दान करण्याची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आम्ही आहोत. मैत्रीपूर्ण संबंध असलेला भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा पराभव करू. यासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करत आहोत.'\nहे वाचा-सर्वात मोठं यश 24 शास्त्रज्ञांनी शोधला कोरोनाला मारण्याचा यशस्वी फॉर्म्युला\nकोरोना व्हायरसविरुद्ध लस विकसित करण्याचं काम वेगानं सुरू आहे. भारत आणि अमेरिका दोन्ही देश ही लस विकसित करण्याचं कार्य करत आहेत. एकमेकांना लागणारी मदत करत असल्याचंही ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं आहे.\nसर्व जगभर सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे. आणि तो म्हणजे कोरोनावर औषध केव्हा येणार. जागतिक महासत्ता असलेला अमेरिका यावर औषध शोधण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो आहे. अमेरिकेने आपले सर्व प्रयत्न या कामासाठी लावले आहेत. कोरोनावर औषध शोधण्याच्या कामासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन खास माणसांची नियुक्ती केली आहे. 2020च्या डिसेंबर पर्यंत किंवा 2021च्या जानेवारी महिन्यात हे औषध तयार होईल असा अंदाज अमेरिकेत व्यक्त होत आहे.\nहे वाचा-डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला सर्वात कठोर धमकी, तर अमेरिका हे टोकाचं पाऊल उचलणार\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धाव���न आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/kolhapur-cash-gold-mobile-looted-in-mahalaxmi-express-robbery/articleshow/61241426.cms", "date_download": "2021-01-17T23:03:14Z", "digest": "sha1:ZKR5NMFXYEXFIKLNMB7PDO5LYIWFSYDS", "length": 11917, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबईहून कोल्हापूरकडे येणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये जेजुरी जवळच्या राजेवाडी स्टेशनजवळ दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी कोल्हापूर आणि पुणे येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.\nमुंबईहून कोल्हापूरकडे येणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये जेजुरी जवळच्या राजेवाडी स्टेशनजवळ दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी कोल्हापूर आणि पुणे येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.\nपहाटे दीड-दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. महालक्ष्मी एक्स्प्रेस बुधवारी रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटली होती. रात्री दीडच्या सुमारास रेल्वे राजेवाडी स्टेशनजवळ पोहोचली. सिग्नल न मिळाल्याने चालकाने रेल्वे थांबवली. रेल्वे थांबताच दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत खिडक्यांमधून हात घालून महिलांच्या गळ्यातील दागिने लुटले. तसेच प्रवाशांकडील मोबाइलही या दरोडेखोरांनी हिसकावले. सात ते आठ डब्यात हा प्रकार घडल्याने प्रवाशांनी आरडाओरडा केला. झोपेतील प्रवाशी जागे झाल्यानंतर या दरोडेखोरांनी पळ काढला. रेल्वे चालकाने स्टेशनमध्ये चौकशी केल्यानंतर सिग्नलमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आले. दरोडेखोरांनी सिग्नलमध्ये बिघाड करून लूट केल्याचे स्पष्ट होताच राजेवाडी स्टेशनमधील अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. मात्र रेल्वेत सुरक्षा पोलीस नसल्याने तक्रार नोंदविता आली नाही. कोल्हापुरात पोहोचल्यानंतर तीन प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. तर काही प्रवाशांनी मिरज स्थानकात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला.याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nस्मारके बनली तळीरामांचे अड्डे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nक्रिकेट न्यूजaus vs ind 4th test सुंदर-ठाकूर यांनी मॅचच फिरवली; ३० वर्ष जुना विक्रम मोडला\nअहमदनगरमला मरणाची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान\nसिनेन्यूजमानसी नाईकच्या घरी लगीन घाई; ग्रहमख पूजेचे फोटो केले शेअर\nमुंबईकरोनाचा धोका कायम; राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली\nविदेश वृत्तसत्तांतराआधी अमेरिकेत मृत्यूदंडाच्या शिक्षेचा धडाका\nनागपूर'विरोधी पक्ष कमकुवत म्हणूनच शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागत आहे'\nदेशPM मोदी म्हणाले, 'इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असं घडत असेल'\nमुंबई'तांडव'च्या निर्मात्याविरोधात राम कदमांची पोलिसात तक्रार\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nमोबाइलBSNL च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2021-01-17T22:50:37Z", "digest": "sha1:OYM3P7FYFROEPBV5ER3HWV5WCR6CV4KL", "length": 9402, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेव्ह���ल चेम्बरलेन - विकिपीडिया", "raw_content": "\n२८ मे १९३७ – १० मे १९४०\n१८ मार्च १८६९ (1869-03-18)\n९ नोव्हेंबर, १९४० (वय ७४)\nम्युनिक करारादरम्यान हिटलर व मुसोलिनीसोबत चेंबरलेन\nआर्थर नेव्हिल चेम्बरलेन (इंग्लिश: James Ramsay MacDonald; मार्च १८, इ.स. १८६९ - नोव्हेंबर ९, इ.स. १९४०) हा एक ब्रिटीश राजकारणी व १९३७-४० दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. चेम्बरलेनला त्याच्या ॲडॉल्फ हिटलरचे लांगुलचालन करण्याच्या धोरणाबद्दल आणि म्युनिक करार करण्याबद्दल कुप्रसिद्धी मिळाली. या तहानुसार चेकोस्लोव्हेकियाचा सुडेटेनलांड प्रदेश नाझी जर्मनीच्या हवाली करण्यात आला. जर्मनीने केलेल्या पोलंडवरील आगळीकीनंतर चेम्बरलेनने सप्टेंबर ३, इ.स. १९३९ रोजी युद्ध पुकारले व पुढील आठ महिने युनायटेड किंग्डमचे नेतृत्त्व केले.\n[चेम्बरलेनचे चरित्र इंग्लिश] (मराठी मजकूर)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nवाल्पोल • कॉम्प्टन • पेल्हाम • पेल्हाम-होल्स • कॅव्हेन्डिश • पेल्हाम-होल्स • स्टुअर्ट • जॉ. ग्रेनव्हिल • वॉटसन-वेंटवर्थ • थोरला पिट • फिट्झरॉय • नॉर्थ • वॉटसन-वेंटवर्थ • पेटी • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • धाकटा पिट\nधाकटा पिट • अ‍ॅडिंग्टन • धाकटा पिट • वि. ग्रेनव्हिल • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • पर्सिव्हाल • जेन्किन्सन • कॅनिंग • रॉबिन्सन • वेलेस्ली • ग्रे • लँब • वेलेस्ली • पील • लँब • पील • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • हॅमिल्टन-गॉर्डन • टेंपल • स्मिथ-स्टॅन्ली • टेंपल • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • डिझरायली • ग्लॅडस्टोन • डिझरायली • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • प्रिमरोझ • गॅस्कोन-सेसिल • आर्थर बॅलफोर • कॅम्पबेल-बॅनरमन • आस्क्विथ • लॉइड जॉर्ज • बोनार लॉ • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • चेम्बरलेन • चर्चिल • अॅटली • चर्चिल • ईडन • मॅकमिलन • डग्लस-होम • विल्सन • हीथ • विल्सन • कॅलाघन • थॅचर • मेजर • ब्लेअर • ब्राउन • कॅमेरॉन • मे • जॉन्सन\nइ.स. १८६९ मधील जन्म\nइ.स. १९४० मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१४ रोजी १५:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/1938", "date_download": "2021-01-17T21:22:29Z", "digest": "sha1:QTKKHR7JQ3FO2D56K5YSQBLW5YSIP24O", "length": 34299, "nlines": 177, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमहाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई\nचोवीस तास, बारा महिने, तीनशेपासष्‍ट दिवस... सर्व ऋतूंत, अगदी मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दुपारी थंडी अजमावयाची असेल, निळेभोर-स्वच्छ आकाश पाहायचे असेल, एकाच ठिकाणी उभे राहून अनेक किल्ल्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर उत्तर एकच - महाराष्ट्रातील सर्वोच्च माथा, कळसुबाईचं शिखर ती सारी मजा शिखरावर उभे राहून अनुभवता येते.\nकळसुबाईचे शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. शिखराची उंची पाच हजार चारशे फूट म्हणजेच एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर. सह्याद्रीच्‍या रांगेत पाच हजार फूटांच्या वर तीनच शिखरे आहेत. त्‍यांपैकी ‘घनचक्कर’च्‍या मुडा शिखराचा (१५३२ मीटर) तिसरा क्रमांक लागतो. दुस-या क्रमांकावर ‘साल्हेर’वर असलेले ‘परशुराम मंदिरा’चे शिखर (१५६७ मीटर) आहे, तर पहिल्या क्रमांकावर 'कळसुबाई शिखर' तो ट्रेक तीन तासांची तंगडतोड करून साधता येण्याजोगा आहे. शिखरापर्यंत पोचण्यासाठी ट्रेकिंग आणि पादचारी असे मार्ग आहेत. शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता भंडारदऱ्यापासून सहा किलोमीटरवर असलेल्‍या बारी गावापासून सुरू होतो. नाशिक - इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. कळसुबाई पुण्‍यापासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. भंडारदरा रस्त्यावरच उजव्या हाताला रंधा धबधबा आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे समुद्र नाला हे घनदाट जंगलही त्याच भागात आहे.\nऑफिसला शुक्रवार-शनिवार सुट्टी होती. शनिवारी कळसुबाईला जाण्‍याचे नक्की केले. ऑफिसचा मित्र कल्याण सोबत येण्‍यास तयार झाला. शुक्रवारी रात्री बारा वाजता कल्याणला कुशीनगर एक्स्प्रेस पकडली. दरवाज्यात उभे राहत इगतपुरीकडे प्रवास सुरू झाला. उत्तर भारतात जाणारी कुठलीही लांब पल्ल्याची गाडी कसारा-इगतपुरीला थांबते. एसटीची सेवाही पुणे-नाशिकहून इगतपुरीपर्यंत उपलब्ध आहे. पहाटे अडीच वाजता इगतपुरीला पोचलो आणि पंधरा मिनिटांवर असलेला एस.टी. स्टँड गाठला. इगतपुरी-पुणे एस.टी. पहाटे पाच वाजता पकडली.\nभंडारदरा मार्गावर असलेल्या बारी गावात अर्ध्या तासात उतरलो. थंडी कडाक्याची होती. बाहेर अंधार होता. चांदण्या छान दिसत होत्या. सूर्योदय सात वाजता झाला आणि कळसुबाई शिखराचे बारी गावाच्या मागे दर्शन झाले. पायथ्याच्या बारी गावातून शिखराची उंची अंदाजे नऊशे मीटर आहे. त्यातील अर्ध्या उंचीपर्यंत गावकर्‍यांनी पायर्‍यांची शेती केलेली आहे. आम्‍ही लगेच चालायला सुरुवात केली. शिखराचे वेगवेगळ्या ‘लूक’ने फोटो काढत बारी गाव पार केले, छोटासा ओढा ओलांडला, शेतांमधून वाट काढत चढाईला सुरुवात केली.\nबारी गावातून थोडे अंतर पुढे गेल्यावर वाटेत हनुमानाचे मंदिर लागते. त्‍या मंदिरापाठीमागील मार्गाने शिखरापर्यंत जाण्याचा मार्ग सुरू होतो. दक्षिणेकडून जाणारी गुरांची वाट, तसेच उत्तरेकडील इंदुरे गावातून शिखरावर जाण्यासाठी वाटा आहेत.\nकुठलेही प्रदूषण नाही, आवाज नाही, त्यामुळे चालताना मजा येत होती. वातावरण प्रसन्न होते. चढाई करताना सुरुवातीलाच दगडी पायऱ्या लागतात. त्‍यांची उंची साधारण ढोपराएवढी आहे. तीस पायऱ्या पार करत, शेतांमधून वाट काढत शंकराच्या मंदिराजवळ येऊन पोचलो. बाजूच्या वड-पिंपळाच्या झाडांवर पक्ष्यांचा चिवचिवाट अखंड सुरू होता. अशी सकाळ बऱ्याच दिवसांनी अनुभवत होतो\nपायथ्यापासून शिखरमाथ्यावर पोचायला साधारण तीन तास पुरतात. थेट शेवटच्या टप्प्यात विहीर आहे तेथेच पाणी मिळू शकते. वाट अवघड नव्हती. चांगली मळलेली पायवाट पकडली आणि डोंगराला भिडलो दगडांमधून वाट काढत हाश्श-हुश्श करत चढाई सुरू राहिली. मधेच मागे वळून बघितले तर धुक्याबरोबर लपाछपी करत असलेले बारी गाव दिसले. त्याचे फोटो काढत पहिल्या शिडीपाशी येऊन पोचलो. कळसुबाईचा डोंगर चढण्यास सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसुबाईचे नवीन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी ते मंदिर बांधलेले आहे. त्‍यामुळे चढाईपूर्वी आणि चढाईनंतर अशा दोन्‍ही वेळेस कळसुबाईचे दर्शन होते.\nशिख��ावर जाण्यासाठी असलेल्या एकूण चार शिड्या साधारण वीस वर्षांपूर्वी लावल्या आहेत. त्याच्याही आधी अनेक लोक ट्रेकच्या निमित्ताने किंवा कळसुबाई देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने शिखरावर जात. तो प्रवास किती कठीण होता, किती कसरत करावी लागत असेल असा विचार करत आम्ही पहिली शिडी पार केली. शिड्यांच्या पायऱ्या काहीशा अरुंद असल्याने गर्दी न करता, त्या अतिशय शांतचित्ताने चढाव्या व उतराव्या लागतात. वाटेत आंबा, करवंद आणि जांभूळ यांची अनेक झाडे लागतात. त्या मार्गावर अवघड ठिकाणी किंवा वळणावर रेलिंग, तर काही ठिकाणी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. त्‍यामुळे चढाई अधिक सोपी आणि जलद होण्यास मदत झाली आहे. दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत. ती कळसुबाईची पावले आहेत अशी श्रध्दा आहे.\nगावांतील काही लोकांकडून असे ऐकले, की दोन वर्षांपूर्वी शिखरापर्यंत जाण्यासाठी कच्चा छोटा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. त्यासाठी काही निधीही जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला होता. मात्र शिखरापर्यंत कच्चा छोटा रस्ता तयार करणे अवघड असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेण्याची गरज आहे असे लक्षात येताच काम सोडून देण्यात आले. मंजूर निधीचा वापर कड्याच्या ठिकाणी रेलिंग लावणे आणि पायऱ्या तयार करणे यासाठी झाला.\nतीन शिड्या आणि अनेक अवघड वळणे पार केल्यावर आम्हाला शिखराचे दर्शन झाले. गंमत म्हणजे पदभ्रमण करणाऱ्याने बारी गाव सोडल्यावर शिखराचे दर्शन होत नाही व त्यामुळे अजून किती चालायचे असा प्रश्न त्याला पडत राहतो. शेवटच्या टप्प्यात मात्र माथा दिसतो. चढाची आणखी एक मजा म्हणजे, तो सर्व चढ डोंगराच्या एका बाजूने आहे. म्हणजे खाली उभ्‍या असलेल्या व्‍यक्‍तीला गिर्यारोहक शेवटपर्यंत दिसू शकतो.\nमाथा दिसल्याने आमचा चालण्याचा वेग वाढला आणि आम्ही अचानक थबकलो. कारण चक्क खमंग भज्यांचा वास येत होता विहिरीच्या समोर छप्पर असलेल्या एका आडोशामध्ये एक वृद्ध गृहस्थ भजी तळत होते. तिथेच बसकण मारली आणि चांगली दोन प्लेट गरमागरम भजी हाणली. फ्रीजमधील पाण्याचा थंडावा कमी वाटेल एवढे थंड विहिरीतील पाणी प्यायलो, फ्रेश झालो आणि भराभर शिखराच्या दिशेने पावले टाकत गेलो.\nअखेरची शिडी उंच होती, पण ती झपाझप चढत माथा गाठला. आजुबाजूला दूरवर जे दृश्य दिसत होते त्यामुळे थक्क झालो. दूरवर पूर्वेकडे विश्रामगड, बितनगड आणि सह्याद्रीतील सर्वात कठिण ट्रेकचे त्रिकुट अलंग-मलंग-कुलंग दिसत होते. उत्तरेकडे औंढा, पट्टा, रामसेज, हरिहरगड, ब्रम्हगिरी, अंजनगिरी, घरगड, बहुला, त्रिंगलवाडी, कवनाई हे गड आहेत. त्याच्या बाजुला पसरलेली पवनचक्क्यांची रांग... दक्षिणेकडे दूरवर हरिश्चंद्रगड, रतनगड, पाबरगड, घनचक्कर डोंगर, कात्राबाईचा डोंगर, खुट्टा सुळका आणि आजुबाजूचा डोंगर आहे. शिखरावरून भंडारदऱ्याचा विस्‍तीर्ण जलाशय लक्ष वेधून घेतो. जोडीला ऑर्थर जलाशय आणि परिसरही दिसतो. अचला अहिवंत, माहुली हे किल्ले दिसतात म्हणे अर्थात त्यासाठी वातावरण स्वच्छ पाहिजे.\nशिखरावर कळसुबाईचे मंदिर आहे. त्‍याचा आकार एकावेळी तीन व्‍यक्‍ती मावतील एवढा छोटा आहे. शिखरावर मंदिराशेजारी खडकात रोवलेला त्रिशुळ आणि शेजारी खांबाला बांधून ठेवलेल्या अनेक घंटा दिसतात. मंदिरात स्‍थानिक पुजा-याकडून दर मंगळवार-गुरुवार पूजा केली जाते. नवरात्रीत शिखरावर उत्‍सव साजरा केला जातो. उत्‍सवकाळात देवीच्‍या मूर्तीची सजावट केली जाते. त्‍यावेळी वर येताना वाटेने अनेक मोहोरीची पिवळी फुले, रानफुले दिसतात. त्या शिखराविषयीची दंतकथा प्रचलित आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती राहाळात राहत होती. कामाच्या निमित्ताने ती इंदुरे गावात आली. इंदुरे गावात ती पाटलाच्या घरी काम करू लागली. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती, की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा, पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला केरकचरा काढण्यास व भांडी घासण्यास लावली. त्यामुळे कळसू चिडून डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसुबाईचा डोंगर होय. तिने भांडी घासली ती जागा थाळेमेळ आणि केरकचरा काढला ती जागा काळदरा या नावाने ओळखतात. काही दंतकथांमध्‍ये, कळसूने शिखरावर देहत्‍याग केला. त्‍यामुळे ते शिखर तिच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तेथे तिचे मंदिर उभारण्‍यात आले असा उल्‍लेख आढळतो. त्या शिखरासंबंधी असणारी आणखी एक कथा म्हणजे १८६० साली आर्चडीकन गेल या इंग्रजाने रात्रीच्या वेळेस शिखरावर चढाई केली. गेलने पहाटेच्या समयी शिखरावरून सूर्योदय पाहिला. त्‍या दृश्‍याने प्रभावित झालेल्या गेलने कळसुबाई शिखराला ‘दि किंग ऑफ द डेक्कन हिल्स’ असे म्हटले\nयाच भागात कळसुबाई हरिश्‍चंद्रगड अभयारण्‍य आहे. तेथे बिबट्या, रानडुक्कर, लांडगे, कोल्हे, नीलगाय, ससे, भेकरे, सांबर, हरीण, शेकरू, रानमांजर, चिंकारा, उदमांजर, तरस असे अनेक प्राणी आढळतात. सोबत मोर, पोपट, दयाळ, ससाणा, कृष्ण गरूड, धोबी, शिंपी, खाटीक, सुगरणी, बगळे, करकोचे, रंगीत करकोचे, खंड्या, बंड्या. स्थानिक आणि स्थलांतरित असे शंभर प्रकारचे पक्षीही पाहण्‍यास मिळतात. नोव्‍हेंबर ते मे हा तेथे फिरायला जाण्‍याचा योग्य काळ आहे.\nआम्‍ही परिसराचे फोटो काढले, कळसुबाईचे दर्शन घेतले. थोडे खाऊन घेतले आणि माथ्यावर चारी बाजूंनी फेरफटका मारण्यास सुरुवात केली. प्रवेशाची बाजू सोडता सर्व बाजूंनी रेलिंग टाकण्यात आले आहेत. ते काम एवढ्या उंचावर करणाऱ्यांना मनातून सलाम ठोकला. मागील बाजूला कोकण कडा आहे. मोठी खोल दरी आहे. शिखरावर सावलीलाही झाड नाही. आम्ही मंदिराच्या छोट्या सावलीत शांतपणे डुलकी काढण्यास पडलो. वारा वाहत होता, त्यामध्ये थंडावा असल्याने थंडी वाजू लागली. आम्ही आमचा डेरा उन्हात टाकला आणि अर्धा तास छानपैकी पडून राहिलो. आकाश एवढे निळेभोर दिसत होते, की त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील. स्वच्छ वातावरण असल्याने निळ्या रंगाची गडद छटा नजरेत भरत होती.\nएव्हाना दुपारचा दीड वाजला होता, चला आता निघुया म्हणत तेव्हा उठलो आणि तेथे दोन चक्क वृद्ध स्त्रियांना बघून घेरीच यायची वेळ आली त्या त्यांच्या दोन नातवंडांसह संगमनेरजवळच्या कोठल्याशा गावातून आल्या होत्या. का त्या त्यांच्या दोन नातवंडांसह संगमनेरजवळच्या कोठल्याशा गावातून आल्या होत्या. का तर देवीच्या दर्शनाला तेही पायात चप्पल न घालता. किती वेळ लागला तर म्हणाल्या, अकराच्या एस.टी.ने आलो. म्हणजे फक्त अडीच तासांत त्या वर पोचल्या होत्या बरोबर फक्त पाण्याची बाटली. शिखरावरील वेगवेगळ्या लोकांचे अनुभव मनात ठेवत, परिसराची दृश्ये डोळ्यांत साठवत उतरण्यास सुरुवात केली.\n(छायाचित्रे - अमित जोशी)\nसुंदर वर्णन लिहीले आहे, वाचून केव्हा एकदा पाहून येतो असे वाटते आहे.\nखूप छान. आता तर केव्हा शिखर पाहतो असे झाले.\nक्षमा असावी सर. शंकरचे मंदिर नाही बारी गावात. तुमचा काही तरी गैरसमज झालाय.\nखुप छान प्रवास वर्णन मांडलात, ,,वाचताना आम्हीही आपणासोबत आहोत असं वाटलं ______ दिवाळीत आम्ही प्लॅन करतो, आपला अनुभव सोबत घेऊन\nकळसुबाई शिख��ावर नविन जाणारांसाठी खुपच मार्गदर्शक माहीती आहे .\nखुपच छान वर्णन केलय सर\nमहाराष्टातील एकूण शिखरे व उंची\nमी कळसुबाई येतील मूळ रहिवशी आहे सर मस्त माहिती दिली सर मी आता पर्यटक लोकांनी जेवणाची सोय होत नसल्याने आम्ही घरगुती जेवण आमचे मोठे बंधूराज श्री तानाजी काळू खाडे मो 9765640983 यांनी केली आहे\nपत्ता कळसुबाईं माची मंदिर शेजारी\nबारी ता अकोले जिल्हा अ.नगर\nखरच मला खुपच छान वाटले आयुष्यात मि पहिल्यांदाच आशि ट्रेकिंग केलि.\nखुप छान वर्णन केले आहे.वाचुन असे वाटले की स्वताह जाऊन आलो आहोत. धन्यवाद\nखूपच छान लेख आहे.\nप्रा. नितीन जाधव 19/12/2018\nअतिशय छान. प्रवास वर्णन.\nखुप छान माहिती दिली.\nअमित जोशी हे पत्रकार. त्‍यांनी Bsc. Phy. या पदवी मिळवल्‍या असून पत्रकारितेत डिप्‍लोमा पूर्ण केलेला आहे. ते 'झी चोवीस तास' वाहिनीत वरिष्‍ठ प्रतिनिधी पदावर कार्यरत आहेत. जोशी राजकीय घडामोडी, संरक्षण दल, विज्ञान, वाहतूक घडामोडी इत्यादी स्‍वरुपाचे वृत्तांकन करतात. ट्रेकिंग आणि फोटोग्राफी हा त्‍यांचा छंद. ते ट्रेकींगसोबत संरक्षण क्षेत्र आणि अवकाश तंत्रज्ञान या त्‍यांच्‍या आवडीच्‍या विषयांवर त्यांच्‍या ब्‍लॉगवरून लिखाण करत असतात.\nसंदर्भ: कोरीगड किल्‍ला, तटबंदी, सह्याद्री, शिवाजी महाराज\nमहाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई\nसंदर्भ: शिखर, सह्याद्री, अकोले, दंतकथा-आख्‍यायिका, पर्यटन स्‍थळे, अकोले तालुका\nतापोळा - महाराष्ट्राचे दल लेक\nसंदर्भ: जलाशय, जायकवाडी धरण\nसंदर्भ: म्हसे गाव, मुरबाड तालुका\nवाघबारस - आदिवासींचे जीवन होते पावन\nसंदर्भ: वाघ, दिवाळी, आदिवासी, आदिवासी संस्क़ृती, परंपरा, अकोले, अकोले तालुका\nतांबवे गावची वज्रेश्वरी देवी\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, वज्रेश्‍वरी देवी, तांबवे गाव, दंतकथा-आख्‍यायिका, देवी, माळशिरस तालुका, कुंड, पर्यटन स्‍थळे\nनीरा-भीमेच्या संगमावरील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान\nसंदर्भ: नद्यांचा संगम, देवस्‍थान, महाराष्‍ट्रातील मंदिरे, नरसिंह मंदिर, पर्यटन स्‍थळे\nराजापूरची गंगा - श्रद्धा आणि विज्ञान\nसंदर्भ: भूगर्भ, कोकण, दंतकथा-आख्‍यायिका, पाणी, राजापूरची गंगा, कुंड, उत्‍सव, शिवाजी महाराज\nवेलिंग्टन फाउंटन - मुंबईचा सौंदर्यपूर्ण वारसा\nसंदर्भ: हरवलेली मुंबई, पर्यटन स्‍थळे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-vishleshan/many-leaders-bhayander-may-return-ncp-66119", "date_download": "2021-01-17T22:46:36Z", "digest": "sha1:PUKUMVK6C3EWN4NUJEBK5TOA7Y3WWOSM", "length": 11413, "nlines": 181, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राष्ट्रवादी आणि शिवसेनेत भाजपमधून इनकमिंग होणार - Many Leaders in Bhayander may Return to NCP | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराष्ट्रवादी आणि शिवसेनेत भाजपमधून इनकमिंग होणार\nराष्ट्रवादी आणि शिवसेनेत भाजपमधून इनकमिंग होणार\nराष्ट्रवादी आणि शिवसेनेत भाजपमधून इनकमिंग होणार\nराष्ट्रवादी आणि शिवसेनेत भाजपमधून इनकमिंग होणार\nराष्ट्रवादी आणि शिवसेनेत भाजपमधून इनकमिंग होणार\nसोमवार, 30 नोव्हेंबर 2020\nमीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसमधून सेना-भाजपमध्ये गेलेले नेते आता पुन्हा स्वगृही परतण्याचे संकेत मिळू लागले आहेत. यासंदर्भात भेटीगाठी सुरू असून उघडपणे कोणीही काहीही बोलत असले तरी लौकरच येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.\nभाईंदर : मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसमधून सेना-भाजपमध्ये गेलेले नेते आता पुन्हा स्वगृही परतण्याचे संकेत मिळू लागले आहेत. यासंदर्भात भेटीगाठी सुरू असून उघडपणे कोणीही काहीही बोलत नसले तरी लौकरच येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.\nमीरा भाईंदर हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि या किल्याचे किल्लेदार होते ते गिलबर्ट मेंडोसा. परंतु मधल्या काळात राष्ट्रवादीला घरघर लागली आणि होत्याचे नव्हते झाले. पहिल्यांदा गिलबर्ट मेंडोसा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि ते शिवसेनेत दाखल झाले, तर त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपला जवळ केले. परंतु आता राज्यात सत्तांतर झाल्यावर, आधी उडालेल्या चिमण्या पुन्हा एकदा आपल्या घरट्याकडे परत येण्याचे संकेत मिळत असून त्यामुळे भाईंदरचे राजकारण पुन्हा एकदा बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.\nगेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे त��रू फुटले आणि जवळपास दोन दशके येथे राज्य करणाऱ्या या पक्षाला घरघर लागली. याठिकाणचे राष्ट्रवादीचे तारणहार गिलबर्ट मेंडोसा यांनी शिवसेनेतून उमेदवारी मिळविली. पण त्यांना भाजपचे नरेंद्र मेहता यांनी टक्कर देत चारी मुंड्या चित करत आमदारकी मिळविली. त्या वेळी मेंडोसा यांच्या इतर सहकार्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.\nपरंतु आता पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याने राष्ट्रवादी मधून उडून गेलेले पक्षी पुन्हा घरट्याकडे येण्याची तयारी करत आहेत. यामध्ये गिलबर्ट मेंडोसा यांचे एकेकाळचे उजवे हात राहिलेले अॅड. रवी व्यास आणि सहकारी पुन्हा एकदा मेंडोसाकडे परत येत आहेत. मात्र ते शिवसेनेत जाणार की वेगळा गट बनवून येणारी महापालिका निवडणूक लढविणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.\nतर मेंडोसाचे इतर साथीदार जे भाजपमध्ये गेले होते ते पुनः एकदा राष्ट्रवादीकडे येऊ लागले आहेत. यात राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष मोहन पाटील, जयंत पाटील, शांताराम ठाकूर, माजी महापौर निर्मला सावळे, अंकुश मालुसरे यांच्या सारख्या दिग्गजांचा समावेश आहे. त्यांनी नुकतीच मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतल्याने येथील राष्टवादीला पुन्हा सुगीचे दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे. लौकरच बरेच नेते आपले पत्ते खुले करतील असेही दिसते आहे.\nआम्ही जितेंद्र आव्हाड साहेबांना भेटलो हे खरे आहे. पण आमची भेट ही आगरी भवनासाठी होती. यावेळी आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही - जयंत पाटील, माजी उपमहापौर आणि माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, भाईंदर.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress राजकारण politics कमळ महापालिका निवडणूक जयंत पाटील jayant patil जितेंद्र आव्हाड jitendra awhad उपमहापौर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.onlinereadyreckoner.com/reckoner-thane/2019/thane-tmc", "date_download": "2021-01-17T21:26:48Z", "digest": "sha1:6JUUR2MAFD7BZOX5RQHGEH25RVATWGJH", "length": 8572, "nlines": 122, "source_domain": "www.onlinereadyreckoner.com", "title": "Ready Reckoner Thane Tmc 2019 - 20 | रेडि रेकनर ठाणे २०१९ - २०", "raw_content": "\nमूल्य दर २०१९ - २०\nठाणे - टी. एम. सी.\nठाणे - टी. एम. सी. २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार ���ूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nसन २०१९ आर्थिक वर्षानुसार मूल्य दर २०१९ - २०\nनोंदणी आणि मुद्रांक विभाग कार्यालये माहिती\nनोंदणी कार्यालय महानिरीक्षक १\nनोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये ८\nजिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई ६\nसह जिल्हा नबंधक कार्यालये ३४\nसंयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे १\nउपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई १\nसहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय १\nप्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई १\nसरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे १\nउप निबंधक कार्यालये ५०४\nस्थावर मालमत्ता मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nप���वाना भाडे पट्टा मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nबक्षीस पत्र ( मुद्रांक व नोंदणी शुल्क ) गणकयंत्र\nतारण ( मॉर्गज ) मुद्रांक शुल्क गणकयंत्र\nकर्ज हप्ता ( समान मासिक हप्ते ) गणकयंत्र\nसंकेतस्थळ स्थापना : मराठी दिन, २७ फेब्रुवारी २०१७. २०१७ सर्व हक्क सुरक्षित © ऑनलाइनरेडिरेकनर.कॉम\nऑनलाइनरेडिरेकनर.कॉम हे संकेत स्थळ खाजगी असून त्याचा महाराष्ट्र सरकारशी काहीही संबंध नाही. मूलभूत माहिती चे ज्ञान सर्व सामान्यांना मिळण्याकरिता, हे संकेत स्थळ विकसित करण्यात आले आहे. देण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयाशी तपासून घ्यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-gappa-santosh-bingarde-marathi-article-2318", "date_download": "2021-01-17T22:12:28Z", "digest": "sha1:XXVGGEWAIBEKOS26FMM64DAYUNHMVQBW", "length": 12015, "nlines": 119, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Gappa Santosh Bingarde Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nगेली ४० वर्षे अनेक मालिका, नाटके आणि चित्रपट यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते प्रशांत दामले यांची भूमिका असलेला ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तसेच ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटकही नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत...\nमुंबई-पुणे-मुंबईच्या दुसऱ्या भागापासून तुम्ही या चित्रपटाचा भाग झालात. पहिला भाग पाहून तुमचे या चित्रपटाबद्दलचे मत काय होते\nप्रशांत दामले ः मुळात मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाची कल्पनाच खूप ब्रिलियंट आहे. कथेत जर दम नसेल तर चित्रपट करायला मजा येत नाही. मग तुम्ही त्याचे कितीही सीक्वेल करा. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाच्या बाबतीतही तसेच झाले. आम्ही जेव्हा त्या नाटकाच्या कथेवर काम केले तेव्हा ती कथा तेवढी ताकदीची झाली. त्यामुळे ही कल्पनाच छान. टप्प्याटप्प्याने आयुष्य जसे पुढे जाते तसे टप्प्याटप्प्याने पुढची कथा सांगायला मजा येते. ‘परफॉर्मिंग आर्ट’मध्ये तुम्ही ती कथा व्हिज्युअलाईज करून मांडलेली असते. चित्रपटाच्या माध्यमात हे जास्त छान जमते. आमचा दिग्दर्शक सतीश राजवाडे हा खूप उत्तम व्हिज्युअलायझर असल्यामुळे त्याला ते एक गणित जमलेले आहे.\nया चित्रपटात मुलाचे आणि वडिलांचे नाते खूप घट्ट आणि छान दाखवले आहे. त्याबद्दल काय सांगाल\nप्रशांत दामले ः जसजसे तुमचे वय वाढत जाते तसतशी तुमची ���ॅच्युरिटीही वाढते. तुम्ही परिपक्व होत जाता... आणि मॅच्युरिटी ही वयामुळे येतेच. त्यामुळे पंचविशीतला मुलगा आणि साठीचा बाप हे नातेच वेगळे असते. त्यांच्यात मित्रत्वाचे नाते तयार होते आणि ते तसेच असले पाहिजे तर ते नाते फार छान खुलते.\nतुमचे आणि तुमच्या मुलींचे नाते कसे आहे\nप्रशांत दामले ः मुली या नेहमीच बाबांच्या जवळ असतात. मॅच्युरिटी येणे म्हणजे काय तर ‘ठंडा करके खाओ.’ जे लोक एखाद्या गोष्टीवर पटकन रिॲक्‍ट होतात ते गोत्यात येतात. त्यामुळे कोणतेही नाटक सांभाळायचे असेल, तर धीराने घेतले पाहिजे आणि धीराने घ्यायला अंगवळणी पडणे खूप कठीण असते. माझ्या आणि माझ्या मुलींचे नातेही असेच आहे. मी सगळ्या गोष्टी धीराने घेतो.\nआजकाल नाटक असो वा चित्रपट, प्रमोशनचे महत्त्व खूप वाढले आहे. त्याबद्दल तुमचे काय मत आहे\nप्रशांत दामले ः नाटक किंवा चित्रपटाचे प्रमोशन करावेच लागते. पण नुसते प्रमोशन करून फायदा नसतो. कारण प्रमोशन हे लोकांना तुमचे नाटक किंवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे हे सांगण्यासाठीच असते. त्यानंतर ते आवडणे आणि त्याची माऊथ पब्लिसिटी होणे हे फार महत्त्वाचे आहे. चित्रपट किंवा नाटक हे जास्तकरून माऊथ पब्लिसिटीवरच चालते. तुमची कथा, मांडणी चांगले असेल तरच नाटक वा चित्रपट चालेल. नुसते प्रमोशन या गोष्टीवर भर देऊन काही होत नाही. तुमच्याकडे खूप पैसे असतील तर खूप प्रमोशन करायला काहीच हरकत नाही. पण नाटक किंवा चित्रपट त्यानंतर पडतोसुद्धा.\n‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हा सीक्वेल तुम्ही करताय. आजपर्यंत मराठी नाटकाचा सीक्वेल कधी आला नाही. तर हा सीक्वेल करावा असे कसे सुचले\nप्रशांत दामले ः नाटक बनवण्याची प्रोसेस असते. पहिले एक लाइन तयार होते. मग तीन - चार ओळी बनतात. तर जेव्हा वन लाइन तयार झाली तेव्हाच जाणवले, की या नाटकाचे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ होऊ शकते. मग त्याच दिशेने आम्ही प्रयत्न करू लागलो. त्याच्या कथेवर काम करू लागलो. मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये या नाटकाची प्रोसेस सुरू झाली ते या नोव्हेंबरमध्ये नाटक रंगभूमीवर आले.\nआम्ही तुम्हाला पाककला कार्यक्रमांमध्येही पाहतो, पण तुम्ही त्याव्यतिरिक्त छोट्या पडद्यावर दिसत नाही. असे का\nप्रशांत दामले ः वेळच मिळत नाही. त्यामुळे मालिकांमध्ये काम करत नाही.\nनाटक चित्रपट मनोरंजन प्रशांत दामले\nर���फंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/news/maratha-kranti-morcha/photoshow/59985183.cms", "date_download": "2021-01-17T21:53:55Z", "digest": "sha1:GG2UPBFJ3CHOHCTNJOWLUX5KLP37IFJ5", "length": 5550, "nlines": 89, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘एक मराठा लाख मराठा’... ‘एकदा लढलो मातीसाठी, आता लढू जातीसाठी’... अशा घोषणा देत मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकलं.\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडं येणाऱ्या लोकल मोर्चेकऱ्यांच्या गर्दीनं खचाखच भरलेल्या होत्या.\nमराठा क्रांती मोर्च्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजाचे लोक मुंबईत आले होते.\nमुंबईतील मुस्लिम संघटनांनीही मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा जाहीर केला होता. मुस्लिम मुलींच्या हातातील भगवे ध्वज सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर मोर्चेकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेला होता.\nमोर्चात सहभागी झालेल्या मराठा तरुणांचा उत्साह बघण्यासारखा होता.\nकेवळ तरुणच नव्हे, चिमुकली मुलंही भगवे ध्वज हातात घेऊन या मोर्चात सहभागी झाली होती.\nगर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अनुचित प्रकार टाळण्यासाठी आझाद मैदानावर 'ड्रोन' घिरट्या घालत होते.\nतुमचं पॅन कार्ड अॅक्टिव्ह आहे\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/lakhvi-exempted-from-in-person-appearance-in-2611-mumbai-attack-case-1118986/", "date_download": "2021-01-17T22:17:40Z", "digest": "sha1:MJMJYZFZMODLCVAO7IBTDTM45CTIGRLF", "length": 12448, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लख्वीला न्यायालयात हजर न राहण्याची सवलत | Loksatta", "raw_content": "\nनरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू\nपतपेढी व्यवस्थापिकेच्या हत्येचे गूढ उकलले\nकर्ज माफ करण्याच्या निमित्ताने फसवणूक\nपश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती\nब��्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई\nलख्वीला न्यायालयात हजर न राहण्याची सवलत\nलख्वीला न्यायालयात हजर न राहण्याची सवलत\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी याच्या जिवाला धोका असल्याचे लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरने निदर्शनास आणून दिल्याने लख्वीला न्यायालयात हजर न राहण्याची सवलत पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने दिली आहे.\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी याच्या जिवाला धोका असल्याचे लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरने निदर्शनास आणून दिल्याने लख्वीला न्यायालयात हजर न राहण्याची सवलत पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने दिली आहे.\nसुरक्षेच्या कारणास्तव लख्वीला न्यायालयात हजर न राहण्याची सवलत दहशतवादविरोधी न्यायालयाने दिली असल्याचे लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सुनावणीनंतर सांगितले.\nलख्वीच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल इस्लामाबादच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिल्यानंतर न्यायालयाने लख्वीचा अर्ज स्वीकारला, असे अब्बासी म्हणाले. तालिबान आणि परदेशी गुप्तचर यंत्रणांकडून लख्वीच्या जिवाला धोका असल्याने त्याला न्यायालयात हजर न राहण्याची सवलत देण्यात यावी, लख्वीची न्यायालयात आणताना अथवा न्यायालयातून परतताना हत्या होऊ शकते, असा अर्ज अब्बासी यांनी केला होता.\nन्यायालयाने लख्वीला जामीन मंजूर केल्यापासून तो एकदाही सुनावणीला हजर राहिलेला नाही, तो अज्ञात स्थळी वास्तव्याला आहे. सदर खटल्याची सुनावणी दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिले. मात्र ही मुदत संपुष्टात येऊनही सुनावणीला वेग आलेला नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलख्वीबाबत पाच दिवसांत निर्णय घेण्याचा आदेश\nलख्वीप्रश्नी चीनकडून पाकिस्तानची पाठराखण\nलख्वीबाबतच्या आक्षेपाची संयुक्त राष्ट्रांकडून दखल\nलख्वी सुटका प्रकरणी भारताची संयुक्त राष्ट्रांकडे हस्तक्षेपाची मागणी\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या\nविदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच\nइंडोनेशियातील भूकंपात ४२ जण ठार\nसीबीआय अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून दलाली\nअमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना\nकेंद्रीय मंत्र्याविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी\nप्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास\nमानीव अभिहस्तांतरण योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nमुंबईतील शाळा बंदच राहणार\n‘कोव्हॅक्सीन’च्या लसीकरणाबाबत अस्पष्टता कायम\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 अतिरेक्यांच्या हल्ल्यात इजिप्तमध्ये ६० सैनिक ठार\n2 गोध्रा स्फोटातील आरोपीला कोठडी\n3 फेसबुक पोस्टने तणाव; सात युवकांवर गुन्हा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/report-says-acid-attack-survivor-laxmi-agarwal-is-not-happy-with-chhapaak-film-makers-for-fees-mhmj-424781.html", "date_download": "2021-01-17T22:06:27Z", "digest": "sha1:HF63S245VUXTJUQRQQGOHSWTIGOSTX4X", "length": 20623, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'छपाक' ट्रेलर रिलीजनंतर नाराज आहे लक्ष्मी अग्रवाल? report says acid attack survivor laxmi agarwal is not happy with chhapaak film makers for fees | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाक��स्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतो��� काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\n'छपाक' ट्रेलर रिलीजनंतर नाराज आहे लक्ष्मी अग्रवाल\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n'छपाक' ट्रेलर रिलीजनंतर नाराज आहे लक्ष्मी अग्रवाल\n'छपाक' ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या सिनेमाची खरी ‘हिरो’ लक्ष्मी अग्रवाल मात्र नाराज असल्याचं बोललं जात आहे.\nमुंबई, 19 डिसेंबर : अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेला छपाक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून दीपिकाचं खूप कौतुक केलं जात आहे. पण अशातच हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या सिनेमाची खरी ‘हिरो’ लक्ष्मी अग्रवाल मात्र नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच लक्ष्मी आणि सिनेमाच्या मेकर्समध्ये वाद झाल्याचंही बोललं जात आहे.\nबॉलिवूड हंगामा या वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार लक्ष्मी अग्रवाल आणि सिनेमाच्या मेकर्समध्ये मानधनाच्या मुद्द्यावरून वाद झाले आहेत. या सिनेमाच्या कॉपीराइटसाठी 13 लाख रुपये देण्यात आले होते. ज्यावेळी तिला ही रक्कम देण्यात आली त्यावेळी लक्ष्मीला यावर कोणताही आक्षेप नव्हता मात्र आता ती आणखी पैशांची मागणी करत आहे. ज्यामुळे सिनेमाचे मेकर्स आणि लक्ष्मी यांच्यात खटके उडत आहेत. त���ला मिळालेल्या या मानधनावर लक्ष्मी खूश नसल्याचं बोललं जात आहे. मात्र यावर लक्ष्मी अग्रवालनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.\nBigg Boss 13 : माहिराच्या मनाविरुद्ध पारसनं 3 वेळा केलं KISS, VIDEO VIRAL\nमेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’मध्ये मालती नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चमध्ये दीपिका खूपच भावूक झाली होती या कार्यक्रमात ती रडतानाही दिसली होती. या कार्यक्रमात बोलताना दीपिका म्हणाली, असं फार कमी वेळी घडतं की तुम्हाला एक कथा मिळते आणि त्यातील व्यक्तिरेखा तुम्हाला बऱ्याच काळासाठी प्रभावित करते. हा सिनेमा कोणत्या घटनेबद्दल नाही तर त्या घटनेनंतर त्यातून बाहेर पडून पुन्हा उभं राहण्याचा आणि लढाई जिंकण्यावर आधारित असलेली ही कथा आहे.\nअभिनेत्री श्रद्धा कपूरनं केलं STAPLESS फोटोशूट, पाहा तिचे BOLD PHOTOS\nदीपिका पुढे म्हणाली, माझ्यासाठी सौभाग्यपूर्ण गोष्ट होती की मला लक्ष्मीला भेटण्याची संधी मिळाली. आम्ही प्रमाणिकपणे तिच्या संघर्षाची ही कथा मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लक्ष्मीनं जेव्हा मला मालतीच्या वेशात पाहिलं त्यावेळी तिला वाटलं की ती स्वतःला आरशात पाहत आहे. त्यादिवशी मी खूप नर्व्हस होते.\nछपाक सिनेमा त्याच्या प्रदर्शनाच्या दिवसापासूनच चर्चेत आहे. शूटिंग दरम्यान या सिनेमाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते तसेच दीपिका सुद्धा अनेकदा दिल्लीमध्ये सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं असून हा सिनेमा 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच दिवशी अजय देवगणचा ‘तानाजी’ सिनेमा सुद्धा रिलीज होत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही सिनेमांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे.\nसैफ अली खानचा मुलगा पतौडींचा 'वारस', VIDEO VIRAL\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/dr-sheetal-amte-commits-suicide-in-anandvan/articleshow/79488391.cms", "date_download": "2021-01-17T21:50:58Z", "digest": "sha1:IL5VOYBSHUPX75LPENRSJXTRK5T44QNM", "length": 13358, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDR Sheetal Amte Death: समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल यांची आत्महत्या\nआनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य शीतल आमटे-करजगी यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केली आहे.\nचंद्रपूर: समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणिआनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी आज आत्महत्या केली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. डॉ. शीतल या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. शीतल यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे\nडॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यात आलं होतं. डॉ. शीतल आमटे यांच्या या फेसबुक लाइव्हनंतर अनेक चर्चांना उत आला होता. त्यानंतर आमटे कुटुंबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात शीतल आमटेंनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.\n'संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटेंच्या कार्याशी मागील तीन पिढ्यांपासू�� समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आमच्या कार्यात योगदान दिले आहे. तथापि, त्या सध्या मानसिक ताण, नैराश्याचा सामना करीत आहेत. त्यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुलीही दिली आहे. त्यांच्या निवेदनामुळे कोणचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत करीत आहे,' असं त्या निवेदनात स्पष्ट केलं होतं.\nकोण होत्या शीतल आमटे\nडॉ. शीतल आमटे या विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा त्यांनीही जोपासला होता. २००३ मध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं त्यांनी शिक्षण घेतलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला. शीतल आमटे या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या.\nआठ तासांपूर्वी केलं होतं ट्विट\nडॉ. शीतल यांनी आठ तासांपूर्वी एक कॅनव्हास पेंटिग ट्विट केलं होतं. युद्ध आणि शांतता असं सूचक कॅप्शन त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. विशेष म्हणजे हे पेंटिग त्यांनी स्वतः रेखाटलं असून त्यावर त्यांचं नाव आणि तारिखही लिहली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमुंबईतून तस्करी, नागपुरात एमडीचा मोठा साठा जप्त महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअहमदनगरप्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे शांत होताच थोरातांपुढे नवे संकट\nमुंबईकरोनाचा धोका कायम; राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली\nसिनेन्यूजमानसी नाईकच्या घरी लगीन घाई; ग्रहमख पूजेचे फोटो केले शेअर\nक्रिकेट न्यूजaus vs ind 4th test सुंदर-ठाकूर यांनी मॅचच फिरवली; ३० वर्ष जुना विक्रम मोडला\nमुंबईनामांतराच्या मुद्द्यावर शिवसेना- काँग्रेसमध्ये 'सामना'; भाजपनं केलं 'हे' ट्विट\nरत्नागिरीबाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nक्रिकेट न्यूजवॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला, ७४ वर्षानंतर कसोटीत झाला हा विक्रम\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nकरिअर न्यूजडोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/lokshahar-annabhau-sathe-smriti-day-greetings/07191714", "date_download": "2021-01-17T22:10:44Z", "digest": "sha1:47ZWUFGTNJPJIVECPLM6LMGMHNZT5MZN", "length": 7566, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनी अभिवादन Nagpur Today : Nagpur Newsलोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनी अभिवादन – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनी अभिवादन\nकन्हान : – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनी संताजी नगर कांद्री येथे कन्हान विकास मंचच्या व्दारे कार्यक्रमाचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले .\nशहर विकास मंच च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृति दिनानिमित्य धर्मराज शाळेच्या मागे संताजी नगर कांन्द्री (कन्हान) येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास मा.पुरूषोत्तम वानखेडे यांच्या अध्यक्षेत मंच चे अध्यक्ष वृषभ बावनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा नावे स्थापना झालेल्या महामंडळाला घर-घर लागली असुन भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या महामंडळाच्या सहापैकी चार योजना बंद झाल्या अवघ्या दोनच योजना सुरू आहेत. गेल्या तीन वर्षात महामंडळाला केवळ २४३ लाभार्थी मिळाले आहेत.\nत्यामुळे अण्णाभाऊ तुम्हीच वाचवा महामंडळाला असे म्हणण्याची वेळ आली आहे . असे विचार कन्हान शहर विकास मंचचे अध्यक्ष बावनकर हयानी व्यकत केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंच कार्याध्यक्ष चंन्द्रशेखर वंजारी यांनी तर आभार प्रर्दशन मंच सचिव चंदन मेश्राम यांनी केले.\nकार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कन्हान शहर विकास मंचचे महासचिव धर्मेन्द्र गणवीर उपाध्यक्ष माधव वैध, हर्ष पाटील, हरिओम प्रकाश नारायण, अक्षय फुले, गणेश इंगोले, मुकेश शेंडे, अंजिंक्य वानखेडे , विनोद नागरे , सदाशिव पवार, मंगल खडसे आदीने उपस्थित राहुन मोलाचे सहकार्य केले .\nशासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राज्यपालांची भेट\nमेट्रो स्टेशनच्या निर्माण कार्याला गती\nरविवारी झोन कार्यालयांमधील बिलिंग काउंटर्स राहणार सुरु…\nVideo : कृषि कानून, पेट्रोल डीजल के बढ़ते दामों के खिलाफ कांग्रेस पार्टी का विशाल मोर्चा\nशासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राज्यपालांची भेट\nमेट्रो स्टेशनच्या निर्माण कार्याला गती\nरविवारी झोन कार्यालयांमधील बिलिंग काउंटर्स राहणार सुरु…\nनागपुरात कोव्हिड लसीकरणाला प्रारंभ\nगोंदिया: ट्रक से गांजे की खेप बरामद\nJanuary 17, 2021, Comments Off on गोंदिया: ट्रक से गांजे की खेप बरामद\nगोंदिया: जुर्म के खिलाड़ी कच्चे निकले\nJanuary 17, 2021, Comments Off on गोंदिया: जुर्म के खिलाड़ी कच्चे निकले\nविपक्ष कमजोर है ,इसलिए हमें आंदोलन करना पड़ा: राकेश टिकैत\nJanuary 17, 2021, Comments Off on विपक्ष कमजोर है ,इसलिए हमें आंदोलन करना पड़ा: राकेश टिकैत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.livemarathi.in/opposition-formed-a-front-to-shake-the-guardian-minister-in-balekilla-itself/", "date_download": "2021-01-17T22:30:20Z", "digest": "sha1:O4DNV6PXSE7HBEDV2767HALLP6CB3LHP", "length": 12523, "nlines": 95, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "पालकमंत्र्यांना बालेकिल्ल्यातच हादरा देण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash पालकमंत्र्यांना बालेकिल्ल्यातच हादरा देण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी\nपालकमंत्र्यांना बालेकिल्ल्यातच हादरा देण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाले आहे. यामुळे राजकीय हालचालींना गती आली आहे. बावडा परिसरात या वेळीही पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक या दोन पारंपरिक विरोधी गटात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. पालकमंत्री पाटील यांना कसबा बावडा या बालेकिल्ल्यातच हादरा देण्यासाठी महाडिक आणि ताराराणी आघाडीकडून तुल्यबळ उमेदवारांची निवड केली जात आहे.\nवास्तविक, बावड्यात एकूण सहा प्रभाग येतात. पालकमंत्री पाटील यांचे वास्तव्य बावड्यात असल्याने या सर्व ���्रभागात त्यांचेच वर्चस्व राहिले आहे. त्याला हादरा देण्यासाठी महाडिक गटाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महापालिकेच्या प्रभागाची सुरुवात बावड्यातून होते. शुगरमिल हा क्रमांक एकचा प्रभाग आहे. शुगरमिल प्रभागातच राजराम साखर कारखाना आहे. या कारखान्यावरून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे राजकारण चालते. म्हणून या वेळीही महाडिक कारखान्यावर बसून बावड्यात राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत.\nया परिसरातील प्रभागात पाटील गटाकडून जया उलपे, भारती उलपे, स्नेहिता उलपे तर महाडिक गटाकडून राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप उलपे यांच्या सून प्रज्ञा उलपे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांच्या पत्नी प्रियंका उलपे, प्रल्हाद उलपे यांच्या पत्नी अनिता उलपे इच्छुक आहेत. याशिवाय राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचेही उमेदवार रिंगणात असतील. पण लढत पाटील आणि महाडिक गटातील उमेदवारांमध्येच होणार आहे. गत निवडणुकीत प्रचंड चुरशीने लढत होऊनही पाटील यांचेच सर्व नगरसेवक निवडून आले. विरोधी महाडिक आणि ताराराणी आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला. पण सध्या दोन्ही बाजूंकडून सावध पवित्रा घेतला असून काळजीपूर्वक उमेदवार निवडले जात आहेत.\nदोन्हींकडून तुल्यबळ उमेदवार असल्याने ईर्ष्येने लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पालकमंत्री पाटील यांना बावड्यातच अडकवून ठेवण्याचा विरोधकांचा प्लॅन असल्याचे दिसून येत आहे.\nPrevious articleईडब्लूएसचा मराठा आरक्षणावर परिणाम नाही : अनिल परब\nNext articleकोल्हापूरसह ५ महापालिका, ९६ नगरपालिकांसाठी फेब्रुवारीत मतदान..\nज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल मुनिश्वर यांचे निधन…\nबेकायदेशीररीत्या घरगुती वापराचा गॅस वाहनात भरणाऱ्याला अटक…\nराजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल मुनिश्वर यांचे निधन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल श्रीधर मुनिश्वर यांचे आज (रविवार) वयाच्या ६५ वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. मुनिश्वर हे शेठजी या नावाने सर्वत्र परिचित होते. सुमारे ३० वर्षे ते सलग अपवाद वगळता...\nबेकायदेशीररीत्या घरगुती वापराचा गॅस वाहनात भरणाऱ्याला अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूनगर येथे घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्या एकाला राजा��ामपुरी पोलिसांनी काल (शनिवार) रात्री उशिरा अटक केली. वीरभद्र विरय्या हिरेमठ (वय ४१, रा. शाहूनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सात हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी...\nराजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nकागल (प्रतिनिधी) : शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा मंगळवार (दि.१९) जानेवारी रोजी ३८ वा वाढदिवस आहे. यानिमित्त कागल येथे विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, राजे समरजितसिंह घाटगे...\nशंकर कवितके यांना समाजरत्न पुरस्कार…\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने प्रशासकीय सेवेतून अविरतपणे जनसेवेचे व्रत जोपासत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर कवितके यांना राज्यस्तरीय श्रमशक्ती फिनिक्स समाजरत्न पुरस्काराने...\nशास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nमुंबई (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध आणि पद्म पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान (वय ९०) यांचे आज (रविवार) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मुस्तफा खान यांचा जन्म ३ मार्च १९३२...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Atraffic&f%5B1%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87&search_api_views_fulltext=traffic", "date_download": "2021-01-17T22:39:42Z", "digest": "sha1:GQNAKM3VOKDITOCRK6QPWC5VC7OOHO2K", "length": 17656, "nlines": 316, "source_domain": "www.esakal.com", "title": "eSakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या", "raw_content": "\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (9) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (5) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nरेल्वे (6) Apply रेल्वे filter\nकल्याण (5) Apply ���ल्याण filter\nमहामार्ग (5) Apply महामार्ग filter\nभिवंडी (4) Apply भिवंडी filter\nवाहतूक कोंडी (3) Apply वाहतूक कोंडी filter\nपोलिस आयुक्त (2) Apply पोलिस आयुक्त filter\nमध्य रेल्वे (2) Apply मध्य रेल्वे filter\nशनिवारी कोपरी पुलाचे गर्डर लॉन्चिंग,पुलावरील वाहतूक दोन रात्र राहणार बंद\nमुंबईः ठाणे आणि मुंबई शहरांना जोडणा-या नवीन कोपरी पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या लोखंडी गर्डरचे लॉन्चिंग 16 आणि 17 तारखेच्या रात्री करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला आहे. जुन्या कोपरी पुलावर मोठी क्रेन उभी करून हे काम होणार असल्याने या पुलावरून मुंबई आणि ठाण्याच्या...\nठाणे वाहतूक पोलिसांकडून एक महिन्यात सव्वा तीन कोटींचा दंड वसूल\nमुंबईः ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मोहिम राबवली आहे. पोलिसांनी या मोहिमेत ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसूली करण्यात येत आहे. या वसुलीदरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यात तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा...\nभिवंडी वाहतूक पोलिस अॅक्शन मोडमध्ये, ३७३ चालकांवर कारवाई\nमुंबईः भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन करून कर्कश हॉर्न वाजवत रात्रीच्या वेळी भरधावपणे मोटरसायकलस्वार फिरत असतात. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. यातून अपघाताचे प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. नागरिकांनी ठाणे पोलिस...\nthane traffic updates : ठाण्याच्या वेशीवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या २ किलोमीटरपर्यंत रांगा\nमुंबईः सलग तीन दिवस सुट्टी आल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्धभवल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. आज नाताळ तसंच शनिवार आणि रविवार लागून सुट्टी आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिक पर्यटनासाठी खासगी वाहनं घेऊन बाहेर पडलेत. आज सकाळपासून ठाण्याच्या वेशीवर अभुतपूर्व ट्रॅफिक जाम झालं....\nठाण्यातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार, लाईट अर्बन रेल ट्रान्झिट प्रकल्प राबवणार\nमुंबईः ठाण्यात बरीच वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. आता वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची लवकरच सुटका होणार आहे. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी लाईट अर्बन रेल ट्रान्झिट प्रकल्प राबवण्यात येणार असल्य��चं म्हटलं जातेय. त्यामुळे ही बातमी ठाणेकरांसाठी आनंदाची ठरणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत...\nपत्रीपूल गर्डर लॉन्चिंगसाठी रात्रीच्या वाहतुकीत बदल, अधिसूचना जाहीर\nमुंबईः गेल्या 2 वर्ष रखडलेल्या नवीन पत्री पुलाच्या कामाला वेग आला आहे. गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेने 21 आणि 22 नोव्हेंबर आणि 28 आणि 29 नोव्हेंबरला मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तर वाहतूक पोलिसांनी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर रात्री 10 ते पहाटे 5 च्या काळात पत्री पूलवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय...\nकल्याण पत्रीपुलाच्या कामाला वेग, गुरुवारपर्यंत पुलावरील रात्रीची वाहतूक बंद\nमुंबईः कल्याणमधील दोन वर्षांपासून रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला वेग आला आहे. चौथ्या टप्यात पत्रीपूल गर्डर ठेवण्याचे काम सोमवारपासून म्हणजेच 19 ऑक्टोबर ते गुरुवार 22 ऑक्टोबर रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे पत्रीपुलावरील वाहतूक बंद करण्यात येईल. या आठवड्यात रेल्वेच्या वरिष्ठ...\nटोल दरवाढीमुळे टोलनाक्‍यांवर वाद, ठाण्यात वाहतूक कोंडीत भर\nठाणे : कोरोनामुळे नोकरी-व्यवसायाला घरघर लागली असताना एकीकडे 1 ऑक्‍टोबरपासून टोलदरात वाढ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे या टोल दरवाढीची अनेक वाहनचालकांना कल्पनाच नसल्याने टोलनाक्‍यांवर वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. टोल दरवाढीमुळे सकाळ-संध्याकाळी पूर्वद्रुतगती...\nमुंबईतल्या पावसाचा फटका वाहतुकीवर, रेल्वे सेवा विस्कळीत\nमुंबईः मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. या पावसाचा फटका रेल्वे सेवा तसंच वाहतुकीवर झाला आहे. रेल्वे सेवा विस्कळीत चर्चगेट ते...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/divyangas-should-be-given-ration-cards-of-antyodaya-yojana/", "date_download": "2021-01-17T22:18:53Z", "digest": "sha1:5X7RLU5BC42L465ESXFIQFBGA2S4EXCQ", "length": 13085, "nlines": 95, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "दिव्यांगांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य दिव्यांगांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात\nदिव्यांगांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात\nकागल (प्रतिनिधी) : शासनाच्या दि. १७ जुलै २०१९ च्या निर्णयानुसार दिव्यांग नागरिकांना त्यांच्या हक्काचे ३५ किलो धान्य आणि अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात. तसेच त्यांची दारिद्र्य रेषेखाली नाव नोंदणी करावी. अन्यथा नाईलाजाने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा, ठिय्या आंदोलन करावे लागेल, असे निवेदन भाजपच्या दिव्यांग आघाडी आणि छावा दिव्यांग सेलच्या मार्फत कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले.\nनिवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार दिव्यांग, विधवा, ६० वर्षावरील व्यक्ती, आदिवासी, कातकरी, भूमीहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर, कुंभार, चांभार, विणकर, सुतार, झोपडपट्टीतील रहिवासी, रोजंदारीवरील कामगार, हमाल, रिक्षाचालक, मालवाहतूक कामगार, हातगाडी चालवणारे, फुले-फळे विक्रेते, गारुडी तसेच कुष्ठरोगी, एचआयव्हीग्रस्त यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्याच्या सूचना या शासन निर्णयात केलेल्या आहेत. परंतु दिव्यांग बंधू-भगिनींना या शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. त्यांना ३५ किलो धान्य मिळत नाही. काही दिव्यांगांच्या शिधापत्रिका क प्रवर्गात आहेत. या सर्वांचा गाव पातळीवर सर्व्हे करून पात्र दिव्यांगांना नवीन सुधारित शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका देऊन ३५ किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.\nकोरोना संकटामुळे तालुक्यातील हजारो दिव्यांग, वृद्धांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ठोस असे उत्पन्न नाही. त्यामुळे दिव्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. काही दिव्यांगाची शिधापत्रिका असून देखील पैशाअभावी खरेदी करता आलेली नाही. इतकी हलाखीची परिस्थिती झालेली आहे. या सगळ्याचा शासनाने गांभीर्याने विचार करून त्यांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका आणि ३५ किलो धान्य द्यावे. तसेच त्यांची नावे दारिद्र्य रेषेखाली नोंद करून घ्यावेत. अन्यथा दिव्यां���ाना नाईलाजाने त्यांच्या हक्काचे धान्य व शिधापत्रिका मिळण्यासाठी मोर्च्या व ठिय्या आंदोलन करावे लागेल, असा इशाराही आघाडीच्या वतीने आणि छावा दिव्यांग सेलच्यावतीने देण्यात आला आहे.\nनिवेदनावर दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष मिसाळ, प्रदीप खोत, प्रतिक कदम, ललिता स्वामी, चंद्रकांत चौगुले, ओंकार संणागर, रमेश महाजन, रघुनाथ पाटील, शंकर एकशिंगे, सुजाता घुगरे, सुनंदा रानगे, सुवर्णा काशीद, मंगल देशमुख आदींच्या सह्या आहेत.\nPrevious articleदिव्यांग संघटनेतर्फे नायब तहसिलदारांना निवेदन\nNext articleराधानगरीच्या तहसिलदारांकडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा आढावा\nज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल मुनिश्वर यांचे निधन…\nबेकायदेशीररीत्या घरगुती वापराचा गॅस वाहनात भरणाऱ्याला अटक…\nराजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल मुनिश्वर यांचे निधन…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ श्रीपूजक प्रफुल्ल श्रीधर मुनिश्वर यांचे आज (रविवार) वयाच्या ६५ वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. मुनिश्वर हे शेठजी या नावाने सर्वत्र परिचित होते. सुमारे ३० वर्षे ते सलग अपवाद वगळता...\nबेकायदेशीररीत्या घरगुती वापराचा गॅस वाहनात भरणाऱ्याला अटक…\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूनगर येथे घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्या एकाला राजारामपुरी पोलिसांनी काल (शनिवार) रात्री उशिरा अटक केली. वीरभद्र विरय्या हिरेमठ (वय ४१, रा. शाहूनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सात हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी...\nराजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…\nकागल (प्रतिनिधी) : शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा मंगळवार (दि.१९) जानेवारी रोजी ३८ वा वाढदिवस आहे. यानिमित्त कागल येथे विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, राजे समरजितसिंह घाटगे...\nशंकर कवितके यांना समाजरत्न पुरस्कार…\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने प्रशासकीय सेवेतून अविरतपणे जनसेवेचे व्रत जोपासत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर कवितके यांना राज्यस्तरीय श्रमशक्ती फिनिक्स समाजरत्न पुरस्कारा��े...\nशास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nमुंबई (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध आणि पद्म पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान (वय ९०) यांचे आज (रविवार) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मुस्तफा खान यांचा जन्म ३ मार्च १९३२...\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nसंजय भोसलेंनी महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला : भूपाल शेटे यांचा घणाघात...\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nकासारवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू\nकोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/agitation-of-farmers-organizations-against-agricultural-laws-indicates-to-farmers-to-fight-long-range-battles-56753/", "date_download": "2021-01-17T21:27:35Z", "digest": "sha1:ZEU4IBSLIYRVDTWYAUM6SH344XQWTQU2", "length": 17220, "nlines": 184, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Agitation of farmers' organizations against agricultural laws; Indicates to farmers to fight long-range battles | कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन; लांब पल्ल्याची लढाई लढण्याचे शेतकऱ्यांना संकेत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जानेवारी १८, २०२१\nकोपरी पुलाच्या भुयारी मार्गावर गर्डर टाकण्यात यश ; महत्त्वाच्या असलेल्या रेल्वे गर्डर पुढील आठवड्यात\nपद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nसरकारकडून अर्थसंकल्पामध्ये कर कपातीची लक्झरी कार (luxury car) कंपन्यांनी केली मागणी\nदिल्लीकृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन; लांब पल्ल्याची लढाई लढण्याचे शेतकऱ्यांना संकेत\nकेंद्र सरकारद्वारे पारित करण्यात आलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन(protest against farm laws) सुरूच आहे. गुरुवारी पंजाबमधून निघालेल्या शेतकऱ्यांनी हरयाणामार्गे दिल्लीकडे कूच केले परंतु पोलिसांनी त्यांना सीमेवरच रोखून धरले. या ठिकाणी पोलिसांसोबत त्यांची चकमकही झाली परंतु माघार घेण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला. हे शेतकरी आपल्यासोबत ट्रकभर रेशनही घेऊन आले असून लांब पल्ल्याची लढाई लढण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.\nदिल्ली : केंद्र सरकारद्वारे पारित करण्यात आलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन(protest against farm laws) सुरूच आहे. गुरुवारी पंजाबमध���न निघालेल्या शेतकऱ्यांनी हरयाणामार्गे दिल्लीकडे कूच केले परंतु पोलिसांनी त्यांना सीमेवरच रोखून धरले. या ठिकाणी पोलिसांसोबत त्यांची चकमकही झाली परंतु माघार घेण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला. हे शेतकरी आपल्यासोबत ट्रकभर रेशनही घेऊन आले असून लांब पल्ल्याची लढाई लढण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. त्यांच्याकडे धान्य, दूध, भाज्या, ब्लँकेट, कपडे, गॅससह अन्य आवश्यक वस्तु आहेत. जर आंदोलन बराच काळ सुरू राहिले तर मात्र याचा वापर करण्याचा त्यांना मनोदय आहे. या आंदोलनात जवळपास ३० पेक्षा अधिक संघटनांचा सहभाग असून ते शेतकरी कायद्यांना विरोध करीत आहेत.\nपंजाबमधून हजारो ट्रॅक्टरमधून रेशन, पाणी, डिझेल तसेच औषध अशा सगळ्या लवाजम्यासह हे शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास तयार आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अंबाला-कुरुक्षेत्र या नॅशनल हायवेवर अडविले असता चिडलेल्या शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स उचलून थेट फ्लायओव्हरवरुन खाली फेकून दिले.कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अडवण्यात येत असल्याने त्यातील काहींनी दगडफेकही केल्याचीही घटना घडली. पंजाब आणि हरियाणाच्या दरम्यान येणाऱ्या शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिस सातत्याने अश्रुधूराचा वापर केला.\nहरयाणा- पंजाब सीमा सील\nशेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरयाणा – पंजाब सीमा सील करण्यात आली असून एंट्री पॉइंट्सवर जवान तैनात केले गेले आहेत. हजारो पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. सात जागांवर नाकाबंदीक करुन अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दोन्ही राज्यांच्या सीमा काटेरी कुंपण आणि मोठमोठ्या दगडांनी ब्लॉक केले आहेत.कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना हरयाणामध्ये येऊन वातावरण खराब करू दिले जाणार नाही. यासाठी दिल्ली-चंडीगड हायवे ब्लॉक करण्यात आला असून, जागोजागी पोलिसांचा मोठा फोज फाटा तैनात करण्यात आला आहे अशी माहिती हरयाणा सरकारने दिली.\nएक लाख शेतकरी येण्याचा दावा\nकृषी कायद्याविरोधात पंजाबचे हजारे शेतकऱ्यांनी हरियाणा सीमेत प्रवेश केला. यानंतर, हरियाणा सरकारने पंजाब बॉर्डर सील केली आहे. शेतकरी संघटनांनी सीमेवर एक लाख शेतकरी येतील, असा दावा केला आहे. बुधवारी चंडीगड-दिल्ली हायवेवर १५ किलोमीटर लांब चक्काजाम झाला. अंबाला हायवेवर एकत्र आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाला त्यांच्यावर वॉटरगनचा वापर करावा लागला. यानंतर कलम १४४ लागून करुन जवळपास १०० शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. यादरम्यान, शेतकरी म्हणाले की, आम्हाला थांबवल्यास दिल्ली हायवे बंद करू.\nदिल्लीमोदी आणि ठाकरेंनी लस का टोचून घेतली नाही\nNew Traffic Rulesआता चुकूनही हे ट्रॅफिक नियम मोडू नका; नायतर भरावा लागले मोठा दंड\nहुसैन यांना लाॅटरी लागलीचशाहनवाज हुसैन यांची बिहार विधानपरिषदेवर वर्णी लागणार शाहनवाज हुसैन यांची बिहार विधानपरिषदेवर वर्णी लागणार ; भाजपाकडून नाव जाहीर\nकोरोना लसीकरणामागील विघ्न कायमच भारतात ‘या’ रुग्णालयातील डॉक्टरांनी नाकारली मेड इन इंडिया लस; म्हणे ‘कोव्हिशिल्ड’ लस लई छान \nदिल्लीलष्कराचा 'ड्रोन स्वार्म' करणार शत्रूच्या हवाई कवचावर हल्ला बोल\nदिल्ली‘त्या’ वृद्धांचा मृत्यू कोविड लसीकरणामुळे २३ वृद्धांच्या मृत्यूची चौकशी सुरू\n#CovidVaccine (Live)पंतप्रधानांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेचं उद्घाटन, लस आली तरी मास्कची साथ न सोडण्याचा संदेश\nदिल्लीकोरोना प्रतिबंधक लसीकरण आजपासून सुरू, पहिल्या दिवशी इतक्या जणांना मिळणार लस\nCorona Vaccine UpdatesPHOTO : अखेर तो क्षण आलाच... कोरोना लसीकरणाला सुरुवात; राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतली लस\nयुद्ध जिंकल्याचा आनंदकूपर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना लसीचे जोरदार स्वागत, पाहा VIDEO\nअखेर तो क्षण आलाच...भारतात कोरोना विषाणूची लस घेणारी 'ही' आहे पहिली व्यक्ती, पाहा VIDEO\nदाटून कंठ येतो...कोरोना काळातल्या आठवणी जागवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक, पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरीमै ना बोलूंगा - ‘त्या’ दोन्ही विषयावर जयंत पाटलांचे 'नो कमेंट', पाहा VIDEO\nसंपादकीयडिजीटल कर्ज ठरताहेत जीवघेणे\nसंपादकीयकाँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांची स्वीकृती\nसंपादकीयविदर्भ विकासासाठी सरकार कटिबद्ध\nसंपादकीयCorona Updates : पंतप्रधान, राष्ट्रपतींनी प्रथम कोरोनाची लस टोचून घेतल्यास विश्‍वासार्हता वाढेल\nसंपादकीयकोरोना संकटात १० वी १२वीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान\nसोमवार, जानेवारी १८, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.pdf/%E0%A5%AD%E0%A5%A7", "date_download": "2021-01-17T22:53:35Z", "digest": "sha1:VYF5YXJQIQOMNOS57OK5NSKKXGM4UC4F", "length": 7068, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/७१ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\n(६७) या देखाव्याकडे मला पहावेना माणसांची माती झालेली होती माणसांची माती झालेली होती शेतांत पाणी सांचून त्यांची डबकी बनली होती. नावेचे दार मी उघडतांच प्रकाशाचे किरण माझ्या गालावर पडले. त्याबरोबर मी मटकन् खाली बसलो. माझ्या डोळ्यांत अश्र येऊन ते माझ्या गालावर पडू लागले. भोंवती सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पाण्याच्या महासागराशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते शेतांत पाणी सांचून त्यांची डबकी बनली होती. नावेचे दार मी उघडतांच प्रकाशाचे किरण माझ्या गालावर पडले. त्याबरोबर मी मटकन् खाली बसलो. माझ्या डोळ्यांत अश्र येऊन ते माझ्या गालावर पडू लागले. भोंवती सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पाण्याच्या महासागराशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते (टीप:-हा देखावा व हे वर्णन प्रस्तुत लेखकाच्या लेखणीतून स्वानुभवा- वरून उतरल्याइतके त्याला स्पष्ट दिसत आहे.) पीर-नापिरितम् म्हणतो, त्या अवधीत, The mountain of the land of Nitsir held the ship fast And did not let it slip. Then I brought all out into the four winds, I offered an offering, I made a libation on the pealt of the mountain, The Gods smelt the sweet savour. Then the lady of the Gods drew nigh. माझी नाव पर्वताच्या शिखरावर घट्ट बांधलेली होती. त्यामुळे तेथून ती निस टली नाही. मग माझ्याबरोबर नावेत घेतलेल्या सर्व प्राण्यांना मी बाहेर आणले एक यज्ञ करून त्यांत सव देवांना हविभाग दिले. मग त्यांतूनच देवांनी निर्माण केलेली एक स्त्री बाहेर आली. त्यानंतर वेल हा देव तेथे आला व त्याने- Ho took my hand and bronght me forth, He brought my lady fortha Hetmned towards us, be stood between us. He blesses us, saying Hitherto hath lir-Napishtim been of mankind. But now let Pir-Vapishtim be like unto the Gods. माझा हात धरून मला बाहेर आणले. तसेच त्याने त्या देवकन्येला-माझ्या- पत्नीलाहि-बाहेर आणले. नंतर त्याने आम्हा दोघांना आपल्या दोन्ही बाजूंना घेऊन आशीर्वाद दिला की, ' आजपर्यंत, हे पीर-नापिरितम् , तूं मानव होतासः पण येथून पुढे तुझी गणना देवकोटीत केली जाईल.' याप्रमाणे आद्य जलप्रलयाची ही सुमेरी कथा आहे. साधारणतः आद्य जलप्रल- याची एक कथा सांप्रतच्या युरोपियन लोकांच्या दंतकथतहि आढळतें. तीहि या सुमेरी कथेपासनच परंप���ेने आली आहे. सुमेरिआपासून बविलोनिया, मग असीरिआ मग पर्शिआ. मग ग्रीस, व प्रसिपासून अलीकडील राष्ट्र-असा या परंपरेचा क्रम आहे. अर्थात या क्रमाने येतां येतां तिच्यांत कित्येक फरक होत गेले. वायबलमधील जेनिसिस प्रकरणांतील अध्याय ६-९ यांत ती दिला आहे. परंतु हिंदी वाडायांतील\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१९ रोजी २३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38156", "date_download": "2021-01-17T22:45:14Z", "digest": "sha1:OJEF5STHPMDZKASWATKOAGEPO5G6HX4X", "length": 25856, "nlines": 217, "source_domain": "www.maayboli.com", "title": "क्ष आणि य# इ. इ. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /क्ष आणि य# इ. इ.\nक्ष आणि य# इ. इ.\nकृपया लक्षात अस द्या -\n क्ष आणि य ही एक प्रवृत्ती आहे क्ष आणि य हे प्रातिनिधिक असून अजून वाद होऊ नयेत, कुणाही लोकांच्या भावना दुखू नयेत ह्या हेतूने शीर्षक बदललं आहे.\nनव्या घरात शिफ्ट झालो आणि कीज हातात आल्यावर पहातो तो काय... दारात हे एवढे गुंतवळ, तेलाचे डबे बॉक्सेस, खेळणी, पेपर्स फाईल्स इ. इ. कचरा. पूर्ण दोन दिवस लागले नुसता कचरा घराबाहेर काढायला.\nघर आवरून रिनोव्हेट करायला काढलं अन् एका रविवारी श्री. क्ष (जुने फ्लॅट ओनर) भर दुपारी दोन वाजता प्रगट झाले. म्हणे - \"काही लेटर्स आली आहेत ती घ्यायला आलो\"\nघरात कुणी नाही माझा झोप पार मोडलेला चेहरा पाहून ही न पाहिल्यासारखं करत क्ष काकू म्हणतात \"काय रे, जेवणं झाली नाहीत ना अजून\nमी काय बोलू ह्या ह्या विचारात असताना क्ष काका म्हणाले \"अगं काहीही काय विचारतेस \nक्ष - \"एवढ्या लवकर का जेवतात *** अजून सैपाकही तयार नसेल.\" ख्याख्या हसत मला विचारतात \"काय रे हो की नाही अजून सैपाकही तयार नसेल.\" ख्याख्या हसत मला विचारतात \"काय रे हो की नाही\nमी शक्य तेवढ्या शांत सुरात म्हटलं हो खरंय रात्रीचा सैपाक तयार नाही एवढ्या लवकर कुणी करतं का एवढ्या लवकर कुणी करतं का सकाळचं जेवण होऊन, भांडी घासून झोपलो होतो तो तुम्ही आलात. बसा.\nक्ष का��ा - \"अरे आम्हाला वाटलं जेवण तयार नसेल असून म्हणून म्हटलं.. जोकींग रे\"\nमी - हो हो. नक्कीच ज्योक कळला हो, काय म्हणता कसं काय\nक्ष काकू - सैपाक घरात डोकावून तिथूनच म्हणाल्या - \"अय्या हे दरवाजे नकोत का तुम्हाला हे दरवाजे नकोत का तुम्हाला आम्ही घेऊन जातो\" \" कपाटांचे दरवाजे का काढले हो तुम्ही कित्ती चांगले होते .. आमच्या आईंच्या...\" पुढची दहा मिनिटं दरवाजे इतिहास ऐकण्यात गेला \nमी - \" अहो, चांगले असताना काढले की भाव बरा येईल म्हणून काढले\" \"जा घेऊन\"\nक्ष काका - \"ते वरचे दरवाजे, ट्रॉलीज, जाळ्यापण काढणार का\nमी - \"हो. सांगेन तुम्हाला\"\nक्ष काकू - \"अरे आमच्या कुंड्या पण आहेत, त्याही घेऊन जातो\"\nमी - \"हो नक्कीच त्याच ना तुटलेल्या अन् कोळश्याचं पोतं, काकांचा *** गणवेश, कॅलेंडर्स, गाडीचं टायर, टायर ट्यूब, चार विटा, दोन पोती कागद हे ही आहेच सोबत.\nक्ष काका - \" अरे ते दे टाकून आता, राहिलंच खरं ते घेऊन् जायचं\"\nमी - \"नाही हो कचरावाला पैसे मागतो एवढं सगळं घेऊन जायचा\" म्हणून थांबलो तुम्ही द्याल म्हणून\"\nक्ष काका - \"हो कां पैसे कसले मागतो तो\nकामं करायचे पैसे मागणारे लोक ह्यावर दहा मिनिटं भाषण झाल्यावर गाडी भ्रष्टाचार, रस्त्यांची दुर्दशा, तरुणांचं बेफिकीर ड्रायव्हिंग... ह्या सीमारेषा ओलांडून ***वर घसरली अन् तेवढ्यात माझा फोन वाजला. फोनवर बोलून लेटर्स क्ष काकांच्या हातात देतो तो क्ष काकू म्हणाल्याच ( बारिक लक्ष होतं ह्या बाईंच) काय रे कुठल्या पिक्चरला\nमी - \"लव्ह सेक्स और धोका\"\nकाकू - \"हो का व्वा \nमी - \"प्रख्यात हिरो हिरॉईन तसं कुणीच नाही, पाहून सांगतो\"\nकाकू - \" अरे नव्हे\nमी - पक्या, विन्या ढमी, अन् सुमी [\"it is none of your business हे मनातच ]\nकाकू - \"हे काय रे विचित्र नावं\nत्या आता नावांवर दहा मिनिटं बोलण्याच्या आत मीच म्हणालो काकू, अहो जरा घाईतच आहे आपण पुन्हा केव्हा तरी बोलूया ह्यावर..\nकाकू - \"हो हो चला क्ष उशीर होतोय\" \"अरे आमचं काय रे वेळ आहे म्हणून म्हटलं गप्पा मारू... असो पुन्हा केव्हा तरी...\"\nमी - \" ह्म्म्म\"\nआज - काकूंचा फोन - \"अरे आमचा एक्जॉस्ट फॅन काढायचा राहिलाय का य आहे ना उन्हामुळे... दहा मिनिटं... तर आम्ही उद्या येतो\"\nमी - [ ऑफिसच्या कामात बिजी असताना वैतागून हा फोन घेतला ] \"नको उद्या मला उशीर होईल, अन् परवा पासून मी कोल्हापूरात आहे तुम्ही पुढच्या आठवड्यात या हो\"\nपुढच्या आठवड्यात क्ष येताहेत उरलेली गोष्ट पुढच्या आठवड्यात.\nहयाला विचित्र अनुभव म्हणता येणार नाही पण माणसं एवढी समोरच्याला गृहीत धरून वागतात हे बघून प्रचंड राग येतो..\n**, ***, ह्या जागी असलेल्या संस्था, व्यक्तींच्या भावना दुखणे भविष्यात शक्य असल्याने नावं काढली आहेत.\n# य बद्दल पुढच्या लेखात.\nआयडू, नेनेंना मायबोली सभासद\nआयडू, नेनेंना मायबोली सभासद व्हायची गळ घाल. आपसूकच वाचतील ते हा लेख.\nक्रमशः ...... तरीच म्हट्ले\nतरीच म्हट्ले जोशी कुठे गेले \nहेहेहेह्हे.. मस्तच लेख लेखात\nलेखात नेने , जोशी या अडनावांची गरज तितकिशी नव्हती असं मनापासून वाटलं.. (हे.मा.वै.म)\nमामी, नेनेंना मायबोली सभासदत्वाला खर्च येतो हेही सांगून पाहायचे का\nआय डू - लय भारी लिहिलं आहे\nआयडू, सहानुभुती २ वर्षांमागे\n२ वर्षांमागे आम्ही रीसेल मध्ये फ्लॅट घेतला. आधीचे ओनर मागाहून येऊन राहिलेले बल्ब चे होल्डर (बल्ब नव्हे, ते आधीच काढून नेले होते), देखील घेऊन गेले. पडद्यांचे रॉड्स कामातून गेले होते ते मात्र ठेवले.\n(देव्हार्‍याच्या खाली आपण वास्तुपुरुषाची सोन्याची प्रतिमा पुरतो ती तिथून काढत नाहीत. हे ती जागा उकरून ती ही काढून घेऊन गेलेत. आता काय म्हणावे. )\n(देव्हार्‍याच्या खाली आपण वास्तुपुरुषाची सोन्याची प्रतिमा पुरतो ती तिथून काढत नाहीत. हे ती जागा उकरून ती ही काढून घेऊन गेलेत. आता काय म्हणावे. )\nसोने महाग झाले आहे असे म्हणावे. तुम्हाला फ्ल्याट विकला. त्यातलं सोनं थोडीच विकलंय\nआयडू... मुंबईतच रहातोस ना\nमुंबईतच रहातोस ना रे... मला तर पुण्यातली(च) गोष्ट वाचतोय असं वाटत होतं... शेवटी 'मूळ स्वभाव जाईना...' हेच खरं...\nआधीचे ओनर मागाहून येऊन राहिलेले बल्ब चे होल्डर (बल्ब नव्हे, ते आधीच काढून नेले होते), देखील घेऊन गेले. पडद्यांचे रॉड्स कामातून गेले होते ते मात्र ठेवले...>>>... तुम्ही निदान 'जागा' विकत घेतलीत म्हणून असं वागले ते लोक... मी पुण्यात अजूनही भाड्याने रहातोय. ४-५ वर्षां पूर्वी, जागा बदलून दुसरी जागा पहायला गेलेलो. मालकाने जागा दाखवली, आम्हाला जागा आवडली म्हणुन व्यवहाराचं बोलणं सुरु केलं. मालकाची पहिली अट - मालकाचं बहुतेक सामान तिथे त्याच जागेत राहील. त्याला हात सुद्धा लावायचा नाही. (तर मग आमचं सामान कुठे ठेवायचं...)... या अटीवर मी मालकाला भाडं कमी करायची विनंती केली. मालकाचं म्हणणं होतं- मी दिलेल्या भाड्यावर, तो दुसरीकडे स्वतः भाड्याने रहाणार होता... ��ोडक्यात भाड्याचे पैसे भरून मी, त्याच्या सामानाची रखवाली करायची होती... दुसर्‍या ठिकाणी जागा बघितली, तिथे बल्ब/ट्यूब साठी होल्डर नव्हते. पडद्याचे रॉड्स नव्हते, पंखा नव्हता... मालकाने मला सांगितलं, तुम्हाला जशी गरज लागेल तसं सगळं तुम्ही बसवून घ्या... भाड्यात एक पैसा देखिल कमी होणार नाही... आणी जागा सोडताना स्वखर्चाने लावलेल्या वस्तू/ उपकरणं पुन्हा काढायला देणार नाही, कारण जागेच्या भिंती, छप्पर,,, खराब होतात...\nआहेत की नाही नमूने\nहा हा हा. घरमालक, भाडेकरू\nघरमालक, भाडेकरू नमुने ह्या विषयावर छान चर्चा झडेल आता.\nमाझेच एक विडंबन आठवले:\nलेखात नेने , जोशी या\nलेखात नेने , जोशी या अडनावांची गरज तितकिशी नव्हती असं मनापासून वाटलं.. >+१\nविषय नेहेमीचाच आहे... लेखनशैली ओके आहे.\nपण हे निश्चीतच खटकलं:\n>>नेने, जोशी ही एक प्रवृत्ती आहे...\n(मी जोशी आहे. तुम्ही आहात का हे माहित नाही.. पण वरील लेखात जोशी किंवा नेने काहिही लिहीण्याने \"लेखनात\" देखिल फार फरक पडत नाही.. मुद्दामून तेव्हड्या करता अ‍ॅडमिन ना तक्रार वगैरे करणे हेही योग्य वाटत नाही... तरिही, असं सरसकट विशेषण निश्चीतच मनात कटू भावना निर्माण करते.\nत्याही पेक्षा जास्त खटकले ते: दिव्याचे चित्र चिकटवले की भावना बोथट झाल्या असा गैरसमज आहे का लेखकाचा तसे असेल तर दिव्याची गरज लेखकाला अधिक आहे- थोडा ऊजेड पडेल बहुतेक\nअवनी, रावी, लेखात आडनावं\nअवनी, रावी, लेखात आडनावं मुद्दामून लिहिली नाहीत क्ष,य ही लिहिता आलं असतं पण त्यावेळचे जे अनुभव आले ते लिहिले.\nजोशी किंवा नेने काहिही लिहीण्याने \"लेखनात\" देखिल फार फरक पडत नाही.. >> नक्कीच लेखनात फरक पडावा म्हणून ही नाव लिहिली नाहीत. चार (आकडा शब्दश : घेऊ नये) लोकांच्या भावना निव्वळ माझ्या लेखाने दुखतील असं वाटलं नव्हतं. अन् त्या तश्या दुखवाव्यात ही तर अजिबात इच्छा नाही\nआयडू, वाद वाढवायचा नाही...\nवाद वाढवायचा नाही... मुळात आक्षेप कशावर हे बहुतेक तुम्हाला कळलेले नाही. तुमचा संपूर्ण लेख हा \"जोशी, नेने\" यांच्या बाबतीत आलेल्या अनुभवावर आहे तेव्हा त्याजागी \"क्ष\" आणी \"य\" लिहील्यावर संपूर्ण \"अनुभव\" फसतो- त्या अनुशंगाने लेखही फसतो, हे वाचक म्हणून मलाही समजते. फक्त लेखाच्या आधी सरसकट सर्वच जोशी नेने यांना तुम्ही गृहीत धरलेत त्याही वर जोशी नेने या \"प्रवृत्ती\" आहेत असे सरळ सरसकट विधान केलेत त्याव�� आक्षेप होता.\nदोष \"लिखाणात\" आहे.. तो सुधारण्याकडे लक्ष द्या.\nकुलदीपका, त्या 'म्हातारा, मुलगा आणि गाढव' या गोष्टीतल्या म्हातार्‍यासारखं झालय तुझं. तु लिहिलयस ना. मग नंतर कोणी काही का म्हणेना... घातला तरच होतो वाद. उगाच कशाला होईल... क्काय\nनतद्रष्टांना (सगळ्या नव्हे...शब्दशः घेऊ नये....वरचा नतद्रष्ट) अनुमोदन. घातला तरच होतो वाद. त्या आडनावांच्या जागी लिमये, राजे, पटवर्धन, कुलकर्णी असे घातले असते तरी वाद झालाच असता....क्कॉय\nयोग +१ आयडू तुमचा लेख\nआयडू तुमचा लेख लिहिण्यामागचा उद्देशच (इतरांना आणि बहुधा तुम्हालाही) कळालेला नाही. त्यामुळे योग म्हणतात तसा लेख फसलेला आहे. मला कोणताही वाद सुरु करायचा नाही. पण तुमचा निव्वळ 'माणसं एवढी समोरच्याला गृहीत धरून वागतात हे बघून प्रचंड राग येतो' ही खदखद व्यक्त करायचा उद्देश होता तर तुम्ही लेखात कोणतीही जातिवाचक आडनावं न घालता 'क्ष' 'य' हे घालूनच लेख लिहावयास हवा होता. परंतू तस काही दिसत नाहीये. त्यामुळे सदर लेखातून तुम्हाला विशिष्ट जाती/पोटजातीवर आक्षेप व्यक्त करायचा आहे असा अर्थ काढावयास वाव राहिलाय नाही का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703513194.17/wet/CC-MAIN-20210117205246-20210117235246-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/dhananjay-munde-meets-to-the-families-of-those-killed-in-the-leopard-attack-127957970.html", "date_download": "2021-01-18T01:56:54Z", "digest": "sha1:TII747S3GXVYFUGC5ZBCR4PNFI5JKE2J", "length": 7869, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dhananjay Munde meets to the families of those killed in the leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडेंनी केले सांत्वन, म्हणाले - 'नागनाथच्या दोन्ही मुलांची जबाबदारी माझी' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nबिबट्याचे वाढते हल्ले:बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडेंनी केले सांत्वन, म्हणाले - 'नागनाथच्या दोन्ही मुलांची जबाबदारी माझी'\nतीन दिवसात बंदोबस्त न झाल्यास बिबट्याला ठार करण्यासाठी प्रस्ताव देऊ - मुंडे\n'नागनाथ हा माझा अत्यंत निकटवर्तीय होता, मी त्याला दाजी म्हणायचो, माझ्या बहिणीची व नागनाथच्या दोन्ही मुलांची जबाबदारी मी स्वीकारतो असे म्हणत धनंजय मुंडे यांनी बिबट्याच्या हल्ल्यात मयत नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी नागनाथ यांचा मुलगा व मुलगी या दोन्ही अपत्याच्या शिक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारत असून त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत नोकरी मिळण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.\nआष्टी तालुक्यातील सुरुडी व किन्ही या दोन ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात नागनाथ गर्जे, तसेच मामाच्या गावी आलेला नऊ वर्षीय यश उर्फ स्वराज भापकर अशा दोघांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गर्जे यांच्या कुटुंबियांची तसेच यश उर्फ स्वराज भापकर याच्या मामाकडे असलेल्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले.\nमयत नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबास राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयांचा धनादेश यावेळी वनाधिकारी तेलंग यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच नागनाथ यांच्या दोन्ही मुलांच्या नावे योजनेप्रमाणे प्रत्येकी 5 लाख रुपयांचा एफडी करून त्याच्या पावत्या कुटुंबाकडे देण्याच्या सूचना ना. मुंडेंनी केल्या. त्याचबरोबर स्वराज भापकर याच्या मावशी काका यांसह अन्य नातेवाईकांचीही भेट घेऊन या चिमुकल्याच्या कुटुंबसही याच योजनेअंतर्गत 15 लाखांची मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nदरम्यान या दोन घटनांमुळे आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण असून या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा मुंडेंनी आढावा घेतला. बिबट्याला पकडण्यासाठी शार्पशूटर, पिंजरे, सापळे यासह ड्रोनची मदत घेतली जात असल्याचे यावेळी वनाधिकारी तेलंग म्हणाले.\nआपण वनमंत्री संजय राठोड यांच्याशी या गंभीर विषयी चर्चा केली असून या बिबट्याला तातडीने पकडण्यासाठी नांदेड, जुन्नर, पुणे, औरंगाबाद, अमरावती आदी ठिकाणांहून शार्पशूटर व अन्य तज्ज्ञाची आणखी एक कुमक येथे दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. तसेच येत्या तीन दिवसांच्या आत या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले नाही तर, आपण स्वतः शार्पशूटर मार्फत त्याला ठार करण्याची परवानगी वन्य जीव विभागकडून घेऊ असेही धनंजय मुंडे ग्रामस्थांशी बो��ताना म्हणाले.\nऑस्ट्रेलिया ला 177 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/eds-action-against-pratap-sarnaik-could-be-part-of-operation-lotus-chhagan-bhujbals-allegations-against-bjp-127943486.html", "date_download": "2021-01-18T01:36:15Z", "digest": "sha1:SIQKNXMYFWEZI7M5FYIKQIJHKDSFKHDW", "length": 4777, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ED's action against Pratap Sarnaik could be part of 'Operation Lotus'; Chhagan Bhujbal's allegations against BJP | प्रताप सरनाईकांवरील ईडीची कारवाई ही 'ऑपरेशन लोटस'चा भाग असू शकते; छगन भुजबळ यांचा आरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nछापेमारीवर प्रतिक्रिया:प्रताप सरनाईकांवरील ईडीची कारवाई ही 'ऑपरेशन लोटस'चा भाग असू शकते; छगन भुजबळ यांचा आरोप\nईडी सीबीआय भाजपच्या हातचे बाहुले, मी जास्त बोलायला लागलो तर मलाही नोटीस पाठवली होती - छगन भुजबळ\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित 10 ठिकाणांवर अंमलबजावणी संचलनालयाने धाड टाकल्या. ईडीच्या या कारवाईमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, लोकशाहीच्या दृष्टीने पाहता ही एक दडपशाहीच आहे. ईडी हे त्यांच्या हातातले बाहुले झाले आहे. अशा शब्दांत भुजबळ यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.\nभुजबळ म्हणाले की, 'मी जास्त बोलायला लागलो तर मलाही नोटीस पाठवली होती. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवार साहेबांना ईडीने नोटीस बजावली होती. आता शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक यांचेही तसेच झाले आहे.' मात्र, आता जनतेलाही माहित झाले की भाजपविरोधात कुणी बोलले तर त्यांना त्रास देण्यासाठी अशा संस्थांचा वापर होत आहे, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी भाजपचा समाचार घेतला. तसेच ईडीची कारवाई ही 'ऑपरेशन लोटस'चा भाग असू शकते, असा आरोप देखील छगन भुजबळ यांनी केला आहे.\nऑस्ट्रेलिया ला 163 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/rsp-state-president-ratnakar-guttes-assets-worth-rs-255-crore-seized-by-ed-128053628.html", "date_download": "2021-01-18T01:53:33Z", "digest": "sha1:5HPSEMXYWFVPWG4Y3WK5O3TZ36UMI7GG", "length": 7224, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "RSP state president Ratnakar Gutte's Assets worth Rs 255 crore seized by ED | रासप प्रदेशाध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांना भोवली राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक; 255 कोटींची मालमत्ता जप्त - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nईडीची कारवाई:रासप प्रदेशाध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांना भोवली राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक; 255 कोटींची मालमत्ता जप्त\nशेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा गुट्टे यांच्यावर आरोप\nराष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) प्रदेशाध्यक्ष व गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. आमदार गुट्टे यांची तब्बल २५५ कोटींची मालमत्ता ईडीने गुरुवारी जप्त केली. गुट्टे यांनी मात्र याप्रकरणी मला काहीही बोलायचे नाही, असे ‘दिव्य मराठी’ला सांगितले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक गुट्टे यांना भोवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.\nगंगाखेड शुगर्स कारखान्यास गाळपाबाबत लावलेल्या अटी साखर आयुक्तांनी काढाव्यात, अशी विनंती करण्यासाठी मध्यंतरी गुट्टे यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला ते महादेव जानकर यांच्यासह गेले होते. या भेटीत त्यांनी बीडचे पालकमंत्री, राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत पवारांकडे तक्रार केली होती.\nरासप संस्थापक व आमदार महादेव जानकर यांचा पक्ष राज्यात भाजपसोबत आहे. मात्र धनगर समाजाचे फायरब्रँड नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपने पक्षात घेतल्याने जानकर चांगलेच नाराज आहेत. त्यामुळे जानकर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसोबत जाणार, अशा चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. गुट्टे यांच्यावरील कारवाईला या वादाची मोठी किनार असल्याचे सांगण्यात येत आहे. गंगाखेड शुगर कारखान्याने शेतकरी सभासदांच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर ३२८ कोटी रुपयांचे पीक कर्ज घेतल्याचा गुन्हा गुट्टे यांच्यावर आहे. याप्रकरणी रत्नाकर गुट्टे यांना मार्च २०१९ मध्ये अटक झाली होती. गजाआड असताना गुट्टे यांनी रासपकडून विधानसभेचा अर्ज भरला आणि ते आमदार झाले. पण आता राष्ट्रवादीशी जवळीक त्यांना भोवली असल्याचे बोलले जात आहे.\nशेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप\nश��तकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढून ती रक्कम आपल्या कंपनीत गुंतवल्याचा गुट्टे यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्याप्रकरणी गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपन्यांची परभणी, बीड आणि धुळे येथील तब्बल २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.\nऑस्ट्रेलिया ला 173 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95", "date_download": "2021-01-18T02:20:40Z", "digest": "sha1:UJAWMGYJKUCFXLZ3SBLVF2Q5YBAZGFYX", "length": 3362, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जिग्मे सिंग्ये वांग्चुक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजिग्मे सिंग्ये वांग्चुक हे भूतानचे भूतपूर्व राजे आहेत.\nजिग्मे सिंग्ये वांग्चुक व रॉबर्ट ओ. ब्लेक\nअधिकारकाळ २४ जुलै १९७२ ते १४ डिसेंबर २००६\nराज्याभिषेक २ जून १९७४\nजन्म ११ नोव्हेंबर १९५५\nपूर्वाधिकारी जिग्मे दोर्जी वांग्चुक\nउत्तराधिकारी जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक\nवडील जिग्मे दोर्जी वांग्चुक\nआई अशी केसंग चोडेन वांग्चुक\nLast edited on २१ एप्रिल २०१४, at ०३:२६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ एप्रिल २०१४ रोजी ०३:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/top-news/2013-03-01-14-32-42/30", "date_download": "2021-01-18T00:17:15Z", "digest": "sha1:AOBAQM2WOJJV2QWMAGJI3XEGYAC4XIIG", "length": 14067, "nlines": 97, "source_domain": "bharat4india.com", "title": "बजेटनं साधलंय सर्वांचंच हित | टॉप न्यूज", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nबजेटनं साधलंय सर्वांचंच हित\nभारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्व आव्हानांचं पूर्ण भान राखत आणि समाजातील सर्व घटकांचं व्यापक हित लक्षात घेऊनच अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी बजेट मांडलंय. कृषी, ग्रामीण क्षेत्रासाठी झालेल्या जादा तरतुदींमुळं ग्रामीण भागाचा विकास होईल. याशिवाय कधी नव्हे ते महिला सबलीकरच्या महत्त्वाच्या विषयालाही बजेटमध्ये स्थान मिळालंय. थोडक्यात, जागतिक मंदी, महागाई, वित्तीय तूट या पार्श्वभूमीवर सादर केलेलं हे बजेट सर्वच घटकांच्या विकासाला पूरक असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांकडून व्यक्त होतेय. त्यातल्या त्यात महाराष्ट्रासह इतर राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद व्हायला हवी होती, ती झाली नाही, याची हुरहूर सर्वच तज्ज्ञांनी बोलून दाखवली.\nप्रा. एच. एम. देसरडा, कृषी अर्थतज्ज्ञ\nबजेट म्हणजे केवळ सरकारी जमाखर्चाचा ताळेबंद नसतो तर धोरणात्मक दस्ताऐवज असतो. त्यामुळं समाजाचं व्यापक हित लक्षात घेऊन ते सादर करावं लागतं. मागील वर्षाचा विकास दर किती होता, देशाचं उत्पन्न आणि विकास दर यांची तुलना तसंच काही तांत्रिक घटकांचा एकत्रित विचार करावा लागतो. मग त्यात घरातील काम करणाऱ्या स्त्रिया, दलित वर्ग, आदिवासी समाज, शेतकरी वर्ग, रोजीरोटीसाठी बाहेर पडणारे श्रमजीवी या सर्वांचा विचार करणं गरजेचं असतं. पिण्याचं पाणी, अन्न, कपडे, शिक्षण, आरोग्य, संरक्षण या सगळ्याची सोय तसंच मागील वर्षाचं देशावरील कर्ज, परकीय गुंतवणूक अनुदान या सगळ्याच्या तरतुदीपेक्षा देशाची आर्थिक फलश्रुती कशी, हे महत्त्वाचं ठरतं. याचा विचार करता बजेट फारसं समाधानकारक नाही. सरकारनं आता श्रीमंतवर्गावर कराचा अधिक बोजा टाकला, ही एक कौतुकाची बाब म्हणता येईल. देशातील संसाधनांचा पुरेपुर वापर करत आर्थिक नियोजन दीर्घकालीन ठेवावं यासह विकासाच्या दरापेक्षा विकासाची दृष्टी मदत्त्वाची आहे. त्याचा काहीसा अभाव जाणवला.\nआर. पी. कुरुलकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, औरंगाबाद\nदेशभर मंदीच सावटं, विकास दर 5टक्के आणि वित्तीय तूट जवळजवळ 6 टक्क्यांपर्यंत घसरलेली असताना सादर झालेलं बजेट खूपच चांगलं आहे. जेवढी वित्तीय तूट जास्त तेवढी महागाई अधिक. पण चिदंबरम् यांनी अतिश्रीमंतवर्गावर 10 टक्के अधिभार लावून गरीबांवरील महागाईचा ताण काहीसा कमी करण्याचा प्रयत्न केलाय. महिला सबलीकरणाचा, मागासवर्गीयांना स्कॅालरशिप्स व विशेष मदत योग्यच आहे. शेतीक्षेत्रासाठी आणखी तरतुद करायला पाहिजे होत्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जराही कुठे उल्लेख नाही. महाराष्ट्रासह दुष्काळग्रस्त राज्यातील शेतकऱ्यांना तरी कर्जमाफी द्यायला पाहिजे होती.\nमाणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस\nमहिलांना आर्थिक व्यवहार करण्यास आता अधिक स्वातंत्र्य मिळेल. सरकारनं महिलांसाठी विशेष बॅंकेची तरतूद केलीय. तर मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मंजूर करण्यात आली असून शिक्षा अभियानालाही महत्त्व दिलंय. सर्वांना घरे मिळावित यासाठी गृहकर्जामध्ये विशेष सवलत दिलीय. समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे.\nआनंद सरदेशमुख, संचालक, एमसीसीए, पुणे\nआर्थिक अनुशासन, प्रगतशील योजना, उद्योगांना चालना देणारी गुंतवणूक या प्रमुख तीन गोष्टींची आवश्यकता होती. त्यामुळं ग्रामीण विकासात वाढ झाली असती. ग्रामीण योजनांची वाढ कार्यान्वित केल्यानं आय. टी. उद्योगाला फायदा होईल.\nदीपक शिकरापूरकर, चेअरमन, एमसीसीए, पुणे\nसामान्य करदात्यांना लाभ देणारं हे बजेट आहे. २००० रु. टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. तसंच प्रत्यक्ष करामुळं सरकारला 13,300 कोटी रुपये अधिक मिळणारेत. यामुळं सामान्य करदात्यावर कोणताही परिणाम होणार नाहीये.\nचंद्रशेखर चितळे, ट्रेजर, एमसीसीए, पुणे\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्राची घोर निराशा झालीय. देशातील आय.टी. उद्योगांना चालना मिळण्यासाठी विशेष पोषक धोरण आखण्याची गरज आहे तरच अपेक्षित प्रगती होऊ शकेल पण त्या पध्दतीनं सरकारनं या बजेटमध्ये योजना केलेल्या दिसत नाहीत.\nशैला अमृते, महिला उद्योजिका, रत्नागिरी\nमहिला सबलीकरण आणि महिलांची सुरक्षितता यांवर विशेष भर देत करण्यात आलेल्या तरतुदी कौतुकास्पद आहेत. महिलांना 'निर्भया' योजनेचा फायदा होईल. बचत गटांसाठीच्या तरतुदी वाढवण्यात आल्यात. मोलकरणींसाठी समूह गट विमा योजना सुरू करण्याची घोषणा झालीय. यामुळं महिलांचे छोटे-छोटे उद्योग वाढीस लागतील आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यासही मदत होईल.\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nपुणे-फुरसुंगी जातीची कांदा लागवड फायदेशीर\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.guodacycle.com/gd-emb-025-product/", "date_download": "2021-01-18T00:08:27Z", "digest": "sha1:I5C4XRXPR6VZRLBNGJPGLCHNNZAUE6IV", "length": 9353, "nlines": 195, "source_domain": "mr.guodacycle.com", "title": "चीन जीडी-ईएमबी -025: फॅक्टरी आणि उत्पादक | गुडा", "raw_content": "\nजीडी-सिटी / अर्बन रोड सायकल\nजीडी-टूर / ट्रेकिंग / क्रॉस कंट्री सायकल\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nमि. ऑर्डर मात्रा: 100 तुकडे / तुकडे\nपुरवठा क्षमता: 10000 तुकडा / तुकडे दरमहा\nरंग: निळा | लाल | काळा | पांढरा | OEM\nसाहित्य: अल्युमिनियम | धातूंचे मिश्रण | लोह | स्टील | कार्बन | टायटॅनियम | OEM\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nबॅटरी: 48 व्ही 12 एएच\nचार्जिंग वेळ: 6-8 तास\nपीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nपुढे: फॅक्टरी विनामूल्य नमुना चीन होटसले 20 इंच 48 व्ही 250-1500W स्वस्त फॅट टायर इलेक्ट्रिक बाइक / पूर्ण निलंबन इलेक्ट्रिक माउंटन एबाइक / फॅट बाइक इलेक्ट्रिक / सायकल\nसाखळी चाक आणि क्रॅंक\nएफ / डीआयएससी ब्रेक\n1. संपूर्ण माउंटन बाईक OEM असू शकते. आपल्याकडे काही प्रश्न असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.\n2. फ्रेम आणि लोगोच्या सानुकूलनासाठी सानुकूलित साचे आवश्यक आहेत. कृपया किंमतीबद्दल कोणत्याही प्रश्नांसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nOur. आमच्या वेबसाइटवर आपल्याला स्वारस्य नसलेली सायकल नसल्यास, वैयक्तिकृत सानुकूलनासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nगुडा सायकली त्यांच्या स्टाइलिश दिसण्यासाठी आणि प्रथम श्रेणी गुणवत्तेसाठी लोकप्रिय आहेत. याव्यतिरिक्त, गुडा दुचाकींच्या व्यावहारिक डिझाईन्समुळे आपला आनंददायक अनुभव आरामदायक आणि सुरक्षित होईल.\nआपले सायकलिंग सुरू करण्यासाठी उत्कृष्ट सायकली खरेदी करा. वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की सायकल चालविणे मानवी शरीरासाठी फायदेशीर आहे. तर, योग्य सायकल खरेदी करण्याचा अर्थ म्हणजे निरोगी जीवनशैली निवडणे. याव्यतिरिक्त, सायकल चालविणे केवळ वाहतुकीच्या गर्��ीतून सुटण्यापासून आणि कार्बन कमी ग्रीन जगण्यातच आपल्याला मदत करू शकत नाही तर स्थानिक वाहतूक व्यवस्था सुधारित करेल आणि आमच्या वातावरणास अनुकूल असेल.\nआपण निवडता तसे गुडा इंक अनेक आणि विविध प्रकारच्या सायकली तयार करतात. आणि आम्ही आमच्या क्लायंटना अत्यंत विचारशील सेवा देण्यास समर्पित आहोत.\n48 व्ही 12 एएच\nटिकाऊ इलेक्ट्रिक सिटी बाईक\nस्टील इलेक्ट्रिक सिटी बाइक\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nगुडा (टियांजिन) विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास इन्कॉर्पोरेटेड कंपनी\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत आपल्याशी संपर्क साधू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2020/05/maharashtra-corona-zones.html", "date_download": "2021-01-18T00:24:33Z", "digest": "sha1:ZF32OBRMNF2TFTVPCKT4VN3MOCDHLDS6", "length": 18472, "nlines": 194, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "राज्यात ग्रीन, ऑरेंज झोन रद्द; आता फक्त रेड झोन | DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nराज्यात ग्रीन, ऑरेंज झोन रद्द; आता फक्त रेड झोन\nवेब टीम : मुंबई कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या त...\nवेब टीम : मुंबई\nकोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या\nत्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले आहेत.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या महापालिकांचे क्षेत्र ‘रेड झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत\nतर त्याव्यरिक्त उर्वरित भाग हा ‘नॉन रेड झोन’ म्हणून घोषित केला आहे.\nपावसाळ्यापूर्वीची कामे, देखभाल, निगा आणि दुरुस्तीसाठी ‘रेड झोन’मध्ये दुकाने, मॉल, आस्थापना, उद्योग येथे सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून या ठिकाणी कुठलेही वाणिज्यिक व्यवहार केले जाणार नाहीत.\nमात्र ‘नॉन रेड झोन’मध्ये बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nजिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.\nया मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक कुठल्याही जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय स्वतंत्र आदेश काढता येणार नाहीत.\nआज जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना दि. २२ मे पासून राज्यात लागू होणार आहेत.\nसोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका...\n३१ मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा\nवेब टीम : मुंबई कोरोना व्हायरसचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील नागरी भागात ३१ मार्च पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत अ...\nठरलं.. अखेर प्रतीक्षा संपणार... कोरोनाची लस 'इतक्या' दिवसात येणार बाजारात..\nवेब टीम : दिल्ली ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना विषाणूवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. या लशीची चाचणी शेवटच्या टप्प्य...\nभारतासाठी धोक्याची घंटा; कोरोनाची लागण झालेल्या संशयित युवकाचा मृत्यू\nवेब टीम : कोची केरळमधील पेन्नूर येथील हा तरुण अडीच वर्षांपासून मलेशियाच्या एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता. गुरुवारी रात्री तो कोची...\nखुशखबर... एड्सवर औषध सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा..\nवेब टीम : दिल्ली जगभरात एड्स या आजाराने अनेक लोक दगावले आहेत. अद्याप एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे या आजाराविषयी खूप भीती आहे. परंत...\nबेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी... स्टेट बँकेत होणार 'इतक्या' जागांची भरती\nवेब टीम : मुंबई कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो तरुण बेरोजगार झाले असून, नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशाच तरुणांसाठी...\n'या' सरकारचा निर्णय.. मास्कची सक्ती नाही..\nवेब टीम : बीजिंग कोरोनाचे रुग्ण घटल्याने चीनची राजधानी बीजिंगच्या आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचा नियम शिथिल केला आहे. त्यामुळे बीजि...\nअहमदनगर : शिवसेनेला झटका; 'या' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवेब टीम : अहमदनगर राजकारणाबरोबर समाजकारणावर भर द्या. समाजामध्ये विविध प्रश्‍न प्रलंबित आहे. राजकारणाचा उपयोग हे प्रश्‍न सोडविण्यासाठी क...\nकायम कडक कपडे घालून गडी नुसता आखडून राहत असे : अजित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा\nवेब टीम : अहमदनगर कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यांतील जनतेचे मी विशेष अभार मानतो. त्यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि महाआ���ाडीला यश दिले. ...\nमहागाईचा उडणार भडका; विनानुदानित गॅसच्या दरात वाढ\nवेब टीम : दिल्ली एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे महागाईचा भडका उडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात घरगुती गॅस ...\nपंकजाताईंनी चांगला अभ्यास केला, तो मला आणि इतरांना जमला नाही; नाराज राम शिंदेंचे ट्विट\nवेब टीम : मुंबई विधानसभेला पराभव झाल्यानंतर विधानपरिषद तिकिटाच्या आशेवर असलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांनी ट्विटरवरून नाराजी दर्शवली...\n३१ मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा\nवेब टीम : मुंबई कोरोना व्हायरसचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील नागरी भागात ३१ मार्च पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत अ...\nठरलं.. अखेर प्रतीक्षा संपणार... कोरोनाची लस 'इतक्या' दिवसात येणार बाजारात..\nवेब टीम : दिल्ली ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना विषाणूवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. या लशीची चाचणी शेवटच्या टप्प्य...\nभारतासाठी धोक्याची घंटा; कोरोनाची लागण झालेल्या संशयित युवकाचा मृत्यू\nवेब टीम : कोची केरळमधील पेन्नूर येथील हा तरुण अडीच वर्षांपासून मलेशियाच्या एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता. गुरुवारी रात्री तो कोची...\nखुशखबर... एड्सवर औषध सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा..\nवेब टीम : दिल्ली जगभरात एड्स या आजाराने अनेक लोक दगावले आहेत. अद्याप एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे या आजाराविषयी खूप भीती आहे. परंत...\nबेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी... स्टेट बँकेत होणार 'इतक्या' जागांची भरती\nवेब टीम : मुंबई कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो तरुण बेरोजगार झाले असून, नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशाच तरुणांसाठी...\n'या' सरकारचा निर्णय.. मास्कची सक्ती नाही..\nवेब टीम : बीजिंग कोरोनाचे रुग्ण घटल्याने चीनची राजधानी बीजिंगच्या आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचा नियम शिथिल केला आहे. त्यामुळे बीजि...\nअहमदनगर : शिवसेनेला झटका; 'या' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवेब टीम : अहमदनगर राजकारणाबरोबर समाजकारणावर भर द्या. समाजामध्ये विविध प्रश्‍न प्रलंबित आहे. राजकारणाचा उपयोग हे प्रश्‍न सोडविण्यासाठी क...\nकायम कडक कपडे घालून गडी नुसता आखडून राहत असे : अजित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा\n��ेब टीम : अहमदनगर कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यांतील जनतेचे मी विशेष अभार मानतो. त्यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि महाआघाडीला यश दिले. ...\nमहागाईचा उडणार भडका; विनानुदानित गॅसच्या दरात वाढ\nवेब टीम : दिल्ली एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे महागाईचा भडका उडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात घरगुती गॅस ...\nपंकजाताईंनी चांगला अभ्यास केला, तो मला आणि इतरांना जमला नाही; नाराज राम शिंदेंचे ट्विट\nवेब टीम : मुंबई विधानसभेला पराभव झाल्यानंतर विधानपरिषद तिकिटाच्या आशेवर असलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांनी ट्विटरवरून नाराजी दर्शवली...\nराज्यात ग्रीन, ऑरेंज झोन रद्द; आता फक्त रेड झोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/601237", "date_download": "2021-01-18T01:33:42Z", "digest": "sha1:XSSLEEZHMIMMXPFU6SU33FJ5J4KE2OEB", "length": 2298, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मेस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मेस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:५९, १४ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n३ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\n००:५४, ३ जुलै २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n१७:५९, १४ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: th:แม็ส)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/election-commission-strikes-villages-auctioning-sarpanch-posts-cancels-gram-panchayat-elections-a301/", "date_download": "2021-01-18T01:45:10Z", "digest": "sha1:UCEUFYODGZAZVCYN3ZABI2NFKTIVU52X", "length": 32413, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या गावांना निवडणूक आयोगाचा दणका, ग्रामपंचायत निवडणूक रद्द - Marathi News | Election Commission strikes villages auctioning Sarpanch posts, cancels Gram Panchayat elections | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\nसेनेचे आता ‘जय बांगला’; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा\nसत्तास्थापना, खातेवाटपाची पवारांशी झाली होती चर्चा, देवेंद्र फडणवीस यांनी केला दावा\nआरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु\nमेट्रो चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या, मुंबई इन मिनिट्स स्वप्न साकार होणार\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nIndia vs Australia, 4th Test : वॉशिंग्टन सुंदरच्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही वडील निराश, जाणून घ्या कारण\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण��याचा डाव\"\nIndia vs Australia, 4th Test : वॉशिंग्टन सुंदरच्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही वडील निराश, जाणून घ्या कारण\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nAll post in लाइव न्यूज़\nसरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या गावांना निवडणूक आयोगाचा दणका, ग्रामपंचायत निवडणूक रद्द\nGrampanchayat Election Update : नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाला होता\nसरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या गावांना निवडणूक आयोगाचा दणका, ग्रामपंचायत निवडणूक रद्द\nमुंबई - राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच काही ग्रामपंचातींमध्ये सरपंच तसेच सदस्यपदांसाठी चक्क लिलाव जाहीर करू बोली लावण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणी कठोर कारवाई करत पदांची बोली लाव��ाऱ्या गावांना दणका दिला आहे. निवडणूक आयोगाने सरपंच आणि सदस्यपदांसाठी बोली लावणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी या गावातील ग्रामपंचायत निवडणूक रद्द केली आहे.\nनाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.\nमदान यांनी सांगितले की, उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. खोंडामळी येथील लिलावाप्रकरणी आधीच नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम 171 (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.\nकाही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे आणि आचारसंहितेचे भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, असेही मदान यांनी सांगितले.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nभाजपचा सामना करण्यासाठी बंगालमध्ये होणार महाआघाडी\nग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची पदफेऱ्यांनी झाली सांगता\nग्रामपंचायत निवडणूक : मनोमिलन... पोतलेत घडलं; घारेवाडीत बिघडलं\nभुदरगड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर शिगेला\nग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज\nवीरशैव बँक निवडणूक छाननी : रंजना तवटे, शकुंतला बनछोडे बिनविरोध\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\nमेट्रो चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या, मुंबई इन मिनिट्स स्वप्न साकार होणार\nपेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहतुकीच्या खर्चात झाली वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री\nमुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय\nराज्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ३ हजार नवे रुग्ण\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1336 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1051 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\nबायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती\nBirthday Special : सर्जरी फसल्यामुळे बदलला या अभिनेत्रीचा चेहरा, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nखराब कामगिरी असलेल्यांत रालोआचे सात मुख्यमंत्री, राज्यात उद्धव ठाकरे यांची कामगिरी पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा सरस\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\nInd vs Aus 4th Test: ‘ठाकूर’च्या‘सुंदर’ फलंदाजीने आव्हान कायम; भारताची पहिल्या डावात ३३६ धावांची मजल\nशेतकरी आणि सरकार दोघेही भूमिकांवर ठाम; कोंडी कायम, मंगळवारी महत्त्वाची बैठक\nशेतकरी आंदोलन; मुख्यमंत्री, शरद पवारही रस्त्यावर उतरणार\nसेनेचे आता ‘जय बांगला’; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा\nआरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/bhiwandi-rural-ac/", "date_download": "2021-01-18T00:38:53Z", "digest": "sha1:APBXF5YAREKOH3KA7I7QP6SCM3IV2XJD", "length": 23479, "nlines": 376, "source_domain": "www.lokmat.com", "title": "भिवंडी ग्रामीण मराठी बातम्या | bhiwandi-rural-ac, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय\nराज्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ३ हजार नवे रुग्ण\nप्रवाशांना मध्य रेल्वेची नवीन वर्षाची भेट\nकाँग्रेस महापालिका निवडणुकीत २२७ जागा स्वबळावर लढवणार\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्ये���ुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०���१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Election 2019 : ठाण्यात चार मतदारसंघांत युतीपुढे बंडखोरांचे आव्हान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजिल्ह्यातील सहापैकी पाच महापालिकांमध्ये युतीची सत्ता आहे. ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019thane-acbelapur-ackalyan-rural-ackalyan-west-ackalyan-east-acmira-bhayandar-acmumbra-kalwa-acbhiwandi-rural-acbhiwandi-east-acbhiwandi-west-acमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ठाणे शहरबेलापूरकल्याण ग्रामीणकल्याण पश्चिमकल्याण पूर्वमीरा-भाईंदरमुंब्रा कळवाभिवंडी ग्रामीणभिवंडी पूर्वभिवंडी पश्चिम\nसेना सक्षम, पण युतीवर गणित अवलंबून; युतीत फायदा भाजपपेक्षा शिवसेनेलाच\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने सेना भाजपने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली ... Read More\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1333 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1051 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\nराज्यमंत्री यड्रावकरांना पोलिसांनी रोखले, कर्नाटक सीमा; कोगनोळी टोलनाक्यावरील घटना\nविदर्भालाही अमली पदार्थांचा विळखा, नागपुरात शेजारच्या राज्यातून गांजा, मुंबईतून येते हेरॉईन\nअकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर\nआदिवासी आईचं बाळ इन्क्युबेटरमध्ये का जातं\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\n‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे\nआता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी\nवाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\n'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/29843?page=2", "date_download": "2021-01-18T02:09:22Z", "digest": "sha1:AYUYA2EO5CFKREQJI7KCITRTFXOAR2IU", "length": 8428, "nlines": 123, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गावाकडची छायाचित्रं : प्रकाशचित्र स्पर्धा २ (विषय-'देऊळ') | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गावाकडची छायाचित्रं : प्रकाशचित्र स्पर्धा २ (विषय-'देऊळ')\nगावाकडची छायाचित्रं : प्रकाशचित्र स्पर्धा २ (विषय-'देऊळ')\n'देवळाशिवाय गाव' ही कल्पना कुणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं ग्रामीण भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात 'देऊळ', त्याभोवतीचा 'पार' ही सर्वात महत्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुखदु:ख असो, सणसमारंभ असोत, वायफळ गप्पा असोत की गावातले महत्वाचे निर्णय असोत- श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलार्‍यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग, किती ढंग\nतुमच्या कॅमेर्‍यातलं देऊळ काय दाखवतंय\n माणसाच्या श्रद्धेचं मोहवून टाकणारं रूप अंधश्रद्धेच्या बळावर देवाला घातलेला वेढा अंधश्रद्धेच्या बळावर देवाला घातलेला वेढा अनास्थेमुळे देवळाची झालेली दुरवस्था अनास्थेमुळे देवळाची झालेली दुरवस्था पिंपळा-वडाच्या सावलीतला, देवाच्या पुढ्यातला समृद्ध पार पिंपळा-वडाच्या सावलीतला, देवाच्या पुढ्यातला समृद्ध पार कुठेही न लिहून ठेवलेल्या, पिढ्यान् पिढ्या देवाभोवती फिरणार्‍या परंपरा-रीती-भाती कुठेही न लिहून ठेवलेल्या, पिढ्यान् पिढ्या देवाभोवती फिरणार्‍या परंपरा-रीती-भाती 'देऊळ' हा सर्वात मोठा विसावा असलेले, देवधर्म नित्यनेमाने आणि प्राणपणाने पाळणारे गावकरी\nखेळू या हा मस्त खेळ. 'देऊळ' या विषयाशी संबंधित तुमच्या कॅमेर्‍यानं टिपलेलं, तुमच्या मनात कायमचं घर करून गेलेलं कुठचंही छायाचित्र इथे टाका.\n१. एक आयडी जास्तीत जास्त तीन प्रवेशिका पाठवू शकेल.\n२. तुमच्या प्रवेशिका तुम्ही याच बाफवर पोस्ट करायच्या आहेत.\n३. मान्यवर परीक्षकांचा निकाल १ नोव्हेंबर, २०११ला जाहीर केला जाईल.\nस्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील आकर्षक बक्षिसं\nपहिलं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं आणि 'देऊळ'ची ऑडिओ सीडी\nदुसरं बक्षीस - 'देऊळ' चित्रपटाच्या प्रीमियर शोची दोन तिकिटं.\nतिसरं बक्षीस - 'देऊळ'ची ऑडिओ सीडी.\nजिप्सी,चिंटु,माधव,अमोल९ - फारच सुरेख\nलिंबु व स्निग्धा - अगदी गोड\nपहिल्या पानावरचा झाडातला उंच गुलाबी कळस पण सुंदर.\nअजय जवादे ह्यांचे १ला व ३रा आवडले.\nबाकी सर्व फोटो पण आवडले\nआज निकाल जाहिर होणार आहे ना\nआज निकाल जाहिर होणार आहे ना\nअरे वा सर्व देवळे खरच मस्त\nअरे वा सर्व देवळे खरच मस्त आहेत.\nसह्हीच फोटो आहेत सगळ्यांचे.\nसह्हीच फोटो आहेत सगळ्यांचे.\nजिप्सी फारच छान फोटो.\nअजय जवादे यांचेही फोटो खूप आवडले.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.roodergroup.com/mr/harley-el-scooter-with-big-wheel-fat-tires-r804d-from-china-rooder-seev-caigiees-city-coco-citycoco-harley-electric-scooter-factory-wholesale-price.html", "date_download": "2021-01-18T00:57:09Z", "digest": "sha1:SYFJ5BH4GSDM7OH4OGJQXKTOINJ44QOP", "length": 11891, "nlines": 232, "source_domain": "www.roodergroup.com", "title": "चीन शेंझेन Rooder तंत्रज्ञान - मोठा चाक चरबी टायर सह हर्ले अल स्कूटर हर्ले विद्युत स्कूटर कारखाना घाऊक किंमत citycoco चीन Rooder seev caigiees शहर नारळीचे झाड पासून r804d", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nलपविलेले बॅटरी 16 इंच 250W 36v विद्युत दुचाकी मी ...\nविद्युत स्कूटर Rooder शहर क citycoco EEC मान्यता ...\nमोठा चाक चरबी टायर सह हर्ले अल स्कूटर दूर r804d ...\nदोन चाक hoverboard पुरवठादार निर्माता कारखाना ई ...\nघाऊक उच्च दर्जाचे Rooder 2 चाक विद्युत शक्ती ...\nRooder कार्बन फायबर विद्युत स्कूटर हलके की ...\nमोठा चाक चरबी टायर सह हर्ले अल स्कूटर हर्ले विद्युत स्कूटर कारखाना घाऊक किंमत citycoco चीन Rooder seev caigiees शहर नारळीचे झाड पासून r804d\nRooder सिटी हर्ले विद्युत स्कूटर कोको, $ 250 मोलभाव काढता बॅटरी, 30-150 किमी श्रेणी, दोन तुकडे काढता बैटरी, तो काढून घेतला जाऊ शकते चार्ज करण्यासाठी सोयीस्कर. शोधत छान दोन जागा स्कूटर, संगीत ऐकण्यासाठी कोस्ट किंवा अगदी सोपा त्यातील सुमारे आपण काम मिळविण्यासाठी एक पर्यायी Bluetooth डिव्हाइस आपल्या फोन कनेक्ट करण्यासाठी सोपे आहे घोडा मजा, एक मोठा स्पीकर किंवा आपल्या प्रिय असताना एकदा चर्चा घोडेस्वारी, तो एक सुरक्षा गजर 2 सुटे कळा आहे, तो 60v एक अनियमित सह 1000w मोटर एक शक्ती आहे, चार्ज 4-10 तास चरबी टायर आकार 18 * 9.5 इंच, विद्युत मोठा चाक, कमाल वजन, 200 किलो आहे तो बंद दिवे आणि ब्रेक प्रकाश, मिरर, एकही पाळा धक्का निलंबन, एलसीडी स्क्रीन येतात.\nMin.Order नग: 10 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपोर्ट: शेंझेन / हाँगकाँग\nपरताव्यासाठी अटी टी / तिलकरत्ने / एल / सी, PAYPAL, डी / अ, ड / पी\nकिंमत: यूएस $ 666,00\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nRooder सिटी हर्ल��� विद्युत स्कूटर कोको, $ 250 मोलभाव काढता बॅटरी, 30-150 किमी श्रेणी, दोन तुकडे काढता बैटरी, तो काढून घेतला जाऊ शकते चार्ज करण्यासाठी सोयीस्कर.\nसिटी हर्ले शैली अल स्कूटर परवाना किंवा नोंदणी बसण्यासाठी तयार गरज नाही चालविण्यास खूप सुरक्षित नारळीचे झाड. तो अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, ब्राझिल, बल्गेरिया, कॅनडा, चिली, कोलंबिया, चीन, क्रोएशिया, झेक, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, हंगेरी, भारत, इंडोनेशिया, इस्राएल गरम विक्री आहे , इटली, दक्षिण कोरिया, लिथुआनिया, मॉरिशस, मेक्सिको, मोरोक्को, नॉर्वे, पराग्वे, पेरू, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, थायलंड, युक्रेन, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स\nरिम: 10 इंच अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\nब्रेक मोड: डिस्क ब्रेक\nकमाल चढण: 18 पदवी\nकमाल टॉर्क: 95N / पुल्लिंगी\nकमाल वेग: 50 किमी / ताशी\nकाढता बॅटरी: 60V12AH अल्कली धातुतत्व बॅटरी\nफ्रंट धक्का निलंबन: होय\nमागील शॉक निलंबन: होय\nमागचा दिवे बंद: होय\n20 ग्रॅमी मध्ये 43pcs\nमागील: प्रौढ मुलांना साठी 6.5 8 ते 10 इंच hoverboard सहयोगी स्वत: ची शिल्लक स्कूटर गो-कार्टिंग कार्ट Hoverkart\nपुढील: Rooder seev woqu शहर नारळीचे झाड electrique मोठा चाक विद्युत ई स्कूटर अल्कली धातुतत्व बॅटरी सह प्रौढ फ्रान्स इटालियन स्वीडन संयुक्त ब्राझील मधील हर्ले\nRooder चरबी चाक हर्ले विद्युत स्कूटर मोठा व्हिल्स ...\nनवीन हर्ले विद्युत स्कूटर citycoco r80 Rooder ...\nघाऊक उच्च दर्जाचे Rooder 2 चाक विद्युत ...\nआमचे वृत्तपत्र सामील व्हा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n5 इमारत एक NTB उच्च गुप्त पोलिस पार्क Guanlan 518110 शेंझेन चीन.\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा की\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/26/2834-maharashtra-bjp-on-congress-and-dr-manmohan-sing/", "date_download": "2021-01-18T01:05:36Z", "digest": "sha1:TEQ5MUUY2XH2KXBXN3TVXNSWQVXXBVMF", "length": 9906, "nlines": 153, "source_domain": "krushirang.com", "title": "महाराष्ट्र भाजपने दिल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अशा खोचक शुभेच्छा; करून दिली ‘त्या’ प्रसंगाची आठवण | krushirang.com", "raw_content": "\nHome Home महाराष्ट्र भाजपने दिल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अशा खोचक शुभेच्छा; करून...\nमहाराष्ट्र भाजपने दिल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अशा खोचक शुभेच्छा; करून दिली ‘त्या’ प्रसंगा���ी आठवण\nआज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमांमध्ये त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातही महाराष्ट्र भाजपने डॉ.सिंग यांना खोचक अशा शब्दात शुभेच्छा देत कॉंग्रेसला टोला लगावला आहे. महाराष्ट्र भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी डॉ.सिंग यांना शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, कॉंग्रेसचे शेवटचे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. RBI चे Governor व भारताचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी सदैव स्मरणात राहील.\nवाघ यांनी पुढे एका प्रसंगाची आठवण करून देत म्हटलं आहे की, नव्या शेती सुधारणा कायद्यातील तरतुदी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात असुनही त्याला आता विरोध करणं ही कॉंग्रेसची संस्कृती आहे. आज ज्याचा वाढदिवस आहे त्या श्री मनमोहन सिंग यांचा अध्यादेश राहुल गांधी यांनी टराटरा फाडला होता हे आपण लक्षात ठेवायला हवे.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nPrevious articleकरोना कालावधीत शेतकऱ्यांनी घ्यावी ‘ही’ काळजी; वाचा महत्वाची माहिती\nNext articleरोहित पवारांनी ‘तिच्या’ कर्तव्यदक्षतेला ठोकला सलाम; हेच आहे देशातील ‘आशा’दायक चित्र\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय ���हे प्रोसेस\nराज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल\nआता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/tag/amol-kolhe/", "date_download": "2021-01-18T01:04:29Z", "digest": "sha1:ANIDHOG4FW6YH6ZNUENH3KZW5UZ5OOOE", "length": 5686, "nlines": 47, "source_domain": "marathigappa.com", "title": "amol kolhe – Marathi Gappa", "raw_content": "\nशाळेत यायला उशीर झालेल्या ह्या मुलाचे तोडकंमोडकं हिंदीतले कारण ऐकून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nबेप-त्ता झालेल्या महिलेने एक महिन्यानंतर पतीला फोन करून सांगितली अपह-रण केल्याची कहा’णी, परंतु स’त्य काही वेगळेच होते\nचला हवा येऊ द्या च्या सेटवर अशोक सराफ ह्यांनी लावला लक्ष्याला फोन, बघा व्हिडीओ\n३० वर्षानंतर भेटलेल्या झोपडपट्टीतल्या मित्राची परिस्थिती पाहून शाळेतल्या मित्राने जे केले ते पाहून तुम्हीही थ’क्क व्हाल\nमहाराष्ट्राज बेस्ट डान्सर स्पर्धेत जज असलेली पूजा सावंत खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा पूजाची जीवनकहाणी\nसर्वांना हसवणारा सागर कारंडे खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा सागरची जीवनकहाणी\nखेळायला जाण्याच्या घाईत ह्या मुलाचे पाढे पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nमराठमोळ्या मुलीला पाहताच प्रेमात पडला होता राहुल द्रविड, खूपच इंटरटेस्टिंग आहे दोघांची प्रेमकहाणी\nचो’रीच्या पैश्यांनी करायचा लोकांची मदत, त्यामागचे कारण पाहून तुम्ही पण थ’क्क व्हाल\nह्या मॉडर्न भाजी विकणाऱ्या मुलीचा अभिनय पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल, बघा व्हिडीओ\nबघा खऱ्या आयुष्यात असे आहेत डॉ अमोल कोल्हे, पत्नी आहेत अध्यापिका\nरुबाबदार व्यक्तिमत्व, उत्तम संवादफेक, थेट विचार आणि आचार, ऐतिहासिक भूमिका करण्याची हातोटी, अभिनयाबरोबरच राजकारणातही रस आणि सक्रीय सहभाग आणि तरीही जमिनीवर पाय. हे सगळं वर्णन आहे डॉ. अमोल कोल्हे यांचं. त्यांचा नारायणगावातून सुरु झालेला प्रवास, पुणे-मुंबई शहरांत शिक्षण करता करता आज शिरूरचे खासदार म्हणून चालू आहे. आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि …\nशाळेत यायला उशीर झालेल्या ह्या मुलाचे तोडकंमोडकं हिंदीतले कारण ऐकून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nबेप-त्ता झालेल्या महिलेने एक महिन्यानंतर पतीला फोन करून सांगितली अपह-रण केल्याची कहा’णी, परंतु स’त्य काही वेगळेच होते\nचला हवा येऊ द्या च्या सेटवर अशोक सराफ ह्यांनी लावला लक्ष्याला फोन, बघा व्हिडीओ\n३० वर्षानंतर भेटलेल्या झोपडपट्टीतल्या मित्राची परिस्थिती पाहून शाळेतल्या मित्राने जे केले ते पाहून तुम्हीही थ’क्क व्हाल\nमहाराष्ट्राज बेस्ट डान्सर स्पर्धेत जज असलेली पूजा सावंत खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा पूजाची जीवनकहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-18T00:33:30Z", "digest": "sha1:G6IUELXJV7ZR6QFEQEIUTX45MKS4Y476", "length": 135051, "nlines": 464, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "विचार…… | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nPosted in कतरा कतरा जिंदगी, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह..., सहजच...\tby Tanvi\nअनंत चतुर्दशी… दोन चर्चांनी वेढलेली. नेहमीप्रमाणे वाजतगाजत विसर्जन होत नाहीये म्हणून सुखावलेल्या आणि हळहळणाऱ्या चर्चा. आपण दोन्ही चर्चा वाचाव्यात किंवा तेही करू नये वगैरे तिसऱ्या मितीत…\nघरात बाप्पा आहे अजून. त्याला निरोप देणे जमत नाहीये, म्हणूनच की काय मी शांतपणे गॅलरीत येऊन बसलेय. इथेही चर्चा पाठ सोडत नाहीये, विषय बदललाय इतकंच. बिल्डींग मधल्या कुठल्यातरी एक काकू दुसऱ्या काकूंना गव्हातांदळाला कीड लागू नये म्हणूनचे उपाय यावर काहीतरी सांगतायत, आणि दुसऱ्या काकू काहीतरी प्रतिक्रिया देत आहेत. अर्थात ह्या चर्चेबाबतही तिसरीच मिती निवडल्यामुळे चर्चेचा उत्तरार्ध माझ्यापर्यंत पोहोचू नये हे आपोआप साधले जाईल… प्रत्येकाचे विषय वेगवेगळे… गर्दीतून आपल्याला नेमकं काय ऐकू यावं हे ही प्रत्येकाचे ठरलेलं असतं.\nया सगळ्या गर्दी गडबडीत एक अतिशय उत्साहाचा प्रामाणिक स्वर मात्र माझ्या पर्यंतची वाट काढून येतोय…\nगणपती बाप्पा Super Star\nचिमुरड्यांची एक फौज बाप्पाला निरोप द्यायला निघालेली आहे… मुलांनी मास्क लावलेला असला तरी त्यांचा उत्साह माझ्यापर्यंत सहज येऊन पोहोचणारा…\nगणपती बाप्पाला सुपरस्टार ठरवणारी नव्या पिढीची ही नवीच हाक मला नक्कीच आवडतेय. या हाकेत मी रमतेय तोवर मन मात्र धावत्या पावलांनी मनमाडच्या आमच्या कॉलनीत कधीच जाऊन पोहोचलं आहे… साधारण या मुलांच्याच वयाची मीही होते तेव्हा आमच्या कॉलनीला अगदी लागूनच असलेल्या हुडको या वसाहतीच्या मधोमध असणाऱ्या विहिरीत बहुतेक सगळ्यांच्या गणपतींचे विसर्जन व्हायचं… हुडको ही एकसारख्या घरांची वसाहत. आमच्या घरापासून विहिरी पर्यंतचे अंतर साधारण दोनशे किंवा तीनशे मीटर असावं पण बाप्पाला निरोप द्यायला जातांना ते पार करायला मात्र बराच वेळ लागत होता… अर्थात हे अंतर मोजले ते आत्ता, तेव्हा मात्र ह्या काकूंच्या घरापासून त्या काकुंचं घर ओलांडलं की पुढे मैत्रिणीचं घर, ते मागे गेलं की आलीच विहीर असं काहीसं समीकरण होतं…\nवाटेवर गणपती बाप्पा मोरयाचा गजर आणि पुढल्या वर्षी लवकर या ही विनंती सारं जसं ठरलेलं… रस्त्यावरचे ओळखीचे अनोळखी सगळेच मग बाप्पाच्या धाग्यानी बांधले जायचे. तो तेव्हा आमच्यातला एक होता… एक-दोन-तीन-चार वर त्याचा जयजयकार व्हायचा, अर्धा लाडू चंद्रावर तेव्हा आमचा बाप्पा उंदरावर असायचा… विहिरीपाशी खिरापत, वाटली डाळ, खोबरं असा प्रसाद खात आरतीचा एक मोठा जयघोष होत मूर्ती पाण्यात सोडली जायची आणि परतीच्या वाटेवर मात्र आमचा बाप्पा गावाला गेल्यामुळे चैन पडेना आम्हाला अशी बहुतेक सगळ्यांचीच भावना असायची…\nमनमाड सुटलं तसं मग नासिक, औरंगाबाद, कोकणातलं रोहा, मस्कतला भर अरबी समुद्रात जाऊन केलेलं गणपती विसर्जन तर अबुधाबी आणि शारजाहला केलेलं गणपती विसर्जन सारं काही आता मनासमोर येऊन जात आहे… आम्ही गणपती विसर्जनाला जात असू तेव्हा आमच्याही कुठल्या काकू अशा अलिप्तपणे आम्हाला बघत आपल्या माहेरच्या आठवणीत रमल्या असाव्यात तर कोणीतरी धान्य कसं टिकवावं ह्याची चर्चा करत असाव्यात का असंही क्षणभर वाटून जात आहे.\nसंध्याकाळ गडद होत जातेय.. दोन प्रहरांच्या संधीकाळात मी भूतकाळ आणि वर्तमानाच्या चौकटीपाशी रेंगाळतेय… किती मोठा प्रवास पार करत आपण “आज” पर्यंत पोहोचलेलो असतो… काळाच्या प्रवाहात मात्र सारं विरून जातं, विसर्जित होऊन जातं. तरीही एखादी आठवण त्या प्रवाहाला छेद देत तळापासून पुन्हा वर येते. काही काळ साथ करते आणि पुन्हा कधीतरी परतण्यासाठी किंवा कायमस्वरुपी काळाच्या पोटात विसर्जित होऊन जाते… आठवण आणि विचारांचे तरंग काळाच्या प्रवाहात एकामागे एक गिरकी घेताहेत…\nविचारांपाशी आता तटस्थ थांबतेय मी. तिसऱ्या मितीतून त्यांच्याहीकडे बघत असल्यासारखी. त्यांच्यापाशी आहेही आणि नसल्यासारखी… हा ही एक प्रवासच…\nमघा गेलेली चिमुकली फौज आता परतीच्या वाटेवर दिसतेय… मघाचा उत्साह आता फिकुटला आहे… आपापसात काहीतर��� बोलताहेत पण पावलांना घराची ओढ आहे. वातावरणाचा रंग गहिरा होत जातोय…अंधाराची लाट आता वेढू लागतेय…\nघरात बाप्पा आहे अजून…\nघरात परतताना मनात विचारांची एक लहानशी चांदणी चमकते…\nविसर्जनात सर्जन आहे… विस्मरणापाशी स्मरणही आहे…\nह्या चांदणीच्या, लहानशा ट्विंकल स्टारच्या अस्तित्वात प्रकाशाची दिशा ठरते आणि मूर्तीपुढच्या समईतली वात प्रकाशमान होते…\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, मनातल्या गोष्टी, विचार......\t6 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, नाते, मनातल्या गोष्टी, माहेर, ललित, विचारप्रवाह..., सुख दु:ख\tby Tanvi\nधावतच पोहोचले होते आयसीयु मधे… आजीला ॲडमिट केले आहे हे चारच शब्द आम्हा सगळ्या नातवंडांसाठी आजीकडे धाव घेण्यासाठी पुरेसे होते. तिच्या नातसुना, नातजावई, पतवंड सारे सारे निघाले तिच्याकडे. मी सगळ्यात जवळ होते… घरापासून जेमतेम अर्ध्या किलोमीटरवर असलेले हॉस्पिटल अचानक खूप दूर वाटू लागले होते. धाव घेतली होतीच… आजारी होती ती पण जराशीच. परवाच तर म्हणाली मला, “ताई समाधानाने जगले आयुष्य… आता जगण्याची इच्छा नाही…”… ही वचनाची पक्की, करारी बाई असं काही हळवं फारसं बोलायची नाही… आजी म्हणजे ठाम निश्चय, आधार. मी ही चिडवलं होतं अर्थात तिला, म्हटलं, म्हातारे माझ्या मुलांची लग्नकार्य तुझ्याविना कशी व्हावीत. जरा खापरपणतू वगैरे बघूनच जा, काय घाई आहे… कशी छान हसली होती तेव्हा. तिचा भाऊ तिला, “हसरी सुमन” म्हणायचा… त्या नावाला साजेसं अगदी. सतत हसणारी सुमन. सतत आनंदी, उत्साही…\nआयसीयुत पोहोचले तर ती झोपलेली शांत, तिच्या हातावर हात ठेवत हलकेच हाक मारली तिला… “आजी… आजी गं…”… डोळे अलवार उघडून म्हणाली, “ताई… तू जा घरी. काम पडेल तुला”. नेहेमीचं हिचं… लहान मुलींना काम नको हे ही मला अगदी कायम म्हणत आली, माझ्या मुलाची दहावीची परिक्षा झाली तरी मी लहान मुलगीच हिच्या लेखी. “जाते कुठली, तुला घेऊन जाते म्हातारे…” मी म्हणाले तिला. पण ऐकायला ती जागी होतीच कुठे. पुन्हा शांत झोपल्यासारखी ती.\nमाझ्या किती परिचयाची आहे ही… कितीवेळा हिच्या कुशीत हसले, कितीवेळा रडले. भावनांची सारी आवर्तनं हिला सांगितल्याशिवाय पूर्णत्त्वास गेली नाहीत… ही आजी आणि हीच जीवाभावाची मैत्रीणही. विचार का येताहेत हे असे एकामागे एक. हॉस्पिटल कधीच आवडले नाहीत हिला… ही का आहे मग आज इ���े\n“आजी सिरीयस आहे”… डॉक्टर सांगताहेत. डॉक्टर मित्रासारखा… तो सांगतोय ते ऐकू येतंय पण मनात उमटत नाही. स्तब्ध झालंय सारं… सिरीयस… बोलली की आत्ता… आता का बोलत नाहीये पण… बोलली की आत्ता… आता का बोलत नाहीये पण मी पुन्हा पुन्हा हाका मारतेय पण प्रतिसाद शून्य. असं होतं मी पुन्हा पुन्हा हाका मारतेय पण प्रतिसाद शून्य. असं होतं पाच मिनिटांपूर्वी ही मला ताई म्हणाली आणि आता ही अशी दूर गेल्यासारखी. माझ्या कुठल्याच हाका पोहोचत का नाहीयेत हिच्यापर्यंत\nगेलीच की मग ती… झोपल्यासारखी वाटली ती गेलीच. प्रयत्न केले सगळ्यांनी… पण नाहीच जागी झाली ती. तिची भारताबाहेरची नातवंड यायची म्हणून तिला बर्फाच्या पेटीत ठेवलं तेव्हाही छानच दिसत राहिली. ती आम्हाला लहानपणी सांगायची त्या हिमगौरीच्या गोष्टीतल्या हिमगौरीसारखी… माणसं गेल्यावरही अशी दिसू शकतात\nमला केव्हा जाणवलं पण की ती जे माझ्याशी बोलली ते तिच्या चेतनेतलं अखेरचं वाक्य होतं\nकेव्हातरी जाणवलं आणि मग ते वाक्य माझ्या अस्तित्त्वाला वेढून उरलं…कळकळीचं, गाढ जिव्हाळ्याचं… अचेतनाच्या टोकावरून चेतनेच्या फिकुटल्या अंशाचं… किती अर्थपूर्ण वाक्य…\nएखाद्या व्यक्तीने अखेरचं वाक्य आपल्याशी, आपल्यासाठी बोललेलं असतं… सोपं नाही हे…\nऑक्टोबर चित्रपटातला डॅन आठवतो मला नेहेमीच इथे. कोमात जाण्यापूर्वी शिवलीने त्याची आठवण काढलीये. तिथून ती अखेरच्या प्रवासाला निघालीये… ती अचेतन पण ह्याच्यातल्या सुप्त चेतनेला जणू फुंकर घालून ती जागं करून गेलीये. शिवली- हरसिंगार-प्राजक्त… त्या हळव्या भावनेनं पारिजातकाचा गंध दरवळतोय त्याच्या भोवताल… अखेरचे शब्द नेमके आपल्याच वाटेला का ह्याचा शोध आपल्या परीने घेणारा डॅन. त्याला पाहते तेव्हा त्याच्या त्या शोधाशी एक अनामिक ऋणानुबंध नकळत जुळून येतो माझा.\nगीत चतुर्वेदीचं वाक्य आठवतंय,\nमनुष्‍य सिर्फ़ उतना होता है,\nजितना वह किसी की स्‍मृति में बचा रह जाए\nस्‍मृति सिर्फ़ उतनी होती है,\nजितनी वह किसी को मनुष्‍य के रूप में बचा ले जाए\nकोरोनाच्या धास्तीने सारेच घराघरात अडकलोय आता… तरीही रस्त्यांवर फिरणारे काही आहेतच. त्यांच्याकडे पाहताना मी सहज म्हणतेय, “अडाण्याचे गाडे नुसते”… हा आजीचा शब्दप्रयोग. ती म्हणायची हे. आता मी स्वत:कडे पुन्हा बघतेय… घरात कामं उरकताना मी मुलांना म्हणतेय,”हातासरशी कामं उरका”… “हातासरशी कामं उरकावीत ताई, मग मोलकरणी असल्या नसल्या तरी अडत नाही”, आजी नेहेमी सांगायची हे… मी तेच बोलतेय जे ती बोलायची… माझ्याही नकळत माझ्यात ती जगतेय… हसतेय… जीवंत श्वास घेतेय… साडी नेसण्याची तिची आवड आपल्यात आलीये हे आवडणारी मी… अजागळासारखं फिरू नये, नीटनेटकं असावं हे जगण्य़ातून सांगणारी ती… जगण्याचा भागच आहे की ती… किती शब्द, किती म्हणी, आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा एक तरलसा पदर… माझ्यातलं कितीतरी तिचंच, तसंच… तिने शिकवलेल्या क्रोशाच्या विणकामासारखं… टाक्यातून पुन्हा जन्म घेणाऱ्या नव्या टाक्यासारखं… बाहेरचा टाका उसवला तर संपूर्ण वीण उसवत जाते तसं, मला दुखलं की दुखावली जाणारी ती… तिला दुखू नये म्हणून खंबीर होताना नकळत माझ्या मुलीला जपणारी मी…\nविचारांचे धागे एकाला जोडून एक येणारे… घरच्या मोगऱ्याची फुलं वेचतेय मी, आजीच्या घरच्या अंगणातला मोगरा नेहेमी घमघमतो माझ्याकडच्या रोपात. गंध चिरंतन असतो… मोगरा मोगराच असतो… जगण्याचं एक वेगळंच सूत्र हाती लागतंय माझ्या…\nऑक्टोबर चित्रपटातली शेवटची फ्रेम आठवतीये आता… शिवलीच्या आईकडचं पारिजातकाचं रोप डॅन घेऊन जातोय… प्राजक्त आता त्याच्या अस्तित्त्वाचा एक अविभाज्य भाग होत जातो…\nकोणाचा प्राजक्त नं कोणाचा मोगरा… फुलं घमघमतातच… ऋतुचक्र निरंतर फिरते… पानगळीनंतर बहर येतातच…\n“ताई…” आजीने केलेला अखेरचा उच्चार जसजसा मनात उमटतो तसतसा जगण्याचं सार होत जातो…एखाद्या जगण्याच्या अर्थाला काही वाक्यांचे टेकू पुरून उरतात…\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, मनातल्या गोष्टी, विचार......\t१ प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, प्रवासात..., भटकंती, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nमोराची चिंचोली, सहज म्हणून निवडलेलं एक ठिकाण. रोजच्या धावपळीतून प्रयत्नपूर्वक निसटलेला एक दिवस आणि मुलांनाही जरा विरंगुळा असा साधासा विचार. तिथे पोहोचलो आणि शांत वातावरणात सहज रुळलो. मुळात आपली जी प्रवृत्ती असते तिला साजेसा सभोवताल असला की मन मनाकडे परततं आणि घरी आल्याची एक आश्वासक भावना मनावर अलवार पदर धरते. मन निवतं, विसावतं.\nगर्दी फार नसली तरी अगदीच नव्हती असं नाही… आणि होती तिला आपण मोरांच्या नैसर्गिक आवासात आहोत तेव्हा आपण शांततेने त्यांना त्यांचं असू द्यावं ह���या विचाराशी फारकत घेऊन वावरत होती. साहजिकच, केकारव ऐकताना मोर अवतीभवती मोठ्या संख्येने आहेत हे जाणवत असलं तरी ते आमच्या असण्याला सरावले नाहीत आणि चटकन समोर आले नाहीत. सुदैवाने काही वेळातच ही मंडळी, “मोर नाहीत” म्हणून निघून गेली आणि नसलेल्या मोरांनी दर्शन द्यायला सुरूवात केली. आम्ही जिथे होतो त्याच्या जवळच स्वत:चा मळा असणारी एक ताई तिथे होती. आता स्वछंद बागडणारे मोर, ती ताई, तिचा मुलगा आणि मी असेच तिथे होतो. “गर्दी गेलीये ना, आता येतील बघा ते”, ती माझ्याकडे बघून समजूतीने सांगती झाली.\nसगळे गेले तरी मी तिथेच होते. ज्या शांततेच्या शोधात मन ठायी ठायी धाव घेत असतं ती अशी स्वत:हून मनात येती होत होती. माझ्या ह्या नव्या मैत्रीणीने एकतर्फी पक्की मैत्री एव्हाना करून टाकली होती. ती पुन्हा बोलती झाली, “आमच्या मळ्यात तर हे असे भरपूर असतात बघा… काही म्हणून पिकू देत नाहीत. पण नसले तर करमतही नाही. आपण आपलं काम करावं, त्यांनी त्यांचं. तू आली ना रहायला तर त्यांनाही तू सवयीची होशील. नाच म्हटलं की नाचून दाखवतात मग ते…” तिच्या चेहेऱ्यावर ती माहिती देताना विलक्षण आनंद नाचत होता. साधंच सगळं पण छानसं… तिथे तिच्या बोलण्याने माझ्या आणि मोरांच्या नुकत्या रूजू लागलेल्या नात्याची लय न मोडणारं काहीसं. ती मग पुन्हा हसली… काही उमजून म्हणाली, “तुला शांत बसायचं आहे ना… बैस… त्यांना चालतंय तू इथे असलेलं…”… जाताना स्वत:कडची मोराची पिसं मला भेट म्हणून देऊन, पुन्हा येशील तेव्हा माझ्याकडे नक्की ये सांगून ती गेली.\nसमोर स्वत:च्या तालात, डौलात चालणारे मोर, लांडोर… आसपास नि:शब्द शांतता. पक्ष्यांचा, पानांचा, निसर्गाच्या अस्तित्त्वाचा तोच तितका आवाज. माझ्या मनात आता एक एक विचार पावलांचा आवाज न करता हळूच उतरता होऊ लागला…” कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरहा ये सुलझे”, जाताना गाडीत लागलेल्या गाण्याच्या ओळी आठवू लागल्या. विचाराचा एक नेमका धागा हाती लागला की सहज सुटते ही विचारांची गाठ ह्याचा पुन:प्रत्यय येत होता… श्वासांची लय जाणवणं, श्वासाचा नाद ऐकू येणं साधलं की मनमोराची पावलं नकळत लयबद्ध होतात हे मला माहीत नाही असं नाहीच की… पण ह्या विचारापाशी मन पुन्हा जाऊ शकतंय हे ह्या क्षणाचं देणं… मी मोरांना पुन्हा पहातेय आता. त्यांच्यापैकी एखादा मान उंचावून माझी दखल घेतल्या न घेत��्यासारखं करतोय… छान चाललंय आमचं.\nमाझ्या मनात आता रेग्यांची सावित्री डोकावून जातेय. लच्छीचा मोर अट घालतोय, ती नाचली तरच तो येईल. “पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकुमी नाचायचं, तर मनहि तसंच हवं.”… लच्छी मग आनंदीच राहू लागलीय. आनंदभाविनी. “मोर कधीं, केव्हां येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला कीं काय याचंहि तिला भान राहत नसे.”…. “मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. जे जे हवं ते ते आपणच व्हायचं”… लच्छीच्या गोष्टीचं तात्पर्य पुन्हा आठवतंय.\nमाझ्या समोर असलेल्या मोराला हे समजतंय की काय… हा का असा पिसारा फुलवून छानशी गिरकी घेतोय… घेवो अर्थात. तो त्याच्या आयुष्यात, मी माझ्या. माझं असणं त्याने स्विकारलंय… त्याचं असणं मी. आमचं असणं निसर्गाने. वारा आता छानसा वाहतोय, शेजारच्या जुईच्या वेलीकडून सुगंधाचा मंद सांगावा येतोय. हे असंच तर आहे… इतकंच सोपं, इतकंच अलवार, इतकंच सुटसुटीत. हे असंच असायला हवं…हे उमगलंय, उमगत रहायला हवं.\nसंध्याकाळ उतरायला लागलीये. मोर आता दाट झाडांकडे परत वळताहेत… मलाही शहराकडे परतायला हवं. घराकडून घराकडे प्रवास होत रहायला हवा \nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, वाचन, विचार......\t2 प्रतिक्रिया\nमन असते इवले दगडालाही:\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nअंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी\nलागले न हाताला काही अविनाशी\nह्या काही ओळी वाचल्या आणि सहजप्रवाही अर्थाच्या त्या ओळी मनाच्या अवकाशात पक्क्या रूजत गेल्या. एकेका वळणावर एक एक कवी अलगद आपली ओळख सांगत जातो, चिरपरिचयाची एखादी खूण लखकन उमटून जाते तेव्हा वाचक म्हणून आपल्यातल्या बदलांची आपल्यालाच ओळख पटते. म म देशपांडेंची कविता अशीच एका क्षणी माझ्यासमोर आली आणि त्या भावपूर्ण शब्दांशी असलेली आंतरिक ओळख जाणवून गेली.\nकवितांची एखादी वाट आपल्याला सहज तिच्याकडे घेऊन जाते तेव्हा तिथे दिशा दाखवणारे काही दीपस्तंभ आपलं अस्तित्त्व राखून असतात. म मं ची कविता अशीच एका वाटेवर सापडली. एक उदास, हळवा सूर मनाला स्पर्श करत असताना ह्या कवीने नेमकेपणाने मनाच्या त्या भावावस्थेचं रूप उलगडून दाखवावं असं होत गेलं.\nघट्ट पीळ, जुने धागे\nअश्या ओळींमधून दोन दिशांच्या, दोन काळांच्या मधला मी तडा आहे असं कवी सांगतो आणि मग मनभर दाटून आलेल्या अंधाराचं सार सूत्र हाती लागतं. म मं ची कविता काही वेळा अल्पाक्षरी आहे, मोजक्या शब्दांत नेमका नेटका प्रभाव तीचा पडतो. गेलेल्या सुखक्षणांचा मनवृक्षाच्या तळाशी पाचोळा दाटलेला आहे, मात्र ह्या पाचोळ्याचाही स्वत:चा म्हणून एक सुवास आहे असं ही कविता सांगते तेव्हा माझ्या मनात क्षणभर द भा धामणस्करांची कविता साद घालून जाते. स्वांतसुखाय लेखनाचं स्वत:चं म्हणून एक स्वतंत्र आकाश असतं, ती कविता आग्रही नसते. शांत स्वरात ती तिचं म्हणणं मांडताना दिसते. म मं च्या कवितेतून तो अलवार अंत:स्वर जाणवत जातो. आत्मसंवादाची एक विचारमग्न सावली सतत ह्या कवितांवर आपलं अस्तित्त्व राखून असलेली दिसते.\n“हे न ते मधुरपण, जे हवे होते… वस्तुला बिंबपण, बिंब वस्तु होते”, ह्या ओळी असो की “असेच जगणे, आपल्याच भारे आपणच वाकणे” अश्या अनेक ओळींमधून जीवनाविषयी खोल समजुतीची प्रचिती येते. ही कविता औदासिन्याचा एका धुसर अव्यक्त पदर , एक अनामिक हुरहुर गाठायचा प्रयत्न करत आहेसं जाणवतं. अर्थात ही कविता निराशेची नाही, ती हताश नाही. ती तिचं म्हणणं एका संयत मांडणीतून मांडू पहाते. कवी आपल्याच मनाचे निरनिराळे कोन, काने कोपरे पडताळून पाहतात. मनाच्या डोहातून येणाऱ्या तरंगांची साद कवीच्या संवेदनशीलतेतून प्रत्युत्तरीत होते. ते स्वत:च्याच प्रश्नांसाठी स्वत: उत्तरं शॊधू पाहतात आणि त्या शोधात त्यांच्या लेखणीला जीवनाचं तत्त्व गाठत जातं हे म मं ची कविता वाचताना पुन्हा नव्याने उमजतं. “नाही आत्मज्ञान, वस्तुज्ञान मंद… कुलुपात बंद प्राण माझा” अश्या ओळी ह्या वैयक्तिक नसतात त्या वैश्विकतेचा पैस गाठतात.\n“जरि वाटे जड कळले, तळ कळला नाही” असं व्यापक सत्य दोन ओळींच्या अवकाशात सामावलेलं दिसतं तेव्हा त्या कवितेची सौम्य पण अर्थगर्भ ताकद दिसत जाते.\nछातीवर दगड जरी ठेवला\nतरी ही हिरवी पाने\nकुठून फुटतात कळत नाही\nएका कवितेत हा प्रश्न येतो. ह्या कवितांत निसर्ग आहे, जगण्याविषयीच्या आस्थेतून आलेलं चिंतनगर्भ तत्त्वज्ञान आहे, मानवी भावभावनांचे आविष्कार आहेत. “तत्त्वज्ञाने विसरून सारी, फक्त जाणतो जिवंतता ही; चिरंजीव क्षण अग्राइतुका, मन असते इवले दगडालाही” असं ही कविता म्हणते तेव्हा ह्या कठीण जगात फुलाचं काळीज घेऊन जगणाऱ्या कवीच्या मनाचा जीवंत हळवेपणा मन मोहवून जातो आणि ही कविता मल��� माझी वाटते. भौतिकतेच्या पलीकडे जात, विश्वाचा आर्त सच्चा सूर गाठण्याची क्षमता संवेदनशील मनाकडे असते. जगण्याची एक आसक्ती, जगणं समजण्याची एक खोलवर ओढ लेखणीतून वाट शोधते तेव्हा उमटलेले काव्य काळाच्या पटावर चिरकाल शाश्वत होतं. म मं ची कविता जगण्याच्या निद्रेतून जागं करते. मनाला विचार देत जाते.\nकितीही म्हटले की मी सुखी आहे\nमन का रडते कळत नाही.\nकुणा अव्यक्ताशी माझे नाते जोडले आहे\nम्हणून मी माझा नाही\nआणि सये, तुझाही नाही.\nइथे मी येते तेव्हा अनेक प्रश्नांचा उलगडा होतो. जगण्यातलं आश्वासक मर्म माझ्या बंद मुठीत सहज येऊन वसतं. कुठल्या अविनाशी अव्यक्ताची ओढ आपल्या नकळत मनात दाटते, कंठ दाटून येताना कारणांचा उलगडा होत नसतो असं वाटून गेलेलं बरंचंसं म मं ची कविता स्पर्शून जाते आणि तेच आपलं तिच्याशी नातं असतं.\nअसं पसायदान मागणाऱ्या ह्या कवीच्या प्रतिभेकडे मी विनम्रतेने बघते आणि “मन असते इवले दगडालाही” ह्या ओळीपाशी पुन्हा येते तेव्हा जगण्याच्या धांदलीत दगड होऊ पाहणाऱ्या मनाला त्याचं इवलं मन साद घालत जातं. कुठल्याश्या अविनाशी सत्याचं फुलपाखरू आता क्षणभर मनाच्या काठापास भिरभिरून जातं\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, वाचन, विचार......\t3 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, खुपणारे काही...., दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nएका संग्रहालयात एक हस्तिदंती शिल्प पाहिले. बारीक कोरीव काम केलेले, अत्यंत नाजूक नजाकतीने साकारलेले राधाकृष्णाचे शिल्प. राधेच्या पायी रूतलेला काटा अलवार वेचणारा कृष्ण. हे शिल्प खिळवून ठेवणारे. संपूर्ण दालनच राधा आणि कृष्णमय, तेव्हा त्याच विचारात तिथून बाहेर पडले.\nराधा-कृष्ण, अवीट प्रेमाचं, माधुर्याचं, हळूवार असं, काळाच्या कसोटीवर चिरंजीव ठरलेलं नातं. लिहिणाऱ्या प्रत्येक मनाला केव्हातरी साद घालणारं नातं.\nहे शिल्प मनात आहे आता. कान्हा भेटीच्या ओढीने निघालेली राधा, यमुनेचा तो तीर, कदंबाच्या तरूतळी ठरलेली ही भेट. वाटेवर तिच्या पायी रुतलेला काटा आणि त्याची पर्वा न करता पुढे चालणारी ती. ती राधिका…गोपिका माझ्या मनतळी आता विचारांची आवर्तनं उमटताहेत. हा काटा केवळ सांकेतिक म्हणून पहाते तेव्हा तो समाजबंधनांचा, कान्ह्याभोवतीच्या वलयाचा, राधेच्या आणि त्याच्या मैत्रीचा, अनयाच्या आणि ��िच्या नात्यातल्या विचारांचा जाणवतो मला. सारे बंध झुगारून निघालेली ती आणि बासरीच्या मनमोहक स्वरांनी आसपास भारून टाकणारा तिचा कान्हा. त्याला तो बोचरा काटा हळूवारपणे काढून टाकताना पहाते तेव्हा राधेच्या चेहेऱ्यावरचे विसावलेले भाव टिपून घेण्यातल्या शिल्पकाराच्या कलेला मनातून एक दाद उमटून जाते.\nमाझ्याही नकळत मनात एक कविता उमटत जाते:\nमन वारा होत जाते…\nवाट तरी ना थांबते,\nमन झाड होत जाते…\nमन किती गं दुखते…\nआला बघ आला तो\nनभश्यामल कान्ह्याच्या हळूवार फुंकरीने राधेची सावरलेली वेदना आणि त्याच्या शब्दांच्या पिसाऱ्यात हरपून मोरपिसाच्या रंगांत न्हायलेलं तिचं मन दिसतं तेव्हा तिच्या कोवळ्या सुखाच्या जाणीवेला काजळाचं तीट लावावं असं मला वाटून जातं.\nकविता लिहून कागदावर पूर्ण होते पण मन तिथून पुढे निघत नाही. विचार आता पुन्हा राधेपाशी येताहेत. आता दिसतो, गोकुळ सोडून निघालेला तिचा कान्हा. त्या कदंबाच्या झाडापाशी उभी राधा पुन्हा दिसते. एकटी ती आता बोलत नाही, अवखळ, अल्लड तिचं रूप जणू गोठून जातं. काळाच्या पटलावरचा तो चिरंजीव ’विरहक्षण’ जेव्हा तो इतिहास घडवायला पुढे निघून गेला आणि ती सहज भूतकाळ झाली. तो क्षणच आता रूतून बसला असावा राधेच्या मनात. ती खिळून गेली असावी त्या क्षणापाशी. त्याची बेडी तिच्या पुढल्या प्रत्येक पावलाभोवती पडली असावी. आयुष्याच्याच पायात रूतलेला हा काटा काळाचे हात तरी वेचू शकतील का ह्या विचारात माझ्या मनाचं जडशीळ पाऊल तिथून उचलत मी पुढे सरकते. मग केव्हातरी मनाला वास्तवाचं भान गाठतं. नजरेसमोरचे काळे अभ्र बाजूला होतात तेव्हा व्यवहारी जग पुन्हा स्वच्छ दिसू लागतं. आणि मनात आता एक वेगळाच सूर कवितेतून उमटू लागतो:\nज्याची वाट पाहिलीस तो…\nराधेसाठी ह्या दोन्ही कविता मनात आल्या एकाच दिवशी. पाहिलेली एक कलाकृती आणि त्यावरचे परस्पर समांतर विचारांचे तरंग. लिहिताना मला माझ्यातल्या ’मी’ची, स्त्रीत्त्वाची हाक येत असावी. विशीतला नवथर हळवेपणा ओलांडत चाळीशी गाठणारा विचारांचा एक टप्पा, एक आवर्तन. हळव्या राधेच्या तरल मनाचा काठिण्याकडे होणारा अटळ प्रवास. हा प्रवास पुढे सुरू असणार हे मनाशी येतं तेव्हा मात्र राधेविषयीच्या आणि कृष्णाच्या अपरिहार्यते बद्दलच्या समजूतीलाही कदाचित नवेच काही पैलू पडतील अश्या विचारात मग मी ते शिल्प ���नात जपून ठेवत पुढे निघते\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, मनातल्या गोष्टी, वाचन, विचार......\t१ प्रतिक्रिया\nशोर यूँही न परिंदों ने:\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, सुख़न\tby Tanvi\nकतरा कतरा जिंदगी- 07\nशोर यूँही न परिंदों ने मचाया होगा\nकोई जंगल की तरफ शहर से आया होगा\nकैफ़ी आज़मींच्या एका गजलेतला शेर हा. अर्थाच्या अंगाने पहाता तसा सहजसोपा. जंगलापासून दुरावलेल्या शहराकडून कोणीतरी येण्याची चाहूल लागतेय आणि त्या चाहूलीने घाबरून किंवा त्या येण्याची नापसंती व्यक्त करताना पक्ष्यांनी गजबजाट केला आहे हा वरकरणी शब्दश: अर्थ. हा शोर आनंदाने की भितीने हा विचारही क्षणभर चमकून जातो. गजलेला स्वत:चा असा एक सूर असला तरी अनेकदा शेर एकच काही अर्थ सांगेल असं मात्र उर्दू शायरीत किंवा एकूणच काव्याच्या प्रांतात होतं कुठे अर्थाच्या अनेक छटांचं इंद्रधनू काही शब्दांमध्ये सामावलेलं असणं हेच इथे बलस्थान. आपल्या मनोवृत्तीनुसार, अनुभव सामर्थ्यानुसार वेगळ्याच अर्थाचं अवकाश आपल्यासमोर सादर करणे हे ह्या कलाप्रकाराचं विशेष.\n“शोर यूँही न परिंदों ने मचाया होगा”, हे आता मी पुन्हा वाचतेय. पक्ष्यांचा कलकलाट, त्यांच्या पंखांची अस्वस्थ फडफड, त्यांच्या जीवाची तगमग मला आता अधिकच स्पष्ट दिसू लागते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर, हिरव्या वृक्षांच्या गर्दीतून ही पाखरं उडताहेत, आपलं म्हणणं एकमेकांना उच्चरवात सांगताहेत. त्यांच्या त्या सांगण्यातून एक कोलाहल निर्माण होत आहे. “कोई जंगल की तरफ शहर से आया होगा”, इथल्या ’शहर’ शब्दाकडे आता वारंवार लक्ष जातं आहे. हे गाव नाही, हे शहर आहे. गजबजाटाचं, यंत्रांचं, इमारतींचं, यंत्रवत माणसांच्या गर्दीचं. हे शहर जिथे आज आहे तिथे एके काळी जंगल होतं आणि त्या जंगलात पाखरांची वस्ती होती. माणसांच्या जंगलातून दूर लोटल्या गेलेल्या ह्या पाखरांना जेव्हा पुन्हा कोणी त्यांच्या दिशेने येताना जाणवतंय तेव्हा निश्चित भविष्याच्या गर्भातल्या शक्यतांनी त्यांचे चिमुकले मन कातर झाले असावे.\nएक एक शेर मनाचा ताबाच घेतो. गावातल्या कुठल्याश्या भागातली घनदाट झाडं, संध्याकाळचा संधिकाल, हुरहूरता आसपास. पक्ष्यांचा अखंड आवाज. घराकडे परतणाऱ्या पावलांची आणि त्या वातावरणात बुडून गेलेल्या मनाची एक लय. काहीतरी ��गाच आठवतं, काहीतरी हवंनकोसं नेमकं सापडतं. मला त्या पाखरांच्या जागी आता माझे विचार दिसताहेत. पंख असलेले, आकाशभर विखुरलेले. अस्ताव्यस्त धावताहेत हे विचार म्हणजे नक्कीच काहीतरी खडा पडलेला आहे मनतळ्यात. वलयांच्या लाटांवर लाटा धडक देताहेत. काहीतरी अप्रिय, दुखरं घडून गेल्यानंतरची मनोवस्था. विचारांचे थवेच्या थवे असे मनाच्या आकाशात. घाबरे विचार, एकमेकांशी जोडलेले किंवा एकमेकांपेक्षा अगदी वेगळे. मनाचं रान ह्या काहूराने थकून जातंय. ते ह्या विचारांना एका जागी निमूट थांबवण्याचा निष्फळ आटोकाट प्रयत्न करतंय. विचारांच्या मागे आता प्रश्नांची आवर्तनं दिसू लागताहेत. पक्ष्यांमागचं आकाश आता झाकोळून जातंय. ह्या अस्वस्थतेचं कारण कधी मी स्वत:, कधी माझ्या भोवतालचं कोणी तर कधी परिस्थिती. पावलं पुढेपुढे चालताहेत, भोवताली काळोख दाटून येण्यातच आहे तितक्यात मला सगळ्या पलीकडे खरं कारण दिसतं ते म्हणजे त्या त्या वेळी परिस्थितीचं आपण केलेलं आकलन. मनाचा तळ ढवळतो ते परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेनुसार. विचार पक्ष्यांचा हा थवा ह्या विचाराशी येताना जरा थबकतो. जुन्याच विचारात नव्याने पडतो. कोलाहलाला जरा विश्रांती मिळते.\nमनाच्या रानात आलेली ती आगंतुक ’शहरी’ विवंचना आता मन पडताळून पहातं. तिचं गांभीर्य, तिची क्षमता चाचपडून पहातं. विचारांचे पक्षी आता शिस्तीने हळूहळू मनाच्या फांदीफांदीवर उतरू लागतात. कलरव पूर्ण ओसरत नाही पण त्याचा बहर ओसरतो हे खरं. मनात पुढला खडा पडेल तेव्हा तरी हे विचारपक्षी शहाण्यासारखे वागतीलही असा एक नवाच विचार मनात डोकावून जातो.\nअपने जंगल से जो घबरा के उडे थे प्यासे\nहर सराब उन को समुंदर नजर आया होगा\nगजलेतला आणखी एक शेर. तहानेला शरणवत होत जे जंगलातून शहराकडे गेले होते त्यांच्या नजरेला मृगजळही समुद्र वाटले असावे असं शेर सांगतो आणि मला पक्ष्यांच्या त्या आर्त कलकलाटाचे एक नवेच रूप दिसते. शहराकडे जाऊनही ’तिश्नगी’ तशीच आहे, ते आता परतताना दिसताहेत. त्यांच्या ह्या अयशस्वी प्रयत्नाचं दु:ख तर हे पक्षी एकमेकांना सांगत नसावेत. की परतणाऱ्याला घरट्यात सामावून घेण्याची ही लगबग. कोण जाणे नक्की काय ते\nजावेद अख्तर, “शाम होने को है”, ही नज्म सांगताहेत आता:\nउन्हीं जंगलों को चले\nजिन के पेड़ों की शाख़ों पे हैं घोंसले\nवहीं लौट कर जाएँगे\nहम ही हैरान हैं\nइस मकानों के जंगल में\nअपना कहीं भी ठिकाना नहीं\nशाम होने को है\n’हम कहाँ जाएँगे’, पाशी येताना विचारांच्या गर्दीला वेगळीच वाट मिळते. घरी परतलेल्या पाखरांसारखे ते ही मनाच्या घरट्यात शांतपणे परतून येतात. पावलं लगबगीने घराच्या दिशेला पडू लागतात\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, वर्तमानपत्रातली दखल, विचार......, सुख़न\t१ प्रतिक्रिया\nअसा मोगरा समोर फुलता…\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nकतरा कतरा जिंदगी- 06\nघरासाठी रोपं आणायची ठरवली तेव्हा पहिला मान होता तो मोगऱ्याचा. मोगऱ्याचं रोप आणलं, ते रूजलं, बहरलं, फुलू लागलं आणि ’माझं’ होत गेलं. त्याच्या सोबतीने कधी त्याच्या शेजारी बसावं आणि विचारांची कुपी अलगद उघडावी हे नेहेमीचं झालं मग. मोगऱ्याची नावंही किती सुरेख. मल्लीका, हृदयगंधा तर उर्दू जास्मिन. शायरीमधे मोगरा ह्याच नावाने आलेला एक शेर वाचनात आला तेव्हा गंमत वाटली होती,\nये मोतिया ये चमेली ये मोगरा ये गुलाब\nये सारे गहने ये ज़ेवर उसी से मिलते हैं\nउन्हाची काहिली जाणवायला लागते तेव्हा त्या झळांनी तापून निघणाऱ्या जिवाचा विसावा सापडतो तो निसर्गाच्या बदलायला लागलेल्या रूपात. चैत्राच्या आगमनाची चाहूल, तांबुस पोपटी नवी पालवी. कडूनिंबाचा, करंजीचा उग्रसर दरवळ तर एकीकडे अश्वत्थाची नवी कोवळी सळसळ. शाल्मली कुठे तर पळस पांगारा कुठे. दुपारच्या रखरखत्या उन्हालाही मागे टाकायला भाग पाडेल असा बहरलेला नीलमोहोर आणि शिरीष. मात्र ह्या सगळ्या वर्दळीत कुठून तरी एक गंध येतो, तनामनावर आपल्या अस्तित्त्वाचं गारूड करणारा. त्याच्या नुसत्या असण्याचं भान इतकं मोहक की त्या कोमलतेच्या केवळ स्पर्शानं निसर्गाच्या साऱ्या प्रसन्नतेचा मनावर शिडकावा व्हावा. वाऱ्याच्या येणाऱ्या झुळूकेबरोबर तो अवचिता झुळूकणारा अळुमाळु परिमळ सांगावा आणतो तो मोगऱ्याचाच.\nमोगऱ्याशी नातं तसं प्रत्येकाचं. पृथ्वीचं प्रेमगीत लिहिणारे कुसुमाग्रज मोगऱ्यावर लिहितात तेव्हा लेखणी किती अलगद शब्द मांडते ते पहाण्यासारखे:\nअसा मोगरा समोर फुलता\nकिती खरं आहे हे. सृष्टीतल्या साऱ्या सकारात्मकेचं प्रतीक दैवी गंधाची मुक्त हस्ताने पाखरण करणारी ही शुभ्रधवल फुलं. ह्यांचं व्यक्तित्त्व परमेश्वराच्या अंशाचं कोंदण ल्यायलेलं.\nअलीकडे रस्त्यावर प्रवास करताना लागणारे सिग्नल आणि मोगरा हे समीकरण सहज परिचयाचं. त्यात दिसले सिग्नलला गाडीच्या बाजूला असलेल्या वाहतुक बेटावरचे ते सगळे. एक वयस्कर स्त्री, तिचा बहुधा मुलगा आणि सून. सूनेच्या कुशीतलं लहानसं बाळ आणि आजीच्या समोर असलेली मोगऱ्याच्या अर्धउमललेल्या कळ्यांची रास. त्या राशीतल्या कळ्यांचे गजरे विणताना मधेच आपल्या नातवाच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारी ती आजी दिसली तेव्हा मन अनेक वर्ष ओलांडून थेट बालपणात जातं झालं. मोगरा आणि आजोळ, मोगरा आणि परिक्षेनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्य़ा असं नातं मनात पक्कं. आजोळच्या अंगणातलं ते मोगऱ्याचं घमघमतं रोप, हिरव्या पदरावर सुगंधी चांदण्यांची ती नक्षी मनात वस्तीला आली ती कायमची. मोगऱ्याची फुलं आजी ’वेचायची’ तेव्हा कळ्यांना धक्काही लागू न देता तिने वेचलेली ती फुलं तिचा पदर भरून टाकत. सूर्याची किरणं परत फिरायची, सांज हलकेच उतरू लागायची तेव्हा आजीच्या अवतीभोवती आम्ही सगळे आणि एक एक फूल गुंफत गजरा विणणारी ती. तिच्या अस्तित्त्वालाच तेव्हा मोगऱ्याचा गंध यायचा. माठातल्या पाण्यात मोगऱ्याची काही फुलं जात आणि उरलेल्या फुलांचे गजरे ती आम्हा नातींच्या केसांत माळायची तेव्हा तिच्या हाताची ओंजळ मोगऱ्याची होत जायची. उबदार प्रेममयी आठवणींचा हा मोगरा मनात फुलला तो निरंतर.\nआठवणींच्या वाटेवरून मनाची पावलं परतायची होती अजून तितक्यात आलेल्या पुढल्या सिग्नलला तो आला, असेल ८-९ वर्षांचा. गजरे हवेत का हे खूणेनेच विचारत होता. माझी नजर मात्र त्या गजऱ्यांकडून त्याच्या चेहेऱ्याकडे गेली आणि तिथेच थबकली. मोहक प्रसन्न हास्य, अत्यंत बोलके डोळे, मोगऱ्याच्या गंधाने व तेजाने जणू उजळलेला तो. सिग्नल सुटायला अवघ्या काही सेकंदांचा असलेला अवकाश मी त्याला खूणेनेच सांगितला. ’काही हरकत नाही, मी सिग्नलच्या पलीकडच्या बाजूला येतो’, असं त्याने सांगता मात्र माझा जीव घाबरा झाला. सिग्नलच्या पुढे धावणारी ही मुलं विचारात पाडतात ती नेहेमीच. ’मला गजरा नको’ हे त्याला चटकन ठाम सांगितलं पण त्याचा उर्जेचं रूप असलेला चेहेरा, हातातले गजरे, सुटलेला सिग्नल आणि धावणारी मुलं मनातून जाईनात. गाडी तिथून पुढे निघाली तरी मन रेंगाळलं तिथेच. आणि “का मोगरा फुलेना” लिहिणारे गदिमा आठवले.\nबरसात चांदण्याची, वारा कसा हलेना\nहिरवा दिसे पिसारा, परि का कळी धरेना\nम्हणताना गदिमा म्हणाले, ’चुकते कुठे कुणाचे माझे मला कळेना, का मोगरा फुलेना’, तेव्हा मोगरा पुन्हा वेगळ्याच रूपात सामोरा आला. काहिसं उदास मन होत होतं आणि एकीकडे पुन्हा पुन्हा त्या हसऱ्या नजरेतले स्वत:वरच्या ठाम विश्वासाचं प्रतीक असलेले, अनंत स्वप्नांना कवेत घेण्याची क्षमता असलेले ते लहानसे डोळे नजरेसमोर येत होते. ते इवलेसे रोप आपल्या सामर्थ्यासह उंच होणार होते. त्याच्या निरागस खंबीर हसण्याची आठवण झाली आणि लहानश्या पण स्वर्गीय अस्तित्वाच्या अंगभूत तेजाने दरवळणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांचे नेमके वर्णन करणारे तात्यांचे शब्द आठवत गेले. समुद्राकडे धावत निघालेल्या जीवनसरितेला क्षणभर रोखून ठेवण्याचं सामर्थ्य मांडताना कुसुमाग्रज म्हणतात…\nसागर विसरूनी धवल फुलांनो\nसकारात्मकतेवरच्या विश्वासाची शुभ्रधवल कळी आता मनात पुन्हा स्वच्छ उमलली\nआठवणी..., गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वाचन, विचार......\tयावर आपले मत नोंदवा\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\n“मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ”… पडद्यावर दिसणारी हिरव्या वाटेतून मार्ग काढणारी ट्रेन आणि अत्यंत भावगर्भ असे शब्द आपल्यापर्यंत वाहून आणणारा शुभा मुद्गलचा संयमित असा गहिरा दैवी स्वर. मथुरेचा नगरपती पुन्हा गोकुळाकडे निघालेला आहे. राजदंड त्यागलाय, डोक्यावरचा ताज उतरवून ठेवत रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी सारथ्याला बोलावून हा निघालाय. गोकुळ सोडून निघताना राधेकडे बासरी देत तिने माथ्यावर ठेवलेलं मोरपीस घेऊन पुढल्या वाटेला निघालेला हा कान्हा आज पुन्हा मागे वळून पहातोय… राधेच्या आठवणीने मन भरून आलेला तो. त्याची पावलं निघालीत ती गोकुळाच्या वाटेवर. ऋतुपर्णो घोषच्या “रेनकोट” चित्रपटाची सुरूवात ही. अर्थाने काठोकाठ भरलेले स्वत: ऋतुपर्णोच्या लेखणीतून उतरलेले संवेदनशीलतेने भारलेले प्रवाही शब्द.\nरेनकोट हा ऋतुपर्णो घोषचा अप्रतिम चित्रपट. मुळात ऋतुपर्णो म्हणजे तरल संवेदनशीलता. विषयाची मांडणी करताना केलेली अत्यंत बारकाईची कलाकुसर. अतिशय सहज साकारणारं भावभावनांचं अत्यंत मनोज्ञ चित्र. एखाद्या भावनेचं धूसर अस्तित्त्व जाणवावं पण तिच्यापर्यंत पोहोचण्याची वाट हाती लागू नये असं ह्या दिग्दर्शकाचं होत नाही. मानवी मनाच��या प्रांतात अनवट वाटांवरही लीलया पोहोचण्याचं सामर्थ्य ह्या जादूगाराकडे होतं. द लास्ट लियर, चोखेर बाली, मेमरीज इन मार्च असे त्याचे चित्रपट पाहून संपतात तेव्हा आपल्यात काहीतरी अलवार बदलून जातं. संवेदनशीलतेच्या रोपाला कोवळी नवी पालवी फूटलेली असते. ह्याची भेट होण्याआधीचे आपण आणि नंतरचे आपण ह्यात सूक्ष्म काहीसं बदलून टाकण्याची क्षमता असलेला, चित्रपट जगणारा ऋतुपर्णो. आपल्या मनात हे विचार येत असताना गाणं एव्हाना पुढे सरकलेलं असतं, राधेच्या विरहवेदनेने व्याकुळ मथुरेचा तो नगरपती गोकुळात आहे आता.\nयमुनेचा तट एकाकी आहे. पूर्वीसारखी गोपिकांची लगबग तिथे नाही. मंद मृदुल पवन वाहतो आहे. क्षण क्षण आठवणींनी व्यापून उरताना, हृदयात आठव दाटून येताना कान्हा आज एकटा आहे. राधा अनयाच्या घरी आहे. ऋतुपर्णोची लेखणी लिहिते,\nतुम्हरी प्रिया अब पुरी घरवाली\nतुम्हरी राधा अब पुरी घरवाली\nविरहाचे अश्रू पुसून टाकत ती तिच्या संसारात रमलीये आणि अश्यावेळी तू परत आलास कान्हा, “का त्या जीवाला पुन्हा दु:ख देणार आहेस मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ” ह्या प्रश्नापाशी येत गीत पडद्यावर संपत जातं. माझ्या मनात मात्र सांधेबदल होत हळूहळू प्लॅटफॉर्मवर येत थांबणारी इजाजत मधली ट्रेन डोकावून जाते. अनेकवर्षांनी भेटणारे महेन आणि सुधा इथे माझ्यासोबत येतात. गुलजारांची हळवी प्रगल्भ कथा पुन्हा मनात डोकावत तिचं अस्तित्त्व दर्शवत असताना मनाचा ताबा पुन्हा ऋतुपर्ण घेत जातो. स्त्रीयांच्या मनाचे, सौंदर्याचे, अस्मितेचे, भावनांचे, घुसमटीचे, त्यांच्या समाजातल्या स्थानाविषयीचे अत्यंत संयत केलेले चित्रण हे ऋतुपर्णोच्या चित्रपटांचे ठळक विशेष. त्यातलाच एक “रेनकोट”. काळाचा मधला तुकडा ओलांडून पुन्हा भेटणारे दोघं, अजय देवगण आणि ऐश्वर्या, मन्नू आणि नीरु. कोलकता हे केवळ एक स्थळ न उरता ऋतुपर्णोच्या चित्रपटांमधलं महत्त्वाचं पात्र, ते तसं इथेही जाणवत जातं सतत. बाहेर पडणारा पाऊस आणि आठवणींनी चिंब मनं. रेनकोट पडद्यावर संपला तरी ओलावलेल्या मनात खोलवर रूजून बहरतो.\nपुन्हा राधेकडे जाणारा कृष्ण. संसारात रमलेली राधा. राधा-कृष्ण आणि अनय, ह्यांचा विचार मनात हलकेच उतरतो तेव्हा आठवते अरूणाताईंची राधा. कृष्णाचा किनारा शोधत आयुष्याच्या अखेरच्या प्रहरी सरत्��ा सांजेला द्वारकेत त्याला भेटायला आलेली राधा. काही प्रश्न तिच्या लाडक्या श्रीरंगाला विचारायला, त्याचा निरोप घ्यायला आलेली काहीशी थकली भागली राधा. द्वारकेचा समुद्र, खारा मिरमिरता वारा, पौर्णिमेचा चंद्र साक्ष होतोय राधेच्या संवादाचा. कितीतरी उमजून येतय राधेला आणि कृष्णालाही. राधेला एक स्त्री म्हणून कृष्णाची सखी असलेल्या द्रौपदीची अगदी आतून असलेली ओळख साक्षात कृष्णाला नवी. “अनयाचं प्रेम वास्तव आणि कृष्णाचं दाट निळं प्रेम हे ही वास्तवच. आपलं अस्तित्त्व हेच ह्या प्रेमाचं मिरवणं” ह्या जाणीवेपर्यंत आलेली राधा. कृष्णेच्या मदतीला वेळीच का नाही रे धावलास असं अधिकारवाणीने विचारणारी राधा… राधेची किती रूपं. प्रेमाचं प्रतीक राधा\nउत्तररात्रही कललीये आता. क्षितीज आता नवे रंग पांघरणार. कृष्ण परत निघालाय आणि राधेने समुद्राच्या वाळूतून टिपून एक भेट दिलीये त्याच्या हातात. गुलाबी छटेची जोडशिंपली. मोरपीस देणाऱ्या राधेने आयुष्याचं मर्म पुन्हा कान्ह्याला दिले आहे. तो परत फिरलाय द्वारकेकडे. राधा तिथेच त्या समुद्राच्या काठी… रेनकोटमधल्या मन्नूला आता त्याच्या नीरूने त्याला दिलेला तिच्याकडे असलेला एकमेव सोन्याचा दागिना सापडतोय. राधेनी इथेही भेट दिलीये कृष्णाला. साऱ्या आयुष्याचं दान सहज देऊन टाकणारी “राधा” आणि तिला लाभलेलं विरहाचं दान. काही कोड्यांची उकल होत नाही, काही वेदना चिरंतनाचं वलय घेऊन येतात.\nभरून आलेल्या मनाला एखादा हलकासा धक्का लागतो तेव्हा त्या कलाकृतींच्या वाटेने झरझर वाहतात. ऋतुपर्णो, गुलजार आणि अरुणाताई एकत्रच आठवतात. शाश्वताचा अर्थ असा उलगडत असताना मनाच्या पटलावर इजाजतमधला शशी कपुर नावाचा अनय त्याचं ते सारं उमजून येणारं नितळ निर्मळ चिरविलक्षण हलकसं विश्वासपूर्ण हसू चेहेऱ्यावर ठेवत पुढे निघतोय….मला पुन्हा दिसत जाते प्रेमाच्या, विरहाच्या, हुरहुरीच्या अर्थांच्या किती कोनातून लकाकणारे मोती स्वत:त दडवून ठेवलेली ती अनमोल जोडशिंपली. काळाची एक जोडशिंपली.. त्या जोडशिंपलीच्या स्पर्शाचं मोरपिशी फुलपाखरू माझ्या हातावर येऊन विसावतं ते कायमस्वरूपी\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, नातेसंबंध, मनातल्या गोष्टी, विचार......\t3 प्रतिक्रिया\nPosted in उजळणी..., कतरा कतरा जिंदगी, खुपणारे काही...., नाते, मनातल्या गोष्टी, मिलिंद बोकील, ललित, वा���न, विचारप्रवाह...\tby Tanvi\nमिलिंद बोकीलांचं ’समुद्र’ वाचताना मला वाटायचं की नंदिनीचा, एका स्त्रीच्या मनाचा अत्यंत खोलवर प्रगल्भ अदमास घेत उतरलय हे पात्र लेखणीतून. बोकीलांची इतर अनेक पुस्तकं ही गोष्ट अगदी परिपूर्णतेने करतात. एकम् असो की रण/दुर्ग, स्त्रीयांच्या मनातली स्पंदनं जेव्हा या कथांमधल्या पात्रांमधून अभिव्यक्त होतात तेव्हा ती संवेदनशील मनांना चटकन आपलीशी वाटतात हेच लेखकाचं यश. गौरी देशपांडे, आशा बगे, सानिया या लेखिकांच्या लेखनातही हा पैलू सामोरा येतो. बोकीलांच्या लेखनाचे कौतुक वाटताना एका पुरुषाच्या लेखणीतून उतरणाऱ्या स्त्रीच्या मनाचे सकस चित्रण हा मुद्दा जाणवतो आणि ही पुस्तकं, ही पात्र भावविश्वाचा एक भाग होत जातात.\nनंदिनी आणि भास्करची ही कथा. संसाराच्या, वयाच्या एका टप्प्यावर, आयुष्याच्या मध्यंतरातल्या त्यांच्या नात्यातल्या वळणांची कथा. आत्तापर्यंतच्या वाचनात ही कथा प्रामुख्याने नंदिनीची वाटत होती मला. पुस्तकातली तिच्या मनाच्या आंदोलनांनी, विचारांच्या, संवादांच्या बारकाव्यांनी पूर्ण पानं लाडकी वाटत होती. फार सहज सामर्थ्याने मनापासून उतरलेलं एक पात्र हे. आयुष्याच्या मध्यंतरात, कर्तव्याचा पसारा नेटका होत जाताना, मूल मोठं झालय आणि संसारातही तितकीशी अडकून रहाण्याची गरज नाही, अश्यावेळेस हाती येणारा मोकळा वेळ तसेच धूसर भावनांच्या पटामागे हरवू पहाणाऱ्या स्वत्त्वाचा शोध घेऊ पहाणारी ही स्त्री. या स्त्रीच्या प्रवासाचा मी विचार करते तेव्हा जाणवतं, नंदिनीसारखी संवेदनशील, विचार करू शकणारी स्त्री आयुष्यातल्या निरनिराळ्या टप्प्यांवर मनात होणाऱ्या परिवर्तनाचा विचार नक्कीच करेल. वेळोवेळी मनाच्या आकलनात होणाऱ्या बदलांकडे ती सजगतेने नक्कीच पाहू शकेल, तशी ती पहातेही. जे जाणवतय त्यावरही ती विचार करते. या वळणावर निर्माण होणारी पोकळी भरून काढण्याचा ती प्रयत्नही करणार. या दरम्यान तिच्या आयुष्यात आलेला मित्र, समान रस असणाऱ्या विषयांवरचे त्याचे ज्ञान याने ती भारूनही जाईल आणि मैत्री अजून ठळक होतही जाईल, तशी ती जातेही. एका संसारी स्त्रीची मनमोकळी मैत्री आणि त्याबद्दलचा तिच्या नवऱ्याचा दृष्टिकोन. इथे खरा कस लागतो तो भावनांच्या गुंतागुंतीच्या पटाचा आणि त्याची मांडणी कशी केली जाते यावर अवलंबून असतं लेखकाचं यश.\n��युष्य नावाचा चक्राकार प्रवास करत असताना भावभावनांची अनेक आवर्तनं नकळत पेलत असतो आपण. दरवेळेस वर्तुळाचा परीघ वाढतो आणि मधल्या काळात आलेल्या अनुभवांमुळे विचारांच्या खोलवर समजेचाही. सुखादु:खाच्या प्रसंगांना, भावनांच्या गर्दीला, एकाकीपणाला हाताळणं प्रत्येकाचं समंजस होत जातं तसं ही वाचलेली, पाहिलेली, ऐकलेली पात्रही दरवेळेस मग नव्याच रुपात भेटत जातात. पूर्वी एखाद्या शब्दाजवळून, वाक्यावरून किंवा त्याच्या एखाद्या अर्थाच्या छटेवरून चटकन पुढे निघून गेलेली नजर एखाद्या वाचनात अलगद थबकते आणि अर्थाच्या जाणीवेला नवं परिमाण देऊन जाते. अलीकडे ’समुद्र’ पुन्हा वाचायला घेतली आणि याची प्रचिती वारंवार येत गेली. आत्ताआत्तापर्यंत नंदिनीची असणारी ही कथा भास्करने त्याच्या स्वभावातल्या गुणदोषांसह मोठं व्हावं, नंदिनीची ’चूक’ पोटात घेत समुद्र व्हावं यासाठी वळतेय असं वाटलं आणि चमकले मी. नंदिनीचं तिच्या मित्रामधे गुंतणं आणि त्या नात्याचं शारीर पातळीवरचं वळण, भास्करची त्यानंतरची घुसमट, त्याचा संशय, असुया आणि समोरच्या व्यक्तीच्या मुखी भास्करबद्दल हीन हलकी वाक्यं आणि मग नंदिनीने निकराने परतून येणं हे असं सरधोपट मार्गाने न होतं तर कसं वळण मिळालं असतं या नात्यांच्या गुंत्याला हे का नसेल वाटलं लेखकाला हा प्रश्न पडतो. इथे नात्यांच्या गाठी उकलणारी म्हणून लाडकी वाटणारी कथा एकदम सोईस्कर वाटू लागली मला. हा विचार मनात आला नं मग ही कथा नंदिनीची न रहाता अचानक भास्करची होत गेली. म्हणजेच स्त्रीची न उरता पुरुषाची होत गेली आणि माझ्या मनातलं काहीतरी खूप दुखावलं, कुठेतरी एक धक्का बसला.\nभास्करमधला ’मी’ जागृत आहे, बहुतेकवेळा असतोच तो तसा. नंदिनीच्या मानसिक गरजा हे त्याला खूळ वाटतं, सगळी सुबत्ता मी देऊ करताना हे नखरे सुचतात, इतर काही अडचण नसणाऱ्या स्त्रीयांची ही नवी नाटकं असं वाटणारा सर्वसामान्य पुरुष. तो जे जसं वागला ते अगदीच सरळ मार्गाने कोणीही वागलं असतं तसंच. नंदिनी सगळं सांगू पहाते तेव्हा त्याची प्रखर प्रतिक्रिया हे त्याने तिच्याकडे एक मालकीची उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले हेच सांगणारी. स्वत:चं पौरूषत्त्व सिद्ध करणं वगैरे फार मळलेल्या मार्गावरच्या प्रवासासारखं. अर्थात तो आहेच तसा. पण नंदिनी, ती मला आता पुन्हा विचारात टाकतेय. ही स्त्री मानसि��� आंदोलनांचा, त्या अनुषंगाने येणाऱ्या एकटॆपणाचा इतका सखोल अभ्यास करू शकते. त्रयस्थ परिप्रेक्ष्याने स्वत:च्याच विचारांना तर्कसुसंगत मांडत त्यावर भाष्य करू शकते तिच्या प्रवासाला असं ठरलेलं वळण लागेल का सहसा नाहीच लागणार अशी खात्री वाटते. साधारण चाळीशीच्या उंबरठ्यावरची नंदिनी. मात्र तिला मळलेल्या रुळलेल्या वळणांवर वळवावं असं का वाटलं असावं लेखकाला हा प्रश्न सतत छळू लागला मग. त्यातही नैतिकता, अनैतिकता, चूक-बरोबर या कुठल्याही कसोट्यांच्या पलीकडे जात मानवीय विचार केला तर जे घडले त्याला फार महत्त्व न देता पुढे जाऊन, ठाम असणारी नंदिनी मुळात वाटेचं निसरडं असणं सहजच टाळू शकेल हा विचार मनात वारंवार ठामपणे उमटत राहिला. मुळात जगण्याच्या धांदलीतून प्रगल्भतेचा कण कण उचलत मनापर्यंत पोहोचलेली ती मैत्रीच्या अर्थाचे पदर मनाशी आणि केवळ मनाशीच जोडेल हेच संयुक्तिक वाटत गेलं. पण ते तसं न होता, जे घडलं त्यावर तिने केलेली कारणमिमांसा किंवा तिला ते तितकसं महत्त्वाचंच न वाटणं, ते तिने अनेकोनेक मुद्द्यांमधून भास्करला पटवून देणं आणि भास्करने तिला पुन्हा जवळ करणं वगैरे सगळं पुरूषी मानसिकतेचं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या भास्करचं समुद्रासारखं विशाल होण्याची पुर्वतयारी वाटली या वाचनात. यापेक्षाही ही मैत्री निखळ, निरलस असती तरीही भास्कर असाच वागला असता काय ह्या प्रश्नाला माझ्या मनात उत्तर ’हो’ असं जेव्हा येतं तेव्हा नक्की काय खटकतय हे कोडं उलगडतं. पुस्तक वाचताना, आपलंसं करताना मी बोकीलांकडून तरी यापेक्षा जास्त काही अजून खोलवर विचार करू पहाणारं, विचार करायला उद्युक्त करणारं लिखाण वाचायला मिळावं अशी केलेली अपेक्षा.\nएखाद्या पुनर्वाचनात पुस्तक जेव्हा नवाच विचार देतं तेव्हा नजर वळते ती स्वत:कडे. मधल्या काळात आपल्यात झालेल्या बदलांचा शोध घ्यावा अशी उत्सुकता दाटून येते. आपल्यात काय बदललय याचा अंदाज घ्यावा वाटताना जाणवला तो माझ्यात झालेला बदल. मधल्या काळात वाचलेलं पु शि रेगेंचं सावित्री, रेणु, मातृका वगैरे. आणि माझी वयाच्या चाळीशीकडे होणारी वाटचाल, स्त्रीत्त्वाच्या डोळस पायवाटेवरचा एक महत्त्वाचा थांबा\nस्त्रीचं मन-एक कोडं असं सतत म्हटलं जातं, प्रत्यक्ष ब्रम्हदेवालाही न उलगडणारं वगैरे. एक स्त्री म्हणून स्वत:च्या मनाचा ठाव घेताना जाणवतात अनेक स्पष्ट तर अनेक धुसर कंगोरे. किती स्तर किती पोत, उलगडलेले अनेक पदर. स्त्रीकडे स्त्री म्हणून पहाताना, मैत्रीण, आई, बहीण, मुलगी अश्या अनेक नात्यांच्या चौकटीतून पहाताना आणि सरतेशेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ’माणूस’ म्हणून पहाताना दरवेळेस हाती लागत गेलं ते होतं काहीसं समान आणि बरचंसं वेगळं. स्त्री-पुरुष अश्या वेगळेपणाच्या एक पाऊल पुढे जात माणूसपणाच्या टप्प्यापर्यंत प्रवास करणाऱ्या, करू पहाणाऱ्या परिपूर्णतेच्या वाटेवरच्या ज्ञात अज्ञात कितीतरी. इमरोझच्या विचारातली अमृतासारखी एखादी ’संपूर्ण स्त्री’. सगळ्यांना न मिळणारी आणि अनेकांना न पेलणारी. ’अपूर्णतेच्या’ जोखडातल्या ’सोयीच्या’ सगळ्याजणी अवतीभोवती मोठ्या संख्येने दिसतात, परिस्थितीशी जुळवून घेत जगण्याच्या तडजोडी करणाऱ्या. समानता, परिवर्तन,मुक्ती, करियर, गुणांना वाव आणि त्यांची कदर अश्या कित्येक मुद्द्यांसाठी झगडणाऱ्या. समाजव्यवस्थेतल्या सकारात्मक बदलांनी सुखावणाऱ्या तरीही लढा न संपलेल्या. वयाची वीस ते पस्तीस ही वर्ष सरताना अपरिहार्य गतीमानतेमुळे स्वत:बद्दल विचार करायला मुळीच सवड मिळत नाही किंवा तशी फारशी आवश्यकताही भासत नाही. पस्तिशी ओलांडताना पुन्हा स्वत:शी गाठ पडू लागते. आवडीनिवडी, मतं व्यवस्थित उमजून त्यावर विचार करतायेण्य़ाजोगा प्रगल्भ टप्पा येत वाटचाल होते चाळीशीकडे. समंजस, जाणीवेचा काळ हा. एक नितांतसुंदर देखणं स्थैर्य देऊ शकणारी वेळ. आत्तापर्यंत व्यतीत केलेलं आयुष्य, कराव्या लागलेल्या तडजोडी याचा पूर्ण विचार आणि उर्वरित प्रवासाचं भान माणसाला येतं ते या थांब्यावर. हे स्त्री पुरुष अश्या भेदभावाशिवाय होतं खरं तर, तरीही विशेषत: स्त्रीयांबाबत तर हे फार प्रामुख्याने घडतं. संसार आटोपत येतो, करियरमधे एक स्थान मिळालेलं असतं आणि मुलंही मोठी होऊ लागलेली असतात. इथे त्यांची पावलं वळतात ती स्वत:कडे. ’स्व’च्या अस्तित्त्वाची एक नवी उमज येते, त्याचा अजून अर्थवाही शोध घ्यावा वाटतो. ती हे सगळं तिला काही कमतरता आहे म्हणून करते अश्यातला भाग नसून तिच्या मानसिकतेतल्या एका परिवर्तनाची ही नांदी वाटते. भौतिकतेकडून आत्मिक अस्तित्त्वाचं भान येण्याची ही वेळ. प्रत्येकीबाबत याची तीव्रता वेगवेगळी पण जाणीवा विस्तारताना शारीरिक बदलांसहित मानसिक जागृतीही सह��ा होत जाते.\nकाय हवं असतं हिला नक्की नेमकं, अगदी थेटपणाने ही नव्याने चढलीये ही झळाळी कसली नव्याने लिहीतेय ती सेल्फ रिस्पेक्टची व्याख्या आता इतर कोणाला नाही तर स्वत:लाच सांगतेय. एका चौकटीतून बाहेर पडतेय खरी पण ते दूसरीत जाण्यासाठी नक्कीच नाही. किंबहुना चौकटीतलं जगणं नाकारतेय ही आता. स्वत:च्या जवळ येणारी वाट. तिच्याकडे परतणाऱ्या वाटेवर रमतगमत रेंगाळतीये आठवणींशी, अनुभवांशी, स्वत:ला स्वत:त मुरवत, ’स्व’च्या स्वातंत्र्याची लज्जत अनुभवतेय ’ती’.\nमित्र-मैत्रीणी असा भेदाभेद न उरता “मैत्री” होऊ शकण्याचा हा काळ. मैत्रीणी जास्त जवळच्या वाटू लागतात त्या इथेच. अन्य कोणी आपला स्वीकार करण्यापेक्षा स्वत: स्वत:चा संपूर्ण स्वीकार करावासा वाटतो. समंजसपणे स्वत:ची वाटचाल आखणे, घर, करियर, मुलं यांचा प्राधान्यक्रम आणि त्यात स्वत:लाही जरा वेळ द्यावा वाटण्याचा हा काळ. मन भरून श्वास घेत स्वत:च्या अस्तित्त्वाची स्वत:लाच ग्वाही द्यावी, सुंठ वेलदोड्याचा चहा कधीतरी केवळ स्वत:साठी करावा अशी स्वत:शी मैत्री होते या टप्प्यावर. आयुष्यातल्या भल्याबुऱ्या अनुभवांतून, टक्क्याटोणप्यांतून, वाचनातून ती घडत येते आणि या वाटचालीतून आलेले शहाणपण तिचे दिशादर्शक ठरते. अपेक्षांचा ताळेबंद नीटसा मांडत अपूर्णतेचं कुब्जेसारखं ओझं समर्थपणे स्वबळावर झुगारून देताना तर इथे तिला कृष्णाची गरज भासत नाही, तिच्यातल्या सामर्थ्याशी तिची एव्हाना ओळख झालेली असते.\nइथे हा सखा आणि मित्र असलेला कृष्ण विचारात आला आणि त्या निळाईपाठॊपाठ समुद्र पुन्हा आठवलं. “मनाच्या गरजा बदलतात अरे” भास्करला समजावून सांगणारी नंदिनी पुन्हा आठवली. वाटलं, पुढल्या एखाद्या वाचनात ही निरिक्षणं जरा बदलतीलही कदाचित. डोळ्यातल्या भरल्या समुद्राची पापणी स्त्रीत्त्वाच्या जात्याच कणवेने उंचावताना भास्करकडे ममत्त्वाने पहाता येईलही, कोण जाणे सध्यातरी एका पुस्तकातल्या एका स्त्री व्यक्तीरेखेच्या अंगाने विचार करू पहाताना सुरू झालेली विचारश्रृंखला ही. यातली शेवटची निर्णायक कडी काय असावी असं वाटताना पुन्हा नंदिनीशी मैत्री करावी वाटली. मग जाणवलं वयाच्या एका वळणावर स्त्री जेव्हा स्वत:ची व्यक्तीरेखा स्वत: चितारायला घेते, आपल्यालाही हा ’संपूर्ण’ अधिकार आहे अशी जागृत होते तेव्हा स्त्रीत्त्वाच्याही पलीकडे जात ’माणूस’ होते, निसरड्या दगडांपाशी न रेंगाळता नितळ खळाळत पूढे निघते आणि तरीही केवळ समुद्राला जाऊन मिळणारी नदी न उरता अथांग, असीम आणि ब्रम्हदेवालाही कोड्यात टाकणाऱ्या आपल्या अस्तित्त्वाच्या पूर्ण क्षमतांसह समुद्र होत जाते\nआठवणी..., मनातल्या गोष्टी, मिलिंद बोकील, विचार......\tयावर आपले मत नोंदवा\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nघराच्या गॅलरीत बसून लिहीणे माझं आवडतं काम. एकीकडे घराच्या बाजूने असणारी शांतता आणि एकीकडे वर्दळीचा रस्ता. दोन्ही बाजूंना जोडणारा विचारांचा प्रवाह इथे नकळत वाहता होतो. मी आवडीने जोपासलेली काही रोपं, तटस्थ साक्षीभावाने सोबत करणारी अवतीभोवतीची झाडं, निळंशार आकाश, एखादं पुस्तक, चहाचा कप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पेन्सिल आणि शार्पनर पेन्सिल- शार्पनरची ही जोडगोळी माझी जीवाभावाची, ती मुलांपासूनही मी लपवून ठेवते हे समजल्यापासून त्यांना याची गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. लिहायला घेतलं की विचारांना धार असावी ही अपेक्षा, तसं ते विचार उतरवायला घेतले की हातातल्या लेखणीचे टोकही तसेच हवे हा अलिखित नियम कधीतरी स्वत:लाच लावून घेतल्यानंतरचा प्रवास हा सगळा.\nगॅलरीत या पेन्सिलफुलांची रांगोळी अशी इतस्त: विखुरलेली असते ती याच सवयीमुळे. अर्थात या सवयीचा अपराधीभाव मनात येत नाही याचे कारण मात्र “ती”. ती येणार आणि घरभरचा कचरा उचलून टाकणार हा विश्वास. दोन शाळकरी मुलं, अकाली आलेलं वैधव्य, घरची घराबाहेरची सगळी जबाबदारी खंबीरपणे एकहाती सांभाळणारी ती. दहा ठिकाणची घरकामं, दहा घरांच्या दहा वेळा, दहा तऱ्हा, अडचणी असं काय काय मनाच्या अडगळीत टाकून ती हसतमुखाने येते. एकीकडे तोंडाचा पट्टा तर एकीकडे कामाची लगबग, काही क्षणातच घराचा ताबा घेणारी तिची लय तिला साधते आणि मग तिच्या धाकापायी आपण एका जागी थांबावं अशी तिची आज्ञाच असते साधारण.\nनवरा गेला तेव्हा काही काळ गांगरली होती ती. त्याचं व्यसन, त्याचं आजारपण, त्याचा त्रास अश्या कारणांसाठी त्याचं अस्तित्त्व तिच्या आयुष्याला वेढून होतं. तो गेला तेव्हा तिला पोकळी जाणवली. पण सावरली ती त्यातून. “ताई तो गेलाय हे एका अर्थी बरंच आहे, त्याचीही त्रासातून सुटका आणि आमचीही”, ती एक दिवस सहज बोलून गेली. त्या साध्या वाक्यामागची तिची भावना समजत होती मला. तिच्या कष्टाचा पैसा आता तिचा आणि तिच्या मुलांचा होता, हक्काचा.\nमी पुस्तकं वाचते, लिहीते, इतर बायकांची चौकशी करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिव्ही पहात नाही या तिच्यामते असलेल्या गुणांमुळे ती माझं म्हणणं तिच्या आकलनाच्या कक्षेच्या आतबाहेर असलं तरी ऐकते, पटवून घेते. “पुन्हा लग्न करावंसं नाही गं वाटत कधी तुला”, मी विचारते तेव्हा तिने, “नाही” असं उत्तर द्यावं असं मनात वाटून जातं क्षणभर आणि त्या वाटण्याचं माझ्या मनाला ओझं व्हावं तितक्यात ती हसत म्हणते, “माझं सुख पहावेना झालं का तुम्हाला… निघायचा दारूडा पुन्हा एखादा. मी आणि माझी लेकरं सुखात आहोत ताई.” ती सांगते तेव्हा मी टाकलेला नि:श्वास माझ्यासाठी असतो फक्त. “ताई पुरूषाकडे पैसा आला ना की त्याला वाटतं अजून बायका असाव्या आयुष्यात पण बाई स्वत:च कमवत असली ना…”… “तर एकही पुरूष नावाचा प्रकार नकोच आयुष्यात असं तिला वाटतं, हो ना”, मी विचारते तेव्हा तिने, “नाही” असं उत्तर द्यावं असं मनात वाटून जातं क्षणभर आणि त्या वाटण्याचं माझ्या मनाला ओझं व्हावं तितक्यात ती हसत म्हणते, “माझं सुख पहावेना झालं का तुम्हाला… निघायचा दारूडा पुन्हा एखादा. मी आणि माझी लेकरं सुखात आहोत ताई.” ती सांगते तेव्हा मी टाकलेला नि:श्वास माझ्यासाठी असतो फक्त. “ताई पुरूषाकडे पैसा आला ना की त्याला वाटतं अजून बायका असाव्या आयुष्यात पण बाई स्वत:च कमवत असली ना…”… “तर एकही पुरूष नावाचा प्रकार नकोच आयुष्यात असं तिला वाटतं, हो ना” तिने अर्धवट सोडलेलं वाक्य आता मी पूर्ण करते. आम्ही दोघीही मग हसतो. अशी वाक्यांची आणि अर्थांची सहज वाटावाटी व्हावी इतकी ती रूळलीये अर्थात माझ्या घरात.\nएखादा दिवस तिच्या बरोबरीने आपणही घर घ्यावं साफसफाईला तेव्हा मात्र तिला ते फारसं रुचत नाही. “वस्तू जमवा आणि आयुष्य त्यांच्यावरची धूळ झटकत घालवा, तुमचा तो थोर म्हणतो ना. पुस्तक वाचत बसा एखादं बघू”, ती सरळ मला तिच्या प्रांतातून हुसकावून लावते. आता वस्तूंच्या धुळीबद्दल म्हणणारा थोर नसून ’थोरो’ आहे असं तिला सांगावं असं मला वाटलं तरी ते करायचं टाळते मी. थोरोचं मी कधीतरी सांगितलेलं तत्त्वज्ञान तिला पचनी पडावं हेच मुळात अतिशय ’थोर’ वाटतं मला त्या क्षणी.\nगप्पांचं चक्र रोज फिरत असतं. आपण फार जाड झाले आहोत आणि डाएट करायला हवं हे बायकीपण कधीतरी गाठतं तिलाही. एरवी ती थकते, कधीतरी वैतागते, परिस्थितीशी एकटीच सामना करत करत कंटाळूनही जाते. सगळ्या धबडग्यातून आरश्यातल्या स्वत:च्या प्रतिबिंबाकडे क्षणभर नजर गेली की वजन वाढल्याचा हा प्रश्न भेडसावतो तिला. ही वेळ आता मी तिला समजावत रागावण्याची असते, आरश्यात बघतेच आहेस स्वत:ला तर स्वत:साठी जगायला शिक जरा, मी सांगते. सगळा दिवस धावपळीचा तुझा, कश्याला गं हवं डाएट. उद्याला पडलीस आजारी तर कोण करणार उस्तवार छान दिसतेयेस की आणि… बायका स्वत:साठी उभ्या असतात तेव्हा त्या मुळात विलक्षण सुंदर दिसतात… असं काहीतरी तिला सांगतांना माझा एरवीचा आवाजाचा पट्टा चढत जातॊ किंचितसा.\n’च्या करता का जरासा, चांगला गोडसर करा’, डाएट रद्द झाल्याचे ती मला असे हळूच सुचवते. चहाचा कप हातात घेत ती जरा विसावते, “आत्ता जे बोलल्या ना ते लिहा जरा, गॅलरीत बसा आणि लिहा. ते पेन्सिलींचे फोलपटं पडले की कळतं मला इथे लिहीणं झालंय ते… चांगलं लिहा/वाचायचं सोडायचं आणि वस्तूंवरची धूळ पुसत रहायचं. समजलं का काय सांगतेय ते”… ही बया चक्क दरडावते आता. तिच्या भावनेत खरेपण असतं. बायका बायकांच्या पाठीशी समजून उभ्या असतात तेव्हा ते क्षण लोभस असतात अगदी.\nगॅलरीत लिहायला घेते मग मी तेव्हा पेन्सिलीला टोक काढते आणि होणारा कचरा तिथेच असू देते.\nअंधारून येतं तेव्हा तुळशीपुढे दिवली लागते… अंधार, तुळस आणि भोवताली विखूरलेली पेन्सिल फुलं मग लखलखीत उजळून निघतात\nआठवणी..., नातेसंबंध, विचार......\t2 प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-astrology-thursday-26-november-2020-daily-horoscope-in-marathi/articleshow/79413842.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-01-18T01:01:42Z", "digest": "sha1:NB7JQY4ECBUDQXQDZU4WWO73BORRNDHJ", "length": 18731, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल\n- आचार्य कृष्णदत्त शर्मा\nगुरुवार, २६ नोव्हेंबर २०२०. चंद्र मीन राशीत विराजमान असेल. दिवसाच्या उत्तरार्धात रात्री चंद्र मेष राशीत प्रवेश करेल. सिंह आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी विशेष भाग्याचा दिवस ठरू शकेल. एकूण ग्रहमान पाहता तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस अन्य कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकेल अन्य कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकेल\nआजचे मराठी पंचांग : गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२०\nमेष : दिवस काहीसा आव्हानात्मक असेल. चिडचिड होऊ शकेल. आपले विचार ठामपणे मांडा. जुनी येणी मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्य किंवा मुलांच्या कृतीमुळे मन विचलित होईल. दुःख होऊ शकेल. इच्छा नसताना काही कामे करावी लागण्याची शक्यता. दिवसभरात काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागेल.\nवृषभ : व्यवहाराचा योग्य ताळमेळ ठेवावा. एखादा महत्त्वाचा करार होऊ शकेल. याचा भविष्यात चांगला लाभ मिळेल. मित्रांच्या सल्ल्यावर विचार करा. केवळ स्वप्नात अडकून राहू नका. संमिश्र घटनांचा दिवस. घरातील काही महत्त्वांच्या गोष्टींचा आढावा घ्यावा लागेल. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल.\nमिथुन : सामाजिक प्रतिमा उजळेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. अति धाडसी निर्णय घेणे टाळा. जोडीदाराशी चर्चा करून पुढे जा. दुपारनंतर आर्थिक आघाडीवर दिलासा मिळू शकेल. कार्यक्षेत्रात अपेक्षित नियोजित कामे पार न पडल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकेल. बहुतांश गोष्टींचे दोन अर्थ निघत असतात, हे ध्यानात ठेवून कार्यरत राहावे. सावधगिरी बाळगावी.\nबुधचे राशीपरिवर्तन : 'या' ५ राशींना काहीसा कष्टकारक कालावधी; वाचा\nकर्क : आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत. संयम व धैर्याने परिस्थिती हाताळावी. नोकरी व्यवसायात पटकन प्रतिक्रिया नोंदवू नका. सामाजिक प्रतिष्ठेला जपा. दिवसाची सुरुवात काहीशी प्रतिकूल असू शकेल. दिवसाचा उत्तरार्ध मात्र अनुकूल राहील.\nसिंह : जुनी प्रलंबित येणी मिळू शकतील. व्यवसायिकांना उत्तम लाभ होतील. मोठ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. नोकरीत मोठी जबाबदारी पडेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. एकूण दिवस अनुकूल असू शकेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने हाती घेतलेले काम उत्तमरित्या पार पडेल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून केवळ कार्यरत राहावे.\nकन्या : निजोजित कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. नवीन कार्यारंभास अनुकूल दिवस. अति आक्रमकतेने स्पर्धेत उतरू नका. नवीन संधी सापडतील. भाग्याची चांगली साथ लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. मित्रांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकेल. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील.\n'अशी' सुरू झाली तुलसी विवाहाची परंपरा; पाहा, शुभ मुहूर्त व कथा\nतुळ : स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळू शकेल. जनसंपर्कात भर पडेल. कार्य सिद्धीसाठी आपले सर्व पर्याय बरोबर राहतील. आजचा दिवस शुभ असेल. व्यवसाय, व्यापारी वर्गासाठी उत्तम दिवस. विशेष लाभ मिळू शकेल. नियोजित व प्रलंबित कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. यश व प्रगती साध्य होऊ शकेल.\nवृश्चिक : फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. शांततेने कार्यरत राहावे. वायफळ खर्चावर आवर घाला. खेळाडूंना उत्तम काळ. संमिश्र घटनांचा दिवस. नियोजित काम पूर्ण झाल्याने समाधान लाभेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या घटनेमुळे मन विचलित होऊ शकेल. धैर्य, संयमाने परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल.\nधनु : आनंदाची अनुभूती घ्याल. भविष्यातील य���जनांवर काम कराल. अति शांतपणे विचार करून मग निर्णय घ्या. जुन्या विचारात अडकू नका. प्रलंबित कामांमुळे मन विचलित राहू शकेल. भाग्याची भक्कम साथ लाभेल. दुपारनंतर काहीशी धावपळ करावी लागू शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात काही लाभ मिळू शकतील. मन शांत आणि संयमित ठेवावे.\nकार्तिक पौर्णिमा कधी आहे वाचा, महत्त्व, मान्यता आणि परंपरा\nमकर : एखादी महत्त्वाची माहिती मिळेल. प्रिय व्यक्तींकडून शुभवार्ता मिळतील. चारचौघात आपले कौतुक होईल. घरात कमी बोलून वाद टाळा. बौद्धिक क्षमता वाढवणारा दिवस. ज्येष्ठ व तज्ज्ञ व्यक्तींच्या भेटीचा योग जुळून येऊ शकेल. दिवसभरात काही ना काही लाभ मिळतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.\nकुंभ : प्रलंबित कामे प्राधान्याने मार्गी लावावीत. काही समस्यांना उद्भवू शकतील. संभ्रमित अवस्थेत दिशाभूल होऊ देऊ नका. बोलताना शब्द जपून वापरा. एखाद्या गोष्टीमुळे चिंतेत भर पडू शकेल. द्विधा मनःस्थिती होत असल्यास निर्णय घेण्यास घाई करू नये. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल ठरू शकेल.\nमीन : दिनक्रम व्यस्त राहू शकेल. महत्त्वाची कामे प्राधान्यक्रमाने करणे हिताचे ठरेल. आपल्या पराक्रमाचे कौतुक होईल. मोठ्या व्यक्तींचा मान ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. दुपारनंतर काही समस्यांना सामोरे जावे लागेल. मित्रांचा सल्ला मोलाचा ठरेल. संयमाने परिस्थिती हाताळणे हिताचे ठरेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nकार-बाइकटाटाच्या 'या' कारची बुकिंग सुरू, २२ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार\nकरिअर न्यूजडोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nआजचं भविष्यराशिभविष्य १८ जानेवारी : आज चंद्राचा संचार मीन राशीत, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस\nमोबाइलBSNL च्या 'य��' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nमुंबईकरोनाचा धोका कायम; राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nदेशकृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले....\nअहमदनगरमला मरणाची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/lifestyle/story-summer-defences-for-your-body-and-skin-and-facepack-1808961.html", "date_download": "2021-01-18T02:03:54Z", "digest": "sha1:4ORZ5ZCEU3RYIBEX5MU3FJ5X76RJSUES", "length": 24863, "nlines": 301, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "summer defences for your body and skin and facepack, Lifestyle Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ त��सांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nनारळ पाण्यापासून फेसपॅक आणि त्वचा ठेवा तजेलदार\nशिखा शर्मा , एचटी ब्रंच, मुंबई\nउन्हामुळे अनेकांच्या त्वचेवर पुरळ उठतं, घामोळ्या येतात. प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचा निस्तेज व काळवंडते. आपण यासाठी विविध उपाय करून पाहतो. याकाळात त्वचेची आतून तसेच बाहेरून काळजी घेणं आवश्यक आहे ती कशी घ्यायची ते पाहू.\nनारळ पाणी : उन्हाळ्यात शरीराची होणारी आग क्षमवण्यासाठी नारळपाणी हे खूपच फायदेशीर आहे. नारळपाणी म्हणजे एक रिफ्रेशिंग ड्रिंक्स असंही म्हणता येईल. नारळपाण्यात पोटॅशियम, सोडियम, व्हिटामिन्ससारखे गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हाळ्यात नारळ पाण्याचं सेवन आवर्जून करावं.\nनारळ पाण्यात चिमूटभर हळद, एक चमचा चंदन पावडर आणि काही थेंब टी ट्री ऑईल टाकून फेसपॅक करता येतो. हा फेसपॅक चेहऱ्यासाठी उन्हाळ्यात उत्तम आहे.\nकोरफड आणि काकडी फेसपॅक\nअॅसिडिटी आणि गॅसचा होणारा त्रास कोरफडीच्या ज्यूसनं कमी होतो. तर शरीराला थंड ठेवण्यासाठी काकडी मदत करते. आहारात या दोघांचा समावेश करण्याबरोबरच उन्हाळ्यातील त्वचेचा काळवंडलेपणा दूर करण्यासाठी काकडी आणि कोरफडीचं उत्तम फेसपॅक होऊ शकतं.\nकोरफडीचा गर आणि काकडी किसून एकजीव करावी हे मिश्रण चेहऱ्याला लावावं. ४५ मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा. यामुळे पुरळ निघून जाते चेहऱ्याची कांती उजळ होते.\nउन्हाळ्यात तेलकट, जड पदार्थ खाल्ल्यानं शरीरास त्रास होतो. अशावेळी टोमॅटो आणि बीटचं सूप शरीरास फायदेशीर ठरतं. सूप हे पचायला हलकं असतं.\nटोमॅटो पेस्टमध्ये बीटाचा सर मिक्स करून फेसपॅक तयार करावा. ३० मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर ठेवावा. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाते पण त्याचप्रमाणे चेहराही उजळतो. बीटामुळे चेहऱ्यावर गुलाबीसर रंगही दिसतो.\nपुदीना : पुदीना हा अॅसिडीटी कमी करतो. उन्हाळ्यात जेवणात आवर्जून पुदीन्याचाही सहभाग करावा. पुदिन्यामध्ये अ, क व ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहेत.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nBeauty Tips : लिंबू, ब्रोकली वापरून घरच्या घरी तयार करा फेसपॅक\nपपई खा अन् वजन घटवा\nफ्रिजमध्ये भाज्या- पदार्थ ठेवताना या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा\nहे पाच पदार्थ त्वचेला देतील नैसर्गिक उजळपणा\nशूजमुळे पायाला येणारी दुर्गंधी घालवण्याच्या सोप्या टीप्स\nनारळ पाण्यापासून फेसपॅक आणि त्वचा ठेवा तजेलदार\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nबंगळुरूतील कंपनीने तयार केले स्वस्तातले व्हेंटिलेटर्स, विजेची गरज नाही\nलॉकडाउन: २५ दिवसांत घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत ९५ टक्क्यांनी वाढ\nग्रुप व्हिडिओ कॉलिंगची मर्यादा वाढवण्याचा व्हॉट्स अ‍ॅपचा विचार\nलाल आयफोनच्या विक्रीतून येणारी रक्कम कोरोनाविरोधातील लढाईसाठी देणार\nपरवडणाऱ्या दरातील आयफोन पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भा���तीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2021-01-18T02:26:51Z", "digest": "sha1:SQYBTVDF772OWLJKL6BDVVLJ4PK75XJX", "length": 6586, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हेरा झ्वोनारेवाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nव्हेरा झ्वोनारेवाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख व्हेरा झ्वोनारेवा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२००८ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\nकिम क्लाइस्टर्स ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपाद���)\n२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस - महिला दुहेरी ‎ (← दुवे | संपादन)\nव्हेरा झ्वेनारेवा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n२००९ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\nव्हेरा इगोरेव्ना झ्वोनारेवा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसारा एरानी ‎ (← दुवे | संपादन)\nअँडी राम ‎ (← दुवे | संपादन)\nरॉबेर्ता व्हिंची ‎ (← दुवे | संपादन)\n२००९ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\nनथाली डेशी ‎ (← दुवे | संपादन)\nव्हेरा झ्वोनारेव्हा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसेरेना विल्यम्स ‎ (← दुवे | संपादन)\n२००९ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२००९ विंबल्डन ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० यू.एस. ओपन ‎ (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००९ फ्रेंच ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० फ्रेंच ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० विंबल्डन स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ ऑस्ट्रेलियन ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२०१२ विंबल्डन ओपन - महिला एकेरी ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ विंबल्डन स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n२००४ यू.एस. ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ यू.एस. ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/09/BWx79n.html", "date_download": "2021-01-18T01:14:15Z", "digest": "sha1:XUWKT6Q6AQ4NJHVJTFMV7NB4MQCI6CAY", "length": 3390, "nlines": 76, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "इकबाल पटेल यांचे निधन", "raw_content": "\nइकबाल पटेल यांचे निधन\nइकबाल पटेल यांचे निधन\nम्हसवड : म्हसवड येथील प्रगतशील शेतकरी इकबाल आदमभाई पटेल (चोपदार) वय ६२ यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुख:द निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.\nमुंबई उच्च न्यायालयाचे अॅड. जब्बार पटेल-चोपदार यांचे ते वडील व दैनिक सकाळचे म्हसवड येथील पत्रकार सलीमभाई पटेल यांचे ते जेष्ठ बंधू होत. इकबाल पटेल यांना विविध स्तरातून श्रध्दांजली वाहण्यात आली.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nआटपाडी येथे अपघातामध्ये गणेश पाटील यांचा जा���ीच मृत्यू ; वनीकरण विभागामध्ये होते वनरक्षक पदावर कार्यरत\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\nधक्कादायक : सांगलीत कोरोना चे आणखी 12 नवीन रुग्ण ; एकूण रुग्ण 23\nआजचा वाढदिवस ( 2 )\nक्रीडा ( 14 )\nदेश-विदेश ( 189 )\nमनोरंजन ( 46 )\nमहाराष्ट्र ( 695 )\nविशेष लेख ( 7 )\nसंपादकीय ( 18 )\nसांगली ( 539 )\nसातारा ( 62 )\nसोलापूर ( 149 )\nसंपूर्ण माणदेशासह देश विदेश व राज्यातील ताज्या घडामोडी व बातम्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/its-only-cause-you-play-a-villain-so-i-can-be-a-hero-kangana-ranaut-criticize-thackeray-government-329219.html", "date_download": "2021-01-18T00:52:26Z", "digest": "sha1:K7QF4K6BBY3LJLIDOTONHZA35TIJRCPK", "length": 16487, "nlines": 313, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Kangana Ranaut | ...हा तर लोकशाहीचा विजय; न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाचा पलटवार", "raw_content": "\nमराठी बातमी » मनोरंजन » Kangana Ranaut | …हा तर लोकशाहीचा विजय; न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाचा पलटवार\nKangana Ranaut | …हा तर लोकशाहीचा विजय; न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाचा पलटवार\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबईः जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्याविरोधात उभी राहते आणि जिंकते, तेव्हा तो त्या व्यक्तीचा विजय नसतो, तर लोकशाहीचा विजय असतो, असं म्हणत अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने ठाकरे सरकारवर पलटवार केला. ज्यांनी मला धैर्य दिले, त्या प्रत्येकाचे आभार आणि ज्यांनी माझ्या तुटलेल्या स्वप्नांची चेष्टा केली त्यांचेही आभार. तुम्ही खलनायकाची भूमिका निभावली म्हणून मी हिरो ठरले, असा टोलाही तिने ठाकरे सरकारला लगावला. (Its Only Cause You Play a Villain So I Can Be a HERO, Kangana Ranaut Criticize Thackeray Government)\nहायकोर्टाच्या निर्णयानंतर कंगनानं ट्विट करत भावनांना वाट मोकळी करून दिली. अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) वांद्र्यातील कार्यालयाच्या पाडकामप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मुंबई महापालिकेला (BMC) मोठा झटका दिला. कंगनाच्या इमारतीचे केलेले पाडकाम बेकायदेशीर ठरवत हायकोर्टाने बीएमसीने पाठवलेली नोटीसही अवैध ठरवली आहे.\nयाचिकाकर्त्या कंगना रनौतने सोशल मीडियावर मत व्यक्त करताना काळजी घ्यावी. तिने केलेल्या ट्विट किंवा वक्तव्यांवर हायकोर्ट सहमत नाही. मात्र एखाद्या व्यक्तीने कितीही अयोग्य मतं व्यक्त केली, तरी शासन पूर्वग्रह ठेवून अशा व्यक्तींवर कारवाई करू शकत नाही, असंही हायकोर्टाने सुनावलं.\nकंगनाची वास्तू नवी नाही, जुनीच ���हे. पालिकेने केलेली कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर आहे. महापालिकेने 7 आणि 9 सप्टेंबर रोजी ज्या नोटिसा पाठवल्या होत्या, त्या रद्द करत असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. हायकोर्टाने मूल्यांकन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांना कंगनाच्या नुकसानभरपाईचा मूल्यांकन अहवाल मार्च 2021 पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.\nकंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर 9 सप्टेंबरला महापालिकेचा हातोडा पडला होता. कंगनाच्या याचिकेनंतर हायकोर्टाने पाडकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच पालिकेला आपले म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर कंगनाने आधी आपल्या ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली, नंतर तिने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला होता.\nशेतकऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना, कंगनाविरोधात तक्रार दाखल\nपुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले, कंगनाचा ठाकरेंवर पुन्हा हल्ला\nशिवसेनेची पालिकेसाठी मोर्चेबांधणी; राष्ट्रवादीतून आलेल्या संजय दिना पाटलांवर मोठी जबाबदारी\nमहाराष्ट्र 2 hours ago\nGold Price | 5 महिन्यात सोनं 8 हजार 400 रुपयांनी घसरलं, तर चांदी 14 हजार 400 रुपयांनी स्वस्त, आजचा दर काय\nअर्थकारण 3 hours ago\nMumbai Pollution | मुंबईचं ‘हवा’मान बिघडलं; क्वालिटी इंडेक्स काय सांगतो\nलसीकरणामुळे जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु होईल : प्रविण दरेकर\nमहाराष्ट्र 19 hours ago\nCorona vaccination : कोरोनाचं संकट टळलेलं नाही, त्रिसूत्रीचं पालन करा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन\nमहाराष्ट्र 24 hours ago\nLIVE | नामांतरापेक्षा विकासावर चर्चा व्हावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा शिवसेनेला टोला\nAus vs Ind 4th Test, 3rd Day Live : टीम इंडियाला आठवा धक्का,नवदीप सैनी आऊट\nकर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच; मुख्यमंत्र्यांनी ठणकावले\nPhoto: रोहित पवार मैदानात; क्रिकेट, व्हॉलिबॉलचा लुटला आनंद\nफोटो गॅलरी18 mins ago\nअहंकाराचा विषय येतो तेव्हा ‘उखाड दिया’; संभाजीनगरचा विषय येताच साष्टांग दंडवत; भाजपचा हल्लाबोल\nBreaking | केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार\nAus vs Ind 4th Test | रिषभ पंतची धोनीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी हुकली\nहुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघालेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकरांना पोलिसांनी रोखले\nमित्रांसोबत पोहायला गेलेला ‘तो’ परतलाच नाही, 12 तासानंतर अग्निशमन दलानं शोधला मृतदेह\nसीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांचे बेळगावसह सीमा भागातील हुतात्म्यांना अभिवादन\nBreaking | केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार\nLIVE | नामांतरापेक्षा विकासावर चर्चा व्हावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा शिवसेनेला टोला\nअहंकाराचा विषय येतो तेव्हा ‘उखाड दिया’; संभाजीनगरचा विषय येताच साष्टांग दंडवत; भाजपचा हल्लाबोल\nकर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच; मुख्यमंत्र्यांनी ठणकावले\nरॅपिड अ‍ॅक्शन फोर्स सेंटरच्या कोनशिलेतून कानडी गायब; कुमारस्वामी भाजपवर भडकले\nपीएम केअर फंडशी निगडीत माहिती सार्वजनिक करा, 100 माजी नौकरशाहांचं पंतप्रधानांना पत्र\nBird Flu : मुळशीत बर्ड फ्लूचा विषाणू सापडला, 5 हजार कोंबड्यांची विल्हेवाट\nहुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघालेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकरांना पोलिसांनी रोखले\nजगात जर्मनी भारतात परभणी, जिंतूरची लेक ठरली ‘मिसेस एशिया युनिव्हर्स’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/10-lakh-friendships-on-facebook-cheating-on-a-woman/", "date_download": "2021-01-18T00:22:33Z", "digest": "sha1:HLDDNTVWKN6U32763IUA72DPMH35RU5A", "length": 8305, "nlines": 98, "source_domain": "punelive24.com", "title": "फेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक - Punelive24com", "raw_content": "\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक\nपुणे: फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून अनेकदा अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशीच एक घटना पुण्यातील विश्रांतवाडी येथे घडली आहे.\nमैत्री केलेल्या व्यक्तीने परदेशातून पाउंड्समध्ये पाठविलेली रक्कम कस्टममधून सोडवून घेण्यासाठी १० लाख रुपये या महिलेकडून उकळले आहेत. याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी : फसवणूक झालेल्या महिलेची फेसबुकवरून एका व्यक्तीशी ओळख झाली. त्या व्यक्तीने ‘यूके’मध्ये डॉक्टर असल्याचे भासवत होती. त्यानंतर आरोपीने तक्रारदार यांना ‘यूके’मधून महागडी भेटवस्तू पाठविणार असल्याचे सांगितले.\nकाही दिवसांत तक्रारदार यांना विमानतळावर सीमा शुल्क विभागातून फोन आला. त्यांना परदेशातून भेटवस्तू व ४५ हजार पौड आल्याचे सांगितले. ते सोडविण्यासाठी तातडीने काही रक्कम भरावी लागेल, अशी बतावणी करण्यात आली.\nमोठ्या प्रमाणात परदेशी चलन पकडले गेल्यामुळे तुमच्यावर कारवाई होईल, अशी भीती आरोपीच्या साथीदारांनी घातली. त्यानंतर महिलेला एका बँक खात्यात पैसे भरण्यास सांगण्यात आले.\nत्यानंतर महिलेकडून विविध कारणे सांगून १० लाख ६४ हजार रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक रवींद्र कदम अधिक तपास करीत आहेत.\nकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी नमुना तपासणीची क्षमता वाढवावी – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर\nशिक्षण प्रसारक मंडळाने अकरावी प्रवेशाबाबत घेतला ‘हा’ निर्णय\nपुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील रुग्‍णांसाठी समर्पित कोविड आरोग्य केंद्र\nतिघांनी कोयत्याच्या धाक दाखवून तरुणास लुटले\nशिक्षण प्रसारक मंडळाने अकरावी प्रवेशाबाबत घेतला ‘हा’ निर्णय\nकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी नमुना तपासणीची क्षमता वाढवावी –…\nपुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील रुग्‍णांसाठी समर्पित…\n…तर देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल :…\nतिघांनी कोयत्याच्या धाक दाखवून तरुणास लुटले\nशिक्षण प्रसारक मंडळाने अकरावी प्रवेशाबाबत घेतला…\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक\nकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी नमुना…\nपुणे : केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा\nभाजपला नागरिकांची नव्हे राजकारणाची काळजी;खा.चव्हाण यांची…\nमोदी सरकार देतय स्वस्तात सोन ; ‘अशी’ करा खरेदी\nविविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांबाबत सरकारने घेतला…\nPunelive24.com पुणे न्यूज अपडेट्स\nतिघांनी कोयत्याच्या धाक दाखवून तरुणास लुटले\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक\nमाजी मंत्र्यांना खंडणी मागणाऱ्या डॉक्टरला ‘ या ‘…\nधुळीची अॅलर्जी दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे पाच…\nकोरोनाच्या बाबतीत जाणून घ्या ‘या’ महत्वपूर्ण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%82/", "date_download": "2021-01-18T00:52:52Z", "digest": "sha1:DUUZXVVH636BQSVOALLUTZLU6CPVWRS3", "length": 166799, "nlines": 580, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "हलकंफुलकं | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nझीनी झीनी इन साँसों से ….\nPosted in अमिताभ, अमृता प्रीतम, उशीर..., चित्रपट... सिनेमा सिनेमा, नाते, मनातल्या गोष्टी, विचारप्रवाह...\tby Tanvi\n’पिकू’ पाहिला, पुन्हा पाहिला… कितव्यांदातरी पुन्हा पाहिला. काही चित्रपट आपण पहातो कितीहीवेळा. सुरूवातीला आवर्जुन थिएटरमधे जाऊन आणि मग त्याचा कुठल्यातरी चॅनलवर प्रिमियर होतो तेव्हाही आणि त्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोन वर्षांनीही तो जेव्हा कुठल्यातरी चॅनलवर लागतो आपण तो तेव्हाही पहातो. मी ’पिकू’ पहाते तसा, सुरूवातीपासून किंवा मिळेल त्या फ्रेमपासून पुढे.\nदर वेळेस जाणवतं अमिताभ नावाचं चार अक्षरात मावणारं पण प्रत्यक्षात अभिनयाच्या सगळ्या व्याख्या संपूनही व्यापून रहाणारं गारूड. हा माणूस ॲंग्री यंग मॅन वगैरे होता तेव्हा मी लहान होते हे एका अर्थाने बरंच झालं, हा आवडला न आवडला काही बिघडलं नाही तेव्हा कधीच. तरूणपणीच्या त्यावेळच्या अमिताभच्या साधारण समकालीन अभिनेत्यांमधे विनोद खन्नाच आवडला अजुनही. ’मेरे अपने’ आवर्जून पाहिला तो त्याच्याचसाठी. शशी कपुरचं हसणं आवडलं आणि काहीवेळेस राजेश खन्नाही… अमिताभ आवडला तो शोलेमधे पण मारामारी करत नसताना, आनंद मधे पूर्णवेळ, मिली मधे सतत… त्याच्या कारकिर्दीच्या सेकंड इनिंगमधे खाकी, आँखे, चिनी कम असे एक एक चित्रपट आवडत गेले ते थेट ’पिकू’पर्यंत. पण हा प्रवास उलटा आहे. तो नंतरचा खूप आवडला आणि आपल्याला नक्की काय आवडतं, काय आवडत नाही हे उमजण्याचा त्यादरम्यान टप्पा असल्यामुळे लहानपणी पाहिलेला ’आनंद’ वगळता त्याचे बाकी चित्रपटही एकापाठोपाठ एक ठरवून पाहिले गेले. या प्रवासाच्या वाटेत सिलसिला, चुपके चुपके असे मैलाचे थांबे येत गेले आणि ’सात हिंदुस्तानी’ आवडत तो सुफळ झाला, संपूर्ण होणं तसं कठीण कारण सत्तरी पार केलेला हा म्हातारा नुकताच ’पिंक’ मधे पुन्हा खूप आवडून गेलाय.\nदिपिका आवडली पिकूमधे. फार फार आवडली. अभिनयाला वाव मिळाला की या मुली तो करू शकतात हे सिद्ध झालं की फार छान वाटतं. जिन्स घातलेली असतानाही मोठी ठळक टिकली लावणारी, फारसा ग्लॅमरस कपडेपट नसतानाही विलक्षण आकर्षक दिसणारी पिकू. अमिताभ नावाच्या माणसासमोर इतक्या ताकदीनं उभं राहणं निश्चितच कौतुकास्पद आहे. चित्रपटात जेव्हा जेव्हा ती हसते तेव्हा गोड मोहक दिसतेच पण अभिनयात डोळ्यातून भाव व्यक्त करते तेव्हाही अगदी आवडते. आपल्या विचित्र, विक्षिप्त, हेकट वडीलांची काळजी नाईलाज म्हणून नव्हे तर कराविशी मनापासून वाटते म्हणून करणं, कधी कधी त्यांच्या अतिरेकाने वैतागणं… सगळंच संयत तरिही सुस्पष्ट उमटवणारा अभिनय.\nसाध्या कपड्यांमधे, नॉन ग्लॅमरस लुकमधे अश्या अनेकजणींनी भूमिका केलेल्या आहेत, त्या आवडल्याही आहेत… मात्र ’जब वी मेट’ची करिना, ’पिकू’ मधली दिपिका, ’नीरजा’मधली सोनम आत्ता हे लिहिताना एकत्र आठवताहेत. ’क्वीन’ हा सगळ्यांना आवडलेला सिनेमा मला स्वत:ला फारसा न आवडल्यामुळे असावं, आणि कंगना ’तनु वेड्स मनू’ च्या दुसऱ्या भागातल्या दुसऱ्या भूमिकेव्यतिरिक्त फारशी आवडत नसल्यामुळे सशक्त अभिनयाच्या या यादीत ती आठवली नसावी. व्यक्तिसापेक्षता लागू पडते ती अशी 🙂\nपिकूतलं पुढचं नाव येतं ते इरफानचं. अर्थात अभिनयाबाबत हा गडी फारच पक्का आहेच. ही इज ॲट हीज बेस्ट ॲज अल्वेज. अमिताभ आणि इरफान ही अभिनयाची दोन टोक आणि दिपिका हा त्यांना साधणारा इक्विलिब्रियम असंही वाटतं कधी कधी. संवाद तर सुंदर आहेतच इरफानचे पण या बॅनर्जी कुटुंबाचा विचित्रपणा पहात, सांभाळत न बोलताही तो जे सहज सांगतो ते पहाणं सुखद असतं.\nहा चित्रपट पहाण्य़ाचं, आवडण्याचं अजून एक कारण म्हणजे मौशमी :). ही कायमच आवडली मला. अमिताभ आणि मौशमी ही जोडीही नेहेमी आवडणारी. ते मस्त दिसतात एकत्र. ’रिमझिम गिरे सावन’ आठवत नसेल तर मी काय म्हणतेय ते नाही समजणार… मुंबई, रिमझिमता पाऊस, भिजलेले रस्ते, समुद्राच्या लाटा, चिंब भिजलेला सुटबुटातला अमिताभ आणि साध्या आकाशी निळ्या साडीतली मौशमी… एनीटाईम पाहू शकणारी लिस्ट असते ना आपली त्यात माझ्यासाठी हे गाणं कायम आहे. मौशमीच्या नावाचा बंगाली उच्चार, तिचं हसणं आणि हसताना मागे दिसणारा एक लपलेला दात, आवडतेच ही बाई. दातांची अशी ठेवण खूप जणांना आवडते, त्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स भरपूर मिळतात.. ट्रस्ट मी 🙂 …. तर पिकूमधले अमिताभ मौशमीमधले प्रसंग, मौशमी दिपिकामधले प्रसंग, अभिनय…बिन्धास्त, मोकळे संवाद हा ही चित्रपटातला महत्त्वाचा मुद्दा ठरतो.\nकमिंग बॅक टू पिकू, सुजीत सरकारने वेगळाच, तसा फारसा सहज न भासणारा विषय निवडून तो असा नितांतसुंदर मांडला म्हणून त्याचं कौतुक व्हावंच पण पडद्यावर भास्कोर बॅनर्जी, पिकू, राणा ही पात्र वठवण्यासाठी त्याने निवडलेल्या अभिनेत्यांसाठी त्याला विशेष दाद द्यावी वाटते दरवेळेस. असे होते पिंजरबाबत, उर्मिला आणि मनोज बाजपयीव्यतिरिक्त अन्य कोणी तिथे असूच शकत नाहीत, ही पात्र केवळ केवळ त्यांचीच. हेच होते शोलेबाबत, इजाजतबाबत, आनंदबाबत… (इजाजतच्या उल्लेखाशिवाय चित्रपटांबद्दल लिहून पहायला हवं एकदा 🙂 ) .पिकूचा विषय पहिल्यांदा ऐकला, प्रोमोज पाहिले तेव्हा हसू आले होते खरंतर… पण चित्रपटगृहातून निघताना जाणवले होते ’बद्धकोष्टता’ हा चित्रपटाचा विषय आहे असं म्हणणं हा अन्याय होईल. अनेक मुद्द्यांचा सहज सुंदर गोफ आहे, एक साधीशी पण अर्थपूर्ण फ्रेम साधणारा विषयांचा कोलाज आहे हा.\nकिस लम्हे ने थामी उंगली मेरी,\nफुसला के मुझको ले चला ….\nनंगे पाओं दौड़ी आँखें मेरी\nख्वाबों की सारी बस्तियां\nहर दूरियां हर फासले क़रीब हैं\nइस उम्र की भी शख्सियत अजीब है …\nपिकू का पहातो आपण बरेचदा, कोणते ’लम्हे’ आपली उंगली थामतात आणि इथे थांबवतात आपल्याला हा विचार केला तेव्हा जाणवलं गंभीर विषयाला हलक्याफुलक्या नितांतसुंदर मांडणीने मांडलं की तो उलट जास्त पोहोचतो हे जाणवतं इथे. अमिताभ आणि दिपिकाने साकारलेल्या वडिल आणि लेकीच्या नात्यासाठी. मौशमीसाठीच नव्हे तर ती आली म्हणून आनंदित होणाऱ्या पिकूच्या काकांसाठी, चिडणाऱ्या काकूसाठी, रघुवीर यादवच्या डॉ श्रीवास्तवसाठी, बोदानसाठी, बंगाली वाटणाऱ्या सगळ्यांसाठीच आणि राणा नावाच्या बोलक्या डोळ्याच्या इरफानला वेगळ्याच रूपात तितकाच विलक्षण अभिनय करताना पाहण्यासाठी. संवेदनशिलता आणि नर्मविनोद हे हातात हात गुंफून जातात तेव्हा काय होतं या प्रचितीसाठी…गाणी, पार्श्वसंगीत, सिनेमातला दिल्लीहून कोलकत्यापर्यंतचा प्रवास हे न चुकवण्यासारखे काही आहे. आईवडिल म्हातारपणी विचित्र वागले तरी त्यांना सांभाळायचं असतं ह्या विचारासाठी, छोटे प्रसंग कधी संवादासहित तर कधी संवादाविना मोठा मुद्दा अधोरेखित करतात हे नव्याने अनुभवण्यासाठी पहावा पिकू… एकदाच नव्हे पुन्हा कधी मिळाला आणि जमलं तर पुन्हा.\nजीने की ये कैसी आदत लगी\nबेमतलब कर्ज़े चढ़ गए\nहादसों से बच के जाते कहाँ\nसब रोते हँसते सह गए…\nओळी आठवतात या वेळोवेळी.\nआता शेवटाकडे… घर विकणार नाही हा ठाम निर्णय सांगणारी दिपिका आणि मग सायकलवर निघालेला अमिताभ थबकून एका लहान मुलीकडे पहात जातो ती फ्रेम असो की आधी काम सोडून गेलेल्या कामवालीला ’कल से आ जाना’ असं दिपि��ाचं सांगणं हा एकूणच सगळ्याचा समंजस स्विकार दर्शवणारा लहानसा प्रसंग… जमलाय हा शेवट. इथे चित्रपट पडद्यावर संपतो आणि मनात येऊन थांबतो… तिथे विसावतो आणि रिलीज होऊन दोन वर्ष झाल्यानंतरही पाहिला तर त्याच्याबद्दल लिहीण्यास भाग पाडतो 🙂\nअमिताभ, आठवणी..., नातेसंबंध, विचार......, हलकंफुलकं\t2 प्रतिक्रिया\n झोपले नाहीये … पडलेय थोडा वेळ ….. ”\n“मी पण पडू का इथे माझ्या बाळाला घेऊन \n” हो… ये.. फक्त बडबड करू नकोस…. झोपू दे त्या बाळालाही…”\n” बघता बघता तीन महिन्यांच झालं बघ आई माझं बाळं ”\n” हं … झोपा आता …”\n अगं झोप येतेच आहे बाळाला पण झोपायचं म्हणून नाही त्याला… झोपायचं हं पिल्लू आता ’आजीशेजारी’ 🙂 ”\n(तुझ्यावरच गेलय तुझं बाळ हे अगदी ओठांवर आलेलं वाक्य आईने गिळून टाकलं \n” आई अगं याचं स्किन बघ कसं गुलाबी गुलाबी दिसतय \n” त्याचं स्किन गुलाबी दिसलं तर दिसू दे आणि आम्हाला तू जरा वेळ झोपू दे \n“अगं दिसू काय दे बघ की जरा उठून … ”\n“अगं लहान मुलांच स्किन गुलाबीच असतं … ”\n“माझं पण होतं का लहानपणी गुलाबी स्किन \n” हो होतं ”\n“बघ माझं बाळ माझ्यासारखंच आहे 🙂 ”\n(शेजारी अगदी शांतता पाहून आईला वाटलं झोपलं की काय बाळ … पहाते तर तिची मुलगी आणि बाळ गायब … पहाते तर तिची मुलगी आणि बाळ गायब \n“अगं कुठे गेलीयेस त्या बाळाला घेऊन \n“कुठे नाही बाळाला टॉयलेटमधे आणलं होतं …”\n तुझा आवाज बेडरूममधून येतोय … ”\n“अगं हो बाळं आहे टॉयलेटमधे, मी बेडरूममधेच आहे ”\n( तीन महिन्यांच बाळ टॉयलेटमधे एकटं आईला प्रश्नच पडला तसा …. पण आईने ठरवले होते की या मायलेकरांमधे आपण पडायचे नाही… घालू दे काय गोंधळ घालायचा ते \n(एकदाचं ते टॉयलेटमधलं बाळ आणि त्याची आई परत आली… आता यांचे कपडे बदलणं , पावडर लावणे, सोबत झालेच तर अखंड बडबड करणे वगैरे सव्यापसव्य चालेल या विचाराने त्या बाळाच्या आईच्या आईने अगदी डोळे मिटले…. मनात विचार केला हे ’प्रकरण काही थोडक्यात आटोपणारं नाही, नको आता यांची लामण पहायला ’ … तसंही या गदारोळात डोळ्याला डोळा लागणं मुश्किलही नही नामूमकिन आहे ’ … तसंही या गदारोळात डोळ्याला डोळा लागणं मुश्किलही नही नामूमकिन आहे \n तूला नाही हाक मारली ”\n“म्हणजे इथे तुझी दुसरी कोण आई आहे मग.. तूच बेंबीच्या देठापासून ओरडलीस नं आईssss गं म्हणून \n” अगं ते ’हाक’ मारायचं आईssss गं नव्हतं…. ते आपल्याला ’दुख’ झालं की ओरडतो नं आपण ते वालं होतं ”\n(बाळाच्या आईच्या भाषेतला बदल पहाता ती तिच्या खऱ्या वयात म्हणजे वर्षे पाचच्या भाषेकडे झुकायला लागली होती 🙂 )\n” हे वालं नं ते वालं …. दुख नाही आणि दु:ख असतं ते सॅड वाटलय का तूला, तसं सांगत जा गं बाई …. काय झालं आणि सॅड वाटायला सॅड वाटलय का तूला, तसं सांगत जा गं बाई …. काय झालं आणि सॅड वाटायला \n“अगं बाळाचं स्किन बघ \n“सांगितलं नं एकदा असू दे ते स्किन गुलाबी म्हणून ”\n“अगं ते नाही …. बाळाचं स्किन बघ पुर्ण फाटलय पाठीकडे 😦 ”\n फाटलं का एकदाचं …. बघू …. ”\n(खरच की गुलाबी टेडी बेअर बाळाच्या पाठीला चांगलीच चीर गेली होती .)\n“आई स्किन फाटून आतून कापूस बाहेर आलाय बघ ”\n“आता काय करायचं गं ’मम्मा’ \n(चिमुकली आई प्रचंड केविलवाणी झाली होती \n“आता काही नाही… सुई दोरा घ्यायचा आणि शिवायचं ते बाळं ”\n” हा सगळा कसूर दादाचा आहे, त्याला कितीदा सांगितलेय की टॉयबॉक्समधे माझ्या बाळांच्या अंगावर त्या रिमोटच्या कार टाकत जाऊ नकोस… त्यांचे ऍंटीना माझ्या बाळांना ’फाडतात’ ”\n(छोट्या आईच्या तक्रारीत तथ्य होतं … 😉 )\n“मी सांगते हं दादाला…”\n“तू कशाला मीच बघते बेत त्याचा , बाळ माझं फाटलय ”\n(छोट्या आईच्या डोळ्यात टपोरे थेंब आणि त्या थेंबांआड निग्रह होता …. बरोबरच आहे लेकरांवर बेतलं की आई रणरागिणीचा अवतार घेणारच … )\n” कुठेय तो दादा \n” हॉलमधे गेलाय… व्हिडिओ गेम खेळणार म्हटला होता थोडा वेळ ”\n“ए दादाsssss ….. गेम खेळतोयेस तू \n(दादाचं काही खरं नाही आता \n“दादा sssss … मला का नाही बोलावलंस रे.. जा कट्टी \n(व्हिडिओ गेमने सध्या बाळाच्या काळजीवर मात केलेली होती ….. 🙂 हातातलं गुलाबी स्किनचं बाळ त्या आईने स्वत:च्या आईकडे हवेतून भिरकावलं आणि ओरडली …)\n“मम्मा कॅच .. तू सांभाळ आता बाळाला थोडा वेळ ”\n(बाळाला असं उडायला शिकवून चिमणी आई स्वत:ही उडाली होती \nखऱ्या आईला खुदकन हसू आलं…. मगाचा आजीचा ’रोल’ बदलून आता आईला ’टेलरचा’ रोल मिळाला होता \nतीने झोपेला राम राम ठोकला आणि सुई दोरा हातात घेतला…. त्या बाळाच्या फाटलेल्या स्किनला शिवायला सुई टोचली खरी पण कुठल्याही बाळाला अश्या वेदना झाल्या की आईला होणारा त्रास झाल्याशिवाय राहिला नाही ती सुई बाळाबरोबरच आईच्या मनाला टोचून गेली….\nआईच्या लेकीने त्या टेडीरूपी बाळात प्राणप्रतिष्ठा केलेली होती \nआईने ते बाळं हळूवार शिवून टाकलं… उगाचच आणि नकळत त्याला जोजावलं \nते ���टेडीरूपी’ बाळ कायम रहाणार नव्हतं… हा प्रसंग आईची मुलगी विसरणार होती तरिही आपण काय धरू पहातोय हे आईला समजत नव्हतं …. एक एक धागा, एक एक शिवण प्रेमाची विश्वासाची असावी का की मुलांबाबत काहिही उसवलं तरी ,बिनसलं तरी ते जोडण्याचं सामर्थ्य आई पडताळून पहात होती … असेल काहितरी किंवा काहीच नसेलही , आईला सवय आहे असं विचार करत बसण्याची \nकदाचित आयूष्याच्या गांभीर्यावरचा हा पिल्लूसा ’उतारा’ आपल्याकडे आहे, असे वेगवेगळे रोल आपण करू शकतो की नाही याबाबत जग साशंक असलं तरी ते आपल्याइतके चांगले कोणीही करू शकत नाही असा विश्वास बाळगणारी मुलं आपल्याभोवती आहेत हे सोप्पंसं सत्य लक्षात ठेवावं आणि आनंदी व्हावं इतकंच \nअनायसे आज ’World Daughters Day’ आहे आणि माझ्याकडे अशी एक चिमूकली आई आहे म्हणून ’मोठी आई’ खुश आहे \nचिमण्या आईच्या चोचीतल्या गोष्टी विसरू नये म्हणुन ही एक पोस्ट \nता.क. समस्त आई-बाबांना आणि त्यांच्या चिमण्यांनाही अनेक अनेक शुभेच्छा\n(याविषयी आधि लिहीलेली पोस्ट ’लेकीच्या माहेरासाठी’ इथे आहे .)\nआठवणी..., नातेसंबंध, व्यक्ती आणि वल्ली, हलकंफुलकं\t19 प्रतिक्रिया\nPosted in आम्ही ब्लॉगर्स, नाते, भटकंती, माहेर, ललित, साधे सहज सोपे, सुख दु:ख, हलकंफूलकं\tby Tanvi\nसुट्टी ….. वर्षभरानंतर मिळणारी सुट्टी…. अगदी विचारपुर्वक प्लॅन आखून घालवायची असं ठरवलेली सुट्टी….. आम्हीही ठरवली होती… जुलैमधे सुरू होणारी सुट्टी, त्यासाठी जानेवरी- फेब्रूवारीतच ठरवलेली ठिकाणं….\nमुळात ही सुट्टी म्हणजे ’वर्षभराच्या कामाच्या शिणवट्याला घालवण्यासाठीचा वेळ’ हा एक मुद्दा आणि तसेच पुढच्या वर्षाच्या कामासाठीचा उत्साह साठवण्याचाही वेळ…. इथे जाऊ- तिथे जाऊ वगैरे चर्चा …. इंटरनेट्वरची शोधशोध ….. सगळं पार पडत असताना एक मस्त सकाळ आली आयूष्यात …. सकाळी उठायला गेले आणि कळलं आपल्याला उठताच येत नाहीये… मान-पाठ- खांदे वगैरे अवयवांनी पक्का असहकार पुकारला आहे. त्यादिवशी कशीबशी वेळ निभावली खरी …. पण साधारण महिन्याने आणि एक सकाळ पुन्हा अशीच आली….. यावेळेस तर उठता न येण्यासोबतच कमालीच्या चक्कर येण्याचीही सोबत होती…. दवाखान्यात गेले तर ते ही थेट ऍंब्युलन्समधून अगदी सायरनच्या दणदणाटात ….\nहे आजारपण काय आहे वगैरे शोधाशोधात गेले २-३ महिने ….. सरळ भारत गाठला मग त्यासाठी, गड्या आपला देश बरा म्हणत…\nमुळात ज्या म्हणी पटतात त्या लक्षात रहातात ….. आणि त्यांचा प्रत्यय आला की त्या जास्त पटतात …. मग ते सुट्टीचे प्लॅन्स वगैरे राहिले कागदावर ….. आणि सुट्टी लागण्यापुर्वीच भारतात जावे लागले. एक नाही दोन नाही , तीन तीन डिस्क स्लिप झाल्या आहेत मानेत , माझ्या मानेचा मला न समजणारा MRI माझे डॉक्टर मला समजावत होते …..नुसत्या सरकून थांबल्या तर त्या माझ्या डिस्क कुठल्या , त्यांनी बिचाऱ्या स्पाईनची पार गळचेपी केली…. “गळयात होणारी गळचेपी ” ही कोटी तेव्हा मनात आली नाही इतपत दु:खी मी नक्कीच झाले होते …. आजारपण स्वत:ला येतं म्हणून त्याचा जितका त्रास होतो त्यापेक्षा कित्येक पट जास्त आपण ज्या वर्तूळाच्या केंद्रस्थानी असतो त्या वर्तूळाच्या परिघावरच्या लोकांना होणाऱ्या यातना छळ मांडत असतात.\nडॉक्टरांनी सांगितलेले ऑपरेशन टाळायला मग सेकंड, थर्ड वगैरे ओपिनियन घेणे आले…. ते तसे घेतले गेलेही ….. मनात एक सततचा प्रश्न होता , ’हे का झाले ’ आणि ’हे मलाच का झाले ’ आणि ’हे मलाच का झाले ’ 🙂 …. मग आमच्या हेरंबाने एक सल्ला दिला, ” आधि Why me ’ 🙂 …. मग आमच्या हेरंबाने एक सल्ला दिला, ” आधि Why me ” हा प्रश्न विचारणं बंद कर …. तो बंद करायचा ठरवलंही लगेच, आचरणात आणणं नाही म्हटलं तरी तितकसं सोप्प नव्हतं…. आपल्या आयूष्यात काही छान-भन्नाट घडतं नं, ते चटकन स्विकारलं जातं…. पण मेलं हे आजारपण तितकसं वेलकम होत नाही ….. त्यात आई-बाबा, आजी-मामा-मामी, माझी पिल्लं, बहिण आणि खंबीरपणाचा उसना आव आणलेला नवरा यांचा विचार सगळंच अवघड करत होता\nअसो, ते ऑपरेशन टळलं एकदाचं…. पण आराम मागे लागला…. सुट्टी गेली दवाखान्यांच्या फेऱ्यांमधे…. अधे मधे चिडचिड वगैरे सुरू होतीच माझी…. आणि माझ्या चिडचिडीचा जराही अनूभव नसलेले माझे आई-बाबा कावरेबावरे होत होते….. एकदा सकाळी उठले तर पाहिलं बाबा खिडकीतून येणारे उन अडवण्यासाठी पडदे सारखे करत होते…. ही सावली त्यांनी कायमच दिलीये आम्हाला. नेहेमी ते असे हलकेच पडदे सरकवून जातात तेव्हा आम्ही झोपलेलो असतो इतकेच…. उठून त्यांच्या मागेच गेले तर स्वयंपाकघरात ते डोळ्यातलं पाणी आवरत आईला सांगत होते , “घेऊन टाकता आलं ना तिचं दुखणं तर लगेच घेऊन टाकेन मी ” 😦 …. त्यादिवशी नुसती उठलेच नाही तर झोपेतून जागीही झाले….\nबाबा सकाळी पुजेनंतर रामरक्षा म्हणतात आणि मग झाडांची फुलं काढायला जातात हा क्रम सहसा न चुकणारा…. त्याद��वशी मी फुलांची परडी हातात घेतली आणि अंगणात गेले…. स्वत:ला एकच बजावले , असाध्य काही झालेले नाहीये, पुरे आता ही सहानूभूती…. जे जमेल ,जितके जमेल, जसे जमेल तसे सुरू झालेच पाहिजे आता….\nघेतली फुलांची परडी हातात आणि अंगणाला प्रदक्षिणा घालायला लागले…. एक एक फुल हातात येताना त्यांचा टवटवीत तजेला मला देत होते जसे…. लहानपणी असेच मी फुलं आणून द्यायचे बाबांना…. या निमित्ताने पुन्हा लहान होता येत होतं…. कळीला धक्का लागू द्यायचा नाही असं स्वत:च्याच मनाला बजावत होते मी… म्हटलं तर खूप विशेष काही नव्हतं घडतं, पण मला खूप शांत वाटत होतं सकाळच्या एकूणातच कोवळ्या स्वच्छ्तेने मन निवांत विसावत असावं बहूधा…. माझ्या आजारपणाने माझ्या संपुर्ण कुटूंबाचे किती महिने असे काळजीत जाताहेत ही खंत विसरले मी काही काळ…. ’सुट्टी’ चे आखलेले बेत आठवले मग, वाटलं सुट्टी घेणार होते ती हा निवांतपणा मिळवण्यासाठीच की…..\nमग कॅमेरा आणला घरातून, आपण हेच करतो नं फिरायला गेल्यावर, भरपूर असे फोटो काढतो…..\nहा मग विरंगूळाच झाला एक , जमेल तेव्हा बागेत जायचे आणि फोटो काढायचे…..आज ते फोटोच टाकतेय एकामागोमाग एक….\nमी फोटो काढायचे , आपल्याच बागेत फिरायचे ठरवले आणि तो आनंद साजरा केला आमच्या ब्रम्हकमळाने…. एक नाही दोन नाही सात फुलं आली त्याला यावेळेस…..\nज्या घरात आपण लहानाचे मोठे झालेलो असतो , कोणे एके काळी जिथे बाहेरून कोणी ’काकू’ म्हणून हाक मारली की ती आईसाठीच असणार हे ठरलेले असते, तिथे ’ओ काकू बाहेर एक गंमत आहे, पहायला या ’ ही माझ्या मुलाच्या मित्रांनी मारलेली हाक मला नेहेमी वय वाढल्याची जाणीव करून देते…. 😉 बच्चेकंपनीला मी म्हणजे एक ’रिकामटेकडी’ काकू मिळाले होते त्यामूळे त्यांच्या विश्वातल्या लहानमोठ्या घडामोडींमधे ते मला सामील करून घेत होते , त्या मुलांनीच दाखवलेली ही एक गोगलगाय 🙂\nकितीही प्रकारची फुलं माहित झाली तरी गुलाबाचं फुलं आवडतंच…. नाही का\nगुलाब जसा आवडता तसेच अत्यंत आवडते म्हणजे गणेशवेल, गोकर्ण आणि गुलबक्षी ….. गुलबक्षीचं एक बरं असतं पाऊस आला की ही रोपं आपली आपण येतात…. बहरतात , रंगांची उधळण करतात…. सगळा सौम्य कारभार…..\nएक नाजूकशी गोगलगाय जशी दिसली तसे बाकि प्राणी-पक्षीही हजेरी लावत होते ….. कधी कॅमेरा हातात असताना सापडायचे तर कधी आठवणीत जागा पटकवायचे…..\nचांदणीची फुलं काढत��ना सापडलेले सुरवंट….\nतर हा अचानक दिसलेला सरडा….\nही जवळपास तीन इंच मोठी गोगलगाय….. कुठून आली होती देव जाणे, मी मात्र पहिल्यांदा इतकी मोठी गोगलगाय पाहिली…..\nमुळात पावसाळा सगळं कसं स्वच्छ लख्ख करत होता….. हळूहळू घराच्या अंगणातच मी मनापासून रमत होते 🙂\nपानावरून ओघळणारे थेंब असोत ….\nकी स्वस्तिकाची आठवण करून देणारे पपईचे फुल असो…..\nकी अगदी भुछत्र असो….\nकी अगदी गुलाबी लालबुंद डाळिंब असोत…. सगळ्यांनी मला उभारी दिलीये हे नक्की\nमनावरची काळजी हटणं किती महत्त्वाचं असतं नाही…..अंगणाची एक नवी व्याख्या समजली मला त्या दरम्यान एक…. अंगण नं एक ’फ्रेम’ असतं….. सुंदर फोटोभोवती तितकीच सुरेख, रेखीव नाजूकशी फ्रेम असली की मुळचा फोटो कसा उजळून निघतो नं.. तसं प्रेमाने भरलेल्या घराभोवतीचं अंगणं, त्यातली झाडं-पानं -फुलं अशीच मुळच्या घरातल्या भावभावनांचं सौंदर्य वाढवणारी असतात..असावीत … 🙂\nफोटोला सुरक्षित ठेवणारी, त्याला धक्का लागू न देणारी ’फ्रेम’ ….. फोटोतल्या व्यक्तीच्या स्वभावाचे वैशिष्ट्य पहाणाऱ्याला अलगद , गुपचूप सांगणारी ….. तसेच या अंगणाने मला सुरक्षित ठेवले…. मनाला (मानेला 😉 ) घड्या पडल्याच होत्या , त्यांना हळुवार सांभाळले, फुंकर घातली…..\nकधी कधी वाटतं सुट्टीला कुठेतरी गेले असते तर मनात इंद्रधनूष्य साठवायलाच नाही का आकाशाची ती सप्तरंगी उधळण मनात साठवायलाच नं…. मनमोराचा पिसारा वगैरे फुलवायलाच नं …..\nयावेळेस मात्र जरासा ’काखेत कळसा’ असल्याचा प्रत्यय आला मला 🙂\nइंद्रधनूष्यही अगदी हाक मारल्यासारखे हजर झाले 🙂\nमन उजळले मग चटकन…..\nमाझ्यापायी घरच्यांचाही सुट्टीच्या भटकंतीचा विरस झालाय ही बोच आहेच तशी, पण निदान आजारपण सुसह्य झाल्यामूळे त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद तरी वाढला\nखूप खूप लिहू शकतेय मी… लिहायचेही आहे मला , पण आत्ता नाही…. माझ्या डॉक्टरांनी मला सध्या ’शिपायाचं’ काम कर असं सांगितलेय… एका जागी बसायचं नाही…. हातातली कागदपत्र वाटत असल्यासारखं सतत एका जागेवरून दुसरीकडे जायचं 🙂 … तेव्हा एका बैठकीत खूप कमी लिहीता येतेय मला ….\nही पोस्ट बिस्ट काही खरच नाहीये तशी… जाता जाता एक छोटा प्रयत्न करावा वाटतोय एक ….\nगेल्या सहा महिन्यात ’ मला उत्तरं द्यायला जमत नसल्याचा ’ कुठलाही राग मनात न आणता मला सतत मेल्स, मेसेजेस, फोन करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्र मंडळींचे आभार मानण्याचा…. मला भेटायला येणाऱ्या, माझे रिपोर्ट्स डॉक्टरांना वैयक्तिक नेऊन दाखवून सल्ले घेणाऱ्या अनघा ,राजीवजी , सुनीतचे आभार मानण्याचा…..\nकमेंट्स टाकत रहाणाऱ्या आणि ब्लॉगवर काहिही नवे नसतानाही चक्कर टाकणाऱ्या नव्या आणि जुन्या वाचकांचेही आभार\nआणि काय लिहू, तुम्ही सगळे हातात हात घालून माझ्याभोवती एक कडं उभारलेलं दिसतय तोवर कशाला भीत नाही ब्वॉ मी …. एक अत्यंत सुंदर फ्रेम आहे किनई माझ्याभोवती , नाजूकशी तरिही अत्यंत भक्कम……\nबस फिर और कुछ नही, आजके लिये इतनाही …. जशी जमेल तशी पुढची ’पोस्ट’ टाकतेच\nआठवणी..., नातेसंबंध, विचार......, सुख दु:ख, हलकंफुलकं\t47 प्रतिक्रिया\nPosted in नाते, पत्र…, माहेर, ललित, विचारप्रवाह..., साधे सहज सोपे, हलकंफूलकं\tby Tanvi\nभारतातून सुट्टी संपवून येइन नं मी , मग सामान घेइन हळूहळू आवरायला. इथून नेलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या आणि तिथून आणलेल्या वस्तूंसाठी नवी जागा करायची. दरवेळेचा त्रागा एकीकडे मनात , किती सामान आणतो आपण उगाच…. हल्ली सगळं सगळीकडे मिळतं….\nसगळं सामान लावताना सोबत आणलेला एक बॉक्स दिसेल बघ मला…. नीट बंद केलेला…. तो दिसेल आणि मला एक मज्जा आठवेल… मी लगेच ठरवेन की तूला फोन करेन तेव्हा न विसरता सांगायची ती मज्जा, अगं झालं काय आम्हाला नं सामान चेक करताना विचारलं की काय आहे या बॉक्समधे…. मी म्हटलं की ’पापड’ आहेत….. पण बॉक्स असा नेता येणार नाही म्हणाली ती विमानतळावरची बाई… मी करवादलेच, कित्ती सांगाव या आईला नको देऊस पापडलापड पण ऐकतच नाही ….. तिथे नं एक कुलकर्णी आडनावाचे मॅनेजर होते, ते म्हणाले चालतो असा बॉक्स, आणि गेलं एकदाचं सामान आत 🙂 …. विमानात चढताना कुलकर्णी होते तिथेच, मला म्हणाले गं सरळ की अहो तुमची काय आमची काय आया सगळ्या सारख्याच…. 🙂\nतो बॉक्स उघडेन मी आणि कानात तूझा आवाज येइल ,” ताई इथल्या पावसात सर्दावले असतील गं पापड, उन्हात टाक ते ” …. एक एक पापड मी स्वतंत्र मांडते , मनात विचार येतो एकाच हाताने घडवलेले आणि वेगळं अस्तित्व असलेले पापड …. अलवार हात फिरतो माझा, तूझा हात लागलेला असतो नं त्या पापडांना …..\nमाहेरपण संपलं याची वारंवार जाणिव होते सारखी आणि मी स्वयंपाकघर गाठते ….. तिखट-मसाल्याचा डबा उघडते आणि पुन्हा कानात शब्द येतात , ” ताई तिखटाचा रंग फक्त लालभडक आहे हं, चवीला फारसे तिखट नाही ते …… मसाला बघ य���वेळेस जरा बदल केलाय ….. आवडला की कळव, मग पुढल्या वर्षी तसाच करेन \nहे असं वारंवार घडतं नं, मग मला तू खूप आठवतेस …..\nकुलकर्णीं भेटले नं कधी पुन्हा विमानतळावर तर त्यांना विचारायला हवय एकदा, “तुमची पण आई अशीच सतत बोलते का हो तुमच्या कानात 🙂 ”\nहळूहळू अशी सातत्याने येणारी आठवण आणि ओलावणारे डोळे यांची वारंवारता कमी होते…. मी ’ माझ्या घरात’ रमायला लागते …. तूला अधेमधे फोन करते, पण त्यात तुझ्यामाझ्यापेक्षा बाकिच्यांबद्दलच बोलत रहाते….. कधीतरी वाटतं तूला किती गृहित धरते गं मी …..\nअशीच एकटी असते घरात नं सहज स्वत:कडे बघते , गंमत आहे आई माहितीये का… तू अगं कुठेच दूर नसतेस …. मलाच एक रहस्य समजतं , मी कुठे जाणार तुझ्यापासून दुर…. म्हणजे अगं बघ नं, मी जिथे, तिथे तू असणारचं नं…. मी आहेच काय वेगळं, मुळात माझी सुरूवातच तू नं 🙂\nतूम्हाला बोलावणं म्हणजे नं दिव्य असतं आजकाल…. मला कळत नाही गं एक, की तू कधीपासून अशी टिपीकल वगैरे झालीस , काय तर म्हणे अगं मुलीच्या घरी खूपदा येऊ नये… काहितरीच…. म्हणजे आम्हाला वाढवलस असं एकदम बिन्धास्त आणि आता स्वत: काकूबाई ….. चालणारच नाही, माझ्याकडॆ आहे नं हुकूमी एक्का, तो पटवतो तूला बरोबर ….. त्याने दिली धमकी , असं वागणार असाल तर मी ही तुम्हाला सासूबाई वगैरे म्हणायला लागेन…. त्याचं बरं ऐकतेस गं …. म्हणे त्याच्यासारखा दुसरा कोणी असूच शकत नाही ….\nआले खरे तुम्ही पण टिकायला नको तूम्हाला … पुन्हा तेच पालूपद , खूप राहू नये मुलीकडे …. येडचॅप झालीयेस माय तू आजकाल .. फूल्लऑन विचित्र .. साठी नाही आली अजून तुझी पण ऐक माझं, म्हातारी झालीस तू \nसांगायला कशाला लागायला हवय तुम्हाला, की एरवी नं मला आठवण येते तुमची…. जा मग जाणार नं जा… उद्या जाणार ते आज जा\nमी कशाला फोन करू पोहोचले का सुखरूप वगैरे …\nआणि हो ते आवळ्याच्या सुपारीच ताट आहे नं… उन्हाच्या दिशेला तोंड करून ठेवलेलं , तेच ज्यात मला आवडते म्हणून धावत पळत सुपारी करून ठेवलीस ते, ते नं जाता येताना रस्त्यात येतय हो…. अडचण होतेय मला त्याची …. तूझी घाई घाई आठवते मला ते दिसलं की , हे करून ठेवते, ते करून ठेवते ….. नको ठेवू ते, तू रहा त्यापेक्षा …….\nती लोणच्याची बरणी दिसते मला, तुझ्या लाडक्या जावयाचं लाडकं लोणचं केलस नं तू…. ” सात – आठ दिवसात मुरेल लोणचं, तोवर रोज हलव फक्त बरणीला …. वाटलं तर आणि लिंब पिळून टाक त्यात ” ….. लाग��ीस बघ माझ्या कानात बोलायला तू …..करते काय मी, हलवून ठेवते बरणी… तसंही मला कुठे खायचय ते लोणचं ….. मी खाणारच नाही जा \nकपडे ठेवायला जावं नं कपाटात , तर तो रिकामा कप्पा दिसतो मला… तूम्ही येण्यापुर्वी रिकामा करून ठेवलेला …. त्यात पुन्हा कपडे भरणं सोप्प नसतं गं…. तो कप्पाच काय, संपुर्ण घर रिकाम रिकामं वाटतं मला….\nबाबांनी रामरक्षा म्हणताना लावलेल्या उदबत्तीची रक्षा भरून ठेवते मी…. अगं ती फार महत्त्वाची असते गं…. जरा काही खूट वाजलं, मन धास्तावलं नं की ती रक्षा साऱ्या घराला लावते मी \nम्हणजे नाही म्हणायला समजावते मी स्वत:ला … कसं आहे नं आई, मला माझ्यात तू आणि बाबा कायम सापडता अगं…. कोणाला सांगत नाही मी…. कशाला सांगायचं, सगळं सांगितलंच पाहिजे असा काही नियम नसतो नं…. आता खी खी हसू नका तू आणि बाबा ….. आठवतय मला ,”सगळं सगळ्यांना सांगू नये ” हे अनेकदा तुम्ही बजावता मला…. जाऊ दे \nपण महत्त्वाचं काय की, लेकीकडे खूप दिवस राहू नये वगैरे मुर्खपणाचे नियम मला प-ट-त ना-ही-त \nमला माहितीये तूला कुठलेही फॉर्म एकटीला भरायला आवडत नाहीत…. आपण काहितरी चूक करू असा तूझा आपला स्वत:बद्दलचा दावा बॅंकेच्या लॉकरला भेट देऊन आल्यानंतर कशी तूला तीन चार दिवस भिती असते मनात की आपण नक्की काहितरी दागदागिना जमिनीवर पाडला असावा तिथे…. नाहितर आपण नक्की कुलूप घातले की नाही त्या लॉकरला 🙂 …. विमानात यापुर्वी कधी स्वत:चा इमिग्रेशनचा फॉर्म तू भरला होतास का गं बॅंकेच्या लॉकरला भेट देऊन आल्यानंतर कशी तूला तीन चार दिवस भिती असते मनात की आपण नक्की काहितरी दागदागिना जमिनीवर पाडला असावा तिथे…. नाहितर आपण नक्की कुलूप घातले की नाही त्या लॉकरला 🙂 …. विमानात यापुर्वी कधी स्वत:चा इमिग्रेशनचा फॉर्म तू भरला होतास का गं विचारतेय काय तूला, मला माहितीये ते काम नेहेमी बाबा करत असावेत ….. गेल्या वेळेस कशी फिरायला गेली होतीस कुठेतरी, बाबा बिचारे तूला शोधत होते म्हणे मग ……\nआणि यावेळेस सगळं ’जमलं’ नं आई तूला …. विमानातले फॉर्म भरता आले, तू कुठे फिरायला गेली नाहीस… एकटीच प्रवासाला निघालीस तरी बिचकली नाहीस…..\nमला पुर्णवेळ काळजी होती अगं की नक्की जमेल नं तूला एकटीला प्रवास … खरं सांगू तर इतकी मी ओळखतेच तूला की तू एकाच वेळेस अत्यंत कावरीबावरी आणि त्याच क्षणी तितकीच खंबीर असतेस जेव्हा प्रश्न तुझ्या मुलींबद्दल असतो 🙂\n“मला बरं नाहीये आई ” हे चार शब्द तूला सांगितले की तू असशील तिथून धावत येशील खात्री वाटते मला किती सार्थ ’खात्री’ …. तूझं विमान उशिरा पोहोचणार होतं ना गं , मग मी झोपले … म्हणजे औषधं घेतली की झोप लागतच होती ना गं तेव्हा…. पण तरिही माझ्यातलं काहितरी टक्क जागं होतं, तुझी वाट पहात होतं …..\nदमले होते गं….. काहितरी अंतस्थ अस्वस्थता आली होती…. घेरून आल्यासारखे \nगाढ झोपेत मन वाट पहात होतं, दार वाजण्याची ….. तू आलीस की धावत माझ्याकडे येणार असा भास होत होता….\nआलीसच की तू… मी जागी आहे की झोपलेय आई \nडोक्यावरून तूझा हात फिरतोय …. हुंदका दाबतेय न तू, माझी झोप मोडू नये म्हणून ….. नवऱ्याला विचारते आहेस, आधि का नाही कळवलं हिला बरं नाहीये ते \nतुझ्या हातात नं आवडे फार ताकद आहे गं…. मला किती शांत वाटतय…. आणि त्याचवेळेस एक अनामिक बळ संचारतय…. आता मी नाही घाबरत कशालाच….\nमनात विचार येतोय अगं की झोपेत होते नं मी मग मला कसं समजलं तू आल्याचं माझ्यात काय अपुर्ण होतं \nतूझ्या कुशीत शिरले नं मग मला सगळ्या प्रश्नांची उकल झाली …..\nहिरकणीचं बाळ झाले होते मी पुन्हा … सगळ्या संकटांना पार करून माझी आई माझ्यापर्यंत पोहोचेल या आशेने तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं बाळ …. आई आली म्हणून सुखावलेलं बाळं \nआता माझ्या माझ्यासाठी असलेल्या डायरीची पानं इथे का टाकतेय म्हणशील नं \nMothers Day आहे अगं , म्हणजे मला माझ्या पिल्लांनी ग्रिटींग कार्ड्स दिलेत म्हणून समजलं 🙂 …. मी तूला काय देणार …. तूझी आठवण येते वगैरे सांगत नाही नं हल्ली मी तूला, म्हणजे मोठी झालेय नं मी आता ….. लहान मुलांसारखं सतत वागता आलं तर मजा येइल आई …. मग मी ओरडून तूला सांगू शकेन की , “आवडे आय लव्ह यू ” … पण जमत नाही गं ते ….\nजाऊ दे काही सांगत नाही…. तूला फोन करते सरळ, आपण हवा पाणी, माझी तब्येत … माझ्या मुलांच्या खोड्या वगैरे तमाम विषयांवर बोलत राहू ….\nमी पाल्हाळ संपवून फोन ठेवताना तू म्हणशील नं , ” आता सांग खरा फोन कशासाठी केला होतास ते ” … एरवी तूला कसं समजतं असा प्रश्न पडतो नं मला… आता माहितीये ’लबाड’ आहेस तू…. सगळं समजतं तूला, न सांगताही ” … एरवी तूला कसं समजतं असा प्रश्न पडतो नं मला… आता माहितीये ’लबाड’ आहेस तू…. सगळं समजतं तूला, न सांगताही मला नं खरं तर तूझे आभार वगैरे मानायचेत गं एकदम फॉर्मल बिर्मल …. तू हसू नकोस पण आणि हो बये रडूही न���ोस\nथांबावं कुठे नं कसं मला सुचत नाहीये …. तूला आठवतं लहानपणी मला ’माझी आई’ यावर तूच निबंध लिहून दिला होतास , “प्रेमास्वरूप आई … वात्सल्यसिंधू आई ” आणि ते ’स्वामी तिन्ही जगांचा’ वगैरे भारी एकदम….\nखरं सांगू मला त्या सगळ्या शब्दांचा अर्थ तू समजावला आहेस … निव्वळ अर्थच नव्हे ’मर्म’ समजावलंस तू …. लव्ह यू आई\nआई, आठवणी..., नातेसंबंध, विचार......, व्यक्ती आणि वल्ली, हलकंफुलकं\t16 प्रतिक्रिया\nPosted in उजळणी..., छोटे मियाँ...., नाते, ललित, विचारप्रवाह..., साधे सहज सोपे, हलकंफूलकं\tby Tanvi\nएक नं आई आहे….. मुलावर फार प्रेम करणारी…. मुलं सर्वस्व वगैरे मानणारी….. मुलांमधेच रमलेली…. इतकी की मुलांच्या आवडीनिवडींच्या नादात स्वत:ला नक्की काय आवडत ते ही विसरलेली…… अचानक विचारलत नं तिला की कुठला गं तुझा आवडता रंग तर नक्की गडबडेल बघा ती…..मुलांवर रागावणारी, चिडचिड करणारी आणि मग स्वत:वरच रुसणारी……\nपरवा म्हणे गंमतच झाली …. आईच्या मुलाला एक कॅलेंडर मिळालं….. पिल्लू खुश झालं….. आईला म्हणे सगळ्यांचे वाढदिवस लिहून ठेवतो यात….. आई भलतीच खुश झाली, मनात म्हणाली…. अगदी माझीच सवय आली बघा माझ्या मुलात….. कॅलेंडरमधे सगळ्यांचे वाढ्दिवस लिहून ठेवायचे, कध्धी म्हणून विसरायचे नाहीत किती आनंद असतो कोणी न विसरता वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या की….. तरी आजकाल सोपं झालय सगळं…. रिमाईंडर नावाची भानगड आल्यापासून रिमेंबर म्हणून काही करायला नको…..मी तर पुर्वीही लक्षात ठेवायचे सगळ्यांचे वाढदिवस 🙂\nजुन्या आठवणींमधे रमली आई आणि लागली कामाला…. तितक्यात तिकडून आला तिचा मुलगा म्हणाला, “आई झाले वाढदिवस लिहून ” …. थांब तूला सांगतो दर महिन्यानूसार…… येता येता जुलै महिना आला… आईने नकळत कान टवकारले…. मनूष्यस्वभावच तो…. मुलगा आता आपल्या वाढदिवसाची नोंद सांगेल म्हणून आई ऐकू लागली ” …. थांब तूला सांगतो दर महिन्यानूसार…… येता येता जुलै महिना आला… आईने नकळत कान टवकारले…. मनूष्यस्वभावच तो…. मुलगा आता आपल्या वाढदिवसाची नोंद सांगेल म्हणून आई ऐकू लागली इथेच झाला सगळा घोळ… पिल्लूच्या जुलैमधे जन्माला आलेल्या मावसभावाचे नाव आले आणि त्यापुढे कोणाचे माहितीये, कतरिना कैफचे 🙂 … संपला की जुलै महिना इथेच झाला सगळा घोळ… पिल्लूच्या जुलैमधे जन्माला आलेल्या मावसभावाचे नाव आले आणि त्यापुढे कोणाचे माहितीये, कतरिना कैफचे 🙂 … संपला की जुलै महिना आता मात्र मातोश्री उडाल्याच, त्यांचा जुलैतला जन्म या कॅलेंडरमधे काही दिसेना ….. हळूहळू पिल्लूच्या कॅलेंडरने डिसेंबर गाठलं आणि मातोश्रींनी किचन….\nमला म्हणाल्या, “पाहिलस सगळं सगळं लक्षात आहे या मुलाच्या आणि माझा वाढदिवस अगदी विसरला बघ हा ” …. डॊळ्यातलं पाणी दिसलं मला मासाहेबांच्या म्हणून आवरलं थोडं नाहितर वाटलं होतं विचारावं , “नक्की कसलं वाईट वाटलय, तुझा जुलैतला वाढदिवस विसरल्याचा की कतरिनाचा लक्षात ठेवल्याचा ” …. डॊळ्यातलं पाणी दिसलं मला मासाहेबांच्या म्हणून आवरलं थोडं नाहितर वाटलं होतं विचारावं , “नक्की कसलं वाईट वाटलय, तुझा जुलैतला वाढदिवस विसरल्याचा की कतरिनाचा लक्षात ठेवल्याचा \nही आई हिरमुसली होती हे मात्र खरं….. बड्डे हॅपी कधी होतो तर जेव्हा तो सगळ्यांच्या आठवणीत असेल आणि ज्याच्या जन्माने आपला पुनर्जन्म होतो त्याच्या तो लक्षातही येऊ नये…. बरं संपुर्ण वर्ष उलटून झालं पण आपण आईचं नावही घेतलं नाही हे ही या मुलाला जाणवू नये….. आई रुसलीच जरा आता हिला समजावू तरी काय मलाही लक्षात येइना….. सहज विचारलं, “का गं त्या बयेचा बड्डे कुठून मिळवला गं याने आता हिला समजावू तरी काय मलाही लक्षात येइना….. सहज विचारलं, “का गं त्या बयेचा बड्डे कुठून मिळवला गं याने बरं ती ही नेमकी तुझ्याच महिन्यात बरं ती ही नेमकी तुझ्याच महिन्यात ” … म्हणाली, ’गुगल गं, गुगलवरून शोधला म्हणे 🙂 ’ …. “मुलगा मोठा होतोय नाही तुझा…. ” सहज म्हणून पाहिले….. तेव्हा जराशी हसली मग आई ” … म्हणाली, ’गुगल गं, गुगलवरून शोधला म्हणे 🙂 ’ …. “मुलगा मोठा होतोय नाही तुझा…. ” सहज म्हणून पाहिले….. तेव्हा जराशी हसली मग आई चेहेरा खुलला तरी बिनसलेलं सगळं निस्तरलं नाहीये याची मलाही जाणिव होतीच…. त्यात आज आईबाईंना जराशी कणकण होतीच…. संध्याकाळी बरेच जण जेवायला बोलावलेले…..\nआईने हिरमुसलेपण ठेवलं बाजूला न लागली कामाला…. तिने एक क्रोसिन घेतली ते पिल्लूनेही पाहिलं…. संध्याकाळ झाली… ठरल्याप्रमाणे पाहूणेही आले…. घरात मस्त गोंधळ सुरू झाला… मुलांची मस्ती…. पुरूषांच्या आपापल्या कंपन्या कश्या वाइट ठसवण्याच्या गप्पा तर बायकांच्या ’अगदी हो माझी मुलंही असेच वागतात’ वगैरे म्हणत तमाम मुद्द्यांवर एकमताच्या पण मुलं आणि संसाराच्याच गप्पा सुरू झाल्या…..\nजेवणाची ताटं वाढणं सुरू झालं…. तितक्यात मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला…. ’कहाँ जा रहा है तू… रूक ना…. ” …. गर्दीकडे बघितलं तर आईचं पिल्लू धावत, धापा टाकत बाहेरून आत आलं आणि म्हणालं, “हे बघ इतरांना वाढशील तेव्हा वाढ, आधि तू खा काहितरी… दुपारी बरं नव्हतं ना तूला… गोळी घेतलेली आहेस विसरू नकोस ” …. आईने हसून मान हलवली न पिल्लू धुमकेतूसारखं पुन्हा बाहेर पळालं ” …. आईने हसून मान हलवली न पिल्लू धुमकेतूसारखं पुन्हा बाहेर पळालं 🙂 आई मग स्वत:शीच हसली… बाकिच्या आया म्हणाल्या , “so sweet of him” वगैरे….. आईने मान हलवली फक्त\nपाहूणे गेल्यावर आवराआवर करताना आई स्वत:शीच खुदकन हसली….. म्हटलं, “का गं विसरलं नं तुझं पिल्लू तूला ” …. म्हणाली नाही गं, असं कसं विसरेल…आईला विसरतं का कधी कोणी \nम्हटलं , “बघ बूवा, दुपारी तुच नाराज होतीस…. नाही सध्या ’आई’ आहेस तर हिरमुसली होतेस उद्या ’सासू’ होशील तेव्हा रागावू नकोस मुलावर म्हणजे मिळवली\n“म्हणजे….काय म्हणायचय काय तूला ” आई नेहेमीप्रमाणे कंन्फ्यूज झाली\n“अगं आपलं मुलं म्हणजे आपण ’जन्माला घालतो ’ तो जीव….. तुझं प्रेम, माया, मुलांसाठी स्वत्व विसरणं सगळं मान्य मला…. पण ते जितकं नैसर्गिक आहे नं तितकच त्या मुलाचं स्वतंत्र जीव म्हणून वाढणंही नैसर्गिक आहेच की त्या प्रवासात तूला तो अनेकदा गृहित धरेल , आज धरलं तसं…..पण त्याचा अर्थ तो तूला विसरला असा होत नाही हे तू विसरू नकोस त्या प्रवासात तूला तो अनेकदा गृहित धरेल , आज धरलं तसं…..पण त्याचा अर्थ तो तूला विसरला असा होत नाही हे तू विसरू नकोस राहिलं असेल ते वाढदिवसाचं ….आणि मला कल्पना आहे हे तूलाही समजतय…. पण आज हे ’समजणं’ आणि लक्षात येणं जितकं सोप्पय नं तितकं ते कायम राहिलं पाहिजे मॅडम 🙂 … शिरतय का डोक्यात की नाही…. आज ’आई’ आहेस उद्या ’मुलगा मला विसरला’ हे सुनेमुळे असं वाटणारी खाष्ट सासू होशील राहिलं असेल ते वाढदिवसाचं ….आणि मला कल्पना आहे हे तूलाही समजतय…. पण आज हे ’समजणं’ आणि लक्षात येणं जितकं सोप्पय नं तितकं ते कायम राहिलं पाहिजे मॅडम 🙂 … शिरतय का डोक्यात की नाही…. आज ’आई’ आहेस उद्या ’मुलगा मला विसरला’ हे सुनेमुळे असं वाटणारी खाष्ट सासू होशील\n“कैच्याकै…. कुठून कुठे पोहोचतेस गं….. पण माझं पिल्लू खेळण्याच्या नादातही मला विसरलं नव्हतं बघ….. तुझं आपलं भलतंच ’क्योंकी सास भी कभी बहू थी\n“ठेव तूझी एकता तूलाच…. आम्हा मराठ��� लोकांना फार पुर्वीपासून माहितीये हे…. म्हणून आम्ही ’सासू’ म्हणतो….. सा(रखी) सू(न) …. सूनेसारखीच एक स्त्री… बये मुलगा तूला गृहित धरू शकतो हे तुझं यश … मोठा होताना, आयूष्याच्या टप्प्यांवर गोंधळताना, सावरताना, तो सोडेलही तुझा हात कधी, तेव्हा तू धर त्याचा हात….. आणि मुलगा आहे नं तो तुझा…….. सरळ कान पकड न विचार का रे माझा बड्डॆ विसरलास का गधड्या म्हणून….. तू न बोलता त्याला सगळं समजावं अशी अपेक्षा करून नंतर ते तसं झालं नाही म्हणून मुळूमूळू रडू नकोस……. बाकि ते ’कतरिना’ प्रकरण आवडलं बघ मला…. तूझ्या रूममधेही शाहरूखचा मोठा फोटो होता विसरलीस वाटतं\n” 🙂 🙂 … होता ना शाहरूख होता, माधवन होता… बरेच होते 🙂 ” आई म्हणाली\nदुपारचा आलेला किंचित ताणही आता अगदीच निवळला होता… आणि पुढे येऊ शकणारे अनेक ताणही बहूतेक मातोश्री आता हॅंडल करू शकणार होत्या समर्थपणे 🙂 ….. माझी आता जायची वेळ आली मग…. आईला म्हटलं, “जाते गं आता…. सतत माझ्याशीच बोलत राहिलीस तर लोकं तूला म्हणतील की या बाईला काय मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे की काय 😉 ”\nआई कितीतरी वेळानंतर स्वच्छ हसली आणि म्हणाली, “नाही गं ही डिसऑर्डर नाहीये… उलट गोंधललेल्या पर्सनॅलिटीला ऑर्डरमधे आणतेस तू माझ्या डोक्यात शहाणपणाचं पिक येइनासं झालं की तू आणतेस बघ ती कलमं माझ्या डोक्यात शहाणपणाचं पिक येइनासं झालं की तू आणतेस बघ ती कलमं\nआईला आता तिचा मुलगा म्हणतो , डबा संपवला आज तुझ्यासाठी आई खुश होते न म्हणते, माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही गरज आहे हं त्याची….\nआईला आता तिचा मुलगा म्हणतो ,अभ्यास केला बघ तू म्हणतेस म्हणून, मला तर आला होता कंटाळाआई खुश होते न म्हणते, माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही गरज आहे हं त्याची….\nआईला तिचा मुलगा काहिबाही सांगत असतो, आई आता ’गुंता’ न करता ते सगळं ऐकते…. आपल्या आ्यूष्यातलं मुलांच स्थान आईला पक्कं माहितीये पण मुलांच्या आयू्ष्य़ात स्वत:च स्थान ती आता ठरवायला जात नाही…. ती उभी आहे आता ठाम ,चालत्या बोलत्या वृक्षासारखी….\nआई आता जराशी शहाणी झालीये, अर्थात ती गोंधळणार नाही असेही नाहिये….. मला मात्र रहावे लागणार आहे पण तिच्यासोबत , कायम\nआठवणी..., छोटा दोस्त, नातेसंबंध, विचार......, हलकंफुलकं\t40 प्रतिक्रिया\nPosted in उजळणी..., छोटे मियाँ...., नाते, हलकंफूलकं\tby Tanvi\nगंमत वाटतेय न तूला की मम्मा अचानक पत्र का लिहायला घेतेय याची…. असू दे, गंमत वाटू दे पण मला बोलायचंच आहे…. म्हणजे नेहेमीच बोलायचं असतं तुझ्याशी….पण तुझ्याबाबतही तुझ्या बाबासारखंच होतं, कितीही बोललं तरी वाटतं आणि थोडा वेळ बोलायचं आहे मला…. बरं बाबाच एक बरय मी बोलताना तो ऐकतो शांतपणे, तुझ्याबाबत ते ही नाही, तू भलता मधे मधे करतोस… का नाही करणार म्हणा, तू माझाच मुलगा… सगळ्या दुर्गूणांबाबत तर अगदी ’सख्खा’ आणि खरं सांगू माझा ’सखा’ही 🙂 ….. तुझ्याशी कायम संवाद होतो माझा…. बोलता येतं तुझ्याशी मला खूप खूप, भरभरून….. तुझा चेहेरा, हावभाव सगळं पहायचं असतं मला मग….. आपण हसतो, बोलतो, कधी कधी आपलं आपलं म्हणूनचं गुपित बाबापासुन आणि जगापासून लपवतो….. मग तू काहितरी बोलतोस आणि गुपचूप डोळा मारतोस, बाबा सतत विचारतो मग तूला की सांग ना मलापण काय गंमत आहे तुमची दोघांची , तू मात्र जाम सांगत नाहीस त्याला….. खरं सांगू बच्चू तू बघत नसताना बाबा हळूच मला डॊळा मारतो मग नी पटकन हसतो कारण त्याला मी सांगितलेली असते ती गंमत….\nपरवा परवापर्यंत अगदी माझं हेच मत होतं … होतं म्हणू की आहे म्हणू रे बाळा…. ’आहे’च म्हणते तेच छान आहे….\nतुम्ही शाळेत जाता ना मग माझी सुरू होते आवरासावर….रोजच्या आयुष्यात घर आवरणे हा एक महत्त्वाचा मुद्दा, तू रागावतोस मला नेहेमी माझ्या या सवयीबद्दल, हो ना तुमच्या पसरलेल्या वस्तू कधी रागवायला लावणाऱ्या, कधी तुमची आठवण वाढवणाऱ्या….. बरं पुन्हा जेव्हा तुम्ही “आमचं अमूक ढमूक सामान कुठे ठेवलयेस तुमच्या पसरलेल्या वस्तू कधी रागवायला लावणाऱ्या, कधी तुमची आठवण वाढवणाऱ्या….. बरं पुन्हा जेव्हा तुम्ही “आमचं अमूक ढमूक सामान कुठे ठेवलयेस ” हे हक्काने विचारायला येता तेव्हा तो एक अनूभव वेगळाच सुखावणारा असतो रे माझ्यासाठी…. आपलं एक ’कुटूंब’ आहे , ज्यातल्या व्यक्ती ’आमच्याकडे किनई हे असं असतं, ते तसं असतं ’ असं काही अधिकारवाणीने सांगू शकतात, त्यातल्या घटकांना घराकडे परतायची ओढ वाटते वगैरे विचार कसे मस्त वाटतात नाही ” हे हक्काने विचारायला येता तेव्हा तो एक अनूभव वेगळाच सुखावणारा असतो रे माझ्यासाठी…. आपलं एक ’कुटूंब’ आहे , ज्यातल्या व्यक्ती ’आमच्याकडे किनई हे असं असतं, ते तसं असतं ’ असं काही अधिकारवाणीने सांगू शकतात, त्यातल्या घटकांना घराकडे परतायची ओढ वाटते वगैरे विचार कसे मस्त वाटतात नाही तूला समजत नाहीये ना म��्मा काय बडबडतेय ते…. समजेल तूला मला खात्री आहे, कारण हे पत्र आत्ता लगेच कुठे देणार आहे मी तुझ्या हातात….\nतर परवा काय झालं घर आवरत असताना काहितरी कचरा फेकायला म्हणून मी डस्टबीनकडे गेले आणि अचानक माझी नजर बाजूच्या कोपऱ्यात गॅस सिलेंडरच्या मागच्या बाजूला गेली…. तिथे एका तुटलेल्या टॉर्चचे तुकडे पडलेले , ठेवलेले किंवा लपवलेले होते…. ’हा टॉर्च कधी तुटला ” हा प्रश्न पडला मग….. बरं हा तुझा अत्यंत आवडता टॉर्च, मग हा तुटलाय याबद्दल कुठे वाच्यता होऊ नये ….\nखरं सांगते बच्चा ते तुकडे पाहिले नी आधि रागावले मी…. तो टॉर्च तूटला हा त्रागा कमी होता बहूतेक त्या रागात, पण तू मला सांगितलं नाहीस हा होता….. तू मला फसवलंस किंवा तू माझ्याशी खोटं बोललास ह्या विचाराने जास्त त्रास होत होता मला….. ते सगळे तुकडे गोळा केले नी व्यवस्थित ठेवले रे मी पण विचार येतच होते बघ मनात… हे सगळं कधी नी कसं झालं की होतय मला पत्ता लागू नये साधा….. माझं मुलं माझ्यापासून काहितरी लपवतय.. नव्हे त्याला माझ्यापासून काहीतरी लपवावसं ’वाटतय’ ही गोष्ट विचारात घ्यायला हवी ……\nशांत बसले रे बाळा मी …. मग विचार आला की तुला जर खरच माझ्यापासून ही गोष्ट लपवायची असती तर ते तुकडे सिलेंडरच्या मागे जाण्याऐवजी सरळ त्या डस्टबीनमधेच नसते का गेले…. तू ते तसे टाकले नाहीस याचा अर्थ तूला ती बाब माझ्या निदर्शनास आणायची तर आहे पण बहूधा हिंमत होत नाहीये तुझी होतं बाळा असं…. माझंही व्हायचं, आई रागावेल का ही भिती आणि आपलं तर चुकलय काहितरी ही जाणीव कधी आपल्याला खोटं बोलायला लावते वा लावू शकते….. आता पुढचा मुद्दा रे की तूला माझी ’भिती’ वाटतेय….. वाटायला हवी का होतं बाळा असं…. माझंही व्हायचं, आई रागावेल का ही भिती आणि आपलं तर चुकलय काहितरी ही जाणीव कधी आपल्याला खोटं बोलायला लावते वा लावू शकते….. आता पुढचा मुद्दा रे की तूला माझी ’भिती’ वाटतेय….. वाटायला हवी का थोडीशी हवी ना… की नको…. विश्वास वाटायला हवा थोडीशी हवी ना… की नको…. विश्वास वाटायला हवा ’आदर’ वगैरे शब्द मी आणत नाहीये मधे बाळा….. हो पण ’विश्वास’ या मुद्द्याबाबत विचार हवाच…. की माझ्याकडून काही चूक झाली तर मला माझे पालक समजून घेतील…… ज्याअर्थी ते तुकडे घरात आहेत त्याअर्थी तो ’विश्वास’ आपलं अस्तित्व राखून असावा ना…..\nतू शाळेतून आलास….. रोजच्या दिवसासारखाच हा ही एक दिवस गेला…. तुम्ही खेळायला जाऊन आलात….. आल्या आल्या दोघं बहिण भाऊ बडबडत होता एकीकडे नी मी मनात भुमिका बांधत होते….. मग मी तूला विचारलं ,” पिल्लू तुझा टॉर्च कुठेय रे, मला दे ना जरा…. ”\nतू गांगरलास, म्हणालास , ” का हवाय तूला \n“अरे बेडखाली ना काहितरी पडलेय ते दिसत नाहीये, तुझा टॉर्च भारी आहे म्हणतोस ना तू मग म्हटलं तो बघूया येतो का उपयोगात आज … 🙂 ”\nतू आलास नी मला घट्ट मिठी मारलीस, म्हणालास ,” मम्मा तूला न मला काहितरी सांगायचं आहे…. तो टॉर्च तुटलाय…. पण गॉड प्रॉमिस मी नाही तोडला… मी त्यादिवशी खेळायला जाताना तो सोबत नेला होता न तेव्हा माझ्या मित्राने तो पाडला…. मी तूला तेव्हाच सांगणार होतो पण वाटलं तू रागावशील…. सॉरी मम्मा थांब मी तूला दाखवतो कुठे ठेवलेत मी पार्ट्स…. ”\nते पार्ट्स मी ठेवलेत उचलून ,मी तूला सांगितलं …..\nतसं तुझ्या डॊळ्यात पाणी आलं , तू म्हणालास ,” तुझं ऐकलं नाही ना मी, तू नेहेमी सांगतेस आवडत्या वस्तू, नाजूक वस्तू जपुन वापरा पण मी हट्ट केला आणि मला पनिशमेंट मिळाली… सॉरी मम्मा खरच सॉरी, टॉर्चसाठीपण आणि तूला सांगितलं नाही म्हणून पण ” … तुझे वहाणारे टपोरे डोळे खरं बोलत होते बाळा दिसत होतं मला, माझ्या पाणावलेल्या डोळ्यांअडूनही….\nविषय खरं तर संपला नाही का हा तिथे…. मी तूला समजवलं मग काहिबाही , मुख्य म्हणजे तुझा हात घट्ट धरून ठेवून तुला सांगितलं की आई रागावली तरी जवळही ती घेणार असते वगैरे….\nरात्री झोपताना तू म्हणालास मम्मा आता टॉर्च तर गेलाच पण माझा…. आता मात्र हसले मी, म्हटलं लबाडा नाही घेणार मी नवा टॉर्च तूला आता, ती गुरुदक्षिणा दिलीये आपण देवाला एक नवा ’धडा’ शिकवल्याची\nमनात मात्र विचार आला बाळा की आज मला वेळ होता सारासार विचार करायला… एक वस्तू तुटली , तसेच काहि पुढेही होणारच की… माझ्या मनात पहिला विचार तूला रागवायचाच आला होता की…. मग आयुष्य दरवेळेस मला विचाराची संधी देणार असा तर काही नियम नाही ना…. तेव्हा हे पत्र जितके तुझ्यासाठी तितकेच माझ्यासाठी …. की आयूष्य नित्य नव्या पहेल्या घालणार आहे तेव्हा सोपे पर्याय उपलब्ध असताना उगा त्रागा त्रागा करून आपण ’गुंता’ वाढवायचा नाही….. लगेच बोलले पाहिजे, रागावले पाहिजे असा काही नियम नाहीये….. छोट्या प्रसंगांना उगा मोठं करायचं नसतं लक्षात ठेवायचं आता …..\nकभी तो हसाए… कभी ये रुलाए … असं असेल आयुष्��ाचं रूप तरच खरी खुरी गंमत आहे होय किनई….. पण मग सपनोंका माझा हा छोटासा राही….. एक दिवस जेव्हा खरच ’सपनोंके आगे’ जाईल तेव्हा त्या रस्त्यावर त्याला आईने आपल्या ’विश्वासाची शिदोरी’ द्यायला हवीये, नाही का…. 🙂 …. गोष्टीतली आई देते ना तशीच… जगातही अनेक राक्षस असतात लपलेले, आपल्याला लढायचं असतं तेव्हा निदान घरात तरी लुटूपूटूच्याच लढाया असाव्या हे आईला पण हळूहळू समजतय रे बाळा… जसा तू मुलगा म्हणून साडेआठ वर्षाचा आहेस नं तसं आईचंही आई म्हणूनच वय तितकचं रे पण आता एक ठरवूया आपण दोघेही एकत्र मोठे होऊया… मस्त फ्रेंडशीप करूया 🙂 … शक्य तितकं पारदर्शक नातं असावं हे मला समजलेय , तूलाही समजेल…. अजून एक मैत्रीण येइपर्यंत तुझी मैत्रीण व्हायला हवेय मला….. 🙂\nहो ना जमेल ना… की तुझ्या भाषेत विचारू ’What say \nता.क. हे खरं तर मी माझ्या लेकाला लिहीलेले एक साधे पत्र….आयूष्य नित्य नवे कोडे घालत असते माणसाला, आपण आपापल्या परीने उत्तरं ्शोधत असतो….. त्याच्या काही नोंदी झाल्याच पाहिजेत असे मला नेहेमी वाटते पत्र लिहायला कधीही मागे फिरू नये…. अगदी घरातल्या घरातही बोटभर चिठ्ठी जर आपल्या नावाने कोणी ठेवली तर आनंदच होती की पत्र लिहायला कधीही मागे फिरू नये…. अगदी घरातल्या घरातही बोटभर चिठ्ठी जर आपल्या नावाने कोणी ठेवली तर आनंदच होती की तसेच हे ही एक पत्र….\nब्लॉगविश्वाने काय दिले, याचे उत्तर मी नेहेमी मैत्रीवरचा विश्वास वाढवणारी मित्रमंडळी असे देते. त्यानूसार माझ्या मनातली ही आंदोलन मी विद्याधर आणि हेरंब कडे व्यक्त केले…. हे पत्र पोस्ट म्हणून ब्लॉगवर मी नसतेही टाकले, कारण ’काय ही बाई सतत मुलांबद्दल बोलत असते’ असे काहीसे वाचणाऱ्याच्या मनात येइल वगैरे काही माझ्या मनात आले… पण मग सत्यवानांनी निवाडा केला की आत्ताच्या आत्ता लिहीलेले पत्र पोस्ट कर…. आता न्यायाधिशांच्या आज्ञेबाहेर कोण न कशाला जाईल\nआठवणी..., छोटा दोस्त, नातेसंबंध, विचार......, व्यक्ती आणि वल्ली, हलकंफुलकं\t52 प्रतिक्रिया\nPosted in उशीर..., छोटे मियाँ...., नाते, ललित, शाळा\tby Tanvi\n“अगं माउ उशीर झालाय आज तूला यायला, चल आता पटापट हायपाय धूवा आणि जेवायला चला….” शाळेतून आलेल्या लेकीला माझी सल्लेबाजी सुरू झालेली होती…..\n’उशीर’ ….सतत येतो हा शब्द नाही आपल्या बोलण्यात…. टाळायचा असतो ना तो, म्हणून त्याचा धाक आणि बागूलबुवा कायम\nमला आवरण्याची जितकी घाई साधारण तितकीच माझी लेक निवांत…. “होऊ दे उशीर, तू आधि माझं ऐक…. ” लेकीचा हुकूम\nशाळेतून आली ना ही की मला समोर बसवून आधि संपुर्ण दिवसाचं रिपोर्टींग करते , मग बाकि कामाला सुरूवात…. विलक्षण गोड दिसते ती तो वृत्तांत सांगताना म्हणून मी देखील बसते तिच्या समोर…. आज टिचर अमूक म्हणाली, ढमूक म्हणाली वगैरे सुरू होते मग … त्यात गाडं कुठे तरी अडतं, मग ’थांब हं मम्मा, मला याद करू दे’ वगैरे सुरू होतं…. मला समजलेलच असतं काय म्हणायचय ते, मग मी तो नेमका शब्द सांगते…. मग समोरचे डोळे एकदम विस्फारतात…. चेहेरा खुश एकदम, रोजचा प्रश्न, “अगंsssss मम्मा तूला कसं माहितं तू पण माझ्याच स्कूलला जायची तू पण माझ्याच स्कूलला जायची तूलापण माझीच टिचर होती तूलापण माझीच टिचर होती 🙂 ” …… मी आपलं ठरलेला प्रश्न विचारते, “टिफीन संपलाय का 🙂 ” …… मी आपलं ठरलेला प्रश्न विचारते, “टिफीन संपलाय का \nपरवा इथवर सगळं रोजच्यासारखचं झालं , या मुलांना रोजचा डबा टिचरला दाखवावा लागतो…. मुलांना डब्यात सकस अन्न दिलं जावं यासाठी शाळा तशी जागरूक आहे…. परवा पिल्लूने मला सांगितले ,” मम्मा मी टिफीन दाखवला टिचरला, ती म्हणाली की गुड फूड ….. 🙂 ” ….. मग काहिसा विचार केला तिने , घरात एक चक्कर मारली आणि परत माझ्यासमोर येउन उभी राहिली नी पुन्हा विचारलं ,” मम्मा एक सांग, जर टिचर नाही म्हणाली की गुड फुड तर \nखरं सांगते, मी बसल्यानंतर माझ्या होणाऱ्या उंचीपेक्षा जरा उंच किंवा साधारण तितकच उंच असं ते ध्यान असे प्रश्न विचारतं तेव्हा चेहेरा असा काही गंभीर होतो की तो पहाताना आपल्या चेहेऱ्यावर नकळत हसू उमटावे…. तरिही मी आपलं चेहेरा शक्य तितका गंभीर ठेवत, गाल फुगवून म्हटलं ,” मला ना जाम सॅड वाटतं की मी माझ्या पिल्लूला टिफीन दिला आणि तो टिचरला आवडलाच नाही 😦 ” …..\nमाझ्यामते विषय संपला होता, हातपाय धूणे वगैरे आटोपलं….. पुन्हा पिल्लूच्या घरात एक दोन फेऱ्या झाल्या,आणि पुन्हा धावत ती माझ्याकडे आली , घट्ट बिलगली आणि म्हणाली “मम्मा अगं तू ते बनाना दिले होतेस ना टिफीनला, तेव्हाही टिचर ’गुड फूड’ असेच म्हणाली होती…. मी फक्त घरी येऊन तुझी गंमत केली होती…. 🙂 ” ………… 🙂 🙂 आता मात्र मला घरातल्या त्या सगळ्या वैचारिक फेऱ्यांच रहस्य उमगलं होतं ….. शाळा सुरू होऊन आता महिना होत आला आहे, आणि शाळेच्या अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी पि���्लूला तिची लाडकी केळी टिफीनमधे दिली होती…. आणि त्यादिवशी टिचरने विचारले होते की तुझ्या आईने केळं का दिलेय टिफीनला ….. त्या एका वाक्याला मी काही तसे लक्षात ठेवलेले नव्हते , पण त्या वाक्याने आपली आई दुखावली असेल का हा प्रश्न किती भेडसावतोय या चार वर्षाच्या डोक्याला…..\n“मम्मा चल ना किती ’उशीर’ करतेस , भूक लागलीये … जल्दी जल्दी ” या तिच्या वाक्याने भानावर आले खरे पण खरच किती ’उशीर’ करते मी बऱ्याच गोष्टी समजून घ्यायला…..टिचर ’गुड फुड’ म्हटली की पिल्लूसारखीच मी ही खुश होते, पण जर एखाद दिवस ती तसे नाही म्हटली तर काय यासाठी मी कुठे माझ्या बाळाला तयार करतेय….. बरं समजा तसं झालच तर त्यासाठी माझ्या मुलीने कसं react व्हायचय हे मला तिला शिकवावसचं वाटलं नाहीये…. पिल्लू लहान असलं तरी ते विचार करतय, करू शकतय हेच मला ’उशीरा’ समजलं तर \nचालतं नाही काही ठिकाणी ’उशीर’ केलेला…. ट्रेनसाठी, बससाठी, नौकरी ऑफिसेसमधे आपण धावत पळत पोहोचतो…. वेळ गाठतो…. ’लेट मार्क’ नकोच बाबा… पुन्हा आपण कसे ’वक्तशीर’ की punctual असा दावा करतो….. पण काही छोटे छोटे ’उशीर’ आपण किती नकळत करतो नाही\nअसाच आणि एक प्रसंग… संध्याकाळची मुलं खेळून घरी आली, जेवणं झाली …..माझा रोजचा वाक्यांचा रतीब सुरू झाला…. “चला चला शाळेच्या बॅगा आवरा आता…. पसारे जागच्या जागी ठेवा…. आवरा भराभर…. झोपा चटकन… उद्या शाळा आहे…. झोपायला ’उशीर’ झाला की उठायला ’उशीर’ होतो …. ”\nनॉर्मल पट्टीत सुरू झालेल्या घोषणा हळूहळू वरच्या पट्टीत जाइपर्यंत माझी पटाईत पोरं काही दाद देत नाहीत हा अनूभव आता नवा नाही, त्यामूळे मी हल्ली सुरूवातच एकदम जोषात करते…..\nत्यादिवशी मुलंही ऐकेनात…. माझं किचनमधलं काम संपायच्या आत मुलांनी झोपायला जावं असा वटहूकूम मी काढला आणि मुलं तसं वागताहेत की नाही याकडॆ एक नजर ठेवली….. ’उशीर’ व्हायला नको या मतावर मी ठाम होते अगदी….. शेवटी मुलं वैतागली आणि म्हणाली, “अगं हो हो… जातोय आम्ही बॅग आवरतोय… पेन्सिल्स ठेवायच्या आहेत आत\nछे छे पण ….. ’उशीर’ झालाच….. मी ओरडले ,”नकोय काहीच नाटकं , एका सेकंदात मला तुम्ही दोघंही बेडरूममधे गेलेले पाहिजे… मी आवरेन तो पसारा… ” ….. मुलं किचनमधे पाणी प्यायला आली, मला म्हणाली हॉलमधे ये ना थोडा वेळ….. म्हटलं अजिबात नाही, उगाच थोडा वेळ थोडा वेळ करत ’उशीर’ होतो मग झोपा होत नाहीत पुर्ण……\nकिचन आवरलं, मुलं एव्हाना बेडरूममधे पोहोचली होती…. तिथल्या मस्तीचा आवाज मंदावला होता….. बाबाबरोबर खिदळून झाले असावे त्यांचे असा अंदाज बांधला मी….. घड्याळाकडे नजर टाकली , मस्त वेळेत आवरलय सगळं….. अजिब्बात ’उशीर’ नाही झालेला…… हॉलमधे गेले, पेन्सिलींचा पसारा आवरायचा होता ना……\nसमोर आले ते हे पेन्सिलींचे पिरॅमिड….. 🙂\nते पाहिले आणि पहातच राहिले…. मुलं धांगडधिंगा घालताना एकमेकांशी संवाद साधताहेत , असं काही रचू पहाणाऱ्या दादाला त्याची धाकटी बहिण मदत करतेय….. त्यांच्या डोक्यात कल्पना येताहेत… आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण जितके ज्ञान पुरवतो किंवा पुरवू शकतोय त्या पलीकडे झेप घेण्याचे सामर्थ्य दर पुढच्या पिढीत असते…… हे समजायला मला ’उशीर’ होतोय हेच काय ते सत्य\nतडक उठले आणि मुलांकडे गेले…. कधी नाही ते मी पोहोचण्याआधिच दोन्ही पिल्लं एकमेकांच्या कुशीत गाढं झोपली होती….. त्यांनी घातलेला ’पसारा’ मला खूप आवडलाय हे सांगायला जायला मला ’उशीर’ झाला होता ……\nलहान सहान प्रसंग सतत डोळे उघडतात , पण मेली आपली झापडं भलती गहिरी … आपण सताड उघडेच नाही ठेवत डोळे… त्यांना पुन्हा पुन्हा मिटण्याचा चाळा…. नात्यांमधे, मैत्रीमधे, आयूष्यामधे हा ’उशीर’ चालत नाही हे का मला माहित नाहीये….\nकिचनमधले काम आणि मुलं यांच्यात निवड करणे ही साधि दिसणारी बाब तशी….’उशीर’ कुठे चालेल आणि कुठे नाही ही निवड जरा ’उशिरा’ केली की आलाच पश्चाताप ओघाने\nप्रत्येक ’उशीरा’ला कारणं देतोच नाही आपणं ….. असतात तय्यार आपल्याकडे कारणं …. प्रेमाचे चार शब्द बोलायला ’उशीर, चुकलं तर माफी मागायला ’उशीर’ , कोणी माफी मागितलीच तर माफ करायचा ’उशीर’ , कौतूकाचे शब्द बोलायला ’उशीर’ ……\nकाय करावे नी कसे करावे….. का मग Better late than never म्हणावे आणि जरा विचाराने वागावे….ह्योच करना पडॆंगा ऐसा लगता है\nनाही यमाकडे म्हणे ’लेट मार्क’ची सोय नसते , त्याचे दुत त्यांचे काम चोख बजावतात वेळच्या वेळी….. ’उशीर’ न करता.. तेव्हा त्यांनी गाठायच्या आत ’जागो रेssss ‘… 😉\nउशीर, नातेसंबंध, विचार......, शाळा…., हलकंफुलकं\t41 प्रतिक्रिया\nमाणसाचा हा तिचा पहिला जन्म ….पहिली पहिली मग नात्यांची ओळख….\nअन्नाचा पहिला घास असो की अडखळलेलं पहिलं पाऊल….बोबडे बोल पहिलेच…\nशाळेचा पहिला दिवस…. बाबांचा धरलेला घट्ट हात..\nपाठवणी करताना त्यांच्या पाणावणाऱ्या डोळ्यांची पहिलीच ती ओळख तेव्हा….\nपहिलं खेळणं, पहिलं दप्तरं, पहिलं पुस्तकं, नी पहिलीच कंपासही….\nपहिलीच मग परिक्षा नी पहिल्यांदाच ते ’पहिलं’ येणंही…\nगणवेशाची ती पहिली घडी ….\nपहिलं धडपडणं … पहिलं खरचटणं…\nपहिलीच चव नी पहिल्यानेच नवनवे गंध… पहिलाच गारवा नी पहिल्यांदाच इंद्रधनूची सुखद हवा…\nपहिली सायकल …. पहिलाच हट्ट ….पहिलीच शिक्षा … पहिलीच सुट्टी…\nपहिलीच मग भातूकली… मैत्रीणीशी भांडणही पहिलेच….\nपहिलीच मग दहावी… पहिलचं बरं का बोर्ड…. निकाल जरी दहावा तरी निकालाची वाट पहात ताटकळलेला ’तो ’ पहिलाच 😉\nकॉलेजातलं ते पहिलं पाउल…. रंगांची अस्तित्त्वाची नवी ओळख ’पहिल्यांदा’ …..\nपहिलेच ’टायट्रेशन’ ’प्रेसीपिटेट्स’ नी पहिलेच ’रेसिड्य़ू’ …. ’ट्यूनिंग फोर्क्सही’ पहिलेच हं…\nआणि आजूबाजूचे मित्र मैत्रीणींचे ’रेजोनंस’ही पहिले पहिलेच 🙂\nपहिलीच मग डिग्री न पहिलीच मग नौकरी….\nपहिला पगार नी पहिलीच मग ती खरेदी….\nप्रेमात पडणं …. हे तसं खरं तर पुन्हा ’पहिल्यांदा ’ 🙂\nतरी खर्र खर्र प्रेम मात्र हे पहिलच….\nपहिलच मग लग्न नी पहिला वहिला संसार… पहिलं रुसणं नी पहिलं समजावणं….\nपहिल्या पॉलिस्या नी पहिल्या कर्जाचे हप्ते…\nत्याची प्रिमियम नी फंडांची पहिली पहिली गणितं….. नी डाळ मस्त शिजून पुरण ’जमणं’ तिचंही पहिलंच….\nपहिलेच मग ते डोहाळे नी पहिलीच ती कळही…..\nपहिलाच पुनर्जन्म नी बाळाची पहिली आरोळीही….\nसगळंच कसं पहिल्यासारखचं आता….. एका ’जुन्या’ बाळाच्या ’नव्या’ बाळाचं…\nसगळी मुळाक्षरं तीच तशीच…. नव्याने गिरवायची पुन्हा ’पहिल्यांदाच’ …\nA B C आणि D च्या वाटेवरचे E F G H पुन्हा पहिल्यांदा आता….\nआपल्यासाठी ’जुन’ हे पिल्लांसाठी ’नवं’ ही जाणीवही पहिल्यांदाच बरं का 🙂\nईतकं सगळं नवं नवं नी ईतकं सगळं पहिल्यांदा….. तरिही ’ती’ ची हिंमत बघा….\nपरवा म्हणे मला चक्क कशी…. आयूष्य किनई म्हणे झालय ’एकसुरी’…. ’मोनोटोनस’ म्हणं म्हणे हवं तर\n’एकसुरी’ नी बिकसुरी … लामण नुसती…. मी म्हट्लं तिला, तूला म्हणून सांगते म्हटलं आज पहिल्यांदा….\n’आज’ नव्हता काल नी नसणार आहे उद्याला…. आज ’आज’ असतो फक्त आज ’पहिल्यांदा’ ….\nमग छेड की एखादा नवा सुर तूच आज ’पहिल्यांदा’ ….. की मग शंकाच करू मी एक व्यक्त ….\n’पहिल्यांदा’ नी ’पहिलं’ ईतकं घडतं आयूष्यात की त्याचीच वाटतेय गं ’मोनोटोनी’ …..\nपहिल्याने तू निस्तर बाई तुझाच हा ग��ंधळं…. मला नाहिये तसा वेळ , बरचं काही घडणारं आहे अजूनही ’पहिल्यांदा’ च….\nपुर्णविरामाला आहेच की , तसं नेहेमीचेच गं पण पुन्हा पहिल्यांदाच….\nनिदान आपल्यासाठी तरी पहिलचं गं ते सरण नी पहिल्यानेच यायचेय मरणं\nविचार......, शाळा…., हलकंफुलकं\t55 प्रतिक्रिया\nरात्र वैऱ्याचीच आहे..(अजुनही :) )…..\nPosted in छोटे मियाँ...., हलकंफूलकं\tby Tanvi\nइथे एक मुख्य पात्र (ज्याचा उल्लेख ’मुपा’ असा करणार आहे मी पोस्टेत… ) आणि तीन साईड पात्र आहेत…. सगळीच मंडळी एकसे एक ’पात्र’ असल्यामुळे ’पात्रं’ हे नाव हा नाटकाचा अंक बिंक असला कुठलाही विचार मनात न ठेवता पात्रतेनुसार ते पात्र या नावास पात्र आहेत….. मुपा म्हणगे गौराई हे आमचे साडेतीन वर्षाचे ’पात्र’ असुन बाकि पात्र इथे नाममात्र आहेत J\nमोठी चादर- मुपाचे आई-बाबा (कोणिही एक , प्रसंगानुसार)\n किती वेळा गुडनाईट म्हणशील , झोप ना आता…’ गेल्या निदान अर्ध्या तासाची मुपाची चुळबूळ सहन करणाऱ्या ईतर तीन पात्रांपैकी कोणितरी एक वैतागून म्हणेल\n—गुडनाईट गौई sss ….\n(आता सदर मुपा स्वत;लाच रोज गुडनाईट म्हणतं हे माहित असले तरी उर्वरीत तीन पात्रांपैकी कोणितरी एकजण अजाणतेपणे खुदकन हसेल…… संसर्गजन्य रोग हा, त्वरीत लागण होऊन उरलेले दोन पात्रही दबक्या आवाजात हसतात….. त्या पिकलेल्या खसखशीचा वास मुपाच्या जाणत्या नाकाला लगेच लागतो…. आणि मग सुरू होते तीन नॉट सो फ्रेश [जवळपास अर्धझोपे {अर्धमेले तसे अर्धझोपे} ] मेंबर्स Vs एक ताजातवाना मेंबर अशी बॅटिंग\n— हा कोणाचा हात आहे \n(चढ्या आवाजात एक निरर्थक प्रश्न मुपाचा अंधारातला तीर….. )\n— माझा म्हणजे कोणाचा \n(एरवी अगदी चाहुलीवरून माणूस नक्की ओळखणारं मुपा आता वेड पांघरून बसलेय…. परिस्थितीची गरज ओळखणे म्हणतात याला\n(इथे ’बाब’ म्हणजे मुपाचा बाबा {मुपीचा ’बाबा’ नाही… सुज्ञ ओळखतीलच तसे 😉 } असे असते…. कारण शाळेतल्या मित्रमंडळींमधे कोणा एका डॅडी नावाच्या प्राण्याचा डॅड झालेला मुपाला नुकतेच समजलेले असते त्यामुळे त्याच जातीच्या आपल्या घरातल्या प्राण्याचे नुकतेच ’बाबा’ वरून ’बाब’ असे बारसे झालेले असते हे कमी की काय म्हणून कहर म्हणजे ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर हॅज अ डॉंकी ’ ह्या गाण्याचा अपभ्रंश होऊन ते , ’ ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर ईज अ डॉंकी’ असे नुकतेच आमच्या कानावर पडलेले असते. बाबाची ढोर मेहेनत अक्षरश: सार्थ ठरवण्याकडे मुप���चा कल असावा…. मुलांचे कल शाळेत दिसतात हेच खरे हे कमी की काय म्हणून कहर म्हणजे ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर हॅज अ डॉंकी ’ ह्या गाण्याचा अपभ्रंश होऊन ते , ’ ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर ईज अ डॉंकी’ असे नुकतेच आमच्या कानावर पडलेले असते. बाबाची ढोर मेहेनत अक्षरश: सार्थ ठरवण्याकडे मुपाचा कल असावा…. मुलांचे कल शाळेत दिसतात हेच खरे\n— अरे पण ’बाब’ म्हणजे कोण\n(अच्छा म्हणजे प्रस्तूत ’हात कोणाचा’ ह्या प्रश्नाचे उत्तर ’या व्यक्तीचे मुपाशी नाते काय’ असे द्यायचे नसुन ’सदर व्यक्तीने आपले नाव सांगावे’ असे आहे होय हे बहुतेक आपल्या बापाला समजले नसावे असे मुपाला वाटल्यामुळे प्रश्नात स्पष्टीकरणरूपी भर हा ईंग्लिश उपप्रश्न असावा…. बरं या उपप्रश्नाच्या शेपटाला ’BABY’ नावाचा झुपकाही होता… )\n— यांच्या या नर्सरीतल्या बाया ते उगाच पन्नासवेळा लाडं लाडं बेबी बेबी करतात कशाला मला ना अजिबात आवडत नाही हा प्रकार मला ना अजिबात आवडत नाही हा प्रकार ( ’बाब’ आता नावं न सांगता भलतचं बोलत होता पण सुर चढा लागल्यामुळे मी ’कुल ईट baby’ हा माझ्या मनात आलेला डायलॉग मनातल्या मनातच बोलते …. उरलेल्या दोन चादरी [ म्हणजे दोन पात्रं] चादरीत तोंड खुपसून सौम्य आवाजात जरा खि-खि करतात.. )\n—तुम्हारा नाम क्या है BABY (मुपा अजून प्रश्नावर ठाम J )\n— अss मि ss त ssss….. झोपतेस का आता, का मारू दोन रट्टे (आवाजात वाढीव राग\n—ऐसे क्यूँ करते हो BABY मै तुम्हारी बहन हूँ ना\n(मुपा आता फुल्ल फॉर्मात येतयं हळूहळू… हिंदी रूळतयं नुकतच जिभेवर त्यामूळे ’बेटी’ ला ’बहेन बिहेन’ घोळ मनापासून अगदी….. उरलेल्या दोन चादरींमधली खसखस वाढतेय….. “मम्मा ती बेटीला बहेन म्हणतेय…. ती काही सिस्टर आहे का बाबाची, डॉटर आहे ना” लहान चादर मोठीला [चादरीतल्या चादरीत—बाहेर तोंड काढायची सोय नाही ] “गप बस” लहान चादर मोठीला [चादरीतल्या चादरीत—बाहेर तोंड काढायची सोय नाही ] “गप बस लहान आहे ती…. चालू दे त्यांचे…. तू झोप सकाळी शाळा आहे ना लहान आहे ती…. चालू दे त्यांचे…. तू झोप सकाळी शाळा आहे ना “ मोठी चादर लहानीला कुजबुजत… )\n—अंगात येतं का गं रोज रात्री तुझ्या गौरे झोपतेस आता का बोलावू पालीला गौरे झोपतेस आता का बोलावू पालीला येss गं पालं sss\n( बाब भडकलाय आता…. डायरेक्ट पालीची धमकी…. भात्यातले साधे बाण कामाचे नाहीत हे उमगलेय त्याला… ब्रम्हास्त्र बाहेर….)\n (मुपा ऐकायला ��यार नाही….. आज पालीलाच झोपायला सांगितलेय….. उरलेल्या दोन चादरी जरा जोरात ख्या-ख्या\n— और ये लगा सिक्सर.. नटराज फिर चॅंपियन ( मोठी चादर अर्थात अस्मादिक न रहावून बोलून गेलेले…. )\n मग शिस्त लाव ना जरा कार्टीला तुझ्या….आईची जबाबदारी असते ही ( बाबाला थर्ड स्टेजमधली झोप आल्याचे चिन्ह …. मुपा काहितरी बडबडतेय् यावरही…)\n शिस्त ’आईची जबाबदारी’ बद्दलच्या विधानाची ग्राह्यता गृहीत धरता तुमच्या बेशिस्तपणाचे खापर कुठे जाते याचा विचार करून उपरोक्त स्टेटमेंटात अमेंडमेंट करायची असेल तर तुझ्या त्या वर्तनाला मी बेजबाबदार म्हणणार नाही… गो अहेड ( सोडते की काय मी…… मी का ऐकून घेऊ ( सोडते की काय मी…… मी का ऐकून घेऊ\n— झोपा रे सगळे….डिस्टर्ब नका करू (लहान चादर… पेंगुळलेला आवाज )\n— हो ना , हा बाब नुसती ’जागमोड’ करतोय माझी (मुपा कधी कधी चुकून बरोबर बोलते ते असे…. तिची ’जागमोड’च होत असते कारण ती ९९.९९% जागी असते )\n— मम्मा आपण पालीला दगडाने मारू ना मी तर आता बिग होणारे… टॉल होणारे…. ( आयला ’बाब ’ सुटला…. आता गाडी माझ्यावर वळलीये….चौफेर हल्ला, नव्या दमाने आता मी तर आता बिग होणारे… टॉल होणारे…. ( आयला ’बाब ’ सुटला…. आता गाडी माझ्यावर वळलीये….चौफेर हल्ला, नव्या दमाने आता पहिल्यांदा पस्तावा गप्प न बसल्याचा…. छे छे पहिल्यांदा पस्तावा गप्प न बसल्याचा…. छे छे सबुरी सहनशक्ती कश्याशी खातात तो पदार्थ बनवायला हवाय आता\n (मुपा मधेच जोरदार…. स्वत:च्याच तंद्रीत…. पुन्हा एक मोठी आणि एक लहान चादर नाटकातल्या नव्या अनोळखी पात्रांच्या एंट्रीने गोंधळलेले….. या प्रकाराची मला दिवसात सवय असल्यामूळे, ही दोन पात्र आणि असे अनेक ही मुपाची शाळासोबती असून मुपा सध्या त्यांच्या टीचरच्या भुमिकेत आहे या माझ्या खुलाश्यावर दोन्ही चादरी गुडूप\n(ईकडे मुपा हवेत हातवारे करत गम्य-अगम्यच्या सीमारेषेवर ईंग्लिशमधल्या हिंदीमधल्या मराठीत काहितरी सुचना देतेय ’कौन बनेगा करोडपतीच्या’ नव्या जाहिरातीतला पाय हवेत उंचावून, “पापा अकबर का बाप कौन था ’कौन बनेगा करोडपतीच्या’ नव्या जाहिरातीतला पाय हवेत उंचावून, “पापा अकबर का बाप कौन था” विचारणारा मुलगा आठवतोय आता मला… आणि मग ’कोई भी सवाल छोटा नही होता’ असे सांगणाऱ्या अमिताभला मुपा सांभाळायला द्यावी एक दिवस असा विचारही मनात येतो” विचारणारा मुलगा आठवतोय आता मला… आणि मग ’कोई भी सवाल छोटा नही होता’ असे सांगणाऱ्या अमिताभला मुपा सांभाळायला द्यावी एक दिवस असा विचारही मनात येतो\n— आता ’दिन’ नाहिये ’रात’ आहे…. रातला अंधार असतो पण मला सगळे दिसतेय… (मुपा आवर आता\n—हंम्प्टी डंम्प्टी फॅट ऑन अ फॉल …. (मुपा रंगलेय आता कवितेत… सॉरी पोएमांमधे….. कोणिही कुठल्याही दुरुस्त्या सुचवत नाहीये… हंम्प्टी डंम्प्टी फॅट तर फॅट, मरो मेला अचानक माझ्या गळ्यात दोन नाजुक हात… मुपाचे मातृप्रेम जागृत अचानक माझ्या गळ्यात दोन नाजुक हात… मुपाचे मातृप्रेम जागृत\n— आजा मेरी बेटी (पुन्हा हिंदीत चमत्कार…. माँला बेटी केलेले होते (पुन्हा हिंदीत चमत्कार…. माँला बेटी केलेले होते ’हं’ यावर माझी मजल नाही… कुठे तोंड उघडून अवलक्षण करू पुन्हा ’हं’ यावर माझी मजल नाही… कुठे तोंड उघडून अवलक्षण करू पुन्हा\n—हॉलमधलं भुत झोपलं आता (अचानक भलतचं चॅनल आता हे….. बरं रिमोट मुपाकडे…. )\n—अरे पिल्लू आपल्याकडे भुतं नाहिये बेटा… आपल्याकडे देवबाप्पा आहे किनई (बोलल्याशिवाय अगदीच रहावलं नाही मला (बोलल्याशिवाय अगदीच रहावलं नाही मला\n ते देवाचेच भुतं आहे ( देवा रे वाचव रे मला….. हॉलमधलं भुतं झोपवलसं मग बेडरूममधलही झोपवं रे… रेहेम खुदा रेहेम ( देवा रे वाचव रे मला….. हॉलमधलं भुतं झोपवलसं मग बेडरूममधलही झोपवं रे… रेहेम खुदा रेहेम\n(शांतता….. झोपली की काय\n— माँ पाणी दे…. (आता ईतकी वटवट केल्यावर घसा कोरडा न पडता तर नवल\n(मुपा आणि मी जागे…. उरलेल्या दोन्ही चादरी एव्हाना स्वप्नांच्या राज्यात मुपाचा एकपात्री प्रयोग सुरूच मुपाचा एकपात्री प्रयोग सुरूच\nपाणी—- शू— बडबड— प्रश्न— पोएमा—हातवारे— ईत्यादी ते इत्यादी….. (म्हणजे कॅपिटल ईत्यादी ते स्मॉल इत्यादी…)…….\n(शांतता… पुन्हा एकवार …… मी गोंधळात मुपा झोपलं बहूतेक\nवळून पाहिल्याशिवाय रहावत नाहिये…. मुपा गाढं झोपलयं प्रचंड प्रचंड गोड दिसतयं प्रचंड प्रचंड गोड दिसतयं देवाच्या भुतासारखं लंबे लंबे बाल फेसवर आलेत…. मुपाला आवडत नाहीत ते तसे आलेले….. मी हलक्या हाताने ते मागे सारतेय….. उघड्या चिमुकल्या हातावर हळूवार गाल टेकवतेय….. पिल्लू जागरण होते रे तूझाही आराम होत नाही, बाकिच्यांचीही ’झोपमोड’ वगैरे काहीबाही मनात येतेही…… पुन्हा जाणवते ती शांतता…. देवाचे ते भुतं, शाळेतले ते सवंगडी सगळेच गायब एकदम होतात मग तूझाही आराम होत ���ाही, बाकिच्यांचीही ’झोपमोड’ वगैरे काहीबाही मनात येतेही…… पुन्हा जाणवते ती शांतता…. देवाचे ते भुतं, शाळेतले ते सवंगडी सगळेच गायब एकदम होतात मग नको वाटतेय ही शांतता….. पिल्लू तू अशीच रहाशील ना… अशीच रहा गं नको वाटतेय ही शांतता….. पिल्लू तू अशीच रहाशील ना… अशीच रहा गं मोठेपणी ना ’रात’ झाली की नाही दिसत सगळं…. देवाचे भुतं पण सोडून जाते मग…. चिवचिवणारी चिमणी आहे तोवर घरटे जागे आहे माझे….. रात म्हणं दिन म्हणं, बाब म्हण, बहेन म्हण काहिही म्हणं…. आणि हो बच्चू कुठलीही पाल बाबा कधीही येऊ नाही देणार तुझ्याजवळ मोठेपणी ना ’रात’ झाली की नाही दिसत सगळं…. देवाचे भुतं पण सोडून जाते मग…. चिवचिवणारी चिमणी आहे तोवर घरटे जागे आहे माझे….. रात म्हणं दिन म्हणं, बाब म्हण, बहेन म्हण काहिही म्हणं…. आणि हो बच्चू कुठलीही पाल बाबा कधीही येऊ नाही देणार तुझ्याजवळ घाबरू नकोस कधिही मी आहे ना तुझी ’बेटी’ तूला जपायला…. डोळे पाणावतात बघ तुझ्यापायी नेहेमी…\nमग मुपाच्या कपाळावर ओठ टेकवत मी हलकेच म्हणते….\n( याआधिची वैऱ्याची रात्र इथे आहे….)\nआठवणी..., छोटा दोस्त, व्यक्ती आणि वल्ली, हलकंफुलकं\t39 प्रतिक्रिया\nमाझ्यासारख्या शुद्ध शाकाहारी 🙂 (अभिमानाने.. ) असणाऱ्या माणसाच्या खादाडीचे आणि काय वेगळे नाव असणार …. खरे तर या नावामागे मोठा ईतिहासही आहे…कळेलच…पोस्ट संपत असताना ’घासफूस’ हेच नाव का तेही कळेल 🙂\nसाधारण ८ दिवसापुर्वी रोहणाला सांगितले होते की खादाडी पोस्ट ’सहजच’ पर आ रही है पण जातीचा खादाड व्यक्ती किंवा खादाड जातीचा व्यक्ती खादाडीवरचा विचारही थोडक्यात कसा करेल……. तेव्हा या पोस्टचा (जी की एका भागात आवरायची नाही माझ्याच्याने… हो मी आहे बऱ्यापैकी खादाड…. 😀 ) विचारच करतेय गेले काही दिवस \nमला आणि माझ्या मामाला आमची आजी नेहेमी रागावते…… ’अन्न समोर दिसले की लागली यांना भूक ’ ही तिची आमच्याबाबत कायम तक्रार ’ ही तिची आमच्याबाबत कायम तक्रार स्वयंपाकघरात चक्कर मारली की समोर दिसतात तिने करून ठेवलेल्या लोणच्याच्या बरण्या….. लालबुंद रंग आणि त्यावर तेलाचा मस्त तवंग…. भूक न लागते तर जाते कुठे , मग आम्ही दोघे ईमाने ईतबारे दोन ताटं घेतो आणि फन्ना उडवतो स्वयंपाकघरात चक्कर मारली की समोर दिसतात तिने करून ठेवलेल्या लोणच्याच्या बरण्या….. लालबुंद रंग आणि त्यावर तेलाचा मस्त तवंग…. भूक न लागत�� तर जाते कुठे , मग आम्ही दोघे ईमाने ईतबारे दोन ताटं घेतो आणि फन्ना उडवतो यात आमचा काहिही दोष नाही (आमच्यामते यात आमचा काहिही दोष नाही (आमच्यामते)….. एक मात्र खरे की उगाचच म्हणजे भूक अगदी लागलेली नसतानाही केवळ मोहापायी आम्ही खाऊ शकतो 🙂\nमाझे लग्न होण्यापुर्वी आजीने मला दहावेळा बजावले होते, आता सासरी जायचेय तेव्हा एका बैठकीत जेवायची सवय लावून घे उगा आपले दर दोन तासाने हातात ताट….. दरवेळेस चिमणीसारखे उष्टावायचे की लगेच पुन्हा ’मला भूक लागली’ म्हणायचे 🙂 ई. ई. ….. आता हेच सगळे माझा नवरा मला म्हणत असतो\nलहानपणापासूनची खादाडी आठवायची म्हटली तर आईच्या हातचे अनेक पदार्थ हीच सुरूवात होते\nपण या पदार्थांबरोबर मला आठवते ते ’पिंटी’चे घर…. आमच्या कॉलनीतल्या सगळ्या बंगल्यांसमोर असणारे हे लहानसे कौलारू घर त्यातली धाकटी लता (तिचे खरे नाव मला आमच्या दहावीत समजले 🙂 ) माझी मैत्रीण त्यातली धाकटी लता (तिचे खरे नाव मला आमच्या दहावीत समजले 🙂 ) माझी मैत्रीण तिच्या घरी किती वेळा जेवले असेन मी हिशोब नाहीये… काकू कायम त्यांच्या तिनही मुलांच्या ताटाशेजारी माझे ताट घ्यायच्या….. जेवण व्हायचे पण आमचा खरा ईंटरेष्ट होता घराबाहेर….. त्यांच्या घराच्या अंगणात असलेल्या चिंचेच्या झाडाचा कोवळा पाला खाणे ही खरी पोटभरी होती…… तो पालाही हिरवा नव्हे पोपटी रंगाचा , आहाहा तिच्या घरी किती वेळा जेवले असेन मी हिशोब नाहीये… काकू कायम त्यांच्या तिनही मुलांच्या ताटाशेजारी माझे ताट घ्यायच्या….. जेवण व्हायचे पण आमचा खरा ईंटरेष्ट होता घराबाहेर….. त्यांच्या घराच्या अंगणात असलेल्या चिंचेच्या झाडाचा कोवळा पाला खाणे ही खरी पोटभरी होती…… तो पालाही हिरवा नव्हे पोपटी रंगाचा , आहाहा बरं हायजिन वगैरे विचार मनालाही शिवायचे नाहीत…. पाला धुवून खाणे म्हणजे त्याची चव घालवणे सरळसरळ….त्यामुळे तो तसाच कोंबला जायचा बरं हायजिन वगैरे विचार मनालाही शिवायचे नाहीत…. पाला धुवून खाणे म्हणजे त्याची चव घालवणे सरळसरळ….त्यामुळे तो तसाच कोंबला जायचा वर जमिनीत रोवलेल्या ’रांजणातले’ थंडगार पाणी….. मला पिंटीचे बाबा ’बकरी’ म्हणायचे 🙂 … मला मात्र ते ऐकू यायचे नाही कारण मी तो आंबटगोड पाला खाण्यात मग्न\nअर्थात बकरी हे माझे नाव माझ्या बाबांनीही ठेवलेले होते ,(सतत बडबड म्हणजे बॅ बॅ करणे हे त्याचे कारण असाव��� )…. पण त्यांच्याबरोबर भाजीबाजारात जाण्याचा माझा मात्र कायम हट्ट असायचा सगळीकडे वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांच्या पाट्या घेऊन बसलेले शेतकरी आणि बाजारातला तो कोलाहल…सगळ्या भाज्यांचा, फळांचा संमिश्र वास….. भाजीबाजार हे प्रकरण मला सोनाराच्या दुकानापेक्षा किंवा साड्यांच्या दुकानापेक्षा जास्त आवडते सगळीकडे वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांच्या पाट्या घेऊन बसलेले शेतकरी आणि बाजारातला तो कोलाहल…सगळ्या भाज्यांचा, फळांचा संमिश्र वास….. भाजीबाजार हे प्रकरण मला सोनाराच्या दुकानापेक्षा किंवा साड्यांच्या दुकानापेक्षा जास्त आवडते सगळा कसा जिवंत मामला असतो इथे\nचिंचेचा पाला जसा खायला आवडायचा (आता आवडतो की नाही हा खरचं एक प्रश्न आहे….. किती लहानसहान गोष्टी मागे रहातात नाही मोठे होताना….अचानक एक दिवस मागे वळून पहावे तर वळणावळणावर किती जागा सापडतील जिथे आपण आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आनंदाने क्षणभर रेगांळलेलो असतो……) तसेच आणि एक आवडता प्रकार म्हणजे ’गुलमोहोराचे फुल’…….\nहे देखील चवीला आंबटगोड…..लाल केशरी पाकळ्यातल्या ज्या पाकळीवर पांढरे नक्षीकाम तो राजा बाकिच्या राणी पाकळ्या…… हे एक माझे अत्यंत आवडते झाडं विलक्षण सौदर्य आहे या झाडात….. हिरवेगार झाड त्यावर तलवारीसारख्या शेंगा आणि कहर म्हणजे लालभडक केशरी फुलांचे मुकुट….. अजुन काय हवे विलक्षण सौदर्य आहे या झाडात….. हिरवेगार झाड त्यावर तलवारीसारख्या शेंगा आणि कहर म्हणजे लालभडक केशरी फुलांचे मुकुट….. अजुन काय हवे असेच आणि एक आवडते झाडं म्हणजे पळसाचे ….. तेदेखील म्हणजे एकदम दिल के करीब बिरीब…. हं पण त्याचे काही पानं फुलं कधी मी खाल्लेले नाही बरं…नाहितर म्हणाल या बकरीने ते ही चाखलेय का असेच आणि एक आवडते झाडं म्हणजे पळसाचे ….. तेदेखील म्हणजे एकदम दिल के करीब बिरीब…. हं पण त्याचे काही पानं फुलं कधी मी खाल्लेले नाही बरं…नाहितर म्हणाल या बकरीने ते ही चाखलेय का\nआजच्या पोस्टमधे मी किचनमधे शिरणारच नाहीये…. ती लामण नंतर लावते…. आज मुक्तपणे भटकायचेय मला माझ्या बालपणात…. त्याच नाना उचापती पुन्हा आठवायच्या आहेत नव्याने तेच क्षण पुन्हा जगायचेच स्वत:साठी….. (तेव्हा तुम्ही न घाबरता हे चऱ्हाट वाचायला हरकत नाही 🙂 )……\nशाळेच्या मधल्या सुट्टीत मला रोज २० पैसे मिळायचे , नंतर ते ५० पैसे झाले…पण पुर���यचा तो खिसामनी डबा कसाबसा कोंबला की आम्ही धूम पळायचो ते चिंचोके विकणाऱ्या मावश्यांकडे डबा कसाबसा कोंबला की आम्ही धूम पळायचो ते चिंचोके विकणाऱ्या मावश्यांकडे भाजलेले चिंचोके, आणि उकडलेले चिंचोके …… आई गं भाजलेले चिंचोके, आणि उकडलेले चिंचोके …… आई गं आठवणी तरी किती आहेत या आठवणी तरी किती आहेत या मधल्या सुट्टीतल्या चिंचोक्यांचा स्टॉक उरलेल्या तासांना संपायचा…काय कला होती ती…. सरांचे लक्ष आपल्याकडे आहे समजले की अजिबात तोंड हलवायचे नाही आणि पाठ वळली की खाऊ गट्टम मधल्या सुट्टीतल्या चिंचोक्यांचा स्टॉक उरलेल्या तासांना संपायचा…काय कला होती ती…. सरांचे लक्ष आपल्याकडे आहे समजले की अजिबात तोंड हलवायचे नाही आणि पाठ वळली की खाऊ गट्टम शाळा सुटल्यावर घरी जाताना पुन्हा चिंचोके घ्यायचे स्पेशल आईसाठी शाळा सुटल्यावर घरी जाताना पुन्हा चिंचोके घ्यायचे स्पेशल आईसाठी चिंचोके विकणाऱ्या मावशी हे प्रस्थ होते….. नववारी पातळातले भारदस्त व्यक्तीमत्व छप्पर असलेल्या हातगाडीवर मांडी घालून बसलेले असायचे…. (आताही असेल… आता त्या मावशीची सुन किंवा लेक असेल..पहायला हवे एकदा चिंचोके विकणाऱ्या मावशी हे प्रस्थ होते….. नववारी पातळातले भारदस्त व्यक्तीमत्व छप्पर असलेल्या हातगाडीवर मांडी घालून बसलेले असायचे…. (आताही असेल… आता त्या मावशीची सुन किंवा लेक असेल..पहायला हवे एकदा\nचिंचेचे झाड हे बहूगूणी आहे हे माझे मत आहे….. मस्तपैकी गाभूळलेल्या चिंचा, दोन्ही प्रकारच्या म्हणजे पोपटी गर असलेल्या किंवा लाल गर असलेल्या चिंचेबरोबर तिखट आणि मिठाचे मिश्रण या मावश्या द्यायच्या ते प्रमाण सुगरणींनाही साधत नाही… खारट तरी होईल नाहितर तिखट तरीचिंचेबरोबर तिखट आणि मिठाचे मिश्रण या मावश्या द्यायच्या ते प्रमाण सुगरणींनाही साधत नाही… खारट तरी होईल नाहितर तिखट तरी 😉 तेच सत्य आवळ्याबाबत… पण आवळे कोणते तर ते पण झाडावरचे… ताजे ताजे\nयाच खादाडी सत्रात (म्हणजे डायरेक्ट फ़्रॉम झाडं, विदाऊट प्रोसेसिंग…… तोडो…खाओ…..) पुढचा प्रकार म्हणजे फुलं खाणे….\nयात फुलांचा राजा गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या…. ’गुलकंद’ वगैरे होईपर्यंत इथे धीर कोणाला आणि एक म्हणजे झेंडूचे फुलं…. याच्या सगळ्या पाकळ्या उपटून त्या झाडात टाकायच्या (तेव्हढचं झाडाला खतं…आणि आपल्याला पुण्य आणि एक म्हणजे ���ेंडूचे फुलं…. याच्या सगळ्या पाकळ्या उपटून त्या झाडात टाकायच्या (तेव्हढचं झाडाला खतं…आणि आपल्याला पुण्य) आणि मग त्यातलं खोबरं खायचं\nपरिक्षेला जाताना तुळशीचं पानं खायचं… परिक्षाच का आणि मी एरवीही बरेचदा तुळशीला शरण जायचे ’गुढीपाडव्या’ला कडूनिंब आणि गुळाचा जो छोटासा लाडु मिळायचा तो देखील मी आवडीने खायचे ’गुढीपाडव्या’ला कडूनिंब आणि गुळाचा जो छोटासा लाडु मिळायचा तो देखील मी आवडीने खायचे भाज्यांमधेही पालेभाज्या म्हणजे फ्येव्हऱ्येट……त्याबरोबरच नुसता परतलेला मुळ्याचा पाला, फ्लॉवरचा पाला हे पण चालते भाज्यांमधेही पालेभाज्या म्हणजे फ्येव्हऱ्येट……त्याबरोबरच नुसता परतलेला मुळ्याचा पाला, फ्लॉवरचा पाला हे पण चालते 🙂 ही डाएट पोस्ट होत चाललीये हळूहळू…….\nयाच उचापतींमधे एकदा मी आणि माझ्या मामेभावाने कण्हेरीच्या पानामधे\nखायचे गंध मिसळून तो ’विडा’ खाल्ला होता, दादाने तर खाण्याचे नाटक केले पण आम्ही तो गिळंकृत केला….. आणि मग जे आजारपण काढले ते ८ दिवस दवाखान्यात राहून संपवले\nत्याच्या भरपायीसाठी आम्ही खुपशे बदाम फोडून त्यातला गर खाल्ला आणि शेजाऱ्यांच्या झाडाचे काजुगर (चोरून) खाल्ले…….\nथोडक्यात काय (मोठ्ठी पोस्ट लिहायची आणि शेवटी ’थोडक्यात” असे लिहायचे…हेहे) तर माझे लहानपणचे खेळ हे झाडावर चढणे, गवतात फिरत फुलपाखरं पकडणे हे असल्यामुळे ’घासफुस’ या प्रकाराशी सख्य असायचेच\nतसेही रोपटी असो, गवत असो की मोठे वृक्ष असो…. झाडाझाडाच्या बुंध्यात, पानांच्या आकारात, विविध रंगात, फुलांत (आणि चवीत) ईतके वैविध्य असते की नतमस्तक व्हावे मी तासनतास झाडांचे सौंदर्य पहात बसू शकते….. निसर्गाची ही मनसोक्त उधळण मानवनिर्मीत ईतर कोणत्याही मनोरंजनाच्या साधनापेक्षा जास्त मनमोहक आणि खिळवून ठेवणारी……..\nपानं, फुलं, फळं, बिया सगळ्या प्रकाराचे खाद्य आहे :D……….आजची पोस्ट ही पालापाचोळ्याची उद्या फळांवर हल्ला\nआठवणी..., हलकंफुलकं\t59 प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2017/02/03/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE/", "date_download": "2021-01-18T01:42:04Z", "digest": "sha1:VWW7ONQMFU6ZJC5MANEE5BICCQ3LERDU", "length": 5121, "nlines": 137, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "काँग्रेस-राष्ट्रवादी ‘आमने-सामने’ – The Voice of Mumbai", "raw_content": "\nसोलापूर: गेली दोन दिवस चर्चा बैठक घेऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आघाडी होऊ शकली नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष आता सोलापूर महानगरपालिकेच्या रणांगणात एकमेकांसमोर उभे असल्याचे निश्चित झाले आहे. या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने ८१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष निरीक्षक प्रदीप गराटकर यांनी ३३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.\nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\nभारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.\nयुनेस्को जागतिक वारसा स्थळे तुम्हाला माहित आहे का\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\nभारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.\nयुनेस्को जागतिक वारसा स्थळे तुम्हाला माहित आहे का\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/panipat-movie-producer-rohit-shelatkar-helps-mumbai-police-to-boost-immunity-power-ssv-92-2183834/", "date_download": "2021-01-18T01:40:31Z", "digest": "sha1:NQZDMQIHHG2CORNKEMVMVXWFTAOT6CLT", "length": 12547, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "panipat movie producer rohit shelatkar helps mumbai police to boost immunity power | ‘पानिपत’च्या निर्मात्यांची मुंबई पोलिसांना मदत | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\n‘पानिपत’च्या निर्मात्यांची मुंबई पोलिसांना मदत\n‘पानिपत’च्या निर्मात्यांची मुंबई पोलिसांना मदत\nकरोना विरोधातील युद्धामध्‍ये पोलीस अग्रस्‍थानी आहेत आणि त्‍यांना या विषाणूचा संसर्ग होण्‍याचा सर्वाधिक धोकादेखील आहे.\nजगभरात कोविड-१९ चे संकट वाढत असताना आपल्‍यापैकी अनेकांनी घरात राहत घरातूनच काम करण्‍याच्‍या नवीन नियमांशी जुळवून घेतले आहे. पण ही सोय सर्वांनाच अनुभवता येत नाही. पोलीस दल कोविड-१९ विरोधात लढण्‍यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. करोना विरोधातील युद्धामध्‍ये ते अग्रस्‍थानी आहेत आणि त्‍यांना या विषाणूचा संसर्ग होण्‍याचा सर्वाधिक धोकादेखील आहे. रोगप्रतिकार शक्‍ती वाढवणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच मुंबई पोलिसांना मदत करण्‍याच्‍या उद्देशाने आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ चित्रपटाचे निर्माते रोहित शेलटकर यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई पोलिसांची रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवण्यासाठी ते सप्‍लीमेण्‍ट्सचं वाटप करत आहेत.\nवेलमॅन हे रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासाठी आणि पुरूषांच्‍या एकूण आरोग्‍यासाठी वैज्ञानिकदृष्‍ट्या सुत्रीकरण करण्‍यात आलेले सप्‍लीमेण्‍ट असून वेलवुमन हे महिलांचे आरोग्‍य व रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासाठी खास तयार करण्‍यात आले आहे. रोगप्रतिकार शक्‍ती वाढवणारे वेलमॅनचे ४०००० युनिट्स आणि वेलवुमेनच्या ६००० युनिट्सचे वाटप कंपनी करणार आहे. तसेच संपूर्ण दलाला अल्‍ट्रा डी३ जीवनसत्त्व ड चे ४६००० पॅक्‍���चे देखील वाटप करणार आहे.\nयाविषयी रोहित शेलटकर म्‍हणाले, ”वेलमॅन व वेलवुमन टॅब्‍लेट्स वैज्ञानिकदृष्‍ट्या संशोधन करण्‍यात आले आहेत आणि या टॅब्‍लेट्समधून रोगप्रतिकारक शक्‍ती वाढत असल्‍याचे दिसून आले आहे. पोलिसांच्या आरोग्यासाठी आम्ही या टॅब्लेट्सचं वाटप करत आहोत.”\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 मास्क जागृतीसाठी पोलिसांनी घेतली जेठालालची मदत; भन्नाट मिम्स शेअर करत म्हणतात…\n2 आता ‘पारले-जी’नं इतकं करावं; रणदीप हुड्डानं व्यक्त केली इच्छा\n3 …अन् त्यांना पाहून मल्लिका शेरावत पळू लागली; व्हिडीओ होतेय व्हायरल\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.therepublic.co.in/news/5042", "date_download": "2021-01-18T02:15:03Z", "digest": "sha1:SKEQDF4MXB6W75T7DOMSAP6NBOYSWY4V", "length": 22725, "nlines": 226, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये – आमदार आकाश फुंडकर | the Republic", "raw_content": "\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nमुख्यमंत्र्यांकडे मागितली होती आत्महत्येची परवानगी, खामगाव अर्बन ने दिला विद्यार्थ्याला मदतीचा…\nराज्यातील लाखो दिव्यांग बांधवांना स्वतंत्र रेशनकार्ड\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\nसुवर्णमयी व्यक्तिमत्वाचे धनी : अनंतराव उंबरकर\nगृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा\nअर्णब फोन करून कानात ‘हे’ सांगत नाही\nमराठमोळ्या ‘सिंघम’ ला मिळाली ही जबाबदारी\nभविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार :राधेश्याम चांडक\nकर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते सोयरीक पुस्तिका प्रकाशन\nआ ॲड.आकाश फुंडकर यांच्या मागणीला हे मोठे यश\nएसडीपीओ अमोल कोळी ऍक्शन मोडवर: २ लाख ८३ हजार रूपयांचा मुद्देमाल…\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह व सभामंडप बांधकामास मंजुरात द्यावी यासाठी नगरपंचायत समोर…\n‘ त्या’ रात्री जोराचा पाऊस बरसला आणि झालं असे काही..\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्याना प्रतिक्षा\nशासनाच्या धोरणा विरोधात कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस बंद\n‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी\nभविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार :राधेश्याम चांडक\nकोरोनामुळे स्व भास्करराव शिंगणे यांच्या पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रद्द – ना…\nसंवेदनशील, मुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलकडे वाटचाल..\nअखेर मृत्यूसोबतची तिची झुंज संपली….\nकोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना माजी आमदार सानंदा यांचे असे भावनिक आवाहन\nतरुण तरुणींकरिता कौशल्याच्या बळावर रोजगार-स्वयंरोजगाची ही संधी\nमुख्यमंत्र्यांकडे मागितली होती आत्महत्येची परवानगी, खामगाव अर्बन ने दिला विद्यार्थ्याला मदतीचा…\nराष्ट्रीय फुले ब्रिगेडच्या राज्य संघटनमंत्रीपदी रविकांत माहुलीकर\nमराठमोळ्या ‘सिंघम�� ला मिळाली ही जबाबदारी\nआमदार रोहित पवार यांनी राबविला हा अनोखा उपक्रम\nआकांशा सराटे यांना मिळाली ही मोठी जबाबदारी\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nमकर संक्रांतीच्या सणाला महिलांचा ‘हा’अनोखा उपक्रम\n१७ सदस्यांचे भाग्य मतदानयंत्रात बंद\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nउमेदवाराने निवडणूक चिन्ह असल्याने चक्क ऑटोच ठेवला घरावर\nजळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात सक्षम नेतृत्वाचे पर्व….\nगृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा\n‘ त्या’ रात्री जोराचा पाऊस बरसला आणि झालं असे काही..\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्याना प्रतिक्षा\nशासनाच्या धोरणा विरोधात कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस बंद\n‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी\nHome राजकारण प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये – आमदार आकाश फुंडकर\nप्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये – आमदार आकाश फुंडकर\nखामगाव : बुलढाणा जिल्हा कोरोणाचा हॉटस्पॉट बनत चालला असतांनाही प्रशासन हे नागरिकांची जीवाची पर्वा न करता अक्षम्य चुका करीत असून नागरीकांच्या जीवाशी खेळत आहे. जिल्हयातील तपासणीसाठी पाठविण्यात आलेले १०० च्यावर स्वॅब नमुने खराब झाले असून त्यांचे नमुने पुन्हा घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे कोरोना संशयीतांमध्ये त्यांच्या कुटूंबांमध्ये व संपर्कातील नागरीकांमध्ये प्रचंड तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कदमापूर आणि पळशी येथील 21 जणांचे तपासणी अहवाल ६ दिवस उलटूनही न मिळाल्यामुळे कुटूंबीय प्रचंड तनावात आले त्यामुळे हया संशयीतांमध्ये लहान मुल असल्यामुळे त्यांनी कालपासून प्रशासनाबददल रोष व्यक्त केला त्यामुळे प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून प्रशासनाने हया लोकांच्या रॅपीड टेस्ट करुन त्यांना सुटी देण्याचा अत्यंत बेजबाबदारपणाचा ‍ व कोरोना संकट वाढीची शक्यता निर्माण करणारा असा निर्णय घेतला असून हा निर्णय घेणा-या अधिका-यावर तसेच हया आपात काल परिस्थितीत एक एक क्षण महत्वाचा असतांना मागील २२ दिवसापासून मंजूर असूनही स्वॅब टेस्टींग मशीन आपल्या हेकेखोरपणामुळे खरेदी न करणा-या जिल्हा ��ल्य चिकीत्सकांवर तात्काळ कारवाई करुन स्वॅब टेस्टींग मशीन खरेदी करण्यात येऊन ती तात्काळ सामान्य रुग्णालय खामगांव येथे कार्यान्वीत करावी व प्रशासनाने नागरीकांच्या जिवाशी चालवलेला खेळ तात्काळ बंद करावा अशी मागणी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केली आहे.\n‍दि. १ जुलै २०२० रोजी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांचा बेजबाबदार पणा चव्हाटयावर आणला. हया पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासन स्वॅब टेस्टींग मशीन खरेदीस अक्षम्य दिरंगाई करीत असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते, यासोबतच स्वॅब टेस्टींग नमुने जिल्हयाबाहेर अकोला, यवतमाळ येथे जात असून हयाठिकाणी पोहचे पर्यंत ते खराब होण्याची शक्यता देखील आमदार आकाश फुंडकर यांनी हया पत्रकार परिषदेत वर्तवली होती. परंतु हया आपातकाल परिस्थितीत एक एक क्षण महत्वाचा असतांना जिल्हा प्रशासन वेळकाढू पणा करीत आहे. वैद्यकीय सामुग्री, उपकरणे खरेदी करण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये यासाठी कोव्हीड १९ काळात जिल्हा स्तरीय समितीला विशेष अधिकार प्रदान केले आहे. परंतु अशा ही परिस्थितीत जिल्हा प्रशासन नियमांची पुंगी वाजवण्यात व्यस्त आहे.\nहे सर्व जीवघेण असून नागरीकांच्या हाल अपेष्टांशी प्रशासनाला काही सोयर सुतक नाही. कदमापूर येथील लहान मुलाच्या आई वडीलांच्या काल भावना अनावर होऊन त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला व्यथा मांडली व मुलांना घरी आणण्यासाठी त्या मातेने टाहो फोडला असे असतांना जिल्हा प्रशासन आपल्याच मग्रुरीत राहून स्वॅब टेस्टींग मशीन खरेदी करण्याबाबत कोणताही निर्णय त्यांनी घेतला नाही व त्या मुलांचे ६ दिवस उलटूनही स्वॅब नमुनयाचे रिपोर्ट आले नाही. जिल्हयातील १०० च्या वर स्वॅब नमुने खराब झाले असल्याचे समोर आल्यामुळे त्या मातेच्या मनावर प्रचंड ताण आला व प्रशासनाला जाब विचारायला निघालेल्या त्या २१ कोरोंटाईनचे स्वॅब नमुने पाठवून रिपोर्टची वाट पाहण्यापेक्षा प्रशासनाने प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्यांची रॅपीड टेस्ट करुन त्या आधारावर त्यांना सुटी देऊन केवळ खामगांव तालुक्यातच नव्हे जिल्हाभरातील कोरोनाचे संकट वाढविले आहे. हे सर्व प्रकरण गंभीर असून नागरीकांच्या जीवाशी खेळ करणारे आहे कारण रॅपीड टेस्ट हे क���रोना संशयीतांना सुटी देण्यासाठी प्रबळ कारण नाही. त्यामुळे हे १०० ते १२५ स्वॅब नमुने खराब झाल्याबददल व मागील २० दिवसापासून स्वॅब टेस्टींग मशीन खरेदी करण्यात अक्षम्य दिरंगाई करणा-या जिल्हा शल्य चिकीत्सकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व आपाल परिस्थिती पाहता स्वॅब टेस्टींग मशीन खरेदी करण्यात येऊन ती तात्काळ विनाविलंब खामगांव येथे कार्यान्वीत करण्यात यावी. अन्यथा येत्या काळात कोरोना संदर्भात उदभवणा-या परिस्थितीस जिल्हा प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असूनही वेळ गेलेली नाही. नागरीकांच्या जिवाचा विचार करावा दिवसरात्र झटणा-या आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, पोलीस अधिकारी, सफाई कामगार, न.प. प्रशासन हया कोरोना योध्दयांच्या मागील ३ महिन्या पासूनच्या मेहनतीवर आपल्या गलथान कारभाराने हयावर पाणी फेरु नये अशीही मागणी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केली आहे.\n बुलढाणा जिल्ह्यात 43 पॉझीटीव्ह रुग्ण\nNext articleपिंगळी येथील एलईडी चोर पोलिसांच्या जाळ्यात\n१७ सदस्यांचे भाग्य मतदानयंत्रात बंद\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nउमेदवाराने निवडणूक चिन्ह असल्याने चक्क ऑटोच ठेवला घरावर\nजळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात सक्षम नेतृत्वाचे पर्व….\nगृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा\nवाचा , अशी आहे किशोर भोसले यांच्या काँग्रेस प्रवेशाची खामगाव ते मुंबई पर्यंतची ‘कहाणी’ \nठरलं, असा राहील जनता कर्फ्यू\nशेगाव-खामगाव रोडवर अपघात : एक जण ठार ; मृतदेह छिन्नविछिन्न\nजे पालक मंत्री डॉक्टर शिंगणे यांना नाही जमलं ते आमदार...\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nआ. अँड आकाश फुंडकर यांचे हस्ते ‘कोविड 19’ लसीकरणाचा शुभारंभ\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/04/blog-post_13.html", "date_download": "2021-01-18T00:39:12Z", "digest": "sha1:TMICY7UTWDU73C4HYIW3LRGS3QX6C4EH", "length": 10038, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "उस्मानाबाद शहरामध्ये सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी एक कोटी मंजूर..", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषउस्मानाबाद शहरामध्ये सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी एक कोटी मंजूर..\nउस्मानाबाद शहरामध्ये सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी एक कोटी मंजूर..\nरिपोर्टर...उस्मानाबाद शहारामध्ये विद्यार्थीनी, महिला व नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहाण्यासाठी शहरातील महत्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.त्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. महिला छेडछाड, चैन स्नॅपिंग, चोरी, हानामारी यासारख्या घटनांना आळा बसविण्याकरिता उस्मानाबाद शहरामध्ये सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्याची आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आमदार निधीमधून रु. १० लक्ष निधी दिला होता. तसेच उर्वरित निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याचे आश्वासीत केले होते. या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजना सन २०१७-१८ मधून उस्मानाबाद शहरातील बसस्थानके, महाविद्यालय, शासकीय रुग्णालये व इतर महत्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव सी.सी.टी.व्ही. कॅमेरे यंत्रणा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्याकडे केली होती.\nया अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उस्मानाबाद शहारामध्ये सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पालकमंत्र्यांनी एक कोटी निधी मंजूर केला असून सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या व संवेदनशील ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मेन रोड, लहूजी चौक, बसस्थानक, शिवाजी चौक, सुनिल प्लाझा, महात्मा फुले चौक, आकाशवाणी, आर. पी. कॉलेज चौक, आर्यसमाज चौक, भोसले हायस्कूल, जिजाऊ चौक, सुविधा हॉस्पिटल टी पॉईंट, माणिक चौक, काकडे प्लॉट चौक, सेंट्रल बिल्डींग, ज्ञानेश्वर मंदिर, अभिनव हायस्कूल, तेरणा कॉलेज, एम.आय.डी.सी., डी-मार्ट रोड, पोतदार स्कूल रोड, चिरायु हॉस्पिटल जवळील चौक, समता नगर, सह्याद्री कॉर्नर, आंबेडकर चौक, गाडगे महाराज चौक, पोष्ट ऑफीस चौक, छ. शिवाजी हायस्कूल, जिल्हा सामान्य रुग्णालय, भिमनगर, काळा मारुती चौक, गवळी गल्ली, निंबाळकर गल्ली, माऊली चौक, नेहरु चौक, तालिम चौक, शम्स चौक, दर्गा चौक, आण्णाभाऊ साठे चौक, आयुर्वेदिक कॉलेज, गणेश नगर, देशपांडे गिरणी, आठवडी बाजार, ताजमहल चौक, न. प. शॉपिंग कॉम्प्लेक्स, विजय चौक, सावरकर चौक, बोंबले हनुमान चौक, सांजा चौक इत्यादी ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास १०० सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.\nकॅमेरे बसविण्यासाठी नगर परिषदेची परवानगी अद्याप प्रलंबित आहे, तसेच यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाची परवानगी आवश्यक असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत आहे.\nसी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविल्यामुळे सुरक्षेमध्ये निश्चितच वाढ होऊन शहरवासीयांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शहराच्या दृष्टीने हा खूप महत्वपूर्ण प्रकल्प असून प्रकल्प अहवालानुसार पूर्ण सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी आणखीन निधीची आवशकता आहे, त्यामुळे शहरातील सक्षम व्यक्तींनी यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन देखील आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nसोनारी ,कंडारी , जवळा , लोणी व डोंजा ग्रामपंचायतीमध्ये कोण मारणार बाजी -- राष्ट्रवादी , शिवसेना , भाजप आपआपले गड राखणार का \nनगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या विकासात्मक मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/08/blog-post_28.html", "date_download": "2021-01-18T00:42:32Z", "digest": "sha1:5VTYS2KDHIZ7IJPTSIN5KBXS2MPEBIJ7", "length": 6127, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "बारा वर्षाच्या मुलीने गळफास घेवून केली आत्महत्या : उस्मानाबाद जिल्हयातील वाशी तालुक्यातील घटना.", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषबारा वर्षाच्या मुलीने गळफास घेवून केली आत्महत्या : उस्मानाबाद जिल्हयातील वाशी तालुक्यातील घटना.\nबारा वर्षाच्या मुलीने गळफास घेवून केली आत्महत्या : उस्मानाबाद जिल्हयातील वाशी तालुक्यातील घटना.\nरिपोर्टर :-उस्मानाबाद जिल्हयामध्ये वाशी तालुक्यातील जनकापूर या गावामध्ये आवघ्या 12 वर्षाच्या मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि. 22 रोजी घडली आहे. येथील पारगाव ग्रा.प.चे सदस्य गौतम पांडुरंग वायसे यांची मुलगी प्रिया गौतम वायसे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्याचे कारण मात्र समजू शकले नाही.\nप्रिया हि पारगाव येथील कन्या प्रशाला येथे इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती तीने राहत्या घरी दुपारी 2 च्या दरम्यान ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.सदरील घटना ही घराच्या पाठीमागे घडल्याने तिच्या आईने पहिल्या नंतर तिला चौसळा ता.जी.बीड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्या ठिकाणी असणाऱ्या वैधकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केले.त्या नंतर शवविच्छेदन केल्या नंतर जनकापूर येथील वायसे वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.\nया आधी जनकापूर येथील सौरभ दिनकर कोकणे या इयत्ता चौथी च्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने दोन महिन्या पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलांच्या डोक्यावरील वाढत आसलेला मानसीक तान आशा घटनासाठी कारनेभूत ठरत आसेल का हा प्रश्न उपस्थित होत आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nसोनारी ,कंडारी , जवळा , लोणी व डोंजा ग्रामपंचायतीमध्ये कोण मारणार बाजी -- राष्ट्रवादी , शिवसेना , भाजप आपआपले गड राखणार का \nनगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या विकासात्मक मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/caaj-ravish-final-912929145/", "date_download": "2021-01-18T01:14:45Z", "digest": "sha1:5PRDGIP6RQ6S3W5BBTQ32FOX5IBAZQTI", "length": 2168, "nlines": 46, "source_domain": "aasantosh.com", "title": "caaj-ravish-final-912929145.jpg – असंतोष", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nजनमानसात स्थान असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाबाबत हिंदुत्ववादी पळवापळवीचा खेळ खेळतात, विवेकानंद हे त्याचे उदाहरण आहे .\nपुस्तकाच्या कौतुकाने लेखकाला दुनिया गोड वाटली\nआणि लेखक मेला आणि – साहिल कबीर\nबाबा सोहनसिंह भाकना – वसाहतवादविरोधी क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांचे नेते\nEconomics Literature Pick-a-book Poetry Political Reportage Social Uncategorized परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि नायक विशेष लेख व्यक्ती,विचार आणि विश्व सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृशबाता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/haryana-punjab-farmers-delhi-chalo-march-latest-news-127994870.html", "date_download": "2021-01-18T01:33:07Z", "digest": "sha1:KDCMPFHN5BJE32JBJSX5ZZBLT5HKX55F", "length": 6448, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News | मोदी सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; शेतकरी देशभर अंबानी-अडानींच्या प्रोडक्टचा बायकॉट करणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशेतकरी आंदोलनाचा 14 वा दिवस:मोदी सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला; शेतकरी देशभर अंबानी-अडानींच्या प्रोडक्टचा बायकॉट करणार\nसरकारने शेतकऱ्यांच्या सर्वात मोठी मागणीस नकार दिला\nकृषी कायद्यावरुन सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतरही तोडगा निघू सकला नाही. शेतकऱ्यांनी आज मोदी सरकारचा प्रस्ताव फेटाळला असून, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. मंगळवारी गृहमंत्री अमित शाहंच्या भेटीनंतर बुधवारी सरकारने शेतकरी नेत्यांना प्रस्ताव पाठवला होता. पण, शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.\nया प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर शेतकर्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. यात शेतकऱ्यांनी 4 महत्त्वाच्या घोषणा केल्या..\n1. शेतकरी शनिवारी देशभरातील टोल प्लाजा फ्री करणार. दिल्ली-जयपूर हायवे बंद केला जाईल.\n2. देशभरातील सर्व जिल्हा मुख्यालयात आंदोलन केले जाईल. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानातील शेतकरी यात सामील होतील. ज्यांना या आंदोलनात सामील होता आले नाही, ते शेतकरी दिल्लीकडे जातील.\n3. अंबानी-अडानींचे मॉल, प्रोडक्ट आणि टोलचा बायकॉट केला जाईल. जियोचे प्रोडक्ट्सदेखील बायकॉट केले जाणार.\n4. भाजप नेत्यांचा नॅशनल लेव्हलवर बायकॉट केला जाईल. त्यांचे बंगले आणि कार्यालसांसमोर आंदोलन केले जाईल.\nसरकारने शेतकऱ्यांच्या सर्वात मोठी मागणीस नकार दिला\nसरकारने शेतकऱ्यांच्या प्रमु�� 10 मुद्द्यांपैकी सर्वात महत्वाची मागणी असलेल्या कृषी कायद्यास रद्द करण्यास नकार दिला. 5 मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले जाईल आणि 4 मुद्द्यांमध्ये बदल करण्यास तयार झाले.\n5 विरोधी नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली\n20 राजकीय पक्ष शेतकरी आंदोलनाचे समर्थन करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारसह विरोधी पक्षातील 5 नेत्यांनी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यात माकपा महासचिव सीताराम येचुरी, सीपीआई के डी. राजा आणि डीएमकेचे एलंगोवन सामील होते.\nऑस्ट्रेलिया ला 163 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-boney-kapoor-says-mr-india-reboot-will-happen-1810198.html", "date_download": "2021-01-18T01:13:41Z", "digest": "sha1:3VYDBK7MMKVLZAAQSCPOXZTRW2TESJC4", "length": 24036, "nlines": 292, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Boney Kapoor says Mr India reboot will happen, Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n'मिस्टर इंडिया'चा रिमेक येणारच- बोनी कप��र\nHT मराठी टीम, मुंबई\nगेल्या काही वर्षांपासून 'मिस्टर इंडिया'चा रिमेक किंवा सीक्वल येणार असल्याच्या चर्चा होत्या. पण श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर या चर्चा तिथेच थांबल्या. आता 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट नव्या रूपात प्रेक्षकांना लवकरच पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. या वृत्ताला निर्माते बोनी कपूर यांनी दुजोरा दिला आहे.\n'सुरूवातीला या चित्रपटाचा रिमेक होईल त्यानंतर चित्रपटाचे पुढील भाग येतील. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे. चित्रीकरणाला कधी सुरूवात होईल हे सांगता येत नाही. मात्र लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईन,' असं ते मिड डेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.\n'मिस्टर इंडिया' मुळे श्रीदेवी आणि अनिल कपूर यांची प्रेक्षकांच्या मनातील प्रतिमा पूर्णपणे बदलली. आधीच्या काळात श्रीदेवीकडे सगळेच ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून पाहायचे. मात्र 'मिस्टर इंडिया'मुळे तिच्याकडे एक सक्षम अभिनेत्री म्हणून प्रेक्षक पाहायला लागले. आता श्रीदेवी आमच्यात नसली तरी केवळ तिच्यासाठी आम्ही या चित्रपटाचा रिमेक करत असल्याचं बोनी कपूर म्हणाले.\nशेखर यांचं वेळापत्रक व्यग्र नसल्यास ते या चित्रपटाचं दिग्दर्शन करतील अस बोनी कपूर मुलाखतीत म्हणाले. जुन्या चित्रपटातील काही कलाकारही यात पहायला मिळू शकतात असंही सूचक वक्तव्य बोनी यांनी केलं आहे. त्यामुळे 'मिस्टर इंडिया रिबूटमध्ये' कोणते कलाकार पहायला मिळणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\n'श्रीदेवी नाही तर मिस्टर इंडियाचा सीक्वलही नाही'\nश्रीदेवींची हत्या झाल्याचा संशय, डीजीपींना बोनी कपूर यांनी फटकारले\nVideo : चालकाकडून पैसे उधार घेऊन जान्हवीची गरीब मुलीला मदत\nश्रीदेवींचा 'मॉम' चीनमध्ये प्रदर्शित, बोनी कपूर यांची भावनिक पोस्ट\nतब्बल १४ वर्षांनंतर येणार 'नो एण्ट्री २'\n'मिस्टर इंडिया'चा रिमेक येणारच- बोनी कपूर\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nचारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nअभिनेता इरफान खान ICUत\nलॉकडाऊनमध्ये मराठी सेलिब्रिटींना असे फिट ठेवतायेत फिटनेस इन्स्ट्रक्टर\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | ���ुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF", "date_download": "2021-01-18T02:16:09Z", "digest": "sha1:PSTDJPCZT4H7PGF6PD6O3IBI2HLT7YHN", "length": 13804, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अभिनय - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१ शब्दार्थ आणि इतिहास\nशब्दार्थ आणि इतिहाससंपादन करा\nसर्वात पहिला अभिनेता म्हणून ईकरिआ (Icaria) येथील प्रचीन ग्रिक थेस्पीस (Thespis) याला ओळखले जाते. एका दंतकथेनुसार (पुर्वापार चालत आलेल्या गोष्टीनुसार) थेस्पीस काव्यत्मक निवेदनातून बाहेर यायचा व वेगळ्याच पात्राच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधायचा. थेस्पीस अभिनय सुरू करण्यापूर्वी, निवेदक गोष्टीचे निवेदन करत असे (उदा. \"डायोनिससने असे केले, डायोनिसस असे म्हणाला\" इ.) निवेदनानंतर जेव्हा थेस्पीस लोकांसमोर येई तेव्हा तो जणू काही तेच पात्र आहे असे बोलत असे. ( उदा. \" मी आहे डायोनिसस, मी हे केले\" इ.). थेस्पीसच्या नावावरून थेस्पियस हा शब्द तयार झाला.\nअभिनयासाठी तुमच्याकडे अनेक प्रकारची कौशल्ये असण्याची गरज असते. जसे की, आवाजाची फेक, स्पष्ट उच्चार, देहबोली, भावनीक आरेखन, उत्कृष्ठ कल्पनाशक्ती, आणि नाट्य (नाट्य स्वरूपात कल्पना) सादर करण्याची क्षमता. अभिनय क्षेत्रात याशिवायही भाषेवरील प्रभुत्व, उच्चार आणि देहबोली, सादरीकरण (सादरीकरणाची क्षमता), निरिक्षण आणि नकला करण्याची क्षमता, मुकाभिनय, आणि रंगमंचाची भूक (अभिनयाची भूक) इत्यादी गोष्टींची आवशक्यता असते. अनेक अभिनेते, या प्रकारची कौशल्ये विकसीत करायाला शिकविणा-या खास कार्यशाळेतून, किंवा महाविद्यालयातून तयार झालेले असतात. आपली त्या गोष्��ीची भूक भागवता आली पाहिजे आपणास कलेतील माहिती असणे गरजेचे असते समोरच्याला आपण कोणत्या प्रकारे आपली कला दाखवतो त्या वर अभिनेत्याची ओळख निर्माण होत असते.\n‘अभिनय’ हा निव्वळ एक शब्द नसून ती एक संकल्पना आहे. तो एक विचार आहे, आणि विचार म्हटला की विचारधारा आली, सैद्धांतिक मांडणी आली. ‘अभिनय’ या संकल्पनेचा विचार हा मानवी अस्तित्वाइतकाच प्राचीन असला पाहिजे.\nएखादी कथा सांगण्यासाठी न बोलता केवळ शरीराच्या आणि हाताच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचा केलेला वापर म्हणजेच मूकाभिनय, मूकनाट्य होय.\nआपल्या मनातील भावना हाताची हालचाल आणि देहबोलीतून मूकपणे सादर करणे म्हणजे मायमिंग. अंधारात कलाकाराची कला स्पष्ट दिसावी यासाठी डोक्यापासून पायापर्यत पांढऱ्या शुभ्र कापडात शरीर लपेटून चेहऱ्यावरील अवयव काळ्या आणि लाल रंगाने रंगवून हायलाइट केले जातात.\nमुकाभिनय हा संवादाचाच एक भाग आहे. चेहऱ्यावरची इवलीशी रेषा हलवून संवाद साधण्याच्या कलेत आपण तरबेज असतो. बायको स्वयंपाक करते. त्या माध्यमातूनही ती आपल्याशी संवाद साधण्याचाच प्रयत्नच करत असते. आपण टिव्ही पहात जेवणात मश्गुल झालेलो असतो. ती मात्र स्वयंपाक कसं झाला असावा हे जाणून घेण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा वाचण्याचा प्रयत्न करत असते. स्वयंपाक छान झाला असेल तर बऱ्याचदा आपल्याकडून प्रतिक्रिया द्यायची राहून जाते. कारण आपण त्या चवीत रमून गेलेलो असतो. पण चव थोडीजरी बिघडलेली असेल तर आपण वसकन अंगावर धावून जातो. आणि मग नवरा बायकोतला संवाद बिघडतो. असे आपण प्रत्येक क्षणी संवाद साधण्याच्या प्रतीक्षेत असतो. पण संवाद साधण्यासाठी आधी तो कुणा कडून तरी व्यक्त व्हावा लागतो.\nवर्ल्ड माईम डे हा जागतिक माईम ऑर्गनायझेशनचा एक जागतिक उपक्रम आहे. आर्ट ऑफ माईम साजरी करण्यासाठी २२ मार्च तारीख निवडण्याचे कारण म्हणजे प्रसिद्ध फ्रेंच माईम कलाकार मार्सेल मार्सेऊ यांचा जन्मदिवस आहे. २०११ पासून हा दिवस जगातील चारही खंडात साजरा केला जात आहे. मात्र याला अजूनही युनेस्कोची मान्यता मिळालेली नाही.\n१९९८ मध्ये पॅरिस येथे मार्सेल यांच्या माइम स्कूलमध्ये त्यांचे मित्र व सहकारी मार्को स्टेझानोव्हिक यांनी आयोजित केलेल्या या लहान दौर्याचसाठी इस्त्राइलचे माइम कलाकार ओफर ब्लम आले होते. ब्लम आणि स्टेझ���नोव्हिक यांच्या प्राथमिक चर्चेतून आर्ट ऑफ माइमला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी व प्रोत्साहन मिळण्यासाठी जागतिक माइम डे साजरा करण्याचे ठरले. पण तारीख ठरत नव्हती. २०११ पर्यंत ही सूचलेली कल्पना तशीच राहिली. २००४ मध्ये वर्ल्ड माइम ऑर्गनायझेशनची सर्बियामध्ये स्थापना करण्यात आली. कारण संस्था स्थापनेची सर्वात कमी कागदपत्र सर्बियामध्ये लागत असत. २००७ मध्ये मार्सेल यांचे निधन झाले. एप्रिल २०११ मध्ये जीन बर्नाड लॅकलोटे यांने जागतिक माइम डे व जर्नी मॅन्यूअल डू माईमची एक विकसित कल्पना स्टेझोनोव्हिकला इमेल केली. त्यावेळेस ब्लूम व स्टेझोनोव्हिक यांना जागतिक माइम डेवरील चर्चा आठवली. आर्ट ऑफ माइममधील सर्वात मोठी व्यक्तीव समजला जाणारा आपला मित्र मार्सेलच्या नावाला अजरामर करण्यासाठी २२ मार्च ही या दिवसाची तारीख त्यांनी ठरवली.\nLast edited on २७ नोव्हेंबर २०२०, at ००:४१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०२० रोजी ००:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/these-photos-of-raashi-khanna-went-viral-on-internet-on-her-birthday/", "date_download": "2021-01-18T01:32:05Z", "digest": "sha1:RR5IMEFCSOZ2PHNV2FD7EOF3CQPF73YN", "length": 14717, "nlines": 209, "source_domain": "policenama.com", "title": "Birthday SPL : 30 ची झाली राशी खन्ना ! व्हायरल होताहेत Bold अवतारातील खास फोटो | these- photos of raashi khanna went viral on internet on her birthday | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nजन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्या जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने…\nBirthday SPL : 30 ची झाली राशी खन्ना व्हायरल होताहेत Bold अवतारातील खास फोटो\nBirthday SPL : 30 ची झाली राशी खन्ना व्हायरल होताहेत Bold अवतारातील खास फोटो\nपोलीसनामा ऑनलाइन – साऊथ सिनेमातील फेमस अ‍ॅक्ट्रेस राशी खन्ना (Rashi Khanna) आज (सोमवार, दि. 30 नोव्हेंबर 2020) तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत ���हे. राशीचा जन्म 30 नोव्हेंबर 1990 रोजी दिल्लीत झाला होता. राशी अ‍ॅक्टिंग आणि लुकमुळं सोशलवरही खूप फेमस आहे. तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे. राशी सोशलवर कायमच सक्रिय असते. राशी अनेकदा चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. आपल्या हॉट लुकमुळं ती अनेकदा चर्चेत आली आहे.\nराशीनं तिच्या इंस्टारून काही फोटो शेअर केले आहेत. या ग्लॅमरस फोटोत तिचा बोल्ड अँड हॉट अवतार दिसत आहे. सध्या तिचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत.\nचाहत्यांनाही राशीचा बोल्डनेस खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत, तिच्या ब्यूटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.\nआज वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राशीही चाहत्यांचं प्रेम पाहून खूप खूश झाली आहे.\nराशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच ती तिचा आगामी सिनेमा अरान्मनई 3 (Aranmanai 3) मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. 2013 साली राशीनं मद्रास कॅफे सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या सिनेमात तिची प्रमुख भूमिका होती. तिनं एकच हिंदी सिनेमा केला आहे. 2014 मध्ये राशीनं जोरू या सिनेमातून साऊथ सिनेमात खूप लोकप्रियता मिळवली होती. आज ती साऊथमधील फेमस अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे.\nरामदेवबाबा यांचे भाऊ राम भारत बनले रुची सोयाचे MD; जाणून घ्या पगार\n‘स्वाक्षरी’मध्ये फक्त प्रारंभिक (initials) लिहिणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव गुण, जाणून घ्या\n राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 30 % रुग्ण पुण्यात\nतपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह, घातपाताचा संशय\nकारमध्ये नेहमी ठेवावी ‘ही’ 4 महत्त्वाची गॅझेट, Door जाम झाल्यावर बाहेर…\nकोरोनाच्या भितीने पतीने पाळले सोशल डिस्टन्सिंग, तर कोर्टात पोहचली पत्नी, द्यावा लागला…\nPPF vs VPF : मोठा सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी कोणती योजना चांगली, जाणून घ्या\nVideo : शीतल आमटेंच्या वृत्तानं अस्वस्थ झाली अभिनेत्री मयुरी देशमुख \nकोट्यवधीत सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ‘त्या’…\nPune News : राज्यातील ‘या’ 3 जिल्ह्यात…\nपोटाची चरबी लवकर घालवायचीय तर चुकूनही खाऊ नका या 5 गोष्टी,…\nDiet Tips : दूध पिताना करू नका ‘या’ 6 चुका,…\n‘खिलाडी’ अक्षयच्या ‘बेल बॉटम’च्या…\nVideo : अभिनेत्री अदा शर्माने चक्क साडी नेसून केला जबरदस्त…\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का \nThe Girl On The Train Trailer : चित्रपटगृहाऐवजी नेटफ्लिक्सवर…\nVideo : ‘सैन्य दिवसा’च्या निमित्तानं अक्षय कुमार…\nग्रामपंचायत निवडणुकांमधून ‘मनसे’ सक्रीय \n‘औरंगजेब दुष्ट राजा होता, मुस्लीम समाजालाही…\nजान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक…\n‘भाषा नीट करा, नाहीतर तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार…\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6…\nकमी वेळेत जास्त पैसे, जाणून घ्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला…\nपेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ, चालू आर्थिक वर्षात उत्पादन…\nAkshay Kumar नं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाला शेयर केलं हे…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल…\nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\nबॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला…\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय…\n‘कोरोनामुळे कुटुंब संस्थेचे महत्व आणि माणुसकीची भावना वाढीस…\n‘वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी’ निमित्त पतीबरोबर मोनालिसाचं शानदार…\nदिल्लीत धुक्यामुळे विमाने जमिनीवरच, विमानतळावर शुन्य दृश्यमानता, 25…\nWhatsApp Web ही नाही सुरक्षित, Google Search वर दिसतायेत…\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण\nसंयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही – अजित पवार\nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/category/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2021-01-18T00:32:06Z", "digest": "sha1:4D27RNCHWHWXUUUNBYJRF3ITARSA3M4L", "length": 124345, "nlines": 517, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "दैनिक पुण्य नगरी लेख | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nCategory Archives: दैनिक पुण्य नगरी लेख\nमन असते इवले दगडालाही:\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nअंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी\nलागले न हाताला काही अविनाशी\nह्या काही ओळी वाचल्या आणि सहजप्रवाही अर्थाच्या त्या ओळी मनाच्या अवकाशात पक्क्या रूजत गेल्या. एकेका वळणावर एक एक कवी अलगद आपली ओळख सांगत जातो, चिरपरिचयाची एखादी खूण लखकन उमटून जाते तेव्हा वाचक म्हणून आपल्यातल्या बदलांची आपल्यालाच ओळख पटते. म म देशपांडेंची कविता अशीच एका क्षणी माझ्यासमोर आली आणि त्या भावपूर्ण शब्दांशी असलेली आंतरिक ओळख जाणवून गेली.\nकवितांची एखादी वाट आपल्याला सहज तिच्याकडे घेऊन जाते तेव्हा तिथे दिशा दाखवणारे काही दीपस्तंभ आपलं अस्तित्त्व राखून असतात. म मं ची कविता अशीच एका वाटेवर सापडली. एक उदास, हळवा सूर मनाला स्पर्श करत असताना ह्या कवीने नेमकेपणाने मनाच्या त्या भावावस्थेचं रूप उलगडून दाखवावं असं होत गेलं.\nघट्ट पीळ, जुने धागे\nअश्या ओळींमधून दोन दिशांच्या, दोन काळांच्या मधला मी तडा आहे असं कवी सांगतो आणि मग मनभर दाटून आलेल्या अंधाराचं सार सूत्र हाती लागतं. म मं ची कविता काही वेळा अल्पाक्षरी आहे, मोजक्या शब्दांत नेमका नेटका प्रभाव तीचा पडतो. गेलेल्या सुखक्षणांचा मनवृक्षाच्या तळाशी पाचोळा दाटलेला आहे, मात्र ह्या पाचोळ्याचाही स्वत:चा म्हणून एक सुवास आहे असं ही कविता सांगते तेव्हा माझ्या मनात क्षणभर द भा धामणस्करांची कविता साद घालून जाते. स्वांतसुखाय लेखनाचं स्वत:चं म्हणून एक स्वतंत्र आकाश असतं, ती कविता आग्रही नसते. शांत स्वरात ती तिचं म्हणणं मांडताना दिसते. म मं च्या कवितेतून तो अलवार अंत:स्वर जाणवत जातो. आत्मसंवादाची एक विचारमग्न सावली सतत ह्या कवितांवर आपलं अस्तित्त्व राखून असलेली दिसते.\n“हे न ते मधुरपण, जे हवे होते… वस्तुला बिंबपण, बिंब वस्तु होते”, ह्या ओळी असो की “असेच जगणे, आपल्याच भारे आपणच वाकणे” अश्या अनेक ओळींमधून जीवनाविषयी खोल समजुतीची प्रचिती येते. ही कविता औदासिन्याचा एका धुसर अव्यक्त पदर , एक अनामिक हुरहुर गाठायचा प्रयत्न करत आहेसं जाणवतं. अर्थात ही कविता निराशेची नाही, ती हताश नाही. ती तिचं म्हणणं एका संयत मांडणीतून मांडू पहाते. कवी आपल्याच मनाचे निरनिराळे कोन, काने कोपरे पडताळून पाहतात. मनाच्या डोहातून येणाऱ्या तरंगांची साद कवीच्या संवेदनशीलतेतून प्रत्युत्तरीत होते. ते स्वत:च्याच प्रश्नांसाठी स्वत: उत्तरं शॊधू पाहतात आणि त्या श��धात त्यांच्या लेखणीला जीवनाचं तत्त्व गाठत जातं हे म मं ची कविता वाचताना पुन्हा नव्याने उमजतं. “नाही आत्मज्ञान, वस्तुज्ञान मंद… कुलुपात बंद प्राण माझा” अश्या ओळी ह्या वैयक्तिक नसतात त्या वैश्विकतेचा पैस गाठतात.\n“जरि वाटे जड कळले, तळ कळला नाही” असं व्यापक सत्य दोन ओळींच्या अवकाशात सामावलेलं दिसतं तेव्हा त्या कवितेची सौम्य पण अर्थगर्भ ताकद दिसत जाते.\nछातीवर दगड जरी ठेवला\nतरी ही हिरवी पाने\nकुठून फुटतात कळत नाही\nएका कवितेत हा प्रश्न येतो. ह्या कवितांत निसर्ग आहे, जगण्याविषयीच्या आस्थेतून आलेलं चिंतनगर्भ तत्त्वज्ञान आहे, मानवी भावभावनांचे आविष्कार आहेत. “तत्त्वज्ञाने विसरून सारी, फक्त जाणतो जिवंतता ही; चिरंजीव क्षण अग्राइतुका, मन असते इवले दगडालाही” असं ही कविता म्हणते तेव्हा ह्या कठीण जगात फुलाचं काळीज घेऊन जगणाऱ्या कवीच्या मनाचा जीवंत हळवेपणा मन मोहवून जातो आणि ही कविता मला माझी वाटते. भौतिकतेच्या पलीकडे जात, विश्वाचा आर्त सच्चा सूर गाठण्याची क्षमता संवेदनशील मनाकडे असते. जगण्याची एक आसक्ती, जगणं समजण्याची एक खोलवर ओढ लेखणीतून वाट शोधते तेव्हा उमटलेले काव्य काळाच्या पटावर चिरकाल शाश्वत होतं. म मं ची कविता जगण्याच्या निद्रेतून जागं करते. मनाला विचार देत जाते.\nकितीही म्हटले की मी सुखी आहे\nमन का रडते कळत नाही.\nकुणा अव्यक्ताशी माझे नाते जोडले आहे\nम्हणून मी माझा नाही\nआणि सये, तुझाही नाही.\nइथे मी येते तेव्हा अनेक प्रश्नांचा उलगडा होतो. जगण्यातलं आश्वासक मर्म माझ्या बंद मुठीत सहज येऊन वसतं. कुठल्या अविनाशी अव्यक्ताची ओढ आपल्या नकळत मनात दाटते, कंठ दाटून येताना कारणांचा उलगडा होत नसतो असं वाटून गेलेलं बरंचंसं म मं ची कविता स्पर्शून जाते आणि तेच आपलं तिच्याशी नातं असतं.\nअसं पसायदान मागणाऱ्या ह्या कवीच्या प्रतिभेकडे मी विनम्रतेने बघते आणि “मन असते इवले दगडालाही” ह्या ओळीपाशी पुन्हा येते तेव्हा जगण्याच्या धांदलीत दगड होऊ पाहणाऱ्या मनाला त्याचं इवलं मन साद घालत जातं. कुठल्याश्या अविनाशी सत्याचं फुलपाखरू आता क्षणभर मनाच्या काठापास भिरभिरून जातं\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, वाचन, विचार......\t3 प्रतिक्रिया\nहातात जरा दे हात:\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, भटकंती, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्���वाह..., सुख़न\tby Tanvi\nआता गोव्याला आलेय. पावसाळ्याचे दिवस आहेत. अधेमधे पावसाची एखादी सर येतेय. पावसाने विश्रांती घेतली तेव्हा समुद्रकिनारी फिरायला निघाले आणि वाटेतच तो पुन्हा मनसोक्त बरसत गेला. झाकोळून टाकणारा विशालकाय काळासावळा मेघ आसमंत व्यापून उरलाय. भिजणं हा पर्याय निवडलाय मी. सुटलेला भणाण वारा, पाऊस, दाटून आलेली संध्याकाळ, चिंब गारवा आणि पावसाच्या तालनृत्यात साथ करणारा निळाकरडा समुद्र ह्यांचं द्वैत, मी ही जणू ह्यांचाच एक भाग .\nये समंदर पे बरसता पानी\n प्यासों को तरसता पानी\nकुठेतरी ऐकलेला शेर मनात नकळत हजेरी लावता झालाय आणि अमृतसरमधलं एक संभाषण मनात डोकावून जातय. तिथे फिरताना सोबत असलेला टॅक्सी ड्रायव्हर फाळणीविषयी बोलताना म्हणाला होता, “और तो सब है ही मॅडम पर पार्टिशन कि वजह से हमसे समुंदर दूर हो गया… आपके मुंबई गये थे एक बार, पर वो तो आपका समुंदर हुआ ना”. कराचीकडून येणारा समुंदर त्याला त्याचा वाटत होता, त्याच्याकडच्या मागच्या पिढ्यांतल्या कोणाच्या तरी आठवणीतून झिरपलेला, त्या बोलण्यातून त्याच्या परिचयाचा झालेला तो समुद्रकिनारा आणि मुंबईत मात्र त्याला वाटलेलं गर्दीतलं पोरकं परकेपण. हे तसं नेहेमीचंच, पाणी आणि तहान ह्यांचं चुकलेलं समीकरण. समुद्रात पडून त्याच्या खारेपणाला स्विकारणारं पावसाचं पाणी. शायरला इथे तहान न भागवता येण्यातली ह्या जलथेबांची हतबलता दिसत जाते. शेर अर्थांची अनेक रूपं स्वत:त साठवून असतो, त्या रूपांचा शोध घेत जाणं हा एक आवडीचा भाग. आज इथे ह्या किनाऱ्यावर ही रूपंच माझा शोध घेत येताहेत. मनाचे पदर अलवार उलगडतातच अश्यावेळी. “किसी के साथ हूँ ऐसे अज़ल से, समुंदर साथ जैसे तिश्नगी है”, गहिऱ्या समुद्राची साथ आणि न भागणारी तहान ह्यांचं नातं मांडावं असं लिहिणाऱ्यांना केव्हातरी वाटून जातंच, तसाच हा एक शेर. त्याच्या अर्थांची वलयं मनात उमटत असताना चालणारी पावलं पाण्यापर्यंत येऊन पोहोचली आहेत.\nसमुंदर अदा-फ़हम था रुक गया\nकि हम पाँव पानी पे धरने को थे\nपायाला पाणी लागतंयसं पाहून नम्रपणे मागे सरकणारा समुद्र… कल्पनेला मनातून दाद जातेय. पुढे येणारी लाट मात्र तिथलं माझं अस्तित्त्व स्विकारतेय. पायाच्या तळव्याशी येणाऱ्या, त्याला वेढा घालत क्षण दोन क्षण रेंगाळून, पायाखालून वाळू घेऊन परतणाऱ्या ह्या जलस्पर्शाची एक नि��ाळीच किमया. लाटांकडे बघते तेव्हा मनातलं काय काय असं तरंगून सामोरं येतं. खळबळीतून येणाऱ्या लाटा. एकामागे एक. क्षणभराची साथ, येऊन आल्यापावली नि:स्पृहपणे परतीची वाट चालणाऱ्या लाटा. कुठून कुठून येतात ह्या. कुठल्या क्षितीजाच्या कथा ऐकून येतात. चिरतरूण मुग्ध तरूणीसारख्याही आणि विरक्त प्रौढेसारख्याही. जलचक्राचे किती फेरे पूर्ण करत ह्या पुन्हा पुन्हा येतात. क्षणभंगुरता आणि चिरंतन, चिरंजीव असणं एकाचवेळी सांगणाऱ्या ह्या. पाण्याचा स्पर्श तनमनाला एक वेगळं चैतन्य आणि विचारांना वाट देणारं गांभिर्यही देऊ पहातोय.\nआता मनात उमटणारे विचार कधी काही सांगणारे तर कधी प्रश्नांचं गरगरतं आवर्त निर्माण करणारे. अंतर्मुख होऊ देणारा समुद्र सोबत…त्याचा तो भिजल्या वाळूचा, माझ्या पावलांचे ठसेही न उमटू देणारा किनारा. कुठलीच खूण मागे न ठेवता चालण्यातल्या मुक्ततेचा नकळत वाटून गेलेला आश्वासक दिलासा. समुद्राची लयीतली नादमय गाज, ओसरलेला पाऊस आणि विचारांच्या मुक्त पक्ष्यांच्या आसमंतातील नक्षीचा नभावर आलेला शहारा. पावलं चालत होती, चालत जाताहेत. स्वत:ला स्वत:शी संवाद करू देणारी वेळ…\nमनाच्या अंगणात मागे पडलेलं किती आठवूनसं जातंय. काही स्पष्ट काही अस्पष्ट. विचारांना जोडून येणाऱ्या विचारांच्याही लाटाच जणू. आपल्याच मनाची आपण केलेली अडगळ जाणवून देणारे क्षण हे. विचार तळापासून पृष्ठभागावर आले की तिथेच समुद्राला अर्पण व्हायला हवे हे भान येण्याचे क्षण. मधेच वाकून ओंजळभर पाणी हातात घेत ती ओंजळ सागराला परत करताना मनातल्या विचारांचे अर्घ्यही मी देऊ पहातेय. वातावरणाची संथ लय कायम पण मनात मात्र गोंधळ उडतोय. ’तलातुम’ एक फार सुरेख शब्द वादळासाठी. “दरिया के तलातुम से तो बच सकती है कश्ती, कश्ती में तलातुम हो तो साहिल न मिलेगा”, पाण्यातल्या वादळातून सुटका होईलही पण नावेतला गोंधळ सावरणं कठीण. खरंय किती हे…\nकश्ती चला रहा है मगर किस अदा के साथ\nहम भी न डूब जाएँ कहीं ना-ख़ुदा के साथ\nना-ख़ुदा- नावाडी. इथे मनाची नाव सावरणारा नावाडी आपणच, कसं पेलतोय आपण हे आव्हान. ह्या लाटांच्या कथा ऐकताना, माझ्या मनातलं कितीतरी त्यांना मुकपणे सांगताना हे नेमकं काहीतरी जाणवून आर्तसा आवंढा का दाटून येतोय हा समुद्र मला हसतोय का\nचल जाऊ दूर कुठेही\nहातात जरा दे हात;\nमला ग्रेस आठवताहेत आत्ता. समुद्राची साथ हवी की विचारांच्या लाटांसोबत येणाऱ्या मोत्यांची साथ हवी की पुन्हा पुन्हा गोंधळणाऱ्या मनाला सावरणाऱ्या ह्या क्षणांची साथ\nवाऱ्याचा, समुद्राचा आणि माझ्या श्वासांचा आवाज एक होत जातोय. एकतानता, एकरूपता. किती दुखरं, काही हसरं सारं पुढे येऊन पुन्हा मागे सरतंय. काही गळून पडतंय, काही खोल तळघरात पुन्हा निमुट वस्तीला गेलंय. मी कसलाही ताळेबंद मांडत नाहीये आता. विचार आणि मी वेगळे होत जातोय… काही काळापुरतं का असेना पण हे एक सुटलेपण. असण्याची सारी सूत्र वर्तमानातल्या त्या क्षणाशी येऊन जोडली जाताहेत… आज आत्ता इथे मी उभी आहे, समोर आहे हा समुद्र… अथांग, असीम, क्षितीजाला थेट जाऊन भिडणारा, नद्यांना सामावणारा, आकाशाचा आरसा, रहस्यांचा, निळ्याहिरव्या रंगाच्या अनेक छटांचा, अनंत शक्यतांसह अनंत शक्यतांचा समुद्र मनाला मोहिनी घालणारा समुद्र. संथ, शांत आणि रौद्रही. दिवसाच्या प्रत्येक प्रहरी वेगळा भासणारा समुद्र. आधारही वाटणारा आणि मन दडपून टाकणारा… गहिऱ्या मायेचा, समुद्र…\nनजरों से नापता हैं समुंदर की वुसअतें\nसाहिल पे एक शख्स अकेला खडा हुआ\nनजरेने समुद्राची व्याप्ती मोजू पहाणारी मी एकटी इथे असणं आणि माझ्यातूनच कितीतरी उमलून पुन्हा कुपीत बंद होत, मनाच्या पाटीचं निराकार होणं…\nकिती वेळ गेलाय मधे. संध्याकाळ आता अजूनच गहिरी होत जातेय… किनाऱ्यावर दुरवरचा तो माणूस मला परत बोलावतोय. परतीची वाट…\nपाण्यातली पावलं… वाळूतली पाऊस थेंबांची, लाटांची नक्षी… भुरभुरता पाऊस.\nनजर में सुरत-ए-साहिल अभी नही आई\nमिरे सफर का हर मरहला समुंदर है\nआयुष्याला थेट स्पर्श करत किनाऱ्याकडून पुन्हा किनाऱ्याकडचा एक प्रवास. माझ्या आयुष्याचा प्रत्येक काठ, प्रत्येक टप्पा समुद्र आहे… असणारच. नीळे काठ सांभाळत भवसागर पार करायला निघालेल्या मनाचे किनारे सुटत जाणारच… मी पुन्हा समुद्राकडे क्षणभर वळून पुन्हा उभी रहातेय आणि तो माझ्या नजरेत काठोकाठ भरून येतोय. “हातात जरा दे हात”, न मागता केलेलं आर्जव रूजू होतं आणि आम्ही दूरच्या वाटेवर चालू लागतो\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, वर्तमानपत्रातली दखल, वाचन, सुख़न\t5 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, सुख़न\tby Tanvi\nरास्ता हर कदम पर रुका होता हैं\nसाँस भी मुई, कौन-सा हर पल चलत�� हैं\nदीर्घ श्वास घेते मी दरवेळी हे वाचते तेव्हा. जागृतीचा श्वास. जाणीवेतून उमटलेला जगण्याचा हुंकार. जगण्याच्या अखंड धांदलीतला हा क्षणभराचा विराम किती सांगणारा, जागं करणारा. पुढल्या श्वासाचं अस्तित्त्व ’असण्या’पर्यंत मला निमिषात नेऊन सोडणारा.\nश्वासांची माळ मी पुन्हा हातात घेते. ’तस्बीह’, जपमाळेचं उर्दूतलं अर्थगर्भ सुरेख नाव क्षणभर मन:पटलावर चमकून जातं. श्वासांची जाणीव अशीच सुरेख असते. धावपळीत नेमकी ही जाणीवच लोप पावते आणि सारा गोंधळ सुरू होतो. प्रश्नांची उकल अजूनही होत नाहीच पण त्यांच्या नेमक्या स्वरूपापाशी आणून ठेवणारी जाणीव.\nरास्ता हर कदम पर रुका होता हैं…\n गीत चतुर्वेदीचं लेखन. बिट्वीन द लाईन्स, एक संपूर्ण विचारचक्र दडवून ठेवणारं. गद्यमय लयबद्ध काव्याच्या ह्या अविष्कारापाशी मन थांबून रहातं. तो थांबलेला रस्ता आणि त्यावरून चालणारी पावलं. ही पावलं हरक्षणी बदलतात, रस्ता त्या बदलाकडे साक्षीभावाने बघतो. माणसं पुढे जातात, रस्ता तिथेच.. तसाच… निर्लेप सारं वाहून नेत पुन्हा शांत. रात्री पहावं त्याचं रूप. अलिप्त.. योग्यासारखं. गजबजीत असून गजबज न होणारं.\nमी वाट की वाटसरू\nश्वासांची तस्बीह, मधे विचारांच्या धाग्याने गुंफलेली असते हे पुन्हा सांगणारी प्रश्नांची मालिका मनात उमटायला लागते. कुठून कुठवर हा प्रवास सारं काही प्रवासात आहे, माझा भोवताल, चराचर, ही पृथ्वी… साऱ्यांचा स्वतंत्र आणि एकत्र प्रवास. कुठून.. कुठवर सारं काही प्रवासात आहे, माझा भोवताल, चराचर, ही पृथ्वी… साऱ्यांचा स्वतंत्र आणि एकत्र प्रवास. कुठून.. कुठवर चालत्या ट्रेनमधून धावती झाडं दिसावीत तसं. नेमकं कोण प्रवासात आणि कोण स्थिर चालत्या ट्रेनमधून धावती झाडं दिसावीत तसं. नेमकं कोण प्रवासात आणि कोण स्थिर गतिमानता की स्थैर्य चालती ट्रेनही पुढे जाते आणि उभं झाडही बदलतंच की क्षणोक्षणी. जपमाळ पुढे पुढे… विचारचक्रही. प्रवास… मागे पडलं ते संपलं. येणारा प्रत्येक क्षण आधीसारखाच, सृष्टीने तराजूत मोजून मापून दिलेला. सापेक्षतेची परिमाणं लावूून त्याचं रूप बदलून टाकत त्याला आधीपेक्षा पूर्ण नवा करणारे आपण. त्याच्या नव्या कोऱ्या असण्यात आपलं सजीवत्त्व, आपली चेतना दडलेली.\nमागे पडलेल्या अनेक मृतप्राय क्षणांच्या ढिगाऱ्यावर उभं राहून चेतनेचा प्रत्येक नवा क्षण मागे टाकणारं ��ी माध्यम एक. एक दिवस हे माध्यमही त्या क्षणांमधे विलीन होणारं. हे भान येईपर्यंत बदल अनिवार्य…\nबदलो, थोडा और बदलो\nतुम ऐन अपने जैसे हो जाओगे\n’अपने जैसे’ म्हणजे नेमकं कसं हाच तर शोध. कालची मी आणि आजची मी मोजून मापून दिलेल्या त्या क्षणाइतपतच सारखी. पण ’काल’चं पान गळून पडताना ’आज’च्या पालवीचा नवा फुटवा ल्यायलेलं माझं रूप पुन्हा वेगळंच. ’बदलो, थोडा और बदलो’ ह्या वाक्याच्या नादाशी मनात वेगळाच नाद समांतर ताल धरू पहातोय…. ’बदल’ म्हणजे बॉयझोनचं नो मॅटर व्हॉट, गेली कित्येक वर्ष सूत्र म्हणून मनात पक्कं.\n“What I believe”, नाही म्हटलं तरी हे काही प्रमाणात हाती लागलेलं आहे की. अस्तित्त्वाच्या देठातून प्रसंगी उमटणारे होकार/नकार ओळखण्याइतपत, त्यांचा तोल सांभाळण्याइतपत वाट पुढे सरली आहेच की. “What you believe is true”… ह्या “truth” च्या गतिमान चकव्यापाशी अडतय आता. काही हाती लागत काही निसटण्याची संदिग्धता पुन्हा मनाला गाठते. पाऱ्यासारखं रूप पालटणारं, ’सत्य’ क्षणोक्षणी बदलत पुन्हा शाश्वतही हेच… सत्य. ह्याचा शोध घेणं सुरू आहे. हाच तर प्रवास. शोध बाहेरही आणि स्वत:तही. “आँख ही खुद आँख को कहाँ देख पाती है”… मन मिटलेल्या डोळ्यांच्या ’नजरेतूनही’ पाहू लागतं.\nसाँस भी मुई, कौन-सा हर पल चलती हैं\nहरवून गेलेल्या श्वासांमधला आजचा जागृतीचा श्वास. असण्याच्या व्याख्येत कळत नकळत झालेले बदल, साठलेलं, साठवलेलं कितीतरी समोर दिसून येण्याचा क्षण. कविता पुढे म्हणते,\nआमने-सामने रखे दो आईनों के बीच\nख़ालीपन का प्रतिबिम्ब डोलता है\nआता कोडं काहीसं उलगडतय. साचलेलं, साठवलेलं काळाच्या वाहत्या पाण्यात सोडून कोऱ्या पाटीवर मुळाक्षरं गिरवता यायला हवीत. ’अजनबी और पराया होना सुखद होता है’… जपमाळेत एक नवा मंत्र. हे परकेपण स्वत:बाबत वाटतं ती पुन्हा एक नवी सुरूवात. ’स्व’ची ही नव्याने होणारी ओळख. ही ओळख निर्माण करण्याची क्षमता, ही उर्मी हेच ह्या प्रवासाच्या जीवंतपणाचं लक्षण. हवहवसं वाटणारं, प्रतिबिंबाला स्थान देणारं ’खालीपन’. हे गाठलं की वाट-वाटसरूमधलं द्वैत नाहीसं होतं आणि उमगतो “रास्ता हर कदम पर रुका होता हैं” चा व्रतस्थ साक्षीभाव. मन आता जीवापास सांभाळून ठेवतं, ’ऐन अपने जैसे’ होतानाच्या वाटेवरचं हे डोलणारं, शून्य होण्यातलं महत्त्वाचं, ’ख़ालीपन का प्रतिबिम्ब’\nकतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, म��ातल्या गोष्टी, वाचन, सुख़न\t2 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, मनातल्या गोष्टी, ललित, सुख़न\tby Tanvi\nभरून आलेला पाऊस. दिवस आणि संध्याकाळची हातमिळवणी. घराच्या गॅलरीत बसलेय मी, किती केव्हाची. वेळाची गणितं मिटून जावीत अशी वेळ. हवंनकोसं वाटवणारी, हुरहुरती वेळ. हल्ली ही अशीच तर असते मी, आत्ताच्या ह्या वेळेसारखी. सीमारेषेवर… ठामपणे हवंही नाही आणि नकोही नाही. काय हवं ह्याचा उमज नाही आणि काय नको त्याची स्पष्टता नाही.\nसंदिग्ध, धुसर वाट. पण मी चाललेय हिच्यावर किंवा वाट चालतीये. ही वाट कुठे जातेय त्याची कल्पना नसली तरी ती वाट माझी आहे हे नक्की.\nभुरूभुरू पाऊस येतोय. थोडासा पाऊस तुषारांच्या चिमुकल्या हातांनी मला स्पर्श करतोय. जरा पुढे नेला हात तर तो ओंजळभर दान देईलही. मी काही हात पुढे करत नाहीये. गाठो हा पाऊस गाठेल तेव्हढा. समोरचं मोगऱ्याचं झाड कडिपत्त्याकडे झुकलंय. आता ह्याने त्याचा गंध उधार घ्यावा की त्याने ह्याचा उसना… ठरवो त्यांचे ते बापडे. मरव्याचं रोप तरी बाजूला सरकवायला हवं असं अस्पष्ट वाटून जातंय फक्त. हलका गारवा घेऊन मिरवणारा वारा सुटलाय. कणाकणाला कुठल्यातरी अज्ञात हातांनी जागं करू पहाणारा गॅलरीतली रोपं त्याच्या येण्याची वर्दी माना डोलावून एकमेकांना देताहेत. मी तटस्थ की निर्जीव हे ही उमगू नयेच्या सीमारेषेवर पुन्हा. तिथे नुसतं असल्यासारखी, त्या ’असण्याची’ लय बिघडू नयेसं वाटतंय कदाचित.\nमोबाईलला गाणी सुरू असणारं ॲपही असंच, स्वत:च्या तंद्रीत कुठलीही गाणी लावत असल्यासारखं. त्या गाण्यांचा क्रमही एकसुरी. मी नाही बदलत ती गाणी. मनतळाशी गेलेल्या उर्मीला सरसरून पुन्हा उंच नेण्याला हे पृष्ठभागावरचे तरंग असमर्थ ठरताहेत. ’सतह पर काई नहीं, बेतरतीब तैरता मौन है मेरा’, गीत चतुर्वेदी म्हणतो. ही वेळ तशीच. चटकन काही आठवावं असंही नाही आणि सारं काही विसरलं आहे असंही नाही. पुन्हा सीमारेषा.\nआईना देखिये बिल्किस यहीं हैं क्या आप\nआप नें बना रख्खा हैं ये अपना हुलिया कैसा\nहा शेर गेल्या वेळेस आला तेव्हा अर्थांच्या वेगळ्या वाटेवरून आला होता. ह्यात वेदनेचा प्रश्नार्थक सूर होता. आज मात्र शेर वेगळा दिसतोय. हे जे रूप आहे आजचं हे निश्चित आधीपेक्षा वेगळं आहे. आणि ते असणारच की. कुठला पदार्थ आवडीचा, रंग कोणता लाडका हे जसं विरून जातं हळूहळू तसं ��तरही किती काय काय काळाच्या वाटेवर पावलांच्या खुणांमधे सुटून जातं. अर्थात हे मान्य करण्याचा सूर सहज आहे हे ही नसे थोडके. नुसत्या ’असण्याची’ लय पुन्हा, काही वाटलं तर ठीक मात्र मुद्दामहून काही वाटून घ्यायचं नाही. आहे हे असं आहे. हे इतर कोणाला मान्य होण्याच्या गुंतवळ्यातून पाय सुटल्यालाही काळ लोटलेला. “फूल फुलतां एकदा पुन्हा कळीपण नाही”, इंदिरा संत आठवून जातात. मनातले तरंग मनाभोवतीच फिरू लागताहेत.\nमोबाईलच्या गाण्यांकडे लक्ष जातंय तेव्हा लताचा आर्त स्वर कानी पडतोय, ऐ दिल-ए-नादाँ पहिल्यांदा करूणेने घातलेली साद नादाँ दिलसाठी आणि त्याच्या पुढली वेदनेने ओतप्रोत,ओथंबलेली. “आरजू क्या हैं… जुस्तजू क्या है पहिल्यांदा करूणेने घातलेली साद नादाँ दिलसाठी आणि त्याच्या पुढली वेदनेने ओतप्रोत,ओथंबलेली. “आरजू क्या हैं… जुस्तजू क्या है”… संतुरची मन व्यापुन उरणारी सुरावट. जाँ निसार अख्तरांचे गहिऱ्या अर्थाचे शब्द. मनाचा ताबा सहज घेण्याची ह्या साऱ्याची हातोटी. आपल्या कोषात गेलेले मन हळूच डोकावून पहातेय. सारं काही दैवभारलं. दैवी सूर, शब्द आणि संगीतही.\nएव्हाना गाणं पुढे आलंय, ’कैसी उलझन है, क्युँ ये उलझन है’ हा शोध घेत दश्त-ओ-सेहरा पार होतंय. संतुरची साथ लताच्या बरोबरीने आणि नंतर पुन्हा एकटीही. लताचा स्वर आर्ततेची सीमा गाठत वेदनेचा ठाव घेतोय,\nक्या कयामत है, क्या मुसीबत है\nकह नहीं सकतें, किसका अरमां है\nजिंदगी जैसे खोयी खोयी है\nआणि मग ती स्तब्धता. सारं काही असूनही कसलाही आवाज नसलेली शांतता. क्षण दोन क्षणांचा तो विराम… “ये जमीं चूप है, आसमाँ चूप है”.\nफिर ये धडकन सी चार सू क्या है\nइथे मन पुन्हा जागं होतं. भान येतं. सारं काही शांत असूनही चारही दिशांनी अस्तित्त्वाचा नादमय हुंकार भरणारी धडकन स्पष्ट जाणवते. कितीतरी अस्पष्टाचं असणंही पूर्ण जाणवून जातं. निराकारातला आकार मन सहज रेखाटतं. पावसाची रिमझिम थांबलीये आता. हवेच्या ताज्या प्रसन्न गंधाला मृद्गंधाचं वलय आहे. बंद मनाची दारं किलकिली करणारा सुगंधाचा मंत्र हा.\nस्वत:पाशी स्वत:चा स्विकार. खूप घडामोडींनंतर साधलेल्या बेतरतीब तैरणाऱ्या मौनाचा साकार स्विकार. उमगून आलेलं केवळ ’असणं’. आभाळ पुन्हा भरून येतं… घुमणारा ’मनकवडा’ व्याकुळ घन सारं ओळखून पुन्हा बरसू लागतो आणि आपल्याही नकळत हात पुढे होत ओंजळ त्या जलधारांनी चिंब भजू लागते\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, वर्तमानपत्रातली दखल, सुख़न\t5 प्रतिक्रिया\nपर याद आता है:\nPosted in दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nपहाटेचं स्वप्न एक खरंतर. का पडावं आणि नेमकं हेच का पडावं ह्या विवंचनेत जागी झाले. लहानशी ती मुलगी, हातातल्या वाळल्या फांदीने मातीत काहीतरी शोधतेय. माती की राख कोण जाणे, पण मनात एक शेर स्पष्ट उमटतोय…\nजला है जिस्म जहाँ दिल भी जल गया होगा\nकुरेदते हो जो अब राख जुस्तुजू क्या है\nमला नवल वाटतय ह्या साऱ्याचं. त्रयस्थ साक्षीभावाने मी पहातेय हे. काहीतरी अंधुकशी सुसंगती लागावी आणि अस्पष्ट आठवलेलं सुत्र घनदाट धुक्यात हरवून जावं असं घडत असताना गुलज़ार ऐकू येताहेत,\nएक छोटा सा लम्हा है\nजो ख़त्म नहीं होता\nमैं लाख जलाता हूँ\nये भस्म नहीं होता\nकुठला तो लम्हा, हे दोघं काय सांगून गेले कोणती ही नेमकी सल हे कोडं उलगडत नाही. ती लहानशी मुलगी तिच्या आजोबांचा हात धरून दुतर्फा झाडीने वेढलेल्या पाउसओल्या वाटेवरून चालतीये. आता ती घाबरलेली नाहीये, तिच्यापाशी भक्कम आधार आहे तिच्या आजोबांचा. मलाही सावरायला होतंय. सकाळ होतेय. स्वप्नाची उकल होत नाही मात्र गंमत वाटते. दिवस जाणीवेत पुढे सरकतोय आणि नेणीव स्वप्नाचा पाठलाग करतेय.\nसकाळच्या स्वच्छ प्रकाशात आदल्या दिवसाचं पान मिटतानाची काही आठवण होते. गवसलेले काही निवांत क्षण आणि मनात विचारांचे कढ असताना स्वत:च्या लिखाणाबाबत मांडलेला लेखाजोखा आणि त्यात एखाद्या बोचऱ्या टीकेचे मनात उमटलेले तरंग. दुखावणारं काहीसं मनात घेतच मिटलेले डोळे. आणि त्या दाहातून सुप्तावस्थेतल्या मनाला सावरायला ग़़ालिब नावाचा वटवृक्ष त्याच्या दाट सावलीसह असा सामोरा आलेला. आता जागृतीच्या क्षणी आपल्या किंचित अस्तित्त्वाची सावलीही त्या वृक्षातळी विसावते. ’दिल ही तो है न संग-ओ-खिश्त, दर्द से भर न आयें क्यूँ ’ …. कठीण दगड नाही, “दिल ही तो है”…. वेदनेने भरुन येणारच, ग़़ालिब सहज सांगतो. ” रोएँगे हम हज़ार बार, कोई हमें सताए क्यूँ”, त्याच्याच शब्दांत आपणही तेव्हा धाडसाने विचारलेलं असतं.\nस्वप्नातील धुक्याचा पदर हाती लागताना मनातल्या संवादात ग़़ालिब आजोबांनीही भाग घेतलेला असतो,\nहूँ गर्मी ए निशात-ए-तसव्वुर से नग्मा संज\nमैं अंदलीब ए गुलशन ए ना आफ्रिदा हूँ\nसर्जना��्या उर्मीची उब माझ्या मनभर आहे, कल्पनेत एक नग्मा रचणारा हा मी एका अश्या बागेतला पक्षी आहे जी बाग अजून निर्माण व्हायची आहे. ग़़ालिब, अजून कोण लिहीणार हे असं. स्वत:च्या लयीत, स्वत:च्या चालीत, त्याच्या अंदाज ए बयाँनुसार जो नग्मे गायला तो ग़़ालिब. किती ओळखते मी ह्याला हा प्रश्न पडतो अनेकदा म्हणावं तर चिमुटभर ही ओळख आणि म्हणावं तर हक्काने ज्याच्याकडे जीवनाविषयी पडलेल्या प्रश्नांचं उत्तर मागावं आणि ज्याने आपल्या आश्वासक लिखाणातून ते दान सहज माझ्या हातात ठेवावं असा ग़़ालिब. ह्याला ग़़ालिब आजोबा म्हणावं किंवा नुसतंच ग़़ालिब म्हणून हाक मारावी, तो त्याच सहजतेने आपलंसं करून ममत्त्वाने विचारपुस करणारा वडिलधारा वाटतो. केव्हातरी आपण ठरवून त्याच्याकडे जावं आणि केव्हातरी त्याने आजच्यासारखं आपल्याला गाठावं.\nहर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है\nतुम्हीं कहो कि ये अंदाज़-ए-गुफ़्तुगू क्या है\nग़़ालिब आणि जगजीत आता एकत्र मनाचा ताबा घेतात. “रगों में दौड़ते फिरने के हम नहीं क़ाइल, जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है”, प्रत्येक शेरपाशी एक दाद नकळत मनाच्या कान्याकोपऱ्यातून उमटते. शतकांनंतरही आपल्या प्रतिभेने प्रसन्नतेचा एक शिडकावा मनाच्या अंगणात करणारा हा ग़़ालिब नावाचा पाऊस आता रिमझिम बरसू लागतो.\nबाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मिरे आगे\nहोता है शब-ओ-रोज़ तमाशा मिरे आगे\n“लहान मुलांच्या खेळण्याचं मैदान आहे हे जग, होता है शब-ओ-रोज़ तमाशा मिरे आगे”, असं म्हणणारा हा तपस्वी मग मला एखाद्या तीर्थक्षेत्री स्थिरावलेला योगी वाटतो. जगाकडे बघण्याची ही प्रगल्भ नजर त्याचीच असायची. माझंही चुकार मन आता निमुट व्हायला लागतंय. विचार पुढे सरकतॊ तेव्हा जाणवतं, उर्दूचे अनेक जाणकार ज्याकाळात होते तेव्हा कोणीतरी ग़़ालिबबाबत, तू तर बाबा जरा कठीण रचना करतोस अशी केलेली टीका आणि त्यावरचे त्याचे समर्थ प्रत्युत्तर…\nन सताइश की तमन्ना न सिले की परवा\nगर नहीं हैं मिरे अशआर में मअ’नी न सही\nकौतुक, टीका याबाबत मी अलिप्त आहे, जर (तुमच्या मते) नसेल माझ्या काव्यात काही अर्थ तर नसावा बरं, गालिबचं हे शांत, संयत मत मनाचा ठाव घेतंय आता. चेहेऱ्यावर एक छानसं हास्य स्थिरावलंय, ग़़ालिब मग गांभिर्याने जीवनसार सांगतोय:\nन था कुछ तो ख़ुदा था कुछ न होता तो ख़ुदा होता\nडुबोया मुझ को होने ने न हो��ा मैं तो क्या होता\nआजोंबाचा हात धरून चाललेली ती मुुलगी आता घरी पोहोचलीये.\nक़ैद-ए-हयात ओ बंद-ए-ग़म अस्ल में दोनों एक हैं\nमौत से पहले आदमी ग़म से नजात पाए क्यूँ\nक़ैद-ए-हयात ओ बंद-ए-ग़म, आयुष्य नावाची कैद व त्याला असणारी दु:खाची किनार, मृत्यू हीच ह्यातून सुटका. आणि म्हणूनच ह्या “ग़म” ची मला आयुष्याइतकीच आस आहे, मृत्यू आधी मला वेदनेतून सुटका नको आहे ग़ालिब म्हणतो.\nमाझ्या मनातले दुखरे तरंगही अलवार विरून जाताहेत, मन वारंवार सांगत जातंय,\nहुई मुद्दत कि ‘ग़ालिब’ मर गया पर याद आता है\nवो हर इक बात पर कहना कि यूँ होता तो क्या होता \nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वाचन, सुख़न\tयावर आपले मत नोंदवा\nPosted in कतरा कतरा जिंदगी, खुपणारे काही...., दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nएका संग्रहालयात एक हस्तिदंती शिल्प पाहिले. बारीक कोरीव काम केलेले, अत्यंत नाजूक नजाकतीने साकारलेले राधाकृष्णाचे शिल्प. राधेच्या पायी रूतलेला काटा अलवार वेचणारा कृष्ण. हे शिल्प खिळवून ठेवणारे. संपूर्ण दालनच राधा आणि कृष्णमय, तेव्हा त्याच विचारात तिथून बाहेर पडले.\nराधा-कृष्ण, अवीट प्रेमाचं, माधुर्याचं, हळूवार असं, काळाच्या कसोटीवर चिरंजीव ठरलेलं नातं. लिहिणाऱ्या प्रत्येक मनाला केव्हातरी साद घालणारं नातं.\nहे शिल्प मनात आहे आता. कान्हा भेटीच्या ओढीने निघालेली राधा, यमुनेचा तो तीर, कदंबाच्या तरूतळी ठरलेली ही भेट. वाटेवर तिच्या पायी रुतलेला काटा आणि त्याची पर्वा न करता पुढे चालणारी ती. ती राधिका…गोपिका माझ्या मनतळी आता विचारांची आवर्तनं उमटताहेत. हा काटा केवळ सांकेतिक म्हणून पहाते तेव्हा तो समाजबंधनांचा, कान्ह्याभोवतीच्या वलयाचा, राधेच्या आणि त्याच्या मैत्रीचा, अनयाच्या आणि तिच्या नात्यातल्या विचारांचा जाणवतो मला. सारे बंध झुगारून निघालेली ती आणि बासरीच्या मनमोहक स्वरांनी आसपास भारून टाकणारा तिचा कान्हा. त्याला तो बोचरा काटा हळूवारपणे काढून टाकताना पहाते तेव्हा राधेच्या चेहेऱ्यावरचे विसावलेले भाव टिपून घेण्यातल्या शिल्पकाराच्या कलेला मनातून एक दाद उमटून जाते.\nमाझ्याही नकळत मनात एक कविता उमटत जाते:\nमन वारा होत जाते…\nवाट तरी ना थांबते,\nमन झाड होत जाते…\nमन किती गं दुखते…\nआला बघ आला तो\nनभश्यामल कान्ह्याच्या हळूवार फुं���रीने राधेची सावरलेली वेदना आणि त्याच्या शब्दांच्या पिसाऱ्यात हरपून मोरपिसाच्या रंगांत न्हायलेलं तिचं मन दिसतं तेव्हा तिच्या कोवळ्या सुखाच्या जाणीवेला काजळाचं तीट लावावं असं मला वाटून जातं.\nकविता लिहून कागदावर पूर्ण होते पण मन तिथून पुढे निघत नाही. विचार आता पुन्हा राधेपाशी येताहेत. आता दिसतो, गोकुळ सोडून निघालेला तिचा कान्हा. त्या कदंबाच्या झाडापाशी उभी राधा पुन्हा दिसते. एकटी ती आता बोलत नाही, अवखळ, अल्लड तिचं रूप जणू गोठून जातं. काळाच्या पटलावरचा तो चिरंजीव ’विरहक्षण’ जेव्हा तो इतिहास घडवायला पुढे निघून गेला आणि ती सहज भूतकाळ झाली. तो क्षणच आता रूतून बसला असावा राधेच्या मनात. ती खिळून गेली असावी त्या क्षणापाशी. त्याची बेडी तिच्या पुढल्या प्रत्येक पावलाभोवती पडली असावी. आयुष्याच्याच पायात रूतलेला हा काटा काळाचे हात तरी वेचू शकतील का ह्या विचारात माझ्या मनाचं जडशीळ पाऊल तिथून उचलत मी पुढे सरकते. मग केव्हातरी मनाला वास्तवाचं भान गाठतं. नजरेसमोरचे काळे अभ्र बाजूला होतात तेव्हा व्यवहारी जग पुन्हा स्वच्छ दिसू लागतं. आणि मनात आता एक वेगळाच सूर कवितेतून उमटू लागतो:\nज्याची वाट पाहिलीस तो…\nराधेसाठी ह्या दोन्ही कविता मनात आल्या एकाच दिवशी. पाहिलेली एक कलाकृती आणि त्यावरचे परस्पर समांतर विचारांचे तरंग. लिहिताना मला माझ्यातल्या ’मी’ची, स्त्रीत्त्वाची हाक येत असावी. विशीतला नवथर हळवेपणा ओलांडत चाळीशी गाठणारा विचारांचा एक टप्पा, एक आवर्तन. हळव्या राधेच्या तरल मनाचा काठिण्याकडे होणारा अटळ प्रवास. हा प्रवास पुढे सुरू असणार हे मनाशी येतं तेव्हा मात्र राधेविषयीच्या आणि कृष्णाच्या अपरिहार्यते बद्दलच्या समजूतीलाही कदाचित नवेच काही पैलू पडतील अश्या विचारात मग मी ते शिल्प मनात जपून ठेवत पुढे निघते\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, मनातल्या गोष्टी, वाचन, विचार......\t१ प्रतिक्रिया\nशोर यूँही न परिंदों ने:\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, सुख़न\tby Tanvi\nकतरा कतरा जिंदगी- 07\nशोर यूँही न परिंदों ने मचाया होगा\nकोई जंगल की तरफ शहर से आया होगा\nकैफ़ी आज़मींच्या एका गजलेतला शेर हा. अर्थाच्या अंगाने पहाता तसा सहजसोपा. जंगलापासून दुरावलेल्या शहराकडून कोणीतरी येण्याची चाहूल लागतेय आणि त्या चाहूलीने ���ाबरून किंवा त्या येण्याची नापसंती व्यक्त करताना पक्ष्यांनी गजबजाट केला आहे हा वरकरणी शब्दश: अर्थ. हा शोर आनंदाने की भितीने हा विचारही क्षणभर चमकून जातो. गजलेला स्वत:चा असा एक सूर असला तरी अनेकदा शेर एकच काही अर्थ सांगेल असं मात्र उर्दू शायरीत किंवा एकूणच काव्याच्या प्रांतात होतं कुठे अर्थाच्या अनेक छटांचं इंद्रधनू काही शब्दांमध्ये सामावलेलं असणं हेच इथे बलस्थान. आपल्या मनोवृत्तीनुसार, अनुभव सामर्थ्यानुसार वेगळ्याच अर्थाचं अवकाश आपल्यासमोर सादर करणे हे ह्या कलाप्रकाराचं विशेष.\n“शोर यूँही न परिंदों ने मचाया होगा”, हे आता मी पुन्हा वाचतेय. पक्ष्यांचा कलकलाट, त्यांच्या पंखांची अस्वस्थ फडफड, त्यांच्या जीवाची तगमग मला आता अधिकच स्पष्ट दिसू लागते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर, हिरव्या वृक्षांच्या गर्दीतून ही पाखरं उडताहेत, आपलं म्हणणं एकमेकांना उच्चरवात सांगताहेत. त्यांच्या त्या सांगण्यातून एक कोलाहल निर्माण होत आहे. “कोई जंगल की तरफ शहर से आया होगा”, इथल्या ’शहर’ शब्दाकडे आता वारंवार लक्ष जातं आहे. हे गाव नाही, हे शहर आहे. गजबजाटाचं, यंत्रांचं, इमारतींचं, यंत्रवत माणसांच्या गर्दीचं. हे शहर जिथे आज आहे तिथे एके काळी जंगल होतं आणि त्या जंगलात पाखरांची वस्ती होती. माणसांच्या जंगलातून दूर लोटल्या गेलेल्या ह्या पाखरांना जेव्हा पुन्हा कोणी त्यांच्या दिशेने येताना जाणवतंय तेव्हा निश्चित भविष्याच्या गर्भातल्या शक्यतांनी त्यांचे चिमुकले मन कातर झाले असावे.\nएक एक शेर मनाचा ताबाच घेतो. गावातल्या कुठल्याश्या भागातली घनदाट झाडं, संध्याकाळचा संधिकाल, हुरहूरता आसपास. पक्ष्यांचा अखंड आवाज. घराकडे परतणाऱ्या पावलांची आणि त्या वातावरणात बुडून गेलेल्या मनाची एक लय. काहीतरी उगाच आठवतं, काहीतरी हवंनकोसं नेमकं सापडतं. मला त्या पाखरांच्या जागी आता माझे विचार दिसताहेत. पंख असलेले, आकाशभर विखुरलेले. अस्ताव्यस्त धावताहेत हे विचार म्हणजे नक्कीच काहीतरी खडा पडलेला आहे मनतळ्यात. वलयांच्या लाटांवर लाटा धडक देताहेत. काहीतरी अप्रिय, दुखरं घडून गेल्यानंतरची मनोवस्था. विचारांचे थवेच्या थवे असे मनाच्या आकाशात. घाबरे विचार, एकमेकांशी जोडलेले किंवा एकमेकांपेक्षा अगदी वेगळे. मनाचं रान ह्या काहूराने थकून जातंय. ते ह्या विचारांना एका जा���ी निमूट थांबवण्याचा निष्फळ आटोकाट प्रयत्न करतंय. विचारांच्या मागे आता प्रश्नांची आवर्तनं दिसू लागताहेत. पक्ष्यांमागचं आकाश आता झाकोळून जातंय. ह्या अस्वस्थतेचं कारण कधी मी स्वत:, कधी माझ्या भोवतालचं कोणी तर कधी परिस्थिती. पावलं पुढेपुढे चालताहेत, भोवताली काळोख दाटून येण्यातच आहे तितक्यात मला सगळ्या पलीकडे खरं कारण दिसतं ते म्हणजे त्या त्या वेळी परिस्थितीचं आपण केलेलं आकलन. मनाचा तळ ढवळतो ते परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेनुसार. विचार पक्ष्यांचा हा थवा ह्या विचाराशी येताना जरा थबकतो. जुन्याच विचारात नव्याने पडतो. कोलाहलाला जरा विश्रांती मिळते.\nमनाच्या रानात आलेली ती आगंतुक ’शहरी’ विवंचना आता मन पडताळून पहातं. तिचं गांभीर्य, तिची क्षमता चाचपडून पहातं. विचारांचे पक्षी आता शिस्तीने हळूहळू मनाच्या फांदीफांदीवर उतरू लागतात. कलरव पूर्ण ओसरत नाही पण त्याचा बहर ओसरतो हे खरं. मनात पुढला खडा पडेल तेव्हा तरी हे विचारपक्षी शहाण्यासारखे वागतीलही असा एक नवाच विचार मनात डोकावून जातो.\nअपने जंगल से जो घबरा के उडे थे प्यासे\nहर सराब उन को समुंदर नजर आया होगा\nगजलेतला आणखी एक शेर. तहानेला शरणवत होत जे जंगलातून शहराकडे गेले होते त्यांच्या नजरेला मृगजळही समुद्र वाटले असावे असं शेर सांगतो आणि मला पक्ष्यांच्या त्या आर्त कलकलाटाचे एक नवेच रूप दिसते. शहराकडे जाऊनही ’तिश्नगी’ तशीच आहे, ते आता परतताना दिसताहेत. त्यांच्या ह्या अयशस्वी प्रयत्नाचं दु:ख तर हे पक्षी एकमेकांना सांगत नसावेत. की परतणाऱ्याला घरट्यात सामावून घेण्याची ही लगबग. कोण जाणे नक्की काय ते\nजावेद अख्तर, “शाम होने को है”, ही नज्म सांगताहेत आता:\nउन्हीं जंगलों को चले\nजिन के पेड़ों की शाख़ों पे हैं घोंसले\nवहीं लौट कर जाएँगे\nहम ही हैरान हैं\nइस मकानों के जंगल में\nअपना कहीं भी ठिकाना नहीं\nशाम होने को है\n’हम कहाँ जाएँगे’, पाशी येताना विचारांच्या गर्दीला वेगळीच वाट मिळते. घरी परतलेल्या पाखरांसारखे ते ही मनाच्या घरट्यात शांतपणे परतून येतात. पावलं लगबगीने घराच्या दिशेला पडू लागतात\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, वर्तमानपत्रातली दखल, विचार......, सुख़न\t१ प्रतिक्रिया\nअसा मोगरा समोर फुलता…\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nकतरा कतरा ��िंदगी- 06\nघरासाठी रोपं आणायची ठरवली तेव्हा पहिला मान होता तो मोगऱ्याचा. मोगऱ्याचं रोप आणलं, ते रूजलं, बहरलं, फुलू लागलं आणि ’माझं’ होत गेलं. त्याच्या सोबतीने कधी त्याच्या शेजारी बसावं आणि विचारांची कुपी अलगद उघडावी हे नेहेमीचं झालं मग. मोगऱ्याची नावंही किती सुरेख. मल्लीका, हृदयगंधा तर उर्दू जास्मिन. शायरीमधे मोगरा ह्याच नावाने आलेला एक शेर वाचनात आला तेव्हा गंमत वाटली होती,\nये मोतिया ये चमेली ये मोगरा ये गुलाब\nये सारे गहने ये ज़ेवर उसी से मिलते हैं\nउन्हाची काहिली जाणवायला लागते तेव्हा त्या झळांनी तापून निघणाऱ्या जिवाचा विसावा सापडतो तो निसर्गाच्या बदलायला लागलेल्या रूपात. चैत्राच्या आगमनाची चाहूल, तांबुस पोपटी नवी पालवी. कडूनिंबाचा, करंजीचा उग्रसर दरवळ तर एकीकडे अश्वत्थाची नवी कोवळी सळसळ. शाल्मली कुठे तर पळस पांगारा कुठे. दुपारच्या रखरखत्या उन्हालाही मागे टाकायला भाग पाडेल असा बहरलेला नीलमोहोर आणि शिरीष. मात्र ह्या सगळ्या वर्दळीत कुठून तरी एक गंध येतो, तनामनावर आपल्या अस्तित्त्वाचं गारूड करणारा. त्याच्या नुसत्या असण्याचं भान इतकं मोहक की त्या कोमलतेच्या केवळ स्पर्शानं निसर्गाच्या साऱ्या प्रसन्नतेचा मनावर शिडकावा व्हावा. वाऱ्याच्या येणाऱ्या झुळूकेबरोबर तो अवचिता झुळूकणारा अळुमाळु परिमळ सांगावा आणतो तो मोगऱ्याचाच.\nमोगऱ्याशी नातं तसं प्रत्येकाचं. पृथ्वीचं प्रेमगीत लिहिणारे कुसुमाग्रज मोगऱ्यावर लिहितात तेव्हा लेखणी किती अलगद शब्द मांडते ते पहाण्यासारखे:\nअसा मोगरा समोर फुलता\nकिती खरं आहे हे. सृष्टीतल्या साऱ्या सकारात्मकेचं प्रतीक दैवी गंधाची मुक्त हस्ताने पाखरण करणारी ही शुभ्रधवल फुलं. ह्यांचं व्यक्तित्त्व परमेश्वराच्या अंशाचं कोंदण ल्यायलेलं.\nअलीकडे रस्त्यावर प्रवास करताना लागणारे सिग्नल आणि मोगरा हे समीकरण सहज परिचयाचं. त्यात दिसले सिग्नलला गाडीच्या बाजूला असलेल्या वाहतुक बेटावरचे ते सगळे. एक वयस्कर स्त्री, तिचा बहुधा मुलगा आणि सून. सूनेच्या कुशीतलं लहानसं बाळ आणि आजीच्या समोर असलेली मोगऱ्याच्या अर्धउमललेल्या कळ्यांची रास. त्या राशीतल्या कळ्यांचे गजरे विणताना मधेच आपल्या नातवाच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारी ती आजी दिसली तेव्हा मन अनेक वर्ष ओलांडून थेट बालपणात जातं झालं. मोगरा आणि आजोळ, मोगरा आणि परिक्षेनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्य़ा असं नातं मनात पक्कं. आजोळच्या अंगणातलं ते मोगऱ्याचं घमघमतं रोप, हिरव्या पदरावर सुगंधी चांदण्यांची ती नक्षी मनात वस्तीला आली ती कायमची. मोगऱ्याची फुलं आजी ’वेचायची’ तेव्हा कळ्यांना धक्काही लागू न देता तिने वेचलेली ती फुलं तिचा पदर भरून टाकत. सूर्याची किरणं परत फिरायची, सांज हलकेच उतरू लागायची तेव्हा आजीच्या अवतीभोवती आम्ही सगळे आणि एक एक फूल गुंफत गजरा विणणारी ती. तिच्या अस्तित्त्वालाच तेव्हा मोगऱ्याचा गंध यायचा. माठातल्या पाण्यात मोगऱ्याची काही फुलं जात आणि उरलेल्या फुलांचे गजरे ती आम्हा नातींच्या केसांत माळायची तेव्हा तिच्या हाताची ओंजळ मोगऱ्याची होत जायची. उबदार प्रेममयी आठवणींचा हा मोगरा मनात फुलला तो निरंतर.\nआठवणींच्या वाटेवरून मनाची पावलं परतायची होती अजून तितक्यात आलेल्या पुढल्या सिग्नलला तो आला, असेल ८-९ वर्षांचा. गजरे हवेत का हे खूणेनेच विचारत होता. माझी नजर मात्र त्या गजऱ्यांकडून त्याच्या चेहेऱ्याकडे गेली आणि तिथेच थबकली. मोहक प्रसन्न हास्य, अत्यंत बोलके डोळे, मोगऱ्याच्या गंधाने व तेजाने जणू उजळलेला तो. सिग्नल सुटायला अवघ्या काही सेकंदांचा असलेला अवकाश मी त्याला खूणेनेच सांगितला. ’काही हरकत नाही, मी सिग्नलच्या पलीकडच्या बाजूला येतो’, असं त्याने सांगता मात्र माझा जीव घाबरा झाला. सिग्नलच्या पुढे धावणारी ही मुलं विचारात पाडतात ती नेहेमीच. ’मला गजरा नको’ हे त्याला चटकन ठाम सांगितलं पण त्याचा उर्जेचं रूप असलेला चेहेरा, हातातले गजरे, सुटलेला सिग्नल आणि धावणारी मुलं मनातून जाईनात. गाडी तिथून पुढे निघाली तरी मन रेंगाळलं तिथेच. आणि “का मोगरा फुलेना” लिहिणारे गदिमा आठवले.\nबरसात चांदण्याची, वारा कसा हलेना\nहिरवा दिसे पिसारा, परि का कळी धरेना\nम्हणताना गदिमा म्हणाले, ’चुकते कुठे कुणाचे माझे मला कळेना, का मोगरा फुलेना’, तेव्हा मोगरा पुन्हा वेगळ्याच रूपात सामोरा आला. काहिसं उदास मन होत होतं आणि एकीकडे पुन्हा पुन्हा त्या हसऱ्या नजरेतले स्वत:वरच्या ठाम विश्वासाचं प्रतीक असलेले, अनंत स्वप्नांना कवेत घेण्याची क्षमता असलेले ते लहानसे डोळे नजरेसमोर येत होते. ते इवलेसे रोप आपल्या सामर्थ्यासह उंच होणार होते. त्याच्या निरागस खंबीर हसण्याची आठवण झाली आणि लहानश्या पण स्वर्गीय अस्तित्वाच्या अंगभूत तेजाने दरवळणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांचे नेमके वर्णन करणारे तात्यांचे शब्द आठवत गेले. समुद्राकडे धावत निघालेल्या जीवनसरितेला क्षणभर रोखून ठेवण्याचं सामर्थ्य मांडताना कुसुमाग्रज म्हणतात…\nसागर विसरूनी धवल फुलांनो\nसकारात्मकतेवरच्या विश्वासाची शुभ्रधवल कळी आता मनात पुन्हा स्वच्छ उमलली\nआठवणी..., गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वाचन, विचार......\tयावर आपले मत नोंदवा\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\n“मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ”… पडद्यावर दिसणारी हिरव्या वाटेतून मार्ग काढणारी ट्रेन आणि अत्यंत भावगर्भ असे शब्द आपल्यापर्यंत वाहून आणणारा शुभा मुद्गलचा संयमित असा गहिरा दैवी स्वर. मथुरेचा नगरपती पुन्हा गोकुळाकडे निघालेला आहे. राजदंड त्यागलाय, डोक्यावरचा ताज उतरवून ठेवत रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी सारथ्याला बोलावून हा निघालाय. गोकुळ सोडून निघताना राधेकडे बासरी देत तिने माथ्यावर ठेवलेलं मोरपीस घेऊन पुढल्या वाटेला निघालेला हा कान्हा आज पुन्हा मागे वळून पहातोय… राधेच्या आठवणीने मन भरून आलेला तो. त्याची पावलं निघालीत ती गोकुळाच्या वाटेवर. ऋतुपर्णो घोषच्या “रेनकोट” चित्रपटाची सुरूवात ही. अर्थाने काठोकाठ भरलेले स्वत: ऋतुपर्णोच्या लेखणीतून उतरलेले संवेदनशीलतेने भारलेले प्रवाही शब्द.\nरेनकोट हा ऋतुपर्णो घोषचा अप्रतिम चित्रपट. मुळात ऋतुपर्णो म्हणजे तरल संवेदनशीलता. विषयाची मांडणी करताना केलेली अत्यंत बारकाईची कलाकुसर. अतिशय सहज साकारणारं भावभावनांचं अत्यंत मनोज्ञ चित्र. एखाद्या भावनेचं धूसर अस्तित्त्व जाणवावं पण तिच्यापर्यंत पोहोचण्याची वाट हाती लागू नये असं ह्या दिग्दर्शकाचं होत नाही. मानवी मनाच्या प्रांतात अनवट वाटांवरही लीलया पोहोचण्याचं सामर्थ्य ह्या जादूगाराकडे होतं. द लास्ट लियर, चोखेर बाली, मेमरीज इन मार्च असे त्याचे चित्रपट पाहून संपतात तेव्हा आपल्यात काहीतरी अलवार बदलून जातं. संवेदनशीलतेच्या रोपाला कोवळी नवी पालवी फूटलेली असते. ह्याची भेट होण्याआधीचे आपण आणि नंतरचे आपण ह्यात सूक्ष्म काहीसं बदलून टाकण्याची क्षमता असलेला, चित्रपट जगणारा ऋतुपर्णो. आपल्या मनात हे विचार येत असताना गाणं एव्हाना पुढे सरकलेलं असतं, राधेच्या विरहवेदनेन�� व्याकुळ मथुरेचा तो नगरपती गोकुळात आहे आता.\nयमुनेचा तट एकाकी आहे. पूर्वीसारखी गोपिकांची लगबग तिथे नाही. मंद मृदुल पवन वाहतो आहे. क्षण क्षण आठवणींनी व्यापून उरताना, हृदयात आठव दाटून येताना कान्हा आज एकटा आहे. राधा अनयाच्या घरी आहे. ऋतुपर्णोची लेखणी लिहिते,\nतुम्हरी प्रिया अब पुरी घरवाली\nतुम्हरी राधा अब पुरी घरवाली\nविरहाचे अश्रू पुसून टाकत ती तिच्या संसारात रमलीये आणि अश्यावेळी तू परत आलास कान्हा, “का त्या जीवाला पुन्हा दु:ख देणार आहेस मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ” ह्या प्रश्नापाशी येत गीत पडद्यावर संपत जातं. माझ्या मनात मात्र सांधेबदल होत हळूहळू प्लॅटफॉर्मवर येत थांबणारी इजाजत मधली ट्रेन डोकावून जाते. अनेकवर्षांनी भेटणारे महेन आणि सुधा इथे माझ्यासोबत येतात. गुलजारांची हळवी प्रगल्भ कथा पुन्हा मनात डोकावत तिचं अस्तित्त्व दर्शवत असताना मनाचा ताबा पुन्हा ऋतुपर्ण घेत जातो. स्त्रीयांच्या मनाचे, सौंदर्याचे, अस्मितेचे, भावनांचे, घुसमटीचे, त्यांच्या समाजातल्या स्थानाविषयीचे अत्यंत संयत केलेले चित्रण हे ऋतुपर्णोच्या चित्रपटांचे ठळक विशेष. त्यातलाच एक “रेनकोट”. काळाचा मधला तुकडा ओलांडून पुन्हा भेटणारे दोघं, अजय देवगण आणि ऐश्वर्या, मन्नू आणि नीरु. कोलकता हे केवळ एक स्थळ न उरता ऋतुपर्णोच्या चित्रपटांमधलं महत्त्वाचं पात्र, ते तसं इथेही जाणवत जातं सतत. बाहेर पडणारा पाऊस आणि आठवणींनी चिंब मनं. रेनकोट पडद्यावर संपला तरी ओलावलेल्या मनात खोलवर रूजून बहरतो.\nपुन्हा राधेकडे जाणारा कृष्ण. संसारात रमलेली राधा. राधा-कृष्ण आणि अनय, ह्यांचा विचार मनात हलकेच उतरतो तेव्हा आठवते अरूणाताईंची राधा. कृष्णाचा किनारा शोधत आयुष्याच्या अखेरच्या प्रहरी सरत्या सांजेला द्वारकेत त्याला भेटायला आलेली राधा. काही प्रश्न तिच्या लाडक्या श्रीरंगाला विचारायला, त्याचा निरोप घ्यायला आलेली काहीशी थकली भागली राधा. द्वारकेचा समुद्र, खारा मिरमिरता वारा, पौर्णिमेचा चंद्र साक्ष होतोय राधेच्या संवादाचा. कितीतरी उमजून येतय राधेला आणि कृष्णालाही. राधेला एक स्त्री म्हणून कृष्णाची सखी असलेल्या द्रौपदीची अगदी आतून असलेली ओळख साक्षात कृष्णाला नवी. “अनयाचं प्रेम वास्तव आणि कृष्णाचं दाट निळं प्रेम हे ही वास्तवच. आपलं अस्तित���त्व हेच ह्या प्रेमाचं मिरवणं” ह्या जाणीवेपर्यंत आलेली राधा. कृष्णेच्या मदतीला वेळीच का नाही रे धावलास असं अधिकारवाणीने विचारणारी राधा… राधेची किती रूपं. प्रेमाचं प्रतीक राधा\nउत्तररात्रही कललीये आता. क्षितीज आता नवे रंग पांघरणार. कृष्ण परत निघालाय आणि राधेने समुद्राच्या वाळूतून टिपून एक भेट दिलीये त्याच्या हातात. गुलाबी छटेची जोडशिंपली. मोरपीस देणाऱ्या राधेने आयुष्याचं मर्म पुन्हा कान्ह्याला दिले आहे. तो परत फिरलाय द्वारकेकडे. राधा तिथेच त्या समुद्राच्या काठी… रेनकोटमधल्या मन्नूला आता त्याच्या नीरूने त्याला दिलेला तिच्याकडे असलेला एकमेव सोन्याचा दागिना सापडतोय. राधेनी इथेही भेट दिलीये कृष्णाला. साऱ्या आयुष्याचं दान सहज देऊन टाकणारी “राधा” आणि तिला लाभलेलं विरहाचं दान. काही कोड्यांची उकल होत नाही, काही वेदना चिरंतनाचं वलय घेऊन येतात.\nभरून आलेल्या मनाला एखादा हलकासा धक्का लागतो तेव्हा त्या कलाकृतींच्या वाटेने झरझर वाहतात. ऋतुपर्णो, गुलजार आणि अरुणाताई एकत्रच आठवतात. शाश्वताचा अर्थ असा उलगडत असताना मनाच्या पटलावर इजाजतमधला शशी कपुर नावाचा अनय त्याचं ते सारं उमजून येणारं नितळ निर्मळ चिरविलक्षण हलकसं विश्वासपूर्ण हसू चेहेऱ्यावर ठेवत पुढे निघतोय….मला पुन्हा दिसत जाते प्रेमाच्या, विरहाच्या, हुरहुरीच्या अर्थांच्या किती कोनातून लकाकणारे मोती स्वत:त दडवून ठेवलेली ती अनमोल जोडशिंपली. काळाची एक जोडशिंपली.. त्या जोडशिंपलीच्या स्पर्शाचं मोरपिशी फुलपाखरू माझ्या हातावर येऊन विसावतं ते कायमस्वरूपी\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, नातेसंबंध, मनातल्या गोष्टी, विचार......\t3 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nघराच्या गॅलरीत बसून लिहीणे माझं आवडतं काम. एकीकडे घराच्या बाजूने असणारी शांतता आणि एकीकडे वर्दळीचा रस्ता. दोन्ही बाजूंना जोडणारा विचारांचा प्रवाह इथे नकळत वाहता होतो. मी आवडीने जोपासलेली काही रोपं, तटस्थ साक्षीभावाने सोबत करणारी अवतीभोवतीची झाडं, निळंशार आकाश, एखादं पुस्तक, चहाचा कप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पेन्सिल आणि शार्पनर पेन्सिल- शार्पनरची ही जोडगोळी माझी जीवाभावाची, ती मुलांपासूनही मी लपवून ठेवते हे समजल्यापासून त्यांना याची गंमत वाटल��याशिवाय राहत नाही. लिहायला घेतलं की विचारांना धार असावी ही अपेक्षा, तसं ते विचार उतरवायला घेतले की हातातल्या लेखणीचे टोकही तसेच हवे हा अलिखित नियम कधीतरी स्वत:लाच लावून घेतल्यानंतरचा प्रवास हा सगळा.\nगॅलरीत या पेन्सिलफुलांची रांगोळी अशी इतस्त: विखुरलेली असते ती याच सवयीमुळे. अर्थात या सवयीचा अपराधीभाव मनात येत नाही याचे कारण मात्र “ती”. ती येणार आणि घरभरचा कचरा उचलून टाकणार हा विश्वास. दोन शाळकरी मुलं, अकाली आलेलं वैधव्य, घरची घराबाहेरची सगळी जबाबदारी खंबीरपणे एकहाती सांभाळणारी ती. दहा ठिकाणची घरकामं, दहा घरांच्या दहा वेळा, दहा तऱ्हा, अडचणी असं काय काय मनाच्या अडगळीत टाकून ती हसतमुखाने येते. एकीकडे तोंडाचा पट्टा तर एकीकडे कामाची लगबग, काही क्षणातच घराचा ताबा घेणारी तिची लय तिला साधते आणि मग तिच्या धाकापायी आपण एका जागी थांबावं अशी तिची आज्ञाच असते साधारण.\nनवरा गेला तेव्हा काही काळ गांगरली होती ती. त्याचं व्यसन, त्याचं आजारपण, त्याचा त्रास अश्या कारणांसाठी त्याचं अस्तित्त्व तिच्या आयुष्याला वेढून होतं. तो गेला तेव्हा तिला पोकळी जाणवली. पण सावरली ती त्यातून. “ताई तो गेलाय हे एका अर्थी बरंच आहे, त्याचीही त्रासातून सुटका आणि आमचीही”, ती एक दिवस सहज बोलून गेली. त्या साध्या वाक्यामागची तिची भावना समजत होती मला. तिच्या कष्टाचा पैसा आता तिचा आणि तिच्या मुलांचा होता, हक्काचा.\nमी पुस्तकं वाचते, लिहीते, इतर बायकांची चौकशी करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिव्ही पहात नाही या तिच्यामते असलेल्या गुणांमुळे ती माझं म्हणणं तिच्या आकलनाच्या कक्षेच्या आतबाहेर असलं तरी ऐकते, पटवून घेते. “पुन्हा लग्न करावंसं नाही गं वाटत कधी तुला”, मी विचारते तेव्हा तिने, “नाही” असं उत्तर द्यावं असं मनात वाटून जातं क्षणभर आणि त्या वाटण्याचं माझ्या मनाला ओझं व्हावं तितक्यात ती हसत म्हणते, “माझं सुख पहावेना झालं का तुम्हाला… निघायचा दारूडा पुन्हा एखादा. मी आणि माझी लेकरं सुखात आहोत ताई.” ती सांगते तेव्हा मी टाकलेला नि:श्वास माझ्यासाठी असतो फक्त. “ताई पुरूषाकडे पैसा आला ना की त्याला वाटतं अजून बायका असाव्या आयुष्यात पण बाई स्वत:च कमवत असली ना…”… “तर एकही पुरूष नावाचा प्रकार नकोच आयुष्यात असं तिला वाटतं, हो ना”, मी विचारते तेव्हा तिने, “नाही” असं उत्तर द्यावं असं मनात वाटून जातं क्षणभर आणि त्या वाटण्याचं माझ्या मनाला ओझं व्हावं तितक्यात ती हसत म्हणते, “माझं सुख पहावेना झालं का तुम्हाला… निघायचा दारूडा पुन्हा एखादा. मी आणि माझी लेकरं सुखात आहोत ताई.” ती सांगते तेव्हा मी टाकलेला नि:श्वास माझ्यासाठी असतो फक्त. “ताई पुरूषाकडे पैसा आला ना की त्याला वाटतं अजून बायका असाव्या आयुष्यात पण बाई स्वत:च कमवत असली ना…”… “तर एकही पुरूष नावाचा प्रकार नकोच आयुष्यात असं तिला वाटतं, हो ना” तिने अर्धवट सोडलेलं वाक्य आता मी पूर्ण करते. आम्ही दोघीही मग हसतो. अशी वाक्यांची आणि अर्थांची सहज वाटावाटी व्हावी इतकी ती रूळलीये अर्थात माझ्या घरात.\nएखादा दिवस तिच्या बरोबरीने आपणही घर घ्यावं साफसफाईला तेव्हा मात्र तिला ते फारसं रुचत नाही. “वस्तू जमवा आणि आयुष्य त्यांच्यावरची धूळ झटकत घालवा, तुमचा तो थोर म्हणतो ना. पुस्तक वाचत बसा एखादं बघू”, ती सरळ मला तिच्या प्रांतातून हुसकावून लावते. आता वस्तूंच्या धुळीबद्दल म्हणणारा थोर नसून ’थोरो’ आहे असं तिला सांगावं असं मला वाटलं तरी ते करायचं टाळते मी. थोरोचं मी कधीतरी सांगितलेलं तत्त्वज्ञान तिला पचनी पडावं हेच मुळात अतिशय ’थोर’ वाटतं मला त्या क्षणी.\nगप्पांचं चक्र रोज फिरत असतं. आपण फार जाड झाले आहोत आणि डाएट करायला हवं हे बायकीपण कधीतरी गाठतं तिलाही. एरवी ती थकते, कधीतरी वैतागते, परिस्थितीशी एकटीच सामना करत करत कंटाळूनही जाते. सगळ्या धबडग्यातून आरश्यातल्या स्वत:च्या प्रतिबिंबाकडे क्षणभर नजर गेली की वजन वाढल्याचा हा प्रश्न भेडसावतो तिला. ही वेळ आता मी तिला समजावत रागावण्याची असते, आरश्यात बघतेच आहेस स्वत:ला तर स्वत:साठी जगायला शिक जरा, मी सांगते. सगळा दिवस धावपळीचा तुझा, कश्याला गं हवं डाएट. उद्याला पडलीस आजारी तर कोण करणार उस्तवार छान दिसतेयेस की आणि… बायका स्वत:साठी उभ्या असतात तेव्हा त्या मुळात विलक्षण सुंदर दिसतात… असं काहीतरी तिला सांगतांना माझा एरवीचा आवाजाचा पट्टा चढत जातॊ किंचितसा.\n’च्या करता का जरासा, चांगला गोडसर करा’, डाएट रद्द झाल्याचे ती मला असे हळूच सुचवते. चहाचा कप हातात घेत ती जरा विसावते, “आत्ता जे बोलल्या ना ते लिहा जरा, गॅलरीत बसा आणि लिहा. ते पेन्सिलींचे फोलपटं पडले की कळतं मला इथे लिहीणं झालंय ते… चांगलं लिहा/वाचायचं सोडायचं आणि वस्त���ंवरची धूळ पुसत रहायचं. समजलं का काय सांगतेय ते”… ही बया चक्क दरडावते आता. तिच्या भावनेत खरेपण असतं. बायका बायकांच्या पाठीशी समजून उभ्या असतात तेव्हा ते क्षण लोभस असतात अगदी.\nगॅलरीत लिहायला घेते मग मी तेव्हा पेन्सिलीला टोक काढते आणि होणारा कचरा तिथेच असू देते.\nअंधारून येतं तेव्हा तुळशीपुढे दिवली लागते… अंधार, तुळस आणि भोवताली विखूरलेली पेन्सिल फुलं मग लखलखीत उजळून निघतात\nआठवणी..., नातेसंबंध, विचार......\t2 प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2021-01-18T01:22:07Z", "digest": "sha1:NBFXOFRRPPD6LHTYUG7MNTKKITUEZX5V", "length": 116277, "nlines": 368, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "पुस्तक… | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nPosted in पेपरमधे सहजच, प्रेरणादायी, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\n“सतह पर काई नही,\nबेतरतीब तैरता मौन है मेरा”\nपृष्ठभागावर सूक्ष्मसाही तरंग नाही असं मौन वेढलेलं मन.\n“दो पहाडियों को सिर्फ पुलही नही खाई भी जोडती है”\n“आँसू आँख की मुस्कान है”\nया सुरूवातीच्या परिचयाच्या ओळी होत्या. इथे मनावर गीत चतुर्वेदी नावाचं गारूड झालं… सकस, अर्थपूर्ण लि��ाण विरळा होत असताना गाठ पडली या कवीशी. इंटरनेटच्या महासागरात भटकंती करताना अचानक काही रत्न हाती लागतात.. गीत चतुर्वेदी ह्या समकालीन हिंदी कवीशी अशीच भेट झाली. सुरूवातीला गीतच्या कविता वाचल्या आणि मग आणखी शोध घेत गेलं मन…\nगीत सापडतही गेला आणि उलगडतही… जगभरातल्या अनेक भाषांमधल्या कवितांचं अफाट वाचन, कवींबद्दलची सविस्तर माहिती आहे या लेखकाकडे. विश्व वाङ्गमयाचा गहरा अभ्यासक असणाऱ्या गीतने कवितांचे केलेले अत्यंत आशयघन अनुवाद वाचले आणि वाचक मनाला एक खजिना गवसत गेला. एकीकडे विश्वसाहित्याबद्दल अपार आपुलकी आणि एकीकडे वेदांबद्दल गाढा अभ्यास असणाऱ्या या कवीच्या ’न्यूनतम मैं’ या पुस्तकाच्या प्रास्ताविकात एकाच पानावर बोर्हेसच्या ओळी आणि अथर्ववेद व ऋग्वेदातल्या ऋचा उद्धृत केलेल्या नसत्या तरच नवल.\nहम एक ही भाषा बोलते हैं\nपर अलग-अलग भाषा सुनते हैं\nकमी शब्दात गहिरा अर्थ, सोप्या शब्दांत खोलवर जाणवलेलं आयुष्याचं सार, विश्वाच्या पसाऱ्यात अणूरेणूपासून ते रोजच्या साध्या सरल भावांतून तर कधी ग्रहताऱ्यांपासून ते विश्वाच्या उत्पत्तीपर्यंत गीतची हळूवार हळवी प्रगल्भ लेखणी सगळ्यालाच स्पर्श करते. अंतर्मुख करत नेणारे त्याचे सहज शब्द हे एकप्रकारचे मेडिटेशन असल्याची भावना त्याचे अनेक वाचक व्यक्त करतात.\n“तुम अपने आप को कवी कहते हो क्योंकी तुममे इतनी विनम्रता नहीं की तुम चुप रह सकों…” …एकीकडे अत्यंत तरल लिहीणारा हा कवी असेच सहज लिहून जातो आणि एक आरसा समोर येतो. इतकी विनम्रता ही केवळ ज्ञानातून येते हे हा कवी सिद्ध करतो. लेखक आणि वाचक यांच्यात बिंब प्रतिबिंबाचं नातं असावं. असे लेखक आणि वाचक सामोरे येतात तेव्हा कलाकृती तृप्त होते.\n“तुम्हारे बालों की सबसे उलझी लट हूँ\nजितना खिंचूँगा उतना दुखूँगा…”\nब्रम्हाच्या नाभीतून उमलणारं कमळ ते विश्वाच्या विस्तीर्ण अवकाश पसाऱ्यापर्यंत, अस्तित्त्वाच्या अर्थापासून लौकिक पारलौकिक असं गुंफत जाणाऱ्या या कवितांबद्दल विष्णु खरे या श्रेष्ठ कवीने ’बहुआयामी यात्रा’ असे सार्थ वर्णन केले आहे. “कवि ने ज़रा-सी लापरवाही की, अर्थ बदला और कविता में अगन पड़ी. कविता में अगन पड़ी, तो छित्तर पड़े.” गीत म्हणतो.\nतीर ही गीतची एक कविता:\nएक तीर में बदल जाएँ\nछूटें, दूर तलक जाएँ\nइतनी दूर कि लौटकर आने को न बोले कोइ, न ही सोचे\n��िसी को चुभें तक नहीं\nकि हमारा तीर होना भी तमाम तीरों को अजनबी जैसा लगे\nपीछे जीवन की प्रत्यंचा काँपती रहे\n“कविताओं पर यकीन करो, कवियोंको भूल जाओ” असं हा कवी स्वत:च म्हणतो आणि इथे मात्र जरा दुमत होतं त्याच्याशी, त्याने लिहीलेले शब्द तर मनात पक्कं घर करतातच पण या विलक्षण प्रतिभावान, अत्यंत विनम्र कवीचं अस्तित्व त्या शब्दांतून हलकेच डोकावत जातं. गीत वाचताना मग जाणवतं की हा कुपीत बंद होणारा मोती आहे. साहित्य, कविता, तत्त्वज्ञान वगैरे क्षेत्रात मुशाफिरी करणारे मात्र शब्द आणि अर्थाच्या खोल समुद्रात शिरून त्याला शोधतात आणि मग मात्र मंद तेजाचं असलेलं कवित्त्व मन उजळत जातं. उदबत्तीच्या वलयासारखे शब्द हलकेच विरले तरी अर्थाचा सुगंध मात्र दीर्घकाळ रेंगाळत जातो. “मनुष्य सिर्फ उतना होता है, जितना वह किसी की स्मृति में बचा रह जाए” या गीतच्याच शब्दांचा आधार घेत म्हणता येईल. या कवीने भरपूर लिहावे आणि सदैव रसिकांच्या मनोराज्यांत शब्द पेरत जावे \nपुस्तक..., प्रेरणा...., महाराष्ट्र टाईम्स, वर्तमानपत्रातली दखल, वाचन, विचार......, सुख़न\t१ प्रतिक्रिया\nPosted in पेपरमधे सहजच, प्रवासात..., भटकंती, मनातल्या गोष्टी, माजिद माजिदी, ललित, वाचन, विचारप्रवाह..., संस्कृती\tby Tanvi\n(महाराष्ट्र टाईम्स, संवाद, रविवार 12 नोव्हेंबर 2017 )\nऐंशी ते नव्वदीच्या दशकांमधे देश समजत असत ते इतिहास आणि भूगोलाच्या पुस्तकांतून, पेपरमधल्या बातम्यांमधून किंवा अगदीच गेलाबाजार सिनेमांच्या गाण्य़ांच्या झालेल्या चित्रिकरणांमधून. देश अगदीच जवळचे होणं, देशोदेशी फिरणं, रहायला जाणं, इंटरनेटवर एका क्लिकवर जगाच्या कुठल्याही भागाबद्दल माहिती मिळणं यापूर्वी बालपण गेलेली आमची पिढी. जागतिकीकरणाने, तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली, जग मोबाईलमय झालं तेव्हा नुकतेच नोकरीला लागणाऱ्यांची ही पिढी. भारताबाहेर तुलनेने मोठ्या प्रमाणात पडलेलीही हीच पिढी.\nयाच पिढीतले आमचे कु्टुंब गल्फमधे वास्तव्यास होते काही काळ. तिथेही प्रत्येकच देशाची आपली वेगळी तऱ्हा, वेगळी संस्कृती. त्याभोवताली असणाऱ्या इराण, इराक, टर्कीबद्दलही कुतुहल होते. अर्थात निरनिराळ्या देशांबद्दल माहिती मिळवणं आवडत असलं की ही माहिती आपणहून वेध घेत येते आपला हा माझा अनुभव. इराणमधून आलेले गालिचे, इराणी नक्षीकाम असणारे, पर्शिअन ब्ल्यु रंगातले चिनीमा��ीचे सामान अगदी आवडीचं त्यामुळे नकाशात आमच्या संयुक्त अरब एमिरातीच्या डोक्यावर असणारा हा देश अजुनच लाडका वाटत होता.\nइराण देशाशी अप्रत्यक्ष संबंध आला तो अबुधाबीतल्या शेख झायेद ग्रॅंड मॉस्कमधे. या मशिदीतल्या मुख्य प्रार्थनागृहात आहे जगातला सगळ्यात मोठा गालिचा. इराणच्या कुशल कारागिरांनी टप्प्याटप्प्यात विणलेला प्रचंड मोठा गालिचा. अमिरातीत येणाऱ्या पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचा ही मशीद हा महत्त्वाचा भाग. मन मोहवून टाकणारी पांढऱ्या संगमरवरातली, सुबक वेलबुट्टीच्या नक्षीकामाने सजलेली, उंच उंच मिनार असणारी, खजुराच्या झाडाच्या आकाराचा सोन्याचा मुलामा असणाऱ्या चित्तवेधक खांबांची, जगातलं सगळ्यात मोठं झुंबर असणारी, पांढरीशुभ्र झळझळणारी अश्या एक न अनेक वैशिष्ट्यांनी नटलेली ही जागा. यासगळ्याच्या पलीकडे जाणारं वैशिष्ट्य म्हणजे जातीधर्माची आडकाठी न येता ही वास्तु स्विकारते आपल्याला. डोळे मिटतात आणि मन आपोआप नतमस्तक होतं. आम्ही अबुधाबीत असताना नेमाने जाणं व्हायचं या मॉस्कमधे…\nमशीदीच्या नियमांनुसार अबाया घालून, डोक्याला हिजाब गुंडाळून पुढे निघणं व्हायचं. पायाखालच्या थंडगार संगमरवरावर पाय टेकवताच आजुबाजुच्या वाळवंटाचा विसर पडावा असा शीतल हळूवार स्पर्श होत जायचा. आजुबाजूची नक्षी, इस्लामिक पद्धतीचं भव्य बांधकाम न्याहाळत मुख्य प्रार्थनागृहातलं जाणं झालं की हा सुबक नक्षीकामाने नटलेला, गुबगुबीत, विस्तीर्ण गालिचा हा विसावा वाटायचा. देशापासून दूर रहाताना जिथे कुठे असा आपुलकीचा स्पर्श जाणवतो तिथे मन थबकतं. समोरच्या किब्लाकडे पहाताना डोळे अलगद मिटायचे पण सभोवतालचा हा गालिचा मनात असायचाच. वाटायचं कोण असतील ते अनामिक हात ज्यांनी घडवला हा गालिचा. त्या इराणी सख्याही अश्याच माझ्यासारख्या नखशिखांत अबाया किंवा चादोर आणि हिजाबच्या आड असतील. या गालिच्याचे धागे विणताना काय बोलत असतील त्या एकमेकींशी सुखदु:खाच्या, कुटुंबाच्या की मुलाबाळांच्या, कसल्या विषयांवर बोलत असतील सुखदु:खाच्या, कुटुंबाच्या की मुलाबाळांच्या, कसल्या विषयांवर बोलत असतील की हे नेहेमीचे विषय वगळून दबक्या आवाजात गात असतील काही गाणी त्या सगळ्यांना एकत्र बांधणारी\nकाहीबाही मनाशी येऊन पुसटसं वाटून जायचं असं… ओळख नसली तरी बुरख्याच्या किंवा अबायाच्या आत असणं ओळखीचं होतं आम्हा सगळ्यांना आणि तोच समान धागा बांधतही होता एकमेकींशी. याच मशीदीच्या बाहेर पडताना एकदा एका अरब मैत्रीणीशी बोलायला मिळालं. एका मोठ्या हॉस्पिटलमधे असणारी ही सखी फारसं बरं नाही पण संवादू शकेल इतपत इंग्लिश बोलत होती आणि अधेमधे तिने नकळत पेरलेले अरेबिक शब्द वेचण्याइतपत माझं अरेबिक सुधारलेलं होतं एव्हाना. छान रंगल्या गप्पा… आणि अचानक समोरच्या गाडीने ’सासूबाई” हा टर्न घेतला, आपला नवरा कसा आपलं न ऐकता सासूचं ऐकतो या थांब्यावर गाडी आली आणि मला खुदकन हसू आलं. मशीदीतून बाहेर पडल्यामुळे एव्हाना माझ्यावरची अबाया सक्ती नाहीशी झाली होती. ही मैत्रीण मात्र त्या बंधनात होती हिजाबासह…वरकरणी खूप फरक असले आपल्या संस्कृतीत तरी अंतर्यामी सुनेच्या मनातली ही सल मात्र सारखीच असते आमच्या देशातही हे तिला सांगितले तेव्हा मोठ्ठे डोळे करत, ’हो का’ म्हणाली. बुरखा/अबाया वा पंजाबी ड्रेस घालणाऱ्या किंवा पाचवार, नववार किंवा अगदी जिन्स घालणारी स्त्री असो सासूसुनांच्या तक्रारी अटळ मी म्हणाले हसत हसत आणि मग आम्ही दोघीही अगदी हातावर टाळी घेऊन गप्पा मारणाऱ्या मैत्रीणी झालो.\nएक गालिचा असा वैश्विक विणला जात असतो, ’सल’, दु:ख एकमेकींना जोडते आणि मनं हलकी होत फुलपाखराची मैत्री होते याची पुन:प्रचिती आली.\nपर्शिअन, अरेबिक अनेक शब्द आपल्या मराठी हिंदी शब्दांशी साधर्म्य राखून आहेत हे गल्फमधल्या आठ नऊ वर्षांच्या वास्तव्यात जाणवले होते. त्या परक्या ठिकाणी अश्या एखाद्या ओळखीच्या शब्दाचं मोरपिस कानावरून फिरायचं आणि मनही सुखावायचं.\n’इराणशी’ पुन्हा भेट झाली ती माजिद माजिदीच्या नजरेतून. इराणचाच हा प्रतिभावान दिग्दर्शक. ’बरान’, ’द कलर्स ऑफ पॅराडाईज’, ’चिल्ड्र्न ऑफ हेवन’ असे चित्रपट पाहिले आणि इराणबद्दल अजून जाणून घ्यायला हवे असे वाटत गेले. असघर फरहादीचा ’अ सेपरेशन’ पहायचाय असं कधीचं ठरवलं जातंय आणि राहून जातेय. अर्थात ’इराण’ पुन्हा पुन्हा भेटायला यायचे मात्र थांबवत नाहीये… बेट्टी महमुदीचे ’नॉट विदाऊट माय डॉटर’ न वाचलेली व्यक्ती सापडणे तसे दुर्मिळ. हे पुस्तक वाचले आणि इराण पुन्हा एकवार उलगडत गेला. हे उलगडणं मात्र एक अमेरिकन स्त्रीच्या नजरेतून होतं, जी केवळ पर्यटक नव्हती तर तिला इच्छेविरूद्ध इराणला थांबवण्यात आले होते. इथे बेट्टी इ��ाणची सुन होती आणि पश्चिमेतून आलेल्या माणसांना पुर्वेच्या संस्कृतीत जसे न पेलणारे बदल जाणवतात तसे तिलाही जाणवत गेले. त्यातही ज्या देशात बुरखा/चादोर सक्ती अश्या देशात ती होती. पुस्तक लिहीलं गेलं तो काळही जुना होता.. बेट्टी महमुदीचं इराण मात्र काळ्या शाईत रंगवलं गेलेलं.\nमीना प्रभुंचं ’गाथा इराणी’ दिसलं आणि चटकन उचललं गेलं. एका अनुभवी प्रवासी नजरेतून टिपलेली निरिक्षणं, अनुभव, प्रवासवर्णन सगळंच वाचण्याची उत्सुकता होती आणि हे सगळं भरभरून आहेही पुस्तकात. यात इराणच्या त्यांच्या प्रवासादरम्यान, वास्तव्यादरम्यान भेटलेली समाजाच्या विविध स्तरांतले स्त्री पुरुष, विद्यार्थी मंडळी भेटतात आपल्याला. सुशिक्षित, अशिक्षीत काही तर धर्माच्या बाबत कडव्या कल्पनांनी भारलेले काही. ’ताब्रीझ’ शहराचं नाव या गाथेत आला आणि पुन्हा बेट्टीची आठवण करून गेला…इराणमधून पलायन करताना बेट्टी याच ताब्रीझमार्गे गेली होती. एक उल्लेख मात्र सातत्याने येतो तो या सहृदय, मदतीसाठी तत्पर, अगत्यशील इराणी मनांचा. सादी, उमर खय्यामसारख्या कवींबद्दलचा आदर व्यक्त करणारं इराण आणि त्या कवींबद्दल आपुलकीने बोलणारी इराणी मंडळी हे ही एक या देशाचे विशेष.\nबेट्टीच्या लिखाणापेक्षा हा अगदीच वेगळा पैलू आढळतो ’गाथा इराणी’मधे. अर्थात हे असं असणारच, होणारच. प्रत्येक देश आपण तिथलेच असतो तेव्हा, पर्यटक म्हणून जातो तेव्हा, कामानिमित्त तिथलेच म्हणून रहातो तेव्हा दरवेळेस दरव्यक्तीला वेगळा वाटू शकतो. ’नॉट विदाऊट माय डॉटर’ आणि ’गाथा इराणी’ लिहीले गेले ते काळही वेगवेगळे…. हिजाबबद्दलचं मत मात्र दोघींचं सारखं. बुरखा/चादोरची सक्ती दोघींनाही बंधनकारक वाटली. अरबांच्या देशात आठ दहा वर्ष वावरताना मला अबाया पहाणं, गरज पडता तो घालणं सवयीचं झालं होतं, मात्र त्याचं बंधन नसल्यामुळे त्याचा त्रास वाटत नसावा. पूर्वीच्या काळी अरब भटके होते, टॊळ्या टोळ्यांनी राहत होते… रात्रीच्या वेळी प्रवास करताना सोबत असलेल्या स्त्रिया दिसू नयेत म्हणून त्यांना नखशिखांत काळ्या पेहेरावात झाकलं जाऊ लागलं. पुढे तेच सवयीच झालं… ह्या पोशाखामुळे वाळवंटातल्या वाळूपासून त्यांचे संरक्षण होते हे अबाया घालणाऱ्या मैत्रीणींकडून ऐकलेले होते. हिजाबाची सक्ती जाचक न वाटता तो आवडणाऱ्याही मुली होत्या.\nमीना प्रभु, ए�� भारतीय पुणेकर, अनेक देश पाहून त्याबद्दल सविस्तर वृतांत लिहीणाऱ्या तर एक बेट्टी अमेरिकेतली स्त्री, एक नासिककर मी आणि मला भेटलेल्या जन्मापासून ओमानमधे-अमिरातीत वाढलेल्या अरब स्त्रिया, एक इराणी दिग्दर्शक आणि त्याचे चित्रपट असे अनेक दरवाजे किलकिले करत दिसत गेला एक देश, बुरखा/अबायाची सक्ती त्याबद्दलची परस्परविरोधी मतं… स्त्री पुरुष समानता विषमता यावरचे वाद प्रतिवाद… प्रत्येकाचा दृष्टिकोन त्याच्या देश,संस्कृती, जडणघडण, संस्कार, रूढी परंपरा इत्यादी पुर्वग्रहांच्या नजरेतून दिसणारा. नकाशावरचा हा भाग तसा धर्माच्या आचरणाबाबत आणि कल्पनांबाबत अत्यंत कडवा कट्टर , त्याचबरोबर इतिहासाबद्दल आदर, प्रेम असणारा हा सगळ्यांच्याच मतांमधला थोड्याफार फरकाचा समान धागा.\nअर्थात ही अशी सांस्कृतिक सक्ती वेगवेगळ्या स्वरूपात सगळीचकडे आढळते हे ही एक सत्य आहे. जे योग्य आहे ते करता यावे… कोणालाही कोणाच्या मनाविरूद्ध कसलीच सक्ती कधीच केली जाऊ नये. विचारांचं स्वातंत्र्य, पेहेरावाचं स्वातंत्र्य असावं… आणि स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधल्या पुसट सीमारेषेचं भान असावं… हे साधलं तर सगळंच कसं छान जमून येईल असंही वाटून गेलं. घरांभोवती उंच भिंती बांधणाऱ्या, अंगभर चादोर पांघरत प्रसंगी मनाभोवतीही घट्ट कुंपण घालणाऱ्या या आणि अश्या इतर देशांची, संस्कृतीची कवाडं किंचित किलकिली करून आत डोकावण्याचा एक प्रयत्न होता हा सगळा. वाचन, सिनेमा, प्रसंगी चर्चा यातून बुरख्याआडच्या मनांचे हे काही कवडसे उमटत गेले आणि त्यांच्या नक्षीकामाचा गालिचा माझ्या मनात उतरला. प्रत्यक्ष या देशांना भेट देणं होवो न होवो पण आपल्या देशात, समजात ही इराणी मंडळी दुधात साखरेसारखी विरघळून गेलेली आहेत तेव्हा मुंबईत असणाऱ्या इराणी कॅफेंना भेट द्यायचीच हे मात्र आता ’टू डू लिस्ट’मधे स्थान पटकावून आहे हे नक्की \nअबुधाबी, आठवणी..., गोष्टी मनाच्या, पुस्तक..., वर्तमानपत्रातली दखल, वाचन, विचार......, संस्कृती\t१ प्रतिक्रिया\nएक सात्विक वादळ …. अमृता प्रीतम …\nPosted in पत्र…, प्रेरणादायी, ललित, वाचन, विचारप्रवाह..., सुख दु:ख\tby Tanvi\nअमृता प्रीतमचं तिने स्वत: लिहीलेलं एकही पुस्तक मी वाचलेलं नाही ,कधी वाचेन ते ही माहित नाही पंजाबीत असलेलं पुस्तक वाचता येणार नाही कदाचित पण समजणार नाही असं मात्र म्हणता येणार नाह��….. ती मराठी नाही, मी पंजाबी नाही…. तिच्या साहित्याची ओळख होण्याच्या टप्प्यापर्यंत येइपर्यंत मूळात माझी साहित्याशी अजून ओळख नाही…. मग असे असूनही , तुटपुंज्या वाटू शकणाऱ्या ओळखीवरही त्या व्यक्तीमत्त्वातलं नक्की काय साद घालतं समजत नाही….\nबरेचदा वाटतं ब्लॉगवर एक पोस्ट लिहीण्याइतकी मी नक्कीच ओळखते तीला… मग वाटतं, छे मला जे समजतं , जे वाटतं ते शब्दांमधे बांधण्याइतकी समर्थ मी नक्कीच नाहीये.आणि मग तिथेच वाटतं, ’युरेका ’ …. सापडलं मला की मला काय आकर्षण वाटतं तिच्या व्यक्तीमत्त्वाचं…. माझं ’दुबळं’ असणं, समाजाच्या चौकटीचं सतत भान बाळगणं आणि तिने ते सशक्तपणे झुगारणं …. नुसतं झुगारणं ही बंडखोरी नव्हे तर स्वत:तल्या प्रतिभेला जपत स्वत:च्या नियमांनूसार आयुष्य जगणं \nभारतातून निघताना पुस्तकं खरेदी करणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो माझ्यासाठी नेहेमी . एका पुस्तकाच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत अशी योजना त्या दरम्यान सुरू होती. घेतलेल्या कुठल्यातरी पुस्तकावर एक लहानसं पुस्तक हाती आलं , मुळचं ’उमा त्रिलोक ’ या लेखिकेचं आणि ’अनुराधा पुनर्वसू ’ यांनी मराठीत भाषांतरित केलेलं ’अमृता इमरोज ’ एक प्रेमकहाणी नावाचं ते पुस्तकं \nअमृता प्रीतम एक मोठ्या पंजाबी लेखिका होत्या इतपतच ज्ञान होते तोवर मला…. केव्हातरी सहज पुस्तक चाळायला म्हणून हातात घेतलं . मात्र जसजशी वाचत गेले तेव्हा मात्र अमृताच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडत गेले. इथे इमरोजना वेगळं काढणं शक्यच नाहीये. ते दोघे वेगळे होतेच कधी…..\nएक जिगसॉ पझल येतं इश्वराकडून , आपल्यात एक अपुर्ण आपण असतो … त्या पझलचा दुसरा भाग देवाने पाठवलेला असतो ….. आणि ती दोन अपुर्णत्त्व जिथे भेटतात ते जीवन यशस्वी असते वगैरे प्रेमाच्या संकल्पना मनात कायम होत्या माझ्या , स्वत:ही तसेच काही जगण्याकडे कलही आहे पण बऱ्याच गोष्टी बोलत नाही आपण सहसा ’हसं’ होइल आपलं अशी एक सुप्त भिती बाळगत आपण आपल्यातलं सामान्य असणं मान्य करतो 😦 …. अमृता आणि इमरोज यांच्या वयातलं ’उलटं’ अंतर आज तितकसं बोचणार नाहीदेखील पण समाजासाठी अश्या बाबींची मान्यता ५०-६० वर्षापुर्वी निश्चित नव्हती . त्यातही लग्नाच्या रूढ बंधनात न अडकता ४० वर्षापेक्षा अधिक काळाचं त्यांचं सहजीवन हा विषयच भुरळ घालणारा. अमृताला आधिच्या लग्नापासून झालेली मुलं आणि इमर��ज अविवाहित , वेगळं आहे नं रसायन \nसमाजाचा समाजानेच रचलेला एक पाया आहे…. वर्षानूवर्षे माणसांच्या अनेक पिढ्या त्या पायाला धरून जगताहेत… आमच्या पायावर आम्ही उभे आहोत हा दावाही ठोकतात…. आपण कसलातरी आधार घेतलाय ही जाणिवच जिथे नाही तिथे त्या आधाराशिवाय उभं रहाण्याचं आपल्यात सामर्थ्य असतं हे भान कुठून येणार एखादा येतो मग चुकार गडी जो समाजाच्या या पायाला आव्हान करतो…. त्याच्या मजबूत भिंतींपलीकडे पहातो…. अवघड असतं हे नेहेमी …. पायाला चिकटलेली माणसं अश्या स्वतंत्र उभ्या रहाणाऱ्या माणसाचे पाय ओढतात ….. त्यात जर ती एक स्त्री असेल तर विचारायलाच नको…. जे आजही कठीण आहे ते आजपासून अनेक वर्षांपुर्वी अजूनच कठीण असणार नाही का ….\nप्रस्थापिताविरुद्ध बंड करायचाय नं मग समर्थ असायला लागतं कणखर , मजबूत वगैरे असावं लागतं …. अमृता तश्या होत्या कणखर , मजबूत वगैरे असावं लागतं …. अमृता तश्या होत्या इथे मुळात ’भरकटण्याचा ’ धोका फार …. केलेल्या प्रत्येक कृतीचं समाज स्पष्टीकरण मागत फिरतो अश्या वेळेस ….. ते द्यायचं नसतं कारण ते मुळात ज्यांना समजत नाही तेच ते मागत असतात…. आपला वेगळा सुर आपण लावायचा असतो, समाज ऐकणार असतो तो सुर पण आपण यशस्वी झाल्यानंतर …. मधला काळ मात्र मोठा बाका असतो …..\nकाही लोक ’आवडून जातात ’ आपल्याला. सुर जुळतात, झंकार ऐकू येतो , ते होत होतं अमृताबाबत.\n’ इतिहास माझ्या स्वयंपाकघरात आला आणि भुकेलाच परतला . ’ ही ओळ असो किंवा , ’तिच्या आयुष्याचे धुमसते निखारे काळाने हलवले , त्या चटक्यांनी त्याच्या बोटांवर फोड आले. ’ असो, जसजसे अमृताच्या साहित्याचे हलके हलके दर्शन व्हायला लागते मनाचा गोंधळ उडायला लागतो…. शब्दांची वेगळीच बांधणी असते ही…. अमृताच्याच एका पुस्तकाचं नावं आहे ’अक्षरों की रासलीला ’ … किती योग्य आहे हा शब्द तिच्या रचनांसाठीही ….. शब्दच जणू खेळताहेत एकमेकांशी आणि घडवताहेत एक अप्रतिम काव्य वीज चमकते नं क्षणभर कसा लख्ख प्रकाश दिपवतो आपल्याला तशी धारदार रचना मोहात पाडते .\nकधी कधी एखादं पुस्तकं वाचायला घेतलं की आवडतं पण उगाच मन साशंक होतं की आपल्या या आलूलकीला तडा तर नाही नं जाणार…. तसे न होता अमृताबाबत कुठेतरी खात्री वाटायला लागते, इथे मुळातं नातं विश्वासाचं आहे…. निडर, बंडखोर, स्वत:शी प्रामाणिक लोकांबद्दल मला नेहेमी आदर वाटत आलाय , त्या��च्याकडे स्वत:चा विकास करण्याचंच नव्हे तर समाजाला एक सकस दृष्टिकोण देण्याचं सामर्थ्य असतं.\n१२२ पानं झपाटलेली …. पुस्तकात अमृता – इमरोजच्या तरल नात्याचे अनेक सुरेख, तरल पैलू , अमृताच्या साहिर लुधियानवीबद्दल कायम वाटलेल्या प्रेमाचे रंग, तिचं प्रसंगी कणखर नं एक स्त्री म्हणून स्वत:तलं स्त्रीतत्त्वाशी प्रामाणिक असणं सगळंच आहे…. काहितरी देऊन जाणारं पुस्तकं आपल्याला अंतर्बाह्य समृद्ध झाल्यासारखं वाटवणारी एक सोबत….\nइमरोजसाठीची तिची ’मै तेनू फिर मिलांगी ’ कविता तशी अनेकांना परिचयाची …. गुलजारांच्या आवाजातली ही कविता इथे ऐका \nपुस्तक वाचून संपलं पण एक अस्वस्थता सोबतीला आली…. ती अजून खाद्य मागत होती. अमृताचा अजून शोध घे म्हणून सांगत होती….. अमृताचं लिखाणं आता शोधायचं आहे ….. काही काही अपुर्ण पानं हाती लागताहेत …..\nफाळणीचं दु:ख अनूभवलेली अमृता…. त्या व्यथेला कायम मनात बाळगलेली अमृता ….. हीर ची दास्तान लिहिणाऱ्या ’वारिस शाह ’ ला फाळणी दरम्यान अत्याचार झालेल्या मुलींबद्दलही लिही रे सांगणारी , ’ वारिस शाह ’ ही कविता लिहिणारी अमृता ….\nफाळणीच्या वेळी पळवून नेलेल्या मुलींचा नंतर शोध घेतला गेला त्यातल्या अनेक मुलींच्या पोटात कोणाचं तरी बीज वाढत होतं 😦 …. त्या बाळांबाबत अमृता लिहीते , ” उस बच्चे की ओर से – जिसके जन्म पर किसी भी आंख में उसके लिये ममता नहीं होती , रोती हुई मां और गुमशुदा बाप उसे विरासत में मिलते हैं ….. ”\n” मैं एक धिक्कार हूं –\nजो इन्सान की जात पर पड रही …\nऔर पैदाईश हूं – उस वक्त की\nजब सुरज चांद –\nआकाश के हाथों छूट रहे थे\nऔर एक -एक करके\nसब सितारे टूट रहे थे …. “\n’पिंजर’ पाहिला तो केवळ अमृतासाठी …. तिच्या प्रेमात पुन्हा एकवार पडण्यासाठी फाळणीपुर्वी पाकिस्तानात असलेल्या एका गावातली’पुरो ’ (उर्मिला मातोंडकर )…. तिचे लग्न ठरलेय…पुर्वजांच्या वैमनस्यातून सुडाच्या भावनेने तिला त्या गावातला रशीद नावाचा मुसलमान पळवून नेतो…. हा रशीद मनाने अतिशय चांगला आहे…. त्याच्याकडे राहून आलेल्या पुरोला घरी कोणी स्विकारायला तयार नाही… नाईलाजाने पुरोचा रशीदशी निकाह होतो, तिला त्याला स्विकारावं लागतं …. परिस्थीतीपुढे शरण गेलेली तरिही स्वत्व जपणारी…. खंबीर, लढावू वृत्तीची पुरो … आणि शेवटी ’रशीद’ च्या चांगूलपणामूळे, त्याच्यातल्या व्यक्तीची ओळख पटल���यानंतर त्याला शोधत धावणारी , त्याच्या नावाने हंबरडा फोडणारी एक साधी , हळवी स्त्री…. खऱ्या प्रेमापुढे सहज झुकणारी, त्याची कदर करणारी स्त्री फाळणीपुर्वी पाकिस्तानात असलेल्या एका गावातली’पुरो ’ (उर्मिला मातोंडकर )…. तिचे लग्न ठरलेय…पुर्वजांच्या वैमनस्यातून सुडाच्या भावनेने तिला त्या गावातला रशीद नावाचा मुसलमान पळवून नेतो…. हा रशीद मनाने अतिशय चांगला आहे…. त्याच्याकडे राहून आलेल्या पुरोला घरी कोणी स्विकारायला तयार नाही… नाईलाजाने पुरोचा रशीदशी निकाह होतो, तिला त्याला स्विकारावं लागतं …. परिस्थीतीपुढे शरण गेलेली तरिही स्वत्व जपणारी…. खंबीर, लढावू वृत्तीची पुरो … आणि शेवटी ’रशीद’ च्या चांगूलपणामूळे, त्याच्यातल्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याला शोधत धावणारी , त्याच्या नावाने हंबरडा फोडणारी एक साधी , हळवी स्त्री…. खऱ्या प्रेमापुढे सहज झुकणारी, त्याची कदर करणारी स्त्री उर्मिला इथे ’पुरो ’ हे पात्र जगलीये… मात्र त्या पात्रात अमृता शोधता येते इतका तिचा ठसा मनावर उमटलाय….\nही पुरो सिनेमात शेवटी म्हणते, ” चाहे कोइ लडकी हिंदू हो या मुसलमान, जो भी लडकी लौटकर अपने ठिकाने पहूँचती है समझो की उसीके साथ पुरो की आत्मा भी ठिकाने पहूँच गयी…. ” स्वत: अमृताचे शब्द आहेत हे….\nअमृताच्या सगळ्याच नायिका एक नवा प्रश्न सजगतेने सोडवणाऱ्या आहेत…. प्रस्थापितांविरुद्ध बंड करणाऱ्या तर कधी वेगळीच वाट शोधून पहाणाऱ्या…. मात्र त्या ’चुकीच्या’ कधिही नाहीयेत . म्हणजे अमृता एक शहाणपण स्वत:च बाळगून होती म्हणावं लागेल ….. एक सुधारक विचारांनी भरलेलं सुंदर मन होतं तिच्याकडे. तिची बुद्धिमत्ता तिच्या कथेतल्या नायिकांच्या संवादातून आणि त्यांच्या प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेतून दिसून येते.\nस्त्री आणि पुरूषाच्या नात्याबाबत अमृताने तिच्या एका कथेतल्या नायिकेद्द्वारे मांडलेले विचार खूप काही सांगणारे आहेत….\nमलिका नावाची ही नायिका आजारपणात दवाखान्यात जाते आणि तिथे एक फॉर्म भरून देतेय ….\nवय विचारून झालय , आता डॉक्टर तिला विचारतो ’ तुम्हारे मालिक का नाम ’ .. तेव्हा ही नायिका त्याला खडसावते मी घड्याळ किंवा सायकल नाहिये मला मालिक असायला, मी एक स्त्री आहे….. चपापलेला डॉक्टर तिच्या पतीचे नाव विचारतो… तेव्हा ती सांगते ,” मै बेरोजगार हूं ’ .. तेव्हा ही नायिका त्याला खडसावते मी घड्याळ किंवा सायकल नाहिये मला मालिक असायला, मी एक स्त्री आहे….. चपापलेला डॉक्टर तिच्या पतीचे नाव विचारतो… तेव्हा ती सांगते ,” मै बेरोजगार हूं \nगोंधळलेला डॉक्टर पुन्हा सांगतो मी तुझ्या नोकरीबाबत विचारत नाहीये … तेव्हा ती त्याला समजावते ,” हर इन्सान किसी न किसी काम पर लगा हूआ होता है, जैसे आप डॉक्टर लगे हुए है, यह पास खडी हुई बीबी नर्स लगी हुइ है ….. इसी तरह जब लोग ब्याह करते है, तो मर्द खाविंद लग जाते है और औरतें बिवीयां लग जाती है ….. वैसे मै किसी की बीवी लगी हुइ नही हूं\nआता मात्र पुरत्या गोंधळलेल्या डॉक्टरला मलिका समजावते , की जगातल्या सगळ्या व्यवसायामधे ’तरक्की’ होते, जसे आज मेजर असलेले उद्या कर्नल होतात, परवा ब्रिगेडियर होतात आणि मग जनरल मात्र ’शादी- ब्याह ’ च्या या पेश्यामधे तरक्की होत नाही \n’ यात कुठली तरक्की होणार ’ असा डॉक्टरचा प्रश्न येतो .\nतेव्हा मलिका उत्तर देते , ” डाक्टर साहब हो तो सकती है , पर मैने कभी होती हुए देखी नही यही कि आज जो इन्सान खाविंद लगा हुआ है , वह कल को महबूब हो जाए , और कल जो महबूब बने वह परसों खुदा बन जाए …. “\nकिती वेगळा विचार आहे हा…. किती खरा आणि ….. साध्या सरळ सहज शब्दात , एका गुंतागूंतीच्या नात्याला बांधू शकणारी अमृता म्हणूनच इमरोजसोबत विवाहाच्या बंधनात न अडकता एक यशस्वी सोबत करू शकली.\nध्यास घ्यावा वाटतो या लेखिकेचा आणि तिच्या साहित्याचा ’वादळ ’ पेलावसं वाटतं हे ….\nखूप लिहावसं वाटतं खरं तर पण आटोपतं घेतेय आता…\nएक मात्र खरं की …..\nअमृताचं वादळी विचारचक्राचं अत्यंत सात्विक असणं , वेदनेचं पचवणं आणि त्यावर मात करून येताना अजून परिपक्व होणं समजलं की अमृता मनापासून खूप आवडते …. ते समजण्यासाठी तिला वारंवार भेटावं लागतं … विशेष मेहेनत नाही लागत अर्थात, तीचं लिखाणं आणि विचार तशी भुरळ घालतात आपल्याला समर्थपणे \nअमृताचीच एक कविता आहे …. समाजाच्या बंधनांतून स्वत:ला न जखडता स्वतंत्र जगणाऱ्यांच्या व्यथांबद्दल आणि प्रवासाबद्दलच्या तिच्या कवितेतल्या काही ओळी….\nपैर में लोहा डले\nकान में पत्थर ढले\nसोचों का हिसाब रुकें\nसिक्के का हिसाब चले ….\nआज मैने अपने घर का नम्बर मिटाया है\nगली कें माथे पर लगा गली का नाम हटाया है\nहर सडक की हर दिशा का नाम पोंछ दिया है …..\nगर आपने मुझे कभी तलाश करना है….\nतो हर देश के, हर शहर की , हर गली का द्वार खटखटाओ –\nयह एक शाप है – एक वर है\nऔर जहां भी स्वतंत्र रूह की झलक पडे\nसमझना – वह मेरा घर है \nAnd that solves the mystery … माझ्यामते जर समाजातल्या काही रुढी परंपरांविरुद्ध मी बंड करत असेन , चुकीला चूक म्हणू शकत असेन तर माझ्यात ’अमृताचा ’ एक अंश नक्कीच आहे…. तेच नातं आहे माझं तिच्याशी \nम्हणून वारंवार मलाही तिला म्हणावसं वाटतं असावं ’ मै तेनू फिर मिलांगी ’ 🙂\n_ लोकसत्तामधे ’फिरूनी पुन्हा भेटेन मी ’ नावाचा रवींद्र पाथरेंचा एक सुंदर लेख इथे आहे.\n( फोटो जालावरून साभार \nअमृता प्रितम, आठवणी..., पुस्तक..., प्रेरणा...., वाचन, विचार......, व्यक्ती आणि वल्ली\t36 प्रतिक्रिया\nPosted in मिलिंद बोकील, ललित, वाचन, विचारप्रवाह..., शाळा\tby Tanvi\nमिलिंद बोकिलांच ’एकम्’ पहिल्यांदा वाचलं….. मग कसं देव जाणे पण पुस्तकं हरवलं….. तेव्हा मी भारतातच होते त्यामूळे चटकन पुन्हा नवं पुस्तकं घेऊन आले…. आणावं वाटलं की आणावंच लागलं आणावचं लागलं जास्त योग्य ठरेल इथे….. हवय मला ते पुस्तक माझ्याकडे कायम….. वपुंची पुस्तकं कशी ठेवतो आपण संग्रही…. कधीतरी काही प्रश्न भेडसावतात, आपला अर्जून होतो आणि आपण त्या पुस्तकांना शरण जातो किंवा कधी असेच ’सहज’ ….. कारणं काहिही असो ही पुस्तकं दरवेळेस नव्या आयामात भेटतात…. भेटू शकतात, काहितरी नवे गवसते…. जुने काहितरी बदलते….. तेच तसेच घडले ’एकम्’ वाचताना……\nएकम् मला का वाचावसं वाटतं याची कारणमिमांसा स्वत:शीच मांडायची ठरवलं तर त्यातली ’देवकी’ मनात येणारे विचारांचे आंदोलन पेलते… ते विचार ती बोलू शकते, स्पष्ट अगदी….. तिला ते सगळं असं स्वच्छ पहाता आणि शब्दांमधे मांडता येतं…. मग मला ’देवकी’ पटते\nपुस्तक वाचायला लागलं की देवकी हळूहळू मनाची पकड घेऊ लागते…. तिच्या रोजच्या जीवनातले तिच्याकडे येणाऱ्या कामवाल्या वगैरे प्रसंगांचे वर्णन चटकन संपून देवकी विचार करू लागावी असे वाटते…. कारण तिच्या विचारांच्या प्रवाहामधे गुंतवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे\nतिचं ’पिणं’ मला खटकतं, इतक्या हूशार व्यक्तीला कशाला हव्यात अश्या कुबड्या असं विचार मनात येतो ….. बरेच स्पष्ट उल्लेख मातृभाषेत करायचे आपण टाळतो….. बरेच मुद्दे हे ’माईंडसेट’ मुळे आपल्याला पटत नाहीत तसंच काही देवकीच्या त्या एका सवयीबद्द्ल मला पहिल्यांदा एकम् वाचताना वाटलं\nशहरापासून दुर एका फ्लॅटमधे रहाणारी ’देवकी’ ही एक नावाजलेली लेखि��ा…. ’एकटी’ रहाणारी पण lonely नसणारी…. एकटेपणा ही निवड असणारी…. वाचन, लिखाण, स्त्री , पुरूष, लेखक, लेखिका वगैरे अनेक मुद्द्यांवर स्वत:ची ठाम मतं असणारी , मुलावर जीव असणारी, मैत्रीणींकडे मन मोकळं करणारी… माणसाच्या स्वभावातले गुणदोष बारकाईने टिपू शकणारी आणि त्यामागची कारणमिमांसा पाहू शकणारी देवकी …..\nदेवकी समजत असताना तिची मुलाखत घेणारी मुलगी येते…. इथे बोकिलांची उपस्थिती जाणवते….. लेखनाचा पुढचा मोठा प्रवास या मुलाखत घेणाऱ्या मुलीच्या संगतीने होतो…. पण तिचे ’नाव’ कुठेही येत नाही…… ’शिरोडकरचे’ नाव कसे शेवटपर्यंत येत नाही आणि त्याविना काहिही अडतही नाही…. पण ही मुलाखत सुरू होते आणि मला एकम् खऱ्या अर्थाने आवडायला लागतं…..\nसंवाद हा ओळींमधे न उरता मनावाटे मेंदुपर्यंत पोहोचायला लागला की समोर पांढऱ्यावर जे काळं झालेलं असतं ते ’आवडतं’ पुस्तक म्हणूया का की ती पात्र/व्यक्ती म्हणूया, जे काय ते, पण एका प्रवाहात त्यांना समांतर ’ओढीने’ आपण वाहू लागतो पुस्तक म्हणूया का की ती पात्र/व्यक्ती म्हणूया, जे काय ते, पण एका प्रवाहात त्यांना समांतर ’ओढीने’ आपण वाहू लागतो मग त्या पाना-पानांमधे लिहीलेली ’गोष्ट’ आपल्याला दिसू लागते, पहावेशी वाटते हेच लेखकाचं ’यश’ असावं\nएकटेपणाची जी काही व्याख्या, शोध ,त्याचा लेखनाशी संबंध मांडला गेलाय… निव्वळ अप्रतिम\nतुमचं भांडवल एकटेपणा असतं,सुभद्रा. त्याच्यावरचं व्याजही एकटेपणा. तेच तुम्ही पुन्हा गुंतवायचं असतं . तुम्ही एकटेपणा साठवता. एकटेपणाच्याच घागरीने. आणि साठवून मुरवता. आणि त्या मुरवलेल्या एकटेपणाची ती जी मधूरा बनते नं, ती तुम्ही पीत असता एकट्यानंच. आणि ती अंगात मुरते पुन्हा तुमच्या एकट्याच्याच. तुमच्याभोवती काळोख पसरतो एकटेपणाचा. आणि प्रकाश असलाच ना, तर तोही एकटेपणाचाच. त्या काळोखाची शाई तुम्ही ओतता आपल्या लेखणीत. आणि लिहीता एकटेच. लेखन ही एकट्याची, एकट्यानं, एकट्यासाठी करायची गोष्ट आहे. लोकांचा काही संबंध नाही. ही गोष्ट ज्या दिवशी लोकांना समजेल, तो दिवस आमच्या भाग्याचा, सुभद्रा.\nतुम्ही लोकांना त्यात कशासाठी घेता मग कशासाठी आवृत्त्या काढता\nआम्ही लोकांना नाही घेत. आम्ही त्या एकेकट्या वाचकाला घेतो. म्हणून तर पुस्तक लिहीतो. पुस्तक ही एका वेळी , एका माणसानं, एकट्यानं वाचायची गोष्ट आहे.लोकांचा काय संबंध त्य���च्याशी\nवाचताना , देवकीला ऐकताना बरेचवेळा वाटतं की असच काहीसं होतं का माझ्या मनात…. मग पुन्हा जाणवतं असेलही पण ते अस्पष्ट होतं, धुसर होतं…. देवकी कॅन सी ईट क्लिअर देवकी शोध घेतेय…. तिला बोध व्हायला हवाय….. ती म्हणते,”बोध कसला व्हायला पाहिजे त्याचाच बोध’\nआपण सगळेच जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात कुठल्यातरी अज्ञाताच्या शोधात फिरतो की.प्रश्न प्रश्न आणि त्या प्रश्नातून जन्माला येणारे नवे प्रश्न…. देवकी ते सोडवू पहाते….. तो शोध घ्यावासा देवकीलाही वाटतोय स्त्री- पुरूष , लेखक , लेखकाच्या लेखनाची पद्धत, अनेक मुद्द्यांवर देवकीचं भाष्य आहे….. कधी प्रकट कधी मनातली आंदोलनं\nशोधाचा शोध….. काय शोधायचेय त्याचा शोध….. येणारे विचार कधी स्त्रीच्या नजरेतून यावे…. कधी ते स्त्री-पुरूष वगैरे भेदाच्या पुढे जावेत….\nएखादं पुस्तक वाचताना लिंक ब्रेक होत नाही तेव्हा ते लिहिताना लेखकाने काय केले असावे असा विचार येतो आपण आपल्या मनात येणारे विचार असे ’एकटाकी’ लिहू गेलो आणि त्या विचारांचा काही भाग कालांतराने उतरवू पाहिला तर तो तसाच ’सुसंगत’ येइल आपण आपल्या मनात येणारे विचार असे ’एकटाकी’ लिहू गेलो आणि त्या विचारांचा काही भाग कालांतराने उतरवू पाहिला तर तो तसाच ’सुसंगत’ येइल विचारांचा ’बेस’ तो असेलही कदाचित पण शब्द , वाक्यं, काही मतं बदलतीलच की….. मग आपण मुळचा फ्लो कंटिन्यू करू शकू विचारांचा ’बेस’ तो असेलही कदाचित पण शब्द , वाक्यं, काही मतं बदलतीलच की….. मग आपण मुळचा फ्लो कंटिन्यू करू शकू प्रश्न पडतात मग वाटतं ’देवकी’ संचारतेय आपल्यात….. की एक ’देवकी’ असतेच आपल्या सगळ्यांमधे….. की जे जे पुस्तक, सिनेमा आपण आवडले म्हणतो ते केवळ ह्यासाठी की त्यातले पात्र आपला आरसा ठरतात काही अंशी…..\nही देवकी आपल्याला विचारात पाडू शकते हे नक्की….. काहीतरी सुचत नसूनही काहितरी गवसल्यासारखे वाटते…. वपू वाचताना होते तसे लेखकाचं कौतूक वाटतं मग लेखकाचं कौतूक वाटतं मग वाचताना मधेच एखादं वाक्यं इतरांपेक्षा जास्त चमकतं…..\nती स्वत:शीच हसली. हा दिवस पण एकटा आहे. काळाच्या अनंत प्रवाहात एकलकोंडा. आणि क्षणभंगुर. बारा तेरा तासांचं तर आयुष्य. आपण याच्यापेक्षा फार बरे. असे किती दिवस बघतो. एखादा नाही उगवला मनासारखा तर सोडून द्यायचा. मग दुसरा घ्यायचा. तो येतोच रात्रीनंतर.\nएकेटपणा- रिकामप���…. सामान्यत्व नाकारू पहाणाऱ्या एका हुषार लेखिकेचा शोध आणि प्रवास…. उण्यापुऱ्या ७४ पानांच पुस्तक दर वाचनात वेगळं वाटतं\nत्यातला न रुचणारा भाग म्हणजे ’पिणं’ …. हे पुस्तकाच्या पहिल्या वाचनात प्रकर्षाने बोचलं होतं तरिही आपण पुस्तक का वाचतोय आणि काहितरी आपल्याला गुंतवून ठेवतेय हे कोडं वाटलं होतं तरिही आपण पुस्तक का वाचतोय आणि काहितरी आपल्याला गुंतवून ठेवतेय हे कोडं वाटलं होतं दुसऱ्या वाचनात पुन्हा एक विचार ’चमकला’ की हे न आवडणारे उल्लेख आहेत पोकळी भरण्यासाठी केल्या जाणाऱ्या सोयीचे….. ही सवय, व्यसन कोणाला नाही…. रटाळ मालिका पहाणं, गॉसिप करणं,वेळीअवेळी उगाचच फेसबूकच्या पानावर डोकावणं ….. पोकळी भरण्यासाठी काहितरी सगळेच करतात की दुसऱ्या वाचनात पुन्हा एक विचार ’चमकला’ की हे न आवडणारे उल्लेख आहेत पोकळी भरण्यासाठी केल्या जाणाऱ्या सोयीचे….. ही सवय, व्यसन कोणाला नाही…. रटाळ मालिका पहाणं, गॉसिप करणं,वेळीअवेळी उगाचच फेसबूकच्या पानावर डोकावणं ….. पोकळी भरण्यासाठी काहितरी सगळेच करतात की देवकीचं ’पिणं’ symbolic असावं का असं वाटतं मला मग\nमुलाशी मनमोकळा ’संवाद’ साधू शकणारी आई हे देवकीच आणि एक रूप\nदेवकीचा शेवट … आणि तो येताना तिने ’एकटेपणाच्या’ प्रश्नाची केलेली उकल….. मुळात ’एकटेपणा’ नसतोच हा शोध….. शोधाचा- शोध …बोधाचा- बोध…. आपल्या चेह्ऱ्यावर एक मंद स्मित येऊ घातलेले … शांत बसावेसे वाटायचे क्षण… शुन्यात नजर आणि शुन्य विचार, अपुर्ण तरिही ’पुर्ण’ वाटण्याचे क्षण…… एक पुस्तक ’वाचून ’ संपलेले पण मनात उतरलेले… उरलेले\nनुकतच ’शाळा’ वाचून संपलेलं असतं…. ’मुकुंदाच विश्व’ ताकदीने आपल्या समोर उभे असते….. तितक्याच दमदारपणे ’देवकी’ पहाता येते…. एका लेखकाने ’लेखिकेचे’ भावविश्व सक्षमतेने मांडलेले असते आणि मग मला ’ एकम्’ आवडतं आणि मिलिंद बोकिलांची बाकि पुस्तकं खूणावू लागतात…. वाचाव्या वाटणाऱ्या लेखकांच्या यादीत बोकील वरचा नंबर पटकावतात\nपुस्तक..., मिलिंद बोकील, विचार......, व्यक्ती आणि वल्ली\t25 प्रतिक्रिया\nएक जिवंत सत्य…..आणि अम्मा…..\nPosted in प्रेरणादायी, ललित\tby Tanvi\n’मृत्यू’ ……..व्यक्ती जन्माला आल्या आल्या लिहीले जाणारे एक शाश्वत अटळ भविष्यतरिही त्याबद्दल बोलणे, त्याचा विचार करणे नेहेमीच टाळले जाते….. जन्म नावाच्या नाण्याची झाकलेली , अंधारातली लपवलेली , ना���डती दुसरी बाजू……..एक ना एक दिवस तो येणार, कधी कळत कधी नकळत, कधी अचानक कधी तिष्ठत ठेवून कसाही तो येणार त्याच्या ईच्छेनेतरिही त्याबद्दल बोलणे, त्याचा विचार करणे नेहेमीच टाळले जाते….. जन्म नावाच्या नाण्याची झाकलेली , अंधारातली लपवलेली , नावडती दुसरी बाजू……..एक ना एक दिवस तो येणार, कधी कळत कधी नकळत, कधी अचानक कधी तिष्ठत ठेवून कसाही तो येणार त्याच्या ईच्छेने अनेक स्वप्नांना , भविष्याच्या विचारांना ठरावांना टुकटूक करून अर्ध्यावर डाव मोडायला लावणारा तर कधी ,” ने रे बाबा आता सुटका कर अनेक स्वप्नांना , भविष्याच्या विचारांना ठरावांना टुकटूक करून अर्ध्यावर डाव मोडायला लावणारा तर कधी ,” ने रे बाबा आता सुटका कर” अशी आर्जव करायला लावणारा…..\nसर्वपरिचित असे हे कटू सत्य पण माणसाच्या ’अहं’ ला त्याची पर्वा कुठे स्वत:च्याच विश्वात रममाण माणुस ईतरांच्या मरणाकडेही अलिप्तपणे बघू शकतो स्वत:च्याच विश्वात रममाण माणुस ईतरांच्या मरणाकडेही अलिप्तपणे बघू शकतो तसा विचार करता हीच रचना योग्यही असावी कारण जीवन म्हणजे ईच्छा, अपेक्षा, स्वप्नं आणि त्यांची पुर्तता, आनंद, प्रकाशाची बाजू…………. मृत्यूबाबत मात्र नेहेमी सावटाची भाषा तसा विचार करता हीच रचना योग्यही असावी कारण जीवन म्हणजे ईच्छा, अपेक्षा, स्वप्नं आणि त्यांची पुर्तता, आनंद, प्रकाशाची बाजू…………. मृत्यूबाबत मात्र नेहेमी सावटाची भाषा माणूस खरचं मृत्य़ूला घाबरतो की माझ्या नसण्याने जगाचे काहिही अडत नाही या जाणिवेला घाबरतो हा ही एक प्रश्न आहे…… ’जन पळभर म्हणतील हाय हाय’ हे आपल्या मरणापर्यंतच्या अनुभवातून अगदी पुरेपुर उमगलेले असते आणि हीच खंत उरात दाटत असावी\nमृ्त्यूच्या छायेत, सानिध्यात रहाणाऱ्या माणसांविषयी, त्यांच्या धैर्याविषयी किंबहूना शेवट ईतका जवळून पहाणाऱ्या या माणसांच्या जगण्यात तितकीच सहजता उरत असेल का याविषयी मला नेहेमीच कुतूहल वाटते डॉक्टर्स, नर्सेस, खूनाचा शोध घेणारे पोलीस, फाशी देणारे माणसं आणि स्मशानात कामं करणारी माणसं कायम कुतुहलाचा विषय असतो माझ्यासाठी………..\n’अमरधाम’ किंवा सोप्या भाषेतलं स्मशान हा शब्द नुसता उच्चारतानाही एक बोच मनाला स्पर्शून जाते….. गाडीतून जाताना नदीकिनारी असलेले त्याचे अस्तित्व कधी त्यातल्या गुढगंभीर शांततेने तर कधी धगधगत्या चितेच्या प्रकाशाने जाणवल���याबिगर रहात नाही पटकन नजर वळवून त्याच्याकडे दुर्लक्षही केले जाते….\nखरं तर भरभरुन जगण्याकडे माझा कल असला तरी जीवनाच्या झळाळत्या रंगीबेरंगी साडीला ही एक हवी/नकोशी किनार आहे हे भान शक्यतो विसरू नये असेही नेहेमी वाटते आज अचानक हा विषय घ्यायचे कारण म्हणजे यावेळेस मायदेशातून आणलेल्या पुस्तकांपैकी एक लहानसे पुस्तक….. 116 पानांचे लहानसे पुस्तक त्याच्या वेगळ्या नावामुळे उचलले मी….. मंगला आठलेकरांचे ’गार्गी अजून जिवंत आहे…’ हे ते पुस्तक. पुस्तक परिचयाच्या काही ओळी वाचून ते पुस्तक घेतले आणि मग निवांत वेळ मिळाल्यावर वाचायला घेतले…………स्मशानात काम करणाऱ्यांबद्दल उत्सूकता होतीच पण हे काम करणारी एक स्त्री हा विषय मी टाळणे शक्यच नव्हते……\nगार्गी, मैत्रेयी यांच्याबद्दलची माहिती ही बरिचशी ऐकीव, किंवा कुठल्यातरी लेखांमधे त्यांच्याबद्दल आलेल्या काही माहितीतली….. पण स्वत:हून हा विषय अजून अभ्यासला गेला नाही खरं तर कधी….. प्रस्थापितांना विरोध करणारे, प्रवाहाविरुद्ध पोहायचे धाडस दाखवणारे असामान्य व्यक्तिमत्त्व कायमच समाजासाठी चर्चेचा विषय ठरतात, कधी कौतूकाचा तर बरेचदा उपहासाचा या लढ्यात त्यांचे वैयक्तिक आयूष्य मात्र होरपळते अनेकदा…..\nअश्याच एका ’गुलाबबाई अमृतलाल त्रिपाठी’ उर्फ अम्मा ची कहाणी मंगलाताईंनी मांडलीये या पुस्तकात…… धर्ममार्तंड, धर्मकल्पना यांना वयाच्या अकराव्या वर्षी प्रश्न विचारण्याची ,त्यांच्या विरोधात उभे रहाण्याची हिम्मत असणारी ही गुलाबबाई स्त्रीयांनी घरातल्या कोणाच्या मृत्यूनंतरही स्मशानात जायचे नाही असे मानणारा आपला समाज….. तिथे एखाद्या स्त्रीने स्मशानपौरोहित्य करायचे ठरवल्यावर ते ही वयाच्या अकराव्या वर्षी तीला विरोध झाला नसता तर नवल…..\nअशी एक स्त्री उत्तर प्रदेशात आहे या माहितीवर मंगलाताईंनी स्वत: तिथे जाऊन अम्माला शोधून काढले आणि तिच्याचकडुन जाणून घेतली तीची कहाणी…… हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालेय २००१ मधे , अम्माचे तेव्हाचे वय ८४-८५ म्हणजे आता अम्मा हयात आहे की नाही हे देखील माहित नाही पण तिच्या कार्यामुळे ती स्मरणात राहील हे नक्की…..पुस्तकातून उलगडत जाते अम्माची कहाणी……\nमुलीच्या जन्माला आलेल्या अभ्रकाला मारण्यासाठी एका मडक्यात घालून ते मडके वरून मातीने लिंपून जिथे टाकले जायचे अश्��ा एका गावात गुलाबबाईचा जन्म झाला…. जन्म झाल्याझाल्या प्रथेनुसार तिलाही अश्याच एका मडक्यात ठेवण्यात आले …..पण काही वेळाने जेव्हा तिला बाहेर काढले गेले तेव्हा तिचे श्वास सुरूच होते….. मला वाटते रुढी परंपरांशी ही तिची पहिली यशस्वी लढाई असावी\nवयाच्या सातव्या वर्षी लग्न…. कामधंदा न करणारा नवरा…. सासर माहेरची हलाखीची परिस्थिती…. वडिलांचा मृत्यू…..सगळ्याला उपाय म्हणून अकरा वर्षाच्या गुलाबने ठरवले आपल्या वडिलांसारखे ’महापात्र’ व्हायचे….. ’धर्म बुडाला’ म्हणणाऱ्यांच्या विरोधात सुरू झाला तिचा प्रवास…..वडिलांबरोबर स्मशान पौरोहित्याच्या कामाला जाणे आणि स्वत: ते काम स्वतंत्रपणे करणे यातला फरक तिला उमगत गेला मग पहिल्यांदा रचलेल्या चितेबद्दल अम्मा सांगते की ती चिता नीट रचली न गेल्याने मृतदेह अर्धवट जळाला असतानाच चिता कोसळली व अर्धवट जळालेला मृतदेह चितेबाहेर आला…..पेटती लाकडं नीट रचून तिनं मृतदेह पुन्हा चितेवर ठेवला. हे करताना तिचे हात कोपरापर्यंत होरपळले…..\nकोणाचिही मदत नाही, साथ नाही….. घरच्यांनी तिला वाळीत टाकलेले असले तरी तिचा पैसा त्यांना चालत असे एक एक प्रसंग समजतात आणि समोर येत रहाते एक कणखर व्यक्तिमत्त्व एक एक प्रसंग समजतात आणि समोर येत रहाते एक कणखर व्यक्तिमत्त्व घाटावरचे पंडे एकजूट होऊन या अम्माला विरोध करत होते, तिला घालून पाडून बोलणे, तिच्यावर मारेकरी घालणे वगैरे प्रकाराला कंटाळून अम्माने शेवटी तो घाट सोडला आणि पोहोचली दुरवरच्या ’रसुलाबाद’ घाटावर…. साप, विंचू, झाडा झुडपांचे रान असलेल्या जागेचे रुपांतर अम्माने एका सुंदर स्वच्छ घाटात केले…. हळूहळू नावलौकिक, मान, पैसा, आदर मिळत गेला…..मिळालेल्या पैश्यातला मोठा हिस्सा अम्मा समाजकार्य, घाटाचे बांधकाम यासाठी वापरत गेली…… आयूष्याच्या एका मोठ्या सत्याला सतत सामोरी जाणारी अम्मा विरक्त झाली नसती तर नवल\nसाध्याश्या लिखाणातून अम्माचा संघर्ष समर्थपणे समोर येतो….. सगळी माहिती हातचं न राखता सांगणारी अम्मा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तितकेसे बोलत नाही….. तिच्या मुलांना तिचा हा व्यवसाय आवडत नाही… मोठ्या प्रतिष्ठीत पदांवर काम करणारी ही मुलं अम्माशी संबंध ठेवायला तयार नाहीत….. अम्माला मात्र दु:ख करायला वेळ नाही….. आपली व्यथा मनात साठवत अम्मा आपले कार्य करत आहे\nमरणं, सरणं, अंत्येष्टी मंत्र, स्मशान याबद्दल अम्मा अत्यंत सहजतेने आपली परखड मत मांडत रहाते आणि आपल्याला मिळतो एक वेगळा दृष्टिकोण …. ’समशान की मलिका’ हे बिरूद मिरवणारी अम्मा परकी नाही वाटत…. यात यश जितके अम्माचे तितकेच मंगलाताईंचे\nहे पुस्तक वाचून बाजूला ठेवले तरी अम्मा मनात घर करून असते एक खंबीर तेजस्वी स्त्री म्हणून अम्मा आवडते….आणि कधी नव्हे ते मरणाचा विचार ईतक्या निडरपणे केला जातो….. कशाला हवाय तो अप्रिय विषय असे वाटत नाही …..\nमृत्य़ूबद्दलचे विचार बदलले की जीवनाचा देखील अजून खोलात विचार केला जातो नाही….. एक अंतिम सत्य असे जे टळत नाही पण त्या वाटेवर राग, मोह, मत्सर वगैरे अनेक गोष्टी टाळता येतील असा विचार मनात चमकून जातो\nमृत्यू हे एक जिवंत सत्य….. आणि एका दिवसात १७५ प्रेतांना अग्नी देण्याचा विक्रम करणारी अम्मा ….. मंगलाताई ….. आणि मी…..किंबहूना आपण सगळेच….. सगळ्यांचा, सगळ्यांसाठीचा विचार मनात येतो आणि वाटते खूप जगायला हवेय नाही मरण्याआधि\nपुस्तक..., मृत्यू\t45 प्रतिक्रिया\nनॉट विद आऊट माय चाईल्ड…..\nPosted in प्रेरणादायी, ललित\tby Tanvi\nती बेट्टी आणि तो मुडी….. त्यांचा देश वेगळा, धर्म भाषा सगळेच वेगळे….. ती अमेरिकेची तर तो ईराणचा….. तिच्या आजारपणात त्यांची ओळख झाली तिचे पर्यवसान प्रेमात आणि पुढे लग्नात झाले….. सगळे सुरळित…. सुखात चालले होते.\nलग्नानंतर काही वर्षानी काही दिवसांसाठी म्हणुन तो तीला घेऊन ईराणला जातो… सोबत असते त्यांची चार वर्षाची चिमुरडी ’माहतोब’ ….. तिथे पोहोचल्यावर बेट्टीला जाणवतो तो दोन वेगळ्या देशांच्या संस्कृतीतला जमीन अस्मानाचा फरक…. मुक्त आयुष्य जगलेल्या बेट्टीला ईराणमधल्या बंधनांमधे जगणे शक्यच नसते…… तरिही काहीच दिवसाचा तर प्रश्न आहे असे स्वत:ला समजावत ती कसेबसे दिवस मोजायला सुरूवात करते….. ’माहतोब’ साठीही परिस्थिती खूपशी आवडणारी नसतेच… ती बिचारी तिच्या परीने स्वत:ला सावरून आपल्या आईच्या आधारात तिथे रहाते….\nआणि अचानक एक दिवस बेट्टीसमोर एक कटु सत्य येते …. तिची आणि तिच्या लेकीची फसवणुक झालेली असुन आता आपल्याला इथून कधिही परत जाता येणार नाहीये….. तिच्या मनात सतत भेडसावणारी शंका सत्याच्या रुपात बेट्टीसमोर येते….. मग सुरू होतो तो तिचा लढा ….. देश परका, लोक परके, नातेवाईकांचा कडा पहारा….. भाषा अगदीच अनोळखी…….. या सगळ्यातून तिला बाहेर निघायचेय, एकटीला नव्हे चिमुरड्या ’माहतोब’ सह…..\nअकस्मात आलेल्या या संकटातला बेट्टीचा एकमेव आधार ’माहतोब’….. जिला नक्की कुठे काय बिनसलेय हे ही समजत नाहीये अजुन….. काही काळच्या चिवट संघर्षानंतर मुडी बेट्टीला अमेरिकेत जायची परवानगी देतो पण अट एकच की ’माहतोब’ ला नेता येणार नाही…. ही अट मान्य करणे बेट्टीला कदापी शक्य नसते आणि मग लढा तोच पण आता ध्येय अजुनच स्पष्ट झालेले…. हा देश सोडुन मी माझ्या देशात परतेनच पण ’नॉट विद आऊट माय डॉटर….’\nबेट्टी महमुदीचे ’नॉट विद आऊट माय डॉटर….’ वाचताना आपण कधी तिच्या या लढ्यात तिच्याबरोबर सामिल होतो कळतही नाही…… जाणवते सतत तिची आपल्या लेकीसाठीची तगमग…. त्यासाठी प्रसंगानुसार अधिकाधिक खंबीर होत गेलेली तिच्यातली ’आई’ ….. मुडीचा , त्याने केलेल्या फवणुकीचा, त्याने बेट्टीच्या मातृत्त्वाच्या केलेल्या अपमानाचा राग येत रहातो मग…… कशीबशी मदत मिळवत , लढत, काहीवेळा खचत बेट्टी मग टर्कीमार्गे अमेरिकेत पोहोचण्यात यशस्वी होते…. अर्थातच एकटी नाही… तर ’विथ हर डॉटर….’\nपुस्तक वाचून बाजूला ठेवले तरी बेट्टी आणि तिचा संघर्ष दिर्घकाळ मनात रेंगाळतो….. कधितरी अचानक वर येतो असेच कोणी पुन्हा दिसले की…..याहीवेळेस तेच झाले….\nतिला स्वत:चे ब्युटीपार्लर सुरू करायचे आहे…. एकीकडे ऑफिसमधे जॉबही करतेय ती….. ऑफिसमधून आल्यावर उरलेल्या वेळात पार्लरच्या कामात ती झोकून देते स्वत:ला वगैरे जुजबी माहिती मिळाली होती तिच्याबद्दल….. दुसऱ्या दिवशी ती येणार याहून जास्त उत्सुकता वाटण्याची गरजही नव्हती आणि तशी ती वाटलीही नाही…… ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दुपारी आली ती…… भर दुपार हातातल्या मोठ्या पिशवीचे ओझे सावरत, एकीकडे ओढणीने घाम टिपत….. दारातून आत आली नी प्रसन्न हसली…. तिचा दमलेला चेहेरा विलक्षण मोहक वाटला तेव्हा, नाही म्हटले तरी पहिल्या भेटीतच आवडून गेली ती……\nएकीकडे काम सुरू झाले तिचे आणि एकीकडे बडबड….. पार्लरवाल्या बायांची बडबड तरी काय तर तुम्ही आधि ज्या कुठल्या पार्लरमधे गेलात त्यांनी कसे तुमचे आयब्रो, फेशियल चुकवलेत वगैरे….. मनात वाटलं हीची गाडी त्याच रस्त्यावर धावणार हळूहळु….. डॉक्टरकडे आणि पार्लरमधे तुम्हाला आधिच्या ट्रीटमेंटमधे कसे फसवले गेले आहे हे समजावून सांगणे जणु आद्य कर्तव्य असल्यासारखे ते पार पाडले जाते, हे माझे कायम मत होते. पण ती बोलायला लागली आणि लक्षात येत गेले इथे प्रकार तो नाहीये…..\nकथा नाही पण व्यथा साधारण तशीच बेट्टीसारखी…… ती सांगत होती आणि बेट्टी पुन्हा पुन्हा डोकावत होती मनात….. जणू म्हणत होती ऐक ऐक अशीच रडायचे मी पण….. बेट्टीचा देश वेगळा होता हिच्याबाबत देश तोच भाषा तीच … फसवणुक करणाराही नवरा नाही…. फसवणूकीला सुरूवात केली होती ती देवाने….तीचे लग्न झाले एका सधन कुटूंबात… माहेरी परिस्थिती ठीक होती तशी…. लग्न झाल्यावर तिला समजले की दिसते तसे नसते, वरवर सुखवस्तू असणाऱ्या कुटूंबातला जाच सहन करणे दिवसेंदिवस अवघड होत जात होते. अश्यातच तिच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला…. नवऱ्याने मात्र तिची साथ कधिही सोडली नाही.\nरोजच्या कटकटींना, तिच्यावरच्या अन्यायाला तो ही कंटाळला मग….. सामंजस्याने प्रश्न सुटणार नाहियेत हे लक्षात आल्यावर त्याने वेगळे घर घेतले….. आधिच्या घरापासून दुर तरिही अडीअडचणीला जाता येईल असे………. सुखाचा संसार पुन्हा सुरू झाला ….. आणि जन्म झाला दुसऱ्या मुलाचा….. दृष्ट लागू नये कोणाची असे तिला कायम वाटत असे….. पण व्हायचे ते झालेच……….. काही कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेला नवरा घरी आलाच नाही….. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची बातमी तेव्हढी आली.\nहिचे वय २६ किंवा २७ … शिक्षण कमीच….. आता करायचे काय ह्या प्रश्नाने भेडसावले तिला….. माहेरची परिस्थिती माहित होतीच तिला…. शेवटी नाईलाजाने ती परतली ती तिच्या सासरी….. आता तर आरोप वाढले होते, नवऱ्याचा घास घेणारी हे नवे बिरूद लावून सासूबाई मोकळ्या झाल्या होत्या….. सासऱ्यांना वाटणारी कणव पुरेशी नव्हती…. तरिही ते हिला शक्य तेव्हढा धीर देत होते…… दिवस काढणे अधिकाधिक कठीण होत गेले तेव्हा निर्णय झाला तो माहेरी परतण्याचा आणि शिक्षण पुढे सुरू करण्याचा…………. तशी ती परतलीही पण मोठ्या मुलाला तिथेच ठेवून\nआतापर्यंत शांतपणे ऐकत असताना आता मात्र मी चमकले होते…. तिला म्हटलं अगं मुलाला का नाही आणलेस बरोबर\nताई अगं कमावत कुठे होते मी तेव्हा…. आणि आजही इतके नाही गं मिळत की त्यालाही शिकवू….. समजेनासे झाले होते गं मला काहीच….चांगले शिकवायचे असेल तर त्याला तिथेच सासरच्या घरी ठेवावे लागणार होते मला….. धाकटा मुलगा आहे माझ्याजवळ मोठ्याला सासरी सांभाळताहेत…. मी माहेरी आल्यावर ब्युटीपार्लरचे शिक्षण घेतले…. आत्ता कुठे जम बसतोय, कष्ट खूप आहेत गं पण मोठ्याला सासरी सांभाळताहेत…. मी माहेरी आल्यावर ब्युटीपार्लरचे शिक्षण घेतले…. आत्ता कुठे जम बसतोय, कष्ट खूप आहेत गं पण मोठ्या मुलाला भेटता यावे रोज म्हणून नौकरी करतेय गं….. त्याच्या शाळेच्याच इथे जॉब मिळालाय , खूप दुर पडते गं…. जवळपास १०० किमी रोज जावे यावे लागते पण तो दिसतो गं रोज…. धावत येतो सकाळी सकाळी माझ्याकडे…… रोज विचारतो, “आई मी तुझ्याकडे कधी येणार मोठ्या मुलाला भेटता यावे रोज म्हणून नौकरी करतेय गं….. त्याच्या शाळेच्याच इथे जॉब मिळालाय , खूप दुर पडते गं…. जवळपास १०० किमी रोज जावे यावे लागते पण तो दिसतो गं रोज…. धावत येतो सकाळी सकाळी माझ्याकडे…… रोज विचारतो, “आई मी तुझ्याकडे कधी येणार” …..झालयं गं आता माझा जम बसतोय… स्वत:ची जागा घेतलीये…….. आणि फक्त सहा आठ महिने मग मी माझ्या मुलांबरोबर राहीन” …..झालयं गं आता माझा जम बसतोय… स्वत:ची जागा घेतलीये…….. आणि फक्त सहा आठ महिने मग मी माझ्या मुलांबरोबर राहीन\nतिची स्वप्न , कळकळ… लेकरांसाठी आसुसलेली तिच्यातली आई…. तरिही खंबीरपणे उभी रहाणारी स्त्री तिच्या बोलण्यातून जाणवत राहिली मग…… नवऱ्याच्या माघारी त्याच्या कुटूंबाशी लढणारी , त्यांनी केलेल्या अनेक आरोपांना धिटाने नेटाने सामोरी जाणारी, आर्थिक व्यवहारातही सासरी आपली फसवणुक होतीये याचे भान हळूहळु येणारी, व्यवहार म्हणजे काय हे माहित नसलेली पण आता मुलांसाठी पै अन पै साठवणारी ती बेट्टीसारखीच मनात जागा मिळवत होती……माहेरी रहाणेही सोपे नसते ताई म्हणणारी ती अचानक वयापेक्षा १० वर्षानी मोठी वाटत होती… तर सांग बरं गेल्या महिन्यात माझे किती पैसे साठले असतील असे लहान मुलासारखे विचारताना तितकीच खोडकर अल्लडही वाटत होती……\nएरवी हे वय संसारात स्थिरावण्याचे पण तिशीही न गाठलेली ती मात्र सासरच्यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीविरुद्ध कोर्टकचेऱ्या करून दमून जात होती…. तरिही जिद्द हिम्मत बाळगुन होती …. सासू नियमितपणे मोठ्या मुलाला माझ्याविरुद्ध उभा करायचा प्रयत्न करतेय पण तिचे प्रयत्न हाणुन पाडुन मला स्वत:ला आणि मुलांना उभे करायचेय हे सांगत असताना तिच्या चेहेऱ्यावरचा निश्चय अगदी स्पष्ट दिसत होता…..\nस्त्रीत्व…. शक्ती … समानार्थी वाटाव्या अशा संज्ञा खरं तर बहुतेक सगळ्यांमधेच असावी ही स्वत्त्वासाठी लढण्याची ताकद…. पण जोवर परिस्थिती प्रतिकुल होत नाही या विलक्षण हिम्मतीची आपल्याला कल्पनाही नसते बहुतेक सगळ्यांमधेच असावी ही स्वत्त्वासाठी लढण्याची ताकद…. पण जोवर परिस्थिती प्रतिकुल होत नाही या विलक्षण हिम्मतीची आपल्याला कल्पनाही नसते करु शकते ती- शक्ती…. पुन्हा विचार येतो मग की या स्त्रीयांवरही कधी परिस्थितीने घाला घातला नसता तर यांनी ओळखली असती का त्यांच्यातच दडलेली ती खंबीर स्त्री-माता करु शकते ती- शक्ती…. पुन्हा विचार येतो मग की या स्त्रीयांवरही कधी परिस्थितीने घाला घातला नसता तर यांनी ओळखली असती का त्यांच्यातच दडलेली ती खंबीर स्त्री-माता आपल्यातले सामर्थ्य असे आपल्यालाच अनोळखी असते\nबेट्टी असो किंवा मला भेटलेली ’ती’ असो….. साम्य जागेचे, घटनांचे कालावधीचे नसेलही… साम्य आहे वृत्तीचे… हिरकणीची वृती….. नॉट विद आऊट माय चाईल्ड…. आमच्या मुलांशिवाय नाही- आणि आमच्या मुलांसाठी काहिही असा दुर्दम्य विश्वास, आशा असणाऱ्या या स्त्रीया पाहिल्या की अभिमान वाटतो त्यांचा डोळ्यातले पाणी कणवेचे सहानूभुतीचे नाही उरत मग, ते असते केवळ कौतूकाचे\nपुस्तक..., विचार......\t23 प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-winter-session-of-parliament-will-begin-on-november-18/", "date_download": "2021-01-18T01:47:08Z", "digest": "sha1:NF3FK2VSVJMT4RTLGZFNRSFTDU57LQFM", "length": 7626, "nlines": 91, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संसदेचे हिवाळी अधिवेशन 18 नोव्हेंबरपासून सुरु होणार ? – Dainik Prabhat", "raw_content": "\nसंसदेचे हिवाळी अधिवेशन 18 नोव्हेंबरपासून सुरु होणार \nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nसरकारी सुत्रांनी दिले संकेत\nनवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन 18 नोव्हेंबरपासून सुरु होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. हे अधिवेशन एक महिना चालणार असल्याचे बोलले जात आहे. सरकारमधील सूत्रांनी याविषयीचे संकेत दिले आहेत. हिवाळी अधिवेशनाबाबत अद्याप सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. परंतु, हिवाळी अधिवेशनाच्या तारखेवर निर्णय घेण्यासाठी झालेल्या संसदीय प्रकरणांवरील कॅबिनेट समितीच्या (सीसीपीए) बैठकीनंतर सूत्रांनी 18 नोव्हेंबरपासून सुरु होण्याचे संकेत दिले आहेत.\nसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. राजनाथ सिंह या समितीचे प्रमुख आहेत. यासंबंधी अधिकृत घोषणा पुढील आठवड्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनाचे सत्र 18 नोव्हेंबरपासून सुरु होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सुरु राहू शकते. मागील 2 वर्षे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरला सुरु झाले होते आणि ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु होते.\nसरकार आगामी अधिवेशनात अनेक विधेयकांबरोबर दोन महत्वाच्या अध्यादेशांचा कायदा तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. एक अध्यादेश सप्टेंबरमध्ये प्राप्तीकर अधिनियम, 1961 आणि वित्त अधिनियम, 2019 मध्ये दुरुस्तीसाठी जारी केले होते. सरकारने अर्थव्यवस्थेतील मरगळ कमी करण्यासाठी नवी आणि देशातील उत्पादकांसाठी कॉर्पोरेट कर कमी केले आहेत. दुसरा अध्यादेशही सप्टेंबरमध्ये जो ई-सिगारेट आणि अशाच पद्धतीच्या उपकरणांच्या विक्री, उत्पादन आणि साठ्यावर प्रतिबंधाशी संबंधित आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर पुणे जिल्ह्यात किरकोळ स्वरूपाच्या 58 तक्रारी\nसामाजिक : सुधारणा आवश्‍यकच; पण…\nदखल : करार शेती फायद्याची\nज्ञानदीप लावू जगी : नातरी निदैवाचा परिवरीं \n62 वर्षांपू्र्वी प्रभात : राष्ट्रसंघ नकाशासंबंधी खुलासा\nरस्ता चुकला अन् घात झाला; सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू\n“कोणत्याही परिस्थितीत कृषी कायदे रद्द होणार नाहीत पण…”; बैठकीपूर्वीच सरकारची…\n‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ ला आता रेल्वेची कनेक्टिव्हिटी ; पंतप्रधानांनी ८ गाडयांना दाखवला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/03/blog-post_88.html", "date_download": "2021-01-18T02:11:26Z", "digest": "sha1:IAJPJCZQTXMMN2MVRLLUYTKBN6JSG5AL", "length": 6828, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "सौ.अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भूम तालुका शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेष सौ.अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भूम तालुका शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न\nसौ.अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भूम तालुका शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न\nरिपोर्टर... गटशिक्षण विभाग, पंचायत समिती भूम यांच्या वतीने आज दि.२७/०३/२०१८ रोजी भूम तालुका शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यास जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, पंचायत समिती सभापती श्रीमती सोनालीताई चोरमले, यशस्विनी सामाजिक अभियानाच्या राज्य समन्वयक सौ.वैशालीताई मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nतालुका शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव व सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी शासकीय बालचित्रकला स्पर्धा -२०१७ तालुका स्तरावर गट १ ते ४ मधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.\nसर्व प्रथम २४ मार्च २०१८ रोजी जि.प.प्रा.शा.वडाचीवाडी या शाळेचे मुख्याध्यापक धावरे रत्नपाल पोपट यांचे अपघाती निधन झाल्या कारणाने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली दिली.\nयावेळी उपसभापती सौ. वनिताताई मम्हाणे, अण्णासाहेब देशमुख, प्रवीण खताळ, ज्ञानेश्वर गित्ते, बापूसाहेब अंधारे, छायाताई कांबळे, काकासाहेब चव्हाण, सौ.मैनाबाई भडके, बाजीराव तांबे, चंद्र्कला हुके, हनुमंत पाटोळे, बालाजी गुंजाळ, संजय काका बोराडे, संजय पाटील अरसोलीकर, प्रवीण देशमुख तसेच\nपुरस्कार प्राप्त शिक्षकांचे ग्रामस्थ व नातेवाईक, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nसोनारी ,कंडारी , जवळा , लोणी व डोंजा ग्रामपंचायतीमध्ये कोण मारणार बाजी -- राष्ट्रवादी , शिवसेना , भाजप आपआपले गड राखणार का \nनगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या विकासात्मक मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/priya-bapat-new-photo-shoot-in-red-dress-up-mhaa-494718.html", "date_download": "2021-01-18T02:01:49Z", "digest": "sha1:HKTZCG3KI5SNDTIZKKHJKFHK3GBHBREB", "length": 14700, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : लाल छडी मैदान खडी... प्रिया बापटचं रेड ड्रेसमध्ये सुपरहॉट PHOTOSHOOT priya-bapat-new-photo-shoot-in-red-dress-up-mhaa– News18 Lokmat", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nलाल छडी मैदान खडी... प्रिया बापटचं रेड ड्रेसमध्ये सुपरहॉट PHOTOSHOOT\nअभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat)ने लाल रंगाच्या ड्रेसमधले फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांना फारच आवडत आहेत.\nअभिनेत्री प्रिया बापट(Priya Bapat)ने सोशल मीडियावर रेड ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने हवा में उड़ता जाये मेरा लाल दुपट्टा मलमल का असं कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर प्रिया चांगलीच सक्रीय असते.\nतिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. प्रियाच्या फोटोंवर अनेक कलाकारांनीही कॉमेंट्स केल्या आहेत.\nप्रियाच्या फोटोवर अभिनेत्री हृता दुर्गुळे, गिरीजा ओक – गोडबोलेनेही प्रतिक्रिया दिल्या आहेत.\nऑक्टोबर 2011मध्ये प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं लग्न झालं. त्यांनी एकमेकांसोबत अनेक मालिका आणि चित्रपटामधून काम केलं आहे.\nबालकलाकार म्हणून प्रियाने मराठी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यानंतर अनेक मराठी नाटकं, सिनेमा, सीरिअल्स आणि वेबसीरिजमध्ये काम करत तिने स्वत:ला सिद्ध केलं.\nआणि काय हवं, सीटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजमधूनही प्रिया झळकली होती. यामध्ये तिच्या अभिनयाचं फार कौतुक झालं होतं.\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने क��ला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/mpc-news-headlines-29th-september-2020-184578/", "date_download": "2021-01-18T00:00:23Z", "digest": "sha1:NCARLRU7EXSLLYWXZH24V2P62EPTZD7W", "length": 3650, "nlines": 68, "source_domain": "mpcnews.in", "title": "MPC News Headlines 29th September 2020: एमपीसी न्यूज आजच्या हेडलाईन्स - MPCNEWS", "raw_content": "\nएमपीसी न्यूज – पाहा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा…\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nLonavala News: खंडाळा घाटात डोंगर‍ावरून निखळलेले दोन दगड सुरक्षा जाळीत आडकल्याने टळला मोठा अनर्थ\nPune News : कर सवलतीमुळे पुणे महापालिकेच्या उत्पन्नात घट\nMaval News : तालुक्यातील रणरागिणींचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान\nChakan Crime News : कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू\nPune News : शहरी भागात लोकसहभागातून ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली पाहीजे : खा.वंदना चव्हाण\nChinchwad Crime News : दिघी, चाकण, पिंपरी मधून पाच दुचाकी चोरीला\nPune News : सहकार क्षेत्रातील काम समन्वयाने चालावे – सहकार आयुक्त\nTikona Fort News : तिकोना गडावरील तटबंदी, बुरुजाच्या दुरुस्तीसाठी रविवारी 100 जणांचे श्रमदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/janhvi-kapoor-purchased-new-house-worth-rs-39-crore-became-neighbour-of-celebrities-like-amitabh-bachchan-128089850.html", "date_download": "2021-01-18T00:44:55Z", "digest": "sha1:TUIFGZS3IGLX2YWBK7G4WBYOX3JVWI4L", "length": 5614, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Janhvi Kapoor Purchased New House Worth Rs 39 Crore, Became Neighbour Of Celebrities Like Amitabh Bachchan | जान्हवीने मुंबईत तब्बल 39 कोटींना विकत घेतले नवीन घर, तीन मजल्यांवर आहे हा नवा आशियाना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअमिताभ बच्चन यांची शेजारी बनली जान्हवी कपूर:जान्हवीने मुंबईत तब्बल 39 कोटींना विकत घेतले नवीन घर, तीन मजल्यांवर आहे हा नवा आशियाना\nगेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी जान्हवीने हा करार केला आहे.\nबोनी कपूर आणि दिवंगत श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिने अलीकडेच मुंबईत नवीन घर खरेदी केले आहे. वृत्तानुसार, तिच्या नवीन घराची किंमत तब्बल 39 कोटी रुपये इतकी आहे. जान्हवीचे हे नवीन घर जुहू येथील इमारतीतील तीन मजल्यांवर पसरलेले आहे. हे नवीन घर खरेदी केल्यानंतर जान्हवी आता अमिताभ बच्चन, अनिल कपूर, अजय देवगन आणि एकता कपूर यांची शेजार झाली आहे.\nहे घर 4,144 स्क्वेअर फूटमध्ये आहे\nजीक्यू इंडियाच्या वृत्तानुसार, 4,144 स्क्वेअर फूट जागेतील जान्हवीचे हे घर इमारतीच्या 14, 15 आणि 16 व्या मजल्यावर आहे. गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी जान्हवीने हा करार केला आहे. तसेच स्टँप ड्युटीसाठी तिने 78 लाख रुपये भरले आहेत. जान्हवी सध्या वडील बोनी कपूर आणि धाकटी बहीण खुशीसमवेत लोखंडवाला येथे राहत आहे.\n2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण\nजान्हवी कपूरने शशांक खेतान दिग्दर्शित ‘धडक’ या चित्रपटाद्वारे ईशान खट्टरसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या सैराट या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. यानंतर ती नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'घोस्ट स्टोरीज' आणि 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' मध्ये झळकली आहे.\nतिच्या आगामी चित्रपटांमध्ये 'रुही अफजाना' आणि 'दोस्ताना 2' यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, ती लवकरच नयनतारा स्टारर ‘कोलामावू कोकिला’ च्या तामिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. पंजाबमध्ये लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.\nऑस्ट्रेलिया ला 122 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/karan-johar-apologises-to-madhur-bhandarkar-fo-objection-to-fabulous-lives-of-bollywood-wives-title/articleshow/79429978.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2021-01-18T00:53:38Z", "digest": "sha1:K7KJA4BRVRQHTULEKL2XZGDQ7RSNZYWC", "length": 14118, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचित्रपटाच्या नावाचा वाद; मधुर भांडारकर यांच्या आरोपांवर करणनं दिलं स्पष्टीकरण\nबॉलिवूडमध्ये अनेकदा चित्रपटांच्या नावावरुन किंवा त्यांच्या अधिकारावरुन वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.\nमधुर भांडारकर आणि करण जोहर\nमुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये वाद सुरू आहे. या वादाचं कारण आहे. चित्रपटाचं नाव. बॉलिवूडमध्ये अनेकदा चित्रपटांच्या नावावरुन किंवा त्यांच्या अधिकारावरुन वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असाच वाद प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि करण जोहर यांच्यात सुरू आहे. मधुर भांडार���र यांनी करण जोहर आणि अपूर्व मेहता यांच्यावर चित्रपटाचं नाव चोरल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी करण जोहरनं आता एक पत्रक जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे.\nचित्रपटाच्या नावाचा वाद सुरू झाल्यापासून मधुर भांडारकर यांनी करणच्या धर्मा प्रोडक्शन यां कंपनीला चार ते पाच वेळा नोटील पाठवली आहे. धर्मा प्रोडक्शनकडून एकाही नोटिशीला उत्तर देण्यात आलं नाहीए. आता करणनं एक पत्रक जारी करत त्याची बाजू मांडली आहे.\nआपण अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतोय. या बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाग आहोत. मी नेहमीच तुझं आणि तुझ्या कामाचं कौतुक केलं आहे. तुला नेहमी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.\nतू काही दिवसांपासून आमच्यावर नाराज आहे. मला त्याचं कारणंही माहित आहे. त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. मला हे स्पष्ट करायचं आहे की, आम्ही आमच्या सीरिजच्या नावात बदल केलं आहे. आम्ही सीरिजसाठी नवीन नावाचा विचार केला आहे. फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्ज (Fabulous Lives of Bollywood Wives) नसून बॉलिवूड वाइव्ज (Fabulous Lives), असं असणार आहे. सोशल मीडियावर देखील याच नावानं आमची सीरिज प्रमोट करण्यात येईल, असं करणनं त्याच्या पत्रकात म्हटलं आहे.\nकरण जोहरनं आगामी चित्रपटाचं नावं चोरलं; मधूर भांडारकर यांचा आरोप\nमधुर भांडारकर सध्या कलाविश्वातील सुपरस्टार्सच्या पत्नींवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचं नाव 'बॉलिवूड वाइव्ज' असं आहे. मात्र, याच काळात करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी 'Fabulous Lives of Bollywood Wives' या सीरिजची घोषणा केली. मात्र, या सीरिजच्या नावावरुन मधुर यांनी संताप व्यक्त केला आहे. 'या नावाशी संबंधित चित्रपट मी करत असून करण आणि अपूर्व यांनी हेच नाव त्यांच्या सीरिजला देणं चुकीचं आहे', असं मधुर यांनी म्हटलं आहे.\nसोबतच त्यांनी या प्रकरणी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनकडे (आय़एमपीपीए) याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 'करण जोहर आणि अपूर्व मेहतानं मला या सीरिजचं नाव 'बॉलिवूड वाइव्ज' असं ठेवलं तर चालेल का असं विचारलं होतं. त्यावेळी मीदेखील याच नावानं चित्रपट करत आहे, त्यामुळे हे नाव ठेऊ नका, असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र, तरीदेखील त्यांनी त्यांच्या सीरिजचं नाव 'Fabulous Lives of Bollywood Wives' असं ठेवलं. हे अत्यंत चुकीचं आहे. कृपा करुन माझ्या प्रोजेक्टचं नुकसान करू नका. माझी नम्र विनंती आहे तुम्ही या सीरिजचं नाव बदला', असं ट्विट मधुर यांनी केलं होतं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nफालतू हिरॉईन म्हणणाऱ्या ट्रोलरची तापसीनं केलं बोलती बंद महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेशकृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले....\nदेशशेतकरी आंदोलन; प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय नाही, नेत्यांनी सांगितले...\nपुणेग्रामपंचायतींचा निकाल उद्या; उत्कंठा शिगेला\nकोल्हापूरमहाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्र्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले\nमुंबईऑनलाइन शॉपिंगच्या बहाण्याने तब्बल २२ हजार लोकांची फसवणूक\nअमरावतीबसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी\nरत्नागिरी'सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, हे कधी ठरलं\nमुंबईकर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणणार; CM ठाकरे यांनी दिला 'हा' शब्द\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nकार-बाइकटाटाच्या 'या' कारची बुकिंग सुरू, २२ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार\nआजचं भविष्यराशिभविष्य १८ जानेवारी : आज चंद्राचा संचार मीन राशीत, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2017/12/learn-python-in-marathi-part-5-copy.html", "date_download": "2021-01-18T01:39:54Z", "digest": "sha1:TGTRAQPYTGJDE4UUCDGZAO5B3CES3GQZ", "length": 10265, "nlines": 109, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Learn Python in Marathi Part 6 Copy Lists", "raw_content": "\nबुधवार, 20 दिसंबर 2017\nआज आपण पायथॉन मध्ये एका यादी (लिस्ट) ची (कॉपी) प्रतिलिपी/प्रतिकृती/ नक्कल कशा रीतीने केली जाते ते पाहू. पायथॉन मध्ये = या चिन्हाचा वापर करून आपण त्याची एक नक्कल (Copy) बनवू शकतो. ही नक्कल (dynamic) सक्���ीय असते, म्हणजे एकदा नक्कल करून झाल्यावर जर मूळ यादी (सुचि) मध्ये काही बदल केल्यास लगेचच तिच्या नकलेमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसते. इतकेच नाही तर नकलेमध्ये काही बदल केल्यास त्याचे प्रतिबिंब मूळ प्रतीमध्ये पडलेले दिसून येते.\nआपण याचे एक उदाहरण पाहू\nआता आपण या यादीची एक नक्कल बनवू\nया ठिकाणी आपण Cities2 या नावाने एक नक्कल बनवली आहे. तर Cities ही आपली मूळ यादी आहे. अपन दोन्ही याद्यां मधे काय आहे हे पाहू.\nखरे पहिले तर वरील कमांड मुळे Cities या यादीला Cities2 हे अजून एक नाव दिले गेले आहे. येथे दोन लिस्ट्स बनवले गेले नाहीत. तर एकाच लिस्ट ला दोन नावे दिली गेली आहेत. यामुळे याला शालो कॉपी असे संबोधतात.\nदोन्ही मधे सारखीच नावे आहेत. आता आपण मूळ यादीच्या नकले मध्ये एक नवीन नाव जोडू\nआता Cities2 या यादी मध्ये आपल्याला चार नावे दिसतील\nया ठिकाणी आपण मूळ यादी Cities ला अजून स्पर्श केला नाही. तरीही आपण Cities यादी मध्ये काय दिसते ते एकदा तपासून पाहू\nयेथे चार नावे दिसतात. म्हणजे प्रती मध्ये केलेला बदल मूळ यादी मध्ये दिसू लागला. आता आपण मूळ यादीत बदल करून पाहू\nया ठिकाणी यादीत अजून एक नाव जोडले गेले. आपण आता Cities2 उघडून पाहू\nतर मूळ यादी मध्ये केलेला बदल हा लगेचच त्याच्या प्रतीमध्ये देखील दिसून येतो. तर अशा रीतीने पायथॉन मध्ये याद्यांची प्रतिकृती ही (dynamic) सक्रीय असते आणि एका यादीत केलेला बदल हा आपोआप दुसऱ्या यादीत पण झालेला दिसतो\nपण पायथॉन मध्ये एक सूचि/यादी (लिस्ट) बनवण्याचा हा एकमेव मार्ग नाही. आपण Slice स्लाइस [:] या चिन्हाचा प्रयोग करू शकतो. ते कसे करतात हे पाहू\nपहिल्यांदा एक नवीन यादी/ सूचि (लिस्ट) बनवू\nआता मी यादी (लिस्ट) ची प्रत (कॉपी) बनवताना स्लाइस [:] चा वापर करतो\nआता आपण Cities2 मध्ये काय आहे ते पाहू\nआता आपण Cities2 या यादी मधून एक नाव काढून पाहू\nआता हे पाहू की मूळ यादी /सूचि/लिस्ट मध्ये काही बदल झाला आहे काय\nनाही मूळ यादी मध्ये काहीही बदल दिसून येत नाही\nस्लाइस (slice) चिन्हाचा वापर करून जर यादी (लिस्ट) ची (प्रत) कॉपी बनवली तर तयार झालेल्या यादीचा त्यानंतर मूळ यादीशी काही संबंध रहात नाही. आणि एका यादीत बदल केल्यास त्याचा दुसऱ्या यादीवर काही परिणाम होत नाही.\nही पद्धत फक्त एक स्तरीय लिस्ट साठी वापरता येते. जर कंपाउंड लिस्ट म्हणजे लिस्ट मधे लिस्ट असतील तर त्यासाठी डीप कॉपी ही पद्धत वापरली जाते.\nजेव्हा आपण = या ऑप��ेटर चा वापर करतो तेव्हा चालू लिस्टलाच अजून एक नाव दिले जाते. यालाच शालो कॉपी म्हणतात. पण खरोखरची कॉपी (deepcopy) मेथड ने बनवता येते\nयासाठी पायथॉन शेल मध्ये तुम्हाला वरील सेंटेंस लिहावे लागेल. आता आपण डीप कॉपी वापरून लिस्ट ची कॉपी बनवू आणि त्याला टेस्ट करू\nतर अशा रीतीने डीप कॉपीचा वापर केला जातो. डीप कॉपी ही मेथड सिंपल लिस्ट, कंपाउंड लिस्ट किंवा नेस्टेड लिस्ट ची कॉपी बनवण्यासाठी वापरली जाते.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करेंTwitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nहेल्लो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला स्क्रॅच 3 सोफ्टवेअर मध्ये गेम कसा बनवावा याची माहिती देणार आहे. ही माहिती मी माझ्या युट्युब चॅनल वर सांगि...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nirbhid.com/2020/", "date_download": "2021-01-18T01:28:58Z", "digest": "sha1:NIL25BEAB6NJZB6RHJ4DWPPCD4NLWAKJ", "length": 8540, "nlines": 46, "source_domain": "www.nirbhid.com", "title": "निर्भीड.कॉम", "raw_content": "\n कोणतीही दंगल एका दिवसात होते का तर नाही, प्रत्येक दंगलीमागे एक नियोजन असते व दंगल माजवणाऱ्यांचे चेहरे चित्रीकरण-चित्र यांच्या माध्यमातून आपल्या समोर येत जरी असले तरी ते फक्त अभिनेते असतात तर नाही, प्रत्येक दंगलीमागे एक नियोजन असते व दंगल माजवणाऱ्यांचे चेहरे चित्रीकरण-चित्र यांच्या माध्यमातून आपल्या समोर येत जरी असले तरी ते फक्त अभिनेते असतात दंगलीचे पालकत्व - निर्माते - कथालेखक - दिग्दर्शक कोण असतात दंगलीचे पालकत्व - निर्माते - कथालेखक - दिग्दर्शक कोण असतात दिल्लीत सामान्य जनतेच्या जीविताची - मालमत्तेची हानी झाली त्याला कोण जबाबदार दिल्लीत सामान्य जनतेच्या जीविताची - मालमत्तेची हानी झाली त्याला कोण जबाबदार ह्या समस्त प्रकाराला आपल्या बालवयात पाहणाऱ्या कोणत्याही जाती धर्माच्या मुलांच्या मनावर खोलवर एक द्वेषाचा विचार रोवल्यामुळे भविष्यात होणाऱ्या परीणामांची जबाबदारी कुणाची ह्या समस्त प्रकाराला आपल्या बालवयात पाहणाऱ्या कोणत्याही जाती धर्माच्या मुलांच्या मनावर खोलवर एक द्वेषाचा विचार रोवल्यामुळे भविष्यात होणाऱ्या परीणामांची जबाबदारी कुणाची ह्या दंगलीचे मूळ कोठे आह��� ह्या दंगलीचे मूळ कोठे आहे भाजप सरकारने संविधानिक मार्गाने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा भाजप सरकारने संविधानिक मार्गाने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा कायदा खरच भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व हिरावून घेतो का हा कायदा खरच भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व हिरावून घेतो का ह्या जेमतेम 3 पानी मसुद्यातील तरतुदी न समजण्याइतक्या क्लिष्ट आहेत का ह्या जेमतेम 3 पानी मसुद्यातील तरतुदी न समजण्याइतक्या क्लिष्ट आहेत का तर नाही त्या मुळीच क्लिष्ट नाही तर नाही त्या मुळीच क्लिष्ट नाही जर मसुदा समजण्यासाठी क्लिष्ट नाहीये तर गेल्या 3 महिन्यापासून देशभरात इतक्या मोठ्या प्रमाणात गढूळ वातावरण निर्मिती केली गेली ती कशासाठी व कुणी जर मसुदा समजण्यासाठी क्लिष्ट नाहीये तर गेल्या 3 महिन्यापासून देशभरात इतक्या मोठ्या प्रमाणात गढूळ वातावरण निर्मिती केली गेली ती कशासाठी व कुणी 3 महिन्यापासून संपूर्ण देशाला अस्थिरत\nराष्ट्रगीतातील 'अधिनायक' या शब्दाबद्दल असलेला वाद काय आहे \nमूळ प्रश्न : राष्ट्रगीतातील 'अधिनायक' या शब्दाबद्दल असलेला वाद काय आहे माझे उत्तर : सूचना : मला रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे माझे उत्तर : सूचना : मला रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे वाद फक्त \"अधिनायक\" ह्या एकाच शब्दाबद्दल नसून \"भारत भाग्य विधाता\" ह्या शब्दावरून देखील आहे वाद फक्त \"अधिनायक\" ह्या एकाच शब्दाबद्दल नसून \"भारत भाग्य विधाता\" ह्या शब्दावरून देखील आहे ह्या दोन्ही शब्दांना विरोध कारणाऱ्यांचा युक्तिवाद असा आहे की हे दोन्ही शब्द \"तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सन्मानार्थ लिहले गेले आहेत ह्या दोन्ही शब्दांना विरोध कारणाऱ्यांचा युक्तिवाद असा आहे की हे दोन्ही शब्द \"तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सन्मानार्थ लिहले गेले आहेत ह्या वादाचे २ पक्ष आहेत : समर्थक व विरोधक ह्या वादाचे २ पक्ष आहेत : समर्थक व विरोधक समर्थकांचे म्हणने आहे की हा वाद निर्माण होण्यास तत्कालीन काही वृत्तपत्रे जबाबदार आहेत समर्थकांचे म्हणने आहे की हा वाद निर्माण होण्यास तत्कालीन काही वृत्तपत्रे जबाबदार आहेत कारण त्यांनी पंचम जॉर्ज यांच्या सन्मानार्थ काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे वृत्तांकन चुकीचे केले कारण त्यांनी पं���म जॉर्ज यांच्या सन्मानार्थ काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे वृत्तांकन चुकीचे केले पंचम जॉर्ज यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमामध्ये २ गाणे गायले गेले होते पंचम जॉर्ज यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमामध्ये २ गाणे गायले गेले होते एक जण-गण-मन व एक दुसरे गाणे जे सन्मानार्थ गायले गेले एक जण-गण-मन व एक दुसरे गाणे जे सन्मानार्थ गायले गेले विरोधक म्हणतात : काँग्रेसने रवींद्रनाथ टागोर यांच्यावर दबाव आणून ब्रिटिश राज्यकर्त्यांची खुशामत करण्यासाठी हे गाणे लिहून घेतले विरोधक म्हणतात : काँग्रेसने रवींद्रनाथ टागोर यांच्यावर दबाव आणून ब्रिटिश राज्यकर्त्यांची खुशामत करण्यासाठी हे गाणे लिहून घेतले यातील \"अधिनायक\" आणि \"भारत भाग्य विधाता\" हा सन\n तुम्हाला काय वाटत आहे देशभरात एव्हढा गोंधळ जो चालू आहे तो थांबविणे सरकारला शक्य नाहीये देशभरात एव्हढा गोंधळ जो चालू आहे तो थांबविणे सरकारला शक्य नाहीये आर्थिक-प्रशासनिक यंत्रणांवर पूर्ण ताबा असतांना विरोधक उपद्रवीनीं घातलेल्या उच्छादापुढे सरकार हतबल आहे असे तुम्हाला वाटते का आर्थिक-प्रशासनिक यंत्रणांवर पूर्ण ताबा असतांना विरोधक उपद्रवीनीं घातलेल्या उच्छादापुढे सरकार हतबल आहे असे तुम्हाला वाटते का जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही फारच भोळे आहात जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही फारच भोळे आहात CAA-NRC_NPR विरोध आंदोलनाच्या नावाखाली ज्या प्रकारे विरोधकांनी धार्मिक भावनांचे राजकीय भांडवल केले आहे तेच तर सरकारचे ध्येय होते व ते सरकारने अगदी बेमालूमपणे साध्यदेखील के ले आहे CAA-NRC_NPR विरोध आंदोलनाच्या नावाखाली ज्या प्रकारे विरोधकांनी धार्मिक भावनांचे राजकीय भांडवल केले आहे तेच तर सरकारचे ध्येय होते व ते सरकारने अगदी बेमालूमपणे साध्यदेखील के ले आहे सरकारने स्वतः फार कष्ट न घेता आज विरोधकांना हिंदुत्व विरोधक म्हणून जनतेसमोर अपराधी ठरवले आहे सरकारने स्वतः फार कष्ट न घेता आज विरोधकांना हिंदुत्व विरोधक म्हणून जनतेसमोर अपराधी ठरवले आहे सरकारने जे जाळे फेकले आहे त्यात तथाकथित सर्वच चाणक्य अडकले आहे व पुढच्या निवडणुकीपर्यंत ते जाळे अधिक घट्ट विणले जाणार असून आजचे सर्वच नायक २०२४ नंतर पुन्हा चिंतनासाठी प्रस्थान करतांना दिसतील सरकारने जे जाळे फेकले आहे त्यात ���थाकथित सर्वच चाणक्य अडकले आहे व पुढच्या निवडणुकीपर्यंत ते जाळे अधिक घट्ट विणले जाणार असून आजचे सर्वच नायक २०२४ नंतर पुन्हा चिंतनासाठी प्रस्थान करतांना दिसतील ३७० कलम हटविल्यानांतर भारत देशात तिरंगा उचलायला कुणी उरणार नाही पूर्ण देश जळेल अशी गर्जना ठोकणारे आज कुठे आहे ३७० कलम हटविल्यानांतर भारत देशात तिरंगा उचलायला कुणी उरणार नाही पूर्ण देश जळेल अशी गर्जना ठोकणारे आज कुठे आहे राम मंदिरामध्ये उभा केला जाणारा अडथळा कुठे आहे राम मंदिरामध्ये उभा केला जाणारा अडथळा कुठे आहे सरकारने २०२४ साठी २०२० मधेच मतदार तयार करून घेतला आह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_14.html", "date_download": "2021-01-18T00:31:29Z", "digest": "sha1:3CEVF6JJ46FY77F52U5SVGHWSFYVEU6N", "length": 9097, "nlines": 229, "source_domain": "www.marathatej.com", "title": "बकोरीचे डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात केले प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन.", "raw_content": "\nHomeदौंडबकोरीचे डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात केले प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन.\nबकोरीचे डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात केले प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन.\nअयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे निमित्ताने संपूर्ण देशात वेगवेगळ्या पद्धतीने पुजा -अर्चा होम हवन चालू आहे .त्यामुळे माहिती सेवा समिती ,दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान,शिवप्रतिष्ठान वाघोली यांचे माध्यमातून बकोरीचे डोंगरावर पिंपळाचे देवरुपी झाडाखाली प्रभू रामचंद्र यांची प्रतिमा ठेऊन ,रांगोळी काढून पुजा करण्यात आली खर्याअर्थाने आम्ही रोजच प्रत्येक झाडातच प्रभू रामचंद्र यांना पाहत असतो त्यामुळे त्याठीकानी आजचे शुभ मुहूर्तावर पुजा करण्याचे ठरले व त्याप्रमाणे आज करोनाचे पार्श्वभूमीवर मोजक्याच कार्यकर्त्यांचे समवेत पुजा केली व पुढील काळात ५ लाख वृक्षलागवड करण्यासाठी आम्हाला शक्ती देण्यासाठी प्रभूरामचंद्राना साकडे घातले .व त्यांचे आशीर्वादाने पुढिल काही वर्षांत नक्कीच आम्ही सर्वजण ५ लाख झाडे लावण्यात यशस्वी होऊ असा विश्वास आम्हाला असल्याचे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी सांगितले .सदर कार्यक्रमासाठी गणेश जाधव ,चैतन्य पवार, धनश्री वारघडे ,धणराज वारघडे ,चंद्रकांत वारघडे ,नवनाथ शितकल हे ऊपस्तीत होते .धनश्री वारघडे यांनी छानशी रांगोळी काढली व चैतन्य पवार यांनी नारळ फोडून कार्यक्रमाची सांगता केली.\nकरुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात ; दोन मुलं सुध्दा असल्याची धनंजय मुंडेंची कबुली\nचक्क आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल\nमोठ्या प्रतीक्षेनंतर औरंगाबादेत कोरोनाची लस दाखल १६ जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरवात.\nकंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू. 1\nपेंच व्याघ्र प्रकल्प 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6", "date_download": "2021-01-18T02:15:34Z", "digest": "sha1:DDAI6XBJ6VOCIUFCVD3TSLMCPKIQL267", "length": 5802, "nlines": 161, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n→‎भारतातील रामसर स्थळे: दुवा जोडला\n→‎भारतातील रामसर स्थळे: माहिती अद्ययावत केली.\n27.97.143.195 (चर्चा)यांची आवृत्ती 1734133 परतवली.\n→‎भारतातील रामसर स्थळे: माहितीत भर घातली.\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n→‎संदर्भ: साचा काम चालू काढला - ८ महिने\n→‎भारतातील रामसर स्थळे: द्विरुक्ती काढली.\n→‎भारतातील रामसर स्थळे: यादी पूर्ण केली.\n→‎भारतातील रामसर स्थळे: यादीत भर घातली.\n→‎भारतातील रामसर स्थळे: यादीत भर घातली.\n→‎भारतातील रामसर स्थळे: माहितीत भर घातली.\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन पान: इराण मधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १०७१ रोजी जगभरातील पाणथळ...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2021-01-18T02:18:45Z", "digest": "sha1:ZPM4L75BYIV5LSZ4MZGGKI6ADOIIGBR5", "length": 3770, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "व्हेरा झ्वोनारेवा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nव्हेरा झ्वोनारेवा (रशियन: Вера Игоревна Звонарёва; ७ सप्टेंबर, इ.स. १९८४ - ) ही एक रशियन टेनिसपटू आहे. २९ नोव्हेंबर २०१० रोजी व्हेरा जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर व रशियाची अव्वल टेनिसपटू आहे. २०१० साली व्हेराने विंबल्डन व यु.एस. ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टे���िस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-01-18T02:10:54Z", "digest": "sha1:L7QQM2QUGRRJRPXXZYCMJSFUD7G62UMO", "length": 8789, "nlines": 318, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६३ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९६३ मधील जन्म\n\"इ.स. १९६३ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ८६ पैकी खालील ८६ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १९६० च्या दशकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१६ रोजी १७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/category/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%AE/", "date_download": "2021-01-18T01:20:51Z", "digest": "sha1:KVCNHI6EJNBIE3PJZDAPT4IZJZOZTWL2", "length": 53097, "nlines": 288, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "अमृता प्रीतम | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nअमृता प्रीतम – लेख अभिवाचन\nPosted in अमृता प्रीतम, नाते, मनातल्या गोष्टी, वाचन\tby Tanvi\n३१ ऑगस्ट…अमृताचा आज जन्मदिवस…अमृतासाठी लिहिलेल्या लेखाचं वाचन केलं आहे. नक्की ऐका…\nजिंदगी के उन अर्थों के नाम\nजो पेडों के पत्तो कि तरह\nआपल्या लेख���ाविषयी अमृता प्रीतम म्हणत असे…\nमाझ्या मनातलं अमृता नावाचं हे न कोमेजणारं पान…\nअमृता प्रितम, आठवणी..., कतरा कतरा जिंदगी, मनातल्या गोष्टी\t4 प्रतिक्रिया\nबरसात थम चुकी है मगर …\nPosted in अमृता प्रीतम, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nझाडापानाफुलांमधे जीव आणि त्यांच्याशी असलेलं जीवाभावाचं सख्य. माझं हे प्रेम जसजसं मुरत जातय याची पाळमुळं अधिकाधिक खोलवर जाताहेत. त्यांच्याभोवती मला ’मी’ असल्यासारखं वाटतं. आत्तापर्यंत बऱ्याच लेखांचा, कवितांचा, फोटोंचा विषय ही झाडंच होती माझ्यासाठी. इगतपुरीच्या आमच्या रेल्वे क्वार्टरच्या अंगणामधे करंजीचं भलंमोठं झाड होतं. त्या झाडावर आणि त्याच्या भोवतालच्या सावलीत लहानपणीच्या सगळ्या सुट्ट्य़ा गेल्या. आजीचं हे घर जसजसं जवळ येऊ लागे तसा मायेचा हा हिरवा गंध दुरवरून जाणवू लागे. त्यातही करंजीचा तीक्ष्ण उग्र गंध तर अगदी चिरपरिचयाचा. या गंधाशी माहेरचं नातं जोडलं गेलं ते कायमचं.\nअंगणात आंबा, पेरू, चिंच, जांभुळ अशी बाकीही झाडं असली तरी आजीचं घर आणि माहेर म्हणजे हे करंजीचं झाड. आजोबा गेले त्याला मोठा काळ लोटला, आजीही गेली गेल्या वर्षी पण आजोळ संपले नाही ते केवळ त्या अंगणातल्या करंजीच्या वृक्षापायी. ते झाड तिथे उभे आहे तोवर मायेची सावली अबाधित आहे असा विचार केवळ भाबडेपणा म्हणत मनामागे टाकता आला नाही अजुनही. सगळ्याच वाटा बंद होतातसे वाटते तेव्हा मी या झाडाजवळ जाऊन उभी रहाते… ते ही नाही जमले तर रस्त्यावरच्या कुठल्याही करंजीभोवती थबकते. किरमिजी जांभळ्या, नाजुकश्या, तळव्याच्या आकाराच्या फुलांना उचलून घेते… त्या कडसर उग्र गंधाची साक्ष होते आणि मग वाट सापडत जाते.\n’सफर है शर्त’ नावाचा आठवणींच्या वाटेवर प्रवास करणारा लेख लिहीत होते. उर्दू शायरीत शजर(झाड) या शब्दाभोवती फेर धरणारे एकापेक्षा एक सरस शेर आहेत. आपल्याचसारखा विचार करणारं कोणी आहे, एखादा अस्पष्ट, धुसरसा विचार जो आपल्याला गाठतोय पण शब्दबद्ध करता येत नाही तो आपल्याआधी इतर कोणी इतक्या नेमकेपणाने लिहून ठेवलाय हा अनुभव फार आनंददायक असतो. त्या लेखात ’अहसन यूसुफ जईंनी’ लिहीलेला एक शेर मांडला,\nबरसात थम चुकी है मगर हर शजर के पास\nइतना तो है कि आप का दामन भिगो सके\nथांबलेला पाऊस, भिजलेलं वातावरण, ओलसर गंध, ओला चिंब सभोवताल आणि पावसात ज्या झाडाखाली आश्रय घ्यावा त्या झाडाच्या पानापानातून ओघळणाऱ्या थेंबांची टपटप गाणी… दोन ओळींमधे संपूर्ण आशय उभा झाला होता. वार्धक्यामुळे झुकत्या जीर्ण खोडांच्या संदर्भाने विचार करता शेरचा एक अन्वय वेगळाच लागत गेला.\nमध्यंतरात भरपूर पावसाचे दिवस आले. सलग दोन तीन दिवस न थांबलेल्या पावसाने जराशी उसंत घेतली म्हणून बाहेर गेले. परतीच्या वाटेवर पाऊस अधेमधे भेटीला येतच होता. सिग्नलला गाडी थांबलेली, काचेवरच्या पाण्याअडून लक्ष गेले ते समोरच्या झाडाला बांधलेल्या झोळीकडे. झाकायचा आटोकाट प्रयत्न केलेल्या त्या झोळीतल्या पिल्लाला हलकासा हेलकावा देत स्वत:च्या डोक्यावर छत्री सांभाळत काहीतरी विकणारी त्याची आई बाजूला दिसली खरी पण नजर हटेना ती त्या झोळीकडून. आधीचा शेर आता मनाच्या दारावर शब्दश: धडकला….\nबरसात थम चुकी है मगर हर शजर के पास\nइतना तो है कि आप का दामन भिगो सके\nथांबलेला पाऊस आणि झोळीच्या प्रत्येक हेलकाव्यासरशी झाडावरून, पानांतून निसटणारं पाणी आणि झोळीत झाकलेलं लहानसं पिल्लू…. वास्तवाचं भान मनाला व्यापून उरत गेलं. मन सर्दावलं… झाकोळून आलं.\nअर्थात सावरत गेले त्यातूनही.\nविचार येत गेले तेव्हा अर्थाच्या अनेक छटा वेळोवेळी समोर ठेवणारे असे कित्येक शेर एकामागे एक आठवत गेले. रोमॅंटिसीझम, वास्तव, हळवेपणा, तत्त्वज्ञान, भावनांच्या पसाऱ्यातलं सूक्ष्म धागे पकडणारं सामर्थ्य असं काय काय पुन्हा जाणवलं. वाटलं हे शेर, शायरी, कविता किंवा एकूणच साहित्य आपल्या अस्तित्त्वावर मेघ होत जातात. हा मेघ कधी सावलीचा, कधी अलवार हलका पिंजलेल्या कापसासारखा वाऱ्याच्या झुळुकेसह वाटचाल करणारा, कधी कोरडा तर कधी अर्थाच्या भाराने ओथंबून बरसणारा. थांबलेल्या पावसानंतरही बरसणाऱ्या शजरची आठवण मनात आता विचारांची बरसात करत होती.\nमनच एक झाड होत जातं अश्यावेळी. फांद्याफांद्यानी बहरलेलं, अर्थाच्या अनेक हिरव्या पानांचं. सरत्या काळासोबत नवनवे अर्थ जन्माला येतात आणि त्या अर्थांची जूनी रूपं जीर्ण होत मुक गळून पडतात… हा विचार मनात आला तेव्हा मात्र ती प्रीतमांची माझी लाडकी अमृता तिचं ते छानसं हसू चेहेऱ्यावर ठेवत माझ्याकडे बघताना जाणवली. तिच्या त्या ’सगळं उमगून ओळखून असणाऱ्या’ समजुतीच्या हास्याचं सप्तरंगी इंद्रधनुष्य मनाच्या आभाळात उमटलं आणि तिनेच लिहीलेल्या चार ओळींचा स्पर्श माझ्या मनाच्या झाडाला अलगद झाला…. ती म्हणते,\nजिंदगी के उन अर्थों के नाम\nजो पेडों के पत्तो कि तरह\nअसे कळत नकळत उमटणारे किती विचार. मनाच्या पटलावर क्षण दोन क्षण विसावणारे आणि मग आल्या वाटेने निघून जाणारे. अंजुम रहबरकडे बघते मी तर ती काही वेगळंच सांगू पहाते,\nदिन रात बरसात हो जो बादल नहीं देखा\nआँखो की तरह कोई पागल नहीं देखा\nही आता भरून येणाऱ्या आकाशाला नजरेच्या कवेत पूर्ण सामावून घेते. “क्यूँ लोग देते है यहाँ रिश्तों की दुहाई, इस पेड पे हमने तो कोई फल नही देखा” म्हणताना ती आता पुन्हा शजर शब्दाला साद घालते आणि तेव्हा माझ्या विचारांच्या लाटेला हलकासा धक्का बसतो….\nकरंजीचं झाड, त्याच्याशी नातं, आजोळ, माया….\nशजर, बरसात, बरसणारे मेघ आणि ओघळणाऱ्या पानांची झाडं…\nगाडीतल्या काचेआड मी, समोरच्या झाडाला बांधलेल्या झोळीतलं मूल…\nकाचेवर ओघळणारं पावसाचं पाणी….\nजिंदगीचे अर्थ, रिश्तों कि दुहाई, फळं नसलेला पेड….\nमी डोळे मिटून घेते… \nआठवणी..., नातेसंबंध, निसर्ग, विचार......\t3 प्रतिक्रिया\nझीनी झीनी इन साँसों से ….\nPosted in अमिताभ, अमृता प्रीतम, उशीर..., चित्रपट... सिनेमा सिनेमा, नाते, मनातल्या गोष्टी, विचारप्रवाह...\tby Tanvi\n’पिकू’ पाहिला, पुन्हा पाहिला… कितव्यांदातरी पुन्हा पाहिला. काही चित्रपट आपण पहातो कितीहीवेळा. सुरूवातीला आवर्जुन थिएटरमधे जाऊन आणि मग त्याचा कुठल्यातरी चॅनलवर प्रिमियर होतो तेव्हाही आणि त्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोन वर्षांनीही तो जेव्हा कुठल्यातरी चॅनलवर लागतो आपण तो तेव्हाही पहातो. मी ’पिकू’ पहाते तसा, सुरूवातीपासून किंवा मिळेल त्या फ्रेमपासून पुढे.\nदर वेळेस जाणवतं अमिताभ नावाचं चार अक्षरात मावणारं पण प्रत्यक्षात अभिनयाच्या सगळ्या व्याख्या संपूनही व्यापून रहाणारं गारूड. हा माणूस ॲंग्री यंग मॅन वगैरे होता तेव्हा मी लहान होते हे एका अर्थाने बरंच झालं, हा आवडला न आवडला काही बिघडलं नाही तेव्हा कधीच. तरूणपणीच्या त्यावेळच्या अमिताभच्या साधारण समकालीन अभिनेत्यांमधे विनोद खन्नाच आवडला अजुनही. ’मेरे अपने’ आवर्जून पाहिला तो त्याच्याचसाठी. शशी कपुरचं हसणं आवडलं आणि काहीवेळेस राजेश खन्नाही… अमिताभ आवडला तो शोलेमधे पण मारामारी करत नसताना, आनंद मधे पूर्णवेळ, मिली मधे सतत… त्याच्या कारकिर्दीच्या सेकंड इनिंगमधे खाकी, ��ँखे, चिनी कम असे एक एक चित्रपट आवडत गेले ते थेट ’पिकू’पर्यंत. पण हा प्रवास उलटा आहे. तो नंतरचा खूप आवडला आणि आपल्याला नक्की काय आवडतं, काय आवडत नाही हे उमजण्याचा त्यादरम्यान टप्पा असल्यामुळे लहानपणी पाहिलेला ’आनंद’ वगळता त्याचे बाकी चित्रपटही एकापाठोपाठ एक ठरवून पाहिले गेले. या प्रवासाच्या वाटेत सिलसिला, चुपके चुपके असे मैलाचे थांबे येत गेले आणि ’सात हिंदुस्तानी’ आवडत तो सुफळ झाला, संपूर्ण होणं तसं कठीण कारण सत्तरी पार केलेला हा म्हातारा नुकताच ’पिंक’ मधे पुन्हा खूप आवडून गेलाय.\nदिपिका आवडली पिकूमधे. फार फार आवडली. अभिनयाला वाव मिळाला की या मुली तो करू शकतात हे सिद्ध झालं की फार छान वाटतं. जिन्स घातलेली असतानाही मोठी ठळक टिकली लावणारी, फारसा ग्लॅमरस कपडेपट नसतानाही विलक्षण आकर्षक दिसणारी पिकू. अमिताभ नावाच्या माणसासमोर इतक्या ताकदीनं उभं राहणं निश्चितच कौतुकास्पद आहे. चित्रपटात जेव्हा जेव्हा ती हसते तेव्हा गोड मोहक दिसतेच पण अभिनयात डोळ्यातून भाव व्यक्त करते तेव्हाही अगदी आवडते. आपल्या विचित्र, विक्षिप्त, हेकट वडीलांची काळजी नाईलाज म्हणून नव्हे तर कराविशी मनापासून वाटते म्हणून करणं, कधी कधी त्यांच्या अतिरेकाने वैतागणं… सगळंच संयत तरिही सुस्पष्ट उमटवणारा अभिनय.\nसाध्या कपड्यांमधे, नॉन ग्लॅमरस लुकमधे अश्या अनेकजणींनी भूमिका केलेल्या आहेत, त्या आवडल्याही आहेत… मात्र ’जब वी मेट’ची करिना, ’पिकू’ मधली दिपिका, ’नीरजा’मधली सोनम आत्ता हे लिहिताना एकत्र आठवताहेत. ’क्वीन’ हा सगळ्यांना आवडलेला सिनेमा मला स्वत:ला फारसा न आवडल्यामुळे असावं, आणि कंगना ’तनु वेड्स मनू’ च्या दुसऱ्या भागातल्या दुसऱ्या भूमिकेव्यतिरिक्त फारशी आवडत नसल्यामुळे सशक्त अभिनयाच्या या यादीत ती आठवली नसावी. व्यक्तिसापेक्षता लागू पडते ती अशी 🙂\nपिकूतलं पुढचं नाव येतं ते इरफानचं. अर्थात अभिनयाबाबत हा गडी फारच पक्का आहेच. ही इज ॲट हीज बेस्ट ॲज अल्वेज. अमिताभ आणि इरफान ही अभिनयाची दोन टोक आणि दिपिका हा त्यांना साधणारा इक्विलिब्रियम असंही वाटतं कधी कधी. संवाद तर सुंदर आहेतच इरफानचे पण या बॅनर्जी कुटुंबाचा विचित्रपणा पहात, सांभाळत न बोलताही तो जे सहज सांगतो ते पहाणं सुखद असतं.\nहा चित्रपट पहाण्य़ाचं, आवडण्याचं अजून एक कारण म्हणजे मौशमी :). ही कायमच आवडली मल���. अमिताभ आणि मौशमी ही जोडीही नेहेमी आवडणारी. ते मस्त दिसतात एकत्र. ’रिमझिम गिरे सावन’ आठवत नसेल तर मी काय म्हणतेय ते नाही समजणार… मुंबई, रिमझिमता पाऊस, भिजलेले रस्ते, समुद्राच्या लाटा, चिंब भिजलेला सुटबुटातला अमिताभ आणि साध्या आकाशी निळ्या साडीतली मौशमी… एनीटाईम पाहू शकणारी लिस्ट असते ना आपली त्यात माझ्यासाठी हे गाणं कायम आहे. मौशमीच्या नावाचा बंगाली उच्चार, तिचं हसणं आणि हसताना मागे दिसणारा एक लपलेला दात, आवडतेच ही बाई. दातांची अशी ठेवण खूप जणांना आवडते, त्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स भरपूर मिळतात.. ट्रस्ट मी 🙂 …. तर पिकूमधले अमिताभ मौशमीमधले प्रसंग, मौशमी दिपिकामधले प्रसंग, अभिनय…बिन्धास्त, मोकळे संवाद हा ही चित्रपटातला महत्त्वाचा मुद्दा ठरतो.\nकमिंग बॅक टू पिकू, सुजीत सरकारने वेगळाच, तसा फारसा सहज न भासणारा विषय निवडून तो असा नितांतसुंदर मांडला म्हणून त्याचं कौतुक व्हावंच पण पडद्यावर भास्कोर बॅनर्जी, पिकू, राणा ही पात्र वठवण्यासाठी त्याने निवडलेल्या अभिनेत्यांसाठी त्याला विशेष दाद द्यावी वाटते दरवेळेस. असे होते पिंजरबाबत, उर्मिला आणि मनोज बाजपयीव्यतिरिक्त अन्य कोणी तिथे असूच शकत नाहीत, ही पात्र केवळ केवळ त्यांचीच. हेच होते शोलेबाबत, इजाजतबाबत, आनंदबाबत… (इजाजतच्या उल्लेखाशिवाय चित्रपटांबद्दल लिहून पहायला हवं एकदा 🙂 ) .पिकूचा विषय पहिल्यांदा ऐकला, प्रोमोज पाहिले तेव्हा हसू आले होते खरंतर… पण चित्रपटगृहातून निघताना जाणवले होते ’बद्धकोष्टता’ हा चित्रपटाचा विषय आहे असं म्हणणं हा अन्याय होईल. अनेक मुद्द्यांचा सहज सुंदर गोफ आहे, एक साधीशी पण अर्थपूर्ण फ्रेम साधणारा विषयांचा कोलाज आहे हा.\nकिस लम्हे ने थामी उंगली मेरी,\nफुसला के मुझको ले चला ….\nनंगे पाओं दौड़ी आँखें मेरी\nख्वाबों की सारी बस्तियां\nहर दूरियां हर फासले क़रीब हैं\nइस उम्र की भी शख्सियत अजीब है …\nपिकू का पहातो आपण बरेचदा, कोणते ’लम्हे’ आपली उंगली थामतात आणि इथे थांबवतात आपल्याला हा विचार केला तेव्हा जाणवलं गंभीर विषयाला हलक्याफुलक्या नितांतसुंदर मांडणीने मांडलं की तो उलट जास्त पोहोचतो हे जाणवतं इथे. अमिताभ आणि दिपिकाने साकारलेल्या वडिल आणि लेकीच्या नात्यासाठी. मौशमीसाठीच नव्हे तर ती आली म्हणून आनंदित होणाऱ्या पिकूच्या काकांसाठी, चिडणाऱ्या काकूसाठी, रघुवीर यादवच्या डॉ श्रीवास्तवसाठी, बोदानसाठी, बंगाली वाटणाऱ्या सगळ्यांसाठीच आणि राणा नावाच्या बोलक्या डोळ्याच्या इरफानला वेगळ्याच रूपात तितकाच विलक्षण अभिनय करताना पाहण्यासाठी. संवेदनशिलता आणि नर्मविनोद हे हातात हात गुंफून जातात तेव्हा काय होतं या प्रचितीसाठी…गाणी, पार्श्वसंगीत, सिनेमातला दिल्लीहून कोलकत्यापर्यंतचा प्रवास हे न चुकवण्यासारखे काही आहे. आईवडिल म्हातारपणी विचित्र वागले तरी त्यांना सांभाळायचं असतं ह्या विचारासाठी, छोटे प्रसंग कधी संवादासहित तर कधी संवादाविना मोठा मुद्दा अधोरेखित करतात हे नव्याने अनुभवण्यासाठी पहावा पिकू… एकदाच नव्हे पुन्हा कधी मिळाला आणि जमलं तर पुन्हा.\nजीने की ये कैसी आदत लगी\nबेमतलब कर्ज़े चढ़ गए\nहादसों से बच के जाते कहाँ\nसब रोते हँसते सह गए…\nओळी आठवतात या वेळोवेळी.\nआता शेवटाकडे… घर विकणार नाही हा ठाम निर्णय सांगणारी दिपिका आणि मग सायकलवर निघालेला अमिताभ थबकून एका लहान मुलीकडे पहात जातो ती फ्रेम असो की आधी काम सोडून गेलेल्या कामवालीला ’कल से आ जाना’ असं दिपिकाचं सांगणं हा एकूणच सगळ्याचा समंजस स्विकार दर्शवणारा लहानसा प्रसंग… जमलाय हा शेवट. इथे चित्रपट पडद्यावर संपतो आणि मनात येऊन थांबतो… तिथे विसावतो आणि रिलीज होऊन दोन वर्ष झाल्यानंतरही पाहिला तर त्याच्याबद्दल लिहीण्यास भाग पाडतो 🙂\nअमिताभ, आठवणी..., नातेसंबंध, विचार......, हलकंफुलकं\t2 प्रतिक्रिया\nPosted in अमृता प्रीतम, दैनिक पुण्य नगरी लेख, पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nमहिला दिनानिमित्त लिहायला म्हणून घेतले आणि कितीतरी जणींनी मनाच्या दारावर टकटक केली.त्यापैकी कोणाकोणाबद्दल आणि किती किती आठवू, लिहू असं होऊ लागलं. आंतरराष्ट्रीय महिला दिन असला तरी केवळ भारतापर्यंतच विचार केला तरी या विषयाचं स्वरूप किती व्यापक आहे हे क्षणोक्षणी जाणवत होतं. स्वत: एक स्त्री म्हणून तर हा दिवस मुळातच अत्यंत जिव्हाळ्याचा आणि त्याविचारातच मनात उमटलेल्या अनेकींचे बोट धरत लेखणी सरसावली. केंद्रस्थानी नेमकं कोणाला ठेवावं हे काही ठरत नव्हतं.\nपुराणकाळात ज्ञानाचं, विद्वत्तेचं प्रतीक असलेल्या गार्गी, मैत्रेयी तसेच प्रेमाचं, त्यागाचं, प्रतिक असलेली सीता विचारात घ्यावी की लक्ष्मणाविना राजप्रासादात वनवास भोगणाऱ्या उर्मिलेचं गुज मांडा���ं, पंचकन्या विचारात घ्याव्यात की पुरुरव्याच्या ओढीने स्वर्ग नाकारत पृथ्वीकडे धावलेल्या उर्वशीचा विचार करावा. उत्कट प्रणयिनी असलेल्या शकुन्तलेचा विचार करावा की मधुरा भक्ती करणाऱ्या राधेचा, मीरेचा…कठोर तपस्येतून शिवशंभोला प्रसन्न करून घेणाऱ्या पार्वतीला आठवावे की पतिच्या शापाने दगड झालेल्या अहिल्येला…\nशौर्य, धडाडीसाठी जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई ते आजही सैन्यात आपलं मोलाचं योगदान सक्षमपणे देणाऱ्या स्त्रीया…सावित्रीबाई ,साधना आमटे एक नं दोन कितीजणींना आठवावं, मनातल्या मनात त्यांच्या कार्याला वंदन करावं. लेखणीचा हात धरत कधी खंबीर, कधी हळवं, दिशा दाखवणारं, समॄद्ध साहित्य निर्माण करणाऱ्या अमृता प्रीतम, अरुणा ढेरेंसारख्या कवियत्री लेखिका, संशोधनाच्या क्षेत्रात भरीव ठसा उमटवणाऱ्या अनेकजणी ,विदुषी दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वें, सुषमा स्वराजांसारख्या खंबीर राजकारणी, अभिनय, कला, क्रिडा क्षेत्र गाजवणाऱ्या कितीजणी… असंख्य नावं आठवू लागली ,किती कितीजणींनी मनात फेर धरला.\nयाच प्रवासातलं पुढचं पाऊल आजची स्त्री, आजमधे जगू शकण्याच्या ’आजच्या ’ स्त्रीयांच्या प्रवासात या प्रत्येकीने आपापला वाटा उचललेला आहे. त्या त्या काळात स्त्रीयांच्या वाट्य़ाला आलेले विरोध स्विकारत, पचवत, प्रसंगी लढा देत या उभ्या राहिल्या. आजच्या स्त्रीयांच्या वाटॆवरचे पथदर्शक दिवेही याच सगळ्या आणि भवसागरात तारणारे दीपस्तंभही याच सगळ्या. या सगळ्य़ांबद्दल विचार करताना मन अभिमानानं, प्रेमानं, आदरानं काठोकाठ भरून येतं. स्वत:च्या स्त्रीत्त्वाचा अपार आनंद मनभर पसरतो.\nअर्थार्जनासाठी घराबाहेर पडलेली आजची स्त्री, ही इंजिनीयर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, पोलीसदलात आहे, शिक्षिका आहे , लेखिका आहे, वैमानिक आहे, राजकारणात सक्रिय आहे… अनेक नव्याजुन्या क्षेत्रांमधे स्त्रीया सक्षमपणे उभ्या आहेत. तर एकीकडे उत्तम चाललेलं करियर कुटुंबासाठी सोडून देत गृहिणी होणं स्विकारणाऱ्या आजच्या स्त्रीया. सुशिक्षित असलेल्या,उत्तम निर्णयक्षमता असणाऱ्या, आत्मभान जागृत असलेल्या, धडाडीच्या, भावनिक वा आर्थिक अश्या कुठल्याही बाबतीत परावलंबन मान्य नसलेल्या, अन्यायाचा विरोध करू पहाणाऱ्या, हक्कांची जाणीव असणाऱ्या , समाजात आपले स्थान निर्माण करणाऱ्या आणि आत्मविश्वासाने परिपूर्�� अश्या आजच्या स्त्रीया एकमेकींचा हात धरून, एकमेकींच्या मैत्रीणी होत दमदार वाटचाल करत आहेत. समाजातलं, घरातलं, ऑफिसेसमधलं आपलं स्थान त्या प्रगल्भतेने भुषवत आहेत आणि त्याचबरोबर आपले शरीर, मन निरोगी राखण्यासाठी आवश्यक असणारी सजगता त्यांच्याकडे आहे. ’वाटॆवरती काचा गं’ पासून सुरू झालेल्या स्त्रीयांच्या मार्गात आज काही फुलं निश्चितच आहेत. त्यांच्या या मार्गावर त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून, समाजाकडून सहकार्य मिळत असल्याचे सुखद चित्र हल्ली पहायला मिळते.\nतर त्याच कॅन्वासवर स्त्रीयांवरच्या अत्याचाराचे वाढते प्रमाण, त्यांच्या अस्तित्त्वाबाबतची असंवेदनशीलता मनाला क्लेश देणारी ठरते. घरातल्या स्त्रीचे आणि घराबाहेर पडलेल्यांचेही मुलभुत प्रश्न एकच असल्याचे जाणवते. सार्वजनिक ठिकाणी वाट्याला काही प्रमाणात का होईना येणारी अवहेलना, घरातूनच किंवा समाजाकडून वेळोवेळी पुरुषप्रधान संस्कृतीच्या घट्ट रूजलेल्या पाळमुळांची जाणीव होते आणि मानसिक पातळीवर स्त्री कोलमडताना दिसते हे ही चित्र तसे विदारक आहे. गजबजीच्या ठिकाणी जाणता अजाणता लागणारे किळसवाणे धक्के हे प्रत्येकीच्याच मनाला बोचणाऱ्या काट्य़ासारखे असतात तर घराच्या परिघात त्यांच्या कष्टाची मानसिक, शारिरीक पातळीवर न केली जाणारी कदर, त्यांना गृहित धरले जाणे हा या मैत्रीणींना बोचणारा मुद्दा असतो.\nप्रत्येकीच्या वाटॆला आलेल्या या गव्हायेवढ्या वनवासाचं प्रत्ययंतर पदोपदी येतं. दौपदीची विटंबना थांबलेलीच नसल्याचे दिसते आणि समाजाची नजर अजुनही काहीच पाहू शकत नसल्याचेही दिसते. आजकालच्या मालिकांमधून उभं केलं जाणारं स्त्रीचं व्यक्तीचित्रण हा चिंतेचा विषय आहे. एकीकडे कमालीची सोशिक तर एकीकडे प्रगती, पुढारलेपण याचा अर्थ न समजलेली टोकाची उथळ या दोन रंगांमधे रंगवल्या जाणाऱ्या व्यक्तीरेखा असं मर्यादित स्वरूप नाकारलं जायलाच हवं. स्वातंत्र्य आणि स्वैराचारातली सूक्ष्म निसरडी सीमारेषेचं भान यायलाच हवं. त्यामानाने कथा, कादंबऱ्या, कविता या सगळ्यांतून पुस्तक किंवा सोशल मिडियावर व्यक्त होणारी स्त्री आणि त्यांचं लेखन अधिक सकस आहे.\nस्त्री पुरुष नातं हा कायमच अभ्यासाचा विषय असतो. अनेक कंगोरे उलगडले तरी काळानुरूप त्यात नवनवे पदर जोडले जातात आणि आदिम पदरांची झालर अबाधित रहाते. ��श्यातच भैरप्पांच्या पर्वमधलं द्रौपदीचं वाक्य मनात येतं, “पुरुषांच्या सभ्यपणावर जोवर स्त्री विश्वास ठेवते, तोपर्यंत तिला धैर्यानं उभं राहण्याची आवश्यकता भासत नाही”.\n“नाहीच जगू पुरूषाच्या नात्यासाठी,\nआणि स्त्रीत्वाचं भान नसलेल्या बायकांसाठीही….\nआपल्याच गर्भात स्वत्वाचं बीजसुद्धा रूजतं,\nजोडावी नाळ स्वत:शी, पोसावा आपलाच जीव…\nमनाची पडझड आपल्यालाच सांभाळता येते …\nउचलता येतात वीटा आणि लिंपता येतं नेटाने,\nसावरता येतं आपलंच मन समर्थपणे आपल्याला….”\nही जाणीव तेवढी तिला व्हावी पुन्हा नव्याने\nया सगळ्य़ा विचारांत एक जाणवतं, केवळ काळा पांढरा किंवा गुलाबी रंगाच्या पल्याड जात संपूर्ण इंद्रधनू रेखण्याची क्षमता स्त्रीयांमधे अनादीकालापासून आहे हे भान सातत्याने राखणं क्रमप्राप्त आहे. कधीतरी या स्त्रीया अन्यायाला ’नकार’ द्यायला नक्की शिकतील आणि नुकत्याच येऊन गेलेल्या पिंक चित्रपटातल्या संवादानुसार, त्यांच्या ’नो’ चा अर्थ ’नाही’ असा सुस्पष्ट ऐकायला तसेच त्यांच्यातल्या क्षमतेला, सक्षम स्त्रीत्त्वाला, कर्तुत्त्वाला मनापासून ’होकार’ द्यायलाही समाजही नक्की शिकेल ही आशा आणि खात्री वाटते. आणि त्यानंतर वर्षातला केवळ एक दिवस महिलांचा किंवा एक पुरुषांचा असे नं उरता परस्परपूरक अश्या या दोन्ही घटकांचा प्रत्येकच दिवस उत्साहात, आनंदात साजरा होईल…. तोपर्यंत ८ मार्चच्या या महिला दिनाच्या समस्त मैत्रीणींना खूप खूप शुभेच्छा \nगोष्टी मनाच्या, मनातल्या गोष्टी, वर्तमानपत्रातली दखल, विचार......, सुख दु:ख\tयावर आपले मत नोंदवा\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/gold-silver-price-down-on-thursday-bullion-market-335780.html", "date_download": "2021-01-18T00:37:00Z", "digest": "sha1:ZIS5QTLVCFI26RFQXO3FFNRKZULZPZE4", "length": 15345, "nlines": 309, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सोने-चांदीच्या भावात पुन्हा घसरण, जाणून घ्या तोळ्याचा दर... Gold Silver price Down On Thursday bullion Market", "raw_content": "\nमराठी बातमी » अर्थकारण » सोने-चांदीच्या भावात पुन्हा घसरण, जाणून घ्या तोळ्याचा दर…\nसोने-चांदीच्या भावात पुन्हा घसरण, जाणून घ्या तोळ्याचा दर…\nदिवाळीनंतर सोने-चांदीच्या दरात घसरणीचा सिलसिला अद्यापही सुरुच आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्लीः दिवाळीनंतर सोने-चांदीच्या दरात (Gold_Silver Price) घसरणीचा सिलसिला अद्यापही सुरुच आहे. रुपयाच्या मजबुतीमुळे आणि जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीतील अस्थिरतेमुळे सोन्याच्या भावात घसरण सुरु आहे. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात दहा ग्रॅमपाठीमागे (एक तोळा) 136 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे आज (शुक्रवार) 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48 हजार 813 रुपयांवर येऊन स्थिरावला. (Gold Silver price Down On Thursday bullion Market)\nसोन्याबरोबरच चांदीच्या भावामध्ये देखील घसरण सुरु असलेली पाहायला मिळतीये. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, फक्त सोन्याच्या भावामध्येच नाही तर चांदीच्या भावामध्ये देखील घसरण सुरु आहे. प्रति किलोग्रॅम चांदीमध्ये 346 रुपयांची घसरण होऊन आजचा (शुक्रवार) चांदीचा बाजारभाव 63 हजार 346 रुपये इतका होता. म्हणजेच चांदीच्या दरात आज (शुक्रवार) 343 रुपयांची घसरण झाली.\nदुसरीकडे देशांतर्गत बाजाराव्यतिरिक्त जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळतीय. डॉलरच्या घसरणीमुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.\nभारतीय बाजारात ऑगस्ट महिन्यापासून सोने जवळपास 8 हजार रुपयांनी स्वस्त झालंय. ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी 56 हजार 379 रुपये होता. आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव राहिला होता. त्याच भावा��� आता घसरण होऊन 48 हजार 813 रुपयांवर आलाय. कोरोनाची लस (Corona Vaccine) येत असल्याच्या बातम्यांचा परिणाम सराफा बाजारावर होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.\nविशेष म्हणजे कोरोनाच्या कठीण (Corona Pandamic) काळानंतर आता लोकांनी दिवाळीचं (Diwali) मोठं उत्साहात स्वागत केलं. कारण, धनत्रयोदशीच्या (Dhanteras) शुभ मुहूर्तावर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याची (Gold) विक्री 30 टक्क्यांनी अधिक झाली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये दिवाळीच्या उत्सवात लोकांनी 20,000 कोटी रुपयांच्यां सोन्याची खरेदी केली होती. IBJAच्या आकडेवारीनुसार, देशभरात धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 40 टन सोन्याची विक्री झाली, ज्याची किंमत 20,000 कोटींच्या घरात होती.\nसोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या तोळ्याचा भाव\nसोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान\nरशियाकडून 9 लाख कोटी रुपयांचं सोने खरेदी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची नवी चाल काय\nअर्थकारण 3 days ago\nGold-Silver Price Today | सोनं-चांदीच्या दरात आजही वाढ, जाणून घ्या आजचे दर\nअर्थकारण 4 days ago\nSpecial Story : यंदा राज्यात सोनं ‘भाव’ खाणार का\nअर्थकारण 1 week ago\nGold Silver Price today : सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ; जाणून घ्या आजचा दर\nअर्थकारण 1 week ago\nयंदाची संक्रांत गोड होणार, तिळ-गुळाचे दर घसरले\nShardul Thakur | तुला परत मानलं रे ठाकूर, शार्दूलच्या बॅटिंगवर विराट कोहली फिदा, मराठीत कौतुक\nबिल गेट्स बिहारचं कौतुक करतात,अमेरिकेतील बिहारी उद्योजकांनी मातृभूमीच्या विकासात साथ द्यावी: नितीश कुमार\nLIVE | शिर्डीत साईदर्शनासाठी अलोट गर्दी, 2 किमींपर्यंत रांगा\nगणेश नाईक ‘शिल्पकार’ नव्हे तर ‘मिस्टर पाचटक्के’; शिवसेनेची जळजळीत टीका\nनवी मुंबई25 mins ago\nAus vs Ind 4th Test, 3rd Day : ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बिनबाद 21 धावा, तिसऱ्या दिवसखेर 54 धावांची आघाडी\nTandav : ‘तांडव’च्या निर्मात्यांसह तिघांना समन्स; पोलिसांचं राम कदमांना आश्वासन\nनवी मुंबईत महाविकास आघाडीचे नेते एकत्र; गणेश नाईकांच्या सत्तेला हादरा बसणार\nनवी मुंबई40 mins ago\nAus vs Ind 4th Test | शार्दूल-वॉशिंग्टनची शानदार खेळी, ब्रिस्बेनवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी\nनामांतरापेक्षा शहरांचा विकास महत्वाचा, राऊतांच्या ‘रोखठोक’ला राजेश टोपेंचं प्रत्युत्तर\nPhoto : ‘आईने दिलेलं सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट’, प्रार्थना बेहरेची खास पोस्ट\nफोटो ग��लरी1 hour ago\nगणेश नाईक ‘शिल्पकार’ नव्हे तर ‘मिस्टर पाचटक्के’; शिवसेनेची जळजळीत टीका\nनवी मुंबई25 mins ago\nLIVE | शिर्डीत साईदर्शनासाठी अलोट गर्दी, 2 किमींपर्यंत रांगा\nBreaking | केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार\nकर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच; मुख्यमंत्र्यांनी ठणकावले\nनवी मुंबईत महाविकास आघाडीचे नेते एकत्र; गणेश नाईकांच्या सत्तेला हादरा बसणार\nनवी मुंबई40 mins ago\nनामांतरापेक्षा शहरांचा विकास महत्वाचा, राऊतांच्या ‘रोखठोक’ला राजेश टोपेंचं प्रत्युत्तर\nअहंकाराचा विषय येतो तेव्हा ‘उखाड दिया’; संभाजीनगरचा विषय येताच साष्टांग दंडवत; भाजपचा हल्लाबोल\nहुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघालेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकरांना पोलिसांनी रोखले\n जाणून घ्या राज्यातील आजचे दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search/Page-9?searchword=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2021-01-18T00:03:12Z", "digest": "sha1:IW2YLNRWJDO3DOJUKGTPDIHLEHQZ2FNA", "length": 19073, "nlines": 159, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category Page 9 of 14\t| दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n161. विदर्भाला हवं कोरडवाहू विकासाचं मॉडेल\n(व्हिडिओ / विदर्भाला हवं कोरडवाहू विकासाचं मॉडेल\n... हा तात्पुरता उपाय आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना तारायचं असेल तर कोरडवाहू शेतीचा विकास हाच त्यावरील खरा उपाय आहे. 'भारत४इंडिया.कॉम'तर्फे विदर्भातील गौळाऊ पशुधन ���ाचविण्यासाठी आयोजित केलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेच्या ...\n162. जनावरांमुळं सामाजिक आरोग्य टिकेल\n(व्हिडिओ / जनावरांमुळं सामाजिक आरोग्य टिकेल\n... जमान्यात 'भारत4इंडिया' जनावरांच्या मूळ जाती वाचवण्यासाठी तसंच त्यांचं सवर्धन आणि विकास करण्यासाठी राबवत असलेला 'टॉप ब्रीड' उपक्रम स्त्युत्य आहे, असं प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी अर्थकारणाचे ...\n163. गौळाऊ हेच विदर्भातील मूळ पशुधन\n(व्हिडिओ / गौळाऊ हेच विदर्भातील मूळ पशुधन)\n... विकासासाठी झटणारे पशुसंशोधक सजल कुलकर्णी यांनी सांगितलेलं गौळाऊ पशुधनाचं महत्त्व. ...\n164. अशी असते गौळाऊ गाय..\n(व्हिडिओ / अशी असते गौळाऊ गाय..\n... नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या प्रमाणात 'क्रॉस ब्रीडींग' झाल्यामुळं मूळ गौळाऊ वाणंच आता दुर्मीळ झालंय. हे वाण शोधून त्याचा विकास व्हावा, या उद्देशानं 'भारत४इंडिया'नं वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं गौळाऊ ...\n165. बाल संसद - भाग १\n(व्हिडिओ / बाल संसद - भाग १)\n... सर्वांगीण विकास घडावा आणि त्यांना लोकशाही प्रक्रिया समजावून द्यावी, या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे, नवी मुंबईमधील 12 शाळांतील विद्यार्थी यात सहभागी झाले होते. ...\n166. बाल संसद - भाग २\n(व्हिडिओ / बाल संसद - भाग २)\n... सर्वांगीण विकास घडावा आणि त्यांना लोकशाही प्रक्रिया समजावून द्यावी, या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे, नवी मुंबईमधील 12 शाळांतील विद्यार्थी यात सहभागी झाले होते. ...\n167. बाल संसद - भाग ३\n(व्हिडिओ / बाल संसद - भाग ३)\n... सर्वांगीण विकास घडावा आणि त्यांना लोकशाही प्रक्रिया समजावून द्यावी, या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे, नवी मुंबईमधील 12 शाळांतील विद्यार्थी यात सहभागी झाले होते. ...\n168. धबधबे खुणावतायेत तरुणाईला\n(व्हिडिओ / धबधबे खुणावतायेत तरुणाईला)\n... क्षेत्राकडे जाण्यासाठी सुचना फलकही लावण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर इथले रस्ते तर अत्यंत खराब. रत्नागिरीतल्या प्रशासनाने जर पर्यटन चालनेकडे गांभिर्याने लक्ष दिलं तर स्थानिकांनाही आपला आर्थिक विकास साधता ...\n169. हाक...कायमस्वरुपी दुष्काळ हटवण्याची\n(व्हिडिओ / हाक...कायमस्वरुपी दुष्काळ हटवण्याची\n... कंबर कसलीय. त्यामुळं नजिकच्या काळात कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विकास कामांसाठी मोठा निधी केंद्राकडून राज्याच्या पदरात पडण्याची आशा निर्माण झालीय. ...\n170. कोकणात पेटू लागला वणव्याचा नारा\n(व्हिडिओ / कोकणात पेटू लागला वणव्याचा नारा\nविकासाच्या नावाखाली नष्ट केली जाणारी वनराई, नियोजित नवनवीन प्रकल्पांसाठी हिसकावल्या जाणाऱ्या जमिनी यामुळं कोकणातील अल्पभूधारक गरीब शेतकरी अगोदरच पिचलेला आहे. त्यात आता भर पडलीय वणव्यांची. वणव्यांमुळं आंबा, ...\n171. 'डांगी'वर उमटणार भारताची मोहोर\n(व्हिडिओ / 'डांगी'वर उमटणार भारताची मोहोर)\n... खिल्लार जातींच्या बैलांचं जतन आणि विकास करण्यासाठी भविष्यात सरकार विविध योजना राबवणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबतचा अहवाल सादर करून 'डांगी'सारखी दुर्मिळ जात जगात केवळ नगर आणि नाशिक जिल्ह्यातील ...\n172. जनावरांच्या संवर्धनासाठी स्पर्धा\n(व्हिडिओ / जनावरांच्या संवर्धनासाठी स्पर्धा)\n... असल्याचं मत इगतपुरी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. शांताराम भोईर यांनी व्यक्त केलंय. त्यांच्यासोबत बातचीत केलीय आमची रिपोर्टर अपर्णा देशपांडे हिनं... ...\n173. असे निवडणार 'टॉप ब्रीड'\n(व्हिडिओ / असे निवडणार 'टॉप ब्रीड' )\n... बैलांचं परीक्षण करतील. डांगी आणि खिल्लार बैलांमध्ये असलेल्या गुणधर्मानुसार, त्यांच्यातल्या उत्कृष्ट लक्षणांनुसार टॉप ब्रीड निवडले जातील. इगतपुरी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एच. आव्हाड यांनी ...\n174. विजयअण्णा बोराडे, ज्येष्ठ जलतज्ज्ञ\n(व्हिडिओ / विजयअण्णा बोराडे, ज्येष्ठ जलतज्ज्ञ )\nसध्या राज्य भीषण दुष्काळाला तोंड देतयं. त्यातही मराठवाडा होरपळून निघतोय. पाण्याच्या या दुष्काळावर पाणलोट विकास कार्यक्रमातून जालना जिल्ह्यातील कडवंची गावानं मात केलीय. राज्यभरात हे कडवंची मॉडेल उपयोगात ...\n175. प्रा. विजय दिवाण, सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ\n(व्हिडिओ / प्रा. विजय दिवाण, सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ)\nयंदाच्या अर्थसंकल्पात काही उणीवा असल्याचं मत मांडलंय, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य प्राध्यापक विजय दिवाण यांनी. यंदाचं बजेट दुष्काळकेंद्री आहे मात्र काही महत्त्वांच्या योजनेसाठी केलेली तरतूद कमी ...\n176. पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\n(व्हिडिओ / पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी)\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ त�� १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन ...\n177. पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\n(व्हिडिओ / पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी)\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन ...\n178. पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\n(व्हिडिओ / पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी)\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन ...\n179. पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\n(व्हिडिओ / पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी)\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन ...\n180. पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी\n(व्हिडिओ / पतंग उत्सव, मुरूड, रत्नागिरी)\nरत्नागिरीतल्या मुरूडमध्ये कासव-डॉल्फिन पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव १५ ते १७ मार्च दरम्यान झाला. राज्याचा सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सुवर्णदुर्ग पर्यटन ...\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nपुणे-फुरसुंगी जातीची कांदा लागवड फायदेशीर\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/nimble_asset_contact_two/", "date_download": "2021-01-18T00:19:42Z", "digest": "sha1:WSKX73CFW6Z7NOFH52OOXBPTLPPBUWYM", "length": 2141, "nlines": 46, "source_domain": "aasantosh.com", "title": "nimble_asset_contact_two – असंतोष", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nजनमानसात स्थान असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाबाबत हिंदुत्ववादी पळवापळवीचा खेळ खेळतात, विवेकानंद हे त्याचे उदाहरण आहे .\nपुस्तकाच्या कौतुकाने लेखकाला दुनिया गोड वाटली\nआणि लेखक मेला आणि – साहिल कबीर\nबाबा सोहनसिंह भाकना – वसाहतवादविरोधी क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांचे नेते\nEconomics Literature Pick-a-book Poetry Political Reportage Social Uncategorized परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि नायक विशेष लेख व्यक्ती,विचार आणि विश्व सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृशबाता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/zip-zap-zoom/follow-these-5-rules-set-by-rujuta-diwekar-for-kids-healthy-life-in-marathi/articleshow/79187465.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2021-01-18T00:24:22Z", "digest": "sha1:LCKMHNDFFUQFEYC4Q3DRQ2ZESRCCP2D7", "length": 17110, "nlines": 74, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "parenting tips in marathi: मुलांना हेल्दी बनवण्यासाठी डाएटिशियन ऋजुता दिवेकरचे ‘हे’ ५ नियम करा आवर्जून फॉलो\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुलांना हेल्दी बनवण्यासाठी डाएटिशियन ऋजुता दिवेकरचे ‘हे’ ५ नियम करा आवर्जून फॉलो\nकरीना कपूर खान (kareena kapoor khan) आणि तिचा मुलगा तैमुर अली खानची (taimur ali khan) डाएटिशियन ऋजुता दिवेकरकडून जाणून घ्या की, मुलांना हेल्दी ठेवण्यासाठी कोणत्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.\nमुलांना हेल्दी बनवण्यासाठी डाएटिशियन ऋजुता दिवेकरचे ‘हे’ ५ नियम करा आवर्जून फॉलो\nकरीना कपूर खानने (kareena kapoor) आपल्या पहिल्या प्रेग्नेंसी वेळी मराठमोठी सेलिब्रेटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरने दिलेलाच डाएट चार्ट (pregnancy diet chart) फॉलो केला होता. इतकंच नाही तर डिलिव्हरी नंतर करीनाचा मुलगा तैमुल अली खान याच्याही डाएटची संपूर्ण काळजी ही ऋजुताच घेते. जर तुम्हालाही आपल्या मुलाला तैमुरसारखं बालपणातच हेल्दी व एकदम फिट बनवायचं असेल तर ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या या ५ नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. असं म्हणतात की, लहानपणात दिलेला आहार मुलांचं भविष्य सुरक्षित करतो.\nकोवळ्या वयातील आहार मुलांची हाडे मजबूत करतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, शरीराच्या आतील अवयवांमध्ये लवचिकता प्रदान करतो आणि लहान वयातच त्यांना फिट बनवतो. म्हणून लहान मुलांच्या खानपानाकडे लक्ष देणं प्रत्येक आई-वडिलांचं सर्वात पहिलं कर्तव्य असतं. हल्लीच्या मुलांचा कल पौष्टिक अन्नापेक्षा जंक व फास्ट फुडकडे अधिक असल्यामुळे त्यांच्या शरीराला सात्विक पदार्थ व पोषक तत्वांची कशी पूर्ती करायची हे ���-याच पालकांना समजत नाही. म्हणूनच डाएटिशियन ऋजुताने मुलांना त्रासही होणार नाही व शरीराला हेल्दी फुडही मिळेल असे उपाय सांगितले आहेत. चला तर जाणून घेऊया त्या ५ नियमांची माहिती.\nआपल्या मुलाला नाश्त्या मध्ये कोणतेही पाकिटबंद पदार्थ जसं की, ज्यूस, ब्रेड्स, नूडल्स देऊ नका. या पाकिटबंद पदार्थांमध्ये पोषक तत्वांची मात्रा नसल्यासारखीच असते व हे पदार्थ आरोग्यासाठी देखील घातक असतात. यामध्ये कमी प्रतीच्या साखरेची उच्च मात्रा असते व केमिकल प्रिजर्वेटिव्हचाही वापर केला जातो. हे घटक मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासात बाधा उत्पन्न करु शकतात. मुलांना असं काहीतरी खाऊ घाला जे पदार्थ हेल्दी सोबतच टेस्टी देखील असतील. तुम्ही मुलांना नाश्त्यात पोहे, उपमा, इडली, डोसा, वडा, ठेपले, खाखरा, पराठा, मिसळ असे पदार्थ देऊ शकता.\n(वाचा :- तीन वर्ष झाल्यानंतरही बाळाने बोलण्यास सुरुवात न केल्यास असू शकतो ‘हा’ आजार\nप्लास्टिक बॉटल व डब्ब्यांचा वापर टाळा\nमुलांना शाळेत प्लास्टिकच्या डब्ब्यांत जेवण दिले जाते व वॉटर बॉटल तर त्यांची दुसरी मैत्रीणच असते. पण ऋजुता दिवेकरच्या म्हणण्यानुसार प्लास्टिकच्या वस्तू मध्ये मुलांना खाऊ देणं अत्यंत चूकीचं आहे. प्लास्टिक मध्ये असलेले केमिकल्स खाण्याद्वारे आपल्या शरीरात जातात. या कारणामुळे आपलं मुल अजून कमजोर बनू शकतं व त्याचा शारीरिक विकास खुंटू शकतो. त्यामुळे मुलांना प्लास्टिकच्या डब्ब्यांत खाऊ देण्याऐवजी स्टिल्या डब्ब्यांत द्या व पाणी मातीच्या किंवा पितळेच्या बॉटलमध्ये देणं उत्तम\n(वाचा :- Celebrating diwali with babies : लहान मुलांची पहिली दिवाळी अशी बनवा स्पेशल\nजेवताना गॅजेट्स ठेवा दूर\nजेवताना हातात फोन, खेळणी किंंवा समोर लॅपटॉप व टिव्ही सुरु असेल तर पोटाला योग्य संकेत मिळत नाहीत. हातात काही न ठेवता फक्त जेवण केल्यास मुल योग्य प्रमाणात आहार घेऊ शकते. पोट व्यवस्थित भरल्यास लेप्टिन नामक हार्मोन शरीरात रिलीज होतो. जर जेवताना मुलांचं चित्त विचलित झालं तर मुल लेप्टिनच्या सिग्नलवर लक्ष देऊ शकत नाही. यामुळे एकतर मुल कमी खातं किंवा जास्त खातं.\n(वाचा :- बाळाचे केस नैसर्गिकरित्या घनदाट करण्यासाठी ट्राय करा ‘हे’ रामबाण घरगुती उपाय\nडिनरनंतर आयस्क्रिम किंवा चॉकलेट\nसंध्याकाळ नंतर पचनक्रिया स्लो होते आणि डिनरनंतर जड व अनहेल्दी फुड खाणं ��ाळावं. कोल्ड ड्रिंक्स, आयस्क्रिम किंवा चॉकलेट खास करुन डिनर नंतर खाल्ल्यास शरीरास कोणतेही पोषण देत नाही. डिनरनंतर मुलांना पिझ्झा व बर्गरसारखे पदार्थही देऊ नयेत. रात्रीच्या जेवनाचा प्रभाव आपल्या झोपेवर देखील होतो त्यामुळे मुलांच्या रात्रीच्या जेवनाची विशेष काळजी घ्यावी. झोप पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर, भावनांवर व मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. रात्री मुलांना डाळ-भात, दाल खिचडी किंवा भाजी-चपाती खाऊ घाला. रात्रीचं जेवण हलकंच असावं याने झोप चांगली लागते.\n(वाचा :- लहान मुलांना झालेली डिहायड्रेशनची समस्या कशी ओळखावी व त्यावर उपाय काय\nलहान मुलांना कोणते पदार्थ पौष्टिक व कोणते अनहेल्दी हे कळत नाही. त्यामुळे मोठ्या माणसांना खाताना बघून मुलं त्याचा हट्ट धरतात पण त्यांचा कोणता हट्ट पुरवावा व कोणता नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. जसं की चहा व कॉफीमध्ये कॅफिन असतं जे शरीरासाठी व मेंदूसाठी घातक असतं. त्यामुळे मुलांना चहा किंवा कॉफी देऊ नये. त्या बदल्यात मुलांना हळद व मध घातलेलं गरमा गरम दूध प्यायला द्यावं. यामुळे त्यांची हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, झोप चांगली लागते, भूक वाढते असे बरेच लाभ होतात.\n(वाचा :- १०० वर्षे जुन्या 'या' रेसिपीने वाढवा मुलांची ताकद, वजन व रोगप्रतिकारक शक्ती\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nतीन वर्ष झाल्यानंतरही बाळाने बोलण्यास सुरुवात न केल्यास असू शकतो ‘हा’ आजार\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nमोबाइलBSNL च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nकरिअर न्यूजडोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nकार-बाइकटाटाच्या 'या' कारची बुकिंग सुरू, २२ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nदेशकृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले....\nकोल्हापूरमहाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्र्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nमुंबईऑनलाइन शॉपिंगच्या बहाण्याने तब्बल २२ हजार लोकांची फसवणूक\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-india-tour-of-new-zealand-2020-fans-slam-bcci-and-virat-kohli-for-dropping-sanju-samson-from-india-t20i-squad-against-nz-1827996.html", "date_download": "2021-01-18T01:57:47Z", "digest": "sha1:AYS3BN7RFCPSQ662TEPGOAINUSCTNQAP", "length": 25948, "nlines": 302, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "india tour of new zealand 2020 fans slam bcci and virat kohli for dropping sanju samson from india t20i squad against nz, Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रो��-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n...म्हणून क्रिकेट चाहते बीसीसीआयसह विराटवर��ी संतापले\nHT मराठी टीम, मुंबई\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेनंतर न्यूझीलंडमध्ये रंगणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. श्रीलंका दौऱ्यावर विश्रांती देण्यात आलेल्या रोहित शर्माचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. पण पुण्यातील मैदानात संधी मिळालेल्या संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर अवघ्या एका सामन्यात संधी दिल्यानंतर संजू सॅमसनला संघाबाहेर काढल्याचा बीसीसीआय निवड समितीचा निर्णय क्रिकेट चाहत्यांना चांगलाच खटकला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बीसीसीआयसह टीम इंडियाचा कर्णधार विराटसमोरही चाहत्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.\nकांगारुंच्या शिकारीसाठी या ११ वाघांना मिळू शकते संधी\nसंजू सॅमनला यापूर्वी बांगलादेश आणि वेस्टइंडीज विरुद्धच्या मालिकेतही संघात स्थान देण्यात आले. मात्र त्याला टीम इलेव्हनमध्ये संधी मिळण्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या पुण्यातील सामन्यापर्यंत वाट पाहावी लागली. या सामन्यात दोन चेंडूत त्याने ६ धावा केल्या. मिळालेल्या संधीच सोन करण्यात तो भलेही अपयशी ठरला असेल पण एका बाजूला पंतला अनेक संधी मिळत असताना संजू सॅमसनवर अन्याय होत असल्याच्या भावना ट्विटरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत.\nKKR च्या त्या 'विक्रमी' खेळाडूला IPL मध्ये खेळता येणार नाही\nन्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहेत. २४ जानेवारीपासून ऑकलँडच्या मैदानातून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. याच मैदानात दुसरा सामना २६ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. २९ जानेवारीला हेमिल्टनच्या मैदानात तिसरा तर चौथा सामना ३१ जानेवारीला वेलिंग्टन आणि पाचवा आणि अखेरचा सामना बे ओवलच्या मैदानात २ फेब्रुवारीला नियोजित आहे.\nभारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला प��्र\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\n...म्हणून क्रिकेट चाहते विराटवर भडकले\nNZvsIND:..म्हणून कोचवर आली फिल्डिंग करण्याची वेळ\nNZvsIND:उसळत्या खेळपट्टीवर यष्टिमागे कोण दिसेल पंत, राहुल की सॅमसन...\nNZvsIND 2nd Test: दबावात चुका करणाऱ्या विराटला पाहून बोल्ट सुखावला\nVideo : रोहितचा भन्नाट झेल सोशल मीडियावर व्हायरल\n...म्हणून क्रिकेट चाहते बीसीसीआयसह विराटवरही संतापले\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बा��-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/tag/10-december/", "date_download": "2021-01-18T00:06:42Z", "digest": "sha1:WQSDVY7SE7WFBJZLWP6MENAVJXG2PGE2", "length": 2537, "nlines": 64, "source_domain": "metronews.co.in", "title": "10 december Archives - Metronews", "raw_content": "\nअमिताभ बच्चन नंतर आता पुन्हा जस्मिन भल्ला\nलस पण घ्या आणि मास्क पण घाला\nजामखेड मध्ये मतदान संपले\nतृप्ती देसाईंचे १० डिसेंबरला शिर्डीत आंदोलन\nभूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईं यांनी मुख्यमंत्र्यांना मेल करून शिर्डीतील साई संस्थानचा पोशाखाचा बोर्ड हटवण्याची मागणी केलीय. जरबोर्ड हटवला नाहीतर 10 तारखेला शिर्डीत जाऊन बोर्ड काढण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिलाय.\nविद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नगर…\nवर्षाअखेरीस सुरु होणार ‘धूम 4’ चे शूटिंग\nअमिताभ बच्चन नंतर आता पुन्हा जस्मिन भल्ला\nलस पण घ्या आणि मास्क पण घाला\nजामखेड मध्ये मतदान संपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/tag/31st-december/", "date_download": "2021-01-18T00:20:40Z", "digest": "sha1:RHNJUS3KWRS5NCJZYB5HGXCEHX7IZWNL", "length": 2563, "nlines": 64, "source_domain": "metronews.co.in", "title": "31st december Archives - Metronews", "raw_content": "\nअमिताभ बच्चन नंतर आता पुन्हा जस्मिन भल्ला\nलस पण घ्या आणि मास्क पण घाला\nजामखेड मध्ये मतदान संपले\nकल्याण डोंबिवलीत ६७ ड्रिंक अँड ड्राइव्ह कारवाई\n३१ डिसेंबरच्या निमित्ताने मद्य प्राशनकरून वाहन चालवणाऱ्या ६७ वाहन चालकांवर कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून आज पहाटेपर्यंत ६ कारवाई केली. त्यामध्ये कल्याणच्या ३१, डोंबिवलीच्या ३६ वाहनचालकांचा समावेश असून…\nविद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नगर…\nवर्षाअखेरीस सुरु होणार ‘धूम 4’ चे शूटिंग\nअमिताभ बच्चन नंतर आता पुन्हा जस्मिन भल्ला\nलस पण घ्या आणि मास्क पण घाला\nजामखेड मध्ये मतदान संपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/john-abrahams-satyameva-jayate-2-based-on-issues-of-farmer-suicides-and-his-movements-128061001.html", "date_download": "2021-01-18T01:56:06Z", "digest": "sha1:4IOF2QIMS5OPRT73CQWYEFIBQ6WL5KXR", "length": 7089, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "John Abraham's 'Satyameva Jayate 2' Based On Issues Of Farmer Suicides And His Movements | शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या आंदोलनावर आधारित आहे जॉन अब्राहमचा चित्रपट, साकारणार सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n‘सत्यमेव जयते 2’:शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या आंदोलनावर आधारित आहे जॉन अब्राहमचा चित्रपट, साकारणार सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका\nअमित कर्ण. मुंबई21 दिवसांपूर्वी\nचित्रपटात उपेक्षित लोकांसाठी सुरू करणार एक मोहीम\nअभिनेता जॉन अब्राहम सध्या उत्तर प्रदेशात असून ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. नुकताच या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला होता. आता त्याने पुन्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट शेतकऱ्यांची आत्महत्या आणि त्यांच्या आंदोलनावर आधारित आहे. शिवाय चित्रपटात करप्ट नेत्यांनी केलेल्या विविध घोटाळ्याचा उल्लेखही आहे. प्रॉडक्शनशी जोडलेल्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. या चित्रपटाचे काही मुख्य भाग बनारसमध्ये चित्रित केल��� आहेत.\nजॉनचे पात्र भ्रष्टाचारी नेत्यांचे रहस्य उघड करणार\nसेटवरील एका युनिट मेंबरच्या मते, जॉन चित्रपटात एका सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहे. तो एका राजकीय पार्टीशी जोडलेला असतो. त्याने चित्रपटाचे महत्त्वाचे गाणेदेखील बनारसमध्ये शूट केले आहे. अभिनेता विजय कुमार आणि राजेंद्र गुप्ता चित्रपटात शेतकऱ्याच्या भूमिकेत आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी जॉनचे पात्र मोहीम चालवतो. जॉनचे पात्र देशभक्त असतो. तो अनेक भ्रष्टाचारी नेत्यांची रहस्य लोकांसमोर आणतो. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे, तरीदेखील येथे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधरली नाही, याचा तो विचार करत असतो. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी तो एक अभियान चालवतो.\nकाशीच्या घाटावर शूट झाले गाणे\nकाशीतील गंगेच्या काठावर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढवल्या जाणाऱ्या मोहिमेच्या गाण्याचे दृश्य चित्रित करण्यात आले. याची कोरिअोग्राफी आदिल शेखने केली आहे. एका सत्याग्रहाप्रमाणे ते सुरू होते. या लढ्यात शेतकरी आणि सामान्य लोकदेखील सहभागी होतात. काशीच्या आधी लखनऊमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. तेथे राजकीय घडामोठी आणि भ्रष्टाचार नेत्यांना धडा देणारे भाग चित्रित करण्यात आले.\nभरपूर अॅक्शन असेल - मिलाप झावेरी, डायरेक्टर\n'सत्यमेव जयते’पेक्षा या चित्रपटात तिप्पट अॅक्शन असेल. गेल्या वेळेस जॉनने फक्त टायर फाडले होते आणि मोबाइल हातानेच फोडला होता. यावरुन या चित्रपटात फायटिंगचा अंदाज आला असेल. यात भरपूर अॅक्शन असणार आहे. ती लोकांना आवडेल.\nऑस्ट्रेलिया ला 177 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/actress-mrinmayee-deshpande-celebrating-her-fourth-wedding-anniversary-127974547.html", "date_download": "2021-01-18T01:56:42Z", "digest": "sha1:W6BCR6CFRYVWWUAASLNXYTDCUQUHFJ5H", "length": 11057, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Actress Mrinmayee Deshpande celebrating her fourth wedding anniversary | लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करतेय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, नव-याला प्रेमळ शुभेच्छा देताना म्हणाली... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nहॅपी वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करतेय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, नव-याला प्रेमळ शुभेच्छा देताना म्हणाली...\nमृण्मयी आणि स्वप्निल ��ांच्या लग्नाचा सोहळा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.\nमराठी चित्रपटसृष्टीतील गोड चेहऱ्याची अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या लग्नाचा आज चौथा वाढदिवस आहे. 3 डिसेंबर 2016 रोजी व्यावसायिक स्वप्निल राव याच्याशी मृण्मयी विवाहबद्ध झाली होती. सध्या मृण्मयी आणि स्वप्नील गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहेत. लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मृण्मयीने स्वप्नीलसोबतचा एक खास फोटो शेअर करुन नव-याला प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत. तिने फोटोला कॅप्शन दिले, ''I love you Rao... 4\nपेशवाई थाटात झाला होता विवाहसोहळा\nमृण्मयी आणि स्वप्निल यांच्या लग्नाचा सोहळा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. पेशवाई थाटात दोघे लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यांच्या लग्नापूर्वी मेंदी आणि संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.\nमृण्मयी-स्वप्नीलचे आहे अरेंज्ड मॅरेज\nग्लॅमर इंड्स्ट्रीमध्ये अनेकदा हिरो हिरोईन एकत्र काम करत असले की, त्यांचे एकमेकांवर प्रेम जडते आणि त्यांचे लग्न झालेले पाहाला मिळते. मृण्मयी आणि स्वप्निल यांनी मात्र अरेंज्ड मॅरेज केले.\nआता अरेंज्ड मॅरेजमध्ये लव्ह स्टोरी नसते असे कोणी सांगितले... मृण्मयी आणि स्वप्निल यांचीही अशीच एक खास स्टोरी आहे. आपण दोघे एकमेकांसाठी बनलेलो आहोत ही जाणीव त्या दोघांनी झाली आणि सुरू झाली त्यांची लव्ह स्टोरी. पण तो क्षण नेमका कसा होता, हे त्या दोघांनीच लग्नाच्या एका खास व्हिडिओत सांगितले होते. या दोघांनी त्यांच्या भेटण्याची एकमेकांना पसंत करण्याची संपूर्ण स्टोरी शेयर केली होती.\nअशी आहे दोघांची लव्हस्टोरी\nपी 16 व्हिडिओच्या यू ट्यूब चॅनलवर स्वप्नील आणि मृण्मयीच्या लग्नाचा व्हिडिओ आहे. त्यात दोघांनीही त्यांचे लग्न ठरले, याविषयी सांगितले आहे. एक दिवस स्वप्निल घरात होता, त्यावेळी त्याचे वडील एकदम आनंदाने त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले आपल्याला आपल्याला स्वप्नातली सून मिळाली आहे. स्वप्निलचे वडील फारच एक्साईटेड होते. ती फारच सुंदर आहे, ती फार चांगल्या कुटुंबातील आहे तू तिला एकदा भेटायलाच पाहिजे असे त्यांनी सांगितले. स्वप्निलनेही एकदा भेटायला काय हरकत आहे असा विचार करत होकार दिला आणि त्यांनी एकमेंकांचे नंबर घेतले आणि एकमेकांशी बोलले. काही द��वस फोनवलर बोलल्यानंतर स्वप्निल आणि मृण्मयी यांनी भेटायचे ठरवले.\nभेटायचे ठरले त्यादिवशी मृण्मयी महेश मांजरेकर यांचे शूट करत होती. ते तिला पॅकअपचा वेळ सांगत होते आणि तोच वेळ ती स्वप्निलला फोनवर सांगत होती. शूट लांबत चालले होते आणि मृण्मयीच्या पॅकअपची वेळ सारखी बदलत होती. त्यामुळे ती फोनवर स्वप्निलला वेळ बदलून सांगत होती. सारखी वेळ बदलत असल्याने त्यांनी अखेर आता भेटायला नको असे ठरवले. पण तेवढ्यात महेश मांजरेकर यांनी मृण्मयीला पॅकअप झाल्याचे सांगितले. पॅकअपचे समजल्यानंतर मृण्मयीने त्याला फोन केला आणि सांगितले की मला लेट होत आहे, तोपर्यंत तू 302 मधून किल्ली घे आणि घरी जाऊन बस मी येते तोवर.\nस्वप्निल मृण्मयीला म्हणाला, आपण अजून भेटलेलो नाही. पहिल्यांदाच भेटतोय, मी त्यांना काय म्हणून किल्ली मागू. त्यामुळे मी खालीच टाईमपास करतो. पाच मिनिटाने त्याने मृण्मयीला पुन्हा फोन केला आणि खाली काहीच नाही मी वर जाऊन बसतो असे सांगितले. मृण्मयी घरी आली आणि स्वप्निलने तिच्यासाठी दार उघडले. त्याने तिला वेलकम केले. आपण दोघे लग्न करणार आहोत हे स्वप्निल आणि मृण्मयीला पुढच्या पाच सेकंदातच कळले होते, असे त्यांचे म्हणणे आहे.\nकधी कधी पहिल्यांदा भेटल्यानंतरही आपण किती वर्षांपासून भेटत आहोत असे वाटत असते. अशीच काहीशी फिलिंग स्वप्निलला मृण्मयीला भेटल्यानंतर आली होती. ती अगदी आपल्यासारखीच आहे, हेही स्वप्निलला लगेच जाणवले होते. लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. पण स्वप्निलला पाहिल्यानंतर लग्न, घर, सुख काय असतं हे समजलं असे मृण्मयी म्हणते.\nऑस्ट्रेलिया ला 177 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/hillstations-in-maharashtra/", "date_download": "2021-01-18T00:51:19Z", "digest": "sha1:LZJWZD6DP5E5MKK6TDXXDJHPG53JOGTB", "length": 19686, "nlines": 119, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे - Hill stations in Maharashtra tourism information | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nउन्हापासून दिलासा देणारी महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे – थोडक्यात माहिती\nमुंबईनजीक असलेले हे थंड हवेचे ठिकाण प्रसिध्द आहे. सह्याद्रीच्या कुशीत ८०० मीटर उंचीवर ते असल्याने येथी��� वातावरण व परिसर निसर्गरम्य आहेच आणि हवाही निर्मळ आहे.\nमाथेरानला रेल्वे किंवा बस अशा दोन्ही मार्गांनी जाता येते. रेल्वेने जायचे असल्यास मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील नेरळ या स्थानकावर उतरून तेथून माथेरानपर्यंत छोटेखानी मीटरगेज रेल्वेने जावे लागते. हा प्रवास अतिशय सुखद असतो. घाटात वळणं घेत जाणाऱ्या या गाडीतून बाहेरची निसर्गदृष्ये पाहताना मन थक्क होते. नेरळपासून पायी प्रवास केला तर माथेरान अवघे ११ कि.मी. दूर आहे. हा प्रवास चढणीचा आहे. सभोवतालच्या निसर्गरम्यतेमुळे मात्र थकवा येत नाही. एस्.टी. किंवा खाजगी बसने थेट माथेरानला जाता येते, परंतु खुद्द गावात मात्र वाहनांना प्रवेश नाही.\nमाथेरानचा शोध १८५० मध्ये ब्रिटीश पर्यटकांनी लावला. त्यानंतर या ठिकाणी ब्रिटिशांनी व पारशी धनवंतांनी बंगले बांधून गाव वसवलं. अश्वारोहण, गिरीकंदरातील मनमुराद भटकंती, गिर्यारोहण तसेच खरेदी अशा अनेक हेतूने पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. दृष्टीसुख देणारे ३३ पाईंटस् माथेरानच्या परिसरात आहेत. हार्ट पॉईंट, पे मास्टर पार्क, पॅनोरमा, एकोहार्ट, वन ट्री हिल, मंकी असे पॉईंटस् प्रसिध्द आहेत. या ठिकाणी राहण्याची व जेवण्याची उत्कृष्ट सोय आहे. एम.टी.डी.सी. तर्फेसुध्दा या ठिकाणी निवास व्यवस्था उपलब्ध आहे.\nनजीकचे रेल्वे स्थानक : नेरळ (म.रेल्वे-मुंबई-पुणे मार्ग)\nमुंबई-नेरळ-माथेरान (रेल्वे मार्गे) : १०८ कि.मी.\nपुणे- नेरळ माथेरान : १४१ कि.मी.\nमुंबई-पुणे महामार्गावर ६२५ मीटर उंचीवरील सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील ही दोन्ही ठिकाणे थंड हवेसाठी प्रसिध्द आहेत. या दोहोत केवळ पाच कि.मी. इतकेच अंतर आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटतं. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.\nपावसाळ्याच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळ्यात तर धुकं लपेटूनच फिरावं लागतं. उन्हाळ्यात जांभळं आणि करवंदाची लायलूट असते.\nमुंबई व पुणे या दोन्ही शहरांपासून ही ठिकाणे अगदी जवळ असल्याने सुटीच्या दिवसात येथे खूपच गर्दी लोटते. मुंबईहून अवघ्या तीन-चार तासात तर पुण्याहून केवळ दीड-दोन तासात येथे पोहोचता येते.\nराहण्या-जेवणाची विपुल सोय हे या ठिकाणांचे आगळे वैशिष्ट्य होय. या दोन्ही ठिकाणांपासून जवळच पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. राजमाची पॉईंट, वळवण धरण, टायगर्स लिप, ड्युक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेण्या, लोहगड, विसापूर ही त्यापैकी ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिध्द आहे. एम.टी.डी.सी. तर्फेसुध्दा या ठिकाणी निवास व्यवस्था उपलब्ध आहे.\nनजीकचे रेल्वे स्टेशन : लोणावळा-खंडाळा (म.रे.)\nमुंबई-लोणावळा (रेल्वे मार्गे) : १२८ कि.मी., मुंबई-लोणावळा रस्त्याने : १०४ कि.मी\nपुणे-लोणावळा (रेल्वे मार्गे) : ६४ कि.मी.\nठाणे जिल्ह्यातील महाबळेश्वर, असा लौकिक जव्हारला प्राप्त झाला असून तेथील हवामान, निसर्गसौंदर्य पाहता हा लौकिक सार्थ वाटतो. जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र असून या परिसरात वारली लोकांची संख्या अधिक आहे.\nसह्याद्रीलाच संलग्न असलेल्या लहानमोठ्या डोंगर, टेकड्या आणि दऱ्याखोऱ्यांनी जव्हारचा परिसर व्यापलेला असून जव्हार हे समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० मीटरपेक्षाही अधिक उंच आहे. जव्हारला लागूनच जवळपास मोखाडा, सूर्यमाळ, खोडाळा यासारखी लहान लहान हिल स्टेशन्स पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात मात्र हा सारा परिसर हिरवागार व डोंगरातून कोसळणाऱ्या झऱ्यांनी व लहानमोठ्या धबधब्यांनी ओलाचिंब असतो.\nजव्हारच्या परिसरात खूप काही पाहण्यासारखे आहे. उदा. पूर्वीच्या राजाचा राजवाडा-जयविलास पॅलेस, दादर-कोप्रा फॉल, हनुमान पॉईंट, सनसेट पॉईंट, भूपतगड, शिर्पा माळ ही ठिकाणं इतिहास प्रसिध्द असून याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी सुरतेवरील स्वारीच्या वेळी तळ ठोकला होता. वारली लोकांची हस्तकला आणि चित्रकला यासाठी जव्हारचा परिसर प्रसिध्द आहे.\nनजीकचे रेल्वे स्टेशन : इगतपुरी किंवा नाशिक (म.रे.), डहाणू (प.रे.)\nइगतपुरी-जव्हार : ६१ कि.मी.\nनाशिक-जव्हार : ८० कि.मी., डहाणू-जव्हार : ६५ कि.मी.\nसातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात खूपच मशहूर आहे. ब्रिटीश काळापासून महाबळेश्वरला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर म���दिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.\nमहाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून येथील सदाबहार निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉईंटस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, लॉडनिग पॉईंट हे त्यापैकी प्रसिध्द डोंगरकडे होत.\nयेथील स्ट्रॉबेरीज, रासबेरीज, जांभळे, लाल रंगाचे मुळे प्रसिध्द आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिध्द आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.\nराहण्या-जेवणाची येथे अत्यंत चांगली सोय आहे. एम्.टी.डी.सी. तर्फेही येथे निवास व्यवस्था आहे. मुंबई, पुणे, सातारा येथून थेट महाबळेश्वरला जाता येते. त्यासाठी तेथून खाजगी तसेच एस्.टी. बसेस नियमितपणे सेवा देतात. संपूर्ण महाबळेश्वर परिसर हिंडून पाहायचा असल्यास त्यासाठी किमान तीन-चार दिवस येथे मुक्काम करायला हवा.\nनजीकचे रेल्वे स्टेशन : वाठार (पुणे-कोल्हापूर मार्ग)\nमुंबई- महाबळेश्वर (पुणे मार्गे रस्त्याने) : २९० कि.मी.\nमुंबई- महाबळेश्वर (महाड मार्गे रस्त्याने) : २४७ कि.मी.\nपुणे- महाबळेश्वर अंतर : १२० कि.मी., सातारा- महाबळेश्वर अंतर : ७६ कि.मी.\nजवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि.मी अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिध्द आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्या-जेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे. लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्वर-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. पाचगणीच्या विकासाला महाबळेश्वर हेच मुख्यतः कारणीभूत असले तरीही पाचगणीचं स्वतः असं वैशिष्ट्य आहेच. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं वैशिष्ठ्य आहे. पाहताना काळजाचा ठोका चुकविणाऱ्या खोल दऱ्या, धबधबे, कमलगड किल्ला, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रेक्षणीय स्थळं आवर्जून पाहावी अशी आहेत.\nसातारा, पुणे, वाई, महाबळेश्वर येथून पाचगणीला एस्.टी. बसने जाता येते.\nमुंबई-पाचगणी अंतर: २९५ कि.मी. (पुणे मार्गे)\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nमहाराष्ट्रातील किल्ले डोंगरदऱ्यातील लेण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/472507", "date_download": "2021-01-18T02:12:54Z", "digest": "sha1:7LXEUYNY4BCSMLLPXUTIPLALA34KTS53", "length": 2712, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"धनिष्ठा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"धनिष्ठा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:५५, १६ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n६ बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\n२१:०३, १५ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n(नवीन पान: हे एक नक्षत्र आहे. {{विस्तार}} वर्ग:फलज्योतिष)\n१४:५५, १६ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\nहे एक [[नक्षत्र]] आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/testing-of-71-41-million-samples-in-the-country-as-per-icmr-the-number-of-patients-is-over-62-lakhs/", "date_download": "2021-01-18T00:56:59Z", "digest": "sha1:MIC6P4TJN25RY7XPPXE5XZENV67JQYRZ", "length": 2526, "nlines": 53, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "Covid19: आयसीएमआर नुसार देशात 71.41 दशलक्ष नमुन्यांची चाचणी; रुग्णसंख्या 62 लाखांपलीकडे - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome LATEST Covid19: आयसीएमआर नुसार देशात 71.41 दशलक्ष नमुन्यांची चाचणी; रुग्णसंख्या 62 लाखांपलीकडे\nCovid19: आयसीएमआर नुसार देशात 71.41 दशलक्ष नमुन्यांची चाचणी; रुग्णसंख्या 62 लाखांपलीकडे\nआता देशात कोरोना रुग्णांची संख्या एकूण 62 लाख 25 हजारांवर पोहोचली\nयापैकी 97,497 लोकांचा मृत्यू झाला आहे\nआयसीएमआर नुसार आतापर्यंत 71.41 दशलक्ष नमुन्यांची चाचणी घेण्यात आली\nत्यापैकी काल 11 लाख नमुन्यांची चाचणी घेण्यात आली\nसक्रिय प्रकरणांची संख्या घटून 9 लाख 40 हजार झाली\nतसेच 51 लाख 87 हजार लोक बरे झाले आहेत\nबरे झालेल्या रुग्णांपेक्षा संख्या संसर्गाच्या सक्रिय प्रकरणांच्या संख्येपेक्षा पाच पट जास्त आहे\nPrevious article “दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा”\nNext article Poco M2 आजपासून ओपन सेलमध्ये उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-masses-want-narendra-modi-an-alternative-important-statement-of-sharad-pawar/", "date_download": "2021-01-18T00:27:11Z", "digest": "sha1:6P5IBFW6DHYZ7MH2I72ENX34TEUWY2X6", "length": 6734, "nlines": 90, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जनतेला नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा आहे – शरद पवार – Dainik Prabhat", "raw_content": "\nजनतेला नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा आहे – शरद पवार\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nमुंबई – जनतेला नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा आहे, असे महत्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना शरद पवारांनी हे वक्तव्य केले आहे.\nकेंद्र सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊनही लोक वेगळी भूमिका का घेत नाही या प्रश्नावर शरद पवार म्हणाले कि, ते (नरेंद्र मोदी) त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्याचबरोबर सरकारमध्येही ते सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. त्यावरून आम्ही त्यांच्यावर टीकासुद्धा करतो. पण, अनेक लोकहितासाठी मारक निर्णय घेतल्यानंतरही लोक वेगळी भूमिका घेऊन त्यांची तुलना का करत नाही या प्रश्नावर शरद पवार म्हणाले कि, ते (नरेंद्र मोदी) त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्याचबरोबर सरकारमध्येही ते सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. त्यावरून आम्ही त्यांच्यावर टीकासुद्धा करतो. पण, अनेक लोकहितासाठी मारक निर्णय घेतल्यानंतरही लोक वेगळी भूमिका घेऊन त्यांची तुलना का करत नाही कारण लोकांना पर्याय अपेक्षित आहे. आम्ही पर्याय देऊ शकतो, असा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात कुणाला यश मिळाल आहे का कारण लोकांना पर्याय अपेक्षित आहे. आम्ही पर्याय देऊ शकतो, असा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात कुणाला यश मिळाल आहे का, असे पवार यांनी सांगितले.\nपर्याय उपलब्ध करून न देण्याचा दोष कुणाचा यावर पवार म्हणाले, मी हे मान्य करतो की, आम्ही सर्व विरोधक यासाठी जबाबदार आहोत. जोपर्यंत कुणीतरी जनतेच्या मनात हा आत्मविश्वास निर्माण करत नाही की ‘अ’ (मोदी) हा चुकीचा आहे आणि ‘अ’ (मोदी) ला ‘ब’ उत्तर देऊ शकतो. मी असं केलं आहे आणि त्यानंतर मिळणारा लोकांचा पाठिंबा मी अनुभवला आहे. लोक देशाविषयी विचार करतात, असेही त्यांनी सांगितले.\nडिजिट��� प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nदखल : करार शेती फायद्याची\nज्ञानदीप लावू जगी : नातरी निदैवाचा परिवरीं \n62 वर्षांपू्र्वी प्रभात : राष्ट्रसंघ नकाशासंबंधी खुलासा\nअबाऊट टर्न : असाधारण\n#AUSvIND 3rd day : वॉशिंग्टनची “सुंदर’ खेळी, शार्दुलचेही निर्णायक अर्धशतक\nग्रामपंचायत निवडणूक: शिरूरमध्ये घड्याळ की कमळ, आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला\n“खंडणी, ब्लॅकमेलिंगच्या जोरावर राज्यात भाजपची प्रगती”\nरस्ता चुकला अन् घात झाला; सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/former-pakistan-pm-nawaz-sharif-sentenced-to-10-years-and-his-daughter-maryam-sentenced-to-7-years-imprisonment-in-avenfield-reference-1709071/", "date_download": "2021-01-18T01:30:06Z", "digest": "sha1:A5WQ3LXUC552KPVPF3MIYK2DRD25RPMU", "length": 14045, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Former Pakistan PM Nawaz Sharif sentenced to 10 years and his daughter Maryam sentenced to 7 years imprisonment in Avenfield Reference| पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षांचा तुरुंगवास | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षांचा तुरुंगवास\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षांचा तुरुंगवास\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये भर\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची तर त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला मुलीला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. तर मुलाला एका वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लंडन मधील बेहिशेबी मालमत्तेचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात कोर्टाने नवाज शरीफ यांना ८० लाख पाऊंडचा दंड आणि त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला २ लाख पाऊंडचा दंड ठोठावला आहे. भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nन्यायालयाने या संदर्भातला निर्णय एक आठवडा उशीराने द्यावा यासंदर्भातली याचिका नवाज शरीफ यांनी कोर्टात दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. एवनफिल्ड हाऊस मध्ये ४ घरांच्या खरेदी संदर्भातला हा घोटाळा आहे. पाकिस्तानच्या अकाऊंटिबिलिटी कोर्टाने नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे. लंडनमध्ये नवाज शरीफ यांनी बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदी केली. याच प्रकरणात आता त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे. नवाज शरीफ यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने ते सध्या लंडनमध्ये आहेत. मात्र न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नाही तर मरियम शरीफ यांचे राजकीय भवितव्यही धोक्यात आहे.\nनवाज शरीफ आणि त्यांच्या तीन मुलांविरोधात न्यायालयात भ्रष्टाचाराची चार प्रकरणे सुरु आहेत. पनामा पेपर प्रखरणी मागील वर्षी पाकिस्तानच्या उच्च न्यायालायाने निर्णय दिल्यावर नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरोने कोर्टात याचिका दाखल केली होती. पनामा पेपर प्रकरणात आलेल्या निर्णयानंतर शरीफ यांना त्यांचे पंतप्रधानपद गमवावे लागले. आता त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आल्याने त्यांच्या आणि त्यांच्या मुलीच्या अडचणीत भर पडली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ‘मशिदी या मजा म्हणून बांधल्या जात नाहीत’; राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडली बाजू\n2 मुले पळवणारी टोळी समजून साधूंना मारहाण; जवानांमुळे अनर्थ टळला\n3 सरन्यायाधीशांनाच खटल्यांच्या वाटपाचा अधिकार : सुप्रीम कोर्ट\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/farmers-are-bigger-enemy-than-pakistan-for-bjp-says-balasaheb-thorat-in-sangli-scj-81-2322055/", "date_download": "2021-01-18T00:58:04Z", "digest": "sha1:SJYWJWWXPAT6EG7MZZUPMKAEUQSNTKWE", "length": 13326, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Farmers are bigger enemy than pakistan for BJP says Balasaheb Thorat in sangli scj 81 | पाकिस्तानपेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\n“पाकिस्तानपेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो”\n“पाकिस्तानपेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो”\nमहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा मोदी सरकारवर आरोप\nभाजपाला शेतकऱ्यांची जिरवायची आहे त्यामुळे परदेशातून शेती माल आयात करण्यात येतो आहे. पाकिस्तानपेक्षा भजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी काय्दायविरोधात पंजाब आणि हरयाणा राज्य पेटून उठलं आहे. तिथे आजही आंदोलनं सुरु आहेत. अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना या कायद्यांचा चिमटा बसला नाही. मात्र धोका कायम आहे असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनात ते बोलत होते.\nसध्याच्या घडीला शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली. याचा अर्थ शेतकऱ्यांची जिरवायची आहे. कांदा आयात करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा आहे. म्हणजेच आज देशातील भाजपा सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी हा त्यांचा मोठा शत्रू वाटतो आहे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. दुधाची भुकटीही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तरीही मोदी सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेतं. दुधाचे भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. अशात कृषी कायदे आणले आहेत त्यामुळेच काँग्रेस या कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे.\nट्रम्प यांच्या पराभवाच्या शक्यतेवरुनही टीकास्त्र\nडोनाल्ड ट्रम्प यांनी काळा-गोरा असा भेद केला, तणाव निर्माण करुन मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. पण जो जनतेत भेद निर्माण करतो त्याचा पराभव होतो. हे आता जगातलं नवं चक्र आहे. भेदभावाचं राजकारण करता येणार नाही हे सांगणारा निर्णय अमेरिकेत होतो आहे असा निर्णय भारतातही झाल्याशिवाय राहणार नाही असंही थोरात यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार मूठभर लोकांसाठी काम करतं आहे. केंद्र सरकारने धर्माचे नाव घेऊन भेदभाव करायचा आणि आपली पोळी भाजायची पाहिजे तेवढा अन्याय जनतेवर करायचा, जनता काही बोलत नाही. मात्र आता हे धोरण चालणार नाही असंही वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 “फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला हे सिद्ध करुन दाखवणार”\n2 असं होऊ नये म्हणून सर्वच देशांनी प्रयत्न करायला हवेत- रोहित पवार\n3 “इतर लोक सरकारशी चर्चा करतात, तुम्हाला…”; राष्ट्रवादीचा भाजपाला टोला\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/ayodhya-decision-welcomed-by-artists-abn-97-2011834/", "date_download": "2021-01-18T01:44:16Z", "digest": "sha1:VSQD27PZHSPZQEXGD3YMB7DAFJ5RQPZ4", "length": 14007, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ayodhya decision welcomed by artists abn 97 | अयोध्या निर्णयाचे कलाकारांकडून स्वागत | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nअयोध्या निर्णयाचे कलाकारांकडून स्वागत\nअयोध्या निर्णयाचे कलाकारांकडून स्वागत\nफरहान अख्तर, हुमा कुरेशी, मधुर भांडारकर, हंसल मेहता यांनी समाजमाध्यमावर संदेश देत नागरिकांना आवाहन केले.\nसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक अशा अयोध्या निकालानंतर या निर्णयाचे चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनीही स्वागत केले आहे. निर्णयाचे स्वागत करतानाच कलाकारांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचेही आवाहन केले. फरहान अख्तर, हुमा कुरेशी, मधुर भांडारकर, हंसल मेहता यांनी समाजमाध्यमावर संदेश देत नागरिकांना आवाहन केले.\nअभिनेता फरहान अख्तर याने ‘या निर्णयाचा सन्मान करावा. हा निर्णय काही असला तरीही त्याचा स्वीकार करावा. देशाला सर्व स्तरांतून वर येण्याची गरज आहे’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. ‘प्रिय भारतीयांना विनंती करते की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करावे. सर्व नागरिकांनी एकत्र येऊन देशाला पुढे नेण्याची गरज असल्याचा संदेश’ हुमा कुरेशीने ट्विटरवर प्रसारित केला. अनुपम खेर यांनीही ‘अल्लाह तेरे नाम ईश्वर तेरो नाम सबको सन्मति दे भगवान’ असा संदेश, तर स्वरा भास्कर हिने ‘रघुपती राघव राजाराम सबको सन्मती दे भगवान’, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांने ‘अयोध्यावरील निर्णयाचे एकत्रितपणे स्वागत करू या. अनेक वर्षे रखडलेल्या निर्णयावर आता तोडगा निघाला आहे, असे मत नोंदवले. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ‘अशा निर्णयाला वेळ लागतो. अनेक वर्षे जमिनीवरून झालेल्या वादावर निकाल लागला. या निर्णयाचे स्वागत करा, स्वीकार करा आणि यामुळे राजकीय भांडवल करून टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांकडे दुर्लक्ष करा’ अशा शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली.\nसमाजमाध्यमावर विनोद, मिम्सना उधाण\nचांद्रयान, रद्द केलेले ३७० कलम आणि आता राम मंदिर अशा घटनांमुळे अभिनेता अक्षय कुमारला या वेळीही नेटकऱ्यांनी समाजमाध्यमावर लक्ष्य केले. अभिनेता अक्षय कुमारचे चित्रपट हे विशेषत: देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीवर आधारित असल्याने महत्त्वाची घटना घडल्यास पुढील चित्रपटाची कथा सापडली का, अशा आशयाचे ट्वीट्स आणि मिम्स करण्यात येत आहेत. अक्षय कुमार सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर उभे राहत त्याला नवीन चित्रपटाची कथा मिळाली. अक्षयचा ‘रामजन्मभूमी’ हा पुढील चित्रपट, न्यायाधीश रंजन गोगोई निकाल देताना अक्षयची आनंदित प्रतिक्रिया या मिम्सना इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर उधाण आले होते. मिम्सच्या माध्यमातून सरकारला ‘अहो मंदिर, मशीद बनवाल, परंतु शहरातील रस्ते कधी बुजवणार’ असा सवालही नेटकरी करत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करो���ायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 सत्ता स्थापण्याबाबत राज्यपालांचा पुढाकार\n2 पावसाचा ‘नोव्हेंबर’ महिन्यातील विक्रमही मोडीत\n3 औषधांच्या नामसाधर्म्यावर निर्बंध\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nirbhid.com/2018/02/", "date_download": "2021-01-18T01:29:22Z", "digest": "sha1:PRRY5ZP46SKALGSC25JVUE4BCEV32KDP", "length": 3147, "nlines": 24, "source_domain": "www.nirbhid.com", "title": "निर्भीड.कॉम", "raw_content": "\n\"एकीचे बळ\" विस्मृतीत गेलेली कथा \nलहानपणी जवळपास सगळ्यानीच एक गोष्ट वाचली-ऐकली असेल, त्या गोष्टीचे नाव होते एकीचे बळ गोष्ट खुपच साधी अणि सोपी होती परंतु दुर्दैवाने बहुतेक सामान्यजन ती गोष्ट साफ विसरलेले दिसत आहेत. परंतु एक असा वर्ग आहे ज्याने ह्या गोष्टीचा खुप उत्तमरीत्या अभ्यास केला आहे व् त्याचा वापर तो वर्ग आपले हित साधन्यासाठी वर्षो न वर्षो करत आहे. तो वर्ग म्हणजे “राजकीय नेत्यांचा वर्ग” आता राजकीय म्हटल तर त्यात प्रत्येक पक्षाचा समावेश होतो हे पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्याने समजुन घ्यावे गोष्ट खुपच साधी अणि सोपी होती परंतु दुर्दैवाने बहुतेक सामान्यजन ती गोष्ट साफ विसरलेले दिसत आहेत. परंतु एक असा वर्ग आहे ज्याने ह्या गोष्टीचा खुप उत्तमरीत्या अभ्यास केला आहे व् त्याचा वापर तो वर्ग आपले हित साधन्यासाठी वर्षो न वर्षो करत आहे. तो वर्ग म्हणजे “राजकीय नेत्यांचा वर्ग” आता राजकीय म��हटल तर त्यात प्रत्येक पक्षाचा समावेश होतो हे पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्याने समजुन घ्यावे लेखकाचा पक्ष शोधायची तसदी घ्यावी लागु नए म्हणून आधीच नमूद केल लेखकाचा पक्ष शोधायची तसदी घ्यावी लागु नए म्हणून आधीच नमूद केल गोष्ट काय होती एक काठी तुटायला सोपी असते, २ थोड्या अवघड, ३ अजुन अवघड, जशा-जशा काठ्या एकत्र बांधणार तस-तशा त्या तुटायला अवघड जातात बोध होता एकीचे बळ बोध होता एकीचे बळ आपण सर्व सामान्य मतदार ( जे कुठल्याही पक्ष-संघटना-जातीय/धार्मिक संघटना यांचे सदस्य नाहीं ) हे विखुरलेल्या काठ्याप्रमाणेच आहोत व् आपण तसेच रहावे हे प्रत्येक राजकीय पक्षाच्या हिताचे आहे. म्हणुनच तर आपण सर्व जात-धर्म-भाषा-प्रांत-व्यवसाय-शिक्षण ह्या सारख्या भावनिक मुद्द्यांवर कायम एकमेकांच्या विरोधात दंड थो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/in-two-years-335-religious-texts-have-been-made-digital-you-can-read-online-as-well-as-listen-to-the-pronunciation-127963931.html", "date_download": "2021-01-18T01:34:16Z", "digest": "sha1:TGLMMWATCTR46OTUTP5UH2NAMFDTSBNF", "length": 7711, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In two years, 335 religious texts have been made digital, you can read online as well as listen to the pronunciation | दोन वर्षांत 335 धार्मिक ग्रंथ केले डिजिटल, ऑनलाइन वाचण्याबरोबरच उच्चारही ऐकू शकता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदिव्य मराठी विशेष:दोन वर्षांत 335 धार्मिक ग्रंथ केले डिजिटल, ऑनलाइन वाचण्याबरोबरच उच्चारही ऐकू शकता\nनवी दिल्ली | प्रमोद कुमार2 महिन्यांपूर्वी\nगीता प्रेसची नोकरी सोडली, लाखोंची ऑफर नाकारली\nधार्मिक पुस्तकांसाठी जगात प्रसिद्ध गीता प्रेसमध्ये काम केलेले मेघसिंह चौहान यांनी गेल्या दोन वर्षांत ३३५ धार्मिक ग्रंथ आणि पुस्तके डिजिटल केली आहेत. जोधपूरचे रहिवासी मेघसिंह चौहान गीता प्रेसमध्ये २५ वर्षे गोरखपूरमध्ये सहायक व्यवस्थापक होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी गीता प्रेसच्या पुस्तकांना ई- बुकमध्ये रूपांतरित करण्याचा निश्चय केला. संस्थेत नोकरी करताना हे शक्य होत नसल्याने त्यांनी २०१७ मध्ये गीता प्रेसची नोकरी सोडून दिली. नोकरी सोडल्यानंतरही त्यांना अनेक ठिकाणांहून महिन्याला लाखो रुपयांच्या पॅकेजची ऑफर आली. मात्र, त्यांनी नकार दिला. तरुणांच्या हातात असलेल्या मोबाइलमध्ये युव��� पिढीला संस्कार देणाऱ्या काही गोष्टी उपलब्ध करून देणे हा एकच हेतू होता. जोधपूरला परतल्यावर २०१८ पासून त्यांनी गीता प्रेसची पुस्तके डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम सुरू केले.\nयासाठी गीता सेवा ट्रस्ट अॅप तयार करण्याबरोबरच वेबसाइट, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपवर आणण्याचे काम सुरू केले. यासाठी लोकांच्या मदतीने गीता सेवा ट्रस्ट बनवला आणि अवघ्या दोन वर्षांत ३३५ धार्मिक पुस्तकांना हिंदी- इंग्रजीत ई- बुकमध्ये रूपांतरित केले. सध्या साडेतीन लाख जण डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहेत. आता कन्नड, तामिळ, बंगालीसह प्रादेशिक भाषांमध्ये धार्मिक पुस्तकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी काम सुरू आहे. २०२१च्या अखेरपर्यंत बहुतांश प्रादेशिक भाषांमध्ये गीता प्रेसची पुस्तके उपलब्ध असतील, तिही मोफत. सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक पुस्तक वाचण्याबरोबरच प्रत्येक शब्दाचा शुद्ध उच्चारही ऐकता येईल.\nगीता ट्रस्ट गोरखपूरचे विश्वस्त ईश्वर प्रसाद पटवारी सांगतात की, गीता प्रेस आणि गीता सेवा ट्रस्ट दोन्ही वेगळ्या संस्था आहेत. मात्र, दोघांत कोणताही वाद नाही. गीता प्रेस डिजिटल प्लॅटफॉर्मवर येऊ शकत नसल्याने गीता सेवा ट्रस्ट हे काम करत आहे.\nस्कॅन करण्याऐवजी प्रत्येक शब्द टाइप केला\nमेघसिंह सांगतात की, त्यांना वाचण्यासाठी पुस्तकांना धार्मिक पद्धतीने जतन करावी लागते. हजारो पानांची पुस्तके सहज वाचता येतात, यासाठी स्कॅन करण्याऐवजी प्रत्येक शब्द टाइप करण्यात आला. ५० जणांनी रात्रंदिवस काम केले. लोकांच्या मदतीने गीता सेवा ट्रस्ट स्थापन केला आणि गीता प्रेसची बहुतांश पुस्तके आज एका अॅपवर मोफत ऑनलाइन उपलब्ध आहेत. इतर भाषांसाठी आजही लोक घरातूनच काम करत आहेत.\nऑस्ट्रेलिया ला 163 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2021-01-18T02:12:46Z", "digest": "sha1:C76NP5EMOULKYKKBGHFNSZXEI2VHEQK2", "length": 3392, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सुमी ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसुमी ओब्लास्त (युक्रेनियन: Сумська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर भागात रशिया देशाच्या सीमेजवळ वसले आहे.\nसुमी ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २३,८३४ चौ. किमी (९,२०२ चौ. मैल)\nघनता ५१.२ /चौ. किमी (१३३ /चौ. मैल)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/154-special-trains-carrying-2-lakh-6-thousand-passengers-from-pune-division/", "date_download": "2021-01-18T01:16:37Z", "digest": "sha1:BPGRULV3OL3NGMMHSZPDZS4ZHXOX4I7Z", "length": 7371, "nlines": 94, "source_domain": "punelive24.com", "title": "पुणे विभागातून २ लाख ६ हजार प्रवाशांना घेऊन १५४ विशेष रेल्वेगाड्या रवाना - Punelive24com", "raw_content": "\nपुणे विभागातून २ लाख ६ हजार प्रवाशांना घेऊन १५४ विशेष रेल्वेगाड्या रवाना\nपुणे विभागातून २ लाख ६ हजार प्रवाशांना घेऊन १५४ विशेष रेल्वेगाड्या रवाना\nपुणे, दि. 7 : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणिपूर,\nआसाम,ओरिसा, पश्चिम बंगाल व मिझोराम या राज्यामधील 2 लाख 6 हजार 8 प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 7 जून 2020 अखेर 154 विशेष रेल्वेगाड्या रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. Maha Info Corona Website डॉ.म्हैसेकर म्हणाले,\nपुणे विभागातून मध्य प्रदेशसाठी 15, उत्तर प्रदेशसाठी 62, उत्तराखंडसाठी 2, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 36, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 8, छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मीरसाठी 1, मणिपूरसाठी 1, आसामसाठी 1, ओरिसासाठी 2, पश्चिम बंगालसाठी 12 आणि मिझोराम 1 अशा एकूण 154 रेल्वेगाड्या 2 लाख 6 हजार 8 प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या आहेत.\nपडलेल्या झाडांचे आणि बंद रस्त्यांचे फोटो अन् व्हिडिओ पाठविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nकोरोना प्रतिबंधासोबतच मान्सूनपूर्व उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : विजय वडेट्टीवार\nपुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील रुग्‍णांसाठी समर्पित कोविड आरोग्य केंद्र\nतिघांनी कोयत्याच्या धाक दाखवून तरुणास लुटले\nशिक्षण प्रसारक मंडळाने अकरावी प्रवेशाबाबत घेतला ‘हा’ निर्णय\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक\nपुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील रुग्‍णांसाठी समर्पित…\n…तर देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल :…\nतिघांनी कोयत्याच्या धाक दाखवून तरुणास लुटले\nशिक्षण प्रसारक मंडळाने अकरावी प्रवेशाबाबत घेतला…\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक\nकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी नमुना…\nपुणे : केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा\nभाजपला नागरिकांची नव्हे राजकारणाची काळजी;खा.चव्हाण यांची…\nमोदी सरकार देतय स्वस्तात सोन ; ‘अशी’ करा खरेदी\nविविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांबाबत सरकारने घेतला…\nPunelive24.com पुणे न्यूज अपडेट्स\nतिघांनी कोयत्याच्या धाक दाखवून तरुणास लुटले\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक\nमाजी मंत्र्यांना खंडणी मागणाऱ्या डॉक्टरला ‘ या ‘…\nधुळीची अॅलर्जी दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे पाच…\nकोरोनाच्या बाबतीत जाणून घ्या ‘या’ महत्वपूर्ण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2018/09/08/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B2/", "date_download": "2021-01-18T00:54:00Z", "digest": "sha1:Z23NN5PRTFM573UAMX3T3IFU6HHZ2ZXE", "length": 5491, "nlines": 138, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "लग्न करण्यासाठी तरुणी सलमानच्या घरी – The Voice of Mumbai", "raw_content": "\nलग्न करण्यासाठी तरुणी सलमानच्या घरी\nमुंबई | बॉलीवूड सुपरस्टार अर्थातच सलमान खान कोट्यवधी मुलींच्या ह्रदयाची धडकन आहे. आपला नवरा सलमान खानसारखा असावा असे अनेक मुलींना वाटत असतं. सलमान खानवर प्रेम करणारी एका मुलीने त्याच्या घरी जाऊन त्याला लग्नाची मागणी घातली. २४ वर्षांची ही तरुणी उत्तराखंडमधून मुंबईत खास सलमानशी लग्न करायला आली आणि सलमानच्या घरी थेट गॅलेक्सी अपार्टमेंटवर पोहोचली.\nत्याच्या सुरक्षारक्षकांनी तिला घरात येऊ दिले नाही. त्यानंतर इस्टर्न फ्रीव्हेवर ती विनाकारण भटकत राहिली. लोकांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तिला तिच्या कुटुंबीयांकडे सुखरूप पोहोचवलं. ११ ऑगस्ट रोजी ती उत्तराखंडमधून मुंबईकडे रवाना झाली होती.\nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदह��वीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\nभारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.\nयुनेस्को जागतिक वारसा स्थळे तुम्हाला माहित आहे का\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\nभारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.\nयुनेस्को जागतिक वारसा स्थळे तुम्हाला माहित आहे का\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-01-18T02:26:11Z", "digest": "sha1:5EYHKQ5QSKOPSTGO2XJAW2O4NT4PXDAB", "length": 7930, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विक्रम साराभाई अंतराळ केंद्र - विकिपीडिया", "raw_content": "विक्रम साराभाई अंतराळ केंद्र\nविक्रम साराभाई अंतराळ केंद्र (हिंदी: विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र; मल्याळम: വിക്രം സാരാഭായ് ബഹിരാകാശകേന്ദ്രം) हे भारताच्या इस्रो संस्थेचे मोठे संशोधन केन्द्र आहे. येथे अग्निबाण आणि अंतराळयानांबद्दलचे संशोधन होते. हे केरळ राज्याची राजधानी तिरुवअनंतपुरम येथे आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जानेवारी २०१८ रोजी १२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/43011", "date_download": "2021-01-18T02:48:25Z", "digest": "sha1:F4SULL7KVG5ZFKNF5FQRBEIAMJ4OJGJ3", "length": 2500, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"चिदंबरम सुब्रमण्यम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"चिदंबरम सुब्रमण्यम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:०९, १४ नोव्हेंबर २००६ ची आवृत्ती\n११६ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n०६:०९, १४ नोव्हेंबर २००६ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/chandrapur/maharashtra-election-2019-elections-fought-win-hearts-people/", "date_download": "2021-01-18T00:08:34Z", "digest": "sha1:VOHB4X3ZQIQBU2GGYNLVY7TSHOZ43MKC", "length": 37696, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra Election 2019 ; जनतेची मने जिंकण्यासाठी लढली निवडणूक - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Elections fought to win the hearts of the people | Latest chandrapur News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय\nराज्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ३ हजार नवे रुग्ण\nप्रवाशांना मध्य रेल्वेची नवीन वर्षाची भेट\nकाँग्रेस महापालिका निवडणुकीत २२७ जागा स्वबळावर लढवणार\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nMaharashtra Election 2019 ; जनतेची मने जिंकण्यासाठी लढली निवडणूक\nसुधीर मुनगंटीवार : माझ्यासाठी आमदार हे पद राजमुकुट नाही. जनतेने जनतेची सेवा करण्यासाठी दिलेला हा काटेरी मुकुट आहे. विजय झाल्याने जनसेवेचा अधिकार येतो. या निवडणुकीमध्ये मी निश्चिंत होतो. मला विजय, पराभवाची चिंता नव्हत��. विजय झाला तर जनतेचा हा मतरुपी प्रसाद आनंदाने स्वीकारायचा आणि ईश्वराचा अंश असणाऱ्या जनतेची सेवा करायची. आणि विजय झाला नाही दुर्दैवाने तर ते माझे दुर्दैव असू शकत नाही.\nMaharashtra Election 2019 ; जनतेची मने जिंकण्यासाठी लढली निवडणूक\nठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत : चंद्रपूर मॉडेल जिल्हा करणे हेच एकमेव ध्येय, त्यासाठीच पायाभूत सुविधांवर भर\nचंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत मतदार राजाने कुणाला कौल दिला हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या विकासकामांकडेही बोटे दाखविली गेली. अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या विकासकामांमागील नेमकी भावना काय आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला घेतलेली विशेष मुलाखत. यावेळी मुनगंटीवार यांनी सडेतोड उत्तरे देतानाच मी जिंकण्यासाठी निवडणूक लढत नाही तर जनतेची मने जिंकणे हा माझा हेतू आहे, असेही ते म्हणाले.\nही निवडणूक कठीण गेली असे वाटते काय\nसुधीर मुनगंटीवार : माझ्यासाठी आमदार हे पद राजमुकुट नाही. जनतेने जनतेची सेवा करण्यासाठी दिलेला हा काटेरी मुकुट आहे. विजय झाल्याने जनसेवेचा अधिकार येतो. या निवडणुकीमध्ये मी निश्चिंत होतो. मला विजय, पराभवाची चिंता नव्हती. विजय झाला तर जनतेचा हा मतरुपी प्रसाद आनंदाने स्वीकारायचा आणि ईश्वराचा अंश असणाऱ्या जनतेची सेवा करायची. आणि विजय झाला नाही दुर्दैवाने तर ते माझे दुर्दैव असू शकत नाही. ते दुर्दैव विकासाच्या बाबतीत मतदार संघाचे असते. मी जीव तोडून काम केले आहे. मी विकाससुद्धा जीव लावून केला आहे. निवडणुकीमध्ये जनतेचा निर्णय हाच सर्वतोपरी असतो. निवडणुकीमध्ये विजय पराभव असे मुल्यमापन करत नाही. तर त्या जनतेला काय हवं, याचं मुल्यांकन करीत असतो.\nचंद्रपूर मतदार संघाकडे आपण कसे पाहता\nसुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर मतदार संघामध्ये नानाभाऊंसाठी सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न केले. महायुतीचा आमदार निवडून यावा. निश्चितपणे हे स्वप्न आहे. शेवटी एखादे विकासाचे काम करायचे असेल तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी हक्काचा व्यक्ती लागतो. दुसºया पार्टीचा आमदार असताना त्या मतदार संघामध्ये आपण काम करू शकत नाही. तिथं असणारा तो स्थानिक आमदार विरोधी पक्षाचा असेल, तर आपल्याला सकारात्मक उत्तर देऊ शकत नाही. आपल्या पक्षाचा असेल तर सदैव पक्षाच्या बैठकीत असतो. विकासाच्या बैठकीत असतो. आपण सांगितलेल्या कामाचा तो पाठपुरावा करतो. आपण सांगितलेल्या कामाच्या संदर्भात बैठका आयोजित करतो. सातत्याने संपर्कात असलेली व्यक्ती असल्यास त्या मतदार संघाचा पाठपुरावा करणे सोपे आहे. आपल्याला चंद्रपूर विधानसभेत अपेक्षा आहे. बघू पुढे काय होते.\nप्रश्न : लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात नकारार्थी वातावरण जिल्ह्यात होते. आपणाला काय वाटते\nसुधीर मुनगंटीवार : माझ्या मतदार संघामध्ये जनतेचा प्रतिसाद पाहतो. लहानमुलांचा प्रतिसाद पाहतो. मी अजयपूर गावात गेलो. शंभर दीडशे लहानमुले नारे देत होते ‘एक रुपये का च्युईनगम सुधीरभाऊ सिंगम’. दूर्गापूरमध्ये तरुण नारे देत होते की ‘वाघ आला वाघ आला ताडोब्याचा वाघ आला’. काय नारे दिले हे महत्त्वाचे नाही. भावना महत्त्वाची आहे. प्रेमाची भावना आहे.\nविकासामध्ये काहीतरी करू शकतो. पराक्रम करू शकतो. ख्रिस्ती समाजाच्या शेकडो महिलांनी प्रभू येशूपाशी प्रार्थना केली की भाऊ निवडून आले पाहिजेत. त्यांच्या हातून चांगली कामे झाली पाहिजेत. माझ्या दृष्टीने आज ‘मै चुनाव जितने के लिए नही लढ रहा हू. मै जनता का दिल जितना चाहता हू ये मेरा लक्ष्य है.’मुस्लिम बहिणींनी सुधीरभाऊ आगे बढोचा नारा दिला. मला असे वाटते की विकासकामे केली म्हणून असा लोकप्रतिसाद आहे. लोकसभेमध्ये जी काही नकारार्थी भावना होती ती तत्कालीन होती. आणि ती भावना चंद्रपूर जिल्ह्यात मला दिसत नाही. उद्याच्या निकालानंतर त्यात स्पष्टता येईल.\nप्रश्न : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली नाही तर ती महाग झाली असा आरोप होतोय.\nसुधीर मुनगंटीवार : दारूबंदी ही घटनेमध्ये, संविधानामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बघितलेलं स्वप्नं आहे. महात्मा गांधींनीही हे स्वप्न बघितले. या देशामध्ये कोणीही महामानव असेल. तथागत गौतम बुद्धांपासून प्रत्येकांनी म्हटले की आपण यापासून दूर राहिले पाहिजे. ही मागणी माझी नव्हती. ५८८ गावांचे ठराव होते. पाच हजारांपेक्षा जास्त महिला टी पार्इंट नागपूरमध्ये मोर्चा घेऊन गेल्या. हा मोर्चा स्पष्टपणे चंद्रपूर जिल्ह्यामधील व���यसनाधिनता संपावी. माझ्या कुटुंबामध्ये होणारी वाताहात संपावी, यासाठी होता. आता हे खरे आहे की शेवटी कोणताही कायदा केला तर त्याचा परिणाम व्हायला काही वर्ष लागतात. मुंबईमध्ये रेव्हपार्ट्या होत नाही, असा दावा कोणी करत नाही.पहिल्यांदा मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये समाज उदासीन होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. त्याचे परिणाम अनेक वर्षानंतर झाले. ज्यांना दारू प्यायची सवयच लागली, त्यांना काहीअंशी त्रास होणार आहे. पण या पिढीपासून नवीन व्यसनमुक्त पिढीपर्यंत जायला काही वर्ष लागतील. एक नेता पकडल्या गेला. तो पत्रकार परिषदेत सांगायचा की दारूबंदी करू नये. आणि तोच अवैध दारू विकणारा निघाला. दारूबंदीच्याविरोधात एक लॉबी काम करते. ती दारू अवैधपणे विकणाऱ्यांची किंवा ज्यांची दुकाने बंद झाली त्यांची. त्यांच्यााशिवाय कोणीही याबद्दल काही म्हणत नाही. दारूबंदीचा कायदा बदलला आहे. भविष्यात या संदर्भात निश्चितपणे जिल्ह्यातील जनता धन्यवाद देईन.\nभाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात २ तास गुप्त बैठक\nनाराज एकनाथ खडसे भाजप सोडणार, राष्ट्रवादीत जाणार; चंद्रकांत पाटील म्हणतात...\nखडसेंचा विचार म्हणजे अंबुजा सिमेंटची दिवार, दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही; भाजपा नेत्याचा दावा\nभाजपा नेते सुधीर मुनंगटीवार कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती\nअ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो पदाचा सदुपयोग होता का; खडसेंचा थेट सवाल\n\"तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता\nस्वाब नेचर केअर संस्थेतर्फे डोंगर परिसराची स्वच्छता\nगावालगतच्या शेतात पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू\n१० ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी गजबजणार बल्लारपूर तहसील कार्यालय\nजेसीआय राजुरा रॉयल्सचा पदग्रहण सोहळा\nबिबट्याच्या हल्ल्यात एक ठार\nकापूस उत्पादकांच्या डोळ्यात पाणी\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1332 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1051 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\n फायजरची कोरोना लस घेतल्यानं २९ जणांचा मृत्यू; सरकारच्या अडचणीत वाढ\nमुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय\nमध्य रेल्वेवर राजधानी यापुढे दररोज धावणार, प्रवाशांना मिळणार नवीन वर्षाची भेट\nउंबर्डा बाजार येथे शांतता समितीची सभा\nकागदपत्रांमध्ये त्रुटी, कामे प्रलंबित\nजीवाणू खताबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\n‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे\nआता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी\nवाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\n'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/singar-lata-mangeshkar-family-angry-with-karan-johar-1702011/", "date_download": "2021-01-18T01:13:58Z", "digest": "sha1:VCF2N63NEXMXTY5MJJOH656FNK62WRY3", "length": 14928, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "singar lata mangeshkar family angry with karan johar | ..म्हणून करण जोहरवर मंगेशकर कुटुंबिय झाले नाराज! | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nब��यडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\n..म्हणून करण जोहरवर मंगेशकर कुटुंबीय झाले नाराज\n..म्हणून करण जोहरवर मंगेशकर कुटुंबीय झाले नाराज\nवेबसीरिजवर पहिला आक्षेप गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी घेतला आहे.\n‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील हस्तमैथुन करतानाचं दृश्य वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर आता पुन्हा एक वेबसीरिज वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. चार वेगवेगळ्या कथा घेऊन निर्मिती करण्यात आलेली ‘लस्ट स्टोरीज’ ही वेबसीरिज सध्या वादाच्या भोव-यात सापडण्यास सुरुवात झाली असून या वेबसीरिजवर पहिला आक्षेप गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी घेतला आहे.\nजोया अख्तर, करण जोहर, अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जी या दिग्दर्शकांनी चार स्त्रियांच्या कथा या वेब सीरिजमध्ये मांडल्या असून ही वेबसीरिज१५ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. मात्र, या सीरिजमध्ये वापरण्यात आलेल्या गाण्यामुळे मंगेशकर कुटुंबीय करण जोहरवर चांगलेच संतापले असून लता मंगेशकर यांच्या गाण्याचा या सीरिजमध्ये वापर कसा काय करण्यात आला असा जाबही त्यांनी करणला विचारला आहे.\n‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्ये स्त्रियांच्या इच्छा, अपेक्षा आणि कामुकता याविषयी भाष्य करण्यात आले असून यात राधिका आपटे, कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची जादू दाखविली आहे. या सीरिजमध्ये स्त्रियांच्या कामुकतेसंदर्भातील एका दृश्याचे चित्रिकरण करत असताना ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील टायटल सॉगचा वापर करण्यात आला आहे. कभी खुशी गम या चित्रपटातील हे टायटल सॉंग लता मंगेशकर यांनी गायले आहे. त्यामुळे अशा दृश्यांना लताजींच्या आवाजातील गाण्याचा वापर केल्यामुळे मंगेशकर कुटुंबिय चिडल्याचे सांगण्यात येत आहे.\n‘आक्षेपार्ह आणि लज्जास्पद दृश्यांसाठी लता मंगेशकर यांच्या आयकॉनिक गाण्याचा वापर का केलात’ असा प्रश्न मंगेशकर कुटुंबियांनी केला असून ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटासाठी टायटल सॉंगचे रेकॉर्डिंग होत असताना करणच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद झळकून येत होता. मात्र त्याने या वेबसीरिजसाठी याच गाण्याचा वापर कसा काय केला हे काही समजतं नाही. या दृश्यासाठी तो दुस-या एखाद्या गाण्याचीही निवड करु शकला असता, असं मंगेशकर कुटुंबिय म्हणाले.\nमंगेशकर कुटुंबीय पुढे असंही म्हणाले, ‘लता मंगेशकर यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असं अजिबात वागू नका. या गाण्याच्या वापरामुळे लताजी यांनी आजपर्यंत जे नाव कमावलं आहे ते धुळीस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दृश्यातून आणि या वेबसीरिजमधून लवकरात लवकर हे गाणं काढून टाकावं’.\nदरम्यान, ‘लस्ट स्टोरीज’मध्ये वापरण्यात आलेलं गाणं २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहर दिग्दर्शित ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील असून चित्रपटाची सुरुवात लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यापासून झाली आहे. तसेच या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, ऋतिक रोशन, काजोल आणि करीना कपूर हे स्टरकास्ट झळकले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 चौदा वर्षांनंतर पुन्हा तोच निखळ अनुभव\n2 जगणे शिकवणारा चित्रपट\n3 Top 10 : ‘बिग बॉस’च्या घरातील वादापासून १५ वर्षांनंतर परतलेल्या मुन्नाभाईपर्यंत, सर्वकाही एका क्लिकवर\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्य�� मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-01-18T01:45:43Z", "digest": "sha1:V2467OGAZLR67MTAFHMRXQC7BJ5CS3OU", "length": 2238, "nlines": 30, "source_domain": "mahiti.in", "title": "पाल – Mahiti.in", "raw_content": "\nपाल दोन दिवसात घरात एकही दिसणार नाही, असा खात्रीशीर उपाय…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला घरातील पाल घालवण्यासाठीचे काही सोपे उपाय सांगणार आहोत व ते उपाय वापरून तुम्ही नक्कीच पालीला घरातून बाहेर काढू …\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/12/blog-post_45.html", "date_download": "2021-01-18T01:21:15Z", "digest": "sha1:N5VDFYOBB3DMCXQLAJX5NGZ65CF6RMMC", "length": 16874, "nlines": 191, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "कर्जदाराशी सहिष्णुतेची वर्तणूक : प्रेषितवाणी (हदीस) | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nकर्जदाराशी सहिष्णुतेची वर्तणूक : प्रेषितवाणी (हदीस)\nपैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एक मनुष्य लोकांना कर्ज देत असे. मग तो आपल्या कर्मचाऱ्याला, ज्याला तो कर्ज वसूल करण्यासाठी ���ाठवत होता, समजावून सांगत असे की जर तू एखाद्या गरीब कर्जदाराकडे जाशील तेव्हा त्याला क्षमा कर, कस्रfचत अल्लाह आम्हाला क्षमा करील.’’ पैगंबरांनी पुढे सांगितले, ‘‘जेव्हा हा मनुष्य अल्लाहला भेटला तेव्हा अल्लाहने त्यास क्षमा केली.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)\nमाननीय अबू कतादा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहने आपल्याला अंतिम निवाड्याच्या दिवशी दु:ख व यातना देऊ नये असे ज्या मनुष्याला वाटते त्याने गरीब कर्जदाराला ढील द्यावी अथवा त्याचे कर्ज माफ करावे.’’ (हदीस : मुस्लिम)\nमाननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे नमाज अदा करण्यासाठी एक ‘प्रेतवस्त्रात गुंडाळलेले शव’ (जनाजा) आणण्यात आले, तेव्हा पैगंबरांनी विचारले, ‘‘या मयत इसमावर एखादे कर्ज आहे काय’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘होय’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘होय याच्यावर कर्ज आहे.’’ पैगंबरांनी विचारले, ‘‘याने काही संपत्ती मागे सोडली आहे काय ज्यातून ते कर्ज फेडता येईल याच्यावर कर्ज आहे.’’ पैगंबरांनी विचारले, ‘‘याने काही संपत्ती मागे सोडली आहे काय ज्यातून ते कर्ज फेडता येईल’’ लोक म्हणाले, ‘‘नाही.’’\nयावर पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही सर्वजण याच्या ‘जनाजाची नमाज’ अदा करा (मी अदा करणार नाही).’’ ही उद्भवलेली सद्यस्थिती पाहून माननीय अली (रजि.) यांनी पैगंबरांना विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर मी हे कर्ज फेडण्याची जबाबदारी घेतो.’’\nमग पैगंबर (स.) पुढे आले आणि नमाजचे नेतृत्व केले. मग म्हणाले, (जसे- दुसऱ्या एका हदीसमध्ये आले आहे.) ‘‘हे अली तू ज्याप्रमाणे आपल्या या मुस्लिम बंधुच्या प्राणास मुक्ती दिली, त्याप्रमाणे अल्लाह तुझे आगीपासून रक्षण करो आणि तुझ्या प्राणाचे रक्षण करो. कोणीही मुस्लिम मनुष्य असा नाही जो आपल्या मुस्लिम बंधुकडून त्याचे कर्ज फेडील, मात्र अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याला मुक्ती देईल.’’ (हदीस : शरहुस्सुन्ना)\nवर उद्धृत करण्यात आलेल्या दोन्ही हदीसद्वारे कर्जफेड करण्याचे महत्त्व अतिशय सुलभपणे स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या मार्गात प्राणार्पण करणाऱ्या मनुष्यावर जर एखाद्याचे कर्ज असेल आणि फेडून आला नाही तर ते माफ केले जाणार नाही, कारण याचा संबंध भक्तांच्या अधिकाराशी आहे, जोपर्यंत कर्ज देणारा माफ करणार नाही, तो��र्यंत अल्लाहदेखील माफ करणार नाही. जर एखाद्या मनुष्याची देण्याची मनिषा असेल आणि देऊ न शकला तर अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाह कर्ज देणाऱ्याला बोलवून घेईल आणि कर्जदाराला माफ करण्यास सांगेल आणि त्याबदल्यात त्याला नंदनवनातील (जन्नतमधील) देणग्या प्रदान करण्याचे वचन देईल, तेव्हा कर्ज देणारा आपले कर्ज माफ करील, परंतु जर एखाद्याकडे कर्जफेडीची क्षमता आहे तरीही त्याने फेडले नाही आणि कर्जदाराला त्याच्या कर्जाची परतफेड केली नाही अथवा जगात त्याच्याकडून कर्जमाफी घेतली नाही तर त्याच्या माफीस अंतिम निवाड्याच्या दिवशी कसलेही स्थान नाही.\nस्त्रियांना विक्रीकलेचे साधन आणि स्त्री-शरीराला वस...\n२७ डिसेंबर २०१९ ते ०२ जानेवारी २०२०\nजामिया विद्यापीठातील पोलिसांची कारवाई की सूड\nहिटलरी छळ छावण्रांतून हिंदू राष्ट्राकडे\n‘जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड, जस्टीस हरिड इज जस्...\n‘इतिहास घराचा पत्ता असतो, तो विसरता कामा नये’ –डॉ....\nCAB नव्या दहशतीची चाहुल\nउर्दू साहित्यिक आणि विचारवंतांचा बेशरमपणा\nसबका साथ, एक का अपवाद\nकर्जदाराशी सहिष्णुतेची वर्तणूक : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनागरिकता संशोधन बिल : सहिष्णू भारताची प्रतिमा डागा...\nमुस्लिमांना देशविहीन करण्याच्या दिशेने भाजपाचे पहि...\n‘नागरिकत्व संशोधन विधेयक-२०१९’ लोकशाहीपुढील आव्हान\n२० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१९\nभांडवलशाही साम्राज्य आणि स्त्रिया\nज्ञानाला हत्यार नव्हे तर विजेरी बनवा\nमहाराष्ट्रातील सत्तांतराचा देशावर परिणाम\n१३ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०१९\nव्यापार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमहाराष्ट्राने खोदली नवपेशवाईची कबर\nबीएचयूमधील वाद लोकशाहीसाठी घातक\n०६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०१९\nवैध कमाई : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी प्रेषिततत्व अंगीकारायल...\nस्त्री समानतेचे प्रणेते प्रेषित मुहम्मद (सल्ल.)\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज���य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/rashifal-2021-kumbh-rashi-aquarius-zodiac-sign-horoscope-astrosage-mhkk-509904.html", "date_download": "2021-01-18T01:38:35Z", "digest": "sha1:VZPAY6Y6GHBHPHLUG6NEUU7DYPQICLWW", "length": 18750, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aquarius Horoscope, Year 2021: कुंभ राशीच्या व्यक्तींना आहेत विवाह योग, नोकरीनिमित्ता होणार प्रवास | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिर��णूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nAquarius Horoscope, Year 2021: कुंभ राशीच्या व्यक्तींना आहेत विवाह योग, नोकरीनिमित्ता होणार प्रवास\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\nAquarius Horoscope, Year 2021: कुंभ राशीच्या व्यक्तींना आहेत विवाह योग, नोकरीनिमित्ता होणार प्रवास\nविद्यार्थ्यांना 2021 हे वर्ष खूप चांगलं जाणार आहे अपेक्षेनुसार निकाल लागणार आहेत.\nमुंबई, 31 डिसेंबर : नव्या वर्षात नव्या उमेदीने सुरुवात करत असताना पुढे कोणत्या अडचणी आणि संकटं येणार याची कल्पना जर पूर्ववत असेल तर आपल्याला त्यावर उत्तर शोधणं अधिक सोपं जातं. त्यामुळे कसं असेल येणाऱ्या वर्षातलं आपलं राशीभविष्य जाणून घ्या.\nकुंभ राशीच्या लोकांना यावर्षी करिअरच्या क्षेत्रात खूप काळजी घ्यावी लागेल. आपल्याला क्षेत्रात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते परंतु याद्वारे आपल्याला बरेच काही शिकायला मिळेल. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत परिस्थिती थोडी चांगली होईल. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.\nआर्थिक आणि कौटुंबाच्या दृष्टीनं कसं असेल वर्ष\nयेणाऱ्या वर्षात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. एप्रिल महिन्यापर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती बिकट राहू शकते. यानंतर, परिस्थिती सुधारेल. आपणास आपली आर्थिक स्थिती अधिक चांगली ठेवायची असल्यास वर्षाच्या सुरूवातीस एक चांगली बजेट योजना आखा. कौटुंबिक जीवनात मोठ्या समस्यांचा सामना करावा ल���गू शकतो.\nप्रेम आणि वैवाहिक जीवन\nप्रेमात पडलेल्या व्यक्तींसाठी हे वर्ष अनुकूल असणार आहे. तुमच्या समस्या प्रिय व्यक्ती सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष संमिश्र असेल. जोडीदारासोबत नातेसंबंध सुधारले जातील.\nहे वाचा-Capricorn Horoscope, Year 2021: मकर राशीच्या व्यक्तींना जाणवणार आर्थिक चणचण\nहे वाचा-मीन राशीच्या व्यक्तींचं कामाच्या ठिकाणी उजळेल भाग्य पण समस्या अटळ\nविद्यार्थ्यांना 2021 हे वर्ष खूप चांगलं जाणार आहे अपेक्षेनुसार निकाल लागणार आहेत. वर्षाची सुरुवात खूप जास्त यश मिळवून देणारं असेल. या राशीच्या लोकांना आरोग्याबाबत यावर्षी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आपले आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी आपण योग-ध्यान केले पाहिजे आणि कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/coronavirus-updates-pm-narendra-modi-why-choice-5-april-date-for-praying-mhkk-445210.html", "date_download": "2021-01-18T00:59:59Z", "digest": "sha1:DZQRWFMFU7MWSGZPQYQ5PUETXA7BBYB2", "length": 19760, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'या' कारणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 एप्रिल हा दिवस निवडला? coronavirus updates pm narendra modi why choice 5 april date for praying mhkk | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्���े अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\n'या' कारणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 एप्रिल हा दिवस निवडला\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल जाणून घ्या\n'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर, VIDEO वर चाहते फिदा\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन 'ते' म्हणतात ही वैचारिक क्रांती\nबघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी, मात्र...पाहा VIDEO\n'या' कारणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 एप्रिल हा दिवस निवडला\n5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटं आपल्या दरवाजात किंवा बालकणीध्ये दिवे लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.\nमुंबई, 03 एप्रिल : कोरोनाचं थैमान सुरू आहे. या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला आवाहन केलं आहे. 5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटं आपल्या दरवाजात किंवा बालकणीध्ये दिवे लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या लॉकडाऊनच्या 14 दिवसांमध्ये 05 एप्रिल हाच दिवस का निवडला असावा असा प्रश्न पडला असेल. 5 एप्रिल या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घट��ांचा साक्षीदार आहे. या घटना काय आहेत आणि हाच दिवस का निवडला याचं महत्त्व काय आहे जाणून घेऊया.\nराष्ट्रपिता महत्मा गांधीजी यांची दांडी यात्रा याच दिवशी त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. या दांडी यात्रेला खास महत्त्व आहे. हे आंदोलन राजकारणातील अहिंसक आंदोलनाचा एक महत्त्वपूर्ण प्रयोग होता. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे बाबू जगजीवन राम यांचा जन्म. 5 एप्रिल 1908 रोजी बाबू जगजीवन राम यांचा जन्म झाला होता. त्यांनी 50 वर्ष संसदेत राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 1936 ते 1986 साली ते संसदेत होते. त्यांनी वंचितांसाठी अनेक प्रयत्न केले होते. तिसरी महत्त्वाची घटना भारतीय नौदलासाठी महत्त्वपूर्ण दिवस. या दिवशी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. 1919 साली भारतीय मर्चेंट शिपिंगची सुरुवात झाली होती. दुसरं म्हणजे यावेळी इंग्रजांनी आपल्या सागरी तटांवर कब्जा केला होता. त्याचवेळी मुंबईला बॉम्बे हे नाव मिळालं. 1979मध्ये देशातील पहिलं नौदल संग्रहालय उभारण्यात आलं होतं.\nहे वाचा-लॉकडाऊनमुळे वडिलांचे अंत्यसंस्कारही नाही करू शकली ही अभिनेत्री\nपंतप्रधान मोदी जनतेसोबत संवाद साधताना काय म्हणाले...\nमोदी पुढे म्हणाले की, भारताने दाखवलेलं धैर्य अनेक देशांसाठी आदर्श आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी मोठं सहाकार्य केलं. हा सरकार आणि लोकांचा सामूहिक लढा आहे. तुम्ही कोणीही एकटे नसून आपण सगळे एकत्र आहोत. जनतेने 22 मार्चला जनता कर्फ्यूचं पालन केलं. त्यासाठीही मोदींनी पुन्हा एकदा जनतेचे आभार मानले आहेत.\n'5 एप्रिलला सगळ्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी एकत्र यायचं आहे. 130 करोड देशवासियांच्या शक्तीचं प्रदर्शन करायचं आहे. मला रात्री 9 वाजता सगळ्यांचे 9 मिनिट हवं आहेत. यावेळी आपण घरातील सगळ्या लाईट बंद करू आणि सगळे घराच्या दारात उभे राहून मेनबत्ती, दिवा, मोबाईलची लाईट लावू. या वेळी घरातील सर्व लाईट बंद असतील. तेव्हा प्रकाशाच्या या महाशक्तीचा जागर होईल आणि सगळ्यांची एकता दिसेल' असं आवाहन मोदींनी जनतेला केलं आहे.\nहे वाचा-तबलिगी समाजातील कोरोना रुग्णांचा कहर, नर्ससमोरच बदलले कपडे\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/icc-cricket-world-cup-india-vs-srilanka-justice-for-kashmir-poster-during-match-icc-replies-mhsy-388494.html", "date_download": "2021-01-18T01:53:30Z", "digest": "sha1:ZWSYP4LRZJCJLBHR2FRGR6UCY23DMSON", "length": 16775, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : INDvsSL सामन्यावेळी 'जस्टिस फॉर काश्मिर'चे पोस्टर, ICC ने दिलं स्पष्टीकरण! icc cricket world cup india vs srilanka justice for kashmir poster during match icc replies mhsy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nVIDEO : INDvsSL सामन्यावेळी 'जस्टिस फॉर काश्मिर'चे पोस्टर, ICC ने दिलं स्पष्टीकरण\nआ��ोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nVIDEO : INDvsSL सामन्यावेळी 'जस्टिस फॉर काश्मिर'चे पोस्टर, ICC ने दिलं स्पष्टीकरण\nICC Cricket World Cup भारत आणि श्रीलंका यांच्या सामन्यावेळी स्टेडियमवरून गेलेल्या विमानाला जस्टिस फॉर काश्मिर असं पोस्टर अडकवलं होतं.\nहेडिंग्ले, 06 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्या सामन्यात एका गोष्टीने वाद निर्माण झाला. सामन्यावेळी हेडिंग्ले स्टेडियमवरून एक विमान गेलं. यावर जस्टिस फॉर काश्मिर असं पोस्टर लावण्यात आलं होतं. वर्ल़्ड कपमध्ये असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. याआधी अफगाणिस्तान पाकिस्तान सामन्यावेळी असं झालं होतं. त्यावेळी जस्टिस फॉर बलूचिस्तान आणि पाकिस्तानातून बेपत्ता होणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करा असा संदेश देण्यात आला होता.\nआयसीसीने भारत लंकेच्या सामन्यावेळी घड़लेल्या प्रकाराची दखल घेतली आहे. आयसीसीने म्हटलं आहे की याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. आम्ही पोलिसांची मदत घेऊन असे प्रकार थांबवण्याचं काम करू.\nपाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामन्यात झालेल्या घटनेनंतरही आयसीसीने स्पष्टीकरण दिलं होतं. तेव्हा स्थानिक पोलिसांच्या मदतीनं चौकशी सुरू असून भविष्यात असे प्रकार होणार नाहीत असंही आय़सीसीने म्हटलं होतं.\nआम्ही कोणत्याही प्रकारचा राजकीय संदेश देत नाही किंवा त्याचं समर्थन करत नाही. वेस्ट य़ॉर्करशायर पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं असून ते चौकशी करत आहेत असं आयसीसीने सांगितलं आहे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 द���वस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-lockdown-congress-mla-handed-pamphlet-to-migrants-sonia-gandhi-paid-for-your-tickets-sgy-87-2158398/", "date_download": "2021-01-18T00:54:27Z", "digest": "sha1:4GE6HQV35VGXE2T5CTHLQQ4V75324E4W", "length": 15455, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Coronavirus Lockdown Congress MLA handed pamphlet to Migrants Sonia Gandhi Paid For Your Tickets sgy 87 | “सोनिया गांधींनी तुमच्या तिकीटाचे पैसे दिलेत”, काँग्रेस आमदाराने मजुरांच्या ट्रेनमध्ये वाटली पत्रकं | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\n“सोनिया गांधींनी तुमच्या तिकीटाचे पैसे दिलेत”, काँग्रेस आमदाराने मजुरांच्या ट्रेनमध्ये वाटली पत्रकं\n“सोनिया गांधींनी तुमच्या तिकीटाचे पैसे दिलेत”, काँग्रेस आमदाराने मजुरांच्या ट्रेनमध्ये वाटली पत्रकं\nकाँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबमधून रविवारी स्थलांतरित मजुरांना घेऊन विशेष ट्रेन रवाना झाली\nकाँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबमधून रविवारी स्थलांतरित मजुरांना घेऊन विशेष ट्रेन रवाना झाली. भटिंडा स्थानकावरुन सुटलेल्या या ट्रेनमधील प्रवाशांना यावेली काँग्रेस आमदाराकडून पत्रक वाटण्यात आलं. या पत्रकांमध्ये लिहिण्यात आलं होतं की, “सोनिया गांधींनी तुमच्या तिकीटाचे पैसे दिले आहेत”. काँग्रेस आमदार अमरिंदर यांनी या पत्रकांचं वाटप केलं. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ही ट्रेन बिहारमधील मुझफ्फरपूरसाठी रवाना झाली. मात्र ट्रेन निघण्याआधी अमरिंदर राजा यांनी मजुरांना कोणी मदत केली आहे याची माहिती असावी याची खात्री करुन घेतली.\nट्रेन निघण्याआधी काँग्रेस आमदार अमरिंदर यांनी रेल्वे स्थानकावर भाषणही केलं. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांनी प्रत्येक गरजू कामगार आणि मजुराला मदत करण्याचं जाहीर केल्याचा उल्लेख करत सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. “तुमच्या तिकीटाचे पैसे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिले आहेत. काँग्रेस पक्ष, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष सुनील जाखर यांनी तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. हे सर्व पत्रकात लिहिलं आहे. परतीच्या प्रवासात तुम्ही हे पत्रक वाचू शकता,” असं काँग्रेस आमदार अमरिंदर यावेळी सांगत होते.\nआणखी वाचा- “तुमच्या कार्यकाळात करोना आला असता तर…”; ते ट्विट करणाऱ्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल करा, काँग्रेसची मागणी\nगरजेच्या वेळी काँग्रेस धावून येते असं या पत्रकाच्या सुरुवातीला लिहिण्यात आलं आहे. ट्रेन सुटण्याआधी अमरिंदर यांनी खिडकीतून सर्व प्रवाशांना हे पत्रक वाटलं. एखाद्या राजकीय नेत्याने अशा पद्धतीने स्थानकावर प्रचार करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.\nमजुरांना वाटण्यात आलेलं पत्रक\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्थलांतरित मजुरांकडे तिकीटाचे पैसे घेणं चुकीचं असल्याची टीका करताना आपला पक्ष सगळा खर्च उचलेल असं जाहीर केलं होतं. यानंतर केंद्राने स्पष्टीकरण देत रेल्वे मंत्रालय ८५ टक्के रक्कम भरत असून राज्य उर्वरित १५ टक्के देऊ शकतात असं स्पष्ट केलं होतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपीएम केअर फंडाचा हिशोब द्या; १०० निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र\nलसीकरण स्थगित केल्याचं ‘ते’ वृत्त चुकीचं; आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nराज्याचं करोनाबाधितांचं बरं होण्याचं प्रमाण ९४.७६ टक्क्यांवर\nभारतानं अमेरिका, युके, फ्रान्सलाही टाकलं मागं; पहिल्या दिवशी सर्वाधिक लोकांना दिली लस\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 करोनावरील लस अजून दोन वर्षे तरी अशक्य, लोकांनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं -WHO\n2 “मजूर रस्ते आणि रेल्वे रुळांवरुन चालत प्रवास करणार नाहीत याची खबरादारी घ्यावी”; केंद्राचा राज्यांना आदेश\n3 जगातील सर्वात श्रीमंत तिरुपती मंदिराकडे रोख पैशांचा तुटवडा, कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची मोठी समस्या\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/riteish-deshmukh-ravi-jadhav-got-stuck-in-raigad-ropeway-for-half-an-hour-1708949/", "date_download": "2021-01-18T01:13:00Z", "digest": "sha1:SGGZUOJAKJFXGKMR3XI5UZVDOJHSLGQO", "length": 11436, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "riteish deshmukh ravi jadhav got stuck in raigad ropeway for half an hour | रायगडच्या रोप- वेमध्ये अर्धा तास अडकले रितेश देशमुख, रवी जाधव | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nरायगडच्या रोप- वेमध्ये अर्धा तास अडकले रितेश देशमुख, रवी जाधव\nरायगडच्या रोप- वेमध्ये अर्धा तास अडकले रितेश देशमुख, रवी जाधव\nरोप- वेच्या यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याने तिघेही अडकून पडले होते.\nरितेश देशमुख, रवी जाधव\nरायगड किल्ल्याला ���ेट देण्यासाठी गेलेला अभिनेता रितेश देशमुख तेथून परतताना रोप- वेमध्ये अर्ध्या तासासाठी अडकून पडला होता. त्याच्यासोबत दिग्दर्शक रवी जाधव, लेखक विश्वास पाटील आणि अनंत देशमुखही होते. रोप- वेच्या यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याने तिघेही अडकून पडले होते. जवळपास अर्ध्या तासानंतर हा तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर रोप- वे सुरू झाला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.\nरितेश आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया शिवाजी महाराजांवरील मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. याचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. या चित्रपटाची टीम गुरुवारी रायगड किल्ल्यावर गेली होती. पाचाड येथील अनंत देशमुख यांनी त्यांना गडदर्शन घडवले. संध्याकाळी रोप- वेने खाली येत असताना त्यात अचानक बिघाड झाला. उंचावर असलेली ट्रॉली मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हेलकावे खात होती. त्यामुळे सर्वांचीच पाचावर धारण बसली होती. अखेर अर्ध्या तासानंतर हा बिघाड दूर केल्यानंतर सर्व जण सुखरूप खाली पोहोचले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 पदापेक्षा भाषणस्वातंत्र्य महत्त्वाचे; भाजपा खा. गोपाळ शेट्टींचा राजीनाम्याचा इशारा\n2 सिडकोमधील जमीन व्यवहाराला मुख्यमंत्र्यांची स्थगिती\n3 रायगडावरील मेघडं��रीतल्या वादग्रस्त फोटोप्रकरणी रितेशने मागितली माफी\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/406-new-corona-cases-in-pune-and-235-cases-in-pimpri-scj-81-svk-88-kjp-91-2340102/", "date_download": "2021-01-18T00:55:59Z", "digest": "sha1:OVUTPBBKMJK6IQYKWOCUZSJCJTU7J36C", "length": 11051, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "406 new corona cases in pune and 235 cases in pimpri scj 81 svk 88 kjp 91 | पुण्यात मागील २४ तासात ४०६ तर पिंपरीत २३५ नवे करोना रुग्ण | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nपुण्यात मागील २४ तासात ४०६ तर पिंपरीत २३५ नवे करोना रुग्ण\nपुण्यात मागील २४ तासात ४०६ तर पिंपरीत २३५ नवे करोना रुग्ण\nपुण्यात दोघांचा तर पिंपरीत चौघांचा करोनामुळे मृत्यू\nपुणे शहरात दिवसभरात ४०६ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ६८ हजार ८६६ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ४५१ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ३२० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ५९ हजार १४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.\nपिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २३५ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून २२६ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९१ हजार ७५० वर पोहचली असून पैकी, ८७ हजार ८६० जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ९३१ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभ��गाने दिली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 करोना: १०० देशांच्या राजदुतांचा सिरम इन्स्टिट्युटचा दौरा रद्द\n2 राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक, शरद पवारांनी घेतली भेट\n3 पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/novels/5151/pathlag-by-aniket-samudra", "date_download": "2021-01-18T01:25:17Z", "digest": "sha1:5YFEANOVSV3VXKJURQ6P5L6HIDL3C63S", "length": 54206, "nlines": 337, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Pathlag by Aniket Samudra | Read Marathi Best Novels and Download PDF | Matrubharti", "raw_content": "\nजून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट वातावरणात उष्णता अधीकच जाणवत होती. चर्चगेट स्टेशनमधुन बाहेर आल्या-आल्या मुंबईचा तो टिपीकल फिल दिपकच्या अंगावर ...Read Moreरस्ता भरुन वाहणारी वाहनांची गर्दी, स्टेशनच्या आतबाहेर करणारे माणसांचे लोंढे, फेरीवाले, पदपथावरील छोटेमोठे स्टॉल्स, भिकारी.. सगळं अगदी जस्सच्या तस्स होतं. त्यात काहीच फरक पडला नव्हता. दिपक.. अर्थात लेफ्टनन दिपक कपुर.. तीन वर्षांपासुन काश्मीरच्या खोर्‍यात तैनात होता. गेल्याच वर्षी तो सुट्टीवरुन परतला होता. पण आता… आता त्याला मुंबईला सुट्टी काढुन लगेच परतणे अत्यंत गरजेचे होते नाहीतर जेनीने आणि तिच्या पोटात वाढणार्‍या\nजून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट वातावरणात उष्णता अधीकच जाणवत होती. चर्चगेट स्टेशनमधुन बाहेर आल्या-आल्या मुंबईचा तो टिपीकल फिल दिपकच्या अंगावर ...Read Moreरस्ता भरुन वाहणारी वाहनांची गर्दी, स्टेशनच्या आतबाहेर करणारे माणसांचे लोंढे, फेरीवाले, पदपथावरील छोटेमोठे स्टॉल्स, भिकारी.. सगळं अगदी जस्सच्या तस्स होतं. त्यात काहीच फरक पडला नव्हता. दिपक.. अर्थात लेफ्टनन दिपक कपुर.. तीन वर्षांपासुन काश्मीरच्या खोर्‍यात तैनात होता. गेल्याच वर्षी तो सुट्टीवरुन परतला होता. पण आता… आता त्याला मुंबईला सुट्टी काढुन लगेच परतणे अत्यंत गरजेचे होते नाहीतर जेनीने आणि तिच्या पोटात वाढणार्‍या\n” न्यायमुर्तींनी टेबलावर आपला लाकडी हाथोडा आपटला आणि पुन्हा एकवार न्यायालयात शांतता पसरली. न्यायालयात केस उभी राहिल्यापासून असलेल्या गर्दीने आज उच्चांक गाठला होता. खर तर निकाल काय लागणार आहे हे स्पष्टच होते, पण तरीही निकाल ऐकायला लोकांनी गर्दी ...Read Moreहोती. “पब्लीक प्रॉस्येक्युटर.. यु मे कंन्टीन्यु…”… आणि केसच्या शेवटच्या दिवसाचे न्यायालयीन कामकाज सुरु झाले. आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या असलेल्या दिपकचे मन मात्र अजुनही भूतकाळातच घुटमळत होते.———————————————————————————————— “जेनी.. वेक अप जेनी… कमऑन जेनी..डोन्ट गिव्ह अप ऑन मी..”, निस्तेज पडलेल्या जेनीला हलवत दिपक जिवाच्या आकांताने ओरडत होता. पोलिसांच्या दोन जिप सायरन वाजवत घटनास्थळी येऊन थबकल्या. मुंग्याच्या वारुळातुन जश्या मुंग्या बाहेर पडतात तसे पटापट\nदिपकला झोप लागली असली तरी त्याच्या संवेदना जागृत होत्या. सैनिकी प्रशिक्षणाचा परीणाम म्हणा किंवा त्याचा सिक्स्थ सेन्स म्हणा परंतु दिपकला अचानक जाग आली. आपल्याला अशी अचानक जाग का आली असावी ह्याचा विचार करत तो जागेवरच पडुन आजुबाजुला घडणार्‍या घटनांचा ...Read Moreघेउ लागला. काही क्षण शांततेत गेल्यावर त्याला लॉकअपच्या बाहेर हलकीशी हालचाल जाणवली. किमान ३-४ व्यक्ती हलक्या आवाजात एकमेकांशी कुजबुजत होत्या. दिपक कानोसा घेत पडुन राहीला. थोडा वेळ शांततेत गेल्यावर त्याच्या लॉकअपचे दार हळुच उघडले गेल आणि बाहेर थांबलेल्या त्या व्यक्ती आतमध्ये आल्या. दिपक अजुनही स्तब्ध पडुन होता. हळु हळु त्या व्यक्ती दिपकच्या भोवती जमा झाल्या. त्यांच्यातील एक व्यक्ती दिपकच्या अगदी\nपाठलाग – (भाग- ४)\nदिपक आपल्या कोठडीत परतला खरा, पण तो विचार त्याच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हता.काय आहे ६ दिवसांनी कोण आहे तो कैदी कोण आहे तो कैदी तो आपल्याला का मदत करत आहे तो आपल्याला का मदत करत आहे ह्यात काही काळ-बेर तर नसेल ना ह्यात काही काळ-बेर तर नसेल ना कश्यावरून हा पोलिसांचाच एखादा डाव नसेल कश्यावरून हा पोलिसांचाच एखादा डाव नसेल ...Read Moreमला इथून पळून जायला भाग पाडतील आणि मग पळून जात होता म्हणून जाताना गोळ्या घालतील ...Read Moreमला इथून पळून जायला भाग पाडतील आणि मग पळून जात होता म्हणून जाताना गोळ्या घालतील चार दिवसांच्या ओळखीवर ह्या कैद्यावर भरवसा ठेवावा का चार दिवसांच्या ओळखीवर ह्या कैद्यावर भरवसा ठेवावा का अनेक प्रश्न दिपकच्या डोक्यात जमा झाले होते. पण त्यामुळे निदान त्याला काही काळापुरता का होईना जुन्या दुःखद गोष्टींचा विसर पडला होता. सुस्त झालेला त्याचा मेंदु विचार करु लागला होता आणि नकळतच ‘ह्या कैद्याच्या साथीने इथुन पळुन जाता\nपाठलाग – (भाग- ५)\n“ठिक आहे तर, मी सांगतो तसं कर. थोड्यावेळाने मला मारायला सुरुवात कर. इतकं मार की रक्त निघालं पाहीजे. अर्थात तुलाही थोडा मार खावा लागेलच, पण..” “अरे पण का कश्यासाठी”, दिपक मध्येच म्हणाला.“सांगतोय.. ऐक आधी.. ते एवढ्यासाठी की एकदा का ...Read Moreकोठडीत गेलो की परत बाहेर येणं शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्यापैकी कुणालातरी कोठडीच्या बाहेर रहाणे आवश्यक आहे. तुरुंगाची मला जास्ती माहीती आहे त्यामुळे मी बाह��र राहीलो तर तुमची सुटका करु शकेन. आपल्या मारामारीत मी जखमी झाल्यावर मला येथीलच एका छोट्या दवाखान्यात भरती करतील मलम-पट्टीसाठी. तेथुन बाहेर पडणे ह्या कोठडीपेक्षा नक्कीच सोपे आहे. तेथुन बाहेर पडलो की इथल्या चाव्या मी मिळवेन..\nपाठलाग – (भाग- ६)\nसेकंदामागुन सेकंद, मिनीटा मागुन मिनीट जात होती पण युसुफचा काहीच पत्ता नव्हता. दिपकची चलबिचल वाढत चालली होती. इतकं अस्वस्थ, इतकं हतबल त्याला यापुर्वी कधीच वाटले नव्हते. पिंजर्‍यात ठेवलेल्या एखाद्या हिंस्त्रपशुसारखा तो इकडुन तिकडे येरझार्‍या घालत होता. इतक्यात त्याला बाहेर ...Read Moreजाणवली. दिपक सावध झाला. हळुवारपणे त्याच्या कोठडीच्या कुलुपात एक किल्ली सरकवली गेली होती आणि अत्यंत सावकाशपणे ती किल्ली फिरवुन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न होत होता. थोडावेळ खुटपुट झाल्यावर एकदाचे ते दार उघडले गेले. दारामध्ये युसुफ उभा होता. युसुफला बघताच दिपकचा जिव भांड्यात पडला. “चल लवकर..”, युसुफ म्हणाला.. क्षणाचाही विलंब न करता दिपक बाहेर पडला. व्हरांड्यात युसुफच्या मागे अजुन एक कैदी उभा\nपाठलाग – (भाग- ७)\n“गुड बाय धोंड्या…” दिपक स्वतःशीच पुटपुटला. मनगटावर जोर देऊन त्याने खांदा वर उचलला आणि बंदुकीची नळी बरोब्बर सेट केली. तो कुठल्याही क्षणी ट्रीगर दाबणार इतक्यात त्याच्या काहीतरी लक्षात आले. तो परत सावकाश पहील्यासारखा गवतात खाली झोपला. त्याने बंदुक आपल्या ...Read Moreआणली आणि हलकेच हलवली. आतुन बारीक किण-किण आवाज आला. इस्माईल खाली कोसळला तेंव्हा त्याची बंदुक शेजारच्या खडकावर पडली होती आणि त्यामुळे बंदुकीच्या आतील स्प्रिंग लुज झाली होती. दिपकने सैन्यात असताना अश्या कित्तेक बंदुका हाताळल्या होत्या आणि असे अनेक बारीक-सारीक प्रॉब्लेम त्याला माहीत झाले होते. आत्ता जर त्याने ट्रीगर दाबले असते तर गोळी सुटली नक्की असती, पण तिने अपेक्षीत वेध नक्कीच\nपाठलाग – (भाग- ८)\nत्या गजबजलेल्या वस्तीतील एका मोडक्या मेंन्शन मध्ये जमलेल्या त्या तिघा-चौघांच्या नजरा दरवाज्याकडे वळल्या जेंव्हा दरवाज्यातुन एक चिकना तरुण आतमध्ये आला. त्याच्या चालण्यात एक विलक्षण आत्मविश्वास होता. आरमानी जिन्स आणि स्पायकर जिन्सचा अर्धा खोचलेला निळा जिन्सचा शर्ट त्याने घातला होता. ...Read Moreएक स्टीलचे ब्रेसलेट होते, शर्टची वरची दोन बटणं उघडी होती आणि त्यातुन यु.एस.ए चे मराईन्स सोल्जर घालतात तसले एक लॉकेट डोकावत होते. डोळ्यावर गडद रंगाचा गॉगल होता. जॉनी आतमध्ये आला तसे सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. आणि अर्थात त्याचे इथे येणे अपेक्षीतच होते. बॉसच्या मर्जीतला आणि शार्प शुटर जॉनीला बोलावणं धाडण्यात आलं होतं. बॉसचा भाऊ, इस्माईल मारला गेला होता.. माफीया डॉनचा\nपाठलाग – (भाग- ९)\nदिपकने खिडकीतुन डोकावुन बाहेर पाहीले. समुद्रकिनारी शेकोटी पेटलेली दिसत होती. शेकोटी भोवती काही तरुण-तरुणी फेर धरुन नाचत होत्या. ठेका धरायला लावणार्‍या संगीताचे स्वर ऐकु येत होते. दिपकने हॉटेलच्या अंतरंगातुन नजर फिरवली. अगदी चकाचक नसले तरी अगदीच शॅबी पण नव्हते. ...Read Moreआसनं आरामदायक होती, दिव्यांची मांडणी आल्हाददायक होती, वॉलपेपर, टेक्श्चर पेंट, मॉडर्न आर्ट पेन्टींग्स वापरुन भिंती सजवलेल्या होत्या. कुठेही भडकपणा नव्हता, कुठेही दिखाऊ-वृत्ती नव्हती. एकुण वातावरण उत्साहवर्धक होते. थकुन आलेल्या कुठल्याही प्रवाश्याला इथेच रहावे असे वाटेल असेच सर्व काही होते. दिपकची नजर फिरत फिरत लॉबीच्या समुद्राच्या बाजुला उघडणार्‍या दरवाज्याकडे गेली. तेथे साधारण एक तिशीतली तरुणी कमरेवर हात ठेवुन उभी होती. काळपट-लाल\nदुसर्‍या दिवसाची सकाळ प्रसन्न होती. दिपक अगदी गाढ झोपला होता, जणु कित्तेक दिवसांची झोप तो पुर्ण करत होता. खिडकीतुन उबदार सुर्याची किरण अंगावर आली आणि खार्‍या वार्‍याचा एक झोक नाकात शिरला तसा दिपक जागा झाला. त्याला पहील्यासारखेच फ्रेश वाटत ...Read Moreतो खोलीचे दार उघडुन बाहेर आला. हॉटेलमधील वेटर्सची नेहमीप्रमाणे लगबग चालु होती. केसांवरुन हात फिरवत तो व्हरांड्यात आला तोच थॉमसही तेथे आला. उघडाबंब आणि लाल रंगाची बर्म्युडा घातलेला थॉमस अजुनच अवाढव्य भासत होता. “गुड मॉर्नींग दिपक, कशी झाली झोप”, त्याने दिपकला विचारले.“मस्त.. खुप मस्त. हवेत गारठा असुनही समुद्राच्या दमटपणामुळे मस्त उबदार वाटत होते. खुपच वेळ झोपलो खरं तर..”, खजील होत\nथॉमस शिवाय खरं तर दीपककडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. हॉटेल मधील स्टाफशी अस अचानक स्टेफनी बद्दल बोलणे योग्य ठरले नसते. शिवाय उगाच तिला संशय आला असता तर सगळेच काम बिघडले असते. थॉमसशी संबंध चांगले करायचे आणि हळू हळू बोलता ...Read Moreथोडी थोडी माहित काढत जायची असा ढोबळ प्लान त्याने आखला होता. रात्री थॉ��स आल्यावर तिघेही नेहमीप्रमाणे खुर्च्या टाकून समुद्र किनारी बसले. थॉमसने येताना चीवाज-रिगलचे ३-४ बॉक्स हॉटेल मधील संपत आलेला स्टोक भरायला आणले होते, त्यातील २ बाटल्या घेऊन तो बसला होता. गप्पांचा नेहमीचाच विषय चालला होता इतक्यात दीपकला एक कल्पना सुचली. अचानक गंभीर होत तो म्हणाला..”थॉमस, मला तुला माझ्याबद्दल काही\n.. मी कश्याला करु थॉमसचा खुन”, दिपक पुन्हा ओरडत म्हणाला.. स्टेफनीने त्याच्या तोंडावर हात ठेवला.. “हळु बोल म्हणलेले कळत नाहीये का तुला”, दिपक पुन्हा ओरडत म्हणाला.. स्टेफनीने त्याच्या तोंडावर हात ठेवला.. “हळु बोल म्हणलेले कळत नाहीये का तुला..” स्टेफनीने इकडे तिकडे पाहीले. बाहेर अजुन सामसुमच होती. “चल माझ्या बरोबर..”, दिपकचा हात ओढत ती ...Read Moreम्हणाली. दिपक बधीरावस्थेत तिच्यामागोमाग थॉमसच्या रुम मध्ये गेला. स्टेफनीने पुन्हा एकवार कोणी नाहीये याची खात्री करुन घेतली आणि दिपकला घेउन ती खोलीत गेली.खोलीत मिट्ट काळोख होता. स्टेफनीने दार लावुन घेतले आणि मग खोलीतला दिवा लावला. थॉमसचा उघडाबंब अवाढव्य देह त्याच्या बेडवर अस्ताव्यस्त पडला होता. त्याच्या छातीमध्ये पार आतपर्यंत खुपसलेला एक भला मोठ्ठा सुरा तसाच रुतलेला होता. भुत बघीतल्यासारखा दिपक त्या\nयुसुफला समोर बघुन दिपकला आश्चर्याचा धक्काच बसला होता. खुप दिवसांनी एखादा जुना मित्र भेटावा तसं दिपकने युसुफला कडकडुन मिठी मारली. त्या दिवशी जंगलात चुकामुक झाल्यावर दोघंही एकमेकांना भेटलेच नव्हते. युसुफचं पुढे काय झालं तो पोलिसांच्या हाती लागला तो पोलिसांच्या हाती लागला, का त्यांच्या ...Read Moreमारला गेला, का त्यांच्या ...Read Moreमारला गेला, का तो सुध्दा दिपकसारखा पळुन जाण्यात यशस्वी झाला ह्याची काहीच कल्पना त्याला नव्हती. “कहा था यार तु, का तो सुध्दा दिपकसारखा पळुन जाण्यात यशस्वी झाला ह्याची काहीच कल्पना त्याला नव्हती. “कहा था यार तु”, दिपक युसुफला म्हणाला..“दुनिया छोटी है भाई”, दिपक युसुफला म्हणाला..“दुनिया छोटी है भाई वाटलं नव्हतं परत तुला भेटेन म्हणुन..”, हसत हसत युसुफ म्हणाला.. “खरंच, मलाही वाटलं नव्हतं की इतक्या लवकर तुला भेटु शकेन..”, दिपक म्हणाला..“अरे पण तु इथं कुठे वाटलं नव्हतं परत तुला भेटेन म्हणुन..”, हसत हसत युसुफ म्हणाला.. “खरंच, मलाही वाटलं नव्हतं की इतक्या लवकर तुला भेटु शकेन..”, दिपक म्���णाला..“अरे पण तु इथं कुठे”, युसुफने मॉटेलकडे हात दाखवत विचारले, तसं दिपकला स्टेफनी, थॉमसची\nजेंव्हा दीपक आणि स्टेफनी दिल्लीला जायची तयारी करत होते तेंव्हाच युसुफ कोणाशीतरी बोलण्यात मग्न होत. युसुफचा चेहरा घामाने डबडबला होता. त्याच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट दिसत होती. नकळत तो हाताच्या बोटांची चाळवाचाळव करत होता. त्याच्या समोर बसलेली व्यक्ती मात्र कमालीची ...Read Moreहोती. डोळ्यावर गॉगल असला तरीही त्या व्यक्तीची रोखलेली नजर युसुफला अस्वस्थ करत होती. “गुड वर्क युसुफ़.. “, बऱ्याच वेळाच्या शांततेनंतर ती व्यक्ती म्हणाली“थॅक्यू जॉनी भाय… “, युसुफ“थोडीपण होशियारी दाखवायची नाय कळला ना माझा नेम कधीच चुकत नाही, माहितेय तुला~..” जॉनी“नाही भाई, तुम्ही जसे म्हणाल तसेच होईल सगले… “, युसुफ “चल निघ आता, तुझी जरूर पडली कि परत तुला बोल्वेन…”, जॉनी“भाई\nदोन महीन्यांनंतर – दिपक सकाळी जागा झाला तेंव्हा शेजारी स्टेफनी नव्हती. तो खोलीतुन डोळे चोळत चोळत बाहेर आला. स्वयंपाकघरातुन भांड्यांचा आवाज येत होता तसा तो स्वयंपाकघरात गेला. स्टेफनी त्याला पाठमोरी उभी होती. तो दबक्या पावलांनी तिच्या जवळ गेला आणि ...Read Moreएकदम मिठी मारली. “स्ट्युपीड्ड..”, दचकत स्टेफनी म्हणाली.. तसा दिपक हसायला लागला. व्हाईट शॉर्ट आणि बॉटल-ग्रीन रंगाच्या शर्टमध्ये स्टेफनी अधीकच आकर्षक दिसत होती. फिक्कट नारींगी रंगाच्या रिबीनीने तिने आपली पोनी-टेल बांधली होती. “काय करते आहेस..”, दिपकने विचारले..“युअर फेव्हरेट..” असं म्हणत स्टेफनीने समोरच्या ताटामधील पिठ घेऊन दिपकच्या गालाला फासले.. “अस्सं..”, दिपक चिडुन म्हणाला आणि तो पिठ घ्यायला ताटलीकडे सरसावला. परंतु आधीच स्टेफनीने\nबाहेरची आवरा-आवर करून स्टेफनी दिपकच्या खोलीत आली तसा दीपक अचानक तिच्यावर खेकसला, “तू इथे काय करते आहेस गेट आऊट, तुझ्या खोलीत जाउन झोप” “अरे पण का गेट आऊट, तुझ्या खोलीत जाउन झोप” “अरे पण का काय झालं”, स्टेफनी“का काय का तो मोहिते बसला आहे बाहेर. त्याने तुला माझ्या ...Read Moreबघितले तर तो मोहिते बसला आहे बाहेर. त्याने तुला माझ्या ...Read Moreबघितले तर” दिपक“पण मी एकटीनेच झोपायचे” दिपक“पण मी एकटीनेच झोपायचे आणि मला आज तू हवा असशील तर आणि मला आज तू हवा असशील तर” स्टेफनी“थोडे दिवस स्टेफनी…. आत्ता काहीच पर्याय नहिए…. प्लिज…. “, दीपक स्टेफनीने क��हीश्या नाराजीनेच खोलीचे दर उघडले आणि अचानक अंधारातून कुठूनतरी येउन समोर मोहिते उभा राहीला. “तुम्ही इथे झोपता का” स्टेफनी“थोडे दिवस स्टेफनी…. आत्ता काहीच पर्याय नहिए…. प्लिज…. “, दीपक स्टेफनीने काहीश्या नाराजीनेच खोलीचे दर उघडले आणि अचानक अंधारातून कुठूनतरी येउन समोर मोहिते उभा राहीला. “तुम्ही इथे झोपता का”, अर्धवट उघडलेल्या खोलीच्या दारातून आत पाहण्याचा प्रयत्न करत मोहिती म्हणाला.“काय बोलता आहात मुर्खासारख”, अर्धवट उघडलेल्या खोलीच्या दारातून आत पाहण्याचा प्रयत्न करत मोहिती म्हणाला.“काय बोलता आहात मुर्खासारख”, काहीसे चिडून स्टेफनी म्हणाली आणि\nमोहिते निघून गेला, पण जाताना तो जे बोलला ते दोघांच्या डोक्यात घर करून गेले. मोहिते म्हणाला होता, “डोंट ट्राय टू ओव्हरस्मार्ट मी. हे सगळे फोटो आणि माझा पूर्ण रीपोर्ट मी टाईप करून ऑफिसच्या मेल-बॉक्स मध्ये ठेवला आहे. माझ काही ...Read Moreवाईट झाल तर तो रिपोर्ट कुणाकडे द्यायचा ह्याच्या सुचना ही मी देऊन ठेवलेल्या आहेत. सो टेक केअर… ” दुसऱ्या दिवशी सकाळीच मोहिते कुठेतरी निघून गेला होता. स्टेफनी आणि दीपक रूम-मध्ये व्हिस्की घेऊन बसले होते. दोघांनाही काही सुचत नव्हते. “सध्या तरी आपल्याला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नहिए…”, दीपक म्हणाला, “मोहिते जे म्हणतो आहे तेच करावे. निदान ह्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडू\n॥ पर्व दुसरे ॥ दमणमधील ‘वुडलॅंड हॉटेल’ अनेक व्ही.आय.पी आणि व्ही.व्ही.आय.पींनी भरलेले होते. मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर टॅक्सी दिसाव्यात तश्या ऑडी आणि मर्सीडीज पार्कींगमध्ये लागलेल्या होत्या. पोलिसांच्या दोन सेक्युरीटी व्हॅन्स गेटवर अलर्ट होत्याच शिवाय अनेक सेलेब्रेटींचे खाजगी बॉडीगार्ड चेहर्‍यावर मख्ख ...Read Moreठेवुन उभे होतेच. अर्थात कारणही तसंच होतं. मेहतांची पार्टी म्हणली की ही अशी अनेक बडी थेर आवर्जुन उपस्थीत असायचीच. हॉटेलच्या बाहेर उभारलेल्या शामियान्यात एक पस्तीशीतील तरुणी () शैम्पेनचे घोट घेत बरोबरच्या लोकांशी चर्चा करण्यात मग्न होती. इतक्यात एक वेटर तिच्या जवळ येउन अदबीने उभा राहीला. त्या तरुणीने प्रश्नार्थक नजरेने त्या वेटरकडे पाहीले. वेटरने हातातल्या ट्रे मधील फोन त्या तरुणीच्या हातात\nपाठलाग (भाग – १९)\nबंगल्याच्याच आवारातील एक १५ x २० ची खोली दिपकला रहायला मिळाली ह��ती. आठवड्याभरामध्येच दिपक ‘माया मॅडम’च्या स्केड्युलशी समरस होऊन गेला. सकाळी ५.३० ते ६.३० ह्या वेळात बंगल्याच्याच क्लबहाऊसमध्ये मेडीटेशन चालु असायचे त्या वेळेत दिपक आंघोळ करुन तयार व्हायचा. ६.४५ ...Read Moreसोलॅरीस क्लबवर टेनीस आणि जिम८ वाजता बंगल्यावर परत.८-९ बंगल्यातील स्विमींग पुलमध्ये स्विमींग१० वाजता ऑफीस सकाळी ऑफीसला निघतानाच बंगल्यातील सेक्रेटरी मायाच्या दिवसभरातील बाहेरील मिटींग्सची प्रिंटआऊट दिपकला देत असे. त्यात वेळ, ठिकाण, मॅप आणि फोन नंबर दिलेला असे. ठरल्यावेळी दिपक ऑफीसच्या गेटपाशी गाडी घेऊन थांबे. संध्याकाळी ८ वाजता बंगल्यावर परत९ वाजता आधीच ठरलेल्या कुठल्याश्या हॉटेल्समध्ये पार्टीज, अन-ऑफीशीअल मिटींग्सरात्री १२ पर्यंत बंगल्यावर परत\nपाठलाग (भाग – २०)\n“सो… हे अस आहे सगळ.” गाडीच्या बॉनेटवरून उतरत दीपक म्हणाला. माया अजूनही गाडीच्या बॉनेटवरच बसून होती. दिपकने घड्याळात वेळ बघितली. ३.३० वाजून गेले होते. गावातील रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरु झाली होती. दुधाच्या व्हैंस, दैनिक पेपर वाहतूक करणारे टेम्पो रस्त्यावरून ...Read Moreहोते. शहराला हळू हळू जाग येत होती. “आय गेस, वुई शुड लिव्ह नाऊ. साडे तीन वाजून गेले आहेत. उद्या ऑफिसला काही महत्वाच्या मिटींग्स आहेत न” गाडीच्या बॉनेटवरून उतरत दीपक म्हणाला. माया अजूनही गाडीच्या बॉनेटवरच बसून होती. दिपकने घड्याळात वेळ बघितली. ३.३० वाजून गेले होते. गावातील रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरु झाली होती. दुधाच्या व्हैंस, दैनिक पेपर वाहतूक करणारे टेम्पो रस्त्यावरून ...Read Moreहोते. शहराला हळू हळू जाग येत होती. “आय गेस, वुई शुड लिव्ह नाऊ. साडे तीन वाजून गेले आहेत. उद्या ऑफिसला काही महत्वाच्या मिटींग्स आहेत न” “लिव्ह द मिटींग्स.. “, माया थंड स्वरात म्हणाली मायाच्या त्या अनपेक्षित उत्तराने दीपक चमकला आणि त्याने मागे वळून पहिले. माया एकदा त्याच्याकडे बघून हसली आणि उजव्या हाताने तिने आपला काळ्या रंगाचा पार्टी गाऊन वरती घ्यायला\nपाठलाग (भाग – २१)\n“माझा प्लॅन रेडी आहे..”, दोन दिवसांनी सकाळी ऑफीसला जाताना माया दिपकला म्हणाली. “दुपारची कॉन्फरंन्स मी गार्डन-कोर्ट ला हलवली आहे, ऑफीसपासुन दुर आहे, जायला निदान तासभरतरी लागेल, तेंव्हा डिटेल मध्ये बोलु. बाहेर कुठे भेटुन बोलण्यापेक्षा गाडीतच बोललेले बरं..” दिपकने मान ...Read Moreसंमती दर्शवली. ठरल्यावेळी माया ऑफीसमधुन निघाली. बरोबर ऑफीसमधील दोन-तिन डायरेक्टर्स होते, पण ते नशीबाने दुसर्‍या गाडीत बसले.दिपकने गाडी सुरु केली. सुरुवातीचे काही फोन कॉल्स झाल्यावर माया म्हणाली, “आपल्या मित्राचं नाव इन्स्पेक्टर शेखावत आहे. तुम्ही लोकं जेल मधुन पळुन गेल्यानंतर, त्या जेल मधुन त्याची आता बदली झाली आहे. परंतु त्याचा राग अजुनही धुमसतो आहे. तुम्हाला पकडुन त्याला त्याची गेलेली इज्जत परत\nपाठलाग (भाग – २२)\nदीपक बारमध्ये पोहोचला तेंव्हा बार गर्दीने भरून गेला होता. हवश्या-नवश्यांपासून ते पट्टीचे पिणार्यांपर्यंत झाडून सर्वजण हजर होते. बारच्या एका कोपऱ्यात जुगारांचा डाव रंगला होता. पूर्ण बार सिगारेटच्या धुराने भरून गेला होता. दीपकची नजर शेखावतचा शोध घेत होती. त्याला शोधायला ...Read Moreफार वेळ लागला नाही. बारच्या काउंटरला लागून असलेल्या एका स्टुलावर तो आपला देह विसाउन बसला होता. हातामध्ये एक बिअरचा मोठ्ठा ग्लास होता. डोळ्यावर गॉगल होता, पण त्याची शोधक नजर बारमधून सर्वत्र फिरत होती. बारच्या दारात उभ्या असलेल्या दीपक वर काही क्षण त्याची नजर स्थिरावली. दोघांची नजरा-नजर झाली आणि मग परत तो इतरत्र बघु लागला. अर्थातच त्याने दीपकला ह्या वेशात ओळखले\nपाठलाग (भाग – २३)\nदुसऱ्या दिवशी सकाळी पेपर बघितल्यावर दिपकला पहिला धक्का बसला. आदल्या रात्री ज्याचा खून झाला होता तो शेखावत साधा सुधा इन्स्पेक्टर नव्हता तर तो होता डी.सी.पी.शेखावत – डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस. मधल्या काळात त्याचे प्रमोशन झाले होते. साधा सुधा कोणी ...Read Moreअसता तर कदाचित इतकी हवा झाली नसती, पण मुंबई सारख्या शहराचा डीसीपी आणि त्याच्या आपल्या इथे झालेला खून, त्यामुळेच ही बातमी मिडीयाने उचलून धरली होती. आणि दीपकच्या दृष्टीने मजेशीर गोष्ट म्हणजे अख्या बातमीत कुठेही एका दाढीवाल्या दारुड्याचा आणि शेखावतशी झालेल्या त्याच्या हातापाईचा उल्लेख नव्हता. उलटपक्षी त्याला झालेल्या मारहाणी वरून आणि नंतर गोळी झाडून झालेल्या म्रुत्युवरुन हा एखादा नियोजीत कट होता\nडिसुझा जेंव्हा दमणला यायला निघाला तेंव्हा अनेकांनी त्याला अंडरकव्हर रहायला सांगीतले होते. अनेक जण त्याला म्हणाले होते की तेथील स्टेट पोलिस तपास करत असताना सि.आय.डी. ऑफीसर तपास करायला आला म्हणल्यावर खरे गुन्हेगार सतर्क होतील. कदाचीत त्याच्या जिवाला सुध्दा धोका ...Read Moreपहातील. पण डिसुझाला खरं तर तेच हवं होतं. गुन्हेगारांनी सतर्क व्हावं, त्याच्या हालचालींवर नजर ठेवावी किंवा त्याच्या हल्ला करण्याची सुध्दा हिंमत करावी. कारण तसं केलं तरच गुन्हेगार समोर येऊ शकतील.. अती सावधानतेच्या प्रयत्नात ते एखादी चुक करुन बसतील हे डिसुझा पुर्ण ओळखुन होता आणि म्हणुनच जेंव्हा दमणला तो हॉटेलमध्ये चेक-ईन करत होता तेंव्हा त्याने तेथील रजिस्टरमध्ये आपल्या नावाच्या प्रोफ़ेशनमध्ये सि.आय.डी\n“राणा एक काम करा, आपल्या कंप्युटर ग्राफिक्स डिझायनरला दीपकचा फोटो स्कॅन करून पाठवा. त्याला म्हणाव ह्याचा सर्व तऱ्हेने बदलाव करून त्याचे फोटो करून पाठवा. म्हणजे खूप दाढी वाढवलेला, खूप केस वाढवलेला, पूर्ण टक्कल केलेला, मिश्या आणि लांब केस असलेला… ...Read Moreनक्कीच आपल्या चेहऱ्यात दिसण्यात बदल केले असतील त्यामुळे त्याला लगेच ओळखण कठीण जाईल. म्हणून शक्य तितके वेगळे लुक्सचे फोटो करून पाठवायला सांग. दीपक कुमार नक्कीच दमण मध्येच आहे आणि त्याने शेखावतला कट करून बोलावून घेतले ह्यामागे त्याची नक्कीच काहीतरी योजना असणार, नाहीतर तोच मुंबईला नसता का गेला. “, डिसुझा बोलत होता. राणाने मान डोलावून सहमती दर्शवली“येस सर, लगेच कामाला लागतो”,\n खुद्द दिपक कुमार हजर झालेत…”, डिसुझा हसत हसत म्हणाला.. “हे तर म्हणजे असं झालं अंधा मांगे एक, भगवान दे दो, काय राणा” “येस्स सर.. खरं आहे…”, राणा हसण्यात सामील झाला “बसा.. दिपक कुमार.. बसा.. खुप पळापळ झाली ...Read Moreदमला असाल बसा..”, समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत डिसुझा म्हणाला.. दिपककडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. तो शांतपणे खुर्चीत जाऊन बसला. “राणा, बेड्या घाला त्यांना आधी.. काय आहे ना, फौजी तालीम आहे.. आपल्याला उगाच कॅज्युलिटीज नकोत..”, डिसुझा राणाने दिपकचे दोन्ही हात खुर्चीच्या मागे ओढले आणि त्याला बेड्या ठोकल्या. “राणा.. तुझ्या माणसांना बाहेर थांबायला सांग.. आपल्याला जरा महत्वाचं बोलायचं आहे..”, डिसुझा राणाने बाकीच्या\nडिसुझाने शेखावतची फाईल पुर्ण वाचुन संपवली. दोन क्षण तो डोळे मिटुन बसला. थोड्या वेळात इन्स्पेक्टर राणा आतमध्ये आला. “सर, दिपकचा काहीच पत्ता नाही. अचानक कुठे गायब झाला अजुन तरी काहीच थांगपत्ता लागत नाहीये. आपली माणसं मागावर आहेत. बघु, सापडेलच ...Read Moreना कुठे तरी”, राणा “राणा….”, डिसुझा थोड्यावेळ विचार करुन म्हणाला “येस्स सर…”, राणा “ही शेखावतची फाईल वाचली मी. विचार करण्यासारखी एक गोष्ट मला जाणवली.. शेखावत इथे.. दमणमध्ये पोस्टींगला होता” “नो आयडीया सर, मला तर ही न्युज आहे..”, राणा “हम्म, दहा वर्षांपुर्वी.. तेंव्हा तो एक हवालदार होता. कदाचीत त्यामुळे ही गोष्ट प्रकाशझोतात नाही आली नसेल..”, डिसुझा “ओह.. दॅट एक्स्प्लेंन्स हिज दमण\nज्यावेळी डिसुझा त्याचा पुर्ण फौज फ़ाटा घेऊन मायाच्या बंगल्याकडे निघाला होता त्यावेळी माया आपलं प्लॅनींग दिपकला सांगण्यात मग्न होती. ” थॉमसला जॉनीनेच मारले हे आत्तापर्यंत तु ओळखलं असशीलच. त्यानुसार प्रथम थॉमसला मारुन त्याने तुम्हाला कोंडीत पकडले. तुमची होणारी तडफड, ...Read Moreत्याला सुखावत होती. स्टेफनीने मुर्खपणा किंबहुना हावरपणा करुन थॉमसचा इन्शोरन्स क्लेम फ़ाईल केला. इतक्या मोठ्या रकमेसाठी पुर्ण पडताळणी होतेच आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा एजंट एन्क्वायरीसाठी पाठवुन दिला. आज नाही तर उद्या तपासात थॉमसचा मृत्यु हा बनाव होता हे लक्षात आले असते आणि पोलिस तुझ्यापर्यंत पोहोचले असते. त्यामुळे जॉनीने इन्शोरन्स एजंटला संपवुन माफीयाच्याच एका माणसाला मोहीते बनवुन तुमच्या घरात घुसवले. शक्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/drinkssoupssarbat/", "date_download": "2021-01-18T00:54:59Z", "digest": "sha1:QDKJIW4VQNIOYIF7XDQE7LNMQSNM3IJB", "length": 9776, "nlines": 147, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "पेय, सार | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nओल्या नारळाचा किस 1 वाटी\nहिरवी मिरची 5-6 नग\nटोमॅटो धुऊन मिक्सरवर बारीक करुन घ्या. गाळू नका. पातेल्यात तूप घालून त्यात जीरे, बारीक चिरलेली मिरवी मिरची घालून टोमॅटोची प्युरी घालावी. त्याच बरोबर नारळाचा किस, चवीनुसार मीठ, साखर घालून वरुन कोथिंबीर घालून गरमगरम सर्व्ह करा.\nटीप:- आंबट कमी वाटल्यास थोडं लिंबू पिळावे. स्वादही छान (वेगळा येईल)\nनारळाचे दूध 4 ते 5 वाटया,\nआमसुलचा गर अर्धी वाटी\nलसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर 2 चमचे\n(वाटून तयार केलेली चटणी)\nजीरे पूड 1 चमचा\n2 ते 3 नारळ खवून त्याचे दूध काढून घेणे. आमसुलं भिजवून थोडे चोळून त्याचे पाणी काढून घेणे. नंतर हिरवी चटणी 2 ते 3 चमचे, दूध, आमसुलचे पाणी एकत्र करुन ठेवणे. चवीनुसार मीठ, साखर व जीरे पूड घालून सर्व्ह करणे.\nकोकम सरबत (आमसूल) –\n1 वाटी आमसूलात 2 वाटया पाणी घालून हातानी मिसळून पाणी गाळून घ्या. त्यानंतर आमसूल सुद्धा पिळून घ्या. नंतर यामध्ये 3 चमचे साखर घालून सरबत ढवळून घ्या. थंड करुन प्यायला दया.\n5 कप पाण्यात 1 लिंबू पिळून त्यामध्ये 7 चमचे साखर व पाव चमचा मीठ घालून चांगले ढवळून थंड करुन प्यायला दया. यामध्ये वेगळा फ्लेवर येण्याकरीता चिमूटभर खाण्याचा चुना पूर्वीच्या मिसळायचे. जेणेकरुन आपल्या शरीरात कॅल्शियम जायचे. तसेच सरबताला सुद्धा छान चव यायची.\nपुदीन्याची पाने 1 वाटी\nतुळशीची पाने अर्धी वाटी\nसर्व प्रथम 4 ग्लास पाणी घ्या. आले किसून पाण्यात टाका. त्यातच पुदीन्याची पाने व तुळशीची पाने स्वच्छ धुऊन टाका. मीठ व साखर आवडीप्रमाणे घाला. व हे पाणी चांगले 10 ते 15 मिनिटे उकळू दया. म्हणजे त्यात मसाल्याचा अर्क पूर्ण उतरेल नंतर गॅस बंद करा. नंतर त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा. नंतर सरबत गाळून घेऊन ग्लासमध्ये ओता. मधे सजावटीकरीता पुदीन्याची पाने टाका व वरती लिंबाची पातळ फोड लावा व गरमा गरम सर्व्ह करा.\nहिरवी चटणी 2 चमचे\nजीरे पावडर अर्धा चमचा\nदही, पाणी, मीठ, साखर एकत्र घुसळून त्यात हिरवी चटणी, जीरे पावडर व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.\nहिरवी मिरची अर्धी वाटी\nपातेल्यात तेल गरम झाल्यावर जीरे मोहरीची फोडणी घालून त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता व हिंग घालावे. दही मिक्सरमधे घोटून घ्यावे व त्यात बेसन घालावे. नंतर हे मिश्रण फोडणीत घालून वर पाणी घालावे. कढीला उकळी आल्यावर, मीठ, साखर, किसलेलं आलं व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nचटण्या / कोशिंबीरी भाताचे प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/tag/sanjayraut-2/", "date_download": "2021-01-18T01:25:48Z", "digest": "sha1:HPCBL46J7JD4OSMUDJE2VBTU4H6S4GFQ", "length": 5066, "nlines": 109, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "Sanjayraut Archives - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nशिवसेना लढणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका\nPMC : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू\nऔरंगाबादचे नाव होईल संभाजीनगर; नामांतराच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारमध्ये मतभेद\n“आता पुरे झाले”; संजय राऊत यांचा भाजपा नेत्यांना इशारा\nसंजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांनी ईडीसमोर हजर होण्यासाठी 5 जानेवारीपर्यंत मुदत मागितली\n‘संजय राऊतांनी ईडीच्या कारवाईला राजकीय रंग देणे योग्य नाही’ – किरीट सोमैय्या\n“शेतकऱ्यांचे प्रश्न 5 मिनिटांत सुटू शकतात, फक्त…”\nशरद पवार युपीएचे अध्यक्ष झाल्यास आम्हाला आनंद – संजय राऊत\nमंत्री रावसाहेब दानवेंच्या व्यक्तव्याला संजय राऊंतांचे उत्तर; म्हणाले ‘शेतकरी आंदोलनात पाकिस्तानचा हात असल्यास तातडीने सर्जिकल स्ट्राईक केले पाहिजे’\nसंजय राऊत यांचा भारत बंदला पाठिंबा\nशरद पवार संजय राऊतांच्या भेटीला, अजित पवार आणि धनंजय मुंडेही होते सोबत\nसंजय राऊतांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; डॉक्टरांनी दिला आराम करण्याचा सल्ला\nशिवसेना नेते संजय राऊतांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण; ह्रदयात बसवले दोन स्टेन\nशरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांनी आघाडी सरकार कार्यकाळ पुर्ण करण्याचा दाखवला विश्वास\nसंजय राऊतांनी केला खुलासा; म्हणाले ‘सरकार मध्ये नाराजी आहे पण…\nमेलूरचे डीएसपी रघुपती राजाही सामील झाले जलीकट्टूमध्ये January 17, 2021\n12 कोटींची मर्सिडीज जी 63 एएमजी मुकेश अंबानी ताफ्यात January 17, 2021\n1 कोटींच्या लाच प्रकरणात सीबीआयने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास अटक केली January 17, 2021\nनॉर्वेने फायझर इंकच्या सुरक्षिततेविषयी वाढती चिंता व्यक्त केली January 17, 2021\n“सर्व 6 बुलेट्स तुझा डोक्यात घालणार सोमैया …..” म्हणत किरीट सोमैय्या यांना धमकीचे फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/11/mobile-offers-on-flipkart-rs-5000-discount.html", "date_download": "2021-01-18T01:53:17Z", "digest": "sha1:T2BAEOCQR7HVSVNZWVIVWJWIHBRTESNJ", "length": 8119, "nlines": 94, "source_domain": "www.smartichi.com", "title": "फ्लिपकार्टवर जबरदस्त ऑफर ; ‘ह्या’ शानदार फोनवर 5000 रुपयांची सूट", "raw_content": "\nHomeमोबाईलफ्लिपकार्टवर जबरदस्त ऑफर ; ‘ह्या’ शानदार फोनवर 5000 रुपयांची सूट\nफ्लिपकार्टवर जबरदस्त ऑफर ; ‘ह्या’ शानदार फोनवर 5000 रुपयांची सूट\nफ्लिपकार्टने (flipkart) दिवाळी धमाका डेज सेलच्या वेळी रियलमी 6 ची प्राइस ड्रॉप केली आहे. त्याच वेळी, पोको एम 2 प्रो वर (smartphone) देखील मोठी सवलत देण्यात आली आहे. या ऑफरचा लाभ 16 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असेल. सणासुदीच्या हंगामाची ही शेवटची विक्री आहे. ऑफरनुसार, रियलमी 6 हा 5 हजार रुपये आणि पोको एम 2 प्रो 4000 रुपये स्वस्त खरेदी करता येईल. यावर बँक ऑफरसह ईएमआय फायदे भिन्न असतील.\nपूर्ण ऑफर काय आहे\nरियलमी (smartphone) 6 ची 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. सेल दरम्यान हा फोन 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. म्हणजेच 5000 रुपये स्वस्त हा फोन मिळत आहे.\n1) आता सोने खरेदी करताना व्हा स्मार्ट नेमके कोणते अतिरिक्त दर लागतात घ्या जाणून\n2) कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन\n3) मंदिर खुली होणार असली तरी 'हे' नियम पाळावे लागणार\n4) बॉलिवूडच्या बाजीराव-मस्तानीच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण; पोस्ट शेअर\n5) किरीट सोमय्या यांना मदत करायला तयार आहोत - आज्ञा नाईक\n6) PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ\nफोनवर 12,450 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. हे 1,084 रुपये मासिक नो कॉस्ट ईएमआय वर देखील खरेदी केले जाऊ शकते. त्याच वेळी एचडीएफसी बँकेवर 10% सूट मिळेल.\nदुसरीकडे, पोको एम 2 प्रो च्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. सेलदरम्यान हा फोन 13,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. म्हणजेच 4000 रूपये स्वस्त मिळत आहे. फोनवर 13,200 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. हे 1,167 रुपये मासिक नो कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी केले जाऊ शकते. त्याच वेळी एचडीएफसी बँकेत 10% सूट मिळेल.\nरियलमी 6 चे स्पेसिफिकेशन\nडिस्प्ले- 6.5-इंच फुल HD+ डिस्प्ले\nप्रोसेसर- मीडियाटेक हीलियो G90T\nफ्रंट कॅमेरा – 16 मेगापिक्सल\nरियर कॅमेरा – 64+8+2+2 मेगापिक्सल\nबॅटरी – 4300mAh, 30 वॉट चार्जर\nचार्जिंग- 60 मिनिटात फुल चार्ज\nपोको M2 प्रो चे स्पेसिफिकेशन\nस्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा सिनेमैटिक स्क्रीन आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशो 20: 9 आहे आणि रिझोल्यूशन 1080 * 2400 पिक्सल आहे. फोनच्या फ्रंट आणि मागच्या भागात ट्रिपल कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 वापरला गेला आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी प्रोसेसर आहे. हे अँड्रॉइड 10 रन करते.\nफोटोग्राफीसाठी यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. यात पाहिला 48 मेगापिक्सेल आहेत जे 119 डिग्री अल्ट्रा वाइड लेन्ससह येते. दुसरा 8 मेगापिक्सेलचा आणि तिसरा 5 मेगापिक्सेलचा मायक्रो फोटोग्राफी कॅमेरा आहे. फोनमधील चौथा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16-मेगापिक्सलचा एआय सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.\nकनेक्टिव्हिटीसाठी फोनला ब्लूटूथ व्ही 5.0, यूएसबी टाइप-सी, 4 जी एलटीई मिळेल. यात 33W फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. फोन फिंगरप्रिंट स्कॅनरसह फेस अनलॉकला सपोर्ट देईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.therepublic.co.in/news/4659", "date_download": "2021-01-18T01:58:19Z", "digest": "sha1:WX7UZNWFZ4GYNPIGCB5VWGIZO3BXRZTV", "length": 15426, "nlines": 227, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "कोरोना लढण्यासाठी सरसावल्या महिला | the Republic", "raw_content": "\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nमुख्यमंत्र्यांकडे मागितली होती आत्महत्येची परवानगी, खामगाव अर्बन ने दिला विद्यार्थ्याला मदतीचा…\nराज्यातील लाखो दिव्यांग बांधवांना स्वतंत्र रेशनकार्ड\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\nसुवर्णमयी व्यक्तिमत्वाचे धनी : अनंतराव उंबरकर\nगृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा\nअर्णब फोन करून कानात ‘हे’ सांगत नाही\nमराठमोळ्या ‘सिंघम’ ला मिळाली ही जबाबदारी\nभविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार :राधेश्याम चांडक\nकर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते सोयरीक पुस्तिका प्रकाशन\nआ ॲड.आकाश फुंडकर यांच्या मागणीला हे मोठे यश\nएसडीपीओ अमोल कोळी ऍक्शन मोडवर: २ लाख ८३ हजार रूपयांचा मुद्देमाल…\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह व सभामंडप बांधकामास मंजुरात द्यावी यासाठी नगरपंचायत समोर…\n‘ त्या’ रात्री जोराचा पाऊस बरसला आणि झालं असे काही..\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्याना प्रतिक्षा\nशासनाच्या धोरणा विरोधात कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस बंद\n‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी\nभविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार :राधेश्याम चांडक\nकोरोनामुळे स्व भास्करराव शिंगणे यांच्या पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रद्द – ना…\nसंवेदनशील, मुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलकडे वाटचाल..\nअखेर मृत्यूसोबतची तिची झुंज संपली….\nकोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना माजी आमदार सानंदा यांचे असे भावनिक आवाहन\nतरुण तरुणींकरिता कौशल्याच्या बळावर रोजगार-स्वयंरोजगाची ही संधी\nमुख्यमंत्र्यांकडे मागितली होती आत्महत्येची परवानगी, खामगाव अर्बन ने दिला विद्यार्थ्याला मदतीचा…\nराष्ट्रीय फुले ब्रिगेडच्या राज्य संघटनमंत्रीपदी रविकांत माहुलीकर\nमराठमोळ्या ‘सिंघम’ ला मिळाली ही जबाबदारी\nआमदार रोहित पवार यांनी राबविला हा अनोखा उपक्रम\nआकांशा सराटे यांना मिळाली ही मोठी जबाबदारी\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nमकर संक्रांतीच्या सणाला महिलांचा ‘हा’अनोखा उपक्रम\n१७ सदस्यांचे भाग्य मतदानयंत्रात बंद\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nउमेदवाराने निवडणूक चिन्ह असल्याने चक्क ऑटोच ठेवला घरावर\nजळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात सक्षम नेतृत्वाचे पर्व….\nगृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा\n‘ त्या’ रात्री जोराचा पाऊस बरसला आणि झालं असे काही..\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्याना प्रतिक्षा\nशासनाच्या धोरणा विरोधात कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस बंद\n‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी\nHome Breaking News कोरोना लढण्यासाठी सरसावल्या महिला\nकोरोना लढण्यासाठी सरसावल्या महिला\nशारीरिक अंतर ठेवत प्रशिक्षणासह जनजागृती\nखामगाव – कोविड 19 विषाणू चा प्रादुर्भाव शहरांकडून आता गाव खेड्यांमध्ये देखील होतांना दिसत असल्याने या विषाणू च्या विरोधात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात देखील महिलांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.\nखामगाव तालुक्यातील संभापूर येथे महाराष्ट्र ग्रामीण जिवन्नोत्ती अभियान मार्फत स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर ठेवत ग्रामसंघाच्या महिलांना ICRP तेजस्विनी पवार यांच्या कडून प्रशिक्षण देण्यात आले , ज्यामध्ये हाताची स्वच्छता , श्वास घेतांना आणि सोडताना घ्यावयाची काळजी , जोखीम प्रवण गटांची विशेष काळजी यासह लॉकडाऊन नंतर संरक्षणात्मक उपाय याविषयी प्रशिक्षण देण्यात आले , सोबतच या विषाणू संदर्भात जनजागृती करण्यात आली ,\nयावेळी LCRP जयश्री गवारगुरु, ECRP सुजाता गवारगुरू , अंगणवाडी सेविका संगीता पवार , अंगणवाडी मदतनीस , ग्रामसंघाचे पदाधिकारी, गावातील स्वयंसहायता समूहातील महिलांसह इतर महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.\nPrevious articleवीजबिलांबाबत शंका, तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणकडून ग्राहक तक्रार निवारण कक्ष\nNext articleशहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nशहर पोलिसांची अवैध मांजा विक्रेत्‍यांवर छापे चाैघांवर गुन्‍हा, ८ हजाराचा मांजा जप्‍त\nअरेरे.. एका भामट्या पत्रकाराने गिळला प्रवासी निवारा\nमुख्यमंत्र्यांकडे मागितली होती आत्महत्येची परवानगी, खामगाव अर्बन ने दिला विद्यार्थ्याला मदतीचा हात \nठरलं, असा राहील जनता कर्फ्यू\nशेगाव-खामगाव रोडवर अपघात : एक जण ठार ; मृतदेह छिन्नविछिन्न\nजे पालक मंत्री डॉक्टर शिंगणे यांना नाही जमलं ते आमदार...\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nआ. अँड आकाश फुंडकर यांचे हस्ते ‘कोविड 19’ लसीकरणाचा शुभारंभ\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/tag/balasaheb-thorat/", "date_download": "2021-01-18T00:36:01Z", "digest": "sha1:AHPT5VGITWIYHGJHHM6B7GEARQE2BPWF", "length": 2708, "nlines": 63, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "Balasaheb thorat Archives - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nबाळासाहेब थोरात यांचा महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा – सूत्र\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरीही दत्त जयंतीचा उत्साह\nशेतकऱ्यांसाठी सामंजस्य करार ;अन्न,नागरी पुरवठा आणि महसूल विभागामध्ये आदान प्रदान\nआधी केंद्राने राज्याचे हक्काचे पैसे द्यावेत – महसूलमंत्री\n“गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का\nबुधवारी काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन\nमेलूरचे डीएसपी रघुपती राजाही सामील झाले जलीकट्टूमध्ये January 17, 2021\n12 कोटींची मर्सिडीज जी 63 एएमजी मुकेश अंबानी ताफ्यात January 17, 2021\n1 कोटींच्या लाच प्रकरणात सीबीआयने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास अटक केली January 17, 2021\nनॉर्वेने फायझर इंकच्या सुरक्षिततेविषयी वाढती चिंता व्यक्त केली January 17, 2021\n“सर्व 6 बुलेट्स तुझा डोक्यात घालणार सोमैया …..” म्हणत किरीट सोमैय्या यांना धमकीचे फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://news34.co.in/post/36201", "date_download": "2021-01-18T00:09:20Z", "digest": "sha1:WJTNDEMFPBUTEEAWPQ3Y3WLDVBPJTZAG", "length": 12758, "nlines": 143, "source_domain": "news34.co.in", "title": "नांदा सरपंचाकडून महिला व मुला-मुलीला अमानुष मारहाण, जादूटोणा केल्याचा संशय, 3 दिवसानंतर गुन्हा दाखल | News 34", "raw_content": "\nHome कोरपणा/गडचांदूर नांदा सरपंचाकडून महिला व मुला-मुलीला अमानुष मारहाण, जादूटोणा केल्याचा संशय, 3 दिवसानंतर...\nनांदा सरपंचाकडून महिला व मुला-मुलीला अमानुष मारहाण, जादूटोणा केल्याचा संशय, 3 दिवसानंतर गुन्हा दाखल\nकोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा येथील सरपंचाने शेजारील महिला व तिच्या मुलामुलीला बेदम मारहाण केल्याची घटना 17 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली.महिलेच्या तक्रारीनंतर तब्बल 3 दिवसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे गडचांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाला असून उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या आदेशानंतर मारहाणीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सरपंच गणेश नामदेव पेंदोर (33), नरेश नामदेव पेंदोर (31) व नामदेव पेंदोर (67) अशी आरोपींची नावे आहे.सविस्तर वृत्त असे की,मिरा संतोष पाटील हिच्या घरचे कपडे धुण्याचे पाणी सरपंच पेंदोर यांच्या घरात उडाल्याच्या कारणावरून भांडण होऊन त्याचे रूपांतर मारामारीत झाले.सरपंच गणेश पेंदोर व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडून मीरा संतोष पाटील यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना जबर मारहाण झाली.सदर महिला नांदाफाटा पोलिस चौकी येथे तक्रार दाखल करायला गेल्यानंतर येथील एका पोलिसांनी तिची समजूत काढून प्रकारण मिटवून टाका म्हणून तिला घरी पाठविले. आपल्या घरच्या लोकांना इतके मारल्यानंतरही गुन्हा दाखल होत नसल्याने सदर महिलेने उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या प्रकरण लक्षात आणून दिले.उपवि पोलिस अधिकारी यामावार यांच्या निर्देशानुसार गडचांदूर पोलिसांनी मारहाणीबाबत गुन्हा दाखल केला.तसेच सरपंच गणेश पेंदोर यांचे पत्नीची तब्येत बरी राहत नसल्याने त्या महिलेने जादूटोणा केला असा संशय पेंदोेरला असल्याने नेहमी भांडण करीत असतात व त्यामुळेच मारहाण केल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. मात्र जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण केल्याचे तोंडी तक्रारीत सांगितल्यानंतरही उल्लेख न केल्याने महिलेला पोलिसांकडुन न्याय मिळाला नसल्याचे मत व्यक्त होत आहे.पोलीसांनी तिन्ही आरोपींवर भादंविच्या कलम 324,34 नुसार दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून 17 मे रोजी तक्रारीनंतर 323,294 व 506 नुसार अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली होती.\n“सरपंच गणेश पेंदोर यांच्या पत्नीची प्रकृती ठीक राहत नसल्यामुळे मी जादूटोणा केल्याचा संशय त्यांना आहे. त्यामुळे नेहमी किरकोळ भांडणे आमच्यामध्ये होत असतात.त्याच संधीचा फायदा घेत 17 रोजी गणेश पेंदोर, त्यांचा भाऊ व त्यांच्या वडिलांनी आमच्या कुटुंबाला व मला बेदम मारहाण केली. भविष्यात माझ्या जीवाला धोका आहे.”\n“मिरा पाटील यांचे धुण्याचे पाणी आमच्या खिडकीमधून वरणात पडले.धुण्याच्या पाण्यावरून आमच्या दोन्ही घरच्या महिलांचा वाद झाला. मी तिला मारहाण केली नसून माझ्यावर केलेले संपूर्ण आरोप खोटे आहे.मला फसवण्यात येत आहे.”\nPrevious articleबुरड कामगारांना हिरव्या बांबूचा पुरवठा करा, पटकोटवार यांची मागणी, शासन निर्णयाला वनविभागाचा खो\nNext articleसुगंधित तंबाखूचा व्यापार करणाऱ्यांवर मोहितेंची धडकी, आजच्या कारवाईत 1.50 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त\nगड़चांदूरात ऑनलाइन निबंध वाचन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद\nगडचांदूर नगरपरिषदेने का मानले नगरसेवकांचे आभार\nजलशुद्धीकरण हस्तांतर अडकले लाखोंच्या अर्थकारणात \nधनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरण, मुंडेंना राष्ट्रवादी कडून दिलासा\nशरदराव पवार महाविद्यालयाचे लिपिक नळे सेवानिवृत्त\nआधी कोरोना चाचणी करा मग कार्यालयात उपस्थित व्हा \nबिबी येथे दिव्यग्राम महोत्सव\nचंद्रपूर जिल्ह्यात 22 नव्या बाधितांची भर\nशेतात आढळला पती-पत्नीचा मृतदेह\nशरद पवार विचार मंचतर्फे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nडॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nप्रियकराने केली प्रेयसीची हत्या\nनागपूर पदवीधर मतदार संघातील निकाल घोषित\nविदर्भातील महत्वाचे आणि औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील घङामोङी, ब्रेकिंग बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा आढावा घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रेसर वेब पोर्टल.\nकोरपना सीसीआय कापूस केंद्रात अनागोंदी कारभार\n२३ व्या वाढदिवशी २३ वृक्षाची लागवड, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-01-18T00:02:20Z", "digest": "sha1:32OHXNTFK4QNY7UWG2D6PEKYTXSKPLBE", "length": 23894, "nlines": 180, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "html मतदानावर बोलतंय टेंभरे गाव", "raw_content": "\nमतदानावर बोलतंय टेंभरे गाव\nटीव्हीवरील वादविवादाचा गोंगाट आणि पक्षांमधील शर्यतीपासून दूर, ग्रामीण महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातील नागरिक आरोग्य, रस्ते, शाळा, कर्जमाफी, नोकरी आणि इतरही बरेच प्रश्न कोण सोडविल या संभ्रमात आहेत\n“आमी मागच्या वेळेस कपिल पाटीलला मत दिलं होतं. काय झालं गावात अजून प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. आणि हे रस्ते...जिंकल्यानंतर तो फिरकला सुदा नाही इथे. कशाला परत मत द्यायचं गावात अजून प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. आणि हे रस्ते...जिंकल्यानंतर तो फिरकला सुदा नाही इथे. कशाला परत मत द्यायचं” मारुती विशे विचारतात.\nबाहेर ३८ अंश ऊन तापतंय, भर दुपारी टेंभरे गाव जवळजवळ ओस पडलंय. ७० वर्षांच्या विशेंच्या पक्कं बांधकाम केलेल्या घरात सहा पुरूष आणि तीन महिला जमलेत. विशेंच्या दिवाणखान्यात काही जण जमिनीवर चटई टाकून बसलेत तर काही प्लास्टिकच्या खुर्च्यांवर, खोलीच्या एका कोपऱ्यात त्यांच्या पाच एकर रानातून काढलेले तांदूळ गोण्यांमध्ये साठवून ठेवलेत. जमा झालेले सगळेच शेतकरी आहेत, प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या दोन ते पाच एकर जमिनीवर भात आणि भाज्यांचं पीक घेतात. “बसून आपन बोललं पाहिजे कुनाला मत द्यायचं ते,” ६० वर्षांचे रघुनाथ भोईर म्हणतात.\nमहादू भोईर, वय ५२, यांच्या मते या चर्चेतून काहीच निष्पन्न होणार नाही आहे. “भाजपाला पाच वर्ष दिली, पण त्यांनी ही वर्षं वाया घालवली. आता काँग्रेसला पाच वर्ष द्या आणि त्यांना पन वाया घालू देत. काय फरक नाही. सगळे सारखेच.”\nमारुती विशेंच्या घरी मंडळी मतदानाविषयी चर्चा करायला जमलेत\nत्यांची चर्चा अगदी तासभर सुरू राहते. प्रत्येकाचं स्वत:चं मत, आवडी-निवडी आणि समस्या आहेत. इथे जमलेले सर्व जण आणि टेंभरे गावचे बाकी सगळे २९ एप्रिलला भिवंडी लोकसभा मतदार संघातून मतदान करणार आहेत\nत्यांची चर्चा अगदी तासभर सुरू राहते. इथं प्रत्येकाचं स्वत:चं मत आहे, आवडी-निवडी आणि समस्या आहेत. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातले टेंभरे गावात हे सर्व रहिव��सी गावातल्या पाच पाड्यातील १,२४० मतदारांपैकी आहेत. ते येत्या २९ एप्रिलला भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मतदान करतील.\nया मतदारसंघाचे विद्यमान खासदार, भाजपचे कपिल पाटील २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांच्या विरोधात ४,११,०७० मतांनी जिंकून आले होते. निवडणुकीच्या आधीच पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. यंदाही ते काँग्रेसच्या सुरेश तावडेंच्या विरोधात याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. २०१२ मध्ये मतदारसंघात एकूण १७ लाख मतदार होते.\nमहाराष्ट्रात ११ एप्रिल ते २९ एप्रिल या दरम्यान चार ट्प्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातल्या ४८ लोकसभा मतदारसंघातील ८,७३,३०,४८४ मतदार नवीन सरकार निवडतील.\n“विश्वनाथ पाटील आपल्या कुणबी समाजाचा [इतर मागासवर्गीय] आहे. आपण त्याला मत दिलं पाहिजे. कामं करतो तो. त्यांनी [भाजप] नोटबंदीच्या वेळी गरिबांना पार मारूनच टाकलं. कपिल पाटीलनं काय केलं आमच्यासाठी सांगा” घरी जमलेल्या मंडळींना विशे विचारतात.\n‘आपण जाती आणि पक्षावरून मत नाही दिलं पाहिजे,’ योगेश भोईर (डावीकडे) म्हणतो. ‘मंदिरावर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा, त्या पैशात एखादं छोटंसं गाव सुधरवायचं ना,’ नेहा विशे सांगते (उजवीकडे)\n“आपण जाती आणि पक्षावरून मत नाही दिलं पाहिजे. त्या व्यक्तीनं तळागाळात काय काम केलंय हे आपण बघितलं पाहिजे,” २५ वर्षांचा योगेश भोईर उत्तर देतो. “...विरोधी पक्ष चांगल्या सामाजिक योजना मांडतायत का हे पाहिलं पाहिजे त्या आधारे निर्णय घेणे योग्य ठरेल मग.”\nविशेंची ३० वर्षांची सून नेहा म्हणते, “ते [नेतेमंडळी] त्यांच्या भाषणांमधून नुसते एकमेकांवर आरोप करतात. सामाजिक विकासाचं बोलतंच नाहीत. राम मंदिरावर चर्चा करतात. मंदिरावर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा, तो पैसा एखादा लहान पाडा किंवा गावाच्या विकासाला लावा.”\nतिची शेजारीण रंजना भोईर, वय ३५, सहमतीनं मान डोलावते. “बरोबर आहे. गावात चौथीपर्यंतच शाळा आहे. चौथीनंतर आमची मुलं ३-४ किलोमीटर चालत दुसऱ्या गावात [ठिळे गाव] जातात. गाडी-घोड्याची काहीच सोय नाही. गावात शाळा बांधून द्या, मंदिर नको.”\n शरद पवारांनी राष्ट्रवादी [राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष] जिंकून आली तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलंय. ते कृषीमंत्री असतानाही त्यांनी कर्जमाफी केली होती. ���ब्दाला जागणारा माणूस आहे. राष्ट्रवादीला एक चान्स दिला पाहिजे,” ५६ वर्षांचे किसन भोईर म्हणतात.\nडावीकडून उजवीकडे : मारुती विशे, महादू भोईर आणि जगन मुकणेंच्या मनात विद्यमान भाजप खासदाराबद्दल शंका आहे\nमारूतींच्या घरापासून काहीच दूर, ग्रामपंचायतीतर्फे डांबरी रस्त्याचं काम सुरू आहे. जगन मुकणे, पंचायत सदस्य, कामाची पाहणी करतायत. “महिन्याभरापूर्वीच काम सुरू झालंय. निवडणुका आहेत. काय तरी काम दाखवायला पाहिजे की त्यांना [भाजप],” ते सांगतात. जगन हे कातकरी आदिवासी समाजाचे आहेत, विशेषत: कमकुवत आदिवासी गट म्हणून समाजाची महाराष्ट्रात नोंद आहे.\n“मागच्या पाच वर्षात, गावात एक बी घर इंदिरा आवास योजनेअंतर्गत [आता पंतप्रधान आवास योजना म्हणून कार्यरत] बांधलं गेलं नाय,” ते पुढे म्हणतात. “दोन वर्षांपूर्वी, पंचायत समितीला घराची गरज असलेल्यांची यादी दिली होती, अजूनपन अर्जच तपासतायत आमचा. इंदिरा आवास योजनेतील जुन्या घरांच्या दुरूस्तीचे पैसे बी आले नाय यावेळेस. भाजपला मत देऊन चूकच झाली म्हणायचं. राष्ट्रवादीनं काय तरी काम केलं होतं.”\nत्यांना बोलताना पाहून इतर जणही जमले. “[मतांची] भीक मागायला येतील आता,” ३० वर्षीय जनाबाई मुकणे संतापून म्हणते. “मला दिवसाला अजून बी १५० रुपयेच मिळतायत – ते पन वर्षाचे फक्त सहा महिने – शेतात मजुरी करून. आधी पन तेवढंच कमवायची. भाजप असो, शिवसेना असो, की काँग्रेस – आमचं दु:ख कोनी समजून घेत नाय.”\nमिठू मुकणे, वय ५७, जमलेल्या लोकांना सांगतात: “लय ऊन हाय. माज्या घरी चला. तिथं बोला.” त्यांच्या घराकडे जाता जाता ते सांगतात, “त्यांनी [सरकारनं] ३० कातकरी कुटुंबांना फुकट गॅस [उज्वला योजनेअंतर्गत एलपीजी सिलेंडर] वाटले. त्यानंतर सिलेंडरसाठी आमालाच पैसे द्यावे लागतात. ८०० रुपये दर महिन्याला सिलेंडरसाठी कसा खर्च करायचा वर्षाचे फक्त सहाच महिने शेतमजुरी करायला मिळते, दिवसाला १५०-२०० रुपये. ८०० रुपयांची सोय कशी करनार वर्षाचे फक्त सहाच महिने शेतमजुरी करायला मिळते, दिवसाला १५०-२०० रुपये. ८०० रुपयांची सोय कशी करनार याचा विचार व्हायला पाहिजे.”\n‘भीक [मतांची] मागायला येतील आता,’ जनाबाई मुकने म्हणते (डावीकडे). मिठू मुकने (उजवीकडे) जमलेल्या सगळ्यांना चर्चा सुरू ठेवायला आपल्या घरी बोलवतात\nमाती आणि विटांच्या त्यांच्या घरात (वरील मुख्य फोटो पाहा), सगळे जमिनीवर सतरंजी टाकून बसलेत – आठ पुरूष आणि सहा महिला, सर्व कातकरी समाजातले, भूमीहीन शेतमजूर आहेत. “गावाता डॉक्टरच [प्राथमिक आरोग्य केंद्र] नाय. मग २० किलोमीटर शेंद्रूण गावात नाहीतर शहापूरला [३० किलोमीटर लांब] जावं लागतं. गरोदर बायांना खूप त्रास होतो – कितीतरी वेळा बायकांनी हॉस्पिटलात पोचायआधी वाटेतच बाळांना जनम दिलाय,” ५० वर्षांच्या बारकी मुकणे सांगतात.\n५८० मतदारांचं शेंद्रूण गाव, मागच्या पाच वर्षांत रोजगार निर्मितीत अपयशी ठरलेल्या भाजपाविषयी इथं संताप पाहायला मिळतो. मागच्या काही वर्षांत ऑनलाईन खरेदीसाठीच्या कंपन्यांची अनेक गोदामं महामार्गाला लागून सुरू झाली आहेत, त्यासाठी २१ वर्षांचा आकाश भगत आभारी आहे. ही सगळी गोदामं त्याच्या गावाहून १०-१२ किलोमीटर अंतरावर आहेत.\n शहापूरमधल्या गावा-गावातील तरूणांची हीच स्थिती आहे. ही गोदामं आली नसती तर इथल्या तरूणांनी काय केलं असतं कोणास ठाऊक,” तो म्हणतो. “आम्ही तीन महिन्यांच्या करारावर कामं [सामान टेम्पोत चढवणे आणि पॅक करणे] करतो, वर्षाचे किमान पाच-सहा महिने आम्हाला काम मिळतं. नाही तर उपाशी मरायचीच पाळी आली असती आमच्यावर.” आकाश वाशिंदजवळच्या महाविद्यालयात वाणिज्य शाखेत पदवीचं शिक्षणही घेत आहे.\n’ आकाश भगत विचारतो; तो आणि इतर तरूण शेंद्रुण गावातल्या घरी निवडणुकीवर चर्चा करायला जमलेत\n“आमच्या गावात ९० टक्के तरूण पदवीधर आहेत. पण गोदामांमध्ये मदतनीस म्हणून कामं करतात, ते सुद्धा कंत्राटी. मी ऑटो मोबाईल इंजिनिअरिंग केलंय, पण मदतनीस म्हणून ८,००० रुपयांवर काम करतोय. आमच्या खासदारानं हे सगळे मुद्दे लावून धरले पाहिजेत,” २६ वर्षांचा महेश पटोले म्हणतो.\n“इथे आसपास मोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत, पण ते आम्हाला घेत नाहीत. त्यांना मोठा वशिला लागतो. त्यांच्या कोणत्याही खात्यात काम मिळणं सोडूनच द्या, पण ते अगदी सुरक्षा रक्षक म्हणूनही कामाला घेत नाहीत. नेते मंडळी मतं मिळवण्यासाठी हा विषय पुढे मांडतात, पण कधी त्यावर कुठली भूमिका घेत नाहीत,” गोदामात काम करणारा २५ वर्षीय जयेश पटोले म्हणतो.\n“जेव्हा पुलवामात हल्ला झाला, आम्हीही इथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली. पण त्यानंतर जातीय हिंसा भडकवणारे बरेच संदेश व्हॉट्सअॅपवर फिरत होते, ते आम्ही डिलीट केले. मतदान करण्यासाठी हा विषय असूच शकत नाही,” २९ वर��षांचा नकूल दांडकर सांगतो. त्याच्याकडे बीएची पदवी आहे आणि तो शाळेत शिपाई म्हणून काम करतोय. गावातली सगळी तरूण मंडळी त्याच्याच घरी चर्चेसाठी जमली आहेत.\n“कपिल पाटील जिंकला तो ‘मोदी लाटे’मुळे आणि लोकांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला,” २४ वर्षांचा, सध्या बेरोजगार असणारा स्वप्निल विशे सांगतो. “पण मतदाराच्या डोक्यात काय चाललंय हे जाणून घेणं इतकं सोपं नाही. राजकारणाविषयी लोकांची स्वत:ची अशी समज आहे आणि मत देण्याची किंवा न देण्याची त्यांची-त्यांची कारणं आहेत. लोकं भाजपाला शिव्या घालतील, पण ते प्रत्यक्षात कोणाला आणि कुठल्या आधारे मत देतील कोणाला माहिती आहे [ज्याचा लोकांवर परिणाम होतो] अशा मुद्द्यांव्यतिरिक्त मतदार विकत घेण्याचा सुद्धा मुद्दा येतोच. अंतिम निकालातूनच काय ते कळेल.”\n‘अनेक कुटुंबं तर गायबच झाली...’\nमहामारीच्या काळात ‘स्पर्शातून जग’ पहायचं ते असं\nन केलेल्या गुन्ह्याची शिक्षा काही संपेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/angel-brokings-a-new-beginning-campaign/", "date_download": "2021-01-18T00:31:10Z", "digest": "sha1:77L7D7Y5WEM7N7HOENOAODC43XK2KZSV", "length": 14793, "nlines": 125, "source_domain": "sthairya.com", "title": "एंजल ब्रोकिंगची 'एक नवी सुरुवात' मोहीम - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nएंजल ब्रोकिंगची ‘एक नवी सुरुवात’ मोहीम\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्थैर्य, मुंबई, दि.३०: शेअर बाजाराच्या प्रवाहात अधिकाधिक मिलेनिअल्सना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने डिजिटल-फर्स्ट ब्रोकर एंजल ब्रोकिंगने ‘एक नवी सुरुवात’ (एक नई शूरुआत) मोहिमेची सुरुवात केली आहे. या सर्वंकष विपणन मोहिमेत पहिल्यांदा गुंतवणूक करणा-या मिलेनिअल्सवर लक्ष केंद्रीत केले जाईल. ‘एक नई शुरुवात’ ही मोहीम फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, न्यूज आउटलेट्स, एंजल ब्रोकिंग वेबसाइट आणि मोबाइल ट्रेडिंग अॅप यासारखे सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसेच यूट्युब आणि जिओ टीव्हीसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर चालवले जाईल.\nएंजल ब्रोकिंगचे सर्व डिलिव्हरी ट्रेड्स मोफत आहेत. या अत्याधुनिक स्टॉकब्रोकरने एक समर्पित इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले असून याद्वारे आपल्या दैनंदिन ट्रेड्सना मदत केली जाते. एवढेच नव्हे तर ही संपूर्ण प्रक्रिया एक बटणाच्या स्पर्शाद्वारे करता येईल एवढी सोपी केली आहे. दरम्यान, अधिक उत्पन्नाची हमी देण्यासाठी एंजल ब्रोकिंगने स्मार्ट मनी प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांना ट्रेडर म्हणून ग्रॅज्युएट करण्यासाठी मदत केली जाते. गुंतवणुकदारांच्या वेगानुसार लर्निंग मोड्युल्स त्यात दिलेले असतात.\nएंजल ब्रोकिंगचे सीएमओ श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “ एंजल ब्रोकिंग नेहमीच नूतनाविष्कारात आघाडीवर असते. भारतीय रिटेल क्षेत्रात सहभाग वाढवण्यासाठी सक्रीय असते. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातच आम्ही नवे प्रयोग केले असे नाही तर एकूणच कॉस्ट-इफेक्टिव्ह प्रायसिंग आणि यूझर फ्रेंडली प्लॅटफॉर्मसह एकूण मूल्यातच प्रगती केली. आम्ही सर्वच स्टेकहोल्डर्ससाठी बाजारात प्रवेश करण्याची संधी उपलब्ध केली. यात ट्रेडर्स, रेग्युलर इन्व्हेस्टर्स आणि पहिल्यांदाच गुंतवणूकदार करणारे इत्यादींचा सहभाग आहे. ‘एक नई शुरुआत’ या मोहिमेद्वारे, आम्ही भारतातील नवोदित मिलेनिअल्सपर्यंत हा मौल्यवान प्रस्ताव पोहोचवण्याचा उद्देश बाळगून आहोत. जेणेकरून २०२१ मधील त्यांचा प्रवास अधिक तेजस्वी होईल.”\nएंजल ब्रोकिंगचे सीईओ श्री. विनय अग्रवाल म्हणाले, ‘अर्थव्यवस्थेच्या इतिहासात, भांडवलीय बाजार हा फक्त आकार आणि मूल्यात विस्तारला आहे. मोठ्या प्रमाणावर नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवा पुरवतानाच हीच गोष्ट लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवायची आहे. आमचा तंत्रज्ञानप्रणित दृष्टीकोन ग्राहकांसाठी खूप सकारात्मक परिणाम देतो. “एक नई शुरुआत” मोहिमेच्या माध्यमातून २०२१ मध्ये हेच परिणाम मोठ्या प्रमाणात पाहण्याचा आमचा हेतू आहे.’\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकाशीदवाडी गावचा विकास करण्यात कमी पडणार नाही; श्रीमंत रामराजेंची ग्वाही\nसार्वजनिक ग्रंथालयांनी असमान निधीच्या लाभासाठी प्रस्ताव करण्याचे आवाहन\nसार्वजनिक ग्रंथालयांनी असमान निधीच्या लाभासाठी प्रस्ताव करण्याचे आवाहन\nपाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भी��ीने शिवारात जाणे बंद\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध\nडिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक\nशिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा\nमोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक\nभारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nबाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर\nआईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू\nनामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/shruti-marathe/", "date_download": "2021-01-18T01:35:41Z", "digest": "sha1:IIX2QQNNZTKUUSJOFLYU3DZRBZHPVUKX", "length": 28362, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "श्रुती मराठे मराठी बातम्या | Shruti Marathe, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\nसेनेचे आता ‘जय बांगला’; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा\nसत्तास्थापना, खातेवाटपाची पवारांशी झाली होती चर्चा, देवेंद्र फडणवीस यांनी केला दावा\nआरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु\nमेट्रो चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या, मुंबई इन मिनिट्स स्वप्न साकार होणार\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nIndia vs Australia, 4th Test : वॉशिंग्टन सुंदरच्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही वडील निराश, जाणून घ्या कारण\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nIndia vs Australia, 4th Test : वॉशिंग्टन सुंदरच्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही वडील निराश, जाणून घ्या कारण\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nAll post in लाइव न्यूज़\nक्या खूब लगती हो बडी, सुंदर दिखती हो.., श्रुती मराठेचे हे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nश्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ... Read More\nअशी सुरू झाली होती अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकरची लव्हस्टोरी, या सिनेमाच्या सेटवर झाली होती पहिली भेट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n4 डिसेंबर 2016ला श्रुती आणि गौरव लग्नाच्या बंधनात अडकले. ... Read More\nश्रुती मराठेचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून हैराण झाले चाहते, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनुकताच श्रुतीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ... Read More\nश्रुती मराठेने शेअर केला विना मेकअप लूकमधला फोटो, चाहते झाले तिच्यावर फिदा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. ... Read More\nश्रृती मराठेचा हा अंदाज तुम्ही पाहिला का, मेकअपविनाही खुलले सौंदर्य\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रृती मराठे. आपल्या अभिनयाने श्रृतीने रसिकांची मनं जिंकली आहेत. विविध चित्रपटातील भूमिकांमधून श्रृती मराठेने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ... Read More\nPHOTOS : क्रेझी किया रे... मराठमोळ्या श्रुती मराठेच्या ग्लॅमरस अदा पाहताच पडाल तिच्या प्रेमात\nBy तेजल गावडे | Follow\nश्रुती मराठेचा स्टनिंग लूक पाहून चाहते झाले क्रेझी\nलाल सिल्क साडीत मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे दिसतेय झक्कास, फोटो पाहून पडाल प्रेमात, SEE PHOTOS\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसुंदर दिसणं कोणाला नाही आवडत .......बट ब्युटि कमस विथ लॉट्स ऑफ efforts असं म्हणतात....येस efforts हे घ्यावेच लागतात...यासाठी कोणाी पार्लरमध्य़े जात तर कोणी घरगुती उपाय करतात. मात्र चेहराच्या काळजीसह आपला बॉडी फिटनेसदेखील तितकाच महत्वाचा असतो आणि याच ... Read More\nCelebritymarathiSai TamhankarShruti MaratheRinku Rajguruसेलिब्रिटीमराठीसई ताम्हणकरश्रुती मराठेरिंकू राजगुरू\nPHOTOS: श्रुती मराठेच्या ग्लॅमरस अदा पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड, पहा तिचे फोटो\nBy तेजल गावडे | Follow\nअभिनेत्री श्रुती मराठेने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे. ... Read More\nShruti MaratheGaurav Ghatnekarश्रुती मराठेगौरव घाटणेकर\nमैं हूं ही न���ीं इस दुनिया की.. असं म्हणत अभिनेत्री श्रुती मराठेने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nश्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ... Read More\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1335 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1051 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\nबायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती\nBirthday Special : सर्जरी फसल्यामुळे बदलला या अभिनेत्रीचा चेहरा, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nखराब कामगिरी असलेल्यांत रालोआचे सात मुख्यमंत्री, राज्यात उद्धव ठाकरे यांची कामगिरी पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा सरस\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\nInd vs Aus 4th Test: ‘ठाकूर’च्या‘सुंदर’ फलंदाजीने आव्हान कायम; भारताची पहिल्या डावात ३३६ धावांची मजल\nशेतकरी आणि सरकार दोघेही भूमिकांवर ठाम; कोंडी कायम, मंगळवारी महत्त्वाची बैठक\nशेत��री आंदोलन; मुख्यमंत्री, शरद पवारही रस्त्यावर उतरणार\nसेनेचे आता ‘जय बांगला’; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा\nआरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2021-01-18T02:17:29Z", "digest": "sha1:KGYCBMRHJDFU6FMGZNQBFUUKGLYFUCHH", "length": 5498, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ब्रोकबॅक माउंटन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\n[ चित्र हवे ]ब्रोकबॅक माउंटन हा २००५ साली निर्मित एक अमेरिकन चित्रपट आहे. हा चित्रपट १९९७ साली अ‍ॅनी प्रूल्क्स लिखित ब्रोकबॅक माउंटन या लघुकथेवर आधारित आहे. मुख्य भूमिकेत हीथ लेजर, जेक जिलनहाल, अ‍ॅन हॅथवे, मिशेल विलियम्स हे आहेत. पश्चिम अमेरिकेत राहणाऱ्या एनिस डेल मार व जॅक ट्विस्ट या दोन पुरुषांमध्ये १९६३ ते १९८३ दरम्यान निर्माण झालेल्या भावनिक व लैंगिक नात्याची जटिलता या चित्रपटात दर्शवली आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २९ सप्टेंबर २०१९, at ११:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n��ा पानातील शेवटचा बदल २९ सप्टेंबर २०१९ रोजी ११:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/discussion-with-karan-bajaj-founder-of-coding-platform-white-hat-junior-which-is-rapidly-gaining-popularity-among-children-127939786.html", "date_download": "2021-01-18T01:14:50Z", "digest": "sha1:XDLFS7DLL35EP72UR356TFDYFB7D765D", "length": 10496, "nlines": 72, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Discussion with Karan Bajaj, founder of coding platform White Hat Junior., which is rapidly gaining popularity among children. | ‘माझी आई दिल्ली विद्यापीठाची टॉपर होती तरी करिअर करू शकली नाही, म्हणून मी माझ्या कंपनीत 11 हजार शिक्षिकांचीच केली नियुक्ती’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nविशेष मुलाखत:‘माझी आई दिल्ली विद्यापीठाची टॉपर होती तरी करिअर करू शकली नाही, म्हणून मी माझ्या कंपनीत 11 हजार शिक्षिकांचीच केली नियुक्ती’\nमुलांमध्ये वेगाने लोकप्रिय होत असलेल्या व्हाइट हॅट ज्युनियर या कोडिंग प्लॅटफॉर्मचे संस्थापक करण बजाज यांच्याशी चर्चा..\n6 ते 18 वर्षांपर्यंतची मुले तयार करताहेत आयुष्य सोपे बनवणारे आवश्यक अॅप्स\nआठ वर्षीय वृंदा जैनने मेट्रो शहरांच्या रस्त्यांवर रुग्णवाहिकांना मार्ग दाखवण्यास मदत करणारे अॅप तयार केले. १० वर्षांच्या गर्वित सूदने डोळे तपासणी करणारे दृष्टी अॅप बनवले आहे. पार्किंगशी संबंधित तंत्रज्ञान असो की आरोग्याशी संबंधित अॅप, व्हाइट हॅट ज्युनियर या ऑनलाइन कोडिंग क्लासची ६ ते १८ वर्षांची मुले उत्कृष्ट काम करत आहेत. अलीकडेच अमेरिका व भारताच्या २६ मुलांनी व्हाइट हॅट ज्युनियर सिलिकॉन व्हॅली चॅलेंजमध्ये भाग घेतला. ऑगस्टमध्ये बायजूने व्हाइट हॅट ज्युनियरचे अधिग्रहण केले. ‘दैनिक भास्कर’चे शादाब समी यांनी कंपनीचे संस्थापक आणि सीईओ करण बजाज यांच्याशी चर्चा केली.\nमुलांना कोडिंग शिकवण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली \nमला दोन मुली आहेत. माझ्या मुलींनी काही नवे बनवावे अशी माझी इच्छा आहे. जे क्रिएटिव्ह असतात त्यांचे जीवन व्यग्र असते. मी कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली त्यामुळे आयुष्य बदलले. मी काही करेन असे वाटल्याने ते सुरू केले. आज कोडिंग असेच नव्या गोष्टी बनवण्याचे माध्यम आहे. उदा. औद्योगिक क्रांतीच्या वेळी गणिताचा ट्रेंड सुरू झाला, ती एक भाषा बनली. तशीच आज काही बनवण्याची बनवण्याची भाषा कोडिंग आहे. मी मुलांना त्यासाठी तयार करू इच्छितो.\nतुमच्यासोबत किती मुले आणि शिक्षक आहेत\nआमचे ११ हजार शिक्षक आहेत. आतापर्यंत सुमारे १८ महिन्यांत ५० लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दीड लाख मुलांनी रक्कम भरली आहे. ते भारत, अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासारख्या देशांतीलही आहेत. रोज ४० हजार वर्ग होतात.\nव्हाइट हॅट ज्युनियरमध्ये महिलाच शिकवतात\nहोय, आमच्याकडे शिकवण्यासाठी सर्व महिलाच आहेत. त्या आमच्याकडे येण्याआधी वर्कफोर्सचा भाग नव्हत्या. त्या खूप शिकलेल्या आहेत, बुद्धिवंत आहेत, पण कुठे नोकरी करत नव्हत्या. काही कारणास्तव नोकरीसाठी बाहेर जाण्यास सक्षम नव्हत्या. आम्ही अशाच महिलांना संधी दिली.\nमाझे वडील लष्करी अधिकारी होते. आई दिल्ली विद्यापीठाची टॉपर होती. पण वडिलांची वारंवार बदली होत असल्याने आईचे करिअर घडू शकले नाही. बुद्धिमान असूनही करिअर न घडवू शकणाऱ्या अशा लाखो महिला देशात असतील असे वाटले. त्यामुळे अशाच महिलांना शिकवण्यासाठी घेण्याचे मी ठरवले. त्यांना संधी देण्याची माझ्यासारख्या आंत्रप्रेन्योरची जबाबदारी आहे.\nएवढ्या लहान मुलांनी कोडिंग का शिकावे \nमुलांची ‘पीक क्रिएटिव्हिटी’ वयाच्या ५-६ वर्षांतच असते असे एक आंतरराष्ट्रीय संशोधन आहे. त्यानंतर दर १० वर्षांनी त्याची क्रिएटिव्हिटी अर्धी होत राहते. त्यामुळे कोडिंगसारखी क्रिएटिव्हिटी मुले बालपणीच शिकली तर त्यांची क्रिएटिव्हिटी कायम राहण्याची शक्यता आहे.\nहे मुलांवर ओझे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे\nजगात नवीन गोष्ट आली की तिला विरोध होतोच. पण कोडिंगचा अनुभव घेत असलेल्या मुलांनाच आपण विचारायला हवे. मुलगा स्वत: एक रॉकेट बनवतो तेव्हा त्याला किती आनंद मिळत असेल याची कल्पना करा. तो शिकत असतो. आठवड्यात फक्त दोन वर्ग असतात. त्यामुळे हे ओझे नाही. १८-२० महिन्यांतच आम्ही बायजूनंतर देशातील दुसरी सर्वात मोठी एज्युटेक कंपनी झालो आहोत. मुलांना आवडले नसते तर हे शक्यच नव्हते.\nमुलांसाठी हे भविष्यात ���से फायदेशीर आहे\nनवे आणि क्रिएटिव्ह शिकण्यासोबतच त्याचा मोठा फायदा म्हणजे मुलांना तंत्रज्ञान समजते. जी मुले सध्या शिकत आहेत त्यांची भावना अशी आहे की, भविष्यात मी स्वत: माझ्यासाठी काही तयार करेन.\nऑस्ट्रेलिया ला 156 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/mumbai-high-court-dismisses-petition-seeking-cbi-probe-into-disha-salians-death-case-127950634.html", "date_download": "2021-01-18T01:53:09Z", "digest": "sha1:6XWEXL3CG4ZPBFPOL5VSNLNURGM7SCHL", "length": 6621, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mumbai High Court dismisses petition seeking CBI probe into disha salians death case | सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाचे याचिकाकर्त्यांना आदेश - 'पुरावे असतील तर पोलिसांकडे द्या' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदिशा सालियान मृत्यू प्रकरण:सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाचे याचिकाकर्त्यांना आदेश - 'पुरावे असतील तर पोलिसांकडे द्या'\nदिल्लीतील वकील पुनीत कौर धांडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.\nदिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. जर कोणाला या प्रकरणात काही माहिती असेल, तर त्यांनी थेट मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. दिशाच्या मृत्यूच्या आठवड्याभरातच सुशांतचा मृत्यू झाला होता. या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध असल्याचा संशय दिल्लीतील वकील पुनीत कौर धांडा यांनी व्यक्त केला होता. त्यांनीच या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.\nयाचिकाकर्ते दिल्लीचे वकील पुनीत कौर धांडा यांच्याकडे अशी याचिका दाखल करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. उलट, तुम्ही दिशाचे कोण, असा प्रतिप्रश्न न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारला. दिशा सालियानच्या मृत्यूबाबत काही घातपाताची शक्यता वाटल्यास तिचे कुटुंब यासंबंधी कायदेशीर पावले उचलेल, असे म्हणत याचिकाकर्त्याला फटका��ले आहे. सोबतच जर कोणाकडे या प्रकरणावर आधारित काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे सोपवावे असेही आदेशही न्यायालयानेदिले आहेत.\nदिशाचा 8 जून रोजी मुंबईच्या मलाड वेस्टमधील रीजेंट गॅलेक्सीच्या 14व्या मजल्यावरून पडल्यानंतर मृत्यू झाला होता. या घटनेच्या काही दिवसांतच म्हणजे 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली होती. त्यामुळे हे प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याची शंका येत असल्याचे या याचिकेत म्हटले होते. दिशा अभिनेता रोहन रायसोबत रिलेशनशिपमध्ये होती. लॉकडाउननंतर ते दोघे लग्न करणार होते, असा दावाही या याचिकेत करण्यात आला होता.\nऑस्ट्रेलिया ला 173 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/amruta-khanvilkar-birthday-special-husband-himanshu-malhotra-write-a-note-for-her-127939937.html", "date_download": "2021-01-18T01:40:07Z", "digest": "sha1:UCKZBZVGUKN6IDTFGGRSWZRJG6JVCGLD", "length": 8450, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amruta Khanvilkar birthday special Husband Himanshu Malhotra Write a note for her | पती हिमांशू मल्होत्राने अमृताला दिल्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा, म्हणाला - तुझ्याकडून दररोज मी नवीन शिकत असतो - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nहॅपी बर्थडे अमृता:पती हिमांशू मल्होत्राने अमृताला दिल्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा, म्हणाला - तुझ्याकडून दररोज मी नवीन शिकत असतो\nहिमांशूने बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोदेखील शेअर केले आहेत.\nमराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने तिचा पती आणि अभिनेता हिंमाशू मल्होत्राने सोशल मीडियावर एक प्रेमळ पोस्ट लिहून अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोदेखील शेअर केले आहेत.\nहिमांशूने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ''हॅपीएस्ट बर्थडे अमू.. तू माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग आहेस, माझ्या आयुष्यात तुझे असणे हे मजा, मस्ती, सकारात्मकता, निर्भयता आणि जीवनाकडे एक नवीन दृष्टीकोन भरणारे आहे. तुझ्या रुपात मी नेहमीच नवीन रूपात जगाकडे पाहतो आणि प्रत्येक दिवस काही तरी नवीन शिकतो. गेल्या 10 महिन्यांपासून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझी चाललेली धडपड मी बघतोय. मी प्रार्थना करतो की तुझ�� स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवा. तुला खूप खूप प्रेम.''\n2015 मध्ये अडकले लग्नगाठीत\nअमृता हिमांशूसोबत 24 जानेवारी 2015 रोजी लग्नगाठीत अडकली. नऊ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. हे दोघेही नच बलिए 7 चे विजेते आहेत. या शोदरम्यान या दोघांनीही आपल्या नात्याविषयी एक खुलासा केला होता. हिमांशूने सांगितल्यानुसार, नऊ वर्षाच्या रिलेशनशिपदरम्यान अमृता आणि हिमांशू यांच्यात इतर कोणत्याही कपलप्रमाणे भांडणे होत असत. त्यामुळे अमृताने हिमांशूसोबतचे नाते तोडले आणि ती दुसऱ्या मुलाला डेट करु लागली होती. पण काही दिवसांनंतर तिला हिमांशुची आठवण यायला लागली आणि ती ते रिलेशनशिप तोडून हिमांशूकडे परतली होती. तर दुसरीकडे, अमृताला जळवण्यासाठी हिमांशूने दुसऱ्या मुलीला किस केले होते. त्यावेळी तो इतका मोठा इश्यू होईल असे वाटले नव्हते. पण नंतर हिमांशूला त्याची चुक कळाली होती आणि त्याने सर्वांसमोर अमृताची माफी मागितली. पण अमृताने हिमांशूबद्दल अजूनही मनात राग असल्याचेही सांगितले होते. ज्या मुलीला हिमांशूने किस केले होते त्या मुलीने अमृताचा सर्वांदेखत अपमानही केला होता पण त्यावेळी हिमांशूने त्यावेळी बाजू घेतली नसल्याची खंत राहील, असे अमृताने सांगितले होते.\nपंजाबी कुटुंबाची सून झाली अमृता\nअमृताचे लग्न दिल्लीचा मुंडा हिमांशू मल्होत्रासोबत झाले. एमबीए केलेल्या हिमांशूची आणि अमृताची भेट ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार..’ या शोमध्ये झाली होती. याच शोमध्ये मुंबईची मुलगी अमृता आणि दिल्लीचा मुंडा हिमांशू या दोघांचे सूर जुळून आले होते. त्यावेळी दोघेही स्ट्रगलर होते. आज अमृता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे, तर हिमांशूदेखील टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. पंजाबी पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/business/story-maruti-to-increase-product-prices-from-27-january-1828962.html", "date_download": "2021-01-18T02:01:32Z", "digest": "sha1:BF2DY2BVKQY7V5U7QEAGSQMSBNDF45PR", "length": 24406, "nlines": 292, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Maruti to increase product prices from 27 January, Business Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठा���रेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही ख��स क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nमारुतीच्या गाड्या महागल्या, नवे दर अमलात\nदेशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी इंडिया लिमिटेडकडून आपल्या उत्पादनांच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे मारूतीच्या वेगवेगळ्या श्रेणीतील कारमध्ये वाढ करण्यात आली. सोमवारपासूनच नवे दर अंमलात आले आहेत. मारुतीकडून करण्यात आलेली वाढ जास्तीत जास्त ४.७ टक्क्यांपर्यत आहे. अर्थात कंपनीकडून कोणत्या कारच्या किंमतीमध्ये किती वाढ झाली हे नेमकेपणाने स्पष्ट करण्यात आलेले नाही.\nविवाहबाह्य संबंधातून महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या\nमारुती सुझुकीच्या निवेदनात म्हटले आहे की, कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे मारुती सुझुकीच्या काही श्रेणीतील कारच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ वेगवेगळ्या मॉडेलनुसार वेगवेगळी आहे. सर्वाधिक वाढ ४.७ टक्के इतकी असून, २७ जानेवारीपासूनच नवे दर अंमलात आले आहेत.\n१ एप्रिलपासून देशात भारत स्टेज ६ निकषांवर आधारित गाड्या बाजारात येणार आहेत. या गाड्या आल्यावर जुन्या गाड्यांची नोंदणी परिवहन विभागाकडून करण्यात येणार नाही. या पार��श्वभूमीवर नव्या निकषांवर आधारित गाड्यांचे उत्पादन करण्यासाठी खर्च वाढत असल्यामुळेच कंपनीने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.\n‘सीएए’विरोधातील भूमिकेबाबत अजित पवारांचं स्पष्टीकरण\nमारुतीकडून काही दिवसांपूर्वीच सिआझ या कारचे भारत स्टेज ६ मधील मॉडेल बाजारात आणण्यात आले आहे. डिसेंबर २०१९ मध्येच मारुतीकडून आपल्या कारच्या किंमतीमध्ये वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराज्यपालांचे भाषण मराठीतून; सीमाभाग, मराठी केंद्र स्थापण्याचा उल्लेख\nमी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; CM ठाकरेंचा टोला\nदेवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड\nविश्वासदर्शक ठरावावेळी चार आमदारांची तटस्थ भूमिका\nMaruti Suzuki ने ४०,००० 'वॅगन आर' परत मागवल्या\n'मारुती'च्या निवडक गाड्या स्वस्त, पाहा किंमती किती कमी झाल्या\nमारुती सुझुकीची नवी अल्टो लाँच, किंमत ३.८० लाख\nमारुती सुझुकी ३० सप्टेंबरला करणार सर्वांत स्वस्त SUV, जाणून घ्या किंमत\nसात महिन्यानंतर मारुतीच्या विक्रीत सुधारणा, स्विफ्ट-बलेनोला मागणी\nमारुतीच्या गाड्या महागल्या, नवे दर अमलात\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nलॉकडाऊनमध्ये डाळ-तांदळाचे दर वाढले, भाज्या झाल्या स्वस्त\nम्युच्युअल फंड संकटः RBI कडून ५० हजार कोटींची तरतूद\nसर्व वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीस मंजुरी द्या; ऍमेझॉन, फ्लिपकार्टची मागणी\n'ही' रिक्षा पाहून आनंद महिंद्रांनी चालकाला दिली जॉबची ऑफर\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/saru-aaji-is-trending-on-social-media-330286.html", "date_download": "2021-01-18T00:43:11Z", "digest": "sha1:MNQTTBYTLEFV7LL5NWXTKJK4EMJFXYCL", "length": 11853, "nlines": 330, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Photo : चर्चा तर होणारच; सरू आजीच्या म्हणींच्या मीम्सचा सोशल मीडियात धुमाकूळ", "raw_content": "\nमराठी बातमी » फोटो गॅलरी » Photo : चर्चा तर होणारच; सरू आजीच्या म्हणींच्या मीम्सचा सोशल मीडियात धुमाकूळ\nPhoto : चर्चा तर होणारच; सरू आजीच्या म्हणींच्या मीम्सचा सोशल मीडियात धुमाकूळ\n‘देवमाणूस’ या मालिकेतील सरू आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. सरू आजी तिच्या म्हणींमुळे चांगलीच गाजली आहे. (Saru Aaji is trending on social media )\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसध्या सोशल मीडियावर प्रत्येक धमाकेदार गोष्ट लवकरच व्हायरल होते. मग एखाद्या व्हिडीओ असो किंवा मालिकेतील पात्र.\n'देवमाणूस' या मालिकेतील सरू आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. प्रत्येक पात्राची आपली वेगळी खासियत असते. तशीच सरू आजी तिच्या म्हणींमुळे चांगलीच गाजली आहे.\n'देवमाणूस' या मालिकेत अभिनेत्री रुक्मिणी सुतार या सरू आजीच्या भूमिकेत आहेत. रुक्मिणी सुतार यांच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक होताना दिसत आहे.\nया सरू आजीवर सोशल मीडियावर मीम्ससुद्धा तयार करण्यात आले आहेत.\nया मालिकेतील सगळेच पात्र लक्षवेधी ठरले आहेत.\nPhoto : ‘देवमाणूस’ मालिकेत नवा ट्विस्ट, मंजुळा गावकऱ्यांना दाखवणार अजितचं खरं रुप \nPhoto : चर्चा तर होणारच; सरू आजीच्या म्हणींच्या मीम्सचा सोशल मीडियात धुमाकूळ\nPHOTO | ‘देवमाणूस’मधल्या ‘मंजुळा’चा ग्लॅमरस अंदाज, पाहा प्रतिक्षा जाधवचे खास फोटो\nMayuri Deshmukh | मयुरी देशमुखचं पुनरागमन, गश्मीर महाजनीसोबत नवीन मालिकेचा प्रोमो रिलीज\nताज्या बातम्या 2 months ago\nPHOTO | ‘300 कोटीं’च्या मालकिणीचा दिवाळी सोहळा\nताज्या बातम्या5 hours ago\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या5 hours ago\nPhotos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nगौतम अदानींवर 4.5 लाख कोटींची NPA, सुब्रमण्यम स्वामींचा मोठा आरोप\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\nइंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास ब��दी, जमावबंदीही लागू\nताज्या बातम्या5 hours ago\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\nगेल्या सरकारमध्ये मोठा शिक्षक भरती घोटाळा, प्रकाश शेंडगेंचे मोठे वक्तव्य\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nकोणत्या पक्षाकडे सध्या किती ग्रामपंचायती, जाणून घ्या ग्रामपंचायतींचा लेखाजोखा\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या5 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/business/story-gold-became-the-first-choice-of-investors-in-financial-crisis-1818309.html", "date_download": "2021-01-18T00:17:26Z", "digest": "sha1:GV4YYENALZXNP2BVNVF5FV3E7G7DFTOU", "length": 23570, "nlines": 293, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Gold became the first choice of investors in financial crisis, Business Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोक��यामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त मह���राष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n...म्हणून दिवाळीपर्यंत सोने विक्रमी दर गाठण्याची शक्यता\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nदेशात आर्थिक मंदीचे सावट दिसत असताना सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. आर्थिक अभ्यासकांच्या मते, मंदीची चाहूल दिसत असल्याने आणखी काही दिवस सोन्याचे दर उच्च पातळीवरच राहण्याची शक्यता आहे.\nऑर्बिटरने विक्रम लँडरचे 'लोकेशन ट्रेस' करत टिपले छायाचित्र\nसध्याच्या घडीला सोने आणि चांदीमध्ये अधिक गुंतवणूक पाहायला मिळत असून दिवाळीपर्यंत सोने-चांदी विक्रमी दराला गवसणी घालण्याची शक्यताही अभ्यासकांनी वर्तवली आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षात सोने गुंतवणूकीकडे असणारा कल हा २० टक्क्यांहून अधिक आहे. गतवर्षी तो केवळ ६ टक्के इतका होता.\nकिल्ल्यांऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्याः राज ठाकरे\nदिल्लीतील बुलियन अँण्ड ज्वेलर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विमल गोयल यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील मंदीच्या संकटाच्या परिणामी सोने दरात वाढ होत आहे. देशासह अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करण्यास भर देत आहेत. गुंतवणुकीसाठी सोन्याशिवाय अन्य कोणताही उत्तम पर्याय नाही, असेही ते यावेळी म्हणाले.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\n'हाऊडी मोदी' कोलमडलेली आर्थिक स्थिती लपवू शकणार नाही - राहुल गांधी\nठेवले जाई. तसेच महिलांना येथेच\nअंबानींच्या संपत्तीत होत आहे घट तर डी मार्टच्या दमाणींचा वाढता आलेख\nसेन्सेक्समध्ये ६०० अंकांनी घसरण, शेअर बाजारावर चिंतेचे ढग\nरक्षाबंधनपूर्वी सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक\n...म्हणून दिवाळीपर्यंत सोने विक्रमी दर गाठण्याची शक्यता\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्य��� नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nलॉकडाऊनमध्ये डाळ-तांदळाचे दर वाढले, भाज्या झाल्या स्वस्त\nम्युच्युअल फंड संकटः RBI कडून ५० हजार कोटींची तरतूद\nसर्व वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीस मंजुरी द्या; ऍमेझॉन, फ्लिपकार्टची मागणी\n'ही' रिक्षा पाहून आनंद महिंद्रांनी चालकाला दिली जॉबची ऑफर\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ ���प्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/2020/04/", "date_download": "2021-01-18T01:16:12Z", "digest": "sha1:QH46PO7ZHSLBSWUIQDYV2TYIRGW7VL7E", "length": 20210, "nlines": 215, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "एप्रिल | 2020 | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nPosted in कतरा कतरा जिंदगी, नाते, मनातल्या गोष्टी, माहेर, ललित, विचारप्रवाह..., सुख दु:ख\tby Tanvi\nधावतच पोहोचले होते आयसीयु मधे… आजीला ॲडमिट केले आहे हे चारच शब्द आम्हा सगळ्या नातवंडांसाठी आजीकडे धाव घेण्यासाठी पुरेसे होते. तिच्या नातसुना, नातजावई, पतवंड सारे सारे निघाले तिच्याकडे. मी सगळ्यात जवळ होते… घरापासून जेमतेम अर्ध्या किलोमीटरवर असलेले हॉस्पिटल अचानक खूप दूर वाटू लागले होते. धाव घेतली होतीच… आजारी होती ती पण जराशीच. परवाच तर म्हणाली मला, “ताई समाधानाने जगले आयुष्य… आता जगण्याची इच्छा नाही…”… ही वचनाची पक्की, करारी बाई असं काही हळवं फारसं बोलायची नाही… आजी म्हणजे ठाम निश्चय, आधार. मी ही चिडवलं होतं अर्थात तिला, म्हटलं, म्हातारे माझ्या मुलांची लग्नकार्य तुझ्याविना कशी व्हावीत. जरा खापरपणतू वगैरे बघूनच जा, काय घाई आहे… कशी छान हसली होती तेव्हा. तिचा भाऊ तिला, “हसरी सुमन” म्हणायचा… त्या नावाला साजेसं अगदी. सतत हसणारी सुमन. सतत आनंदी, उत्साही…\nआयसीयुत पोहोचले तर ती झोपलेली शांत, तिच्या हातावर हात ठेवत हलकेच हाक मारली तिला… “आजी… आजी गं…”… डोळे अलवार उघडून म्हणाली, “ताई… तू जा घरी. काम पडेल तुला”. नेहेमीचं हिचं… लहान मुलींना काम नको हे ही मला अगदी कायम म्हणत आली, माझ्या मुलाची दहावीची परिक्षा झाली तरी मी लहान मुलगीच हिच्या लेखी. “जाते कुठली, तुला घेऊन जाते म्हातारे…” मी म्हणाले तिला. पण ऐकायला ती जागी होतीच कुठे. पुन्हा शांत झोपल्यासारखी ती.\nमाझ्या किती परिचयाची आहे ही… कितीवेळा हिच्या कुशीत हसले, कितीवेळा रडले. भावनांची सारी आवर्तनं हिला सांगितल्याशिवाय पूर्णत्त्वास गेली नाहीत… ही आजी आणि हीच जीवाभावाची मैत्रीणही. विचार का येताहेत हे असे एकामागे एक. हॉस्पिटल कधीच आवडले नाहीत हिला… ही का आहे मग आज इथे\n“आजी सिरीयस आहे”… डॉक्टर सांगताहेत. डॉक्टर मित्रासारखा… तो सांगतोय ते ऐकू येतंय पण मनात उमटत नाही. स्तब्ध झालंय सारं… सिरीयस… बोलली की आत्ता… आता का बोलत नाहीये पण… बोलली की आत्ता… आता का बोलत नाहीये पण मी पुन्हा पुन्हा हाका मारतेय पण प्रतिसाद शून्य. असं होतं मी पुन्हा पुन्हा हाका मारतेय पण प्रतिसाद शून्य. असं होतं पाच मिनिटांपूर्वी ही मला ताई म्हणाली आणि आता ही अशी दूर गेल्यासारखी. माझ्या कुठल्याच हाका पोहोचत का नाहीयेत हिच्यापर्यंत\nगेलीच की मग ती… झोपल्यासारखी वाटली ती गेलीच. प्रयत्न केले सगळ्यांनी… पण नाहीच जागी झाली ती. तिची भारताबाहेरची नातवंड यायची म्हणून तिला बर्फाच्या पेटीत ठेवलं तेव्हाही छानच दिसत राहिली. ती आम्हाला लहानपणी सांगायची त्या हिमगौरीच्या गोष्टीतल्या हिमगौरीसारखी… माणसं गेल्यावरही अशी दिसू शकतात\nमला केव्हा जाणवलं पण की ती जे माझ्याशी बोलली ते तिच्या चेतनेतलं अखेरचं वाक्य होतं\nकेव्हातरी जाणवलं आणि मग ते वाक्य माझ्या अस्तित्त्वाला वेढून उरलं…कळकळीचं, गाढ जिव्हाळ्याचं… अचेतनाच्या टोकावरून चेतनेच्या फिकुटल्या अंशाचं… किती अर्थपूर्ण वाक्य…\nएखाद्या व्यक्तीने अखेरचं वाक्य आपल्याशी, आपल्यासाठी बोललेलं असतं… सोपं नाही हे…\nऑक्टोबर चित्रपटातला डॅन आठवतो मला नेहेमीच इथे. कोमात जाण्यापूर्वी शिवलीने त्याची आठवण काढलीये. तिथून ती अखेरच्या प्रवासाला निघालीये… ती अचेतन पण ह्याच्यातल्या सुप्त चेतनेला जणू फुंकर घालून ती जागं करून गेलीये. शिवली- हरसिंगार-प्राजक्त… त्या हळव्या भावनेनं पारिजातकाचा गंध दरवळतोय त्याच्या भोवताल… अखेरचे शब्द नेमके आपल्याच वाटेला का ह्याचा शोध आपल्या परीने घेणारा डॅन. त्याला पाहते तेव्हा त्याच्या त्या शोधाशी एक अनामिक ऋणानुबंध नकळत जुळून येतो माझा.\nगीत चतुर्वेदीचं वाक्य आठवतंय,\nमनुष्‍य सिर्फ़ उतना होता है,\nजितना वह किसी की स्‍मृति में बचा रह ज���ए\nस्‍मृति सिर्फ़ उतनी होती है,\nजितनी वह किसी को मनुष्‍य के रूप में बचा ले जाए\nकोरोनाच्या धास्तीने सारेच घराघरात अडकलोय आता… तरीही रस्त्यांवर फिरणारे काही आहेतच. त्यांच्याकडे पाहताना मी सहज म्हणतेय, “अडाण्याचे गाडे नुसते”… हा आजीचा शब्दप्रयोग. ती म्हणायची हे. आता मी स्वत:कडे पुन्हा बघतेय… घरात कामं उरकताना मी मुलांना म्हणतेय,”हातासरशी कामं उरका”… “हातासरशी कामं उरकावीत ताई, मग मोलकरणी असल्या नसल्या तरी अडत नाही”, आजी नेहेमी सांगायची हे… मी तेच बोलतेय जे ती बोलायची… माझ्याही नकळत माझ्यात ती जगतेय… हसतेय… जीवंत श्वास घेतेय… साडी नेसण्याची तिची आवड आपल्यात आलीये हे आवडणारी मी… अजागळासारखं फिरू नये, नीटनेटकं असावं हे जगण्य़ातून सांगणारी ती… जगण्याचा भागच आहे की ती… किती शब्द, किती म्हणी, आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा एक तरलसा पदर… माझ्यातलं कितीतरी तिचंच, तसंच… तिने शिकवलेल्या क्रोशाच्या विणकामासारखं… टाक्यातून पुन्हा जन्म घेणाऱ्या नव्या टाक्यासारखं… बाहेरचा टाका उसवला तर संपूर्ण वीण उसवत जाते तसं, मला दुखलं की दुखावली जाणारी ती… तिला दुखू नये म्हणून खंबीर होताना नकळत माझ्या मुलीला जपणारी मी…\nविचारांचे धागे एकाला जोडून एक येणारे… घरच्या मोगऱ्याची फुलं वेचतेय मी, आजीच्या घरच्या अंगणातला मोगरा नेहेमी घमघमतो माझ्याकडच्या रोपात. गंध चिरंतन असतो… मोगरा मोगराच असतो… जगण्याचं एक वेगळंच सूत्र हाती लागतंय माझ्या…\nऑक्टोबर चित्रपटातली शेवटची फ्रेम आठवतीये आता… शिवलीच्या आईकडचं पारिजातकाचं रोप डॅन घेऊन जातोय… प्राजक्त आता त्याच्या अस्तित्त्वाचा एक अविभाज्य भाग होत जातो…\nकोणाचा प्राजक्त नं कोणाचा मोगरा… फुलं घमघमतातच… ऋतुचक्र निरंतर फिरते… पानगळीनंतर बहर येतातच…\n“ताई…” आजीने केलेला अखेरचा उच्चार जसजसा मनात उमटतो तसतसा जगण्याचं सार होत जातो…एखाद्या जगण्याच्या अर्थाला काही वाक्यांचे टेकू पुरून उरतात…\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, मनातल्या गोष्टी, विचार......\t१ प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मन���तल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \n« जानेवारी ऑगस्ट »\nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2021/01/india-vs-australia-jasprit-bumrah-injured.html", "date_download": "2021-01-18T00:11:52Z", "digest": "sha1:LVJNSQYOJBSAWV27QIGMWJ2CNIDSE5P7", "length": 7373, "nlines": 81, "source_domain": "www.smartichi.com", "title": "IND vs AUS : भारताला सगळ्यात मोठा धक्का, \"हा\" खेळाडू चौथ्या टेस्टमधून बाहेर", "raw_content": "\nHomeक्रीडाIND vs AUS : भारताला सगळ्यात मोठा धक्का, \"हा\" खेळाडू चौथ्या टेस्टमधून बाहेर\nIND vs AUS : भारताला सगळ्यात मोठा धक्का, \"हा\" खेळाडू चौथ्या टेस्टमधून बाहेर\nIND vs AUS : रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) यांच्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (India vs Australia) आणखी एक धक्का बसला आहे. चौथ्या टेस्टमधून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ही बाहेर झाल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. बुमराहच्या पोटातल्या मांसपेशींना दुखापत (injured) झाली आहे, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट खेळू शकणार नाही, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी टेस्टमध्ये बुमराहला दुखापत झाली. स्कॅनिंगमध्ये बुमराहच्या मांसपेशीला दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. इंग्लंडविरुद्धची चार टेस्ट मॅचची सीरिज बघता, टीमला कोणताही धोका पत्करायचा नाही.\nसिडनी टेस्टमध्ये फिल्डिंग करताना बुमराहच्या पोटात दुखायला लागलं. तो ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळणार नाही. इंग्लंडविरुद्ध तो खेळेल, अशी अपेक्षा आहे, असं बीसीसीआय सूत्राने पीटीआयला सांगितलं. 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन टे���्टला सुरूवात होणार आहे. बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय टीम नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांना घेऊन मैदानात उतरेल.\n1) कचरा डेपोप्रश्‍नी इचलकरंजीत आंदोलन\n2) एकच चर्चा, हवा फक्त कोल्हापूरचीच...\n3) \"सीरम'ला पहिली \"ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार\nबुमराह बाहेर गेल्यामुळे टी नटराजन याला खेळण्याची संधी मिळेल, हे जवळपास स्पष्ट झालं आहे, कारण त्याच्याशिवाय दुसरा कोणताही फास्ट बॉलर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उपलब्ध नाही.\nऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाला दुखापतीचं (injured) ग्रहण लागलं आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये हनुमा विहारी आणि रविंद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे ते दोघंही चौथी टेस्ट खेळू शकणार नाहीत. जडेजाच्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं. तर मोहम्मद शमीदेखील दुखापतीमुळे पहिल्या टेस्टनंतर बाहेर झाला. उमेश यादवही दुखापतीमुळे टेस्ट सीरिज अर्धवट सोडून भारतात परतला. तिसऱ्या टेस्टदरम्यान अश्विनच्या पाठीलाही दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.\nहनुमा विहारीच्या अनुपस्थितीमध्ये ऋद्धीमान साहा याला विकेट कीपर म्हणून तर ऋषभ पंतला बॅट्समन म्हणून खेळवलं जाऊ शकतं, तसंच मधल्या फळीत मयंक अगरवालला खेळण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये रविंद्र जडेजाच्याऐवजी शार्दुल ठाकूरलाही संधी मिळू शकते. तसंच अश्विन वेळेत फिट झाला नाही तर कुलदीप यादवला संधी मिळू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/08/3586-donald-trump-corona-news-china-covid-19/", "date_download": "2021-01-18T00:03:57Z", "digest": "sha1:SOUZNJKOQBLS65AYLELQRTJWBSH6OCUF", "length": 11621, "nlines": 154, "source_domain": "krushirang.com", "title": "करोना झाल्यावर ट्रम्प यांना सुचली उपरती; पहा कोणती घोषणा करून टाकलीय त्यांनी | krushirang.com", "raw_content": "\nHome Home करोना झाल्यावर ट्रम्प यांना सुचली उपरती; पहा कोणती घोषणा करून टाकलीय त्यांनी\nकरोना झाल्यावर ट्रम्प यांना सुचली उपरती; पहा कोणती घोषणा करून टाकलीय त्यांनी\nराजकीय नेतृत्व हे जनतेचे प्रतिनिधित्व करीत असते. जनताच त्यांना निवडून देत असते. त्यामुळे त्यांचे कर्तुत्व असो की चुका या सामुहिक जबाबदारीच्या असतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही नवीन अमेरिका उभे करायला जनतेने निवडून दिले होते. त्याच ट्रम्प यांना करोना झाल्यावर मग जनतेच्या दुःखाची आठवण झा���ी आहे.\nकरोना झाल्यावर रुग्णालयात उपचार घेऊन पुन्हा व्हाईट हाउसमध्ये आल्यावर त्यांच्या डोक्यात काही महत्वाचा प्रकाश पडला आहे. त्यावेळी त्यांनी नेहमीच्या थाटात चीनवर याचे संपूर्ण खापर फोडले आहे. ते काही चूकही नाही. मात्र, नागरिकांना करोना झाल्यावर कोविड १९ साठीचा उपचार मोफत देण्याची त्यांनी आता कुठे घोषणा केली आहे.\nत्यांनी ही घोषणा केली असली तरी लागू कधी होणार आणि यापूर्वीच दवाखान्यात पैसे गमावलेल्या मंडळींना कोणता लाभ होणार हे त्यांनी म्हटलेले नाही. निवडणूक सुरू असतानाच त्यांना ही उपरती सुचली आहे. मतदान खेचून घेऊन पुन्हा एकदा अमेरिकेत अध्यक्षपद मिळवण्यासाठीचा त्यांचा हा अट्टाहास असल्याचे म्हटले जात आहे. भारतात ज्या पद्धतीने निवडणुका जिंकायला अनेकांना ऐनवेळी उपरती सुचते आणि नंतर त्याचा विसर पडतो. हा त्यातलाच तर प्रकार नाही ना अशी शंका अनेकांनी सोशल मीडियामध्ये व्यक्त केली आहे.\nकोरोना झाल्यानंतर जे उपचार अध्यक्ष म्हणून मला मिळाले ते सर्व अमेरिकन जनतेला मी मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना राबवणार आहे. कोरोनाचे उपचार घेण्यासाठी आता अमेरिकेतील नागरिकांना आता पैसे मोजावे लागणार नाहीत. आतापर्यंत जे काही झाले त्यात प्रशासनाची कोणतीही चूक नाही. चीनचीच ही चूक आहे आणि याची चीन्यांना मोठी किंमत त्याला मोजावी लागणार आहे असा इशाराही त्यांनी ट्विटरवर दिला आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nPrevious articleधक्कादायक : तर अर्धे नागपूर होईल जलमय; वाचा महाजन यांचे नेमके काय आहे म्हणणे\nNext articleकरोनाला हरवण्यासाठी मारला जाणार ‘हा’ मास्टर स्ट्रोक; पहा काय करणार आहे सरकार\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nराज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nराज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल\nआता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ratnagiri/dawoods-ratnagiri-properties-fetch-rs-1-10-crore-in-auction/articleshow/79538005.cms?utm_campaign=article6&utm_medium=referral&utm_source=recommended", "date_download": "2021-01-18T01:38:41Z", "digest": "sha1:UC7GDCUJAMNPLUGQJDGIZFSRPPSOZIMP", "length": 12603, "nlines": 65, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "dawood ibrahim property auction: Dawood Ibrahim: दाऊदच्या 'त्या' प्रॉपर्टीचा लिलाव; स्थानिक ग्रामस्थाने जिंकली बोली\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDawood Ibrahim: दाऊदच्या 'त्या' प्रॉपर्टीचा लिलाव; स्थानिक ग्रामस्थाने जिंकली बोली\nDawood Ibrahim: दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरीतील आणखी एका मालमत्तेचा लिलाव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका स्थानिक व्यक्तीनेच ही बोली जिंकली आहे. आतापर्यंत दाऊदच्या १७ मालमत्ता विकल्या गेल्या आहेत.\nअंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉण्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या आणखी एका संपत्तीचा मंगळवारी लिलाव करण्यात आला आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव झाला आहे. लोटे गावातील स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून ही जमीन खरेदी केली आहे. रवींद्र काते यांनी १ कोटी १० लाख इतक्या किमतीला ही मालमत्ता मिळवली. स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स अॅक्ट (SAFEMA) अंतर्गत हा ऑनलाइन लिलाव झाला. ( Dawood Ibrahim Property Auction )\nवाचा: दाऊदची हवेली ११ लाखांना विकली; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यातील मालमत्तांचा अखेर लिलाव\nकेंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच लोटे येथील या जागेची पाहणी केली होती. त्यावेळी या जागेची किंमत ६१ लाख ४८ हजार १०० रुपये निश्चित करण्यात आली होती. दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलाव प्रक्रियेत दाऊदच्या ७ पैकी ६ जागांचा लिलाव झाला होता मात्र, लोटे येथे असलेल्या १५०, १५१, १५२, १५३ व १५५ या क्रमांकाच्या भूखंडाचा लिलाव काही कारणास्तव करण्यात आला नव्हता. या मालमत्तेचा लिलाव आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला. या प्रक्रियेत दिल्ली येथील वकील भूपेंद्र भारद्वाज आणि खेड तालुक्यातील घाणेखुंट गावचे रहिवाशी रवींद्र काते या दोघांनीच बोली लावली. काते यांनी या भूखंडासाठी १ कोटी १० लाखांची बोली लावल्यानंतर त्यापेक्षा मोठी बोली कुणीही न लावल्याने काते यांच्या पदरात ही मालमत्ता पडली.\nवाचा: दाऊदला मोठा झटका; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यातील हवेलीसह मालमत्तांचा लिलाव\nदरम्यान, यापूर्वी दिल्लीच्या दोन वकिलांनी दाऊदच्या सहा मालमत्ता लिलावात विकत घेतल्या होत्या. या लिलावातून सरकारला २२ लाख ७९ हजार ६०० रुपये मिळाले आहेत. वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या दोन मालमत्ता तर वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी चार मालमत्ता घेतल्या होत्या. दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या ११ लाख २० हजार रुपयांना विकण्यात आली होती. स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स कायद्याखाली ही प्रक्रिया झाली होती.\nदाऊदच्या १७ मालमत्तांचा आतापर्यंत\nदाऊद इब्राहिम कासकरचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके हे आहे. या गावात त्याचा बंगला व आंब्याची बाग तर लोटे आणि खेड शहर अशा सहा ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता होत्या. केंद्र सरकारने या मालमत्ता ताब्यात घेऊन त्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. 'साफेमा' अंतर्गत दाऊदच्या एकूण १७ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे.\nवाचा: गँगस्टर इकबाल मिर्चीचे मुंबईतील हॉटेल, टॉकीजसह २२ कोटींची मालमत्ता जप्त\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nNarayan Rane: जयंत पाटील भाजपात येणार होते; नारायण राणेंचा 'हा' खूप मोठा गौप्यस्फ���ट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nफ्लॅश न्यूजAUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी कसोटी Live स्कोअर कार्ड\nदेशशेतकरी आंदोलन; प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय नाही, नेत्यांनी सांगितले...\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\n; भाजपला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nअमरावतीबसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी\nपुणेग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा; पण सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती\nरत्नागिरी'सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, हे कधी ठरलं\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nआजचं भविष्यराशिभविष्य १८ जानेवारी : आज चंद्राचा संचार मीन राशीत, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस\nमोबाइलBSNL च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/48914", "date_download": "2021-01-18T02:18:10Z", "digest": "sha1:Y5LDCUR7CGLHRKXJU2SBELFMOOOKKXEV", "length": 4845, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मराठीकरण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मराठीकरण\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:१३, १५ डिसेंबर २००६ ची आवृत्ती\n३७९ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n१५:०९, १५ डिसेंबर २००६ ची आवृत्ती (संपादन)\nMahitgar (चर्चा | योगदान)\n१५:१३, १५ डिसेंबर २००६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMahitgar (चर्चा | योगदान)\n::टीप : सेव्हकेल्या नंतर बदल बघण्या करिता न्याहाळकाच्या सय-चे उल्लंघन (ब्राउझरच्या कॅशला बायपास) करावे लागू शकते.मोजिला/फायरफॉक्स/सफारी: रिलोड टिचकताना 'शिफ्ट' कळ दाबून ठेवा;किंवा कंट्रोल-शिफ्ट-आर(ऍपल मॅकवर सिएमडी-शिफ्ट-आर);आय.इ.:रिफ्रेश टिचकताना कंट्रोल कळ दाबा किंवा कंट्रोल आणि एफ५ कळ दाबा;कॉंकरर: फक्त रिलोड बटण दाबा किंवा एफ५;ऑपेरा उ��योग कर्त्यांना टूल्स मधून सय पूर्ण स्वच्छ करायला लागेल\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AD-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD/", "date_download": "2021-01-18T01:23:05Z", "digest": "sha1:H2JPNJ6KWAQE4MWSQJIKUB5W7YTWBX4T", "length": 2805, "nlines": 52, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "महानायक अमिताभ बच्चनवर भडकले नेटिझन; सुशांतसिंग प्रकरणावर गप्प राहण्यापेक्षा बोलण्याची जबाबदारी घ्यावी - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Entertainment महानायक अमिताभ बच्चनवर भडकले नेटिझन; सुशांतसिंग प्रकरणावर गप्प राहण्यापेक्षा बोलण्याची जबाबदारी घ्यावी\nमहानायक अमिताभ बच्चनवर भडकले नेटिझन; सुशांतसिंग प्रकरणावर गप्प राहण्यापेक्षा बोलण्याची जबाबदारी घ्यावी\nमहानायक अमिताभ बच्चन यांनी सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणावर कोणतेही विधान केले नाही\nत्यामुळे नेटिझन अभितभ बच्चन यांच्यावर संतप्त भूमिका घेत आहेत\nबॉलीवूडमधील महानायक म्हणून त्यांनी आपल्या फायद्यासाठी गप्प राहण्यापेक्षा या विषयावर बोलण्याची जबाबदारी घ्यावी\nअश्या प्रतिक्रिया सोशल मीडिया वर व्यक्त होत अमिताभ बच्चन यांची नावावर ट्रेंड होत आहे\nPrevious article सोनिया गांधी कॉंग्रेसची अंतरिम अध्यक्ष राहतील; पत्र लिहिणाऱ्यांवर होऊ शकते कारवाई\nNext article मुख्यमंत्र्यांची कोरोना पाश्वभूमीवर नवी मुंबईत आढावा बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/2011/05/", "date_download": "2021-01-18T00:34:49Z", "digest": "sha1:FRTAWIOPRTIJ4CLYKPJSK7KMUGW33MPH", "length": 25648, "nlines": 219, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "मे | 2011 | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nPosted in उजळणी..., छोटे मियाँ...., नाते, हलकंफूलकं\tby Tanvi\nगंमत वाटतेय न तूला की मम्मा अचानक पत्र का लिहायला घेतेय याची…. असू दे, गंमत वाटू दे पण मला बोलायचंच आहे…. म्हणजे नेहेमीच बोलायचं असतं तुझ्याशी….पण तुझ्याबाबतही तुझ्या बाबासारखंच होतं, कितीही बोललं तरी वाटतं आणि थोडा वेळ बोलायचं आहे मला…. बरं बाबाच एक बरय मी बोलताना तो ऐकतो शांतपणे, तुझ्याबाबत ते ही नाही, तू भलता मधे मधे करतोस… का नाही करणार म्हणा, तू माझाच मुलगा… सगळ्या दुर्गूणांबाबत तर अगदी ’सख्खा’ आणि खरं सांगू माझा ’सखा’ही 🙂 ….. तुझ्��ाशी कायम संवाद होतो माझा…. बोलता येतं तुझ्याशी मला खूप खूप, भरभरून….. तुझा चेहेरा, हावभाव सगळं पहायचं असतं मला मग….. आपण हसतो, बोलतो, कधी कधी आपलं आपलं म्हणूनचं गुपित बाबापासुन आणि जगापासून लपवतो….. मग तू काहितरी बोलतोस आणि गुपचूप डोळा मारतोस, बाबा सतत विचारतो मग तूला की सांग ना मलापण काय गंमत आहे तुमची दोघांची , तू मात्र जाम सांगत नाहीस त्याला….. खरं सांगू बच्चू तू बघत नसताना बाबा हळूच मला डॊळा मारतो मग नी पटकन हसतो कारण त्याला मी सांगितलेली असते ती गंमत….\nपरवा परवापर्यंत अगदी माझं हेच मत होतं … होतं म्हणू की आहे म्हणू रे बाळा…. ’आहे’च म्हणते तेच छान आहे….\nतुम्ही शाळेत जाता ना मग माझी सुरू होते आवरासावर….रोजच्या आयुष्यात घर आवरणे हा एक महत्त्वाचा मुद्दा, तू रागावतोस मला नेहेमी माझ्या या सवयीबद्दल, हो ना तुमच्या पसरलेल्या वस्तू कधी रागवायला लावणाऱ्या, कधी तुमची आठवण वाढवणाऱ्या….. बरं पुन्हा जेव्हा तुम्ही “आमचं अमूक ढमूक सामान कुठे ठेवलयेस तुमच्या पसरलेल्या वस्तू कधी रागवायला लावणाऱ्या, कधी तुमची आठवण वाढवणाऱ्या….. बरं पुन्हा जेव्हा तुम्ही “आमचं अमूक ढमूक सामान कुठे ठेवलयेस ” हे हक्काने विचारायला येता तेव्हा तो एक अनूभव वेगळाच सुखावणारा असतो रे माझ्यासाठी…. आपलं एक ’कुटूंब’ आहे , ज्यातल्या व्यक्ती ’आमच्याकडे किनई हे असं असतं, ते तसं असतं ’ असं काही अधिकारवाणीने सांगू शकतात, त्यातल्या घटकांना घराकडे परतायची ओढ वाटते वगैरे विचार कसे मस्त वाटतात नाही ” हे हक्काने विचारायला येता तेव्हा तो एक अनूभव वेगळाच सुखावणारा असतो रे माझ्यासाठी…. आपलं एक ’कुटूंब’ आहे , ज्यातल्या व्यक्ती ’आमच्याकडे किनई हे असं असतं, ते तसं असतं ’ असं काही अधिकारवाणीने सांगू शकतात, त्यातल्या घटकांना घराकडे परतायची ओढ वाटते वगैरे विचार कसे मस्त वाटतात नाही तूला समजत नाहीये ना मम्मा काय बडबडतेय ते…. समजेल तूला मला खात्री आहे, कारण हे पत्र आत्ता लगेच कुठे देणार आहे मी तुझ्या हातात….\nतर परवा काय झालं घर आवरत असताना काहितरी कचरा फेकायला म्हणून मी डस्टबीनकडे गेले आणि अचानक माझी नजर बाजूच्या कोपऱ्यात गॅस सिलेंडरच्या मागच्या बाजूला गेली…. तिथे एका तुटलेल्या टॉर्चचे तुकडे पडलेले , ठेवलेले किंवा लपवलेले होते…. ’हा टॉर्च कधी तुटला ” हा प्रश्न पडला मग….. बरं हा तुझा अत्यंत आवडता टॉर्च, मग हा तुटलाय याबद्दल कुठे वाच्यता होऊ नये ….\nखरं सांगते बच्चा ते तुकडे पाहिले नी आधि रागावले मी…. तो टॉर्च तूटला हा त्रागा कमी होता बहूतेक त्या रागात, पण तू मला सांगितलं नाहीस हा होता….. तू मला फसवलंस किंवा तू माझ्याशी खोटं बोललास ह्या विचाराने जास्त त्रास होत होता मला….. ते सगळे तुकडे गोळा केले नी व्यवस्थित ठेवले रे मी पण विचार येतच होते बघ मनात… हे सगळं कधी नी कसं झालं की होतय मला पत्ता लागू नये साधा….. माझं मुलं माझ्यापासून काहितरी लपवतय.. नव्हे त्याला माझ्यापासून काहीतरी लपवावसं ’वाटतय’ ही गोष्ट विचारात घ्यायला हवी ……\nशांत बसले रे बाळा मी …. मग विचार आला की तुला जर खरच माझ्यापासून ही गोष्ट लपवायची असती तर ते तुकडे सिलेंडरच्या मागे जाण्याऐवजी सरळ त्या डस्टबीनमधेच नसते का गेले…. तू ते तसे टाकले नाहीस याचा अर्थ तूला ती बाब माझ्या निदर्शनास आणायची तर आहे पण बहूधा हिंमत होत नाहीये तुझी होतं बाळा असं…. माझंही व्हायचं, आई रागावेल का ही भिती आणि आपलं तर चुकलय काहितरी ही जाणीव कधी आपल्याला खोटं बोलायला लावते वा लावू शकते….. आता पुढचा मुद्दा रे की तूला माझी ’भिती’ वाटतेय….. वाटायला हवी का होतं बाळा असं…. माझंही व्हायचं, आई रागावेल का ही भिती आणि आपलं तर चुकलय काहितरी ही जाणीव कधी आपल्याला खोटं बोलायला लावते वा लावू शकते….. आता पुढचा मुद्दा रे की तूला माझी ’भिती’ वाटतेय….. वाटायला हवी का थोडीशी हवी ना… की नको…. विश्वास वाटायला हवा थोडीशी हवी ना… की नको…. विश्वास वाटायला हवा ’आदर’ वगैरे शब्द मी आणत नाहीये मधे बाळा….. हो पण ’विश्वास’ या मुद्द्याबाबत विचार हवाच…. की माझ्याकडून काही चूक झाली तर मला माझे पालक समजून घेतील…… ज्याअर्थी ते तुकडे घरात आहेत त्याअर्थी तो ’विश्वास’ आपलं अस्तित्व राखून असावा ना…..\nतू शाळेतून आलास….. रोजच्या दिवसासारखाच हा ही एक दिवस गेला…. तुम्ही खेळायला जाऊन आलात….. आल्या आल्या दोघं बहिण भाऊ बडबडत होता एकीकडे नी मी मनात भुमिका बांधत होते….. मग मी तूला विचारलं ,” पिल्लू तुझा टॉर्च कुठेय रे, मला दे ना जरा…. ”\nतू गांगरलास, म्हणालास , ” का हवाय तूला \n“अरे बेडखाली ना काहितरी पडलेय ते दिसत नाहीये, तुझा टॉर्च भारी आहे म्हणतोस ना तू मग म्हटलं तो बघूया येतो का उपयोगात आज … 🙂 ”\nतू आलास नी मला घट्ट मिठी मारलीस, म्हणालास ,” मम्मा तूला न मला काहितरी सांगायचं आहे…. तो टॉर्च तुटलाय…. पण गॉड प्रॉमिस मी नाही तोडला… मी त्यादिवशी खेळायला जाताना तो सोबत नेला होता न तेव्हा माझ्या मित्राने तो पाडला…. मी तूला तेव्हाच सांगणार होतो पण वाटलं तू रागावशील…. सॉरी मम्मा थांब मी तूला दाखवतो कुठे ठेवलेत मी पार्ट्स…. ”\nते पार्ट्स मी ठेवलेत उचलून ,मी तूला सांगितलं …..\nतसं तुझ्या डॊळ्यात पाणी आलं , तू म्हणालास ,” तुझं ऐकलं नाही ना मी, तू नेहेमी सांगतेस आवडत्या वस्तू, नाजूक वस्तू जपुन वापरा पण मी हट्ट केला आणि मला पनिशमेंट मिळाली… सॉरी मम्मा खरच सॉरी, टॉर्चसाठीपण आणि तूला सांगितलं नाही म्हणून पण ” … तुझे वहाणारे टपोरे डोळे खरं बोलत होते बाळा दिसत होतं मला, माझ्या पाणावलेल्या डोळ्यांअडूनही….\nविषय खरं तर संपला नाही का हा तिथे…. मी तूला समजवलं मग काहिबाही , मुख्य म्हणजे तुझा हात घट्ट धरून ठेवून तुला सांगितलं की आई रागावली तरी जवळही ती घेणार असते वगैरे….\nरात्री झोपताना तू म्हणालास मम्मा आता टॉर्च तर गेलाच पण माझा…. आता मात्र हसले मी, म्हटलं लबाडा नाही घेणार मी नवा टॉर्च तूला आता, ती गुरुदक्षिणा दिलीये आपण देवाला एक नवा ’धडा’ शिकवल्याची\nमनात मात्र विचार आला बाळा की आज मला वेळ होता सारासार विचार करायला… एक वस्तू तुटली , तसेच काहि पुढेही होणारच की… माझ्या मनात पहिला विचार तूला रागवायचाच आला होता की…. मग आयुष्य दरवेळेस मला विचाराची संधी देणार असा तर काही नियम नाही ना…. तेव्हा हे पत्र जितके तुझ्यासाठी तितकेच माझ्यासाठी …. की आयूष्य नित्य नव्या पहेल्या घालणार आहे तेव्हा सोपे पर्याय उपलब्ध असताना उगा त्रागा त्रागा करून आपण ’गुंता’ वाढवायचा नाही….. लगेच बोलले पाहिजे, रागावले पाहिजे असा काही नियम नाहीये….. छोट्या प्रसंगांना उगा मोठं करायचं नसतं लक्षात ठेवायचं आता …..\nकभी तो हसाए… कभी ये रुलाए … असं असेल आयुष्याचं रूप तरच खरी खुरी गंमत आहे होय किनई….. पण मग सपनोंका माझा हा छोटासा राही….. एक दिवस जेव्हा खरच ’सपनोंके आगे’ जाईल तेव्हा त्या रस्त्यावर त्याला आईने आपल्या ’विश्वासाची शिदोरी’ द्यायला हवीये, नाही का…. 🙂 …. गोष्टीतली आई देते ना तशीच… जगातही अनेक राक्षस असतात लपलेले, आपल्याला लढायचं असतं तेव्हा निदान घरात तरी लुटूपूटूच्याच लढाया असाव्या हे आईला पण हळूहळू समजतय रे बाळा… जसा तू मुलगा म्ह��ून साडेआठ वर्षाचा आहेस नं तसं आईचंही आई म्हणूनच वय तितकचं रे पण आता एक ठरवूया आपण दोघेही एकत्र मोठे होऊया… मस्त फ्रेंडशीप करूया 🙂 … शक्य तितकं पारदर्शक नातं असावं हे मला समजलेय , तूलाही समजेल…. अजून एक मैत्रीण येइपर्यंत तुझी मैत्रीण व्हायला हवेय मला….. 🙂\nहो ना जमेल ना… की तुझ्या भाषेत विचारू ’What say \nता.क. हे खरं तर मी माझ्या लेकाला लिहीलेले एक साधे पत्र….आयूष्य नित्य नवे कोडे घालत असते माणसाला, आपण आपापल्या परीने उत्तरं ्शोधत असतो….. त्याच्या काही नोंदी झाल्याच पाहिजेत असे मला नेहेमी वाटते पत्र लिहायला कधीही मागे फिरू नये…. अगदी घरातल्या घरातही बोटभर चिठ्ठी जर आपल्या नावाने कोणी ठेवली तर आनंदच होती की पत्र लिहायला कधीही मागे फिरू नये…. अगदी घरातल्या घरातही बोटभर चिठ्ठी जर आपल्या नावाने कोणी ठेवली तर आनंदच होती की तसेच हे ही एक पत्र….\nब्लॉगविश्वाने काय दिले, याचे उत्तर मी नेहेमी मैत्रीवरचा विश्वास वाढवणारी मित्रमंडळी असे देते. त्यानूसार माझ्या मनातली ही आंदोलन मी विद्याधर आणि हेरंब कडे व्यक्त केले…. हे पत्र पोस्ट म्हणून ब्लॉगवर मी नसतेही टाकले, कारण ’काय ही बाई सतत मुलांबद्दल बोलत असते’ असे काहीसे वाचणाऱ्याच्या मनात येइल वगैरे काही माझ्या मनात आले… पण मग सत्यवानांनी निवाडा केला की आत्ताच्या आत्ता लिहीलेले पत्र पोस्ट कर…. आता न्यायाधिशांच्या आज्ञेबाहेर कोण न कशाला जाईल\nआठवणी..., छोटा दोस्त, नातेसंबंध, विचार......, व्यक्ती आणि वल्ली, हलकंफुलकं\t52 प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंद��ी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \n« एप्रिल ऑक्टोबर »\nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/national/corona-virus-vaccine-reaches-varanasi-today-carelessness-surfaces-during-its-transportation-a584/", "date_download": "2021-01-18T00:43:37Z", "digest": "sha1:VQEQ5SZUPVN2I6Q4VTBTXMXQFE7LLPXR", "length": 25723, "nlines": 324, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मोदींच्या मतदारसंघात लस नेताना जे घडलं ते पाहून डोक्यावर हात माराल! - Marathi News | corona virus vaccine reaches varanasi today carelessness surfaces during its transportation | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय\nराज्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ३ हजार नवे रुग्ण\nप्रवाशांना मध्य रेल्वेची नवीन वर्षाची भेट\nकाँग्रेस महापालिका निवडणुकीत २२७ जागा स्वबळावर लढवणार\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना ��र्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nमोदींच्या मतदारसंघात लस नेताना जे घडलं ते पाहून डोक्यावर हात माराल\nदेशात पुढील काही दिवसांत कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. त्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं पुण्यात तयार करण्यात आलेली कोविशील्ड देशभरात पाठवण्यात आली.\nसीरमनं देशातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोना लस पाठवली आहे. कोरोनाची लसीची वाहतूक करताना, तिची साठवणूक करत असताना विशिष्ट तापमान राखणं गरजेचं असतं.\nकोरोना लसीची वाहतूक करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत धक्कादायक प्रकार घडला.\nपंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आज दुपारी कोरोना लसीची पहिली बॅच पोहोचली. ही बॅच विस्तारा एअरलाईन्सच्या माध्यमातून वाराणसीत आणली गेली.\nविस्तारा एअरलाईन्सनं कोरोना लसीचे १६ खोके वाराणसीत पोहोचले. यामध्ये १४ जिल्ह्यांसाठी १ लाख ८५ हजार डोस आहेत. मात्र कोरोना लसी पोहोचवत असताना मोठा हलगर्जीपणा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.\nकोरोना लसीची वाहतूक करणाऱ्या वाहनाचं फिटनेस २००६ मध्येच संपलं असल्याची माहिती आरटीओच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे.\nUP ६५ AG ००२१ क्रमांक असलेलं वाहन साडे सोळा वर्षे जुनं आहे. त्याच्या फिटनेसची वैधता १२ मे २००६ पर्यंत होती. त्यामुळे फिटनेसची वैधता आता जवळपास साडे पंधरा वर्षे उलटली आहेत.\nकोरोना लसींची वाहतूक करणारी वाहनं सुस्थितीत असणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोना लसी विशिष्ट तापमानात ठेवाव्या लागतात. त्यामुळे त्यांची वाहतूक करणारी वाहनं खराब झाल्यास त्याचा थेट परिणाम लसीवर होऊ शकतो.\nकोरोना लसी कमीतकमी वेळेत आरोग्य केंद्रात पोहोचणं आवश्यक असतं. त्यामुळे कोरोना लसींच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहनं चांगल्या स्थितीत असायला हवीत.\nयाआधी गेल्या आठवड्यात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन देशात पार पडलं. त्यावेळीही वाराणसीत लसीच्या वाहतुकीदरम्यान निष्काळजीपणा दिसून आला हो���ा.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nकोरोनाची लस नरेंद्र मोदी\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\nPICS: ईशा गुप्ताने फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, दिसली स्टायलिश अंदाजात\nPHOTOS: मुलगी आणि पत्नीसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय करण पटेल, पाहा त्याच्या मुलीचे क्युट फोटो\nअमृता खानविलकरच्या फोटोंना मिळते अधिक पसंती, पुन्हा पडाल तिच्या प्रेमात\nबिकीनी लूकमुळे चर्चेत आली होती 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची सोनू, पुन्हा एकदा तिच्या फोटोंनी वेधले लक्ष\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nIndia vs Australia, 4th Test : वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरनं मोडले अनेक विक्रम; ७४ वर्षांनंतर प्रथमच घडला पराक्रम\nIndia vs Australia, 4th Test : MS Dhoniनंतर टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदरनं केला विक्रम, शार्दूल ठाकूरसह सावरला डाव\nIPL 2021 अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून खेळणार; मुंबईच्या सीनिअर संघातील पदार्पणानं चक्र फिरणार\nIndia vs Australia, 4th Test : ७२ वर्षांनी घडला विक्रम; टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर यांचा पदार्पणातच भारी पराक्रम\nIndia vs Australia, 4th Test : आर अश्विन, जसप्रीत बुमराह नाही; चौथ्या कसोटीत दोन पदार्पणवीर घेऊन मैदानावर उतरली टीम इंडिया\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n फायजरची कोरोना लस घेतल्यानं २९ जणांचा मृत्यू; सरकारच्या अडचणीत वाढ\nकोरोना लस घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये; शास्त्रज्ञांचे म्हणणे काय\nCorona Vaccination: कोरोना लसीबद्दल तुमच्याही मनात आहेत प्रश्न; जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं\nCorona vaccine: एखाद्या वॅक्सीनच्या एफिकेसी रेटचा काय अर्थ होतो जाणून घ्या काय आहे गणित...\nस्मोकिंग करणाऱ्यांपेक्षाही जास्त खराब होऊ शकतात कोरोना रुग्णांची फुफ्फुसं; डॉक्टरांचा दावा\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\nराज्यमंत्री यड्रावकरांना पोलिसांनी रोखले, कर्नाटक सीमा; कोगनोळी टोलनाक्यावरील घटना\nविदर्भालाही अमली पदार्थांचा विळखा, नागपुरात शेजारच्या राज्यातून गांजा, मुंबईतून येते हेरॉईन\nअकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर\nआदिवासी आईचं बाळ इन्क्युबेटरमध्ये का जातं\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\n‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे\nआता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी\nवाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\n'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/news/sonia-gandhi-hits-out-at-centre-over-farmers-protest-759972", "date_download": "2021-01-18T01:37:51Z", "digest": "sha1:KEUVDS5QL6PRHRFXYTBBS6WVNOH637AR", "length": 5892, "nlines": 59, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "शेतकरी आंदोलन: आत्तापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार- सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा | Sonia Gandhi hits out at Centre over farmers’ protest", "raw_content": "\nHome > News > शेतकरी आंदोलन: आत्तापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार- सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा\nशेतकरी आंदोलन: आत्तापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार- सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा\nशेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला सोनिया गांधींनी घेरले, सरकारला करून दिली राजधर्माची आठवण... आत्तापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार वाचा काय म्हटलंय सोनिया गांधी यांनी...\nगेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमांवर लाखो शेतकरी मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात आंदोलन करत आहे. मात्र, मोदी सरकार अजुनही या कायद्याबाबत कोणताही तोडगा काढू शकलेले नाही. यावरून कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकार वर जोरदार निशाणा साधला आहे.\nसोनिया गांधी यांनी मोदी सरकारला राजधर्माची आठवण करून दिली आहे. ज्या शेतकऱ्यांचा आंदोलनात मृत्यू झाला आहे. त्या शेतकऱ्यांना सोनिया गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.\nमोदी सरकारने सत्तेचा अहंकार बाजूला ठेऊन तात्काळ कृषी कायदे कोणत्याही अटीशर्तींविना मागे घ्यायला हवेत. शेतकरी कडाक्याच्या थंडीत आणि पावसात आंदोलनाला बसले आहेत. कृषी कायदे मागे घेतले गेले तर आंदोलन थांबेल. कायदे मागे घेणे हाच राजधर्म असेल. असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.\nया सरकारचे 'थकाओ आणि भगाओ' नीती समोर शेतकरी हार मानणार नाहीत. आंदोलन प्��दीर्घ काळ सुरू ठेऊन आंदोलकांना थकवून टाकण्याचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. लोकशाहीत जनतेच्या भावनांकडे फार काळ दुर्लक्ष करून चालत नाही. हे सरकार आणि सरकारमधल्या नेत्यांना समजायला हवं. असं म्हणत हे कायदे तात्काळ रद्द करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.\n'मुट भर उद्योगपतींसाठी नफा निश्चित करण्याचं कामच या सरकारचा अजेंडा राहिलेला आहे.'\nकाळे कायदे मागे घ्या म्हणताना सोनिया गांधींनी आरोप पुन्हा आरोप केला की हे कायदे शेती आणि शेतकऱ्यांना यांना बर्बाद करतील. काँग्रेस या काळ्या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या पूर्ण समर्थनात आहे.आतापर्यंत शेतकरी आंदोलनामध्ये 50 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/tag/britan/", "date_download": "2021-01-18T00:59:03Z", "digest": "sha1:2PBTBPUIPKTI6WY2YLEJUGXYOMJ6OCBB", "length": 2500, "nlines": 64, "source_domain": "metronews.co.in", "title": "britan Archives - Metronews", "raw_content": "\nअमिताभ बच्चन नंतर आता पुन्हा जस्मिन भल्ला\nलस पण घ्या आणि मास्क पण घाला\nजामखेड मध्ये मतदान संपले\nब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबर पर्यंत रद्द\nब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढल्याने ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा तातडीने बंद करण्यात आल्या आहेत. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.\nविद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नगर…\nवर्षाअखेरीस सुरु होणार ‘धूम 4’ चे शूटिंग\nअमिताभ बच्चन नंतर आता पुन्हा जस्मिन भल्ला\nलस पण घ्या आणि मास्क पण घाला\nजामखेड मध्ये मतदान संपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://news34.co.in/post/36657", "date_download": "2021-01-18T00:25:49Z", "digest": "sha1:2A3SJ3OY5RAKDU6KKDMNIGEFL4CNAKAS", "length": 13297, "nlines": 139, "source_domain": "news34.co.in", "title": "फायनान्स कंपन्यांनी पैश्यासाठी तगादा लावल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ – कुलदीप चंदनखेडे, मनवीसे उपजिल्हाप्रमुख | News 34", "raw_content": "\nHome चंद्रपूर फायनान्स कंपन्यांनी पैश्यासाठी तगादा लावल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ – कुलदीप चंदनखेडे,...\nफायनान्स कंपन्यांनी पैश्यासाठी तगादा लावल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ – कुलदीप चंदनखेडे, मनवीसे उपजिल्हाप्रमुख\nचंद्रपूर : आजचा संपूर्ण देशात नाही तर पूर्ण विश्व हे कोरोना कोविड-19 या महाभयंकर संसर्गजन्य आजारापासुन आपआपल्या देशातील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी कोरोना या रोगाशी लढा देत आहे. या आजाराचा जास्त प्रभाव जणसामान्यवर होऊ नये या करिता संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा लोकडाऊन(जमावबंदी) करण्यात आली आणि16 मार्च ते आजपर्यंत सुद्धा हे लॉकडाऊन अशेच सुरू आहे या लॉकडाऊन काडामध्ये देशातील, राज्यातीलच नवे तर आपल्या राज्यातील जनसामान्यांच्या रोजगारावर आर्थिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला. अतिआवश्यक सेवा वगडता अवघा महाराष्ट्र ठप्प झाला या लॉकडाऊन मुळे देशातील आणि महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली.\nआधीच या परिस्थिती मुळे जनसामान्यवर असलेल्या आर्थिक बोझा काही प्रमाणात कमी व्हावा या हेतुने केंद्रीय वित्त मंत्रालयाने देशातील सर्व बँक, फायनान्स कंपनी, गोल्ड लोन यांना लॉकडाऊनच्या काडा मध्ये ग्राहका कडुन कुठल्याही प्रकारचा व्याज घेण्यात येऊ नये असे सक्त निर्देश देण्यात आले होते. परंतु केंद्रीय मंत्रालयाच्या या निर्देशाला केराची टोपली दाखवत आपल्या चंद्रपूर जिल्यातील काही मुजोर बँक, फायनान्स कंपनी, गोल्ड लोन यांनी त्यांचा ग्राहका कडुन नियमित पणे व्याज भरण्याचा ताकादा लावला आहे आणि व्याज भरण्यात आले नाही तर त्यांच्यावर अतिरिक्त व्याज लाऊन ग्राहकांना आर्थिक मंदीच्या काडत लुटण्याचा सफाटा सुरू केलेला आहे अगोदरच या लॉकडाऊन मुळे जांसमान्यवर उपास मारीची वेळ आलेली आहे 2 ते 3 महिन्यापासुन त्यांचा हाताला काम नाही उदयोग धंदे बंद आहे रोजगार बुडाला आशा या बिकट परिस्थिती मध्ये तो आपल्या कर्जाचे हप्ते कशे फेडणार.\nम्हणून आम्ही मा.जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलेल्या निवेदनात विनंती केली आहे की आपण अशा बँक,फायनान्स कंपनी, गोल्ड लोन यांच्या संचालकांना निर्देश द्यावे की कुठल्याही ग्राहकाकडुन लॉकडाऊन चा कार्यकाळ संपेपर्यंत आणि ग्राहकांची अर्थीक परिस्तिथी सामान्य होई पर्यंत ग्राहकांना कर्जाचे हप्ते आणि व्याज भरण्याचा तकादा बैंक फायनान्स कंपन्यांनी लाउ नये आणि ग्राहकांना आत्महत्येस प्रवृत्त करू नये अन्यथा आपल्यावर कठोर कारवाई करावी\nया आशयाचे निवेदन मा जिल्हाधिकारी साहेब यांना मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा मार्गदर्शनात जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनख��डे यांचा नेतृत्वात देण्यात आले.आणि जर या नंतरही कुठल्याही ग्राहकाची तक्रार आल्यास मनसे स्टाईल नी अशा मुजोर बैंक आणी फायनान्स कंपन्यांना धडा शिकवीण्यात येईल असे कुलदीप चंदनखेडे यांनी बजावून सांगितले. या वेडेस जिल्हा अध्यक्षा सुनीता ताई गायकवाड ,जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोयर जिल्हा सचिव किशोर मडगुलवार,शहर अध्यक्ष मंदिप रोडे, मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रवीण शेवते, मनसे सचिव फिरोज शेख ,मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे, शहर अध्यक्ष नितीन पेनदाम,प्रकाश नागरकर, नितेश जुमडे, मनोजभाऊ तांबेकर ,तुषार येरमे, करण नायर आणि मनसे पधाधिकारी उपस्थित होते.\nPrevious articleती आईची भेट शेवटची ठरली, वेकोली कर्मचाऱ्यांचा वाहन अपघातात मृत्यू\nNext articleइंदिरानगर येथील युवतीला अमानुषपणे मारहाण, 2 भावंडांनी जळत्या काडीने केली मारहाण\nशरद पवार विचार मंचतर्फे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nशेकडो युवकांच्या उपस्थितीत पोलीस-आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे उदघाटन\nपडोली येथील 5 खेळाडूंची राज्यस्तरीय रनिंग स्पर्धेसाठी निवड\nचंद्रपूर जिल्ह्यात तीन बाधितांच्या मृत्यूसह 133 नवे बाधित\nभद्रावती शहरात चाळीस ओपन जिम उभारणार\nचंद्रपुरात 26 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त\nप्रशासनाला घुगूस नगरपरिषदेची वाट\nचंद्रपूर जिल्ह्यात 22 नव्या बाधितांची भर\nशेतात आढळला पती-पत्नीचा मृतदेह\nशरद पवार विचार मंचतर्फे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nडॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nप्रियकराने केली प्रेयसीची हत्या\nनागपूर पदवीधर मतदार संघातील निकाल घोषित\nविदर्भातील महत्वाचे आणि औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील घङामोङी, ब्रेकिंग बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा आढावा घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रेसर वेब पोर्टल.\nशहरातील त्या वृंदावनात भाजप नगरसेवकाने सोशल डिस्टनसिंग नियमांची केली पायमल्ली\nएम्स मधील आयसीएमआरच्या डॉ.सी.जी.पंडित चे राष्ट्रीय अध्यक्ष ‘‘डॉ.एन.के.मेहरा’’ यांचे कोरोना विषयावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A5%8D_(%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE).pdf", "date_download": "2021-01-18T02:42:01Z", "digest": "sha1:Y6HSHRMBINRNO367JCVVVWVRJ5SNAZQY", "length": 8353, "nlines": 89, "source_domain": "sa.wikisource.org", "title": "अनुक्रमणिका:अभिज्ञानशाकुन्तलम् (सटीका).pdf - विकिस्रोतः", "raw_content": "\n- - - - - - - - - - - - - - - ००१ ००२ ००३ ००४ ००५ ००६ ००७ ००८ ००९ ०१० ०११ ०१२ ०१३ ०१४ ०१५ ०१६ ०१७ ०१८ ०१९ ०२० ०२१ ०२२ ०२३ ०२४ ०२५ ०२६ ०२७ ०२८ ०२९ ०३० ०३१ ०३२ ०३३ ०३४ ०३५ ०३६ ०३७ ०३८ ०३९ ०४० ०४१ ०४२ ०४३ ०४४ ०४५ ०४६ ०४७ ०४८ ०४९ ०५० ०५१ ०५२ ०५३ ०५४ ०५५ ०५६ ०५७ ०५८ ०५९ ०६० ०६१ ०६२ ०६३ ०६४ ०६५ ०६६ ०६७ ०६८ ०६९ ०७० ०७१ ०७२ ०७३ ०७४ ०७५ ०७६ ०७७ ०७८ ०७९ ०८० ०८१ ०८२ ०८३ ०८४ ०८५ ०८६ ०८७ ०८८ ०८९ ०९० ०९१ ०९२ ०९३ ०९४ ०९५ ०९६ ०९७ ०९८ ०९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ ११० १११ ११२ ११३ ११४ ११५ ११६ ११७ ११८ ११९ १२० १२१ १२२ १२३ १२४ १२५ १२६ १२७ १२८ १२९ १३० १३१ १३२ १३३ १३४ १३५ १३६ १३७ १३८ १३९ १४० १४१ १४२ १४३ १४४ १४५ १४६ १४७ १४८ १४९ १५० १५१ १५२ १५३ १५४ १५५ १५६ १५७ १५८ १५९ १६० १६१ १६२ १६३ १६४ १६५ १६६ १६७ १६८ १६९ १७० १७१ १७२ १७३ १७४ १७५ १७६ १७७ १७८ १७९ १८० १८१ १८२ १८३ १८४ १८५ १८६ १८७ १९० १९१ १९२ १९३ १९४ १९५ १९६ १९७ १९८ १९९ २०० २०१ २०२ २०३ २०४ २०५ २०६ २०७ २०८ २०९ २१० २११ २१२ २१३ २१४ २१५ २१६ २१७ २१८ २१९ २२० २२१ २२२ २२३ २२४ २२५ २२६ २२७ २२८ २२९ २३० २३१ २३२ २३३ २३४ २३५ २३६ २३७ २३८ २३९ २४० २४१ २४२ २४३ २४४ २४५ २४६ २४७ २४८ २४९ २५० २५१ २५२ २५३ २५४ २५५ २५६ २५७ २५८ २५९ २६० २६१ २६२ २६३ २६४ २६५ २६६ २६७ २६८ २६९ २७० २७१ २७२ २७३ २७४ २७५ २७६ २७७ २७८ २७९ २८० २८१ २८२ २८३ २८४ २८५ २८६ २८७ २८८ २८९ २९० २९१ २९२ २९३ २९४ २९५ २९६ २९७ २९८ २९९ ३०० ३०१ ३०२ ३०३ ३०४ ३०५ ३०६ ३०७ ३०८ ३०९ ३१० ३११ ३१२ ३१३ ३१४ ३१५ ३१६ ३१७ ३१८ ३१९ ३२० ३२१ ३२२ ३२३ ३२४ ३२५ ३२६ ३२७ ३२८ ३२९ ३३० ३३१ ३३२ ३३३ ३३४ ३३५ ३३६ ३३७ ३३८ ३३९ ३४० ३४१ ३४२ ३४३ ३४४ ३४५ ३४६ ३४७ ३४८ ३४९ ३५० ३५१ ३५२ ३५३ ३५४ ३५५ ३५६ ३५७ ३५८ ३५९ ३६० ३६१ ३६२ ३६३ ३६४ ३६५ ३६६ ३६७ ३६८ ३६९ ३७० ३७१ ३७२ ३७३ ३७४ ३७५ ३७६ ३७७ ३७८ ३७९ ३८० ३८१ ३८२ ३८३ ३८४ ३८५ ३८६ ३८७ ३८८ ३८९ ३९० ३९१ ३९२ ३९३ ३९४ ३९५ ३९६ ३९७ ३९८ ३९९ ४०० ४०१ ४०२ ४०३ ४०४ ४०५ ४०६ ४०७ ४०८ ४०९ ४१० ४११ ४१२ ४१३ ४१४ ४१५ ४१६ ४१७ ४१८ ४१९ ४२० ४२१ ४२२ ४२३ ४२४ ४२५ ४२६ ४२७ ४२८ ४२९ ४३० ४३१ ४३२ ४३३ ४३४ ४३५ ४३६ ४३७ ४३८ ४३९ ४४० ४४१ ४४२ ४४३ ४४४ ४४५ ४४६ ४४७ - -\nअस्य पृष्ठस्य उल्लेखः क्रियताम्\n१७ जून् २०२० (तमे) दिनाङ्के ०६:३२ समये अन्तिमपरिवर्तनं जातम्\nपाठः क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अला���क अभिज्ञापत्रस्य अन्तर्गततया उपलब्धः अस्ति; अन्याः संस्थित्यः अपि सन्ति अधिकं ज्ञातुम् अत्र उपयोगस्य संस्थितिं पश्यतु \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-2/", "date_download": "2021-01-18T01:52:28Z", "digest": "sha1:3VPOCWGRUOXNK2DG6THPBPZRXSUFKU6W", "length": 58274, "nlines": 261, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "माहेर…. | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nजो मुंतजिर न मिला वो…\nPosted in उजळणी..., उशीर..., नाते, प्रवासात..., मनातल्या गोष्टी, मासिकातले लेख, माहेर, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nवाढदिवस येत असतात जात असतात, असाच एक वाढदिवस नुकताच\nझाला आणि पुढला वाढदिवस गाठण्यापूर्वी करायच्या गोष्टींची यादी लिहून काढली एक. वय वाढतं तसं, ’टू डू लिस्ट’ , ’बकेट लिस्ट’ वगैरे गोष्टींच्या खऱ्या अर्थापर्यंत पोहोचतो आपण. व्यवहाराची जमलेली पुटं गळून पडायला लागली की गाभ्याला स्पर्श करता येतो. आयुष्यात स्थैर्याचा टप्पा येईपर्यंत आयुष्य भिरभिरं करतं माणसाचा… मग वयाच्या एका टप्प्यावर हे वावटळ निवतं आणि त्यातल्या धुळीच्या कणांना ओढ वाटू लागते जमिनीची. नुकत्या लिहीलेल्या यादीतल्या पहिल्या पाचातलं एक स्वप्न, ’गावाकडे जायचं’. हे खरं तर वर्षानुवर्ष मनात तळाशी असलं तरी मनाच्या पृष्ठभागावर इतकं स्पष्ट उमटलं होतं आता. माझं गाव… खरंतर माझा जन्म झाला तेव्हा बाबांची बदली असलेलं हे गाव, पण आयुष्यातली पहिली काही वर्ष जिथे जातात ती असतात जिव्हाळ्याची जीवापासची गावं… जगभर फिरलं तरी परतायच्या वाटेवरची ही गावं. विचाराच्या लाटेवर स्वार होत निघालेल्या, दुरवरून परतणाऱ्या मनासाठीचा ही गावं हा कायमस्वरूपी रहिवासाचा पत्ता असतात.\nगाव सोडण्यापूर्वी जणू सांगितलं होतं गावाला….\nमैं लौटने के इरादे से जा रहा हूँ मगर,\nसफर सफर है, मेरा इंतज़ार मत करना\n२३ वर्षांनी वळली पावलं गावाकडे ती ही अशी योगायोगाने. ’विशलिस्ट’च्या यादीत अग्रक्रम पटकावून गावाकडे जाणं हा गोल अचिव्ह करणार होते मी. जरासं हुरहुरतं किंवा एकुणातच बावरं आणि खूप उत्सुक मन. काही हरवलेलं शोधायचं होतं…काल सुटून गेलेलं, राहून गेलेलं आजमधे घेऊन यायचं होतं… आजचं माझं ’असणं’ कालच्या ’होतं’ बरोबर वाटून घ्यायचं होतं.\nगाव बदललेलं असणार ही खात्री होती. तेवीस चोवीस वर्षात काय काय बदल झाले असतील ते पहाण्याची उत्सुकता, स���शंकता वगैरे संमिश्र भावना मनात सतत डॊकावत होत्या. गावात शिरल्यावर एरवी माझ्या रोजच्या रस्त्यावर असणारे मंदीर गाठायचे तर नेमके कसे जावे ह्याचा मनात गोंधळ उडाला आणि पत्ता विचारावा लागला तेव्हा विलक्षण परकेपण, उपरेपण असं म्हणून दाटून आलं की डोळे चटकन पाणावले. संबंध तुटतो आपला… आणि जेव्हा काहीतरी तुटतं तेव्हा एखादा कोपरा बोचरा व्हायचाच, हा तुकडा सामोरा आला की दुखायचंच. याच्या स्पर्शाने जखम होणारही आणि हळूवार मन भळभळणारही… नाळ तुटलेली असते आणि आईच्याच एखाद्या वागण्याने क्षणिक परकेपण जाणवतं तेव्हा त्या क्षणाचं ओझं फार मोठं असतं. असाच एक ’जड’ क्षण अनुभवत होते मी.\nजो मुंतजिर न मिला वो तो हम हैं शर्मिंदा,\nकि हमने देर लगा दी पलट के आने में\nगावाने मुंतजिर असणं, वाट पहाणं सोडून दिलं की काय आपली या विचाराने मन दुखावलं…\nगावातले बदल सकारात्मक असावेत इतकी माफक अपेक्षा ठेवली मग आणि त्याही आघाडीवर निराश व्हावं लागतय की काय अशी जाणीव खड्ड्यांनी काठोकाठ भरलेले रस्ते देत होते. नजर मात्र नेटाने जुन्या परिचित खुणा शोधत भिरभिरत होती. गावाबाहेर, जिल्ह्याबाहेर इतकेच काय तर देशाबाहेरही मोठा काळ गेला असला आपला तरी मुळं रुजलीयेत इथे या जाणीवेला मन धरून होते. ’असं नव्हतं रे इथे’, ’अरे हा रोजचा रस्ता होता आमचा’, ’हे किती बदललय’, ’हे अंतर तेव्हा किती मोठं वाटायचं’ असं काहीबाही सतत बोललं जात होतं. लहान मुलांसारखं कुतुहल बाळगत गाडीच्या खिडकीतून बाहेर पहाणारी आई मुलांनाही गमतीची वाटत असावी पण ते ही उत्सुकतेने कानाकोपरा पहात होते हे नक्की. ’इथे व्यायामशाळा होती’, ’इथे पीराची टेकडी होती’, ’अमक्याचं घर होतं इथे’ वगैरे उल्लेख वळणावळणांवर येत होते.\nभुतकाळाबाबत मन चिवट असतं आपलं… भारताबाहेरच्या वास्तव्यातली स्वच्छता पाहून आल्यामुळे की काय पण नाही म्हटलं तरी गावाने त्याआघाडीवर चांगलीच पिछाडी घेतलेली पाहून मन दुखावलही जरासं. पूर्वी हेच आपलं अवघं विश्व होतं आणि आता आपणच या गावाला प्रश्न विचारतोय या जाणिवेने मन चपापलं. रस्त्यात दिसणारी घरं तीच असली तरी काहींवर दुसरे मजले दिसत होते, ’अंगणं’ तर सगळीच बदललेली होती. ज्या पेरूच्या, आंब्याच्या झाडाने फळांची चव समजली ती झाडंच दिसत नव्हती… ज्या पारिजातकाखाली उभं रहात प्राजक्ताचं शिंपण झेललं होतं, जो पार���जातक आजही मनाच्या मधोमध उभा होता तो पारिजातक जेव्हा दिसला नाही तेव्हा मनावर कसलंसं सावट आल्यासारखं वाटलं. जे अश्रु खूप दिवसात वाट हरवल्यासारखे कुठेतरी दडून बसले होते ते पुन्हा डॊळ्यांत वस्तीला आले… माझ्यासारखेच गावी परतले जणू अश्रुही आज.\nआमच्या कॉलनीत गाडी पोहोचली होती एव्हाना. आता समोर घर दिसू लागलं होतं. अनेक वर्षांनी जुन्या गावाकडे आणि त्यातही आपल्या जुन्या रहात्या घराकडे परतताना घर, त्याचा सभोवताल बदललेला असण्याची असते आपली मानसिक तयारी. घर जुनं होणं, काही ठिकाणी डागडूजीची गरज असणं वगैरे मान्यही असतं आपल्याला, पण ते घर होतं त्यापेक्षा खूप छानबिन होणं , अंतर्बाह्य बदललेल्या घराची ओळख हरवणं आणि सगळ्यात क्लेशकारक म्हणजे घर मुळ जागीच असलं तरी ते आता आपल्या ताब्यात नसणं हे मात्र जड जातं पचायला. काही अपरिहार्य कारणाने आता आपलं नसतं ’आपलंच’ घर. बदललेल्या ह्या परिस्थितीचा विचार येतो आणि मनाच्या घट्ट भिंतीचेच काही पोपडे गळून पडतात, एखादा आधाराचा खांब मुळापासून हलतो. जाऊच नये हे बदल पहायला असं वाटतं एकीकडे आणि तरीही मन ओढ घेतं त्या घराकडे. ’नको थांबूया इथे आपण’ मी नकळत म्हणाले…. थांबावं असं वाटत असताना, नाही थांबू असंही वाटत होते.\nकब आओगे ये घर ने मुझ से चलते वक़्त पूछा था\nयही आवाज़ अब तक गूँजती है मेरे कानों में…\nमाझ्या अस्तित्त्वाचा मागे सुटुन गेलेला एक मोठा भाग समोर होता आणि आत्ताच्या अस्तित्त्वाला तो जोडला जाईल की नाही इतकं आपलं अस्तित्त्व काळाच्या प्रवाहात बदलत गेलय हे जाणवत गेलं. जिगसॉ पझलचा एक तुकडा सापडत होता खरा पण मुळचं चित्रच बदललय की काय ही जाणीव मनाची घुसमट वाढवत होती.\nआजुबाजूच्या घरात माणसं होती… काही नवी आली होती काही जूनी मिटून गेली होती. मी गेले तर त्यांना भेटून मला आणि मला भेटून त्यांना आनंदच होणार होता. पण गेल्या गेल्या क्षणभर का होईना मला माझी ओळख सांगावी लागेल हे लक्षात आलं आणि पाय पुढे सरकलेच नाहीत. नुसतीच उभी राहिले… ती तेव्हाची ’मी’ जिथे तिथे दिसत होते स्वत:लाच… तिला पहात राहिले, तेव्हाच्या तिला सावरून स्वत:कडे बोलावत राहिले. आमच्या घरातून, माझ्याच खोलीच्या खिडकीतून बाहेर पहाणाऱ्या कोणालाही मी जितकी परकी वाटणार होते तितकंच ते बाह्यत: बदललेलं घर मला परकं वाटत गेलं. मैत्रीणीच्या घरासमोर जाऊन उभी राहिले… दार उघडून आत जायचे होते… फाटक ढकललेही आणि मन पुढे सरकण्याऐवजी कितीतरी वर्ष मागे ओढत गेलं… मनाबरोबरच मी ही परतले पुन्हा आमच्याच घराकडे.\nभरून आलेले डोळे पुसले आणि पुन्हा उमगलं घराचा आत्मा तेव्हाही तृप्त होता आताही असावा. घराच्या चारही बाजूच्या अंगणात बहरलेली बाग याची साक्ष होती. घराची पायाभरणी आठवली… पायासाठी आणलेले दगड, वाळूचे ढीग, हळूहळू उभ्या रहाणाऱ्या भिंती…लालसर विटांची प्रमाणबद्ध मांडणी, त्यावर मारलं गेलेलं पाणी… ओल्या भिंतींचा सुगंध, त्या भिंतींवरून मारलेल्या उड्या.. एक एक आठवण येत गेली. घर पूर्ण होताना केलेली वास्तुशांत आठवली. हळदीकुंकवाचे आईच्या हाताचे ठसे… वास्तुपुरूष ठेवलेली घरातली जागा, सगळं सगळं लख्ख आठवलं. मन काठोकाठ भरून आलं आणि वाटलं शिरावं या वास्तुच्या कुशीत, भेटावं त्या वास्तुपुरूषाला… सांगावा त्याला गेल्या दोन तपांमधला माझ्या आयुष्याचा प्रवास, घ्यावा त्याचा आशिर्वाद पुन्हा नव्याने.\nवाटलं जीव गुंतलाय इथेच आपला… घुटमळतय मनातलं काहीतरी इथेच. या विचाराने मात्र भान आलं, ” कोणी वापरलेली वस्तु घेऊ नकोस कधी, देणाऱ्याचा जीव गुंतलेला असतो” माझं नवऱ्याला नेहेमीचं सांगणं मलाच पुन्हा आठवलं आणि पुढे निघालेली पावलं खिळली जमिनीला. माझा किती जीव अडकलाय या वास्तुत, प्रकर्षाने सामोरं आलं ते. लग्न करून सासरी निघताना ’निरोप’ घेते मुलगी, घराचाही… सगळ्या सगळ्यातून सुटत पुढे जाते. माझंही झालं होतं तसंच पण या ’वास्तु’चा निरोप घ्यायचा बाकी होता. डोळे कितव्यांदातरी पुन्हा भरून येत होते…\nमाझ्या अडकलेपणाला त्या क्षणी आवर घातला. जड पावलांनी, भरल्या मनाने, भरल्या डोळ्यांनी निरोप घेतला घराचा… ’तुझ्यात आसरा घेणाऱ्या प्रत्येकावर कायमच कृपा असू दे’ मनापासून मागणं मागितलं. वास्तु ’तथास्तू’ म्हटलीच असावी…म्हणणारच होती, मी लाडकी लेक होते त्या घरातली.\nघरापासून घरापर्यंत एक संपूर्ण आवर्तन पूर्ण करून वळले. जुन्या सगळ्याकडे पाठ फिरवत परत फिरले… मन शुन्य होतं अगदी. कोरं, निराकार… पाठवणी झाल्यानंतर मुली निघतात सासरी तेव्हा त्यांना काय वाटतं असं विचारलं तर नाही सांगता येत चटकन… अमूर्त भावना व्यक्त नाही करता येत. तितक्यात नवऱ्याने पाठीवर हात ठेवला. माझ्या डोळ्यातल्या पाण्याचं प्रतिबिंब त्याच्याही डोळ्यांत उम���लेलं दिसलं… माझ्या मनातल्या आवर्तनांचा तो मुक समंजस साक्षीदार होता. त्याच्यासोबतीने पावलं पुढे टाकली…पुन्हा नव्याने.\nघरं एकाकडून दुसऱ्याकडे जातात तेव्हा दारावरची पाटी बदलते, पायाचे दगड तेच तिथेच तसेच असतात…. अंगणातली झाडं बदलतात, माती बदलत नसते… माझ्या अस्तित्त्वाच्या भिरभिरलेल्या धुलीकणाला त्याची माती सापडली होती… आयुष्याच्या वावटळीला सामोरं जायला आता आम्ही सज्ज होतो…. वास्तुपुरूष पुन्हा पुन्हा तथास्तू म्हणत होता \nमहाराष्ट्र टाईम्स, दिवाळी अंक 2017\nआठवणी..., उशीर, गोष्टी मनाच्या, मनातल्या गोष्टी, माहेर...., मी पाहिलेली गावे, वर्तमानपत्रातली दखल, वाढदिवस, विचार......\t2 प्रतिक्रिया\nगाते माहेराचे गाणे….(पुढचे कडवे… :) )\nमाहेराच्या गाण्याचे पुढचे कडवे…\nरिक्षाने खूप खूप भटकेन मग मी….. कधी शेअर रिक्षा ,कधी फक्त आपल्यासाठी असलेली रिक्षा शेअर रिक्षा मला आवडते….. मजा असते ती पण एक…. आजुबाजूचे लोक मुलांशी गप्पा मारतात , त्यांच्या गप्पा ऐकतात…. तेव्हा उगाच आपल्या माहेरी मुलांचे कौतूक होतेय असे वाटत असते मला…. पण या रिक्षाचा एक तोटा आहे रिक्षावाला मनमोकळ्या गप्पा मारण्याच्या मुडमधे नसतो इथे….\nकधितरी रिक्षा माझ्या कॉलेजवरून जाईल मग…. मग मी लेकाला म्हणेन, “पिल्लू हे मम्माचे कॉलेज बरं” त्या वास्तूकडे काही ओळखीच्या आणि काही अनोळखी नजरेने बघत राहीन मी” त्या वास्तूकडे काही ओळखीच्या आणि काही अनोळखी नजरेने बघत राहीन मी रस्त्यारस्त्यावरच्या मंदिरांना मी आणि रिक्षावाल्यासहित बाकीचेही सगळे नमस्कार करत राहू आम्ही….. “दोघे पुढे व्हा दोघे मागे…. जरा ऍडजस्ट करा” या रिक्षावाल्याच्या हुकूमावरून झालेल्या कोंबाकोंबीत मागे बसलेल्या दोघांचा नमस्कार देवाला दिसला असेल का हा पुराणकालीन प्रश्न माझा मलाच पुन्हा पडेल… खूदकन हसेन मीच माझ्याशी रस्त्यारस्त्यावरच्या मंदिरांना मी आणि रिक्षावाल्यासहित बाकीचेही सगळे नमस्कार करत राहू आम्ही….. “दोघे पुढे व्हा दोघे मागे…. जरा ऍडजस्ट करा” या रिक्षावाल्याच्या हुकूमावरून झालेल्या कोंबाकोंबीत मागे बसलेल्या दोघांचा नमस्कार देवाला दिसला असेल का हा पुराणकालीन प्रश्न माझा मलाच पुन्हा पडेल… खूदकन हसेन मीच माझ्याशी\nमेनरोडला, दहीपूलावर गल्ली- बोळात उगाच भटकत राहीन मी….. फुटाण्याच्या, खारेदाण्याच्या गाड्यांवर थांबून खरेदीही करेन मग….\n’नासिक किती बदललय ना ’ या विषयावर अनेक चर्चासत्र होतील…. अंगणात ओट्यावर बसून पेपर वाचत असताना आई कॉलनीचा गेल्या वर्षाचा आढावा देत राहील… मग एखाद्या नऊवार काकू पायरीवर येऊन बसतील…. “काय म्हणतेय गं तुझी दुबई’ या विषयावर अनेक चर्चासत्र होतील…. अंगणात ओट्यावर बसून पेपर वाचत असताना आई कॉलनीचा गेल्या वर्षाचा आढावा देत राहील… मग एखाद्या नऊवार काकू पायरीवर येऊन बसतील…. “काय म्हणतेय गं तुझी दुबई” त्या काळजीने विचारतील….. काकू अहो दुबई नाही मस्कत हे अनेकदा दिलेले स्पष्टीकरण मी यावेळेस देणार नाही पण 🙂 “मस्त मजेत” सांगून मोकळी होईन मग\nअंगणात माझी दोन मुलं आणि त्यांच्याबरोबर ’मुलं’ झालेले आई-बाबा एकमेकांशी खेळण्यात मग्न असतील…. मी मात्र कुठलेतरी पुस्तक वाचत पायऱ्यांवर बसून राहीन…. डोळे, चित्त मात्र त्या बाळगोपाळांकडे असेल माझे…… या दोन पिढ्यांमधला दुवा मी आहे या विचाराशी मनाची गाडी थांबेल आणि एका अनामिक आनंदाची मी धनी होईन…. “बुढ्ढा बुढ्ढी जपून… वय झालेय आता …. 🙂 ” मी आई-बाबांना चिडवेन…. त्या कोणाच्या कानावरही माझे बोलणे जाणार नाही….. 😉\n” म्हणत मी पेंगत असले तरी आईच्या गप्पा संपायच्या नाहीत….. वर्षभराचा बॅकलॉग तिला भरून काढायचा असेल आणि हीच कथा ही कितव्यांदा सांगतेय याचा हिशोब मी हसत मनात मांडत राहीन….. बाबा केव्हा तरी घोरायला लागतील………… दिवसभर नातवंडांशी धमाल खेळून दमलेले बाबा शांत झोपलेले असतील….. गोष्टी ऐकत ऐकत त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांची ’गुणी’ नातवंड झोपलेली असतील….. येव्हढा वेळ मला बॅन असलेल्या खोलीत मी चादरी टाकायच्या निमित्ताने उगा डोकावून येईन….. समोरचे चित्र मला माझ्या मनात साठवायचे असेल…..\nमग येईल सासरी जायचा दिवस….. पोहोचे पोहोचे पर्यंत नवऱ्याशी कटकट करणारी मी तिथे पोहोचले की त्याच्यापेक्षा जास्त गप्पा मारत राहीन…. जेवायला बसल्यावर ” आई पुडचटणी नाही केली तुम्ही ” मी सासुबाईंना विचारेन…..मोठ्ठा डबा माझ्यासमोर ठेवत त्या म्हणतील, “सासऱ्याची सुन गं ती… पंचपक्वान्न ठेवा समोर तरी पुडचटणी मागतील…. 🙂 “….. मला खरचं त्यांचाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल…. त्यांच्या हातचे गोड आंबट वरण, भात आणि पुडचटणी… “मुरलीये ती पक्की आता घरात…” हसत मावससासूबाई म्हणतील…. त्यांच्या वाक्यापेक्षाही त्यां���ा पाठीवरचा हात हटुच नये वाटत राहील…..तृप्त होत राहीन मी……..\nसगळी पुरूष मंडळी झोपलीये असे वाटले की आई माझ्या शेजारी बसतील…. “तूला म्हणुन सांगते..” या पालूपदाने मग खूप काही बोलत रहातील…… कानातले मशिन काढून ठेवलेल्या मावशी खाणाखूणांनी काय बोलाताय तूम्ही म्हणून विचारत रहातील… पण यावेळेस आम्ही मात्र “देवड्यांच्या सुना” असू दोघी…. घरातल्या बाबी अश्या थोडीच सांगू कोणाला…. आम्ही खूणेनेच ’काही नाही’ म्हणु त्यांना “सगळे देवडे सारखेच गं बाई “सगळे देवडे सारखेच गं बाई ” या घोषवाक्याशी येऊन आमची गाडी थांबली की नवरा ओरडेल ,”आवरा.. चहा ठेवा आता दुपारचा 🙂 ” आईच उठतील मग ,”वर्षभर एकटीच तर करतेस तू सगळं ” या घोषवाक्याशी येऊन आमची गाडी थांबली की नवरा ओरडेल ,”आवरा.. चहा ठेवा आता दुपारचा 🙂 ” आईच उठतील मग ,”वर्षभर एकटीच तर करतेस तू सगळं ” सारख्या म्हणत रहातील……. चहा पिताना अण्णाही सामिल होतील…. खूप काही बोलत रहातील, सांगत रहातील….. ’माहेराच्या गाण्यात’ कोणे एके काळचे सासरही अलगद सामावले जाईल मग ” सारख्या म्हणत रहातील……. चहा पिताना अण्णाही सामिल होतील…. खूप काही बोलत रहातील, सांगत रहातील….. ’माहेराच्या गाण्यात’ कोणे एके काळचे सासरही अलगद सामावले जाईल मग\nएक दिवस बाबा आईला म्हणतील मग….. बॅगा भरा आता तिच्या नाहीतर नंतर घाई होते मग आपण अगदी तटस्थ असल्याचा क्षणिक आव आणलेले बाबा खाकरल्यासारखे करून खिडकीबाहेर नजर वळवतील….. मी पुढे होऊन त्यांच्या मांडीत डोके ठेवीन….. ते पाठीवर मायेने हात फिरवत रहातील…. आईही मग बाजूला उभी राहील आमच्या….. त्या क्षणी मी त्यांची ’ताई’ आणि ते माझे ’आई-बाबा’ असतील फक्त….. आमच्यापुरताच असेल तो क्षण… गोठलेला…. मनात खोल खोल साठवलेला\nबाबा म्हणतील मग ,” मिसेस देवडे कढी खिचडी होऊन जाऊ द्या एकदा तुमच्या हातची 🙂 “…………\nनिघताना आजी सकाळी लवकरच येईल….. मी तिला म्हणेल , ” अगं तू का आलीस मी येतच होते ना “…. पाठीवर पुन्हा पुन्हा हात फिरवेल ती… मुलांना जवळ ओढून घेईल….. अनेकदा विचारलेला प्रश्न विचारत राहील, “ताई पुन्हा कधी येशील गं “…. पाठीवर पुन्हा पुन्हा हात फिरवेल ती… मुलांना जवळ ओढून घेईल….. अनेकदा विचारलेला प्रश्न विचारत राहील, “ताई पुन्हा कधी येशील गं” …………… “जप स्वत:ला” …………… “जप स्वत:ला” आम्ही एकदमच म्हणु ……\nएक काठोकाठ भरलेलं .. म्हणुनच जडा��लेलं मन आणि पाय घेऊन मी पाठ वळवेन….. समोरच्या बिल्डिंगमधल्या कुठल्यातरी काकू आईला म्हणतील…” दिवस किती भराभर गेले हो” आई मान हलवत राहील फक्त….. बोलत नाही ती आम्ही निघताना…. पहात राहील फक्त……………………… गाडी वळताना मागे वळेन मी……. आई तिथेच उभी असेल गुलमोहोराखाली…………..\nनातेसंबंध, माहेर....\t36 प्रतिक्रिया\n“मम्मा मला बाबूंबरोबर रोज रेल्वे स्टेशनला जाता येणार आता….. य्येsssssssss तपोवन, नंदीग्राम, पंचवटी, गोदावरी मै आ रहा हूँ तपोवन, नंदीग्राम, पंचवटी, गोदावरी मै आ रहा हूँ” चिरंजीव आपल्याच नादात ओरडत होते…..\n“मम्मा यावेळेस मी पण जाणार ना \n“हो हो … सगळी सगळी मजा करा ठीके\nएक एक बेत आखताहेत सगळे, काही बोलले सांगितले जाताहेत तर काही कागदावर.. आणि बरेचसे मनात 🙂\nमुलांना आजोळी जायची, आजी-आजोबांना भेटायची घाई… तर मला ’माझ्या घरी’ जायची घाई झालीये\nपुन्हा एकवार तो मायेचा उंबरठा ओलांडून आत जाईन मी मुंबईहून नाशकात पोहोचत पोहोचत बाबा आणि मुलं एकमेकांशी गप्पा मारण्यात गुंग होतील…. मी आणि नवरा दोन खिडक्यांमधून बाहेर पहात असू मुंबईहून नाशकात पोहोचत पोहोचत बाबा आणि मुलं एकमेकांशी गप्पा मारण्यात गुंग होतील…. मी आणि नवरा दोन खिडक्यांमधून बाहेर पहात असू ठाणे सोडल्यावर मन धावायला लागेल माझे…. बाहेरच्या प्रत्येक झाडा, पाना फूलाला आसुसून पाहीन मी… मोकळ्या आकाशाला साद घालेन….. “आले रे बाबांनो मीsssss” त्या प्रत्येकाला सांगेन… त्यांचे माझे मुक नाते मी जपेन आणि पानांची सळसळ करून झाडंही मग मला “ये गं ठाणे सोडल्यावर मन धावायला लागेल माझे…. बाहेरच्या प्रत्येक झाडा, पाना फूलाला आसुसून पाहीन मी… मोकळ्या आकाशाला साद घालेन….. “आले रे बाबांनो मीsssss” त्या प्रत्येकाला सांगेन… त्यांचे माझे मुक नाते मी जपेन आणि पानांची सळसळ करून झाडंही मग मला “ये गं” म्हणतील……. एकीकडे “बाबा कसारा घाट मस्त झालाय हो आता…………” असे काहितरी बोलून आजोबा आणि नातवंडामधे शिरण्याचा निष्फळ प्रयत्न करेन…… ईगतपुरी, घोटी पार करत गाडी नाशकात शिरेल……\nआता माझ्या मनाचा वेग गाडीपेक्षा खूप जास्त असेल…. दारात उभी असलेली आई मला आत्ताच दिसायला लागेल….. वर्षभरात बदललेले नासिक डोळ्यात साठवत घरापुढे गाडी उभी राहील……गेटजवळचा गुलमोहोर रंगीबेरंगी स्वागत करेल…. मागच्या आंब्याच्या कैऱ्या दिसताहेत का मी पटकन नजर टाकून बघेन…..मी भराभरा दाराकडे चालत जाईन आणि मग आदेश येईल, “मम्मा थांब नानी ते काय पोळी आणि पाणीने ओवाळेल आपल्याला… then u can enter the house नानी ते काय पोळी आणि पाणीने ओवाळेल आपल्याला… then u can enter the house”……….. अस्सा राग येईल मग वाटेल त्याला सांगावे, ” शहाण्या हे माझे घर आहे… माझी आई आहे ती, मला माहितीये ती काय करेल ते”……….. अस्सा राग येईल मग वाटेल त्याला सांगावे, ” शहाण्या हे माझे घर आहे… माझी आई आहे ती, मला माहितीये ती काय करेल ते\nघरात गेल्यावर आईला चहाची ऑर्डर देइन मी… किचनच्या ओट्याजवळ ती गेली की तिला मागून घट्ट मिठी मारेन मी… चहा होत होत आई भरलेवांगे,भरीत भाकरी, ईडली, आई हे आई ते अश्या सुचना देत देत तिच्या कुशीत विसावेन मी……\nआता सकाळी दहा वाजताना पुन्हा एकवार किचनमधे शिरेन मी… “बाबा चहाssss” करून ओरडेन…. “कुलकर्णी बाई तुमच्या मुली भलत्या चहाबाज” बाबा आईला म्हणतील…. गेल्या वर्षभरात आईने घर काहीच बदललेले नसेल… मग मी तिला रागावेन… “ताई अगं तू कर हवे ते बदल…” आई म्हणेल…. किचनमधले ठिय्या आंदोलन आळशीपणे पेपर वाचन संपल्यावर उठेल केव्हातरी 🙂\nमी पोहोचण्याच्या दिवसाच्या हिशोबाने आईने गहू भिजत घातलेले असतील…. सकाळी ती म्हणेल “चीक करू का खायला” सगळे एकसुरात “होss” करून ओरडतील….. मी उगाच निरर्थक घरात फिरेन… मागच्या दाराने अंगणात जाऊन पुढच्या दाराने पुन्हा आत शिरेन…. अश्या परिक्रमा करताना अंगणातल्या झाडांना पहात राहीन…. मागच्या टाकीच्या नळाखाली पाय सोडून धुण्याच्या दगडावर बसून राहीन थोडावेळ… जणू त्या थंडगार पाण्यात गेल्या वर्षभराचा शीण वाहून जाईल मग…. 🙂 … किचनमधे आई-बाबा, माझा नवरा गप्पा मारत बसतील….. बहिणाबाई माझा मागोवा काढत मागच्या दारी येईल…. गप्पा सुरू होतील मग…. केव्हातरी आई हाक मारेल……\nपुढच्या दारी पेपरवाल्याने पेपर टाकलेला असेल… मी तो उचलायला जाईन, तर मुलं पेपरवाल्या मामाशी गप्पा मारत असतील….. तोवर दुधवाला येइल…. ” चिक्या कसा आहेस रे” तो मुलाला विचारेल….. मग माझ्या लक्षात येइल तो आपल्या दारी नाही आला…. मी बाबांकडे पाहीन….. यांचे रेग्युलर दुधवाला लावणे, बंद करणे सुरू आहे समजेल मला…… “अगं हा उशिरा येतो वेळा जमत नाहीत आमच्या” वगैरे परिचित कारणं बाबा सांगतील…… तोपर्यंत तो परत येईल,” कशी आहेस ताई” तो मुलाला विचारेल….. मग माझ्या लक्षात येइल तो आपल्या दारी नाही आला…. मी बाबांकडे पाहीन….. यांचे रेग्युलर दुधवाला लावणे, बंद करणे सुरू आहे समजेल मला…… “अगं हा उशिरा येतो वेळा जमत नाहीत आमच्या” वगैरे परिचित कारणं बाबा सांगतील…… तोपर्यंत तो परत येईल,” कशी आहेस ताई दाजी कसे आहेत … आहेस ना आता महिनाभर….” तो कुठलाही किंतू मनात न आणता माझ्याशी आणि बाबांशी गप्पा मारत राहील….. समोरच्या बिल्डींगमधल्या गॅलऱ्यांमधे काका-काकू येतील…. मग गप्पा मोठमोठ्याने रंगतील निदान १५-२० मिनीट…… मी कधी गप्पांमधे भाग घेत कधी अलिप्तपणे त्या संवादात रमेन….. मनात कुठेतरी सुखावत राहीन पण\nगुलमोहोर एव्हाना रागाने लालबुंद होईल….. मनात म्हणेल हिच्या एकटेपणात कित्येकदा साथ दिलीये मी पण ही बदललीये आता….. आल्यापासून माझी दखल नाही घेतली हिने….. त्याला एकनजर पाहिले की मात्र नजरबंद होइल तिथे….. त्याचे हिरवेगार शेंदरी रुप मोहावत राहील…. खुळ्यागत त्याच्या पानाफूलात रमेन मी….. मनात रागावेन मग मी देखील….. यावेळेस जरा जास्तच बहरलाय … कचरा किती होतोय रे दारात तो हलकेच एक लकेर घेईल आणि अजुन काही फुला-पानांची बरसात करेल….. :)…. जा रे बाबा मला खूप वेळ नाहीये… आजीकडे जायचेय त्याला सांगेन मी….. तो अजूनच हसेल….थोडा पलीकडे झुकून हलकेच पावले टाकत येणाऱ्या आजीवर सावली धरेल तो तो हलकेच एक लकेर घेईल आणि अजुन काही फुला-पानांची बरसात करेल….. :)…. जा रे बाबा मला खूप वेळ नाहीये… आजीकडे जायचेय त्याला सांगेन मी….. तो अजूनच हसेल….थोडा पलीकडे झुकून हलकेच पावले टाकत येणाऱ्या आजीवर सावली धरेल तो सुंदर साडी नेसलेली, नीटनेटकी आवरलेली….. बगलेत ’पाकिट’ आणि हातात छत्री घेतलेली आजी मला दिसेल येताना….. “ये गं आई सुंदर साडी नेसलेली, नीटनेटकी आवरलेली….. बगलेत ’पाकिट’ आणि हातात छत्री घेतलेली आजी मला दिसेल येताना….. “ये गं आई” माझी आई स्वयंपाकघरातल्या जाळीअडून म्हणेल…… अच्छा म्हणजे मी माझ्या पाउलखूणांचा ईथे मागोवा घेत बसलेय आणि जाळीअडून मातोश्री आम्हाला पहाताहेत वाटतं….. आजी हसेल….. आई हसेल… मी देखील आणि अंगणात बागडणारी माझी लेकही……………. 🙂\n“पणजीआजी ssssss” ती धावेल आजीकडे….” छकुले किती मोठी झालीस गं” आजी म्हणेल……. धावलेली छकुली एक असली तरी आजीच्या मात्र आम्ही तिघी छकुल्या 🙂 तिच्याकडे पहात असतील….. “तायडे अगं काय हा अवतार” आजी म्हणेल……. धावलेली छकुली एक असली तरी आजीच्या मा���्र आम्ही तिघी छकुल्या 🙂 तिच्याकडे पहात असतील….. “तायडे अगं काय हा अवतार ” आजी रागावेल मला…. “अगं म्हातारे तुझ्यावर नाही ना गेले मी”, म्हणत तिच्या कुशीत शिरेन मी….. पॉंड्स…. चिरपरिचित सुगंध पण तो माझ्या आजीची ओळख आहे, स्वत:लाच पुन्हा सांगेन मी ” आजी रागावेल मला…. “अगं म्हातारे तुझ्यावर नाही ना गेले मी”, म्हणत तिच्या कुशीत शिरेन मी….. पॉंड्स…. चिरपरिचित सुगंध पण तो माझ्या आजीची ओळख आहे, स्वत:लाच पुन्हा सांगेन मी हातातलं सोनचाफ्याचे माझ्यासाठी आणलेले फुलं आजी मला देईल मग…. तिचा हात हातात घेऊन मी म्हणेन,” काय हे चिरतरूण बाई तुमच्या हातावर सुरकुत्या हातातलं सोनचाफ्याचे माझ्यासाठी आणलेले फुलं आजी मला देईल मग…. तिचा हात हातात घेऊन मी म्हणेन,” काय हे चिरतरूण बाई तुमच्या हातावर सुरकुत्या\nमाझं वजन वाढलय, यावेळेस मी योगा क्लास लावणार आहे, झालचं तर कुकरी क्लास पण ई. ई. बडबडेन मी… कोणीही दखलही घेणार नाही… मग थोड्यावेळाने बहिणाई ओरडेल,” ताई सगळ्यांना माहितीये तू घरात बसणार आहेस फक्त 😦 ” मी काय ऐकून घेईन वाटलं का…… “तूला होऊ दे ना दोन मुलं मग बघू किती ऍक्टिव रहातेस तू ” मी सुनावेन तिला…. “मला कशाला आईला बघ… आपलीच आई आहे ना ती ” मी सुनावेन तिला…. “मला कशाला आईला बघ… आपलीच आई आहे ना ती” वगैरे म्हणत वाद घालेल ती…..\nमाझा लाडका मामा आणि मामी येतील मग…. मी मामाला त्याच्या स्वत:च्या तब्येतीबाबतच्या हेळसांडीबद्दल व्याख्यान देत राहीन आणि तो आपलं मला चिडवत राहील या ना त्या कारणाने… लहानपणी ’ताई तुझं नाक बघ किती लहान आहे माझं कसं मोठं म्हणून’ चिडवायचा तसा….. केव्हातरी रागावेन मी आणि सरळ मामीकडे जाईन आणि ठणकावून सांगेन की मामा तुझ्यापेक्षा मला माझी मामी जास्त आवडते….. आमचं बालपण, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ गप्पा वाट फूटेल तिथे वहातील मग…. 🙂 …. मामा हलकेच माझ्या डोक्यावर हात ठेवेल मग….. आता वाटेल आपण परतून जाऊच नाही ईतके दुर… इथेच रहावे या सगळ्यांच्या जवळ… 🙂\nकेव्हातरी मोठ्या मामीचा फोन येईल ,” बारका बाई कशी आहेस” ती म्हणेल…… मामी अगं सुटलेय गं आता, मी कुरकुर करेन…..\nएखाद्या दिवशी पहाटेच जाग येईल …. मग मी दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीत जाईन…. पहाटं….. एकटीनेच बसून राहीन तिथे…..वर असणारे आकाश माझे एकटीचे असेल तेव्हा…..बोटायेव्हढे नारळाचे झाडं मात्र आता ईतके वाढलेले असेल की आम्हा माहेरवासिणींना ईतक्या वरही साथ देईल….नुकतेच दव पडलेले असेल त्या पानापानावर हलकाच हात फिरवेन मी…. नारळाशी अबोल संवाद होत राहील आणि तितक्यात तो येईल …. पुन्हा एकदा मारूती चितमपल्लींचा कुकुडकोंबा आठवेल मला… तेजस्वी काळा आणि तपकिरी रंग असलेल्या भारद्वाजाला मला सांगायचे असेल की मी आल्या दिवसापासून तूला शोधतेय रे तो फांदी फांदीवर बागडेल… मी लपून कधी प्रकट होत त्याला पहात राहीन…. सुगरणींचे अनेक खोपे नारळाच्या पानापानाला असतील…. एखादी सुगरण मन लावून आपला खोपा विणत असेल….. मी मग भारद्वाजाला हलकेच खूण करेन “गप्प बैस जरा” तीला मन लावून काम करू दे जरा तो फांदी फांदीवर बागडेल… मी लपून कधी प्रकट होत त्याला पहात राहीन…. सुगरणींचे अनेक खोपे नारळाच्या पानापानाला असतील…. एखादी सुगरण मन लावून आपला खोपा विणत असेल….. मी मग भारद्वाजाला हलकेच खूण करेन “गप्प बैस जरा” तीला मन लावून काम करू दे जरा त्यादिवशीच्या सुर्योदयाचे आम्ही तिघं साक्षीदार होऊ मग……\n(आज थांबतेय इथे….पण माहेरपुराणं संपलेले नाही बरं\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/bmc-2020-budget-will-be-presented-today-44915", "date_download": "2021-01-18T00:17:27Z", "digest": "sha1:X65JXK7NLI4DCWZIBDFOOVP2VBIYPXWM", "length": 7763, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "महापालिका अर्थसंकल्प २०२०-२१: मुंबईकरांना काय मिळणार? | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमहापालिका अर्थसंकल्प २०२०-२१: मुंबईकरांना काय मिळणार\nमहापालिका अर्थसंकल्प २०२०-२१: मुंबईकरांना काय मिळणार\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी मंगळवारी मुंबई महापालिकेचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करणार आहेत. २०१९-२० या वर्षात महापालिकेच्या महसुलात मोठी घसरण झाल्यामुळं पालिकेच्या आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पात काटकसरीला प्राधान्य देण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई महापालिकेला देशातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखलं जातं.\nमहापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षांचा ३०६९२.५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळीही मालमत्ता कर आणि विकास नियोजन खात्याच्या महसुलात घट झाली होती.\nबांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे विकास नियोजन खात्याच्या महसुलातही घट झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मदत करावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वर्षांचा अर्थसंकल्प सादर करण्याचं मोठं आव्हान प्रवीणसिंह परदेशी यांच्यासमोर आहे.\nमहसूल घसरल्यानं आगामी अर्थसंकल्पाचं आकारमान घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई सागरी किनारा प्रकल्प, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प, सांडपाणी पुनप्र्रक्रिया केंद्र प्रकल्प, रस्ते बांधणी, जीर्ण जलवाहिन्या बदलणं आदी मोठ्या कामांसाठी आगामी वर्षांत महापालिकेला मोठा खर्च येणार आहे. त्याशिवाय अन्य लहान-मोठय़ा नागरी कामांसाठीही निधीची तरतूद करावी लागणार आहे.\nभाजपच्या काळात फोन टॅपिंग\nमुंबईकर रोहितची वनडे-कसोटीतून माघार, भारतीय संघाला मोठा धक्का\nखोट्या बंदुकीने दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना अटक\nमेट्रोच्या 'या' मार्गावर धावणारी रेल्वेगाडी २७ जानेवारीला मुंबईत होणार दाखल\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना मिळणार तात्काळ प्रथमोपचार\nराज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात; भीती नको‌\nमहाराष्ट्रात पहिल्या दिवशी ६४ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nअत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचा एसटीचा मोफत प्रवास बंद\nपनवेल-कर्जत थेट लोकलसाठी प्रवाशांना आणखी ४ वर्ष वाट पाहावी लागणार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ananyaa1970.blogspot.com/2013/12/", "date_download": "2021-01-18T00:26:29Z", "digest": "sha1:2OGTC6B5RJERGFFCAB2UOLN7AJQIXLK4", "length": 5327, "nlines": 115, "source_domain": "ananyaa1970.blogspot.com", "title": "अनन्या!: डिसेंबर 2013", "raw_content": "\nएक वेध... मनात उमटणाऱ्या स्पंदनांचा मनातल्या प्रेमाचा,उत्कटतेचा, उमलत्या,फुलत्या जाणिवांचा मनात दाटून येणाऱ्या कारुण्याचा, श्रद्धेचा,अंधश्रद्धेचा, गुणांचा,दुर्गुणांचा, मनातल्या भीतीचा,अस्वस्थतेचा, दुर्बलतेचा आणि शक्तीच्या अनाम स्त्रोताचा हा एक वेध...\nशुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३\nसुख दु:ख असे ऊन सावली\nकधी सुटू न देता भान,\nजरी दैवाचे उलटे पडले दान.\nहो सावली तू, वाट जीवांना\nविचलित होऊ नको तू\nकधी वाटेवर सांडू नको तू.\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे ३:००:०० PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ११ डिसेंबर, २०१३\nअशाच धूसर होत जातात\nपावला खालच्या रुळलेल्या वाटा\nआपलीच सावली वाटावी अनोळखी\nइतके बदलून जातो आपणही.\nनिसटते मुठीतून वाळू नकळत\nकमी होतात श्वास तसे\nमागे वळून बघता बघता\nपुन्हा पुन्हा हे जाणवते\nबोलते सतत, जोडते नाते,\nदूर निघून येतो तरीही\nजगायचे राहूनच गेलेले असते\nसमोरचे क्षितीज खुणावते नव्याने\nपावलांआधी मनच पुढे झेपावते….\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे १०:५०:०० AM 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/11/we-will-not-going-with-bjp.html", "date_download": "2021-01-18T02:04:50Z", "digest": "sha1:XDNHIJ5ATM3EF3PIIIGHHMY4BWB7KTQT", "length": 18725, "nlines": 189, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "अजित पवारांकडून दिशाभूल; भाजपसोबत जाणार नाही : शरद पवार | DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nअजित पवारांकडून दिशाभूल; भाजपसोबत जाणार नाही : शरद पवार\nवेब टीम : मुंबई मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी...\nवेब टीम : मुंबई\nमी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून लोकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील, असं ट्वीट अजित पवारांनी केलं होतं.\nया ट्वीटमुळं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. खुद्द शरद पवार यांनी हा संभ्रम ट्विट करून दूर केला आहे. शपथविधी झाल्यानंतर आज अजित पवार सोशल मीडियावर अॅक्टीव झालेले पाहायला मिळाले. अजित पवार यांनी ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्व भाजप नेत्यांचे आभार मानले आहे.\nअजित पवारांनी ट्विटमध्ये मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत, असे लिहिले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी मिळून राज्याला 5 वर्षांसाठी स्थिर सरकार देईन. लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या हितासाठी आम्ही काम करू, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\nत्यावर ट्विट करून शरद पवारांनी संभ्रम दूर केला आहे. ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की, \"भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना, काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं एकमतानं घेतला आहे. अजित पवारांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे.\"\nसोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका...\n३१ मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा\nवेब टीम : मुंबई कोरोना व्हायरसचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील नागरी भागात ३१ मार्च पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत अ...\nठरलं.. अखेर प्रतीक्षा संपणार... कोरोनाची लस 'इतक्या' दिवसात येणार बाजारात..\nवेब टीम : दिल्ली ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना विषाणूवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. या लशीची चाचणी शेवटच्या टप्प्य...\nभारतासाठी धोक्याची घंटा; कोरोनाची लागण झालेल्या संशयित युवकाचा मृत्यू\nवेब टीम : कोची केरळमधील पेन्नूर येथील हा तरुण अडीच वर्षांपासून मलेशियाच्या एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता. गुरुवारी रात्री तो कोची...\nखुशखबर... एड्सवर औषध सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा..\nवेब टीम : दि��्ली जगभरात एड्स या आजाराने अनेक लोक दगावले आहेत. अद्याप एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे या आजाराविषयी खूप भीती आहे. परंत...\nबेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी... स्टेट बँकेत होणार 'इतक्या' जागांची भरती\nवेब टीम : मुंबई कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो तरुण बेरोजगार झाले असून, नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशाच तरुणांसाठी...\n'या' सरकारचा निर्णय.. मास्कची सक्ती नाही..\nवेब टीम : बीजिंग कोरोनाचे रुग्ण घटल्याने चीनची राजधानी बीजिंगच्या आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचा नियम शिथिल केला आहे. त्यामुळे बीजि...\nअहमदनगर : शिवसेनेला झटका; 'या' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवेब टीम : अहमदनगर राजकारणाबरोबर समाजकारणावर भर द्या. समाजामध्ये विविध प्रश्‍न प्रलंबित आहे. राजकारणाचा उपयोग हे प्रश्‍न सोडविण्यासाठी क...\nकायम कडक कपडे घालून गडी नुसता आखडून राहत असे : अजित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा\nवेब टीम : अहमदनगर कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यांतील जनतेचे मी विशेष अभार मानतो. त्यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि महाआघाडीला यश दिले. ...\nमहागाईचा उडणार भडका; विनानुदानित गॅसच्या दरात वाढ\nवेब टीम : दिल्ली एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे महागाईचा भडका उडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात घरगुती गॅस ...\nपंकजाताईंनी चांगला अभ्यास केला, तो मला आणि इतरांना जमला नाही; नाराज राम शिंदेंचे ट्विट\nवेब टीम : मुंबई विधानसभेला पराभव झाल्यानंतर विधानपरिषद तिकिटाच्या आशेवर असलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांनी ट्विटरवरून नाराजी दर्शवली...\n३१ मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा\nवेब टीम : मुंबई कोरोना व्हायरसचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील नागरी भागात ३१ मार्च पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत अ...\nठरलं.. अखेर प्रतीक्षा संपणार... कोरोनाची लस 'इतक्या' दिवसात येणार बाजारात..\nवेब टीम : दिल्ली ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना विषाणूवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. या लशीची चाचणी शेवटच्या टप्प्य...\nभारतासाठी धोक्याची घंटा; कोरोनाची लागण झालेल्या संशयित युवकाचा मृत्यू\nवेब टीम : कोची केरळमधील पेन्नूर येथील हा तरुण अडीच वर्षांपासून मलेशियाच्या एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता. गुरुवारी रात्री तो कोची...\nखुशखबर... एड्सवर औषध सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा..\nवेब टीम : दिल्ली जगभरात एड्स या आजाराने अनेक लोक दगावले आहेत. अद्याप एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे या आजाराविषयी खूप भीती आहे. परंत...\nबेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी... स्टेट बँकेत होणार 'इतक्या' जागांची भरती\nवेब टीम : मुंबई कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो तरुण बेरोजगार झाले असून, नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशाच तरुणांसाठी...\n'या' सरकारचा निर्णय.. मास्कची सक्ती नाही..\nवेब टीम : बीजिंग कोरोनाचे रुग्ण घटल्याने चीनची राजधानी बीजिंगच्या आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचा नियम शिथिल केला आहे. त्यामुळे बीजि...\nअहमदनगर : शिवसेनेला झटका; 'या' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवेब टीम : अहमदनगर राजकारणाबरोबर समाजकारणावर भर द्या. समाजामध्ये विविध प्रश्‍न प्रलंबित आहे. राजकारणाचा उपयोग हे प्रश्‍न सोडविण्यासाठी क...\nकायम कडक कपडे घालून गडी नुसता आखडून राहत असे : अजित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा\nवेब टीम : अहमदनगर कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यांतील जनतेचे मी विशेष अभार मानतो. त्यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि महाआघाडीला यश दिले. ...\nमहागाईचा उडणार भडका; विनानुदानित गॅसच्या दरात वाढ\nवेब टीम : दिल्ली एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे महागाईचा भडका उडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात घरगुती गॅस ...\nपंकजाताईंनी चांगला अभ्यास केला, तो मला आणि इतरांना जमला नाही; नाराज राम शिंदेंचे ट्विट\nवेब टीम : मुंबई विधानसभेला पराभव झाल्यानंतर विधानपरिषद तिकिटाच्या आशेवर असलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांनी ट्विटरवरून नाराजी दर्शवली...\nअजित पवारांकडून दिशाभूल; भाजपसोबत जाणार नाही : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AB%E0%A5%A9", "date_download": "2021-01-18T02:18:39Z", "digest": "sha1:JVZNS33Q5SCB4A5CZAQSJF6A22PFFR7F", "length": 3220, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४५३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ४७० चे - पू. ४६० चे - पू. ४५० चे - पू. ४४० चे - पू. ४३० चे\nवर्षे: पू. ४५६ - पू. ४५५ - पू. ४५४ - पू. ४५३ - पू. ४५२ - पू. ४५१ - पू. ४५०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2021-01-18T02:27:54Z", "digest": "sha1:6SXZXLVO7Y2AKGOMOMEJ6EW7XQHQRDOC", "length": 3226, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७८ मधील खेळला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९७८ मधील खेळला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १९७८ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १९७८ मधील खेळ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १९७८ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search/Page-2?searchword=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2021-01-18T01:04:23Z", "digest": "sha1:2NPGS53ZN5533VLDMEWUEASMB655IZCZ", "length": 15002, "nlines": 135, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्���\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category Page 2 of 2\t| दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n21. आमच्या असण्यावर कधी जाणार\n(व्हिडिओ / आमच्या असण्यावर कधी जाणार\nविद्रोही साहित्य संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी लेखक राजकुमार तांगडे, अभिनेते नंदू माधव आणि शाहीर संभाजी भगत यांच्या एकत्रित मुलाखतीनं चांगलीच रंगत आणली. या तिघांच्या विविधरंगी अनुभवांनी रसिकांना खिळवून ...\n22. पालखीचे भोई - भाग 2\n(व्हिडिओ / पालखीचे भोई - भाग 2)\nशाहीर संभाजी भगत यांनी सादर केलेलं गीत... \"पालखीचे भोई...\" ...\n23. पालखीचे भोई, भाग-1\n(व्हिडिओ / पालखीचे भोई, भाग-1 )\nशाहीर संभाजी भगत यांनी सादर केलेलं गीत... \"पालखीचे भोई...\" ...\n24. 'शिवपुत्र शंभूराजे' आता भव्य रंगमंचावर\n(व्हिडिओ / 'शिवपुत्र शंभूराजे' आता भव्य रंगमंचावर)\n... तुकवता वीरमरण स्वीकारणाऱ्या छत्रपती संभाजी राजेंच्या जीवनावर आधारित 'शिवपुत्र शंभूराजे' हे महानाट्य रंगभूमीवर येत आहे. शिवसेनेनं या महानाट्याचं आयोजन केलंय. अहमदनगरमध्ये हे महानाट्य सहा दिवस रोज ...\n25. शाहीर संभाजी भगत\n(व्हिडिओ / शाहीर संभाजी भगत)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा दिवस म्हणजे 'नामांतर दिन' आज साजरा होतोय. त्यानिमित्तानं शाहीर संभाजी भगत यांनी गायलेला बाबासाहेबांचा पोवाडा. ...\n26. रयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा - भाग 1\n(व्हिडिओ / रयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा - भाग 1 )\n... 11 अंगरक्षक हे मुसलमान होते. हा सर्व इतिहास अतिशय निर्भीडपणे सांगण्याचा धाडसी प्रयत्न या नाटकातून करण्यात आला. शाहीर संभाजी भगत यांच्या संकल्पनेतून या नाटकाची निर्मिती झालीय. या नाटकाचा आत्माच मुळी ...\n27. रयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा-भाग 2\n(व्हिडिओ / रयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा-भाग 2 )\n... हे मुसलमान होते. हा सर्व इतिहास अतिशय निर्भीडपणे सांगण्याचा धाडसी प्रयत्न या नाटकातून करण्यात आला. शाहीर संभाजी भगत यांच्या संकल्पनेतून या नाटकाची निर्मिती झालीय. या नाटकाचा आत्माच मुळी शाहिरीत आहे. ...\n28. रयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा- भाग 3\n(व्हिडिओ / रयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा- भाग 3 )\n... 11 अंगरक्षक हे मुसलमान होते. हा सर्व इतिहास अतिशय निर्भीडपणे सांगण्याचा धाडसी प्रयत्न या नाटकातून करण्यात आला. शाहीर संभाजी भगत यांच्या संकल्पनेतून या नाटकाची निर्मिती झालीय. या नाटकाचा आत्माच मुळी ...\n29. ग्लोबल गोंधळ भाग- 4\n(व्हिडिओ / ग्लोबल गोंधळ भाग- 4 )\nशाहीर संभाजी भगत यांचा ग्लोबल गोंधळ भाग- 4 गेली अनेक वर्षे सामान्य माणसांच्या दुखणं आपल्या गाण्यातून मांडणारे शाहिर संभाजी भगत प्रस्थापित व्यवस्थेनं केलेली सामान्य माणसाची पिळवणूक, त्याच्या विरोधातला जागर ...\n30. ग्लोबल गोंधळ भाग- 3\n(व्हिडिओ / ग्लोबल गोंधळ भाग- 3 )\nशाहीर संभाजी भगत यांचा ग्लोबल गोंधळ (भाग- 3) शाहीर संभाजी भगत गेली अनेक वर्षे सामान्य माणसांचं दुखणं आपल्या गाण्यातून तडफेनं मांडत आहेत. प्रस्थापित व्यवस्थेनं केलेली सामान्य माणसाची पिळवणूक, या शोषणाविरोधात ...\n31. ग्लोबल गोंधळ भाग- 2\n(व्हिडिओ / ग्लोबल गोंधळ भाग- 2 )\nशाहीर संभाजी भगत यांचा ग्लोबल गोंधळ भाग- 2 गेली अनेक वर्षे सामान्य माणसांच्या दुखणं आपल्या गाण्यातून मांडणारे शाहिर संभाजी भगत प्रस्थापित व्यवस्थेनं केलेली सामान्य माणसाची पिळवणूक, त्याच्या विरोधातला जागर ...\n32. 'एफडीआय'चा ग्लोबल गोंधळ\n(व्हिडिओ / 'एफडीआय'चा ग्लोबल गोंधळ )\nबहुचर्चित असलेल्या एफडीआयवर लोकसभेत जोरदार महाचर्चा सुरू आहे. एफडीआयच्या मुद्द्याबाबत शाहीर संभाजी भगत यांनी 'भारत4इंडिया'वर 'ग्लोबल पोवाडा' सादर केलाय. (भाग- 1) शाहीर संभाजी भगत यांचा ग्लोबल गोंधळ\n33. आरक्षण नावाची काठी\n... यांनी सरकारच्या धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आरक्षण मिळण्याच्या अनुषंगानं आता सर्व संघटनांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मूठ आवळली आहे. अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आमदार नरेंद्र ...\n34. देवा तुझी जात कोणती\n... समाज एकत्र आणणार की, त्यात दुफळी माजवणार संभाजी ब्रिगेड नावाच्या संघटनेनं किंवा मराठा महासंघानं सध्या जो धुमाकूळ चालवला आहे तो समाजाच्या हितांच्या दृष्टीनं कितीसा उपकारक आहे संभाजी ब्रिगेड नावाच्या संघटनेनं किंवा मराठा महासंघानं सध्या जो धुमाकूळ चालवला आहे तो समाजाच्या हितांच्या दृष्टीनं कितीसा उपकारक आहे या संघटनांनी आजवर कोणतं विधायक ...\n... प्रयत्न केला म्हणून शिवसेनेचा संभाजीनगर बालेकिल्ला आजही शाबूत दिसू लागला. जोपर्यंत इथं अंतर्गत असणारे वाद-तंटे मिटणार नाहीत तोपर्यंत शिवसेनेची विस्कळीत झालेली घडी बसणार नाही, हेही तेवढंच खरं. लातूरमध्ये ...\n36. परशुराम : मूलनिवासींच्या देवाचं रहस्य\n... आणि संभाजी ब्रिगेड या दोन संघटनांनी संमेलनाच्या बोधचिन्हात लेखणीला जोडलेला परशु या चित्रावर घेतलेला आक्षेप तर योग्यच आहे. कारण त्याचा काही निश्चित संदेश नाही, अर्थ नाही. परशुरामाचा परशु म्हणून तो वापरला ...\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nपुणे-फुरसुंगी जातीची कांदा लागवड फायदेशीर\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/jobs-in-sindhudurg/", "date_download": "2021-01-18T00:49:10Z", "digest": "sha1:BDXEKYW5WYTFSXSDIPVNE2ONMCMXSRXD", "length": 4098, "nlines": 72, "source_domain": "mahabharti.in", "title": "Jobs in Sindhudurg - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी जाहिराती", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nया पेज वर खास सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेले सरकारी आणि खाजगी जॉब्स प्रकाशित केलेले आहेत.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी / निमसरकारी जॉब्स\nसिंधुदुर्ग ऑनलाईन रोजगार मेळावा 2020\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाजगी जॉब्स\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nउद्या जाहीरात येणार- राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती\nIISER Pune Recruitment | IISER पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती\n8 वी, 10 वी पास उमेदवारांनसाठी सैन्य भरती रॅली आयोजित\nआता महाविद्यालयात पदव्युत्तर प्रवेश केंद्रीय पद्धतीने\n तूर्तास पोलीस भरती रद्द होण्याची शक्यता\nतलाठी भरती सराव प्रश्नसंच 113 – आजचा नवीन प्रश्नसंच\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २८२\n10 वी, 12 वीच्या परीक्षांच्या तारखेबाबत महत्त्वाची माहिती\nश्री प्रकाशचंद जैन इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग जळगाव भरती 2021\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2021-01-18T01:50:23Z", "digest": "sha1:XVWJ6EUBZNMKERFNJF2FRNN3APMEZ5JP", "length": 3064, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १११५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: १०९० चे - ११०० चे - १११० चे - ११२० चे - ११३० चे\nवर्षे: १११२ - १११३ - १११४ - १११५ - १११६ - १११७ - १११८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nशिन अराहान - म्यानमारी धर्मगुरू.\nइ.स. १११३ - इ.स. १११४ - इ.स. १११५ - इ.स. १११६ - इ.स. १११७\nLast edited on ९ फेब्रुवारी २०२०, at ०९:१४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०२० रोजी ०९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2021-01-18T01:31:04Z", "digest": "sha1:IIX5YSY2LC5DXJQFVDNI4CLK6NRJIUSI", "length": 2774, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\n\"वर्ग:विकिपीडिया माहिती पाने\" ला ने संरक्षित केले ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत) [स्थानांतरण=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))\n-वर्ग:विकिपीडिया; +वर्ग:विकिपीडिया प्रशासन; +वर्ग:विकिपीडिया सहाय्य; +वर्ग:विकिपीडिया अर्ध-सुरक्षित वर्ग - हॉटकॅट वापरले\nनवीन पान: * वर्ग:विकिपीडिया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1082752", "date_download": "2021-01-18T02:48:30Z", "digest": "sha1:P4VDGICGKJLZI5N6SSQY2TDCA2FRQOZN", "length": 5258, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सदस्य:Mvkulkarni23\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सदस्य:Mvkulkarni23\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:०१, २३ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती\n२,५०७ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१४:०१, १८ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती (स्रोत पहा)\n०१:०१, २३ नोव्हेंबर २०१२ ची नवीनतम आवृत्ती (स्रोत पहा)\nआज \"मराठी विकिपीडिया\"चा निरोप घेण्याची वेळ आली आहे. कार्यबाहुल्यामुळे गेले काही महीने मला मराठी विकिपीडियावर योगदान देता आले नाही. तसेच गेले वर्षभर माझ्यावर आणि इतर प्रचालकांवर होत असेलेले आरोप आणि शिवराळ भाषा ही व्यथित करणारी आहे, वेळोवेळी योग्य शब्दात प्रचालकांनी उत्तरे देवूनही हे सारे कुठेच थांबत नाहीये. त्यामुळे अत्यंत नाइलाजाने मी मराठी विकिपीडियाचा निरोप घेत आहे. मी गेल्या दोन वर्षात जे काही चांगले काम केले आहे आहे त्याचे सर्व श्रेय अभय, संकल्प, माहीतगार, J , राहुल आणि इतर असंख्य माझ्या मित्रांना देतो. चांगले झाले असेल तर ते केवळ त्यांच्यामुळे आणि चुकीचे झाले असेल तर ते माझ्यामुळे हे मी येथे नमूद करू इच्छितो. \"मराठी विकिस्रोत\" साठी मी जे थोडेफार योगदान देवू शकलो त्याबद्दल ही आपणा सर्वांचा ऋणी आहे.\nयापुढे मी मराठी विकिपीडियावर असणार नाही. मी मेटा वर पुढील कार्यवाही साठी [http://meta.wikimedia.org/wiki/Steward_requests/Permissions#mvkulkarni23.40mr.wikipedia विनंती] केली आहे. मराठी विकिपीडियाला परत भविष्यात चांगले दिवस येतील अशी अशा व्यक्त करतो आणि निरोप घेतो. नमस्कार..... Mvkulkarni23 ०१:०१, २३ नोव्हेंबर २०१२ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/here-are-five-easy-ways-to-get-rid-of-dust-allergies/", "date_download": "2021-01-18T00:26:11Z", "digest": "sha1:I5FUSM5L5PSIIZHZWOWNFJI2WQSMM7MP", "length": 8432, "nlines": 98, "source_domain": "punelive24.com", "title": "धुळीची अॅलर्जी दूर करण्यासाठी करा 'हे' सोपे पाच उपाय - Punelive24com", "raw_content": "\nधुळीची अॅलर्जी दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे पाच उपाय\nधुळीची अॅलर्जी दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे पाच उपाय\nमुंबई: अनेकांना धुळीची ऍलर्जी असते. त्यामुळे अनेकांना सर्दी, अंगावर पुरळ येणे, दमा आदी आजार होतात. वातावरणातील धूर, वातावरणातील बदल, मायक्रो पार्टिकल्सच्या हवेत असलेल्या जास्त प्रमाणामुले ही ऍलर्जी होत असते.\nअॅलर्जीपासून बचाव क���ण्यासाठी वारंवार औषधं घेणं हे योग्य नाही. मात्र, नैसर्गिक उपचार करून आपण यावर उपाय करू शकतो.\n१) मध: मधामुळे घशातील खवखव आणि श्वसन नलिकेला आलेली सूज ठिक होते. मध एखाद्या ल्युब्रिकंट सारखी घशातील खवखव आणि खोकला बरा करण्याचं काम करतं.\n२) दही : अॅलर्जी रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये असंतुलन झाल्यास होते. यासाठी शरीरासाठी चांगले असणारे बॅक्टेरिया आपल्या आतड्यात गेले पाहिजे. हे होण्यासाठी प्रोबायोटिक्स बेस्ट असतात. हे अॅलर्जी बरी करण्यासाठी काम करतात. आतड्यांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीसाठी दही आणि दह्यापासून बनवलेले पदार्थ खाणं उत्तम आहे.\n३) अँपल व्हिनेगर: एका ग्लास पाण्यामध्ये १ चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि दिवसांतून तीन वेळा त्याचं सेवन करावं. हे पेय कफ बनविण्याची वाढलेली प्रक्रिया धिमी करतात आणि लिम्फॅटिक प्रणाली स्वच्छ करतात.\n४) वाफ : वाफ घेणं धुळीच्या अॅलर्जीवर सर्वात उपयुक्त आणि अचूक उपाय आहे. कमीतकमी १० मिनिटे वाफ घ्यावी. वाफेनं कंजेशन दूर होते.\n५) व्हिटॅमिन सी: धुळीची जुनाट ऍलर्जी असेल तर व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात घेणे. यासाठी आंबट फळं जसे संत्र आणि लिंबू जे ‘व्हिटॅमिन सी’नं परिपूर्ण आहेत त्यांचं सेवन करावं. व्हिटॅमिन सी नाकातील स्त्राव आणि ब्लॉकेज पण कमी करतं\n …तर सप्टेंबरपर्यंत येईल कोरोनावर लस\nकोरोनाच्या बाबतीत जाणून घ्या ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी\nआता येईल पावसाळा ; ‘अशी’ घ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी\nकेस गळती रोखण्यासाठी करा ‘हा’ घरगुती उपाय\nपुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील रुग्‍णांसाठी समर्पित…\n…तर देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल :…\nतिघांनी कोयत्याच्या धाक दाखवून तरुणास लुटले\nशिक्षण प्रसारक मंडळाने अकरावी प्रवेशाबाबत घेतला…\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक\nकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी नमुना…\nपुणे : केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा\nभाजपला नागरिकांची नव्हे राजकारणाची काळजी;खा.चव्हाण यांची…\nमोदी सरकार देतय स्वस्तात सोन ; ‘अशी’ करा खरेदी\nविविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांबाबत सरकारने घेतला…\nPunelive24.com पुणे न्यूज अपडेट्स\nतिघांनी कोयत्याच्या धाक दाखवून तरुणास लुटले\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणू���\nमाजी मंत्र्यांना खंडणी मागणाऱ्या डॉक्टरला ‘ या ‘…\nधुळीची अॅलर्जी दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे पाच…\nकोरोनाच्या बाबतीत जाणून घ्या ‘या’ महत्वपूर्ण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/natakwala-article-makrand-deshpande-drama-abn-97-7-2011690/", "date_download": "2021-01-18T01:29:12Z", "digest": "sha1:S3HYUKQ3VFZCL2YXFAIF5ODCRLJSUYZU", "length": 30228, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Natakwala article makrand deshpande drama abn 97 | नाटकवाला : ‘डूड, भगवान जिंदा है’ | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nनाटकवाला : ‘डूड, भगवान जिंदा है’\nनाटकवाला : ‘डूड, भगवान जिंदा है’\nनिवडणुका म्हटल्या की आपल्या आधीचे आणि आपण नसलेल्या पार्टीचे सगळे किती वाईट आहेत याबद्दलची नारेबाजी\nनिवडणुका आणि नाटक यात समानता आहे ती नाटय़ाची कोणाची सरशी होईल हे सांगता यायचं नाही. दोन्हीला इतिहास आहे. दोन्ही स्पर्धात्मक आहेत. दोन्हीत प्रेक्षक आहेत आणि पात्र किंवा मुखवटा ओढलेले नट किंवा नेते आहेत. प्रत्येक नवीन नाटकासाठी आणि निवडणुकीसाठी मेंदूचे मज्जातंतू ताणावे लागतातच. दोन्हीत फरक आहे तो सादरीकरणात असलेल्या कलात्मकतेचा आणि काव्याचा\nनिवडणुका म्हटल्या की आपल्या आधीचे आणि आपण नसलेल्या पार्टीचे सगळे किती वाईट आहेत याबद्दलची नारेबाजी, भाषणं, फलक यामुळे आपण अजून तेवढे वाईट नाही, हे सूचित करण्याकडे कल असतो. हल्ली भाषा, जात या राजकारणापेक्षा देवालाच- अगदी त्याच्या घरासकट- निवडणुकीसाठी वापरलं गेलंय. नाटकवाला याबाबतीत श्रीमंत आहे.. जरी निवडणुकांसाठी पार्टीकडे अतोनात पसा असला तरीही कारण नाटकवाला ‘देव’ या संकल्पनेबद्दल बोलताना देवाशी नातं जोडतो किंवा तोडतो. पण नातं असल्याशिवाय ते तुटू शकत नाहीच.\nखरं तर दोन्हीकडे माणूस आहे. आणि जेव्हा माणसाला समाजप्रबोधनापेक्षा समाजावर राज्य करायचं असतं तेव्हा ते राजकारण. आणि प्रबोधनात झालेल्या मनोरंजनानं होणाऱ्या बोधानं तयार होणारं नाटक- अगदी सुरुवातीला ‘ना’ असून सकारात्मकता नाटकात अधिक असते, किंवा त्यास वाव तरी असतो.\nनाटककार म्हणून मला असं वाटलं की, निवडणुकीसाठी विचारात आणलेल्या योजनांमध्ये काय बर�� वेगळेपण आणता येईल ज्यात माध्यमं, पक्षाच्या राजकीय मूल्यांचं अध:पतन आणि मनुष्याच्या नैतिक मूल्यांचं पतन आणता येईल.\nएका एजन्सीला एका पक्षाने पूर्ण कॅम्पेन डिझाइन करायला दिलं आहे आणि त्या एजन्सीने ठरवलंय की कॅम्पेनला ठळक मथळा हवा. त्यात देव, शहरातील युवा मंडळी आणि ग्रामीण नायक-नायिका असावी. ‘डूड, भगवान जिंदा है’ ही लाइन ठरवली जाते. आणि त्याप्रमाणे पक्षाचा युवा नेता आपल्या वडिलांच्या ग्रामीण मतदारसंघात झालेल्या भव्य शक्तिप्रदर्शनाच्या वेळी घडलेली एक घटना वापरायचं ठरवतो.\nझालं होतं असं की, नेते देवाला साक्षी ठेवून सगळी आश्वासनं देत होते. पाणी, वीज, शेतकऱ्यांना अनुदान वगैरे वगैरे. अचानक मागनं हरिश्चंद्र ओरडला, ‘‘हे सगळं खोटं आहे. हे जे सांगताहेत ते कधीही होणार नाही. कारण ते देवाची साक्ष देत आहेत. खरं तर देव मेलेला असल्यानं गेल्या निवडणुकीतलंही आत्तापर्यंत काही मिळालं नाही.’’ हरिश्चंद्रच्या त्या विधानानं मेळाव्याला काहीही फरक पडला नाही. त्याचा आवाज मंचापर्यंत पोहोचलाही नाही. परंतु व्हिडीओ रेकॉìडग चालू होतं आणि नेमका कॅमेरा हरिश्चंद्रवर होता. आता युवा नेत्यानं ठरवलं की सुरुवात त्याच गावातनं करायची. त्या हरिश्चंद्रला पकडून त्याच्याकडून ‘देव जिवंत आहे’ ही लाइन म्हणवून घ्यायची\nएजन्सी त्या मतदारसंघातील गावात आपली एक छोटी टीम पाठवते. संयोगिनी ही कार्यकारी निर्माती, कॅमेरामन चक्री आणि साऊंड रेकॉर्डिस्ट अक्षय त्यांना मदत करणार असतो. पक्षकार्यकर्ता विलास दगडू पाटील.. पण तो वाटतो तेवढा सरळ नसतो. खरं तर तो रंगेल, बनेल, गंडवेल; पण खऱ्या अर्थी कामाला येणारा असतो. फक्त दारू पिण्याआधीचा आणि प्यायल्यानंतरचा तो वेगळा असतो.\nसंयोगिनी आणि टीम कॅमेरा लावून तयार असते, पण हरिश्चंद्रला घेऊन विलास आलेला नसतो. अक्षय निसर्गातील न ऐकलेल्या ध्वनींचं रेकॉìडग करण्यात हरवतो, तर कॅमेरामन चक्री आपल्या डोळ्यांत निसर्ग सामावून घेत असतो. चक्री स्वभावाने कुजका, पण खरा आर्टिस्ट प्रकृतीचा. अक्षय मात्र साधारण बरोबर वागणूक करणाऱ्यांपैकी. संयोगिनी मात्र अतिशय फोकस्ड, कडक आणि तापट स्वभावाची बाई. जेव्हा रंगेल विलास आपल्या कलरफुल मोटरसायकलवरून टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकत येतो तेव्हा तिचा पारा चढतो. कारण विलास हरिश्चंद्रशिवाय आलेला असतो. त्याचं म्हणणं पड��ं की, जरी तुमच्यासाठी हे पाच मिनिटांचं काम असलं (म्हणजे हरिश्चंद्रला बोलावून त्याच्याकडून एक ओळ म्हणून घ्यायची.), साधं वाटत असलं तरी त्यासाठी तुम्हाला एक-दोन दिवस, कदाचित आठवडाही थांबावं लागेल. त्यावर संयोगिनी विलासवर बरसते. विलासला स्त्रियांकडून झालेला अपमान नवीन असतो. त्याला त्याचं कौतुक वाटतं आणि तो मदत करायला तयार होतो. पण वेळ का लागणार याचं खरं कारण सांगतो.. हरिश्चंद्र हा आता गावात नाही तर डोंगरात राहतो. आणि देव मेलेला आहे हे फक्त तो त्या सभेत बोलला नव्हता, तर त्यानंतर देवळात आरती चालली असेल तर हा मागून ओरडायचा की, ‘कोणाची आरती करताय देव मेलेला आहे.’ कधी कधी सणावारी भोपू घेऊन जोरजोरात बोलायचा. एक दिवस गावकऱ्यांनी त्याला पिटाळून लावलं. खरं तर जिवंत जाळायचा प्रयत्न केला. पण विलासनेच त्याला वाचवलेलं असतं आणि जंगलाचा मार्ग दाखवलेला असतो.\nविलासचा सिद्धांत असतो की, जंगल सुरक्षित आहे. गावात आणि शहरात मात्र मारामार आहे. संयोगिनीचा विलासवर विश्वास नसतो. ती विलासशी भांडते. विलास चिडून निघून जातो. अक्षय घाबरतो आणि तिथून तात्काळ निघून जावं असा सल्ला तो संयोगिनीला देतो. चक्रीला मात्र विलासनं सांगितलेल्या हरिश्चंद्रच्या भीषण स्थितीचा त्रास होतो. संयोगिनीला कसंही करून ‘देव जिवंत आहे’ हे वाक्य हरिश्चंद्रकडून वदवून घ्यायचं असतं. त्या रात्री ते तिघं धर्मशाळेत राहतात.\nदुसऱ्या दिवशी विलास हरिश्चंद्रला घेऊन येतो. त्याला एका मोठय़ा दोरखंडाने बांधलेलं असतं. विलासच्या हातात पिस्तूल असतं. आता अगदी आदिमानवासारख्या दिसणाऱ्या हरिश्चंद्रकडून ते वाक्य वदवून घेणं हे अशक्यप्राय असतं.\nसंयोगिनीत अजिबात माणुसकी नाही असं चक्रीला वाटतं. अक्षय मात्र संयोगिनीच्या बाजूनं असतो. चक्रीला त्या दोघांचा खूप राग येतो. विलास दारूची बाटली काढून काही अंतरावरून यांचा फार्स पाहत असतो. संयोगिनी आणि अक्षय बरेच प्रयत्न करतात, पण हरिश्चंद्र काही बोलत नाही. तो जमिनीवर निपचित पडून असतो. मधेच फक्त तो जनावराप्रमाणे आवाज करतो. शेवटी संयोगिनी विलासला मदत करायची विनवणी करते. पण विलास काही ऐकत नाही. कारण त्याचं काम फक्त हरिश्चंद्रला आणण्याचं असतं.. जे त्याने पूर्ण केलेलं असतं.\nआता चक्री आणि संयोगिनीमध्ये मोठ्ठं भांडण होतं- ज्यात ते प्राण्यांप्रमाणे हातापायीवर ये���ात. दारू प्यायलेला विलास मधे पडतो आणि हरिश्चंद्रबद्दल काही माहिती देतो. हरिश्चंद्र हा पायातले जोडे अप्रतिम बनवायचा. आसपासच्या गावात असं बोललं जायचं की, हरिश्चंद्रने बनवलेले जोडे घातले की पायगुण चांगला होतो. लग्नात त्यानं बनवलेले जोडे आहेर म्हणून दिले जायचे. मनानं कलाकार हरिश्चंद्र आता मात्र एखाद्या जनावरासारखा झालाय. ही गोष्ट ऐकून चक्रीला आता हरिश्चंद्रचं कॅमेऱ्यानं चित्रण करायचं नसतं. त्याला वाटतं, हरिश्चंद्रची भीषण स्थिती आजच्या हरवत चाललेल्या माणुसकीचं प्रतीक आहे. संयोगिनीवर चिडून तो विलासबरोबर दारू प्यायला बसतो. अक्षयला काहीच कळत नाही.\nतो घाबरलेला असतो. हरिश्चंद्रकडून ‘देव जिवंत आहे’ असं वदवून घेणं आता जवळजवळ अशक्य झालेलं असतं.\nअशा परिस्थितीत संयोगिनी आपला राग बाहेर काढण्यासाठी आणि या दोन पुरुषांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यासारखीच दारू पिते आणि मग आदिमानवासारख्या दिसणाऱ्या हरिश्चंद्रसमोर एक नाटय़ घडत जातं; ज्यात संयोगिनीकडे विलासचं पिस्तूल येतं आणि ती चक्रीला गोळी मारते. विलासवर पिस्तूल रोखते. हरिश्चंद्र ओरडतो – भगवान जिंदा है- देव जिवंत आहे. संयोगिनीला आता हरिश्चंद्रत इंटरेस्ट उरलेला नसतो. ती मूच्र्छितावस्थेत पडते. हरिश्चंद्र पिस्तूल हातात घेतो आणि जंगलाकडे निघून जातो. विलास ओरडतो, ‘देव जंगलात जिवंत आहे\nहे नाटक लिहिताना वास्तववादी प्रवेश आणि लोकनाटय़ातला सूत्रधार हे घटक वापरले. चक्री गळ्यात मफलर घातला की सूत्रधार. मग तो अक्षयला मफलर देतो आणि मग अक्षय प्रेक्षकातल्या कुणा एकाला देतो. मुद्दा हा होता की, सूत्रधार झाल्यावर घडणारं नाटय़ भीषण असलं, तरी ते पाहता येतं आणि सांगता येतं. पण त्यातून सुटका नाही.\nटेडी मौर्यानं नाटकाचं नेपथ्य खूपच विचारपूर्वक केलं. त्यानं पांढऱ्या लायक्राचं (ताणलं जाणारं कापड) झाड बनवलं. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणतोय. खाली बुंध्याला एक लोखंडी प्लेट ठेवून त्याच्याभोवती उभं केलं मोठ्ठं झाड. खेचलेल्या कापडाच्या लांब पसरलेल्या फांद्या आणि त्यावर प्रकाश पडला की सकाळ, संध्याकाळ, रात्र व्हायची. झाडाचा सायक्लो झाला. विंगच्या एका बाजूला डोंगरातनं बाहेर येण्याचा भास होण्यासाठी भुयाराच्या आकाराची मोठ्ठी चप्पल बनवली. प्रतीकात्मकरीत्या त्यातनं येणाऱ्या एन्ट्री, एक्झिट्स न��टकाला वेगळं परिमाण देऊन गेल्या.\nस्वप्नील नाचणे हा एक अतिशय गुणी कलाकार आणि अस्वस्थ संगीतकार. खूप चांगली ब्रास फ्लूट वाजवायचा. आज तो या मर्त्य जगात नाही, पण त्याचं अस्तित्व नक्कीच त्या जंगलात असेल. कारण या नाटकाचं संगीत करताना तो जंगलात हरवला होताच. हा लेख त्याच्या आठवणीसाठी. लवकर गेला म्हणून राग आहे पण थांबून राहण्यातला तो नव्हताच\nनिवेदिता भट्टाचार्यने संयोगिनी खूपच ताकदीनं उभी केली. तिच्यातली राक्षसी वृत्ती दाखवताना तिनं स्त्रीपात्राला पुरुष पात्रापेक्षा जास्त बीभत्स केलं. एका नटीसाठी हे खूप मोठं आव्हान. टेडी मौर्यानं हरिश्चंद्र वठवला असं म्हणता येईल. तो मध्यंतरात पंधरा मिनिटं तसाच पडून असायचा रंगमंचावर आणि प्रेक्षक पहिल्यांदा मध्यंतराच्या वेळात हळू आवाजात बोलायचे. त्यानं मनुष्य पुन्हा प्राणी होतो, हे पाहून आपण अचंबित होऊ अशा पद्धतीनं दाखवलं. इम्रान रशीदने चक्री करताना कमालीचा बेदरकारपणा, पण त्यातील कलाकार जागा केला. पवननं अक्षय करताना एक घाबरलेला, पण राक्षसी वृत्तीला साक्ष ठरणारा सूत्रधार सहज उभा केला.\nमी विलास दगडू पाटील खूपच एन्जॉय केला. आता मी माझ्या अभिनयाबद्दल लिहिणार नाही. ‘डय़ूड, भगवानजिंदा है’चं पोस्टर डिझाइन केलं मनीष मानसिंग या हुशार फोटोग्राफरने. माझं आवडतं डिझाइन. बिजॉन मंडलनं बंगाली थिएटरची जाण ठेवत भीषणता दाखवणारी प्रकाशयोजना केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्��स्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 संज्ञा आणि संकल्पना : अतिपरिचयात अवज्ञा\n2 गवाक्ष : नाळ\n3 ‘आरसेप’ची हीच वेळ नव्हे\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscmaterial.com/mpsc-assistant-director-maharashtra-finance-and-account-service-cut-off/", "date_download": "2021-01-18T00:28:21Z", "digest": "sha1:6WSHNH2WUFWCJJEOOPR4RKI3XIB3FNYJ", "length": 7151, "nlines": 131, "source_domain": "www.mpscmaterial.com", "title": "MPSC Assistant Director, Maharashtra Finance And Account Service Cut Off – MPSC Material", "raw_content": "\nSir… आपण ह्या पोस्ट साठी किती application होते ते सांगू शकतात का…\nतसे नसते काही… राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली की, मुलाखत साठी एक पदांचा पसंतीक्रम द्यावा लागतो त्यानुसार जेवढे मार्क मिळतील त्या नुसार पद मिळते. तुम्हाला जर हेच पद पाहिजे असेल दुसरे कोणतेही नको तर पसंतीक्रम देताना या पदाचा क्रम पहिला द्या.\nराज्यसेवेत कोणती पदे भरतात ते जाहिरात मध्ये बघा किंवा लिंक बघा : https://www.mpscmaterial.com/mpsc-rajyaseva-posts/\nधन्यवाद सर…मला अजुन काही प्रश्न होते…\nकी ह्या पदा साठी अभ्यासक्रम कसा असतो…पेपर कोण कोण ते होतात…आता ह्या वर्षी किती पद भरले गेले व किती जागा vacant आहेत…मी mba finance appear असताना ही exam देऊ शकतो का… सर आपण मला ही माहिती दिलीत तर आपले खूप आभार असतील…\nया साठी राज्यस्तरावर एक (राज्यसेवा परीक्षा) असते\n२) पदे किती भरतात ते जाहिरातीत येतात. आणि किती पदे रिक्त आहेत ते तुम्ही RTI ने मिळवू शकता. पण, जेवढे रिक्त आहेत तेवढे सर्व भरत नाहीत.\n३) या वर्षीची जाहिरात २०२० :\n४) परीक्षा कोणतीही पदवी/Graduation असेल तर देता येते फक्त पात्र पाहिजे, पात्रता वरील जाहिरात मध्ये बघा. आणि जर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तर पूर्व परीक्षा देता येते. आणि निकाल आला तरच मुख्य परीक्षा देता येते नाही���र मग पूर्ण पदवी झाली कि दुसऱ्या वर्षी परत अर्ज करू शकता. किती पण वेळा परीक्षा देऊ शकता फक्त वयोमर्यादेत असले पाहिजे.\n५) अभ्यासक्रमात: पूर्व परीक्षा २ पेपर ची असते त्यात पास झाले कि ६ पेपर ची मुख्य परीक्षा असते.\nतुमचा Email ID टाका.\nखाली तुमचा Email ID टाका आणि Verify करून घ्या. जेव्हा या Website वर कोणती महत्वाची पोस्ट टाकली जाईल ती तुम्हाला Email वर येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/07/28/viman/", "date_download": "2021-01-18T01:04:24Z", "digest": "sha1:3HE5XBLJ6IV2QSAUMYYUGT5ZCV3Y37QQ", "length": 6373, "nlines": 49, "source_domain": "mahiti.in", "title": "अरे बापरे, या ठिकाणी अक्षरशः डोक्यावरून जाते विमान…. – Mahiti.in", "raw_content": "\nअरे बापरे, या ठिकाणी अक्षरशः डोक्यावरून जाते विमान….\nग्रीसच्या स्कीअथॉस विमानतळाजवळच्या शांत पर्यटनस्थळाजवळ ब्रिटिश एअरवेजचे विमान पर्यटकांच्या डोक्यावरुन अगदी काही फुटांवरुन गेले . ते जात असतानाचा नाट्यपूर्ण प्रसंग पर्यटकांनी जीव धोक्यात घालत सेल्फी घेऊन साजरा केला . यू असतानाचा नाट्यपूर्ण प्रसंग पर्यटकांनी जीव धोक्यात घालत सेल्फी घेऊन साजरा केला . यू ट्युबवरुन हे दृश्य व्हायरल झाले . नागरिकांनी या विचित्र साहसाबद्दल नकारात्मक भावना नोंदविल्या. स्कीअथॉस विमानतळ समुद्राच्या अगदी जवळ, काही यार्डावर आहे.\nविमानतळाची धावपट्टी केवळ ५,३४१ फूट आकाराची आहे. साहसाचे आकर्षण असलेल्या पर्यटकांना येथील समुद्र आकर्षित करतो. उड्डाण करणारी किंवा उतरणारी विमाने जमिनीच्या अगदी जवळून जात असल्याने वाऱ्याच्या प्रचंड झोताचा फटकारा बसतो. भिंतीवरुन अक्षरशः हे विमान पाहणाऱ्यांपैकी काही जण वाऱ्याच्या वेगामुळे खाली पडले.\nइतक्या कमी उंचीवरुन विमानतळाच्या धावपट्टीकडे गेलेल्या या विमानाचा व्हिडीओ नागरिकांनी ऑनलाइन शेअर केला आहे. येथे नेहमीच कमी उंचीवरुन विमाने उतरतात. ती अक्षरश: आपल्या डोक्यावरून जात असल्याचा भास होतो. वाऱ्याचे प्रचंड झोत रोज़ अनुभवण्यास मिळतात. गेल्याच आठवड्यात आम्ही अगदी कमी उंचीवरुन जाणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानाचे अविश्वसनीय दृश्य टिपले, असे यूट्युबवर प्रसारित झालेल्या या घटनेचे वर्णन एका पर्यटकाने केले आहे.\nया सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झाला आहे घटस्फोट, पाहून तुम्ही पण चकित व्हाल…\nलग्नानंतर जेव्हा दोन आत्म्याचे मिलन होते, तेव्हा महिला पतीला दूध क�� देतात, काय आहे ही प्रथा जाणून घ्या याचे फायदे\nदिवसाची सुरुवात चांगली करावयाची असेल तर, सकाळी उठल्यावर चुकूनही करू नका या चुका….\nPrevious Article असा कुत्रा जो करू शकतो वाघाची शिकार तर पाहूया काय विशेष आहे या कुत्रांमध्ये.\nNext Article अंपायर बिली बोडेन यांची ही अंपायरिंग करण्याची स्टाईल नाही त्यामागे त्यांना झालेला एक आजार आहे…\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2020/02/15/shaniwada/", "date_download": "2021-01-18T01:22:46Z", "digest": "sha1:5ZOZZPKA3HYCAAQWG5C5RCYHKO6IE2QA", "length": 8864, "nlines": 51, "source_domain": "mahiti.in", "title": "शनिवारवाड्याचं गुप्त भुयार – जाणून घ्या एक रहस्यमय कथा…. – Mahiti.in", "raw_content": "\nशनिवारवाड्याचं गुप्त भुयार – जाणून घ्या एक रहस्यमय कथा….\nशनिवारवाडा,, पुणे म्हंटले की पहिलं आपल्या डोळ्यासमोर येत तो म्हणजे शनिवारवाडा. पहिल्या बाजीरावानी उभा केलेला हा वाडा गेले अडीचशे वर्ष दिमाखात उभा आहे. आता कदाचीत विश्वास बसणार नाही पण पेशव्यांची गादी असलेली ही जागा एकेकाळी हजारो लोकांची शाही छावणी होती. खरोखरच खूपच भव्य होता हा वाडा. दरवाजे, कारंजे, महाल आणि म्हणाल ते सगळं होत. पण ज्यांने वाडा बांधला त्यांच्यासाठी या वाड्यात एक गोष्ट मात्र नव्हती…. ती म्हणजे “मस्तानी” समाज्याचा रोष ओढवून घेतलेल्या बाजीरावाला ह्या छत्राखाली सारा समाज आणायचा होता.\nवाड्यात असलेला मस्तानी महाल या गोष्टीला साक्ष आहे. पण झालं मात्र उलटंच, लोकांनी मस्तानीला कधीच मान्यता दिली नाही. वाड्याच्या मस्तानी महालात ती जेमतेम काहीच दिवस राहिली. आणि लोकांच्या दबावाखाली बाजीरावाला मस्तानी साठी गावाबाहेर महाल बांधावा लागला. वाड्यात असलेल्या सुखसोई नंतर बाजीरावाला कधीच रुचल्या नाहीत. कारणं होत मस्तानी..असं म्हणतात की अनेक दिवस विरहात काढल्यानंतर शेवटी न राहाऊन दोघांची भेट ठरवली गेली. गावाबाहेर असलेल्या एका छोट्या टेकडीवर..पर्वती तीच नाव. झाडाझुडुपांनी बंद असलेली आणि वर फक्त तीन छोटी मंदीर असलेली पर्वती.. उघडपणे भेटणं अवघड झालं होतं, आणि म्हणूनच या गुप्त भेटीसाठी एक भुयारी मार्ग वापरला गेला अस सांगितलं जातं.\nगावाच्या मधून काढलेला आणि थेट पर्वतीवर निघणार भुयारी मार्ग. शनिवारवाड्याच्या बांधकामावेळी पाण्याच्या सोई साठी कात्रज तलाव बांधून अनेक अनेक भुयारी मार्ग तयार केले होते. जमिनीखालून काढलेले हे मार्ग कित्येक होते. एक छोटा पर्वती साठी काढलेला रस्ता कोणाच्याच लक्ष्यात आला नाही. पर्वतीत पश्चिमेच्या दिशेने निघणार हे भुयार नीट पाहिलं तर आजही टेकडीवर आहे. बाजीराव मस्तानीच्या प्रेमाच्या मध्ये आलेल्या अनेक अडचणीना माथ करून दोघांना एकत्रित आणणार हे गुपित काळाच्या ओघात मात्र नष्ट झाल.\n1828 मध्ये शनिवारवाड्यात एक ठिणगी पडली म्हणतां म्हणता आग वेड्यासारखा पसरली, मिळेल त्या वाटेने पळत सुटलेल्या लोकांना शेवटचा उपाय होता पर्वतीच्या या भुयाराचा. दुमसणाऱ्या या आगीपासून जगल्या वाचलेल्यानी टाकलेल्यानी उड्या या भुयारानी मात्र भरून टाकल्या. वनव्याने जमिनीखालची ही वाट लोकांच्या सकट व त्यांच्या अफाट संपत्ती सकट कायमची दडपून टाकली.\nअस सांगितलं जातं की अजूनही जमिनीखाली ही नष्ट झालेली वाट बाळगून आहे. सोन नान, कपडेलते आणि बाजीराव मस्तानीच्या त्या आठवणी…पुरावा आहे फक्त हे हरवलेलं भुयार….\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\nवाईट स्वप्न पडल्यामुळे अचानक झोपमोड होत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय…\nPrevious Article राजा राणीची गं जोडी मालिकेतील बिनदास्त अश्या संजीवनी बद्दल बरेच काही…\nNext Article रंग माझा वेगळा मालिकेतील दिपा आहे खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर…\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2020/05/28/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-01-18T00:32:43Z", "digest": "sha1:RFZNW2DYGIKRR5NN63QTIG3IHCIRNVVR", "length": 11033, "nlines": 52, "source_domain": "mahiti.in", "title": "तुम्हालाही माहिती नसतील जेवल्यानंतर बडीशेप खाण्याचे हे खास ६ फायदे …. – Mahiti.in", "raw_content": "\nतुम्हालाही माहिती नसतील जेवल्यानंतर बडीशेप खाण्याचे हे खास ६ फायदे ….\nबडीशेपला सर्व मसाल्यांचा राजा म्हटलं जातं, भारतातील बहुतांश लोक जेवण झाल्यानंतर बडीशेप खान पसंद करतात. अनेक जणांना तर बडीशेप शिवाय जेवण झाल्यासारखेच वाटत नाही. बडीशेपमूळे पचन सुधारण्यास मदत होते, सोबतच तोंडाला येणारी दुर्गंधी देखील कमी होते. बडीशेप मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करू शकतात. कदाचित आपल्याला माहीत नसेल, मात्र जे लोक नियमित बडीशेपचे सेवन करतात. त्यांच आरोग्य आणि रोग प्रतिकार शक्ती बडीशेप न खाणाऱ्या व्यक्तीपेक्षा किती तरी पटीने अधिक असते, हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे.\nबडीशेप ही केवळ स्वयंपाक घरातील एक मसाला नाही, यामध्ये कॅल्शिअम, सोडिअम, फॉस्फरस, आयर्न आणि पोटॅशिअम यासारखे तत्व आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. बदाम आणि बडीशेप एकत्र वाटून, दररोज जेवणानंतर त्याचे एक चमचा सेवन केल्यास स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे वाढते. तर मित्रानो आज आपण बडीशेप चे असेच फायदे पाहणार आहोत.\n१) बडीशेप खाण्याचा सर्वात मोठा फायदा आहे, तो म्हणजे तुमच्या त्वचेच्या तक्रारी दूर होतात. दररोज बडीशेप खाल्यास आपल्या आरोग्याला चांगला फायदा होतो, आपल्या चेहऱ्यावर जर पीपल्स, मुरुम येत असतील, तर हे मुरुम देखील दूर होऊ शकतात. २) शरीरातील हार्मोन्सची पातळी चांगली ठेवण्यासाठी, तसेच त्वचा थंड ठेवण्यासाठी झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियम हे घटक उपयोगी असतात. नेमके हेच घटक बडीशेप मध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळेच आपल्या शरीरातील हार्मोनची पातळी चांगली राहते. तसेच पिंपल्स पासून देखील आपला बचाव होतो. ३) रक्ताचे शुद्धीकरण होण्यास मदत, बडीशेप मध्ये विशिष्ट प्रकारचे तैलीय घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी ही बडीशेप मोठी उपयोगी ठरते. रक्त शुद्धीकरणाचे काम फा�� चांगल्याप्रकारे होते.\n४) चौथा फायदा तो म्हणजे आपल्या डोळ्यांसाठी, डोळ्याचे जर आरोग्य जर चांगले राखायचे असेल, जर सुंदर डोळे हवे असतील, तर आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन A, अमिनो ऍसिड आणि अँटीऑक्सिडेंट हे घटक असायला हवेत. मित्रांनो या बडीशेप मध्ये हे तीनही घटक अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणूनच जे लोक बडीशेपच सेवन करतात, त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यही चांगलं राहतं. ५) अपचन, गॅसेस म्हणजेच ॲसिडिटीच्या तक्रारींवर उपयुक्‍त, बडीशेप मध्ये जे घटक आहेत, हे घटक आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि त्यामुळेच बडीशेप खाल्ल्यामुळं आपण खाल्लेल्या अन्नाच चांगल्या प्रकारे पचन होतं आणि परिणामी आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होत नाही.\n६) शेवटचा एक फायदा आहे तो म्हणजे आपल्या हृदयाशी निगडित तक्रारी.. आजकाल हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे खूप वाढलं आहे. हार्ट अटॅक येण्यामागे एक प्रमुख कारण आहे, आपल्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढने. मित्रांनो बडीशेप जर आपण रोज खाल्ली तर आपल्या हृदयाशी निगडित जे आजार आहेत, ते दूर होण्यास मदत होऊ शकते. बडीशेपमध्ये पोटॅशिअम नावाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या पोटॅशिअममुळेच आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो, हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल आणि म्हणूनच तर बडीशेप जर आपलं दररोज खाल्ली, तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. परिणामी हृदय रोग, हार्ट अटॅक येण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होते.\nमित्रानो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा…आणि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून नक्की कळवा…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\nवाईट स्वप्न पडल्यामुळे अचानक झोपमोड होत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय…\nPrevious Article जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर चुकनही करू नका या पाच गोष्टी\nNext Article रोज सकाळी उठल्यावर 2 ते 3 खजूर खाल तर होणारे फायदे वाचून अवाक व्हाल\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://apmcnews.com/fda-proceedings-canceled-in-27-places-in-mumbai/", "date_download": "2021-01-18T01:50:06Z", "digest": "sha1:HK2LEWTKRZFLWFD3WAMHO2ADSNQIXXAQ", "length": 6759, "nlines": 67, "source_domain": "apmcnews.com", "title": "एफडीए ची कारवाई मुंबईतील 27 हॉटेलांचे परवाने रद्द - Agriculture News in Marathi", "raw_content": "\nएफडीए ची कारवाई मुंबईतील 27 हॉटेलांचे परवाने रद्द\nहॉटेलमधील स्वच्छता, अन्नपदार्थांचा दर्जा, कच्चा माल, तसेच तयार होणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता अशा विविध पातळ्यांवर अन्न व औषध प्रशासनतर्फे तपासणी करून राज्यभर कारवाई करण्यात येत आहे.\nया कारवाईअंतर्गत मुंबईतील २७ हॉटेल्सनाएफडीएने नोटीस पाठविली. अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेले निकषांचे पालन न केल्यामुळे त्यांचे परवाने रद्द केले.पंचतारांकित हॉटेलमधील अन्नाचा दर्जा कसा असावा, अन्न शिजविताना कोणते निकष पाळावेत, याची नियमावली प्रशासनाने दिली आहे. यात कच्चा माल साठवण्याची पद्धत, तेल-तूप आणि जिन्नसाची कालमर्यादा, स्वयंपाकघर स्वच्छता अशा अनेक घटकांचा समावेश आहे. वेळोवेळी हॉटेल्सना या संदर्भात निर्देश देऊनही सुधारणा न झाल्याने एफडीए नोटीस पाठवते.\nआयात केलेली चवळीची माहिती लपवली म्हणून एपीएमसीची ...\nपुणे वनविभागाची जागा गेली चोरीला वनविभागाने उचलला ...\nमुंबई APMC मध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मापाडी कर्मचाऱ्यांना 3 महिन्यापासून पगार नाही; 4 कोटी 24 लाख थकबाकी\nराज्य सरकारकडून फार अपेक्षा करू नका; केंद्र सरकारला जास्त अधिकार : शरद पवार\n“आम्ही तीनही पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार आहोत-शरद पवार\nMaharastra Flood:सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह इतर जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडे 6813 कोटींची मागणी करणार-देवेंद्र फडणवीस\nWhatsApp वर बातम्या मिळवण्या करीत खालील लिंक वर क्लिक करा आणि APMC मधील सर्व न्यूस आपल्याला घरी बसल्या आपल्याला ग्रुप वर भेटतील.\nAPMC News.com ही एक स्वतंत्र न्युज वेब पोर्टल आहे. आज आपल्या भारतात अनेक वृत्तपत्र आणि न्युज चॅनेल आहेत परंतु या सर्व न्युज चॅनेल आणि वृत्तपत्र हे कोणी ना कोणी राजकारणी व्यक्ती किंवा राजकारणाशी निगडित व्यक्ती किंवा समाजातील बलाढ्य व्यक्तींची असतात परंतु आमचे हे APMC News. com ही सर्वसामान्य कामगार वर्गाच्या हक्कांसाठी आहे आणि सर्वसामान्यांच हक्काचं व्यासपीठ आहे.\nकोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने दिनांक १७ आणि १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित*\nनवी मुंबई महापलिकात काेराेना लसीकरणास सुरवात\nराम मंदिराचे पोस्टर फाडल्याने आशिष शेलारांनी केलाय संतप्त व्यक्त\nराज्यात बर्ड फ्लूची भीती वाढल्याने पशुसंवर्धन आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चिकन खाऊन केले गैरसमज दूर \n 90 हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता; CDC चा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://apmcnews.com/in-the-last-11-months-11-thousand-387-passengers-died-in-accidents-2116-2/", "date_download": "2021-01-18T00:43:18Z", "digest": "sha1:ASFDH4QTUAXULOCNHKC6BSABRZJFDU3I", "length": 8321, "nlines": 70, "source_domain": "apmcnews.com", "title": "राज्यात गेल्या 11 महिन्यात 11 हजार 387 प्रवाशांना अपघातात मृत्यू. - Agriculture News in Marathi", "raw_content": "\nराज्यात गेल्या 11 महिन्यात 11 हजार 387 प्रवाशांना अपघातात मृत्यू.\nजानेवारी ते नोव्हेंबर ह्या काळात तब्बल 30 हजार 80 अपघात झाले आहेत. यामध्ये 11 हजार 387 जणांचा मृत्यू झाला आहे.\nमुंबई : महाराष्ट्रात रस्ते अपघातात जीव गमावलेल्यांचा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 11 महिन्यात 11 हजाराहून जास्त जणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आह. महाराष्ट्रात जानेवारी ते नोव्हेंबर ह्या काळात तब्बल 30 हजार 80 अपघात झाले आहेत. यामध्ये 11 हजार 387 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26 हजार 428 जण जखमी झाले आहेत .\n2018 मध्ये राज्यात 32 हजार 493 अपघात झाले. ज्यात 12 हजार 14 जणांचा मृत्यू आणि 28 हजार 740 जण जखमी झाले होते. परिवहन विभागाने रस्त्यावरील अपघातग्रस्त ठिकाणांचं सर्वेक्षण केलं असून त्यामध्ये ही धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे.\nगेल्या वर्षीच्या तुलनेत रस्ते अपघातांमध्ये 7 टक्क्यांनी घटलं आहे. 1 ऑगस्ट ते 16 डिसेंबर ह्या काळात चालकांनी बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. तसेच सर्वात जास्त अपघात राज्य महामार्गावर झाले आहेत. विशेष म्हणजे या साडेचार महिन्यात मुंबई, पुणे महामार्गावर सर्वात कमी अपघात झाले असले, तरी अपघातात��ल मृत्यूदर हा 6 पटीने वाढला आहे.\nगेल्या 11 महिन्यांत सर्वाधिक मुंबईत 2, 604 अपघात झाले आहेत. पुण्यामध्ये 1, 638, अहमदनगरमध्ये 1,494 तर नाशिकमध्ये 1,250 इतके अपघात झाले आहेत. राज्यभरातील रस्त्यांवर 1,326 ब्लॅक स्पॉट अर्थात अपघातप्रवण श्रेत्रे आहेत. अशा ठिकाणांवर कायम स्वरूपी उपायोजना करण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केले जात असले, तरीही दुसरीकडे वाहन चालकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.\nनागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ वाशीत भव्य रॅली ...\nएपीएमसीतील विलास पाटील यांचा हृदय विकाराने मृत्यू.\nसाखरेच्या टेंडराना प्रतिसाद नाही\nBlood Donation Camp :रक्तदान करा आणि तांदूळ,तूरडाळ साखर व टिफिन घेऊन जा, मुंबई एपीएमसी बाजारसमिती संचालकांचा अनोखा उपक्रम\nअकोल्यात गहू प्रतिक्विंटल १७०० ते १९०० रुपये\nनगर दक्षिणमधून लढण्याचा रघुनाथदादांना आग्रह\nWhatsApp वर बातम्या मिळवण्या करीत खालील लिंक वर क्लिक करा आणि APMC मधील सर्व न्यूस आपल्याला घरी बसल्या आपल्याला ग्रुप वर भेटतील.\nAPMC News.com ही एक स्वतंत्र न्युज वेब पोर्टल आहे. आज आपल्या भारतात अनेक वृत्तपत्र आणि न्युज चॅनेल आहेत परंतु या सर्व न्युज चॅनेल आणि वृत्तपत्र हे कोणी ना कोणी राजकारणी व्यक्ती किंवा राजकारणाशी निगडित व्यक्ती किंवा समाजातील बलाढ्य व्यक्तींची असतात परंतु आमचे हे APMC News. com ही सर्वसामान्य कामगार वर्गाच्या हक्कांसाठी आहे आणि सर्वसामान्यांच हक्काचं व्यासपीठ आहे.\nकोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने दिनांक १७ आणि १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित*\nनवी मुंबई महापलिकात काेराेना लसीकरणास सुरवात\nराम मंदिराचे पोस्टर फाडल्याने आशिष शेलारांनी केलाय संतप्त व्यक्त\nराज्यात बर्ड फ्लूची भीती वाढल्याने पशुसंवर्धन आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चिकन खाऊन केले गैरसमज दूर \n 90 हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता; CDC चा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/705358", "date_download": "2021-01-18T01:59:09Z", "digest": "sha1:A2KUWAW6PJQ3EU3ETKXSNTHYWYDENHRZ", "length": 2608, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"रायगड जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"रायगड जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nर���यगड जिल्हा (स्रोत पहा)\n१८:११, १० मार्च २०११ ची आवृत्ती\n४ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n१७:११, १४ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (स्रोत पहा)\n१८:११, १० मार्च २०११ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.bibleschools.com/courses/16/lessons/207/steps/1276", "date_download": "2021-01-18T01:54:03Z", "digest": "sha1:PPJZPUSUTKFXF6TCQUCFAKZA7AOUVC4S", "length": 1908, "nlines": 17, "source_domain": "www.bibleschools.com", "title": "Bibleschools", "raw_content": "\nआपण देवावर विश्वास ठेवू शकतो\nजिम ने एकदा एका नास्तिकांला विचारले की, देव अस्तित्वात असू शकतो हा विचार आजवर कधीतरी थोड्या काळासाठी का होईना तुझ्या मनात आला आहे का.\n” जिमला आश्चर्यचकित करण्याच्या उद्देशाने नास्तिक म्हणाला. “काही वर्षांपूर्वी जेव्हा मला बाळ झालं, तेव्हा देव असू शकतो या विचारावर मी जवळजवळ विश्वास ठेवला होता. जेव्हा मी पाळण्यातील त्या निरागस जीवाला पाहिलं, मी ती लहानशी बोटे हलताना पहिली आणि त्या लहान डोळ्यांंत ओळखीची पहाट पाहिली, तेव्हापासून मी कित्येक महिने त्या प्रभावाखाली होतो आणि स्वत:नास्तिक असल्याचे विसरून गेलो होतो. त्याच लहान बाळाकडे पाहिल्याने मला जवळजवळ विश्वास बसला होता कि देव नक्कीच असला पाहिजे.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pressmedialive.com/2020/12/blog-post_18.html", "date_download": "2021-01-18T00:36:34Z", "digest": "sha1:P4K7W5RPLBO4NLWHYMKW7YI4NV7CLIKT", "length": 6811, "nlines": 59, "source_domain": "www.pressmedialive.com", "title": "पुणे महानगरपालिका :", "raw_content": "\nHomeLatest News .पुणे महानगरपालिका :\nपुणे महानगरपालिकेवर नोटीस मागे घेण्याची नामुष्की ओढावली.\nपुणे : - पुणे महापालिकेच्या भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणे आहे. पालिकेच्या या कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसतो. असाच एक प्रकार समोर आला आहे. केवळ रंगाचा वास येतो म्हणून पुणे महापालिकेने एका चित्रकाराला कारणे दाखवा नोटीस बजावली. शहरातील महत्त्वाच्या आणि गंभीर समस्या सोडवण्याचे काम सोडून एका चित्रकाराला नोटीस बजवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nपुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये अनामिक कूचन आणि कृष्णा कूचन हे कलाकार राहतात. या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून या दाम्पत्याला महापालिकेने नोटीस बजावली. जेव्हा नोटिशीविरोधात या दांपत्याने आपली बाजू मांडली तेव्हा सर्व प्रकार लक्षात येताच पालिकेला आपली त्यांनी आपली नोटीस मागे घेतली आहे. मात्र, पालिकेच्या या कारभारामुळे या दाम्पत्याला विनाकारण मानसिक त्रास सोसावा लागला.\nमिळालेल्या माहितीनुसार, कूचन दाम्पत्य पुण्यातील कर्वेनगर भागात भाड्याच्या घरात राहते. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले आणि त्यांनी स्टुडिओतच आपला संसार थाटला. मात्र समोर राहणाऱ्या एका कुटुंबाने रंगाचा वास येत असल्याची तक्रार पुणे महापालिकेकडे केली. महापालिकेच्या सतर्क अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तात्काळ कूचन दाम्पत्याच्या घरी पाहणी करण्यासाठी कर्मचारी पाठवून नोटीस दिली.\nएवढेच नाही तर या नोटीसमध्ये कूचन यांना फॅन बसवणे, व्यावसायिक काम घरात हलवण्याचा सल्ला दिला. अखेर या दांपत्याने आवाज उठवला तेव्हा मात्र महापालिकेवर नोटीस मागे घेण्याची नामुष्की ओढावली. मात्र, या सगळ्या प्रकारात कूचन यांचे दोन महिने वाया गेले. चित्रकारांनी कुठे चित्र काढायचे हे महापालिका ठरवणार का असा संतप्त सवाल कूचन दांपत्याने उपस्थित केला आहे. लक्षात आली.\nइचलकरंजीत भव्य श्री राम रथ यात्रा काढण्यात आली\nइचलकरंजी : आय जी एम येथे आजपासून कोविड १९ लसीकरणाच्या मोहिमेला सुरवात करण्यात आली.\nरेणू शर्माच्या वकीलावरच विनय भंगाचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक बातमी समोर आली\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'प्रेस मिडिया लाइव' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://pressmedialive.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/11/mobile-samsung-xiaomi.html", "date_download": "2021-01-18T00:04:05Z", "digest": "sha1:GU4LMBFKGNUJ7KGRSANQZV3EE3K4ETU2", "length": 6147, "nlines": 84, "source_domain": "www.smartichi.com", "title": "108MP कॅमेऱ्यासह ‘या’ स्मार्टफोनची जबरदस्त चर्चा; जाणून घ्या फीचर्स", "raw_content": "\nHomeमोबाईल108MP कॅमेऱ्यासह ‘या’ स्मार्टफोनची जबरदस्त चर्चा; जाणून घ्या फीचर्स\n108MP कॅमेऱ्यासह ‘या’ स्मार्टफोनची जबरदस्त चर्चा; जाणून घ्या फीचर्स\nस्मार्टफोनच्या बाजारात दररोज नवनवीन टेक्नॉलॉजीचे फोन येत असतात. अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहक कॅमेराकडे कल असतो. केवळ चांगल्या कॅमेऱ्यासाठी फोन घेण्याचा विचार करत असाल तर शाओमी,(Xiaomi) सॅमसंग (Samsung)च्या काही जबरदस्त स्मार्टफोनचा नक्कीच विचार करू शकता.\n1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट\n2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू\n3) तुमचा गॉडफादर कोण \n4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक\n5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत\nXiaomi Mi 10 या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंची फुल एचडी स्क्रीन मिळणार आहे. त्याचबरोबर Super AMOLED डिस्प्ले देखील आहे. मोबाईलच्या डिस्प्लेमध्ये एक ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. IUI 11 या ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन चालतो Octa-core CPU ,dreno 650 GPU प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 8 GB रॅमसह 256 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. यात 108MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 2MP मायक्रो लेंस आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. फोनला 20MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.\nMi 10T Pro मध्ये 144Hz हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, 108MP ट्रिपल कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आहे. MIUI 12 या ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन चालतो. Mi 10T Pro फोनला पुढच्या बाजूला पंच-होल कटआउट दिला आहे.\nया स्मार्टफोनमध्ये 6.9 इंची डिस्प्ले, 108MP कॅमेरा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनला 12GB रॅमसह 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे.\nS series अंतर्गत सॅमसंगने हा 2020 मधील फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. या सिरीजमध्ये Galaxy S20, Galaxy S20 आणि Galaxy S20 Ultra स्मार्टफोन मिळणार आहे. या तिन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, 5G कनेक्टिविटी, 8K व्हिडीओ रिकॉर्डिंग आहे. Galaxy S20 Ultraमध्ये 108 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच सेल्फीसाठी 40 मेगापिक्सल कॅमेरा, 45W चा फास्ट चार्जर देण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2021/01/indvsaus.html", "date_download": "2021-01-18T00:34:56Z", "digest": "sha1:YUUKRVPBFMEWCAT7PLIQLFAYKPS7PJ6B", "length": 6710, "nlines": 74, "source_domain": "www.smartichi.com", "title": "IndvsAus : रोहित शर्मासह या ४ खेळाडूंवर कारवाईची शक्यता", "raw_content": "\nHomeक्रीडाIndvsAus : रोहित शर्मासह या ४ खेळाडूंवर कारवाईची शक्यता\nIndvsAus : रोहित शर्मासह या ४ खेळाडूंवर कारवाईची शक्यता\n(Sports News) पुढच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहि��� शर्मासह (Rohit Sharma) पाच खेळाडूंच्या खेळण्याबाबत शंका आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गेलेल्या टीम इंडियाच्या पाच खेळाडूंवर बायो सिक्योर बबल तोडल्याचा आरोप आहे. शुक्रवारी, 1 जानेवारी रोजी एका चाहत्याने व्हिडिओ जारी केला आहे, ज्यात रोहित, शुभमन गिल, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी हॉटेलमध्ये बसलेले दिसत आहेत.\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी (२ जानेवारी) एक निवेदन प्रसिद्ध करून सांगितले की, बायो-वेव्ह तोडण्यासाठी खेळाडूंचा शोध घेण्यात येत आहे आणि तोपर्यंत या सर्वांना भारतीय संघापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी हे भारतीय आणि ऑस्ट्रेलिया संघापासून विभक्त झाले आहेत परंतु ते प्रशिक्षण घेऊ शकतील.\nभारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना कडक प्रोटोकॉल अंतर्गत अत्यंत सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले आहे जेणेकरुन दोन्ही संघांचे खेळाडू योग्य वातावरणात खेळू शकतील. (Sports News) बीसीसीआय आणि सीए या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि बायो सिक्योरिटी प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्यास खेळाडूंवर कारवाईची शक्यता आहे.\nबायो बबलपासून विभक्त झाल्यामुळे आता या सर्व प्लेयर्सना 14 दिवसांचा क्वारंटाईन नियम लागू होऊ शकतो. असे झाल्यास रोहितसह हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना खेळू शकणार नाहीत. हा सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे खेळला जाणार आहे. १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी १५ जानेवारीपर्यंत चालेल.\nभारताचा उपकर्णधार रोहित शर्मा, विकेटकीपर ऋषभ पंत, सलामीवीर पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतही अशीच एक घटना पाहायला मिळाली. टीमचा बायो सिक्योरिटी प्रोटोकॉल तोडत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने त्याच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. त्याच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे आर्चरवर एका सामन्यासाठी बंदी घातली गेली. अशा परिस्थितीत बीसीसीआय भारताच्या या पाच खेळाडूंवर काय कारवाई करते हे पहावे लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/05/shah-rukh-khan-mourn-.html", "date_download": "2021-01-18T00:14:28Z", "digest": "sha1:NSUZ4YBXFPNHYV3VDWZBZELOJICD6WDU", "length": 5919, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "‘रेड चिलीज’मधील कर्मचाऱ्याचं निधन; शाहरुखने व्यक्त केल्या भावना | Gosip4U Digital Wing Of India ‘रेड चिलीज’मधील कर्मचाऱ्याचं निधन; शाहरुखने व्यक्त केल्या भावना - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome राजकीय ‘रेड चिलीज’मधील कर्मचाऱ्याचं निधन; शाहरुखने व्यक्त केल्या भावना\n‘रेड चिलीज’मधील कर्मचाऱ्याचं निधन; शाहरुखने व्यक्त केल्या भावना\n‘रेड चिलीज’मधील कर्मचाऱ्याचं निधन; शाहरुखने व्यक्त केल्या भावना\nदेशावर करोना विषाणूचं संकंट असल्यामुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण या समस्येमुळे हैराण झाला आहे. त्यातच या काळात अभिनेता शाहरुख खानने त्याच्या जवळची व्यक्ती गमावली आहे. शाहरुखच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंट कंपनीत काम करणाऱ्या अभिजीत या कर्मचाऱ्याचं निधन झालं आहे. शाहरुखने ट्विट करुन ही माहिती देत शोक व्यक्त केला आहे.\n“आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ड्रीम्स अनलिमिडेटसोबत कामाची सुरुवात केली होती. अभिजीत माझा फार चांगला सहकारी होता. आम्ही एकत्र मिळून अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली. काही वेळा अपयशही पाहिलं. मात्र आम्ही कायम पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहिलो. तो टीममधला एक आभारस्तंभ होता. तुझी फार आठवण येईल मित्रा”, असं ट्विट शाहरुख खानने केलं आहे.\nदरम्यान, शाहरुखप्रमाणेच रेड चिलीजकडून देखील एक ट्विट करुन अभिजीत यांनी आदरांजली वाहण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी अभिनेता आमिर खानच्या अस्टिटंटचंदेखील निधन झालं होतं.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nयूपीत सापडली ३००० टन सोन्याची खाण\nउत्तर प्रदेशमध्ये तब्बल 3 हजार ३५० टन सोन्याचा खजिना सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. लवकरच या सोन्याचा लिलाव होणार असून यासाठ...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतक���ी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/haryana-sonipat-dead-body-of-young-man-found-hanged-in-his-room-od-504951.html", "date_download": "2021-01-18T01:39:26Z", "digest": "sha1:C2LMVXJ36IA2NFTFVBKFNTUV2V47MO5N", "length": 18142, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दोन महिन्यांपूर्वी Love Marriage झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, तरुणीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्ष�� काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nदोन महिन्यांपूर्वी Love Marriage झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, तरुणीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nभारताशेजारील देशातील धक्कादायक प्रकार; सुप्रीम कोर्टाच्या 2 महिला न्यायाधीशांना भर रस्त्यात घातल्या गोळ्या\nशेतात आढळले पती-पत्नीचे एकत्र मृतदेह, चंद्रपूरमधील खळबळजनक घटना\nमहाराष्ट्रातील उद्योजकाचा दक्षिण आफ्रिकेत खून, 10 ते 12 जणांनी शस्त्रांसह केला हल्ला\nदोन महिन्यांपूर्वी Love Marriage झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, तरुणीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप\nदोन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह (Love Marriage) के���ेल्या तरुणाचा मृतदेह फासावर लटकवलेल्या अवस्थेत सापडला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनीच त्याची हत्या केल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.\nसोनिपत (हरयाणा), 14 डिसेंबर : नव्या संसाराची सुरुवात झाली आणि दोन महिन्यांत तरुणाचा मृत्यू झाला. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह (Love Marriage) केलेल्या तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. 'आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याची तरुणीच्या नातेवाईकांनी हत्या केली आहे', असा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.\nहरियाणामधील (Haryana) सोनिपत जिल्ह्यातील मुरथल गावातील हा सर्व प्रकार आहे. या जिल्ह्यातल्या एका तरुणाचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. नीरज असं या मृत तरुणाचं नाव आहे. नीरजनं दोन महिन्यांपूर्वीच गावातल्या एका मुलीशी प्रेम विवाह केला होता.\nहे वाचा-'हे भारत माते मला माफ कर',17 वर्षीय मुलीच्या आत्महत्येमुळे विठुरायची नगरी हादरली\nनीरजच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 'त्यांच्या मुलाने दोन महिन्यांपूर्वी गावातल्याच एका मुलीश प्रेम विवाह केला होता. त्यानंतर 20 दिवसांपूर्वी मुलीच्या वडिलांनी त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे नीरज घाबरला होता'. ही धमकी देण्याच्या घटनेस तीन आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच, मुरथल गावातल्या ओमेक्स सिटीमधील एका फ्लॅटमध्ये संदिग्ध अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. नीरज मुरथल गावातच अ‍ॅमेझॉन कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करत होता.\nनीरजच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात सहा जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीरज हा दिल्ली जवळच्या टिकरी गावाचा रहिवाशी होता. तो लग्नानंतर मुरथलमध्ये राहत असे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/437663", "date_download": "2021-01-18T00:51:17Z", "digest": "sha1:6PSF3EFO624JZSAMKV3ZT22IOPJLGLEA", "length": 5596, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"आपण सारे अर्जुन (पुस्तक)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"आपण सारे अर्जुन (पुस्तक)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nआपण सारे अर्जुन (पुस्तक) (संपादन)\n१६:२६, २१ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती\n३ बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\n११:५२, ७ जून २००९ ची आवृत्ती (संपादन)\n१६:२६, २१ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वपु काळे यांना, ब्रेन ट्यूमरने मृत्यु पावलेल्या आपल्या प्रिय पत्नीच्या दुराव्यानंतर, अंतर्बाह्य उन्मळत असल्याचा प्रत्यय आला. आपण संभ्रमात, विषादावस्थैत सापडलो आहोत असे वाटले

त्या मनःस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना एका मित्राने ओशो रजनीश यांच्या गीतेवरील प्रवचनांच्या कॅसेटस् भेट देऊन, त्या ऐकण्यास सांगितले. आणि आश्चर्य हे की त्या ऐकून वपुंना जगण्याचे नवे बळ मिळाले. भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून तो मानसशास्त्रावरचा पहिला जागतिक ग्रंथ आहे हे त्यांना उमगले. आपऋआपण स्वतःच अर्जुन आहोत, आणि स्वतःच नव्हे तर प्रत्येक माणूस हा अर्जुन आहे, आणि त्याला अर्जुनाप्रमाणेच आपण पदोपदी कोंडीत सापडल्याची, गोंधळल्याची, संभ्रमाची जाणीव होते, असेही त्यांना कळून चुकले.

महाभारातालामहाभारताला शेवट नाही, फक्त सुरुवात आहे. अशीही एक कल्पना वपु भारावून मांडतात. ओशो रजनीशांच्या कॅसेटस् नी आपल्याला श्रीकृष्ण उलगडून दाखवला, महाभारताचा वेगळा अर्थ सांगितला., माणूस कळायला एक नवा डोळा दिला असे म्हणून वपु “आपण सारे अर्जुन” या लेखमालेच्या रूपाने स्वैर व स्वच्छंद चिंतन मांडण्या���ाठी सज्ज झाले आहेत. त्यातील पहिल्या १९ लेखांचा हा संग्रह

\n[[वर्ग:व.पु. काळे यांचे साहित्य]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/shivsena-party-chief-uddhav-thackeray-guidance-mla-district-chief-mumbai-jud-87-1919754/", "date_download": "2021-01-18T00:49:27Z", "digest": "sha1:HVULZ5J2EYP4AAGPSCCEC5GX5CA2V33N", "length": 13926, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shivsena party chief uddhav thackeray guidance mla district chief mumbai | आपली जनता मुकी बहिरी नाही – उद्धव ठाकरे | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nआपली जनता मुकी बहिरी नाही – उद्धव ठाकरे\nआपली जनता मुकी बहिरी नाही – उद्धव ठाकरे\nशिवसेना कायमच जनतेच्या पाठिशी राहिली आहे, असेही त्यांनी नमूद केले.\nशिवसेनेने कायमच जनतेची साथ दिली आहे. शिवसेना सत्तेत असली तरी कायम जनतेसोबतच राहिली आहे. आपण कोणाच्याही टीकेची परवा करत नसून आपले मत प्रामाणिक आहे. आपली जनता मुकी बहिरी नाही, ती सहनशील आहे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शिवसेनेचे आमदार, जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.\nमार्गदर्शनादरम्यान त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्दयातही हात घातला. जनावरांना माता मानण्याची आपली संस्कृती आहे. त्यांना आपण आपल्या घरातील सदस्य मानतो. तसेच त्यांची पूजाही करतो. अशी संस्कृती जगात कोणत्याही ठिकाणी नाही. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. अशावेळी अनेक ठिकाणी चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोटापाण्याची सोयही शिवसेनेने केली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.\nआजवर शिवसेना कायमच जनतेच्या पाठिशी राहिली आहे. सत्तेत असतानाही जनतेचे मुद्दे शिवसेनेने उचलून धरले. आपण कोणत्याही प्रकारच्या टीकेची परवा करित नाही. आपले मन प्रामाणिक आहे. जनतेला आपला हाच प्रामाणिकपणा भावला आहे. त्यामुळेच निवडणुकीत जनतेने आपल्याला भरभरून मतदान केल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे अने��� प्रश्न आपण अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडले आहेत. तसेच त्यावर कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीत मी काय बोललो हे लोकांनी ऐकले आहे. आता शेतकरी काय म्हणतो हे आपल्याला ऐकायचे आहे. सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक हे कायमच शेतकऱ्यांसोबत आहेत. तसेच नुसत्या घोषणा म्हणजे वचनपूर्ती नाही. जी घोषणा झालेली आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी उपस्थितांना यावेळी ठणकावून सांगितले.\nनिवडणुका येतील आणि जातीलही. केवळ निवडणुका आहेत म्हणून कोणते मुद्दे घ्यायचे असे होणार नाही. जनतेला शिवसेना न्याय देईल. ज्या घोषणा केल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी सर्व शिवसैनिकांची साथ मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच घरोघरी जाऊन प्रत्येक शिवसैनिकाने जनतेचे अडलेले प्रश्न विचारून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 मुंबईतील बैठकीत लोकायुक्त मसुद्याला अंतिम स्वरुप : अण्णा हजारे\n2 भारतीय संघाच्या भगव्या जर्सीमागे नरेंद्र मोदींचा हात, अबू आझमींचा आरोप\n3 शिवाजी महाराजांच्या पावलावर जगणारा समाज तयार करायचा आहे – संभाजी भिडे गुरुजी\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/shah-rukh-khan-felicitated-with-honorary-phd-by-the-university-of-law-london-358847.html", "date_download": "2021-01-18T01:54:52Z", "digest": "sha1:M2K4EKMQI62KQRBI5RDFSAJAFKPYFY2K", "length": 18997, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अभिनेता शाहरुख खान लंडन विद्यापीठाच्या मानद पीएचडीनं सन्मानित shah rukh khan felicitated with honorary phd by the university of law london | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला ��िल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nशाहरुख खानला लंडन विद्यापीठाकडून मिळाली मानद डॉक्टरेट\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\nशाहरुख खानला लंडन विद्यापीठाकडून मिळाली मानद डॉक्टरेट\nविद्यापीठाच्या वार्षिक पदवीप्रदान समारंभात गुरुवारी (04 मार्च) शाहरुखला या पदवीनं सन्मानित करण्यात आलं. यावेळी विद्यापीठाच्या इतर 300 विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा पार पडला.\nमुंबई, 05 एप्रिल : अभिनेता शाहरुख खानला आता पर्यंत अनेक जागतिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. याआधी शाहरुखला बेडफोर्डशायर विद्यापीठ आणि एडिनबरा विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर आता त्याच्या सन्मानात आणखी एका पदवीची भर पडली आहे. शाहरुखला नुकतीच 'लंडन युनिव्हर्सिटी ऑफ लॉ'ची मानद पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या वार्षिक पदवीदान समारंभात गुरुवारी (04 मार्च) शाहरुखला या पदवीनं सन्मानित करण्यात आलं. यावेळी विद्यापीठाच्या इतर 300 विद्यार्थ्यांनासुद्धा पदवी प्रदान करण्यात आली.\nया पदवी प्रदान सोहळ्यात बोलताना शाहरुख म्हणला, 'कोणताही प्रकारचा दानधर्म हा नेहमीच शांतपणे करायला हवा. त्याचा गाजावाजा केल्यास आपण त्याचं महत्त्व गमावून बसतो. जगातल्या गरजू लोकांसाठी मी माझ्याकडे असलेली गुणवत्ता वापरावी म्हणून हा विशेष अधिकार मिळाला आहे. मी महिला सशक्तीकरणासाठी तसेच मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित असलेल्या लोकांसाठी नेहमीच मदतीसाठी तत्पर असतो. कारण मला या माझ्या चाहत्यांनी बरंच काही दिलं आहे त्यामुळे आता त्याची परतफेड करण्याची माझी वेळ आहे. हा सन्मान देण्यासाठी माझी निवड करून मला सन्मानित केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.'\nशाहरुखनं अभिनय क्षेत्रात नाव कमावल्यानंतर आता तो निर्मिती आणि व्हीएफएक्स क्षेत्रातही उतरला आहे. याशिवाय आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आहे. तसंच त्याची मीर फाउंडेशन संस्था अ‍ॅसिड हल्ला पीडीतांसाठी ना नफा तत्वावर काम करते. यासाठी 2018 मध्ये शाहरुखला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या क्रिस्टल अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं होतं. भारतातील पल��स पोलिओ आणि एड्सच्या जनजागृतीसाठीच्या चळवळीमध्ये शाहरुखचा नेहमीच सक्रिय सहभाग होता. तसंच त्याची 'मेक अ विश फाऊंडेशन' ही संस्था अनाथ आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मुलांसाठी काम करते.\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/bangladeshi-people-arrested-at-malegaon-under-fake-passport-case-update-news-mhsp-494328.html", "date_download": "2021-01-18T02:00:42Z", "digest": "sha1:53U2NMBBQEV54IVPALM7XZ5W6CTKOMNM", "length": 19800, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BREAKING: मालेगावात मोठी कारवाई, बांगलादेशी घुसेखोराच्या मुसक्या आवळल्या | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घो��णा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला ��डा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nBREAKING: मालेगावात मोठी कारवाई, बांगलादेशी घुसेखोराच्या मुसक्या आवळल्या\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nभारताशेजारील देशातील धक्कादायक प्रकार; सुप्रीम कोर्टाच्या 2 महिला न्यायाधीशांना भर रस्त्यात घातल्या गोळ्या\nशेतात आढळले पती-पत्नीचे एकत्र मृतदेह, चंद्रपूरमधील खळबळजनक घटना\nमहाराष्ट्रातील उद्योजकाचा दक्षिण आफ्रिकेत खून, 10 ते 12 जणांनी शस्त्रांसह केला हल्ला\nBREAKING: मालेगावात मोठी कारवाई, बांगलादेशी घुसेखोराच्या मुसक्या आवळल्या\nआरोपींकडे सापडले एमआयएम आणि काँग्रेस आमदाराचं लेटरहेड...\nमालेगाव, 6 नोव्हेंबर: बांगलादेशी घुसेखोर नागरिक (bangladeshi people) प्रकरणी मालेगाव पोलिसांनी (Malegaon Police) शुक्रवारी मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका बांगलादेशी घुसखोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. एवढंच नाहीतर बांगलादेशी नागरिकाला मदत करणाऱ्या 6 संशयितांनाही ताब्यात घेतलं आहे.\nमालेगाव शहरातील आयेशा नगर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.\nहेही वाचा...मासेमारी मामा-भाच्याच्या जीवावर बेतली, पुण्यात महादेवाच्या तळ्यात बुडून मृत्यू\nबनावट पासपोर्ट प्रकरणाचे मालेगाव कनेक्शन मुंबई पोलिसांनी उघडकीस आणल आहे. यानंतर मालेगाव शहरातील पोलिस यंत्रणा खळबडून जागी झाली आहे. शहरातील आयेशा नगर पोलिसांनी येथील हजार खोली तसेच शहरातील विविध भागातून एक बांगलादेशी नागरीक व त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देणार्‍या सहा जणांना अटक केली आहे.\nआयेशानगर पोलिसांनी आलम अमीन अन्सारी (वय-38) या बांगलादेशी नागरिकासह शेख अश्पाक शेख मुनाफ कुरेशी (रा. हजार खोली), एकलाख मोहम्मद मोहम्मद मुस्तफा (रा. नयापुरा), शेख इमरान शेख रशीद (रा. नागछाप झोपडपट्टी), इक्बाल खान मुनीर खान (रा. तंजीब नगर), ललित नाना मराठे (रा. कैलास नगर) व जाकिर अली अब्दुल मजीद खान (रा. अखतराबाद, मालेगाव) अशा सात जणांना अटक केली आहे. तर जहिर हाशिम हनिबा हा बांगलादेशी नागरिक फरार झाला आहे.\nया प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बांगलादेशी नागरिकांना मदत करणारे आणखी किती जण शहरात आहेत, याचा कसून तपास केला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.\nआरोपींकडे एमआयएम आणि काँग्रेस आमदाराचं लेटरहेड...\nबांगलादेशी नागरिकांना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या दोन दलालांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून अनेक बनावट कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. यात मालेगावचे विद्यमान एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांचे लेटरहेड सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालेगावमध्ये हे वृत्ता पसरताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nआमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व माजी आमदार आसिफ शेख यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपल्या लेटरहेडचा गैरवापर झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.\nहेही वाचा...हिम्मत असेल तर फिल्मसिटी युपीत नेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचं योगींना ओपन चॅलेंज\nदरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मोठ्या संख्येने बनावट आधारकार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक व पोस्ट पासबुक, रबर स्टॅम्प, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्र जप्त केले.\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/f-16-of-pakistan-air-force-was-shot-by-mig-21-bison-and-it-fell-across-the-loc-says-indian-air-force-348154.html", "date_download": "2021-01-18T01:36:03Z", "digest": "sha1:JCUTRHLZAKY6GNSX6Q4TGCGQGQXLRQVI", "length": 17913, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मिग-21नेच पाडलं पाकिस्तानचं F-16, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं हवाई दलाचं आवाहन | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमिग-21नेच पाडलं पाकिस्तानचं F-16, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं हवाई दलाचं आवाहन\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल जाणून घ्या\n'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर, VIDEO वर चाहते फिदा\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन 'ते' म्हणतात ही वैचारिक क्रांती\nबघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी, मात्र...पाहा VIDEO\nमिग-21नेच पाडलं पाकिस्तानचं F-16, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं हवाई दलाचं आवाहन\nअभिनंदनच्या नावा���र त्याचे सोशल मीडियावर अनेक अकाऊंट्स तयार झाले आहेत. हे सर्व अकाउंट्स बनावट असल्याचं स्पष्टिकरणही हवाईदलाने दिलं आहे.\nनवी दिल्ली 6 मार्च : भारताच्या बालाकोटच्या कारवाईनंतर पाकिस्तानने भारताच्या हवाई हद्दीचा भंग केला होता. त्यानंतर हवाई दलाने पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान पाडलं होतं. त्यावरून आता सोशल मीडियावर उलट सुलट बातम्या येत आहेत. त्यावर हवाई दलाने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन हवाई दलाने केलं आहे. पाकिस्तान खोटी माहिती पसरवीत असल्याच मतही संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.\nहवाई दलाचा बालाकोटचा हल्ला आणि त्यानंतरची पाकिस्तानने काढलेली कुरापत यावरून सोशल मीडियावर अफवांचं पेव फुटलं आहे. त्यावर हवाई दलाने 28 फेब्रुवारीला स्पष्टिकरण दिलं होतं. 26 ताखेला भारताने हवाई हल्ला केला. 28 तारखेला सकाळी पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानांनी भारताच्या हवाई हद्दीचा भंग केला.\nया विमानांना पिटाळून लावण्याची कामगिरी विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 च्या मदतीने पार पाडली. हा पाठलाग करताना F-16 हे लढाऊ विमान मिग-21 ने पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाडलं होतं. नंतर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडला आणि त्याची दोन दिवसांमध्ये सुटकाही झाली.\nत्यानंतर अभिनंदनच्या नावावर त्याचे सोशल मीडियावर अनेक अकाऊंट्स तयार झाले आहेत. हे सर्व अकाउंट्स बनावट असल्याचं स्पष्टिकरणही हवाईदलाने आज दिलं.\nहवाई दालाने प्रसिद्धीपत्रक आणि पत्रकार परिषदेत जी माहिती दिली तीच माहिती अधिकृत असून इतर कुठल्याही माहितीवर विश्वास ठेवू नका, व्हिडीओ फॉरवर्ड करू नका असं आवाहनही हवाईदलाने केलं आहे.\nभाजप खासदाराने आपल्याच पक्षाच्या आमदाराला बुटाने बडवले, VIDEO व्हायरल\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास त���ुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/himachal-pradesh-5-people-killed-and-5-injured-after-a-jeep-rolled-down-a-cliff-into-a-deep-gorge-update-368884.html", "date_download": "2021-01-18T02:01:02Z", "digest": "sha1:EEU43QU7UBHNUG5QLBAPCV4V4PLUAJAZ", "length": 16735, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काळाचा घाला ! जीपच्या खोल दरीत कोसळली, 5 जणांचा जागीच मृत्यू Himachal Pradesh 5 people killed and 5 injured after a jeep rolled down a cliff into a deep gorge | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सा���ने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\n जीपच्या खोल दरीत कोसळली, 5 जणांचा जागीच मृत्यू\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल जाणून घ्या\n'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर, VIDEO वर चाहते फिदा\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन 'ते' म्हणतात ही वैचारिक क्रांती\nबघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी, मात्र...पाहा VIDEO\n जीपच्या खोल दरीत कोसळली, 5 जणांचा जागीच मृत्यू\nकार अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील फागनी गावाजवळ हा अपघात झाला आहे.\nशिमला, 2 मे : कार अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील फागनी गावाजवळ हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 5 जण गंभीर जखमीदेखील झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बल्ह रोपा गावातील स्थानिक सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास टॅक्सीतून पधरच्या दिशेनं प्रवास करत होते. मात्र घरापासून काही अंतरावर पोहोचल्यानंतर फागनी गावाजवळ चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून ती खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. यानंतर तातडीनं पोलीस आणि अॅम्ब्युलन्स सेवेला याबाबतची माहिती देण्यात आली. मृतांमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.\nदरम्यान, पोलिसांकडून अपघाताची कसून चौकशी केली जात आहे.\nIndia's Most Wanted: अर्जुन कपूरच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज\nपोलिसांनी मध्यरात्री नाइटीमध्ये केली अटक, मोहम्मद शमीच्या पत्नीचा गंभीर आरोप\nVIDEO VIRAL प्रियांका गांधी खऱ्याखुऱ्या विषारी सापाशी खेळतात तेव्हा...\nSPECIAL REPORT : मोदींविरोधात लढण्याआधीच माजी सैनिक हरला\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-2020-csk-vs-srh-chennai-super-kings-won-the-match-climb-to-6th-spot-in-point-table-mhpg-487579.html", "date_download": "2021-01-18T01:29:37Z", "digest": "sha1:JMWFOSYIC7L63YCNMILN2VDKHZIT2FQS", "length": 18244, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL Points Table: अजूनही धोनीला प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्याची संधी? असा आहे CSKच्या विजयानंतर Point Table ipl 2020 csk vs srh chennai super kings won the match climb to 6th spot in point table mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्र��केटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nIPL Points Table: अजूनही धोनीला प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्याची संधी असा आहे CSKच्या विजयानंतर Point Table\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्क���र\nIPL Points Table: अजूनही धोनीला प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्याची संधी असा आहे CSKच्या विजयानंतर Point Table\nपुन्हा ट्रॅकवर आली 'चेन्नई' एक्सप्रेस, CSKला मिळणार प्ले-ऑफमध्ये जागा टाका Point Tableवर एक नजर\nनवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2020) 13व्या हंगामात 19वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध सननरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) यांच्यात झाला. या सामन्यात CSKने हैदराबादला 20 धावांनी नमवले. या सामन्यात चेन्नईनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. 20 ओव्हरमध्ये त्यांनी 167 धावांचे लक्ष हैदराबाद पुढे ठेवले.\nचेन्नईनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना SRHने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावत 147 धावा केल्या. यासह गुणतालिकेत CSK सहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नईनं 8 सामन्यातील 3 सामने जिंकले आहेत. CSKचा नेट रन रेट -0.390 आहे आणि 6 गुणांसह ते सहाव्या क्रमांकावर आहेत. तर परभवानंतरही हैदराबादचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.\nगेल्या 12 वर्षात एकदाही बॅंगलोर संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही आहे. त्यामुळे यंदा आरसीबी शानदार खेळी करत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. RCBचा संघ आता दिल्ली आणि मुंबईला टक्कर देत आहे. RCBनं 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 2 गमावले आहेत. 10 गुणांसह RCBचा नेट रन रेट -0.116 आहे.\nटॉपवर आहे मुंबई आणि दिल्ली\nआयपीएल 2020 पॉइंट टेबलवर आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे राज्य असल्याचे दिसत आहे. मुंबईनं 7 पैकी 5 सामने जिंकत पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईचा नेट रन रेट 1.327 आहे. तर, दिल्लीचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीनेही 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यांचा नेट रन रेट 1.038 आहे.\nया संघाची अवस्था खराब\nराजस्थान आणि हैदराबाद या दोन संघाना प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तर पंजाब संघ तळाशी आहेत. या संघाचे प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे जवळजवळ अशक्य आहे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%AF%E0%A5%A6", "date_download": "2021-01-18T00:25:21Z", "digest": "sha1:YHBCP54PMIN2HC3SYR2IZMCGKZAD64B6", "length": 2342, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नोकिया एन९० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनोकिया एन९० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००५ मध्ये प्रकाशित झाला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १६:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/2011/10/", "date_download": "2021-01-18T00:55:44Z", "digest": "sha1:DBWY3HPRVR4SK3SFJFS667H4SPCQI2HS", "length": 60469, "nlines": 263, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "ऑक्टोबर | 2011 | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nदेऊळ…. तू झोप मी जागा आहे…..\nPosted in चित्रपट... सिनेमा सिनेमा, देऊळ, ललित\tby Tanvi\nअबूधाबी फिल्म फेस्टिवल मधे मराठी सिनेमा, तो ही उमेश आणि गिरीश कु्लकर्णी या जोडगोळीचा….. प्रथमच परदेशात असं थिएटरमधे जाऊन मराठी चित्रपट पहायला मिळणार होता….. नाना पाटेकर, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, सोनाली कु्लकर्णी, खुद्द गिरीश कु्लकर्णी, ज्योती सुभाष सगळे दिग्गज त्यात अतिशा नाईक, विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, किशोर कदम वगैरे तमाम मस्त मंडळी आणि पहिल्यांदाच मराठीत नासिरूद्दीन शहा 🙂 ….. मराठी मने धावत हा चित्रपट पहायला न गेली तरच नवल\nप्रत्यक्ष सिनेमाची वेळ …… ��पन थिएटर…. अरबांनी मराठी माणसाचं मराठी सिनेमासाठी केलेलं स्वागत ….. खुर्च्या मांडलेल्या ,समोर भव्य भव्य स्क्रीन, एका बाजूला सुप्रसिद्ध Grand Mosque मधे संथ वाहणारा पाण्याचा प्रवाह आणि एकीकडे मराठी मंडळी काही आंतरराष्ट्रीय पाहूण्यांसोबत पहात होती त्यांच्या मातृभाषेतलं ’मराठी देऊळ’ 🙂\nचित्रपटाची ओळख करून देण्यात आली…. अभिजीत घोलप बोलले आणि मग ’उमेश विनायक कुलकर्णी’ आले बोलायला…. ’नमस्कार’ म्हणून केलेली सुरूवात आणि “भारताच्या सिनेमाची ओळख मुख्यत्त्वे बॉलीवूड अशी होते पण प्रांतिय भाषांमधेही उत्तम कामगिरी होतेय आणि तसाच माझा एक प्रयत्न की माझ्या mother tongue मधे ’मराठीमधे’ आणतोय ’देऊळ’ ” हे मत दोन्ही आवडलं \nभव्य पडद्यावर वाळूच्या कलाकृतीतून साकारणाऱ्या श्रेयनामावलीतून सिनेमाची सुरूवात हळुहळू उलगडू लागलेली कथा….. कधी चेह्ऱ्यावर लहानसं तर कधी जरासं मोठं हास्य, हलक्याफूलक्या पद्धतीने विषय मांडला जातोय याची खात्री देणारे…. ’दमदार’ अभिनय, ताकदीचे कलावंत , सशक्त कथा, त्यासाठी घेतली गेलेली मेहेनत, अत्यंत सुंदर वस्त्रावर बारिक जरीकामातून अप्रतिम नक्षी उमटावी इतक्या तन्मयतेने टिपलेले बारिक तपशील , अगदी नेमकी वातावरणनिर्मिती या सगळ्याचा परिपाक एक खिळवून ठेवणारी कलाकृती असते याचं उदाहरण समोर होतं जणू….. हे जे काही आपल्या समोर घडतय ते इतकं खुसखूशीत आहे की आपण काय अगदी ’शुन्य मिनिटात’ याबद्दल लिहू असे वाटू देणारी सहजता समोर…..\n’देऊळ’ ….. देवळाचं राजकारणं…. राजकारणी, दांभिक खोटी, पापभिरू, प्रसंगी स्वार्थी, संधीसाधू माणसं आणि जोडीला गुरूदेव दत्त ,पिंजऱ्यातला देव…..गावातल्या लोकांचा भोळेपणा आणि बेरकेपणा यातला फरक सुक्ष्मतेने टिपत तो तंतोतंत उभा करणं हा ’उमेश कु्लकर्णींचा’ हातखंडा इथे तर जोडीला ’नाना पाटेकर’ , भाऊ असा काही उभा केलाय नानाने की विचारता सोय नाही…. दिलीप प्रभावळकरांचा ’अण्णा कुलकर्णी’ अतिशय संयत, संवेदनशील ….. देवळाच्या राजकारणाला विरोध असणारे अण्णा , सगळा ’बाजारूपणा’ सहन न होणारे अण्णा….. अभिनय हा अंगात मुरलेला असणं, कसं असतं याची ही सगळीच विद्यापीठं इथे तर जोडीला ’नाना पाटेकर’ , भाऊ असा काही उभा केलाय नानाने की विचारता सोय नाही…. दिलीप प्रभावळकरांचा ’अण्णा कुलकर्णी’ अतिशय संयत, संवेदनशील ….. देवळाच्या राजकारणाला विरो�� असणारे अण्णा , सगळा ’बाजारूपणा’ सहन न होणारे अण्णा….. अभिनय हा अंगात मुरलेला असणं, कसं असतं याची ही सगळीच विद्यापीठं ’मोहन आगाशे’ , का कोण जाणे पण असं वाटलं की त्यांच्या वाट्याला आलेली भुमिका त्यांच्या कुवतीच्या मानाने लहानशी होती का ’मोहन आगाशे’ , का कोण जाणे पण असं वाटलं की त्यांच्या वाट्याला आलेली भुमिका त्यांच्या कुवतीच्या मानाने लहानशी होती का अर्थात ती चपखल चोख झाली यात वादच नाही…..\nअभिनय हा कणाकणातून येतो , नाना (भाऊ) टोलनाक्यावर टोल देतानाचा प्रसंग आवर्जून सांगावा वाटतोय इथे…. टोल ’देऊ का’ यावर गावातल्याच पण त्या टोलनाक्यावर काम करणाऱ्या मुलाने ’नका देऊ’ म्हटल्यावर ’देतो नाss ’ म्हणतानाचा चेह्ऱ्यावर अत्यंत बेरकी हावभावांसह पैसे घेतलेल्या हाताचं पुढे-मागे होणं, निव्वळ अप्रतिम….. वळूतला प्रसंग आठवतोय, डॉक्यूमेंट्रीला तुम्ही नाही जायचं, डॉक्यूमेंट्रीच इथे येइल सांगितलं जात असताना ’मोहन आगाशे’ धोतराच्या निऱ्या घालताहेत आणि म्हणताहेत ’अस्सं ss ‘ ’ म्हणतानाचा चेह्ऱ्यावर अत्यंत बेरकी हावभावांसह पैसे घेतलेल्या हाताचं पुढे-मागे होणं, निव्वळ अप्रतिम….. वळूतला प्रसंग आठवतोय, डॉक्यूमेंट्रीला तुम्ही नाही जायचं, डॉक्यूमेंट्रीच इथे येइल सांगितलं जात असताना ’मोहन आगाशे’ धोतराच्या निऱ्या घालताहेत आणि म्हणताहेत ’अस्सं ss ‘ ’कसं काय जमतं बुवा हे असं इतकं भुमिकेत समरस होणं ’कसं काय जमतं बुवा हे असं इतकं भुमिकेत समरस होणं ’ असं सामान्यांना विचारात टाकणारे प्रसंग हे ’ असं सामान्यांना विचारात टाकणारे प्रसंग हे केश्याला ताप भरलाय त्याला पहायला गावातल्या बायका येताहेत , त्यांच्या जागा कश्या बदलतात हे ही पहाणं रंजक, सरपंच (अतिशा नाईक) आल्यानंतर बाकिच्यांनी सरकून तिला जागा करून देणे वगैरे अनेक अनेक ’बाप’ प्रसंगांची रेलचेल आहे नुसती\nइरसाल तरूण मंडळी…. नोकऱ्या न करणारी… कुठल्याही रस्त्यावर गावकुसाबाहेर असू शकणारी एक टपरी हा त्यांचा अड्डा…. त्यांच्यातला एक कवी, त्याला दिले गेलेले ’पोएट्या’ हे नावं, प्रसंगी दिशाहीन वाटणारी ही मंडळी आणि त्यांच्या चर्चा त्यांची पात्र अगदी उभी करतात…. गावातल्या स्त्रीयांच रटाळ मालिकांमधे गुंतलेलं असणं, त्यासाठी त्यांचं घरातल्या लोकांनाही विसरणं, वातावरणनिर्मीतीत उणीव राहिलेली नाहिये\nसो���ालीची ’वहिनी’ , अतिशा नाईकची ’सरपंच’ , उषा नाडकर्णीची ’सासू’ , ज्योती सुभाष यांची ’केशाची टिव्हीत आकंठ बुडालेली आई ’ सगळंच मस्त एकदम\nकोणा एका प्रसंगावर लिहू म्हटलं तर संपुर्ण सिनेमाच फ्रेम बाय फ्रेम लिहावा लागेल….. राजकारण्यांचे बदलते रंग, देवाची महती सांगणारे प्रसंग द्या नाहितर घडवा सांगणारा पत्रकार ’महासंग्राम’ (किशोर कदम) , देवळापुढची रांग, देऊळ होण्याआधिच देवाचं सुरू झालेलं राजकारण, वहात्या गंगेत हात धूऊन घेण्याची माणसाची वृत्ती…. देऊळ झाल्यानंतर घरांमधे बदललेल्या फर्निचर, आणि अंगावर बदललेल्या कपड्यांसहित मनाचीही रंगरंगोटी झालेली माणसं…… नितिमत्ता, मुल्यं सगळ्यात सहजी बदल घडवू शकणारी माणसं\nदेवाचा, देवस्थानाचा, देवाच्या वस्तूंचा बाजार,धर्माचाच बाजार आपल्याला नवा नाही…. असे अनेक जागृत ’देवस्थानं’ आपल्या गल्लीबोळातही आहेत…. त्यामागच्या माणसांची, तिथल्या मंडळींची,देवळांबाहेर पुजेचे साहित्य, प्रसाद, देवाच्या गाण्य़ांच्या कॅसेट्स विकणाऱ्या लोकांची मानसिकता, त्यांच्यातल्या हरवलेल्या भक्तांचा , एकूणातच हरवत चाललेल्या ’निस्वार्थ भक्तीचा’ शोध पुढच्या अनेक प्रसंगांमधे येतो….. ’देवा तूला शोधू कुठं’ गाणारी गावातली साधी भजनी मंडळी ’थ्री इडियट्स’ च्या चालीवर देवाची गाणी बसवत असताना पाहिली की ,देवाचा बाजार करू शकणारी माणसं समोरून पहाताना कितीही बोचली तरी कुठे न कुठे आपणही त्या ’सिस्टीम’चा भाग आहोत ही खंत मनात दाटते…..\nअण्णा सगळं असह्य होऊन मुलाकडे निघतात, भाऊ (नाना) त्यांना भेटायला येतात तेव्हा त्या दोघांमधला संवाद अत्यंत बोलका आहे…. तुम्ही अनेक गोष्टी बेकायदेशीर करता आहेत, कायदा एक न एक दिवस तुमच्यापर्यंत पोहोचेल या अण्णांच्या मताला नानाने दिलेले उत्तर खूप काही सांगून जाते, “अलिकडे आम्ही आहोत पलीकडे कायदा आणि आमच्या मधे भक्तांची रांग आहे कायद्याने आम्हाला गाठायचे ठरवले तर भक्तांच्या भावना दुखावतील कायद्याने आम्हाला गाठायचे ठरवले तर भक्तांच्या भावना दुखावतील ” हे वाक्य परिपाक आहे सगळ्याचा….. आपल्या ’भावना’ इतक्या अलवार झाल्या आहेत की त्याचा गैरफायदा लोक आपल्या स्वार्थासाठी घेतात हे लक्षात येउनही आपण उपाय शोधायला तयार नाही, हे कटू सत्य\nकेश्या (गिरीश कु्लकर्णी), दत्ताचा ‘साक्षात्कार’ झाल्यापासून ते ���ेऊळ उभं रहाण्यापर्यंतचा एक प्रवास आणि आधि अण्णांच म्हणणं पटलं असलं तरी त्यातला अर्थ समजल्यानंतरचा, ’ करडी’ गायीच्या मृत्यू नंतरचा , देवळात देवालाच शोधायला निघालेला, गोंधळलेला ,त्रागा करणारा केश्या हा एक प्रवास…. गिरीश कुलकर्णींने अक्षरश: अत्यंत सहज पेललाय हा प्रवास….. वळू,गाभ्रीचा पाऊस, गंध, विहीर नंतर पुन्हा एकदा गिरीशचा अत्यंत दमदार अभिनय आहे इथेही\n’करडी’ गायीला रानोमाळ शोधणारा , स्वत:च हरवलेला केश्या आता पडद्यावर असतो, इथवर येत एक प्रश्न पडतो , नासिरूद्दीन शहा कुठेय चित्रपट कोणाचा आहे हे माहित असल्यामूळे अत्यंत संवेदनशीलतेने हाताळलेला शेवट असेल ही कल्पना असते पण प्रत्यक्षात तो शेवट काय असेल याचा अंदाज मात्र अजिब्बात बांधता येत नाही…. काय असेल कलाटणी चित्रपट कोणाचा आहे हे माहित असल्यामूळे अत्यंत संवेदनशीलतेने हाताळलेला शेवट असेल ही कल्पना असते पण प्रत्यक्षात तो शेवट काय असेल याचा अंदाज मात्र अजिब्बात बांधता येत नाही…. काय असेल कलाटणी प्रेक्षक अस्वस्थ होतात मग कुठेतरी आणि चित्रपटाचा शेवट होतो….. गुंतवून ठेवणारा शेवट… आपण थक्क, आवाक, सुखावलेले की सुन्न झालेले ….हा शेवट हा ’देवळाचा’ ’कळस’ आहे\nयातली गाणीही निश्चितच आवडणारी आहेत….. ’दत्त दत्त’ तर एक सत्य अत्यंत सोप्पं करून सांगणारं आहे\nएक सत्य सांगून गेलेला चित्रपट , झोपलेल्यांना जागं करू पहाणारा….. कोणासाठी आहे हा सिनेमा तर देवळांच्या रांगांमधे उभे रहाणाऱ्यांसाठी, मुर्तीत देवाला शोधू पहाणाऱ्यांसाठी, ’दुपारी देवळाचं दार बंद’ पाहून कधीतरी वैतागलेल्यांसाठी, आपण रांगेत असताना कोणितरी व्हीआयपी आल्यावर आपला अजून खोळंबा झालेल्यांसाठी, इथे चपला ठेवा म्हणून देवळाबाहेर अंगावर येणाऱ्या लोकांचा कधितरी देवदर्शनात अडसर वाटलेल्यांसाठी, देवाची गाणी सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर आलेली आम्हाला पटत नाही असे घरच्या चर्चेत सांगणाऱ्यांसाठी , देवाचा बाजार झालेला असून त्यात सहभागी होणाऱ्यांसाठी, इंटरनेटद्वारे देवदर्शन करून पुण्य कमावणाऱ्यांसाठी ….. थोडक्यात ’देव’, ’देऊळ’ , ’भक्ती’, ’श्रद्धा’ म्हणजे नक्की काय हे विसरलेल्या आपल्या सगळ्यांना हवीये अशी एक ’सणसणीत’ चपराक त्यामूळे आपल्या सगळ्यांसाठीच\nशुन्य मिनिटातच काय पण मोठा वेळ घेऊनही मनातलं ’देऊळ’ असं कागदावर, स्क्��ीनवर उतरवणं शक्य नाहीये ….. भारतात, महाराष्ट्रात हा सिनेमा अजून यायचाय आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सांगून समजणारी ही गोष्ट नव्हे, तिची अनूभूतीच घेतली पाहिजे…. त्यामूळे तुर्तास सल्ला फक्त एक की ’देऊळ’ पहायला विसरू नका\nदेउळ, विचार......, व्यक्ती आणि वल्ली, सिनेमा\t46 प्रतिक्रिया\nPosted in मिलिंद बोकील, ललित, वाचन, विचारप्रवाह..., शाळा\tby Tanvi\nमिलिंद बोकिलांच ’एकम्’ पहिल्यांदा वाचलं….. मग कसं देव जाणे पण पुस्तकं हरवलं….. तेव्हा मी भारतातच होते त्यामूळे चटकन पुन्हा नवं पुस्तकं घेऊन आले…. आणावं वाटलं की आणावंच लागलं आणावचं लागलं जास्त योग्य ठरेल इथे….. हवय मला ते पुस्तक माझ्याकडे कायम….. वपुंची पुस्तकं कशी ठेवतो आपण संग्रही…. कधीतरी काही प्रश्न भेडसावतात, आपला अर्जून होतो आणि आपण त्या पुस्तकांना शरण जातो किंवा कधी असेच ’सहज’ ….. कारणं काहिही असो ही पुस्तकं दरवेळेस नव्या आयामात भेटतात…. भेटू शकतात, काहितरी नवे गवसते…. जुने काहितरी बदलते….. तेच तसेच घडले ’एकम्’ वाचताना……\nएकम् मला का वाचावसं वाटतं याची कारणमिमांसा स्वत:शीच मांडायची ठरवलं तर त्यातली ’देवकी’ मनात येणारे विचारांचे आंदोलन पेलते… ते विचार ती बोलू शकते, स्पष्ट अगदी….. तिला ते सगळं असं स्वच्छ पहाता आणि शब्दांमधे मांडता येतं…. मग मला ’देवकी’ पटते\nपुस्तक वाचायला लागलं की देवकी हळूहळू मनाची पकड घेऊ लागते…. तिच्या रोजच्या जीवनातले तिच्याकडे येणाऱ्या कामवाल्या वगैरे प्रसंगांचे वर्णन चटकन संपून देवकी विचार करू लागावी असे वाटते…. कारण तिच्या विचारांच्या प्रवाहामधे गुंतवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे\nतिचं ’पिणं’ मला खटकतं, इतक्या हूशार व्यक्तीला कशाला हव्यात अश्या कुबड्या असं विचार मनात येतो ….. बरेच स्पष्ट उल्लेख मातृभाषेत करायचे आपण टाळतो….. बरेच मुद्दे हे ’माईंडसेट’ मुळे आपल्याला पटत नाहीत तसंच काही देवकीच्या त्या एका सवयीबद्द्ल मला पहिल्यांदा एकम् वाचताना वाटलं\nशहरापासून दुर एका फ्लॅटमधे रहाणारी ’देवकी’ ही एक नावाजलेली लेखिका…. ’एकटी’ रहाणारी पण lonely नसणारी…. एकटेपणा ही निवड असणारी…. वाचन, लिखाण, स्त्री , पुरूष, लेखक, लेखिका वगैरे अनेक मुद्द्यांवर स्वत:ची ठाम मतं असणारी , मुलावर जीव असणारी, मैत्रीणींकडे मन मोकळं करणारी… माणसाच्या स्वभावातले गुणदोष बारकाईने टिपू शकणारी आणि त्यामागच��� कारणमिमांसा पाहू शकणारी देवकी …..\nदेवकी समजत असताना तिची मुलाखत घेणारी मुलगी येते…. इथे बोकिलांची उपस्थिती जाणवते….. लेखनाचा पुढचा मोठा प्रवास या मुलाखत घेणाऱ्या मुलीच्या संगतीने होतो…. पण तिचे ’नाव’ कुठेही येत नाही…… ’शिरोडकरचे’ नाव कसे शेवटपर्यंत येत नाही आणि त्याविना काहिही अडतही नाही…. पण ही मुलाखत सुरू होते आणि मला एकम् खऱ्या अर्थाने आवडायला लागतं…..\nसंवाद हा ओळींमधे न उरता मनावाटे मेंदुपर्यंत पोहोचायला लागला की समोर पांढऱ्यावर जे काळं झालेलं असतं ते ’आवडतं’ पुस्तक म्हणूया का की ती पात्र/व्यक्ती म्हणूया, जे काय ते, पण एका प्रवाहात त्यांना समांतर ’ओढीने’ आपण वाहू लागतो पुस्तक म्हणूया का की ती पात्र/व्यक्ती म्हणूया, जे काय ते, पण एका प्रवाहात त्यांना समांतर ’ओढीने’ आपण वाहू लागतो मग त्या पाना-पानांमधे लिहीलेली ’गोष्ट’ आपल्याला दिसू लागते, पहावेशी वाटते हेच लेखकाचं ’यश’ असावं\nएकटेपणाची जी काही व्याख्या, शोध ,त्याचा लेखनाशी संबंध मांडला गेलाय… निव्वळ अप्रतिम\nतुमचं भांडवल एकटेपणा असतं,सुभद्रा. त्याच्यावरचं व्याजही एकटेपणा. तेच तुम्ही पुन्हा गुंतवायचं असतं . तुम्ही एकटेपणा साठवता. एकटेपणाच्याच घागरीने. आणि साठवून मुरवता. आणि त्या मुरवलेल्या एकटेपणाची ती जी मधूरा बनते नं, ती तुम्ही पीत असता एकट्यानंच. आणि ती अंगात मुरते पुन्हा तुमच्या एकट्याच्याच. तुमच्याभोवती काळोख पसरतो एकटेपणाचा. आणि प्रकाश असलाच ना, तर तोही एकटेपणाचाच. त्या काळोखाची शाई तुम्ही ओतता आपल्या लेखणीत. आणि लिहीता एकटेच. लेखन ही एकट्याची, एकट्यानं, एकट्यासाठी करायची गोष्ट आहे. लोकांचा काही संबंध नाही. ही गोष्ट ज्या दिवशी लोकांना समजेल, तो दिवस आमच्या भाग्याचा, सुभद्रा.\nतुम्ही लोकांना त्यात कशासाठी घेता मग कशासाठी आवृत्त्या काढता\nआम्ही लोकांना नाही घेत. आम्ही त्या एकेकट्या वाचकाला घेतो. म्हणून तर पुस्तक लिहीतो. पुस्तक ही एका वेळी , एका माणसानं, एकट्यानं वाचायची गोष्ट आहे.लोकांचा काय संबंध त्याच्याशी\nवाचताना , देवकीला ऐकताना बरेचवेळा वाटतं की असच काहीसं होतं का माझ्या मनात…. मग पुन्हा जाणवतं असेलही पण ते अस्पष्ट होतं, धुसर होतं…. देवकी कॅन सी ईट क्लिअर देवकी शोध घेतेय…. तिला बोध व्हायला हवाय….. ती म्हणते,”बोध कसला व्हायला पाहिजे त्याचाच बोध’\nआपण सग��ेच जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात कुठल्यातरी अज्ञाताच्या शोधात फिरतो की.प्रश्न प्रश्न आणि त्या प्रश्नातून जन्माला येणारे नवे प्रश्न…. देवकी ते सोडवू पहाते….. तो शोध घ्यावासा देवकीलाही वाटतोय स्त्री- पुरूष , लेखक , लेखकाच्या लेखनाची पद्धत, अनेक मुद्द्यांवर देवकीचं भाष्य आहे….. कधी प्रकट कधी मनातली आंदोलनं\nशोधाचा शोध….. काय शोधायचेय त्याचा शोध….. येणारे विचार कधी स्त्रीच्या नजरेतून यावे…. कधी ते स्त्री-पुरूष वगैरे भेदाच्या पुढे जावेत….\nएखादं पुस्तक वाचताना लिंक ब्रेक होत नाही तेव्हा ते लिहिताना लेखकाने काय केले असावे असा विचार येतो आपण आपल्या मनात येणारे विचार असे ’एकटाकी’ लिहू गेलो आणि त्या विचारांचा काही भाग कालांतराने उतरवू पाहिला तर तो तसाच ’सुसंगत’ येइल आपण आपल्या मनात येणारे विचार असे ’एकटाकी’ लिहू गेलो आणि त्या विचारांचा काही भाग कालांतराने उतरवू पाहिला तर तो तसाच ’सुसंगत’ येइल विचारांचा ’बेस’ तो असेलही कदाचित पण शब्द , वाक्यं, काही मतं बदलतीलच की….. मग आपण मुळचा फ्लो कंटिन्यू करू शकू विचारांचा ’बेस’ तो असेलही कदाचित पण शब्द , वाक्यं, काही मतं बदलतीलच की….. मग आपण मुळचा फ्लो कंटिन्यू करू शकू प्रश्न पडतात मग वाटतं ’देवकी’ संचारतेय आपल्यात….. की एक ’देवकी’ असतेच आपल्या सगळ्यांमधे….. की जे जे पुस्तक, सिनेमा आपण आवडले म्हणतो ते केवळ ह्यासाठी की त्यातले पात्र आपला आरसा ठरतात काही अंशी…..\nही देवकी आपल्याला विचारात पाडू शकते हे नक्की….. काहीतरी सुचत नसूनही काहितरी गवसल्यासारखे वाटते…. वपू वाचताना होते तसे लेखकाचं कौतूक वाटतं मग लेखकाचं कौतूक वाटतं मग वाचताना मधेच एखादं वाक्यं इतरांपेक्षा जास्त चमकतं…..\nती स्वत:शीच हसली. हा दिवस पण एकटा आहे. काळाच्या अनंत प्रवाहात एकलकोंडा. आणि क्षणभंगुर. बारा तेरा तासांचं तर आयुष्य. आपण याच्यापेक्षा फार बरे. असे किती दिवस बघतो. एखादा नाही उगवला मनासारखा तर सोडून द्यायचा. मग दुसरा घ्यायचा. तो येतोच रात्रीनंतर.\nएकेटपणा- रिकामपण…. सामान्यत्व नाकारू पहाणाऱ्या एका हुषार लेखिकेचा शोध आणि प्रवास…. उण्यापुऱ्या ७४ पानांच पुस्तक दर वाचनात वेगळं वाटतं\nत्यातला न रुचणारा भाग म्हणजे ’पिणं’ …. हे पुस्तकाच्या पहिल्या वाचनात प्रकर्षाने बोचलं होतं तरिही आपण पुस्तक का वाचतोय आणि काहितरी आपल्य���ला गुंतवून ठेवतेय हे कोडं वाटलं होतं तरिही आपण पुस्तक का वाचतोय आणि काहितरी आपल्याला गुंतवून ठेवतेय हे कोडं वाटलं होतं दुसऱ्या वाचनात पुन्हा एक विचार ’चमकला’ की हे न आवडणारे उल्लेख आहेत पोकळी भरण्यासाठी केल्या जाणाऱ्या सोयीचे….. ही सवय, व्यसन कोणाला नाही…. रटाळ मालिका पहाणं, गॉसिप करणं,वेळीअवेळी उगाचच फेसबूकच्या पानावर डोकावणं ….. पोकळी भरण्यासाठी काहितरी सगळेच करतात की दुसऱ्या वाचनात पुन्हा एक विचार ’चमकला’ की हे न आवडणारे उल्लेख आहेत पोकळी भरण्यासाठी केल्या जाणाऱ्या सोयीचे….. ही सवय, व्यसन कोणाला नाही…. रटाळ मालिका पहाणं, गॉसिप करणं,वेळीअवेळी उगाचच फेसबूकच्या पानावर डोकावणं ….. पोकळी भरण्यासाठी काहितरी सगळेच करतात की देवकीचं ’पिणं’ symbolic असावं का असं वाटतं मला मग\nमुलाशी मनमोकळा ’संवाद’ साधू शकणारी आई हे देवकीच आणि एक रूप\nदेवकीचा शेवट … आणि तो येताना तिने ’एकटेपणाच्या’ प्रश्नाची केलेली उकल….. मुळात ’एकटेपणा’ नसतोच हा शोध….. शोधाचा- शोध …बोधाचा- बोध…. आपल्या चेह्ऱ्यावर एक मंद स्मित येऊ घातलेले … शांत बसावेसे वाटायचे क्षण… शुन्यात नजर आणि शुन्य विचार, अपुर्ण तरिही ’पुर्ण’ वाटण्याचे क्षण…… एक पुस्तक ’वाचून ’ संपलेले पण मनात उतरलेले… उरलेले\nनुकतच ’शाळा’ वाचून संपलेलं असतं…. ’मुकुंदाच विश्व’ ताकदीने आपल्या समोर उभे असते….. तितक्याच दमदारपणे ’देवकी’ पहाता येते…. एका लेखकाने ’लेखिकेचे’ भावविश्व सक्षमतेने मांडलेले असते आणि मग मला ’ एकम्’ आवडतं आणि मिलिंद बोकिलांची बाकि पुस्तकं खूणावू लागतात…. वाचाव्या वाटणाऱ्या लेखकांच्या यादीत बोकील वरचा नंबर पटकावतात\nपुस्तक..., मिलिंद बोकील, विचार......, व्यक्ती आणि वल्ली\t25 प्रतिक्रिया\nPosted in उजळणी..., छोटे मियाँ...., नाते, ललित, विचारप्रवाह..., साधे सहज सोपे, हलकंफूलकं\tby Tanvi\nएक नं आई आहे….. मुलावर फार प्रेम करणारी…. मुलं सर्वस्व वगैरे मानणारी….. मुलांमधेच रमलेली…. इतकी की मुलांच्या आवडीनिवडींच्या नादात स्वत:ला नक्की काय आवडत ते ही विसरलेली…… अचानक विचारलत नं तिला की कुठला गं तुझा आवडता रंग तर नक्की गडबडेल बघा ती…..मुलांवर रागावणारी, चिडचिड करणारी आणि मग स्वत:वरच रुसणारी……\nपरवा म्हणे गंमतच झाली …. आईच्या मुलाला एक कॅलेंडर मिळालं….. पिल्लू खुश झालं….. आईला म्हणे सगळ्यांचे वाढदिवस लिहून ठेवतो यात….. आई भलतीच खुश झाली, मनात म्हणाली…. अगदी माझीच सवय आली बघा माझ्या मुलात….. कॅलेंडरमधे सगळ्यांचे वाढ्दिवस लिहून ठेवायचे, कध्धी म्हणून विसरायचे नाहीत किती आनंद असतो कोणी न विसरता वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या की….. तरी आजकाल सोपं झालय सगळं…. रिमाईंडर नावाची भानगड आल्यापासून रिमेंबर म्हणून काही करायला नको…..मी तर पुर्वीही लक्षात ठेवायचे सगळ्यांचे वाढदिवस 🙂\nजुन्या आठवणींमधे रमली आई आणि लागली कामाला…. तितक्यात तिकडून आला तिचा मुलगा म्हणाला, “आई झाले वाढदिवस लिहून ” …. थांब तूला सांगतो दर महिन्यानूसार…… येता येता जुलै महिना आला… आईने नकळत कान टवकारले…. मनूष्यस्वभावच तो…. मुलगा आता आपल्या वाढदिवसाची नोंद सांगेल म्हणून आई ऐकू लागली ” …. थांब तूला सांगतो दर महिन्यानूसार…… येता येता जुलै महिना आला… आईने नकळत कान टवकारले…. मनूष्यस्वभावच तो…. मुलगा आता आपल्या वाढदिवसाची नोंद सांगेल म्हणून आई ऐकू लागली इथेच झाला सगळा घोळ… पिल्लूच्या जुलैमधे जन्माला आलेल्या मावसभावाचे नाव आले आणि त्यापुढे कोणाचे माहितीये, कतरिना कैफचे 🙂 … संपला की जुलै महिना इथेच झाला सगळा घोळ… पिल्लूच्या जुलैमधे जन्माला आलेल्या मावसभावाचे नाव आले आणि त्यापुढे कोणाचे माहितीये, कतरिना कैफचे 🙂 … संपला की जुलै महिना आता मात्र मातोश्री उडाल्याच, त्यांचा जुलैतला जन्म या कॅलेंडरमधे काही दिसेना ….. हळूहळू पिल्लूच्या कॅलेंडरने डिसेंबर गाठलं आणि मातोश्रींनी किचन….\nमला म्हणाल्या, “पाहिलस सगळं सगळं लक्षात आहे या मुलाच्या आणि माझा वाढदिवस अगदी विसरला बघ हा ” …. डॊळ्यातलं पाणी दिसलं मला मासाहेबांच्या म्हणून आवरलं थोडं नाहितर वाटलं होतं विचारावं , “नक्की कसलं वाईट वाटलय, तुझा जुलैतला वाढदिवस विसरल्याचा की कतरिनाचा लक्षात ठेवल्याचा ” …. डॊळ्यातलं पाणी दिसलं मला मासाहेबांच्या म्हणून आवरलं थोडं नाहितर वाटलं होतं विचारावं , “नक्की कसलं वाईट वाटलय, तुझा जुलैतला वाढदिवस विसरल्याचा की कतरिनाचा लक्षात ठेवल्याचा \nही आई हिरमुसली होती हे मात्र खरं….. बड्डे हॅपी कधी होतो तर जेव्हा तो सगळ्यांच्या आठवणीत असेल आणि ज्याच्या जन्माने आपला पुनर्जन्म होतो त्याच्या तो लक्षातही येऊ नये…. बरं संपुर्ण वर्ष उलटून झालं पण आपण आईचं नावही घेतलं नाही हे ही या मुलाला जाणवू नये….. आई रुसलीच जरा आता हि��ा समजावू तरी काय मलाही लक्षात येइना….. सहज विचारलं, “का गं त्या बयेचा बड्डे कुठून मिळवला गं याने आता हिला समजावू तरी काय मलाही लक्षात येइना….. सहज विचारलं, “का गं त्या बयेचा बड्डे कुठून मिळवला गं याने बरं ती ही नेमकी तुझ्याच महिन्यात बरं ती ही नेमकी तुझ्याच महिन्यात ” … म्हणाली, ’गुगल गं, गुगलवरून शोधला म्हणे 🙂 ’ …. “मुलगा मोठा होतोय नाही तुझा…. ” सहज म्हणून पाहिले….. तेव्हा जराशी हसली मग आई ” … म्हणाली, ’गुगल गं, गुगलवरून शोधला म्हणे 🙂 ’ …. “मुलगा मोठा होतोय नाही तुझा…. ” सहज म्हणून पाहिले….. तेव्हा जराशी हसली मग आई चेहेरा खुलला तरी बिनसलेलं सगळं निस्तरलं नाहीये याची मलाही जाणिव होतीच…. त्यात आज आईबाईंना जराशी कणकण होतीच…. संध्याकाळी बरेच जण जेवायला बोलावलेले…..\nआईने हिरमुसलेपण ठेवलं बाजूला न लागली कामाला…. तिने एक क्रोसिन घेतली ते पिल्लूनेही पाहिलं…. संध्याकाळ झाली… ठरल्याप्रमाणे पाहूणेही आले…. घरात मस्त गोंधळ सुरू झाला… मुलांची मस्ती…. पुरूषांच्या आपापल्या कंपन्या कश्या वाइट ठसवण्याच्या गप्पा तर बायकांच्या ’अगदी हो माझी मुलंही असेच वागतात’ वगैरे म्हणत तमाम मुद्द्यांवर एकमताच्या पण मुलं आणि संसाराच्याच गप्पा सुरू झाल्या…..\nजेवणाची ताटं वाढणं सुरू झालं…. तितक्यात मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला…. ’कहाँ जा रहा है तू… रूक ना…. ” …. गर्दीकडे बघितलं तर आईचं पिल्लू धावत, धापा टाकत बाहेरून आत आलं आणि म्हणालं, “हे बघ इतरांना वाढशील तेव्हा वाढ, आधि तू खा काहितरी… दुपारी बरं नव्हतं ना तूला… गोळी घेतलेली आहेस विसरू नकोस ” …. आईने हसून मान हलवली न पिल्लू धुमकेतूसारखं पुन्हा बाहेर पळालं ” …. आईने हसून मान हलवली न पिल्लू धुमकेतूसारखं पुन्हा बाहेर पळालं 🙂 आई मग स्वत:शीच हसली… बाकिच्या आया म्हणाल्या , “so sweet of him” वगैरे….. आईने मान हलवली फक्त\nपाहूणे गेल्यावर आवराआवर करताना आई स्वत:शीच खुदकन हसली….. म्हटलं, “का गं विसरलं नं तुझं पिल्लू तूला ” …. म्हणाली नाही गं, असं कसं विसरेल…आईला विसरतं का कधी कोणी \nम्हटलं , “बघ बूवा, दुपारी तुच नाराज होतीस…. नाही सध्या ’आई’ आहेस तर हिरमुसली होतेस उद्या ’सासू’ होशील तेव्हा रागावू नकोस मुलावर म्हणजे मिळवली\n“म्हणजे….काय म्हणायचय काय तूला ” आई नेहेमीप्रमाणे कंन्फ्यूज झाली\n“अगं आपलं मुलं म्हणजे आपण ’जन्माला घालतो ’ तो ���ीव….. तुझं प्रेम, माया, मुलांसाठी स्वत्व विसरणं सगळं मान्य मला…. पण ते जितकं नैसर्गिक आहे नं तितकच त्या मुलाचं स्वतंत्र जीव म्हणून वाढणंही नैसर्गिक आहेच की त्या प्रवासात तूला तो अनेकदा गृहित धरेल , आज धरलं तसं…..पण त्याचा अर्थ तो तूला विसरला असा होत नाही हे तू विसरू नकोस त्या प्रवासात तूला तो अनेकदा गृहित धरेल , आज धरलं तसं…..पण त्याचा अर्थ तो तूला विसरला असा होत नाही हे तू विसरू नकोस राहिलं असेल ते वाढदिवसाचं ….आणि मला कल्पना आहे हे तूलाही समजतय…. पण आज हे ’समजणं’ आणि लक्षात येणं जितकं सोप्पय नं तितकं ते कायम राहिलं पाहिजे मॅडम 🙂 … शिरतय का डोक्यात की नाही…. आज ’आई’ आहेस उद्या ’मुलगा मला विसरला’ हे सुनेमुळे असं वाटणारी खाष्ट सासू होशील राहिलं असेल ते वाढदिवसाचं ….आणि मला कल्पना आहे हे तूलाही समजतय…. पण आज हे ’समजणं’ आणि लक्षात येणं जितकं सोप्पय नं तितकं ते कायम राहिलं पाहिजे मॅडम 🙂 … शिरतय का डोक्यात की नाही…. आज ’आई’ आहेस उद्या ’मुलगा मला विसरला’ हे सुनेमुळे असं वाटणारी खाष्ट सासू होशील\n“कैच्याकै…. कुठून कुठे पोहोचतेस गं….. पण माझं पिल्लू खेळण्याच्या नादातही मला विसरलं नव्हतं बघ….. तुझं आपलं भलतंच ’क्योंकी सास भी कभी बहू थी\n“ठेव तूझी एकता तूलाच…. आम्हा मराठी लोकांना फार पुर्वीपासून माहितीये हे…. म्हणून आम्ही ’सासू’ म्हणतो….. सा(रखी) सू(न) …. सूनेसारखीच एक स्त्री… बये मुलगा तूला गृहित धरू शकतो हे तुझं यश … मोठा होताना, आयूष्याच्या टप्प्यांवर गोंधळताना, सावरताना, तो सोडेलही तुझा हात कधी, तेव्हा तू धर त्याचा हात….. आणि मुलगा आहे नं तो तुझा…….. सरळ कान पकड न विचार का रे माझा बड्डॆ विसरलास का गधड्या म्हणून….. तू न बोलता त्याला सगळं समजावं अशी अपेक्षा करून नंतर ते तसं झालं नाही म्हणून मुळूमूळू रडू नकोस……. बाकि ते ’कतरिना’ प्रकरण आवडलं बघ मला…. तूझ्या रूममधेही शाहरूखचा मोठा फोटो होता विसरलीस वाटतं\n” 🙂 🙂 … होता ना शाहरूख होता, माधवन होता… बरेच होते 🙂 ” आई म्हणाली\nदुपारचा आलेला किंचित ताणही आता अगदीच निवळला होता… आणि पुढे येऊ शकणारे अनेक ताणही बहूतेक मातोश्री आता हॅंडल करू शकणार होत्या समर्थपणे 🙂 ….. माझी आता जायची वेळ आली मग…. आईला म्हटलं, “जाते गं आता…. सतत माझ्याशीच बोलत राहिलीस तर लोकं तूला म्हणतील की या बाईला काय मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे की काय 😉 ”\nआई कितीतरी वेळानंतर स्वच्छ हसली आणि म्हणाली, “नाही गं ही डिसऑर्डर नाहीये… उलट गोंधललेल्या पर्सनॅलिटीला ऑर्डरमधे आणतेस तू माझ्या डोक्यात शहाणपणाचं पिक येइनासं झालं की तू आणतेस बघ ती कलमं माझ्या डोक्यात शहाणपणाचं पिक येइनासं झालं की तू आणतेस बघ ती कलमं\nआईला आता तिचा मुलगा म्हणतो , डबा संपवला आज तुझ्यासाठी आई खुश होते न म्हणते, माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही गरज आहे हं त्याची….\nआईला आता तिचा मुलगा म्हणतो ,अभ्यास केला बघ तू म्हणतेस म्हणून, मला तर आला होता कंटाळाआई खुश होते न म्हणते, माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही गरज आहे हं त्याची….\nआईला तिचा मुलगा काहिबाही सांगत असतो, आई आता ’गुंता’ न करता ते सगळं ऐकते…. आपल्या आ्यूष्यातलं मुलांच स्थान आईला पक्कं माहितीये पण मुलांच्या आयू्ष्य़ात स्वत:च स्थान ती आता ठरवायला जात नाही…. ती उभी आहे आता ठाम ,चालत्या बोलत्या वृक्षासारखी….\nआई आता जराशी शहाणी झालीये, अर्थात ती गोंधळणार नाही असेही नाहिये….. मला मात्र रहावे लागणार आहे पण तिच्यासोबत , कायम\nआठवणी..., छोटा दोस्त, नातेसंबंध, विचार......, हलकंफुलकं\t40 प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \n« मे फेब्रुवारी »\nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search/Page-6?searchword=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-01-18T00:46:59Z", "digest": "sha1:AYTMHPVC2H3LXRSY5SNYHHMLFN4JGMCX", "length": 18413, "nlines": 154, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category Page 6 of 7\t| दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n101. सवाल विचारण्याची धमक ठेवा - नाना पाटेकर\nठाणे - ''रस्त्यात कुणी काही गैर करताना दिसला तर त्याला 'काय करतो रे' असं विचारण्याची ताकद आपल्यात हवी. त्यावेळी तडजोड केली तर आपण तिथं पहिल्यांदा मरतो. मग रोज मरतो. कायम मरत राहतो. कुणी तरी जाळेपर्यंत ...\n102. बलात्कारविरोधी कठोर कायदा हीच श्रद्धांजली - मुख्यमंत्री\nमुंबई – बलात्कारासारखा मानवतेला कलंक असलेल्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदा व्हावा, त्याची तातडीनं अमलबजावणी व्हावी, हीच दिल्लीमधील पीडित तरुणीला खरी श्रद्धांजली ठरेल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज ...\n103. शरद पवार, केंद्रीय कृषी मंत्री\n(व्हिडिओ / शरद पवार, केंद्रीय कृषी मंत्री)\nनाशिकच्या राष्ट्रवादी भवनच्या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडली. दिल्लीत आलेलं आप चं सरकार, त्यांनी लोकांना दिलेली आश्वासनं, कांद्याचा वाढत जाणारा ...\n104. हाक...कायमस्वरुपी दुष्काळ हटवण्याची\n(व्हिडिओ / हाक...कायमस्वरुपी दुष्काळ हटवण्याची\n... काढली असून दुष्काळाची ब्याद कायमची संपवण्यासाठी मग एकदाच किती खर्च येईल, हे तपासून तसा निधी पदरात पाडून घेण्यासाठी ��िल्लीत पंतप्रधानांच्या स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच त्यासाठी ...\n105. दुष्काळप्रश्नी होणार दिल्लीत एल्गार\n(व्हिडिओ / दुष्काळप्रश्नी होणार दिल्लीत एल्गार\nराज्यात भीषण दुष्काळ आहे. मराठवाडा तर अक्षरक्षः होरपळून निघतोय. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मुख्यमंत्री आणि राज्यातले केंद्रीय मंत्रीच त्याकडं लक्ष वेधून केंद्र सरकारकडं मदतीची याचना करत होते. मात्र, भाजपचे ...\n106. राज्यातले मच्छीमार दिल्लीत\n(व्हिडिओ / राज्यातले मच्छीमार दिल्लीत)\nरत्नागिरी - डिझेल दरवाढीतून मार्ग काढण्यासाठी कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यातल्या मच्छीमारांना दिल्लीत बोलावलंय. त्याबद्दल सांगतायत मच्छीमार नेते बशीर मुर्तुझा. ...\n(व्हिडिओ / अमिताभ बच्चन )\nठाणे- दिल्लीत घडलेलं बलात्कार प्रकरण आणि त्यानंतरच्या देशातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर बिग बी अमिताभ बच्चननं चिंता व्यक्त केलीय. समाजात परिवर्तनासोबत कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी कठोर ...\n108. गावागावांत शेकोट्या, मुंबईकरही गारठले\n(व्हिडिओ / गावागावांत शेकोट्या, मुंबईकरही गारठले)\nमूंबई/नाशिक - तपमानाचा पारा भलताच उतरल्यानं उत्तर भारतासह अवघ्या महाराष्ट्राला हुडहुडी भरलीय. गावागावात शेको़ट्या पेटल्या असून अवघा मराठी मुलुख उबदार कपड्यांनी लपेटलाय. आज (रविवार) राजधानी दिल्लीमध्ये ...\n109. थरार कोकण कड्याचा\n(व्हिडिओ / थरार कोकण कड्याचा)\n... टप्पा - ३५० ते ४०० फुटांचा शेवटचा रॅपलिंग पाचवा टप्पा - साडेचार किलोमीटर नळीमधून प्रवास या मोहिमेसाठी केवळ मुंबई-पुण्यातीलच नाही, तर हैदराबाद, दिल्लीतले जवळपास 100 तरुण-तरुणी सहभागी झाले होते. 1800 ...\n110. एफडीआयची कुस्ती निकाली\n(व्हिडिओ / एफडीआयची कुस्ती निकाली)\nनवी दिल्ली - बहुचर्चित थेट परकी गुंतवणुकीच्या (एफडीआय) प्रस्तावावर लोकसभेत आज दुसऱ्या दिवशी महाचर्चा सुरू आहे. कालच्या चर्चेत द्रमुक आणि बहुजन समाज पक्षानं सरकारला पाठिंबा देण्याचं, तर समाजवादी पक्षानं ...\n111. गोड साखरेची कडू कहाणी\n... प्रदेशातील कारखानदारांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देता येत नव्हते, त्या वेळेस दिल्लीतही भाजपाचे सरकार होते. उत्तर प्रदेशातही मायावतीजी - राजनाथसिंगजी यांचे सरकार होते. साखरेचे बाजारातील भाव वाढविण्यासाठीच ...\n112. पराभवच कॉंग्रेस���ा बदलू शकेल \n... मुलाखतीतील दंगली संबंधी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरांची जेवढी चर्चा होत आहे तेवढी दुसऱ्या प्रश्नासंबंधी होताना दिसत नाही. १९८४ च्या दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलीत कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा हात ...\nहा लेख वाचकांच्या हाती येईल तो पर्यंत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या ‘आम आदमी पार्टी’चे सरकार दिल्ली राजधानी क्षेत्रात सत्तारूढ झालेले असेल . पाच राज्याच्या ...\n114. कॉंग्रेसचे पाय खोलात \n... कॉंग्रेस विरोधी लाट निर्माण होवून कॉंग्रेसचा मानहानीकारक पराभव व्हावा. चांगल्या कामाचा फायदा जसा शिवराजसिंह चौहान आणि रमणसिंग या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना झाला तसा तो दिल्लीत शीला दीक्षित आणि राजस्थानात ...\n115. पक्षोपक्षी मातीच्या चुली\n... असले तरी सत्ताप्राप्तीचा रुळलेल्या आणि ठरलेल्या मार्गावरून राजकीय पक्ष मार्गक्रमण करीत आले आहेत. आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीत पडल्या नंतर पार्टी विषयी जे वाद निर्माण झाले , पार्टीवर जे आरोप झालेत ...\n... झाल्यावर या मंडळींच्या चेहऱ्यावर तुकतुकी आली होती. काही बडे नेते नाराज झाले आणि नवी दिल्लीस रवाना झाले. मात्र कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक संपल्यावर भाजपचे भीष्म पितामह लालकृष्ण अडवाणी यांनी क्षेपणास्त्र ...\n117. पाण्याचे वाटेकरी आणि वाटमारी\n... समजा या औष्णिक वीज प्रकल्पांतून वीजनिर्मिती झाली नाही, तर दिवसाला फक्त ४५ मिनिटांची वीजटंचाई जाणवेल. परंतु त्यामधून लाखो दुष्काळग्रस्तांना शेतीचं आणि पिण्याचं पाणी मिळेल. आयआयटी, दिल्लीनं गेल्या ...\n118. पोलिसांची मनमानी कधी संपणार\nदिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पोलिसांच्या या वृत्तीवर बोट ठेवलं होतं. तर अलिकडे सोनिया गांधी यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात बोलताना, स्त्रियांबाबत ...\n119. लैंगिक शोषणाचा कॉर्पोरेट चेहरा\n... शोषण म्हणजे केवळ बलात्कार वा विनयभंग नव्हे, तर सूचक शेरेबाजी, थेट जवळकीच्या तोंडी मागणीचा लकडा लावणं याचाही समावेश कायद्यानं शोषणात केला आहे. तीन वर्षांपूर्वी, नवी दिल्लीत केलेल्या एका सर्वेक्षणात आढळलं ...\n120. शंकरराव आणि यशवंतराव\n... दिल्लीला गेले की, इंदिरा गांधींना भेटण्याआधी आपला सल्ला घ्यावा आणि इंदिराजींना भेटून आल्यावर येऊन चर्चेचा वृत्तांत सांगावा, अशी यशवंतरावांची अपेक्षा असे. पण त्यामुळं आपल्याला स्वतंत्रपणं काम करता येणार ...\nलेक असावी तर अश्शी\nपोपटी पार्ट्या रंगू लागल्या...\nपाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\n१८ लाखांचा फायदा केवळ सहा महिन्यांत\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nकमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब\nमुसळीनं दिला धनाचा घडा\nथेंब, थेंब पाणी वाचवा हो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/maratha-reservation-15-resolutions-passed-in-round-table-conference-held-in-kolhapur/articleshow/78274074.cms", "date_download": "2021-01-18T01:07:06Z", "digest": "sha1:AH7D7XXGTHJO3GA3WAZAPJYPOVBVV6V4", "length": 12835, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMaratha Reservation: मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत १५ ठराव; आता सरकारची कसोटी\nगुरुबाळ माळी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Sep 2020, 04:36:00 PM\nमराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुढील निर्णय घेण्यासाठी कोल्हापुरात आज झालेल्या गोलमेज परिषदेत तब्बल १५ ठराव संमत करण्यात आले आहेत. (Round Table Conference on Maratha Samaj)\nकोल्हापूर: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज कोल्हापुरात मराठा समाजातील विविध संघटनांची गोलमेज परिषद पार पडली. राज्यभरातील विविध संघटनांच्या ५० प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. सर्वोच्च न्यायालयातील लढाई ही सरकारची जबाबदारी आहे, या मुख्य ठरावासह अन्य १५ मागण्यांचे ठराव परिषदेत संमत करण्यात आले. त्यामुळं आता राज्य सरकारची कसोटी लागणार आहे.\nगोलमेज परिषदेत संमत करण्यात आलेले ठराव:\nमराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.\nमराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.\nकेंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.\nमहाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.\nसारथी संस्थेसाठी १ हजार कोटींची आर्थिक तरतूद करावी.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी १ हजार कोटींची तरतूद करावी.\nराज्यातल���या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी\nमराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तात्काळ मागे घ्यावे.\nमराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.\nराज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.\nस्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.\nराज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.\nकोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी.\nराज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करावी.\nखडसे तशी कोणतीही भूमिका घेणार नाहीत; चंद्रकांत पाटलांना विश्वास\nपवारांच्या मध्यस्थीनंतर शिवसेनेची माघार, साखर सम्राटांची सरशी\nकरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात फिरताहेत; हायकोर्टाने दिले 'हे' आदेश\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nashalata wabgaonkar: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nअहमदनगरमला मरणाची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान\nमुंबईकर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणणार; CM ठाकरे यांनी दिला 'हा' शब्द\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nमुंबईकरोनाचा धोका कायम; राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली\nमुंबईऑनलाइन शॉपिंगच्या बहाण्याने तब्बल २२ हजार लोकांची फसवणूक\nरत्नागिरी'सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, हे कधी ठरलं\nदेशकृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले....\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nआजचं भविष्यराशिभविष्य १८ जानेवारी : आज चंद्राचा संचार मीन राशीत, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर ल���वतात 'माचा'\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pune-police-cases/", "date_download": "2021-01-18T00:02:13Z", "digest": "sha1:3HO6SJVIUF7MG6ON7CDDLKLSPTDL6BWC", "length": 2875, "nlines": 61, "source_domain": "mpcnews.in", "title": "pune police cases Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : जिल्ह्यातील 1105 गुंडांवर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई; काही तडीपार तर काहींना…\n​एमपीसी​ न्यूज ​- जुलै 2018 मध्ये पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे जिल्ह्याचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. या दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संघटित गुन्हेगारी मोडून…\nMaval News : तालुक्यातील रणरागिणींचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान\nChakan Crime News : कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू\nPune News : शहरी भागात लोकसहभागातून ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली पाहीजे : खा.वंदना चव्हाण\nChinchwad Crime News : दिघी, चाकण, पिंपरी मधून पाच दुचाकी चोरीला\nPune News : सहकार क्षेत्रातील काम समन्वयाने चालावे – सहकार आयुक्त\nTikona Fort News : तिकोना गडावरील तटबंदी, बुरुजाच्या दुरुस्तीसाठी रविवारी 100 जणांचे श्रमदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/chatting/", "date_download": "2021-01-18T01:41:27Z", "digest": "sha1:KMSSDQDAKGMFJHNLZDB7PMA463VJYXPU", "length": 3535, "nlines": 39, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Chatting Archives | InMarathi", "raw_content": "\nबोलायला, संवाद साधायला अडचण वाटतेय मग या टिप्स कायम लक्षात ठेवा\nसंवाद साधण्याचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. या टिप्स वापरल्या तर तुम्ही तुमच्या उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू कराल हे नक्की.\nव्हॉटसॲपचे आहेत दोन प्रकार दुसऱ्या प्रकारात आहेत ही जबरदस्त फीचर्स\nसहज, सुलभ आणि विशेष म्हणजे कोणत्याही अडथळ्याविना म्हणजेच जाहिरातींविना संवादाच्या सुविधेमुळे व्हॉटसॲप अल्पावधीतच लोकप्रिय ॲप बनले आहे.\nचॅटिंगमध्ये भावनांचे रंग भरणाऱ्या “स्मायली”च्या जन्माची रोचक कथा\nअशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्या वापरात असलेल्या स्मायलीचं ‘बारसं’ झालं होतं आणि त्याचा ट्रेडमार्क आजही द स्मायली कंपनीकडेच आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nचॅटिंग करताना ttyl, IMO, lol – सारखे शॉर्टकट्स वापरा आणि टायपिंगचा त्रास टाळा\nइतके नवनवीन शब्द आणि शॉर्ट फॉर्म्स वाचायला मिळतात की त्यांचा अर्थ लावणे खूप कठीण होऊन जाते.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/start-up/", "date_download": "2021-01-18T01:32:41Z", "digest": "sha1:YBOAW56GYNWIVBTJMKUP2BBGUR4KPIXB", "length": 8597, "nlines": 69, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Start Up Archives | InMarathi", "raw_content": "\nतुमची ट्रिप मस्त व्हावी यासाठी झटणार्‍या या स्टार्टअप ची गोष्ट प्रत्येकाने वाचायला हवी\n२०१० साली जग विशेष करुन भारत जागतिक मंदीच्या विळख्यात असतानाही या पोर्टलची स्थिती उत्तम होती आणि बिजनेस जोमाने वाढत होता.\nगृहिणी ते यशस्वी उद्योजिका; ७५ वर्षाच्या आजीचा प्रवास तुम्हालाही व्यवसाय करण्याची प्रेरणा देईल\nभारतात विणकाम म्हणजे म्हातारपणी वेळ जात नसल्यावर करायचं काम समजतात. त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून कोणीच बघत नाही. ही हा समज बदलण्याची गरज आहे.\n हे १० गुण आत्मसात केले तर यशाचं शिखर गाठण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही.\nजर तुम्ही नोकरीवर आहात आणि तुमच्या बॉसपेक्षा जास्त काम करत आहात तर तुम्ही स्वत:चा व्यवसाय काढायला पूर्णपणे योग्य आहात. स्वामित्व ही तुमची मानसिकता यातून दिसते.\n मग त्यासाठी या देशांची निवड केलीत, तर बाकी कशाचीही चिंता करावी लागणार नाही\nआपल्याकडे सध्या बिझनेसची क्रेझ खूप वाढली आहे. कारण आपल्या देशात नोकऱ्यांची वानवा आहे. म्हणजे काम करणारे तर आहेत पण कामच नाही, अशी आपली स्थिती.\nकामाला कधी लाजू नका, हेच खरं “सिक्रेट”- दरमहा १२ लाख कमावणारा हा चहावाला…\nहिम्मत आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर माणूस यशाचे ते शिखर गाठू शकतो ज्याचा कुणी विचारही केला नसेल. अनेकांना वाटत की यश हे केवळ नशिबाने मिळते, पण असं नसतं.\nयाला जीवन ऐसे नाव\nहजारो लोकांचं “आयुष्य बदलवणारे”, त्यांच्या नैराश्यावर मात करून, प्रचंड स्फुर्ती दिलेले “१५ चित्रपट”\nचित्रपटाचा आपल्यावर तात्पुरता परिणाम होत असल्याचं सर्वमान्य असलं तरी, काही चित्रपट मात्र परिणामांच्या पलिकडे जाऊन जगण्याची एक वेगळीच दिशा देऊन जातात.\nकेरळातली शाळकरी मुले स्वतःची आयटी कंपनी सुरू करून संदेश देतायत..”आमच्यासारखे मोठे व्हा\nभारताच्या इतर भागातून भविष्यात अशीच एखादी कंपनी तुमचा पाल्य उभा करू शकतो. ‘ग्रो लाईक अस’ हे एक चांगले उदाहरण केरळच्या मुलांनी घालून दिले आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nमराठी उद्योजकांसाठी ही धोक्याची घंटा\nमहाराष्ट्रातील पारंपरिक बिझनेस सर्कल अजूनही सूट बूट, ब्लेझर, व्हिजिटिंग कार्ड घेऊन नेटवर्किंग मिटिंग करण्यात प्रचंड मग्न आहेत. डोळे दिपवणारे सत्कार सोहळे आयोजित करणे या वर्तुळात जास्त महत्वाचे आहेत.\nयाला जीवन ऐसे नाव\nनक्षल प्रभावित भागातून आलेल्या एका तरुणाची प्रत्येकाने वाचावी अशी ‘यशोगाथा’\n२०१५ मध्ये अनूप भारतामध्ये परत आले आणि काही मित्रांच्या साथीने एक स्टार्टअप सुरू केला.\nबहुतेक मराठी नव-उद्योजक फक्त ह्या एका कारणामुळे अपयशी होतो…\nबायकोने तेव्हा दाखवलेला सपोर्ट १२ महिन्यात उडून गेलाय. घरात सारखी किरकिर होतीये आणि हा रोज बिझनेस टार्गेट अचिव्ह करण्याच्या टेन्शनमध्ये\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2021-01-18T01:57:42Z", "digest": "sha1:M3FQTIYGLFUHDYQBFILSBQHOFI6ME2ND", "length": 124892, "nlines": 510, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "विचारप्रवाह… | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nPosted in कतरा कतरा जिंदगी, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह..., सहजच...\tby Tanvi\nअनंत चतुर्दशी… दोन चर्चांनी वेढलेली. नेहमीप्रमाणे वाजतगाजत विसर्जन होत नाहीये म्हणून सुखावलेल्या आणि हळहळणाऱ्या चर्चा. आपण दोन्ही चर्चा वाचाव्यात किंवा तेही करू नये वगैरे तिसऱ्या मितीत…\nघरात बाप्पा आहे अजून. त्याला निरोप देणे जमत नाहीये, म्हणूनच की काय मी शांतपणे गॅलरीत येऊन बसलेय. इथेही चर्चा पाठ सोडत नाहीये, विषय बदललाय इतकंच. बिल्डींग मधल्या कुठल्यातरी एक काकू दुसऱ्या काकूंना गव्हातांदळाला कीड लागू नये म्हणूनचे उपाय यावर काहीतरी सांगतायत, आणि दुसऱ्या काकू काहीतरी प्रतिक्रिया देत आहेत. अर्थात ह्या चर्चेबाबतही तिसरीच मिती निवडल्यामुळे चर्चेचा उत्तरार्ध माझ्यापर्यंत पोहोचू नये हे आपोआप साधले जाईल… प्रत्येकाचे विषय वेगवे���ळे… गर्दीतून आपल्याला नेमकं काय ऐकू यावं हे ही प्रत्येकाचे ठरलेलं असतं.\nया सगळ्या गर्दी गडबडीत एक अतिशय उत्साहाचा प्रामाणिक स्वर मात्र माझ्या पर्यंतची वाट काढून येतोय…\nगणपती बाप्पा Super Star\nचिमुरड्यांची एक फौज बाप्पाला निरोप द्यायला निघालेली आहे… मुलांनी मास्क लावलेला असला तरी त्यांचा उत्साह माझ्यापर्यंत सहज येऊन पोहोचणारा…\nगणपती बाप्पाला सुपरस्टार ठरवणारी नव्या पिढीची ही नवीच हाक मला नक्कीच आवडतेय. या हाकेत मी रमतेय तोवर मन मात्र धावत्या पावलांनी मनमाडच्या आमच्या कॉलनीत कधीच जाऊन पोहोचलं आहे… साधारण या मुलांच्याच वयाची मीही होते तेव्हा आमच्या कॉलनीला अगदी लागूनच असलेल्या हुडको या वसाहतीच्या मधोमध असणाऱ्या विहिरीत बहुतेक सगळ्यांच्या गणपतींचे विसर्जन व्हायचं… हुडको ही एकसारख्या घरांची वसाहत. आमच्या घरापासून विहिरी पर्यंतचे अंतर साधारण दोनशे किंवा तीनशे मीटर असावं पण बाप्पाला निरोप द्यायला जातांना ते पार करायला मात्र बराच वेळ लागत होता… अर्थात हे अंतर मोजले ते आत्ता, तेव्हा मात्र ह्या काकूंच्या घरापासून त्या काकुंचं घर ओलांडलं की पुढे मैत्रिणीचं घर, ते मागे गेलं की आलीच विहीर असं काहीसं समीकरण होतं…\nवाटेवर गणपती बाप्पा मोरयाचा गजर आणि पुढल्या वर्षी लवकर या ही विनंती सारं जसं ठरलेलं… रस्त्यावरचे ओळखीचे अनोळखी सगळेच मग बाप्पाच्या धाग्यानी बांधले जायचे. तो तेव्हा आमच्यातला एक होता… एक-दोन-तीन-चार वर त्याचा जयजयकार व्हायचा, अर्धा लाडू चंद्रावर तेव्हा आमचा बाप्पा उंदरावर असायचा… विहिरीपाशी खिरापत, वाटली डाळ, खोबरं असा प्रसाद खात आरतीचा एक मोठा जयघोष होत मूर्ती पाण्यात सोडली जायची आणि परतीच्या वाटेवर मात्र आमचा बाप्पा गावाला गेल्यामुळे चैन पडेना आम्हाला अशी बहुतेक सगळ्यांचीच भावना असायची…\nमनमाड सुटलं तसं मग नासिक, औरंगाबाद, कोकणातलं रोहा, मस्कतला भर अरबी समुद्रात जाऊन केलेलं गणपती विसर्जन तर अबुधाबी आणि शारजाहला केलेलं गणपती विसर्जन सारं काही आता मनासमोर येऊन जात आहे… आम्ही गणपती विसर्जनाला जात असू तेव्हा आमच्याही कुठल्या काकू अशा अलिप्तपणे आम्हाला बघत आपल्या माहेरच्या आठवणीत रमल्या असाव्यात तर कोणीतरी धान्य कसं टिकवावं ह्याची चर्चा करत असाव्यात का असंही क्षणभर वाटून जात आहे.\nसंध्याकाळ गडद हो�� जातेय.. दोन प्रहरांच्या संधीकाळात मी भूतकाळ आणि वर्तमानाच्या चौकटीपाशी रेंगाळतेय… किती मोठा प्रवास पार करत आपण “आज” पर्यंत पोहोचलेलो असतो… काळाच्या प्रवाहात मात्र सारं विरून जातं, विसर्जित होऊन जातं. तरीही एखादी आठवण त्या प्रवाहाला छेद देत तळापासून पुन्हा वर येते. काही काळ साथ करते आणि पुन्हा कधीतरी परतण्यासाठी किंवा कायमस्वरुपी काळाच्या पोटात विसर्जित होऊन जाते… आठवण आणि विचारांचे तरंग काळाच्या प्रवाहात एकामागे एक गिरकी घेताहेत…\nविचारांपाशी आता तटस्थ थांबतेय मी. तिसऱ्या मितीतून त्यांच्याहीकडे बघत असल्यासारखी. त्यांच्यापाशी आहेही आणि नसल्यासारखी… हा ही एक प्रवासच…\nमघा गेलेली चिमुकली फौज आता परतीच्या वाटेवर दिसतेय… मघाचा उत्साह आता फिकुटला आहे… आपापसात काहीतरी बोलताहेत पण पावलांना घराची ओढ आहे. वातावरणाचा रंग गहिरा होत जातोय…अंधाराची लाट आता वेढू लागतेय…\nघरात बाप्पा आहे अजून…\nघरात परतताना मनात विचारांची एक लहानशी चांदणी चमकते…\nविसर्जनात सर्जन आहे… विस्मरणापाशी स्मरणही आहे…\nह्या चांदणीच्या, लहानशा ट्विंकल स्टारच्या अस्तित्वात प्रकाशाची दिशा ठरते आणि मूर्तीपुढच्या समईतली वात प्रकाशमान होते…\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, मनातल्या गोष्टी, विचार......\t6 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, नाते, मनातल्या गोष्टी, माहेर, ललित, विचारप्रवाह..., सुख दु:ख\tby Tanvi\nधावतच पोहोचले होते आयसीयु मधे… आजीला ॲडमिट केले आहे हे चारच शब्द आम्हा सगळ्या नातवंडांसाठी आजीकडे धाव घेण्यासाठी पुरेसे होते. तिच्या नातसुना, नातजावई, पतवंड सारे सारे निघाले तिच्याकडे. मी सगळ्यात जवळ होते… घरापासून जेमतेम अर्ध्या किलोमीटरवर असलेले हॉस्पिटल अचानक खूप दूर वाटू लागले होते. धाव घेतली होतीच… आजारी होती ती पण जराशीच. परवाच तर म्हणाली मला, “ताई समाधानाने जगले आयुष्य… आता जगण्याची इच्छा नाही…”… ही वचनाची पक्की, करारी बाई असं काही हळवं फारसं बोलायची नाही… आजी म्हणजे ठाम निश्चय, आधार. मी ही चिडवलं होतं अर्थात तिला, म्हटलं, म्हातारे माझ्या मुलांची लग्नकार्य तुझ्याविना कशी व्हावीत. जरा खापरपणतू वगैरे बघूनच जा, काय घाई आहे… कशी छान हसली होती तेव्हा. तिचा भाऊ तिला, “हसरी सुमन” म्हणायचा… त्या नावाला साजेसं अगदी. सतत हसणारी सुमन. सत��� आनंदी, उत्साही…\nआयसीयुत पोहोचले तर ती झोपलेली शांत, तिच्या हातावर हात ठेवत हलकेच हाक मारली तिला… “आजी… आजी गं…”… डोळे अलवार उघडून म्हणाली, “ताई… तू जा घरी. काम पडेल तुला”. नेहेमीचं हिचं… लहान मुलींना काम नको हे ही मला अगदी कायम म्हणत आली, माझ्या मुलाची दहावीची परिक्षा झाली तरी मी लहान मुलगीच हिच्या लेखी. “जाते कुठली, तुला घेऊन जाते म्हातारे…” मी म्हणाले तिला. पण ऐकायला ती जागी होतीच कुठे. पुन्हा शांत झोपल्यासारखी ती.\nमाझ्या किती परिचयाची आहे ही… कितीवेळा हिच्या कुशीत हसले, कितीवेळा रडले. भावनांची सारी आवर्तनं हिला सांगितल्याशिवाय पूर्णत्त्वास गेली नाहीत… ही आजी आणि हीच जीवाभावाची मैत्रीणही. विचार का येताहेत हे असे एकामागे एक. हॉस्पिटल कधीच आवडले नाहीत हिला… ही का आहे मग आज इथे\n“आजी सिरीयस आहे”… डॉक्टर सांगताहेत. डॉक्टर मित्रासारखा… तो सांगतोय ते ऐकू येतंय पण मनात उमटत नाही. स्तब्ध झालंय सारं… सिरीयस… बोलली की आत्ता… आता का बोलत नाहीये पण… बोलली की आत्ता… आता का बोलत नाहीये पण मी पुन्हा पुन्हा हाका मारतेय पण प्रतिसाद शून्य. असं होतं मी पुन्हा पुन्हा हाका मारतेय पण प्रतिसाद शून्य. असं होतं पाच मिनिटांपूर्वी ही मला ताई म्हणाली आणि आता ही अशी दूर गेल्यासारखी. माझ्या कुठल्याच हाका पोहोचत का नाहीयेत हिच्यापर्यंत\nगेलीच की मग ती… झोपल्यासारखी वाटली ती गेलीच. प्रयत्न केले सगळ्यांनी… पण नाहीच जागी झाली ती. तिची भारताबाहेरची नातवंड यायची म्हणून तिला बर्फाच्या पेटीत ठेवलं तेव्हाही छानच दिसत राहिली. ती आम्हाला लहानपणी सांगायची त्या हिमगौरीच्या गोष्टीतल्या हिमगौरीसारखी… माणसं गेल्यावरही अशी दिसू शकतात\nमला केव्हा जाणवलं पण की ती जे माझ्याशी बोलली ते तिच्या चेतनेतलं अखेरचं वाक्य होतं\nकेव्हातरी जाणवलं आणि मग ते वाक्य माझ्या अस्तित्त्वाला वेढून उरलं…कळकळीचं, गाढ जिव्हाळ्याचं… अचेतनाच्या टोकावरून चेतनेच्या फिकुटल्या अंशाचं… किती अर्थपूर्ण वाक्य…\nएखाद्या व्यक्तीने अखेरचं वाक्य आपल्याशी, आपल्यासाठी बोललेलं असतं… सोपं नाही हे…\nऑक्टोबर चित्रपटातला डॅन आठवतो मला नेहेमीच इथे. कोमात जाण्यापूर्वी शिवलीने त्याची आठवण काढलीये. तिथून ती अखेरच्या प्रवासाला निघालीये… ती अचेतन पण ह्याच्यातल्या सुप्त चेतनेला जणू फुंकर घालून ती जागं करून गेलीये. शिवली- हरसिंगार-प्राजक्त… त्या हळव्या भावनेनं पारिजातकाचा गंध दरवळतोय त्याच्या भोवताल… अखेरचे शब्द नेमके आपल्याच वाटेला का ह्याचा शोध आपल्या परीने घेणारा डॅन. त्याला पाहते तेव्हा त्याच्या त्या शोधाशी एक अनामिक ऋणानुबंध नकळत जुळून येतो माझा.\nगीत चतुर्वेदीचं वाक्य आठवतंय,\nमनुष्‍य सिर्फ़ उतना होता है,\nजितना वह किसी की स्‍मृति में बचा रह जाए\nस्‍मृति सिर्फ़ उतनी होती है,\nजितनी वह किसी को मनुष्‍य के रूप में बचा ले जाए\nकोरोनाच्या धास्तीने सारेच घराघरात अडकलोय आता… तरीही रस्त्यांवर फिरणारे काही आहेतच. त्यांच्याकडे पाहताना मी सहज म्हणतेय, “अडाण्याचे गाडे नुसते”… हा आजीचा शब्दप्रयोग. ती म्हणायची हे. आता मी स्वत:कडे पुन्हा बघतेय… घरात कामं उरकताना मी मुलांना म्हणतेय,”हातासरशी कामं उरका”… “हातासरशी कामं उरकावीत ताई, मग मोलकरणी असल्या नसल्या तरी अडत नाही”, आजी नेहेमी सांगायची हे… मी तेच बोलतेय जे ती बोलायची… माझ्याही नकळत माझ्यात ती जगतेय… हसतेय… जीवंत श्वास घेतेय… साडी नेसण्याची तिची आवड आपल्यात आलीये हे आवडणारी मी… अजागळासारखं फिरू नये, नीटनेटकं असावं हे जगण्य़ातून सांगणारी ती… जगण्याचा भागच आहे की ती… किती शब्द, किती म्हणी, आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा एक तरलसा पदर… माझ्यातलं कितीतरी तिचंच, तसंच… तिने शिकवलेल्या क्रोशाच्या विणकामासारखं… टाक्यातून पुन्हा जन्म घेणाऱ्या नव्या टाक्यासारखं… बाहेरचा टाका उसवला तर संपूर्ण वीण उसवत जाते तसं, मला दुखलं की दुखावली जाणारी ती… तिला दुखू नये म्हणून खंबीर होताना नकळत माझ्या मुलीला जपणारी मी…\nविचारांचे धागे एकाला जोडून एक येणारे… घरच्या मोगऱ्याची फुलं वेचतेय मी, आजीच्या घरच्या अंगणातला मोगरा नेहेमी घमघमतो माझ्याकडच्या रोपात. गंध चिरंतन असतो… मोगरा मोगराच असतो… जगण्याचं एक वेगळंच सूत्र हाती लागतंय माझ्या…\nऑक्टोबर चित्रपटातली शेवटची फ्रेम आठवतीये आता… शिवलीच्या आईकडचं पारिजातकाचं रोप डॅन घेऊन जातोय… प्राजक्त आता त्याच्या अस्तित्त्वाचा एक अविभाज्य भाग होत जातो…\nकोणाचा प्राजक्त नं कोणाचा मोगरा… फुलं घमघमतातच… ऋतुचक्र निरंतर फिरते… पानगळीनंतर बहर येतातच…\n“ताई…” आजीने केलेला अखेरचा उच्चार जसजसा मनात उमटतो तसतसा जगण्याचं सार होत जातो…एखाद्या जगण्याच्या अर्थाला काही वाक्यांचे टेकू पुरून उरतात…\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, मनातल्या गोष्टी, विचार......\t१ प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, प्रवासात..., भटकंती, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nमोराची चिंचोली, सहज म्हणून निवडलेलं एक ठिकाण. रोजच्या धावपळीतून प्रयत्नपूर्वक निसटलेला एक दिवस आणि मुलांनाही जरा विरंगुळा असा साधासा विचार. तिथे पोहोचलो आणि शांत वातावरणात सहज रुळलो. मुळात आपली जी प्रवृत्ती असते तिला साजेसा सभोवताल असला की मन मनाकडे परततं आणि घरी आल्याची एक आश्वासक भावना मनावर अलवार पदर धरते. मन निवतं, विसावतं.\nगर्दी फार नसली तरी अगदीच नव्हती असं नाही… आणि होती तिला आपण मोरांच्या नैसर्गिक आवासात आहोत तेव्हा आपण शांततेने त्यांना त्यांचं असू द्यावं ह्या विचाराशी फारकत घेऊन वावरत होती. साहजिकच, केकारव ऐकताना मोर अवतीभवती मोठ्या संख्येने आहेत हे जाणवत असलं तरी ते आमच्या असण्याला सरावले नाहीत आणि चटकन समोर आले नाहीत. सुदैवाने काही वेळातच ही मंडळी, “मोर नाहीत” म्हणून निघून गेली आणि नसलेल्या मोरांनी दर्शन द्यायला सुरूवात केली. आम्ही जिथे होतो त्याच्या जवळच स्वत:चा मळा असणारी एक ताई तिथे होती. आता स्वछंद बागडणारे मोर, ती ताई, तिचा मुलगा आणि मी असेच तिथे होतो. “गर्दी गेलीये ना, आता येतील बघा ते”, ती माझ्याकडे बघून समजूतीने सांगती झाली.\nसगळे गेले तरी मी तिथेच होते. ज्या शांततेच्या शोधात मन ठायी ठायी धाव घेत असतं ती अशी स्वत:हून मनात येती होत होती. माझ्या ह्या नव्या मैत्रीणीने एकतर्फी पक्की मैत्री एव्हाना करून टाकली होती. ती पुन्हा बोलती झाली, “आमच्या मळ्यात तर हे असे भरपूर असतात बघा… काही म्हणून पिकू देत नाहीत. पण नसले तर करमतही नाही. आपण आपलं काम करावं, त्यांनी त्यांचं. तू आली ना रहायला तर त्यांनाही तू सवयीची होशील. नाच म्हटलं की नाचून दाखवतात मग ते…” तिच्या चेहेऱ्यावर ती माहिती देताना विलक्षण आनंद नाचत होता. साधंच सगळं पण छानसं… तिथे तिच्या बोलण्याने माझ्या आणि मोरांच्या नुकत्या रूजू लागलेल्या नात्याची लय न मोडणारं काहीसं. ती मग पुन्हा हसली… काही उमजून म्हणाली, “तुला शांत बसायचं आहे ना… बैस… त्यांना चालतंय तू इथे असलेलं…”… जाताना स्वत:कडची मोराची पिसं मला भेट म्हणून देऊन, पुन्हा येशील तेव्हा माझ्याकडे ��क्की ये सांगून ती गेली.\nसमोर स्वत:च्या तालात, डौलात चालणारे मोर, लांडोर… आसपास नि:शब्द शांतता. पक्ष्यांचा, पानांचा, निसर्गाच्या अस्तित्त्वाचा तोच तितका आवाज. माझ्या मनात आता एक एक विचार पावलांचा आवाज न करता हळूच उतरता होऊ लागला…” कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरहा ये सुलझे”, जाताना गाडीत लागलेल्या गाण्याच्या ओळी आठवू लागल्या. विचाराचा एक नेमका धागा हाती लागला की सहज सुटते ही विचारांची गाठ ह्याचा पुन:प्रत्यय येत होता… श्वासांची लय जाणवणं, श्वासाचा नाद ऐकू येणं साधलं की मनमोराची पावलं नकळत लयबद्ध होतात हे मला माहीत नाही असं नाहीच की… पण ह्या विचारापाशी मन पुन्हा जाऊ शकतंय हे ह्या क्षणाचं देणं… मी मोरांना पुन्हा पहातेय आता. त्यांच्यापैकी एखादा मान उंचावून माझी दखल घेतल्या न घेतल्यासारखं करतोय… छान चाललंय आमचं.\nमाझ्या मनात आता रेग्यांची सावित्री डोकावून जातेय. लच्छीचा मोर अट घालतोय, ती नाचली तरच तो येईल. “पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकुमी नाचायचं, तर मनहि तसंच हवं.”… लच्छी मग आनंदीच राहू लागलीय. आनंदभाविनी. “मोर कधीं, केव्हां येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला कीं काय याचंहि तिला भान राहत नसे.”…. “मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. जे जे हवं ते ते आपणच व्हायचं”… लच्छीच्या गोष्टीचं तात्पर्य पुन्हा आठवतंय.\nमाझ्या समोर असलेल्या मोराला हे समजतंय की काय… हा का असा पिसारा फुलवून छानशी गिरकी घेतोय… घेवो अर्थात. तो त्याच्या आयुष्यात, मी माझ्या. माझं असणं त्याने स्विकारलंय… त्याचं असणं मी. आमचं असणं निसर्गाने. वारा आता छानसा वाहतोय, शेजारच्या जुईच्या वेलीकडून सुगंधाचा मंद सांगावा येतोय. हे असंच तर आहे… इतकंच सोपं, इतकंच अलवार, इतकंच सुटसुटीत. हे असंच असायला हवं…हे उमगलंय, उमगत रहायला हवं.\nसंध्याकाळ उतरायला लागलीये. मोर आता दाट झाडांकडे परत वळताहेत… मलाही शहराकडे परतायला हवं. घराकडून घराकडे प्रवास होत रहायला हवा \nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, वाचन, विचार......\t2 प्रतिक्रिया\nमन असते इवले दगडालाही:\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nअंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी\nलागले न हाताला काही अविनाशी\nह्या काही ओळी वाचल्या आणि सहजप्रवाही अर्थाच्या त्या ओळ�� मनाच्या अवकाशात पक्क्या रूजत गेल्या. एकेका वळणावर एक एक कवी अलगद आपली ओळख सांगत जातो, चिरपरिचयाची एखादी खूण लखकन उमटून जाते तेव्हा वाचक म्हणून आपल्यातल्या बदलांची आपल्यालाच ओळख पटते. म म देशपांडेंची कविता अशीच एका क्षणी माझ्यासमोर आली आणि त्या भावपूर्ण शब्दांशी असलेली आंतरिक ओळख जाणवून गेली.\nकवितांची एखादी वाट आपल्याला सहज तिच्याकडे घेऊन जाते तेव्हा तिथे दिशा दाखवणारे काही दीपस्तंभ आपलं अस्तित्त्व राखून असतात. म मं ची कविता अशीच एका वाटेवर सापडली. एक उदास, हळवा सूर मनाला स्पर्श करत असताना ह्या कवीने नेमकेपणाने मनाच्या त्या भावावस्थेचं रूप उलगडून दाखवावं असं होत गेलं.\nघट्ट पीळ, जुने धागे\nअश्या ओळींमधून दोन दिशांच्या, दोन काळांच्या मधला मी तडा आहे असं कवी सांगतो आणि मग मनभर दाटून आलेल्या अंधाराचं सार सूत्र हाती लागतं. म मं ची कविता काही वेळा अल्पाक्षरी आहे, मोजक्या शब्दांत नेमका नेटका प्रभाव तीचा पडतो. गेलेल्या सुखक्षणांचा मनवृक्षाच्या तळाशी पाचोळा दाटलेला आहे, मात्र ह्या पाचोळ्याचाही स्वत:चा म्हणून एक सुवास आहे असं ही कविता सांगते तेव्हा माझ्या मनात क्षणभर द भा धामणस्करांची कविता साद घालून जाते. स्वांतसुखाय लेखनाचं स्वत:चं म्हणून एक स्वतंत्र आकाश असतं, ती कविता आग्रही नसते. शांत स्वरात ती तिचं म्हणणं मांडताना दिसते. म मं च्या कवितेतून तो अलवार अंत:स्वर जाणवत जातो. आत्मसंवादाची एक विचारमग्न सावली सतत ह्या कवितांवर आपलं अस्तित्त्व राखून असलेली दिसते.\n“हे न ते मधुरपण, जे हवे होते… वस्तुला बिंबपण, बिंब वस्तु होते”, ह्या ओळी असो की “असेच जगणे, आपल्याच भारे आपणच वाकणे” अश्या अनेक ओळींमधून जीवनाविषयी खोल समजुतीची प्रचिती येते. ही कविता औदासिन्याचा एका धुसर अव्यक्त पदर , एक अनामिक हुरहुर गाठायचा प्रयत्न करत आहेसं जाणवतं. अर्थात ही कविता निराशेची नाही, ती हताश नाही. ती तिचं म्हणणं एका संयत मांडणीतून मांडू पहाते. कवी आपल्याच मनाचे निरनिराळे कोन, काने कोपरे पडताळून पाहतात. मनाच्या डोहातून येणाऱ्या तरंगांची साद कवीच्या संवेदनशीलतेतून प्रत्युत्तरीत होते. ते स्वत:च्याच प्रश्नांसाठी स्वत: उत्तरं शॊधू पाहतात आणि त्या शोधात त्यांच्या लेखणीला जीवनाचं तत्त्व गाठत जातं हे म मं ची कविता वाचताना पुन्हा नव्याने उमजतं. “नाही आत्मज्ञान, वस्तुज्ञान मंद… कुलुपात बंद प्राण माझा” अश्या ओळी ह्या वैयक्तिक नसतात त्या वैश्विकतेचा पैस गाठतात.\n“जरि वाटे जड कळले, तळ कळला नाही” असं व्यापक सत्य दोन ओळींच्या अवकाशात सामावलेलं दिसतं तेव्हा त्या कवितेची सौम्य पण अर्थगर्भ ताकद दिसत जाते.\nछातीवर दगड जरी ठेवला\nतरी ही हिरवी पाने\nकुठून फुटतात कळत नाही\nएका कवितेत हा प्रश्न येतो. ह्या कवितांत निसर्ग आहे, जगण्याविषयीच्या आस्थेतून आलेलं चिंतनगर्भ तत्त्वज्ञान आहे, मानवी भावभावनांचे आविष्कार आहेत. “तत्त्वज्ञाने विसरून सारी, फक्त जाणतो जिवंतता ही; चिरंजीव क्षण अग्राइतुका, मन असते इवले दगडालाही” असं ही कविता म्हणते तेव्हा ह्या कठीण जगात फुलाचं काळीज घेऊन जगणाऱ्या कवीच्या मनाचा जीवंत हळवेपणा मन मोहवून जातो आणि ही कविता मला माझी वाटते. भौतिकतेच्या पलीकडे जात, विश्वाचा आर्त सच्चा सूर गाठण्याची क्षमता संवेदनशील मनाकडे असते. जगण्याची एक आसक्ती, जगणं समजण्याची एक खोलवर ओढ लेखणीतून वाट शोधते तेव्हा उमटलेले काव्य काळाच्या पटावर चिरकाल शाश्वत होतं. म मं ची कविता जगण्याच्या निद्रेतून जागं करते. मनाला विचार देत जाते.\nकितीही म्हटले की मी सुखी आहे\nमन का रडते कळत नाही.\nकुणा अव्यक्ताशी माझे नाते जोडले आहे\nम्हणून मी माझा नाही\nआणि सये, तुझाही नाही.\nइथे मी येते तेव्हा अनेक प्रश्नांचा उलगडा होतो. जगण्यातलं आश्वासक मर्म माझ्या बंद मुठीत सहज येऊन वसतं. कुठल्या अविनाशी अव्यक्ताची ओढ आपल्या नकळत मनात दाटते, कंठ दाटून येताना कारणांचा उलगडा होत नसतो असं वाटून गेलेलं बरंचंसं म मं ची कविता स्पर्शून जाते आणि तेच आपलं तिच्याशी नातं असतं.\nअसं पसायदान मागणाऱ्या ह्या कवीच्या प्रतिभेकडे मी विनम्रतेने बघते आणि “मन असते इवले दगडालाही” ह्या ओळीपाशी पुन्हा येते तेव्हा जगण्याच्या धांदलीत दगड होऊ पाहणाऱ्या मनाला त्याचं इवलं मन साद घालत जातं. कुठल्याश्या अविनाशी सत्याचं फुलपाखरू आता क्षणभर मनाच्या काठापास भिरभिरून जातं\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, वाचन, विचार......\t3 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, चित्रपट... सिनेमा सिनेमा, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nजफ़ा के ज़िक्र पे तुम क्यूँ सँभल के बैठ गए\nतुम्हारी बात नहीं बात है ज़माने की\nजफ़ा- म्हणजे अन्याय. वफा शब्दाच्या अगदी विरॊधी अर्थाने जाणारा हा शब्द.\nकुठेतरी काहीतरी अन्याय झालाय खरा, मग तो माझ्यावर असो की इतर कोणावर… तो तपशील इथे महत्त्वाचा नाही पण शेर असा गमतीदार की तो म्हणतो, या अन्यायाबद्दल मी बोलू जाता तुम्ही का म्हणून चपापले तुमच्याबद्दल नाही बोलत मी, इतरांबद्दल बोलतोय… बात है जमाने की. हा असा शेर लिहिणाऱ्या मजरूह सुल्तानपुरींबद्दल आपण काय आणि किती बोलणार हा एक प्रश्नच आहे तसा तुमच्याबद्दल नाही बोलत मी, इतरांबद्दल बोलतोय… बात है जमाने की. हा असा शेर लिहिणाऱ्या मजरूह सुल्तानपुरींबद्दल आपण काय आणि किती बोलणार हा एक प्रश्नच आहे तसा ह्याच मजरूहने एका अप्रतिम गजलेत एक शेर लिहीला:\n’मजरुह’ लिख रहे हैं वो अहल-ए-वफा का नाम\nहम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह\n“हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह”… काय विचार आहे हा. जफापासून वफापर्यंत येताना विचारांची मांडणी कमाल बदलून जाते. “अहल-ए-वफा “, प्रामाणिक- एकनिष्ठ लोकांची नावं ते लिहिताहेत आणि त्या यादीत आमचंही नाव आहेच की. हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह…. वफा करण्याचा हा ’अपराध’ आमच्याहीकडून झालाय. मजरूह शायर म्हणून नुकतेच ओळखीचे होत होते आणि हे एक एक शेर मनात वस्तीला येऊ लागले होते.\nयापूर्वी मजरूह म्हणजे जो जिता वही सिकंदर, खामोशी असे अनेक चित्रपट, तुझसे नाराज नही, हमें तुमसे प्यार कितना अश्या अनेकोनेक अजरामर गीतांचे गीतकार म्हणून ओळखीचे आणि आवडते होतेच पण गीतकाराच्या पुढे जात शायर म्हणून ह्या सगळ्यांची ओळख होणं मनाला अत्यंत समृद्ध करणारं असतं हे अनुभवातून एव्हाना जाणवलं होतं. मजरूह, एक शायर म्हणून ओळखीचे होण्यात एक टप्पा होता जेव्हा,\nमैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर\nलोग साथ आते गए और कारवाँ बनता गया\nह्या शेरपाशी पुन्हा आले. उर्दू शायरी आणि ’शेर’ म्हणजे अगदी काही मोजके शेर अनेकांना ज्ञात असतात, माझेही तसेच होते. हे शेर तर वाट काढत पुढे निघून जातात पण प्रवासात शायरचं नाव मागे कुठेतरी हरवून जातं. हा अत्यंत अर्थपूर्ण शेर लिहिणारी लेखणी होती मजरूहची हे जेव्हा समजलं तेव्हा ह्या वाटेवरही त्यांची माझी ओळख जुनी आहे हे उमगून ही मजरूह नावाची शायरीतली वाट मला स्विकारती झाली. आपल्या मतांवर ठाम असणारा, त्यासाठी तुरुंगवासही भोगण्याची तयारी असणाराच नव्हे तर खरंच ते करून दाखवणाऱ्या ह्या शायरच्या ��िचारांना मात्र तुरुंग कैद करू शकला नाही… पिंजऱ्याच्या पलीकडे जाऊ शकणारी ही लेखणी जेव्हा लिहिते,\nरोक सकता हमें ज़िंदान-ए-बला क्या ‘मजरूह’\nहम तो आवाज़ हैं दीवार से छन जाते हैं\nतेव्हा तिच्या विलक्षण ताकदीचं दर्शन होतं. अभाव, तुरुंग मला अडवून ठेवण्यात असमर्थ आहेत, माझं अस्तित्त्व हे आवाजासारखं आहे जे वाटेत येणाऱ्या भिंतींचा अडसर सहज पार करत जाण्याची क्षमता बाळगून आहे. हीच लेखणी अत्यंत तरल भाव कितीवेळा सहजपणे मांडते त्याची गणना नाही. है अपना दिल तो आवारा म्हणताना त्याच हृदयासाठी ’ये एक टूटा हुवा तारा’ असं म्हणणारा हा शायर जितका जाणून घेत होते तितकं, आजतागायत अत्यंत आशयघन, अत्यंत लाडकी असलेली बहुतांश गाणी मजरूहची आहेत हे एक सत्य सातत्याने माझा माग काढत माझ्यापर्यंत पोहोचत होतं.\nआयुष्यातले भलुबुरे प्रसंग ज्या गाण्यांच्या, शब्दांच्या अर्थलयींवर मनाभोवती तरळून जातात ती गाणी लिहिणाऱ्या ह्या साऱ्या शायरांचे आपल्यावर किती ऋण आहे हे अनेकदा वाटते. चित्रपटसृष्टीत अर्धशतकापेक्षा अधिक काळ अतिशय अर्थगर्भ लिहिणारे मजरूह हे त्यातलं अग्रगण्य नाव. ’बडी सुनी सुनी है’ हे मिलीमधलं अजरामर गीत लिहीणारे मजरूह एक शेर लिहितात,\n‘मजरूह’ क़ाफ़िले की मिरे दास्ताँ ये है\nरहबर ने मिल के लूट लिया राहज़न के साथ\nतेव्हा तो शेर स्मरणात स्थान मिळवून जातो. ’न कर मुझसे गम मेरे, दिल्लगी ये दिल्लगी’ म्हणणारे मजरूह लिहितात,\nज़बाँ हमारी न समझा यहाँ कोई ‘मजरूह’\nहम अजनबी की तरह अपने ही वतन में रहे\nतेव्हा त्यातली वेदना जाणवल्याशिवाय राहत नाही. भावभावनांच्या प्रत्येक पदराला अलगद पण तितक्याच आशयासह अर्थप्रवाही लहेज्यात मांडण्याची कला साधलेला हा एक शायर.\nसैर-ए-साहिल कर चुके ऐ मौज-ए-साहिल सर न मार\nतुझ से क्या बहलेंगे तूफ़ानों के बहलाए हुए\nतुझे न माने कोई तुझ को इस से क्या मजरूह\nचल अपनी राह भटकने दे नुक्ता-चीनों को\nतू आपली वाट चालत रहा… टीकाकारांना त्यांचे काम करू दे असं म्हणणारा हा शेर असो, इथे अगदी वेगळीच वाट चालणारी ही शायरी जेव्हा म्हणते, “हम हैं का’बा हम हैं बुत-ख़ाना हमीं हैं काएनात, हो सके तो ख़ुद को भी इक बार सज्दा कीजिए”, तेव्हा ती स्वत:च्या अस्तित्त्वाचा सर्वार्थाने विचार करत त्या गहनगंभीर रहस्याची उकल करण्यात यशस्वी झालेली असावी असे नक्कीच वाटून जाते. ��कभी तो यूँ भी उमँडते सरिश्क-ए-ग़म ‘मजरूह’, कि मेरे ज़ख़्म-ए-तमन्ना के दाग़ धो देते”… दु:खाच्या झऱ्यात अपेक्षाभंगांच्या वेदनांनी वाहून जावं असं मागणं मागणाऱ्या मजरूहची १ ऑक्टोबर २०१९ ही जन्मशताब्दी.\nह्या संपन्न, समृद्ध लेखणीचा विचार करते, त्या लेखणीतून उमटलेल्या शब्दांची दीर्घकाळ रसिकांच्या मनोराज्यात मिळवलेल्या अढळ स्थानाचा विचार करते तेव्हा मजरूह नावाच्या ह्या पाईडपायपरच्या शब्दसुरांचा मागोवा घेणाऱ्या अनेक पिढ्या मला दिसून येतात आणि मजरूह नावाच्या शायरचा सर्वतोमुखी असणारा शेर पुन्हा माझ्याकडे बघून हसून मला सांगतो,\nमैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर\nलोग साथ आते गए और कारवाँ बनता गया\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, मनातल्या गोष्टी, वाचन, सुख़न\t१ प्रतिक्रिया\nहातात जरा दे हात:\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, भटकंती, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nआता गोव्याला आलेय. पावसाळ्याचे दिवस आहेत. अधेमधे पावसाची एखादी सर येतेय. पावसाने विश्रांती घेतली तेव्हा समुद्रकिनारी फिरायला निघाले आणि वाटेतच तो पुन्हा मनसोक्त बरसत गेला. झाकोळून टाकणारा विशालकाय काळासावळा मेघ आसमंत व्यापून उरलाय. भिजणं हा पर्याय निवडलाय मी. सुटलेला भणाण वारा, पाऊस, दाटून आलेली संध्याकाळ, चिंब गारवा आणि पावसाच्या तालनृत्यात साथ करणारा निळाकरडा समुद्र ह्यांचं द्वैत, मी ही जणू ह्यांचाच एक भाग .\nये समंदर पे बरसता पानी\n प्यासों को तरसता पानी\nकुठेतरी ऐकलेला शेर मनात नकळत हजेरी लावता झालाय आणि अमृतसरमधलं एक संभाषण मनात डोकावून जातय. तिथे फिरताना सोबत असलेला टॅक्सी ड्रायव्हर फाळणीविषयी बोलताना म्हणाला होता, “और तो सब है ही मॅडम पर पार्टिशन कि वजह से हमसे समुंदर दूर हो गया… आपके मुंबई गये थे एक बार, पर वो तो आपका समुंदर हुआ ना”. कराचीकडून येणारा समुंदर त्याला त्याचा वाटत होता, त्याच्याकडच्या मागच्या पिढ्यांतल्या कोणाच्या तरी आठवणीतून झिरपलेला, त्या बोलण्यातून त्याच्या परिचयाचा झालेला तो समुद्रकिनारा आणि मुंबईत मात्र त्याला वाटलेलं गर्दीतलं पोरकं परकेपण. हे तसं नेहेमीचंच, पाणी आणि तहान ह्यांचं चुकलेलं समीकरण. समुद्रात पडून त्याच्या खारेपणाला स्विकारणारं पावसाचं पाणी. शायरला इथे तहान न भागवता येण्यातली ह्या जलथेबांची हत���लता दिसत जाते. शेर अर्थांची अनेक रूपं स्वत:त साठवून असतो, त्या रूपांचा शोध घेत जाणं हा एक आवडीचा भाग. आज इथे ह्या किनाऱ्यावर ही रूपंच माझा शोध घेत येताहेत. मनाचे पदर अलवार उलगडतातच अश्यावेळी. “किसी के साथ हूँ ऐसे अज़ल से, समुंदर साथ जैसे तिश्नगी है”, गहिऱ्या समुद्राची साथ आणि न भागणारी तहान ह्यांचं नातं मांडावं असं लिहिणाऱ्यांना केव्हातरी वाटून जातंच, तसाच हा एक शेर. त्याच्या अर्थांची वलयं मनात उमटत असताना चालणारी पावलं पाण्यापर्यंत येऊन पोहोचली आहेत.\nसमुंदर अदा-फ़हम था रुक गया\nकि हम पाँव पानी पे धरने को थे\nपायाला पाणी लागतंयसं पाहून नम्रपणे मागे सरकणारा समुद्र… कल्पनेला मनातून दाद जातेय. पुढे येणारी लाट मात्र तिथलं माझं अस्तित्त्व स्विकारतेय. पायाच्या तळव्याशी येणाऱ्या, त्याला वेढा घालत क्षण दोन क्षण रेंगाळून, पायाखालून वाळू घेऊन परतणाऱ्या ह्या जलस्पर्शाची एक निराळीच किमया. लाटांकडे बघते तेव्हा मनातलं काय काय असं तरंगून सामोरं येतं. खळबळीतून येणाऱ्या लाटा. एकामागे एक. क्षणभराची साथ, येऊन आल्यापावली नि:स्पृहपणे परतीची वाट चालणाऱ्या लाटा. कुठून कुठून येतात ह्या. कुठल्या क्षितीजाच्या कथा ऐकून येतात. चिरतरूण मुग्ध तरूणीसारख्याही आणि विरक्त प्रौढेसारख्याही. जलचक्राचे किती फेरे पूर्ण करत ह्या पुन्हा पुन्हा येतात. क्षणभंगुरता आणि चिरंतन, चिरंजीव असणं एकाचवेळी सांगणाऱ्या ह्या. पाण्याचा स्पर्श तनमनाला एक वेगळं चैतन्य आणि विचारांना वाट देणारं गांभिर्यही देऊ पहातोय.\nआता मनात उमटणारे विचार कधी काही सांगणारे तर कधी प्रश्नांचं गरगरतं आवर्त निर्माण करणारे. अंतर्मुख होऊ देणारा समुद्र सोबत…त्याचा तो भिजल्या वाळूचा, माझ्या पावलांचे ठसेही न उमटू देणारा किनारा. कुठलीच खूण मागे न ठेवता चालण्यातल्या मुक्ततेचा नकळत वाटून गेलेला आश्वासक दिलासा. समुद्राची लयीतली नादमय गाज, ओसरलेला पाऊस आणि विचारांच्या मुक्त पक्ष्यांच्या आसमंतातील नक्षीचा नभावर आलेला शहारा. पावलं चालत होती, चालत जाताहेत. स्वत:ला स्वत:शी संवाद करू देणारी वेळ…\nमनाच्या अंगणात मागे पडलेलं किती आठवूनसं जातंय. काही स्पष्ट काही अस्पष्ट. विचारांना जोडून येणाऱ्या विचारांच्याही लाटाच जणू. आपल्याच मनाची आपण केलेली अडगळ जाणवून देणारे क्षण हे. विचार तळापासून पृष्ठभागावर आले की तिथेच समुद्राला अर्पण व्हायला हवे हे भान येण्याचे क्षण. मधेच वाकून ओंजळभर पाणी हातात घेत ती ओंजळ सागराला परत करताना मनातल्या विचारांचे अर्घ्यही मी देऊ पहातेय. वातावरणाची संथ लय कायम पण मनात मात्र गोंधळ उडतोय. ’तलातुम’ एक फार सुरेख शब्द वादळासाठी. “दरिया के तलातुम से तो बच सकती है कश्ती, कश्ती में तलातुम हो तो साहिल न मिलेगा”, पाण्यातल्या वादळातून सुटका होईलही पण नावेतला गोंधळ सावरणं कठीण. खरंय किती हे…\nकश्ती चला रहा है मगर किस अदा के साथ\nहम भी न डूब जाएँ कहीं ना-ख़ुदा के साथ\nना-ख़ुदा- नावाडी. इथे मनाची नाव सावरणारा नावाडी आपणच, कसं पेलतोय आपण हे आव्हान. ह्या लाटांच्या कथा ऐकताना, माझ्या मनातलं कितीतरी त्यांना मुकपणे सांगताना हे नेमकं काहीतरी जाणवून आर्तसा आवंढा का दाटून येतोय हा समुद्र मला हसतोय का\nचल जाऊ दूर कुठेही\nहातात जरा दे हात;\nमला ग्रेस आठवताहेत आत्ता. समुद्राची साथ हवी की विचारांच्या लाटांसोबत येणाऱ्या मोत्यांची साथ हवी की पुन्हा पुन्हा गोंधळणाऱ्या मनाला सावरणाऱ्या ह्या क्षणांची साथ\nवाऱ्याचा, समुद्राचा आणि माझ्या श्वासांचा आवाज एक होत जातोय. एकतानता, एकरूपता. किती दुखरं, काही हसरं सारं पुढे येऊन पुन्हा मागे सरतंय. काही गळून पडतंय, काही खोल तळघरात पुन्हा निमुट वस्तीला गेलंय. मी कसलाही ताळेबंद मांडत नाहीये आता. विचार आणि मी वेगळे होत जातोय… काही काळापुरतं का असेना पण हे एक सुटलेपण. असण्याची सारी सूत्र वर्तमानातल्या त्या क्षणाशी येऊन जोडली जाताहेत… आज आत्ता इथे मी उभी आहे, समोर आहे हा समुद्र… अथांग, असीम, क्षितीजाला थेट जाऊन भिडणारा, नद्यांना सामावणारा, आकाशाचा आरसा, रहस्यांचा, निळ्याहिरव्या रंगाच्या अनेक छटांचा, अनंत शक्यतांसह अनंत शक्यतांचा समुद्र मनाला मोहिनी घालणारा समुद्र. संथ, शांत आणि रौद्रही. दिवसाच्या प्रत्येक प्रहरी वेगळा भासणारा समुद्र. आधारही वाटणारा आणि मन दडपून टाकणारा… गहिऱ्या मायेचा, समुद्र…\nनजरों से नापता हैं समुंदर की वुसअतें\nसाहिल पे एक शख्स अकेला खडा हुआ\nनजरेने समुद्राची व्याप्ती मोजू पहाणारी मी एकटी इथे असणं आणि माझ्यातूनच कितीतरी उमलून पुन्हा कुपीत बंद होत, मनाच्या पाटीचं निराकार होणं…\nकिती वेळ गेलाय मधे. संध्याकाळ आता अजूनच गहिरी होत जातेय… किनाऱ्यावर दुरवरचा तो माणूस मला परत बोलावतोय. परतीची वाट…\nपाण्यातली पावलं… वाळूतली पाऊस थेंबांची, लाटांची नक्षी… भुरभुरता पाऊस.\nनजर में सुरत-ए-साहिल अभी नही आई\nमिरे सफर का हर मरहला समुंदर है\nआयुष्याला थेट स्पर्श करत किनाऱ्याकडून पुन्हा किनाऱ्याकडचा एक प्रवास. माझ्या आयुष्याचा प्रत्येक काठ, प्रत्येक टप्पा समुद्र आहे… असणारच. नीळे काठ सांभाळत भवसागर पार करायला निघालेल्या मनाचे किनारे सुटत जाणारच… मी पुन्हा समुद्राकडे क्षणभर वळून पुन्हा उभी रहातेय आणि तो माझ्या नजरेत काठोकाठ भरून येतोय. “हातात जरा दे हात”, न मागता केलेलं आर्जव रूजू होतं आणि आम्ही दूरच्या वाटेवर चालू लागतो\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, वर्तमानपत्रातली दखल, वाचन, सुख़न\t5 प्रतिक्रिया\nपर याद आता है:\nPosted in दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nपहाटेचं स्वप्न एक खरंतर. का पडावं आणि नेमकं हेच का पडावं ह्या विवंचनेत जागी झाले. लहानशी ती मुलगी, हातातल्या वाळल्या फांदीने मातीत काहीतरी शोधतेय. माती की राख कोण जाणे, पण मनात एक शेर स्पष्ट उमटतोय…\nजला है जिस्म जहाँ दिल भी जल गया होगा\nकुरेदते हो जो अब राख जुस्तुजू क्या है\nमला नवल वाटतय ह्या साऱ्याचं. त्रयस्थ साक्षीभावाने मी पहातेय हे. काहीतरी अंधुकशी सुसंगती लागावी आणि अस्पष्ट आठवलेलं सुत्र घनदाट धुक्यात हरवून जावं असं घडत असताना गुलज़ार ऐकू येताहेत,\nएक छोटा सा लम्हा है\nजो ख़त्म नहीं होता\nमैं लाख जलाता हूँ\nये भस्म नहीं होता\nकुठला तो लम्हा, हे दोघं काय सांगून गेले कोणती ही नेमकी सल हे कोडं उलगडत नाही. ती लहानशी मुलगी तिच्या आजोबांचा हात धरून दुतर्फा झाडीने वेढलेल्या पाउसओल्या वाटेवरून चालतीये. आता ती घाबरलेली नाहीये, तिच्यापाशी भक्कम आधार आहे तिच्या आजोबांचा. मलाही सावरायला होतंय. सकाळ होतेय. स्वप्नाची उकल होत नाही मात्र गंमत वाटते. दिवस जाणीवेत पुढे सरकतोय आणि नेणीव स्वप्नाचा पाठलाग करतेय.\nसकाळच्या स्वच्छ प्रकाशात आदल्या दिवसाचं पान मिटतानाची काही आठवण होते. गवसलेले काही निवांत क्षण आणि मनात विचारांचे कढ असताना स्वत:च्या लिखाणाबाबत मांडलेला लेखाजोखा आणि त्यात एखाद्या बोचऱ्या टीकेचे मनात उमटलेले तरंग. दुखावणारं काहीसं मनात घेतच मिटलेले डोळे. आणि त्या दाहातून सुप्तावस्थेतल्या मनाला सावरायला ग़़��लिब नावाचा वटवृक्ष त्याच्या दाट सावलीसह असा सामोरा आलेला. आता जागृतीच्या क्षणी आपल्या किंचित अस्तित्त्वाची सावलीही त्या वृक्षातळी विसावते. ’दिल ही तो है न संग-ओ-खिश्त, दर्द से भर न आयें क्यूँ ’ …. कठीण दगड नाही, “दिल ही तो है”…. वेदनेने भरुन येणारच, ग़़ालिब सहज सांगतो. ” रोएँगे हम हज़ार बार, कोई हमें सताए क्यूँ”, त्याच्याच शब्दांत आपणही तेव्हा धाडसाने विचारलेलं असतं.\nस्वप्नातील धुक्याचा पदर हाती लागताना मनातल्या संवादात ग़़ालिब आजोबांनीही भाग घेतलेला असतो,\nहूँ गर्मी ए निशात-ए-तसव्वुर से नग्मा संज\nमैं अंदलीब ए गुलशन ए ना आफ्रिदा हूँ\nसर्जनाच्या उर्मीची उब माझ्या मनभर आहे, कल्पनेत एक नग्मा रचणारा हा मी एका अश्या बागेतला पक्षी आहे जी बाग अजून निर्माण व्हायची आहे. ग़़ालिब, अजून कोण लिहीणार हे असं. स्वत:च्या लयीत, स्वत:च्या चालीत, त्याच्या अंदाज ए बयाँनुसार जो नग्मे गायला तो ग़़ालिब. किती ओळखते मी ह्याला हा प्रश्न पडतो अनेकदा म्हणावं तर चिमुटभर ही ओळख आणि म्हणावं तर हक्काने ज्याच्याकडे जीवनाविषयी पडलेल्या प्रश्नांचं उत्तर मागावं आणि ज्याने आपल्या आश्वासक लिखाणातून ते दान सहज माझ्या हातात ठेवावं असा ग़़ालिब. ह्याला ग़़ालिब आजोबा म्हणावं किंवा नुसतंच ग़़ालिब म्हणून हाक मारावी, तो त्याच सहजतेने आपलंसं करून ममत्त्वाने विचारपुस करणारा वडिलधारा वाटतो. केव्हातरी आपण ठरवून त्याच्याकडे जावं आणि केव्हातरी त्याने आजच्यासारखं आपल्याला गाठावं.\nहर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है\nतुम्हीं कहो कि ये अंदाज़-ए-गुफ़्तुगू क्या है\nग़़ालिब आणि जगजीत आता एकत्र मनाचा ताबा घेतात. “रगों में दौड़ते फिरने के हम नहीं क़ाइल, जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है”, प्रत्येक शेरपाशी एक दाद नकळत मनाच्या कान्याकोपऱ्यातून उमटते. शतकांनंतरही आपल्या प्रतिभेने प्रसन्नतेचा एक शिडकावा मनाच्या अंगणात करणारा हा ग़़ालिब नावाचा पाऊस आता रिमझिम बरसू लागतो.\nबाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मिरे आगे\nहोता है शब-ओ-रोज़ तमाशा मिरे आगे\n“लहान मुलांच्या खेळण्याचं मैदान आहे हे जग, होता है शब-ओ-रोज़ तमाशा मिरे आगे”, असं म्हणणारा हा तपस्वी मग मला एखाद्या तीर्थक्षेत्री स्थिरावलेला योगी वाटतो. जगाकडे बघण्याची ही प्रगल्भ नजर त्याचीच असायची. माझंही चुकार मन आता निमुट व्हायला ला���तंय. विचार पुढे सरकतॊ तेव्हा जाणवतं, उर्दूचे अनेक जाणकार ज्याकाळात होते तेव्हा कोणीतरी ग़़ालिबबाबत, तू तर बाबा जरा कठीण रचना करतोस अशी केलेली टीका आणि त्यावरचे त्याचे समर्थ प्रत्युत्तर…\nन सताइश की तमन्ना न सिले की परवा\nगर नहीं हैं मिरे अशआर में मअ’नी न सही\nकौतुक, टीका याबाबत मी अलिप्त आहे, जर (तुमच्या मते) नसेल माझ्या काव्यात काही अर्थ तर नसावा बरं, गालिबचं हे शांत, संयत मत मनाचा ठाव घेतंय आता. चेहेऱ्यावर एक छानसं हास्य स्थिरावलंय, ग़़ालिब मग गांभिर्याने जीवनसार सांगतोय:\nन था कुछ तो ख़ुदा था कुछ न होता तो ख़ुदा होता\nडुबोया मुझ को होने ने न होता मैं तो क्या होता\nआजोंबाचा हात धरून चाललेली ती मुुलगी आता घरी पोहोचलीये.\nक़ैद-ए-हयात ओ बंद-ए-ग़म अस्ल में दोनों एक हैं\nमौत से पहले आदमी ग़म से नजात पाए क्यूँ\nक़ैद-ए-हयात ओ बंद-ए-ग़म, आयुष्य नावाची कैद व त्याला असणारी दु:खाची किनार, मृत्यू हीच ह्यातून सुटका. आणि म्हणूनच ह्या “ग़म” ची मला आयुष्याइतकीच आस आहे, मृत्यू आधी मला वेदनेतून सुटका नको आहे ग़ालिब म्हणतो.\nमाझ्या मनातले दुखरे तरंगही अलवार विरून जाताहेत, मन वारंवार सांगत जातंय,\nहुई मुद्दत कि ‘ग़ालिब’ मर गया पर याद आता है\nवो हर इक बात पर कहना कि यूँ होता तो क्या होता \nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वाचन, सुख़न\tयावर आपले मत नोंदवा\nPosted in कतरा कतरा जिंदगी, खुपणारे काही...., दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nएका संग्रहालयात एक हस्तिदंती शिल्प पाहिले. बारीक कोरीव काम केलेले, अत्यंत नाजूक नजाकतीने साकारलेले राधाकृष्णाचे शिल्प. राधेच्या पायी रूतलेला काटा अलवार वेचणारा कृष्ण. हे शिल्प खिळवून ठेवणारे. संपूर्ण दालनच राधा आणि कृष्णमय, तेव्हा त्याच विचारात तिथून बाहेर पडले.\nराधा-कृष्ण, अवीट प्रेमाचं, माधुर्याचं, हळूवार असं, काळाच्या कसोटीवर चिरंजीव ठरलेलं नातं. लिहिणाऱ्या प्रत्येक मनाला केव्हातरी साद घालणारं नातं.\nहे शिल्प मनात आहे आता. कान्हा भेटीच्या ओढीने निघालेली राधा, यमुनेचा तो तीर, कदंबाच्या तरूतळी ठरलेली ही भेट. वाटेवर तिच्या पायी रुतलेला काटा आणि त्याची पर्वा न करता पुढे चालणारी ती. ती राधिका…गोपिका माझ्या मनतळी आता विचारांची आवर्तनं उमटताहेत. हा काटा केवळ सांकेतिक म्हणून पहाते तेव्हा तो ��माजबंधनांचा, कान्ह्याभोवतीच्या वलयाचा, राधेच्या आणि त्याच्या मैत्रीचा, अनयाच्या आणि तिच्या नात्यातल्या विचारांचा जाणवतो मला. सारे बंध झुगारून निघालेली ती आणि बासरीच्या मनमोहक स्वरांनी आसपास भारून टाकणारा तिचा कान्हा. त्याला तो बोचरा काटा हळूवारपणे काढून टाकताना पहाते तेव्हा राधेच्या चेहेऱ्यावरचे विसावलेले भाव टिपून घेण्यातल्या शिल्पकाराच्या कलेला मनातून एक दाद उमटून जाते.\nमाझ्याही नकळत मनात एक कविता उमटत जाते:\nमन वारा होत जाते…\nवाट तरी ना थांबते,\nमन झाड होत जाते…\nमन किती गं दुखते…\nआला बघ आला तो\nनभश्यामल कान्ह्याच्या हळूवार फुंकरीने राधेची सावरलेली वेदना आणि त्याच्या शब्दांच्या पिसाऱ्यात हरपून मोरपिसाच्या रंगांत न्हायलेलं तिचं मन दिसतं तेव्हा तिच्या कोवळ्या सुखाच्या जाणीवेला काजळाचं तीट लावावं असं मला वाटून जातं.\nकविता लिहून कागदावर पूर्ण होते पण मन तिथून पुढे निघत नाही. विचार आता पुन्हा राधेपाशी येताहेत. आता दिसतो, गोकुळ सोडून निघालेला तिचा कान्हा. त्या कदंबाच्या झाडापाशी उभी राधा पुन्हा दिसते. एकटी ती आता बोलत नाही, अवखळ, अल्लड तिचं रूप जणू गोठून जातं. काळाच्या पटलावरचा तो चिरंजीव ’विरहक्षण’ जेव्हा तो इतिहास घडवायला पुढे निघून गेला आणि ती सहज भूतकाळ झाली. तो क्षणच आता रूतून बसला असावा राधेच्या मनात. ती खिळून गेली असावी त्या क्षणापाशी. त्याची बेडी तिच्या पुढल्या प्रत्येक पावलाभोवती पडली असावी. आयुष्याच्याच पायात रूतलेला हा काटा काळाचे हात तरी वेचू शकतील का ह्या विचारात माझ्या मनाचं जडशीळ पाऊल तिथून उचलत मी पुढे सरकते. मग केव्हातरी मनाला वास्तवाचं भान गाठतं. नजरेसमोरचे काळे अभ्र बाजूला होतात तेव्हा व्यवहारी जग पुन्हा स्वच्छ दिसू लागतं. आणि मनात आता एक वेगळाच सूर कवितेतून उमटू लागतो:\nज्याची वाट पाहिलीस तो…\nराधेसाठी ह्या दोन्ही कविता मनात आल्या एकाच दिवशी. पाहिलेली एक कलाकृती आणि त्यावरचे परस्पर समांतर विचारांचे तरंग. लिहिताना मला माझ्यातल्या ’मी’ची, स्त्रीत्त्वाची हाक येत असावी. विशीतला नवथर हळवेपणा ओलांडत चाळीशी गाठणारा विचारांचा एक टप्पा, एक आवर्तन. हळव्या राधेच्या तरल मनाचा काठिण्याकडे होणारा अटळ प्रवास. हा प्रवास पुढे सुरू असणार हे मनाशी येतं तेव्हा मात्र राधेविषयीच्या आणि कृष्णाच्या अपरिहार्यते बद्दलच्या समजूतीलाही कदाचित नवेच काही पैलू पडतील अश्या विचारात मग मी ते शिल्प मनात जपून ठेवत पुढे निघते\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, मनातल्या गोष्टी, वाचन, विचार......\t१ प्रतिक्रिया\nअसा मोगरा समोर फुलता…\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nकतरा कतरा जिंदगी- 06\nघरासाठी रोपं आणायची ठरवली तेव्हा पहिला मान होता तो मोगऱ्याचा. मोगऱ्याचं रोप आणलं, ते रूजलं, बहरलं, फुलू लागलं आणि ’माझं’ होत गेलं. त्याच्या सोबतीने कधी त्याच्या शेजारी बसावं आणि विचारांची कुपी अलगद उघडावी हे नेहेमीचं झालं मग. मोगऱ्याची नावंही किती सुरेख. मल्लीका, हृदयगंधा तर उर्दू जास्मिन. शायरीमधे मोगरा ह्याच नावाने आलेला एक शेर वाचनात आला तेव्हा गंमत वाटली होती,\nये मोतिया ये चमेली ये मोगरा ये गुलाब\nये सारे गहने ये ज़ेवर उसी से मिलते हैं\nउन्हाची काहिली जाणवायला लागते तेव्हा त्या झळांनी तापून निघणाऱ्या जिवाचा विसावा सापडतो तो निसर्गाच्या बदलायला लागलेल्या रूपात. चैत्राच्या आगमनाची चाहूल, तांबुस पोपटी नवी पालवी. कडूनिंबाचा, करंजीचा उग्रसर दरवळ तर एकीकडे अश्वत्थाची नवी कोवळी सळसळ. शाल्मली कुठे तर पळस पांगारा कुठे. दुपारच्या रखरखत्या उन्हालाही मागे टाकायला भाग पाडेल असा बहरलेला नीलमोहोर आणि शिरीष. मात्र ह्या सगळ्या वर्दळीत कुठून तरी एक गंध येतो, तनामनावर आपल्या अस्तित्त्वाचं गारूड करणारा. त्याच्या नुसत्या असण्याचं भान इतकं मोहक की त्या कोमलतेच्या केवळ स्पर्शानं निसर्गाच्या साऱ्या प्रसन्नतेचा मनावर शिडकावा व्हावा. वाऱ्याच्या येणाऱ्या झुळूकेबरोबर तो अवचिता झुळूकणारा अळुमाळु परिमळ सांगावा आणतो तो मोगऱ्याचाच.\nमोगऱ्याशी नातं तसं प्रत्येकाचं. पृथ्वीचं प्रेमगीत लिहिणारे कुसुमाग्रज मोगऱ्यावर लिहितात तेव्हा लेखणी किती अलगद शब्द मांडते ते पहाण्यासारखे:\nअसा मोगरा समोर फुलता\nकिती खरं आहे हे. सृष्टीतल्या साऱ्या सकारात्मकेचं प्रतीक दैवी गंधाची मुक्त हस्ताने पाखरण करणारी ही शुभ्रधवल फुलं. ह्यांचं व्यक्तित्त्व परमेश्वराच्या अंशाचं कोंदण ल्यायलेलं.\nअलीकडे रस्त्यावर प्रवास करताना लागणारे सिग्नल आणि मोगरा हे समीकरण सहज परिचयाचं. त्यात दिसले सिग्नलला गाडीच्या बाजूला असलेल्या वाहतुक बेटावरचे ते स��ळे. एक वयस्कर स्त्री, तिचा बहुधा मुलगा आणि सून. सूनेच्या कुशीतलं लहानसं बाळ आणि आजीच्या समोर असलेली मोगऱ्याच्या अर्धउमललेल्या कळ्यांची रास. त्या राशीतल्या कळ्यांचे गजरे विणताना मधेच आपल्या नातवाच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारी ती आजी दिसली तेव्हा मन अनेक वर्ष ओलांडून थेट बालपणात जातं झालं. मोगरा आणि आजोळ, मोगरा आणि परिक्षेनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्य़ा असं नातं मनात पक्कं. आजोळच्या अंगणातलं ते मोगऱ्याचं घमघमतं रोप, हिरव्या पदरावर सुगंधी चांदण्यांची ती नक्षी मनात वस्तीला आली ती कायमची. मोगऱ्याची फुलं आजी ’वेचायची’ तेव्हा कळ्यांना धक्काही लागू न देता तिने वेचलेली ती फुलं तिचा पदर भरून टाकत. सूर्याची किरणं परत फिरायची, सांज हलकेच उतरू लागायची तेव्हा आजीच्या अवतीभोवती आम्ही सगळे आणि एक एक फूल गुंफत गजरा विणणारी ती. तिच्या अस्तित्त्वालाच तेव्हा मोगऱ्याचा गंध यायचा. माठातल्या पाण्यात मोगऱ्याची काही फुलं जात आणि उरलेल्या फुलांचे गजरे ती आम्हा नातींच्या केसांत माळायची तेव्हा तिच्या हाताची ओंजळ मोगऱ्याची होत जायची. उबदार प्रेममयी आठवणींचा हा मोगरा मनात फुलला तो निरंतर.\nआठवणींच्या वाटेवरून मनाची पावलं परतायची होती अजून तितक्यात आलेल्या पुढल्या सिग्नलला तो आला, असेल ८-९ वर्षांचा. गजरे हवेत का हे खूणेनेच विचारत होता. माझी नजर मात्र त्या गजऱ्यांकडून त्याच्या चेहेऱ्याकडे गेली आणि तिथेच थबकली. मोहक प्रसन्न हास्य, अत्यंत बोलके डोळे, मोगऱ्याच्या गंधाने व तेजाने जणू उजळलेला तो. सिग्नल सुटायला अवघ्या काही सेकंदांचा असलेला अवकाश मी त्याला खूणेनेच सांगितला. ’काही हरकत नाही, मी सिग्नलच्या पलीकडच्या बाजूला येतो’, असं त्याने सांगता मात्र माझा जीव घाबरा झाला. सिग्नलच्या पुढे धावणारी ही मुलं विचारात पाडतात ती नेहेमीच. ’मला गजरा नको’ हे त्याला चटकन ठाम सांगितलं पण त्याचा उर्जेचं रूप असलेला चेहेरा, हातातले गजरे, सुटलेला सिग्नल आणि धावणारी मुलं मनातून जाईनात. गाडी तिथून पुढे निघाली तरी मन रेंगाळलं तिथेच. आणि “का मोगरा फुलेना” लिहिणारे गदिमा आठवले.\nबरसात चांदण्याची, वारा कसा हलेना\nहिरवा दिसे पिसारा, परि का कळी धरेना\nम्हणताना गदिमा म्हणाले, ’चुकते कुठे कुणाचे माझे मला कळेना, का मोगरा फुलेना’, तेव्हा मोगरा पुन्हा वेगळ्याच रूप��त सामोरा आला. काहिसं उदास मन होत होतं आणि एकीकडे पुन्हा पुन्हा त्या हसऱ्या नजरेतले स्वत:वरच्या ठाम विश्वासाचं प्रतीक असलेले, अनंत स्वप्नांना कवेत घेण्याची क्षमता असलेले ते लहानसे डोळे नजरेसमोर येत होते. ते इवलेसे रोप आपल्या सामर्थ्यासह उंच होणार होते. त्याच्या निरागस खंबीर हसण्याची आठवण झाली आणि लहानश्या पण स्वर्गीय अस्तित्वाच्या अंगभूत तेजाने दरवळणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांचे नेमके वर्णन करणारे तात्यांचे शब्द आठवत गेले. समुद्राकडे धावत निघालेल्या जीवनसरितेला क्षणभर रोखून ठेवण्याचं सामर्थ्य मांडताना कुसुमाग्रज म्हणतात…\nसागर विसरूनी धवल फुलांनो\nसकारात्मकतेवरच्या विश्वासाची शुभ्रधवल कळी आता मनात पुन्हा स्वच्छ उमलली\nआठवणी..., गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वाचन, विचार......\tयावर आपले मत नोंदवा\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\n“मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ”… पडद्यावर दिसणारी हिरव्या वाटेतून मार्ग काढणारी ट्रेन आणि अत्यंत भावगर्भ असे शब्द आपल्यापर्यंत वाहून आणणारा शुभा मुद्गलचा संयमित असा गहिरा दैवी स्वर. मथुरेचा नगरपती पुन्हा गोकुळाकडे निघालेला आहे. राजदंड त्यागलाय, डोक्यावरचा ताज उतरवून ठेवत रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी सारथ्याला बोलावून हा निघालाय. गोकुळ सोडून निघताना राधेकडे बासरी देत तिने माथ्यावर ठेवलेलं मोरपीस घेऊन पुढल्या वाटेला निघालेला हा कान्हा आज पुन्हा मागे वळून पहातोय… राधेच्या आठवणीने मन भरून आलेला तो. त्याची पावलं निघालीत ती गोकुळाच्या वाटेवर. ऋतुपर्णो घोषच्या “रेनकोट” चित्रपटाची सुरूवात ही. अर्थाने काठोकाठ भरलेले स्वत: ऋतुपर्णोच्या लेखणीतून उतरलेले संवेदनशीलतेने भारलेले प्रवाही शब्द.\nरेनकोट हा ऋतुपर्णो घोषचा अप्रतिम चित्रपट. मुळात ऋतुपर्णो म्हणजे तरल संवेदनशीलता. विषयाची मांडणी करताना केलेली अत्यंत बारकाईची कलाकुसर. अतिशय सहज साकारणारं भावभावनांचं अत्यंत मनोज्ञ चित्र. एखाद्या भावनेचं धूसर अस्तित्त्व जाणवावं पण तिच्यापर्यंत पोहोचण्याची वाट हाती लागू नये असं ह्या दिग्दर्शकाचं होत नाही. मानवी मनाच्या प्रांतात अनवट वाटांवरही लीलया पोहोचण्याचं सामर्थ्य ह्या जादूगाराकडे होतं. द लास्ट लियर, चोखेर बाली, मेमरीज इन मार्च असे त्याचे चित्रपट पाह��न संपतात तेव्हा आपल्यात काहीतरी अलवार बदलून जातं. संवेदनशीलतेच्या रोपाला कोवळी नवी पालवी फूटलेली असते. ह्याची भेट होण्याआधीचे आपण आणि नंतरचे आपण ह्यात सूक्ष्म काहीसं बदलून टाकण्याची क्षमता असलेला, चित्रपट जगणारा ऋतुपर्णो. आपल्या मनात हे विचार येत असताना गाणं एव्हाना पुढे सरकलेलं असतं, राधेच्या विरहवेदनेने व्याकुळ मथुरेचा तो नगरपती गोकुळात आहे आता.\nयमुनेचा तट एकाकी आहे. पूर्वीसारखी गोपिकांची लगबग तिथे नाही. मंद मृदुल पवन वाहतो आहे. क्षण क्षण आठवणींनी व्यापून उरताना, हृदयात आठव दाटून येताना कान्हा आज एकटा आहे. राधा अनयाच्या घरी आहे. ऋतुपर्णोची लेखणी लिहिते,\nतुम्हरी प्रिया अब पुरी घरवाली\nतुम्हरी राधा अब पुरी घरवाली\nविरहाचे अश्रू पुसून टाकत ती तिच्या संसारात रमलीये आणि अश्यावेळी तू परत आलास कान्हा, “का त्या जीवाला पुन्हा दु:ख देणार आहेस मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ” ह्या प्रश्नापाशी येत गीत पडद्यावर संपत जातं. माझ्या मनात मात्र सांधेबदल होत हळूहळू प्लॅटफॉर्मवर येत थांबणारी इजाजत मधली ट्रेन डोकावून जाते. अनेकवर्षांनी भेटणारे महेन आणि सुधा इथे माझ्यासोबत येतात. गुलजारांची हळवी प्रगल्भ कथा पुन्हा मनात डोकावत तिचं अस्तित्त्व दर्शवत असताना मनाचा ताबा पुन्हा ऋतुपर्ण घेत जातो. स्त्रीयांच्या मनाचे, सौंदर्याचे, अस्मितेचे, भावनांचे, घुसमटीचे, त्यांच्या समाजातल्या स्थानाविषयीचे अत्यंत संयत केलेले चित्रण हे ऋतुपर्णोच्या चित्रपटांचे ठळक विशेष. त्यातलाच एक “रेनकोट”. काळाचा मधला तुकडा ओलांडून पुन्हा भेटणारे दोघं, अजय देवगण आणि ऐश्वर्या, मन्नू आणि नीरु. कोलकता हे केवळ एक स्थळ न उरता ऋतुपर्णोच्या चित्रपटांमधलं महत्त्वाचं पात्र, ते तसं इथेही जाणवत जातं सतत. बाहेर पडणारा पाऊस आणि आठवणींनी चिंब मनं. रेनकोट पडद्यावर संपला तरी ओलावलेल्या मनात खोलवर रूजून बहरतो.\nपुन्हा राधेकडे जाणारा कृष्ण. संसारात रमलेली राधा. राधा-कृष्ण आणि अनय, ह्यांचा विचार मनात हलकेच उतरतो तेव्हा आठवते अरूणाताईंची राधा. कृष्णाचा किनारा शोधत आयुष्याच्या अखेरच्या प्रहरी सरत्या सांजेला द्वारकेत त्याला भेटायला आलेली राधा. काही प्रश्न तिच्या लाडक्या श्रीरंगाला विचारायला, त्याचा निरोप घ्यायला आलेली काहीशी थकली भागली ���ाधा. द्वारकेचा समुद्र, खारा मिरमिरता वारा, पौर्णिमेचा चंद्र साक्ष होतोय राधेच्या संवादाचा. कितीतरी उमजून येतय राधेला आणि कृष्णालाही. राधेला एक स्त्री म्हणून कृष्णाची सखी असलेल्या द्रौपदीची अगदी आतून असलेली ओळख साक्षात कृष्णाला नवी. “अनयाचं प्रेम वास्तव आणि कृष्णाचं दाट निळं प्रेम हे ही वास्तवच. आपलं अस्तित्त्व हेच ह्या प्रेमाचं मिरवणं” ह्या जाणीवेपर्यंत आलेली राधा. कृष्णेच्या मदतीला वेळीच का नाही रे धावलास असं अधिकारवाणीने विचारणारी राधा… राधेची किती रूपं. प्रेमाचं प्रतीक राधा\nउत्तररात्रही कललीये आता. क्षितीज आता नवे रंग पांघरणार. कृष्ण परत निघालाय आणि राधेने समुद्राच्या वाळूतून टिपून एक भेट दिलीये त्याच्या हातात. गुलाबी छटेची जोडशिंपली. मोरपीस देणाऱ्या राधेने आयुष्याचं मर्म पुन्हा कान्ह्याला दिले आहे. तो परत फिरलाय द्वारकेकडे. राधा तिथेच त्या समुद्राच्या काठी… रेनकोटमधल्या मन्नूला आता त्याच्या नीरूने त्याला दिलेला तिच्याकडे असलेला एकमेव सोन्याचा दागिना सापडतोय. राधेनी इथेही भेट दिलीये कृष्णाला. साऱ्या आयुष्याचं दान सहज देऊन टाकणारी “राधा” आणि तिला लाभलेलं विरहाचं दान. काही कोड्यांची उकल होत नाही, काही वेदना चिरंतनाचं वलय घेऊन येतात.\nभरून आलेल्या मनाला एखादा हलकासा धक्का लागतो तेव्हा त्या कलाकृतींच्या वाटेने झरझर वाहतात. ऋतुपर्णो, गुलजार आणि अरुणाताई एकत्रच आठवतात. शाश्वताचा अर्थ असा उलगडत असताना मनाच्या पटलावर इजाजतमधला शशी कपुर नावाचा अनय त्याचं ते सारं उमजून येणारं नितळ निर्मळ चिरविलक्षण हलकसं विश्वासपूर्ण हसू चेहेऱ्यावर ठेवत पुढे निघतोय….मला पुन्हा दिसत जाते प्रेमाच्या, विरहाच्या, हुरहुरीच्या अर्थांच्या किती कोनातून लकाकणारे मोती स्वत:त दडवून ठेवलेली ती अनमोल जोडशिंपली. काळाची एक जोडशिंपली.. त्या जोडशिंपलीच्या स्पर्शाचं मोरपिशी फुलपाखरू माझ्या हातावर येऊन विसावतं ते कायमस्वरूपी\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, नातेसंबंध, मनातल्या गोष्टी, विचार......\t3 प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग मा���ा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/after-the-congress-the-trinamool-congress-wrote-a-letter-to-mark-zuckerberg-saying-bjp-and-facebook-have-links/", "date_download": "2021-01-18T00:20:36Z", "digest": "sha1:FVBET6SH3UPMPRUGKKEZDDWNVX7GNLXI", "length": 14180, "nlines": 136, "source_domain": "sthairya.com", "title": "काँग्रेसनंतर तृणमूल काँग्रसने मार्क झुकरबर्गला लिहिले पत्र, म्हटले - भाजप आणि फेसबुकमध्ये लिंक आहेत - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nकाँग्रेसनंतर तृणमूल काँग्रसने मार्क झुकरबर्गला लिहिले पत्र, म्हटले – भाजप आणि फेसबुकमध्ये लिंक आहेत\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्थैर्य, सातारा, दि. ३: फेसबुक पोस्ट वादात कॉंग्रेसनंतर तृणमूल कॉंग्रेसने फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहिले आहे. त्यात भाजप आणि फेसबुक यांच्यात लिंक असल्याचे आरोप केले गेले आहेत. पक्षाचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी लिहिले की पश्चिम बंगाल निवडणुकीला काहीच महिने बाकी आहेत. तुमच्या कंपनीने बंगालमधील फेसबुक पेज आणि खाती ब्लॉक करण्यास सुरवात केली आहे. हे याच लिंककडे इशारा करते.\nत्यांनी म्हटले की, या दोघांच्या मिलीभगतचे सार्वजनिकरित्या अनेक अनेक पुरावे आहेत. यात आपल्या कंपनीच्या अंतर्गत मेमोचा समावेश आहे. काही ��र्षांपूर्वी मी यापैकी काही मुद्दे तुमच्याकडे उपस्थित केले होते. भारतात फेसबुक मॅनेजमेंटवरील गंभीर आरोपांच्या चौकशीत पारदर्शकता येण्याचे आवाहन केले होते.\nएक दिवसपूर्वी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही पत्र लिहिले होते\nमंगळवारी आयटी मिनिस्टर रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहिले होते. ते म्हणाले होते की, ‘तुमच्या कर्मचाऱ्यांनी मोदी सरकारच्या अधिकाऱ्यांबद्दल अपशब्द उच्चारले आणि हे ऑन रेकॉर्ड आहे’\nआयटी मिनिस्टर म्हणाले – आपल्या कंपनीमधून निवड करुन गोष्टी लीक केल्या जात आहेत, जेणेकरून वैकल्पिक खोटे बोलले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय मीडिया आणि फेसबुक कर्मचार्‍यांचा समूह आपल्या देशातील महान लोकशाही कलंकित करण्यासाठी वाईट नियत ठेवणाऱ्या लोकांना मोकळीक देत आहे.\nकाँग्रेसने दोन वेळा फेसबुकला लिहिले पत्र\nफेसबुक हेट स्पीच प्रकरणात, कॉंग्रेसने गेल्या एका महिन्यात दोनदा पत्रे लिहिली आहेत. कॉंग्रेसने यामध्ये म्हटले होते की, द्वेषयुक्त भाषण प्रकरणात लावण्यात आलेल्या आरोपावर तुम्ही काय पाऊल उचलणार आहात आणि काय उचलले आहे.\nकॉंग्रेसने म्हटले होते की आम्ही भारतात या विषयावर कायदेशीर सल्ला घेत आहोत. गरज भासल्यास कारवाईही केली जाईल. यातून सुनिश्चित करण्यात येईल की, एक विदेशी कंपनी देशातील सामाजिक ऐक्याला नुकसान पोहोचवू शकणार नाही.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nमहिला बचत गटातील महिलांसाठी उखाणे स्पर्धेचे आयोजन\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती संदर्भात येणाऱ्या अडचणींचे महाविद्यालयांनी निराकरण करण्याचे आवाहन\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती संदर्भात येणाऱ्या अडचणींचे महाविद्यालयांनी निराकरण करण्याचे आवाहन\nडिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक\nशिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा\nमोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक\nभारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nबाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर\nआईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू\nनामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे ���ोठे वक्तव्य, म्हणाले…\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार\nपुण्यातील ज्यू धर्मीय बांधवांचा भाजपामध्ये प्रवेश\nG-7 परिषदेसाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मोदींना आमंत्रित केले\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/the-prime-minister-paid-homage-to-pandit-madan-mohan-malviya/", "date_download": "2021-01-18T00:36:39Z", "digest": "sha1:3RVFOEVKWVHGOZPEH7FVDBKBZ6FNPQMO", "length": 11531, "nlines": 125, "source_domain": "sthairya.com", "title": "पंतप्रधानांकडून पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खं���ाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nपंतप्रधानांकडून पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली\nस्थैर्य, नवी दिल्ली, दि.२६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.\n“काशी विश्व हिंदू विद्यापिठाचे प्रणेते आणि बहुआयामी प्रतिभा लाभलेले पंडित मदन मोहन मालवीय यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसुधारणा व राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले. त्यांनी देशाला दिलेले योगदान पिढ्यानपिढ्यांना प्रेरित करत राहील”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nकाशी हिंदू विश्वविद्यालय के प्रणेता और बहुआयामी प्रतिभा के धनी महामना पंडित मदन मोहन मालवीय जी को उनकी जन्म-जयंती पर शत-शत नमन उन्होंने अपना संपूर्ण जीवन समाज सुधार और राष्ट्र सेवा में समर्पित कर दिया उन्होंने अपना संपूर्ण जीवन समाज सुधार और राष्ट्र सेवा में समर्पित कर दिया देश के लिए उनका योगदान पीढ़ी-दर-पीढ़ी को प्रेरित करता रहेगा\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nविज्ञानाने सामान्यांच्या निकडीच्या गरजांवर संशोधन करणे आवश्यक – उपराष्ट्रपती\nकौशल्य मंत्रालय आणि टाटा यांच्यातर्फे मुंबईतील भारतीय कौशल्य संस्थेच्या पहिल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा शुभारंभ\nकौशल्य मंत्रालय आणि टाटा यांच्यातर्फे मुंबईतील भारतीय कौशल्य संस्थेच्या पहिल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा शुभारंभ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली\nपाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध\nडिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक\nशिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा\nमोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक\nभारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nबाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर\nआईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू\nनामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/file-charges-against-those-who-bring-paddy-from-abroad-for-sale-at-government-paddy-procurement-centers-ajit-pawar/", "date_download": "2021-01-18T01:53:58Z", "digest": "sha1:MSJQYGVXBOVWIAYDBG5KAVWKJWKZZ6DR", "length": 21411, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सरकारी धानखरेदी केंद्रांवर परराज्यातून धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - अजित पवार - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : आज आढळलेत नवे ३०८१ रुग्ण, २,३४२ झाले बरे\nईडीच्या भीतीमुळे आम्हाला ‘टार्गेट’ करता का यशोमती ठाकूर यांचा शिवसेनेला टोमणा\nअमेयच्या डब्यातली खास डिश\nमुंबई मनपा निवडणुकीच्या काळात शिवसेना, मनसेला गुजराथींच्या प्रेमाचे भरते \nसरकारी धानखरेदी केंद्रांवर परराज्यातून धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – अजित पवार\nसरकारचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी धानखरेदी प्रक्रियेवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना\nमुंबई : राज्य सरकारने सुरु केलेली धानखरेदी केंद्रे ही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी असून या केंद्रांवर परराज्यातले धान विक्रीसाठी येऊ नये, त्यातून राज्याचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणासारख्या परराज्यांच्या सीमांवरील नाक्यांवर कडक तपासणी मोहीम राबवावी. परराज्यातून किंवा व्यापाऱ्यांकडून राज्यातील केंद्रांवर अवैध मार्गाने धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.\nउपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागपूरचे विभागीय आयुक्त, पोलिस महानिरिक्षक, संबंधित चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांची बैठक आयोजित केली. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पणनचे प्रधान सचिव अनुपकुमार उपस्थित होते. नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार व संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी व्हीसीद्वारे सहभागी झाले होते.\nराज्याच्या तिजोरीवर कोरोनामुळे ताण असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्यात खरीप व रब्बी हंगामासाठी धानखरेदी योजना सुरु आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीसह प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. महाराष्ट्रात धानाचा दर जास्त असल्याने परराराज्यातील शेतकरी आणि व्यापारी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांतील केंद्रांवर अवैध मार्गाने धान विक्रीसाठी आणतात. हे धान खरेदी केल्यास सरकारचे आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर यावेळी राज्यातील धान खरेदीचा आढावा घेण्यात आला धान विक्रीसाठी आणणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही श्री.पवार यांनी दिले.\nअवैध धानवाहतूक करणारी वाहने जप्त करावीत. धानाच्या नो���दी काटेकोर व्हाव्यात, परराज्यातील धान राज्यात येणार नाही यासाठी संबंधित विभागीय आयुक्त व पोलिस महानिरिक्षकांनी भरारी पथके नेमून आवश्यक कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, धान खरेदी केंद्रावर फक्त राज्यातील शेतकऱ्यांचेच धान आले पाहिजे. धानाचे ट्रक भरुन येत असतील तर त्यांची तपासणी व चौकशी झालीच पाहिजे. खरेदी केंद्रावर खराब, रंगहीन, ओले, कोंब फुटलेले, अपरिपक्व, भेसळयुक्त धानाची खरेदी झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले.\nखरेदी केंद्रांवर धान न आणता नोंदी करण्याच्या गैरप्रकारांवर कारवाई करावी. केंद्रावर खरेदी झालेलं धान भरडाईसाठी मिलवर गेलच पाहिजे. भरडाई करणाऱ्या मिल प्रत्यक्ष चालू असल्या पाहिजेत. मिल बंद आणि कागदोपत्री तांदूळ तयार; अशा कागदोपत्री नोंदी खपवून घेतल्या जाणार नाहीत. सर्व खरेदी केंद्रे, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रातील गोदामे व मिलच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व त्यांचे लाईव्ह परीक्षण केले जावे, असे निर्देशही श्री.पवार यांनी दिले.\nनागपूर महसूल विभागातील खासगी गोदामांवर देखील करडी नजर ठेवावी. जुना खराब तांदूळ, किडलेला तांदूळ शासनाच्या माथी मारुन नवीन हंगामातला दर्जेदार तांदूळ हडप करण्याचे गैरप्रकार हाणून पाडावेत, असे स्पष्ट निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले. मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी केल्यावर ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा ऑनलाईन जमा करण्याची कार्यवाहीही तात्काळ झाली पाहिजे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिल्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleपोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली\nNext articleवीज कंपन्यांतील रिक्त पदे भरण्यासाठी वेगाने प्रक्रिया राबवा – उर्जामंत्री डॉ राऊत यांनी दिले निर्देश\nकोरोना : आज आढळलेत नवे ३०८१ रुग्ण, २,३४२ झाले बरे\nईडीच्या भीतीमुळे आम्हाला ‘टार्गेट’ करता का यशोमती ठाकूर यांचा शिवसेनेला टोमणा\nअमेयच्या डब्यातली खास डिश\nमुंबई मनपा निवडणुकीच्या काळात शिवसेना, मनसेला गुजराथींच्या प्रेमाचे भरते \nजेव्हा जावे��� अख्तर यांना वयाने १० वर्ष लहान असलेली शबाना आजमी बरोबर झाले प्रेम, अश्या प्रकारे झाली पहिली भेट\nशिवसेना पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक लढणार – संजय राऊत\n कुठे फेडाल ही पापे सारी\nकल्याणसारखे रस्ते अख्या महाराष्ट्रात कुठे नसतील ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेला टोला\nशिवसेनेबरोबर युती केल्यापासून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात – संजय निरुपम\nराष्ट्रवादीच्या दोन आमदारांना मंत्रिपद शरद पवारांशी बोलण्याचे सुप्रिया सुळेंचे आश्वासन\nमनसे, राष्ट्रवादीमधून आलेल्यांचे शिवसेनेत पुनर्वसन\n’ मुस्लिम व्होट बँक गमावू या भीतीने काँग्रेसचा नामांतराला...\nधनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ अमोल मिटकरी भाजपवर कडाडले, भाजपला विकासावर बोलायला वेळ...\nमालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय राम जन्मभूमीचे पोस्टर फाडल्याने शेलार...\nराम मंदिरासाठी देणगी : मी सुरुवात केली, तुम्हीही सहभागी व्हा –...\nशिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जमीन बळकावली, मृत शिवसैनिकांच्या नातेवाईकांचा आरोप\n‘कृषी कायदे चर्चा समितीतून राहिलेल्या सदस्यांनाही दूर करा’\n२७ विदेशी तब्लिगींना हमीपत्र देऊन मायदेशी जाण्याची मुभा\nडिजिटल युगातील ‘वर्कप्लेस’ची नवी व्याख्या\nममता बॅनर्जींना आणखी एक झटका डावे – काँग्रेस आघाडीकरून लढणार निवडणूक\nधनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर तत्काळ राजीनामा घेतला असता; हुसेन दलवाईंचा...\n कुठे फेडाल ही पापे सारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/maulis-ajan-tree-will-grow-in-nevasa-too/", "date_download": "2021-01-18T00:09:17Z", "digest": "sha1:BDCIRLMVAQXTBGPQCK3TJVLIMILHBGVV", "length": 23226, "nlines": 386, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Marathi Article : माऊलींचा अजानवृक्ष नेवाशातही सळसळणार... | Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : आज आढळलेत नवे ३०८१ रुग्ण, २,३४२ झाले बरे\nईडीच्या भीतीमुळे आम्हाला ‘टार्गेट’ करता का यशोमती ठाकूर यांचा शिवसेनेला टोमणा\nअमेयच्या डब्यातली खास डिश\nमुंबई मनपा निवडणुकीच्या काळात शिवसेना, मनसेला गुजराथींच्या प्रेमाचे भरते \nमाऊलींचा अजानवृक्ष नेवाशातही सळसळणार…\nसंत ज्ञानेश्वरमाऊलींनी (Sant Dnyaneshwar Mauli) भगवद्गीता सोप्या भाषेत सांगून सातशेतीस वर्षांपूर्वी क्रांतिकारी कार्य केले. थोड्या बहुत फरक��ने सर्वच संतांनी, समाजसुधारकांनी, विचारवंतांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने योगदान दिले आणि आपापल्या परीने समाजाला पुढे नेण्याचे काम केले. त्यामुळेच त्या त्या थोर संतांची सुधारकांची क्रांतिकारी नेत्यांची विचारवंतांची स्मारके उभारली जातात. त्यांच्या जयंती, पुण्यतिथीला त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते आणि त्याद्वारे आजच्या समाजाला पुढे नेण्यासाठी बळ मिळेल, हा आशावादही बाळगला जातो.\nआपला समाज मूर्तीपूजक आहे आणि त्यामुळे `पीपल गेट रूलर्स दे डिझर्व्ह’ या पाश्चात्त्य विचारापेक्षा एतद्देशीय यथा राजा तथा प्रजा यावर आपला जास्ती विश्वास आहे. त्यामुळेच सामान्य जन किंवा लोक महाजनांचं आणि महाजन मंडळी अभिजनांचं म्हणजेच त्यांच्या तुलनेत उच्चभ्रू लोकांचं अनुकरण करत असतात, हे समाजजीवनात दिसून येतं. सामाजिक पातळीवर हे अभिसरण कळत-नकळत सुरूच राहतं पण सजगपणे समाजाला पुढे नेण्याचे काम करण्यासाठी थोरामोठ्यांचे अनुकरण व्हावे, यासाठी विविध प्रकारचे उपक्रम केले जातात. पुण्यामधे तर उपक्रमशीलतेला तोडच नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच पुण्यामधे विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या उत्साही कार्यकर्ते संस्थांचे मोहोळच आहे. त्यातून समाजाच्या विविध क्षेत्रांशी संबंधित काम केले जाते. त्यातून काही भरीव कार्य उभे राहते तर काही वेळा असे उपक्रम म्हणजे केवळ आरंभशूरता ठरते. काही वेळा केवळ तात्कालिक ठरणारे असे उपक्रम पुढे सुरू राहिले नाही राहिले तरी त्या त्या वेळी अनेकांना प्रेरणा देऊन जातात.\nबायोस्फिअर नावाच्या पुण्यातल्या संस्थेने माऊली हरित अभियान नावानं पर्यावरणस्नेही उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत संस्थेने श्री संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थान श्री क्षेत्र नेवासा खुर्द यांच्यासह संयुक्तपणे संत ज्ञानेश्वरमाऊलींच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान असलेल्या अजानवृक्षाच्या रोपं लावण्याचा अनोखा उपक्रम राबवला. प्रवरा नदीच्या परिसरातल्या पैस खांब मंदिर ज्याठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली ते स्थान तसेच नजीकच्याच अन्य काही धार्मिक ठिकाणांपाशी अशी रोपं लावली आहेत. ज्ञानेश्वरी लिहून घेतली ते सच्चिदानंदबाबा यांचे नेवासा हे स्थान आणि ते म्हाळसादेवीचेही माहेर, त्यामुळे तेथेही हे वृक्षारोपण करण्या आले. या वृक्षाच्या संदर्भानं पर्यावरणीय तसेच धार्मिक दृष्कोनातून महत्त्वाच्या माहितीचं संकलन बायोस्फीअरचे डॉ. सचिन पुणेकर यांनी केलं आहे. त्याची हरित पत्रिकाही या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना वाटण्यात आली.\nसंत श्री सोपानकाकांच्या पुण्यातिथीचे औचित्त्य साधून १० जानेवारीला हा कार्यक्रम करण्यात आला. संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थानचे अध्यक्ष माधवराव दरंदले यांच्यासह इतर विश्वस्तही यावेळी उपस्थित होते. पर्यावरणीय तसेच औषधीदृष्ट्याही उपयुक्त अशा या वृक्षाची माहिती सर्वदूर पसरावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हरित चळवळीच्या माध्यमातून माऊलींच्या संजीवन समाधीच्या शेजारचा हा अजानवृक्ष अनेक मंदिरांमधे लावण्यात आलाय पुणेकर यांच्या संस्थेने हे अजानवृक्षाचे रोप हे आळंदीयेथील सिद्धबेटातील (ज्ञानदेवांची जन्मभूमी, लीलाभूमी, कर्मभूमी) मूळ अजानवृक्षापासून तयार केले आहे.\nपुण्यातल्या आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रामधे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलसंशोधक जयंत नारळीकर यांनी असाच एक प्रयत्न केला होता. न्यूटनला ज्या सफरचंदाच्या झाडावरचे फळ पडताना पाहून गतीविषयक सिद्धान्त सुचले होते त्या सफरचंदाच्या झाडाचा वंशज आयुकाच्या आवारात वाढवण्यात प्रयत्न नारळीकर यांनी केला होता. अर्तात, सफरचंदाच्या झाडाला पुण्याचे हवामान मानवले नव्हते. तसाच एक प्रयत्न भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत संपूर्ण आयुष्य संशोधनासाठी दिलेल्या डॉ रा ना दांडेकर यांनीही केला होता. त्यांनी भगवान गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधिवृक्षाचा वंशज भांडारकर संस्थेत आणण्याचा प्रयत्न केला होता.\nबोधिवृक्ष, न्यूटनच्या सफरचंदाचे झाड असो किंवा अजानवृक्ष हा प्रयत्न स्तुत्य असाच आहे. पण त्याबरोबरच या सर्व महात्म्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जात जीवनाचरण केले तर समाज त्यांच्या दिशेने नक्कीच वाटचाल करू शकेल.\nDisclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nपीपल गेट रूलर्स दे डिझर्व्ह\nPrevious articleशेतकरी आंदोलन आणि निर्यातीमुळे बासमती महागला\nNext articleसगळ्यांना सर्व आहे माहीत, बलात्काराच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा खुलासा\nकोरोना : आज आढळलेत नवे ३०८१ रुग्ण, २,३४२ झाले बरे\nईडीच्या भीतीमुळे आम्हाला ‘टार्गेट’ करता का यशोमती ठाकूर यांचा शिवसेनेला टोमणा\nअमेयच्या डब्यातली खास डिश\nमुंबई मनपा निवडणुकीच्या काळात शिवसेना, मनसेला गुजराथींच्या प्रेमाचे भरते \nजेव्हा जावेद अख्तर यांना वयाने १० वर्ष लहान असलेली शबाना आजमी बरोबर झाले प्रेम, अश्या प्रकारे झाली पहिली भेट\nशिवसेना पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक लढणार – संजय राऊत\n कुठे फेडाल ही पापे सारी\nकल्याणसारखे रस्ते अख्या महाराष्ट्रात कुठे नसतील ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेला टोला\nशिवसेनेबरोबर युती केल्यापासून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात – संजय निरुपम\nराष्ट्रवादीच्या दोन आमदारांना मंत्रिपद शरद पवारांशी बोलण्याचे सुप्रिया सुळेंचे आश्वासन\nमनसे, राष्ट्रवादीमधून आलेल्यांचे शिवसेनेत पुनर्वसन\n’ मुस्लिम व्होट बँक गमावू या भीतीने काँग्रेसचा नामांतराला...\nधनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ अमोल मिटकरी भाजपवर कडाडले, भाजपला विकासावर बोलायला वेळ...\nमालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय राम जन्मभूमीचे पोस्टर फाडल्याने शेलार...\nराम मंदिरासाठी देणगी : मी सुरुवात केली, तुम्हीही सहभागी व्हा –...\nशिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जमीन बळकावली, मृत शिवसैनिकांच्या नातेवाईकांचा आरोप\n‘कृषी कायदे चर्चा समितीतून राहिलेल्या सदस्यांनाही दूर करा’\n२७ विदेशी तब्लिगींना हमीपत्र देऊन मायदेशी जाण्याची मुभा\nडिजिटल युगातील ‘वर्कप्लेस’ची नवी व्याख्या\nममता बॅनर्जींना आणखी एक झटका डावे – काँग्रेस आघाडीकरून लढणार निवडणूक\nधनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर तत्काळ राजीनामा घेतला असता; हुसेन दलवाईंचा...\n कुठे फेडाल ही पापे सारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/nilesh-rane-slams-shivsena-over-nanar-jaitapur-project/", "date_download": "2021-01-18T00:56:56Z", "digest": "sha1:26JRB76SPUVGPXKN6YMQ7PEKHX33S62B", "length": 15907, "nlines": 390, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Politics News : Nilesh rane slams shivsena over nanar jaitapur project", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : आज आढळलेत नवे ३०८१ रुग्ण, २,३४२ झाले बरे\nई��ीच्या भीतीमुळे आम्हाला ‘टार्गेट’ करता का यशोमती ठाकूर यांचा शिवसेनेला टोमणा\nअमेयच्या डब्यातली खास डिश\nमुंबई मनपा निवडणुकीच्या काळात शिवसेना, मनसेला गुजराथींच्या प्रेमाचे भरते \n…यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिले पाहिजे : निलेश राणे\nमुंबई :- भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. शिवसेनेला भारतरत्न (Bharat Ratna) दिले पाहिजे असा टोला त्यांनी लगावला आहे. “प्रकल्पाला अगोदर विरोध करायचा आणि सेटलमेंट झाल्यानंतर स्थानिकांचा विरोध मावळला सांगून प्रकल्पाचे समर्थन करायचे . हेच धंदे करत करत इथपर्यंत आले “, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.\nप्रकल्पाला अगोदर विरोध करायचा आणि सेटलमेंट झाल्यानंतर स्थानिकांचा विरोध मावळला सांगून प्रकल्पाचे समर्थन करायचं. येच धंदे करत करत इथ पर्यंत आले. प्रकल्पाला विरोध करून सेटलमेंट झाल्यावर समर्थन कसं करायचं यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिले पाहिजे. pic.twitter.com/LvA597SnPg\nराज्यात बुधवारी नाणार आणि जैतापूर प्रकल्पावरुन पुन्हा एकदा चर्चा रंगलेली पहायला मिळाली. शिवसेनेचे लांजा – राजापूर मतदार संघातील आमदार राजन साळवी यांनी केलेलं वक्तव्य यासाठी कारणीभूत ठरलं. “सध्या कोकणात उद्योगधंदे नाहीत. स्थानिकांनी पाठिंबा दिल्यास नाणारबाबत आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) सकारात्मक भूमिका घेईल, असे विधान राजन साळवी यांनी एबीपी माझाशी बोलताना केले होते. मात्र नंतर यावर थेट मातोश्रीवरुन खुलासा करण्याची वेळ आली. दरम्यान विरोधकांनी यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे.\nही बातमी पण वाचा : …यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिले पाहिजे : निलेश राणे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleतुम्ही कारशेड अडवा, आम्ही बुलेट ट्रेन ; बुलेट ट्रेनविरोधात शिवसेनेचे डावपेच\nNext articleप्रियांकाच्या एक्स बॉयफ्रेंड हरमनने केले लग्न\nकोरोना : आज आढळलेत नवे ३०८१ रुग्ण, २,३४२ झाले बरे\nईडीच्या भीतीमुळे आम्हाला ‘टार्गेट’ करता का यशोमती ठाकूर यांचा शिवसेनेला टोमणा\nअमेयच्या डब्यातली खास डिश\nमुंबई मनपा निवडणुकीच्या काळात शिवसेना, मनसेला गुजराथींच्या प्रेमाचे भरते \nजेव्हा जावेद अख्तर यांना वयाने १० वर्ष लहान असलेली शबाना आजमी बरोबर झाले प्रेम, अश्या प्रकारे झाली पहिली भेट\nशिवसेना पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक लढणार – संजय राऊत\n कुठे फेडाल ही पापे सारी\nकल्याणसारखे रस्ते अख्या महाराष्ट्रात कुठे नसतील ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेला टोला\nशिवसेनेबरोबर युती केल्यापासून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात – संजय निरुपम\nराष्ट्रवादीच्या दोन आमदारांना मंत्रिपद शरद पवारांशी बोलण्याचे सुप्रिया सुळेंचे आश्वासन\nमनसे, राष्ट्रवादीमधून आलेल्यांचे शिवसेनेत पुनर्वसन\n’ मुस्लिम व्होट बँक गमावू या भीतीने काँग्रेसचा नामांतराला...\nधनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ अमोल मिटकरी भाजपवर कडाडले, भाजपला विकासावर बोलायला वेळ...\nमालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय राम जन्मभूमीचे पोस्टर फाडल्याने शेलार...\nराम मंदिरासाठी देणगी : मी सुरुवात केली, तुम्हीही सहभागी व्हा –...\nशिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जमीन बळकावली, मृत शिवसैनिकांच्या नातेवाईकांचा आरोप\n‘कृषी कायदे चर्चा समितीतून राहिलेल्या सदस्यांनाही दूर करा’\n२७ विदेशी तब्लिगींना हमीपत्र देऊन मायदेशी जाण्याची मुभा\nडिजिटल युगातील ‘वर्कप्लेस’ची नवी व्याख्या\nममता बॅनर्जींना आणखी एक झटका डावे – काँग्रेस आघाडीकरून लढणार निवडणूक\nधनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर तत्काळ राजीनामा घेतला असता; हुसेन दलवाईंचा...\n कुठे फेडाल ही पापे सारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/so-if-you-had-been-made-sarpanch-without-being-made-the-chief-minister-would-it-have-worked-criticism-of-nitesh-rane-on-renaming/", "date_download": "2021-01-18T01:11:53Z", "digest": "sha1:2UJKWC4IHBYDRWZYI2DXJ3NHLRHYXCZC", "length": 15047, "nlines": 384, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Politics News in Marathi | Nitesh Rane News | Latest Marathi News", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : आज आढळलेत नवे ३०८१ रुग्ण, २,३४२ झाले बरे\nईडीच्या भीतीमुळे आम्हाला ‘टार्गेट’ करता का यशोमती ठाकूर यांचा शिवसेनेला टोमणा\nअमेयच्या डब्यातली खास डिश\nमुंबई मनपा निवडणुकीच्या काळात शिवसेना, मनसेला गुजराथींच्या प्रेमाचे भरते \nमग तुम्हाला मुख्यमंत्री न बनवता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का नामांतरावरून नितेश राणेंची टीका\nसिंधुदुर्ग :- औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यातच आता औरंगाबाद विमनतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्यावरून भाजप (BJP) नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठा��रेंवर घणाघाती टीकास्त्र सोडले आहे.\n“आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (Aurangabad Sambhajinagar) करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनवता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला.\nशिवसेनेवर (Shiv Sena) टीकेची एकही संधी न दवडणारे राणेंनी औरंगाबादच्या नामांतरावरुन उफाळलेल्या वादावर जोरदार प्रहार केला. “शिवसेनेची लायकी नामकरण प्रकरणावरुन कळली आहे. सेनेलामहाविकास आघाडीमध्ये काडीची किंमत नाही”, असं नितेश राणे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleगुंठेवारी निर्णय : कोल्हापुरात अडीच लाख नागरिकांना लाभ\nNext articleआशुतोष गोखलेला तीभेटली दहा वर्षांनी\nकोरोना : आज आढळलेत नवे ३०८१ रुग्ण, २,३४२ झाले बरे\nईडीच्या भीतीमुळे आम्हाला ‘टार्गेट’ करता का यशोमती ठाकूर यांचा शिवसेनेला टोमणा\nअमेयच्या डब्यातली खास डिश\nमुंबई मनपा निवडणुकीच्या काळात शिवसेना, मनसेला गुजराथींच्या प्रेमाचे भरते \nजेव्हा जावेद अख्तर यांना वयाने १० वर्ष लहान असलेली शबाना आजमी बरोबर झाले प्रेम, अश्या प्रकारे झाली पहिली भेट\nशिवसेना पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक लढणार – संजय राऊत\n कुठे फेडाल ही पापे सारी\nकल्याणसारखे रस्ते अख्या महाराष्ट्रात कुठे नसतील ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेला टोला\nशिवसेनेबरोबर युती केल्यापासून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात – संजय निरुपम\nराष्ट्रवादीच्या दोन आमदारांना मंत्रिपद शरद पवारांशी बोलण्याचे सुप्रिया सुळेंचे आश्वासन\nमनसे, राष्ट्रवादीमधून आलेल्यांचे शिवसेनेत पुनर्वसन\n’ मुस्लिम व्होट बँक गमावू या भीतीने काँग्रेसचा नामांतराला...\nधनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ अमोल मिटकरी भाजपवर कडाडले, भाजपला विकासावर बोलायला वेळ...\nमालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय राम जन्मभूमीचे पोस्टर फाडल्याने शेलार...\nराम मंदिरासाठी देणगी : मी सुरुवात केली, तुम्हीही सहभागी व्हा –...\nशिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जमीन बळकावली, मृत शिवसैनिकांच्या नातेवाईकांचा आरोप\n‘कृषी कायदे चर्चा स��ितीतून राहिलेल्या सदस्यांनाही दूर करा’\n२७ विदेशी तब्लिगींना हमीपत्र देऊन मायदेशी जाण्याची मुभा\nडिजिटल युगातील ‘वर्कप्लेस’ची नवी व्याख्या\nममता बॅनर्जींना आणखी एक झटका डावे – काँग्रेस आघाडीकरून लढणार निवडणूक\nधनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर तत्काळ राजीनामा घेतला असता; हुसेन दलवाईंचा...\n कुठे फेडाल ही पापे सारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.srisriravishankar.org/mr/work/peace-initiatives/appeal-for-harmony-and-peace-in-delhi", "date_download": "2021-01-18T00:44:49Z", "digest": "sha1:MEGUDDO7BNPSUICDNCVWELWCTGDPOBE3", "length": 6633, "nlines": 65, "source_domain": "www.srisriravishankar.org", "title": "दिल्लीत शांतता आणि एकोपा राखण्यासाठी आपण सारे प्रतिबद्ध होऊ या | Let us all commit to harmony and peace in Delhi | गुरुदेव श्री श्री रविशंकर", "raw_content": "गुरुदेव श्री श्री रविशंकर\t\"माझे ध्येय – तणावमुक्त, हिंसामुक्त विश्व आहे.\"\nसेवा आणि सामाजिक कार्यक्रम\nआध्यात्मिकता आणि मानवी मूल्ये\nसेवा आणि सामाजिक कार्यक्रम\nआध्यात्मिकता आणि मानवी मूल्ये\nदिल्लीत शांतता आणि एकोपा राखण्यासाठी आपण सारे प्रतिबद्ध होऊ या | Let us all commit to harmony and peace in Delhi\nहे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी\n“मी तुम्हा सर्वांना दिल्लीमध्ये शांतता आणि एकोप्याचे वातावरण राखण्याचे आवाहन करतो. कित्येक जीव गमावले गेलेत आणि अनेक दुकानांची नासधूस झाली आहे. गतकाळात झालेली ही सर्वात दुर्दैवी घटना आहे आणि ते ही आपल्या देशाच्या राजधानीत. आपण कसल्याही अफवा ऐकू नयेत आणि त्यासोबत वाहवत जाऊ नये. आपण सारे एकजुटीने राहू या. काही भागात लोक एकमेकांच्या मदतीला धावून आले आहेत, मग ते कोणत्याही धर्माचे आणि जातीचे का असेना. ते एकमेकांचे रक्षण करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. आपण असेच करत राहू या. कोणत्याही समाजविघातक तत्वांना या परिस्थितीचा फायदा घेऊ द्यायचा नाही. अनेक दशकांपासून दिल्लीत जशी सौहार्द्रता आणि शांतता होती तशी ती राखण्याचा आपण संकल्प घेऊ या.”\nसमाजातील सर्व घटकांना शांतता राखण्याचे मी आवाहन करतो. ज्यांनी जीव गमावलेत त्यांच्या परिवारांच्या सदस्यांसाठी आमच्याकडून अंतःकरणातून शोक व्यक्त करतो. हीच वेळ आहे जेव्हा प्रत्येकाला शांततेसाठी ठामपणे उभे रहायचे आहे. काही भागांत लोकांनी दाखवून दिले की ते शांतता राखण्यासाठी कसे एकजुटीने राहू शकतात आणि समाजविघातक प्रवृत्तींना एकोप्याचा भंग करण्यापासून कसे दूर ��ेऊ शकतात.\nसेवा आणि सामाजिक कार्यक्रम\nआध्यात्मिकता आणि मानवी मूल्ये\nट्विटर वर फॉलो करा\nतुम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमांची माहिती हवी आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2016/11/blog-post_17.html", "date_download": "2021-01-18T01:55:42Z", "digest": "sha1:5GJMXMIC5G74IL6W22Y5QG7LWCEZ7SQH", "length": 4876, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "लोकमंगल समुहाला निवडनुक आयोगाची नोटीस", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजलोकमंगल समुहाला निवडनुक आयोगाची नोटीस\nलोकमंगल समुहाला निवडनुक आयोगाची नोटीस\nसहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाची जवळपास एक कोटीची रक्कम काल नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली. उस्मानाबादच्या उमरगा इथं ही कारवाई केली. नगर पालिका गस्ती पथकानं 91 लाख 50 हजार रुपयांची रक्कम पकडली.\nटाटा सुमो जीपमधून ही रोकड जप्त केली. जुन्या एक हजार नोटांच्या रूपात ही रक्कम होती.\nजीपवर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल उद्योग समूहाचं नाव होतं. ही रक्कम लोकमंगल बँकेची असल्याची प्राथमिक माहिती होती..यामुळे निवडनुक आयोगाने लोकमंगल समुहाला घडलेल्या प्रकाराचे दोन दिवसात स्पष्टीकरण दया आशी नोटीस पाटवली आहे.\nयाप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. सहकारमंत्र्यांच्या उद्योगसमूहाच्या गाडीतल्या 91 लाखा विषयी कोणतीही कागदपत्र नाहीत.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nसोनारी ,कंडारी , जवळा , लोणी व डोंजा ग्रामपंचायतीमध्ये कोण मारणार बाजी -- राष्ट्रवादी , शिवसेना , भाजप आपआपले गड राखणार का \nनगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या विकासात्मक मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/marathi-story-18/", "date_download": "2021-01-18T00:11:48Z", "digest": "sha1:KPULP7B2RGM3QSJJAV7BMQ5UPRPGD53N", "length": 8838, "nlines": 94, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "राक्षस, चोर आणि ब्राह्मण | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nएका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या.\nदानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला.\nद्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता.\nएका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना ‘तू कुठे अन् का जातोस,’ ते विचारलं.\nचोर म्हणाला, ‘मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस\nअरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे.\n दोघांचही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा मोठा शहाणाच आहेस की तू\nतू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का मग मी काय करू\nराक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असं करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली.\nत्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भात राहिलं नाही. ते आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरूवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस अन् चोराला पकडून आरडा-ओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इ. घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला.\nतात्पर्य : फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nखरी नक्कल कोल्हा आणि नगारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2021/01/libra-future-15-01-.html", "date_download": "2021-01-18T00:29:25Z", "digest": "sha1:ZCSOP2XTNDMBO7OOUIX2D6GNUQNM667X", "length": 4110, "nlines": 71, "source_domain": "www.smartichi.com", "title": "तुळ राशी भविष्य", "raw_content": "\nHomeराशीभविष्य तुळ राशी भविष्य\nकार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी Future काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा - मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. खूप अल्पसे अडथळे येतील - परंतु दिवसभरात खूप काही यश मिळवाल असे दिसते - काही सहका-यांकडे लक्ष द्या, कारण त्यांना हवे ते त्यांना मिळाले नाही तर ते काम करीत नाहीत. जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल. त्यांच्या सोबत वेळ घालूं तुम्हाला वाटेल की, तुम्ही आपल्या आयुष्यातील काही महत्वाचे क्षण वाया घालवले आहे. तुम्हाला सोशल मीडीयावर वैवाहिक आयुष्याविषयी Future अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल.\nउपाय :- चांदीची चैन गळ्यामध्ये घातल्याने नोकरी/बिझनेस मध्ये यश मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/rekha-jare-murder-lookout-nbotice/", "date_download": "2021-01-18T00:33:10Z", "digest": "sha1:PYRLXNA32EQJAUGQQS6RYEA2JSXCS7TV", "length": 12173, "nlines": 223, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "रेखा जरे हत्याप्रकरण; आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी - Thodkyaat News", "raw_content": "\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nपोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला\n“भाजपने सर्वांना धंद्याला लावलंय, त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडलं नाही”\nरेखा जरे हत्याप्रकरण; आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी\n यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्ये प्रकरणात नवी घडामोड घडलीये. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केलीये.\nआज बाळ बोठे याच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी घरातून शस्त्र जप्त करण्यात आले. मात्र याच्याकडे शस्त्राचं लायसन्स असल्याचं समोरं आलंय.\nशिवाय बाळ बोठे हे देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी विमान प्राधिकरणाला देखील सूचना देण्यात आल्यात.\n30 नोव्हेंबर रोजी रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाली होती. चौकशीअंती पत्रकार बाळासाहेब बोठे याने हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं होतं.\nकोरोनाला पळवून लावण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी खा; नवा निष्कर्ष आला समोर\nबाटलीबंद पाण्याची चव आता बदलणार; जाणून घ्या काय आहे कारण\nदिल्लीतील शेतकरी आंदोलकांचा मोदी सरकारला अल्टिमेटम; घेतला हा मोठा निर्णय\nराज्य सरकारच्या पाठपुराव्याला यश, मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची मोठी माहिती\n‘…तर भर चौकात त्यांना जोड्यानं मारू’; राम कदम आक्रमक\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n‘धनंजय मुडेंवर आरोप करणाऱ्या तरूणीचं तोंड बंद करण्य��साठी पवारांनी ‘त्या’ जुन्या तंत्राचा खुबीने वापर केला”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचं आराध्यदैवत, आदर्शांचा वापर मतांची पोळी भाजण्यासाठी नाही”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n‘…म्हणून शिवसेनेने नामांतराचा ‘सामना’ सुरू केला’; बाळासाहेब थोरातांचा शिवसेनेवर पलटवार\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nसंयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही- अजित पवार\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“…तर मग काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत, सत्तेसाठी एवढी लाचारी कुठे फेडाल ही पापे सारी कुठे फेडाल ही पापे सारी\n“यापुढे राज्यातील भाजप नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं”\nपुण्यातील वाहनचालकांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nपोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला\n“भाजपने सर्वांना धंद्याला लावलंय, त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडलं नाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/03/blog-post_17.html", "date_download": "2021-01-18T00:02:40Z", "digest": "sha1:U3DR4BHDJLI2OPVMA6UTNN6XNGCLBKJR", "length": 4464, "nlines": 44, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "केंद्र सरकारच्या तिन तलाक या विधेयका विरोधी उस्मानाबादेत मुस्लीम महीलांचा मोर्चा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजकेंद्र सरकारच्या तिन तलाक या विधेयका विरोधी उस्मानाबादेत मुस्लीम महीलांचा मोर्चा\nकेंद्र सरकारच्या तिन तलाक या विधेयका विरोधी उस्मानाबादेत मुस्लीम महीलांचा मोर्चा\nरिप���र्टर.. काही दिवसा पुर्वाच केंद्र सरकारणे तिन तलाक या विधेयकाला मंजुरी मिळण्यासाठी आटोकाटीचे प्रयत्न केले होते परंतू संसदे मध्ये या विधेयकाला भहुमत मीळाले नसल्याने हे विधेयक तातपुरते थांबवण्यात आले आहे.आमच्या धर्मामध्ये आशा प्रकारची दखलदांजी करू नये आणि हे विधेयक माघे घ्यावे या मागणी आज उस्मानाबाद येथे मुस्लीम समाजातील महीलांनी मोर्चा काडुन जिल्हाधीकार्यांना निवेदन दिले.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nसोनारी ,कंडारी , जवळा , लोणी व डोंजा ग्रामपंचायतीमध्ये कोण मारणार बाजी -- राष्ट्रवादी , शिवसेना , भाजप आपआपले गड राखणार का \nनगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या विकासात्मक मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/lifestyle/story-blog-written-on-april-fool-by-amit-balkrishna-kamatkar-1833203.html", "date_download": "2021-01-18T01:14:16Z", "digest": "sha1:BYJNPG7JLAQHTGM6MUBSV27OM2HU4AAV", "length": 27884, "nlines": 293, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "blog written on april fool by amit balkrishna kamatkar, Lifestyle Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकाव��� सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nBLOG: हशा पिकवणारा 'एप्रिल फुल'\nअमित बाळकृष्ण कामतकर , सोलापूर\nमार्च एंड आणि येणारा एप्रिल यामध्ये मजेचा दिवस, आनंदात घालवण्याचा दिवस असं म्हणू फार तर आपण. मला आठवतं शाळेत असताना एक एप्रिलला सकाळी झोपेतून उठविताना बाबा हमखास 'एप्रिल फुल' करायचे. कधी 'आजी आली आहे' म्हणून तर कधी 'कोण आलयं बघ तरी' असं म्हणून अंथरुणातून उठायला लावायचे आणि मग कसं 'एप्रिल फुल' बनविलं म्हणून हशा पिकायचा आणि मग सुरु व्हायचं आई-बाबांना 'एप्रिल फुल' करण्याचं सत्र. जे दिवसभर चालायचं, सुरुवात घरातून व्हायची आणि मग मित्राना 'एप्रिल फुल' करण्यात एक औरच मजा यायची. आता मात्र आयुष्य खूप फास्ट झालयं, खूप बिझी झालंय अस वाटतं कारण एक एप्रिल ला 'एप्रिल फुल' म्हणायला ही वेळ नाही आणि सुचत ही नाही, कारण व्यापच एवढा वाढलाय \nलॉकडाऊन : बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा इशारा\nशीघ्र कवी म्हणून ख्याती असलेले हसरत-जयपुरी यांनी लिहिलेल्या गीतांमधील मस्ती तुम्ही कधी अनुभवली आहे का शंकर-जयकिशन यांचे संगीत आणि मो.रफी यांचा बहारदार आवाज त्या गाण्यात सुद्धा खट्याळपणा अनुभवता येतो. अशी मस्ती करण्यास आज कुणीही अडविलेले नाही पण वेळ परवानगी देत नाही. तसे पाहिले तर 'एप्रिल फुल'यास पाश्चात्य संस्कृती आहे. याचे उगमस्थान सांगणे कठीण आहे. पण १५८२ मध्ये फ्रान्सने जेव्हा ज्युलियन कॅलेंडर बदलून पोप यांचे ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. तेव्हापासून 'एप्रिल फुल' हा उत्सव सुरु झाला, अशी नोंद ट्रेन्ट परिषदेकडे सापडते. संपूर्ण जगाने वर्षाची सुरुवात एक जानेवारी अशी स्वीकारली असताना काही ठिकाणी ती एक एप्रिल अशी होते. इतिहासकारांना अशाही नोंदी साप��ल्या आहेत की, ज्यामध्ये मार्च अखेरीस प्राचीन रोममध्ये 'हिलेरीया' नावाचा उत्सव साजरा केला जायचा. ज्यास पुढे जावून 'एप्रिल फूल्स डे' म्हणून साजरा केल गेलं. विषुववृत्त अथवा उत्तर गोलार्ध जिथे वसंत ऋतूचा पहिला दिवस म्हणून एक एप्रिलला पाहिले जाते. ज्यामध्ये निसर्ग मानवास कसा फसवेल याचा नेम नाही. म्हणूनच हा दिवस 'एप्रिल फूल्स डे' म्हणून देखील साजरा केला जातो.\nराज्यातील १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा\nसाधारण १८ व्या शतकात ब्रिटनमध्ये एप्रिल फूल्स डे ची सुरुवात झाली, आणि लोक हा दिवस चक्क दोन दिवसीय परंपरेमध्ये साजरा करू लागली. ज्यामध्ये कोकिळेची शिकार करणे, 'टेली डे' ज्यात एकमेकांना शेपूट लावायचा (लोक 'किक मी' असा फलक लावून फिरायचे. ज्यांनी असा फलक लावला आहे त्यांना शेपूट लावले जायचे) खेळ खेळला जायचा आणि मजा मस्ती केली जायची. एक एप्रिलला तसे पाहिले तर अनन्य साधारण असे महत्व आहे. आता हेच पहा ना १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना याचदिवशी झाली आहे. १९७६ साली दूरदर्शनची स्थापना, याच वर्षी स्टीव्ह जॉब्सने अॅप्पल कॉम्प्युटरची स्थापना, नंतर त्यांनी कॉम्प्युटर हा शब्द काढून टाकला. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गुगल ने जी-मेल या त्यांच्या ई-मेल सेवेची घोषणा याच दिवशी केली.\nVIDEO: सफाई कामगारावर नागरिकांकडून फुलांचा वर्षाव\nएप्रिल फुल साजरा करण्याच्या एक ना अनेक परंपरा, चालीरिती आहेत. त्यात आपणही एखादा दिवस आनंदात घालविण्यासाठी छोटासा प्रयत्न केला तर काय हरकत आहे. 'ए जिंदगी, गले लगा ले' अस म्हणत हा दिवस एन्जॉय करावा एवढंच \nविनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची घट\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्राय��रच्या संख्येत घसघशीत वाढ\nबंगळुरूतील कंपनीने तयार केले स्वस्तातले व्हेंटिलेटर्स, विजेची गरज नाही\nBLOG: हशा पिकवणारा 'एप्रिल फुल'\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nबंगळुरूतील कंपनीने तयार केले स्वस्तातले व्हेंटिलेटर्स, विजेची गरज नाही\nलॉकडाउन: २५ दिवसांत घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत ९५ टक्क्यांनी वाढ\nग्रुप व्हिडिओ कॉलिंगची मर्यादा वाढवण्याचा व्हॉट्स अ‍ॅपचा विचार\nलाल आयफोनच्या विक्रीतून येणारी रक्कम कोरोनाविरोधातील लढाईसाठी देणार\nपरवडणाऱ्या दरातील आयफोन पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊ�� उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%AC%E0%A5%A7", "date_download": "2021-01-18T02:07:27Z", "digest": "sha1:YBLGL3YMLLC6AZPLALPARRQKU5EIRBYT", "length": 3261, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ४६१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ४४० चे - ४५० चे - ४६० चे - ४७० चे - ४८० चे\nवर्षे: ४५८ - ४५९ - ४६० - ४६१ - ४६२ - ४६३ - ४६४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nऑगस्ट ७ - माजोरियन, रोमन सम्राट.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१३ रोजी ०६:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/my-wall-bearer-tradition-saint-dnyaneshwar-governor-koshyari-a642/", "date_download": "2021-01-18T01:04:10Z", "digest": "sha1:5MFBPLLY7VJ66EL2WESNE5A25O52LGVI", "length": 50116, "nlines": 425, "source_domain": "www.lokmat.com", "title": "माझी ‘भिंत’ही संत ज्ञानेश्वरांच्या परंपरेची वाहक - राज्यपाल कोश्यारी - Marathi News | My 'wall' is the bearer of the tradition of Saint Dnyaneshwar - Governor Koshyari | Latest mumbai News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमेट्रो चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या, मुंबई इन मिनिट्स स्वप्न साकार होणार\nपेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहतुकीच्या खर्चात झाली वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री\nमुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय\nराज्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ३ हजार नवे रुग्ण\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा न��रा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nमाझी ‘भिंत’ही संत ज्ञानेश्वरांच्या परंपरेची वाहक - राज्यपाल कोश्यारी\nलोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या माझी ‘भिंत’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनच्या जलविहार सभागृहात शानदार समारंभात झाले.\nमाझी ‘भिंत’ही संत ज्ञानेश्वरांच्या परंपरेची वाहक - राज्यपाल कोश्यारी\nमुंबई : महाराष्ट्रात आठ शतकांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी योग सामर्थ्याने भिंत चालवल्याचा उल्लेख आहे. समाज माध्यमांच्या आजच्या युगात राजेंद्र दर्डा यांनी देखील आपली आभासी भिंत यापुढेही चालू ठेवावी. त्यांचे माझी ‘भिंत’ हे पुस्तक संतांच्या परंपरेचे वाहक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी येथे केले. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या माझी ‘भिंत’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनच्या जलविहार सभागृहात शानदार समारंभात झाले. त्यावेळी कोश्यारी बोलत होते.\nयावेळी सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील प्रमुख पाहुणे होते. लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा आणि पुस्तकाचे लेखक राजेंद्र दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते. राजकीय नेते, उद्योगपती, ज्येष्ठ आयएएस, आयपीएस अधिकारी, डॉक्टर्स आणि समाजाच्या विविध स्तरांतील मान्यवरांची दिमाखदार उपस्थिती या प्रकाशन समारंभाला लाभली. राजेंद्र दर्डा यांच्या फेसबुक पेजवरील नोंदी, निरीक्षणे, स्फुट लेख, कविता व अभिप्राय यांचे संकलन या पुस्तकात आहे.\nया प्रसंगी राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्र ही ज्ञानदानाची भूमी आहे. या भूमीत सर्वसमावेशकता आहे. संत ज्ञानेश्वरांनी एकेकाळी भिंत चालविली, रेड्याकडून वेद वदवून घेतले. आपल्याजवळ असलेली सकारात्मक ऊर्जा समाजाला परत देण्याची भूमिका घेणे ही येथील परंपरा आहे. त्याच परंपरेचे प्रतीक म्हणजे राजेंद्र दर्डा यांचे माझी ‘भिंत’ हे पुस्तक आहे.\nसुंदर मराठी भाषेतून लिहिलेल्या आपल्या पुस्तकामध्ये राजेंद्र दर्डा यांनी अधून मधून हिंदी भाषेतील पक्तींची चवदार फोडणी दिल्यामुळे माझी ‘भिंत’ हे पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे; ‘यह सोने पे सुहागा है’ असे गौरवोद्गार राज्यपालांनी काढले. प्रख्यात कवि दुष्यंतकुमार यांच्या काव्यपंक्तींचा संदर्भ आज देशभरातील नेते संसदेत बोलताना देतात. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना समाजात सकारात्मकता पेरण्यासाठी या पुस्तकातील अनेक संदर्भाचा उपयोग करता येऊ शकेल. एवढेच नव्हे त�� आबालवृद्धांसाठी ते प्रेरणादायी ठरेल, असेही राज्यपाल म्हणाले. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी केले.\nराजभवनातील या प्रकाशन समारंभाला मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग, मुंबई महापालिका आयुक्त आय.एस.चहल, इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गोयंका, उपलोकायुक्त संजय भाटिया, पोलिस सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलिस सह आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विनय चौबे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतुक) यशस्वी यादव, अतिरिक्त पोलिस आयुक्त दक्षिण मुंबई सत्यनारायण, अतिरिक्त आयुक्त पश्चिम विभाग संदीप कर्णिक, माहिती जनसंपर्क विभागाचे सचिव व महासंचालक दिलीप पांढरपट्टे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्षप राजीव जलोटा, मराठी भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, अमृता फडणवीस, आ. अमर राजूरकर, भाजप नेते किरीट भन्साली, माजी पोलिस अधिकारी पी.के.जैन, सीमा शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त रॉबिन सिंग, सहाय्यक अधीक्षक सुधीर यादव, युगांडाचे काऊसिंल जनरल मधुसुदन अगरवाल, रमेश अगरवाल, रवांडाचे काऊंसिल जनरल प्रकाश जैन, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, ब्राईट आऊटडोअर्सचे रमेश लखानी, लायन्स इंटरनॅशनलचे राजू मनवानी, प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड आणि त्यांच्या पत्नी सुनाली राठोड, प्रख्यात डॉक्टर प्रतित समदानी, शाह असोसिएटसचे जयेंद्र शाह आदी उपस्थित होते.\nही भिंत समाजातील ती भिंत पाडेल : अशोक चव्हाण\nn कोरोनामुळे आज माणसामाणसांच्या भेटी दुरापास्त झाल्या आहेत. सर्वच व्यवहारांमध्ये एक प्रकारची अदृश्य भिंत तयार झाली आहे. दुसरीकडे समाजात विद्वेषाच्या नकारात्मकतेच्या भिंती उभ्या राहत आहेत. मात्र, राजेंद्र दर्डा यांनी माझी ‘भिंत’ या पुस्तकात मांडलेली भूमिका, विचार हे नकारात्मकतेच्या या भिंती पाडून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. चव्हाण-दर्डा परिवाराच्या स्नेहपूर्ण संबंधांना उजाळा देऊन ते म्हणाले की, एक चिकित्सक पर्यटक, प्रगल्भ राजकीय नेतृत्व, संवेदनशील व्यक्ती म्हणून राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेले हे पुस्तक त्यांचे व्यक्तिमत्व सांगणारेही आहे. त्यांनी आजवर टीआरपीच्या भानगडीत न पडता निष्पक्ष, सकारात्मक पत्रकारिता केली. त्याच नजरेतून साकारलेले हे पुस्तक आहे. स्वर्गीय बाबूजींच्या तालमीत ते तयार झाले. राजकारणात असूनही त्यांनी जीवनाचा आनंद घेताना जे अनुभवले ते वाचकांनाही दिले.\nही तर वणवा विझवणारी भिंत : विजय दर्डा\nलोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा प्रास्ताविकात म्हणाले की, आमचे बाबूजी जवाहरलाल दर्डा यांनी मला व माझे बंधू राजेंद्र यांना एक संस्कार दिला. ‘तुम्ही लोकमतचे वाचक हे लोकमतचे मालक आहेत आणि तुम्ही वाचकांचे विश्वस्त म्हणून काम बघायचे असा तो संस्कार होता. त्या मार्गानेच आम्ही काम केले. ४० वर्षांच्या राजकारण समाजकारणात राजेंद्र यांनी कधी कोणता डाग लागू दिला नाही. ते माझे बंधू असल्याचा मला अभिमान आहे. समाजमाध्यमाचा वापर हा नकारात्मक आणि सकारात्मक असा दोन्ही पद्धतीने करता येतो. हे माध्यम राक्षसही आहे आणि समाजातील द्वेषाचा वणवा विझवूदेखील शकते. माझ्या भावाने सकारात्मकतेची पेरणी करण्यासाठी त्याचा सदुपयोग केला. माझी ‘भिंत’ या पुस्तकाने स्नेह जुळविण्याचे आणि प्रेम वाटण्याचे काम केले आहे.\nमाझे बंधू राजेंद्र यांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे. समस्येला संधी समजत त्यांनी काम केले. लक्ष्य निश्चित केले आणि ते पूर्णही केले. देशविदेशातील शिक्षण त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून पूर्ण केले. देशविदेशातील अनुभवांनी समृद्ध झालेली भिंत त्यांनी वाचकांसमोर आणली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्याशी असलेल्या विशेष स्नेहाचा विजय दर्डा यांनी आवर्जून उल्लेख केला. राज्यसभेत आम्ही एकाचवेळी सदस्य होतो आणि ते आमच्या संसदीय समितीचे अध्यक्ष होते, असे ते म्हणाले.\nराज्यपालांशी गुफ्तगु झाली : अशोक चव्हाण\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य शासन यांच्यातील ताणलेल्या संबंधांबाबत काही टिप्पणी आजच्या समारंभात होईल का या बाबत उत्सुकता होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, या समारंभाच्या निमित्ताने राज्यपालांशी बोलण्याची संधी मिळाली. राज्यपालांशी काही बोलणे झाले,‘गुफ्तगु’ झाली पण काय बोलणे झाले ते मी इथे सांगणार नाही’ राज्यपाल कोश्यारी आणि लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांच्यातील स्नेहपूर्ण संबंधांचा उल्लेख दोघांनीही भाषणात केला. तो धागा पकडून जयंत पाटील हसत म्���णाले की, राज्यातील सरकार चालविताना दिल्लीतून आम्हाला प्रफुल्लभाई पटेल यांची मदत होते. त्याच प्रमाणे राज्यात आता राज्यपालांकडील प्रश्न सोडविण्यासाठी विजयबाबूंची मदत व्हावी.\nजगाची सफर घडविणारे पुस्तक : जयंत पाटील\nजलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, राजेंद्र दर्डा यांनी देशविदेशात फिरून नोंदविलेली निरीक्षणे माझी ‘भिंत’ या पुस्तकात आहेत. एका अर्थाने हे जगाची सफर घडविणारे पुस्तक आहे. लोकमत आणि दर्डा परिवाराशी माझ्या वडिलांपासून कौटुंबिक संबंध आहेत. जगाच्या पाठीवर जे चांगले दिसले आणि त्यातून जो चांगला विचार आला तो पुस्तकात आहे. फेसबुक वॉलने आज सर्वांनाच लिहिते केले आहे पण जे लिहिले ते पुस्तकरुपाने आणण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. राजेंद्र दर्डा अतिशय हुशार व प्रश्नांची जाण असणारे नेते आहेत. त्यांचे माझी ‘भिंत‘ हे पुस्तक जग न फिरलेल्यांना जगभ्रमंतीचा आनंद देणारे पुस्तक आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. देशातील सर्वोत्तम वृत्तपत्र म्हणून लोकमतने आज ओळख निर्माण केली आहे. दर्डा परिवारातील तिसरी पिढीही आज सक्षमपणे तीच परंपरा चालवित आहे असे कौतुकही त्यांनी केले.\nमाझी ‘भिंत’ पुस्तक घराघरात जावे : बाळासाहेब थोरात\nसमाजमाध्यम हे दुधारी शस्त्र आहे पण त्याचा चांगला वापर कसा केला जाऊ शकतो याचे माझी ‘भिंत’हे मूर्तिमंत प्रतीक असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. जीवनाचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले राजेंद्र दर्डा यांनी आपल्याला जे वाटले, दिसले ते समाजासमोर या पुस्तकाच्या निमित्ताने मांडले आहे. त्यात त्यांचे कविमनही दिसते. आम्ही खूप वर्षे एकत्र काम केले, राजेंद्रबाबू कविमनाचे आहेत पण ते उत्तम कवीही आहेत हे पुस्तक वाचून कळले. हे पुस्तक घराघरात जायला हवे. मनापासून अन् झोकून देत काम करण्याची त्यांची वृत्ती लोकमतमध्ये तर दिसतेच पण सहकारी आमदार, मंत्री म्हणूनही मी ती अनुभवली आहे. कायमचा स्मरणात राहील असा आजचा समारंभ आहे, असेही थोरात म्हणाले.\nफेसबुकच्या भिंतीवर जेव्हा लिहिली जाते दिल की बात... राजेंद्र दर्डा यांचे मनोगत\nएक जमाना वह भी था\nजब दीवारों पर लिखते थे इन्कलाब\nएक जमाना यह भी है,\nदीवारों पर होती है दिल की बात ...\nअसं जाहीर करत लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या फेसबुकवरील भिंतीचं अ��तरंग आज राजभवनात मान्यवरांच्या साक्षीने उलगडून दाखवलं. ‘माझी भिंत’ या अनोख्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने हा योग जुळून आला. एरवी द्वेष, दुरावा आणि आकसाला कारण ठरणाऱ्या समाजमाध्यमाचा उपयोग मनं जोडण्यासाठी, हरवलेले दुवे सांधण्यासाठी आणि आयुष्याच्या वाटचालीत जमवलेलं संचित वाटण्यासाठी केला तर याच भिंतीवर स्नेहाचे किती सुंदर मळे फुलवता येतात; याचा अनुभव मी यानिमित्ताने घेतला, असं दर्डा यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केलं. या पुस्तकातील काही स्वरचित कवितांच्या संवेदनशील ओळी त्यांनी वाचून दाखविल्या तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. चार दशकांहून अधिक काळ लोकमतसारख्या मुख्य माध्यम प्रवाहातील अग्रणी वृत्तपत्राचं सारथ्य करत असताना चार वर्षांपूर्वी केवळ नवं जग समजून घेण्याच्या उत्सुकतेपायी ऑनलाईन कट्ट्यावर आलेले राजेंद्र दर्डा यांनी अल्पावधीतच फेसबुकवर अक्षरश: हजारो चाहत्यांचं कुटुंब जोडलं. या कुटुंबाशी झालेल्या गुजगोष्टींना जुन्या आठवणींची अस्तरं आहेत आणि समकालीन घटनांवरच्या मतप्रदर्शनाचे टाकेही आहेत\nप्रदीर्घ राजकीय कारकीर्द आणि सामाजिक जीवन लाभलेले दर्डा यानी आपल्या समृद्ध अनुभवविश्वाची दारं या पुस्तकाच्या निमित्ताने उघडली आहेत. कोरोना महामारीमुळे सगळं जग घरात कोंडलं गेलेलं असताना राजेंद्र दर्डा यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या एका कवितेने अनेकांच्या मनावरचं निराशेचं मळभ दूर केलं होतं. ते लिहितात,\nसगळं थांबलं आहे, संपलेलं नाही,\nमाणूस हताश आहे, हरलेला नाही \nआपण धावत होतो, ठेच तेवढी लागली आहे,\nचला, रक्ताळलेला अंगठा बांधून घ्या,\nउद्याची सकाळ आपलीच आहे\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nAshok Chavanbhagat singh koshyariLokmatअशोक चव्हाणभगत सिंह कोश्यारीलोकमत\nफेसबुकच्या भिंतीवर जेव्हा लिहिली जाते दिल की बात;राजेंद्र दर्डा यांचे मनोगत\n अर्णबबद्दल सहानुभूती व्यक्त करणारा एकही व्यक्ती नाही- अशोक चव्हाण\nराज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन, अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा व आरोग्याबाबत व्यक्त केली चिंता\nराजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' पुस्तकाचे आज राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन\n'या' नावांना राज्यपाल नाकारू शकतात\nपालघर जिल्ह्याती��� आदिवासी महिलांनी बनविलेल्या कंदिलांनी लखलखणार \"राजभवन\"\nमेट्रो चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या, मुंबई इन मिनिट्स स्वप्न साकार होणार\nपेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहतुकीच्या खर्चात झाली वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री\nमुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय\nराज्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ३ हजार नवे रुग्ण\nप्रवाशांना मध्य रेल्वेची नवीन वर्षाची भेट\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1335 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1051 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\nराज्यमंत्री यड्रावकरांना पोलिसांनी रोखले, कर्नाटक सीमा; कोगनोळी टोलनाक्यावरील घटना\nविदर्भालाही अमली पदार्थांचा विळखा, नागपुरात शेजारच्या राज्यातून गांजा, मुंबईतून येते हेरॉईन\nअकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर\nआदिवासी आईचं बाळ इन्क्युबेटरमध्ये का जात��\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\n‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे\nआता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी\nवाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\n'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtratoday.co.in/anil-kapoor-the-owner-of-an-expensive-house-bought-a-luxury-flat-from-dubai-to-london/", "date_download": "2021-01-18T00:45:10Z", "digest": "sha1:MHLET7I3LU5JIZQPJ5DIL6YFK77BGA6X", "length": 18143, "nlines": 380, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "महागड्या घरांचे मालक अनिल कपूर यांनी दुबईपासून ते लंडनपर्यंत लक्झरी फ्लॅटची केली खरेदी - Maharashtra Today", "raw_content": "\nFor Latest and Breaking news in Marathi stay tuned with Maharashtra Today | महाराष्ट्रातील दर्जेदार आणि ताज्या बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ\nकोरोना : आज आढळलेत नवे ३०८१ रुग्ण, २,३४२ झाले बरे\nईडीच्या भीतीमुळे आम्हाला ‘टार्गेट’ करता का यशोमती ठाकूर यांचा शिवसेनेला टोमणा\nअमेयच्या डब्यातली खास डिश\nमुंबई मनपा निवडणुकीच्या काळात शिवसेना, मनसेला गुजराथींच्या प्रेमाचे भरते \nमहागड्या घरांचे मालक अनिल कपूर यांनी दुबईपासून ते लंडनपर्यंत लक्झरी फ्लॅटची केली खरेदी\nबॉलिवूडबरोबर अनेक दशकांपासून लोकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेता अनिल कपूर विलासी जीवन (Luxurious Life) जगतात. ते आपल्या शाही जीवनशैलीबद्दलही (Royal Lifestyle) चर्चेत असतात. अनिल कपूर मुंबईत आपल्या परिवारासह जुहूच्या बंगल्यात राहतात. पण तुम्हाला माहिती आहे काय की, अनिल कपूर यांच्याजवळ याव्यतिरिक्त दुबई, कॅलिफोर्निया आणि लंडनमध्येही फ्लॅट्स आहेत. आज आपण अनिल कपूर यांच्या सर्व घरांची छायाचित्रे बघूया …\nचला प्रथम अनिल कपूर यांचा मुंबईतील बंगला बघूया. अनिल कपूर मुंबईच्या जुहू भागात राहतात. इथे त्यांचा बंगलासुद्धा आहे जो खूप आलिशान (Luxurious) आहे. या बंगल्यात अनिल कपूर, पत्नी सुनीता, मुलगी रिया आणि मुलगा हर्षवर्धन यांच्यासमवेत राहतात. या घराचा लूक खूपच सुंदर आणि भव्य आहे. लिव्हिंग रूमला पारंपरिक लूक देण्यात आला आहे. याशिवाय अनिल कपूर यांच्या या बंगल्यात एक वेगळी मूवी रूम (Movie Room) तयार केली गेली आहे. जिथे आपण आरामात चित्रपट पाहू शकता. चित्रपटाच्या खोलीखेरीज घरात एक स्वतंत्र ड्रेसिंग रूमदेखील तयार केली गेली आहे, जिथनं रिया, सोनम आणि हर्षवर्धन यांचे फोटोही वारंवार समोर येत असतात. घरातल्या सर्व मुलांच्या खोल्यादेखील त्यांच्या स्वतःच्या आवडीनुसार बनवलेल्या आहेत.\nअभिनेता अनिल कूपर यांचा कॅलिफोर्नियातही बंगला आहे. वास्तविक अनिल यांचा मुलगा हर्षवर्धन कॅलिफोर्नियामध्ये शिकण्यासाठी गेला होता. यावेळी अनिल यांनी कॅलिफोर्नियामधील ऑरेंज काउंटीमध्ये मुलासाठी ३ बीएचके अपार्टमेंट घेतला. या ३ बीएचके अपार्टमेंटमध्ये मागील अंगणात (Backyard) एक बीच आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार या अपार्टमेंटची किंमत दहा लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे.\nअनिल कपूर यांचे लंडनमध्येही एक घर आहे. ते लंडनच्या मेफेअर (Mayfair) अपार्टमेंटमध्ये वेळ घालवताना दिसतात. केवळ अनिलच नाही तर त्यांचा मुलगा हर्षवर्धनसुद्धा येथे वेळ घालवताना दिसतो. अनिल कपूर यांना हे घर खूप आवडते. त्यांना एका जुन्या जगाचा भाग वाटतो.\nदुबईमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींचे घर आहे. ‘२४’ च्या शूटिंग दरम्यान अनिल कपूर यांनी दुबईस्थित हा २-बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट डिस्कवरी गार्डनजवळील अल फुरजान येथे आहे. एका मुलाखती दरम्यान अनिल कपूर म्हणाले होते की, हे अपार्टमेंट खूप स्वस्त आहे आणि चांगल्या ठिकाणी बांधले गेले आहे. जे त्यांना खूप आवडते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला\nPrevious articleSEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये : खा. संभाजीराजे\nNext articleधोनीची भूमिका निभवायला तयार आहे केएल राहुल, रणनीतीचा केला खुलासा\nकोरोना : आज आढळलेत नवे ३०८१ रुग्ण, २,३४२ झाले बरे\nईडीच्या भीतीमुळे आम्हाला ‘टार्गेट’ करता का यशोमती ठाकूर यांचा शिवसेनेला टोमणा\nअमेयच्या डब्यातली खास डिश\nमुंबई मनपा निवडणुकीच्या काळात शिवसेना, मनसेला गुजराथींच्या प्रेमाचे भरते \nजेव्हा जावेद अख्तर यांना वयाने १० वर्ष लहान असलेली शबाना आजमी बरोबर झाले प्रेम, अश्या प्रकारे झाली पहिली भेट\nशिवसेना पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक लढणार – संजय राऊत\n कुठे फेडाल ही पापे सारी\nकल्याणसारखे रस्ते अख्या महाराष्ट्रात कुठे नसतील ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेला टोला\nशिवसेनेबरोबर युती केल्यापासून का��ग्रेसच्या पतनाला सुरुवात – संजय निरुपम\nराष्ट्रवादीच्या दोन आमदारांना मंत्रिपद शरद पवारांशी बोलण्याचे सुप्रिया सुळेंचे आश्वासन\nमनसे, राष्ट्रवादीमधून आलेल्यांचे शिवसेनेत पुनर्वसन\n’ मुस्लिम व्होट बँक गमावू या भीतीने काँग्रेसचा नामांतराला...\nधनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ अमोल मिटकरी भाजपवर कडाडले, भाजपला विकासावर बोलायला वेळ...\nमालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय राम जन्मभूमीचे पोस्टर फाडल्याने शेलार...\nराम मंदिरासाठी देणगी : मी सुरुवात केली, तुम्हीही सहभागी व्हा –...\nशिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जमीन बळकावली, मृत शिवसैनिकांच्या नातेवाईकांचा आरोप\n‘कृषी कायदे चर्चा समितीतून राहिलेल्या सदस्यांनाही दूर करा’\n२७ विदेशी तब्लिगींना हमीपत्र देऊन मायदेशी जाण्याची मुभा\nडिजिटल युगातील ‘वर्कप्लेस’ची नवी व्याख्या\nममता बॅनर्जींना आणखी एक झटका डावे – काँग्रेस आघाडीकरून लढणार निवडणूक\nधनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर तत्काळ राजीनामा घेतला असता; हुसेन दलवाईंचा...\n कुठे फेडाल ही पापे सारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/international/china-going-to-build-a-major-dam-on-brahmaputra-river-reported-by-sources-331801.html", "date_download": "2021-01-18T01:02:38Z", "digest": "sha1:6566M72SQQ5QQFZ5233ZN2MGANWC5YER", "length": 16762, "nlines": 314, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "भारताविरोधात चीनची नवी चाल, ब्रह्मपुत्रा नदीवर ड्रॅगन उभारणार 'सुपर डॅम' China Brahmaputra river", "raw_content": "\nमराठी बातमी » आंतरराष्ट्रीय » भारताविरोधात चीनची नवी चाल, ब्रह्मपुत्रा नदीवर ड्रॅगन उभारणार ‘सुपर डॅम’\nभारताविरोधात चीनची नवी चाल, ब्रह्मपुत्रा नदीवर ड्रॅगन उभारणार ‘सुपर डॅम’\nभारत चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ यारलुंग जंगबो(ब्रह्मपुत्रा ) नदीवर मोठे धरण बांधण्याचा विचार करत आहे. | China Brahmaputra river\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यातील तणाव जून महिन्यापासून वाढला आहे. आता चीनने भारताची चिंता वाढवणारा प्रकल्प हाती घेतला आहे. भारत चीन सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ यारलुंग जंगबो(ब्रह्मपुत्रा ) नदीवर मोठे धरण आणि जलविद्युत प्रकल्प उभारणीला आगामी काळात सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा भारतीय जल सुरक्षेवर दिर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ब्रह्मपुत्रा नदीला चीनमध्ये तिबेटी भाषेत यारलुंग जंगबो म्हटलं जाते. (China going to build a major dam on Brahmaputra river reported by sources)\nचीनमधील ग्लोबल टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना 2021 ते 2025 या 14 व्या पंचवार्षिक योजनेत यारलुंग जंगबो नदीवर धरण बांधण्याचा विचार करत आहे. तिबेटमध्ये या धरणाची निर्मिती करण्याचा चीनचा मानस आहे. ग्लोबल टाईम्सनं पॉवर कंस्ट्रक्शन ऑफ चायनाच्या सूत्रांच्या माहितीनुसार चीन ब्रह्मपुत्रा नदीवर मोठा जलविद्युत प्रकल्प उभारणार असल्याची माहिती दिली आहे.\nब्रह्मपुत्रा नदी आशियातील सर्वात महत्वाची नदी आहे, ही नदी चीन भारत आणि बांग्लादेशमधून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. पॉवर कन्सट्रक्शन कॉर्प ऑफ चायनाच्या चेअरमनने मागील आठवड्यात एका परिषदेत चीनच्या इतिहासातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारणार असल्याचे स्पष्ट केले. (China going to build a major dam on Brahmaputra river reported by sources)\nचीननं तिबेटवर स्वामित्व दावा केला आहे. या भागात दक्षिण आशियातील प्रमुख सात नद्यांची उगमस्थान आहेत. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, इरावदी,सल्वेन यांग्त्जी आणि मँकाँग या नद्यांच्या उगमस्थानवर चीनचं नियंत्रण प्रस्थापित होणार आहे.\nब्रह्मपुत्रा नदी चीनमधून वाहत येऊन भारत आणि बांग्लादेशातून वाहते. त्यामुळे दोन्ही देशांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, चीननं भारत आणि बांग्लादेशवर याचा काही परिणाम होणार नाही, दोन्ही देशांच्या हिताचा विचार केला जाणार असल्याचा दावा केला आहे.\nदरम्यान,भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये जून महिन्यात लडाख जवळील गलवान खोऱ्यात तणाव झटापट झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता.\nगेल्या सहा महिन्यांपासून पँगाँग सरोवरच्या पश्चिम भागात घुसखोरी करून ठिय्या मांडून बसलेल्या चीनने अखेर या परिसरातून आपले सैन्य माघारी घेण्याची तयारी दर्शविली होती. पँगाँग सरोवराच्या फिंगर 8 पर्यंत सैन्य मागे घेऊन जाण्यास चीनने तयार असल्याचे स्पष्ट केले होते.\nPhotos : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टोकियोत ऑलम्पिकचं आयोजन, प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्णय बाकीhttps://t.co/fafr7aCrTh#Olympic #Tokyo #Corona\nमोठी बातमी: पँगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य मागे घेण्याची चीनची तयारी, भारताला दिला ‘हा’ प्रस्ताव\nभारत-चीन तणाव कायम, वाद निवळण्यासाठी 6 नोव्हेंबरला आठवी बैठक\n447 आरोग्य सेवकांमध्ये लसीचे साईड इफेक्ट; प्रकृती बिघड��्याने तिघे रुग्णालयात\n आता आईस्क्रीममध्येही कोरोना विषाणू आढळला, 29,000 बॉक्सपैकी 390 बॉक्सचा शोध सुरु\nआंतरराष्ट्रीय 7 hours ago\nचीनचा पुन्हा एकदा रेकॉर्ड, अवघ्या 5 दिवसात 1500 खोल्यांचं रुग्णालय बांधून पूर्ण\nराज्यभरात लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसं होतंय लसीकरण\nमहाराष्ट्र 2 days ago\nCorona Vaccination : भारतीय बनावटीची लस विश्वासार्ह, अफवांना बळी पडू नका- पंतप्रधान\nराष्ट्रीय 2 days ago\nताज्या बातम्या2 hours ago\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या2 hours ago\nPhotos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nगौतम अदानींवर 4.5 लाख कोटींची NPA, सुब्रमण्यम स्वामींचा मोठा आरोप\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\nइंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nताज्या बातम्या2 hours ago\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\nगेल्या सरकारमध्ये मोठा शिक्षक भरती घोटाळा, प्रकाश शेंडगेंचे मोठे वक्तव्य\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nकोणत्या पक्षाकडे सध्या किती ग्रामपंचायती, जाणून घ्या ग्रामपंचायतींचा लेखाजोखा\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या2 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/06/blog-post_8.html", "date_download": "2021-01-18T01:41:59Z", "digest": "sha1:GXPPCASJMII6Y6BOBS74UHQ6J6NVYFEB", "length": 9358, "nlines": 183, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "०८ जून ते १४ जून | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०८ जून ते १४ जून\nईद : मानवप्रेमाचे निमंत्रण\nएक प्रदुषण मुक्त नितांत सुंदर अनुभव - ईद-उल-फित्र\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\nमाझी पहिली रमजान ईद\nरमजान-सांस्कृतीक एकात्मीक समाजरचनेची प्रेरणा\nआदर्श माणूस घडवणारा पवित्र महिना\nरमज़ान आणि लहान मुलं\nसमस्त देशबांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nमानवता प्राप्तीचा मार्ग रमजान\nमानवतेला ईशभयाचा संदेश देणारा ‘रोजा’\n१५ जून ते २८ जून\nकर्नाटकातील राजकीय नाटकाचा अन्वयार्थ\nइऩफा़क (खर्च करणे) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n०८ जून ते १४ जून\nबेसहारा गरिबांना ‘रम़जान किट्स’चे वितरण\nवास्तवाचा शोध घेणारे ‘शोधन’\nजकात : गरीबी उन्मूलनाचा अद्वितीय मार्ग\nअद्भुत लेखनशैलीचे जनक मौलाना मौदूदी\nनकबा : इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्षाची सुरूवात\nखरा इतिहास लोकांसमोर आणावा\n०१ जून ते ०७ जून २०१८\nऐच्छिक व मध्यरात्रीनंतरची नमाज : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमीडियाचे आव्हान स्विकारायला हवे\nहामिद अन्सारी, जिन्नांची फोटो आणि एएमयूमधील धिंगाणा\nशरिया म्युच्युअल फंड एक लाभदायक गुंतवणूक\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष���ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2021-01-18T02:20:34Z", "digest": "sha1:HWYIWDKBBYC2K3IRLIYXJXP4GVXTYVCJ", "length": 2451, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९४० मधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १९४० मधील चित्रपट\n\"इ.स. १९४० मधील चित्रपट\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स. १९४० मधील मराठी चित्रपटांची यादी\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २०१३ रोजी ०६:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/10/22/nivdnuk-adhich-jallosh/", "date_download": "2021-01-18T01:15:58Z", "digest": "sha1:V5IWYT42JDTAUMUZXOZC6FBH2CPEDOLQ", "length": 5797, "nlines": 50, "source_domain": "mahiti.in", "title": "शाब्बास रे पठ्ठ्यांनों! निकालाआधीच या उमेदवारांचा विजयी जल्लोष… पहा व्हिडिओ… – Mahiti.in", "raw_content": "\n निकालाआधीच या उमेदवारांचा विजयी जल्लोष… पहा व्हिडिओ…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला निवडणूकांच्या विषयी स्पेशल माहिती सांगणार आहोत आणि ते जाणून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल, मित्रांनो विधानसभा निवडणुकीचे काल मतदान पार पडले आणि निकाल 24 तारखेला आहे, पण निकाला पूर्वीच कोल्हापूर मधील कागल मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार “हसन मुश्रीप” यांनी विजय जल्लोष केला आहे. हसन मुश्रीप यांनी खासदार उदयनराजे यांच्या स्टाईलने कॉलरही उडवली…….\nदुसरीकडे रत्नागिरीत दापोलीत राष्ट्रवादीचे विदेवण आमदार “संजय कदम” यांनी भव्य मिरवणूक काढली. विशेष म्हणजे संजय कदम यांनी आतापर्यंत लढवलेल्या सर्व निवडणुकांमुळेच निकाला पूर्वीच विजय साजरा केला आहे. “संजय कदम” यांच्या विरोधात शिवसेनेचे नेते “रामदास कदम” यांचा मुलगा “योगेश कदम” यांचे तगडे आव्हान……\nएकीकडे हसन मुश्रीप यांचा जल्लोष साजरा होत आहे तर दुसरीकडे संजय कदम यांचा देखील विजय उत्सव निकाला आधीच साजरा होत आहे. मित्रांनो तुम्हाला या विषयी काय वाटते ते कमेंट करून आम्हाला कळवा.\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\nवाईट स्वप्न पडल्यामुळे अचानक झोपमोड होत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय…\nPrevious Article परळीतून ‘या’ मुंडेंना सगळ्यात मोठा धक्का, EXIT POLL चा निकाल\nNext Article निकालाआधीच यांचा विजय निश्चित असा धक्कादायक निकाल लागणार \nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/10/25/udayanraje/", "date_download": "2021-01-18T01:35:30Z", "digest": "sha1:F5TKI2EXJDHTH2DUG6BPXAXCWBGS6GHZ", "length": 13113, "nlines": 51, "source_domain": "mahiti.in", "title": "उदयनराजेंच्या पराभवाची ६ कारणं… – Mahiti.in", "raw_content": "\nउदयनराजेंच्या पराभवाची ६ कारणं…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला निवडणूकीच्या निकाला विषयी स्पेशल माहिती सांगणार आहोत, मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की साताऱ्यामधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला आहे, पण तुम्हाला ���े माहीत आहे का की त्यांचा पराभव होण्याची कारणे कोणकोणती आहेत, तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊया उदयनराजेंच्या पराभवाची 6 कारणे. उदयनराजे यांना सातारच्या जनतेने का डावललं त्याची सहा करणे नेमकी कोणती आहेत ते जाऊन घेऊयात,\nज्या विचार सरणीला फुले, शाहू, आंबेडकर किंबवना छत्रपती शिवाजी महाराज यांनी विरोध केला त्याच विचार सरणीच्या पक्षामध्ये उदयनराजे भोसले यांनी प्रवेश केला आणि ते सातारच्या जनतेला रुचले नाही…जेव्हा उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला तेव्हा सोशल मीडियावर काही प्रतिक्रिया अश्या देखील आल्या की “राजे तुम्ही पेशवाई मध्ये सहभागी झाले आहात ज्या पेशवाईला छत्रपती शिवाजी महाराज यांचा विरोध होता….” हे झाले पहिले कारण, दुसरे कारण म्हणजे उदयनराजे भोसले यांची सताऱ्यामध्ये मागच्या काही काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये झालेली वर्तवणूक…” हे झाले पहिले कारण, दुसरे कारण म्हणजे उदयनराजे भोसले यांची सताऱ्यामध्ये मागच्या काही काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये झालेली वर्तवणूक… राजकारणातील अनेक नेते आणि महाराष्ट्रातील अनेक नागरिक मद्यपान करत असतील पण उदयनराजे भोसले यांचे मद्यपान हे साताऱ्यामध्ये बरेच गाजलं दारूपिऊन उदयनराजे भोसले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलखात तर ट्रेंड झाली होती. राष्ट्रवादी मध्ये जोपर्यंत उदयनराजे भोसले होते, तोपर्यंत या विषयावर पांघरूण घातले होत, मात्र भारतीय जनता पार्टी मध्ये आल्यानंतर जनतेमध्ये उदयनराजे भोसले यांच्या दारू पिण्याचा विषय देखील चर्चेमध्ये राहिला. आणि उदयनराजे भोसले यांची वर्तवणूक देखील सातारच्या जनतेला रुचली नाही.\nकारण नंबर तीन, पंधरा वर्षे उदयनराजे भोसले यांच्या हातामध्ये सत्ता होती मात्र त्यावेळी त्यांना विकास करता आला नाही. मला राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी आढवलं आढावा आणि जिरवा अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली असे उदयनराजे भोसले यांनी खुलासा केला, आणि विकासासाठी मी भारतीय जनता पार्टी मध्ये आलोय असे मत उदयनराजे भोसले यांनी पक्षांतरांच्या वेळी म्हटल मात्र उदयनराजे भोसले यांची ही भावना देखील साताराकरांना रुचली नाही. अर्थात उदयनराजे भोसले यांनी मान्यच केलं की गेल्या पंधरा वर्षांमध्ये सातारचा विकास मी करू शकलो नाही. चौथे कारण 2019 च्या लोकसभेला उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कडून तिकीट मिळवलं आणि ते जिंकून देखील आले, अर्थात त्यांचं मताधिक्य घटलं होत मात्र विजय त्यांना मिळाला होता. असे असताना देखील त्यांनी तीन महिन्यातच भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी खसदरकीचा राजीनामा दिला, जर भारतीय जनता पार्टीमध्येच जायचं होतं तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदारकी लढवलीच कशाला असा प्रश्न सातारकरांमध्ये उपस्थित झाला आणि त्यामुळे सातारकरांना उदयनराजे भोसले यांचा हा निर्णय आवडला नाही.\nपाचवे कारण म्हणजे उदयनराजे भोसले यांची सातारा जिल्ह्यामध्ये असलेली एकाधिकारशाही सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदार संघ आहेत, आणि या आठही विधानसभा मतदार संघामध्ये कोणा न कोणा व्यक्तीसोबत उदयनराजे भोसले यांच खटकलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उदयनराजे भोसले यांना 2019 ला लोकसभेच तिकीट देऊ नये यासाठी अनेकांनी शरद पवार यांच्या घराचे उंबरे झिजवले पण पवार यांनी उदयनराजे भोसले यांना आणखी एकदा संधी दिली होती. आणि ही उदयनराजे भोसले यांची एकाधिकारशाही देखील उदयनराजे भोसले यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. आणि शेवटचे कारण म्हणजे शरद पवारांनी सातारची पाऊसामध्ये सभा गाजवली आणि भावनिक आव्हान जनतेला केलं की 2019 च्या लोकसभेला माझ्याकडून चूक झाली मी ती मान्य करतो मात्र आता ती चूक सुधरवायची आहे. उदयनराजे भोसले यांच्या विरोधामध्ये स्वच्छ चारित्र्याचे IAS अधिकारी राहिलेले श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी कडून उमेदवार राहिले आणि ही राष्ट्रवादीची मजबूत बाजू राहिली. वर्षानुवर्ष शरद पवार यांचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्ह्यावरती मजबूत पकड राहिलेली आहे आणि शरद पवार यांनी घातलेली साद सातारकरांना मान्य केली आणि उदयनराजे भोसले यांचा पराभव त्या ठिकाणी बघायला मिळाला.\nया व्यतिरिक्त उदयनराजे भोसले यांच्या पराभवाची कोणती कारणे आहेत किंवा आम्ही सांगितलेल्या कारणांना तुम्ही सहमत आहात का तुमचे मत प्रतिक्रिय कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\nवाईट स्वप्न पडल्यामुळे अचानक झोपमोड होत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय…\nPrevious Article शरद पवार साहेबांना मॅन ऑफ द मॅच का म्हणाले निखिल वागळे\nNext Article पंकजा मुंडे यांचा परळीमध्ये पराभव का झाला\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/anya-news/", "date_download": "2021-01-18T02:06:24Z", "digest": "sha1:TPVEGM2TCGAHGRMJXM2YZGL6STROKWGW", "length": 6955, "nlines": 99, "source_domain": "mpcnews.in", "title": "अन्य बातम्या Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad News : विविध क्षेत्रातील महिलांचा राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सत्कार\nजानेवारी 17, 2021 0\nएमपीसी न्यूज: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सांगवी शाखेतर्फे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड विधानसभेतील…\nTalegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा…\nजानेवारी 16, 2021 0\nएमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पीठासन अधिकारी नगराध्यक्षा…\nGoa News : भारतीय कामगार सेना गोव्यातील श्रमिकांच्या पाठीशी : डॉ. रघुनाथ कुचिक\nजानेवारी 16, 2021 0\nएमपीसी न्यूज : गोव्यातील वेरना येथील इंडिगो रेमिडिज लि. या औषधं उत्पादन करणा-या खासगी उद्योगांतील बहुसंख्य…\nCorona Vaccine Update : महाराष्ट्रात पहिल्या दिवशी 28,500 जणांना मिळणार लस\nजानेवारी 16, 2021 0\nएमपीसी न्यूज : आजपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच…\nTechnology News : टेस्ला पाठोपाठ ट्रीटॉन इव्ही भारतात \nजानेवारी 15, 2021 0\nएमपीसी न्यूज : अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने भारतात एन्ट्री केल्याच्या मागोमाग आणखी काही नव्या ऑटो कंपन्या…\nPune Corona Update : पुण्यात 259 पॉझिटिव्ह रुग्ण ; 380 रुग्णांना डिस्चार्ज\nजानेवारी 14, 2021 0\nPimpri News: भाजपची राष्ट्रवादीवर कुरघोडी , ”आवास योजने’ची सोडत केंद्रीय शहरी…\nजानेवारी 14, 2021 0\nPimpri News : शिखर फाऊंडेशनकडून ‘तैल-बैला’वर यशस्वी चढाई\nजानेवारी 14, 2021 0\nTheargaon News : संभाजी ब्रिगेडच्या विद्यार्थी आघाडीतर्फे गरीब मुला-मुलींना पतंग व खाऊ…\nजानेवारी 14, 2021 0\nएमपीसी न्यूज: संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या वतीने थेरगाव येथील गरीब मुला-मुलींना पतंग व खाऊ वाटप करण्यात आले…\nHinjawadi News : आयटी नगरीत ऑनलाईन चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश\nजानेवारी 14, 2021 0\nएमपीसी न्यूज - आयटी नगरी असलेल्या हिंजवडीमध्ये ऑनलाईन माध्यमातून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश…\nMaval News : तालुक्यातील रणरागिणींचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान\nChakan Crime News : कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू\nPune News : शहरी भागात लोकसहभागातून ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली पाहीजे : खा.वंदना चव्हाण\nChinchwad Crime News : दिघी, चाकण, पिंपरी मधून पाच दुचाकी चोरीला\nPune News : सहकार क्षेत्रातील काम समन्वयाने चालावे – सहकार आयुक्त\nTikona Fort News : तिकोना गडावरील तटबंदी, बुरुजाच्या दुरुस्तीसाठी रविवारी 100 जणांचे श्रमदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%A7", "date_download": "2021-01-18T02:09:39Z", "digest": "sha1:JVTU3MTXJLQAIFHGBIE25VC6XSL55K5E", "length": 3183, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ८८१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८६० चे - ८७० चे - ८८० चे - ८९० चे - ९०० चे\nवर्षे: ८७८ - ८७९ - ८८० - ८८१ - ८८२ - ८८३ - ८८४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-01-18T02:44:07Z", "digest": "sha1:6NTOTUXN4FN2X7TAQHBR3FHH7RVGILYT", "length": 2995, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिंगला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख रिंग या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nबहुपदी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahagov.info/ssc-hsc-timetable-announced/", "date_download": "2021-01-18T02:01:06Z", "digest": "sha1:6E7CZEC2FVY3ZQXEGTEXDTPSX6LXLCRG", "length": 7762, "nlines": 47, "source_domain": "mahagov.info", "title": "SSC, HSC Timetable Announced - दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील सर्व जॉब अपडेट्स..\nमहाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्याचा निर्णय\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाले की, राज्यातील शाळा साधारणत: १ जूननंतरच सुरू होतात. १२ वी परीक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि १० मार्चपासून सुरू झाली होती, परंतु यावर्षी कोरोना साथीने शाळा सुरू झालेल्या नाहीत. आम्ही ऑनलाईन, टेलिव्हिजन व इतर मार्गाने मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला\nमहाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी दीड ते दोन महिने लागतात, म्हणून परीक्षा मे महिन्यात घेण्यात येतील. बोर्डाच्या परीक्षा मे महिन्यात घेतल्या जातात कारण मे नंतर पाऊस पडण्यास सुरवात होते आणि परीक्षा थांबल्यामुळे नवीन सत्रात शाळा सुरू होण्यास विलंब होतो. या सर्व कारणांमुळे मे महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nबारावीची परीक्षा दि.18 फेब्रुवारीपासून; दहावीची परीक्षा 3 मार्चला सुरू होणार\nराज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर कोकण या एकूण 9 विभागीय मंडळामार्फत एकाच वेळी दहावी, बारावीच्या परीक्षा होणार आहेत. राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर लेखी स्वरुपात सूचना मागविण्यात आल्या होत्या. संघटना, पालक, शिक्षक यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार परीक्षांसाठी संभाव्य वेळापत्रकच निश्‍चित करण्यात आलेले आहे. दिनांकनिहाय सवीस्तर अंतिम वेळापत्रक राज्यमंडळाच्या संकेतस्थळावर सोमवारी (दि.18) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.\nया वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला सुरू होणार असून ती 18 मार्च रोजी संपणार आहे. दहावीची परीक्षा 3 मार्च रोजी सुरू होणार असून 23 मार्च रोजी संपणार आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे.\nछापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करूनच विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ठ व्हावे लागणार आहे. मंडळाव्यतिरिक्त अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले व व्हॉट्‌स ऍप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे राज्यमंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.\nसौर्स : दैनिक प्रभात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Chandoba_Chandoba", "date_download": "2021-01-18T01:15:11Z", "digest": "sha1:DU4FX4565ARBP7PR3S5XTALQ3BZV6MHE", "length": 2766, "nlines": 39, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "चांदोबा चांदोबा भागलास का | Chandoba Chandoba | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nचांदोबा चांदोबा भागलास का\nचांदोबा चांदोबा भागलास का\nनिंबोणीच्या झाडामागे लपलास का\nअसाच एकटा बसलास का\nआता तरी परतुनी जाशील का\nदूध न्‌ शेवया खाशील का\nआई बिचारी रडत बसेल\nबाबांचा पारा चढत असेल \nअसाच बसून राहशील का\nबाबांची बोलणी खाशील का\nचांदोबा, चांदोबा कुठे रे गेलास\nदिसता दिसता गडप झालास \nहाकेला 'ओ' माझ्या देशील का\nपुन्हा कधी आम्हांला दिसशील का\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - भास्कर चंदावरकर\nस्वर - आशा भोसले, वर्षा भोसले, श्रीकांत\nचित्रपट - चांदोबा चांदोबा भागलास का\nगीत प्रकार - बालगीत, शब्दशारदेचे चांदणे, चित्रगीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nआशा भोसले, वर्षा भोसले, श्रीकांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/men/", "date_download": "2021-01-18T00:34:13Z", "digest": "sha1:O4XIH6NXCNK6C2XPV3JUA66H3WO4EPOA", "length": 8703, "nlines": 74, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Men Archives | InMarathi", "raw_content": "\nया देशात पुरुषांना गुलामीच करावी लागते… जाणून घ्या या अजब देशाची गोष्ट\nपूर्वीसारखी गुलामगिरी आता जगात कुठेही उरलेली नाही. आज सर्वांनाच समान अधिकार आहेत. पुरुष महिला एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.\n…या ‘अपघाता’मुळे पुरुषांच्या बेडरूममधील समस्येवर जालीम उपाय सापडला\nहे औषध निर्माण करण्यामागे मूळ तत्व हे होते की, नाइट्रिक ऑक्साईडच्या सहाय्याने हृदयाच्या स्नायुंना रक्तपुरवठा वाढवणे. रासायनिक नायट्रिक ऑक्साईड हे शरीरातील मऊ स्नायूंवर काम करते.\nजगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’\nकेरळ येथील या मंदिरात पुरुषांच्या प्रवेशाला केवळ एका विशिष्ट वेळेत मनाई करण्यात येते.\n“या” कारणामुळे शर्टची बटणे स्त्रियांची डाव्या आणि पुरुषांची उजव्या बाजूला का असतात…\nजुन्या काळामध्ये श्रीमंत स्त्रियांना त्यांच्या दासी कपडे घालत असत, त्या स्वतः कोणतेही कपडे घालत नसत, त्यामुळे उजव्या हाताने काम करणाऱ्या नोकर माणसांसाठी सोप्पे व्हावे यासाठी ही बटणे डाव्या बाजूला लावण्यात येत असत. त्याचप्रमाणे त्या काळातील पुरुष मंडळी स्वतःचे वस्त्र स्वतःच परिधान करत असत म्हणून त्यांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला लावली जात असत.\nजोडीदार ‘हॅंडसम’ नाही अशा स्त्रिया अधिक सुखी असतात – असं का\nज्या स्त्रियांचे पती हे त्यांच्यापेक्षा कमी आकर्षक असतात, त्या आनंदी आणि सुखी कश्या काय असू शकतात यामागे नेमके काय कारण आहे ते आज आपण जाणून घेऊ\nयाला जीवन ऐसे नाव\nप्रत्येक पुरुषाने फॉलो करायलाच हव्यात अशा ८ स्टाईल टिप्स\nतुम्ही काय घालता ह्यावरूनही अनेकजण तुमची परीक्षा करत असतात. त्यामुळे लहान मुलांसारखे कपडे घालणं टाळा.\nपुरुषांच्या दाढीत असतात कुत्र्याच्या केसांपेक्षाही जास्त जंतू…\nअभ्यासकांनी केलेल्या रिसर्चमध्ये दाढी संदर्भात एक निष्कर्ष काढला आहे की दाढी वाढवलेले पुरुष, आपल्या शरीरावर, एखाद्या कुत्र्यापेक्षाही जास्त जंतू बाळगतात.\nपुरुषांचा बुद्ध्यांक खरंच स्त्रियांपेक्षा जास्त असतो\nस्त्री आणि पुरुष फक्त शारीरिक क्षमतेच्या बाबतीतच नाही, तर बौद्धिक क्षमतेमध्ये देखील एकसमान आहेत असा त्यांचा युक्तिवाद असतो.\nरेशनकार्ड वर “कुटुंबप्रमुख” म्हणून असलेला उल्लेख पाहून समाधान मानायचं\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या\nपुरुषार्थ : एक भ्रम\nआमची संस्कुतीच अशी पुरूषप्रधान होती का.. तर नाही…आमच्या हिंदू संस्क्रुतीत दुर्गामाता, पार्वती, लक्ष्मी या अशा ऐक ना अनैक देवतांची पूर्वापार ऊपासना केली जाते.\nकाही कार्टून्स… हसवत हसवत सत्यावर प्रकाश टाकणारी…\nअर्थात ही कार्टून्स फक्त मनोरंजनासाठी आहेत – स्त्री / पुरुषांना stereotype करणं हा हेतू नाही.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/09/Sangram_21.html", "date_download": "2021-01-18T01:33:04Z", "digest": "sha1:4YZJJZ2EWB4GO6J5NHJYVKPXESDEXWHV", "length": 21005, "nlines": 193, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "येत्या पाच वर्षात विकासकामातून शहराला महानगराचा लुक देणार – आ. संग्राम जगताप | DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nयेत्या पाच वर्षात विकासकामातून शहराला महानगराचा लुक देणार – आ. संग्राम जगताप\nवेब टीम : अहमदनगर गेल्या सात वर्षात नगर शहरात महापौर व आमदारकीच्या माध्यमातून मुलभूत प्रश्‍नाबरोबर विकासकामे मार्गी लावली आहेत. पुढील 5...\nवेब टीम : अहमदनगर\nगेल्या सात वर्षात नगर शहरात महापौर व आमदारकीच्या माध्यमातून मुलभूत प्रश्‍नाबरोबर विकासकामे मार्गी लावली आहेत. पुढील 5 वर्षात नगर शहर हे सर्वांगीण विकासातून पुणे, मुंबई, नाशिक शहराप्रमाणे आपण करणार आहे.\nतसेच नगर शहराची खेड ही ओळख पुसून महानगर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विकास कामाबरोबर आजच्या तरुण पिढीच्या हाताला काम मिळाले पाहिजे या दृष्टीकोनातून आय. टी. पार्कच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन दिला आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.\nप्रभाग 14 मधील भगवानबाबा नगर येथे रस्ता कॉंक्रीटीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक झुंबरराव आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.\nयावेळी नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, महादेव कराळे, समीर बडे, तात्या दरेकर, रामदास कानडे, छबुराव कांडेकर, बाबासाहेब गाडळकर, सतिश ढाकणे, दादा पांडुळे, पंकज मेहेर, दिनेश जोशी, अमोल आंधळे, प्रशांत कसबे, गणेश आनंदकर, अमोल नांगरे, भैरुनाथ सानप, म्हस्के सर, कसबे, ढाकणे आदी नागरिक उपस्थित होते.\nआ. जगताप पुढे म्हणाले की, नगर शहरात प्रत्येक समाजाला एकत्र येण्यासाठी व आपले धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी सारसनगर परिसरात जागा उपलब्ध करुन दिली. याठिकाणी प्रत्येक समाजाने समाजमंदिर बांधले आहे. या माध्यमातून धार्मिक भावना वाढीस लागते. विकासकामाबरोबर धार्मिकतेला तितकेच महत्त्व आहे, असेही आ. संग्राम जगताप म्हणाले.\nयावेळी नगरसेवक गणेश भोसले म्हणाले, गेल्या 10 वर्षांमध्ये सारसनगर, बुरुडगाव रोड, भोसले आखाडा, विनायकनगर, माणिक नगर परिसराचा विकासकामातून कायापालट झाला आहे. या सर्व विकासकामाचे श्रेय आ. जगताप यांना जाते. गेली 25 वर्षे याभागात फक्त जंगलासारखी परिस्थिती होती आज ती पुर्णपणे बदलली आहे. सर्वांनी विकासकामे करण्याच्या पाठीमागे उभे रहावे असे आवाहन भोसले यांनी केले.\nछबुराव आव्हाड म्हणाले की, सारसनगरचा कायापालट आ. संग्राम जगताप यांनी केला आहे. विकासकामाबरोबर धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी नेहमीच सहकार्य केले आहे. आम्ही सर्वजण आ. संग्राम जगताप यांच्या पाठीमागे उभे आहेत.\nयावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. या भागातील विकास कामांची माहिती दिली.\nसोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका...\n३१ मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा\nवेब टीम : मुंबई कोरोना व्हायरसचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील नागरी भागात ३१ मार्च पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत अ...\nठरलं.. अखेर प्रतीक्षा संपणार... कोरोनाची लस 'इतक्या' दिवसात येणार बाजारात..\nवेब टीम : दिल्ली ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना विषाणूवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. या लशीची चाचणी शेवटच्या टप्प्य...\nभारतासाठी धोक्याची घंटा; कोरोनाची लागण झालेल्या संशयित युवकाचा मृत्यू\nवेब टीम : कोची केरळमधील पेन्नूर येथील हा तरुण अडीच वर्षांपासून मलेशियाच्या एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता. गुरुवारी रात्री तो कोची...\nखुशखबर... एड्सवर औषध सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा..\nवेब टीम : दिल्ली जगभरात एड्स या आजाराने अनेक लोक दगावले आहेत. अद्याप एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे य��� आजाराविषयी खूप भीती आहे. परंत...\nबेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी... स्टेट बँकेत होणार 'इतक्या' जागांची भरती\nवेब टीम : मुंबई कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो तरुण बेरोजगार झाले असून, नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशाच तरुणांसाठी...\n'या' सरकारचा निर्णय.. मास्कची सक्ती नाही..\nवेब टीम : बीजिंग कोरोनाचे रुग्ण घटल्याने चीनची राजधानी बीजिंगच्या आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचा नियम शिथिल केला आहे. त्यामुळे बीजि...\nअहमदनगर : शिवसेनेला झटका; 'या' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवेब टीम : अहमदनगर राजकारणाबरोबर समाजकारणावर भर द्या. समाजामध्ये विविध प्रश्‍न प्रलंबित आहे. राजकारणाचा उपयोग हे प्रश्‍न सोडविण्यासाठी क...\nकायम कडक कपडे घालून गडी नुसता आखडून राहत असे : अजित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा\nवेब टीम : अहमदनगर कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यांतील जनतेचे मी विशेष अभार मानतो. त्यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि महाआघाडीला यश दिले. ...\nमहागाईचा उडणार भडका; विनानुदानित गॅसच्या दरात वाढ\nवेब टीम : दिल्ली एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे महागाईचा भडका उडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात घरगुती गॅस ...\nपंकजाताईंनी चांगला अभ्यास केला, तो मला आणि इतरांना जमला नाही; नाराज राम शिंदेंचे ट्विट\nवेब टीम : मुंबई विधानसभेला पराभव झाल्यानंतर विधानपरिषद तिकिटाच्या आशेवर असलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांनी ट्विटरवरून नाराजी दर्शवली...\n३१ मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा\nवेब टीम : मुंबई कोरोना व्हायरसचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील नागरी भागात ३१ मार्च पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत अ...\nठरलं.. अखेर प्रतीक्षा संपणार... कोरोनाची लस 'इतक्या' दिवसात येणार बाजारात..\nवेब टीम : दिल्ली ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना विषाणूवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. या लशीची चाचणी शेवटच्या टप्प्य...\nभारतासाठी धोक्याची घंटा; कोरोनाची लागण झालेल्या संशयित युवकाचा मृत्यू\nवेब टीम : कोची केरळमधील पेन्नूर येथील हा तरुण अडीच वर्षांपासून मलेशियाच्या एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता. गुरुवारी रात्री तो कोची...\nखुशखबर... एड्सवर औषध सापडल्याचा शास्त्रज्ञांच�� दावा..\nवेब टीम : दिल्ली जगभरात एड्स या आजाराने अनेक लोक दगावले आहेत. अद्याप एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे या आजाराविषयी खूप भीती आहे. परंत...\nबेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी... स्टेट बँकेत होणार 'इतक्या' जागांची भरती\nवेब टीम : मुंबई कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो तरुण बेरोजगार झाले असून, नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशाच तरुणांसाठी...\n'या' सरकारचा निर्णय.. मास्कची सक्ती नाही..\nवेब टीम : बीजिंग कोरोनाचे रुग्ण घटल्याने चीनची राजधानी बीजिंगच्या आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचा नियम शिथिल केला आहे. त्यामुळे बीजि...\nअहमदनगर : शिवसेनेला झटका; 'या' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवेब टीम : अहमदनगर राजकारणाबरोबर समाजकारणावर भर द्या. समाजामध्ये विविध प्रश्‍न प्रलंबित आहे. राजकारणाचा उपयोग हे प्रश्‍न सोडविण्यासाठी क...\nकायम कडक कपडे घालून गडी नुसता आखडून राहत असे : अजित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा\nवेब टीम : अहमदनगर कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यांतील जनतेचे मी विशेष अभार मानतो. त्यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि महाआघाडीला यश दिले. ...\nमहागाईचा उडणार भडका; विनानुदानित गॅसच्या दरात वाढ\nवेब टीम : दिल्ली एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे महागाईचा भडका उडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात घरगुती गॅस ...\nपंकजाताईंनी चांगला अभ्यास केला, तो मला आणि इतरांना जमला नाही; नाराज राम शिंदेंचे ट्विट\nवेब टीम : मुंबई विधानसभेला पराभव झाल्यानंतर विधानपरिषद तिकिटाच्या आशेवर असलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांनी ट्विटरवरून नाराजी दर्शवली...\nDNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates: येत्या पाच वर्षात विकासकामातून शहराला महानगराचा लुक देणार – आ. संग्राम जगताप\nयेत्या पाच वर्षात विकासकामातून शहराला महानगराचा लुक देणार – आ. संग्राम जगताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2021-01-18T02:26:57Z", "digest": "sha1:2GVTT6ZIYTSNSIIVTGQPEQTXC7WVQAL2", "length": 5908, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इटलीचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इटलीतील नद्या‎ (४ प)\n► इटलीचे प्रदेश‎ (१ क, २० प)\n► इटलीमधील शहरे‎ (१३ क, ४० प)\n\"इटलीचा भूगोल\" व��्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/pune/bjp-mp-girish-bapat-statement-brought-laughter-pune-press-conference-a681/", "date_download": "2021-01-18T02:09:58Z", "digest": "sha1:GS6JLZG6EZATTV4G6FDYR6GOD5R2BWL3", "length": 32762, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "\"सोळावं वरीस मोक्याचं, आपल्याला “मोका” घ्यायचाय\"; गिरीश बापटांच्या विधानानं हशा पिकला - Marathi News | bjp mp girish Bapat statement brought laughter in pune press conference | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nआरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु\nसत्तास्थापना, खातेवाटपाची पवारांशी झाली होती चर्चा, देवेंद्र फडणवीस यांनी केला दावा\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\nसेनेचे आता ‘जय बांगला’; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा\nमेट्रो चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या, मुंबई इन मिनिट्स स्वप्न साकार होणार\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nलंच ब्रेक - ऑस्ट्रेलियच्या ४ बाद १४९ धावा, मोहम्मद सिराजनं एकाच षटकात दिले दोन धक्के\nRest in peace my king : हार्दिक पांड्यानं वडिलांच्या आठवणीत लिहिली भावनिक पोस्ट\nIndia vs Australia, 4th Test : वॉशिंग्टन सुंदरच्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही वडील निराश, जाणून घ्या कारण\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nलंच ब्रेक - ऑस्ट्रेलियच्या ४ बाद १४९ धावा, मोहम्मद सिराजनं एकाच षटकात दिले दोन धक्के\nRest in peace my king : हार्दिक पांड्यानं वडिलांच्या आठवणीत लिहिली भावनिक पोस्ट\nIndia vs Australia, 4th Test : वॉशिंग्टन सुंदरच्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही वडील निराश, जाणून घ्या कारण\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 ��रोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nAll post in लाइव न्यूज़\n\"सोळावं वरीस मोक्याचं, आपल्याला “मोका” घ्यायचाय\"; गिरीश बापटांच्या विधानानं हशा पिकला\nमहाराष्ट्र नँचरल गँस लिमीटेड (एमएनजीएल)ला पंधरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत बापट बुधवारी (दि. १३) बोलत होते.\n\"सोळावं वरीस मोक्याचं, आपल्याला “मोका” घ्यायचाय\"; गिरीश बापटांच्या विधानानं हशा पिकला\nपुणे : येत्या वर्षभरात शहरातल्या एक लाख घरांपर्यंत नैसर्गिक वायू वाहिनी पोहोचवणार आहे. यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि इतर परवान्यांमधल्या समस्या सोडवल्या जातील, अशी माहिती पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी दिली. महाराष्ट्र नँचरल गँस लिमीटेड (एमएनजीएल)ला पंधरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत बापट बुधवारी (दि. १३) बोलत होते. बापट यांनी कंपनीच्या कामाची आणि भविष्यातील योजनांची तर माहिती दिलीच पण यावेळी यांच्या एका विधानाची चांगलीच चर्चा झाली.\n\"मराठीत एक म्हण आहे. सोळावं वरीस धोक्याचं. पण मी थोडं बदलतो. सोळावं वरीस मोक्याचे. त्यामुळं आपल्याला “मोका ” घ्यायचाय. मी मोका म्हटलंय\", असं विधान भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केल्यानं एकच हशा पिकला. गिरीश बापट वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. याआधी बापट यांनी एकदा तरुणाईला संबोधित करताना केलेलं \"हिरवा देठ\" असं केलेलं वक्तव्य देखील गाजलं होतं. गिरीश बापट यांच्यासोबतच या पत्रकार परिषदेला एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे, कार्यकारी संचालक एस. हलदार, वाणिज्य संचालक संतोष सोनटक्के यावेळी उपस���थित होते.\nबापट म्हणाले की, एमएनजीएलच्या माध्यमातून शहरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यात मोठे यश आले आहे. शहरातील सार्वजनिक बस सेवेच्या सुमारे दीड हजार गाड्या तर पन्नास हजार रिक्षा आता पारंपरिक इंधनाऐवजी नैसर्गिक वायू वापरतात. भविष्यात हे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न आहे. कोरोना काळात 'एमएनजीएल'ने सीएसआरमधून दिलेल्या निधीमधून रिक्षाचालकांना रोख रकमेची तसेच अनेक गरजूंना आवश्यक मदत करता आली, असेही त्यांनी सांगितले.\nपांडे यांनी सांगितले की, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही आता एमएनजीएलचे काम सुरु होणार आहे. या नव्या भागातील रिक्षा चालकांना 'गॅस कीट'साठी मदत केली जाणार आहे. एका गँस कीटला तीस हजार रुपये खर्च आहे. यावरील व्याज 'एमएनजीएल' भरणार आहे. सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षाला प्रति किलोमीटर १ रुपये तीस पैसे खर्च येतो तर डिझेलवरील रिक्षाचा खर्च किलोमीटरला ३ रुपये वीस पैसे आहे. शिवाय यातून वायू प्रदूषणही थांबते.\nएका कनेक्शनसाठी सहा हजार रुपये तर एका घरापर्यंत कनेक्शन पोहोचवण्यासाठी एमएनजीएलला पंधरा हजार रुपये खर्च येतो. या पार्श्वभूमीवर केवळ पाचशे रुपयात कनेक्शन देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मोठ्या सोसायट्यांनी एकदम नोंदणी केल्यास सवलत देण्याचाही विचार करता येईल.\nदर दिवशी १० लाख क्युबीक मीटर वायूचा पुरवठा एमएनजीएलतर्फे सध्या केला जातो. नैसर्गिक वायू क्षेत्रात देशात असणाऱ्या चाळीस कंपन्यांमध्ये एमएनजीएल चौथ्या क्रमाकांवर आहे. पुण्यात ३ लाखांपेक्षा जास्त घरगुती जोडण्या देण्यात आल्या आहेत. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेततल्या सतराशे गाड्या नैसर्गिक वायू वापरतात. शिवाय, चाकण तळेगाव औद्योगिक वसाहतीमधल्या २२० उद्योगांनाही वायू पुरवठा केला जातो.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nउपमुख्यमंत्री अजित पवारांनी दखल घेतलेल्या 'त्या' घटनेतील चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या\n'इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड'चे समभाग होणार सोमवारी खुले\nRBI चा निर्णय मोठा निर्णय : सहकारी बँकांचे भागभांडवल कर्जात वळते होणार\nआता खुद्द ममता बॅनर्जींच्या घरातच बंडखोरी भावानं दिले भाजपत जाण्याचे संकेत\nकोरोनासेवक बनून पोलिसांनी केले खंडणीखोराला जेरबंद; डॉक्टर महिलेकडे मागितली होती ५ लाख\nशिवसेनेच्या राऊतांनी कोकणात बालवाडी तरी आणली का; निलेश राणेंची टीका\nदौंडला एस टी घसरली साठ प्रवाशांचा जीव वाचला\nपार्किंगच्या वादात एकाचे नाकाचे हाड फ्रॅक्चर\nगुजरवाडीत फर्निचरच्या दुकानाला भीषण आग\nआळंदीकरांना काळ्या पाण्याची शिक्षा\nनव्वद वर्षांच्या ‘तरुणा’ने पिकविली बटाटा शेती\nखेलोगे कुदोगे तो होंगे लाजवाब\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1336 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1051 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\nबायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती\nBirthday Special : सर्जरी फसल्यामुळे बदलला या अभिनेत्रीचा चेहरा, आता ओळखणे देखील होतंय कठीण\nखराब कामगिरी असलेल्यांत रालोआचे सात मुख्यमंत्री, राज्यात उद्धव ठाकरे यांची कामगिरी पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा सरस\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, ��०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार\nInd vs Aus 4th Test: ‘ठाकूर’च्या‘सुंदर’ फलंदाजीने आव्हान कायम; भारताची पहिल्या डावात ३३६ धावांची मजल\nशेतकरी आणि सरकार दोघेही भूमिकांवर ठाम; कोंडी कायम, मंगळवारी महत्त्वाची बैठक\nशेतकरी आंदोलन; मुख्यमंत्री, शरद पवारही रस्त्यावर उतरणार\nसेनेचे आता ‘जय बांगला’; पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याची घोषणा\nआरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A5%81%E0%A4%95/", "date_download": "2021-01-18T00:04:55Z", "digest": "sha1:WV2M7FZZLCADCD6XPCWCSR75U4UGVQYU", "length": 10846, "nlines": 122, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "ग्रामपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांना लग्नतिथीत चमकोगिरीची संधी! -", "raw_content": "\nग्रामपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांना लग्नतिथीत चमकोगिरीची संधी\nग्रामपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांना लग्नतिथीत चमकोगिरीची संधी\nग्रामपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांना लग्नतिथीत चमकोगिरीची संधी\nमालेगाव (जि.नाशिक) : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ९९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका मालेगाव तालुक्यात होणार आहेत. मंगळवार (ता.८)पासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर निघणार असल्याने मातब्बरांचा हिरमोड झाला असला तरी गावकारभारी होण्यासाठी तरुणतुर्कांबरोबरच प्रस्थापितही सरसावले आहेत.\nया हंगामातील १७ व १९ डिसेंबर ही सर्वाधिक मोठी लग्नतिथी आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य मंगल कार्यालय या तिथींना आरक्षित आहेत. या दोन लग्नतिथी इच्छुक उमेदवारांना संपर्क, भाऊबंदकी, वाड्याच्या राजकारणात व मतदाराच्या आप्तेष्टांकडे काम करण्याची व चमकोगिरीची मोठी संधी देणाऱ्या ठरत आहेत. जिल्ह्यात बुधवारी (ता.१६) विविध ठिकाणी मांडव व हळद समारंभ झाला. इच्छुक उमेदवार या दोन्ही कार्यक्रमांना कडक कपडे परिधान करून ओवाळणी टाकताना, नाचणाऱ्यांना प्रोत्साहन देताना व लग्नघरी मोठी कामे करताना आढळले. यामुळे इच्छुक उमेदवारांनी लक्ष वेधून घेताना�� लग्नांच्या माध्यमातून संपर्काची नामी संधी साधली आहे. उमेदवार धावपळ करत असले तरी दाट लग्नतिथीमुळे प्रत्येकाकडे हजेरी लावताना अनेकांची दमछाक झाली. आरक्षणनिहाय संभाव्य सरपंचपद डोळ्यासमोर ठेवून रंगणाऱ्या लढती थिट्या पडणार आहेत. अनेक मातब्बरांनी आपल्या श्रीमतींना रिंगणात उतरविण्याचा बेत आखला आहे. त्या दृष्टीने अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.\nहेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...\nकोरोना काळात मोठा फटका\nविशेष म्हणजे उमेदवारांना प्रचारासाठी तब्बल महिनाभराचा अवधी आहे. १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यामुळे महिनाभर कार्यकर्ते व मतदारराजाची चंगळ असेल. उमेदवारांप्रमाणेच कार्यकर्त्यांनीही त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे. राष्ट्रीय, राज्य व जिल्हा मार्गावरील हॉटेल व ढाबेचालकांना कोरोना काळात मोठा फटका बसला. ग्रामपंचायत निवडणुकीत ही तूट काही प्रमाणात भरून निघेल, या आशेने संबंधितांनी तयारी सुरू केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राजकारण व ग्रामीण भागाचे अर्थकारण ढवळून निघणार आहे. पंधराव्या वित्त आयोगाचा मोठा निधी व गावातील मानाचे पद तरुणांसह अनेकांना खुणावत आहे.\nहेही वाचा - दुर्दैवी एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा\nग्रामपंचायत निवडणुकीला पक्षीय रंग नसला तरी प्रमुख गावांमधील लढतीत पक्षीय राजकारण हमखास शिरकाव करणार. त्यामुळे गावपातळीवरील मातब्बर नेत्यांनी गावातील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. उमेदवार निवडीत या वेळी तरुणांचा वरचष्मा असेल हे निश्‍चित. निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामस्तरीय नेत्यांना पक्षपातळीवर गावातील आपले वर्चस्व दाखविण्याची ही नामी संधी असते. त्या दृष्टीने नेते स्वत: आर्थिक झळ सोसून ग्रामपंचायतीत पॅनल विजयी व्हावे, सरपंच आपलाच असावा, या दृष्टीने नियोजन करीत आहेत.\nPrevious Postकांद्याचा भाव पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा ‘पॅनिक सेल’; रोज दीड लाख क्विंटलपर्यंत आवक\nNext Postभरवस्तीतून तीन तोळ्याची पोत लांबवली; सलग दुसऱ्यांदा चैन ओरबाडण्याची घटना\nनाशिकमध्ये भाजपचे वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन; केली वीज बिलांची होळी\nदीर्घ य���क्तिवादानंतर झाडीतील अर्ज फेटाळला; मालेगाव तालुक्यात १११ अर्ज अवैध\n‘परदेशात नोकरी लावून देतो’ म्हणत लावला हजारोंचा चुना; पोलिसांत गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/aai-mazi-kalubai-latest-track-127940076.html", "date_download": "2021-01-18T01:56:00Z", "digest": "sha1:HE7SQ33XELSVU4MKMSLO6PU2URR46TQG", "length": 4571, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aai Mazi Kalubai latest track | सर्पसंकटातून ‘आर्या’ कशी वाचवेल स्वतःला ?, 'आई माझी काळूबाई' मालिकेला नवीन वळण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nटीव्ही अपडेट:सर्पसंकटातून ‘आर्या’ कशी वाचवेल स्वतःला , 'आई माझी काळूबाई' मालिकेला नवीन वळण\nविषारी सापाशी आर्याचा सामना होतो.\nसोनी मराठी वाहिनीवरची 'आई माझी काळुबाई' सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आई काळुबाई’ हे साताऱ्या जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे. विशेष म्हणजे या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्यातच होत असल्यानं मालिकेला मातीतला अस्सलणा आणि दृश्यश्रीमंती लाभली आहे.\nमालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. या मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते. आपल्या भावाला, संकेतला शोधण्यासाठी म्हणून आर्या माधवराजेंची अट मान्य करून त्यांच्या मुलाशी, अमोघशी लग्न करते. पाटील घरात आल्यापासून आर्या तिच्या भावाचा म्हणजेच संकेतचा शोध घेताना वेगवेगळ्या जीवघेण्या संकटात सापडते,त्यापैकीच एक संकट म्हणजे विषारी सापाशी तिचा सामना होतो. आर्यावर आलेले हे सर्पसंकट नेमके कसे आले आणि कोणी घडवून आणले,त्यातून आर्या कशी मार्ग काढते, त्यात तिला आई काळुबाईचा काय संकेत मिळतो. याची उत्कंठावर्धक गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल.\nऑस्ट्रेलिया ला 177 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2015/08/play-pilot-heroes-in-marathi.html", "date_download": "2021-01-18T01:32:26Z", "digest": "sha1:YZ2CRQBB6BM7XY333FZZHHSKAKOC55PK", "length": 4032, "nlines": 38, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: चला खेळूया पायलट हिरो", "raw_content": "\nरविवार, 9 अगस्त 2015\nचला खेळूया पायलट हिरो\nपायलट हिरो हा विमा�� उडविण्याचा आणि एकाग्रतेचा खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला एक विमान उडवायचे असते. हे विमान तुम्हाला कीबोर्ड वरील डाव्या आणि उजव्या की वापरून खेळायचे असते. तुम्हाला प्रत्येक लेवल मध्ये एक टास्क दिलेले असते ते तुम्हाला एका मिनिटामध्ये शक्य तितके पार पाडायचे असते. त्यावरून तुम्हाला गुण मिळतात आणि ग्रेड पण मिळतो. प्रत्येक लेवल मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूभागा वरून विमान उडते आणि वेगवेगळ्या प्रकारची कामे पार पडायची असतात. खेळण्यासाठी खूपच मनोरंजक व एकाग्रतेने खेळला जाणारा हा गेम आहे. हा गेम तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर च्या ब्राउजर मध्ये विनामूल्य खेळू शकता. त्याच बरोबर हा गेम तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन मध्येही खेळू शकता.\nया गेमचा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता\nहा खेळ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर खेळू शकता\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करेंTwitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nLabels: लहान मुलांचे खेळ\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nहेल्लो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला स्क्रॅच 3 सोफ्टवेअर मध्ये गेम कसा बनवावा याची माहिती देणार आहे. ही माहिती मी माझ्या युट्युब चॅनल वर सांगि...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2017/11/learn-python-in-marathi-example.html", "date_download": "2021-01-18T00:56:04Z", "digest": "sha1:E3YLPMFVGS2MFQ4NBIZSI6VVUCEPDY6G", "length": 5329, "nlines": 43, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Learn Python in Marathi - Example Numerology", "raw_content": "\nसोमवार, 13 नवंबर 2017\nआज आपण पायथॉन मध्ये न्युमरॉलॉजीचे उदाहरण पाहू. खाली एक प्रोग्राम दिलेला आहे त्यामध्ये आपण यूजरला त्याचे डेट ऑफ बर्थ विचारतो. 01-12-1970 ला तुम्ही 1121970 असे लिहावे. डेट मध्ये डॅश किंवा स्लॅश लिहू नये.\nयुजर ने लिहिलेल्या डेट मधील संख्याची बेरीज करीत जाऊ; 1 पासून 9 पर्यंतचा एक अंक मिळेपर्यंत. न्युमरॉलॉजी मध्ये या अंकावरून तुमचा लाईफ पाथ ( जीवनाची दिशा) सांगितला जातो.\nखाली लिहिलेला प्रोग्राम वाचून त्याला रन करून पहा. हा प्रोग्राम तुमच्या कम्प्यूटरवर पायथॉन शेल मध्ये रन करायचा असेल तर तो तुम्ही डाउनलोड करू शकता. पहिल्या पॅनलच्या डावीकडे खालच्या बाजूला एक बाण दिसतो, त्यावर क्लिक करून हा प्रोग्राम तुम्ही डाउनलोड करू शकता.\nप्रोग्राम रन करून पाहण्यासाठी डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी खाली रन बटनावर क्लिक करा.\nया प्रोग्रामच्या सुरवातीला आपण Add_numbers(dob) या नावाचे एक फंक्शन डिफाइन केले आहे. या फंक्शन मधे यूजर कडून लिहिल्या गेलेल्या डेट ऑफ बर्थ चे सर्व आकडे जोडत जातो, त्यांना एक अंक मिळेपर्यंत जोडत जातो. शेवटी आपल्या जवळ 1 ते 9 पर्यंत चा एक आकडा शिल्लक राहतो.\nया फंक्शन मध्ये लागणाऱ्या dob ची व्हॅल्यू आपण लाईन नंबर 20 मध्ये यूजर कडून एन्टर केल्यावर कलेक्ट करतो. final_answer या व्हॅरिएबल मध्ये आपण या फंक्शन चे आउटपुट स्टोर करतो.\nत्यानंतर आपण if - elif - else चे स्टेटमेंट्स लिहितो. यामध्ये आपण final_output च्या 1 ते 9 पर्यंत च्या आकड्यासाठी वेगवेगळे मेसेज प्रिंट करून दाखवतो.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करेंTwitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nहेल्लो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला स्क्रॅच 3 सोफ्टवेअर मध्ये गेम कसा बनवावा याची माहिती देणार आहे. ही माहिती मी माझ्या युट्युब चॅनल वर सांगि...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-01-18T02:37:03Z", "digest": "sha1:UQWMP66ZVSP6XVNB5BLW2M5NLWBUD3KY", "length": 8570, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०८:०७, १८ जानेवारी २०२१ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा ��ाचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nनदी‎ २१:०२ +३२‎ ‎106.210.226.73 चर्चा‎ →‎नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूपे: आशय जोडला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nमहाराष्ट्र‎ २३:१३ −२९‎ ‎Saudagar abhishek चर्चा योगदान‎ →‎मुख्य शहरे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nमहाराष्ट्र‎ २२:४९ +१५१‎ ‎Saudagar abhishek चर्चा योगदान‎ →‎नावाचा उगम: व्याकरण सुधरविले खूणपताका: मोबाईल संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit\nमहाराष्ट्र‎ २२:४० +६३६‎ ‎Saudagar abhishek चर्चा योगदान‎ →‎मुख्य शहरे: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले, दुवे जोडले खूणपताका: मोबाईल संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit\nमहाराष्ट्र‎ २२:२१ +७९८‎ ‎Saudagar abhishek चर्चा योगदान‎ →‎महाराष्ट्र: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले, दुवे जोडले खूणपताका: मोबाईल संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit\nठाणे जिल्हा‎ १६:४६ +१‎ ‎2405:204:202f:c190::127a:18ac चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nठाणे जिल्हा‎ १६:४६ +२३६‎ ‎2405:204:202f:c190::127a:18ac चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nठाणे जिल्हा‎ १६:१८ −२२‎ ‎2405:204:202f:c190::127a:18ac चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nठाणे‎ १६:४६ +१५‎ ‎नरेश सावे चर्चा योगदान‎ →‎तालुक्यातील गावे खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\nठाणे‎ १६:४५ +१५‎ ‎नरेश सावे चर्चा योगदान‎ →‎तालुक्यातील गावे खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\nठाणे‎ १६:४५ +१५‎ ‎नरेश सावे चर्चा योगदान‎ →‎तालुक्यातील गावे खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\nठाणे‎ १६:४४ +५६‎ ‎नरेश सावे चर्चा योगदान‎ →‎तालुक्यातील गावे खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/185069", "date_download": "2021-01-18T02:34:12Z", "digest": "sha1:4YXGPSAS3LJ3JYO256TNC6WNJ3OBSMKS", "length": 2628, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सिडनी विमानतळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सिडनी विमानतळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:५८, २१ डिसेंबर २००७ ची आवृत्ती\n५५६ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\nनवीन पान: किंगफोर्ड स्मिथ विमानतळ (''इंग्रजी'' Kingsford Smith Airport, Sydney Airport) हा सिडनी एयरपो...\n०७:५८, २१ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\n(नवीन पान: किंगफोर्ड स्मिथ विमानतळ (''इंग्रजी'' Kingsford Smith Airport, Sydney Airport) हा सिडनी एयरपो...)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/iper-wardh-bharti-2020/", "date_download": "2021-01-18T02:03:02Z", "digest": "sha1:VLD2WBUNNRBDMNZCTQ7PCVOOLCDOSJUE", "length": 6268, "nlines": 92, "source_domain": "mahabharti.in", "title": "IPER Wardh Bharti 2020 - नवीन जाहिरात प्रकाशित ...........", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nऔषधी शिक्षण व संशोधन संस्था वर्धा भरती २०२०\nऔषधी शिक्षण व संशोधन संस्था वर्धा भरती २०२०\nIPER Wardh Bharti 2020 : औषधी शिक्षण व संशोधन संस्था वर्धा येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२० आहे.\nपदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक\nपद संख्या – ९ जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nनोकरी ठिकाण – वर्धा\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – हिंगणघाट रोड, बोरगाव (मेघे) ता. वर्धा, जि.- वर्धा – 442001\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जुलै २०२० आहे.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nउद्या जाहीरात येणार- राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती\nIISER Pune Recruitment | IISER पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती\n8 वी, 10 वी पास उ���ेदवारांनसाठी सैन्य भरती रॅली आयोजित\nआता महाविद्यालयात पदव्युत्तर प्रवेश केंद्रीय पद्धतीने\n तूर्तास पोलीस भरती रद्द होण्याची शक्यता\nतलाठी भरती सराव प्रश्नसंच 113 – आजचा नवीन प्रश्नसंच\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २८२\n10 वी, 12 वीच्या परीक्षांच्या तारखेबाबत महत्त्वाची माहिती\nश्री प्रकाशचंद जैन इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग जळगाव भरती 2021\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-reports-4922-new-covid-19-cases-taking-tally-to-1847509/articleshow/79584042.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2021-01-18T01:17:42Z", "digest": "sha1:7DHYDOHLAPBVMX3TX2DLIM2HBJ2V3LBK", "length": 12042, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज्यात ९५ करोनाबळी; रिकव्हरी रेट ९२. ८८ टक्क्यांवर\nदिवाळीनंतर वाढलेल्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला असून आज राज्यातील करोना रुग्णांची संख्येत घट झाली आहे. (Coronavirus in maharashtra)\nमुंबईः राज्यात आज ४ हजार ९२२ नवीन करोना रुग्ण सापडले असून ९५ करोना बाधित रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Coronavirus in maharashtra)\nराज्यात दिवाळीनंतर करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर आज करोना रुग्णांची संख्या उतरणीला आल्याचं चित्र आहे. मागील काही दिवसांपासून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण करोना बाधित रुग्णांपेक्षा अधिक दिसू लागले आहे. अधूनमधून लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यात फारशी गती नाही. करोना रुग्ण सापडण्याची मालिका खंडित झालेली नसली तरी रुग्ण सापडण्याचे प्रमाण निश्चितच कमी दिसून येत आहे. आजही ५ हजार ८३४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.\n'सरकार कधी पडणार याची तारीख सांगणार नाही, थेट कृती करणार'\nराज्यात आज ५ हजार ८३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण १७ लाख १५ हजार ८८४ रुग्णांनी करोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. राज्यात इतक्या मोठ्या संख्येनं करोना रुग्ण बरे झाल्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ९२. ८८ टक्के इतका झाला आहे. तर, राज���यातील रुग्णसंख्या १८, ४७, ५०९ इतकी झाली आहे.\n... म्हणून डीएसकेंच्या 'ड्रीम सिटी' प्रकल्पासंबंधित तो अर्ज फेटाळला\nराज्यात सध्या ९५ हजार करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील करोना मृतांची संख्या ४७ हजार ६९४ इतकी झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८% इतका आहे.\nमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी; केली 'ही' मोठी घोषणा\nआज पर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १२ लाख ०५ हजार ११८ प्रयोगशाळा चाचण्यांपैकी १८ लाख ४७ हजार ५०९ चाचण्या पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६० हजार ६८५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये तर ५ हजार ८५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nहैदराबादनंतर भाजपचं 'मिशन मुंबई'; राम कदम यांनी केला 'हा' दावा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nदेशशेतकरी आंदोलन; प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय नाही, नेत्यांनी सांगितले...\nदेशकरोना लसीकरण; ४४७ जणांवर साइड इफेक्ट, तिघे रुग्णालयात दाखल\nफ्लॅश न्यूजAUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी कसोटी Live स्कोअर कार्ड\nमुंबईऑनलाइन शॉपिंगच्या बहाण्याने तब्बल २२ हजार लोकांची फसवणूक\nअमरावतीबसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nक्रिकेट न्यूजAUS vs IND 4th Test day 4: सुंदरने दिला ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, घेतली वॉर्नरची विकेट\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nआजचं भविष्यराशिभविष्य १८ जानेवारी : आज चंद्राचा संचार मीन राशीत, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लो��ल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/lifestyle/news-1", "date_download": "2021-01-18T01:17:49Z", "digest": "sha1:XK4F5UR3PHBVFQXSZPBT7KMBC7KKPESD", "length": 25590, "nlines": 275, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Lifestyle Marathi News, Health Tips in Marathi, मराठीतील जीवनशैली बातम्या – HT Marathi| Page 1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nथंड गारेगार आइसक्रीमशिवाय उन्हाळ्याला मज्जा नाही, मात्र आइस्क्रीम किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर कोरोना विषाणूचा धोका वाढेल की काय अशी भीती लोकांना वाटत आहेत. मात्र प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं ही भीती...\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\nकोरोना विषाणूची लागण झाल्यावर सर्दी, ताप, खोकला, थकवा, श्वास घ्यायला त्रास होणे या सारखी लक्षणं असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र यात मोठे आव्हान म्हणजे अनेक लोकांना अशी लक्षणं दिसून येतच...\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nफेसबुकवरील युजर्सचा डेटा पुन्हा एकदा लीक झाल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून पुढे आली आहे. एकूण २६.७ कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. कोरोनाचा प्रतिकार करण्यात...\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nलॉकडाऊनमध्ये सगळ्याच गोष्टींचा वेग मंदावला आहे. अब्जावधी लोक कोरोना विषाणूच्या संकटामुळे लॉकडाऊन आहेत. अनेक उद्योगधंदे बंद आहेत. अशावेळी ओटीपी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सला मात्र लॉकडाऊनचा भरपूर...\nबंगळुरूतील कंपनीने तयार केले स्वस्तातले व्हेंट��लेटर्स, विजेची गरजच नाही\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे व्हेंटिलेटर्स तयार करण्यामध्ये बंगळुरूमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील एका कंपनीने महत्त्वाचे काम केले आहे....\nलॉकडाउन: २५ दिवसांत घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये ९५ टक्क्यांनी वाढ\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. या लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचारांच्या घटनांमध्ये ९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने...\nग्रुप व्हिडिओ कॉलिंगची मर्यादा वाढवण्याचा व्हॉट्स अ‍ॅपचा विचार\nकोरोनाला रोखण्यासाठी अनेक देश लॉकडाऊन आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सगळेच घरीच थांबून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनमुळे आपल्या प्रिय व्यक्तींना भेटणं शक्य नाही, मात्र सुदैवानं काही सोशल...\nलाल आयफोनच्या विक्रीतून येणारी रक्कम कोरोनाविरोधातील लढाईसाठी देणार\nअ‍ॅपल कंपनीनं बुधवारी त्यांचा बहुप्रतीक्षित असा iPhone SE 2020 लाँच केला. भारतात या फोनची किंमत ही ४२ हजार ५०० आहे. नव्यानं लाँच करण्यात आलेला आयफोन हा ब्लॅक, व्हाइट आणि लाल रंगात उपलब्ध आहे....\nपरवडणाऱ्या दरातील आयफोन पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता\nअ‍ॅपलचा बहुप्रतीक्षीत असा आयफोन ९ म्हणजेच iPhone SE 2 कदाचित पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्याभरापासून परवडणाऱ्या दरातील आयफोनची चर्चा आहे. हा आयफोन मार्च अखेरीस लाँच होणार...\nगोष्ट रावणाची... पण आपण न ऐकलेली\nइतिहास हा नेहमी जेत्याची गोष्ट सांगतो, पराजिताची नाही. जेत्याच्या पराक्रमाचा असतो इतिहास आणि पराजितांचा असतो तो 'धडा'. हा धडा प्रत्येकानं लक्षात ठेवायचा कारण पराजितांच्या चुकांची पुनरावृत्ती...\nअफवांचे मेसेज रोखण्यासाठी फॉरवर्डेड मेसेजविरोधात व्हॉट्स अ‍ॅपची नवी योजना\nलॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूसंदर्भात अनेक अफवांचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अफवांचे मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्याकरता व्हॉट्स अ‍ॅपनं फॉरवर्डेड मेसेज...\nजाणून घ्या आपल्या दैनंदिन आहारात का महत्त्वाचे आहे आयोडीन\n७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन आपण साजरा करतोय पण आपण आपल्या आहारातील काही मूलभूत घटकांबद्दल कधी जाणून घेतलंय का ‘आयोडीन’ हा आपल्या दैनंदिन आहारातील अत्यावश्यक पोषक घटक आहे. आपली...\nकोविड-१९ : दिवे पेटवताना ही चूक टाळा\nकोरोना विषाणूनं जगभरात पसरवलेल्या अंधकाराला दीप प्रज्वलित करुन रोखण्याचा संकल्प करुया, असे आवाहन पंतप्रधा नरेंद्र मोदींनी केले आहे. ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करुन...\nलॉकडाऊनचा वाहतुकीवर कसा परिणाम झाला, वाचा गुगलची निरीक्षणे\nकोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जगातील वेगवेगळ्या देशात लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणच्या वाहतुकीवर कशा पद्धतीने परिणाम झाला आहे, हे दर्शविणारा अहवाल गुगलकडून शुक्रवारी प्रसिद्ध...\nलॉकडाऊन : मुलांसोबत कसं वागावं\nकोरोना विषाणूपासून मुलं सुरक्षित रहावी यासाठी मुलांना घराबाहेर पाठवू नका अशा सूचना करण्यात आल्यात. मात्र हे दिवस खेळण्या- बागडण्याचे आहेत, अशावेळी मुलांच्या चंचल मनाला घरात थांबणं कसं...\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-01-18T01:00:52Z", "digest": "sha1:2MU3EQLDXQCDUWCL26C65RRH4XVPQUET", "length": 13074, "nlines": 91, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उदयपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nउदयपूर हे भारत देशाच्या राजस्थान राज्यामधील उदयपूर जिल्ह्याचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर आहे. सरोवरांचे शहर ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले उदयपूर राजस्थानच्या मेवाड प्रांताच्या राजधानीचे शहर होते. उदयपूरची स्थापना महाराणा दुसरे उदय सिंह ह्यांनी १५५९ साली केली व मेवाडची राजधानी चित्तोडगढहून उदयपूरला हलवली. १८१८ पर्यंत मेवाडची राजधानी राहिलेले उदयपूर ब्रिटीश राजवटीमध्ये राजपुताना एजन्सीचा भाग होते. उदयपूर जयपूरच्या ४०३ किमी नैऋत्येस तर अहमदाबादच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे.\nसिटी पॅलेस व शहराचे दृष्य\nस्थापना वर्ष इ.स. १५५९\nक्षेत्रफळ ६४ चौ. किमी (२५ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २,००० फूट (६१० मी)\n- घनता २४२ /चौ. किमी (६३० /चौ. मैल)\nउदयपूर हे राजस्थानमधील एक अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ असून पर्यटनावर येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. येथील पिछोला सरोवरावर बांधण्यात आलेले सिटी पॅलेस, सरोवरातील अनेक कृत्रीम बेटे (लेक पॅलेस) इत्यादींसाठी येथे जगभरातून पर्यटक येतात.\nमुंबई व दिल्लीदरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ८ उदयपूरमधूनच जातो. उदयपूर विमानतळ शहराच्या २२ किमी पूर्वेस स्थित आहे. उदयपूर सिटी रेल्वे स्थानक येथील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून दिल्ली, कोलकाता, मुंबई इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुटतात.\n१) सिटी पॅलेस - उदयपूरच्या राजघराण्याचा पिचोला तलावाशेजारी असणारा राजवाडा. या राजवाड्यात अनेक शैलीमध्ये झालेले बांधकाम आहे. उदयपूरच्या गादीवरील अनेक राजांनी आपापल्या काळात काही बांध��ाम केले त्यामुळे विविध शैलीमध्ये झालेले बांधकाम इथे दिसते. मोर चौक (काचेचा वापर करून बनवलेले मोर ), पाळणा महाल (राजघराण्यातील वापरले गेलेले सुरेख पाळणे), जनाना महाल, वस्तू संग्रहालय अशी काही उल्लेखनीय दालने या महालात आहेत. माणशी तिकीट साधारण २५० रुपये. मार्गदर्शकाची सोय (अधिक शुल्क भरून ).\n२) जुन्या मोटारगाड्यांचा संग्रह - जयपूरच्या सत्ताधीशांनी वापरलेल्या जुन्या गाड्यांचा संग्रह पाहण्यासारखा आहे. तिकीट २५० रुपये. हा संग्रह उदयपूर शहरात वेगळ्या ठिकाणी आहे (राजवाड्याचा भाग नव्हे).\n३) सहेलीयोन्की बाडी - महाराजा संग्रामसिंह यांनी १७१० ते १७३४ या कालावधीत आपल्या राणीसाठी आणि तिच्या माहेरून आलेल्या ४८ मैत्रिणीसाठी या बागेची निर्मिती केली. विविध प्रकारचे कारंजे उदा. आवाजावर चालणारे कारंजे, श्रावणातील कोसळत्या पावसाप्रमाणे आवाज करणारे कारंजे इथे दिसतात. अतिशय शांत आणि रमणीय ठिकाण.\n४) राणा प्रताप ज्युबिली बाग - राणा प्रताप याचा सुरेख पुतळा आणि त्याच बरोबर त्यांच्या इतर सहकार्यांचे भव्य पुतळे या बागेत आहेत. एका संग्रहालयात चितोड गढ आणि कुंभाल गढ ची प्रतिकृती आहे.\n५) लेक पॅलेस - पिचोला तलावात बांधलेला हा राजवाडा आज, ताज ग्रुप ने चालवलेले, एक हॉटेल बनला आहे.\n६) रज्जू मार्ग - उदयपुर मधली एका टेकडीवर असणर्या करणी माता मंदिराला जाण्यासाठी रज्जू मार्ग बनवला गेला आहे. पर्यटकांना येथून उदयपूरचे विहंगम दृश्य दिसू शकते\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील उदयपूर पर्यटन गाईड (इंग्रजी)\nरज्जुमार्गावरून होणारे उदयपूरचे विहंगम दर्शन\nपिचोला तलावाच्या काठावरून दिसणारे दृश्य\nलेक पॅलेस हे आता एक हेरीटेज हॉटेल आहे\nसिटी पॅलेस कडे नेणारा चढाव\nदरवाज्यात असणारे संगमरवरी हत्ती राजघराण्याचे प्रतिक आहेत.\nपिचोला तलवाच्या काठावर असणारे हे हॉटेल अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे\nसिटी पॅलेसमधील हा भाग एका हॉटेल मध्ये रुपांतरीत करण्यात आला आहे.\nराजवाड्याकडे जाणारा रस्ता मन मोहून टाकतो\nराजवाड्याच्या बागेतील दिव्याचे सुंदर खांब\nराजवाड्याच्या दरवाज्यावरील सूर्यकुलाचे प्रतिक असणारा सोन्याचा सूर्य\nराजवाड्यातील अनेक महालांची दुरुस्ती चालू आहे\nराजवाड्याची अनेक मजली भव्य इमारत\nदिंडी दरवाज्यावरील सुरेख नक्षीक���म\nएकदा दरवाज्यातून आत आलात की छतावरील सुरेख रंगकाम\nप्रांगणात आल्यावर दिसणारी सुरेख नक्षी\nआतील बाजूस रंगवलेला दरवान\nआत शिरताच प्रासादाची माहिती देणारे फलक\nराजवाड्यात शिरताच दिसणारी गणेश प्रतिमा\nखिडकीची जाळी नक्षीकामाचा नमुना\nखिडक्यांच्या जाळीचे नक्षीकाम हा राजस्थानचा आवडता विषय\nराणा प्रताप यांच्या खोलीकडे नेणारा व्हरांडा\nसंत मीराबाई याच राजघराण्यातील\nबागेतील महालाचे संगमरवरी खांब\nबागेतील महालाचे काचेचे काम\nLast edited on २६ नोव्हेंबर २०२०, at १५:२९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ नोव्हेंबर २०२० रोजी १५:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%AA_%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2021-01-18T02:14:54Z", "digest": "sha1:BXZ3BVESTIANZSKRHISGQHRKIBU4MPXT", "length": 9470, "nlines": 79, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सप्टेंबर २४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(२४ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)\nसप्टेंबर २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६७ वा किंवा लीप वर्षात २६८ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n६२२ - मोहम्मद पैगंबरने मक्केहून मदिनाची हिजरत पूर्ण केली.\n१६६४ - नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम (आत्ताचे न्यू यॉर्क) इंग्लंडच्या हवाली केले.\n१८४१ - ब्रुनेईने सारावाक इंग्लंडच्या हवाली केले.\n१८६९ - जे गूल्ड आणि जेम्स फिस्कने संगनमत करून रचलेला सोन्याचा बाजार हस्तगत करण्याचा कट उधळून लावण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रँटने सरकारी तिजोरीतून सोने विकण्याचा हुकुम दिला. सोन्याचा भाव कोसळला.\n१८७३ - महात्मा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली.\n१८९० - मोर्मोन चर्चने बहुपत्नीत्त्वाची प्रथा अमान्य केली.\n१९०३ - एडमंड बार्टनने राजीनामा दिल्यावर आल्फ्रेड डीकिन ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.\n१९४८ - हॉन्डा मोटर कंपनीची स्थापना.\n१९५० - न्यू इंग्लंड आणि कॅनडात लागलेल्या वणव्यांनी त्या भागातील आकाश झाकोळून टाकले. काही दिवस सूर्यप्रकाश सुद्धा जमीनीवर पोचू शकत नव्हता.\n१९५७ - वर्णभेदाचा पुरस्कार करणार्‍या जमावाविरुद्ध लिटल रॉक, आर्कान्सा येथे १०१वी एरबॉर्न डिव्हिजन तैनात.\n१९६२ - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने मिसिसिपी विद्यापीठाला श्यामवर्णीय विद्यार्थी जेम्स मेरेडिथला दाखल करून घेण्यास फर्मावले.\n१९७३ - गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.\n१९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.\n१९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.\n२००५ - हरिकेन रिटा हे चक्रीवादळ अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या बोमॉँट शहराजवळ समुद्रातून किनाऱ्यावर आले. या वादळाने बोमॉँट शहर व जवळ असलेल्या नैऋत्य लुईझियानामध्ये अतोनात नुकसान केले.\n२००७ - २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ मालिकेतील दक्षिण आफ़्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंह धोणीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला.\n२०१३ - पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.७ तीव्रतेचा धरणीकंप. ३७०पेक्षा जास्त ठार.\n२०१५ - सौदी अरेबियाच्या मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरी होउन ७१७ ठार तर ८००पेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाल्या.\n१५ - व्हिटेलियस, रोमन सम्राट.\n१९१५ - प्रभाकर शंकर मुजुमदार, चित्रपट कलावंत.\n१९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक.\n१९९२ - सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.\n१९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक.\n२००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी, - शब्दकोशकार, अनुवादक.\nबीबीसी न्यूजवर सप्टेंबर २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nसप्टेंबर २२ - सप्टेंबर २३ - सप्टेंबर २४ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर २६ - सप्टेंबर महिना\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे ���ालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2021-01-18T02:13:11Z", "digest": "sha1:TPMVO43JEBUEDFWCLYX7OJHI3NV2BHI6", "length": 3267, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map बेनिनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:Location map बेनिनला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:Location map बेनिन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:Location map बेनिन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/tag/american/", "date_download": "2021-01-18T01:39:42Z", "digest": "sha1:RC4AYA4UTOCEOQLM5A5NW67IJCKVFSBL", "length": 3150, "nlines": 73, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "American Archives - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nअमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 8 पैशांनी वाढत पोहोचला 73.41 रुपयांवर\nसिंगर मडोनाने शेयर केले हिप सर्जरीच्या निषणांचे फोटो\nजेव्हा अमेरिकन गायिका गाते ‘ओम जय जगदीश’\nपंतप्रधान मोदींच्या अध्यक्ष जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना शुभेच्छा; म्हणाले ‘भारत-अमेरिकेचे नाते आणखी दृढ करू’\nट्रम्पला पुन्हा मतमोजणीच्या गडबडीची भीती; म्हणाले – काल जिथे जिंकत होतो आज अचानक मागे कशे\nअमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयात 12 पैशांची वाढ\nसुरुवातीच्या सत्रातच रुपयामध्ये घसरण\nअमेरिकन कवी लुईस ग्लॅकला साहित्यात नोबेल पुरस्कार प्रदान\nमेलूरचे डीएसपी रघुपती राजाही सामील झाले जलीकट्टूमध्ये January 17, 2021\n12 कोटींची मर्सिडीज जी 63 एएमजी मुकेश अंबानी ताफ्यात January 17, 2021\n1 कोटींच्या लाच प्रकरणात सीबीआयने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास अटक केली January 17, 2021\nनॉर्वेने फायझर इंकच्या सुरक्षिततेविषयी वाढती चिंता व्यक्त केली January 17, 2021\n“सर्व 6 बुलेट्स तुझा डोक्यात घालणार सोमैया …..” म्हणत किरीट सोमैय्या यांना धमकीचे फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/29-charged-in-satara-for-violating-rules/", "date_download": "2021-01-18T00:32:42Z", "digest": "sha1:XFW6AYWKDR763VLM236KR5VXHHHXBNAY", "length": 15202, "nlines": 124, "source_domain": "sthairya.com", "title": "सातारा येथे जमाव जमवून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 29 जणांवर गुन्हा दाखल - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा येथे जमाव जमवून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 29 जणांवर गुन्हा दाखल\nin फलटण, सातारा - जावळी - कोरेगाव, सातारा जिल्हा\nस्थैर्य, सातारा, दि. २६ : येथील राधिका रोडवरील विमल रॉयल सिटीसमोर रास्ता राको करताना जमाव जमवून कोवीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 29 जणांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.\nयाबाबत माहिती अशी, राधिका रोड येथील विमल रॉयल सिटीसमोर रास्ता रोको सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी पोलिसांनी जावून पाहिले असता विमल रॉयल सिटी सोसायटीतील लोकांनी रास्ता रोको केल्याचे दिसून आले. याबाबत माहिती घेतली असता जागा मालक बलदेवसिंग जगन्नाथ परदेशी हे विमल रॉयल सिटी सोसायटीच्या गेटकडील त्यांच्या मालकीच्या रस्त्यावर खोदकाम करून सभासदांचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद करत असल्याचे सोसायटीतील लोकांनी सांगितले. याबाबत बलदेवसिंग परदेशी यांना विचारणा केली असता त्यांनी या जागेत कोर्टानेच सभासदांना येण्यास मनाई केली असून खोदकाम करत असलेली जागा त्यांचे मालकीची आहे, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून वाद झाल्याने पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दोन्ही बाजूकडील लोकांना बोलावून घेवून कायदेशीर म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी जागेबाबत दिवाणी न्यायालय सातारा यांचे कोर्टात दावा सुरू असून सोसायटीने दाखल करण्यात आलेल्या निशाणी 5 चे अर्जावर निर्णय देताना कोटांने प्रथमदर्शनी बलदेवसिंगा परदेशी यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे व दोन्ही पक्षांना पो.नि.पतंगे यांनी सीआरपीसी कलम 149 प्रमाणे शांतता ठेवण्याबाबत नोटीसा दिलेल्या होत्या.\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nकोर्टाचा असा निर्णय असताना विमल रॉयल सिटी सोसायटीतील विनायक गुलाबराव रणदिवे वय 52, दिपकसिंह नारायणसिंह रजपुत वय 50, प्रणित सातपुते वय 30, अजित शिवाजी पवार वय 41, पाडुरंग दगडू कदम वय 76, मस्जिद अब्बास शिकलगार वय -62, मिलिंद शिवाजीराव जगताप वय 49, फ्रँकरी डिसोझा वय 40, बाबासाहेब एकनाथ तुपे वय 51, नारायण सिंग रजपुत,वय 80, संदीप भानुदास साबळे, प्रमोद रामचंद्र मोघे वय 71, जितेंद्र काशीनाथ जाधव वय 49, निखिल प्रकाश शहा वय 37, संगीता जितेंद्र जाधव वय 48, मंगल धनाजीराव कदम वय -53, कविता शशीकांत खोपडे वय 38, सारीका संदिप जगदाळे वय 38, सुनिता मिलींद जगताप वय 45, अस्मिता अजित पवार वय 39, सुनंदा दिनकर सुर्यवंशी वय 66, प्रेरणा निखील शहा वय 35, ज्योती प्रकाश शहा वय 58, अनघा प्रमोद मोघे वय 65, लता सुधिर पाटील वय 40, मुक्ता हणमंत धनावडे वय 50, सुषमा आनंद कदम बय 47, फरजाना असिफ सय्यद वय 48, अनिता सुनिल वायदंडे वय 47 सर्व रा. विमल रॉयल सिटी राधिका रोड करंजे तर्फ सातारा यांनी कोवीड 19 च्या अनुशंगाने जमाव बंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. याप्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘जय मल्हार सेंद्रीय गुळाचा चहा शॉप’ चा वर्धापन दिन साजरा\nनाताळाच्या सलग सुट्टयांमुळे पुणे – बेंगलोर महामार्गावर वाहनांची तुडूंब गर्दी\nनाताळाच्या सलग सुट्टयांमुळे पुणे - बेंगलोर महामार्गावर वाहनांची तुडूंब गर्दी\nपाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध\nडिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक\nशिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा\nमोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक\nभारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nबाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर\nआईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू\nनामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%98%E0%A4%B2", "date_download": "2021-01-18T01:41:52Z", "digest": "sha1:G2IZC32XGBXOLLAUANA2FB5SNNS5WSGF", "length": 3056, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मोगल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(मुघल या पानावरून पुनर्निर्देशित)\nमोगल राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता. त्या वंशातील बादशहांनी भारतावर अनेक वर्षे राज्य केले.\nमोगली सत्तेबद्दलची मराठी पुस्तकेसंपादन करा\nमुघल सत्तेचा सारीपाट (श्रीनिवास राव अडिगे)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २३ एप्रिल २०२०, at १२:५७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०२० रोजी १२:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/02/8.html", "date_download": "2021-01-18T01:42:42Z", "digest": "sha1:3BHWE6CGQGRFM5JAW4DNENB6D6WW5DGX", "length": 19695, "nlines": 195, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "8 हजार व्यावसायिकांच्या आत्महत्या | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n8 हजार व्यावसायिकांच्या आत्महत्या\nकेंद्र सरकार काहीही म्हणो परंतु, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ट्रेंड सुरू झालेला आहे. बँकिंग क्षेत्र डबघाईला आलेले असून, कोट्यावधी रूपयांचे कर्ज घेऊन सरकारच्या जवळच्या व्यावसायिकांनी परदेशी पलायन केलेले आहे. मार्केटमध्ये माल उपलब्ध आहे पण मालाला उठाव नाही. मोठ्या उद्योगपतींप्रमाणे छोट्या व्यावसायिकांना बँकेचे कर्ज बुडवून विदेशात चैनीचे जीवन जगण्याची सोय नाही. म्हणून व्यावसायातील धोके सहन न झाल्यामुळे तणावग्रस्त होऊन 2018 मध्ये सुमारे 8 हजार व्यावसायिकांनी आपले जीवन स्वतःच्या हाताने संपविल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या ताज्या आकडेवारीवरून उघडकीस आलेले आहे. एनसीआरबीच्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये एकूण 7 हजार 778 व्यावसायिकांनी मृत्यूला कव��ाळले आहे. आत्महत्या करणार्‍यांमध्ये सर्वाधिक व्यावसायिक कर्नाटकातील असून, या राज्यात 1 हजार 113 व्यावसायिकांनी आत्महत्या केलेली आहे. त्या खालोखाल महाराष्ट्र 969 आणि तामिळनाडू 931 या राज्यांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे देशाच्या सकल घरेलू उत्पादनाच्या वाढीमध्ये या तिन्ही राज्यांचा मोठा वाटा असतो. कर्जबाजारी व्यावसायिक प्रतिष्ठेमुळे आपले दुखणे सहसा कोणाला सांगत येत नाहीत. ज्या वेळेस सहन करण्यापलिकडचा आर्थिक बोजा पडतो, चारीही बाजूंनी कोंडी होते तेव्हा शेतकर्‍यांप्रमाणे तेही इभ्रतीला बट्टा लागू नये म्हणून आत्महत्या करतात. महाराष्ट्र आतापोवेतो शेतकरी आत्महत्यासाठी कुप्रसिद्ध होता. आता त्यात व्यावसायिकांच्या आत्महत्येची भर पडलेली आहे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. आर्थिक विवंचनेशिवाय कौटुंबिक वाद, आजारपण, लग्नासंबंधी उद्भवलेल्या अडचणी,व्यसनाधिनता आणि प्रेम प्रकरणामुळे बाकीच्या आत्महत्या झालेल्या आहेत.\nआर्थिक आणि सामाजिक अडचणींना तोंड देण्यासाठी माणसं आतून खंबीर आसावी लागतात. भौतिकवादामुळे चंगळवाद वाढलेला आहे. त्यातून लोकांच्या कृत्रिम गरजा वाढलेल्या आहेत. ज्याच्यावर कोट्यावधींचा अनाठायी खर्च केला जातो. हा खर्च श्रीमंत व्यावसायिक लिलया पेलतात परंतु, मध्यमवर्गीय व्यावसायिक बडेजाव मिरविण्याच्या नादात हा अनाठायी खर्च करून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचतात. ज्याचा शेवट आत्महत्येसारख्या टोकाचा पाऊल उचलण्यात होतो.\nभारतीय समाज हा संकीर्ण विचार सरणीचा मुक्त समाज आहे. या समाजातील बहुतांशी लोकांना युरोप, अमेरिकेसारखे शान, शौकीचे जीवन जगण्याचे प्रचंड आकर्षण आहे. परंतु, तेवढी आपली आर्थिक ऐपत नाही. याचे भान त्यांना त्यावेळेस जेव्हा चारीही बाजूंनी आर्थिक कोंडी झालेली असते.\nआर्थिकच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा भारतीय समाजाची पिछेहाट होतांना दिसत असून, मागच्याच आठवड्यात मुंबईमध्ये एका पाठोपाठ एक चार सेक्स रॅकेटचा छडा लावण्यामध्ये मुंबई पोलिसांना यश आले आहे. यातील बहुतांशी मुली ह्या चित्रपट आणि मॉडलिंग क्षेत्राशी संबंधित असून, कडव्या स्पर्धेला तोंड देत-देत त्यांचे स्खलन देहविक्री करण्यापर्यंत झालेले आहे.\nचाईल्ड पोर्नोग्राफीमध्येही महाराष्ट्राचे नाव आल्याची नुकतीच बातमी माध्यमांमध्ये येवून गेली आहे. देशभरात गेल्या पाच महिन्यात 25 हजारांहून जास्त लहान मुलांच्या लैंगिक संबंधाचे चित्रफिती समाजमाध्यमांवर टाकण्यात आल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेने केलेला आहे. यावरून आपल्या समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, याचा अंदाज यावा. शेकडो डेटिंग वेबसाईटवरून तरूण-तरूणी लग्नाची बंधणे जुगारून एकमेकांशी शरीरसंबंध स्थापित करत आहेत. याची जाणीव सर्वांनाच आहे. परंतु, बोलायला कोणीच तयार नाही. आश्‍चर्य तर त्या संस्थांचे वाटते जे स्वतःला सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था म्हणवून घेण्यात गर्व करतात. त्या सुद्धा याबाबतीत चकार शब्द काढत नाहीत. एकंदरित देशाचा प्रवास हा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या अधोगतीकडे जात आहे.\n२८ फेब्रुवारी ते ०५ मार्च २०२०\nपत्नींचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nभांडवलशाही साम्राज्य आणि स्त्रिया : इस्लामी दृष्टीकोन\nडार्क वेबवर विक्रीसाठी अर्धा दशलक्ष भारतीयांचा डेब...\nसीएएविरोधी आंदोलन, यशापयशापेक्षा ठामपणा महत्त्वाचा\nजनशक्तीपुढे सरकारची हुकूमशाही चालत नाही –नि. न्या....\nएन.आर.सी.आणि भारत: एक वस्तुनिष्ठ मूल्यमापन\nगंभीर आजारावर उपचार निःशुल्क हवेत : खालिद परवेज\nउपभोक्ता आणि आर्थिक दडपण\nएनपीआर, जनगणना, आणि एनआरसीमध्ये फरक काय\nआर्थिक अपयश जाळायला पेटवलेली विद्वेषाची होळी\n२१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२०\n१४ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२०\nशाहीनबाग लोकशाहीला मजबूत आणि भारताला एक करत आहे\nकाळ्या कायद्या विरूद्धचा संघर्ष ’स्वातंत्र्य चळवळ’...\nअर्थसंकल्प २०२०-२१ : अल्पसंख्याकांसाठी पुन्हा गाजर\nगोली मारो सालों को.. हे बरोबर आहे काय\nनागरिकत्व कायद्याची गरज किती\nशासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यास शासन क...\nआई-वडील आणि नातेवाईकांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमहर (स्त्रीधन) : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n‘प्रजासत्ताका'चा अर्थ तरी आम्हाला कळाला का\n‘इंडिया अर्थात भारत' हिन्दुस्तान नाही\n०७ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२०\n‘द इकॉनॉमिस्ट’ आणि भारत\nदेशातील ज्वलंत समस्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठीच...\nपूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी ‘जमाअत’चे कौतू...\nशरीरामध्ये छिद्रे आणि टॅटू\n8 हजार व्यावसायिकांच्या आत्महत्��ा\nएनआरसीवरील स्पष्टीकरणानंतरही सरकारची भूमीका संशयास्पद\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/ajay-devgn-amitabh-bachchan-and-rakul-preet-singh-starrer-mayday-shooting-start-in-hyderabad-today-to-release-on-april-29-2022-128005301.html", "date_download": "2021-01-18T01:59:01Z", "digest": "sha1:4QAY3FAUBVQBONHUFLWQTSRFMHK7B22K", "length": 6902, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ajay Devgn, Amitabh Bachchan And Rakul Preet Singh Starrer 'MayDay' Shooting Start In Hyderabad Today; To Release On April 29, 2022 | अमिताभ, अजय आणि रकुल स्टारर 'मेडे' चित्रपटाच्या चित्रीकरणाला हैदराबादमध्ये सुरुवात, 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार चित्रपट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशूट स्टार्ट:अमिताभ, अजय आणि रकुल स्टारर 'मेडे' चित्रपटाच्या चित्रीकरणाला हैदराबादमध्ये सुरुवात, 29 एप्रिल 2022 रोजी प्रद���्शित होणार चित्रपट\nअजय पहिल्यांदा अमिताभ यांना डायरेक्ट करणार\nहैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे 11 डिसेंबर पासून अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह स्टारर 'मेडे' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. ही माहिती अजय देवगणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन दिली. अजयनेही या पोस्टसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. तो या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. अजयचे प्रॉडक्शन हाऊस 'अजय देवगन एफ फिल्म' या चित्रपटाची निर्मिती करत आहे.\nअजयने पोस्ट शेअर करत लिहिले, \"मेडेच्या अधिकृत स्टार्ट-टू-फिनिश शूटिंग शेड्यूलची सुरुवात झाल्याने मी खूप खूश आहे. माझे सर्व चाहते, कुटुंब आणि हितचिंतकांच्या पाठिंब्याशिवाय काहीही पूर्ण होऊ शकत नाही. हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होईल.\"\nअजय पहिल्यांदा अमिताभ यांना डायरेक्ट करणार\n'सत्याग्रह', 'खाकी' आणि 'मेजर साहब' यासारख्या चित्रपटांमध्ये बिग बींबरोबर काम करणारा अजय पहिल्यांदा 'मेडे' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना डायरेक्ट करणार आहे. या दोन दिग्गजांच्या जोडीचा हा चौथा चित्रपट आहे. अजयने शेवटचे 7 वर्षांपूर्वी प्रकाश झांच्या 'सत्याग्रह' या चित्रपटात बिग बींबरोबर काम केले होते. 'मेडे' चित्रपटात अजय पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर 'दे दे प्यार दे' या चित्रपटातील त्याची सहकलाकार रकुल त्याच्यासोबत सह-पायलट म्हणून दिसणार आहे.\nचित्रपटाची संपूर्ण टीम हैदराबादमध्ये बायो-बबलमध्ये राहणार\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी बायो बबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाच्या एका सूत्राने सांगितले होते की, \"चित्रपटाचे शूटिंग जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल. रकुल लवकरच शूटसाठी टीममध्ये सामील होईल. संपूर्ण टीम हैदराबादमध्ये बायोबबलमध्ये राहणार आहे.\"\nऑस्ट्रेलिया ला 182 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/lifestyle/news-3", "date_download": "2021-01-18T02:01:45Z", "digest": "sha1:GTXIHCHFM57GO7IYVVZH4ZHQ24W4HF76", "length": 25309, "nlines": 275, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Lifestyle Marathi News, Health Tips in Marathi, मराठीतील जीवनशैली बातम्या – HT Marathi| Page 3", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घे��ला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\n'वर्क फ्रॉम होम' ला सुरुवात करण्यापूर्वी या पाच गोष्टी लक्षात ठेवा\nकाही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या 'वर्क फ्रॉम होम' या संकल्पनेनं अनेकांच्या नाकी नऊ आणले आहेत. आजच्या मिलेनियल जनरेशनच्या सोशल विश्वात डोकावून पाहिलं तर कोरोनानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मीम्स हे...\nलॉकडाऊनचा परिणाम, देशातील १०२ शहरांतील हवेची गुणवत्ता सुधारली\nकोरोनाचा वाढत संसर्ग पाहता केंद्र सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडण्यासही परवानगी नाही. लॉकडाऊनचा मूळ उद्देश अजून सफल व्हायचा आहे....\nकोरोना इफेक्ट : ... या मोबाईल हँडसेटचे लाँचिंगही गेले पुढे\nकोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे अनेक नियोजित गोष्टी पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. विविध कार्यक्रम आयोजकांना पुढे न्यावे लागले आहेत. याचा फटका मोबाईल हँडसेट उत्पादक कंपन्यांनाही बसला आहे. काही मोबाईल...\nकोरोनामुळे भारतात प्रचंड वाढतोय कंडोमचा खप\nकोरोनामुळे एकीकडे सगळ्याच उद्योजकांना मोठं नुकसान सहन करावं लागत असताना भारतात एक चक्रावून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. भारतात गेल्या काही दिवसांत कंडोमचा खप हा प्रचंड वाढला आहे. गेल्या आठवड्यात...\nकोरोनाची दहशत, भारतासह जगातील एक तृतीयांश नागरिक घरात कैद\nभारतातील कोट्यवधी नागरिक बुधवारपासून तीन आठवड्यांसाठी लॉकडाऊनमुळे घरातच राहणार आहेत. जगातील एक तृतीयांश लोक सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या घरात बंद आहेत. कोरोना विषाणूच्या थैमानामुळे जपानमध्ये होणारी...\nकोरोनानंतर चीनमध्ये हंता विषाणूचा कहर, वाचा सर्व माहिती\nकोरोना विषाणूनंतर चीनमध्ये आता आणखी एका विषाणूमुळे खळबळ उडाली आहे. चीनमधील युन्नान प्रांतात एका व्यक्तीचा हंता विषाणूमुळे मृत्यू झाल्यानंतर #Hantavirus ���ोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड करत आहे. हंता...\nगुढीपाडवा : ...म्हणून वसंतात श्रीखंड खाणे अयोग्य\nआज विचार करु वसंतातल्या 'गुढीपाडवा' या हिंदू नववर्षाच्या उत्सवदिनी सेवन केल्या जाणार्‍या श्रीखंडाचा. प्रत्यक्ष भीमाने तयार केलेल्या या मिष्टान्नाचा आस्वाद श्रीकृष्णाने पुन्हा पुन्हा घेतला...\nकोरोना इफेक्टः 'वर्क फ्रॉम होम'वर सायबर हल्ल्याची भीती\nदेशात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम' करण्याची मुभा दिली आहे. परंतु, आता यामुळे नवीन धोका समोर येत आहे. घरुन काम करताना कार्यालयाचा डेटा लीक होण्याची...\nकोरोनाबाधितांसाठी वायू प्रदूषण ठरु शकते घातक\nजगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या विषाणूने आतापर्यंत ११ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. अशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी वायू प्रदूषण घातक ठरु शकते, असा इशारा...\n'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं', हे एका लग्नाची गोष्ट नाटकातील प्रसिद्ध गाणं तुमच्या चांगलं लक्षात असेल. प्रत्येकाला सुखी आयुष्याची गुरुकिल्ली हवी...\nकोरोनाची मनात बसलेली भीती दूर घालवण्यासाठी हे कराच\nकोरोना विषाणूचा विळखा जगातील १०० हून अधिक देशांना बसला आहे. सहा हजारांहून अधिक मृत्यू या विषाणूमुळे जगभरात झाले आहेत. हा विषाणू कुठून आला त्यावर उपाय काय\nकोरोना : मास्क कोणी वापरावे\nकोरोना विषाणूमुळे मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक लोक मास्क वापरत आहे. मात्र मास्क वापरणं अनिवार्य नाही, असं आरोग्य मंत्रालयानं पूर्वीही सांगितलं आहे....\nकोरोना : म्हणून देशातल्या ५४ % कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करणं शक्यच नाही..\nकोरोना विषाणूमुळे खबरदारीचा उपाय म्हणून जगभरातल्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' म्हणजेच घरून काम करण्याची मुभा दिली आहे. मोठमोठ्या आयटी कंपन्यांचे...\nWorld Sleep Day : लहान मुलांनाही मिळतेय अपुरी झोप\nकमीत कमी आठ तास झोप प्रत्येकासाठी आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैली आणि कामाच्या ताणामुळे प्रौढांच्या झोपण्याच्या सवयीवर जसा परिणाम होतोय तसाच लहान मुलांच्या झोपेच्या सवयीवरही परिणाम होत...\nकोरोनाची लक्षणे आढळल्यास काय करावे, रुग्णालयात जावे की ���री थांबावे\nकोरोनाबाबत जनतेच्या मनात भीती आणि काही गैरसमज आहेत. त्यामुळे याबाबत जनतेला योग्य ती माहिती मिळणे आणि शिक्षण होणे गरजेचे आहे असं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. यासाठी आरोग्य...\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/jobs-in-solapur/", "date_download": "2021-01-18T02:02:08Z", "digest": "sha1:L7SIUMX6KD5GIOURRVDGCEZWVTNUUVEA", "length": 4546, "nlines": 84, "source_domain": "mahabharti.in", "title": "Jobs in Solapur - सोलापूर जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी जाहिराती", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nया पेज वर खास सोलापूर जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेले सरकारी आणि खाजगी जॉब्स प्रकाशित केलेले आहेत.\nसोलापूर जिल्ह्यातील सरकारी / निमसरकारी जॉब्स\nICAR-राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र, सोलापूर भरती 2021\nकृषी विज्ञान केंद्र, सोलापूर भरती 2021\n10 वी पास उमेदवारांना संधी- 5000 पदे- LIC भरती 2020\nसोलापूर जिल्ह्यातील खाजगी जॉब्स\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nउद्या जाहीरात येणार- राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती\nIISER Pune Recruitment | IISER पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती\n8 वी, 10 वी पास उमेदवारांनसाठी सैन्य भरती रॅली आयोजित\nआता महाविद्यालयात पदव्युत्तर प्रवेश केंद्रीय पद्धतीने\n तूर्तास पोलीस भरती रद्द होण्याची शक्यता\nतलाठी भरती सराव प्रश्नसंच 113 – आजचा नवीन प्रश्नसंच\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २८२\n10 वी, 12 वीच्या परीक्षांच्या तारखेबाबत महत्त्वाची माहिती\nश्री प्रकाशचंद जैन इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग जळगाव भरती 2021\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/dividing-the-expenses-the-newlyweds-helped-the-villagers-of-chavaneshwar-with-essential-items/", "date_download": "2021-01-18T00:05:06Z", "digest": "sha1:RZFUVVYJLDHJUWBPIIFMUYF4SHLYNVC4", "length": 14928, "nlines": 131, "source_domain": "sthairya.com", "title": "खर्चाला फाटा देत नवदांपत्यांने चवणेश्वर ग्रामस्थांना केली जीवनावश्यक वस्तूंची मदत - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nखर्चाला फाटा देत नवदांपत्यांने चवणेश्वर ग्रामस्थांना केली जीवनावश्यक वस्तूंची मदत\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nडोंगरावर असणारे एकमेव गांव: पिंपोडे जिमखाना, हँडबॉल असोसिएशनचाही मदतीचा हातभार\nस्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि.९ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात विवाह झालेल्या नवदांपत्यानी खर्चाला फाटा देत,सामाजिक व विधायक विचारातून कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर असणाऱ्या व कोरोना संकटाचा सामना करतं असणाऱ्या चवणेश्वर गावांतील ��ातावर पोट असणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे.\nकोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर असणारे साडेतीनशे लोकांचे गांव डोंगराच्या खाली असणाऱ्या गावांतील लोकांच्या शेतात जाऊन रोजंदारीने काम करणे आणि जोडधंदा म्हणून घरी एक, दोन गायी संभाळून गुजराण करणे हा येथील लोकांचा मुख्य चरितार्थ आहे. अनेक समस्यांची असणारी वाणवा, मात्र कोरोनाच्या महासंकटात आर्थिक समस्ये बरोबर दैनंदिन जीवन जगणेही अनेकांचे मुश्किल झाले आहे. यामध्ये अनेक क्षेत्रासह शेतीला सुध्दा मोठा फटका बसला आहे. कायम दुसऱ्याच्या शेतात जाऊन दोन वेळची चूल पेटवणाऱ्या लोकांना या लॉकडाऊन व कोरोना संकटाने हाताश केले आहे. अनेक सर्व सामान्य कुटुंबाना हाताला काम मिळत नसल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होऊ लागली आहे. माणूसकीची साद घालत परिसरातील लोकांनी मदतीच्या आवाहनाच्या आशयाची पोस्ट सामाजिक कार्यकर्ते सुमित भोईटे यांची फेसबुक व सोशल मिडीयावर फिरत होती. या आवाहनाला प्रतिसाद देत विधायक हेतूने पिंपोडे बुद्रुक येथील व पुणे येथे नोकरीला असणारे अमित सुभाष लेंभे आणि सौ. अल्पना लेंभे यांचा या लॉकडाऊनमध्ये विवाह मे महिन्यात झाला आहे. खर्चाला फाटा देत विधायक कार्याला मदत करण्याचा या नवदांपत्याचा मानस होता.आणि योगायोगाने ही सोशल मिडीयावरील पोस्ट पाहिली आणि या नवदांपत्य आणि क्रिडा क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या जिमखाना आणि हँडबॉल असोसिएशन यांनी सुमित यांच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत चवणेश्वर डोंगरावर असणाऱ्या गावांत जाऊन तीस कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे किटचे नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी जिमखाना असोसिएशनचे संस्थापक दत्तात्रय पवार, अध्यक्ष संदीप कदम,सचिव सचिन लेंभे (सर), सुमित भोईटे, सरपंच दयानंद शेरे, माजी उपसरपंच युवराज शेरे, संतोष पवार, पै. दिगंबर निकम, रणजित लेंभे, अमोल कांबळे, विक्रम निकम, हरेश चव्हाण, प्रविण कांबळे, अमित वाघांबरे, अक्षय कर्पे, अभिषेक नाचण, हरी शेरे, व ग्रामस्थ उपस्थित होते.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n11 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित\nधार्मिक कार्यक्रमातून सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरते : ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर\nधार्मिक कार्यक्रमातून सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरते : ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर\nडिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक\nशिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा\nमोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक\nभारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nबाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर\nआईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू\nनामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार\nपुण्यातील ज्यू धर्मीय बांधवांचा भाजपामध्ये प्रवेश\nG-7 परिषदेसाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मोदींना आमंत्रित केले\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – ज��वळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/labor-leader-uddhav-bhavalkar-passes-away/", "date_download": "2021-01-18T01:40:46Z", "digest": "sha1:YVQS3WTUTE6EPEWYUFBJUBCXP3UGXB3S", "length": 13740, "nlines": 130, "source_domain": "sthairya.com", "title": "कामगार नेते उद्धव भवलकर यांचे निधन - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nकामगार नेते उद्धव भवलकर यांचे निधन\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्थैर्य, औरंगाबाद, दि.७: कामगार नेते कॉम्रेड उद्धव भवलकर यांचे निधन झाले आहे. ते ६८ वर्षांचे होते. भवलकर यांच्या अचानक जाण्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि सीटूचे अर्थात कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता आणि चांगला वक्ता गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्धव भवलकर यांना काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आतड्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.\n२ मार्च १९५२ रोजी भवलकर यांचा उस्मानाबाद जिल्ह्यात जन्म झाला. भवलकर यांनी कळंबला १९७५ला एसएफआयचे पहिले राज्य अधिवेशन भरवले. पहिल्या अखिल भारतीय अधिवेशनात त्यांनी डॉ. विठ्ठल मोरे, कॉ. अरूण शेळके यांच्यासह राज्याचे प्रतिनिधित्व केले. या कामगिरीमुळे त्यांना एसएफआयचे संस्थापन सदस्य म्हणून ओळखले जाऊ लागले. १९७५ ते १९८१ च्या संगमनेर राज्य अधिवेशनापर्यंत ते सक्रिय नेते म्हणून कार्यरत होते. संगमनेर अधिवेशनात विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी निवृत्ती घेतली. आज औरंगाबादमध्ये असलेले सीटू भवन हे संघटना व पक्षाचे कार्यालय त्यांनी उभे केले. संघटनात्मक आणि संस्थात्मक चळवळ उभी राहिली पाहिजे, हा त्यांचा अट्टाहास होता. शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या मुलांमुलींसाठी शाळा सु��ू केली. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढयातील ‘नामांतर योद्धा’ म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच मराठवाडा विकास आंदोलनातही ते सक्रिय होते. त्यांच्या जाण्यामुळे मराठवाड्यातील डावी व कामगार चळवळ पोरकी झाल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nफलटण दि. १२ ते १७ सप्टेंबर दरम्यान बंद; व्यापारी असोसिएशनचा निर्णय\nव्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णाने रिक्षा मध्येच जीव सोडला\nव्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णाने रिक्षा मध्येच जीव सोडला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली\nपाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध\nडिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक\nशिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा\nमोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक\nभारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nबाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर\nआईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू\nनामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/767_abhishek-typesetters-and-publisher", "date_download": "2021-01-18T00:16:20Z", "digest": "sha1:GMT5PGUIJMEKUWF33AWJXZH7YRIYKHYV", "length": 9878, "nlines": 281, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Abhishek Typeseatters And Publisher - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nआयुष्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तित प्रवासात येत गेलेल्या अनुभवांना एकत्र गुंफून बनलेले हे पुस्तक.\nचार दीर्घकथा वैशाली फाटक-काटकर यांनी अनामिक या कथासंग्रहात लिहिल्या आहेत.\nया बहाव्याने वाचकांच्या आयुष्यातही बहार आणावा, बहाव्याच्या फुलांच्या झुपक्यासारख्या आनंदसरी आणाव्यात, दु:ख विसरायला लावून प्रसन्नता आणावी हीच इच्छा ठेऊन माझे पहिले पुस्तक आज जन्म घेत आहे.\nकथुली... कथुली म्हणजे काय हो कथेचं पिल्लू छोटीसी, प्यारीसी, नन्हीसी कथा तुमच्या आमच्या आयुष्यात रोज घडणारी म्हणूनच ‘आपली’ वाटणारी तरल, सहज आणि प्रसन्न कथुल्यांचा हा ‘खजिना’ खास ‘आपल्या’ माणसांसाठी\nआपल्या माणसांच्या पौष्टिक कथुल्यांचा हा ‘पोळीचा लाडू’.\nरहस्यकथा आणि त्यांचे नायक यांची मोहिनी वाचकांवर कायम पडलेली असते. पेरी मेसन, जेम्स बॉन्ड, अशी यादी करत आपण झुंजार, काळापहाड, कॅप्टन दिप, अमर विश्वास, समर्थ अशा अनेक नायकांपर्यंत येऊ शकतो. या सगळ्याच्यांत ज्याला ज्येष्ठत्वाचा मान द्यावा लागतो तो म्हणजे-शेरलॉक होम्स शेरलॉक होम्स कथेचं हे वेगळेपण आज देखील अबाधीत आहे.त्या शेरलॉक होम्सच्या सर्व कथा प्रथमच या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/neha-dhupia/", "date_download": "2021-01-18T00:40:34Z", "digest": "sha1:GXXTZBULUFZ4DF7SQBQANE44Z3Q6HAO3", "length": 28146, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नेहा धुपिया मराठी बातम्या | Neha Dhupia, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय\nराज्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ३ हजार नवे रुग्ण\nप्रवाशांना मध्य रेल्वेची नवीन वर्षाची भेट\nकाँग्रेस महापालिका निवडणुकीत २२७ जागा स्वबळावर लढवणार\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nPHOTOS: नेहा धुपिया पती अंगद बेदी आणि मुलीसोबत मालदीवमध्ये फुल ऑन करतेय धमाल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nNeha DhupiaAngad Bediनेहा धुपियाअंगद बेदी\nPHOTOS: पती आणि लेकीसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय नेहा धुपिया, फोटो व्हायरल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n...म्हणून हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूरने कधीच आंघोळ करू नये, कियाराची आहे अशी इच्छा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकियाराने यावेळी तिच्या लाइफ पार्टनरमध्ये काय-काय गुण असावेत हेही सांगितलं. सोबतच तिने एका प्रश्नाला असं मजेदाक उत्तर दिलं की, वाचून सगळे अवाक् झालेत. ... Read More\nKiara AdvaniNeha Dhupiabollywoodकियारा अडवाणीनेहा धुपियाबॉलिवूड\n'या' अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती नोरा फतेही, ब्रेकअपनंतर दोन महिने होती डिप्रेशनमध्ये\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. काही वर्षापूर्वी अभिनेता अंगद बेदी आणि नोरा फतेहीचे झालेले ब्रेकअपनेही तुफान पब्लिसिटी मिळवली. ... Read More\nNora fatehiNeha Dhupiaनोरा फतेहीनेहा धुपिया\n भूमी पेडणेकर रणवीर सिंहबाबत 'हे' काय म्हणाली, दीपिकाला कसं वाटेल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभूमीने सांगितले की, तिचं यश राज फिल्म्सचा डायरेक्टर शानसोबत बोलणं झालं होतं. तिने सांगितले की रणवीर वास्तवात तसाच आहे जसा तुम्हाला दिसतो. ... Read More\nbhumi pednekarRanveer SinghbollywoodNeha Dhupiaभूमी पेडणेकर रणवीर सिंगबॉलिवूडनेहा धुपिया\nसमुद्रकाठी बसून लीसा हेडनने बाळाला केलं ब्रेस्टफीड, फोटो व्हायरल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनेहा धुपियाला देखील तिच्या बाळाला दूध पाजण्यासाठी एका टॉयलेटमध्ये जावे लागले होते. ... Read More\nLisa HaydonNeha Dhupiaलीसा हेडननेहा धुपिया\nनेहा धुपिया आणि अंगद बेदीचे Unseen फोटो पाहा एका क्लिकवर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअंगद बेदीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा; म्हणे, ‘माझी मुलगी व्हावी ‘या’अभिनेत्रीप्रमाणे कर्तृत्ववान’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nस्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये मिळणारे प्राधान्य आणि आऊटसायडर्सना डावलले जाणे या मुद्यावरून चांगलेच थैमान माजले आहे. त्यामुळे अभिनेता अंगद बेदीने एक अत्यंत वेगळी इच्छा व्यक्त केली आहे. ... Read More\nAngad BediNeha DhupiaDeepika Padukoneअंगद बेदीनेहा धुपियादीपिका पादुकोण\nनेहा धूपियालाच सर्व टॉक शो कसे मिळाले सुचित्रा कृष्णमूर्ती ‘चमचेगिरी’ म्हणाली, नेहा भडकली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nने��ा व सुचित्रा यांच्यात ट्विटर वॉर ... Read More\nNeha DhupiaKaran Joharनेहा धुपियाकरण जोहर\nकरीनापासून ते नेहा धूपियापर्यंत डिलेव्हरी आधीच समोर आले होते अभिनेत्रींचे असे फोटो \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबॉलिवूड सेलेब्सच्या गरोदरपणाविषयी चाहत्यांना नेहमीच खूप रस असतो. बॉलिवूडमध्ये ज्यांची प्रसूतीपूर्वीची प्रेग्नन्सीची एन्जॉय करतानाची अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.यामध्ये करीना कपूर खान, नेहा धुपिया ते सेलिना जेटली यांचा समावेश आहे. ... Read More\nKareena KapoorNeha Dhupiaकरिना कपूरनेहा धुपिया\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1333 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1051 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\nराज्यमंत्री यड्रावकरांना पोलिसांनी रोखले, कर्नाटक सीमा; कोगनोळी टोलनाक्यावरील घटना\nविदर्भालाही अमली पदार्थांचा विळखा, नागपुरात शेजारच्या राज्यातून गांजा, मुंबईतून येते हेरॉईन\nअकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन दोन्ही कर्मचाऱ्यां���ी प्रकृती स्थिर\nआदिवासी आईचं बाळ इन्क्युबेटरमध्ये का जातं\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\n‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे\nआता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी\nवाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\n'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/saamana-editorial-uddhav-thackeray-sharad-pawar-balasaheb-thorat-mahavikas-aghadi-bjp-modi-govt/", "date_download": "2021-01-18T00:48:07Z", "digest": "sha1:V4QA7SYDX3Q3MIDLYLD5GKHVOLT3C5O7", "length": 17493, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "'महाराष्ट्र सरकारविरूध्द भुंकणार्‍यांना व चिवचिवाट करणार्‍यांना सरकारी कवचकुंडले', 'सामना'तून टीका | saamana editorial uddhav thackeray sharad pawar balasaheb thorat mahavikas aghadi bjp modi govt", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nजन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्या जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने…\n‘महाराष्ट्र सरकारविरूध्द भुंकणार्‍यांना व चिवचिवाट करणार्‍यांना सरकारी कवचकुंडले’, ‘सामना’तून टीका\n‘महाराष्ट्र सरकारविरूध्द भुंकणार्‍यांना व चिवचिवाट करणार्‍यांना सरकारी कवचकुंडले’, ‘सामना’तून टीका\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ता येते आणि जाते, पण राज्य आणि देश टिकायला हवा. माणसे जगली तर राज्य टिकेल. म्हणून सर्व कामे बाजूला ठेवून सरकारने माणसे जगविण्याची मोहीम हाती घेतली. मात्र, विरोधकांनी माणुसकीशून्य राजकारण नव्याने सुरू केले. भारतीय जनता पक्षासारखे लोक दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बार उडवीत असल्याची जोरदार टीका शिवसेनेने केली आहे. सरकारच्या वर्षपूर्तीवर भाष्य करताना शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकार व भाजपला खडेबोल सुनावले आहे.\nराज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारची शनिवारी (दि. 28) वर्षपूर्ती झाली. वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधकांकडून सातत्याने आरोपच होत राहिले. बरेच राजकीय वादविवादही झडले. या सगळ्या गोष्टींचा समाचार घेताना शिवसेनेने भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. विरोधी पक्ष मंत्रालयाच्या पायरीवर वर्षभरापासून उभा आहे व पुढची चार वर्षे त्यांना त्याच पायरीवर आधार घेत थांबावे लागेल. पायरी खचेल, पण तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार नाही. त्यामुळे विरोधकांनी कर्तव्याचे भान ठेवून विधायक कार्याचा मार्ग स्वीकारावा व चार वर्षांनंतर निवडणुकांना सामोरे जावे. विरोधी पक्ष सरकार खेचण्याचे जे डावपेच आखत आहे ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही. सीबीआय, ईडी, न्यायव्यवस्थेवर दबाव टाकून राजकारण करणे हे धोकादायक आहे. अशा यंत्रणांचा गैरवापर करून सरकारे पाडणे अथवा बनवणे म्हणजे हुकूमशाहीचेच लक्षण आहे. महाराष्ट्र सरकारविरुद्ध भुंकणाऱ्यांना व चिवचिवाट करणाऱ्यांना सरकारी कवचकुंडले पुरविली जात आहेत. त्यांच्या बेकायदा कृत्यांवर पांघरुण घालण्यासाठी न्यायव्यवस्थेच्या चिंधड्या उडवून हवे ते केले जात असेल, तर इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीविरुद्ध बोलण्याचा हक्क भाजप पुढाऱ्यांना नाही. महाराष्ट्राची तसेच मुंबईची बदनामी करणाऱ्यांचे खुले समर्थन या काळात विरोधकांनी करावे हे छत्रपती शिवरायांचे दुर्दैवच म्हणावे लागेल अशी खंत सेनेने व्यक्त केली आहे.\nवर्षपूर्ती झाली, आता अशीच 4 वर्षे निघून जातील\nआज दिल्लीत शेतकऱ्यांनी लाखोंच्या संख्येने धडक मारली. सरकार विरुद्ध शेतकरी असा भयंकर संघर्ष दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे. सरकार शेतकऱ्यांना मागे रेटत आहे. त्यासाठी बळाचा वापर केला जात आहे. पण हेच ते सरकार लडाखच्या हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांना मागे रेटण्यात कमजोर पडले आहे. दिल्लीत शेतकऱ्यांना तुडवून बाहेर फेकले जात आहे. अशा प्रवृत्तीशी लढत आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचे आहे. राज्याची आर्थिक कोंडी केली गेली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचे बळ वापरून महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांना जेरबंद करायचे. यातून मंत्रालयाच्या पायरीवरून पुढे सरकता येईल, असे विरोधकांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. सरकारची वर्षपूर्ती झालीच आहे. अशीच चार वर्षेही पूर्ण होतील. महाराष्ट्राच्या ते हिताचेच आहे, असं शिवसेनेन म्हटलं आहे.\n होय, टीम इंडियाचा पराभव होताना डेव्हिड वॉर्नर चक्क तेलुगू गाण्यावर डान्स करत होता (व्हिडीओ)\nइराणी अणुबॉम���बच्या जन्मदात्याची दिवसाढवळ्या हत्या\n‘औरंगजेब दुष्ट राजा होता, मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही’ :…\n‘या’ कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ‘कोरोना’ लसीकरण मोहिम…\nबेस्ट CM च्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच नाव, TOP 5 मध्ये BJP चा एकही नाही\n‘धनंजय मुंडेंचे राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, ते निर्दोष सुटणार’\n…तर वाराणसीत PM मोदींचा ट्रम्प करून दाखवेन : काँग्रेस खासदार\n‘त्या’ दोघांनी घेतल्यानंतरच मी ‘कोरोना’ची लस घेईन, प्रकाश…\nधनंजय मुंडेंच्या मेहुण्याने केली होती रेणुसह तिच्या बहीण…\nमंत्री धनंजय मुंडेंना प्रसार माध्यमांच्या कॅमेर्‍यांनी…\nकुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सहाय्यक आरोग्य…\nकेसापासून ते नखापर्यंत शरीरातील अनेक समस्यांवर…\n‘KGF 2’ च्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल…\nPhotos : रिंकू राजगुरूनं शेअर केला ‘तो’ फोटो \nविराट कोहली-अनुष्का शर्माच्या जीवनात…\nVideo : Disha Patani ने शेयर केला वर्कआऊट व्हिडिओ, पाहून…\nVideo : घरासमोर आलेल्या ‘गो-सेवका’नं वाजवलं सैफ…\nPune News : पुण्यात ‘या’ 8 ठिकाणी मिळणार…\nNew Traffic Rules : वाहतुकीचे ‘हे’ नियम मोडले तर…\nChakan News : गुटखाजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या तिघांना…\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 3081…\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6…\nकमी वेळेत जास्त पैसे, जाणून घ्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला…\nपेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ, चालू आर्थिक वर्षात उत्पादन…\nAkshay Kumar नं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाला शेयर केलं हे…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल…\nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\nबॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला…\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय…\n पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन्…\n‘आपलं कोणी काही करू शकत नाही या भ्रमात सरकारनं राहू नये’ :…\n…तर धनंजय मुंडेंचा तात्काळ राजीनामा घेतला असता, राष्ट्रवादी…\n‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय \nएकट्या बडोद्यात पतंगाच्या मांज्याने तब्बल 250 पक्षी जखमी\n ‘ते’ त्यांची मत मांडू शकतात, पण सरकारशी त्याचा संबंध नाही, राष्ट्रवादीची रोखठोक भूमिका\nWinter Tips : थंडीत गरम पाण्याने आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावध ‘या’ 10 चुकांपासून रहा दूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/0no-one-has-yet-been-born-to-buy-owesi-latest-marathi-news/", "date_download": "2021-01-18T01:51:37Z", "digest": "sha1:ZQXBJAV4AZ44GX4FIFFXOAJXZ6LFM55L", "length": 13836, "nlines": 228, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"ओवैसीला विकत घेऊ शकेल असा अजुन कोणी जन्माला आलेला नाही\" - Thodkyaat News", "raw_content": "\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nपोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला\n“ओवैसीला विकत घेऊ शकेल असा अजुन कोणी जन्माला आलेला नाही”\nनवी दिल्ली | भाजप एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमला बंगालमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी प्रचार रॅलीवेळी बोलत होत्या. यावर ओवैसी त्यांना उत्तर दिलं आहे.\nआजपर्यंत असा कुणी जन्माला आलेला नाही की जो पैशांनी औवेसीला विकत घेऊ शकेल. ममता बॅनर्जी यांचे आरोप निराधार असल्याचं ओवैसींनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.\nअल्पसंख्यांकांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपने हैदराबादच्या एक पार्टीला पकडलं आहे. भाजप त्यांना पैसै देत असून ते मत विभाजन करण्याचं काम करत असल्याचं बिहार न���वडणुकीत सिद्ध झालं असल्याचं ममता बॅमर्जी यांनी म्हटलं होतं.\nदरम्यान, ममता बॅनर्जी अस्वस्थ असून त्यांनी आपल्या पक्षाची आणि घराची काळजी घेतली पाहिजे. कारण ममता यांच्या पक्षातील अनेक लोक भाजपमध्ये गेले असून त्यांनी बिहारच्या मतदारांचा आणि आमच्यासाठी मतदान करणाऱ्यांचा अपमान केला असल्याचं औवेसी यांनी म्हटलं आहे.\n“लोकसभा निवडणूक एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही आमचा विजय निश्चित”\nकोरोनाचं पहिलं लसीकरण ‘या’ राज्यात होणार सुरु; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द\n“टू मच डेमोक्रॉसी”, म्हणत उर्मिला मातोंडकरांची मोदी सरकारवर जोरदार टीका\nराज्य सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलाय- अजित पवार\nहे पाकिस्तान नाही, हा महाराष्ट्र आहे इथं कायद्याचं राज्य- देवेंद्र फडणवीस\nTop News • अकोला • महाराष्ट्र\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही\n‘…तर भर चौकात त्यांना जोड्यानं मारू’; राम कदम आक्रमक\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n‘धनंजय मुडेंवर आरोप करणाऱ्या तरूणीचं तोंड बंद करण्यासाठी पवारांनी ‘त्या’ जुन्या तंत्राचा खुबीने वापर केला”\n‘पीएम केअर फंडाचा हिशोब सार्वजनिक करा’; माजी सनदी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचं आराध्यदैवत, आदर्शांचा वापर मतांची पोळी भाजण्यासाठी नाही”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n‘…म्हणून शिवसेनेने नामांतराचा ‘सामना’ सुरू केला’; बाळासाहेब थोरातांचा शिवसेनेवर पलटवार\nपक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला\nकोरोनाचं पहिलं लसीकरण ‘या’ राज्यात होणार सुरु; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nपोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/prakash-ambedkar-talk-on-bacchu-kadu-latest-marathi-news/", "date_download": "2021-01-18T02:05:18Z", "digest": "sha1:EA2GVBTJO2OBW4F6OQ3MQTTYSHRDH76G", "length": 12821, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता\" - Thodkyaat News", "raw_content": "\n“देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देण्याची त्यांची ऐपत नाही”\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\n“मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता”\nनागपूर | कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 26 दिवसांपासून आंदोलन केलं आहे. या आंदोलनाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही पाठींबा दर्शवत ते दिल्लीला गेले आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला आहे. नागपूरमध्ये ते बोलत होते.\nमंत्रिमंडळातील नेतेमंडळींना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. एकतर मंत्री राहा नाहीतर आंदोलन करच रहा. मात्र मी जर मुख्यमंत्री असतो तर राजीनामा घेतला असता, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.\nमहाराष्ट्र सरकारने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र तो फक्त तोंड देखला आहे. पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील का कायदा करत नाही, असंही आंबेडकर यांनी ��्हटलं आहे. यावेळी त्यांनी अधिवेशनावरूनही त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.\nदरम्यान, अधिवेशनाचे दोन दिवस कांजूरमार्ग आणि कंगनावर गेले. शेतकऱ्यांना वेळच नाही. अधिवेशन नाही तर आम्ही काय करायचं, असं सांगितलं जातं, असं आंबेडकर म्हणाले.\nमुंबई पोलिसांच्या अटकेच्या कारवाईनंतर सुरेश रैनाची प्रतिक्रिया, म्हणाला…\nशेतकऱ्यांच्या परिस्थितीला पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार- मुकेश खन्ना\nकोरोनाची लस घेतल्यावर ‘इतके’ दिवस मद्यपान करता येणार नाही\n“उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना”\nमला केंद्रात मंत्रिपद मिळालं तरी…- सुजय विखे-पाटील\nTop News • चंद्रपूर • महाराष्ट्र\n“देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देण्याची त्यांची ऐपत नाही”\nTop News • अकोला • महाराष्ट्र\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\n“काँग्रेसमध्ये कोणाला पद मिळालं तर तो बाद कसा होईल यासाठी मोठा गट तयार असतो”\nशेतकऱ्यांच्या परिस्थितीला पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार- मुकेश खन्ना\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n“देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देण्याची त्यांची ऐपत नाही”\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sex-expert-dr-mahinder-watsa-died/", "date_download": "2021-01-18T01:04:37Z", "digest": "sha1:MWUG4ZZDPHZY37VGUEJ4GMZRU7OXVBM4", "length": 12088, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "प्रसिद्ध सेक्स एक्सपर्ट डॉ. महिंदर वत्स यांचं निधन! - Thodkyaat News", "raw_content": "\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nपोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला\n“भाजपने सर्वांना धंद्याला लावलंय, त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडलं नाही”\nप्रसिद्ध सेक्स एक्सपर्ट डॉ. महिंदर वत्स यांचं निधन\nमुंबई | मुंबईतील प्रसिद्ध लैंगिक समुपदेशक म्हणजेच सेक्स्पर्ट डॉ. महिंदर वत्स यांचं निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nडॉ. महिंदर वत्स यांनी ‘मुंबई मिरर’ दैनिकातील ‘आस्क द सेक्स्पर्ट’ या स्तंभातून अनेक वाचकांच्या लैंगिक समस्यांचं निराकरण केलं होतं.\nज्या विषयावर उघडपणे बोलण्यास फारसं कोणी तयार होत नाही, तो विषय डॉ. वत्स यांनी आपल्या सदरातून हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला.\nबाबांचं व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होतं. ते आपल्या पद्धतीने उत्तम जीवन जगले. आज ते आपल्या लाडक्या प्रोमिलाच्या भेटीसाठी अनंताच्या प्रवासाला गेले. त्यामुळे आम्हाला त्यांच्या आयुष्याचं सेलिब्रेशन करायला आवडेल, अशा भावना वत्स यांच्या मुलांनी व्यक्त केल्या.\n‘चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल’; किरीट सोमय्यांचं राऊतांवर टीकास्त्र\nईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही- आदित्य ठाकरे\nपुणे भाजपचा ‘हा’ बडा नगरसेवक अजित पवारांना भेटला; चर्चांना जोरदार उधाण\n“ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात”\nकालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाज�� कार्यालयात पाठवलाय- संजय राऊत\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\nनामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल- संजय राऊत\nतुमच्या ईडीच्या कारवाईला कोण घाबरतंय\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nपोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला\n“भाजपने सर्वांना धंद्याला लावलंय, त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडलं नाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/07/blog-post_33.html", "date_download": "2021-01-18T00:29:33Z", "digest": "sha1:Z5LJQMVQAA5PFSWIIRO4TQMRK2K55A4A", "length": 10783, "nlines": 230, "source_domain": "www.marathatej.com", "title": "रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब या औषधांच्या वापराबाबत मार्गदर्शन आवश्यक-अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे", "raw_content": "\nHomeमुंबईरेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब या औषधांच्या वापराबाबत मार्गदर्शन आवश्यक-अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे\nरेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब या औषधांच्या वापराबाबत मार्गदर्शन आवश्यक-अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे\nमुंबई दि. २५; कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे प्रामुख्याने रेमडेसी���र [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) या औषधाच्या वापराबद्दल संभ्रम निर्माण होत असून या औषधांच्या वापराबाबत कोवीड टास्कफोर्सच्या माध्यमातून निश्चित असे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. असे मत, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले आहे. या आशयाची मागणी करणारे पत्र त्यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहीले आहे.\nआपल्या पत्रात डॉ.शिंगणे यांनी लिहीले आहे,कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब या औषधांच्या वापराबद्दल सध्या संभ्रम आहे. या औषधाची मागणी जास्त आणि पुरवठा मर्यादित असल्याने तुटवडा भासत आहे रुग्णालयांकडुन दाखल असलेल्या रुग्णांसाठी या दोन्ही औषधांची मागणी केली जाते आहे. काही ठिकाणी ही औषधे जास्तप्रमाणात प्रिस्क्राईब केले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे, कोविड रिपोर्ट येण्यापुर्वी किंवा रिपोर्ट आल्यानंतर पहिल्या दिवशीच ही औषधे प्रिस्क्राईब केलेली किंवा एकाच प्रिस्क्रीपशन वर दोन्ही औषधे मागवलेली असल्याची माहिती मिळाली आहे.\nकमी पुरवठ्यामुळे औषध रुग्णाला वेळेवर मिळणार नाही या भितीपोटी अगोदरच औषधाची मागणी केल्याचे निदर्शनास आले आहे.याबाबतची जनतेच्या मनातील भीती व संभ्रम दूर करण्यासाठी राज्यस्तरावर नेमण्यात आलेल्या कोविड टास्क फोर्स मार्फत रेमडेसीवर व टोसीलीझुमॅब ही औषधे रुग्णाचा कोविड पॉजीटीव रिपोर्ट आल्या नंतर कोणत्या दिवशी व कोणत्या परिस्थीतीत द्यावीत, तसेच ही दोन्ही औषधे एकाच वेळी रुग्णांना देता येतात का याबाबत राज्यातील जनतेला मार्गदर्शन व्हावे यासाठी कोविड टास्क फोर्सला उचित निर्देश देण्याची विनंती डॉ.शिंगणे यांनी आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात केली आहे.\nकरुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात ; दोन मुलं सुध्दा असल्याची धनंजय मुंडेंची कबुली\nचक्क आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल\nमोठ्या प्रतीक्षेनंतर औरंगाबादेत कोरोनाची लस दाखल १६ जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरवात.\nकंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू. 1\nपेंच व्याघ्र प्रकल्प 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/category/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2021-01-18T01:22:57Z", "digest": "sha1:NO4O2V2AYMIK442WSA4CB47F3HS2YP4V", "length": 90081, "nlines": 375, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "खुपणारे काही…. | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nPosted in कतरा कतरा जिंदगी, खुपणारे काही...., दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nएका संग्रहालयात एक हस्तिदंती शिल्प पाहिले. बारीक कोरीव काम केलेले, अत्यंत नाजूक नजाकतीने साकारलेले राधाकृष्णाचे शिल्प. राधेच्या पायी रूतलेला काटा अलवार वेचणारा कृष्ण. हे शिल्प खिळवून ठेवणारे. संपूर्ण दालनच राधा आणि कृष्णमय, तेव्हा त्याच विचारात तिथून बाहेर पडले.\nराधा-कृष्ण, अवीट प्रेमाचं, माधुर्याचं, हळूवार असं, काळाच्या कसोटीवर चिरंजीव ठरलेलं नातं. लिहिणाऱ्या प्रत्येक मनाला केव्हातरी साद घालणारं नातं.\nहे शिल्प मनात आहे आता. कान्हा भेटीच्या ओढीने निघालेली राधा, यमुनेचा तो तीर, कदंबाच्या तरूतळी ठरलेली ही भेट. वाटेवर तिच्या पायी रुतलेला काटा आणि त्याची पर्वा न करता पुढे चालणारी ती. ती राधिका…गोपिका माझ्या मनतळी आता विचारांची आवर्तनं उमटताहेत. हा काटा केवळ सांकेतिक म्हणून पहाते तेव्हा तो समाजबंधनांचा, कान्ह्याभोवतीच्या वलयाचा, राधेच्या आणि त्याच्या मैत्रीचा, अनयाच्या आणि तिच्या नात्यातल्या विचारांचा जाणवतो मला. सारे बंध झुगारून निघालेली ती आणि बासरीच्या मनमोहक स्वरांनी आसपास भारून टाकणारा तिचा कान्हा. त्याला तो बोचरा काटा हळूवारपणे काढून टाकताना पहाते तेव्हा राधेच्या चेहेऱ्यावरचे विसावलेले भाव टिपून घेण्यातल्या शिल्पकाराच्या कलेला मनातून एक दाद उमटून जाते.\nमाझ्याही नकळत मनात एक कविता उमटत जाते:\nमन वारा होत जाते…\nवाट तरी ना थांबते,\nमन झाड होत जाते…\nमन किती गं दुखते…\nआला बघ आला तो\nनभश्यामल कान्ह्याच्या हळूवार फुंकरीने राधेची सावरलेली वेदना आणि त्याच्या शब्दांच्या पिसाऱ्यात हरपून मोरपिसाच्या रंगांत न्हायलेलं तिचं मन दिसतं तेव्हा तिच्या कोवळ्या सुखाच्या जाणीवेला काजळाचं तीट लावावं असं मला वाटून जातं.\nकविता लिहून कागदावर पूर्ण होते पण मन तिथून पुढे निघत नाही. विचार आता पुन्हा राधेपाशी येताहेत. आता दिसतो, गोकुळ सोडून निघालेला तिचा कान्हा. त्या कदंबाच्या झाडापाशी उभी राधा पुन्हा दिसते. एकटी ती आता बोलत नाही, अवखळ, अल्लड तिचं रूप जणू गोठून जातं. काळा��्या पटलावरचा तो चिरंजीव ’विरहक्षण’ जेव्हा तो इतिहास घडवायला पुढे निघून गेला आणि ती सहज भूतकाळ झाली. तो क्षणच आता रूतून बसला असावा राधेच्या मनात. ती खिळून गेली असावी त्या क्षणापाशी. त्याची बेडी तिच्या पुढल्या प्रत्येक पावलाभोवती पडली असावी. आयुष्याच्याच पायात रूतलेला हा काटा काळाचे हात तरी वेचू शकतील का ह्या विचारात माझ्या मनाचं जडशीळ पाऊल तिथून उचलत मी पुढे सरकते. मग केव्हातरी मनाला वास्तवाचं भान गाठतं. नजरेसमोरचे काळे अभ्र बाजूला होतात तेव्हा व्यवहारी जग पुन्हा स्वच्छ दिसू लागतं. आणि मनात आता एक वेगळाच सूर कवितेतून उमटू लागतो:\nज्याची वाट पाहिलीस तो…\nराधेसाठी ह्या दोन्ही कविता मनात आल्या एकाच दिवशी. पाहिलेली एक कलाकृती आणि त्यावरचे परस्पर समांतर विचारांचे तरंग. लिहिताना मला माझ्यातल्या ’मी’ची, स्त्रीत्त्वाची हाक येत असावी. विशीतला नवथर हळवेपणा ओलांडत चाळीशी गाठणारा विचारांचा एक टप्पा, एक आवर्तन. हळव्या राधेच्या तरल मनाचा काठिण्याकडे होणारा अटळ प्रवास. हा प्रवास पुढे सुरू असणार हे मनाशी येतं तेव्हा मात्र राधेविषयीच्या आणि कृष्णाच्या अपरिहार्यते बद्दलच्या समजूतीलाही कदाचित नवेच काही पैलू पडतील अश्या विचारात मग मी ते शिल्प मनात जपून ठेवत पुढे निघते\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, मनातल्या गोष्टी, वाचन, विचार......\t१ प्रतिक्रिया\nPosted in उजळणी..., कतरा कतरा जिंदगी, खुपणारे काही...., नाते, मनातल्या गोष्टी, मिलिंद बोकील, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nमिलिंद बोकीलांचं ’समुद्र’ वाचताना मला वाटायचं की नंदिनीचा, एका स्त्रीच्या मनाचा अत्यंत खोलवर प्रगल्भ अदमास घेत उतरलय हे पात्र लेखणीतून. बोकीलांची इतर अनेक पुस्तकं ही गोष्ट अगदी परिपूर्णतेने करतात. एकम् असो की रण/दुर्ग, स्त्रीयांच्या मनातली स्पंदनं जेव्हा या कथांमधल्या पात्रांमधून अभिव्यक्त होतात तेव्हा ती संवेदनशील मनांना चटकन आपलीशी वाटतात हेच लेखकाचं यश. गौरी देशपांडे, आशा बगे, सानिया या लेखिकांच्या लेखनातही हा पैलू सामोरा येतो. बोकीलांच्या लेखनाचे कौतुक वाटताना एका पुरुषाच्या लेखणीतून उतरणाऱ्या स्त्रीच्या मनाचे सकस चित्रण हा मुद्दा जाणवतो आणि ही पुस्तकं, ही पात्र भावविश्वाचा एक भाग होत जातात.\nनंदिनी आणि भास्करची ही कथा. संसाराच्या, वयाच्या एका टप्प्यावर, आयुष्याच्या मध्य���तरातल्या त्यांच्या नात्यातल्या वळणांची कथा. आत्तापर्यंतच्या वाचनात ही कथा प्रामुख्याने नंदिनीची वाटत होती मला. पुस्तकातली तिच्या मनाच्या आंदोलनांनी, विचारांच्या, संवादांच्या बारकाव्यांनी पूर्ण पानं लाडकी वाटत होती. फार सहज सामर्थ्याने मनापासून उतरलेलं एक पात्र हे. आयुष्याच्या मध्यंतरात, कर्तव्याचा पसारा नेटका होत जाताना, मूल मोठं झालय आणि संसारातही तितकीशी अडकून रहाण्याची गरज नाही, अश्यावेळेस हाती येणारा मोकळा वेळ तसेच धूसर भावनांच्या पटामागे हरवू पहाणाऱ्या स्वत्त्वाचा शोध घेऊ पहाणारी ही स्त्री. या स्त्रीच्या प्रवासाचा मी विचार करते तेव्हा जाणवतं, नंदिनीसारखी संवेदनशील, विचार करू शकणारी स्त्री आयुष्यातल्या निरनिराळ्या टप्प्यांवर मनात होणाऱ्या परिवर्तनाचा विचार नक्कीच करेल. वेळोवेळी मनाच्या आकलनात होणाऱ्या बदलांकडे ती सजगतेने नक्कीच पाहू शकेल, तशी ती पहातेही. जे जाणवतय त्यावरही ती विचार करते. या वळणावर निर्माण होणारी पोकळी भरून काढण्याचा ती प्रयत्नही करणार. या दरम्यान तिच्या आयुष्यात आलेला मित्र, समान रस असणाऱ्या विषयांवरचे त्याचे ज्ञान याने ती भारूनही जाईल आणि मैत्री अजून ठळक होतही जाईल, तशी ती जातेही. एका संसारी स्त्रीची मनमोकळी मैत्री आणि त्याबद्दलचा तिच्या नवऱ्याचा दृष्टिकोन. इथे खरा कस लागतो तो भावनांच्या गुंतागुंतीच्या पटाचा आणि त्याची मांडणी कशी केली जाते यावर अवलंबून असतं लेखकाचं यश.\nआयुष्य नावाचा चक्राकार प्रवास करत असताना भावभावनांची अनेक आवर्तनं नकळत पेलत असतो आपण. दरवेळेस वर्तुळाचा परीघ वाढतो आणि मधल्या काळात आलेल्या अनुभवांमुळे विचारांच्या खोलवर समजेचाही. सुखादु:खाच्या प्रसंगांना, भावनांच्या गर्दीला, एकाकीपणाला हाताळणं प्रत्येकाचं समंजस होत जातं तसं ही वाचलेली, पाहिलेली, ऐकलेली पात्रही दरवेळेस मग नव्याच रुपात भेटत जातात. पूर्वी एखाद्या शब्दाजवळून, वाक्यावरून किंवा त्याच्या एखाद्या अर्थाच्या छटेवरून चटकन पुढे निघून गेलेली नजर एखाद्या वाचनात अलगद थबकते आणि अर्थाच्या जाणीवेला नवं परिमाण देऊन जाते. अलीकडे ’समुद्र’ पुन्हा वाचायला घेतली आणि याची प्रचिती वारंवार येत गेली. आत्ताआत्तापर्यंत नंदिनीची असणारी ही कथा भास्करने त्याच्या स्वभावातल्या गुणदोषांसह मोठं व्हावं, नंदिनीची ’चूक’ पोटात घेत समुद्र व्हावं यासाठी वळतेय असं वाटलं आणि चमकले मी. नंदिनीचं तिच्या मित्रामधे गुंतणं आणि त्या नात्याचं शारीर पातळीवरचं वळण, भास्करची त्यानंतरची घुसमट, त्याचा संशय, असुया आणि समोरच्या व्यक्तीच्या मुखी भास्करबद्दल हीन हलकी वाक्यं आणि मग नंदिनीने निकराने परतून येणं हे असं सरधोपट मार्गाने न होतं तर कसं वळण मिळालं असतं या नात्यांच्या गुंत्याला हे का नसेल वाटलं लेखकाला हा प्रश्न पडतो. इथे नात्यांच्या गाठी उकलणारी म्हणून लाडकी वाटणारी कथा एकदम सोईस्कर वाटू लागली मला. हा विचार मनात आला नं मग ही कथा नंदिनीची न रहाता अचानक भास्करची होत गेली. म्हणजेच स्त्रीची न उरता पुरुषाची होत गेली आणि माझ्या मनातलं काहीतरी खूप दुखावलं, कुठेतरी एक धक्का बसला.\nभास्करमधला ’मी’ जागृत आहे, बहुतेकवेळा असतोच तो तसा. नंदिनीच्या मानसिक गरजा हे त्याला खूळ वाटतं, सगळी सुबत्ता मी देऊ करताना हे नखरे सुचतात, इतर काही अडचण नसणाऱ्या स्त्रीयांची ही नवी नाटकं असं वाटणारा सर्वसामान्य पुरुष. तो जे जसं वागला ते अगदीच सरळ मार्गाने कोणीही वागलं असतं तसंच. नंदिनी सगळं सांगू पहाते तेव्हा त्याची प्रखर प्रतिक्रिया हे त्याने तिच्याकडे एक मालकीची उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले हेच सांगणारी. स्वत:चं पौरूषत्त्व सिद्ध करणं वगैरे फार मळलेल्या मार्गावरच्या प्रवासासारखं. अर्थात तो आहेच तसा. पण नंदिनी, ती मला आता पुन्हा विचारात टाकतेय. ही स्त्री मानसिक आंदोलनांचा, त्या अनुषंगाने येणाऱ्या एकटॆपणाचा इतका सखोल अभ्यास करू शकते. त्रयस्थ परिप्रेक्ष्याने स्वत:च्याच विचारांना तर्कसुसंगत मांडत त्यावर भाष्य करू शकते तिच्या प्रवासाला असं ठरलेलं वळण लागेल का सहसा नाहीच लागणार अशी खात्री वाटते. साधारण चाळीशीच्या उंबरठ्यावरची नंदिनी. मात्र तिला मळलेल्या रुळलेल्या वळणांवर वळवावं असं का वाटलं असावं लेखकाला हा प्रश्न सतत छळू लागला मग. त्यातही नैतिकता, अनैतिकता, चूक-बरोबर या कुठल्याही कसोट्यांच्या पलीकडे जात मानवीय विचार केला तर जे घडले त्याला फार महत्त्व न देता पुढे जाऊन, ठाम असणारी नंदिनी मुळात वाटेचं निसरडं असणं सहजच टाळू शकेल हा विचार मनात वारंवार ठामपणे उमटत राहिला. मुळात जगण्याच्या धांदलीतून प्रगल्भतेचा कण कण उचलत मनापर्यंत पोहोचलेली ती मैत्रीच्या अर्थ���चे पदर मनाशी आणि केवळ मनाशीच जोडेल हेच संयुक्तिक वाटत गेलं. पण ते तसं न होता, जे घडलं त्यावर तिने केलेली कारणमिमांसा किंवा तिला ते तितकसं महत्त्वाचंच न वाटणं, ते तिने अनेकोनेक मुद्द्यांमधून भास्करला पटवून देणं आणि भास्करने तिला पुन्हा जवळ करणं वगैरे सगळं पुरूषी मानसिकतेचं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या भास्करचं समुद्रासारखं विशाल होण्याची पुर्वतयारी वाटली या वाचनात. यापेक्षाही ही मैत्री निखळ, निरलस असती तरीही भास्कर असाच वागला असता काय ह्या प्रश्नाला माझ्या मनात उत्तर ’हो’ असं जेव्हा येतं तेव्हा नक्की काय खटकतय हे कोडं उलगडतं. पुस्तक वाचताना, आपलंसं करताना मी बोकीलांकडून तरी यापेक्षा जास्त काही अजून खोलवर विचार करू पहाणारं, विचार करायला उद्युक्त करणारं लिखाण वाचायला मिळावं अशी केलेली अपेक्षा.\nएखाद्या पुनर्वाचनात पुस्तक जेव्हा नवाच विचार देतं तेव्हा नजर वळते ती स्वत:कडे. मधल्या काळात आपल्यात झालेल्या बदलांचा शोध घ्यावा अशी उत्सुकता दाटून येते. आपल्यात काय बदललय याचा अंदाज घ्यावा वाटताना जाणवला तो माझ्यात झालेला बदल. मधल्या काळात वाचलेलं पु शि रेगेंचं सावित्री, रेणु, मातृका वगैरे. आणि माझी वयाच्या चाळीशीकडे होणारी वाटचाल, स्त्रीत्त्वाच्या डोळस पायवाटेवरचा एक महत्त्वाचा थांबा\nस्त्रीचं मन-एक कोडं असं सतत म्हटलं जातं, प्रत्यक्ष ब्रम्हदेवालाही न उलगडणारं वगैरे. एक स्त्री म्हणून स्वत:च्या मनाचा ठाव घेताना जाणवतात अनेक स्पष्ट तर अनेक धुसर कंगोरे. किती स्तर किती पोत, उलगडलेले अनेक पदर. स्त्रीकडे स्त्री म्हणून पहाताना, मैत्रीण, आई, बहीण, मुलगी अश्या अनेक नात्यांच्या चौकटीतून पहाताना आणि सरतेशेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ’माणूस’ म्हणून पहाताना दरवेळेस हाती लागत गेलं ते होतं काहीसं समान आणि बरचंसं वेगळं. स्त्री-पुरुष अश्या वेगळेपणाच्या एक पाऊल पुढे जात माणूसपणाच्या टप्प्यापर्यंत प्रवास करणाऱ्या, करू पहाणाऱ्या परिपूर्णतेच्या वाटेवरच्या ज्ञात अज्ञात कितीतरी. इमरोझच्या विचारातली अमृतासारखी एखादी ’संपूर्ण स्त्री’. सगळ्यांना न मिळणारी आणि अनेकांना न पेलणारी. ’अपूर्णतेच्या’ जोखडातल्या ’सोयीच्या’ सगळ्याजणी अवतीभोवती मोठ्या संख्येने दिसतात, परिस्थितीशी जुळवून घेत जगण्याच्या तडजोडी करणाऱ्या. समानता, परिवर���तन,मुक्ती, करियर, गुणांना वाव आणि त्यांची कदर अश्या कित्येक मुद्द्यांसाठी झगडणाऱ्या. समाजव्यवस्थेतल्या सकारात्मक बदलांनी सुखावणाऱ्या तरीही लढा न संपलेल्या. वयाची वीस ते पस्तीस ही वर्ष सरताना अपरिहार्य गतीमानतेमुळे स्वत:बद्दल विचार करायला मुळीच सवड मिळत नाही किंवा तशी फारशी आवश्यकताही भासत नाही. पस्तिशी ओलांडताना पुन्हा स्वत:शी गाठ पडू लागते. आवडीनिवडी, मतं व्यवस्थित उमजून त्यावर विचार करतायेण्य़ाजोगा प्रगल्भ टप्पा येत वाटचाल होते चाळीशीकडे. समंजस, जाणीवेचा काळ हा. एक नितांतसुंदर देखणं स्थैर्य देऊ शकणारी वेळ. आत्तापर्यंत व्यतीत केलेलं आयुष्य, कराव्या लागलेल्या तडजोडी याचा पूर्ण विचार आणि उर्वरित प्रवासाचं भान माणसाला येतं ते या थांब्यावर. हे स्त्री पुरुष अश्या भेदभावाशिवाय होतं खरं तर, तरीही विशेषत: स्त्रीयांबाबत तर हे फार प्रामुख्याने घडतं. संसार आटोपत येतो, करियरमधे एक स्थान मिळालेलं असतं आणि मुलंही मोठी होऊ लागलेली असतात. इथे त्यांची पावलं वळतात ती स्वत:कडे. ’स्व’च्या अस्तित्त्वाची एक नवी उमज येते, त्याचा अजून अर्थवाही शोध घ्यावा वाटतो. ती हे सगळं तिला काही कमतरता आहे म्हणून करते अश्यातला भाग नसून तिच्या मानसिकतेतल्या एका परिवर्तनाची ही नांदी वाटते. भौतिकतेकडून आत्मिक अस्तित्त्वाचं भान येण्याची ही वेळ. प्रत्येकीबाबत याची तीव्रता वेगवेगळी पण जाणीवा विस्तारताना शारीरिक बदलांसहित मानसिक जागृतीही सहसा होत जाते.\nकाय हवं असतं हिला नक्की नेमकं, अगदी थेटपणाने ही नव्याने चढलीये ही झळाळी कसली नव्याने लिहीतेय ती सेल्फ रिस्पेक्टची व्याख्या आता इतर कोणाला नाही तर स्वत:लाच सांगतेय. एका चौकटीतून बाहेर पडतेय खरी पण ते दूसरीत जाण्यासाठी नक्कीच नाही. किंबहुना चौकटीतलं जगणं नाकारतेय ही आता. स्वत:च्या जवळ येणारी वाट. तिच्याकडे परतणाऱ्या वाटेवर रमतगमत रेंगाळतीये आठवणींशी, अनुभवांशी, स्वत:ला स्वत:त मुरवत, ’स्व’च्या स्वातंत्र्याची लज्जत अनुभवतेय ’ती’.\nमित्र-मैत्रीणी असा भेदाभेद न उरता “मैत्री” होऊ शकण्याचा हा काळ. मैत्रीणी जास्त जवळच्या वाटू लागतात त्या इथेच. अन्य कोणी आपला स्वीकार करण्यापेक्षा स्वत: स्वत:चा संपूर्ण स्वीकार करावासा वाटतो. समंजसपणे स्वत:ची वाटचाल आखणे, घर, करियर, मुलं यांचा प्राधान्यक्रम आणि त्यात स��वत:लाही जरा वेळ द्यावा वाटण्याचा हा काळ. मन भरून श्वास घेत स्वत:च्या अस्तित्त्वाची स्वत:लाच ग्वाही द्यावी, सुंठ वेलदोड्याचा चहा कधीतरी केवळ स्वत:साठी करावा अशी स्वत:शी मैत्री होते या टप्प्यावर. आयुष्यातल्या भल्याबुऱ्या अनुभवांतून, टक्क्याटोणप्यांतून, वाचनातून ती घडत येते आणि या वाटचालीतून आलेले शहाणपण तिचे दिशादर्शक ठरते. अपेक्षांचा ताळेबंद नीटसा मांडत अपूर्णतेचं कुब्जेसारखं ओझं समर्थपणे स्वबळावर झुगारून देताना तर इथे तिला कृष्णाची गरज भासत नाही, तिच्यातल्या सामर्थ्याशी तिची एव्हाना ओळख झालेली असते.\nइथे हा सखा आणि मित्र असलेला कृष्ण विचारात आला आणि त्या निळाईपाठॊपाठ समुद्र पुन्हा आठवलं. “मनाच्या गरजा बदलतात अरे” भास्करला समजावून सांगणारी नंदिनी पुन्हा आठवली. वाटलं, पुढल्या एखाद्या वाचनात ही निरिक्षणं जरा बदलतीलही कदाचित. डोळ्यातल्या भरल्या समुद्राची पापणी स्त्रीत्त्वाच्या जात्याच कणवेने उंचावताना भास्करकडे ममत्त्वाने पहाता येईलही, कोण जाणे सध्यातरी एका पुस्तकातल्या एका स्त्री व्यक्तीरेखेच्या अंगाने विचार करू पहाताना सुरू झालेली विचारश्रृंखला ही. यातली शेवटची निर्णायक कडी काय असावी असं वाटताना पुन्हा नंदिनीशी मैत्री करावी वाटली. मग जाणवलं वयाच्या एका वळणावर स्त्री जेव्हा स्वत:ची व्यक्तीरेखा स्वत: चितारायला घेते, आपल्यालाही हा ’संपूर्ण’ अधिकार आहे अशी जागृत होते तेव्हा स्त्रीत्त्वाच्याही पलीकडे जात ’माणूस’ होते, निसरड्या दगडांपाशी न रेंगाळता नितळ खळाळत पूढे निघते आणि तरीही केवळ समुद्राला जाऊन मिळणारी नदी न उरता अथांग, असीम आणि ब्रम्हदेवालाही कोड्यात टाकणाऱ्या आपल्या अस्तित्त्वाच्या पूर्ण क्षमतांसह समुद्र होत जाते\nआठवणी..., मनातल्या गोष्टी, मिलिंद बोकील, विचार......\tयावर आपले मत नोंदवा\nPosted in खुपणारे काही...., पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, महाराष्ट्र टाईम्स, ललित, वाचन, विचारप्रवाह..., सुख दु:ख, सुख़न\tby Tanvi\n‘’ज्याच्यासाठी उपासतापास करावेत, व्रतवैकल्य करावीत तो महादेव जरी कैलासावरून उतरून आला आणि नवरा झाला तर मग मात्र तो नवऱ्यासारखाच वागणार. संशय घेणारच’, माझ्याकडे घरकामाला आलेली बाई काम करताना सहज बोलून गेली. त्याआधीची पाच दहा मिनिटं ती जे काही बोलत होती त्यातला माझा सहभाग, ती सांगेल ते ऐकणे किंवा अध��नमधून त्याची दखल घेणे इतकाच असला तरी तिच्या या वाक्याची गंमत वाटली. ती एरवीही असं काही थेट, नेमकं मार्मिक बोलत असते. आजच्या तिच्या वाक्यातली कळकळ स्पष्ट जाणवण्याइतकी होती. तिच्या कुठल्यातरी मैत्रीणीच्या नवऱ्याने गमतीत उच्चारलेल्या, “कृष्णाने किती लग्न केले मग आम्हीच का करू नयेत” या वाक्याभोवती आणि त्या वाक्यातलं नेमकं आपल्याला काय बोचतय याच्याभोवती तिच्या विचारांची आवर्तनं सुरू होती. स्त्री-पुरूष, नवरा-बायको नात्यातल्या नानाविध पैलूंना चाचपडताना नात्यांतला ’विश्वास’, मोकळिक असं काही काही ती तिच्या आकलनशक्तीनुसार उलगडत होती.\nएरवीही असे बरेच प्रश्न पडतात तिला आणि त्या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरं असतील अशी खात्री वाटते. छान रहावं वाटणारी, छान साड्या असाव्यात आपल्याकडे असं वाटणारी, स्वत:च्या मुलांसाठी जीवाचं रान करणारी एक सर्वसामान्य स्त्री. तिच्या कष्टांचं मला कौतुक आणि मी वाचत असलेल्या पुस्तकांमधून कधी एखादा उतारा किंवा एखादी कविता तिला वाचून दाखवते याचं तिला अप्रुप. आजच्या तिच्या वाक्यानी आणि त्यातल्या कैलासावरच्या शिवशंकराच्या उल्लेखानं मला मात्र आधी कधीतरी वाचलेलं एक लोकगीत आठवलं. बोधाचे प्रश्न करा या पार्वतीच्या मागण्याला, ’बोधाचे अर्थ किती’ असा प्रतिप्रश्न करत पुढे शंकराने विचारलेले प्रश्न आणि त्यांना पार्वतीने दिलेली सरळ साधी उत्तरं तेव्हाही विचारात टाकून गेली होती आणि आताही.\nकोणाला हाताला धरून बंधन तू करीत होतीस\nकडीला हाताला धरून बंधन मी करीत होते.\nपुढचे प्रश्न येत जातात एकामागोमाग एक, “कोणाला बांधीत होतीस कोणाला सोडीत होतीस कोणाला हाती धरून घरात आणीत होतीस”. पार्वतीची उत्तरं पुन्हा त्याच निर्मळ वाटेवर चालत येतात, “गाईला बांधीत होते, वत्साला सोडीत होते. चरवीला हाती धरून घरात आणीत होते.”\n“कोणाला हात देत होतीस कोणाला पाय देत होतीस कोणाला पाय देत होतीस” या प्रश्नांना, “कासाराला हात देत होते. सोनाराला पाय देत होते.” ही पार्वतीची नितळ निर्व्याज उत्तरं आज पुन्हा आठवली. कोणीतरी कधीतरी म्हटलेली ही गीतं. इंटरनेटवर कुठेतरी त्यांचा चुटपुटता उल्लेख सापडतो तेव्हा त्यांच्यातल्या साध्या सौंदर्याने त्यांच्यापाशी थांबायला भाग पाडतात. आणि मग ती ज्या कोणी ज्या विचाराने रचली म्हटली असतील तो विचार किती अवकाश पार करत माझ्यासमोर असा अचानक येऊन उभा ठाकतो, त्या प्रवासाच्या पैसाने मी थक्क होते. कुठल्याही चौकटींच्या आतबाहेर असलेल्या अनेकोनेक स्त्रीया, स्त्रीत्त्वाच्या किनारी एकमेकींचा हात घट्ट धरून उभ्या दिसतात तेव्हा कितीही धक्के बसले तरी त्या कोसळून का पडत नाहीत याचं उत्तर समोर येतं.\nमाझ्या मायेचो नाही कोण\nमींया जोडीली माय बहिण\nया ओळींची प्रचिती येते. मातीशी जोडलेली, भुईतून उमटलेली, धुळीच्या अक्षरांची ही गीतं. साहित्याचा एक वेगळाच, बरचसं स्पष्ट बोलणारा बाज. शहरीपणाचा, बुजरेपणाचा किंवा अगदी अती मोकळीक असलेला प्रगतपणाचा पूर्ण अभाव असलेला हा घाट. एकूणच असण्याचा मर्यादित परीघ स्वत:च्याच कलाकुसरीने रचलेल्या नक्षीतून सुबक मांडणाऱ्या या सगळ्यांबद्दल एक आपुलकी दाटून येते आणि त्यांच्या मायेची उब कितीतरी बळ देते.\nमाझ्या घरी आलेली ही अशीच एक ’माय बहिण’ एव्हाना रावणाकडून परतलेल्या सीतेला प्रश्न विचारणाऱ्या रामावर, शिळा होणाऱ्या अहिल्येवर आणि न जाणो कोणाकोणावर रागावत असते. ’इक बर्फ़ के साँचे में अगन डाल रहा है, यूँ अपने मुताबिक वो मुझे ढाल रहा है’ मनात उमटणाऱ्या ओळी आणि बर्फाच्या साच्यात गोठल्या तरी तेजाचा हुंकार गर्भात साठवलेल्या सगळ्याजणींचा मी वळून पुन्हा भाग होते\nकाही न पटलेले..., गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, महाराष्ट्र टाईम्स, विचार......, सुख़न\t१ प्रतिक्रिया\nPosted in उजळणी..., उशीर..., खुपणारे काही...., नाते, पेपरमधे सहजच, प्रवासात..., मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nरविवार 19 नोव्हेंबर 2017\nमस्कतमधली पाच वर्ष आणि अबुधाबीतली दोन वर्ष, आखातात रूळले होते मी एव्हाना… एरवी भारतात कधीही करावी न लागलेली घरकामं भारताबाहेर प्रसंगी करावी लागतात हे ही सवयीचं झालं होतं. “घरकामाला बाई हवी” अशी तोंडी जाहिरात देऊन तिची वाट पहाणे हे नित्याचे काम सुरू होते…\nअशातच एक दिवस, केरवारे आटोपल्यानंतर , घरातली धूळ झटकताना ती निम्मी कपड्यांवर आणि निम्मी चेहेऱ्यावर, केसांमधे मुक्कामाला वसवल्यानंतर मी आता मोर्चा भांडी घासण्याकडे वळवणार तोच दार वाजलं, तश्याच अवतारात दार उघडले तर समोर व्यवस्थित कपड्यांतली, मेक अप केलेली बाई मला विचारत होती की माझ्याकडे मेड हवीये असं समजलं…. ती श्रीलंकन होती आणि आमच्या बिल्डिंगच्या वॉचमनने पाठवलेली होती .\nस्कर्ट घात���ेली, व्यवस्थित आवरली आटोपलेली ती आणि अजागळ अवतारातली मी, सगळा विरोधाभास होता. नाकापेक्षा जड असलेल्या त्या मोत्याला मी दारातूनच परत पाठवलं….\nएका मैत्रीणीशी गप्पा मारताना सहज बोलले , पूर्वी आमच्याकडे बिल्डिंगला बांग्लादेशी वॉचमन होता तेव्हा येणाऱ्या मेडही बांग्लादेशीच होत्या आणि आता श्रीलंकन वॉचमन आलाय तर येणाऱ्या मेडही श्रीलंकन असतात \nमैत्रीण अगदी सहज बोलली , “अरे सेटिंग होता है इन लोगोंका \n’सेटिंग’ शब्दावरचा जोर आधी सामान्य वाटला पण त्याच्या नेमक्या अर्थाचा बोध झाला आणि कसंसं झालं क्षणभर ….. काही गोष्टींबाबत एकतर मी मठ्ठ तरी आहे किंवा जाणूनही दुर्लक्ष करत असते…. बरेचदा या गोष्टी माझ्या खरच लक्षात येत नाहीत किंवा जाणवल्यातरी आपला नेमका अश्या बाबतीत काय संबंध हे न उमगून मी त्याबद्दल चर्चा करायचे टाळत असते.\nअसे एकेकटे रहाणारे वॉचमन, येणाऱ्या मेड यांच्याशी माझी होणारी चर्चा म्हणजे, “घरची आठवण येते का ” ,”कधी जाणार परत ” ,”कधी जाणार परत ” वगैरे स्वरूपाची असते. त्यापुढे जाउन काही बोलायचे, विचार करायचा तर त्यांना काही मदत हवीये का वगैरे इतपत माझी मजल जाते. या सगळ्यांशी गप्पा मारणे होते माझे नहेमी, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या काही कोपऱ्यांबाबत एक अलिप्त तटस्थता असते कायम \nमाझ्या त्या मैत्रीणीशी गप्पा () आटोपल्या पण काहीतरी सतत सलत राहिले. एखादी जुनी जखम ठसठसावी तसे…. खपली निघाली होती कुठलीतरी ) आटोपल्या पण काहीतरी सतत सलत राहिले. एखादी जुनी जखम ठसठसावी तसे…. खपली निघाली होती कुठलीतरी नक्की काय ते हाती लागल्याशिवाय मनाची तगमग थांबणार नव्हती ….. मैत्रीणीचे मत हे ’तिचे’ मत होते आणि ते असण्याचा तिला पूर्ण अधिकार होता त्यामुळे त्या मताने मला दुखावले नव्हते. अशी सरळसोट जनरलाईज्ड विधानं मला पटली नाहीत तरी ते करू शकणाऱ्यांचं कौतुक मात्र नक्की वाटतं. बरेचदा असंवेदनशीलतेला जोपासत केलेली धडक विधानं काहीशी बोचतात , आश्चर्यात टाकतात हे नक्की .\nविचार येतच होते… माझ्याकडच्या सगळ्या मेड्सबाबत . इथे मेड बदलण्याचे कारण म्हणजे बरेचदा आपण तरी सुट्टीवर जाणे किंवा त्यांनीतरी मायदेशी परतणे असे काहीसे जास्त असते. मात्र ज्या ज्या मेड आल्या किंवा आले ते घरचे एक होऊन गेले कायम हे नक्की भारतातच ठेवलेल्या लहान मुलीची आठवण येते सांगणारी हैद्राबादची ’रत्ना’ किंवा मुंबईतल्या दोन मराठी बहिणींची जोडी, बांग्लादेशची ’शेलिना’ , रशिदा…. गुढीपाडव्याला आंब्याचे, कडूलिंबाचे पानं आणून देण्यापासून ते दिवाळीतल्या साफसफाईपर्यंत सगळ्यात लूडबूड करणारे हनाभाई ….. सगळे सगळे आठवत गेले एकामागोमाग एक. बांग्लादेशातलं माश्यांचं स्वतंत्र तळं, भाताची घेतलेली शेतं, भावाचं शिक्षण वगैरे गोष्टी हनाभाई सतत सांगत.\nया सगळ्या आठवणींमधे मला ’शेलिना’ आठ्वली आणि जाणवलं त्या सेटिंग शब्दाची बोच नेमकी कुठे उमटतेय. शेलिना ….. माझ्याकडे यायला लागली आणि घरचीच झाली… काम आटोपून माझ्या लहान लेकीशी खेळणे, तिला जेवू घालणे, बोबडे बोल बोलणे वगैरे अनेक कामं स्वत:च हौसेने करणारी शेलिना… दिवाळीच्या तयारीचा मोठ्ठा भाग होणारी बुटकीशी जाड शेलिना.\n”, या तिच्या प्रश्नाचा अर्थ “मला चहा हवा” हे मला समजायचं… मग मी सांगायचे मला भुकही लागलीये गं… शेलिनातली शेफ मग सरसावून कामाला लागायची, कांदा लसुण फोडणीत परतून त्यात काबुली चणे आणि भात वगैरे काहीतरी प्रयोग चालायचे… हाताला चव होती तिच्या… चहापान संपताना समंजस हसायची आणि माझ्या लेकीला सांगायची, अपना अम्मी के जैसा बनना…\n’मुलूक ’ला जायचं म्हणून प्रचंड खटपट करणारी अशिक्षीत शेलिना . मुलूकमधल्या भावाबहिणींसाठी उमेदीची, तरूणाईची वर्ष आखातात कामाच्या रगाड्यात घालवणारी शेलिना . घरी जाण्याची अनावर आस असणारी शेलिना. “मॅडम मै तो ना आजकल उपरसे कोई प्लेन जाता है तो सोचती हूँ कब जाऊँगी मै इसमे बैठकर 🙂 ” … असे निरागसपणे हसत सांगणारी शेलिना. “मॅडम दुवा करना मेरे लिये…. वगैरे तिची वाक्य मनात घोळत माझ्या….\nअनंत खटपटींनंतर एकदाची ती मुलुकला निघाली आणि मी पर्समधे राखलेली सगळी रक्कम बाकी रकमेसह मी तिच्या हातात दिली होती. माझा हसत हसत आणि रडत रडत निरोप घेऊन ’शेलिना’ मुलूकला गेलीही होती. आता कामाला बाई नसणार या दु:खापेक्षा शेलिनाला घरी जायला मिळालं याचाच आनंद झाला होता मला. काही दिवसात तिची मैत्रीण ’रशिदा’ यायला लागली कामाला, मात्र शेलिनाचा विषय कायम यायचा आमच्या बोलण्यात. एक दिवस रशिदाने सांगितले , “मॅडम शेलिनाका शादी हो गया ” …. विलक्षण आनंद झाला मला… वाटलं आता तिच्या सगळ्या ओढाताणीचा शेवट गोड होइल. ती तिच्या संसारात रमेल. रशिदाला मात्र अनेकवेळा शेलिनाचा फोन नंबर मागूनही ती देइना .\nमला मात्र तिच्याबद्दलचा आनंद तिच्याशी प्रत्यक्ष बोलूनच साजरा करायचा होता. शेवटी ’बांग्लादेशी’ हनाभाईंना गाठलं, म्हटलं बाबारे तिचा फोन नंबर असेल तर दे ना मला, तिचे अभिनंदन करायचे आहे …. हनाभाईने माझ्याकडे बघितले , हसला आणि म्हणाला ,” दिदी उसका शादी नही हुआ है….. कभी नही होगा ….. कोइ शादी नही करता इधरसे जाने के बाद ईन लोगोंसे …. मै तो कभी नही करूंगा …. ”\nहनाभाई निघून गेला आणि मला विचारात टाकून गेला होता. एक धक्का जो मला एकटीने पचवायचा होता. माझ्या कुटुंबात, आयुष्यात शेलिना एक कामवाली होती . जिला जाताना मी मदत केली त्यामुळे मी तिच्या ’देण्यातून’ मुक्त होते. पण कामवालीशी माझं नातं नकळत आपुलकीचं, माणुसकीचं होतं…. स्त्रीत्त्वाने जोडल्या गेलो होतो आम्ही दोघी. त्या नात्याची वीण घट्ट होती ही मला कल्पना होती पण माझ्या डोळ्यात येऊ पहाणाऱ्या अश्रॄंना माझ्या रोजच्या आयुष्यात फारशी जागा नव्हती. हे असं दुखणं काढणं हे ’व्याह्याची घोडी ’, ’लष्कराच्या भाकऱ्या ’, ’विश्वाची चिंता ’ वगैरे सदरात मोडत होतं.\nरोजच्या रामरगाड्यात शेलिना मागे पडली, तिच्यामाझ्यात दोन तीन देशांच्या हद्दी आल्या तरी ती मनातून कधीच गेली नव्हती हे पुन्हा नव्याने जाणवलं मला त्या ’सेटिंग’ शब्दाने. सेटिंग …. दोन वेगवेगळ्या लोकात होणारं सेटिंग हा माझ्या मैत्रीणीचा अर्थ होता, त्यातला एक मला ठणकावून सांगून गेला होता की अश्या बायकांशी मी लग्न करणार नाही, आणि स्वत: मात्र आखातातून आलेला श्रीमंत ’वर’ म्हणून मिरवणार होता. आजवर अगदी ’चांगल्या ’ हनाभाईचं वेगळं आणि प्रातिनिधीक रूप अचानक समोरं आलं माझ्या \nया सगळ्या सेटिंगमधे दोष कोणाचा हे मला नेमके उमगत नव्हते 😦\nअज्ञानात सुख असतं ….. फारसे फंदात नाही पडले की त्रास कमी होतो. पण आपल्या मनाचे ’सेटिंग’ तसे नसते शेलिना मला कधीच सापडणार नाहीये… गुगलबाहेरचे जग आहे तिचे, तिचा शोध कसा घेणार ….\nआज हा सेटिंग शब्द दिवसभर बोचत रहाणार होता…. पुढचे काही दिवस जाणवणार आणि मग हलकेच मनाच्या कोपऱ्यात दडणार होता…. 😦\nखिडकी उघडली आणि बाहेर पहात उभे राहिले….. पांढूरकी घरं, बिल्डिंग्स ,वाळू दिसते माझ्या खिडकीतून, फार नाही पण हे वाळवंट आहे ही जाणिव करून देणारी वाळू ….. ’वाळवंट ’ – एक आत असतं आणि एक बाहेर आणि मग अश्या कित्येक शेलिनांचे अश्रॄ , त्याग , क��्ट या वाळवंटाच्या आर्द्रतेत विरघळलेले असतात…. अश्या विचाराने, जाणीवेने माझा ’मोकळा श्वास’ क्षणभर घुसमटला ….. \nअर्थात ’वाळवंट ’ मग ते वाळूचं असो किंवा भावनांचं तिथे पाझर विरळाच…..\nवाळवंटात एक म्हण आहे ’ रेताड वाळवंटात फिरताना तुमच्या नजरेला जर मृगजळ दिसत नसेल तर तुमची तहान खरी नसावी ’ . आज खिडकीबाहेर पहाताना सतत असेच काहीसे वाटतेय , कुठेतरी मृगजळ असावे …. या शेलिनांच्या अश्रॄंना , अस्तित्त्वाला काहीतरी मोल असावे…. कुठेतरी कोणालातरी या सगळ्याची माझ्यापेक्षाही जास्त ’बोच’ वाटावी त्याने हे ’सेटिंग’ बदलावे…..\nअबुधाबी, आठवणी..., उशीर, काही न पटलेले..., गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वर्तमानपत्रातली दखल, विचार......, सुख दु:ख\t3 प्रतिक्रिया\nहम अपने शहर में होते…\nPosted in खुपणारे काही...., मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह..., Uncategorized\tby Tanvi\nमध्यंतरी आजोळी गेले होते. रेल्वेचं भलंमोठं क्वार्टर, मागेपुढे मोठमोठी जागा, आंबा, जांभुळ, पेरू, चिंच, करंजीचे मोठमोठाले वृक्ष वगैरे सगळी आजोळची ओळख. सरकारी क्वार्टर ते, त्यावर कोण्या एकाचा हक्क नसतोच कधी. रेल्वेच्या वेटींगरूमसारखाच न्याय इथेही. प्रवासी येतात, काही काळ थांबतात आणि पुढच्या प्रवासाला निघून जातात. हे समजण्याइतपत ’मॅच्युरिटी’ आली आहे आपल्याला असं वाटत होतं घरी पुन्हा जाण्याआधी. घराच्या बाहेरून काही दृष्य बदल दिसले नाहीत तेव्हा सुखावलं मन, पावलं पोहोचण्याआधी घरात पोहोचलंही मन. दाराबाहेर मात्र आजोबांच्या नावाची पाटी नसून भलतंच कोणी नाव दिसलं तेव्हा आनंदाने उचंबळलेलं मन सावध झालं… जरा दुखावलं तरी नेटाने आत आलं. ज्या घरात दंगामस्ती करण्याची, कुठल्याही कान्याकोपऱ्यात धडकण्याची सवय होती तिथे आता साधं फिरताना सध्याच्या मालकांच्या मुक परवानगीची गरज होती. खोल्याखोल्यांतून फिरताना समोर जरी आत्ताचे घर असले तरी मन मात्र जुन्या खाणाखूणांचे अस्तित्व शोधत होते, कुठे सापडला एखादा ओळखीचा धागा की मन पोहोचत होते त्याच वाटेने भुतकाळात. भुतकाळाला स्पर्श करून परत निघाले त्या घरातून तेव्हा भरून आलं काहीतरी… काहीतरी गवसलं पण खूप काही निसटल्यासारखं. अंगण ओलांडून गेटकडे आले आणि लोटून घेतलं ते दार, जणू माझ्याच हातानी खूप वाटा बंद केल्यासारखं. बालपणाकडे पाठ फिरवून निघाले तिथून… अचानक मोठं व्हायला भाग पाडणारे असता�� काही क्षण त्यातलाच एक क्षण ओलांडून पुढे आले होते मी…\nआजोळबाबत मन पक्कं करत असतानाच आली पुन्हा आमच्याही जुन्या घराची आठवण. माझं स्वत:चं बालपण जिथे गेलं ते घर… २०-२२ वर्ष ज्या वास्तुकडे पुन्हा फिरून पाहिलेही गेले नाही ते घर. दहावीचा टप्पा पार करताना मागे सुटलेलं घर. आई वडील जिथे आहेत ते माहेर आणि नवं घर आहेच सोबतीला तरीही जगाच्या पाठीवर कुठेही असताना एखाद्या अनाहुत स्वप्नात चटकन डोकावून जाणाऱ्या घराकडे आपण वर्षानुवर्ष जाणं टाळलेलं आहे हे स्वत:शी पुन्हा मान्य केलं गेलं. मोठं होण्यामधे एक टप्पा असतो नॉस्टेल्जिया टाळण्य़ाचा वगैरे त्याअंतर्गत त्या घराबद्दल बोलणंही हळूहळू कमी होत गेलं कधीतरी आणि ’इमोशनल ’ व्हायचं नाही असं मनाला बजावत त्याला ’प्रॅक्टिकल ’ व्हायला भागही पाडलं गेलं. घरच काय पण जुन्या गावातही जाणं नकळत टाळलं जाऊ लागलं. गावात उतरायला जागा आहेत अजुनही पण ’घर’ नसण्याची जाणीव अजुन गडद होईल या भितीने जाणंच नको असं वाटत असावं बहुधा\nअनेक वर्षांनी जुन्या गावाकडे आणि त्यातही आपल्या जुन्या रहात्या घराकडे परतताना घर, त्याचा सभोवताल बदललेला असण्याची असते आपली मानसिक तयारी. घर जुनं होणं, काही ठिकाणी डागडूजीची गरज असणं वगैरे मान्यही असतं आपल्याला, पण ते घर होतं त्यापेक्षा खूप छानबिन होणं , अंतर्बाह्य बदललेल्या घराचा आत्माच हरवणं आणि सगळ्यात क्लेशकारक म्हणजे घर मुळ जागीच असलं तरी ते आता आपल्या ताब्यात नसणं हे मात्र जड जातं पचायला. काही अपरिहार्य कारणाने आता आपलं नसतं ’आपलंच’ घर. बदललेल्या ह्या परिस्थितीचा विचार येतो आणि मनाच्या घट्ट भिंतीचेच काही पोपडे गळून पडतात, एखादा आधाराचा खांब मुळापासून हलतो. जाऊच नये हे बदल पहायला असं वाटतं एकीकडे आणि तरीही मन ओढ घेतं त्या घराकडे.\nकाश्मिरी पंडित असलेली जीवलग मैत्रीण माझी, मध्यंतरात जाऊन आली काश्मिरला परत. जुन्या घराकडे गेले होते म्हणाली. जीव मुठीत धरून, सगळं सामान सोडून जिथून अर्ध्या रात्रीतून ते पळाले आणि ’विस्थापित’ झाले ते घर. चार वर्षाचा इंजिनीयरींगचा टप्पा पार करताना कित्येकदा ऐकली होती तिची ’घर’ सुटण्याची व्यथा. होस्टेलमधली एक रूम हे तिचंमाझं तेव्हाचं एकत्र ’घर’ होतं. नंदनवनातलं तिचं घर, ठेंगणं बसकं घर, समोर आंगण, अंगणात हिरवळ, गुलाबांनी डवरलेली रोपं, किती भरभरून वर्णनं ऐकली होती त्या घराची. तिथूनच ’निर्वासित’ झाले होते ते. तिने आत्ताच्या तिच्या घराचा पाठवलेला फोटो मोबाईलच्या स्क्रीनवर होता माझ्या आणि बसलेला धक्का मनाच्या कानाकोपऱ्यात. तीनमजली हॉटेल उभं होतं त्या फोटोत, जे घर कधी विकलंच गेलं नाही त्याचा ताबा कोणीतरी घेऊन बदलून टाकलं होतं सारं. मैत्रीण म्हणाली तिची आई जाऊच शकली नाही त्या घराकडे. सुन्न होत होतं माझंही मन. एका व्यथेची, एका जखमेची जाणीव ताजी होत होती. आम्ही नव्हतो समजावत एकमेकींना…वेदना मुकपणे सोबत करत होती निव्वळ.\nघर नावाचा “विसावा ” आणि घर हरवण्याची खंत वैश्विक आहे हे सांगणारा शेर वाचला एक….\nये सर्द रात,ये आवारगी, ये नींद का बोझ\nहम अपने शहर में होते तो घर गये होते…\nकिती जणांचं होत असावं असंच… चालता चालता इतके पुढे निघून जातॊ आपण की वळून पहाताना धुसरही दिसत नाहीत काही गोष्टी. जाणीवा हळूहळू बोथट होत जातात, आपण समंजस वगैरे होत जातो. सल संपत नाहीत पण बदलता न येणाऱ्या प्राप्त परिस्थितीला सामोरं जाणं शिकतोच माणुस कधीतरी. अपरिहार्य ’समजुतदारपणा’ पांघरतोच माणुस. अर्थात या वाटेत जुनं कोणी भेटतं जातं आणि विषयांच्या ओघात सामोरं येतं आठवणींच्या, काळाच्या पडद्याआड गेलेलं मनाजवळचं काही.\nपरवा रस्त्याने सहज भेटले ते\nमाझ्या जुन्या घराचे शेजारी\nम्हणाले खूप बदललय घर तुझं आता\nआहे हिंमत की नकोच ते\nबदलांमुळे घर परकं वाटेल\nआणि अंगावर येइल ते परकेपण…\nत्यापेक्षा बरंय हे असं किनाऱ्यासारखं…\nमला साधतय हे आताशा\nखूप वाहिल्यानंतर, खूप पाहिल्यानंतर,\nकधी प्रवाहात तर कधी विरोधी पोहल्यानंतर…\nखूप झटापटींनंतर साधतं हे ’किनारा’ होणं….\nप्रवाह वाहत असतो, तो वाहतच रहाणार\nकिनाऱ्याला समजतं हे, किनारा शहाणा असतो \nसतत बदलणाऱ्या पाण्याचा असतो किनारा\nकाठावर बदलणाऱ्या पावलांचा असतो किनारा…\nघर बदलतच की आणि,\nमुळात ते रोजच बदलतं…\n“यु कॅन नेव्हर कम बॅक टू होम” ते म्हणतात,\nकधी घर बदलतं कधी घरातली माणसं…\nउन वारा पाऊस घेतातच की आपापलं घेणं…\nम्हणून वाटतं, ’किनारा ’ व्हावं…जरासं स्थिर व्हावं…\nआपलं ’भिजणं’ लिमिटेड ठेवायचं,\nसुख दु:ख ’रुजणं’ लिमिटेड ठेवायचं,\nनसतातच बदलत तश्याही आपल्या आठवणी\nघर हरवण्याच्या वेदनेला स्विकारताना ,\nखरंच साधलय बहुधा आता\nपुढे वहाणाऱ्या काळातला आणि\nत्यावर आठवणींचे दिवे ठेवणारा किनारा होणं\nघर…दोन अक्षरांचा छोटासा शब्द खरं तर. पण अर्थ मोठा व्यापक…घर, प्रत्येकाची वेगळी व्याख्या…घर, भिंतींचं, फर्निचरचं, सजावटीचं, कुंडीतल्या रोपट्याचं, भिंतींवरच्या फ्रेम्सचं, पडद्यांचं, दारांचं, खिडक्यांचं, क्रोशाच्या विणकामाचं, स्वैपाकघरांतल्या फोडण्य़ांचं, चर्चांचं, प्रेमाचं, गप्पांचं, पाहुण्यांच्या गजबजीचं,घरातल्या माणसांच्या माणुसपणाच्या ओळखीचं घर. घर आठवणीतलं, घर आठवणींचं. घर विसाव्याचं, घर मायेचं. घर हक्काचं. घर, ते घर घेण्यासाठी केल्या गेलेल्या कष्टांचं… घर स्वप्नातलं, घर स्वप्नांचं. घर त्याचं, घर तिचं… घर दोघांचं , त्या दोघांच्या गोकुळाचं. एक दिवस मागे पडतं घर आणि पुढे निघतात घरांतली माणसं. ’जिंदगी बडे हुकुम चलाती है ’ हा जगरहाटीचा नियम मान्य करत जगायला बाहेर पडतात ’घरातली’ माणसं. दोर सुटलेला पतंग पाहिला की नजरेसमोर येतात ही माणसं. भिरभिरणारी, वाऱ्याच्या लाटेशी लढणारी… मुळं हरवलेली माणसं. जातील त्या नव्या जागी पुन्हा काड्या गोळा करत नव्याने घरटी बांधत मनाच्या कोपऱ्यात जुन्या घरांतलं आपलं अस्तित्व जपणारी माणसं…ती एकत्र येतात, वेदना वाटून घेतात. घर हरवलेल्या अश्या सगळ्या माणसांचं आभाळ छप्पर होतं आणि जोडली जातात ती वेदनेच्या नात्याने… ज्ञानियाच्या ’विश्वची माझे घर’ च्या वाटेवर चालतात मग ही माणसं, एकमेकांना सावरत, एकमेकांना सांभाळत…\nआठवणी..., नातेसंबंध, मनातल्या गोष्टी\t2 प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\n��ुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/raut-meets-sharad-pawar/", "date_download": "2021-01-18T00:43:47Z", "digest": "sha1:6RVHK5KWDOYSURP4VNLWGHRE6OMJXZE6", "length": 7104, "nlines": 92, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राऊत यांनी घेतली पवार यांची भेट – Dainik Prabhat", "raw_content": "\nराऊत यांनी घेतली पवार यांची भेट\nशिवसेनेच्याच नेतृत्वाखाली सरकार येणार असल्याचा पुनरूच्चार\nनवी दिल्ली -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय संभ्रम वाढवल्यानंतर त्यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी येथे तातडीने भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार येणार असल्याच्या दाव्याचा पुनरूच्चार राऊत यांनी केला.\nकॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर पवार यांनी केलेली वक्तव्ये राजकीय सस्पेन्स वाढवणारी ठरली. त्यापार्श्‍वभूमीवर, पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राऊत पोहचले. नंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनीही पत्रकारांच्या हाती फार काही लागू दिले नाही. पवार यांच्याशी झालेल्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. आमच्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली जाणार आहे.\nत्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती पवार यांना केली, असे राऊत म्हणाले. सोनियांशी महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत चर्चा केली नसल्याचे पवार यांनी म्हटले. त्याबाबत विचारल्यावर राऊत उत्तरले, दोन बड्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली ते मी कसे काय विचारू शकतो महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट जावी यावर शिवसेनेत आणि दोन्ही कॉंग्रेसमध्ये एकमत आहे.\nलोकप्रिय सरकार स्थापण्याविषयीही आमच्यात एकमत आहे. चर्चा पुढे गेली की तुम्हाला सगळे समजेलचं, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. यावेळी त्यांनी सर्वांत मोठ्या पक्षाने जबाबदारी झटकल्याचे सांगत राष्ट्रपती राजवटीचा ठपका भाजपवर ठेवला.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासा���ी येथे क्लिक करा\nसामाजिक : सुधारणा आवश्‍यकच; पण…\nदखल : करार शेती फायद्याची\nज्ञानदीप लावू जगी : नातरी निदैवाचा परिवरीं \n62 वर्षांपू्र्वी प्रभात : राष्ट्रसंघ नकाशासंबंधी खुलासा\nअबाऊट टर्न : असाधारण\nकाळ्या रंगाच्या साडीत खुललं ‘सायली संजीव’चं सौंदर्य\n“राहुल गांधी यांच्या कामगिरीची इतिहासात नोंद घेतली जाईल”\nअखेर ‘त्या’ कॉलर ट्यूनपासून सुटका.., आता ऐकू येणार ‘ही’ धून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.therepublic.co.in/news/5103", "date_download": "2021-01-18T00:41:28Z", "digest": "sha1:NH6LCOWKSW6EJ63SR2JGVZ3RRUFQMQGL", "length": 15231, "nlines": 226, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "शेगावात तीन दिवस जनता कर्फ्यु : सर्व पक्षीयांचा निर्णय | the Republic", "raw_content": "\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nमुख्यमंत्र्यांकडे मागितली होती आत्महत्येची परवानगी, खामगाव अर्बन ने दिला विद्यार्थ्याला मदतीचा…\nराज्यातील लाखो दिव्यांग बांधवांना स्वतंत्र रेशनकार्ड\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\nसुवर्णमयी व्यक्तिमत्वाचे धनी : अनंतराव उंबरकर\nगृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा\nअर्णब फोन करून कानात ‘हे’ सांगत नाही\nमराठमोळ्या ‘सिंघम’ ला मिळाली ही जबाबदारी\nभविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार :राधेश्याम चांडक\nकर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते सोयरीक पुस्तिका प्रकाशन\nआ ॲड.आकाश फुंडकर यांच्या मागणीला हे मोठे यश\nएसडीपीओ अमोल कोळी ऍक्शन मोडवर: २ लाख ८३ हजार रूपयांचा मुद्देमाल…\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह व सभामंडप बांधकामास मंजुरात द्यावी यासाठी नगरपंचायत समोर…\n‘ त्या’ रात्री जोराचा पाऊस बरसला आणि झालं असे काही..\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्याना प्रतिक्षा\nशासनाच्या धोरणा विरोधात कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस बंद\n‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी\nभविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार :राधेश्याम चांडक\nकोरोनामुळे स्व भास्करराव शिंगणे यांच्या पुण्यतिथीचे सर्व का���्यक्रम रद्द – ना…\nसंवेदनशील, मुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलकडे वाटचाल..\nअखेर मृत्यूसोबतची तिची झुंज संपली….\nकोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना माजी आमदार सानंदा यांचे असे भावनिक आवाहन\nतरुण तरुणींकरिता कौशल्याच्या बळावर रोजगार-स्वयंरोजगाची ही संधी\nमुख्यमंत्र्यांकडे मागितली होती आत्महत्येची परवानगी, खामगाव अर्बन ने दिला विद्यार्थ्याला मदतीचा…\nराष्ट्रीय फुले ब्रिगेडच्या राज्य संघटनमंत्रीपदी रविकांत माहुलीकर\nमराठमोळ्या ‘सिंघम’ ला मिळाली ही जबाबदारी\nआमदार रोहित पवार यांनी राबविला हा अनोखा उपक्रम\nआकांशा सराटे यांना मिळाली ही मोठी जबाबदारी\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nमकर संक्रांतीच्या सणाला महिलांचा ‘हा’अनोखा उपक्रम\n१७ सदस्यांचे भाग्य मतदानयंत्रात बंद\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nउमेदवाराने निवडणूक चिन्ह असल्याने चक्क ऑटोच ठेवला घरावर\nजळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात सक्षम नेतृत्वाचे पर्व….\nगृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा\n‘ त्या’ रात्री जोराचा पाऊस बरसला आणि झालं असे काही..\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्याना प्रतिक्षा\nशासनाच्या धोरणा विरोधात कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस बंद\n‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी\nHome Breaking News शेगावात तीन दिवस जनता कर्फ्यु : सर्व पक्षीयांचा निर्णय\nशेगावात तीन दिवस जनता कर्फ्यु : सर्व पक्षीयांचा निर्णय\nद रिपब्लिक न्यूज नेटवर्क\nशेगाव : शहरात कोरोनाचा धोका वाढत असून दररोज नवनवीन रुग्ण आढळून येत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी तीन दिवस जनता कर्फ्यु पाळावा असे आवाहन सर्व पक्षीयांनी शेगावकरांना केले आहे.\nइतर शहरांप्रमाणे शेगाव कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गत काही दिवसापासून शहरात दररोज कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढत आहे. वेळीच प्रतिबंध न केल्यास परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यावश्यक झाले आहे. तरी शहरातील सर्व व्यापारी, व्यवसायिक, तसेच नागरीकांनी सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस स्वयंस्पुर्तीने जनता कर्फ्यु पाळावा असे सर्व पक्षीयांनी केले आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच काही विहित काळासाठी सुरु राहतील अशी देखील माहिती आहे.\nPrevious articleफुलपाखरांची दरवर्षी घटते आहे संख्या : वाचा काय आहे कारण\nNext articleबुलडाणा जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हचा आकडा अचंबित करणारा\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nशहर पोलिसांची अवैध मांजा विक्रेत्‍यांवर छापे चाैघांवर गुन्‍हा, ८ हजाराचा मांजा जप्‍त\nअरेरे.. एका भामट्या पत्रकाराने गिळला प्रवासी निवारा\nमुख्यमंत्र्यांकडे मागितली होती आत्महत्येची परवानगी, खामगाव अर्बन ने दिला विद्यार्थ्याला मदतीचा हात \nठरलं, असा राहील जनता कर्फ्यू\nशेगाव-खामगाव रोडवर अपघात : एक जण ठार ; मृतदेह छिन्नविछिन्न\nजे पालक मंत्री डॉक्टर शिंगणे यांना नाही जमलं ते आमदार...\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nआ. अँड आकाश फुंडकर यांचे हस्ते ‘कोविड 19’ लसीकरणाचा शुभारंभ\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/easyblog-3/2013-06-03-08-17-57", "date_download": "2021-01-18T00:37:39Z", "digest": "sha1:V6EPEVVMBEVNPD5BPZJJLD56UKPPDPER", "length": 23275, "nlines": 91, "source_domain": "bharat4india.com", "title": "राजकारणातली रेस -", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nशुक्रवार, 03 मे 2013\nशुक्रवार, 03 मे 2013\nअब्बास-मस्तान दिग्दर्शित ‘रेस’ या च��त्रपटात विदेशातील अश्वशर्यतींची दृश्यं आहेत. परंतु अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांच्या कित्येक चित्रपटांत मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवरचे प्रसंग आहेत. नायक वा खलनायकाचा आर्थिक स्तर आणि त्याची जीवनशैली दर्शवण्याचा सोपा उपाय म्हणजे कॅमेरा महालक्ष्मीच्या दिशेनं नेणं; एकेकाळी गीतकार राजेंद्र कृष्णला इथंच लाखो रुपयांचा जॅकपॉट लागला होता. रणजीत स्टुडिओचा मालक चंदूलाल शाह रेस नि जुगारातच कंगाल झाला. त्याउलट पुण्याच्या हसन अलीच्या मालकीचे घोडे आहेत आणि त्याच वेळी तो ‘एक्स्पोर्ट-इम्पोर्ट’चे काय काय उद्योग करतो ते सर्वश्रुत आहे. मराठीत विलासदत्त राऊत यांची रेसकोर्सवर ‘चौखूर’ ही कादंबरी आहे. ती पुण्याच्या काँटिनेंटल प्रकाशनच्या दिवंगत अनिरुद्ध कुलकर्णी यांनी प्रसिद्ध केली; त्यांचे आजोबा अश्वपारखी होते. आता मात्र महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेपट्टा टर्फ क्लबला वाढवून देऊन ही जागा सार्वजनिक मनोरंजन मैदानासाठी (थीम पार्क) मोकळी करण्याचा प्रस्ताव शिवसेनेनं महापालिका आयुक्तांकडं दिला आहे. तो प्रत्यक्षात आल्यास रेसकोर्स इतिहासजमा होईल.\nही मुळातली दलदलीची जागा. तिथं गोड्या पाण्याची साठवण करण्यासाठी खूप पूर्वी राज्य सरकारनं ही जमीन मुंबई महापालिकेला भाडेपट्ट्यानं दिली. पालिकेनं ती जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला सुपूर्द केली. म्हणजे क्लब जागेचा पोटभाडेकरू आहे. भाडेपट्ट्याची मुदत वाढवण्यास शिवसेनेचा विरोध आहे. तर ही जागा राज्य सरकारच्या मालकीची असल्यानं सरकारच काय ते ठरवेल, असे संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले आहेत. भाडेकरार वाढवण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले असल्याचं क्लबच्या एका पदाधिकाऱ्यानं सांगितलं. त्याबरोबर, ‘भाडेकरार वाढवण्यास मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळेल’, असे उद्‌गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले मुख्य प्रतिस्पर्ध्यास सरकारची किती काळजी वाटते ते बघा\nवास्तविक रेसकोर्सवर संपूर्ण मालकी ना पालिकेची आहे, ना राज्य सरकारची. 5,96,953 चौरस मीटर जागा शासनाची आहे, तर 2,58,245 चौ. मी. जागा पालिकेच्या मालकीची आहे. भूखंड ताब्यात घेऊन त्यावर म्हणे आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान आणि थीम पार्क उभारलं जाणार आहे. सेना-भाजपच्या ताब्यातील प��लिकेनं जिजामाता किंवा राणीच्या बागेची वाट लावली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खड्डेयुक्त रस्ते दिले आणि जगानं छीःथू करावी एवढी मुंबई गलिच्छ करून सोडली. यांच्यावर विश्वास का ठेवावा नऊ वर्षांपूर्वी जकात नाक्यांवर स्कॅनर बसवून भ्रष्टाचार आटोक्यात आणण्याची घोषणा झाली, ती कागदावरच राहिली. खाबू अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली नाही. पालिकेचा कारभार अद्यापही संपूर्णपणं संगणकीकृत नाही आणि प्रशासकीय बेपर्वाई कमालीची आहे. तेव्हा ज्यांचा दर्जा राष्ट्रीय पातळीचाही नाही, ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाता कसल्या करताहेत\nशिवसेनेचं पालिकेतील नेतृत्व काही वर्षं तेच आहे. क्रिमी कमिट्यांवरची माणसं तीच. मलई बोरीबंदरहून कुठे आणि कशी पोहोचवायची त्याची माहिती महत्त्वाच्या व्यक्तींनाच असते हेच पालिकेतील नेते हळूचकन थीम पार्कला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याची कल्पना मांडतात\nआधी या मंडळींचा शिवाजी पार्कवर डोळा होता. ‘शिवतीर्थावर स्मारक झालंच पाहिजे’ अशा गर्जना सूर्याच्या आणि चॅनेल्सच्या साक्षीनं करण्यात आल्या. राज्य सरकारनं खंबीर भूमिका घेतल्यावर स्मृतिशिल्पावर समाधान मानण्यात आलं. रक्त सांडण्याच्या वल्गना करणारे, उन्हाचा त्रास नको म्हणून जवळच असलेल्या एसी घरात वामकुक्षी घेत पडले... मागे रेसकोर्सवर रेस्तराँ, अधिकाऱ्यांसाठी वसाहत, क्लब हाऊस इत्यादी बांधकाम झालं, तेव्हा पालिकेनं नोटीस बजावण्याखेरीज काहीच केलं नाही. रेसकोर्सवरील प्रस्तावित उद्यानाची देखभाल सुरक्षितता कशी करणार, असा मुद्दा पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत काँग्रेस सदस्यांनी उपस्थित केला. त्यात कठीण काय आहे टर्फ क्लब रेसकोर्स सांभाळतो, तर एवढ्या मोठया महापालिकेस साध्या देखभाल आणि सुरक्षेचं काम का करता येणार नाही टर्फ क्लब रेसकोर्स सांभाळतो, तर एवढ्या मोठया महापालिकेस साध्या देखभाल आणि सुरक्षेचं काम का करता येणार नाही तेव्हा काँग्रेसही राजकारणच करतं आहे.\nगंमत म्हणजे, बाळासाहेबांच्या नावाला विरोध नको, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. महापालिका निवडणुकांपासून शिवसेनेच्या अन्यायानं ग्रस्त असलेले आठवले आगामी निवडणुकांसाठी युतीकडून अमुकतमुक जागा मिळाव्यात म्हणून इशारे देत असतात. त्यांचे रुसवेफुगवे, घर सोडून जाण्याच्या सुप्त धमक्या हे सर्व विनोदाच्या पातळीवर जाऊन पोहोचलं आहे. रिपब्लिकनांना महायुतीत काडीचीही किंमत नाही, तरीदेखील आठवले सेनेची लाचारी कशासाठी करत आहेत\nप्रशासकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे की, रेसकोर्स भाडेपट्टी करारास पालिका प्रशासनाकडून मुदतवाढ दिली जाईल; पण भाड्याची रक्कम मात्र वाढवून मागितली जाईल. तशा आशयाचे संकेत प्रशासनानं राज्य सरकारला धाडलेल्या पत्रात दिले आहेत. मुंबईतील भाडेपट्टीच्या जमिनींबाबत सरकारनं सुधारित धोरण निश्चित केलं आहे. ते पालिकेनं भाड्यानं दिलेल्या महसुली जमिनीसही लागू होतं काय, अशी विचारणा पालिकेनं या पत्रात सरकारकडं केली आहे. या जमिनी शेड्यूल डब्ल्यूच्या वर्गवारीत मोडतात. रेसकोर्सची 70 टक्के जमीन शेड्यूल डब्ल्यूतील आहे. जुन्या करारातील जमिनींसाठी किरकोळ भाडं आकारलं जात असे. नव्या धोरणान्वये बाजारपेठेतील दरांनुसार ते द्यावं लागेल. जमिनीचा वापर व्यापार आणि औद्योगिक कारणासाठी होत असल्यास त्यावर जास्त आकार असेल. नवा भाडेपट्टी करार जास्तीत जास्त तीस वर्षांसाठी असेल आणि तो समाप्त होण्यापूर्वी जमिनीच्या भाड्यात वाढ झाली पाहिजे, असं धोरण आहे.\nपालिकेनं रेसकोर्सशी केलेला 99 वर्षांचा करार 31 मे 1994ला संपला. 2000 मध्ये 19 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. 2012-13 मध्ये टर्फ क्लबनं पालिकेला 2 कोटी 15 लाख रु.चं भाडं दिलं. रेसकोर्सचा हंगाम तीन महिन्यांचाच असतो. तरीसुद्धा एवढ्या मोठ्या मैदानातून, जिथं धनदांडगे लाखो रुपये उधळतात आणि कमावतात, इतकं अल्प उत्पन्न मिळावं, हे चकित करणारं आहे.\nएकूण राज्य शासन आणि शिवसेना एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी आणि नंतर राज्य शासनानं पालिकेतील अनेक भानगडींची चौकशी करू, असा इशारा दिला. प्रत्यक्षात काहीच झालं नाही. रिपब्लिकन असोत वा सेना; त्यांना स्मारकाच्या नावानं दुकानदाऱ्या करायच्या आहेत. वास्तविक स्मारकावर केवळ कावळे बसतात, असं बाळासाहेबच म्हणत असत. या पार्श्वभूमीवर,- मुंबईतील पालिकेचा कारभार इतका उत्तम करू, की बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभेल. मराठी माणसांना उद्योग, व्यापारात पुढं आणण्यासाठी जबरदस्त प्रयत्न करू. सेनेतील टक्केवारीचं राजकारण थांबवू. बाळासाहेबांनी जशी मराठी लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नेते आण��� कार्यकर्त्यांची फळी उभारली होती, जिवाला जीव देणारे मावळे निर्माण केले होते. तसे पुन्हा एकदा करून दाखवू, ढेपाळलेल्या शिवसेनेचं पुनरुज्जीवन करू, कोतेपणा, मत्सर, द्वेष, असूया सोडून देऊन साहेबांसारखं उमदं आणि दिलदारीचं राजकारण करू, असा निर्धार करता येईल.\nबाळासाहेबांचं शिवाजी पार्क आणि इतर मैदानांवर प्रेम होतं. पण त्यांच्याच साक्षीनं शिवाजी पार्क आणि अन्य ठिकाणची मैदानं खासगी क्लबच्या घशात घालण्यात आली. अनेक मैदानांत सामान्यांना प्रवेशच करता येत नाही. दादर तरणतलावाच्या नूतनीकरणाचं बजेट प्रचंड प्रमाणावर वाढवण्यात आलं. उलट शिवाजी पार्कमध्ये मनसे आमदार नितीन सरदेसाई आणि नगरसेवक संदीप देशपांडेंनी रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवला आहे. या चांगल्या प्रकल्पाच्या मार्गात काटे पेरण्याचं काम शिवसेनेच्या अधिपत्याखालीस पालिकेनं केलं. माहीम ते प्रभादेवीपर्यंतच्या मैदानात रेनहार्वेस्टिंग योजना अमलात आणण्याचा सरदेसाई-देशपांडेंचा निर्धार असून, तो प्रशंसनीय आहे.\nरेसकोर्समध्ये चंगळवाद होतो, असं म्हणणारे शिवसेना नेते इतके दिवस तिथं महाआरती होत होती का, या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. शिवाय थीम पार्क म्हणजे चंगळच असेल. त्याची संकल्पना, आराखडा माहीत नाही. कोणाच्या सहयोगानं ही संकल्पना राबवणार ते ठाऊक नाही. रेसकोर्स हा ‘लंबी रेस का घोडा’ मानून अडेलतट्टूपणाचं राजकारण चौखूर उधळलेलं दिसतं मात्र बाळासाहेब आणि सामान्यांचं नाव घेऊन काही नेत्यांची चैन होत असल्यास, त्यास विरोध करावा लागेल.\nव्यासंगी आणि अष्टपैलू पत्रकार. राजकीय विश्लेषक, अर्थतज्ज्ञ. बाबू मोशाय या नावानं लिहिणारे चित्रपट समीक्षक. इतिहासकार आणि कादंबरीकार. पत्रकारितेचे लोकप्रिय अध्यापक आणि टीव्ही वाहिन्यांवरील राजकीय भाष्यकार. सारथी, कंगालांचे अर्थशास्त्र, भोवळ, सुहाना सफर आणि डावपेच वगैरे गाजलेल्या पुस्तकांचे लेखक.\nपाण्याचे वाटेकरी आणि वाटमारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/eswatinis-prime-minister-ambrose-dlamini-dies-after-corona-positive-mhpl-505029.html", "date_download": "2021-01-18T00:38:34Z", "digest": "sha1:76A2SHNJQENPFEXSPIQXE3T6JYXSYFX3", "length": 19721, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोठा धक्का! कोरोनाने घेतला पंतप्रधानांचा बळी; महिनाभराची झुंज ठरली अपयशी | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला ��ोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\n कोरोनाने घेतला पंतप्रधानांचा बळी; महिनाभराची झुंज ठरली अपयशी\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n कोरोनाने घेतला पंतप्रधानांचा बळी; महिनाभराची झुंज ठरली अपयशी\nचार आठवड्यांपूर्वी पंतप्रधानांना कोरोनाची लागण झाली होती.\nजोहान्सबर्ग, 14 डिसेंबर : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे (coronavirus) कित्येक प्रसिद्ध व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. भारतानं कोरोनामुळे अनेक नेत्यांना गमावलं आहे. आता आफ्रिका (africa) खंडातील एका देशात पंतप्रधानांचाच कोरोनानं जीव घेतला आहे. इस्वाटिनी देशाचे पंतप्रधान एम्बोरोसे डलामिनी (Prime Minister Ambrose Dlamini) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तब्बल महिनाभर त्यांनी कोरोनाशी झुंज दिली. मात्र त्यांचा हा लढा अपयशी ठरला.\n52 वर्षांचे एम्बोरोसे दालमिनी यांना चार आठवड्यांपूर्वीच कोरोनानं विळखा घातला होता. त्यांना चांगले उपचार मिळून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून त्यांना दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एक डिसेंबरपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांचा हा लढा ते हरले. रुग्णालयातच रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इस्वाटिनीचे उपपंतप्रधान थेंबा मसुकू यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.\nरॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार थेंबा मुसकू यांनी सांगितलं, पंतप्रधान एम्बोरोसे डलामिनी यांच्या निधनाची वार्ता नागरिकांना देण्याच्या सूचना राजपरिवाराकडून मिळाल्या आहेत. रविवारी दुपारी दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.\nहे वाचा - धक्कादायक प्लाझ्मा चढवताच कोरोना रुग्णाचा मृत्यू; पोस्टमॉर्टेममध्ये मोठा खुलासा\nएक डिसेंबरला डालमिनी यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. नोव्हेंबर 2018 मध्ये दालमिनी यांच इ्स्वाटिनीच्या पंतप्रधानपदी निवड झाली होती. त्यांनी बँकिंग क्षेत्रातही अठरा वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलं आहे. इ्स्वाटिनी नेडबँक लिमिटेडमध्ये ते व्यवस्थापकीय संचालक होते.\nइस्वाटिनी हा दक्षिण आफ्रिकेतील छोटासा देश आहे. 1.2 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील या देशात 6,768 कोरोना रुग्ण आहेत. 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nहे वाचा - IIT झालं कोरोनाचं हॉटस्पॉट, ‘मेस’मुळे 71 जणांना COVIDची लागण झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप\nभारतामध्ये काही नेत्यांचा कोरोनावर उपचार घेताना प्रकृती गंभीर झाल्यानंतर तर काही जणांनी कोरोनावर मात केल्यानंतरही गुंतागुत निर्माण झाल्यानं म्हणजेच POST COVID COMPLICATION मुळे आपला जीव गमावला. यामध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, आसामचं मुख्यमंत्रिपद भूषवणारे काँग्रेस नेते तरुण गोगोई, शरद पवार यांच्या जवळचे मानले जाणारे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके, गायक एसपी बालासुब्रमण्यम यांचा समावेश आहे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृ���्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/study-about-vegetarian-or-vegan-vs-non-vegetarian-friendship-bonding-mhaa-508903.html", "date_download": "2021-01-18T01:01:27Z", "digest": "sha1:HG25PCMXLOI2P5CTESOEJDBAHCY6VZQB", "length": 18300, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाकाहारी आणि मांसाहारी आहाराचा रिलेशनशीपवर असा होतो परिणाम ! | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nशाकाहारी आणि मांसाहारी आहार���चा रिलेशनशीपवर असा होतो परिणाम \nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\nशाकाहारी आणि मांसाहारी आहाराचा रिलेशनशीपवर असा होतो परिणाम \nशाकाहारी (Vegetarian) किंवा विगन व्यक्ती आणि मांसाहारी (Non Vegetarian) व्यक्ती यांना जीवनशैलीत त्यांच्या आहारामुळे बराच फरक पडतो. एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे.\nमुंबई, 27 डिसेंबर: तुम्ही शाकाहारी (Vegetarian) आहात की मांसाहारी (Non Vegetarian) हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारत आहोत कारण, त्याचा थेट परिमाम तुमच्या नातेसंबंधांवर होतो. शाकाहारी लोकांच्या आवडीनिवडी, स्वभाव, त्याच्या व्यवहाराची पद्धत याचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो यावर आधीच संशोधन करण्यात आलं आहे. आता शाकाहारी आणि मांसाहारी लोकांचा त्यांच्या नातेसंबंधावर कसा परिणाम होतो याबद्दल अभ्यास करण्यात आला आहे.\n'जर्नल ऑफ सोशल सायकॉलॉजी' यात छापून आलेल्या माहितीनुसार, शाकाहारी लोक साधारणपणे शाकाहारी लोकांशीच मैत्री करणं उचित समजतात. पोलंडचे संशोधक जॉन नेजलेक आणि मार्जेना अमेरिकेचे संशोधक कॅथरीन फॉरेस्टेल यांनी एकत्र येत हे संशोधन केलं आहे. अमेरिकेतील शाकाहारी आणि विगन अर्थात कोणत्याही प्रकारचं मांस न खाणाऱ्या लोकांवर हे संशोधन करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणामध्ये अमेरिकेतील अनेक विगन आणि शाकाहारी व्यक्तींचा सहभाग होता. ज्यात स्त्रिया आणि पुरूष दोघंही होते. वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींवर हा सर्व्हे करण्यात आला. त्यातून त्यांची लाइफस्टाइल आणि आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.\nसर्वेक्षणातून अशी माहिती समोर आली की, अमेरिकन लोकांवर केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की शाकाहारी लोक मांसाहारींपेक्षा जास्त चांगली मैत्री निभावतात. अभ्यासात असंही दिसून आलं आहे की शाकाहारी लोकांना मांस न खाणाऱ्या लोकांपेक्षा 12 पट जास्त रोमँटिक जोडीदार निवडणं आवडतं. शाकाहारी आणि विगन लोकांच्या प्रेमजीवनावर संशोधन करणारे आणखी एक संशोधक हल हाराजोग म्हणतात की, बहुतेक शाकाहारी लोकांना शाकाहारी लोकांबरोबर फिरायला आवडतं. त्यामुळे तुमचा पार्टनर निवडताना या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/eight-year-old-granddaughter-of-bjp-mp-rita-bahuguna-joshi-died-after-getting-burnt-due-to-firecrackers-mhpg-497392.html", "date_download": "2021-01-18T00:54:58Z", "digest": "sha1:J6GHIVWGT5RYZ6MFMEQWQZ3F355GA27E", "length": 17925, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजप खासदाराची 6 वर्षीय नात फटाके फोडताना 60% भाजली, उपचारादरम्यान मृत्यू Eight-year-old granddaughter of BJP MP Rita Bahuguna Joshi died after getting burnt due to firecrackers mhpg | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरो��्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात ���िषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nभाजप खासदाराची 6 वर्षीय नात फटाके फोडताना 60% भाजली, उपचारादरम्यान मृत्यू\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल जाणून घ्या\n'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर, VIDEO वर चाहते फिदा\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन 'ते' म्हणतात ही वैचारिक क्रांती\nबघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी, मात्र...पाहा VIDEO\nभाजप खासदाराची 6 वर्षीय नात फटाके फोडताना 60% भाजली, उपचारादरम्यान मृत्यू\nमिळालेल्या माहितीनुसार, मुलांसोबत फटाके फोडत असताना एक फटाका फुटला आणि किया गंभीर जखमी झाली.\nप्रयागराज, 17 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशच्या भाजप खासदार डॉ. रीता बहुगुणा जोशी (BJP MP Dr Rita Bahuguna Joshi) यांच्या 6 वर्षांच्या नातीचा फटाके फोडताना जळून मृत्यू झाला. 6 वर्षांची नात किया जोशी रात्री फटाके फोडताना गंभीर जखमी झाली. डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात कियाला दाखल केले तेव्हा ती 60 टक्के भाजली होती. प्रयागराजच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच किया जोशीचा मृत्यू झाला.\nमिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी कियाला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीला हलविण्यात येणार होते, मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला. कियाच्या अकस्मित निधनामुळे खासदार डॉ. रीता बहुगुणा जोशी आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.\nवाचा-6 वर्षांच्या चिमुरडीवर केला सामूहिक बलात्कार, नरबळीसाठी नराधमांनी काढली फुफ्फुसं\nवाचा-शहीद वडिलांना 10 वर्षांच्या लेकीनं केला अखेरचा सलाम, दिला 'वंदे मातरम्'चा नारा\nखासदार रीता जोशी यांनी अपघातानंतर संरक्षणमंत्री रा���नाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि सीएम योगी यांच्याशी बोलून उपचारांसाठी मदत मागितली होती. त्यानंतर रीता जोशी यांच्या नातीवर दिल्लीतील सैनिकी रुग्णालयात उपचार होणार होते.\n भारतीयांच्या एका निर्णयामुळे बसला 40 हजार कोटींचा फटका\nमिळालेल्या माहितीनुसार, मुलांसोबत फटाके फोडत असताना एक फटाका फुटला आणि किया गंभीर जखमी झाली. 6 वर्षीय कियानं काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात दिली होती. तिच्यावर गुडगावच्या रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. अलाहाबाद लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार रीता जोशी योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिल्या आहेत.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/videsh/new-zealand-mosque-shooter-a-white-nationalist-who-hated-immigrants-started-plotting-revenge-3-months-ago-sy-351929.html", "date_download": "2021-01-18T01:57:45Z", "digest": "sha1:6UVZ7325GIFMTROJMHSQGEX32HSVJEBO", "length": 16973, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : न्यूझीलंडमध्ये मशिदीत गोळीबार करणारा हल्लेखोर पाकिस्तानबद्दल म्हणाला... new zealand mosque shooter says pakistan is good and also peoples sy– News18 Lokmat", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nहोम » फ़ोटो गैलरी » देश\nन्यूझीलंडमध्ये मशिदीत गोळीबार करणारा हल्लेखोर पाकिस्तानबद्दल म्हणाला...\nन्यूझीलंडमधील गोळीबारात 49 जणांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर 9 भारतीय बेपत्ता आहेत.\nन्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च शहरातील मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारात 49 जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोराने गोळीबार करताना फेसबुक लाईव्ह केलं आहे.\nया हल्ल्यातून न्यूझीलंड दौऱ्यावर असलेले बांगलादेशचे खेळाडू थोडक्यात बचावले. हल्ल्यावेळी ते मशिदीतच होते. त्यांना मशिदी शेजारील गार्डनमधून ओव्हल मैदानाकडे सुरक्षित नेण्यात आले.\nमशिदीतील गोळीबारानंतर 9 भारतीय बेपत्ता झाल्याची माहिती न्यूझीलंडमधील भारतीय राजदूतावासाने दिली.\nन्यूझीलंडमध्ये झालेल्या गोळीबारातील एका हल्लेखोराची ओळख पटली असून तो ऑस्ट्रेलियाचा आहे. त्याने हल्ला करत असतानाच त्याच्या मागण्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.\nहल्लेखोर स्वत:ला गौरवर्णीय राष्ट्रवादी म्हटले आहे. तसेच युरोपातील इस्लामिक दहशतवादी हल्ल्यांने नाराज असल्याने सूड घ्यायचा होता. त्याला दहशत निर्माण करायची होती.\nऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समध्ये राहणाऱ्या या हल्लेखोराच्या वडीलांचा 8 वर्षांपूर्वी एका गंभीर आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने शिक्षण सोडून पैसे कमावण्यासाठी काम करायला लागला.\nकामाच्या निमित्ताने त्याने जगप्रवास केला. यात त्याने पाकिस्तान आणि उत्तर कोरियामध्ये प्रवास केला. यात त्याने पाकि���्तान दौऱ्याबद्दल लिहलं आहे.\nपाकिस्तानबद्दल तो म्हणाला होता की, ही एक अविश्वसनीय जागा आहे, जगातील चांगली माणसं या ठिकाणी राहतात.\nगोळीबार करण्याचा कट दोन वर्षांपूर्वी रचला होता. पण कोणत्या ठिकाणी हल्ला करायचा हे निश्चित नव्हते. यासाठी त्याने दोन महिन्यापूर्वी हल्ला करण्याची ठिकाणे निवडली.\nन्यूझीलंड पोलिसांनी या घटनेनंतर चार जणांना ताब्यात घेतलं होतं. यातील एकाला सोडून देण्यात आलं आहे. यातील एकावर हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nशनिवारी ख्राइस्टचर्च जिल्हा न्यायालयात त्याला सादर केले जाणार आहे.\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/harbhajan-singh-comes-in-support-of-farmers-protest-in-delhi-mhsd-504122.html", "date_download": "2021-01-18T01:57:38Z", "digest": "sha1:V4PGCFBQBEQ4DFHFJQ5E5TTA5BMNI3O7", "length": 17546, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकरी आंदोलनावर हरभजन सिंगचं ट्विट, म्हणाला... | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा ची���ला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nशेतकरी आंदोलनावर हरभजन सिंगचं ट्विट, म्हणाला...\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nशेतकरी आंदोलनावर हरभजन सिंगचं ट्विट, म्हणाला...\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं आहे.\nनवी दिल्ली, 11 डिसेंबर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला बॉक्सर विजेंदर सिंग, क्रिकेटपटू मनदीप सिंग यांच्यासारखे खेळाडू, मिका सिंग आणि दिलजीत दोसांज यांच्यासारखे अभिनेते शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) पाठिंबा देत आहेत. आता क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं आहे. हरभजनने शेतकरी आंदोलनाबाबत तीन दिवसात चार ट्विट आणि एवढीच रिट्विट केली आहेत. पण गुरुवारी त्याने केलेलं ट्विट इशाऱ्याचा संदेश होता.\nसरकार आणि शेतकरी आंदोलकांच्या या वादात हरभजन सिंग आंदोलकांच्या बाजूने आहे. कोणत्याही व्यक्तीवर विचार करून विश्वास ठेवा, कारण मीठही साखरेसारखं दिसतं, असं हरभजन म्हणाला. या ट्विटमध्ये हरभजनने शेतकरी आंदोलन किंवा सरकारचं नाव घेतलं नाही.\nहरभजनने याआधी 7 आणि 8 डिसेंबरला काही फोटो आणि व्ह���डिओ रिट्विट केले होतं. यामध्ये शेतकरी मदतीसाठी बनवलेले शेल्टर होम, औषधांची पाकिटं दाखवण्यात आली होती. तर एका व्हिडिओमध्ये एक शेतकरी वृद्ध माणसाचे पाय दाबत आहे. हरभजनने 8 आणि 9 डिसेंबरला ट्विट केलं, त्यात तो शेतकरीच हिंदूस्तान आहे आणि शेतकरी आमचा सन्मान आहे, असं म्हणाला.\nदिल्लीच्या सीमेवर शेतकरी केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. पंजाबमधून सुरू झालेलं हे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर येऊन धडकलं आहे. केंद्र सरकारने सुरक्षा यंत्रणांचा वापर करून आंदोलकांना दिल्लीत येण्यापासून रोखलं आहे. आंदोलन संपवण्यासाठी सरकारने 5 स्तरावर चर्चाही केली, पण यानंतरही कोंडी फुटलेली नाही. सरकार आणि शेतकरी यांच्यात आता लवकरच सहाव्यांदा बैठक होईल.\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/whatsapp-users-can-buy-health-insurance-policy-through-whatsapp-pay-new-feature-did-partnership-with-hdfc-axis-icici-sbi-bank-know-details-mhkb-506014.html", "date_download": "2021-01-18T01:38:09Z", "digest": "sha1:S63F6VAJSDJ67ODF234IUESTYEXNJFXK", "length": 20988, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोबाइलवरूनच खरेदी करता येणार इन्शुरन्स पॉलिसी, WhatApp Pay ने सुरू केली पेमेंट सुविधा | Technology - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाण��� पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nमोबाइलवरूनच खरेदी करता येणार इन्शुरन्स पॉलिसी, WhatApp Pay ने सुरू केली पेमेंट सुविधा\nहे आहेत देशातील सर्वात स्वस्त फीचर फोन; 709 रुपयापासून किंमती सुरू\nWhatsApp ने पहिल्यांदाच ठेवलं स्वत:चं स्टेटस, Privacy Policy बाबत दिलं स्पष्टीकरण\n गुगल सर्चवर युजर्सचे पर्सनल मोबाईल नंबर लीक\nएक क्लिक आणि 21000 कोटींचं नुकसान, या Apps चा वापर करणं धोकादायक ठरू शकतं\nआता लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी पाळा हा नियम, अन्यथा होणार नाही संपर्क\nमोबाइलवरूनच खरेदी करता येणार इन्शुरन्स पॉलिसी, WhatApp Pay ने सुरू केली पेमेंट सुविधा\nता ऑनलाइन पैसे पाठवण्यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीही खरेदी करता येईल, अशी माहिती फेसबुक फ्युएल फॉर इंडिया 2020 (Facebook Fuel For India 2020) या अलीकडेच झालेल्या कार्यक्रमात कंपनीने जाहीर केली.\nनवी दिल्ली, 17 डिसेंबर : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) या लोकप्रिय माध्यमाने भारतात आता डिजिटल पेमेंट सर्व्हिसही (Digital Payment Service) सुरू केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी (HDFC), आयसीआयसीआय (ICICI) आणि अ‍ॅक्सिस (Axis) या बँकांशी करार केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी या अनुक्रमे सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या कर्जं देणाऱ्या सर्वांत मोठ्या बँका आहेत. या चारही बँकांचे कोट्यवधी ग्राहक आता व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने ऑनलाईन मनी ट्रान्स्फर (Online Money Transfer) करू शकतात.\nफेसबुकच्या (Facebook) मालकीचं असलेलं व्हॉट्सअ‍ॅप हे माध्यम इन्स्टंट मेसेजिंग, कॉल, व्हिडीओ कॉल आदींसाठी लोकप्रिय आहे. आता ऑनलाइन पैसे पाठवण्यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीही खरेदी करता येईल, अशी माहिती फेसबुक फ्युएल फॉर इंडिया 2020 (Facebook Fuel For India 2020) या अलीकडेच झालेल्या कार्यक्रमात कंपनीने जाहीर केली.\nव्हॉट्सअ‍ॅपने सांगितलं, की सॅशे साइज्ड इन्शुरन्स पॉलिसी (Sachet Sized Insurance Policy) खरेदी करता येण्यासाठी एसबीआय किंवा एचडीएफसी बँकेसोबत व्हॉट्सअ‍ॅप काम करू शकतं. सॅशे साइज्ड इन्शुरन्स पॉलिसी विशेष गरजेसाठी खरेदी केली जाते. या पॉलिसीचा प्रीमिअम (Premium) कमी असतो.\n आता यामध्येही करता येणार ऑडिओ-व्हिडीओ कॉलिंग)\nव्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक एचडीएफसी पेन्शन्स (Pensions), तसंच पिनबॉक्स सोल्युशन्सदेखील खरेदी करू शकतात. त्यामुळे त्या ग्राहकांना रिटायरमेंटकरिता (Retirement) बचत करण्यासाठी मदत मिळेल. ज्यांच्याकडे रिटायरमेंट प्लॅन्स नाहीत किंवा ज्यांना त्यांच्या कंपनीकडून अशा प्रकारचे शिस्तबद्ध लाभ मिळत नाहीत, त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे.\nव्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सर्व्हिस 16 डिसेंबर 2020 रोजी भारतीय ग्राहकांसाठी सुरू झाली आहे. देशातले दोन कोटी व्हॉट्सअ‍ॅप युझर्स या सेवेचा लाभ घेऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांनी सांगितलं, की एसबीआयचा किफायतशीर आरोग्य विमा (Health Insurance) व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून खरेदी करणं डिसेंबर अखेरपर्यंत शक्य होऊ शकेल. या पेमेंट सर्व्हिससाठी कंपनीला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) नोव्हेंबर 2020 मध्येच परवानगी मिळाली असून, पेमेंट फीचर यूपीआय (UPI) सिस्टमवर विकसित करण्यात आलं आहे.\n लाँचबाबत सरकारचा मोठा खुलासा)\nव्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हिस अ‍ॅक्टिव्हेट कशी कराल\n- व्हॉट्सअ‍ॅपच्या होम पेजवर उजव्या बाजूला वर तीन डॉट्स असतात. त्यांवर क्लिक केल्यावर Payment हा ऑप्शन दिसेल.\n- पेमेंट ऑप्शनवर क्लिक केल्यावर पेमेंट विंडो ओपन होईल. त्यामध्ये Add new payment method या पर्यायावर क्लिक करावं.\n- Accept केल्यावर चारही पार्टनर बँकांची नावं येतील. त्यातल्या आपल्या बँकेच्या नावावर क्लिक करावं.\n- त्यानंतर बँकेत दिलेला आपला फोन नंबर टाकून व्हेरिफाय करावं.\n- आपला मोबाइल नंबर टाकल्यावर व्हॉट��सअ‍ॅपकडून बँक अकाउंट व्हेरिफिकेशन केलं जाईल.\n- व्हेरिफिकेशन झाल्यावर तुम्ही पैसे ट्रान्स्फर करू शकता.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/nokia-2-4-with-dual-rear-cameras-4500mah-battery-launched-in-india-know-price-and-feature/articleshow/79425563.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2021-01-18T00:17:12Z", "digest": "sha1:T2WGQZX6RM6IX6AF3BMZWKBZIQF5EMDU", "length": 12506, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNokia 2.4 भारतात लाँच, २ वर्षांपर्यंत मिळणार अँड्रॉयड अपग्रेड, जाणून घ्या किंमत\nनोकियाने युरोपमध्ये सप्टेंबर महिन्यात जो फोन लाँच केला होता. त्या Nokia 2.4 स्मार्टफोनला आज भारतात लाँच करण्यात आले आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये असून या फोनची किंमत १० हजार ३९९ रुपये आहे.\nनवी दिल्लीः HMD Global ने भारतात Nokia 2.4 लाँच केला आहे. या फोनचा एकच व्हेरियंट आणला गेला आहे. यात ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबीचा स्टोरेज दिला आहे. या फोनची किंमत १० हजार ३९९ रुपये आहे. तसेच हा फोन नोकियाच्या वेबसाइटवरून खरेदी करता येवू शकतो.\nवाचाः Twitter ला टक्कर देण्यासाठी आले स्वदेशी Tooter, लोकांनी 'अशी' उडवली खिल्ली\nलाँच केलेल्या या फोनला कंपनीने सध्या अँड्रॉयड १० सोबत लाँच केले आहे. परंतु, Android 11 तयार आहे. आगामी काही दिवसात कंपनी Android 11 अपडेट करणार आहे. Nokia 2.4 ला नोकियाच्या वेबसाइटवरून आजपासून खरेदी करता येवू शकते. कंपनीने सांगितल्यानुसार, सर्वात पहिल्या १०० ग्राहकांना २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर पर्यंत कंपनी वेबसाइटवरून ऑर्डर प्लेस केल्यास त्यांना जेम्स बाँड ००७ चे मर्चेंडाइज हँपर दिला जाणार आहे. यात ००७ स्पेशल एडिशन बॉटल, कॅम्प आणि मेटलची चेन याचा समावेश आहे. ४ डिसेंबर पासून नोकियाचा हा फोन अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध केला जाणार आहे.\nवाचाः 'या' इंडियन कंपनीने चीनच्या शाओमी-रियलमीला मागे टाकले\nया फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. तसेच फोनमध्ये MediaTek Helio P22 दिला आहे. फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दुसरा २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. फोनची बॅटरी 4,500mAh दिली आहे. कनेक्टिविटीसाठी यात यूएसबी टाईप सी दिली आहे. या फोनमध्ये हेडफोन जॅक दिले आहे. यात मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट दिला आहे. या फोनला युरोपमध्ये सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आले होते. आता याला भारतात लाँच करण्यात आले आहे.\nवाचाः Vivo Y1s पॉवरफुल फीचर्ससोबत भारतात लाँच, किंमत ७९९० ₹\nवाचाः फ्रेंडलिस्ट चेक करता, फेसबुकवर नको त्या फ्रेंड रिक्वेस्टही स्वीकारल्या जाताहेत\nवाचाः भारतात ४३ चायनीज अॅप्सवर बंदी, संपूर्ण यादी पाहा\nवाचाः Poco M3 मोठ्या 6000mAh बॅटरीसोबत लाँच, कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nऑफलाइन राहून Whatsapp वर करा चॅटिंग, कुणालाच दिसणार नाही ऑनलाइन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nकार-बाइकटाटाच्या 'या' कारची बुकिंग सुरू, २२ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nमोबाइलBSNL च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nकरिअर न्यूजडोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nमुंबईकर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणणार; CM ठाकरे यांनी दिला 'हा' शब्द\nफ्लॅश न्यूजAUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी कसोटी Live स्कोअर कार्ड\nदेशकरोना लसीकरण; ४४७ जणांवर साइड इफेक्ट, तिघे रुग्णालयात दाखल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97:Effective_protection_expiry", "date_download": "2021-01-18T02:37:21Z", "digest": "sha1:KDDJHTJE4KNBIEU35JJJKVKGHWFN642K", "length": 7412, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विभाग:Effective protection expiry - विकिपीडिया", "raw_content": "\nहा विभाग (मॉड्यूल) पान सुरक्षेच्या अधीन असलेला आहे. तो खूप पानांवर वापरल्या जाणारा उच्च-दृश्यतेचा विभाग आहे किंवा, त्याचे substitution वारंवार होते. त्यामधील उत्पात किंवा चुका या अनेक पानांवर परिणाम करु शकतात. किरकोळ किंवा क्षुद्र संपादनही विदागारावर प्रचंड ताण उत्पन्न करु शकते. म्हणून, त्यास संपादनांपासून सुरक्षित केले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१७ रोजी १४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/tag/%E0%A4%89%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0-2/", "date_download": "2021-01-18T01:32:40Z", "digest": "sha1:IECEYF475IX23H6LSG7OP6ZOFVDFOA3G", "length": 63019, "nlines": 276, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "उशीर | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nPosted in उजळणी..., उशीर..., खुपणारे काही...., नाते, पेपरमधे सहजच, प्रवासात..., मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nरविवार 19 नोव्हेंबर 2017\nमस्कतमधली पाच वर्ष आणि अबुधाबीतली दोन वर्ष, आखातात रूळले होते मी एव्हाना… एरवी भारतात कधीही करावी न लागलेली घरकामं भारताबाहेर प्रसंगी करावी लागतात हे ही सवयीचं झालं होतं. “घरकामाला बाई हवी” अशी तोंडी जाहिरात देऊन तिची वाट पहाणे हे नित्याचे काम सुरू होते…\nअशातच एक दिवस, केरवारे आटोपल्यानंतर , घरातली धूळ झटकताना ती निम्मी कपड्यांवर आणि निम्मी चेहेऱ्यावर, केसांमधे मुक्कामाला वसवल्यानंतर मी आता मोर्चा भांडी घासण्याकडे वळवणार तोच दार वाजलं, तश्याच अवतारात दार उघडले तर समोर व्यवस्थित कपड्यांतली, मेक अप केलेली बाई मला विचारत होती की माझ्याकडे मेड हवीये असं समजलं…. ती श्रीलंकन होती आणि आमच्या बिल्डिंगच्या वॉचमनने पाठवलेली होती .\nस्कर्ट घातलेली, व्यवस्थित आवरली आटोपलेली ती आणि अजागळ अवतारातली मी, सगळा विरोधाभास होता. नाकापेक्षा जड असलेल्या त्या मोत्याला मी दारातूनच परत पाठवलं….\nएका मैत्रीणीशी गप्पा मारताना सहज बोलले , पूर्वी आमच्याकडे बिल्डिंगला बांग्लादेशी वॉचमन होता तेव्हा येणाऱ्या मेडही बांग्लादेशीच होत्या आणि आता श्रीलंकन वॉचमन आलाय तर येणाऱ्या मेडही श्रीलंकन असतात \nमैत्रीण अगदी सहज बोलली , “अरे सेटिंग होता है इन लोगोंका \n’सेटिंग’ शब्दावरचा जोर आधी सामान्य वाटला पण त्याच्या नेमक्या अर्थाचा बोध झाला आणि कसंसं झालं क्षणभर ….. काही गोष्टींबाबत एकतर मी मठ्ठ तरी आहे किंवा जाणूनही दुर्लक्ष करत असते…. बरेचदा या गोष्टी माझ्या खरच लक्षात येत नाहीत किंवा जाणवल्यातरी आपला नेमका अश्या बाबतीत काय संबंध हे न उमगून मी त्याबद्दल चर्चा करायचे टाळत असते.\nअसे एकेकटे रहाणारे वॉचमन, येणाऱ्या मेड यांच्याशी माझी होणारी चर्चा म्हणजे, “घरची आठवण येते का ” ,”कधी जाणार परत ” ,”कधी जाणार परत ” वगैरे स्वरूपाची असते. त्यापुढे जाउन काही बोलायचे, विचार करायचा तर त्यांना काही मदत हवीये का वगैरे इतपत माझ�� मजल जाते. या सगळ्यांशी गप्पा मारणे होते माझे नहेमी, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या काही कोपऱ्यांबाबत एक अलिप्त तटस्थता असते कायम \nमाझ्या त्या मैत्रीणीशी गप्पा () आटोपल्या पण काहीतरी सतत सलत राहिले. एखादी जुनी जखम ठसठसावी तसे…. खपली निघाली होती कुठलीतरी ) आटोपल्या पण काहीतरी सतत सलत राहिले. एखादी जुनी जखम ठसठसावी तसे…. खपली निघाली होती कुठलीतरी नक्की काय ते हाती लागल्याशिवाय मनाची तगमग थांबणार नव्हती ….. मैत्रीणीचे मत हे ’तिचे’ मत होते आणि ते असण्याचा तिला पूर्ण अधिकार होता त्यामुळे त्या मताने मला दुखावले नव्हते. अशी सरळसोट जनरलाईज्ड विधानं मला पटली नाहीत तरी ते करू शकणाऱ्यांचं कौतुक मात्र नक्की वाटतं. बरेचदा असंवेदनशीलतेला जोपासत केलेली धडक विधानं काहीशी बोचतात , आश्चर्यात टाकतात हे नक्की .\nविचार येतच होते… माझ्याकडच्या सगळ्या मेड्सबाबत . इथे मेड बदलण्याचे कारण म्हणजे बरेचदा आपण तरी सुट्टीवर जाणे किंवा त्यांनीतरी मायदेशी परतणे असे काहीसे जास्त असते. मात्र ज्या ज्या मेड आल्या किंवा आले ते घरचे एक होऊन गेले कायम हे नक्की भारतातच ठेवलेल्या लहान मुलीची आठवण येते सांगणारी हैद्राबादची ’रत्ना’ किंवा मुंबईतल्या दोन मराठी बहिणींची जोडी, बांग्लादेशची ’शेलिना’ , रशिदा…. गुढीपाडव्याला आंब्याचे, कडूलिंबाचे पानं आणून देण्यापासून ते दिवाळीतल्या साफसफाईपर्यंत सगळ्यात लूडबूड करणारे हनाभाई ….. सगळे सगळे आठवत गेले एकामागोमाग एक. बांग्लादेशातलं माश्यांचं स्वतंत्र तळं, भाताची घेतलेली शेतं, भावाचं शिक्षण वगैरे गोष्टी हनाभाई सतत सांगत.\nया सगळ्या आठवणींमधे मला ’शेलिना’ आठ्वली आणि जाणवलं त्या सेटिंग शब्दाची बोच नेमकी कुठे उमटतेय. शेलिना ….. माझ्याकडे यायला लागली आणि घरचीच झाली… काम आटोपून माझ्या लहान लेकीशी खेळणे, तिला जेवू घालणे, बोबडे बोल बोलणे वगैरे अनेक कामं स्वत:च हौसेने करणारी शेलिना… दिवाळीच्या तयारीचा मोठ्ठा भाग होणारी बुटकीशी जाड शेलिना.\n”, या तिच्या प्रश्नाचा अर्थ “मला चहा हवा” हे मला समजायचं… मग मी सांगायचे मला भुकही लागलीये गं… शेलिनातली शेफ मग सरसावून कामाला लागायची, कांदा लसुण फोडणीत परतून त्यात काबुली चणे आणि भात वगैरे काहीतरी प्रयोग चालायचे… हाताला चव होती तिच्या… चहापान संपताना समंजस हसायची आणि माझ्या ल���कीला सांगायची, अपना अम्मी के जैसा बनना…\n’मुलूक ’ला जायचं म्हणून प्रचंड खटपट करणारी अशिक्षीत शेलिना . मुलूकमधल्या भावाबहिणींसाठी उमेदीची, तरूणाईची वर्ष आखातात कामाच्या रगाड्यात घालवणारी शेलिना . घरी जाण्याची अनावर आस असणारी शेलिना. “मॅडम मै तो ना आजकल उपरसे कोई प्लेन जाता है तो सोचती हूँ कब जाऊँगी मै इसमे बैठकर 🙂 ” … असे निरागसपणे हसत सांगणारी शेलिना. “मॅडम दुवा करना मेरे लिये…. वगैरे तिची वाक्य मनात घोळत माझ्या….\nअनंत खटपटींनंतर एकदाची ती मुलुकला निघाली आणि मी पर्समधे राखलेली सगळी रक्कम बाकी रकमेसह मी तिच्या हातात दिली होती. माझा हसत हसत आणि रडत रडत निरोप घेऊन ’शेलिना’ मुलूकला गेलीही होती. आता कामाला बाई नसणार या दु:खापेक्षा शेलिनाला घरी जायला मिळालं याचाच आनंद झाला होता मला. काही दिवसात तिची मैत्रीण ’रशिदा’ यायला लागली कामाला, मात्र शेलिनाचा विषय कायम यायचा आमच्या बोलण्यात. एक दिवस रशिदाने सांगितले , “मॅडम शेलिनाका शादी हो गया ” …. विलक्षण आनंद झाला मला… वाटलं आता तिच्या सगळ्या ओढाताणीचा शेवट गोड होइल. ती तिच्या संसारात रमेल. रशिदाला मात्र अनेकवेळा शेलिनाचा फोन नंबर मागूनही ती देइना .\nमला मात्र तिच्याबद्दलचा आनंद तिच्याशी प्रत्यक्ष बोलूनच साजरा करायचा होता. शेवटी ’बांग्लादेशी’ हनाभाईंना गाठलं, म्हटलं बाबारे तिचा फोन नंबर असेल तर दे ना मला, तिचे अभिनंदन करायचे आहे …. हनाभाईने माझ्याकडे बघितले , हसला आणि म्हणाला ,” दिदी उसका शादी नही हुआ है….. कभी नही होगा ….. कोइ शादी नही करता इधरसे जाने के बाद ईन लोगोंसे …. मै तो कभी नही करूंगा …. ”\nहनाभाई निघून गेला आणि मला विचारात टाकून गेला होता. एक धक्का जो मला एकटीने पचवायचा होता. माझ्या कुटुंबात, आयुष्यात शेलिना एक कामवाली होती . जिला जाताना मी मदत केली त्यामुळे मी तिच्या ’देण्यातून’ मुक्त होते. पण कामवालीशी माझं नातं नकळत आपुलकीचं, माणुसकीचं होतं…. स्त्रीत्त्वाने जोडल्या गेलो होतो आम्ही दोघी. त्या नात्याची वीण घट्ट होती ही मला कल्पना होती पण माझ्या डोळ्यात येऊ पहाणाऱ्या अश्रॄंना माझ्या रोजच्या आयुष्यात फारशी जागा नव्हती. हे असं दुखणं काढणं हे ’व्याह्याची घोडी ’, ’लष्कराच्या भाकऱ्या ’, ’विश्वाची चिंता ’ वगैरे सदरात मोडत होतं.\nरोजच्या रामरगाड्यात शेलिना मागे पडली, तिच्यामाझ्यात दोन तीन देशांच्या हद्दी आल्या तरी ती मनातून कधीच गेली नव्हती हे पुन्हा नव्याने जाणवलं मला त्या ’सेटिंग’ शब्दाने. सेटिंग …. दोन वेगवेगळ्या लोकात होणारं सेटिंग हा माझ्या मैत्रीणीचा अर्थ होता, त्यातला एक मला ठणकावून सांगून गेला होता की अश्या बायकांशी मी लग्न करणार नाही, आणि स्वत: मात्र आखातातून आलेला श्रीमंत ’वर’ म्हणून मिरवणार होता. आजवर अगदी ’चांगल्या ’ हनाभाईचं वेगळं आणि प्रातिनिधीक रूप अचानक समोरं आलं माझ्या \nया सगळ्या सेटिंगमधे दोष कोणाचा हे मला नेमके उमगत नव्हते 😦\nअज्ञानात सुख असतं ….. फारसे फंदात नाही पडले की त्रास कमी होतो. पण आपल्या मनाचे ’सेटिंग’ तसे नसते शेलिना मला कधीच सापडणार नाहीये… गुगलबाहेरचे जग आहे तिचे, तिचा शोध कसा घेणार ….\nआज हा सेटिंग शब्द दिवसभर बोचत रहाणार होता…. पुढचे काही दिवस जाणवणार आणि मग हलकेच मनाच्या कोपऱ्यात दडणार होता…. 😦\nखिडकी उघडली आणि बाहेर पहात उभे राहिले….. पांढूरकी घरं, बिल्डिंग्स ,वाळू दिसते माझ्या खिडकीतून, फार नाही पण हे वाळवंट आहे ही जाणिव करून देणारी वाळू ….. ’वाळवंट ’ – एक आत असतं आणि एक बाहेर आणि मग अश्या कित्येक शेलिनांचे अश्रॄ , त्याग , कष्ट या वाळवंटाच्या आर्द्रतेत विरघळलेले असतात…. अश्या विचाराने, जाणीवेने माझा ’मोकळा श्वास’ क्षणभर घुसमटला ….. \nअर्थात ’वाळवंट ’ मग ते वाळूचं असो किंवा भावनांचं तिथे पाझर विरळाच…..\nवाळवंटात एक म्हण आहे ’ रेताड वाळवंटात फिरताना तुमच्या नजरेला जर मृगजळ दिसत नसेल तर तुमची तहान खरी नसावी ’ . आज खिडकीबाहेर पहाताना सतत असेच काहीसे वाटतेय , कुठेतरी मृगजळ असावे …. या शेलिनांच्या अश्रॄंना , अस्तित्त्वाला काहीतरी मोल असावे…. कुठेतरी कोणालातरी या सगळ्याची माझ्यापेक्षाही जास्त ’बोच’ वाटावी त्याने हे ’सेटिंग’ बदलावे…..\nअबुधाबी, आठवणी..., उशीर, काही न पटलेले..., गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वर्तमानपत्रातली दखल, विचार......, सुख दु:ख\t3 प्रतिक्रिया\nजो मुंतजिर न मिला वो…\nPosted in उजळणी..., उशीर..., नाते, प्रवासात..., मनातल्या गोष्टी, मासिकातले लेख, माहेर, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nवाढदिवस येत असतात जात असतात, असाच एक वाढदिवस नुकताच\nझाला आणि पुढला वाढदिवस गाठण्यापूर्वी करायच्या गोष्टींची यादी लिहून काढली एक. वय वाढतं तसं, ’टू डू लिस्ट’ , ’बकेट लिस्ट’ वगैरे गोष्टींच्या खऱ्या अर्थापर्यंत पो���ोचतो आपण. व्यवहाराची जमलेली पुटं गळून पडायला लागली की गाभ्याला स्पर्श करता येतो. आयुष्यात स्थैर्याचा टप्पा येईपर्यंत आयुष्य भिरभिरं करतं माणसाचा… मग वयाच्या एका टप्प्यावर हे वावटळ निवतं आणि त्यातल्या धुळीच्या कणांना ओढ वाटू लागते जमिनीची. नुकत्या लिहीलेल्या यादीतल्या पहिल्या पाचातलं एक स्वप्न, ’गावाकडे जायचं’. हे खरं तर वर्षानुवर्ष मनात तळाशी असलं तरी मनाच्या पृष्ठभागावर इतकं स्पष्ट उमटलं होतं आता. माझं गाव… खरंतर माझा जन्म झाला तेव्हा बाबांची बदली असलेलं हे गाव, पण आयुष्यातली पहिली काही वर्ष जिथे जातात ती असतात जिव्हाळ्याची जीवापासची गावं… जगभर फिरलं तरी परतायच्या वाटेवरची ही गावं. विचाराच्या लाटेवर स्वार होत निघालेल्या, दुरवरून परतणाऱ्या मनासाठीचा ही गावं हा कायमस्वरूपी रहिवासाचा पत्ता असतात.\nगाव सोडण्यापूर्वी जणू सांगितलं होतं गावाला….\nमैं लौटने के इरादे से जा रहा हूँ मगर,\nसफर सफर है, मेरा इंतज़ार मत करना\n२३ वर्षांनी वळली पावलं गावाकडे ती ही अशी योगायोगाने. ’विशलिस्ट’च्या यादीत अग्रक्रम पटकावून गावाकडे जाणं हा गोल अचिव्ह करणार होते मी. जरासं हुरहुरतं किंवा एकुणातच बावरं आणि खूप उत्सुक मन. काही हरवलेलं शोधायचं होतं…काल सुटून गेलेलं, राहून गेलेलं आजमधे घेऊन यायचं होतं… आजचं माझं ’असणं’ कालच्या ’होतं’ बरोबर वाटून घ्यायचं होतं.\nगाव बदललेलं असणार ही खात्री होती. तेवीस चोवीस वर्षात काय काय बदल झाले असतील ते पहाण्याची उत्सुकता, साशंकता वगैरे संमिश्र भावना मनात सतत डॊकावत होत्या. गावात शिरल्यावर एरवी माझ्या रोजच्या रस्त्यावर असणारे मंदीर गाठायचे तर नेमके कसे जावे ह्याचा मनात गोंधळ उडाला आणि पत्ता विचारावा लागला तेव्हा विलक्षण परकेपण, उपरेपण असं म्हणून दाटून आलं की डोळे चटकन पाणावले. संबंध तुटतो आपला… आणि जेव्हा काहीतरी तुटतं तेव्हा एखादा कोपरा बोचरा व्हायचाच, हा तुकडा सामोरा आला की दुखायचंच. याच्या स्पर्शाने जखम होणारही आणि हळूवार मन भळभळणारही… नाळ तुटलेली असते आणि आईच्याच एखाद्या वागण्याने क्षणिक परकेपण जाणवतं तेव्हा त्या क्षणाचं ओझं फार मोठं असतं. असाच एक ’जड’ क्षण अनुभवत होते मी.\nजो मुंतजिर न मिला वो तो हम हैं शर्मिंदा,\nकि हमने देर लगा दी पलट के आने में\nगावाने मुंतजिर असणं, वाट पहाणं सोडून दिलं की का��� आपली या विचाराने मन दुखावलं…\nगावातले बदल सकारात्मक असावेत इतकी माफक अपेक्षा ठेवली मग आणि त्याही आघाडीवर निराश व्हावं लागतय की काय अशी जाणीव खड्ड्यांनी काठोकाठ भरलेले रस्ते देत होते. नजर मात्र नेटाने जुन्या परिचित खुणा शोधत भिरभिरत होती. गावाबाहेर, जिल्ह्याबाहेर इतकेच काय तर देशाबाहेरही मोठा काळ गेला असला आपला तरी मुळं रुजलीयेत इथे या जाणीवेला मन धरून होते. ’असं नव्हतं रे इथे’, ’अरे हा रोजचा रस्ता होता आमचा’, ’हे किती बदललय’, ’हे अंतर तेव्हा किती मोठं वाटायचं’ असं काहीबाही सतत बोललं जात होतं. लहान मुलांसारखं कुतुहल बाळगत गाडीच्या खिडकीतून बाहेर पहाणारी आई मुलांनाही गमतीची वाटत असावी पण ते ही उत्सुकतेने कानाकोपरा पहात होते हे नक्की. ’इथे व्यायामशाळा होती’, ’इथे पीराची टेकडी होती’, ’अमक्याचं घर होतं इथे’ वगैरे उल्लेख वळणावळणांवर येत होते.\nभुतकाळाबाबत मन चिवट असतं आपलं… भारताबाहेरच्या वास्तव्यातली स्वच्छता पाहून आल्यामुळे की काय पण नाही म्हटलं तरी गावाने त्याआघाडीवर चांगलीच पिछाडी घेतलेली पाहून मन दुखावलही जरासं. पूर्वी हेच आपलं अवघं विश्व होतं आणि आता आपणच या गावाला प्रश्न विचारतोय या जाणिवेने मन चपापलं. रस्त्यात दिसणारी घरं तीच असली तरी काहींवर दुसरे मजले दिसत होते, ’अंगणं’ तर सगळीच बदललेली होती. ज्या पेरूच्या, आंब्याच्या झाडाने फळांची चव समजली ती झाडंच दिसत नव्हती… ज्या पारिजातकाखाली उभं रहात प्राजक्ताचं शिंपण झेललं होतं, जो पारिजातक आजही मनाच्या मधोमध उभा होता तो पारिजातक जेव्हा दिसला नाही तेव्हा मनावर कसलंसं सावट आल्यासारखं वाटलं. जे अश्रु खूप दिवसात वाट हरवल्यासारखे कुठेतरी दडून बसले होते ते पुन्हा डॊळ्यांत वस्तीला आले… माझ्यासारखेच गावी परतले जणू अश्रुही आज.\nआमच्या कॉलनीत गाडी पोहोचली होती एव्हाना. आता समोर घर दिसू लागलं होतं. अनेक वर्षांनी जुन्या गावाकडे आणि त्यातही आपल्या जुन्या रहात्या घराकडे परतताना घर, त्याचा सभोवताल बदललेला असण्याची असते आपली मानसिक तयारी. घर जुनं होणं, काही ठिकाणी डागडूजीची गरज असणं वगैरे मान्यही असतं आपल्याला, पण ते घर होतं त्यापेक्षा खूप छानबिन होणं , अंतर्बाह्य बदललेल्या घराची ओळख हरवणं आणि सगळ्यात क्लेशकारक म्हणजे घर मुळ जागीच असलं तरी ते आता आपल्या ताब्यात नसणं हे मात्र जड जातं पचायला. काही अपरिहार्य कारणाने आता आपलं नसतं ’आपलंच’ घर. बदललेल्या ह्या परिस्थितीचा विचार येतो आणि मनाच्या घट्ट भिंतीचेच काही पोपडे गळून पडतात, एखादा आधाराचा खांब मुळापासून हलतो. जाऊच नये हे बदल पहायला असं वाटतं एकीकडे आणि तरीही मन ओढ घेतं त्या घराकडे. ’नको थांबूया इथे आपण’ मी नकळत म्हणाले…. थांबावं असं वाटत असताना, नाही थांबू असंही वाटत होते.\nकब आओगे ये घर ने मुझ से चलते वक़्त पूछा था\nयही आवाज़ अब तक गूँजती है मेरे कानों में…\nमाझ्या अस्तित्त्वाचा मागे सुटुन गेलेला एक मोठा भाग समोर होता आणि आत्ताच्या अस्तित्त्वाला तो जोडला जाईल की नाही इतकं आपलं अस्तित्त्व काळाच्या प्रवाहात बदलत गेलय हे जाणवत गेलं. जिगसॉ पझलचा एक तुकडा सापडत होता खरा पण मुळचं चित्रच बदललय की काय ही जाणीव मनाची घुसमट वाढवत होती.\nआजुबाजूच्या घरात माणसं होती… काही नवी आली होती काही जूनी मिटून गेली होती. मी गेले तर त्यांना भेटून मला आणि मला भेटून त्यांना आनंदच होणार होता. पण गेल्या गेल्या क्षणभर का होईना मला माझी ओळख सांगावी लागेल हे लक्षात आलं आणि पाय पुढे सरकलेच नाहीत. नुसतीच उभी राहिले… ती तेव्हाची ’मी’ जिथे तिथे दिसत होते स्वत:लाच… तिला पहात राहिले, तेव्हाच्या तिला सावरून स्वत:कडे बोलावत राहिले. आमच्या घरातून, माझ्याच खोलीच्या खिडकीतून बाहेर पहाणाऱ्या कोणालाही मी जितकी परकी वाटणार होते तितकंच ते बाह्यत: बदललेलं घर मला परकं वाटत गेलं. मैत्रीणीच्या घरासमोर जाऊन उभी राहिले… दार उघडून आत जायचे होते… फाटक ढकललेही आणि मन पुढे सरकण्याऐवजी कितीतरी वर्ष मागे ओढत गेलं… मनाबरोबरच मी ही परतले पुन्हा आमच्याच घराकडे.\nभरून आलेले डोळे पुसले आणि पुन्हा उमगलं घराचा आत्मा तेव्हाही तृप्त होता आताही असावा. घराच्या चारही बाजूच्या अंगणात बहरलेली बाग याची साक्ष होती. घराची पायाभरणी आठवली… पायासाठी आणलेले दगड, वाळूचे ढीग, हळूहळू उभ्या रहाणाऱ्या भिंती…लालसर विटांची प्रमाणबद्ध मांडणी, त्यावर मारलं गेलेलं पाणी… ओल्या भिंतींचा सुगंध, त्या भिंतींवरून मारलेल्या उड्या.. एक एक आठवण येत गेली. घर पूर्ण होताना केलेली वास्तुशांत आठवली. हळदीकुंकवाचे आईच्या हाताचे ठसे… वास्तुपुरूष ठेवलेली घरातली जागा, सगळं सगळं लख्ख आठवलं. मन काठोकाठ भरून आलं आणि वाटलं शिरावं या वास्त���च्या कुशीत, भेटावं त्या वास्तुपुरूषाला… सांगावा त्याला गेल्या दोन तपांमधला माझ्या आयुष्याचा प्रवास, घ्यावा त्याचा आशिर्वाद पुन्हा नव्याने.\nवाटलं जीव गुंतलाय इथेच आपला… घुटमळतय मनातलं काहीतरी इथेच. या विचाराने मात्र भान आलं, ” कोणी वापरलेली वस्तु घेऊ नकोस कधी, देणाऱ्याचा जीव गुंतलेला असतो” माझं नवऱ्याला नेहेमीचं सांगणं मलाच पुन्हा आठवलं आणि पुढे निघालेली पावलं खिळली जमिनीला. माझा किती जीव अडकलाय या वास्तुत, प्रकर्षाने सामोरं आलं ते. लग्न करून सासरी निघताना ’निरोप’ घेते मुलगी, घराचाही… सगळ्या सगळ्यातून सुटत पुढे जाते. माझंही झालं होतं तसंच पण या ’वास्तु’चा निरोप घ्यायचा बाकी होता. डोळे कितव्यांदातरी पुन्हा भरून येत होते…\nमाझ्या अडकलेपणाला त्या क्षणी आवर घातला. जड पावलांनी, भरल्या मनाने, भरल्या डोळ्यांनी निरोप घेतला घराचा… ’तुझ्यात आसरा घेणाऱ्या प्रत्येकावर कायमच कृपा असू दे’ मनापासून मागणं मागितलं. वास्तु ’तथास्तू’ म्हटलीच असावी…म्हणणारच होती, मी लाडकी लेक होते त्या घरातली.\nघरापासून घरापर्यंत एक संपूर्ण आवर्तन पूर्ण करून वळले. जुन्या सगळ्याकडे पाठ फिरवत परत फिरले… मन शुन्य होतं अगदी. कोरं, निराकार… पाठवणी झाल्यानंतर मुली निघतात सासरी तेव्हा त्यांना काय वाटतं असं विचारलं तर नाही सांगता येत चटकन… अमूर्त भावना व्यक्त नाही करता येत. तितक्यात नवऱ्याने पाठीवर हात ठेवला. माझ्या डोळ्यातल्या पाण्याचं प्रतिबिंब त्याच्याही डोळ्यांत उमटलेलं दिसलं… माझ्या मनातल्या आवर्तनांचा तो मुक समंजस साक्षीदार होता. त्याच्यासोबतीने पावलं पुढे टाकली…पुन्हा नव्याने.\nघरं एकाकडून दुसऱ्याकडे जातात तेव्हा दारावरची पाटी बदलते, पायाचे दगड तेच तिथेच तसेच असतात…. अंगणातली झाडं बदलतात, माती बदलत नसते… माझ्या अस्तित्त्वाच्या भिरभिरलेल्या धुलीकणाला त्याची माती सापडली होती… आयुष्याच्या वावटळीला सामोरं जायला आता आम्ही सज्ज होतो…. वास्तुपुरूष पुन्हा पुन्हा तथास्तू म्हणत होता \nमहाराष्ट्र टाईम्स, दिवाळी अंक 2017\nआठवणी..., उशीर, गोष्टी मनाच्या, मनातल्या गोष्टी, माहेर...., मी पाहिलेली गावे, वर्तमानपत्रातली दखल, वाढदिवस, विचार......\t2 प्रतिक्रिया\nPosted in उशीर..., छोटे मियाँ...., नाते, ललित, शाळा\tby Tanvi\n“अगं माउ उशीर झालाय आज तूला यायला, चल आता पटापट हायपाय धू��ा आणि जेवायला चला….” शाळेतून आलेल्या लेकीला माझी सल्लेबाजी सुरू झालेली होती…..\n’उशीर’ ….सतत येतो हा शब्द नाही आपल्या बोलण्यात…. टाळायचा असतो ना तो, म्हणून त्याचा धाक आणि बागूलबुवा कायम\nमला आवरण्याची जितकी घाई साधारण तितकीच माझी लेक निवांत…. “होऊ दे उशीर, तू आधि माझं ऐक…. ” लेकीचा हुकूम\nशाळेतून आली ना ही की मला समोर बसवून आधि संपुर्ण दिवसाचं रिपोर्टींग करते , मग बाकि कामाला सुरूवात…. विलक्षण गोड दिसते ती तो वृत्तांत सांगताना म्हणून मी देखील बसते तिच्या समोर…. आज टिचर अमूक म्हणाली, ढमूक म्हणाली वगैरे सुरू होते मग … त्यात गाडं कुठे तरी अडतं, मग ’थांब हं मम्मा, मला याद करू दे’ वगैरे सुरू होतं…. मला समजलेलच असतं काय म्हणायचय ते, मग मी तो नेमका शब्द सांगते…. मग समोरचे डोळे एकदम विस्फारतात…. चेहेरा खुश एकदम, रोजचा प्रश्न, “अगंsssss मम्मा तूला कसं माहितं तू पण माझ्याच स्कूलला जायची तू पण माझ्याच स्कूलला जायची तूलापण माझीच टिचर होती तूलापण माझीच टिचर होती 🙂 ” …… मी आपलं ठरलेला प्रश्न विचारते, “टिफीन संपलाय का 🙂 ” …… मी आपलं ठरलेला प्रश्न विचारते, “टिफीन संपलाय का \nपरवा इथवर सगळं रोजच्यासारखचं झालं , या मुलांना रोजचा डबा टिचरला दाखवावा लागतो…. मुलांना डब्यात सकस अन्न दिलं जावं यासाठी शाळा तशी जागरूक आहे…. परवा पिल्लूने मला सांगितले ,” मम्मा मी टिफीन दाखवला टिचरला, ती म्हणाली की गुड फूड ….. 🙂 ” ….. मग काहिसा विचार केला तिने , घरात एक चक्कर मारली आणि परत माझ्यासमोर येउन उभी राहिली नी पुन्हा विचारलं ,” मम्मा एक सांग, जर टिचर नाही म्हणाली की गुड फुड तर \nखरं सांगते, मी बसल्यानंतर माझ्या होणाऱ्या उंचीपेक्षा जरा उंच किंवा साधारण तितकच उंच असं ते ध्यान असे प्रश्न विचारतं तेव्हा चेहेरा असा काही गंभीर होतो की तो पहाताना आपल्या चेहेऱ्यावर नकळत हसू उमटावे…. तरिही मी आपलं चेहेरा शक्य तितका गंभीर ठेवत, गाल फुगवून म्हटलं ,” मला ना जाम सॅड वाटतं की मी माझ्या पिल्लूला टिफीन दिला आणि तो टिचरला आवडलाच नाही 😦 ” …..\nमाझ्यामते विषय संपला होता, हातपाय धूणे वगैरे आटोपलं….. पुन्हा पिल्लूच्या घरात एक दोन फेऱ्या झाल्या,आणि पुन्हा धावत ती माझ्याकडे आली , घट्ट बिलगली आणि म्हणाली “मम्मा अगं तू ते बनाना दिले होतेस ना टिफीनला, तेव्हाही टिचर ’गुड फूड’ असेच म्हणाली होती…. मी फक्त घरी ��ेऊन तुझी गंमत केली होती…. 🙂 ” ………… 🙂 🙂 आता मात्र मला घरातल्या त्या सगळ्या वैचारिक फेऱ्यांच रहस्य उमगलं होतं ….. शाळा सुरू होऊन आता महिना होत आला आहे, आणि शाळेच्या अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी पिल्लूला तिची लाडकी केळी टिफीनमधे दिली होती…. आणि त्यादिवशी टिचरने विचारले होते की तुझ्या आईने केळं का दिलेय टिफीनला ….. त्या एका वाक्याला मी काही तसे लक्षात ठेवलेले नव्हते , पण त्या वाक्याने आपली आई दुखावली असेल का हा प्रश्न किती भेडसावतोय या चार वर्षाच्या डोक्याला…..\n“मम्मा चल ना किती ’उशीर’ करतेस , भूक लागलीये … जल्दी जल्दी ” या तिच्या वाक्याने भानावर आले खरे पण खरच किती ’उशीर’ करते मी बऱ्याच गोष्टी समजून घ्यायला…..टिचर ’गुड फुड’ म्हटली की पिल्लूसारखीच मी ही खुश होते, पण जर एखाद दिवस ती तसे नाही म्हटली तर काय यासाठी मी कुठे माझ्या बाळाला तयार करतेय….. बरं समजा तसं झालच तर त्यासाठी माझ्या मुलीने कसं react व्हायचय हे मला तिला शिकवावसचं वाटलं नाहीये…. पिल्लू लहान असलं तरी ते विचार करतय, करू शकतय हेच मला ’उशीरा’ समजलं तर \nचालतं नाही काही ठिकाणी ’उशीर’ केलेला…. ट्रेनसाठी, बससाठी, नौकरी ऑफिसेसमधे आपण धावत पळत पोहोचतो…. वेळ गाठतो…. ’लेट मार्क’ नकोच बाबा… पुन्हा आपण कसे ’वक्तशीर’ की punctual असा दावा करतो….. पण काही छोटे छोटे ’उशीर’ आपण किती नकळत करतो नाही\nअसाच आणि एक प्रसंग… संध्याकाळची मुलं खेळून घरी आली, जेवणं झाली …..माझा रोजचा वाक्यांचा रतीब सुरू झाला…. “चला चला शाळेच्या बॅगा आवरा आता…. पसारे जागच्या जागी ठेवा…. आवरा भराभर…. झोपा चटकन… उद्या शाळा आहे…. झोपायला ’उशीर’ झाला की उठायला ’उशीर’ होतो …. ”\nनॉर्मल पट्टीत सुरू झालेल्या घोषणा हळूहळू वरच्या पट्टीत जाइपर्यंत माझी पटाईत पोरं काही दाद देत नाहीत हा अनूभव आता नवा नाही, त्यामूळे मी हल्ली सुरूवातच एकदम जोषात करते…..\nत्यादिवशी मुलंही ऐकेनात…. माझं किचनमधलं काम संपायच्या आत मुलांनी झोपायला जावं असा वटहूकूम मी काढला आणि मुलं तसं वागताहेत की नाही याकडॆ एक नजर ठेवली….. ’उशीर’ व्हायला नको या मतावर मी ठाम होते अगदी….. शेवटी मुलं वैतागली आणि म्हणाली, “अगं हो हो… जातोय आम्ही बॅग आवरतोय… पेन्सिल्स ठेवायच्या आहेत आत\nछे छे पण ….. ’उशीर’ झालाच….. मी ओरडले ,”नकोय काहीच नाटकं , एका सेकंदात मला तुम्ही दोघंही बेडरूममधे गे���ेले पाहिजे… मी आवरेन तो पसारा… ” ….. मुलं किचनमधे पाणी प्यायला आली, मला म्हणाली हॉलमधे ये ना थोडा वेळ….. म्हटलं अजिबात नाही, उगाच थोडा वेळ थोडा वेळ करत ’उशीर’ होतो मग झोपा होत नाहीत पुर्ण……\nकिचन आवरलं, मुलं एव्हाना बेडरूममधे पोहोचली होती…. तिथल्या मस्तीचा आवाज मंदावला होता….. बाबाबरोबर खिदळून झाले असावे त्यांचे असा अंदाज बांधला मी….. घड्याळाकडे नजर टाकली , मस्त वेळेत आवरलय सगळं….. अजिब्बात ’उशीर’ नाही झालेला…… हॉलमधे गेले, पेन्सिलींचा पसारा आवरायचा होता ना……\nसमोर आले ते हे पेन्सिलींचे पिरॅमिड….. 🙂\nते पाहिले आणि पहातच राहिले…. मुलं धांगडधिंगा घालताना एकमेकांशी संवाद साधताहेत , असं काही रचू पहाणाऱ्या दादाला त्याची धाकटी बहिण मदत करतेय….. त्यांच्या डोक्यात कल्पना येताहेत… आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण जितके ज्ञान पुरवतो किंवा पुरवू शकतोय त्या पलीकडे झेप घेण्याचे सामर्थ्य दर पुढच्या पिढीत असते…… हे समजायला मला ’उशीर’ होतोय हेच काय ते सत्य\nतडक उठले आणि मुलांकडे गेले…. कधी नाही ते मी पोहोचण्याआधिच दोन्ही पिल्लं एकमेकांच्या कुशीत गाढं झोपली होती….. त्यांनी घातलेला ’पसारा’ मला खूप आवडलाय हे सांगायला जायला मला ’उशीर’ झाला होता ……\nलहान सहान प्रसंग सतत डोळे उघडतात , पण मेली आपली झापडं भलती गहिरी … आपण सताड उघडेच नाही ठेवत डोळे… त्यांना पुन्हा पुन्हा मिटण्याचा चाळा…. नात्यांमधे, मैत्रीमधे, आयूष्यामधे हा ’उशीर’ चालत नाही हे का मला माहित नाहीये….\nकिचनमधले काम आणि मुलं यांच्यात निवड करणे ही साधि दिसणारी बाब तशी….’उशीर’ कुठे चालेल आणि कुठे नाही ही निवड जरा ’उशिरा’ केली की आलाच पश्चाताप ओघाने\nप्रत्येक ’उशीरा’ला कारणं देतोच नाही आपणं ….. असतात तय्यार आपल्याकडे कारणं …. प्रेमाचे चार शब्द बोलायला ’उशीर, चुकलं तर माफी मागायला ’उशीर’ , कोणी माफी मागितलीच तर माफ करायचा ’उशीर’ , कौतूकाचे शब्द बोलायला ’उशीर’ ……\nकाय करावे नी कसे करावे….. का मग Better late than never म्हणावे आणि जरा विचाराने वागावे….ह्योच करना पडॆंगा ऐसा लगता है\nनाही यमाकडे म्हणे ’लेट मार्क’ची सोय नसते , त्याचे दुत त्यांचे काम चोख बजावतात वेळच्या वेळी….. ’उशीर’ न करता.. तेव्हा त्यांनी गाठायच्या आत ’जागो रेssss ‘… 😉\nउशीर, नातेसंबंध, विचार......, शाळा…., हलकंफुलकं\t41 प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे ��र कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/an-acre-of-sugarcane-in-kaulyamla-in-awasari-in-ambegaon/", "date_download": "2021-01-18T00:59:20Z", "digest": "sha1:W2RIRWCUVVJUYF25GBAGP4LPC4TDSUNG", "length": 7581, "nlines": 93, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कौलीमळ्यातील एक एकर ऊस खाक – Dainik Prabhat", "raw_content": "\nकौलीमळ्यातील एक एकर ऊस खाक\nTop Newsपुणे जिल्हामुख्य बातम्या\nवीजवाहक तारांच्या घर्षणाने लागली आग : शेतकऱ्याचे मोठे नुकसान\nअवसरी – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील कौलीमळा येथील शेतकऱ्याच्या शेतातील एक एकर ऊस वीज तारांचे घर्षण होवुन जळाला आहे. तातडीने शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्याने शेजारील सुमारे साडेचार एकर ऊस वाचविण्यात यश आले.\nअवसरी फाट्याच्या पूर्वेस कौलीमळा येथील सर्व्हे नंबर 43 मध्ये डिंभे उजव्या कालव्याच्या जवळ संतोष भोर यांच्या दोन एकर क्षेत्रात एक वर्षांपूर्वी ऊस लागवड केली होती. उसाच्या शेजारुन उच्च दाबाच्या वीजवाहक तारा गेल्या आहेत.\nदुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास तीन फेजपैकी सर्वांत वरील बाजूची वीजवाहक तार तुटून दुसऱ्या तारेवर पडल्याने स्पार्किंग होऊन उसाला आग लागली. शेतकरी संतोष भोर यांना ही माहिती समजताच संदीप भोर, गणेश भोर, जितेंद्र यादव, अजिंक्‍य भोर, निखील भोर आणि घरातील ��दस्यांनी गोवर्धन दूध कंपनीच्या पाण्याचा वापर करुन तसेच पेटत्या उसावर पाणी मारुन आग विझवली.\nमहावितरण कंपनीचे वायरमन श्रीधर तांबडे यांना या संदर्भात माहिती कळविली असता त्यांनी विद्युतपुरवठा बंद केला, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. शेतकरी संतोष भोर यांच्या दोन एकर उसाच्या क्षेत्रापैकी एक एकर क्षेत्रातील ऊस वाचवण्यात यश आले आहे.\nभोरवाडीचे पोलीस पाटील अमित भोर यांचा दोन एकर तर अर्जुन टाव्हरे यांचा सुमारे दीड ते दोन एकर ऊस तोडणी योग्य होता; परंतु वातावरणात जोरदार हवा नसल्याने आणि नुकताच पाऊस होऊन गेल्याने ओलसर उसाच्या पाचटाला आगीची दाहकता कमी होती. अनेकवेळा वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तारेतील घोळाबाबत कल्पना दिली होती; परंतु महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने शॉर्ट सर्किट झाले असल्याचे शेतकरी संतोष भोर यांनी सांगितले. महसूल प्रशासनाने जळालेल्या उसाचा पंचनामा करुन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही केली आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसामाजिक : सुधारणा आवश्‍यकच; पण…\nदखल : करार शेती फायद्याची\nज्ञानदीप लावू जगी : नातरी निदैवाचा परिवरीं \n62 वर्षांपू्र्वी प्रभात : राष्ट्रसंघ नकाशासंबंधी खुलासा\nअबाऊट टर्न : असाधारण\nहाॅटेल मालकाचा प्रताप; पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की करत शिवीगाळ\nपिंपरी-चिंचवड शहरातील वीजग्राहकांकडे 102 कोटी थकीत\nपाकिस्तानमध्ये अनेक शहरात एकाचवेळी वीज खंडीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/12th-pass-man-have-bogus-mbbs-certificate-he-treats-90000-patients-over-9-years-aau-85-1919581/", "date_download": "2021-01-18T00:31:35Z", "digest": "sha1:TQDNNUBUCDGG6E5TBAO5RSCGFLLKSO25", "length": 14482, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "12th pass man have Bogus MBBS certificate he treats 90,000 patients over 9 years aau 85 |बारावी पास बोगस डॉक्टरने ९ वर्षात ९० हजार रुग्णांवर केले उपचार | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nबारावी पास बोगस डॉक्टरने ९ वर्षात ९० हजार रुग्णांवर केले उपचार\nबारावी पास बोगस डॉक्टरने ९ वर्षात ९० हजार रुग्णांवर केले उपचार\nपा��� वर्षांपूर्वी मथुरेत त्याला रेल्वेतून प्रवास करताना एका डॉक्टरचे पदवीचे प्रमाणपत्र सापडले, त्यावर आपला फोटो लावून त्याने बोगस प्रमाणपत्र तयार केले होते.\nकेवळ बारावीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या आणि कोणतीही अधिकृत वैद्यकीय शिक्षणाची पदवी न घेतलेल्या एका बोगस डॉक्टरचा राजस्थान पोलिसांनी पर्दाफाश करुन अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बोगस डॉक्टरने गेल्या ९ वर्षात ९० हजार रुग्णांवर उपचार केले आहेत.\nपोलिसांच्या माहितीनुसार, बाघेल सिंह असे या ४४ वर्षीय बोगस डॉक्टरचे नाव असून तो राजस्थानच्या सिकार जिल्ह्यातील पलसाना येथील रुग्णालयात रुजू होता. याच रुग्णालयातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तो या रुग्णालयात काम करीत होता. त्यासाठी महिन्याला १ लाख रुपये पगारही तो घेत होता. गेल्या ९ वर्षांपासून बाघेल उत्तर प्रदेश आणि राजस्थानात डॉक्टरकीची प्रॅक्टिस करीत होता. या काळात त्याने ९० हजार रुग्णांवर उपचारही केले आहेत. खुद्द त्यानेच पोलिसांसमोर कबूल केले की त्याने कोणत्याही वैद्यकीय डिग्रीशिवाय आपल्या डॉक्टरकीची सुरुवात आग्रा शहरातून केली होती.\nत्याने पोलिसांना आणखी एक धक्कादायक बाब सांगितली ती म्हणजे, पाच वर्षांपूर्वी मथुरेत त्याला रेल्वेतून प्रवास करताना डॉ. मनोजकुमार यांचे वैद्यकीय पदवीचे प्रमाणपत्र सापडले. त्यानंतर त्याने या प्रमाणपत्रावरील डॉ. मनोजकुमार यांचा फोटो हटवून त्याठिकाणी आपला फोटो लावला आणि बोगस डिग्री तयार केली.\nत्यानंतर बाघेल याने एकदा सिकार येथील रुग्णालयात डॉक्टरचे रिक्तपद भरण्याची जाहीरात वाचली आणि त्याने या पदासाठी अर्ज केला. त्यानंतर त्याची रितसर मुलाखत आणि या पदासाठी निवडही झाली. या रुग्णालयात डॉक्टर म्हणून रुजू झाल्यानंतर काही महिन्यांतच त्याने ज्या रुग्णांवर उपचार केले त्यांच्याकडून डॉक्टरविरोधात तक्रारी यायला लागल्या. एकदा तर हृ्दयविकाराचा त्रास असलेल्या एका रुग्णावर बाघेलाकडून उपचार सुरु असताना त्याची प्रकृती आणखीनच बिघडली त्यानंतर त्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले.\nया प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाला बाघेलवर संशय आला आणि त्यांनी त्याच्या चौकशीचा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी बाघेलचे मतदान ओळख पत्र निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटशी पडताळून पाहिल्यानंतर त्याचा पर्दाफाश झाला. त्यानंतर पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर त्याला फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांची अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण\n2 डॉक्टरांनी केला कहर डावा हात फ्रॅक्चर पण उजव्या हाताला घातले प्लास्टर\n3 निवडणूक देशाने हरली म्हणणं यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान नाही – नरेंद्र मोदी\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/ind-vs-aus-first-odi-5-big-reason-for-india-team-defeat-329893.html", "date_download": "2021-01-18T00:27:06Z", "digest": "sha1:2KBPNBNMFZJSF7K73FCYG7F3YU3N5R3S", "length": 14158, "nlines": 304, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Photo | IND vs AUS : सिडनी वनडेमध्ये या पाच कारणांमुळे भारताचा पराभव, कांगारुंची दादागिरी! Ind Vs Aus First ODI 5 Big reason For India team Defeat", "raw_content": "\nमराठी बातमी » फोटो गॅलरी » Photo | IND vs AUS : सिडनी वनडेमध्ये या पाच कारणांमुळे भारताचा पराभव, कांगारुंची दादागिरी\nPhoto | IND vs AUS : सिडनी वनडेमध्ये या पाच कारणांमुळे भारताचा पराभव, कांगारुंची दादागिरी\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये शुक्रवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पहिला एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 66 धावांनी पराभूत केलं. पराभवानंतर भारताच्या पराजयाची कारणं समोर आली आहेत. त्यातलं पहिलं महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे पहिल्या 10 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला बाद करणं भारतीय बोलर्सला जमलं नाही.\nया सामन्यात भारतीय संघ 5 बोलर्ससोबत मैदानात उतरला. निर्धारित 50 षटकं याच 5 बोलर्सला टाकावी लागली. संघात असा कुणी ऑलराऊंड प्लेअर नव्हता की जो सहाव्या गोलंदाजाची कमी भरुन काढेल. शुक्रवारी सहाव्या गोलंदाजाची कमी भारतीय संघाला प्रकर्षाने जाणवली.\nऑस्ट्रेलियन संघाने प्रथम बॅटिंग करताना अतिशय तगडी बॅटिंग केली. याच दरम्यान भारतीय संघाची फिल्डिंग म्हणावी अशी झाली नाही. भारतीय संघाच्या फिल्डर्सकडून अनेकवेळा मिस फिल्ड झाल्याचं पाहायला मिळालं. धवनने स्मिथचा कॅच सोडला. त्याच स्मिथने सामन्यात आक्रमक शतक झळकावलं. हार्दिक पांड्याने ग्लेन मॅक्सवेलचा कॅच सोडला. त्याच मॅक्सवेलने 19 बॉलमध्ये 45 रन्स ठोकले. या दोघा बॅट्समनने मॅचचा अंदाजच बदलून टाकला.\nभारतीय फलंदाजांना शॉर्ट बॉलचा सामना करणं अवघड गेलं. भारतीय संघाच्या टॉप ऑर्डर बॅट्समनना शॉर्ट बॉलचा अंदाज आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवूडने भारतीय संघाची हीच कमी ओळखून सुरुवातीच्या तीन विकेट्स मिळवल्या. मयांक अग्रवाल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर शॉर्ट बॉलवर आऊट झाले.\nमोठी भागीदारी करण्यात भारतीय फलंदाजांना अपयश आलं. पहिल्या पाच ओव्हरमध्ये भारतीय संघाच्या 50 धावा धावफलकावर लागल्या होत्या. मात्र नंतर ठराविक अंतरावर विकेट पडत गेल्या. सरतशेवटी भारताला 66 रन्सनी पराभव स्वीकारावा लागला.\n447 आरोग्य सेवकांमध्ये लसीचे साईड इफेक्ट; प्रकृती बिघडल्याने तिघे रुग्णालयात\nराज्यभरात लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसं ���ोतंय लसीकरण\nमहाराष्ट्र 2 days ago\nCorona Vaccination : भारतीय बनावटीची लस विश्वासार्ह, अफवांना बळी पडू नका- पंतप्रधान\nराष्ट्रीय 2 days ago\nकोरोनाचे दोन डोस घेणं बंधनकारक, हयगय करू नका; पंतप्रधान मोदींचं कळकळीचं आवाहन\nराष्ट्रीय 2 days ago\nPM Narendra Modi : भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान मोदी\nराष्ट्रीय 2 days ago\nताज्या बातम्या5 hours ago\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या5 hours ago\nPhotos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nगौतम अदानींवर 4.5 लाख कोटींची NPA, सुब्रमण्यम स्वामींचा मोठा आरोप\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\nइंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nताज्या बातम्या5 hours ago\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\nगेल्या सरकारमध्ये मोठा शिक्षक भरती घोटाळा, प्रकाश शेंडगेंचे मोठे वक्तव्य\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nकोणत्या पक्षाकडे सध्या किती ग्रामपंचायती, जाणून घ्या ग्रामपंचायतींचा लेखाजोखा\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या5 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-01-18T02:24:45Z", "digest": "sha1:334O3HFMIGL7GPYM42FKJI3N3CI7ANNK", "length": 12630, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फिल्मफेअर पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nफिल्मफेअर पुरस्कार (इंग्लिश: Filmfare Awards) हा भारताच्या चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे. फिल्मफेअर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. द क्लेअर्स हे पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव, द टाइम्स ऑफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोसा यांच्या नावावरून ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपटविषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेअर अवॉर्ड्‌स असे झाले.\n१९५६ सालापासून फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची निवड समितीद्वारे व साधारण जनतेद्वारे केली जात आहे. फिल्मफेअर पुरस्कारांची तुलना अनेक वेळा हॉलिवूडमधील ऑस्कर पुरस्कारांसोबत केली जाते.\n३ हे सुद्धा पहा\n२०१२ सालापर्यंत एकूण ३७ श्रेण्यांसाठी फिल्मफेअर पुरस्कार दिला जात आहे.\nसर्वोत्तम सीन[मराठी शब्द सुचवा]\nनव्या होतकरू संगीतकारासाठी आर.डी. बर्मन पुरस्कार\nएकाच चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार\nदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1995) - 10\nदिलीप कुमार - 8\nशाहरूख खान - 8\nअमिताभ बच्चन - 8\nजया बच्चन - 6\nए.आर. रहमान - 10\nकिशोर कुमार - 8\nआशा भोसले - 7\nअलका याज्ञिक - 7\nसर्वोत्तम चित्रपट • सर्वोत्तम दिग्दर्शक • सर्वोत्तम अभिनेता • सर्वोत्तम अभिनेत्री • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री • सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक • सर्वोत्तम पदार्पण अभिनेता • सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक • सर्वोत्तम गीतकार • सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक • सर्वोत्तम महिला पार्श्वगायक\nसर्वोत्तम चित्रपट (समीक्षक) • सर्वोत्तम अभिनेता (समीक्षक) • सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक)\nटाइम्स वृत्तसमूह • फिल्मफेअर • फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण • बॉलिवूड\nफिल्मफेअर पुरस्कार • ग्लोबल इंडियन चित्रपट पुरस्कार • आय.आय.एफ.ए. पुरस्कार • स्क्रीन पुरस्कार • स्टारडस्ट पुरस्कार • झी सिने पुरस्कार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०१७ रोजी १८:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अत��रिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/if-you-want-to-improve-your-career-by-becoming-a-coffee-tester-then-do-this-pg-diploma-course/", "date_download": "2021-01-18T00:33:39Z", "digest": "sha1:ZLJEAHTXTZPCA74PEMZ7RO4YUGFAFZTR", "length": 15706, "nlines": 192, "source_domain": "policenama.com", "title": "कॉपी टेस्टर बनून करिअर मार्गी लावण्यासाठी करा हा डिप्लोमा कोर्स, जाणून घ्या काय करावं लागेल | if you want to improve your career by becoming a coffee tester then do this pg diploma course", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nजन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्या जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने…\nकॉपी टेस्टर बनून करिअर मार्गी लावण्यासाठी करा हा डिप्लोमा कोर्स, जाणून घ्या काय करावं लागेल\nकॉपी टेस्टर बनून करिअर मार्गी लावण्यासाठी करा हा डिप्लोमा कोर्स, जाणून घ्या काय करावं लागेल\nपोलीसनामा ऑनलाइन टीम – जेएनएन भारतीय कॉफी उद्योग आज वेगाने विकसित होत आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. तुम्ही कॉफी परीक्षक बनून कारकीर्दीत सुधारणा करू इच्छित तरुणांसाठी ही बातमी उपयोगी आहे.\nकॉफी बोर्ड ऑफ इंडिया, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकार, बेंगलोर येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॉफी क्वालिटी मॅनेजमेंट कोर्समध्ये ( २०२०-२१) प्रवेशासाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज निश्चित नमुन्यात भरावा लागेल व तो 11 डिसेंबरपर्यंत बोर्ड कार्यालयात पाठवावा लागेल. मुलाखत आणि निवडीची तारीख 21 डिसेंबर 2020 रोजी आहे.\nकोर्सचे नाव : कॉफी क्वालिटी मॅनेजमेन्टमध्ये पदव्युत्तर पदविका (पीजीडीसीयूएम)\nअभ्यासक्रमाचे उद्दीष्ट : भारतीय कॉफी उद्योगास प्रोत्साहन व पाठबळ देण्यासाठी प्रशिक्षित तरूणांना विशेष ज्ञान व कौशल्यासाठी तयार करणे.\nकोर्सचा कालावधी : एक वर्ष कोर्स\nपात्रता : वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, जीवशास्त्र, अन्न तंत्रज्ञान, अन्न विज्ञान किंवा पर्यावरणशास्त्र या मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा कृषी विज्ञानातून पदवीधर विषयातील पदवी.\nनिवड प��रक्रिया : शैक्षणिक रेकॉर्ड, मुलाखत आणि संवेदी मूल्यांकन चाचणीवर आधारित\nअर्ज कसा करावा :\n1 www.indacac.org.org या संकेतस्थळावर लॉग इन करून उमेदवार अर्ज डाउनलोड करावा.\n2 अर्ज शुल्क म्हणून 1500 रुपये एनईएफटी आरटीजीएस मार्फत कॉफी बोर्ड आयईबीआर खाते, सीबी खाते क्रमांक 64015049024 स्टेट बँक ऑफ इंडिया, आयएफएससी-एसबीआयएन 0040022 डॉ. बी.आर. आंबेडकर विधी, बेंगळुरू येथे ट्रान्सफर करा.\n3 एनईएफटी आरटीजीएस पेमेंट भरलेल्या अर्जासह पावती, नोंदणीकृत किंवा स्पीड पोस्टद्वारे पाठविणे आवश्यक आहे. 11 डिसेंबरपर्यंत अर्ज कॉफी बोर्ड कार्यालयात पोचला पाहिजे.\nअर्ज पाठविण्यासाठी पत्ता : विभाग प्रमुख (कॉफी गुणवत्ता), कॉफी गुणवत्ता विभाग, तिसरा मजला, कॉफी बोर्ड, क्रमांक 1, डॉ. बीआर आंबेडकर विधी, बेंगरुरू-560001\nसंधीः पीजीडीसीक्यूएम अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर एखाद्याला कॉफी उद्योगात कॉफी परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते.\nअर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर मुलाखत आणि निवडीची तारीख: 21 डिसेंबर\nMotivation : तंदुरूस्त आणि निरोगी राहण्याची इच्छा असताना देखील व्यायाम करण्याचं मन होत नाही , जाणून घ्या ‘हे’ टीप्स\nPune : मुलानं केलेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या बापाचा उपचारादरम्यान मृत्यू\nKolhapur News : कागलमधील ‘या’ तरुणाला मिळणार तब्बल 82 लाखांची शिष्यवृत्ती\nJob News : महाराष्ट्र मेट्रोमध्ये तंत्रज्ञ, अभियंता यासह अनेक पदांवर भरती, 1.25…\nMPSC च्या निर्णयामुळं कोणाला झाला ‘आनंद’ तर कुणी ‘नाराज’\nBHEL मध्ये मोठी भरती वेतन 90 हजार रुपये\nSBI मध्ये अनेक पदांवर नोकरी करण्याची संधी, पगार 51 हजारापर्यंत, कसा करायचा अर्ज,…\nSBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 452 पदांसाठी होणार भरती\nPune News : अदर पूनावाला यांनी टोचून घेतली लस,…\nWhatsApp विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल, राईट टू…\nपावसाळ्यात होणाऱ्या या ५ आजारांविषयी, हे आहेत सुरक्षेचे…\nफार्म. डी पदवीधारकही आता ‘डॉक्टर’ ; फार्मसी…\nMadam Chief Minister च्या पोस्टरवरून वाद \nVideo : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीनं शेअर केलं…\nBigg Boss : सोनाली फोगाटच्या धमक्यांनी भडकला…\nAIIMS चे डायरेक्टर डॉ. गुलेरिया यांनी घेतली…\nआता रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; ED कडून होणार चौकशी \nनव्या केवडिया रेल्वे स्टेशनचा असाही ‘विक्रम’; PM दाखवणार…\nभारतात लसीकरणाच्या शुभारंभासोबतच लोकांना मिळाली आणखी एक…\nAIIMS चे डायरेक्टर डॉ. गुलेरिया यांनी घेतली…\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6…\nकमी वेळेत जास्त पैसे, जाणून घ्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला…\nपेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ, चालू आर्थिक वर्षात उत्पादन…\nAkshay Kumar नं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाला शेयर केलं हे…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल…\nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\nबॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला…\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय…\nPune News : कोंढव्यात ‘ब्लॅक मॅजिक’च्या नावाखाली पैसे…\nNora Fatehi नं सोशल मीडियावर शेअर केले रोचक ‘फोटो’, होत…\nशाहिद कपूर बनणार महाभारताचा ‘कर्ण’, बनवली जाणार एक मेगा…\n‘या’ 5 इलेक्ट्रिक कारचा भारतीय बाजारपेठेवर कब्जा, टाटाची…\nअर्थसंकल्पात शेतकर्‍यांना मोठी भेट देण्याची तयारी करतेय मोदी सरकार, आता अकाऊंटमध्ये येणार ‘इतके’ हजार\nकोकणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार \nPune News : लोककल्याणचा समाजसेवा हाच केंद्रबिंदू – वसेकरमहाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sthairya.com/dr-a-study-center-should-be-set-up-in-the-name-of-dabholkar-arun-jawale/", "date_download": "2021-01-18T01:56:57Z", "digest": "sha1:2RPAHYTBOYWJIOWA4MAA35KD5KFLIRVO", "length": 15843, "nlines": 132, "source_domain": "sthairya.com", "title": "डॉ. दाभोलकरांच्या नावाने अध्यासन केंद्र उभारावे : अरुण जावळे - स्थैर्य", "raw_content": "\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nडॉ. दाभोलकरांच्या नावाने अध्यासन केंद्र उभारावे : अरुण जावळे\nस्थैर्य, सातारा, दि. १९ : माणसाच्या जगण्याचा आणि जीवनाचा सरनामा हा विज्ञाननिष्ठ असला पाहिजे. त्याशिवाय अनिष्ट रुढी, भाकड प्रथा, परंपरा यांच्या सांस्कृतिक व धार्मिक गुलामगिरितून माणूस मुक्त होणार नाही, अशी उभ्या महाराष्ट्राला हाक देणारा विवेकवादी सुधारक डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या नावाने महाराष्ट्रस्तरावर एक अध्यासन केंद्र आणि सातारा शहरात पूर्णाकृती पुतळा उभा करावा, अशी आग्रही मागणी साहित्यिक अरुण जावळे यांनी केली.\nदैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यामध्ये खून झाला त्या घटनेला आज सात वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अरुण जावळे यांनी निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलनाचे महाराष्ट्रात भरीव कार्य केले आहे. बुध्दाने प्रतिपादलेले बुध्दीप्रामाण्यवाद, प्रतित्यसमुत्पाद आणि अनित्यवाद हे अजरामर सिध्दांत जनमाणसांत रुजविण्याची चळवळ त्यांनी गावागावात राबवलीय. खरतरं, डॉक्टरांच्या बलिदानामुळे अंधश्रध्दा निर्मूलनाचा कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे आज भोंदूगिरी आणि बुवाबाजी करणा-या वृत्तींना चाप बसला आहे. विशेषतः धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली ज्या प्रवृत्ती समस्त स्त्रियांचे मानसिक आणि शारीरिक शोषण करत होत्या त्या प्रवृत्तीही गारद झाल्या आहेत.\nडॉ. दाभोलकरांचे हे कार्य म्हाणजे शोषणमुक्त आणि अंधश्रध्दामुक्त महाराष्ट्राचे एक सुंदर विचारशिल्प आहे. या विचारशिल्पाचे चिरंतन स्मरण राहण्यासाठी आणि अवघी महाराष्ट्रभूमी विज्ञानिष्ठ बनविण्यासाठी यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने पुणे, मुंबई अशा ठिकाणी अध्यासन केंद्र उभारावे. ज्यामधून धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली भारतीय समाजाचे कशापध्दतीने शोषण होत आले यावर चिंतन होईल हे पाहिले जाईल. कोणकोणत्या विचारप्रवाहांनी इथली समाजव्यवस्था अंधश्रध्देच्या गर्तेत ओढली गेली आणि या सा-याचा एकूणच भारतीय समाजमनावर काय परिणाम झाला. तसेच कशापध्दतीने सांस्कृतिक नुकसान होत आले यावरही विशेषत्वाने या केंद्रात अभ्यास वा संशोधन होईल.\nअवघं जग हे विज्ञानावर चालते आहे. कार्यकारणभाव आणि विवेकवाद याच्या आधारावर जगाचे संचलन सुरूंय. हे धडधडीत आणि शाश्वत सत्य असताना भारतभूमी मात्र आजही अज्ञान आणि अंधश्रध्देत अडकून पडलेली आहे. माणूस शिक्षित होतोय परंतु अंधश्रध्देतून बाहेर कसे य���वे हे त्याला उमजत नाही. म्हणजेच तो शिक्षित होऊनही विज्ञानिष्ठ होत नाही, ही खरेतर एका अर्थाने इथल्या शिक्षणव्यवस्थेची हार आहे. मुळात शिक्षणाचा गाभाघटक हा विज्ञानावादी आसायला हवा, हा आग्रह वारंवार डॉ. दाभोलकर सरांनी धरला होता. त्यामुळे त्यांच्या विचाराने प्रगत, समृध्द आणि विज्ञाननिष्ठ महाराष्ट्राची वाटचाल होणे गरजेचे आहे. असे करणे हेच ख-या अर्थाने डॉ. दाभोलकरांना अभिवादन ठरेल असेही साहित्यिक अरुण जावळे यांनी शेवटी म्हटले आहे.\nदैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nजिह्यात 396 बाधित : 9 जणांचा मृत्यू\nडॉ.नरेंद्र दाभोलकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन\nडॉ.नरेंद्र दाभोलकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली\nपाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध\nडिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक\nशिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा\nमोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक\nभारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nबाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर\nआईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू\nनामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…\nहे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, ल��खांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.\nमुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा\nसातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002\nसातारा – जावळी – कोरेगाव\nवाई – महाबळेश्वर – खंडाळा\nमुंबई – पुणे – ठाणे\nरायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग\nWhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A5%AF-%E0%A4%85/", "date_download": "2021-01-18T01:41:20Z", "digest": "sha1:OOKDHPLZYSV257O5C4DWMDP557TMFZTV", "length": 6530, "nlines": 118, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिककर गारठले! पारा १५.९ अंशांवर; वातावरणातील गारवा पुन्‍हा वाढला -", "raw_content": "\n पारा १५.९ अंशांवर; वातावरणातील गारवा पुन्‍हा वाढला\n पारा १५.९ अंशांवर; वातावरणातील गारवा पुन्‍हा वाढला\n पारा १५.९ अंशांवर; वातावरणातील गारवा पुन्‍हा वाढला\nनाशिक : काही दिवसांपूर्वी वातावरणात कमालीचा गारवा जाणवू लागल्‍यानंतर वातावरणात वाढ झाली होती. परंतु आता पुन्‍हा वातावरणात गारवा जाणवू लागला असून, शनिवारी (ता. २१) नाशिकचे किमान तापमान १५.९ अंश सेल्सिअस इतके राहिले. सायंकाळच्‍या वेळी गारव्‍यामुळे पुन्‍हा शेकोट्या पेटू लागल्‍या आहेत.\nकिमान तापमान १५.९ अंश सेल्सिअस\nदिवाळीपूर्वी नाशिकचे किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. परंतु दीपोत्‍सवात तापमानात वाढ होऊन किमान तापमान वीस अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. उत्‍सव कालावधी संपल्‍यानंतर आता वातावरणात पुन्‍हा गारठा वाढू लागला आहे. शनिवारी किमान तापमान १५.९ अंश सेल्सिअस इतके राहिले. तर कमाल तापमान ३१.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. यापूर्वी शुक्रवार (ता. २०) चे कमाल तापमान ३०.९ अंश सेल्सिअस ���ोते. तर किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस इतके राहिले होते. वातावरणात पुन्‍हा गारवा जाणवू लागल्‍याने नागरिकांकडून बचावासाठी स्वेटर, मफलरसारख्या उबदार वस्‍तूंचा सहारा घेतला जातो आहे.\nहेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nहेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक\nPrevious Postपिंगळवाडे येथील जवान कुलदीप जाधव जम्मू-काश्मीरमध्ये शहीद\nNext Postशाळा सुरू करण्याचा वादंग काँग्रेसच्या अंगलट येण्याची चिन्हे\nशेतकऱ्यांवर चक्क पाच रुपये किलोने कांदा विकण्याची वेळ\nBhandara hospital fire news : घटनेची चौकशी करून सरकार दोषींवर कारवाई करणार – भुजबळ\nसावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण सावित्रीबाई फुले जयंतीदिनीच प्रकार समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96/", "date_download": "2021-01-18T00:49:25Z", "digest": "sha1:FVRTEAJTWD5BQUMSGF5KKII5XJOO23RE", "length": 8176, "nlines": 120, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "निफाडच्या नगरसेवकाला लाखोंचा गंडा! बाजूने निकाल लावून देण्याच्या बोलीवर उकळले २० लाख -", "raw_content": "\nनिफाडच्या नगरसेवकाला लाखोंचा गंडा बाजूने निकाल लावून देण्याच्या बोलीवर उकळले २० लाख\nनिफाडच्या नगरसेवकाला लाखोंचा गंडा बाजूने निकाल लावून देण्याच्या बोलीवर उकळले २० लाख\nनिफाडच्या नगरसेवकाला लाखोंचा गंडा बाजूने निकाल लावून देण्याच्या बोलीवर उकळले २० लाख\nनिफाड (नाशिक) : चांगल्या वकिलामार्फत निकाल लावून देण्याच्या बोलीवर निफाडचे नगरसेवक किरण कापसे यांच्याकडून पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील पंकज होळकर याने २० लाख रुपये उकळले. याबाबत निफाड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात झाली. वाचा काय घडले नेमके\nवकिलामार्फत निकाल लावून देण्याची बोली\nनगरसेवक कापसे यांनी वडनेरभैरव (ता. चांदवड) येथे जमिनीचा व्यवहार केला होता. मात्र त्या जमिनीवर सुरू असलेल्या मुंबई उच्च न्यायालयातील केसमध्ये ओळखीच्या मोठ्या वकिलामार्फत निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, असे पंकज होळकर याने सांगून कापसे यांच्याकडे ३० लाखांची मागणी केली. यानंतर संशयित होळकर याने कापसे यांचा विश्‍वास संपादन करत डिसेंबर २०१९ मध्ये होळकर यांनी सांगितलेल्या नावे पंधरा लाख रुपये आरटीजीएसद्वारे व त्यानंतर पाच लाख रुपये रोख असे एकूण २० लाख रुपये कापसे यांच्याकडून उकळले. यानंतर कापसे यांनी होळकर यांना वकिलाचे नाव सांगा व भेट घालून द्या, असे सुरू केल्यावर होळकर यांनी टाळाटाळ करण्यास सुरवात केली.\nहेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक\nपोलिस ठाण्यात तक्रार दाखल\nनगरसेवक कापसे यांना आपण फसलो गेल्याचे समजले, त्यानंतर संबंधित गोष्टींचा पाठपुरावा करून पैसे मागण्याचा तगादा लावल्याने होळकर यांनी बँकेचे एकूण पंधरा लाखांचे धनादेश दिले. मात्र हे धनादेश बाऊन्स झाले व आजपर्यंत पैसे देण्यास टाळाटाळ केली. पैसे मिळतील यामुळे बरेच दिवस वाट पाहिली. मात्र आशा धूसर झाल्याने शेवटी नगरसेवक कापसे यांनी निफाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर संशयित होळकरविरुद्ध गुन्हा दाखल झाला.\nहेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या\n ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण संख्येत होतेय वाढ; दिवसभरात आढळले २३३ बाधित\nNext Postनाशिकमध्ये प्रथमच ‘ब्लॅक राइस’ उत्पादनाचा प्रयोग; ११ एकरांत ३०० क्विंटलचे उत्पादन\n३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक\nNashik | स्पेशल रिपोर्ट | नायलॉन मांजा अजून किती जणांचे जीव घेणार नाशिकमधील घटनेनंतर संतप्त सवाल\nवन्यप्राणी निघाल्यास त्या भागात राहणार संचारबंदी; खबरदारी म्हणून शहर-जिल्ह्यासाठी आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/salman-khan-confirms-film-with-sanjay-leela-bhansali-after-twenty-years-mj-latest-inshallah-353190.html", "date_download": "2021-01-18T01:30:12Z", "digest": "sha1:DOLEOH4X7LRFLYHKWT25HVLZAN3Y4GAJ", "length": 16565, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : #Inshallah: 28 वर्षांनी लहान आलिया भटसोबत सलमान खान करणार रोमान्स salman khan confirms film with sanjay leela bhansali after twenty years– News18 Lokmat", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पा��ू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी ���ांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\n#Inshallah: 28 वर्षांनी लहान आलिया भटसोबत सलमान खान करणार रोमान्स\n संजय लीला भंन्साळीच्या 'इन्शाअल्लाह'मध्ये झळकणार सलमान खान.\nबिग बजेट सिनेमा आणि संजय लीला भन्साळी हे बॉलिवू़डमधील समीकरण बनलं आहे. भन्साळींनी आत्तापर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.\n'देवदास', 'गोलियोंकी रासलीला रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत'मधील भव्य सेट, दमदार अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शन याच्या जोरावर या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.\nसंजय लीला भन्साळी आता एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत आणि विशेष म्हणजे या सिनेमामध्ये अभिनेता सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. 20 वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळींच्या 'हम दिल दे चुके सनम'मध्ये सलमाननं काम केलं होतं. या सिनेमात त्याच्यासोबत अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका होत्या.\nभन्साळींच्या आगामी सिनेमाचं नाव 'इन्शाअल्लाह' असून ही एक रोमँटिक लव्हस्टोरी असणार आहे. या सिनेमात सलमानसोबत अभिनेत्री आलिया भटला कास्ट करण्यात आलं आहे. या सिनेमाच्या निमित्तानं सलमान आलिया प्रथमच एकत्र काम करणार आहेत.\nआलिया आणि सलमान यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली. आलिया म्हणते, '9 वर्षांची आसताना भन्साळींच्या ऑफिसमध्ये गेले होते. मला आशा होती की मी त्यांचा सिनेमा करेन ही खूप मोठी प्रतीक्षा होती. पण मी आनंदी आहे'\nसलमान खाननं सुद्धा या सिनेमाच्या घोषणेनंतर आनंद व्यक्त केला, '20 वर्षांनंतर पुन्हा एकदा भन्साळींसोबत काम करणं खुपच आनंददायी आहे. आलिया सोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे' असं त्यानं लिहिलं.\nसलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं ब्रेकअप झाल्यानंतर सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्या मैत्रीतही दुरावा आला होता. त्यानंतर भन्साळींचा गुज़ारिश फ्लॉफ गेल्यावर सलमाननं त्यांच्यावर टीका केली आणि त्यांच्यातील वाद अधिकच वाढले होते. पण आता तब्बल 20 वर्षांनंतर सर्वकाही विसरून 'इन्शाअल्लाह'च्या निमित्तानं हे दोघंही एकत्र आले आहेत.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%A8%E0%A5%A8", "date_download": "2021-01-18T02:15:52Z", "digest": "sha1:KWLSV3G573UHOVQWFIHV2CKNQTCAO3IA", "length": 3336, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ६२२ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ६०० चे - ६१० चे - ६२० चे - ६३० चे - ६४० चे\nवर्षे: ६१९ - ६२० - ६२१ - ६२२ - ६२३ - ६२४ - ६२५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nसप्टेंबर २४ - मोहम्मद पैगंबरने मक्केहून मदिनाची हिजरत पूर्ण केली.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१७ रोजी २२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अं��र्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-01-18T02:17:24Z", "digest": "sha1:JGG4LAFK2R3WWDZGDWJVWIEFUJNRUD4W", "length": 10450, "nlines": 226, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "माँतेरे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख मेक्सिकोतील मॉंटेरे शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मॉंटेरे (निःसंदिग्धीकरण).\nमॉंतेरे (स्पॅनिश: Monterrey) ही मेक्सिको देशाच्या नुएव्हो लेओन राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ११.३५ लाख शहरी तर ४०.८ लाख महानगरी लोकसंख्या असलेले मॉंतेरे हे मेक्सिकोमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.\nस्थापना वर्ष इ.स. १५९६\nक्षेत्रफळ ९६९.७ चौ. किमी (३७४.४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १,७६२ फूट (५३७ मी)\n- घनता १०,३६१ /चौ. किमी (२६,८३० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ६:००\nऔद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेले मॉंतेरे उत्तर मेक्सिकोमधील एक महत्त्वाचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असणारे मॉंतेरे महानगर जीडीपीनुसार मेक्सिकोमधील दुसऱ्या क्रमांकाचे (मेक्सिको सिटी खालोखाल) तर जगातील ६३व्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे.[१]\nमॉंतेरे येथील हवामान उष्ण स्वरूपाचे असून ते मेक्सिकोमधील सर्वात गरम मोठे शहर मानले जाते.\nमॉंतेरे साठी हवामान तपशील\nविक्रमी कमाल °से (°फॅ)\nसरासरी कमाल °से (°फॅ)\nसरासरी किमान °से (°फॅ)\nविक्रमी किमान °से (°फॅ)\nसरासरी वर्षाव मिमी (इंच)\nसरासरी पावसाळी दिवस (≥ 1 mm)\nसरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 1 cm)\nफुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून सी.एफ. मोंतेरे व तिग्रेस दि ला युएएनएल हे येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहेत. १९८६ाधील यजमान शहरांपैकी मॉंतेरे हे एक होते.\nमॉंतेरेचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.\nविकिव्हॉयेज वरील मॉंतेरे पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:५०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/the-jodhpur-court-says-that-if-salman-khan-doesnt-appear-before-the-court-in-next-hearing-his-bail-will-be-rejected-1924630/", "date_download": "2021-01-18T01:35:39Z", "digest": "sha1:D6STFWITROVT3MKCEOB22RT6LE6K733R", "length": 12321, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The Jodhpur court says that if Salman Khan doesn’t appear before the court in next hearing, his bail will be rejected |काळवीट शिकार प्रकरण, गैरहजेरीवरुन कोर्टाने सलमानला झापले | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nकाळवीट शिकार प्रकरण, गैरहजेरीवरुन कोर्टाने सलमान खानला झापले\nकाळवीट शिकार प्रकरण, गैरहजेरीवरुन कोर्टाने सलमान खानला झापले\nसलमानचा जामीनही रद्द करु असे कोर्टाने म्हटले आहे.\nकाळवीट शिकारप्रकरणी पुढील सुनावणीच्यावेळी जर कोर्टात हजेरी लावली नाही तर जामीन रद्द करण्यात येईल, अशा कडक शब्दांत बॉलिवूड कलाकार सलमान खान याला जोधपूरच्या कोर्टाने खडसावले आहे. आज या खटल्याची सुनावणी होती मात्र, सलमानने कोर्टात हजेरी लावली नाही. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी आता २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.\nवीस वर्षांपूर्वी १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सलमान खान आणि त्याचे सहकलाकार सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत सिंह यांच्यावर जोधपूरमधील कांकाणी गावात एका काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.\nगेल्या वर्षी ५ एप्रिलला जोधपूर सेशन कोर्टाचे मुख्य न्यायाधीश देवकुमार खत्री यांनी सुमारे दोन दशकं जुन्या काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला दोषी ठरवताना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर सलमानवर १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. तर इतर आरोपी सैफ अली खान, नीलम, सोनाली बे���द्रे, तब्बू आणि दुष्यंत सिंह यांना निर्देश मुक्त केले होते.\nत्यानंतर सलमान खानने सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात जिल्हा आणि सेशन कोर्टात अपील केली होती. ७ एप्रिलला जिल्हा आणि सेशन कोर्टाने सलमानविरोधात सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देत त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 आधीपेक्षा दसपट ताकदीने माझी लढाई लढणार-राहुल गांधी\n2 आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर, विकास दर ७ टक्के राहण्याचा अंदाज\n3 पहाटे पाच वाजता फोन करुन पत्नीवर बलात्कार झाल्याची खोटी तक्रार, पोलिसांकडून अटक\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2019/09/blog-post_29.html", "date_download": "2021-01-18T01:20:41Z", "digest": "sha1:TYC2BH2MQGH2WK2NSHNG3KJXCB7TQLXM", "length": 3072, "nlines": 52, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - ओळखा कोण,...? | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nतडका - ओळखा कोण,...\nविशाल मस्के ८:०४ AM 0 comment\nआम्ही तिकडे होतो तेव्हा\nलोक होते आमच्या मागे\nआम्ही इकडे आलो तरीही\nलोक आहेत आमच्या मागे\nलोकांना मागे खेचत खेचत\nआम्ही जातोहेत भलते पुढे\nतरी लोकांत आम्हीच श्रेष्ठ\nआम्ही कोण ते ओळखा गडे,\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/tag/marathi-actor-sameer-paranjape/", "date_download": "2021-01-18T00:03:05Z", "digest": "sha1:6FF35MDRBBPULBZXXGKIY42Q6L5QWQPS", "length": 5732, "nlines": 47, "source_domain": "marathigappa.com", "title": "marathi actor sameer paranjape – Marathi Gappa", "raw_content": "\nशाळेत यायला उशीर झालेल्या ह्या मुलाचे तोडकंमोडकं हिंदीतले कारण ऐकून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nबेप-त्ता झालेल्या महिलेने एक महिन्यानंतर पतीला फोन करून सांगितली अपह-रण केल्याची कहा’णी, परंतु स’त्य काही वेगळेच होते\nचला हवा येऊ द्या च्या सेटवर अशोक सराफ ह्यांनी लावला लक्ष्याला फोन, बघा व्हिडीओ\n३० वर्षानंतर भेटलेल्या झोपडपट्टीतल्या मित्राची परिस्थिती पाहून शाळेतल्या मित्राने जे केले ते पाहून तुम्हीही थ’क्क व्हाल\nमहाराष्ट्राज बेस्ट डान्सर स्पर्धेत जज असलेली पूजा सावंत खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा पूजाची जीवनकहाणी\nसर्वांना हसवणारा सागर कारंडे खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा सागरची जीवनकहाणी\nखेळायला जाण्याच्या घाईत ह्या मुलाचे पाढे पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nमराठमोळ्या मुलीला पाहताच प्रेमात पडला होता राहुल द्रविड, खूपच इंटरटेस्टिंग आहे दोघांची प्रेमकहाणी\nचो’रीच्या पैश्यांनी करायचा लोकांची मदत, त्यामाग��े कारण पाहून तुम्ही पण थ’क्क व्हाल\nह्या मॉडर्न भाजी विकणाऱ्या मुलीचा अभिनय पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल, बघा व्हिडीओ\nखऱ्या आयुष्यात असा आहे अभिमन्यू, बघा अभिमन्यूची खऱ्या जीवनातील लतिका\nसध्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेची खूप चर्चा आहे. यातील लतिका आणि अभिमन्यू यांची जोडी आवडावी अशीच आहे. त्यांच्यातले संवाद चांगलेच खुसखुशीत असतात. यातील अभिमन्यूची भूमिका केली आहे समीर परांजपे याने. त्याने याधीही अभिनेता म्हणून काम केलं आहेच. कॉलेज मध्ये असताना पुण्यातील प्रसिद्ध अशा नाट्य स्पर्धांमध्ये समीर भाग घेत असे. …\nशाळेत यायला उशीर झालेल्या ह्या मुलाचे तोडकंमोडकं हिंदीतले कारण ऐकून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nबेप-त्ता झालेल्या महिलेने एक महिन्यानंतर पतीला फोन करून सांगितली अपह-रण केल्याची कहा’णी, परंतु स’त्य काही वेगळेच होते\nचला हवा येऊ द्या च्या सेटवर अशोक सराफ ह्यांनी लावला लक्ष्याला फोन, बघा व्हिडीओ\n३० वर्षानंतर भेटलेल्या झोपडपट्टीतल्या मित्राची परिस्थिती पाहून शाळेतल्या मित्राने जे केले ते पाहून तुम्हीही थ’क्क व्हाल\nमहाराष्ट्राज बेस्ट डान्सर स्पर्धेत जज असलेली पूजा सावंत खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा पूजाची जीवनकहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.srisriravishankar.org/mr/life/symposia-talks", "date_download": "2021-01-18T00:37:55Z", "digest": "sha1:ZEHAHAVD3KBPIT4GPHRYX56QRYVFBY7L", "length": 36170, "nlines": 258, "source_domain": "www.srisriravishankar.org", "title": "परिसंवाद आणि चर्चा | Symposia & Talks | गुरुदेव श्री श्री रविशंकर", "raw_content": "गुरुदेव श्री श्री रविशंकर\t\"माझे ध्येय – तणावमुक्त, हिंसामुक्त विश्व आहे.\"\nसेवा आणि सामाजिक कार्यक्रम\nआध्यात्मिकता आणि मानवी मूल्ये\nपरिसंवाद आणि चर्चा | Symposia & Talks\nहे पृष्ठ या भाषांमध्ये उपलब्ध आहे : English हिन्दी\nगुरुदेव श्री श्री रविशंकरजी सातत्याने प्रेम, करुणा आणि अहिंसा या संदेशाद्वारे लोकांना एकत्र आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्यांचा साधा सोपा वैश्विक मंत्र आहे, तिरस्कार आणि दुःखावर, प्रेम आणि ज्ञानानेच विजय प्राप्त होईल. आपल्या सार्वजनिक चर्चा सत्र आणि संवादांमधून श्री श्री परस्पर विश्वास आणि सुसंवाद, एकता, पर्यावरण रक्षण, दारिद्र्य निर्मुलन आणि मुलभूत विकास या मुद्द्यांकडे लक्ष वेधतात. त्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ अर्थात ‘हे विश्वचि माझे घर’ हि संकल��पना जगण्यासाठी हजारोंना प्रेरित केले आहे.\nअगदी अर्जेंटिनाची संसदेला असो कि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधील व्यावसाईक नेत्यांना असो, युनायटेड नेशन्सच्या प्रतिनिधी मंडळाला असो की मुस्लीम वा हिंदू नेत्यांना असो श्री श्रींनी निव्वळ मानवी मुल्ये आणि एकमेकांमधील एकता यावरच जोर दिला आहे. त्यांनी दलितांच्या समानतेसाठी असणारी ट्रुथ रिकॉन्सीलिएशन कॉन्फरन्स, इंटरनॅशनल कॉन्फरन्स फॉर ह्युमन व्ह्यॅलुज तसेच अॅनुअल कोर्पोरेट कल्चर आणि स्पिरीच्युअलीटी सिंपोसिया सारख्या परिसंवादांचे यजमान पद भूषविले आहे.\n63वा वाइल्ड लाइफ कंजर्वेशन सप्ताह, IISC बेंगलुरु, भारत (9 ऑक्टोबर )\nआंतरराष्ट्रीय योग महोत्सव, म्हैसुर, भारत (4 ऑक्टोबर)\nइंटरनेट ऑफ थिंग्स, (IoT), थॉट लीडरशिप अवॉर्ड 2017, बेंगलुरु, भारत (14 सप्टेंबर)\nसस्टेनेबल सीड्स इनोवेशन राउंड टेबल कॉन्फरन्स, बेंगलुरु, भारत (14 सप्टेंबर)\nभारतच्या अरुणाचल प्रदेशच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितित इंटर-फेथ सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले (सप्टेंबर)\nभारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) अहमदाबाद, भारत (10 ऑगस्ट)\nइण्टर-फेथ कॉन्फरन्स विथ यु.ए.ई लीडर, कासाब्लांका, मोरक्को (30 जुलै)\nबिग आईडिया फॉर बेटर इंडिया सॅन जोसे, कॅलिफोर्निया, यु. एस. ए (1 जुलै)\nम्युनिच कॉन्फरन्स सीरीज ऑन एथिक्स एंड इनोवेशन, जर्मनी (26 जून)\nआंतरराष्ट्रीय योग दिन उत्सव, सुजानपुर, हिमाचल प्रदेश, भारत (21 जून)\nवर्ल्ड काँग्रेस ऑन नट्स अँड ड्रायफ्रूट्स, चेन्नई, भारत (20 मे)\n12 वी कॉन्फरन्स ऑन कॉस्मेटिक डर्मेटोलॉजी, बंगलौर, भारत (4 मे)\nइंटर फेथ कॉन्फरन्स, मुंबई, भारत (एप्रिल)\nयुथ कॉन्क्लेव, पुणे, भारत (19 एप्रिल)\nयूनिवर्सिटी ऑफ टोकियो, जपान (4 एप्रिल)\nजपानी संसद, जपान (एप्रिल)\nवर्ल्ड हॅपिनेस समिट, मियामी, यु.एस.ए (17 ते 19 मार्च)\n‘पीस इन उक्रेन’,उक्रेन (9-10 मार्च)\nकॉनवोकेशन ऑफ शारदा यूनिवर्सिटी, ग्रेटर नोएडा, भारत (4 मार्च)\nभोपाळ लेजिस्लेटिव असेंब्ली, भोपाळ, भारत (1 मार्च)\nनर्मदा सेवा यात्रा, मध्य प्रदेश, भारत (28 फेब्रुवारी)\nलेजिस्लेटिव असेंब्ली ऑफ रायपुर, छत्तीसगढ, भारत (27 फेब्रुवारी)\nनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस, (निमहान्स )बेंगळूरु, भारत (14 फेब्रुवारी)\nइनर स्ट्रेंथ अँड डिसास्टर रेसिलियन्स सेशन, नॅशनल डिजास्टर रेस्पोन्स फोर्स (NDRF) (3 फेब्रुवारी)\nएंटरप्रेनरशिप समिट, (TiECON), हुबळी 2017 कर्नाटक, भारत ( 28 जानेवारी)\nफेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI), महिला मंच, जयपूर, भारत (16 जानेवारी)\nउत्साह इवेंट, कोटा, राजस्थान, भारत (15 जानेवारी)\nकॉन्फरन्स ऑन रिकॉन्सीलेशन कोलंबिया, कोलंबिया, डिसेंबर\nसेकंड वर्ल्ड सम्मिट ऑन एथिक्स अँड लीडरशिप इन स्पोर्ट्स, ज्यूरिख (19 सप्टेंबर)\nसाऊथ एशियन फोरम फॉर पीस, काश्मीर, भारत (नोव्हेंबर)\nआंतरराष्ट्रीय योग दिन, यूरोपियन पार्लमेंट, ब्रुसेल्स (21 जून)\nअसेंब्ली हॉल इन एडिनबर्ग, यूनाइटेड किंगडम (जून)\nरॉयल अल्बर्ट हॉल, यूनायटेड किंगडम (19 जून)\nहाऊस ऑफ़ कॉमन्स, यूनाइटेड किंगडम (जून)\nइंटरनॅशनल फेस्टिवल फॉर बिज़नेस इन लिवरपूल, यूनाइटेड किंगडम (जून)\nविश्व सांस्कृतिक महोत्सव, (11 ते 13 मार्च)\nग्लोबल लीडरशिप फोरम, (12 – 13 मार्च)\nइंटरफेथ अँड इंटरकल्चरल हार्मनी, युनेस्को मुख्यालय, फ्रांस (24 एप्रिल)\nद योगा वे, यूरोपियन पार्लमेंट, ब्रुसेल्स (21 एप्रिल)\nस्नेह मिलन इंटर फेथ हार्मनी, बंगळुरू, भारत (17 फेब्रुवारी ते 19 डिसेंबर)\nकुर्दिश संसद, कुर्दिस्तान (19-20 नोव्हेबर)\nग्लोबल एस एम इ बिज़नेस समिट, नवी दिल्ली, भारत (7 ऑक्टोबर)\nवर्ल्ड समिट ऑफ़ एथिक्स ऑन स्पोर्ट्स, ज़्यूरिख (18 सप्टेंबर)\nनॉर्थ अमेरिकन इंटरनेशनल आयुर्वेदा एंड योगा कॉन्फ्रेंस, यु.एस.ए (4-6 जुलै)\nस्टैंडफोर्ड यूनिवर्सिटी, यु.एस.ए (1 जुलै)\nअमेरिकन एंटरप्राइज़ इंस्टिट्यूट, यु.एस.ए (24 जून)\nमारुती सुजुकी कन्वेंशन, इटली (4 मे)\nवर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिज़नेस (18 जानेवरी)\nवॉलेंटियर फॉर बेटर इंडिया नवी दिल्ली, भारत (3 फेब्रुवारी)\nस्पिरीचूयालिटी अँड सोशिओ पोलिटिकल प्रोग्रॅम (26 फेब्रुवारी)\nवर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिज़नेस, ब्लेड, स्लोवेनिया (22 मार्च)\nस्ट्रेस मैनेजमेंट फॉर ए मोर जॉयस लाइफ, म्यूनिच, जर्मनी (23 मार्च)\nलांच ऑफ़ द नॉन वाइओ (NoNVio) मूवमेंट – नॉन वायलेंस : नो हायर कॉलिंग, सन दिएगो (25 मार्च)\nडेग हमर स्क्जोल्ड प्लाजा, (द गेटवे टू द यूनाइटेड नेशन) न्यूयॉर्क (30 मार्च)\nमोर हाउस कॉलेज, अटलांटा (3 एप्रिल)\nद सिम्पोसिअम फॉर द मेडिकल फ्रेटरनिटी ऑफ़ कॅलगरी, कॅलगरी, कॅनडा (18 एप्रिल)\n‘एनलाइटनमेंट : द आंसर टू एवरीथिंग’, सीड इवेंट, कॅलगरी, कॅनडा (20 एप्रिल)\nBANCON – बैनकोन (एनुअल बैंकिंग कॉन्फ्रेंस) पुणे, भारत (25 नवम्बर)\nब्रॉडन युवर विज़न – डीपन युवर रूट्स, चेन्नई, भारत (29 – 30 सप्टेंबर)\nएथिक्स इन ��िज़नेस कॉफ्रेंस, बुएनोस एरेस, अर्जेंटीना (10 सप्टेंबर)\nIV काँग्रेस ऑफ़ द लीडर्स ऑफ़ द वर्ल्ड अँड ट्रॅडिशनल रिलीजंस, अस्ताना, कज़ाकीस्तान (29 – 30 मे)\nस्पिरीच्युऍलिटी अँड मीडिया, यूनिवर्सिटी ऑफ़ सदर्न कॅलिफोर्निया, लॉस एंजल्स (18 एप्रिल)\nवर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिज़नेस, सिंगापुर (2 एप्रिल)\nथर्ड इंटरनॅशनल सेमिनार ऑन मिस्टिसिज्म अँड स्पिरीच्युऍलिटी इन इस्लाम अँड इंडियन रिलीजन्स, नवी दिल्ली, भारत (11 मार्च)\nफिफ्थ इंटरनेशनल विमेंस कॉन्फरन्स, बंगलुरू, भारत (3-5 फेब्रुवरी)\nवर्ल्ड इकनोमिक फोरम एनुअल मीटिंग, दावोस, स्विट्ज़रलैंड (25 जानेवरी)\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता, भारत (8 जानेवारी)\nइनॉगुरेशन ऑफ द जिओरडनो ब्रूनो ग्लोबल शिफ्ट यूनिवर्सिटी, बुडापेस्ट, हंगेरी (9 सप्टेंबर)\nअ कॉल फॉर अ व्हॉयोलंस फ्री अँड प्रिज्युडाईज फ्री सोसायटी आफ्टर द 2011 नॉर्वे अटॅकस ओस्लो (ऑगस्ट)\n३० वी अँनिव्हर्सरी सेलेब्रेशन्स ऑफ द आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन बर्लिन, जर्मनी(3 ते 5 जुलै)\n३३ वा इवैंजेलिकल चर्च डे, ड्रेसडेन, जर्मनी (4 जून)\nस्पिरीचुअल वेल्यूज अँड कंटेम्प्ररी लाइफ डेन्वेर, कोलोराडो (15 एप्रिल)\n“आय मेडिटेट एन वाई” चा प्रारंभ, लिंकन सेंटर फॉर द परफार्मिंग आर्ट्स, न्यूयॉर्क सिटी (10 एप्रिल)\nमहाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, प्रथम पार्लमेंट ऑफ स्टूडंट कौन्सिल लीडर्स, पुणे, भारत (14 जानेवारी)\nवर्ल्ड अकॅडमी ऑफ स्पिरिचुअल सायन्सेस डब्ल्यू ए एस एस (23 सप्टेंबर)\nबिज़नेस, एथिक्स अँड स्पिरिचुयालिटी, लॉस एंजिल्स, यू.एस.ए.(16 एप्रिल)\nइनॉगरेशन ऑफ द आर्ट ऑफ़ लिविंग सेण्टर इन लॉस एंजिल्स (14 एप्रिल)\nइंडियन प्रीस्ट काँग्रेस – श्राइन ऑफ अवर लेडी ऑफ गुड हेल्थ, वेलांगणी, भारत (9 फेब्रुवारी)\nपार्लमेंट ऑफ वर्ल्ड रिलीजंस (3 डिसेंबर)\nग्रेट लेक्स इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चेन्नई, भारत (26 नोव्हेंबर)\nदूसरा इजरायली प्रेसिडेंशियल कॉन्फ्रेंस ‘फेसिंग टुमारो’ (22 ऑक्टोबर)\nवर्ल्ड कल्चर फोरम (10 ऑक्टोबर)\n१० वी ऍन्यूअल इंटरनेशनल कॉन्फरन्स होस्टेड बाय द सेंट इस्तवान युनिवर्सिटी, बुडापेस्ट, हंगेरी (जून)\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलुरु, भारत (मे)\nइनफ़ोसिस टेक्नॉलॉजीज ऍन्यूअल स्ट्रॅटेजी अँड ऍक्टिव ऍक्शन प्लांनिग मीट – स्ट्राप 2009 (फेब्रुवारी)\nनॅशनल डिफेंस अकॅडमी (जानेवारी)\nयुथ इन्डेजेनस फेस्टिवल इन अरुणाचल प्रदेश (डिसेंबर)\nद सिविलाइज़शन ऑफ़ पीस फेथ एंड कल्चर्स इन डायलॉग (नोव्हेंबर)\n29 वी नॅशनल कॉन्फरन्स ऑफ जमाइत उलेमा ए हिन्द (नोव्हेंबर)\nयूनिवर्सिटी ऑफ कनेक्टिकट (ऑक्टोबर)\nपॉइंट ऑफ पीस समिट, ओस्लो, नॉर्वे (सप्टेंबर)\nहाऊस ऑफ पीपल्स रिप्रेजेन्टेटिव, इथियोपिया (डिसेंबर)\nपार्लमेंट ऑफ साउथ अफ्रीका (मे)\nयूरोपियन पार्लमेंट, ब्रुसेल्स, बेल्जियम (मे)\nपार्लमेंट ऑफ जर्मनी/ डूश्चर, बुंडेस्टाग (मे)\nकर्नाटक लेजिस्लेचर, भारत (एप्रिल)\nपार्लमेंट ऑफ क्रास्नोयार्स्क, रशिया (ऑगस्ट)\nरिलीज़न अँड पीस : फ्रॉम टेररीजम टू ग्लोबल एथिक्स (जून)\nवर्ल्ड कॉंग्रेस ऑफ इमाम अँड रब्बिज़, स्पेन (जानेवरी)\nयूरोपियन पार्लमेंट – ब्रुसेल्स, बेल्जियम (डिसेंबर)\nइंटरनेशनल कोर्ट ऑफ़ जस्टिस, द हेग (डिसेंबर)\nओरिसा लेजिस्लेटिव असेंब्ली, भारत (नोव्हेंबर)\nनॉर्थ ईस्ट यूथ कॉन्फरंस (भारत) (ऑक्टोबर)\nफेडरल सिनेट, ब्राजील (मे)\nइंस्टिट्यूट ऑफ़ इंटरनेशनल अफेयर्स, / सी ए आर आय, अर्जेन्टिना (मे)\nपनामा चेंबर ऑफ़ कॉमर्स, पनामा, (मे)\n‘साऊथ एशिया पीस सिम्पोजियम’, ओह्लोन कॉलेज, फ्रेमोंट, कॅलिफोर्निया, यु एस ए (18 एप्रिल)टूवर्ड ए नॅशनल डायलॉग ऑन इंटेग्रिटी इश्यू : रोल्स ऑफ़ द पब्लिक, प्रायव्हेट अँड एन जी ओ सेक्टर्स इन प्रमोटिंग ए नेशनल इंटेग्रिटी अजेंडा – वर्ल्ड बैंक अँड द टर्किश एथिकल वैल्यूज़ फाउंडेशन, टर्की (मार्च)\nसूफी सेंट कॉन्फरंस, भोपाळ, मध्यप्रदेश, भारत (28 फेब्रुवारी)\nइंटरफेथ कॉन्फरंस फॉर वर्ल्ड रिलिजियस लीडर्स, सेविल्ले, स्पेन (डिसेंबर)\nफिफ्थ वर्ल्ड काँग्रेस ऑन एनवायरमेन्टल मॅनेजमेंट, हिमाचल प्रदेश, भारत (जून)\n11 वी इंटरनेशनल अँटी करप्शन कॉन्फरन्स, “डिफरंस कल्चर्स, कॉमन व्याल्यूज़”, सियोल, दक्षिण कोरिया (मे)\n‘अपलिफ्टिंग स्प्रिंट थ्रू एजुकेशन’,युनिवर्सिटी ऑफ़ कॅलिफोर्निया, बर्कले, यु एस ए (14 मे)\nह्यूमन व्हॅल्यूज, सायंस अँड सस्टैनबल डेवलपमेंट, राइस युनिवर्सिटी, हॉस्टन, टेक्सास युएसए (1 मे)\nसायंस ,मेडिटेशन अँड क्रिएटिविटी’, नासा गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर,वॉशिंग्टन डी सी युएसए (एप्रिल)\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, नवी दिल्ली, भारत (मार्च)\nसिम्पोजियम टुवर्ड्स पीस, प्रोग्रेस अँड साल्वेशन, जमात ए इस्लामी हिंद, बेंगलुरु, भारत (मार्च)\nइंटर पॅसिफिक बार एसोसिएशन, नवी दिल्ली, भारत (फेब्रुवारी)\nडॉन ऑफ़ द न���यू आइस ऐज– फिलॉसॉफिक कन्सिडरेशन ऑन कन्वर्जेन्स, इंटर पॅसिफिक बार एसोसिएशन, भारत (फेब्रुवारी)\nवर्ल्ड कॉन्फरन्स ऑन रिलिजन फॉर पीस एंटायटल्ड ‘प्रेयर अँड मेडिटेशन फॉर पीस’, वाशिंगटन डी सी, यू.एस.ए (जानेवारी)\nसिम्पोजियम : सायन्स अँड स्पिरिच्युअल क्वेस्ट सायन्स, बेंगलुरु, भारत (जानेवारी)\nवर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस, स्विट्जरलँड (जानेवारी)\nमेड्रिड कन्वेंशन ऑन एजिंग, मेड्रिड, स्पेन (डिसेंबर)\nवर्ल्ड आयुर्वेद कांग्रेस, कोचि, भारत (नोव्हेंबर)\nसोशल पार्टनरशिप मेक बिजिनेस सेन्स, कन्फेडरेशन ऑफ़ इंडियन इंडस्ट्री/ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, मुंबई, भारत (नोव्हेंबर)\nकाँट्रीब्यूशन ऑफ़ द होली वेदाज अँड द होली क़ुरान टू सायंन्स, बंगलोर, भारत (ऑगस्ट)\nटेक्नोलॉजी अँड ट्रॅडिशन, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, हैदराबाद, भारत (ऑगस्ट)\nवर्ल्ड पीस थ्रू प्रेयर अँड मेडिटेशन, व्हेनिस, इटली (मे)\nसिम्पोजियम ऑन द सायन्स ऑफ ब्रेथ, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS),नवी दिल्ली, भारत (मार्च)\n‘न्यू मिलेनियममध्ये मानवतावादासाठी स्वयंसेवा, 8वे IAVE एशिया-पैसिफ़िक संमेलन, नवी दिल्ली, भारत (नोव्हेंबर)\nप्रौद्योगिकी प्रबंधनावर 11 वा आंतरराष्ट्रीय मंच, भारत (नोव्हेंबर)\n‘सेक्रेडनेस ट्रांससेंड टाइम अँड स्पेस’, ओपनिंग सेरेमनी ऑफ द म्यूजियम ऑफ़ वर्ल्ड रिलीजन्स, ताइपै, ताइवान (नोव्हेंबर)\n‘ह्यूमन वैल्यूज़ इन द टवेंटी फर्स्ट सेंचुरी’, स्ट्रासबुर्ग, फ़्रांस (जून)\n‘व्हेअर आर द पीस मेकरस’ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस, स्विट्जरलैंड (फेब्रुवारी)\n‘लिविंग ह्यूमन व्हयॅल्युज : अ कॉल टू ऍक्शन’ आम्सटरडॅम, नेदरलँड्स (नोव्हेंबर)\n‘शेपिंग ग्लोब्लाइजेशन’, स्टेट ऑफ़ द वर्ल्ड फ़ोरम (सप्टेंबर)\n‘मिलेनियम वर्ल्ड पीस समिट ऑफ़ रिलिजियस एंड स्प्रिचुअल लीडर्स’, यूनाइटेड नेशंस, न्यूयार्क, यू.एस.ए (ऑगस्ट)\n‘ह्यूमन वैल्यूज़ अँड ह्यूमन राइट्स इन द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी’, नॅशनल प्रेस क्लब, वॉशिंगटन डी सी (मे)\nकलकत्ता मैनेजमेन्ट एसोसिएशन, भारत (एप्रिल)\n‘ब्रेकिंग द सायकल ऑफ व्हायोलंस कॉन्फरन्स’, बाल्टीमोर, मेरीलँड, यू.एस.ए (जून)\nइंटरफेथ कॉन्फरन्स, पॅरिस, फ्रांस (एप्रिल)\n‘ह्यूमन राइट्स अँड ह्यूमन व्हॅल्यूज़ इन द ट्वेंटीफर्स्ट सेंचुरी कॉन्फरन्स, व्हिएना, ऑस्ट्रिया (मे)\n‘ह्यूमन राइट्स अँड ह्यूमन व्हॅल्यूज़ इन द ट���वेंटीफर्स्ट सेंचुरी’ जेनेवा, स्विट्जरलँड (एप्रिल)\nकलकत्ता मॅनेजमेंट एसोसिएशन, कोलकता, भारत (एप्रिल)\nइंटर रिलीजियस कॉन्फरन्स, पार्लमेंट ऑफ क्रोएशिया (जानेवारी)\n‘द वर्ल्डस ग्रेट रिलीजस अँड देयर ट्रांसफॉर्मेशन इन द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी, यूनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, यू.एस.ए (जानेवारी)\nइंटरनेशनल कॉन्फरन्स ऑफ रिलीजंस, क्योटो, जपान\nइंटरनेशनल काँग्रेस ऑफ़ कॅथोलिक प्रीस्ट (सप्टेंबर)\nइंटरफेथ प्रेयर अँड मेडिटेशन कॉन्फरन्स, वॉशिंगटन डी सी अँड लॉस एंजल्स, युएसए (जुलै)\n1995 कॉन्फरन्स ऑफ स्पिरिच्युअल लुमिनरीज़ सेलेब्रटिंग द फिफ्टीथ एनिवर्सरी ऑफ द यूनाइटेड नेशन्स, यूनाइटेड नेशंस, न्यू यॉर्क, यू.एस.ए.\nआर्ट ऑफ लिव्हिंग तसेच इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज द्वारा आयोजित (IAHV)\nडॉक्टर्स फॉर डॉटर्स, फेथ इन ऍक्शन अगेन्स्ट सेक्स सिलेक्शन, आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर (सप्टेंबर)\nब्रह्म नाद, दिल्ली, भारत (नोव्हेंबर)\n5 वी कॉर्पोरेट कल्चर अँड स्पिरिच्युऍलिटी कॉन्फरन्स, ब्रुसेल्स (नोव्हेंबर)\n‘फेथ इन एक्शन : हिन्दू लीडर्स काउसस ऑन एच् आई वी /एडस(HIV/AIDS)’ आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, बेंगलुरु, भारत (जून)\n‘पीस एंड रेकन्सीलेशन इन साउथ एशिया : चैलेंजेज एंड ओपोरचुनिटीस’, ओस्लो, नोर्वे (एप्रिल)\nवेदांत एंड बुद्धिज़्म : ब्रिंगिंग ग्लोबल पीस इन द करंट सिनेरिओ, बेंगलुरु, भारत (फेब्रुवारी)\nट्रुथ एंड रेकन्सीलेशन कॉन्फ्रेंस, नवी दिल्ली, भारत\nयूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ़ ह्यूमन वैल्यूज, वाशिंगटन डी सी (2007)\nइंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन इंटीग्रेटेड वैल्यू एजुकेशन – यूनेस्को, मिनिस्ट्री ऑफ़ ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट (भारत सरकार)\nइंडियन नॅशनल कमिशन फॉर को ऑपरेशन विथ यूनेस्को, आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनेशनल सेंटर (जून)\nइंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ह्यूमन व्हॅल्यूज – मेकिंग द ट्वेटीफिफ्थ एनिवर्सरी ऑफ़ आर्ट ऑफ़ लिव्हिंग,आर्ट ऑफ़ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, भारत (फेब्रुवारी 2006)\nइंटरनेशनल विमेंस कॉन्फ्रेंस, आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनेशनल सेण्टर, (जून) [बाय अन्युअल इवेंट]\nकॉर्पोरेट कल्चर अँड स्पिरिच्युऍलिटी कॉन्फरन्स, आर्ट ऑफ़ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, भारत (19-20 नोव्हेंबर)\n‘‘ह्यूमन वैल्यूज़, सायन्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट’, आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, भारत (नोव्हेंबर 2003)\nकॉर्पोरे��� कल्चर अँड स्पिरिच्युऍलिटी कॉन्फरन्स, आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनेशनल सेंटर, भारत (21-23 नोव्हेंबर)\nवर्ल्ड कॉन्फरन्स ऑन स्पिरिच्युअल रिजेनेरशन अँड ह्यूमन व्हॅल्यूज आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, बेंगलुरु, भारत (18 जानेवरी)\nवर्ल्ड यूथ पीस समिट, आर्ट ऑफ़ लिव्हिंग इंटरनेशनल सेंटर, बेंगलुरु, भारत (7 डिसेंबर)\nआयुर्वेद कॉन्फरन्स, आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनेशनल सेंटर, बेंगलुरु, भारत\nएम्पावरमेंट ऑफ दलित कॉन्फरन्स, आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, बेंगलुरु, भारत (29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर)\nआयुर्वेद कॉन्फरन्स, आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनेशनल सेंटर, बेंगलुरु, भारत\nसेवा आणि सामाजिक कार्यक्रम\nआध्यात्मिकता आणि मानवी मूल्ये\nट्विटर वर फॉलो करा\nतुम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमांची माहिती हवी आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/08/27/holes/", "date_download": "2021-01-18T01:08:06Z", "digest": "sha1:3622HZ2HDHUMREMQZDZC5RFBL3FK2UNO", "length": 8685, "nlines": 52, "source_domain": "mahiti.in", "title": "मनुष्यांनी खोलवर खोदलेले सर्वात मोठे ५ खड्डे…. – Mahiti.in", "raw_content": "\nमनुष्यांनी खोलवर खोदलेले सर्वात मोठे ५ खड्डे….\nDeepest Gold Mine :- “Deepest gold mine” ही जगातील सर्वात मोठी सोन्याची खान आहे जी 3132 फूट खोल आहे हिच्यामध्ये ” Lift ” मधून खाली जाण्यास अर्धा तास लागतो, आणि जर चुकून तुमि ह्याच्यात पडला तर खालीपर्यंत जाण्यास 5 मिनिटे लागतील. परंतु अजूनही यामध्ये खुदाई चालू आहे त्यांना असे वाटत आहे की ह्या खाणीत खाली आणखी खूप सोने आहे.\n‘बापूराव ताजने :- जर एखाद्या व्यक्ती जवळ जिद्द , कवशल्य , चिकाटी पणा आणि धाडस असेल तर ती व्यक्ती अशक्य गोष्टी देखील शक्य करून दाखवू शकते अशीच एक व्यक्ती आहे “बापूराव ताजने” , नागपूर मध्ये राहणारी ह्या “बापूराव ताजने” यांनी स्वतःच्या बळावर 15 फूट खोल खड्डा खोदल. त्यांनी असे सांगितले की गावातील “upper caste” वाले लोग त्यांना त्यांच्या विहिरीचे पाणी घेऊ देत न्हवते. त्यामुळे त्यांची पत्नी संगीता ह्यांना खूप मैल लांबून डोक्यावरुन पाणी आणावे लागत होते. हे पाहून बापुराव ह्यांनी पाण्यासाठी खड्डा खोदायला सुरवात केली. त्यांना खड्डा खोदताना पाहून सर्व लोक त्यांना वेडा आहे, असे म्हणू लागली पण बापुरावांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत दिवस-रात्र खड्डा खोदत गेले व 14 दिवसानंतर त्यांना यश आले बापूरावांना त्या खड्यात अखेर पा��ी लागले……..\nMir Mine :- शहराच्या मधोमध असलेला हा सुंदर खड्डा पाहून तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ह्याचा निर्माण कोणी केला असेल… तर तुम्हाला सांगूं इच्छितो की हा खड्डा तेथील लोकांनी जमिनी पासून खाली diamond शोधण्यासाठी खोदला आहे. ही जगातील सर्वात मोठी “diamonds mine” आहे. ह्याचा अंदाज आपण असा लावू शकतो की जर आपल्याला ह्या खड्डयात खाली जायचे असेल तर 8 km इतके खाली जावे लागेल….\nDiamond Mine :- “Diamond mine” ही खुदाई ‘South Africa’ मध्ये आहे. Diamond mine हिला माणसांनी स्वतः हातांनी खोदले होते जेनेकरून त्यांना तिथे diamond सापडतील , परंतु आता त्याचा नजारा काही वेगळाच आहे कारण तो आता artificial jhil बनला आहे जो दिसायला खूपच सुंदर आहे…\nDeepest Hand Dug Well “Deepest hand dug well” हा जागतिल सर्वात मोठा खड्डा जो माणसांनी खोदला आहे. हा खड्डा 1858 मध्ये खोदण्यात आला होता काही कैद्यांनी पाण्यासाठी हा खड्डा खोदण्यास सुरवात केली होती ते 2 वर्षे खड्डा खोदत होते पण त्यांना ह्या खड्डयात पाणी लागले नाही मग त्यांनी विचार केला आणि चारही बाजूंना खड्डा खोदण्यास सुरवात केली परंतु त्यातही त्यांना यश आले नाही तरीही त्यांनी आपली जिद्द सोडली नाही त्यांनी परत त्यातील एक खड्डा तसाच खाली खोदत गेले ते 1 वर्ष खड्डा खोदत राहिले आणि ह्या वेळेस त्यांना पाणी शोधण्यास यश प्राप्त झाले त्यांना पाणी लागले.\nमहिलांनो एकदा बघाच… घरात सासुशीच काय, कधीही कुणाशीच भांडण होणार नाही…\nपळून जाऊन लग्न केलेली मुलगी दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभी राहते तेव्हा…\nसाहेब, माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात परंतु माणूस कधीतरीच येतो..\nPrevious Article कोण होता तो व्यक्ती ज्याने स्टेशन वर गाणे गाणाऱ्या महिलेचा व्हिडिओ बनवला…\nNext Article करिश्मा कपूरची मुलगी आहे आई पेक्षाही सुंदर, पहा फोटोज\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hi.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%88_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8.pdf", "date_download": "2021-01-18T02:00:35Z", "digest": "sha1:IJ3JD2P54FSRX5XOZOIWBHPL2RWIJS5Z", "length": 9641, "nlines": 75, "source_domain": "hi.wikisource.org", "title": "विषयसूची:हिंदुई साहित्य का इतिहास.pdf - विकिस्रोत", "raw_content": "विषयसूची:हिंदुई साहित्य का इतिहास.pdf\nशीर्षक हिंदुई साहित्य का इतिहास\nलेखक गार्सां द तासी\n००१ ००२ ००३ ००४ ००५ ००६ ००७ ००८ ००९ ०१० ०११ ०१२ ०१३ ०१४ ०१५ ०१६ ०१७ ०१८ ०१९ ०२० ०२१ ०२२ ०२३ ०२४ ०२५ ०२६ ०२७ ०२८ ०२९ ०३० ०३१ ०३२ ०३३ ०३४ ०३५ ०३६ ०३७ ०३८ ०३९ ०४० ०४१ ०४२ ०४३ ०४४ ०४५ ०४६ ०४७ ०४८ ०४९ ०५० ०५१ ०५२ ०५३ ०५४ ०५५ ०५६ ०५७ ०५८ ०५९ ०६० ०६१ ०६२ ०६३ ०६४ ०६५ ०६६ ०६७ ०६८ ०६९ ०७० ०७१ ०७२ ०७३ ०७४ ०७५ ०७६ ०७७ ०७८ ०७९ ०८० ०८१ ०८२ ०८३ ०८४ ०८५ ०८६ ०८७ ०८८ ०८९ ०९० ०९१ ०९२ ०९३ ०९४ ०९५ ०९६ ०९७ ०९८ ०९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ ११० १११ ११२ ११३ ११४ ११५ ११६ ११७ ११८ ११९ १२० १२१ १२२ १२३ १२४ १२५ १२६ १२७ १२८ १२९ १३० १३१ १३२ १३३ १३४ १३५ १३६ १३७ १३८ १३९ १४० १४१ १४२ १४३ १४४ १४५ १४६ १४७ १४८ १४९ १५० १५१ १५२ १५३ १५४ १५५ १५६ १५७ १५८ १५९ १६० १६१ १६२ १६३ १६४ १६५ १६६ १६७ १६८ १६९ १७० १७१ १७२ १७३ १७४ १७५ १७६ १७७ १७८ १७९ १८० १८१ १८२ १८३ १८४ १८५ १८६ १८७ १८८ १८९ १९० १९१ १९२ १९३ १९४ १९५ १९६ १९७ १९८ १९९ २०० २०१ २०२ २०३ २०४ २०५ २०६ २०७ २०८ २०९ २१० २११ २१२ २१३ २१४ २१५ २१६ २१७ २१८ २१९ २२० २२१ २२२ २२३ २२४ २२५ २२६ २२७ २२८ २२९ २३० २३१ २३२ २३३ २३४ २३५ २३६ २३७ २३८ २३९ २४० २४१ २४२ २४३ २४४ २४५ २४६ २४७ २४८ २४९ २५० २५१ २५२ २५३ २५४ २५५ २५६ २५७ २५८ २५९ २६० २६१ २६२ २६३ २६४ २६५ २६६ २६७ २६८ २६९ २७० २७१ २७२ २७३ २७४ २७५ २७६ २७७ २७८ २७९ २८० २८१ २८२ २८३ २८४ २८५ २८६ २८७ २८८ २८९ २९० २९१ २९२ २९३ २९४ २९५ २९६ २९७ २९८ २९९ ३०० ३०१ ३०२ ३०३ ३०४ ३०५ ३०६ ३०७ ३०८ ३०९ ३१० ३११ ३१२ ३१३ ३१४ ३१५ ३१६ ३१७ ३१८ ३१९ ३२० ३२१ ३२२ ३२३ ३२४ ३२५ ३२६ ३२७ ३२८ ३२९ ३३० ३३१ ३३२ ३३३ ३३४ ३३५ ३३६ ३३७ ३३८ ३३९ ३४० ३४१ ३४२ ३४३ ३४४ ३४५ ३४६ ३४७ ३४८ ३४९ ३५० ३५१ ३५२ ३५३ ३५४ ३५५ ३५६ ३५७ ३५८ ३५९ ३६० ३६१ ३६२ ३६३ ३६४ ३६५ ३६६ ३६७ ३६८ ३६९ ३७० ३७१ ३७२ ३७३ ३७४ ३७५ ३७६ ३७७ ३७८ ३७९ ३८० ३८१ ३८२ ३८३ ३८४ ३८५ ३८६ ३८७ ३८८ ३८९ ३९० ३९१ ३९२ ३९३ ३९४ ३९५ ३९६ ३९७ ३९८ ३९९ ४०० ४०१ ४०२ ४०३ ४०४ ४०५ ४०६ ४०७ ४०८ ४०९ ४१० ४११ ४१२ ४१३ ४१४ ४१५ ४१६ ४१७ ४१८ ४१९ ४२० ४२१ ४२२ ४२३ ४२४ ४२५ ४२६ ४२७ ४२८ ४२९ ४३० ४३१ ४३२ ४३३ ४३४ ४३५ ४३६ ४३७ ४३८ ४३९ ४४० ४४१ ४४२ ४४३ ४४४ ४४५ ४४६ ४४७ ४४८ ४४९ ४५० ४५१ ४५२ ४५३ ४५४ ४५५ ४५६ ४५७ ४५८ ४५९ ४६० ४६१ ४६२ ४६३ ४६४ ४६५ ४६६ ४६७ ४६८ ४६९ ४७० ४७१ ४७२ ४७३ ४७४ ४७५ ४७६ ४७७ ४७८ ४७९ ४८० ४८१ ४८२ ४८३ ४८४ ४८५ ४८६ ४८७ ४८८ ४८९ ४९० ४९१ ४९२ ४९३ ४९४ ४९५ ४९६ ४९७ ४९८ ४९९ ५०० ५०१ ५०२ ५०३ ५०४ ५०५ ५०६ ५०७ ५०८ ५०९ ५१० ५११ ५१२ ५१३ ५१४ ५१५ ५१६ ५१७ ५१८ ५१९ ५२० ५२१ ५२२ ५२३ ५२४ ५२५ ५२६ ५२७ ५२८ ५२९ ५३० ५३१ ५३२ ५३३ ५३४ ५३५ ५३६ ५३७ ५३८ ५३९ ५४० ५४१ ५४२ ५४३ ५४४ ५४५ ५४६ ५४७ ५४८ ५४९ ५५० ५५१ ५५२ ५५३ ५५४ ५५५ ५५६ ५५७ ५५८ ५५९ ५६० ५६१ ५६२ ५६३ ५६४ ५६५ ५६६ ५६७ ५६८ ५६९ ५७० ५७१ ५७२\nफ्रेंच इतिहासकार गार्सां द तासी द्वारा पहला हिंदी साहित्य का इतिहास (एस्तवार द ला लितरेत्युर ऐंदुई ऐंदुस्तानी)लिखा गया इसका प्रथम संस्करण दो भागों में १८३९ में तथा १८४७ में प्रकाशित हुआ इसका प्रथम संस्करण दो भागों में १८३९ में तथा १८४७ में प्रकाशित हुआ १९५३ में इसके पहले भाग का अनुवाद लक्ष्मी सागर वार्ष्णेय द्वारा किया गया\ntitle=विषयसूची:हिंदुई_साहित्य_का_इतिहास.pdf&oldid=350445\" से लिया गया\nलॉग इन नहीं किया है\nहाल में हुए बदलाव\nयहाँ क्या जुड़ता है\nपृष्ठ से जुड़े बदलाव\nइस पृष्ठ पर जानकारी\nइस पृष्ठ को उद्धृत करें\nपीडीएफ़ के रूप में डाउनलोड करें\nइस पृष्ठ का पिछला बदलाव २१ जून २०२० को ०८:५८ बजे हुआ था\nपाठ क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लाइसेंस के अंतर्गत उपलब्ध है; अतिरिक्त शर्तें लागू हो सकती हैं अधिक जानकारी के लिए उपयोग की शर्तें देखें\nविकिस्रोत के बारे में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/23/2574-alaka-kubal-marathi-actress-maharashtra-mumbai/", "date_download": "2021-01-18T01:17:22Z", "digest": "sha1:KPOOUJTAEK7OMLCTZ7X3DFW4NI3HKPII", "length": 12643, "nlines": 153, "source_domain": "krushirang.com", "title": "महाराष्ट्राच्या सर्वात जास्त लाडक्या सुनेचा आज वाढदिवस; वाचा त्यांच्याविषयीचा हा भन्नाट लेख | krushirang.com", "raw_content": "\nHome Home महाराष्ट्राच्या सर्वात जास्त लाडक्या सुनेचा आज वाढदिवस; वाचा त्यांच्याविषयीचा हा भन्नाट लेख\nमहाराष्ट्राच्या सर्वात जास्त लाडक्या सुनेचा आज वाढदिवस; वाचा त्यांच्याविषयीचा हा भन्नाट लेख\nगावाकडे गणपतीच्या दिवसात गणपती समोर मोठ्या संख्येने चित्रपट दाखवण्यात यायचे. त्या वेळी “माहेरची साडी” नावाचा चित्रपट दाखवण्यात येणार आहे अशा चर्चा जरी महिलांच्या कानावर पडल्या तरी फुल्ल गर्दी व्हायची. प्रत्येक सासुरवाशीण, प्रत्येक सून, डोळ्यांना पदर लावून ढसा ढसा रडत चित्रपट पहायची. माझं सगळं दुःख आहे असच या चित्रपटा मध्ये उतरवले आहे असे वाटायचे. महिना महिना, दोन दोन महिने महिलांच्या डोक्यातून या चित्रपटाची हवा निघालेली नसायची. ज्या घरात टीव्ही नाही, केबल नाही, किंवा चित्रपट पाहायला मिळावा असे साधन उपलब्ध नाही पण गावागावातील कुटुंबातील एका तरी महिलेने “माहेरची साडी” हा चित्रपट पाहिलाच आहे. यावरूनच चित्रपटाची लोकप्रियता लक्षात येते.\nADVT. ब्लूटूथ हेडफोन फ़क़्त रु. 499/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3307R8J लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.\nमहाराष्ट्रातील सगळ्यात जास्त अन्याय झालेली सासुरवाशीण असलेली सून म्हणजे अलका कुबल असं म्हणलं तरी काय बिघडणार नाही. एखादी कलाकृती एखाद्या कलाकाराची कायमस्वरूपीची ओळख होऊन जात असते. सर्वाधिक शोषक महिला पात्र म्हणून अलका कुबल यांना महिलांच्या मध्ये ओळखले जाते. त्यांच्या अभिनयाचे मोठेपण म्हणावं लागेल की याच अभिनयाच्या जोरावर त्यांनी लोकांच्या मनावर एक काळ राज्य केलं. अजुन पण त्यांच्या या चित्रपटाची चर्चा अधून मधून सुरू असतेच.\nसासर आणि माहेर असा संघर्ष असणारी लाट मराठी चित्रपट सृष्टी मध्ये त्यांनी आणली यावरून त्यांच्या अभिनयाच्या बाबतीत आपल्याला निश्चित अंदाज येतो. अलका कुबल यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म हा २३ सप्टेंबर १९६३ रोजी मुंबई मध्ये झाला. त्यांचा लहानपणी पासून अभिनयाच्या क्षेत्रात वावरत होता. त्यांनी नटसम्राट सारख्या नाटकात बालकलाकार म्हणून तब्बल २५० प्रयोग केले. त्यांनी चित्रपट सृष्टी मध्ये अण्णासाहेब देऊळकर यांच्या लेक चालली सासरला या सिनेमातून पाऊण ठेवले. हुंडा आणि त्याचे परिणाम यावर आधारित असलेला हा सिनेमा तुफान लोकप्रिय झाला. त्यांची या चित्रपटाच्या नंतर जी गाडी सुसाट निघाली ती कधी थांबलीच नाही.\nमराठी मधील सुप्रसिद्ध अशा अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nलेखक : गणेश शिंदे सरकार\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nPrevious articleफ़क़्त १ रुपयात घ्या गाडी; पहा कोणत्या बँकेने डेबिट कार्डवर आणलीय ही भन्नाट स्कीम\nNext articleकांदा मार्केट अपडेट : महाराष्ट्रात बाजार स्थिर; पहा आजचे बाजारभाव\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nराज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल\nआता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://news34.co.in/post/36210", "date_download": "2021-01-18T00:04:45Z", "digest": "sha1:XFC3C5HQWROGUCJJT7DCWRX63Q4CHFHQ", "length": 8928, "nlines": 141, "source_domain": "news34.co.in", "title": "राज्यात महाराष्ट्र बचाव, चंद्रपूर शहरात वृंदावन नगर बचाव, अवघ्या 6 महिन्यात सिमेंट रस्त्याला पडल्या भेगा | News 34", "raw_content": "\nHome चंद्रपूर राज्यात महाराष्ट्र बचाव, चंद्रपूर शहरात वृंदावन नगर बचाव, अवघ्या 6 महिन्यात सिमेंट...\nराज्यात महाराष्ट्र बचाव, चंद्रपूर शहरात वृंदावन नगर बचाव, अवघ्या 6 महिन्यात सिमेंट रस्त्याला पडल्या भेगा\nचंद्रपूर – कोरोनाचा वाढता उद्रेक बघता विरोधी पक्ष भाजपने या कठीण काळात सुद्धा राजकारण मध्ये आणलेल आहे, महाविकास आघाडी पासून महाराष्ट्र बचाव असे आंदोलन भाजपने सुरू केले.\nचंद्रपूर शहरात मात्र हे चित्रच उलट आहे, शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील वृंदावन नगर परिसरात 6 महिन्यांपूर्वी सिमेंट रोडच उदघाटन झाले होते, तो मार्ग अवघ्या 6 महिन्यातच उखडून पडला, लाखो निधी खर्च करून या ��ार्गाचे निर्माण झाले होते.\nसार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या मार्गाचे काम झाले परंतु पाणी जिरलं कुठं त्यामुळे मार्गाला मोठ्या भेगा पडल्या, विशेष म्हणजे या प्रभागात 4 नगरसेवक भाजपचे आहे.\nवृंदावन नगरवासीयांनी प्रभागातील लोकप्रतिनिधी यांचेवर आरोप लावला की या मार्गातील भेगा म्हणजे तुमचा भ्रष्टाचार आहे.\nयाबाबत नागरिकांनी न्याय मिळावा याकरिता शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचेकडे धाव घेतली.\nगिर्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेचे राहुल विरुटकर, कुसुम उदार, प्रणय धोबे यांनी त्या मार्गाची पाहणी केली व तात्काळ या कामाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करू असे आश्वासन नागरिकांना दिले.\nPrevious articleआम्ही अडचणीत आहो, सुटका करा आमची, आदिवासी मजुरांची आर्त हाक\nNext articleउभ्या ट्रक मध्ये चालक आढळला मृतावस्थेत, नांरडा मुरली सिमेंट जवळील घटना\nशरद पवार विचार मंचतर्फे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nशेकडो युवकांच्या उपस्थितीत पोलीस-आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे उदघाटन\nपडोली येथील 5 खेळाडूंची राज्यस्तरीय रनिंग स्पर्धेसाठी निवड\nनिमा ने मानले केंद्र सरकारचे आभार\nचंद्रपूर@1896 मागील 24 तासात 97 बाधितांची भर\nमानोरा फाट्याजवळ अज्ञात इसमाचे प्रेत आढळले, 2 महिन्यात तिसरी घटना\nनांदा फाटा परिसरात दारू विक्रीला उधाण, पोलिसांचे दुर्लक्ष दारू तस्करांचे अच्छे...\nचंद्रपूर जिल्ह्यात 22 नव्या बाधितांची भर\nशेतात आढळला पती-पत्नीचा मृतदेह\nशरद पवार विचार मंचतर्फे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nडॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nप्रियकराने केली प्रेयसीची हत्या\nनागपूर पदवीधर मतदार संघातील निकाल घोषित\nविदर्भातील महत्वाचे आणि औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील घङामोङी, ब्रेकिंग बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा आढावा घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रेसर वेब पोर्टल.\nअष्टमीचे औचित्य आणि नवदुर्गांचा सत्कार\nसंघटित व असंघटित कामगारांच्या समस्येकडे लक्ष द्या – भूमिपुत्र ब्रिगेडची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/naxalism/", "date_download": "2021-01-18T00:27:51Z", "digest": "sha1:LZPJE2JNZFER4G2PEFAAGFXVUUCDKH6Y", "length": 2905, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Naxalism Archives | InMarathi", "raw_content": "\n‘हिजबुल’ या दहशतवादी संघटनेशी संबं�� असल्याचा आरोप झालेला गौतम नवलखा कोण आहे\nजम्म्ाू काश्मीर संदर्भात स्थापन स्थापन झालेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या समितीचे ते महत्त्वाचे सदस्य होते आणि हिजबुल मुजाहिद्दीनसोबतच्या चर्चेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती.\nहा “माओवाद” नेमका आहे तरी काय खरा की खोटा\nकाय आहे हा माओवाद हे माओवादी आहेत तरी कोण हे माओवादी आहेत तरी कोण देशद्रोही की समाजरक्षक माओवाद आणि नक्षलवाद एकच की वेगळे\nजर संशयित नक्षलवादी “कथित” असतात तर संशयित खुनी “हिंदू कट्टरपंथी” कसे\n“माध्यम/मीडिया” नावाच्या लोकशाहीच्या ह्या चौथ्या स्तंभाने आपली जबाबदारी ओळखून वागणं शिकायला हवं.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.therepublic.co.in/news/tag/buldanasalaiban", "date_download": "2021-01-18T00:08:57Z", "digest": "sha1:OHI44RKEVG2LFL6JSKAFS4RNU7KBV3NU", "length": 10487, "nlines": 185, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "#buldanasalaiban | the Republic", "raw_content": "\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nमुख्यमंत्र्यांकडे मागितली होती आत्महत्येची परवानगी, खामगाव अर्बन ने दिला विद्यार्थ्याला मदतीचा…\nराज्यातील लाखो दिव्यांग बांधवांना स्वतंत्र रेशनकार्ड\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\nसुवर्णमयी व्यक्तिमत्वाचे धनी : अनंतराव उंबरकर\nगृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा\nअर्णब फोन करून कानात ‘हे’ सांगत नाही\nमराठमोळ्या ‘सिंघम’ ला मिळाली ही जबाबदारी\nभविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार :राधेश्याम चांडक\nकर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते सोयरीक पुस्तिका प्रकाशन\nआ ॲड.आकाश फुंडकर यांच्या मागणीला हे मोठे यश\nएसडीपीओ अमोल कोळी ऍक्शन मोडवर: २ लाख ८३ हजार रूपयांचा मुद्देमाल…\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह व सभामंडप बांधकामास मंजुरात द्यावी यासाठी नगरपंचायत समोर…\n‘ त्या’ रात्री जोराचा पाऊस बरसला आणि झालं असे काही..\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्याना प्रतिक्षा\nशासनाच्या धोरणा विरोधात कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस बंद\n‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी\nभविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार :राधेश्याम चांडक\nकोरोनामुळे स्व भास्करराव शिंगणे यांच्या पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रद्द – ना…\nसंवेदनशील, मुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलकडे वाटचाल..\nअखेर मृत्यूसोबतची तिची झुंज संपली….\nकोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना माजी आमदार सानंदा यांचे असे भावनिक आवाहन\nतरुण तरुणींकरिता कौशल्याच्या बळावर रोजगार-स्वयंरोजगाची ही संधी\nमुख्यमंत्र्यांकडे मागितली होती आत्महत्येची परवानगी, खामगाव अर्बन ने दिला विद्यार्थ्याला मदतीचा…\nराष्ट्रीय फुले ब्रिगेडच्या राज्य संघटनमंत्रीपदी रविकांत माहुलीकर\nमराठमोळ्या ‘सिंघम’ ला मिळाली ही जबाबदारी\nआमदार रोहित पवार यांनी राबविला हा अनोखा उपक्रम\nआकांशा सराटे यांना मिळाली ही मोठी जबाबदारी\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nमकर संक्रांतीच्या सणाला महिलांचा ‘हा’अनोखा उपक्रम\n१७ सदस्यांचे भाग्य मतदानयंत्रात बंद\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nउमेदवाराने निवडणूक चिन्ह असल्याने चक्क ऑटोच ठेवला घरावर\nजळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात सक्षम नेतृत्वाचे पर्व….\nगृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा\n‘ त्या’ रात्री जोराचा पाऊस बरसला आणि झालं असे काही..\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्याना प्रतिक्षा\nशासनाच्या धोरणा विरोधात कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस बंद\n‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी\nबुलडाणा जिल्ह्यात इथे साकारले जागतिक दर्जाचे ‘गांधीं शिल्प’\nठरलं, असा राहील जनता कर्फ्यू\nशेगाव-खामगाव रोडवर अपघात : एक जण ठार ; मृतदेह छिन्नविछिन्न\nजे पालक मंत्री डॉक्टर शिंगणे यांना नाही जमलं ते आमदार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/paid-by-central-government-rajesh-tope-marathi-1/", "date_download": "2021-01-18T02:00:51Z", "digest": "sha1:UYBFI7V4UAVME7OCCD4I63VWXF6ADP3M", "length": 12966, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्र सरकारने करायला हवा- राजेश टोपे - Thodkyaat News", "raw_content": "\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nपोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला\nकोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्र सरकारने करायला हवा- राजेश टोपे\nजालना | कोरोना लसीकरणासाठी लागणार खर्च हा केंद्र सरकारने करायला हवा अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. शिवाय एका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nलसीकरणासाठीच्या कोल्ड चैन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली. दरम्यान पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा पहिला डोस अंदाजे अडीच महिन्यात पूर्ण होऊ शकेल असा अंदाज राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.\nकोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची लस मोफत मिळणार की पैसे लागणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.\nदरम्यान, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्ट्रातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 3 आरोग्य संस्था आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था याठिकाणी हा ड्राय रन घेण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी नमूद केलंय.\n“राष्ट्रवादी काँग्रेसनं बनवाबनवी केली, ते पंचायत समिती सदस्य भाजपमध्येच”\nMPSC च्या परीक्षा जाहीर, ‘या’ तारखेला होणार परिक्षा\nसुशांत सिंग राजपूतच्या कामाची उच्च न्यायालयाने केली प्रशंसा\nहरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्राय��� दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू\nयेत्या 24 तासांत ‘या’ भागात पावसाचा अंदाज\nTop News • अकोला • महाराष्ट्र\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n पाण्याच्या टाकीत आढळला 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह\n“संभाजी महाराज आम्हाला माफ करा, तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nपोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/police-gives-accused-meat-and-chikan-in-jail/", "date_download": "2021-01-18T01:49:33Z", "digest": "sha1:KPSPUBKDOMCURYDB7XDFD2LHT6SA74VC", "length": 11824, "nlines": 222, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "तुरूंगातील आरोपींना 'अच्छे दिन'; पोलिसांच्या कृपेने मिळतय चिकन-मटण! - Thodkyaat News", "raw_content": "\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थो��ात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nपोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला\nतुरूंगातील आरोपींना ‘अच्छे दिन’; पोलिसांच्या कृपेने मिळतय चिकन-मटण\nअहमदनगर | जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची तुरुंगात घरच्यासारखी सोय करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.\nपोलिसांच्या कृपेमुळे या आरोपींना चिकन-मटणाचं जेवण मिळत अाहे. हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेले राकेश राळेभात आणि योगेश राळेभात यांच्या नातेवाईकांनी याचा खुलासा केला आहे.\nदरम्यान या प्रकारानंतर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना बोलवून पंचनामा करण्यात आला आहे. तहसीलदारांनी आता दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.\n-फुकट्या प्रवाशांवर रेल्वेचं नवं औषध; हजार रुपये दंड आकारणार\n-मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण; गाडीही पेटवली\n-तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणारलाच होणार; धर्मेंद्र प्रधानांचं शिवसेनेला आव्हान\n-शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी रामदास आठवलेंचा सल्ला\n अन् शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले…\nTop News • अकोला • महाराष्ट्र\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\nमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं आतापर्यंत काय केल मुंबई उच्च न्यायालयानं खडसावलं\nखात्यावर 15 लाख टाकणार होते, मात्र 15 चिंचोकेही मिळाले नाहीत- सुभाष देसाई\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nपोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/increase-in-construction-sector-due-to-reduction-in-stamp-duty-the-states-economy-is-also-on-track-balasaheb-thorat-128075556.html", "date_download": "2021-01-18T01:51:47Z", "digest": "sha1:7VLSUXHZGE3MFZO4KAFB6MHVHQBRXUIP", "length": 8553, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "increase in construction sector due to reduction in stamp duty, the state's economy is also on track - Balasaheb Thorat | मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावर-बाळासाहेब थोरात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअर्थव्यवस्था:मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावर-बाळासाहेब थोरात\nचार महिन्यात दस्तनोंदणीत तब्बल 48 टक्के तर महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ\nकोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करनारानाही मोठा फायदा झाला आहे. मुद्रांक शुल्कात सरसकट ३ टक्के सवलत दिली गेली. या सवलतीमुळे घर खरेदीस चालना मिळून बांधकाम क्षेत्रालाही संजीवनी मिळाली आणि राज्याच्या तिजोरीतही महसूल जमा झाला. महसूल विभागाने राबाविलेलेल्या या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत २०१९ च्या तुलनेत दस्तनोंदणीत ४८ टक्के तर राज्याच्या महसुलात ३६७ कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने व उद्योगक्षेत्राने गती पकडली असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.\nयासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, बांधकाम क्षेत्रात आलेली मंदीचे सावट दूर करुन या क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच घर खरेदी करणारे या दोघांचे हित लक्षात घेऊन मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन मरगळलेल्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे केंद्र सरकारनेही कौतुक केले असून इतर राज्य सरकारांनीही महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे अनुकरण करावे असे आवाहन केले आहे.\nडिसेंबर २०१९ मध्ये २ लाख ३९ हजार २९२ दस्तनोंदणीसह २ हजार ७१२ कोटींचा असलेला महसूल डिसेंबर २०२० मध्ये तब्बल ४ लाख ५९६०७ दस्त नोंदणी होऊन ४ हजार ३१४ कोटींचा महसूल प्राप्त झाला, डिसेंबरमधील दस्त नोंदणीत तब्बल ९२ वाढ टक्के तर महसूलात ५९ टक्के वाढ झाली आहे.सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात २०१९ साली ८ लाख ४४ हजार ६३६ दस्त नोंदणी होऊन महसूल ९ हजार २५४ कोटी रुपये मिळाला होता. तर २०२० मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात १२ लाख ५६ हजार २२४ दस्त नोंदणी झाली आणि ९ हजार ६२२ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. या चार महिन्यात दस्त नोंदणीत ४८ टक्के वाढ तर महसुलात ३.९७ टक्के वाढ झाली.\nमुंबई, पुणे या मोठ्या शहराबरोबरच इतर शहरी भागातही घर खरेदीचे करणाऱ्यांचे स्वप्न या मुळे पूर्ण झाले. विशेषतः मोठ्या शहरात फ्लॅट खेरदीच्या किंमतीमुळे मुद्रांक शुल्कची लाखात भरावा लागत होता. त्यात घट केल्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही खिळ बसली होती. महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात मोठी कपात केल्याने तिजोरीत पैसा येणास मदत झाली व ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांचाही फायदा झाला असे महसूलमंत्री म्हणाले.\nऑस्ट्रेलिया ला 170 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-01-18T00:41:30Z", "digest": "sha1:6MWSECH6HQVOGOVMAESF6K45M7BI4BKU", "length": 2648, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ओबाफेमी मार्टिन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2020/01/24/mulga-mulgi/", "date_download": "2021-01-18T02:08:07Z", "digest": "sha1:S7SZVMT44HRSX7X4MMYF72TZGSPT4N6I", "length": 6973, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "या ठिकाणी लग्नाआधीच मुलगा-मुलगी ठेवतात संबध, नातेवाईक स्वतः बनवून देतात ‘लव्ह हट्स’… – Mahiti.in", "raw_content": "\nया ठिकाणी लग्नाआधीच मुलगा-मुलगी ठेवतात संबध, नातेवाईक स्वतः बनवून देतात ‘लव्ह हट्स’…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, जगात लग्न करण्या अगोदर बऱ्याच प्रकारच्या विधी केल्या जातात. काही विधी इतक्या विचित्र आहेत की लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत, परंतु ते खरे आहे. आज आम्ही तुम्हाला कंबोडियाच्या केरुंग समुदायाच्या अशाच एका विधीबद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल…. परंतु या प्रथा पाळल्या जातात.\nपती निवडण्यासाठी येथील महिला अगोदरच बनवतात संबंध…. कंबोडियाच्या केरुंग समाजात अशी प्रथा आहे की मुलींनी पती निवडण्यासाठी इतर पुरुषांशी संबंध बनवावेत. ही प्रथा यासाठी सुरू केली गेली आहे की, जेणेकरून मुले स्वत:साठी योग्य जीवनसाथी शोधू शकतील. या समाजातील मुलींना इतर पुरुषांशी संबंध ठेवण्यात देखील अस्वस्थता वाटत नाही.\nलैंगिक जीवनावर बंधन नाही…\nयेथे पालक आपल्या मुलीच्या लैंगिक जीवनावर कोणतेही बंधन घालत नाहीत. इतकेच नाही तर, जोपर्यंत मुलगीला आयुष्याचा योग्य जोडीदार सापडत नाही तोपर्यंत ती इतर लोकांसोबत सेक्स करू शकते.\nपालक बनवतात ‘लव्ह हॅट्स’ …\nलग्नाआधीच पालक मुलांद्वारे बनवलेल्या नात्यासाठी एक खास झोपडी तयार करते. याला लव्ह हट्स म्हणूनही ओळखले जाते. मुलींशी संबंध बनवणाऱ्या सर्व मुलांपैकी ती तिच्या आयुष्यातील जोडीदार म्हणून निवडते. व त्यानंतर बाकीच्या मुलांना वाईट वाटत नाही किंवा हेवा देखील वाटू शकत नाही….\nतर मित्रांनो अशी आहे कंबोडियाच्या केरुंग समुदायाची एक विधी… तुम्हाला या विधी बद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\nवाईट स्वप्न पडल्यामुळे अचानक झोपमोड होत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय…\nPrevious Article चाणक्य नीतीनुसार श्रीमंतांकडे या गोष्टी नेहमीच असतात, ज्या गरीबांकडे कधीच नसतात…\nNext Article दक्षिणेतील स्टायलिश अभिनेता अल्लू अर्जुन, एका चित्रपटासाठी घेतो चक्क इतके मानधन…\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/03/nirbhaya-case-all-4-convicts-hanged.html", "date_download": "2021-01-18T00:25:54Z", "digest": "sha1:7VW7KNDGH5XBRTXBVWAKCYQ4RFYV5PWX", "length": 7883, "nlines": 63, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "nirbhaya case : निर्भयाच्या दोषींना अखेर फाशी,बघा काय घडलं तिहारमध्ये | Gosip4U Digital Wing Of India nirbhaya case : निर्भयाच्या दोषींना अखेर फाशी,बघा काय घडलं तिहारमध्ये - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome क्राईम बातम्या nirbhaya case : निर्भयाच्या दोषींना अखेर फाशी,बघा काय घडलं तिहारमध्ये\nnirbhaya case : निर्भयाच्या दोषींना अखेर फाशी,बघा काय घडलं तिहारमध्ये\nनिर्भयाच्या दोषींना अखेर फाशी,बघा काय घडलं तिहारमध्ये\nपहाटे ३.१५ वाजता चारही दोषींना उठवण्यात आले. पण चौघांपैकी एकही झोपलेला नव्हता. प्रातःविधी पूर्ण केल्यानंतर त्यांना आंघोळ करण्यास सांगण्यात आले. त्यांच्यासाठी चहा मागण्यात आली. पण कुणीही चहा प्यायला नाही. मग त्यांना शेवटची इच्छा विचारली गेली. कोठडीतून बाहेर काढण्यापूर्वी त्यांना काळा-कुडता पायजमा घातला गेला. चौघांचे हात मागच्या बाजूला बांधले गेले. यावेळी दोघांनी हात बांधण्यास नकार दिला. पण त्यांचं ऐकण्यात आलं नाही.\nनिर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला. आज पहाटे साडेपाच वाजता चारही दोषींना एकच वेळी फासावर लटकवलं गेलं. फाशी पूर्वीचा अर्धा तास अतिशय महत्त्वाचा ठरला. या दरम्यान दोषींनी स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. ते ढसाढसा रडले, फाशी घरात लोटांगण घातले. पण अखेर न्याय झाला ज्याची सर्वांना प्रतिक्षा होती.\nचौघांना एकाच वेळी फाशी\nचारही दोषींना एकाच वेळी फाशी दिली गेली. तिहार तुरुंगातील क्रमांक ३ मधील फाशी घरात चौघांना फाशी देली गेली. यासाठी पवन जल्लाद यांनी ही फाशी दिली. यासाठी त्याला ६० हजार रुपये दिले गेले.\nविनय रडला, कपडे बदलले नाही\nफाशी देण्यापूर्वी दोषींना आंघोळ करून कपडे बदलण्यास सांगितलं गेलं. त्यावेळी विनयने कपडे बदलण्यास नकार दिला. तो रडू लागला आणि माफीही मागू लागला.\nफाशी घरात एक दोषी उशिरा गेला\nफाशी घरात दोषींना नेण्यात येत होतं. यावेळी दोषींपैकी एक जण घाबरला. फाशी घरातच त्याने लोटांगण घातलं आणि पुढे जाण्यास नकार दिला. मोठ्या प्रयत्नांनी त्याला पुढे नेलं गेलं. यानंतर त्यांचे चेहरे काळ्या कापडाने झाकण्यात आले. फाशीच्या तख्तावर लटकवण्यापूर्वी त्यांच्या गळ्यात दोर बांधण्यात आला. फाशी वेळी हालू नये म्हणून तिथे त्यांचे दोन्ही पायही बांधण्यात आले. यानंतर तुरुंग क्रमांक ३च्या अधीक्षकांनी मंजुरी दिल्यावर पवन जल्लादने त्यांना फाशी दिली. यानंतर ६ वाजता चारही दोषींची तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nयूपीत सापडली ३००० टन सोन्याची खाण\nउत्तर प्रदेशमध्ये ��ब्बल 3 हजार ३५० टन सोन्याचा खजिना सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. लवकरच या सोन्याचा लिलाव होणार असून यासाठ...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/saamna-interview-i-am-calm-patient-but-not-weak-chief-minister-uddhav-thackeray-warns-the-opposition-127954131.html", "date_download": "2021-01-18T01:26:40Z", "digest": "sha1:YEPOWQMM3GYZC6KPLT3QCLO5SHA6C6W4", "length": 12942, "nlines": 76, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "saamna interview; 'I am calm, patient but not weak'; Chief Minister Uddhav Thackeray warns the opposition | केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून आमच्या कुटुंबाला टार्गेट केले जाते, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत; सूड काढायचेच असतील तर तुम्ही एक काढा आम्ही 10 सूड काढू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशांत, संयमी आहे नामर्द नाही:केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून आमच्या कुटुंबाला टार्गेट केले जाते, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत; सूड काढायचेच असतील तर तुम्ही एक काढा आम्ही 10 सूड काढू\n'प्रेताच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांची राजकारणात राहण्याची लायकी नाही'\nशिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'साठी मुलाखत दिली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केला. 'संपूर्ण देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, त्यामुळेच सीबीआयला वेसण घातलं. दुरुपयोग व्हायला लागल्यावर अशी वेसण घालावीच लागतात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.\n'मी शांत , संयमी आहे पण नामर्द नाही'\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या एक वर्षपूर्तीनिमित्त सामनाला मुलाखत दिली. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी शांत आहे, संयमी आहे. पण, याचा अर्थ असा नाही की, मी नामर्द आहे. ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत, ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्��ालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो', अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना इशारा दिला.\n'प्रेताच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांची राजकारणात राहण्याची लायकी नाही'\nयावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण, बिहार निवडणूक आणि त्यावर काही ठराविक पत्रकार आणि अभिनेत्री कंगना रनोटच्या प्रतिक्रियांवर प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी त्यांच्याकडे करुण नजरेने पाहतो. ज्यांना प्रेताच्या टाळुवरचं लोणी खाण्याची सवय आहे, त्यांची राजकारणात राहण्याची लायकी नाही. एका तरुणाचा जीव गेला, त्याचे तुम्ही राजकारण करता किती खालच्या पातळीवर जात आहात. हीच तुमची लायकी किती खालच्या पातळीवर जात आहात. हीच तुमची लायकी हीच तुमची औकात \n' दुसरं म्हणजे, मला त्या अभिनेत्रीबद्दल बोलायचे नाही. मला तिच्यावर बोलायला वेळही नाही. त्या अभिनेत्रीकडून मुंबईची बदनामी झाली. तिने अशा शब्दात वर्णन केलेल्या मुंबईवर तुम्ही भगवा फडकवणार आहात, आणि तोही शुद्ध...सोडून द्या मला त्यावर बोलायचे नाही.'\nमहाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधणे \nया प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, एक पत्रकार आहेत, पुण्यप्रसुन वाजपेयी. सध्या ते कुठे आहेत.. अशी यादी खूप मोठी आहे. तुमच्या विरोधात कुणी बोलले की, तुम्ही त्याच्या मागे संपूर्ण यंत्रणा लावता. या पत्रकारांवर का हल्ले झाले, का त्यांच्या नोकऱ्या गेल्या अशी यादी खूप मोठी आहे. तुमच्या विरोधात कुणी बोलले की, तुम्ही त्याच्या मागे संपूर्ण यंत्रणा लावता. या पत्रकारांवर का हल्ले झाले, का त्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुणी हल्ले केले \nएका मराठी उद्योजकाच्या मृत्यूची चौकशी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा होऊ शकतो \n'महाराष्ट्रात मराठी माणसाने धंदा करायचा नाही का बाहेरील लोक येणार आणि मराठी माणसाला फसवणार आणि जर त्याने दबावात येऊन आत्महत्या केली आणि चिठ्ठीत काही नावे लिहून ठेवली आणि पोलिसांनी त्यांची चौकशी केली, तर त्याला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले म्हणणारा का बाहेरील लोक येणार आणि मराठी माणसाला फसवणार आणि जर त्याने दबावात येऊन आत्महत्या केली आणि चिठ्ठीत काही नाव��� लिहून ठेवली आणि पोलिसांनी त्यांची चौकशी केली, तर त्याला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले म्हणणारा का याविरोधात आवाज उठवणाऱ्यावर तुम्ही ईडीची चौकशी लावता . हे कदापि सहन केले जाणार नाही.\nलव्हर जिहाद हा नवीन मुद्दा समोर आलाय...\n'लव्ह जिहाद राजकारणात का नसावा लव्ह जिहाद आणि राजकारण दोन वेगळे विषय आहेत. पण, लव्ह जिहाद म्हणजे काय, तर मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीशी केलेला विवाह. तिकडे जम्मू-काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्तींबरोबर केलेली युती काय होती लव्ह जिहाद आणि राजकारण दोन वेगळे विषय आहेत. पण, लव्ह जिहाद म्हणजे काय, तर मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीशी केलेला विवाह. तिकडे जम्मू-काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्तींबरोबर केलेली युती काय होती बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत, चंद्रबाबू नायडूंसोबत काय होतं बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत, चंद्रबाबू नायडूंसोबत काय होतं तुम्ही भिन्न-भिन्न विचारांसोबत केलेल्या युत्या, लव्ह जिहाद नाही, तर काय आहे तुम्ही भिन्न-भिन्न विचारांसोबत केलेल्या युत्या, लव्ह जिहाद नाही, तर काय आहे ,' असे सवाल मुख्यमंत्र्यांनी केले.\nलव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची भाजपची मागणी आहे\nयावर मुख्यमंत्री म्हणाले की, 'आम्ही येस सर म्हणून कायदा करू. पण, मी अनेकदा बोललो आहे, आज परत सांगतो. तुम्ही काश्मीर ते कन्याकुमारी गोवंश हत्याबंदी कायदा करा. जिथे जिथे हे सुरू आहे, तिकडे हा कायदा करा. पण, तुम्ही फक्त ज्या राज्यात निवडणुका येतात, तिकडे असे मुद्दे उचलून धरता. ज्या राज्यात तुमचे सरकार आहे, तिकडे हा कायदा करा. असं सोयीचं हिंदुत्व आम्ही कधी केलं नाही...,'अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.\n'त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही, त्यांची लायकी काय आहे ' उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात\n'हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं'\n'आडवे आलात, तर तुम्हाला आडवं करू; सत्ता नेहमीसाठी कोणाकडे राहत नाही'- उद्धव ठाकरे\n'मुंबईकरांनी फडकवलेला भगवा कुणालाही जवळ येऊ देणार नाही'- मुख्यमंत्री\nऑस्ट्रेलिया ला 160 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/officials-of-government-hostel-in-madha-forgot-to-celebrate-savitribai-phules-birth-anniversary-128093768.html", "date_download": "2021-01-18T00:58:49Z", "digest": "sha1:3COWESSOT43YNEYPDW2LGPSOMNI63YHN", "length": 8739, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Officials of Government Hostel in Madha forgot to celebrate Savitribai Phule's birth anniversary | माढ्यातील शासकीय वसतिगृहातील अधिकाऱ्यांना सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करण्याचा विसर, राज्य शासनाच्या आदेशाला अधिकाऱ्याकडूनच तिलांजली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसोलापूर:माढ्यातील शासकीय वसतिगृहातील अधिकाऱ्यांना सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करण्याचा विसर, राज्य शासनाच्या आदेशाला अधिकाऱ्याकडूनच तिलांजली\nसोलापूर (संदीप शिंदे)12 दिवसांपूर्वी\nमाढ्यातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातच या कार्यक्रमाला तिलांजली दिल्याचे बाब समोर आली आहे.\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश राज्य शासनाने काढल्याने तिन जानेवारी रोजी शासकीय कार्यालयांत त्यांना अभिवादन करण्यात आले.अनेक ठिकाणी अभिवादन सोहळे साजरे करीत नतमस्तक देखिल झाले.\nमात्र माढ्यातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातच या कार्यक्रमाला तिलांजली दिल्याचे बाब समोर आली आहे.स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाचा गृहपाल मुकुंद देशपांडे यांचेसह कर्मचाऱ्यांना जयंती साजरी करण्याचा विसरच पडला. हे प्रकरण दिव्य मराठीने समाजाबरोबरच व्यवस्थेच्या देखील समोर आणुन दिले आहे.\nस्त्री शिक्षणाच्या क्रांती ज्योती ची अधिकार्याकडुन अवहेलना झाली आहे. या निषेधार्ह घटनेचा समाज मनातून संताप व्यक्त होत असून निषेध होतो आहे.देशपांडे यांनी सफसेल चुक देखील मान्य करीत मी पुण्याला लग्नाला गेलतो.वसतिगृहातील शिपाई व लिपीक पद ही रिक्त असल्याने जयंती साजरी करु शकलो नसल्याची कबुली देखील दिव्य मराठीच्या प्रस्तुत प्रतिनिधीला दिली आहे.\nत्यामुळे जयंतीपेक्षा लग्न महत्वाच होतं का असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.देशपांडेना व्यवस्था लावुन कर्मचार्या मार्फत देखील जयंती साजरी करता आली असते. मात्र ते देखील करण्याचे औदार्य दाखवले गेले नाही.एकीकडे नथुरामाची जंयती विरोध झुगारून साजरी होते.\nस्री शिक्षणाची दारे खुली करुन महिलांना शिक्षित केलं त्या उच्च स्थानी पोहचल्या.तिच्याच पदरी मा��्र उपेक्षा झालेली पहायला मिळते.या गंभीर बाबीवर आता जिल्हा प्रशासन अन् शासन स्तरावरुन संबधित अधिकार्यावर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nया प्रकरणावरुन ठोस कारवाई झाली तरच महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करण्याकडे कानडोळा करुन अवहेलना करणार्या शासकीय अधिकार्याना निश्चितच चाप बसेल.\nमी जंयती दिवशी पुण्याला लग्नाला गेलो होतो. माझी रजा नव्हती मात्र रविवार असल्याने शासकीय सुट्टी होती. साजरी झाली नाही ही बाब खरी आहे. यापुढे अशी चुक होणार नाही. मी दक्षता घेतो.\n-मुकूंद देशपांडे,गृहपाल माढा शासकीय वसतीगृह\nसावित्रीबाई यांच्या मुळेच महिला स्वावलंबन जिवन जगताहेत.उच्च स्थानी महिला पोहचल्या आहेत.वसतीगृहात घडेलेला हा प्रकार लज्जा स्पद लाजिरवाणी तर आहेच शिवाय निषेधार्ह असाच आहे.संबधित अधिकार्यावर जिल्हा अधिकारी,समाज कल्याण अधिकार्यानी कडक कारवाई करावी.कारण महिलांचा हा एकप्रकारे अपमानच केला आहे.\n- अॅड मीनल साठे,नगराध्यक्ष माढा नगरपंचायत\nठिक आहे मी हा विषय बघतो.या प्रकरणी मी त्यांच्याकडे विचारणा करुन सविस्तर माहिती घेतो.\n- श्री.कैलास आढे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सोलापुर\nऑस्ट्रेलिया ला 133 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/11/buy-gold-silver-at-low-price-than-market.html", "date_download": "2021-01-18T00:36:41Z", "digest": "sha1:TUMTMCQZETMSUEP3FQDE3ORGOC7OIDPR", "length": 5832, "nlines": 79, "source_domain": "www.smartichi.com", "title": "धनत्रयोदशी इथं खरेदी करा स्वस्त आणि शुद्ध सोने", "raw_content": "\nHomeदेश विदेशधनत्रयोदशी इथं खरेदी करा स्वस्त आणि शुद्ध सोने\nधनत्रयोदशी इथं खरेदी करा स्वस्त आणि शुद्ध सोने\ngold silver rate- धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे राजधानी नवी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति दहा ग्रॅम) ५५,००० रुपयांच्या वर गेला आहे. अशा परिस्थितीत जर सोने खरेदी करण्याचा विचार तुम्ही करीत असाल, तर बाजारभावापेक्षा कमी भावाने सोने खरेदी करण्याची संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे.\nसोन्यात गुंतवणूक करण्याची संधी चालून आली आहे. हा दर बाजारभावापेक्षा ३,३३० रुपयांनी कमी आहे. चालू आर्थिक वर्षातील ही आठवी मालिका असून, गुंतवणुकीसाठी आज शेवटची मुदत आहे. या योजनेसाठी जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करतील आणि डिजिटल पेमेंट करतील त्यांन�� प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे. (gold silver rate)\n1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट\n2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू\n3) तुमचा गॉडफादर कोण \n4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक\n5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत\nइच्छुक गुंतवणूकदारांना स्मॉल फायनान्स बँका व पेमेंट बँका वगळता अन्य सर्व बँकांतून हे रोखे खरेदी करता येतील. तसेच स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अधिकृत पोस्ट कार्यालयांतूनही हे रोखे विक्रीसाठी उपलब्ध असतील. याखेरीज राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) येथूनही सुवर्णरोख्यांची खरेदी करता येईल.\nसुवर्णरोख्यांचा कालावधी आठ वर्षांचा असून, कालावधी पूर्ण होण्याआधी या रोख्यांची विक्री करायची झाल्यास ती कालावधीच्या पाचव्या वर्षापासून करता येईल. किमान गुंतवणूक एक ग्रॅम सोन्याच्या युनिटमध्ये, तर कमाल गुंतवणूक चार किलो सोन्याच्या युनिटमध्ये करता येईल. सरकार या रोख्यांवर २.५ टक्के व्याज देणार आहे. हे सुवर्णरोखे शेअर बाजारात सूचिबद्ध असणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/12/blog-post_91.html", "date_download": "2021-01-18T00:58:17Z", "digest": "sha1:63MQ4XB7WRMKHV6AY47SMRR5A6IDYPRN", "length": 6233, "nlines": 81, "source_domain": "www.smartichi.com", "title": "अंतिम ११मध्ये नसलेला युजवेंद्र चहल गोलंदाजी करणार", "raw_content": "\nHomeक्रीडाअंतिम ११मध्ये नसलेला युजवेंद्र चहल गोलंदाजी करणार\nअंतिम ११मध्ये नसलेला युजवेंद्र चहल गोलंदाजी करणार\nIndia vs Australia, 1st T20I : लोकेश राहुलनं ( KL Rahul) ट्वेंटी-20 क्रिकेटमधील फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळ केली आणि रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) अखेरच्या षटकात फटकेबाजी करून टीम इंडियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. जडेजानं २३ चेंडूंत नाबाद ४४ धावा करताना महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) चा २०१२सालचा विक्रम मोडला. फलंदाजी दरम्यान जडेजाला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनं ग्रस्त केलं होते, तरीही त्यानं फलंदाजी केली. पण, क्षेत्ररक्षणाला त्याच्या जागी युजवेंद्र चहल मैदानावर उतरला आणि जडेजाच्या वाट्याचे चार षटकं चहल टाकणार आहे.\n1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक\n2) HDFC बँकेला मोठा झटका\n3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं\n4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही\n5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले\n6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...\nप्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. शिखर धवन ( १) आणि विराट कोहली ( ९) स्वस्तात माघारी परतले. संजू सॅमसन १५ चेंडूंत २३ धावा करून माघारी परतला. वन डे मालिकेत बाकावरच बसलेल्या मनीष पांडेला आज संधी मिळाली, परंतु तो अवघे दोन धावा करून माघारी परतला. लोकेश ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकार मारून ५१ धावांवर माघारी परतला. हार्दिकनं काही अफलातून फटके मारले, परंतु त्याला १६ धावांवर माघारी जावं लागलं. मोइजेस हेन्रीक्सनं ४-०-२२-३ अशी कामगिरी केली. जडेजानं २३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या, टीम इंडियानं ७ बाद १६१ धावा केल्या.\nसामन्याच्या अखेरच्या षटकात जडेजाच्या हेल्मेटला चेंडू आदळला आणि आयसीसी (ICC) च्या नियमानुसार खेळाडू मैदानावर जखमी झाल्यास त्याच्या जागी बदली खेळाडू मैदानावर उतरू शकतो. तो गोलंदाजी किंवा फलंदाजीही करू शकतो. या नियमानुसार चहल आता गोलंदाजी करणार आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2019/04/blog-post_12.html", "date_download": "2021-01-18T01:43:49Z", "digest": "sha1:LDAAT3LQNJPGJNGDWTSCLI7IYUQR3FLT", "length": 20784, "nlines": 199, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "जिव्हाळा संपवण्याचा हा घातक काळ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nजिव्हाळा संपवण्याचा हा घातक काळ\nप्रचाराच्या शुभारंभाचे शक्तीप्रदर्शन बेफामपणे सुरू झाले आहे. सोशलमीडियातून आभाळभर प्रसार होतोय. सत्ताधीशांच्या अंधभक्तांसोबतचा कित्ता आता सर्वपक्षीय अनुयायी भक्तांनी गिरवलाय. भारतीय निवडणूक प्रणाली केवळ अंधभक्तांनीच भरून राहीलीय. बावळटपणाचा अतिरेक, शहाणपणा उसना आव आणि अस्मितांचा कट्टर चेव यांनी कागदांची रद्दी टम्म सुजत आहे. सुजाण-सामान्य नागरीला मात्र सगळेच एकसा��खे दिसताहेत, सेम सेम.\n”सगळीसोंग काढता येतात, पैशाची नाही रे” म्हणत उमेदवार पक्षपार्टी दलबदल दलदलीत काम करायला गरीब कार्यकर्ता उन्हांत उतरला आहे. लोकशाहीची जत्रा गोंधळानं सुरूवात झालीय. आता आधीच्या आभासी वैरत्वाला तिखट तीव्रता लाभेल. आपले म्हणनेच योग्य, खरेपणाच्या स्वतःच्या कसोट्या लावून स्वतःच सत्य प्रसवणार्‍यांचे वारसदार संख्येने वाढताहेत. काहीतरी खूप ग्रेट वगैरे सांगून आपण कलात्मक बदल घडवतोय, या आवेशाने बायोपिक्सचा पसारा सिनेमांतून पसरत आहे.\nअलिकडे ’केसरी’ सारख्या मुव्हीमधून ध्रुवीकरणाचा धागा गडद करण्याचा मस्त प्रयत्न झाला. शूरसैनिकांना वंदन करताना, लांबलेल्या वेळेत केवळ मुस्लिमव्हीलनत्व ठाशिव करण्याचा सहेतूक प्रयत्न झाला. असे प्रयोग किती यशस्वी होतील पण नवी पिढीच्या डोक्यांना द्वेषपेरणीचे निमित्त मात्र मिळत राहते. उन्हाळ्यातल्या झळांची तीव्रता सहन करत एसी सिनेमा हॉलमध्ये मित्रांसोबत मी ही घुसलो. सिनेमास्क्रिनवर ’राम की जन्मभूमी’ अशी अक्षरे झळकू लागली.\nअख्खा दोनतासांच्या काळात कुतथ्यांनी भरलेला मुस्लिमद्वेषी अंजेडा बेमालूमपणे प्रेक्षकांच्या माथी मारला जातो. आधीच न्यायप्रविष्ठ असणार्‍या, विवादीत जागेविषयीच्या जनभावना तीव्र असताना, त्यातही ’कोड ऑफ कंडक्ट’ असताना, असा फालतू सिनेमा रिलीज कसा केला जातो, याच विचाराने डोके तापले. गावसंस्कारातल्या नव्या पिढीने विसरलेल्या किंवा ज्यांना या प्रश्‍नांची जाणीवच नाही अशा बाबरी विध्वंसानंतरच्या पिढीला धार्मिकद्वेषाचे सरळ ज्ञान () देणारा हा बावळटी एकांगी सिनेमा. लेखक, अभिनय, दिग्दर्शनातून मुस्लिम वसिमचे नाव झळकत राहते त्याचवेळी शेजारी बसलेला एखादा हिंदू नावाचा मित्र मात्र माझ्याकडेच संशयी डोळ्यांनी पाहू लागतो. हेच या पिक्चरचे यश.\nथिल्लर सवंग म्हणूनच याची समीक्षा केली पाहिजे. कलेच्या कोणत्याच अंगानी किंवा कॅमेरा स्क्रिप्ट या अंगाने हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या ’सी’ ग्रेड कॅटेगरीत ही बसत नाही. शरिया, तलाक, हलाला, क्रुरपणा या बाबतची सगळीच अपूर्ण, चुकीची आणि चीड आणणारी चित्रणं यात सर्रास धुमाकूळ घालतात. याला दुर्लक्ष कसे करावे एकतर ’अशा’ नावांनी आलेला सिनेमा आधिच तब्लीगी झालेला तरूण पाहत नाही. त्यात भबताचे भयताल अस्वस्थ करणारे असताना, शौकीन असणारा सामान्य तरूणही इकडे फिरकत नाही नेमके याच कारणाने, मुस्लिम सोडून ज्या नव्या पोर पीढिने हा सिनेमा बघीतलाय त्यांच्या डोक्यात पुनःविषपेरणीची बीज नकळत रोवली जातायेत.\nमानवी कल्पनेच्या पलिकडे जाऊन नेटीझन, तंत्रज्ञानी पिढीला सर्वतोपरी मीडिया विश्‍वासाचा आणि माहितीचा साठा ठरतो. म्हणून अशी सांस्कृतिक कलाक्षेत्र जी उजव्या बाजूचा विचार सरळस्पष्ट पसरवतायत यावर त्वरीत बंदी किंवा कायदेशीर अमान्यता मिळवायला हवी.\nवर्षानुवर्षे सहिष्णूतेचा प्रयत्न करून सहनशीलतेचा स्वभाव पक्का करत राहणार्‍या छोट्या गावातल्या अनेक पदरी बहुजनी एकतेतून अलग मुस्लिमाला वेगळे करण्याचे चाणक्यीडाव सातत्याने सुरूयत.\nहातातल्या मोबाईल ते टीव्हीतल्या न्यूजरूम, मालीकापासून, कचरागाडीच्या सकाळच्या देशभक्ती वाटणार्‍या अरोळीपासून, मोठ्या डीजीटल पोस्टरपर्यंत, सिंगल स्क्रिनच्या छोट्या थेटरपासून मल्टीफ्लेक्स मॉलपर्यंत, परवा लताबाईच्या नव्या गाण्यापासून स्पेशल एटीएसच्या जाहीरातीपर्यंत फ्रंट किंवा बॅकला एक समाज दोषी बनवून ऑलरेडी उभाच केला जातोय.\nसर्वांनी सातत्याने दोषी ठरवून टाकले, कितीही कशीही आदळ-आपट करून खरे सांगण्याचा प्रयत्न प्रामाणिक केला तरी ’गळ्याला नख’ लावलाय.. किंवा ’कान भरलेले’ त्यांच्या मग उरत काहीच नाही. उरतो गोंधळ. येणार्‍या दिडेक महिन्यात उन्हांच्या झळा वाढतील, तयवर उपाय करता येतील. पण प्रेमस्नेहएकतेची पानगळ सुरूय मातीमाणसांचा लळा कमी होत होत.. जिव्हाळा संपवण्याचा हा घातक काळ...\nटीप ः सिनेमा किंवा जाहिरात पाहावीच असे नाही. आपण सिनेमा आणि आपली जाहिरात व्हायला हवी. अशा क्षेत्राची धडपड करू... मी करतोय.. सहनशिलतेची बरकत वाढत राहो.\nसुनीलकुमार सरनाईक यांच्या ‘पाऊलखुणा’ पुस्तकाला विश...\n२६ एप्रिल ते ०२ मे २०१९\nअसत्य प्रधान युगात सत्यवानांनी काय करावे\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nलोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची\nमुस्लिम समाजातील मुले शिक्षणापासून वंचित का\nइकबाल मुकादम यांच्या ‘अकल्पित’ या पुस्तकाचे प्रकाश...\nसंबोधी पुरस्कार मिनाज सय्यद यांना प्रदान\nहर एक घर में दिया भी जले, अनाज भी हो..\nइस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री\nभारतीय राजकारणात क्रांतीची गरज\nये लाव रे तो व्हिडीओ’\nभारतातल्या मुसलमानांचा नेता कोण असायला हवा\n१९ एप्रिल ते २५ एप्रिल २०१९\nनिकाह वासनाशक्तीला बेलगाम होण्यापासून वाचवतो : प्र...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआधुनिक तंत्रज्ञान आणि भूतकाळातील सोनेरी क्षण\nसर्वसमावेशक आणि भारतीयत्व या संकल्पनांचाच आज रानटी...\nजमाअत-ए-इस्लामी हिंदच्या अध्यक्षपदी सय्यद सआदतुल्ल...\nनिवडणुकीत हरवलेला मुस्लिम समाज\nभाषणबाजी झाली तेज, प्रचाराला आला वेग\nहा देश आपणच वाचविला पाहिजे\nजनसेवा करणे म्हणजे ईश्वराची उपासना करणे होय -रफीकु...\nखोटी साक्ष आणि शिर्क समान दर्जाचे अपराध : प्रेषितव...\nअन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसर्वांगीण विकासासाठी मतदान करा\n१२ एप्रिल ते १८ एप्रिल २०१९\nजिव्हाळा संपवण्याचा हा घातक काळ\n०५ एप्रिल ते ११ एप्रिल २०१९\nभारताला मजबूत नेतृत्वाची नव्हे तर लोकशाही शासनाची गरज\nराष्ट्रनिर्मितीमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांची भूमिका\nअहमदनगरमध्ये मस्जिद परिचयाचा स्तुत्य उपक्रम\nव्यवस्थेविरूद्धचा आक्रोश आकांती हवा\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिध���) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ezykolhapur.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-01-18T02:06:27Z", "digest": "sha1:3PTVDO4WMCR34CRUQQ3JQ64I6WCKKSOO", "length": 18894, "nlines": 384, "source_domain": "ezykolhapur.com", "title": "प्रभाग कानोसा - प्रभाग क्रमांक ५४ - चंद्रेश्वर - eZy Kolhapur", "raw_content": "\nप्रभाग कानोसा – प्रभाग क्रमांक ५४ – चंद्रेश्वर\nप्रभाग कानोसा – प्रभाग क्रमांक ५४ – चंद्रेश्वर\nप्रभाग कानोसा – प्रभाग क्रमांक ५४ – चंद्रेश्वर\nविद्यमान नगरसेविका – शोभा बोंद्रे\n‘चंद्रेश्वर’ प्रभागात दोन भावांत लढत : बोंद्रे-खराडे आमनेसामने : तडजोडीचे प्रयत्न असफल\nभारत चव्हाण / लोकमत न्यूज नेटवर्क\nकोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक किती मोठ्या चुरशीची आणि राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे याची प्रचीती शिवाजी पेठेतील ‘प्रभाग क्रमांक ५४- चंद्रेश्वर’ येथे आली. प्रभागांतून बोंद्रे -खराडे या नावाजलेल्या घराण्यांचे वारसदार एकमेकांविरुद्ध निवडणूक लढणार आहेत. दोन्ही घराण्यांत कोणी निवडणूक लढवावी यावर विचारमंथन झाले, पर्याय दिले गेले; पण एकमत न झाल्यामुळे अखेर माजी नगरसेवक इंद्रजित पंडितराव बोंद्रे व शिवतेज इंद्रनील ऊर्फ अजित खराडे या दोन बंधूंत लढत होऊ घातली आहे. शिवतेज हे इंद्रजित यांचे आत्येभाऊ आहेत.\nशिवाजी पेठेत बोंद्रे आणि खराडे ही राजकीय घराणी सुपरिचित आहेत. आतापर्यंत महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही घराण्यांतील सदस्य एकमेकांविरुद्ध कधी लढले नाहीत. त्याला कारण म्हणजे कै. महिपतराव बोंद्रे होय. त्यांचा शब्द म्हणजे अंतिम असायचा. त्यांच्या शब्दाला मान देऊनच या घराण्यांनी तडजोडी केल्या. त्यामुळे सई खराडे, इंद्रजित बोंद्रे, शोभा बोंद्रे नगरसेवक झाले. नंतरच्या काळात सई खराडे व शोभा बोंद्रे महापौर झाल्या. त्याला महत्त्वाचे कारण दोन घराण्यांतील एकी होती. मोठ्यांच्या शब्दाला मान व एकमेकांवरील विश्वास होता.\nपरंतु होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत या घराण्यांत गडबड झाली. महिपतराव बोंद्रे, सखारामबापू खराडे आज हयात नाहीत. त्यामुळे कोणी कोणाचे ऐकावे आणि कोणी कोणासाठी थांबावे असा प्रश्न निर्माण झाला. प्रत्येकाला नग���सेवक व्हावे असे वाटत आहे. त्यामुळे तडजोडी अयशस्वी झाल्यामुळे शिवतेज खराडे व इंद्रजित बोंद्रे यांनी एकमेकांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आहे.\nमी ‘चंद्रेश्वर’मधून, तर शिवतेज किंवा त्यांच्या पत्नीने प्रभाग क्रमांक ७३, ८० किंवा ८१ येथून निवडणूक लढवावी, अशी चर्चा आरक्षण पडण्यापूर्वी आमच्यात झाली होती. आरक्षणे जाहीर झाल्यानंतरच्या चर्चेत, मी चंद्रेश्वरमधून लढतोय, शिवतेजच्या पत्नीला प्रभाग क्रमांक ८१ मधून उभे करा, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो असा शब्द दिला; पण त्यांनी तो अमान्य केला, असा दावा इंद्रजित यांनी केला आहे.\nतर शिवतेज यांच्या दाव्यानुसार २०१५ ला सई खराडे निवडणूक लढणार होत्या; परंतु महिपतराव बोंद्रे यांच्या शब्दाखातर आम्ही माघार घेऊन शोभा बोंद्रे यांना पाठिंबा दिला. त्यावेळी बोंद्रे यांनीच पुढील निवडणुकीत शिवतेजला संधी द्यायची असे स्पष्ट केले होते. मग त्यांचा शब्द पाळायची जबाबदारी आता इंद्रजित यांच्यावर होती. त्यांनी ती पाळण्यास नकार दिला. मग प्रत्येक वेळी आम्हीच का थांबायचे, असा सवाल शिवतेज यांचा आहे.\nइंद्रजित व शिवतेज यांच्यातील चर्चा निष्फल व अयशस्वी ठरल्यामुळे प्रभागाचे वातावरण आता या दोघांभोवतीच फिरणार आहे. कोणता भाऊ निवडणूक जिंकणार आणि कोणता भाऊ हरणार हाच चर्चेचा विषय आहे. तसे बघितले तर बोंद्रे व खराडे घराण्यास समाजसेवेची, महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करण्याची माहिती आहे. सई खराडे यांनी अडीच वर्षे, तर शोभा बोंद्रे यांनी सहा महिने महापौरपद भूषविले आहे. त्यामुळे दोघांनाही प्रशासनाकडून कामे कशी करून घ्यायची याची कलाही अवगत आहे.\nइंद्रजित यांची उमेदवारी काँग्रेसकडून निश्चित मानली जाते, तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवतेज खराडेंना उमेदवारी देण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. या दोघांसह शिवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश सरनाईक निवडणूक लढविणार आहेत; परंतु ते यावेळी शिवसेनेऐवजी भाजपचे कमळ हातात घेणार असल्याचे सांगण्यात येते. या तीन उमेदवारांव्यतिरिक्त प्रभागात अन्य कोणत्या उमेदवाराची चर्चा दिसत नाही. काही जण आपली उमेदवारी निवडणूक जाहीर झाल्यावर ठरविणार आहेत.\n– प्रभागात सोडविलेले नागरी प्रश्न –\nरंकाळा तलाव ते महालक्ष्मी मार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृह बांधले. रंकाळा तलावावर कमान उभा���ली. संध्यामठ सांस्कृतिक हॉलचे नूतनीकरण, प्रभागातील चाळीस वर्षांपूर्वीच्या ड्रेनेजलाइन व जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. ऐंशी टक्के प्रभागांत रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. गल्लीबोळांत काँक्रीट पॅसेज करण्यात आले आहेत.\n-प्रभागातील शिल्लक नागरी प्रश्न-\nप्रभागातील वीस टक्के भागांतील डांबरीकरण झालेले नाही. मोहिते बोळात चॅनल बांधण्याचे राहिले आहे. गिरणगल्लीत गटार लाइन बांधलेली नाही.\nगेल्या पाच वर्षांत प्रभागातील सर्व कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तरीही सर्वच कामे झाली असा माझा दावा नाही. काही कामे मंजूर आहेत, ती आता सुरू होतील. संध्यामठ हॉलची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम केल्यामुळे अनेक नागरिकांची साेय झाली आहे.\n– गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते –\n– शोभा बोंद्रे (काँग्रेस) – २०२५\n– प्रियंका इंगवले (ताराराणी आघाडी) ४५४\n– सुनीता पन्हाळकर (राष्ट्रवादी) ९०८\n– रजनी सरनाईक ( ४८९)\nआमच्या बातम्या अधिक चांगल्या करण्यासाठी आम्हाला मदत करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/tyre-blast-video-viral-on-social-media-mhpl-509375.html", "date_download": "2021-01-18T00:49:51Z", "digest": "sha1:IAWSM5TSRY4N6L4NJPVDXMELRNBQUFJK", "length": 18706, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "OMG! इतकी हवा भरली इतकी हवा भरली की बॉम्बसारखा फुटला टायर आणि.... धडकी भरवणारा VIRAL VIDEO | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\n इतकी हवा भरली इतकी हवा भरली की बॉम्बसारखा फुटला टायर आणि.... धडकी भरवणारा VIRAL VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली, रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO VIRAL\nबघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी, मात्र...पाहा VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकसुद्धा स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा मजेशीर VIDEO\nया काश्मिरी तरुणानं घोड्यावर स्वार होत भर बर्फात केलं कर्तव्य, बघा व्हायरल VIDEO\n इतकी हवा भरली इतकी हवा भरली की बॉम्बसारखा फुटला टायर आणि.... धडकी भरवणारा VIRAL VIDEO\nटायरमध्ये (tyre) हवा भरणाऱ्या प्रत्येकानं हा व्हिडीओ (Video) पाहायला हवा.\nमुंबई, 29 डिसेंबर : तुम्ही ड्रायव्हिंग (driving) करत नसला तरी गाडीतून प्रवास करताना टायर फुटल्याचा (tyre blast) अनुभव कधी तरी घेतलाच असेल. टायर फुटताच (tyre burst)जो आवाज येतो त्यानंच काळजात धडकी भरते. समजा असाच टायर हवा भरता भरता फुटला तर... आणि तिथं एखादी व्यक्ती असेल तर... तिचं काय होईल असाचा टायर ब्लास्टचा एक व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे.\nट्विटरवर (twitter) टायर फुटल्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. Derek ट्विटर युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता. दोन व्यक्ती टायरमध्ये हवा भरत आहेत. हवा भरता भरता अचानक टायर फुटतो आणि एखादा बॉम्ब फुटल्यासारखाच आवाज येतो. व्हिडीओतील आवाज ऐकून अंगावर काटा येतो.\nअसा टायर फुटल्यानंतर त्याच्या जवळ राहून हवा भरणाऱ्यांचं काय झालं असावं, असंच वाटतं. जसा टायर फुटतो तसं हे दोघंही त्या टायरसोबत उंचावर उडतात. एक व्यक्ती एका दिशेला तर दुसरी व्यक्ती दुसऱ्या दिशेला फेकली जाते आणि दोघंही नंतर जमिनीवर कोसळते. सुरुवातीला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यांच्या जीवावर तर बेतलं नाही ना अशीच चिंता मनात निर्माण होते. मात्र सुदैवानं तसं काहीही झालं नाही. टायरमध्ये हवा भरणाऱ्या या दोन्ही व्यक्ती सुखरूप आहेत.\nहे वाचा - Viral Video: क्षणार्धात राजकीय मंच जमीनदोस्त, 3 डजन कार्यकर्त्यांसह आमदारही जखमी\nहा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अधिक माहिती नाही. पण तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. काही ट्विटर युझर्सना मात्र हा व��हिडीओ पाहून हसू आलं आहे. पण खरंतर ही हसण्याची बाब नाही. असं कुणासोबतही घडू शकतं. त्यामुळे हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यानं यापुढे तुम्ही टायरमध्ये हवा भरताना विशेष काळजी घ्या असा सल्ला दिला आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या नेटिझन्सनीदेखील सर्वांना सावध केलं आहे.\nहे वाचा - भारीच मुलाचा Belly dance video व्हायरल; पाहताच म्हणाल याच्यासमोर तर शकिराही फेल\nतुम्हीदेखील टायरमध्ये हवा भरत असाल तर कृपया अशी हवा कधीच भरू नका. टायरमध्ये आवश्यक तितकीच हवा भरा. क्षमतेपेक्षा जास्त हवा भरल्यानं टायर तर फुटेलच पण तुमच्या जीवालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे काळजी घ्या.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/bjp-leader-raksha-khadses-slap-to-powar-minister-nitin-raut-for-electricity-bill-issue-maharashtra-mhsp-497737.html", "date_download": "2021-01-18T01:15:54Z", "digest": "sha1:TUAUIXMKY3IVI65J3H6ZLFIJOEN6NKUT", "length": 19337, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...तर रस्त्यावर उतरेन, एकनाथ खडसेंच्या सूनबाईंचा थेट ऊर्जामंत्र्यांना इशारा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा ���ाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चं���ी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\n...तर रस्त्यावर उतरेन, एकनाथ खडसेंच्या सूनबाईंचा थेट ऊर्जामंत्र्यांना इशारा\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n...तर रस्त्यावर उतरेन, एकनाथ खडसेंच्या सूनबाईंचा थेट ऊर्जामंत्र्यांना इशारा\n'जेवढं बिल आलेलं आहे, तेवढं बिल ग्राहकांना भरावंच लागेल'\nमुक्ताईनगर, 18 नोव्हेंबर: वीज बिलात सवलत देण्याची भाषा करणाऱ्या राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता आपला शब्द फिरवला आहे. याविरोधात भाजप नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सूनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी तीव्र प्रतिक्रीया दिली आहे.\nवीज ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, सरकारनं याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास जनहितासाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देखील भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिला आहे.\nहेही वाचा... उद्धव ठाकरे हिंदुत्त्व विचारसरणीचे नाहीतच, नारायण राणेंचा घणाघाती 'प्रहार'\nखासदार रक्षा खडसे म्हणाल्या, 'जेवढं बिल आलेलं आहे, तेवढं बिल ग्राहकांना भरावंच लागेल', असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. ऊर्जामंत्र्यांचं वक्तव्य सपशेल चुकीचं आहे. राज्यातील मह���विकास आघाडी सरकारनं बिल माफ करू, असं राज्यातील जनतेला आश्वासन दिलं होतं. मात्र नितीन राऊत हे एक चांगले नेते आहे. त्यांनी आपला शब्द फिरवायला नको होता. संपूर्ण वीज बिल माफ करू शकले नसले तरी काही प्रमाणात ग्राहकांना सवलत द्यायला हवी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी केली आहे.\nराज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला सातत्याने आंदोलन करण्याची गरज पडत आहे. कारण भाजप ही वैयक्तिक फायद्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहेत, असं खासदार रक्षा खडसे यांनी सांगितलं.\nविदर्भवाद्यांनी घेतली आक्रमक भूमिका...\nविजबिलात सवलत देण्याची भाषा करणाऱ्या ऊर्जामंत्र्यांनी आता आपला शब्द फिरवला. याविरोधात विदर्भवाद्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 7 डिसेंबरला विदर्भात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विदर्भवादी ठिय्या आंदोलन करणार आहेत.\nलॉकडाऊनच्या काळात ऊर्जा विभागानं अवास्तव बिलं पाठवली आहेत. यावर विरोधी पक्षांनी आंदोलन केली, संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यामुळं विजबिलात सवलत देऊ असा शब्द ऊर्जामंत्र्यांनी दिला होता. मात्र, आता अचानक ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवला.\n पोलीस स्टेशनजवळच लाठी-काठ्या, हॉकीने तरुणाला मारलं\nविजबिलाची थकबाकी वसूल करू आणि बिल न भरणाऱ्यांचे वीज कनेक्शन कापलं जाईल, असं सांगितलं. त्यामुळे या विरोधात विदर्भवादी हिवाळी अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी विदर्भात तालुकास्तरावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक राम नेवले यांनी दिला आहे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathigappa.com/tag/deepak-dewoolkar/", "date_download": "2021-01-18T01:29:44Z", "digest": "sha1:FNZ6VVQAHJ3AJ44SPDP3JMX3EKK2MFIB", "length": 5702, "nlines": 47, "source_domain": "marathigappa.com", "title": "deepak dewoolkar – Marathi Gappa", "raw_content": "\nशाळेत यायला उशीर झालेल्या ह्या मुलाचे तोडकंमोडकं हिंदीतले कारण ऐकून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nबेप-त्ता झालेल्या महिलेने एक महिन्यानंतर पतीला फोन करून सांगितली अपह-रण केल्याची कहा’णी, परंतु स’त्य काही वेगळेच होते\nचला हवा येऊ द्या च्या सेटवर अशोक सराफ ह्यांनी लावला लक्ष्याला फोन, बघा व्हिडीओ\n३० वर्षानंतर भेटलेल्या झोपडपट्टीतल्या मित्राची परिस्थिती पाहून शाळेतल्या मित्राने जे केले ते पाहून तुम्हीही थ’क्क व्हाल\nमहाराष्ट्राज बेस्ट डान्सर स्पर्धेत जज असलेली पूजा सावंत खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा पूजाची जीवनकहाणी\nसर्वांना हसवणारा सागर कारंडे खऱ्या आयुष्यात कसा आहे, बघा सागरची जीवनकहाणी\nखेळायला जाण्याच्या घाईत ह्या मुलाचे पाढे पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nमराठमोळ्या मुलीला पाहताच प्रेमात पडला होता राहुल द्रविड, खूपच इंटरटेस्टिंग आहे दोघांची प्रेमकहाणी\nचो’रीच्या पैश्यांनी करायचा लोकांची मदत, त्यामागचे कारण पाहून तुम्ही पण थ’क्क व्हाल\nह्या मॉडर्न भाजी विकणाऱ्या मुलीचा अभिनय पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल, बघा व्हिडीओ\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nमनोरंजन क्षेत्रात असो वा त्या परिघाबाहेर. अनेक जोड्या आपण बनताना आणि बिघडताना पाहतो. पण काही जोड्या एकत्र येतात आणि कायमस्वरूपी एकत्र राहतात. त्यांच्या मधली केमिस्ट्री सदैव ताजी असल्याचं पहायला मिळत. एकमेकांविषयी असलेला आदर हा यातला सगळ्यात मोठा आधारस्तंभ. आज आपण अशाच एका जोडीविषयी जाणून घेणार आहोत. हे गोड जोडपं आहे, …\nशाळेत यायला उशीर झालेल्या ह्या मुलाचे तोडकंमोडकं हिंदीतले कारण ऐकून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ\nबेप-त्ता झालेल्या महिलेने एक महिन्यानंतर पतीला फोन करून सांगितली अपह-रण केल्याची कहा’णी, परंतु स’त्य काही वेगळेच होते\nचला हव�� येऊ द्या च्या सेटवर अशोक सराफ ह्यांनी लावला लक्ष्याला फोन, बघा व्हिडीओ\n३० वर्षानंतर भेटलेल्या झोपडपट्टीतल्या मित्राची परिस्थिती पाहून शाळेतल्या मित्राने जे केले ते पाहून तुम्हीही थ’क्क व्हाल\nमहाराष्ट्राज बेस्ट डान्सर स्पर्धेत जज असलेली पूजा सावंत खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा पूजाची जीवनकहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2021-01-18T01:53:04Z", "digest": "sha1:VEWQNLOFTEDN4TWF3GVPL5L5Z2TBLYBD", "length": 5343, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बेरियम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(Ba) (अणुक्रमांक ५६) रासायनिक पदार्थ.\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १३ सप्टेंबर २०१७, at १५:२४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१७ रोजी १५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/category/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BC%E0%A4%A8/", "date_download": "2021-01-18T00:47:50Z", "digest": "sha1:7GSFKGLRUMIS5UD5UIYBVVGGMJZQENTG", "length": 136315, "nlines": 552, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "सुख़न | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nPosted in कतरा कतरा जिंदगी, चित्रपट... सिनेमा सिनेमा, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nजफ़ा के ज़िक्र पे तुम क्यूँ सँभल के बैठ गए\nतुम्हारी बात नहीं बात है ज़माने की\nजफ़ा- म्हणजे अन्याय. वफा शब्दाच्या अगदी विरॊधी अर्थाने जाणारा हा शब्द.\nकुठेतरी काहीतरी अन्याय झालाय खरा, मग तो माझ्यावर असो की इतर कोणावर… तो तपशील इथे महत्त्वाचा नाही पण शेर असा गमतीदार की तो म्हणतो, या अन्यायाबद्दल मी बोलू जाता तुम्ही का म्हणून चपापले तुमच्याबद्दल नाही बोलत मी, इतरांबद्दल बोलतोय… बात है जमाने की. हा असा शेर लिहिणाऱ्या मजरूह सुल्तानपुरींबद्दल आपण काय आणि किती बोलणार हा एक प्रश्नच आहे तसा तुमच्याबद्दल नाही बोलत मी, इतरांबद्दल बोलतोय… बात है जमाने की. हा असा शेर लिहिणाऱ्या मजरूह सुल्तानपुरींबद्दल आपण काय आणि किती बोलणार हा एक प्रश्नच आहे तसा ह्याच मजरूहने एका अप्रतिम गजलेत एक शेर लिहीला:\n’मजरुह’ लिख रहे हैं वो अहल-ए-वफा का नाम\nहम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह\n“हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह”… काय विचार आहे हा. जफापासून वफापर्यंत येताना विचारांची मांडणी कमाल बदलून जाते. “अहल-ए-वफा “, प्रामाणिक- एकनिष्ठ लोकांची नावं ते लिहिताहेत आणि त्या यादीत आमचंही नाव आहेच की. हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह…. वफा करण्याचा हा ’अपराध’ आमच्याहीकडून झालाय. मजरूह शायर म्हणून नुकतेच ओळखीचे होत होते आणि हे एक एक शेर मनात वस्तीला येऊ लागले होते.\nयापूर्वी मजरूह म्हणजे जो जिता वही सिकंदर, खामोशी असे अनेक चित्रपट, तुझसे नाराज नही, हमें तुमसे प्यार कितना अश्या अनेकोनेक अजरामर गीतांचे गीतकार म्हणून ओळखीचे आणि आवडते होतेच पण गीतकाराच्या पुढे जात शायर म्हणून ह्या सगळ्यांची ओळख होणं मनाला अत्यंत समृद्ध करणारं असतं हे अनुभवातून एव्हाना जाणवलं होतं. मजरूह, एक शायर म्हणून ओळखीचे होण्यात एक टप्पा होता जेव्हा,\nमैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर\nलोग साथ आते गए और कारवाँ बनता गया\nह्या शेरपाशी पुन्हा आले. उर्दू शायरी आ���ि ’शेर’ म्हणजे अगदी काही मोजके शेर अनेकांना ज्ञात असतात, माझेही तसेच होते. हे शेर तर वाट काढत पुढे निघून जातात पण प्रवासात शायरचं नाव मागे कुठेतरी हरवून जातं. हा अत्यंत अर्थपूर्ण शेर लिहिणारी लेखणी होती मजरूहची हे जेव्हा समजलं तेव्हा ह्या वाटेवरही त्यांची माझी ओळख जुनी आहे हे उमगून ही मजरूह नावाची शायरीतली वाट मला स्विकारती झाली. आपल्या मतांवर ठाम असणारा, त्यासाठी तुरुंगवासही भोगण्याची तयारी असणाराच नव्हे तर खरंच ते करून दाखवणाऱ्या ह्या शायरच्या विचारांना मात्र तुरुंग कैद करू शकला नाही… पिंजऱ्याच्या पलीकडे जाऊ शकणारी ही लेखणी जेव्हा लिहिते,\nरोक सकता हमें ज़िंदान-ए-बला क्या ‘मजरूह’\nहम तो आवाज़ हैं दीवार से छन जाते हैं\nतेव्हा तिच्या विलक्षण ताकदीचं दर्शन होतं. अभाव, तुरुंग मला अडवून ठेवण्यात असमर्थ आहेत, माझं अस्तित्त्व हे आवाजासारखं आहे जे वाटेत येणाऱ्या भिंतींचा अडसर सहज पार करत जाण्याची क्षमता बाळगून आहे. हीच लेखणी अत्यंत तरल भाव कितीवेळा सहजपणे मांडते त्याची गणना नाही. है अपना दिल तो आवारा म्हणताना त्याच हृदयासाठी ’ये एक टूटा हुवा तारा’ असं म्हणणारा हा शायर जितका जाणून घेत होते तितकं, आजतागायत अत्यंत आशयघन, अत्यंत लाडकी असलेली बहुतांश गाणी मजरूहची आहेत हे एक सत्य सातत्याने माझा माग काढत माझ्यापर्यंत पोहोचत होतं.\nआयुष्यातले भलुबुरे प्रसंग ज्या गाण्यांच्या, शब्दांच्या अर्थलयींवर मनाभोवती तरळून जातात ती गाणी लिहिणाऱ्या ह्या साऱ्या शायरांचे आपल्यावर किती ऋण आहे हे अनेकदा वाटते. चित्रपटसृष्टीत अर्धशतकापेक्षा अधिक काळ अतिशय अर्थगर्भ लिहिणारे मजरूह हे त्यातलं अग्रगण्य नाव. ’बडी सुनी सुनी है’ हे मिलीमधलं अजरामर गीत लिहीणारे मजरूह एक शेर लिहितात,\n‘मजरूह’ क़ाफ़िले की मिरे दास्ताँ ये है\nरहबर ने मिल के लूट लिया राहज़न के साथ\nतेव्हा तो शेर स्मरणात स्थान मिळवून जातो. ’न कर मुझसे गम मेरे, दिल्लगी ये दिल्लगी’ म्हणणारे मजरूह लिहितात,\nज़बाँ हमारी न समझा यहाँ कोई ‘मजरूह’\nहम अजनबी की तरह अपने ही वतन में रहे\nतेव्हा त्यातली वेदना जाणवल्याशिवाय राहत नाही. भावभावनांच्या प्रत्येक पदराला अलगद पण तितक्याच आशयासह अर्थप्रवाही लहेज्यात मांडण्याची कला साधलेला हा एक शायर.\nसैर-ए-साहिल कर चुके ऐ मौज-ए-साहिल सर न मार\nतुझ से क्या बहल���ंगे तूफ़ानों के बहलाए हुए\nतुझे न माने कोई तुझ को इस से क्या मजरूह\nचल अपनी राह भटकने दे नुक्ता-चीनों को\nतू आपली वाट चालत रहा… टीकाकारांना त्यांचे काम करू दे असं म्हणणारा हा शेर असो, इथे अगदी वेगळीच वाट चालणारी ही शायरी जेव्हा म्हणते, “हम हैं का’बा हम हैं बुत-ख़ाना हमीं हैं काएनात, हो सके तो ख़ुद को भी इक बार सज्दा कीजिए”, तेव्हा ती स्वत:च्या अस्तित्त्वाचा सर्वार्थाने विचार करत त्या गहनगंभीर रहस्याची उकल करण्यात यशस्वी झालेली असावी असे नक्कीच वाटून जाते. “कभी तो यूँ भी उमँडते सरिश्क-ए-ग़म ‘मजरूह’, कि मेरे ज़ख़्म-ए-तमन्ना के दाग़ धो देते”… दु:खाच्या झऱ्यात अपेक्षाभंगांच्या वेदनांनी वाहून जावं असं मागणं मागणाऱ्या मजरूहची १ ऑक्टोबर २०१९ ही जन्मशताब्दी.\nह्या संपन्न, समृद्ध लेखणीचा विचार करते, त्या लेखणीतून उमटलेल्या शब्दांची दीर्घकाळ रसिकांच्या मनोराज्यात मिळवलेल्या अढळ स्थानाचा विचार करते तेव्हा मजरूह नावाच्या ह्या पाईडपायपरच्या शब्दसुरांचा मागोवा घेणाऱ्या अनेक पिढ्या मला दिसून येतात आणि मजरूह नावाच्या शायरचा सर्वतोमुखी असणारा शेर पुन्हा माझ्याकडे बघून हसून मला सांगतो,\nमैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर\nलोग साथ आते गए और कारवाँ बनता गया\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, मनातल्या गोष्टी, वाचन, सुख़न\t१ प्रतिक्रिया\nहातात जरा दे हात:\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, भटकंती, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nआता गोव्याला आलेय. पावसाळ्याचे दिवस आहेत. अधेमधे पावसाची एखादी सर येतेय. पावसाने विश्रांती घेतली तेव्हा समुद्रकिनारी फिरायला निघाले आणि वाटेतच तो पुन्हा मनसोक्त बरसत गेला. झाकोळून टाकणारा विशालकाय काळासावळा मेघ आसमंत व्यापून उरलाय. भिजणं हा पर्याय निवडलाय मी. सुटलेला भणाण वारा, पाऊस, दाटून आलेली संध्याकाळ, चिंब गारवा आणि पावसाच्या तालनृत्यात साथ करणारा निळाकरडा समुद्र ह्यांचं द्वैत, मी ही जणू ह्यांचाच एक भाग .\nये समंदर पे बरसता पानी\n प्यासों को तरसता पानी\nकुठेतरी ऐकलेला शेर मनात नकळत हजेरी लावता झालाय आणि अमृतसरमधलं एक संभाषण मनात डोकावून जातय. तिथे फिरताना सोबत असलेला टॅक्सी ड्रायव्हर फाळणीविषयी बोलताना म्हणाला होता, “और तो सब है ही मॅडम पर पार्टिशन कि वजह से हमसे समुंदर दूर हो गया… आपके ��ुंबई गये थे एक बार, पर वो तो आपका समुंदर हुआ ना”. कराचीकडून येणारा समुंदर त्याला त्याचा वाटत होता, त्याच्याकडच्या मागच्या पिढ्यांतल्या कोणाच्या तरी आठवणीतून झिरपलेला, त्या बोलण्यातून त्याच्या परिचयाचा झालेला तो समुद्रकिनारा आणि मुंबईत मात्र त्याला वाटलेलं गर्दीतलं पोरकं परकेपण. हे तसं नेहेमीचंच, पाणी आणि तहान ह्यांचं चुकलेलं समीकरण. समुद्रात पडून त्याच्या खारेपणाला स्विकारणारं पावसाचं पाणी. शायरला इथे तहान न भागवता येण्यातली ह्या जलथेबांची हतबलता दिसत जाते. शेर अर्थांची अनेक रूपं स्वत:त साठवून असतो, त्या रूपांचा शोध घेत जाणं हा एक आवडीचा भाग. आज इथे ह्या किनाऱ्यावर ही रूपंच माझा शोध घेत येताहेत. मनाचे पदर अलवार उलगडतातच अश्यावेळी. “किसी के साथ हूँ ऐसे अज़ल से, समुंदर साथ जैसे तिश्नगी है”, गहिऱ्या समुद्राची साथ आणि न भागणारी तहान ह्यांचं नातं मांडावं असं लिहिणाऱ्यांना केव्हातरी वाटून जातंच, तसाच हा एक शेर. त्याच्या अर्थांची वलयं मनात उमटत असताना चालणारी पावलं पाण्यापर्यंत येऊन पोहोचली आहेत.\nसमुंदर अदा-फ़हम था रुक गया\nकि हम पाँव पानी पे धरने को थे\nपायाला पाणी लागतंयसं पाहून नम्रपणे मागे सरकणारा समुद्र… कल्पनेला मनातून दाद जातेय. पुढे येणारी लाट मात्र तिथलं माझं अस्तित्त्व स्विकारतेय. पायाच्या तळव्याशी येणाऱ्या, त्याला वेढा घालत क्षण दोन क्षण रेंगाळून, पायाखालून वाळू घेऊन परतणाऱ्या ह्या जलस्पर्शाची एक निराळीच किमया. लाटांकडे बघते तेव्हा मनातलं काय काय असं तरंगून सामोरं येतं. खळबळीतून येणाऱ्या लाटा. एकामागे एक. क्षणभराची साथ, येऊन आल्यापावली नि:स्पृहपणे परतीची वाट चालणाऱ्या लाटा. कुठून कुठून येतात ह्या. कुठल्या क्षितीजाच्या कथा ऐकून येतात. चिरतरूण मुग्ध तरूणीसारख्याही आणि विरक्त प्रौढेसारख्याही. जलचक्राचे किती फेरे पूर्ण करत ह्या पुन्हा पुन्हा येतात. क्षणभंगुरता आणि चिरंतन, चिरंजीव असणं एकाचवेळी सांगणाऱ्या ह्या. पाण्याचा स्पर्श तनमनाला एक वेगळं चैतन्य आणि विचारांना वाट देणारं गांभिर्यही देऊ पहातोय.\nआता मनात उमटणारे विचार कधी काही सांगणारे तर कधी प्रश्नांचं गरगरतं आवर्त निर्माण करणारे. अंतर्मुख होऊ देणारा समुद्र सोबत…त्याचा तो भिजल्या वाळूचा, माझ्या पावलांचे ठसेही न उमटू देणारा किनारा. कुठलीच खूण माग��� न ठेवता चालण्यातल्या मुक्ततेचा नकळत वाटून गेलेला आश्वासक दिलासा. समुद्राची लयीतली नादमय गाज, ओसरलेला पाऊस आणि विचारांच्या मुक्त पक्ष्यांच्या आसमंतातील नक्षीचा नभावर आलेला शहारा. पावलं चालत होती, चालत जाताहेत. स्वत:ला स्वत:शी संवाद करू देणारी वेळ…\nमनाच्या अंगणात मागे पडलेलं किती आठवूनसं जातंय. काही स्पष्ट काही अस्पष्ट. विचारांना जोडून येणाऱ्या विचारांच्याही लाटाच जणू. आपल्याच मनाची आपण केलेली अडगळ जाणवून देणारे क्षण हे. विचार तळापासून पृष्ठभागावर आले की तिथेच समुद्राला अर्पण व्हायला हवे हे भान येण्याचे क्षण. मधेच वाकून ओंजळभर पाणी हातात घेत ती ओंजळ सागराला परत करताना मनातल्या विचारांचे अर्घ्यही मी देऊ पहातेय. वातावरणाची संथ लय कायम पण मनात मात्र गोंधळ उडतोय. ’तलातुम’ एक फार सुरेख शब्द वादळासाठी. “दरिया के तलातुम से तो बच सकती है कश्ती, कश्ती में तलातुम हो तो साहिल न मिलेगा”, पाण्यातल्या वादळातून सुटका होईलही पण नावेतला गोंधळ सावरणं कठीण. खरंय किती हे…\nकश्ती चला रहा है मगर किस अदा के साथ\nहम भी न डूब जाएँ कहीं ना-ख़ुदा के साथ\nना-ख़ुदा- नावाडी. इथे मनाची नाव सावरणारा नावाडी आपणच, कसं पेलतोय आपण हे आव्हान. ह्या लाटांच्या कथा ऐकताना, माझ्या मनातलं कितीतरी त्यांना मुकपणे सांगताना हे नेमकं काहीतरी जाणवून आर्तसा आवंढा का दाटून येतोय हा समुद्र मला हसतोय का\nचल जाऊ दूर कुठेही\nहातात जरा दे हात;\nमला ग्रेस आठवताहेत आत्ता. समुद्राची साथ हवी की विचारांच्या लाटांसोबत येणाऱ्या मोत्यांची साथ हवी की पुन्हा पुन्हा गोंधळणाऱ्या मनाला सावरणाऱ्या ह्या क्षणांची साथ\nवाऱ्याचा, समुद्राचा आणि माझ्या श्वासांचा आवाज एक होत जातोय. एकतानता, एकरूपता. किती दुखरं, काही हसरं सारं पुढे येऊन पुन्हा मागे सरतंय. काही गळून पडतंय, काही खोल तळघरात पुन्हा निमुट वस्तीला गेलंय. मी कसलाही ताळेबंद मांडत नाहीये आता. विचार आणि मी वेगळे होत जातोय… काही काळापुरतं का असेना पण हे एक सुटलेपण. असण्याची सारी सूत्र वर्तमानातल्या त्या क्षणाशी येऊन जोडली जाताहेत… आज आत्ता इथे मी उभी आहे, समोर आहे हा समुद्र… अथांग, असीम, क्षितीजाला थेट जाऊन भिडणारा, नद्यांना सामावणारा, आकाशाचा आरसा, रहस्यांचा, निळ्याहिरव्या रंगाच्या अनेक छटांचा, अनंत शक्यतांसह अनंत शक्यतांचा समुद्र मनाला मोहिनी घालणारा समुद्र. संथ, शांत आणि रौद्रही. दिवसाच्या प्रत्येक प्रहरी वेगळा भासणारा समुद्र. आधारही वाटणारा आणि मन दडपून टाकणारा… गहिऱ्या मायेचा, समुद्र…\nनजरों से नापता हैं समुंदर की वुसअतें\nसाहिल पे एक शख्स अकेला खडा हुआ\nनजरेने समुद्राची व्याप्ती मोजू पहाणारी मी एकटी इथे असणं आणि माझ्यातूनच कितीतरी उमलून पुन्हा कुपीत बंद होत, मनाच्या पाटीचं निराकार होणं…\nकिती वेळ गेलाय मधे. संध्याकाळ आता अजूनच गहिरी होत जातेय… किनाऱ्यावर दुरवरचा तो माणूस मला परत बोलावतोय. परतीची वाट…\nपाण्यातली पावलं… वाळूतली पाऊस थेंबांची, लाटांची नक्षी… भुरभुरता पाऊस.\nनजर में सुरत-ए-साहिल अभी नही आई\nमिरे सफर का हर मरहला समुंदर है\nआयुष्याला थेट स्पर्श करत किनाऱ्याकडून पुन्हा किनाऱ्याकडचा एक प्रवास. माझ्या आयुष्याचा प्रत्येक काठ, प्रत्येक टप्पा समुद्र आहे… असणारच. नीळे काठ सांभाळत भवसागर पार करायला निघालेल्या मनाचे किनारे सुटत जाणारच… मी पुन्हा समुद्राकडे क्षणभर वळून पुन्हा उभी रहातेय आणि तो माझ्या नजरेत काठोकाठ भरून येतोय. “हातात जरा दे हात”, न मागता केलेलं आर्जव रूजू होतं आणि आम्ही दूरच्या वाटेवर चालू लागतो\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, वर्तमानपत्रातली दखल, वाचन, सुख़न\t5 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, सुख़न\tby Tanvi\nरास्ता हर कदम पर रुका होता हैं\nसाँस भी मुई, कौन-सा हर पल चलती हैं\nदीर्घ श्वास घेते मी दरवेळी हे वाचते तेव्हा. जागृतीचा श्वास. जाणीवेतून उमटलेला जगण्याचा हुंकार. जगण्याच्या अखंड धांदलीतला हा क्षणभराचा विराम किती सांगणारा, जागं करणारा. पुढल्या श्वासाचं अस्तित्त्व ’असण्या’पर्यंत मला निमिषात नेऊन सोडणारा.\nश्वासांची माळ मी पुन्हा हातात घेते. ’तस्बीह’, जपमाळेचं उर्दूतलं अर्थगर्भ सुरेख नाव क्षणभर मन:पटलावर चमकून जातं. श्वासांची जाणीव अशीच सुरेख असते. धावपळीत नेमकी ही जाणीवच लोप पावते आणि सारा गोंधळ सुरू होतो. प्रश्नांची उकल अजूनही होत नाहीच पण त्यांच्या नेमक्या स्वरूपापाशी आणून ठेवणारी जाणीव.\nरास्ता हर कदम पर रुका होता हैं…\n गीत चतुर्वेदीचं लेखन. बिट्वीन द लाईन्स, एक संपूर्ण विचारचक्र दडवून ठेवणारं. गद्यमय लयबद्ध काव्याच्या ह्या अविष्कारापाशी मन थांबून रहातं. तो थांबलेला रस्ता आणि त्यावरून चालणारी पावलं. ही पावलं हरक्षणी बदलतात, रस्ता त्या बदलाकडे साक्षीभावाने बघतो. माणसं पुढे जातात, रस्ता तिथेच.. तसाच… निर्लेप सारं वाहून नेत पुन्हा शांत. रात्री पहावं त्याचं रूप. अलिप्त.. योग्यासारखं. गजबजीत असून गजबज न होणारं.\nमी वाट की वाटसरू\nश्वासांची तस्बीह, मधे विचारांच्या धाग्याने गुंफलेली असते हे पुन्हा सांगणारी प्रश्नांची मालिका मनात उमटायला लागते. कुठून कुठवर हा प्रवास सारं काही प्रवासात आहे, माझा भोवताल, चराचर, ही पृथ्वी… साऱ्यांचा स्वतंत्र आणि एकत्र प्रवास. कुठून.. कुठवर सारं काही प्रवासात आहे, माझा भोवताल, चराचर, ही पृथ्वी… साऱ्यांचा स्वतंत्र आणि एकत्र प्रवास. कुठून.. कुठवर चालत्या ट्रेनमधून धावती झाडं दिसावीत तसं. नेमकं कोण प्रवासात आणि कोण स्थिर चालत्या ट्रेनमधून धावती झाडं दिसावीत तसं. नेमकं कोण प्रवासात आणि कोण स्थिर गतिमानता की स्थैर्य चालती ट्रेनही पुढे जाते आणि उभं झाडही बदलतंच की क्षणोक्षणी. जपमाळ पुढे पुढे… विचारचक्रही. प्रवास… मागे पडलं ते संपलं. येणारा प्रत्येक क्षण आधीसारखाच, सृष्टीने तराजूत मोजून मापून दिलेला. सापेक्षतेची परिमाणं लावूून त्याचं रूप बदलून टाकत त्याला आधीपेक्षा पूर्ण नवा करणारे आपण. त्याच्या नव्या कोऱ्या असण्यात आपलं सजीवत्त्व, आपली चेतना दडलेली.\nमागे पडलेल्या अनेक मृतप्राय क्षणांच्या ढिगाऱ्यावर उभं राहून चेतनेचा प्रत्येक नवा क्षण मागे टाकणारं मी माध्यम एक. एक दिवस हे माध्यमही त्या क्षणांमधे विलीन होणारं. हे भान येईपर्यंत बदल अनिवार्य…\nबदलो, थोडा और बदलो\nतुम ऐन अपने जैसे हो जाओगे\n’अपने जैसे’ म्हणजे नेमकं कसं हाच तर शोध. कालची मी आणि आजची मी मोजून मापून दिलेल्या त्या क्षणाइतपतच सारखी. पण ’काल’चं पान गळून पडताना ’आज’च्या पालवीचा नवा फुटवा ल्यायलेलं माझं रूप पुन्हा वेगळंच. ’बदलो, थोडा और बदलो’ ह्या वाक्याच्या नादाशी मनात वेगळाच नाद समांतर ताल धरू पहातोय…. ’बदल’ म्हणजे बॉयझोनचं नो मॅटर व्हॉट, गेली कित्येक वर्ष सूत्र म्हणून मनात पक्कं.\n“What I believe”, नाही म्हटलं तरी हे काही प्रमाणात हाती लागलेलं आहे की. अस्तित्त्वाच्या देठातून प्रसंगी उमटणारे होकार/नकार ओळखण्याइतपत, त्यांचा तोल सांभाळण्याइतपत वाट पुढे सरली आहेच की. “What you believe is true”… ह्या “truth” च्या गतिमान चकव्यापाशी अडतय आता. काही हाती लागत काही निसटण्याची संदिग्धता पुन्हा मनाला गाठते. पाऱ्यासारखं रूप पालटणारं, ’सत्य’ क्षणोक्षणी बदलत पुन्हा शाश्वतही हेच… सत्य. ह्याचा शोध घेणं सुरू आहे. हाच तर प्रवास. शोध बाहेरही आणि स्वत:तही. “आँख ही खुद आँख को कहाँ देख पाती है”… मन मिटलेल्या डोळ्यांच्या ’नजरेतूनही’ पाहू लागतं.\nसाँस भी मुई, कौन-सा हर पल चलती हैं\nहरवून गेलेल्या श्वासांमधला आजचा जागृतीचा श्वास. असण्याच्या व्याख्येत कळत नकळत झालेले बदल, साठलेलं, साठवलेलं कितीतरी समोर दिसून येण्याचा क्षण. कविता पुढे म्हणते,\nआमने-सामने रखे दो आईनों के बीच\nख़ालीपन का प्रतिबिम्ब डोलता है\nआता कोडं काहीसं उलगडतय. साचलेलं, साठवलेलं काळाच्या वाहत्या पाण्यात सोडून कोऱ्या पाटीवर मुळाक्षरं गिरवता यायला हवीत. ’अजनबी और पराया होना सुखद होता है’… जपमाळेत एक नवा मंत्र. हे परकेपण स्वत:बाबत वाटतं ती पुन्हा एक नवी सुरूवात. ’स्व’ची ही नव्याने होणारी ओळख. ही ओळख निर्माण करण्याची क्षमता, ही उर्मी हेच ह्या प्रवासाच्या जीवंतपणाचं लक्षण. हवहवसं वाटणारं, प्रतिबिंबाला स्थान देणारं ’खालीपन’. हे गाठलं की वाट-वाटसरूमधलं द्वैत नाहीसं होतं आणि उमगतो “रास्ता हर कदम पर रुका होता हैं” चा व्रतस्थ साक्षीभाव. मन आता जीवापास सांभाळून ठेवतं, ’ऐन अपने जैसे’ होतानाच्या वाटेवरचं हे डोलणारं, शून्य होण्यातलं महत्त्वाचं, ’ख़ालीपन का प्रतिबिम्ब’\nकतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, मनातल्या गोष्टी, वाचन, सुख़न\t2 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, मनातल्या गोष्टी, ललित, सुख़न\tby Tanvi\nभरून आलेला पाऊस. दिवस आणि संध्याकाळची हातमिळवणी. घराच्या गॅलरीत बसलेय मी, किती केव्हाची. वेळाची गणितं मिटून जावीत अशी वेळ. हवंनकोसं वाटवणारी, हुरहुरती वेळ. हल्ली ही अशीच तर असते मी, आत्ताच्या ह्या वेळेसारखी. सीमारेषेवर… ठामपणे हवंही नाही आणि नकोही नाही. काय हवं ह्याचा उमज नाही आणि काय नको त्याची स्पष्टता नाही.\nसंदिग्ध, धुसर वाट. पण मी चाललेय हिच्यावर किंवा वाट चालतीये. ही वाट कुठे जातेय त्याची कल्पना नसली तरी ती वाट माझी आहे हे नक्की.\nभुरूभुरू पाऊस येतोय. थोडासा पाऊस तुषारांच्या चिमुकल्या हातांनी मला स्पर्श करतोय. जरा पुढे नेला हात तर तो ओंजळभर दान देईलही. मी काही हात पुढे करत नाहीये. गाठो हा पाऊस गा���ेल तेव्हढा. समोरचं मोगऱ्याचं झाड कडिपत्त्याकडे झुकलंय. आता ह्याने त्याचा गंध उधार घ्यावा की त्याने ह्याचा उसना… ठरवो त्यांचे ते बापडे. मरव्याचं रोप तरी बाजूला सरकवायला हवं असं अस्पष्ट वाटून जातंय फक्त. हलका गारवा घेऊन मिरवणारा वारा सुटलाय. कणाकणाला कुठल्यातरी अज्ञात हातांनी जागं करू पहाणारा गॅलरीतली रोपं त्याच्या येण्याची वर्दी माना डोलावून एकमेकांना देताहेत. मी तटस्थ की निर्जीव हे ही उमगू नयेच्या सीमारेषेवर पुन्हा. तिथे नुसतं असल्यासारखी, त्या ’असण्याची’ लय बिघडू नयेसं वाटतंय कदाचित.\nमोबाईलला गाणी सुरू असणारं ॲपही असंच, स्वत:च्या तंद्रीत कुठलीही गाणी लावत असल्यासारखं. त्या गाण्यांचा क्रमही एकसुरी. मी नाही बदलत ती गाणी. मनतळाशी गेलेल्या उर्मीला सरसरून पुन्हा उंच नेण्याला हे पृष्ठभागावरचे तरंग असमर्थ ठरताहेत. ’सतह पर काई नहीं, बेतरतीब तैरता मौन है मेरा’, गीत चतुर्वेदी म्हणतो. ही वेळ तशीच. चटकन काही आठवावं असंही नाही आणि सारं काही विसरलं आहे असंही नाही. पुन्हा सीमारेषा.\nआईना देखिये बिल्किस यहीं हैं क्या आप\nआप नें बना रख्खा हैं ये अपना हुलिया कैसा\nहा शेर गेल्या वेळेस आला तेव्हा अर्थांच्या वेगळ्या वाटेवरून आला होता. ह्यात वेदनेचा प्रश्नार्थक सूर होता. आज मात्र शेर वेगळा दिसतोय. हे जे रूप आहे आजचं हे निश्चित आधीपेक्षा वेगळं आहे. आणि ते असणारच की. कुठला पदार्थ आवडीचा, रंग कोणता लाडका हे जसं विरून जातं हळूहळू तसं इतरही किती काय काय काळाच्या वाटेवर पावलांच्या खुणांमधे सुटून जातं. अर्थात हे मान्य करण्याचा सूर सहज आहे हे ही नसे थोडके. नुसत्या ’असण्याची’ लय पुन्हा, काही वाटलं तर ठीक मात्र मुद्दामहून काही वाटून घ्यायचं नाही. आहे हे असं आहे. हे इतर कोणाला मान्य होण्याच्या गुंतवळ्यातून पाय सुटल्यालाही काळ लोटलेला. “फूल फुलतां एकदा पुन्हा कळीपण नाही”, इंदिरा संत आठवून जातात. मनातले तरंग मनाभोवतीच फिरू लागताहेत.\nमोबाईलच्या गाण्यांकडे लक्ष जातंय तेव्हा लताचा आर्त स्वर कानी पडतोय, ऐ दिल-ए-नादाँ पहिल्यांदा करूणेने घातलेली साद नादाँ दिलसाठी आणि त्याच्या पुढली वेदनेने ओतप्रोत,ओथंबलेली. “आरजू क्या हैं… जुस्तजू क्या है पहिल्यांदा करूणेने घातलेली साद नादाँ दिलसाठी आणि त्याच्या पुढली वेदनेने ओतप्रोत,ओथंबलेली. “आरजू क्या हैं… जुस्तजू क्या है”… संतुरची मन व्यापुन उरणारी सुरावट. जाँ निसार अख्तरांचे गहिऱ्या अर्थाचे शब्द. मनाचा ताबा सहज घेण्याची ह्या साऱ्याची हातोटी. आपल्या कोषात गेलेले मन हळूच डोकावून पहातेय. सारं काही दैवभारलं. दैवी सूर, शब्द आणि संगीतही.\nएव्हाना गाणं पुढे आलंय, ’कैसी उलझन है, क्युँ ये उलझन है’ हा शोध घेत दश्त-ओ-सेहरा पार होतंय. संतुरची साथ लताच्या बरोबरीने आणि नंतर पुन्हा एकटीही. लताचा स्वर आर्ततेची सीमा गाठत वेदनेचा ठाव घेतोय,\nक्या कयामत है, क्या मुसीबत है\nकह नहीं सकतें, किसका अरमां है\nजिंदगी जैसे खोयी खोयी है\nआणि मग ती स्तब्धता. सारं काही असूनही कसलाही आवाज नसलेली शांतता. क्षण दोन क्षणांचा तो विराम… “ये जमीं चूप है, आसमाँ चूप है”.\nफिर ये धडकन सी चार सू क्या है\nइथे मन पुन्हा जागं होतं. भान येतं. सारं काही शांत असूनही चारही दिशांनी अस्तित्त्वाचा नादमय हुंकार भरणारी धडकन स्पष्ट जाणवते. कितीतरी अस्पष्टाचं असणंही पूर्ण जाणवून जातं. निराकारातला आकार मन सहज रेखाटतं. पावसाची रिमझिम थांबलीये आता. हवेच्या ताज्या प्रसन्न गंधाला मृद्गंधाचं वलय आहे. बंद मनाची दारं किलकिली करणारा सुगंधाचा मंत्र हा.\nस्वत:पाशी स्वत:चा स्विकार. खूप घडामोडींनंतर साधलेल्या बेतरतीब तैरणाऱ्या मौनाचा साकार स्विकार. उमगून आलेलं केवळ ’असणं’. आभाळ पुन्हा भरून येतं… घुमणारा ’मनकवडा’ व्याकुळ घन सारं ओळखून पुन्हा बरसू लागतो आणि आपल्याही नकळत हात पुढे होत ओंजळ त्या जलधारांनी चिंब भजू लागते\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, वर्तमानपत्रातली दखल, सुख़न\t5 प्रतिक्रिया\nपर याद आता है:\nPosted in दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nपहाटेचं स्वप्न एक खरंतर. का पडावं आणि नेमकं हेच का पडावं ह्या विवंचनेत जागी झाले. लहानशी ती मुलगी, हातातल्या वाळल्या फांदीने मातीत काहीतरी शोधतेय. माती की राख कोण जाणे, पण मनात एक शेर स्पष्ट उमटतोय…\nजला है जिस्म जहाँ दिल भी जल गया होगा\nकुरेदते हो जो अब राख जुस्तुजू क्या है\nमला नवल वाटतय ह्या साऱ्याचं. त्रयस्थ साक्षीभावाने मी पहातेय हे. काहीतरी अंधुकशी सुसंगती लागावी आणि अस्पष्ट आठवलेलं सुत्र घनदाट धुक्यात हरवून जावं असं घडत असताना गुलज़ार ऐकू येताहेत,\nएक छोटा सा लम्हा है\nजो ख़त्म नहीं होता\nमैं लाख जलाता हूँ\nये भस्म नहीं होता\nकुठला तो लम्हा, हे दोघं काय सांगून गेले कोणती ही नेमकी सल हे कोडं उलगडत नाही. ती लहानशी मुलगी तिच्या आजोबांचा हात धरून दुतर्फा झाडीने वेढलेल्या पाउसओल्या वाटेवरून चालतीये. आता ती घाबरलेली नाहीये, तिच्यापाशी भक्कम आधार आहे तिच्या आजोबांचा. मलाही सावरायला होतंय. सकाळ होतेय. स्वप्नाची उकल होत नाही मात्र गंमत वाटते. दिवस जाणीवेत पुढे सरकतोय आणि नेणीव स्वप्नाचा पाठलाग करतेय.\nसकाळच्या स्वच्छ प्रकाशात आदल्या दिवसाचं पान मिटतानाची काही आठवण होते. गवसलेले काही निवांत क्षण आणि मनात विचारांचे कढ असताना स्वत:च्या लिखाणाबाबत मांडलेला लेखाजोखा आणि त्यात एखाद्या बोचऱ्या टीकेचे मनात उमटलेले तरंग. दुखावणारं काहीसं मनात घेतच मिटलेले डोळे. आणि त्या दाहातून सुप्तावस्थेतल्या मनाला सावरायला ग़़ालिब नावाचा वटवृक्ष त्याच्या दाट सावलीसह असा सामोरा आलेला. आता जागृतीच्या क्षणी आपल्या किंचित अस्तित्त्वाची सावलीही त्या वृक्षातळी विसावते. ’दिल ही तो है न संग-ओ-खिश्त, दर्द से भर न आयें क्यूँ ’ …. कठीण दगड नाही, “दिल ही तो है”…. वेदनेने भरुन येणारच, ग़़ालिब सहज सांगतो. ” रोएँगे हम हज़ार बार, कोई हमें सताए क्यूँ”, त्याच्याच शब्दांत आपणही तेव्हा धाडसाने विचारलेलं असतं.\nस्वप्नातील धुक्याचा पदर हाती लागताना मनातल्या संवादात ग़़ालिब आजोबांनीही भाग घेतलेला असतो,\nहूँ गर्मी ए निशात-ए-तसव्वुर से नग्मा संज\nमैं अंदलीब ए गुलशन ए ना आफ्रिदा हूँ\nसर्जनाच्या उर्मीची उब माझ्या मनभर आहे, कल्पनेत एक नग्मा रचणारा हा मी एका अश्या बागेतला पक्षी आहे जी बाग अजून निर्माण व्हायची आहे. ग़़ालिब, अजून कोण लिहीणार हे असं. स्वत:च्या लयीत, स्वत:च्या चालीत, त्याच्या अंदाज ए बयाँनुसार जो नग्मे गायला तो ग़़ालिब. किती ओळखते मी ह्याला हा प्रश्न पडतो अनेकदा म्हणावं तर चिमुटभर ही ओळख आणि म्हणावं तर हक्काने ज्याच्याकडे जीवनाविषयी पडलेल्या प्रश्नांचं उत्तर मागावं आणि ज्याने आपल्या आश्वासक लिखाणातून ते दान सहज माझ्या हातात ठेवावं असा ग़़ालिब. ह्याला ग़़ालिब आजोबा म्हणावं किंवा नुसतंच ग़़ालिब म्हणून हाक मारावी, तो त्याच सहजतेने आपलंसं करून ममत्त्वाने विचारपुस करणारा वडिलधारा वाटतो. केव्हातरी आपण ठरवून त्याच्याकडे जावं आणि केव्हातरी त्याने आजच्यासारखं आपल्याला गाठावं.\nहर एक बात प��� कहते हो तुम कि तू क्या है\nतुम्हीं कहो कि ये अंदाज़-ए-गुफ़्तुगू क्या है\nग़़ालिब आणि जगजीत आता एकत्र मनाचा ताबा घेतात. “रगों में दौड़ते फिरने के हम नहीं क़ाइल, जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है”, प्रत्येक शेरपाशी एक दाद नकळत मनाच्या कान्याकोपऱ्यातून उमटते. शतकांनंतरही आपल्या प्रतिभेने प्रसन्नतेचा एक शिडकावा मनाच्या अंगणात करणारा हा ग़़ालिब नावाचा पाऊस आता रिमझिम बरसू लागतो.\nबाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मिरे आगे\nहोता है शब-ओ-रोज़ तमाशा मिरे आगे\n“लहान मुलांच्या खेळण्याचं मैदान आहे हे जग, होता है शब-ओ-रोज़ तमाशा मिरे आगे”, असं म्हणणारा हा तपस्वी मग मला एखाद्या तीर्थक्षेत्री स्थिरावलेला योगी वाटतो. जगाकडे बघण्याची ही प्रगल्भ नजर त्याचीच असायची. माझंही चुकार मन आता निमुट व्हायला लागतंय. विचार पुढे सरकतॊ तेव्हा जाणवतं, उर्दूचे अनेक जाणकार ज्याकाळात होते तेव्हा कोणीतरी ग़़ालिबबाबत, तू तर बाबा जरा कठीण रचना करतोस अशी केलेली टीका आणि त्यावरचे त्याचे समर्थ प्रत्युत्तर…\nन सताइश की तमन्ना न सिले की परवा\nगर नहीं हैं मिरे अशआर में मअ’नी न सही\nकौतुक, टीका याबाबत मी अलिप्त आहे, जर (तुमच्या मते) नसेल माझ्या काव्यात काही अर्थ तर नसावा बरं, गालिबचं हे शांत, संयत मत मनाचा ठाव घेतंय आता. चेहेऱ्यावर एक छानसं हास्य स्थिरावलंय, ग़़ालिब मग गांभिर्याने जीवनसार सांगतोय:\nन था कुछ तो ख़ुदा था कुछ न होता तो ख़ुदा होता\nडुबोया मुझ को होने ने न होता मैं तो क्या होता\nआजोंबाचा हात धरून चाललेली ती मुुलगी आता घरी पोहोचलीये.\nक़ैद-ए-हयात ओ बंद-ए-ग़म अस्ल में दोनों एक हैं\nमौत से पहले आदमी ग़म से नजात पाए क्यूँ\nक़ैद-ए-हयात ओ बंद-ए-ग़म, आयुष्य नावाची कैद व त्याला असणारी दु:खाची किनार, मृत्यू हीच ह्यातून सुटका. आणि म्हणूनच ह्या “ग़म” ची मला आयुष्याइतकीच आस आहे, मृत्यू आधी मला वेदनेतून सुटका नको आहे ग़ालिब म्हणतो.\nमाझ्या मनातले दुखरे तरंगही अलवार विरून जाताहेत, मन वारंवार सांगत जातंय,\nहुई मुद्दत कि ‘ग़ालिब’ मर गया पर याद आता है\nवो हर इक बात पर कहना कि यूँ होता तो क्या होता \nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वाचन, सुख़न\tयावर आपले मत नोंदवा\nशोर यूँही न परिंदों ने:\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, सुख़न\tby Tanvi\nकतरा कतरा जिंदगी- 07\nशोर यूँही न परिंदों ने मचाया होगा\nकोई जंगल की तरफ शहर से आया होगा\nकैफ़ी आज़मींच्या एका गजलेतला शेर हा. अर्थाच्या अंगाने पहाता तसा सहजसोपा. जंगलापासून दुरावलेल्या शहराकडून कोणीतरी येण्याची चाहूल लागतेय आणि त्या चाहूलीने घाबरून किंवा त्या येण्याची नापसंती व्यक्त करताना पक्ष्यांनी गजबजाट केला आहे हा वरकरणी शब्दश: अर्थ. हा शोर आनंदाने की भितीने हा विचारही क्षणभर चमकून जातो. गजलेला स्वत:चा असा एक सूर असला तरी अनेकदा शेर एकच काही अर्थ सांगेल असं मात्र उर्दू शायरीत किंवा एकूणच काव्याच्या प्रांतात होतं कुठे अर्थाच्या अनेक छटांचं इंद्रधनू काही शब्दांमध्ये सामावलेलं असणं हेच इथे बलस्थान. आपल्या मनोवृत्तीनुसार, अनुभव सामर्थ्यानुसार वेगळ्याच अर्थाचं अवकाश आपल्यासमोर सादर करणे हे ह्या कलाप्रकाराचं विशेष.\n“शोर यूँही न परिंदों ने मचाया होगा”, हे आता मी पुन्हा वाचतेय. पक्ष्यांचा कलकलाट, त्यांच्या पंखांची अस्वस्थ फडफड, त्यांच्या जीवाची तगमग मला आता अधिकच स्पष्ट दिसू लागते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर, हिरव्या वृक्षांच्या गर्दीतून ही पाखरं उडताहेत, आपलं म्हणणं एकमेकांना उच्चरवात सांगताहेत. त्यांच्या त्या सांगण्यातून एक कोलाहल निर्माण होत आहे. “कोई जंगल की तरफ शहर से आया होगा”, इथल्या ’शहर’ शब्दाकडे आता वारंवार लक्ष जातं आहे. हे गाव नाही, हे शहर आहे. गजबजाटाचं, यंत्रांचं, इमारतींचं, यंत्रवत माणसांच्या गर्दीचं. हे शहर जिथे आज आहे तिथे एके काळी जंगल होतं आणि त्या जंगलात पाखरांची वस्ती होती. माणसांच्या जंगलातून दूर लोटल्या गेलेल्या ह्या पाखरांना जेव्हा पुन्हा कोणी त्यांच्या दिशेने येताना जाणवतंय तेव्हा निश्चित भविष्याच्या गर्भातल्या शक्यतांनी त्यांचे चिमुकले मन कातर झाले असावे.\nएक एक शेर मनाचा ताबाच घेतो. गावातल्या कुठल्याश्या भागातली घनदाट झाडं, संध्याकाळचा संधिकाल, हुरहूरता आसपास. पक्ष्यांचा अखंड आवाज. घराकडे परतणाऱ्या पावलांची आणि त्या वातावरणात बुडून गेलेल्या मनाची एक लय. काहीतरी उगाच आठवतं, काहीतरी हवंनकोसं नेमकं सापडतं. मला त्या पाखरांच्या जागी आता माझे विचार दिसताहेत. पंख असलेले, आकाशभर विखुरलेले. अस्ताव्यस्त धावताहेत हे विचार म्हणजे नक्कीच काहीतरी खडा पडलेला आहे मनतळ्यात. वलयांच्या ला���ांवर लाटा धडक देताहेत. काहीतरी अप्रिय, दुखरं घडून गेल्यानंतरची मनोवस्था. विचारांचे थवेच्या थवे असे मनाच्या आकाशात. घाबरे विचार, एकमेकांशी जोडलेले किंवा एकमेकांपेक्षा अगदी वेगळे. मनाचं रान ह्या काहूराने थकून जातंय. ते ह्या विचारांना एका जागी निमूट थांबवण्याचा निष्फळ आटोकाट प्रयत्न करतंय. विचारांच्या मागे आता प्रश्नांची आवर्तनं दिसू लागताहेत. पक्ष्यांमागचं आकाश आता झाकोळून जातंय. ह्या अस्वस्थतेचं कारण कधी मी स्वत:, कधी माझ्या भोवतालचं कोणी तर कधी परिस्थिती. पावलं पुढेपुढे चालताहेत, भोवताली काळोख दाटून येण्यातच आहे तितक्यात मला सगळ्या पलीकडे खरं कारण दिसतं ते म्हणजे त्या त्या वेळी परिस्थितीचं आपण केलेलं आकलन. मनाचा तळ ढवळतो ते परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेनुसार. विचार पक्ष्यांचा हा थवा ह्या विचाराशी येताना जरा थबकतो. जुन्याच विचारात नव्याने पडतो. कोलाहलाला जरा विश्रांती मिळते.\nमनाच्या रानात आलेली ती आगंतुक ’शहरी’ विवंचना आता मन पडताळून पहातं. तिचं गांभीर्य, तिची क्षमता चाचपडून पहातं. विचारांचे पक्षी आता शिस्तीने हळूहळू मनाच्या फांदीफांदीवर उतरू लागतात. कलरव पूर्ण ओसरत नाही पण त्याचा बहर ओसरतो हे खरं. मनात पुढला खडा पडेल तेव्हा तरी हे विचारपक्षी शहाण्यासारखे वागतीलही असा एक नवाच विचार मनात डोकावून जातो.\nअपने जंगल से जो घबरा के उडे थे प्यासे\nहर सराब उन को समुंदर नजर आया होगा\nगजलेतला आणखी एक शेर. तहानेला शरणवत होत जे जंगलातून शहराकडे गेले होते त्यांच्या नजरेला मृगजळही समुद्र वाटले असावे असं शेर सांगतो आणि मला पक्ष्यांच्या त्या आर्त कलकलाटाचे एक नवेच रूप दिसते. शहराकडे जाऊनही ’तिश्नगी’ तशीच आहे, ते आता परतताना दिसताहेत. त्यांच्या ह्या अयशस्वी प्रयत्नाचं दु:ख तर हे पक्षी एकमेकांना सांगत नसावेत. की परतणाऱ्याला घरट्यात सामावून घेण्याची ही लगबग. कोण जाणे नक्की काय ते\nजावेद अख्तर, “शाम होने को है”, ही नज्म सांगताहेत आता:\nउन्हीं जंगलों को चले\nजिन के पेड़ों की शाख़ों पे हैं घोंसले\nवहीं लौट कर जाएँगे\nहम ही हैरान हैं\nइस मकानों के जंगल में\nअपना कहीं भी ठिकाना नहीं\nशाम होने को है\n’हम कहाँ जाएँगे’, पाशी येताना विचारांच्या गर्दीला वेगळीच वाट मिळते. घरी परतलेल्या पाखरांसारखे ते ही मनाच्या घरट्यात शांतपणे परतून येतात. पाव���ं लगबगीने घराच्या दिशेला पडू लागतात\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, वर्तमानपत्रातली दखल, विचार......, सुख़न\t१ प्रतिक्रिया\nपामाल रस्तों का सफ़र…\nPosted in मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nमुंबई आकाशवाणी, अस्मिता वाहिनी\nरॉबर्ट फ्रॉस्टची, ’द रोड नॉट टेकन’ कविता. साध्या शब्दांमधे खूप गहन अर्थ. शेवटचं कडवं तर कित्येकांना आयुष्यात वेगळी नवी वाट चालून पहाण्यासाठी उमेद आणि बळ देणारं.\nकोणीही न चाललेली नवीच वाट मी चालून पाहिली आणि त्यानेच सारं काही बदलून टाकलं. माझ्या अत्यंत मनाजवळच्या ओळी ह्या. डायरीच्या पहिल्या पानावर स्थान पटकवलेल्या. कितीवेळा आपण असे द्विधा होतो, आपल्या समोर दोन पर्याय उभे असतात. एकाची निवड करणं कठीण होऊन बसतं. रूळलेल्या मार्गाने चालायचे तसे सोपे ठरते, अनुभवी हात मदतीला, पडलो, दमलो थकलॊ तर सावरायला हजर असतात. येणाऱ्या संकटांची साधारण कल्पना असते पण तरीही ही न चाललेली वाट मोहात पाडते. तिथे असतं नवेपण, आपली उमटणारी पावलं स्पष्ट लख्ख ओळखू येण्याचं स्वातंत्र्य. अज्ञातातून काही शोधून पहाण्याची उर्मी. नवे अनुभव, नवी आव्हानं आणि ती पेलून पार होताना पुन्हा गवसत जाणारं स्वत्त्व…स्वत:चीच ओळख होते या वाटांवर. आपल्या मागे येणाऱ्यांसाठी वाटेवरचे काटे उचलून टाकण्याची मिळालेली संधी ही नवी वाट देते. या ओळी मग मनात वारंवार रूंजी घालतात. अश्याच एका वाटेवर चालताना एक शेर वाचला,\nजिधर जाते हैं सब जाना उधर अच्छा नहीं लगता\nमुझे पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता\n“मुझे पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता”, पामाल रास्ते- पायवाट, वाटसरूंनी चालून जुनी झालेली, झिजलेली वाट. या शेरमधला सूर मला फार परिचयाचा वाटला. मत मांडायची पद्धत आवडली. विचार साधा सरळ तसा पण तो ठामपणे मांडण्याची शैली सहज दिसली. म्हणणं तेच तसंच पण उर्दूच्या गोडव्यासह. नाही मला आवडत ते करायला जे सगळेच करतात, नवं काही निर्माण करण्याची जिद्द मला माझी ओळख म्हणून आवडते. शेर कोणाचा आहे शोध घेणं झालंच ओघाने. नाव समोर आलं ते होतं, जावेद अख्तर. नामही काफी है म्हणावं असं नाव. कित्येक वर्षांपासून मनात रुंजी घालणाऱ्या अनेक अर्थपूर्ण गाण्यांना लिहीणारी ही लेखणी. ’जादू’ हे टोपणनाव सार्थ ठरविणारी ही लेखणी. जाँ निसार अख्तर, कैफी आझमी, मजाझ, साहिर अश्या अनेक दिग्गजांच्या सानिध��यात आयुष्य घडतानाची वर्ष घालवलेला कवी, गीतकार, पटकथाकार… शायर अर्थात बाकी ओळख अगदी जुनी असली तरी जावेद अख्तरच्या शायरीची अशी नव्याने ओळख उशीरानेच आणि अगदी योगायोगानेच झाली माझी.\nब-ज़ाहिर क्या है जो हासिल नहीं है\nमगर ये तो मिरी मंज़िल नहीं है\nवरवर पहाता मला कसलीही कमतरता नाही तरीही काहीतरी शोध सुरू आहे, ही काही माझी ’मंजिल’ नाही… याहून पुढेही काहीतरी शोध घ्यायचा आहे मला. खरंतर एक तरल अर्थाने जाणारं अध्यात्म आहे हे. “किस लिए कीजे बज़्म-आराई, पुर-सुकूँ हो गई है तंहाई”, बज़्म-आराई – गर्दी, मैफीली कश्यासाठी कराव्यात जेव्हा एकटेपणात सुकुन आहे. आयुष्याचं सार समजल्यानंतर, अनेक अनुभव मनात रुजल्यानंतर, त्या अनुभवांतून मिळणाऱ्या ज्ञानाचं मर्म उमगल्यानंतर केव्हातरी अगदी सहज सारं तत्त्वज्ञान असं केवळ दोन ओळीत लिहिण्याइतकी सक्षम होते लेखणी. हीच गजल पुढे म्हणते,\nयूँ सुकूँ-आश्ना हुए लम्हे\nबूँद में जैसे आए गहराई\n मनात सहज स्वर उमटतात ते म्हणजे, वाह क्षणांमधे अशी असीम शांतता भरून आलीये, कण कण खोलवर अर्थपूर्ण होत जातोय. जावेदसाहेबांकडून उर्दू ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असतो हे एव्हाना समजले होते मला. त्यांचं लेखन अधिकाधिक वाचत गेले तेव्हा त्यांच्या हा फारश्या प्रकाशझोतात नसणाऱ्या साहित्याने एका वेगळ्या जावेदसाहेबांना भेटत होते मी. उर्दू मुळात साखरेसारखी गोड जुबाँ, त्यात कसलेल्या लेखणीतून उतरलेले हे अर्थगर्भ शब्द एक पर्वणी असते आपल्यासाठी. शिंपल्यातला मोती हाती लागावा तसा प्रत्येक शब्द आणि त्याच्याभोवतीचं अर्थाचं मऊसुत वलय असं काहीसं विचारात आलं आणि वाचला हा शेर,\nबूँद जब थी बादल में ज़िंदगी थी हलचल में\nक़ैद अब सदफ़ में है बन के है गुहर तन्हा\nसरळ अर्थ घ्यावा तर शेर म्हणतो, पावसाचा थेंब जेव्हा आकाशात ढगांमधे दडून होता तेव्हा त्याच्यात किती जीवंतपण होतं आणि आता शिंपल्यात कैद झाल्यानंतर मोत्यात परावर्तित होत असला तरी तो तिथे एकाकी कैद झाला आहे बरं अर्थाचं अवकाश जेव्हा आयुष्याच्या पटलाला व्यापून टाकतं तेव्हा शेरमधला शब्द न शब्द सजीव होऊन मनात उतरत जातो. हाच शायर मानवी भावभावनांच्या बारकाव्यांचं चित्रण करतो. अत्यंत सूक्ष्म तरल अस्पर्श, अस्फुट असं काही चिमटीत पकडून स्वत:पासून दुरावलेल्या कोणासाठी किंवा दुखावून गेलेल्या कोणासाठी शब्द मांडतो की, “तुम फ़ुज़ूल बातों का दिल पे बोझ मत लेना, हम तो ख़ैर कर लेंगे ज़िंदगी बसर तन्हा”… माझं दु:ख, तू केलेला अन्याय वगैरे गोष्टींमुळे तुला अपराधीपण येऊ घातलं तर ते येऊ देऊ नकोस, हम तो ख़ैर कर लेंगे ज़िंदगी बसर तन्हा… दिलासा देताना, स्वत:च्या वेदनेला, छिन्नविछिन्न हृदयाला मागं टाकतानाची ही रीत दिसते तेव्हा त्या भावनेला झुकून ’सजदा’ करावा वाटतो. याच अलवार वाटॆवर अजून एक शेर आठवतो जो म्हणतो,\nमैं पा सका न कभी इस ख़लिश से छुटकारा\nवो मुझ से जीत भी सकता था जाने क्यूँ हारा\nगंमत आहे ही खरं तर, मला कल्पना आहे जिंकत असताना हार का पत्करली त्याने, प्रेमात वाद होताना हारण्यातही एक सुख असतंच की. पण तरीही विचारण्याची ही पद्धत मात्र आगळीच.\n“प्यास की कैसे लाए ताब कोई”, जावेदसाहेबांच्या ’लावा’ या संग्रहातील गजल ही. जीवघेणी तहान ही कशी सहन करावी या ’प्यास’ शब्दाला अर्थाचे किती कंगोरे. अगणित गोष्टी हव्या आहेत आपल्याला, एक मिळाली की दुसऱ्या मृगजळामागे उर धपापेपर्यंत धावतो आहेच की आपण. जावेदसाहेब लिहीतात,\nप्यास की कैसे लाए ताब कोई\nनहीं दरिया तो हो सराब कोई\nनदी नसेल आसपास तर मनाला भुलविण्यासाठी मृगजळही चालेल अशी अवस्था. “कौन सा ज़ख़्म किस ने बख़्शा है, इस का रक्खे कहाँ हिसाब कोई”, असं पुढचा शेर म्हणतानाच एक शेर असा येतो जो मनाला जागं करत जातो,\nफिर मैं सुनने लगा हूँ इस दिल की\nआने वाला है फिर अज़ाब कोई\nमी पुन्हा माझ्या मनाचा, हृदयाचा कौल घेऊ पहातोय तेव्हा नक्कीच काहीतरी घडणार आहे आता. हळवं हृदय, कोमल मन यांनी घेतलेले निर्णय आणि बुद्धीने व्यवहाराच्या निकषांवर तावून सुलाखून घेतलेले निर्णय यात फरक असायचाच. याच हृदयाने घेतलेल्या निर्णयांतून वेदना येतीलही पण तेच तर याच्या असण्याचं लक्षण आहे. हेच जावेद अख्तर लिहीतात तेव्हा म्हणतात,\nबहुत आसान है पहचान उस की\nअगर दुखता नहीं तो दिल नहीं है\nकिती सहज किती सोपी आणि किती सार्थ व्याख्या\n“द्विधा होण्यास भाग पाडणारी, दोराहे पे खडा होना’, अशी वेळ मला रॉबर्ट फ्रॉस्टपासून जावेद अख्तरच्या लेखणीतल्या वेगळ्याच वाटेवर घेऊन आली आणि “पंछी नदियाँ पवन कें झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके’ किंवा ’ये कहाँ आ गये हम’, अशी अनेक अप्रतिम गीतं मांडणाऱ्या जावेदसाहेबांची एक नवी ओळख मला करून देती झाली. ’वेळ’- वक्त, या वेळेबाबतच असलेली त्यांची “ये वक़्त क्या है” ही एक नज्म मात्र मग कायमस्वरूपी मनात घर करून राहिली… ते म्हणतात…\nये वक़्त क्या है\nये क्या है आख़िर कि जो मुसलसल गुज़र रहा है\nये जब न गुज़रा था\nतो अब कहाँ है\nकहाँ से आया किधर गया है\nये कब से कब तक का सिलसिला है\nये वक़्त क्या है\n“ये कब से कब तक का सिलसिला है”…. आयुष्यात कधीतरी सगळ्यांनाच पडणारा हा प्रश्न. विश्वाच्या अथांग पसाऱ्यातलं आपलं स्थान नक्की कोणतं आणि या दिशा, हे क्षितीज, हे आकाश, हे अवकाश कितीही उलगडलं तरी हे रहस्यमयी सगळंच कोड्यात टाकणारं.\nये जैसे पत्ते हैं\nबहते पानी की सतह पर\nऔर अब हैं ओझल\nदिखाई देता नहीं है लेकिन\nये कुछ तो है\nजो कि बह रहा है\nये कैसा दरिया है\nकिन पहाड़ों से आ रहा है\nये किस समुंदर को जा रहा है\nये वक़्त क्या है\nआत्ता नजरेसमोर आहे आणि काही क्षणांत नजरेआड होत जाईल सगळं. आपण नव्हतो तेव्हाही हा प्रवाह वाहत होता आणि आपण नसतानाही ही वेळ अशीच प्रवाही असणार आहे…. नज्म पुढे सहज वाहती होते. मी मात्र आता सत्याशी पुन्हा थेट गाठभेट होऊन थक्क होते आणि आयुष्य नावाच्या वाहत्या प्रवाहाची साक्ष होत जाते\nविचार......, व्यक्ती आणि वल्ली, सुख़न\t2 प्रतिक्रिया\nहमें रास्ते फिर बुलाने लगे:\nPosted in मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nदरियाओं की नज़्र हुए\nधीरे धीरे सब तैराक\nकाही शेर स्तब्ध करतात, हा त्यातलाच एक. वाटतं, हे शब्द लिहिण्यापूर्वी नेमकं कोण आठवलं असावं या शायरला. की हे त्याच्या स्वत:च्या अनुभवातून आलेलं शहाणपण… प्रवाहाच्या विरुद्ध पोहून दमल्या थकल्यानंतर किंवा त्या एकूणच प्रयत्नांचा फोलपणा जाणवून केव्हातरी याने स्वत:ला प्रवाहात सोडून दिलय. तिथे फार काही करावे लागत नाही… प्रवाह नेतो ओढत ढकलत. पण मग मी थांबते त्या ’धीरे धीरे’ शब्दावर. दरियाओं की नज़्र होण्याची ही क्रिया आपल्या गतीने झालीये. प्रत्येकासाठी हा काळ वेगळा. टिकून रहाण्यातली उर्मी आणि लढा देण्याची प्रवृत्ती, आजुबाजूची परिस्थिती प्रत्येकाचीच वेगळी. त्यामुळे प्रवाहात स्वत:ला अर्पण करणं, झोकून देणं ’धीरे धीरे’ होतं पण पोहणाऱ्या सगळ्यांचंच हे होतं असं म्हणणं एकतर निराशेतूनही येऊ शकतं किंवा मग खूप काही उमगल्यानंतरही.\nकहा था तुम से कि ये रास्ता भी ठीक नहीं\nकभी तो क़ाफ़िले वालों की बात रख लेते\nइथेही पुन्हा तीच भावना समोर येते. कोणीतरी रूळलेल्या वाटेवरून जाण्याचा किंवा एखादी वाट टाळण्याचा दिलेला सल्ला, पण तो सल्ला दिलाय ते आहेत ’क़ाफ़िल्याचे’ सदस्य. म्हणजे पुन्हा प्रवाह, झुंड, काफिला. खरंतर, स्वप्न- ख़्वाब आणि उर्दू शायरी असा विचार करत होते. नजरेखालून गेलेली ओळखीची शायरी आठवत असताना अनवट वाटेवरचे काही शेर समोर आले आणि ते होते ’आशुफ़्ता चंगेज़ी’ नामक शायरचे. फारसा परिचय नसला तरी या शायरबाबत ऐकले होते की अचानक नाहीसा झालाय हा. हा असा पुन्हा माझ्या भेटीला आला आणि जणू सांगत गेला प्रवास त्याचा. ’समझ में कुछ नहीं आता समुंदर जब बुलाता है, किसी साहिल का कोई मशवरा अच्छा नहीं लगता’… असे एक एक शेर वाचत गेले आणि जाणवला विचारांचा एक प्रवास. मनात येणाऱ्या विचारांच्या गर्दीने लिखाणात शोधलेली मोकळं होण्याची वाट… ही वाटच केव्हातरी मंजिल होत जाते तेव्हा शेर उमटतो, “दूर तक फैला समुंदर मुझ पे साहिल हो गया, लौट कर जाना यहाँ से और मुश्किल हो गया.”\n“घर की हद में सहरा है, आगे दरिया बहता है”… हा शायर सहज लिहीतो आणि मी पुन्हा विचारात पडते. घरात चौकटीत वाळवंट भासतेय आणि बाहेर मात्र दरिया असा शब्दश: अर्थ व्यक्त करताना नेमकी हीच शब्दांची मांडणी कराविशी वाटलेला शायर कोणकोणत्या प्रसंगांचा विचार करत असावा असा प्रश्न पडतो. आणि तेव्हा आपल्याही अवतीभोवती बंद दारांमागे किती जणांची नेमकी हीच व्यथा आहे ते प्रकर्षाने जाणवून जाते. अर्थात हे इतक्यावर थांबत नाहीच म्हणा,\nउड़ने वाला पंछी क्यूँ\nपँख समेटे बैठा है\nया शेरपाशी आता मी कितीतरी वेळ थांबते. नाईलाजाने किंवा स्वेच्छेने पंख समेटून बसलेला तो पक्षी आणि त्याच्या घरट्यात त्याला रूक्ष कोरडं वाळवंट वाटल्याचा विचार येणं, मला पुढे जाताच येत नाही काही काळ. “हवाएँ तेज़ थीं ये तो फ़क़त बहाने थे, सफ़ीने यूँ भी किनारे पे कब लगाने थे”… मला मुळात परतून यायचंच नाही, माझ्या नावेला किनारा गाठायचाच नाही असा हट्टीपणा कुठेतरी अलगद डोकावतोही.\nहम अपने शानों पे फिरते हैं क़त्ल-गाह लिए\nख़ुद अपने क़त्ल की साज़िश हमारा विर्सा है\nस्वत:च्या खांद्यांवर (शानों पे) स्वत:चा मृत्यु घेऊन फिरणे हा माझा वारसा आहे असंही म्हणणारा हा शायर जेव्हा ’दुश्वारियाँ कुछ और ज़ियादा ही बढ़ गईं, घर से चले तो राह में इतने शजर मिले” हे लिहीतो तेव्हा मात्र परित्याग करून निघालेल्या त्याच्��ा वाटेवरही त्याच्याकडे टिकून असलेली माणूसपणाची ही लोभस किनार सुखाचा एक श्वास माझ्या मनापर्यंत वाहून नेते. औदासिन्य एकदा नव्हे तर अनेकदा डोकावतं या लिखाणात. काही हळवे, प्रेमभावनेच्या कडेने जाणारे शेर आलेही वाचनात पण मुख्यत्त्वाने लिखाणावर प्रभाव विरक्तीचाच. खंत डोकावते ठायी ठायी पण ती सादर होते ती मात्र त्रयस्थ स्विकाराने, केवळ नमुद व्हावी इतकीच… गहिरा आक्रोश ती कुठेही करत नाही. “सुना है आगे कहीं सम्तें बाँटी जाती हैं, तुम अपनी राह चुनो साथ चल न पाएँगे”… वाटेवर दिशा ठरवावी लागेल तेव्हा तू तुझ्या वाटेने जा असं हा शायर आपल्या साथीदारालाही म्हणू शकतो.\nइल्ज़ाम लगाता है यही हम पे ज़माना\nतस्वीर बनाते हैं किसी और जहाँ की\nया लोकात राहून दूर कुठल्यातरी सृष्टीचं स्वप्न डोळ्यात साठवू पहाणाऱ्या सगळ्यांच्याच नजरेला अनेक प्रश्न कायमच विचारले गेले आहेत आणि जातील. आणि हा माणूस त्यासगळ्याच्या पलीकडे काय म्हणतो,\nबहुत ख़ुशी हुई तरकश के ख़ाली होने पर\nज़रा जो ग़ौर किया तीर सब कमान में थे\nबाणांचा भाता रिकामा झाला आहे म्हणून मी सुखावलो पण प्रत्यक्षात ते भात्यातले बाण तिथेच होते. हे रसायन किती गंभीर आहे हे जाणवत जातं मग मला. ही वाट कुठली, किती गहन… मी थांबवते इथे हा विचार आणि वाचनही…\nघरदार मागे टाकून पुढे पहाणारा हा शायर पुढे मग म्हणतो,\nघर के अंदर जाने के\nऔर कई दरवाजे है\nहे घर म्हणजे, चार भिंतींनी बंद होत वाळवंट वाटणारं घर, जिथे पंख पसरण्याचं स्वातंत्र्य नाही…”शाम से ही घरों में पड़ीं कुंडियाँ, चाँद इस शहर में क्यूँ निकलता नहीं” असं हे घर आहे का …नक्कीच नसावं. मग जाणवतं स्पष्ट अगदी की आता हा माणूस घराच्या बंदिस्त चौकटीच्या पलीकडे पहातोय… त्याच्या नजरेने आता क्षितीजाचाही टप्पा ओलांडलाय. हे आहे ज्ञानदेवांच्या ’हे विश्वची माझे घर’ मधलं स्वातंत्र्याची हवा रंध्रारंध्राला देऊ शकणारं घर. “घर के अंदर जाने के, और कई दरवाजे है” शेर अर्थ पुन्हा पुन्हा सांगतो, विचार आता चार भिंती ओलांडून व्यापक होत जातो तेव्हा तो स्वत:च्याच अंगभूत तेजाने लख्खकन चमकत मनात उतरतो आणि तिथेच कायमचा थांबतो \nगोष्टी मनाच्या, विचार......, सुख़न\t3 प्रतिक्रिया\nबरसात थम चुकी है मगर …\nPosted in अमृता प्रीतम, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nझाडापानाफुलांमधे जीव ���णि त्यांच्याशी असलेलं जीवाभावाचं सख्य. माझं हे प्रेम जसजसं मुरत जातय याची पाळमुळं अधिकाधिक खोलवर जाताहेत. त्यांच्याभोवती मला ’मी’ असल्यासारखं वाटतं. आत्तापर्यंत बऱ्याच लेखांचा, कवितांचा, फोटोंचा विषय ही झाडंच होती माझ्यासाठी. इगतपुरीच्या आमच्या रेल्वे क्वार्टरच्या अंगणामधे करंजीचं भलंमोठं झाड होतं. त्या झाडावर आणि त्याच्या भोवतालच्या सावलीत लहानपणीच्या सगळ्या सुट्ट्य़ा गेल्या. आजीचं हे घर जसजसं जवळ येऊ लागे तसा मायेचा हा हिरवा गंध दुरवरून जाणवू लागे. त्यातही करंजीचा तीक्ष्ण उग्र गंध तर अगदी चिरपरिचयाचा. या गंधाशी माहेरचं नातं जोडलं गेलं ते कायमचं.\nअंगणात आंबा, पेरू, चिंच, जांभुळ अशी बाकीही झाडं असली तरी आजीचं घर आणि माहेर म्हणजे हे करंजीचं झाड. आजोबा गेले त्याला मोठा काळ लोटला, आजीही गेली गेल्या वर्षी पण आजोळ संपले नाही ते केवळ त्या अंगणातल्या करंजीच्या वृक्षापायी. ते झाड तिथे उभे आहे तोवर मायेची सावली अबाधित आहे असा विचार केवळ भाबडेपणा म्हणत मनामागे टाकता आला नाही अजुनही. सगळ्याच वाटा बंद होतातसे वाटते तेव्हा मी या झाडाजवळ जाऊन उभी रहाते… ते ही नाही जमले तर रस्त्यावरच्या कुठल्याही करंजीभोवती थबकते. किरमिजी जांभळ्या, नाजुकश्या, तळव्याच्या आकाराच्या फुलांना उचलून घेते… त्या कडसर उग्र गंधाची साक्ष होते आणि मग वाट सापडत जाते.\n’सफर है शर्त’ नावाचा आठवणींच्या वाटेवर प्रवास करणारा लेख लिहीत होते. उर्दू शायरीत शजर(झाड) या शब्दाभोवती फेर धरणारे एकापेक्षा एक सरस शेर आहेत. आपल्याचसारखा विचार करणारं कोणी आहे, एखादा अस्पष्ट, धुसरसा विचार जो आपल्याला गाठतोय पण शब्दबद्ध करता येत नाही तो आपल्याआधी इतर कोणी इतक्या नेमकेपणाने लिहून ठेवलाय हा अनुभव फार आनंददायक असतो. त्या लेखात ’अहसन यूसुफ जईंनी’ लिहीलेला एक शेर मांडला,\nबरसात थम चुकी है मगर हर शजर के पास\nइतना तो है कि आप का दामन भिगो सके\nथांबलेला पाऊस, भिजलेलं वातावरण, ओलसर गंध, ओला चिंब सभोवताल आणि पावसात ज्या झाडाखाली आश्रय घ्यावा त्या झाडाच्या पानापानातून ओघळणाऱ्या थेंबांची टपटप गाणी… दोन ओळींमधे संपूर्ण आशय उभा झाला होता. वार्धक्यामुळे झुकत्या जीर्ण खोडांच्या संदर्भाने विचार करता शेरचा एक अन्वय वेगळाच लागत गेला.\nमध्यंतरात भरपूर पावसाचे दिवस आले. सलग दोन तीन दिवस न था���बलेल्या पावसाने जराशी उसंत घेतली म्हणून बाहेर गेले. परतीच्या वाटेवर पाऊस अधेमधे भेटीला येतच होता. सिग्नलला गाडी थांबलेली, काचेवरच्या पाण्याअडून लक्ष गेले ते समोरच्या झाडाला बांधलेल्या झोळीकडे. झाकायचा आटोकाट प्रयत्न केलेल्या त्या झोळीतल्या पिल्लाला हलकासा हेलकावा देत स्वत:च्या डोक्यावर छत्री सांभाळत काहीतरी विकणारी त्याची आई बाजूला दिसली खरी पण नजर हटेना ती त्या झोळीकडून. आधीचा शेर आता मनाच्या दारावर शब्दश: धडकला….\nबरसात थम चुकी है मगर हर शजर के पास\nइतना तो है कि आप का दामन भिगो सके\nथांबलेला पाऊस आणि झोळीच्या प्रत्येक हेलकाव्यासरशी झाडावरून, पानांतून निसटणारं पाणी आणि झोळीत झाकलेलं लहानसं पिल्लू…. वास्तवाचं भान मनाला व्यापून उरत गेलं. मन सर्दावलं… झाकोळून आलं.\nअर्थात सावरत गेले त्यातूनही.\nविचार येत गेले तेव्हा अर्थाच्या अनेक छटा वेळोवेळी समोर ठेवणारे असे कित्येक शेर एकामागे एक आठवत गेले. रोमॅंटिसीझम, वास्तव, हळवेपणा, तत्त्वज्ञान, भावनांच्या पसाऱ्यातलं सूक्ष्म धागे पकडणारं सामर्थ्य असं काय काय पुन्हा जाणवलं. वाटलं हे शेर, शायरी, कविता किंवा एकूणच साहित्य आपल्या अस्तित्त्वावर मेघ होत जातात. हा मेघ कधी सावलीचा, कधी अलवार हलका पिंजलेल्या कापसासारखा वाऱ्याच्या झुळुकेसह वाटचाल करणारा, कधी कोरडा तर कधी अर्थाच्या भाराने ओथंबून बरसणारा. थांबलेल्या पावसानंतरही बरसणाऱ्या शजरची आठवण मनात आता विचारांची बरसात करत होती.\nमनच एक झाड होत जातं अश्यावेळी. फांद्याफांद्यानी बहरलेलं, अर्थाच्या अनेक हिरव्या पानांचं. सरत्या काळासोबत नवनवे अर्थ जन्माला येतात आणि त्या अर्थांची जूनी रूपं जीर्ण होत मुक गळून पडतात… हा विचार मनात आला तेव्हा मात्र ती प्रीतमांची माझी लाडकी अमृता तिचं ते छानसं हसू चेहेऱ्यावर ठेवत माझ्याकडे बघताना जाणवली. तिच्या त्या ’सगळं उमगून ओळखून असणाऱ्या’ समजुतीच्या हास्याचं सप्तरंगी इंद्रधनुष्य मनाच्या आभाळात उमटलं आणि तिनेच लिहीलेल्या चार ओळींचा स्पर्श माझ्या मनाच्या झाडाला अलगद झाला…. ती म्हणते,\nजिंदगी के उन अर्थों के नाम\nजो पेडों के पत्तो कि तरह\nअसे कळत नकळत उमटणारे किती विचार. मनाच्या पटलावर क्षण दोन क्षण विसावणारे आणि मग आल्या वाटेने निघून जाणारे. अंजुम रहबरकडे बघते मी तर ती काही वेगळंच सांगू पहात���,\nदिन रात बरसात हो जो बादल नहीं देखा\nआँखो की तरह कोई पागल नहीं देखा\nही आता भरून येणाऱ्या आकाशाला नजरेच्या कवेत पूर्ण सामावून घेते. “क्यूँ लोग देते है यहाँ रिश्तों की दुहाई, इस पेड पे हमने तो कोई फल नही देखा” म्हणताना ती आता पुन्हा शजर शब्दाला साद घालते आणि तेव्हा माझ्या विचारांच्या लाटेला हलकासा धक्का बसतो….\nकरंजीचं झाड, त्याच्याशी नातं, आजोळ, माया….\nशजर, बरसात, बरसणारे मेघ आणि ओघळणाऱ्या पानांची झाडं…\nगाडीतल्या काचेआड मी, समोरच्या झाडाला बांधलेल्या झोळीतलं मूल…\nकाचेवर ओघळणारं पावसाचं पाणी….\nजिंदगीचे अर्थ, रिश्तों कि दुहाई, फळं नसलेला पेड….\nमी डोळे मिटून घेते… \nआठवणी..., नातेसंबंध, निसर्ग, विचार......\t3 प्रतिक्रिया\nमैं जो हूँ ’जॉन-एलिया’ हूँ:\nमुंबई आकाशवाणी, अस्मिता वाहिनी\nअब जो रिश्तों मे बँधा हूँ तो खुला है मुझ पर\nकब परिंद उड नहीं पाते हैं परों के होते\nजॉन एलिया नावाच्या शायरशी जुजबी ओळख होण्याच्या सुरुवातीचा काळ होता हा जेव्हा हा शेर वाचनात आला. इथे मात्र ओळख घट्ट झाली. याआधीही वेळोवेळी या शायरच्या लेखनाच्या लहानमोठ्या भेटींदरम्यान थक्क होत होतेच मी, हे वळण वेगळंच आहे ही नोंद मनाने कधीच घेतलेली होती पण या एका शेरने हा शायर अजून आवडला. स्वत:हून पुढाकार घेत ही मैत्री वाढवायची असं मग पक्कं ठरवलं.\nइलाज ये है कि मजबुर कर दिया जाऊँ\nवगरना यूँ तो किसी कि नहीं सुनी मैं ने\nहा शेर वाचला आणि मग हसू आलं छानसं, ही ओळख होतीच की जॉनशी माझी. एक हट्टीपणा, स्वत:च्या तालाचं गाणं गाण्याची वृत्ती, निर्णय घेण्याची तगमग आणि त्याचे परिणामही भोगण्याचा एक कलंदर बेफिकीर अंदाज. जॉन ह्या वेगळ्याच नावाचा हा उर्दू शायर आता माझा झालेला होता. एखाद्या पहाडाच्या पलीकडे, जंगलाच्या अगदी आत अरण्याच्या गर्भात आत शिरत गेल्यानंतरच्या एका स्वतंत्र जगाचं अस्तित्त्वं, अस्पर्श अश्या त्या निवळ पाण्याचा खळखळाट, निळ्याशार आकाशाचं पाण्यातलं प्रतिबिंब, सगळं स्वत:च्या लयीतलं, मस्तीतलं… शायरीच्या अरण्यातला तसा जॉन एलिया. जाणीवेचा एक प्रदेश पार करत पुढे निघतात माणसं तेव्हा शोध सुरू होतो ’स्व’चा. स्वत:च्या आत स्वत:ला शोधण्यासाठी मग ती धडपड करतात. जॉन नावाच्या या शायरने बहुधा शोधलं होतं स्वत:ला, त्याला सापडला होता ’तो’. म्हणूनच तो सहज म्हणून गेला, “मुझ में आ के गिरा था इक ज़ख़्मी, जाने कब तक पड़ा रहा मुझ में”. याच गजलेतला पुढला शेर आहे,\nइतना ख़ाली था अंदरूँ मेरा,\nकुछ दिनों तो ख़ुदा रहा मुझ में\nरिक्त असणं, पोकळी, त्याग, निर्विकार, निर्विचार असं काय काय मनात येऊन जातं आणि या मोजक्या शब्दांच्या दोन ओळींमधे साठवलेलं भलंमोठं तत्त्वज्ञान दिसून येतं. माझ्यात प्रत्यक्ष ईश्वराचा अंश आहे असं वाटावं इतकी साधना मला साधली होती, जॉन सहज नमुद करतो. ’जुदाई’, दुरावा हा विषय प्रत्येक कवी, शायरच्या लेखनात कधी न कधी डोकावून जातोच. ’एक अजब हाल है कि अब उस को, याद करना भी बेवफाई है’, हा जॉनच्या लेखणीतून उतरलेला शेर वाचला तेव्हा या लेखणीचं निराळेपण पुन्हा जाणवलं. ती माझी नाहीये आता, तिची आठवण काढणं ही देखील ’बेवफाई’ आहे. विरहाच्या वर्णनांची हळव्या अंगाने जाणारी शायरी मोठ्या प्रमाणात आहे मात्र त्याच वाटा वेगळं होण्याबद्दल जेव्हा जॉन बोलतो तेव्हा तो एक असा शेर लिहून जातो की सहज भावात प्रकटलेल्या त्या अर्थाच्या विलक्षण गोडव्याच्या मोहात न पडला वाचक तर नवल. आपल्या संपन्न माणूसपणाची ग्वाही देणारी ही वेगळीच मांडणी. जॉन म्हणतो,\nबिछडना है तो झगडा क्यूँ करें हम\nएक नया रिश्ता पैदा क्यूँ करे हम\nवाटा वेगळ्या होणारच आहेत तर त्या समजुतीच्या वळणाने होऊ देऊ या, एकमेकांपासून दुरावताना एकमेकांबद्दल कटूता मनात न यावी. जावेद अख्तरने आवडीच्या शेरमधे नोंदलेला हा एक शेर. इथून पुढे जॉन लिहीतो, ’खमोशी से अदा हो रस्म-ए-दूरी, कोई हंगामा बरपा क्यूँ करे हम’. जॉन तसा ओळखला गेला काहीसा त्याच्या जराश्या विक्षिप्तपणाकडे झुकणाऱ्या सादरीकरणासाठीही. त्याचे मुशायरे हे त्याच्या अंदाजातच गाजवले त्याने. पण खरा रसिक जेव्हा जॉनच्या लिखाणाच्या वाटेवरून त्याच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा शायरीची ’रूह’ त्याला सापडते. या वाटा मात्र जरा अनवटच. ग्रेस, दिलीप चित्रे, रॉय किणीकर आपल्याला समजायला जरा अवघड वाटतात असं वाटताना त्यांच्या लिखाणापर्यंतचं अंतर पार करता न येणं हा आपल्या नजरेचा तोकडेपणा आहे ही जागृती आली तेव्हा त्या मर्यादेच्या पुढे नजरेला नेण्यासाठी धडपडले मी. तेव्हा मुळातच शहाण्या नजरेने समजुतदारपणे दूर भासणारे हे सौंदर्य माझ्यासाठी उलगडले, जॉनबाबतही हे असेच होत गेले. फैज अहमद फैज़ला ’रुहानियत और हकीकत के जंक्शन पे खडा शायर’ म्हटलं जातं, गालिबचा तर ’अंदा��-ए-बयाँ कुछ और है’ म्हणतो आपण, तसं जॉनबाबत वाचताना वाटलं ह्या शायरच्या नावात ’एलिया’ नसून अवलिया असं अधिक समर्पक वाटलं असतं. माझ्या विचाराशी सहमत काहीजण आहेत हे जेव्हा दिसलं तेव्हा द.भा.धामणस्करांची ’अनंताचे फूल’ नावाची कविता मनाच्या पटलावर लख्ख चमकून गेली,\nअनंताचे फूल आहे म्हणजे\nझाड आहे, ह्या जाणिवेने मी\nनावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात\nएक तरल संबंध रुजून\nजॉनला ओळखणाऱ्या, शायरीच्या अनवट वाटेवरच्या ओळखीच्या आणि अनोळखी वाटसरूंमधलं ’तरल’ नातं हे. गहिरा गर्भितार्थ असणारं तत्त्वज्ञान या शायरच्या लिखाणात जागोजागी आहे. किती सहज म्हणतो हा,\nकितनी दिलकश हो तुम कितना दिल-जू हूँ मैं\nक्या सितम है कि हम लोग मर जाएँगे\nकितीही परिचय असला जॉनशी तरी इथे एक जाणीवेचं हास्य चेहेऱ्यावर उमटतंच. ’क्या सितम है कि हम लोग मर जाएँगे’ आणि ’कुणा काळजी की न उमटतील, पुन्हा तटावर हेच पाय”, असं एकत्र आठवू लागतं मनात आणि तेवढ्यातच ’सितम’च्या समोरच्या किनाऱ्यावर असणाऱ्या ’गनीमत’ शब्दाचा वापर करत गजलेतला पुढला शेर त्याच ताकदीने हा शायर सांगतो,\nहै गनीमत कि असरार-ए-हस्ती से हम\nबे-खबर आए हैं बे-खबर जाएँगे\nअसरार-ए-हस्ती (अस्तित्त्वाचं रहस्य). या रहस्याचा शोध घेता न येणं, आपल्या चिमुटभर ’असण्याच्या’ आवाक्याच्या बाहेर खूप काही दडलय याची जाणीव आहे पण त्याची उकल न होता बे-खबर आलो आणि तसेच परत माघारी फिरणार आहोत आपण ही देखील त्या अस्तित्त्वाची आपल्यावर मोठी कृपाच आहे असं हा प्रतिभासंपन्न शायर सांगतो. “यूँ जो तकता है आसमान को तू, कोई रहता है आसमान में क्या” ह्या भावना तरल हळव्या प्रेमसंबंधांच्या बाबत आहेत असं वाटत असतानाच त्याच्यामागच्या वैचारिक ज्ञानाचं मोठं वलय प्रकट होतं आणि खूप काही सांगून जातं. ही गजल थांबते ती मात्र हळवेपणाचा परमोच्च कळस म्हणून सहज ठेवावा अश्या, “ये मुझे चैन क्यूँ नहीं पडता, एक ही शख्स था जहान में क्या” या शेरवर. आणि या सगळ्या वाचना अनुभवण्यातून आपण वाटचाल करत असताना हा शायर त्याच्या अंदाजात आपल्याला काही सांगतो आणि जॉन एलिया ही काय जादू आहे हे पुन्हा एकदा लख्ख जाणवते. आदरयुक्त कौतुक, विस्मय वाटत जातो जेव्हा जॉन म्हणतो,\nमैं जो हूँ ’जॉन-एलिया’ हूँ जनाब\nइस का बेहद लिहाज कीजिएगा \nगोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वाचन, सुख़न\tयावर आपले मत नोंदवा\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/petrol/", "date_download": "2021-01-18T01:19:38Z", "digest": "sha1:65Z6467BQQEON5VH3R7HRPEBFUQDC66X", "length": 3684, "nlines": 39, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Petrol Archives | InMarathi", "raw_content": "\n पेट्रोल पंपावर अशा ७ पद्धतीने फसवणूक केली जाते\nआज तुम्हाला अशा घोटाळ्याबद्दल सांगणार आहोत, ज्याचा मदतीने पेट्रोल पंपाचे मालक सामान्य चालकांची फसवणूक करतात.\nपेट्रोल, डिझेल स्वस्त दरात भरून घेण्यासाठी ‘ह्या’ ४ युक्त्या आजमावून बघाच\nतुम्ही पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या भडक्या पासून काही प्रमाणात का होईना स्वतःला वाचवू शकतात. या युक्त्या तुम्ही स्वतःही वापरा आणि मित्रांना तर नक्की सांगा\nपेट्रोलची ३०% बचत करणाऱ्या यंत्राचा शोध लावणाऱ्या मराठी माणसाबद्दल जरूर वाचा\nया यंत्रामुळे पेट्रोल सप्लायच्या टक्केवारीत घट होते, गाडीत कार्बन कमी साठतो, इंजिनचे आयुष्य वाढते. इंजिन ऑईलही जास्त काळ काम देते, गाडी अधिक चांगली चालते.\nबियरवर चालणाऱ्या कारचा अचाट शोध आपल्या वाहतुकीचा चेहरामोहराच बदलून टाकेल का\nहा शोध पर्यावरणाच्या दृष्टीने खूप सुरक्षित ठरू शकतो. तसेच पेट्रोलचे वाढते दर आणि कमी साठा बघता हा खरंच एक उत्कृष्ट पर्याय ���रू शकेल.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/23/2558-shetakari-sanghatana-anil-ghaanavt-andolan-in-loni-rahata-vikhe-patil-house/", "date_download": "2021-01-18T01:55:43Z", "digest": "sha1:RDUNU5J3OHEZTBTLDFY7ZMLUVEEDLXZZ", "length": 12625, "nlines": 157, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून शेतकरी संघटनेने केले विखेंच्या लोणीत राखरांगोळी आंदोलन; पहा काय म्हटलेय त्यांनी | krushirang.com", "raw_content": "\nHome Home म्हणून शेतकरी संघटनेने केले विखेंच्या लोणीत राखरांगोळी आंदोलन; पहा काय म्हटलेय त्यांनी\nम्हणून शेतकरी संघटनेने केले विखेंच्या लोणीत राखरांगोळी आंदोलन; पहा काय म्हटलेय त्यांनी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कांद्यावर लागू केलेली निर्यातबंदी उठवावी यासाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याअंतर्ग प्रत्येक खासदारांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन जाहीर केले होते. लोणी (जि. अहमदनगर) येथेही खासदार सुजय विखे यांच्या गावात शेतकरी संघटनेने आंदोलन केले.\nADVT. ब्लूटूथ हेडफोन फ़क़्त रु. 499/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3mLViWg लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.\nयाबाबत माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले की, निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांनी निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकसभेत आवाज उठवण्याची गरज आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांवरील अन्याय दूर करण्याकडे त्यांचे लक्ष वेधावे यासाठी खासदारंच्या दारात निर्यातबंदी आदेशाची जाळुन राख करण्यात आली. तसेच कांद्याची रांगोळी काढण्याचे आंदोलन आज शेतकरी संघटनेने केले.\nशेतकरी संघटनेचे अध्यक्ष घनवट यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे आंदोलक खासदार डॉ. सुजय विखे यांच्या घराकडे जात असताना पोलिसांनी त्यांना घराकडे जाण्यापासून रोखले. त्यानंतर आंदोलकांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतुळ्यासमोर राखरांगोळी आंदोलन करून आपली भावना आणि निषेध व्यक्त केला.\nADVT. दाढी कोरण्याचे (बिअर्ड ट्रीमर) फ़क़्त रु. 555/- मध्ये. घरपोहोच डिलिव्हरीसाठी https://bit.ly/3hUNTQI लिंकवर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.\nया आंदोलनात उत्तर नगरचे संघटनेचे अध्यक्ष बापुसाहेब आढाव, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, अनिल भुजबळ, महादू खामकर, मधुकर शिंदे, नान��साहेब जाधव, निलेश शेडगे, जितेंद्र शहा, अंबादास चव्हाण, बन्सी इंगळे, दत्ता वाळुज, दत्तात्रय जाधव आदि कार्यकर्ते सहभागी झाले.\nघनवट म्हणाले की, खासदार जर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लोकसभेत आवाज उठवणार नसतील तर त्यांना शेतकरी पुन्हा निवडुन देणार नाहीत. जो पक्ष कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न करेल व जो पक्ष कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी करेल अशा पक्षांना शेतकर्‍यांनी या पुढे मतदान करू नये. कांद्याचे भाव पाडण्यासठी निर्यतबंदी व कांद्याची आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा शेतकरी संघटनेने निषेध केला.\nसंपादन : सचिन पाटील\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nPrevious articleम्हणून सुबोध भावे सोडताहेत ट्वीटर; वाचा, काय म्हटलेय चाहत्यांनी\nNext articleपहा काय केलीय TIME मॅगझिनने मोदींवर टीका; मोदींसह बिल्किस बानोही TOP 100 मध्ये..\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nराज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल\nआता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-01-18T02:11:48Z", "digest": "sha1:R6APE4PAXOD22AMJWKVGNZFXRAFKXZWM", "length": 4518, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात तुर्कस्तान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १० ऑक्टोबर २०१५, at २३:१४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१५ रोजी २३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2020/01/22/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2021-01-18T01:44:10Z", "digest": "sha1:EXQAJZNNM47BCHYWMT7VDFIYTJGKDS77", "length": 14155, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "शंभूराजांना पकडून देणारे फितूर गणोजी शिर्के यांचा मृत्यू कसा झाला…? – Mahiti.in", "raw_content": "\nशंभूराजांना पकडून देणारे फितूर गणोजी शिर्के यांचा मृत्यू कसा झाला…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आ���्ही तुम्हाला गणोजी शिर्के यांचा शेवट कसा झाला याबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. गणोजी शिर्के हे संभाजी महाराजांचे सक्के म्हेवणे होते. सर्वप्रथम संभाजी महाराज आणि गणोजी शिर्के यांच्या रायगडावरील संवादाविषयी जाणून घेऊ.\nरोजच्यासारखी त्यादिवशी देखील कामाची तातडी होती, एवढ्यात एक द्वारपाल आत धावत आला आणि त्याने गणोजी शिर्के आल्याची वर्दी दिली. पाठोपाठ राज्यांच्या उत्तराची वाट न पाहता गणोजी तडक आत आले व तसेच गडावरील वातावरण बदलले. काहीतरी गंभीर प्रसंग उदभवणार याचा अंदाज गणोजींना आला गणोजींना पाहून राजे आणि महाराणी त्याचबरोबर कवी कलश मुकाट्याने उठले हातातले कागद ठेवले आणि बाहेर निघाले. नंतर त्यांच्याकडे पाहत गणोजी बोलले कवी कलश आपण बाहेर जाऊन कसे चालेल. नाही सहज जाऊन येतो, असे कसे कविराज चाललात कुठे, आहो रायगडचा राजा हल्ली तुमच्याशिवाय पाणी देखील पित नाही, श्वास ही घेत नाही…. शंभू राजेंच्या उध्दाराविषयी ऐकून येसूबाईंचा चेहरा खुलला, राजांनी लागलेच विचारले बोला गुणाजी कसे आहात शंभू राजेंच्या उध्दाराविषयी ऐकून येसूबाईंचा चेहरा खुलला, राजांनी लागलेच विचारले बोला गुणाजी कसे आहात, गणोजी बोलले आमचे सख्खे म्हेवणे स्वराज्याचे छत्रपती आहेत कोट्यावधी हुनांचे मालक आहेत तर पटची बहीण रायगडची सम्राग्नी…. पण हे सारे व्यर्थ, आमच्या म्हेवण्यांनी आम्हाला आपले कधी माणलेच नाही काय येसू, गणोजी बोलले आमचे सख्खे म्हेवणे स्वराज्याचे छत्रपती आहेत कोट्यावधी हुनांचे मालक आहेत तर पटची बहीण रायगडची सम्राग्नी…. पण हे सारे व्यर्थ, आमच्या म्हेवण्यांनी आम्हाला आपले कधी माणलेच नाही काय येसू… कश्याला बहिणीची साक्ष काढता गणोजीराव… कश्याला बहिणीची साक्ष काढता गणोजीराव दात होट खात त्या बोलल्या…. लांबचे कश्याला गेल्या तीन महिन्यांमध्ये आपण स्वतः गुपचूप औरंजेबाल कितीवेळा जाऊन भेटलात याची यादी आणि पुरावे देऊ दात होट खात त्या बोलल्या…. लांबचे कश्याला गेल्या तीन महिन्यांमध्ये आपण स्वतः गुपचूप औरंजेबाल कितीवेळा जाऊन भेटलात याची यादी आणि पुरावे देऊ आणि तुमच्या हाताक्षरातली पत्रे राणीसाहेबांनी डोळ्याखाली घातली आहेत म्हंटले….\nसंभाजीराजेंच्या थेट घावणे गणोजी दचकले. तर दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरत वरचा स्वर पकडत गणोजी बोलले, मी म्हणतो ठीक आहे आम्ही भेटलो औरंगजेबला पण माणसे येवढ्या थराला का जाऊन पोहोचतात, राजमुकुट घातलेल्या माणसांना नको का करायला. वतानासाठीच न्हवे, शंभूराजेंनी गणोजींवर डोळे रोखले. शंभूराजे, वतनाचे वाचन आपल्या तिर्थरूपांनी शिवाजी महाराजांनी दिले होते. आम्हाला पुत्र रत्न झाले की त्याच्या नावे दाभोळच्या जहागिरीची कागदपत्रे करून देऊ असा शब्द त्यांनी दिला होता. आता आमचे चिरंजीव आठ वर्षांचे झाले कधी देणार आहात आमची देशमुखी आम्हाला……. गणोजीराव आपण समजून का घेत नाही काळ मोठा धामधुमीचा आहे, औरंगजेबासारखा वैरी उरावर बसला आहे. अशा वेळी तुम्हा एकट्याला वतन दिले तर इतरांना देखील द्यावे लागेल. संभाजी महाराजांच्या उत्तराने गणोजी शिर्के लगेच गड उतार झाले.\nगणोजी शिर्के यांना वतन मिळाले नाही म्हणून ते औरंगजेबाला जावून मिळाले, औरंगजेब त्यांना पाहिजे ते वतन द्यायला तयार झाला. आणि त्यांनी संभाजी महाराजांना कैद करण्याचा बेत केला. आणि संभाजी महाराजांना फोडण्यासाठी त्यांची टोळी निघाली आणि बघता बघता काही दिवसातच मुखरब खान आणि गणोजी शिर्के संभाजी महाराजांच्यावर चालून गेले. अख्या परिसरालाच वेढा द्यावा तसे वाड्याबाहेर, तसेच मंदिराकडून, समोरच्या शृंगार पुराच्या वाटेकडून पलीकडून नावाडीच्या बाजूने मागून नदीच्या बाजूने घोडीच घोडी अंगावर चालून येताना दिसत होती. वैरी पुण्याच्या शिळामार्ग पाठर दख्खनी गणोजी शिर्के आणि सैनिक असे शे-दोनशे नादान दीड हजार कुंडांचा वाड्याला वेढा पडला होता, चौफेर भले वरचे आणि तलवारिंचे रान माजले होते.\nशंभुराजेंचे अंग पेटून गेले हातातली तलवार नाचवत-नाचवत त्यांनी जागच्या जागी आपला घोडा वर्तुळाकार फिरवला परंतु येवढे शशस्त्र सैनिक असूनही त्या ढान्यावागाला पकडायचे कोणाला धाडस होत न्हवते. नंतर दुरून मुखरब खानाने लांबून दोर टाकून शंभुराजेंना जखडण्याचा प्रयत्न केला. इतक्यात मागून धार धार बाण घोड्याला मारला तशीच रक्ताची चीळकांडी उडाली आणि ते जनावर जोराने किंकाळले आणि पाय झाडू लागले. आणि राजेंनी तिकडे तिरकी नजर टाकताच साठ सत्तर पठाण राजेंच्या अंगावर धावून गेले आणि सह्याद्रीचा राजा शंभुराजे कैद झाले. आणि त्याच सैन्यात गणोजी होते आणि त्याला आपल्याकडे वळवण्यासाठी किल्यावरून खंडू भल्हार त्��ाच्याकडे गेला. प्रथम गणोजींना त्याचे मागणे मान्य केले नाही नंतर दाभोळच्या वंश परंपरागत वतन चिटनिसांनकडे होते ते गणोजींना मगितल्यावरून त्यांनी त्यांच्या स्वाधीन केले त्याशिवाय शिरक्यांना भोर प्रांतात तीन आणि रत्नागिरी प्रभाण्यात पाच गावे इनाम मिळाली.\nतेव्हा आपला कबिला या अनुसंगाणे राजाराम महाराजांना किल्ल्यावरून खाली उतरवून दुसऱ्या दिवशी शिकारीच्या निमिताने त्यांना त्या कोसावर असलेल्या धनाजीच्या सैन्यात न्हेवून पोहोचवले. पुढे गणोजी मराठ्यांकडे येऊन मिळाला. गणोजी शिर्के यांच्या मृत्यूबद्दल मत मतांतर तसेच वेगवेगळी संदर्भ मंडळी जातात पण त्यांचा मृत्यू नैसर्गिक झाला आहे असे काहीसे इतिहासकार सांगतात.\nमहिलांनो एकदा बघाच… घरात सासुशीच काय, कधीही कुणाशीच भांडण होणार नाही…\nपळून जाऊन लग्न केलेली मुलगी दहा वर्षांनी माहेरच्या दारात उभी राहते तेव्हा…\nसाहेब, माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात परंतु माणूस कधीतरीच येतो..\nPrevious Article बिलेनियर पतीबरोबर या महालात राहते शिल्पा शेट्टी, अशा प्रकारे जगते लक्झरी जीवन…\nNext Article ‘हे’ नुकसान समजल्यानंतर तुम्ही चहासोबत बिस्किट खाणं आजपासूनच बंद कराल…\nरोजच्या भाकरीच्या पिठात २ चमचे टाका, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांदेदुखी, थकवा कमी…\nजीवनात वाईट वेळ आली की करा हे 4 काम, श्री स्वामी समर्थ…\nधान्यातील किडे 5 मिनिटात 100% बाहेर, पारंपारिक घरगुती उपाय, पुन्हा कधीच किडे होणार नाहीत…\nB अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती कशा असतात B चा स्वभाव व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये\nफक्त अर्ध्या लिंबूचा असा वापर करा, घरातील कोळी, मकडी, किडे 2 मिनिटात घराबाहेर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/778271", "date_download": "2021-01-18T01:16:50Z", "digest": "sha1:7UX4TOON3UDNGD7AKFITNKWELNH25VRY", "length": 2345, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मार्टिन लुईस पर्ल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मार्टिन लुईस पर्ल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nमार्टिन लुईस पर्ल (संपादन)\n०२:२८, २० जुलै २०११ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१९:४६, १४ मे २०११ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\nछो ({{भौतिकशास्त्र}} जडवत आहे. using AWB)\n०२:२८, २० जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.bulandtimes.com/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%96/", "date_download": "2021-01-18T00:59:12Z", "digest": "sha1:PD6RD2JDSUVOF6DTS6KQW54IFQ52DTE7", "length": 14314, "nlines": 113, "source_domain": "www.bulandtimes.com", "title": "वसईच्या वैभवासाठी अजून खूप काही करायचे आहे - माजी आमदार डॉमिनिक घोन्साल्विस - महाराष्ट्र बुलंद टाइम्स", "raw_content": "\nकार्यक्रम / स्पर्धा माहिती\nसृष्टी / उन्मेष गुजराथी\nवसईच्या वैभवासाठी अजून खूप काही करायचे आहे – माजी आमदार डॉमिनिक घोन्साल्विस\nवसई (प्रतिनीधी) : समाजवादी विचारसरणीचे जनता दलाचे ज्येष्ठ नेते व वसईचे माजी आमदार डॉमिनिक घोन्साल्विस यांचा ९० वा वाढदिवस काल साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या दीर्घ काळच्या जनसेवेचा आढावा घेणारा ” “सहकारधुरीण” या गौरवग्रंथाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रेव्ह.फा.बर्नड भंडारी सभागृहात झालेल्या या गौरवसोहळ्याचे अध्यक्षस्थान रे.फा.कार्बोल मच्याडो यांनी भूषविले. जनता दलाचे प्रदेश युवक अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, बहुजन विकास आघाडी पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनशेठ नाईक, प्रथम महापौर राजीव पाटील, माजी महापौर प्रवीण शेट्टी,साधना पतसंस्थेचे चेअरमन अशोक कोलासो आणि वयाची नव्वदी पार करणारे गौरवमुर्ती डॉमिनिक घोन्साल्विस हे मान्यवर या वेळी सजविण्यात आलेल्या व्यासपीठावर होते.\nनाथाभाऊ शेवाळे यांनी आपल्या भाषणात आपण लहान वयातच घोन्साल्विस यांचा आशिर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन घेतले आहेत.त्यांच्या कार्यशैलीचा माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी लाभच झाला आहे. विशेषतः सहकार क्षेत्रात, पक्षसंघटनेत आपले काम अधिक प्रभावी कसे करावे हे आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. आज ते वयाची नव्वदी पूर्ण करीत आहेत. शतक पार करण्यासाठी परमेश्वराने त्यांना असेच उत्तम आरोग्य द्यावे ही आमची प्रार्थना, असे विचार मांडले.\nराजीव पाटील यांनी डॉमिनिक घोन्साल्विस यांच्या परखडपणे आपले विचार व्यक्त करण्याच्या स्वभावाचे कौतुक केले. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर सर्वाधिक व टोकदार शब्दात टीका करणारे स्पष्टवक्ते जेव्हा जेव्हा आम्ही चांगले काम केले, लोकोपयोगी उपक्रम राबविले तेव्हा तेव्हा ते आमचे कौतुक व अभिनंदन करायला कधीच विसरले नाहीत. कृषी आणि सहकार हे त्यांचे आवडते क्षेत्र. आयुष्यभर त्यांनी समाजाला व सहकार चळवळीला बळ दिले. वसई तालुक्यात त्यांनी केलेल्या विकास कामांचे महत्त्व आपण जाणून आहोत.त्यांच्या मार्गदर्शनाची या तालुक्याला गरज आहे. असे मनोगत व्यक्त केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.\nमत न देणारेही मित्र असतात….. बबनशेठ नाईक.\nडाॅमनिक घोन्साल्विस आणि आम्ही एकमेकांना मत न देणारे मित्र आहोत. पक्ष आणि विचारसरणी वेगळी असली तरी\nवसईकर म्हणून आम्ही एक आहोत. स्व.स.गो.वर्टी, पंढरीनाथ चौधरी आणि डॉमिनिक घोन्साल्विस अशी थोर माणसं या तालुक्याला लाभली म्हणून इकडे राजकारणाचा दर्जा उंच राहिला आहे. अशा भावना ज्येष्ठ नेते बबनशेठ नाईक यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केल्या.\nरे.फा.कार्बोल मच्याडो यांनी आशिर्वाद आणि सदिच्छा देत प्रार्थना केली. आम.हितेंद्र ठाकूर यांच्या शुभेच्छा पत्राचे आणि डाॅमनिक घोन्साल्विस यांना प्रदान करण्यात आलेल्या “मानपत्राचे” वाचन स्टॅन्ली घोन्साल्विस यांनी केले. स्टॅन्ली आल्मेडा, नाजरेथ कुटिन्हो, जयश्री सामंत, युरी घोन्साल्विस, शेखर धुरी अशा विविध पक्षपदाधिकाऱ्यांची सुद्धा शुभेच्छा देणारी भाषणे झाली. गौरवमुर्ती डॉमिनिक घोन्साल्विस यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या कार्यकाळात साथ देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि एवढा मोठा सोहळा, गौरवग्रंथ, मानपत्र, आणि मान्यवरांना एकत्र आणणे हे सध्याच्या परिस्थितीत आव्हान असलेले काम ज्या गौरव समितीने नीट पार पाडले आहे. हे समाधान नव्वदी पार करताना मला देणाऱ्यांनी मला नवी उमेद सुद्धा दिली आहे. मला एवढेच म्हणायचे आहे की अजून खूप काही करायचे आहे आपल्याला. प्रामुख्याने वसईचे एकूण वैभव आणि निसर्ग सौंदर्य याचे जतन करण्यासाठी आपण सारे असेच एकोप्याने काम या पुढेही करत राहू. स.गो.वर्टी सर,साथी पंढरीनाथ चौधरी यांच्या विचारांचा सार असा आहे की प्रत्येक वेळी संघर्ष नको असतो, मन मोकळा संवाद हवा असतो. संवादाने मार्ग निघतात. आपण तेच करु. मला कधीही बोलवा ,जनहिताचे\nकाम सांगा, समस्या सांगा मी पूर्वी सारखाच तयार आहे. या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सभागृहात टाळ्यांचा आवाज ���ुमला.\nया सोहळ्यात डाॅमनिक घोन्साल्विस यांचा मोठा परिवार सहभागी झाला होता. ज्येष्ठ नेते व माजी महापौर नारायण मानकर, माजी नगराध्यक्ष अजय खोखाणी, नितीन राऊत, भरत गुप्ता, सभापती संजय म्हात्रे, संदेश जाधव, प्रकाश वनमाळी, प्रा.द.वि.मणेरीकर, नारायण नाईक, फाद.मिरांडा लोपीस आदी मान्यवरही या विशेष गौरव सोहळ्यात उपस्थित होते.\nअशोक कोलासो यांनी प्रास्ताविक केले. गाॅडफ्रे कोरिया आणि भारती अथाईत यांनी सूत्रसंचालन केले. रोहन घोन्साल्विस यांनी आभारप्रदर्शन केले. पसायदान गायनाने या सोहळ्याची सांगता झाली.\nकार्यक्रम / स्पर्धा माहिती\nश्री वज्रेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्यात कुडे ग्रामस्थांचे सक्रिय योगदान\nनाहीतर आयुक्तांना घेराव घालू…\nनागरिकांना मोठा दिलासा ; नव्या बस ताफ्यातही वाढ होणार\nवसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो - राजीव पाटील\nपोलिसांच्या कारभारावर भाष्य करणारे खुले व्यासपीठ म्हणजे आपली मोहल्ला कमिटी - पोलीस आयुक्त सदानंद दाते\nमुंबईत पार पडणार ९वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन\nधडक कामगार युनियन कार्यकर्ते नाही तर नेते तयार करते - कामगार नेते अभिजीत राणे\nवसईच्या वैभवासाठी अजून खूप काही करायचे आहे - माजी आमदार डॉमिनिक घोन्साल्विस\nसहनशीलतेचा अंत पाहू नका ; राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचे आर्जव \nजिज्ञासूंसाठी डॉ.श्रीदत्त नंदकुमार राऊत ; मुक्त संवादरुपी मुलाखत\n© महाराष्ट्र बुलंद टाइम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bulandtimes.com/2020/12/", "date_download": "2021-01-18T00:03:36Z", "digest": "sha1:BYSMRIPJP3UAWWPO37SSABD5ZHLVSWLZ", "length": 7226, "nlines": 100, "source_domain": "www.bulandtimes.com", "title": "December 2020 - महाराष्ट्र बुलंद टाइम्स", "raw_content": "\nकार्यक्रम / स्पर्धा माहिती\nसृष्टी / उन्मेष गुजराथी\nवसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो – राजीव पाटील\nवसई (प्रतिनीधी) : कोरोना कारणे यंदाचा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा ३१ वा...\nपोलिसांच्या कारभारावर भाष्य करणारे खुले व्यासपीठ म्हणजे आपली मोहल्ला कमिटी – पोलीस आयुक्त सदानंद दाते\nनालासोपारा (प्रतिनीधी) : पोलिसांच्या एकूण कारभारावर नागरिकांकडून खुले भाष्य केले जाते ते व्यासपीठ म्हणजे आपण सुरु केलेल्या मोहल्ला कमिट्या....\nमुंबईत पार पडणार ९वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन\nमुंबई (वार्ताह��) : वारकरी साहित्य परिषदेतर्फे मुंबईच्या हॉटेल नोव्हेटेल, जुहू येथे ९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन दिनांक...\nधडक कामगार युनियन कार्यकर्ते नाही तर नेते तयार करते – कामगार नेते अभिजीत राणे\nवसई (वार्ताहर) : धडक कामगार युनियनचा पदाधिकारी मेळावा वसईतील रुद्रा शेल्टर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख...\nवसईच्या वैभवासाठी अजून खूप काही करायचे आहे – माजी आमदार डॉमिनिक घोन्साल्विस\nवसई (प्रतिनीधी) : समाजवादी विचारसरणीचे जनता दलाचे ज्येष्ठ नेते व वसईचे माजी आमदार डॉमिनिक घोन्साल्विस यांचा ९० वा वाढदिवस...\nसहनशीलतेचा अंत पाहू नका ; राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचे आर्जव \nमहाराष्ट्राचे लोकप्रिय आणि ‘पत्रकार’ मुख्यमंत्री श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना २७ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी एक वाजतां तीन पानी स्व...\nजिज्ञासूंसाठी डॉ.श्रीदत्त नंदकुमार राऊत ; मुक्त संवादरुपी मुलाखत\n१. किल्ले वसई मोहीम परिवाराच्या आजवरच्या प्रवासाबद्दल काय सांगाल आपण सविस्तर ओळख दिलीत तर सदर ओळख सर्वांना मार्गदर्शक...\nलुटमारीच्या काळात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा\nवसई (वार्ताहर) : कोरोनाच्या काळात बेकारीची कुर्‍हाड कोसळल्यामुळे सर्वत्र चणचण असतानाही हाती आलेले दागिन्यांचे घबाड परत करून एका रिक्षाचालकाने...\nनालासोपारा शहरात जाळे पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्यांचे \nनालासोपारा (प्रतिनीधी) : शहराच्या पश्चिमेस आता पोलिसिंग कार्यपद्धती बदलत्या काळानुसार बदलत आहे. संपूर्ण वसई तालुका आता पोलीस आयुक्तालय क्षेत्रात...\nखावटी अनुदान योजना महासंपर्क अभियानाचे आयोजन\nपालघर (वार्ताहर) : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे राज्यात उद्भवलेल्या अर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे...\n© महाराष्ट्र बुलंद टाइम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/urban-naxalism/", "date_download": "2021-01-18T00:11:58Z", "digest": "sha1:QBO2WXTJF4BW7SZXD2YKJ5Q5NSGDTIOA", "length": 3590, "nlines": 39, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "urban Naxalism Archives | InMarathi", "raw_content": "\n‘हिजबुल’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप झालेला गौतम नवलखा कोण आहे\nजम्म्ाू काश्मीर संदर्भात स्थापन स्थापन झालेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या समितीचे ते महत्त्वाचे सदस्य होते ���णि हिजबुल मुजाहिद्दीनसोबतच्या चर्चेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती.\nजर संशयित नक्षलवादी “कथित” असतात तर संशयित खुनी “हिंदू कट्टरपंथी” कसे\n“माध्यम/मीडिया” नावाच्या लोकशाहीच्या ह्या चौथ्या स्तंभाने आपली जबाबदारी ओळखून वागणं शिकायला हवं.\nयाला जीवन ऐसे नाव\nशहरी नक्षलवादाला हरवणायसाठी “दुसऱ्या चळवळीची गरज”\nत्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना, गाण्यांना, नाटकांना तोडफोडीनं नव्हे तर त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. समाजात तळागाळात जाऊन हा देश किती महान आहे.\nकोरेगाव भीमा दंगल आणि समाजाचे खरे अदृश्य शत्रू\nजातीअंताची लढाई म्हणायचे मात्र आपल्या कामातून जाती जातीत वाद वाढविण्याचा या फुटीरतावादी गटांचा डाव आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/sangli-women-in-the-work-of-making-innovative-jewellery-zws-70-2376306/", "date_download": "2021-01-18T01:37:40Z", "digest": "sha1:2C5TCUE6HSEBRKYASOGZK3THRHWSWIRB", "length": 12453, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sangli women in the work of making innovative Jewellery zws 70 | हलव्याच्या दागिन्यांना अमेरिकेतूनही मागणी | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nहलव्याच्या दागिन्यांना अमेरिकेतूनही मागणी\nहलव्याच्या दागिन्यांना अमेरिकेतूनही मागणी\nसांगलीत महिलावर्ग दागिने बनविण्यात गर्क\nहलव्याचे दागिने करीत असताना महिला.\nसांगलीत महिलावर्ग दागिने बनविण्यात गर्क\nसांगली : नव दांपत्याचे कौतुक आणि लहान मुलांचे बोरन्हाणं करण्यासाठी लागणाऱ्या हलव्याचे नावीन्यपूर्ण दागिने तयार करण्याच्या कामात सांगलीत महिलावर्ग गर्क असून अगदी अमेरिकेतूनही या दागिन्यांना मागणी असल्याचे विनीता गोरे यांनी सांगितले.\nकाही कुटुंबांमध्ये नवीन विवाह झालेल्या लेकीचे आणि जावयाचे संक्रातीच्या वेळी वाण देण्याबरोबरच हलव्याचे दागिने घालून कौतुक करण्याची परंपरा जोपासली जाते. तसेच याच वेळी पाच वर्षांचे वय होईपर्यंत लहान मुलाचे बोरन्हाणं करण्याची प्रथाही पाळण्यात येते. संक्रातीपासून रथ सप्त��ीपर्यंत हा विधी साजरा करण्यात येतो. या वेळी नववधूला काळी साडी वाण म्हणून दिली जाते, तर या काळ्या साडीवर हलव्याचे दागिने परिधान करण्यास सांगण्यात येते. यामुळे सौंदर्य अधिकच खुलते अशी धारणा महिला वर्गाची असल्याचे श्रीमती गोरे यांनी सांगितले.\nगावभागामध्ये घरीच श्रीमती गोरे या हलव्याचे दागिने तयार करतात. यासाठी चार महिला त्यांना गेले काही महिन्यापासून मदत करतात. हलव्याच्या दागिन्यासाठी पुणे, ठाणे, औरंगाबादबरोबरच अमेरिकेतूनही मागणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.\nलहान मुलाच्या दागिन्यासाठी साडेचारशे ते एक हजार, जावयाच्या दागिन्यासाठी एक हजार तर महिलांच्या दागिन्यासाठी दोन हजारांपासून तीन हजारांपर्यंत खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले. चांगली कलाकुसर, मनमोहक रंगसंगती आणि नावीन्यपूर्ण हलव्याचे दागिने हे सांगलीचे वैशिष्टय़ असून संपूर्णपणे घरगुती व्यवसाय असल्याचे श्रीमती गोरे म्हणाल्या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 राष्ट्रवादीतील प्रवेश बारगळल्याने महेश कोठेंची राजकीय कोंडी\n2 पोलिस ठाण्यात महिलेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न\n3 सोलापुरात अडकलेल्या ऊसतोड मजुरांना विशेष बसने पाठवले मध्य प्रदेशात\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसं��ावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ananyaa1970.blogspot.com/2018/08/", "date_download": "2021-01-18T01:40:20Z", "digest": "sha1:ZV6QRPITPRHOQLTSXOVAL3UQGPR27NZV", "length": 19845, "nlines": 119, "source_domain": "ananyaa1970.blogspot.com", "title": "अनन्या!: ऑगस्ट 2018", "raw_content": "\nएक वेध... मनात उमटणाऱ्या स्पंदनांचा मनातल्या प्रेमाचा,उत्कटतेचा, उमलत्या,फुलत्या जाणिवांचा मनात दाटून येणाऱ्या कारुण्याचा, श्रद्धेचा,अंधश्रद्धेचा, गुणांचा,दुर्गुणांचा, मनातल्या भीतीचा,अस्वस्थतेचा, दुर्बलतेचा आणि शक्तीच्या अनाम स्त्रोताचा हा एक वेध...\nमंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८\n“बरं असं करूया आता की आपण दोघींनी एकमेकींचं म्हणणं ऐकून घेऊ आणि मग दोघी मिळून ठरवू काय करायचं ते\nप्रतिभा म्हणाली, “नीट सांग मला प्राची,काय म्हणणं आहे तुझं\nदोन दिवस धुसफूस होऊन आज सकाळीच दोघींनी सकाळचा चहा एकत्र घेतला होता..एकत्र राहतांना या गोष्टी चालायच्याच. लगेच काही मनात अंतर पडायला नको म्हणून.\nमहिनाच झाला होता प्रतिभाला प्राची आणि सुमेधच्या बडोद्याच्या घरी येऊन.\n“आई, काळ किती बदललाय, लोकं बदलली आणि संदर्भपण बदलले आपल्या सगळ्यांच्या जगण्याचे.\nमला नाही वेळ मिळत रोज पूजा वगैरे काही करायला. सुमेधचा तर विश्वासच नाही देवावरच. गेल्या चार महिन्यांपासून पूजा केलीच नाहीये मी पण..त्याने काय फरक पडतो आणि मनात आलं कधी, तर करतेही मी..आता धूळ खात पडले देव देवघरात..चांदीची समई चांदीचीच आहे का ओळखूही येत नाहीये..दिसतंय मला पण ते..\nतुम्ही काहीही न बोलता पूजा केली आणि शिरा पण केला नैवेद्याला..अबीर किती खुश झाला ते बघून..हे असं रोज का नसतं आई आपल्या घरात, असं म्हणाला तो..मला मनातून अपराधी वाटतच होतं..त्यात अबीरचं ऐकून कसंतरीच झालं मला..आणि मला समजलंच नाही की मला राग कसला आला ते नेमका..मी दिवसभर चिडचिड केली आणि प्रसाद पण खाल्ला नाही..तुमच्याशी बोलले नाह��..हे असं नको होतं मी वागायला..\nपण आई, त्यापेक्षा घरात देवघर नसलं तरच बरं होईल..म्हणजे हे असे काही विचार मनात येऊन अपराधी तर वाटणार नाही..”\nप्रतिभाला हे असं काही कारण असेल तिच्या चिडण्याचं हे मनात पण आलं नव्हतं..तिला वाटलं त्या दिवशी तिला काय करायचं हे न विचारता स्वयंपाक केला आणि त्या दिवशी सगळ्यांनी बाहेर जेवायला जायचं ठरलं होतं..ते त्या साफ विसरून गेल्या म्हणून ती रागावली..\nप्रतिभा सुशिक्षित होती आणि सुजाणही. मुलांना आपली गरज असेल त्यावेळी मदत करून अत्यंत अलिप्त राहून ती दोन्ही मुलांच्या संसारिक गोष्टींपासून जाणीवपूर्वक अंतर राखून होती.\n“आता तुम्ही सांगा आई..” प्राची म्हणाली...\n“प्राची, मला सांग तुला आवडतं आहे का आता असं देवघर बघायला नेमकं काय वाटतं सांगशील मला नेमकं काय वाटतं सांगशील मला\nअबीरलाच काय प्राचीला पण मनात कुठेतरी छान वाटलंच होतं..शिवाय त्या दिवशी सुमेधनेदेखील घरातल्या त्या कोपऱ्याकडे अनेकवेळा बघितलं होतं..कदाचित त्याचाच तर तिला राग आला होता..त्या छान वाटण्याचाच..\nकारण छान वाटलं की त्याची जबाबदारी येऊन पडते मग..प्रयत्न करावे लागतात ते छानपण टिकवण्यासाठी आणि त्यासाठी लागणारं सातत्य आणि उत्साह तिच्याकडे अजिबात नव्हता..शिवाय त्यापेक्षा आणखी कितीतरी चांगले, constructive उद्योग आहेत की तिला करता येण्यासारखे..आधीच कितीतरी मनात असलेल्या गोष्टीना न्याय देऊ शकत नाही पुरेशा वेळाअभावी..\nयांना काय एकदा ‘हो’ म्हटलं की जिंकल्याच की मग त्या..स्वतःच्या मुलाला पटवा मग आधी..देव असतो ते..ते तर शक्य नाही आणि मला सांगतायेत...\nमनात हे सगळे विचार ऐका क्षणात येऊन गेले तरी प्रत्यक्षात खोटं बोलून “नाही” सांगणं तिला काही जमलं नाही..\nती कबूल करून मोकळी झाली की मला तर खूप प्रसन्न वाटलं..\nआताही तिचे डोळे अभावितपणे तिकडे वळलेच..सगळे देव लखलखीत दिसत होते आणि शांत तेवणाऱ्या समईचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर चमकून आणखीच देखणे दिसत होते.\n तू काय केलं पाहिजेस आणि नाही, हे मी तुला कधीच नाही सांगणार. मी मला काय वाटतं ते सांगते हं..\nआपलं घर म्हणजे काही फक्त चार भिंती नसतात..घरात राहणाऱ्या माणसांच्या विचार आणि भावनांचे प्रतिध्वनी घरातल्या कणाकणात वसत असतात. संपूर्ण सामावून घेतं आपल्याला आपलं घर..म्हणून तिथे सगळ्यात जास्त विसावा मिळतो आपल्याला..अगदी आठवडाभर व���गळ्या विसाव्यासाठी घराबाहेर जाऊन राहिलात तरी परत घरी यायची ओढ वाटत नाही..असा माणूस कदाचित जगात नाही..’सुख’ साजरे करायला आपण घराबाहेर जातो पण ‘दु:ख’ सहन करण्याची ताकद मिळवण्यासाठी आपण घरीच परततो..कितीही ताण असो,वेदना असो, व्यथा असो..अवघड प्रसंग असो..आपल्याला शांतता मिळतेच.\nहे होतं कारण आपल्या घरात आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा, चांगले विचार यांचा वास असतो. घराला घरपण येतं ते खरंतर घरातल्या माणसांमुळे..वस्तूंमुळे नाही.\nदेव आहे की नाही मलाही नक्की माहीत नाही. आणि समजा असलाच तरी त्याला तुम्ही पूजा करा किंवा नका करू..नैवेद्य दाखवा किंवा नका दाखवू..त्याची गरज नाही..त्यावरून तो काही तुमची ग्रेड नाही ठरवणार.\nदेव कोणी व्यक्ती नाही ग ती वृत्ती आहे..आणि ती असते माणसांमध्येच. आपल्या सगळ्यांमध्ये ती आहे. पण आपल्या व्यस्त, धावपळीच्या आयुष्यात ती काळवंडून गेली आहे..तिच्यावर प्रदूषणाची काजळी जमा झाली आहे.\nघराचा एक कोपरा रोज असा प्रसन्न आणि शांत असेल तर घरात आल्याआल्या आपल्याला त्याची जाणीव नक्की होईल.\nदेवघरच असावे असे नाही म्हणणर मी..आपापल्या आवडीप्रमाणे काहीही असावे..ज्याने ती ‘भावना’ आपल्या मनात जागी होईल.\nएक क्षण असा घरात शांत,प्रसन्न मिळाला ना की उरलेल्या चोवीस तास मनातली ही स्निग्ध ज्योत मनाच्या एका कोपऱ्यात आपोआप तेवत राहते..आणि मग ती मनात उमटणाऱ्या नकारात्मक विचारांचा अंधार दूर करते..\nअसे मन दुसऱ्या कोणासाठी वाईट चिंतत असेल तर या प्रकाशात त्याला स्वतःची चूक नक्की दिसू शकते, असे मला वाटते.\nशिवाय मुलांनादेखील ही सवय लागते..मुलांचे सैरभैर विचार आपोआप जरा स्थिरावतात..\nआणि “मी नास्तिक आहे, मी नाही मानत देव..” असे नुसतेच म्हणण्याआधी मनाची मशागत होईल असा सक्षम पर्याय तुम्ही कोणी आपल्यापुरता तरी शोधला आहे का\nम्हणजे तो वारसा बघत, आचरणात आणत आपली पुढची पिढी विचार आणि भावनांनी समृद्ध घडेल..\nकाहीतरी तर असं हवं ना तुमच्याकडे की त्याने त्यांच्या मनाच्या जमिनीची निकोप मशागत होऊन त्यात योग्य ते बीज पडेल..\nआणि सर्वसामान्य माणसांकडे काय वेगळं,नवीन असणार ग..म्हणून पूर्वीच्या जुन्या लोकांनी हा पर्याय आचरण्यास अगदी सोपा वाटला म्हणून स्वीकारला असेल..पण ज्यांच्याकडे कला होती..काहीतरी ध्यास होता..आयुष्य जगण्याचे उदिष्ट्य होते किंवा अगदीच काही नसेल त��� एखादे समाज उपयोगी काम त्यांनी हातात घेतले होते..अशा लोकांच्या पुढच्या पिढीनेही तो वारसा त्यांच्याकडून नक्की घेतला आहे..त्यात आपले कष्ट आणि सातत्य घालून काही यशस्वी झाले तर काही काठावर देखील राहिले..\nम्हणजे त्यांनी “देवत्व” नावाची सकारात्मक वृत्ती आपापल्या मार्गांनी शोधण्याचा प्रयत्न तरी केला..\nआपण आपल्या आजूबाजूला विस्कटलेली,भरकटलेली आणि असमाधानी,अस्वस्थ माणसे बघतो..\nत्यांच्या मनाचे प्रतिबिंब त्यांच्या वागण्यात, कृतीत दिसते..माणसे काय एकेकटी असतात नाही..त्यांच्यामागे त्यांचे संपूर्ण घर असते...माणसे आपल्या संपूर्ण घराचे प्रेझेन्टेशन करत असतात समाजात..\nअशी माणसे देखील उठून दिसतात आपल्याला आजूबाजूला..सुवास असो किंवा कुवास कितीही प्रयत्न केला तरी झाकून राहतो का\nप्राची भारावल्यासारखी आपल्या सासूकडे बघतच बसली..एक छोटीशी कृती..तिच्यामागे इतका खोल विचार आणि अर्थ असेल हे तिच्या कधीही लक्षात नसते आले..\nआणि त्या म्हणत होत्या त्यात न पटण्यासारखे तरी काय होते\nउलट आज तिला खऱ्या अर्थाने ‘देव’ ही संकल्पना समग्र समजली..\nदेव मूर्तीत नक्की नाही..पण जगात ‘देवत्त्व’ मात्र नक्की अस्तित्वात आहे..ते सांभाळायचे ते मात्र पुढच्या पिढीसाठी याबद्दल तिच्या मनाची खात्री पटली..\nआता अबीरची आई म्हणून आपण आणखी जाणत्या झालो आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा..असे तिला वाटले..\nतिच्यातल्या देव तत्वाला प्रतिभाने जागे केले होते..मनातल्या गाठी-निरगाठींचा गुंता हलक्या, हळूवार हातांनी सोडवला होता आणि आता मात्र तिच्या मनाच्या गाभाऱ्यात तिच्या आयुष्यभर समई मंद तेवत राहिल..असा विश्वास त्यांना वाटला..\nएका आईने अजून काय आपल्या पुढच्या पिढीला द्यायचे असते\n© डॉ. अंजली औटी.\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे ११:३७:०० AM २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://news34.co.in/post/37558", "date_download": "2021-01-18T00:11:30Z", "digest": "sha1:WDNM3J4UTCCDABVL2YYJT44SCI2SVMWG", "length": 16489, "nlines": 143, "source_domain": "news34.co.in", "title": "चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये दर दिवसाला साडेतीनशेच्या आसपास टेस्ट, बाधितांची वेगळी काळजी, सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार | News 34", "raw_content": "\nHome सावली चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये दर दिवसाला साडेतीनशेच्या आसपास टेस्ट, बाधितांची वेगळी काळजी, सरकारी यंत्रणेवर...\nचंद्रपूर जिल्ह्यांमध्ये दर दिवसाला साडेतीनशेच्या आसपास टेस्ट, बाधितांची वेगळी काळजी, सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 12 जुलै रोजी 186 बाधितांचा आकडा पुढे आला आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी बाधितांची संख्या कदाचित वाढेल. कारण स्वॅब तपासणी चाचण्या वाढल्या आहेत. उपचारांमध्ये असणाऱ्या प्रत्येक बाधितांची वेगळी काळजी घेतली जात असून संपूर्ण सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवा. वाढत्या संख्येने घाबरून जाऊ नका, असा संदेश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे\nपालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज जिल्ह्यातील जनतेला दिला आहे.\nकोरोना संक्रमितांची वाढती संख्या याबाबत त्यांनी जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत पुढे आलेल्या 186 बाधितांपैकी 96 बाधित उपचारा नंतर सुखरूप घरी गेलेले आहेत. त्यांच्या जीविताला कोणताही धोका नाही. उपचार घेत असलेले सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. जिल्हाभरातील नागरिकांनी एक बाब लक्षात घ्यावी. जिल्ह्यांमध्ये दर दिवसाला साडेतीनशेच्या आसपास टेस्ट होत आहेत. जिल्ह्यांमध्ये 2.18 कोटी रुपये खर्च करून कोरोना प्रयोगशाळा चंद्रपूर येथे सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर येथील प्रयोगशाळेत सोबतच नागपूर येथील दोन्ही प्रयोगशाळेत काही आवश्यकता असली तर स्वॅब नमुने पाठवण्यात येत आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश आपण आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. पुढील काही दिवसात आणखी बाधित संख्या वाढलेली पुढे येऊ शकते. मात्र हे समाजासाठी चांगले असून जितक्या चाचण्या अधिक होतील. तितके हॉटस्पॉट तयार करून, प्रतिबंधित क्षेत्र तयार करून, कोरोना आजाराची लढता येईल, ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.\nकोरोना संदर्भात जिल्हाभरातील नागरिकांना प्रशासनाची कोणताही संपर्क साधायचा असेल, मार्गदर्शन, माहिती मागायची असेल, कोणती माहिती द्यायची असेल,त�� त्यासाठी 1077, 07172-261226 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.\nकोरोना संदर्भात त्यांनी सावली तालुक्यातील सद्यस्थिती देखील यावेळी जाणून घेतली. सावली तालुक्यामध्ये सध्या अलगीकरणात 65 नागरिक आहेत. जवळपास 173 नमुने सावली तालुक्यातून घेण्यात आले आहे. यातील 23 नमुने सध्या प्रतीक्षेत आहेत. अन्य सर्व निगेटिव्ह आलेले आहेत. यावेळी त्यांनी नजीकच्या मुल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत असल्याचे विशद करताना या ठिकाणची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले. सावलीमध्ये देखील प्रत्येक गावात बाहेरून येणाऱ्याची नोंद ठेवा, असे आवाहन केले.\nअलगीकरण व विलगीकरण अर्थात कॉरेन्टाईन ज्या ठिकाणी होत आहे. त्या ठिकाणी उत्तम सुविधा राहतील याकडे कटाक्षाने लक्ष द्या, जिल्हाभरातील ग्रामपंचायतींना यासाठी 25 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणखीही निधी लागला तर तो वितरित केल्या जाईल. मात्र गावात येणाऱ्या नागरिकांचे अलगीकरण झालेच पाहिजे. याकडे लक्ष वेधण्याची सूचना त्यांनी या वेळी केली. तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी देखील केवळ आयुष्यातील काही दिवसांसाठी वेगळे राहण्यासाठी मानसिक तयारी ठेवावी. कोरोना आजार पूर्णता बरा होणारा आहे. त्यासाठी वेळीच त्याची माहिती मिळणे व उपचार सुरू होणे, शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे, आवश्यक आहे. त्यामुळे मानसिक दृष्ट्या स्वतःला सक्षम ठेवून या आजाराला सामोरे जाण्याची तयारी समाजातील सगळ्यांनी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nया बैठकीमध्ये त्यांनी कोरोना सोबतच अन्य विषयांबद्दलही तालुक्यातील माहिती घेतली. यामध्ये प्रामुख्याने गरिबांसाठी असणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करा. तालुक्यातील सर्व पांदण रस्ते, पूल ,याबाबत योग्य आराखडे तयार करा, 100 टक्के धान्य वितरण, शाळांची सुरुवात, आरोग्य विषयक सूचना,औषधांची उपलब्धता, साथ रोगनिवारण, शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता, बियाण्यांची उपलब्धता, पिक कर्ज, तसेच 31 जुलैपर्यंत मुदत असणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी लक्ष देण्याचे आवाहन केले.\nया बैठकीला तहसीलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी अमोल भोसले, नायब तहसीलदार सागर का��बळे, सावली नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनीषा कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी मनोहर मडावी, वैद्यकीय अधीक्षक यमुताई मडावी, उपअभियंता श्री. कटरे आदी उपस्थित होते.\nPrevious articleचंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची द्विशतकाकडे वाटचाल, रविवारी 17 नवे कोरोनाबाधितांची नोंद\nNext articleकोरपना येथे “देवराव भोंगळे” यांच्या उपस्थीतीत भाजपची बैठक संपन्न, तालुक्यातील कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन\nलॉकडाऊनचा सदुपयोग आणि युवकांनी भरविली पुस्तकांची शाळा\nवाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदारांनी लढवली अनोखी शक्कल\nतब्बल 34 तासानंतर प्रेमी मिळाला\nचंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे संकेत\n१०१ युवकांच्या रक्तदानाने गिरीधर काळेंच्या लोकसेवेला सलाम सुवर्णमहोत्सवी सोहळा, कोरपना...\nवेकोलीच्या अंडर मॅनेजरची वर्धा नदीत उडी\nराखीव वनक्षेत्रात वाळू तस्करांचा थैमान, वन अधिकारी मात्र अनभिज्ञ\nचंद्रपूर जिल्ह्यात 22 नव्या बाधितांची भर\nशेतात आढळला पती-पत्नीचा मृतदेह\nशरद पवार विचार मंचतर्फे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nडॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nप्रियकराने केली प्रेयसीची हत्या\nनागपूर पदवीधर मतदार संघातील निकाल घोषित\nविदर्भातील महत्वाचे आणि औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील घङामोङी, ब्रेकिंग बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा आढावा घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रेसर वेब पोर्टल.\nबीन पावसाचा पूर नागरिकांना केले घराच्या दूर\nवाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदारांनी लढवली अनोखी शक्कल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2020/05/maharashtra-bachao-andolan-on-22-may.html", "date_download": "2021-01-18T01:54:06Z", "digest": "sha1:FDOYS4HGUP3SXBRPNO2EWAHIDUREUBUU", "length": 18231, "nlines": 192, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "२२ मे रोजी 'मेरा अंगण, मेरा रणांगण, महाराष्ट्र बचाव' आंदोलन : चंद्रकांतदादा पाटील | DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\n२२ मे रोजी 'मेरा अंगण, मेरा रणांगण, महाराष्ट्र बचाव' आंदोलन : चंद्रकांतदादा पाटील\nवेब टीम : मुंबई कोरोनाच्या संकटात भाजपने राज्य सरकारला सहकार्य करण्याचीच भूमिका घेतली. या राज्य सरकारने चांगली कामगिरी केली नाही. य...\nवेब टीम : मुंबई\nकोरोनाच्या संकटात भाजपने राज्य सरकारला सहकार्य करण्याचीच भूमिका घेतली.\nया राज्य सरकारने च��ंगली कामगिरी केली नाही.\nया सर्व गोष्टाकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 22 मे 2020 रोजी भाजपतर्फे \"मेरा अंगण, मेरा रणांगण, महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात येणार असून सोशल डिस्टनिंग पाळून राज्यभर ठाकरे सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.\nकाळे मास्क, काळी टोपी, काळे शर्ट आणि काळ्या ओडण्या घालाव्यात असे आवाहनही चंद्रकांतदादांनी केले आहे.\nहातावर पोट असणाऱ्या गरीब माणसांसाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पॅकेजची घोषणा करावी असेही ते म्हणाले.\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.\nसर्व जिल्ह्यात जिल्ह्याधिकाऱ्यांनाही अशाचप्रकारचे निवेदन देऊन सरकारच्या कारभाराकडे लक्ष वेधत नाराजी व्यक्त केली आहे.\nसोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका...\n३१ मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा\nवेब टीम : मुंबई कोरोना व्हायरसचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील नागरी भागात ३१ मार्च पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत अ...\nठरलं.. अखेर प्रतीक्षा संपणार... कोरोनाची लस 'इतक्या' दिवसात येणार बाजारात..\nवेब टीम : दिल्ली ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना विषाणूवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. या लशीची चाचणी शेवटच्या टप्प्य...\nभारतासाठी धोक्याची घंटा; कोरोनाची लागण झालेल्या संशयित युवकाचा मृत्यू\nवेब टीम : कोची केरळमधील पेन्नूर येथील हा तरुण अडीच वर्षांपासून मलेशियाच्या एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता. गुरुवारी रात्री तो कोची...\nखुशखबर... एड्सवर औषध सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा..\nवेब टीम : दिल्ली जगभरात एड्स या आजाराने अनेक लोक दगावले आहेत. अद्याप एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे या आजाराविषयी खूप भीती आहे. परंत...\nबेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी... स्टेट बँकेत होणार 'इतक्या' जागांची भरती\nवेब टीम : मुंबई कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो तरुण बेरोजगार झाले असून, नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशाच तरुणांसाठी...\n'या' सरकारचा निर्णय.. मास्कची सक्ती नाही..\nवेब टीम : बीजिंग कोरोनाचे रुग्ण घटल्याने चीनची राजधान��� बीजिंगच्या आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचा नियम शिथिल केला आहे. त्यामुळे बीजि...\nअहमदनगर : शिवसेनेला झटका; 'या' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवेब टीम : अहमदनगर राजकारणाबरोबर समाजकारणावर भर द्या. समाजामध्ये विविध प्रश्‍न प्रलंबित आहे. राजकारणाचा उपयोग हे प्रश्‍न सोडविण्यासाठी क...\nकायम कडक कपडे घालून गडी नुसता आखडून राहत असे : अजित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा\nवेब टीम : अहमदनगर कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यांतील जनतेचे मी विशेष अभार मानतो. त्यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि महाआघाडीला यश दिले. ...\nमहागाईचा उडणार भडका; विनानुदानित गॅसच्या दरात वाढ\nवेब टीम : दिल्ली एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे महागाईचा भडका उडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात घरगुती गॅस ...\nपंकजाताईंनी चांगला अभ्यास केला, तो मला आणि इतरांना जमला नाही; नाराज राम शिंदेंचे ट्विट\nवेब टीम : मुंबई विधानसभेला पराभव झाल्यानंतर विधानपरिषद तिकिटाच्या आशेवर असलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांनी ट्विटरवरून नाराजी दर्शवली...\n३१ मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा\nवेब टीम : मुंबई कोरोना व्हायरसचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील नागरी भागात ३१ मार्च पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत अ...\nठरलं.. अखेर प्रतीक्षा संपणार... कोरोनाची लस 'इतक्या' दिवसात येणार बाजारात..\nवेब टीम : दिल्ली ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना विषाणूवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. या लशीची चाचणी शेवटच्या टप्प्य...\nभारतासाठी धोक्याची घंटा; कोरोनाची लागण झालेल्या संशयित युवकाचा मृत्यू\nवेब टीम : कोची केरळमधील पेन्नूर येथील हा तरुण अडीच वर्षांपासून मलेशियाच्या एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता. गुरुवारी रात्री तो कोची...\nखुशखबर... एड्सवर औषध सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा..\nवेब टीम : दिल्ली जगभरात एड्स या आजाराने अनेक लोक दगावले आहेत. अद्याप एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे या आजाराविषयी खूप भीती आहे. परंत...\nबेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी... स्टेट बँकेत होणार 'इतक्या' जागांची भरती\nवेब टीम : मुंबई कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो तरुण बेरोजगार झाले असून, नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशाच तरुणांसाठी...\n'या' सरकारचा निर्णय.. मास्कची सक्ती नाही..\nवेब टीम : बीजिंग कोरोनाचे रुग्ण घटल्याने चीनची राजधानी बीजिंगच्या आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचा नियम शिथिल केला आहे. त्यामुळे बीजि...\nअहमदनगर : शिवसेनेला झटका; 'या' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवेब टीम : अहमदनगर राजकारणाबरोबर समाजकारणावर भर द्या. समाजामध्ये विविध प्रश्‍न प्रलंबित आहे. राजकारणाचा उपयोग हे प्रश्‍न सोडविण्यासाठी क...\nकायम कडक कपडे घालून गडी नुसता आखडून राहत असे : अजित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा\nवेब टीम : अहमदनगर कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यांतील जनतेचे मी विशेष अभार मानतो. त्यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि महाआघाडीला यश दिले. ...\nमहागाईचा उडणार भडका; विनानुदानित गॅसच्या दरात वाढ\nवेब टीम : दिल्ली एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे महागाईचा भडका उडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात घरगुती गॅस ...\nपंकजाताईंनी चांगला अभ्यास केला, तो मला आणि इतरांना जमला नाही; नाराज राम शिंदेंचे ट्विट\nवेब टीम : मुंबई विधानसभेला पराभव झाल्यानंतर विधानपरिषद तिकिटाच्या आशेवर असलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांनी ट्विटरवरून नाराजी दर्शवली...\nDNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates: २२ मे रोजी 'मेरा अंगण, मेरा रणांगण, महाराष्ट्र बचाव' आंदोलन : चंद्रकांतदादा पाटील\n२२ मे रोजी 'मेरा अंगण, मेरा रणांगण, महाराष्ट्र बचाव' आंदोलन : चंद्रकांतदादा पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/bird-flu-update-goa-bans-poultry-maharashtra-karnataka-animal-husbandry-departments-monitor", "date_download": "2021-01-18T00:50:37Z", "digest": "sha1:RPMCFBED2LOLCZI3YBGAFKMJGBAOSGXE", "length": 10420, "nlines": 121, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "बर्ड फ्लू अपडेट : गोव्यातील स्थलांतरित पक्षांच्या हालचालींवर नजर ठेवणार | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 18 जानेवारी 2021 e-paper\nबर्ड फ्लू अपडेट : गोव्यातील स्थलांतरित पक्षांच्या हालचालींवर नजर ठेवणार\nबर्ड फ्लू अपडेट : गोव्यातील स्थलांतरित पक्षांच्या हालचालींवर नजर ठेवणार\nबुधवार, 13 जानेवारी 2021\nशेजारील राज्यांसह देशात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यानंतर गोव्यात हिवाळ्यात आलेल्या स्थलांतरित पक्षांच्या हालचालींवर पशु संवर्धन खाते आणि वनखाते यांनी संयुक्तपणे नजर ठेवणे सुरू केले आहे.\nपणजी : शेजारील राज्यांसह देशात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यानंतर ��ोव्यात हिवाळ्यात आलेल्या स्थलांतरित पक्षांच्या हालचालींवर पशु संवर्धन खाते आणि वनखाते यांनी संयुक्तपणे नजर ठेवणे सुरू केले आहे. पशुसंवर्धन,पशुवैद्यकिय खात्याचे संचालक संतोष देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे आढळतात का हे तपासणे या पाहणीचा उद्देश आहे. या आठवड्यापासून ही पाहणी सुरू करण्यात आली आहे.\nकोरोनाची कोवीशिल्ड लस गोव्यात पोहोचली\nचोडण बेटावरील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य आणि करमळी येथी तळे या परिसरात स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर हिवाळ्यात येतात. या पक्षांमध्ये बर्ड र्फ्लूची लक्षणे आढळतात का याची पाहणी सध्या करण्यात येत आहे. गोव्यामध्ये राज्याबाहेरून कोंबड्या आणण्यास बंदी घालण्यात आलेली आहे तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर जारी करण्यात आलेला आहे. गोव्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने चिकनला मोठी मागणी असते सध्या पर्यटन हंगाम बाळसे धरू लागला असतानाच चिकन उपलब्ध होणार नसल्याने पर्यटक व्यवसायिक नाराज आहेत, मात्र बर्ड फ्लूचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने ही बंदी घातली आहे.\nमोपच्या प्रस्तावित हरित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला तीन महिन्यांची मुदतवाढ\nबर्ड फ्लू अपडेट: गोवा पशुवैद्यकीय विभागाने पक्ष्यांच्या विष्ठा तपासण्यास केली सुरुवात\nपणजी: गोव्यातील एव्हीयन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्लू) ची भीतीदायक स्थिती निर्माण...\nश्रीपाद नाईकांना गरज पडल्यास दिल्लीतील 'एम्स'मध्ये दाखल करणार\nपणजी : गोमेकॉ इस्पितळात केंद्रीय आयुषमंत्री व राज्य संरक्षणमंत्री श्रीपाद नाईक...\nभारतातील या सहा राज्यांमध्ये 'बर्ड फ्लू' चा फैलाव\nकेरळ: कोरोना विषाणूच्या साथीसोबतच बर्ड फ्लू ही देशातील नवीन समस्या बनली आहे....\nबंड म्हटले, की त्यात तीव्र विरोध, उठाव, उद्रेक हे सगळे घटक अंतर्भूत असतात, हे खरे;...\n'बर्ड फ्लू'मुळे या राज्यांमध्ये अंडी एका आठवड्यासाठी बंद\nभोपाळ: मध्य प्रदेश भागातील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याने मध्य...\nदेशात पाच राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव\nनवी दिल्ली: कोरोना संसर्गाशी लढा सुरू असताना देशात पाच राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव...\nपालिका अध्यादेश दुरुस्तीला गोवा सरकारकडून स्थगिती ; ७ जानेवारीला ‘दुकाने बंद’ नाही\nपणजी : पालिका मंडळाच्या मालकीच्या दुकानांसंदर्भात पालिका कायद्यात सरकारने...\nअमेरिकेच्या जन्मदरात लक्षणीय घट\nवॉशिंग्टन : अमेरिकेत बर्फवृष्टी, चक्रीवादळांच्या काळात लोकांना घरामध्येच...\nसन २०२०च्या निरोपाची ही वेळ आहे. कोरोना नावाच्या विषाणूने या वर्षाचे नऊ महिने...\nकुठे आणि का उभारण्यात आले 'सोनू सूद'चे मंदिर\nहैदराबाद- तेलंगणा राज्याच्या सिद्धीपेट भागातील लोकांनी एखाद्या देवी देवत्याचे...\nस्थलांतरीत मालमत्ताप्रश्‍नी गोव्यातील भाजप सरकार गंभीर\nडिचोली: विकसीत भारत देशाचा भाग असणे, हे राज्याचे भाग्य आहे. मुक्‍तीनंतर गोव्यात...\nस्वातंत्र्य मिळालेला गोवा कसा बदलला ; ६०व्या गोवा मुक्तिदिनानिमित्त घेतलेला आढावा\nराज्यशास्त्रज्ञ प्रा. आर्थर रुबीनॉफना तर गोवा मुक्तीनंतर लगेच स्वतंत्र ग्रंथ लिहावा...\nस्थलांतर अभयारण्य पर्यटक चिकन पर्यटन tourism व्यवसाय profession\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/jobs-in-ahmednagar/", "date_download": "2021-01-18T00:24:12Z", "digest": "sha1:K2SOGT5QC6DLGOUZFPGN7XPSJWI333C6", "length": 4185, "nlines": 76, "source_domain": "mahabharti.in", "title": "Jobs in Ahmednagar - अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जाहिराती", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nया पेज वर खास अहमदनगर जिल्ह्यात उपलब्ध असलेले सरकारी आणि खाजगी जॉब्स प्रकाशित केलेले आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील सरकारी/ निमसरकारी जॉब्स\nअहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लि भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड अहमदनगर भरती 20221\nअहमदनगर जिल्ह्यातील खाजगी जॉब्स\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nउद्या जाहीरात येणार- राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती\nIISER Pune Recruitment | IISER पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती\n8 वी, 10 वी पास उमेदवारांनसाठी सैन्य भरती रॅली आयोजित\nआता महाविद्यालयात पदव्युत्तर प्रवेश केंद्रीय पद्धतीने\n तूर्तास पोलीस भरती रद्द होण्याची शक्यता\nतलाठी भरती सराव प्रश्नसंच 113 – आजचा नवीन प्रश्नसंच\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २८२\n10 वी, 12 वीच्या परीक्षांच्या तारखेबाबत महत्त्वाची माहिती\nश्री प्रकाशचंद जैन इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग जळगाव भरती 2021\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/sports/story-pravin-tambe-48-sold-to-kkr-at-ipl-2020-player-auction-mumbai-cricketer-becomes-the-oldest-player-to-kkr-picked-at-the-auctions-1826331.html", "date_download": "2021-01-18T00:13:20Z", "digest": "sha1:Q5ICQ5DNURRQTBOD23OYBMSC44LJX5OR", "length": 24323, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "pravin tambe 48 sold to kkr at ipl 2020 player auction mumbai cricketer becomes the oldest player to KKR picked at the auctions , Sports Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विष���णूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nमुंबईच्या या गड्याला खरेदी करुन केकेआरने रचला अनोखा विक्रम\nHT मराठी टीम, कोलकाता\nआगामी आयपीएलसाठीच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये २० लाख रुपये बेस प्राइजमध्ये मुंबईकर प्रवीण तांबेला कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या ताफ्यात घेतले. सर्वात महागडा खेळाडू खरेदी करण्याच्या विक्रमानंतर आयपीएलमधील सर्वात वयोवृद्ध खेळाडू त्यांनी आपल्या संघात घेत एक अनोखा विक्रम कोलकाताने आपल्या नावे केला.\nVideo : विक्रमी बोलीनंतर पॅट कमिन्सनं दिली अशी रिअ‍ॅक्शन\n२०१८ मध्ये अनसोल्ड राहिलेला प्रवीण तांबे आगामी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या संघातून खेळताना दिसणार आहे. यापूर्वी तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना पाहायला मिळाले होते. २०१३ या आयपीएल हंगामात प्रवीण तांबेने राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले होते. दिल्ली डेअर डेव्हिल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने आयपीएलमधील सर्वात वयोवृद्ध खेळाडूचा विक्रम आपल्या नावे केला होता. २०१६ च्या हंगामात तो गुजरात लायन्सच्या संघातूनही काही सामने खेळताना दिसला होता.\nऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगच्या रिंगमध्ये इतिहास घडेल, अमित पंघलला विश्वास\n२०१४ च्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना प्रवीण तांबेने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध हॅटट्रिक नोदंवली होती. ५ मे २०१४ मध्ये अहमदाबादच्या मैदानातील कामगिरीवेळी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता. एवढेच नाही तर या हंगामात सर्वाधिक विकेट घेत तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nप्रियम गर्ग १ कोटी ९० लाख, जाणून घ्या कोणाला कुणी अन् किती पैसे मोजले\n...म्हणून IPL प्रशासकीय समितीने या खेळाडूला ठरवले अपात्र\nKKR च्या त्या 'विक्रमी' खेळाडूला IPL मध्ये खेळता येणार नाही\nIPL 2019 : कोलकातानं पंजाबला केलं 'प्ले ऑफ'मधून बाद\nIPL 2019 : शुभमनच्या अर्धशतकांचा विक्रमी चौकार\nमुंबईच्या या गड्याला खरेदी करुन केकेआरने रचला अनोखा विक्रम\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\n'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'\n पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा\nICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय\nराष्ट्��ीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्ष��ं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A7%E0%A5%AC", "date_download": "2021-01-18T01:24:39Z", "digest": "sha1:W4W5QQD3CDR3OLKRW7OS2T7PQ7BFX7GO", "length": 3180, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ४१६ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ३९० चे - ४०० चे - ४१० चे - ४२० चे - ४३० चे\nवर्षे: ४१३ - ४१४ - ४१५ - ४१६ - ४१७ - ४१८ - ४१९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ मार्च २०१३ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/1433_svarupayog-pratishthan", "date_download": "2021-01-18T00:28:54Z", "digest": "sha1:L7AU3TT5C4JBM4EIWQMTYLZYO6WXYVXZ", "length": 12941, "nlines": 331, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Svarupayog Pratishthan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nAmuratapujechi Phule (अमूर्तपूजेची फुले)\nस्वामी माधवानंद हे आदिनाथांपासून ज्ञानेश्‍वर महाराज व पुढे स्वामी स्वरूपानंद व स्वामी माधवनाथ यांच्यापर्यंत चालत आलेल्या नाथसंप्रदायाच्या ध्यानयोग-प्रधान शाखेचे एक उत्तराधिकारी आहेत.\nरामनामामध्ये विलक्षण गोडी आहे तसं कृष्णकथांमध्ये विलक्षण माधुर्य आहे.\nभगवद्गीता व ज्ञानेश्‍वरी यांमधील श्‍लोकांचे व ओव्यांचे सूक्ष्म विवरण करून त्यांतील अलौकिक असे दृष्टांत त्यांच्या अध्यात्माच्या उंचीसह साधकांना उलगडून दाखवणे हे स्वामी माधवानंदांचे खास वैशिष्ट्य आहे.\nधर्मसंस्थापनाथार्य श्रीमभ्दवग्दीतेच्या चौथ्या अध्यायावरील विवरण ग्रंथ.\nसुशिक्षित विचारी माणूस अध्यात्मापासून जरा बिचकूनच असतो. अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, पलायनवाद, ‘जीवन मिथ्या आहे’ - असा उदास सूर म्हणजे अध्यात्म; संध्य��छाया भिववू लागल्या की ज्याचा आधार अध्यात्म; अशा मुबलक गैरसमजुती अध्यात्माबद्दल आहेत.\nDivyatvacha Sansparsh (दिव्यत्वाचा संस्पर्श)\nसंत तुकाराम महाराजांमध्ये विशेष रमलेले डॉ. माधव नगरकर एकूणच संत वाङ्मयात रंगलेले आहेत.\nKarm Dyanayog (कर्म ज्ञानयोग)\nहिमालय पाहताना चित्त भव्यता आणि शांतीचं सौंदर्य अनुभवीत स्तिमित होऊन नि:स्तब्ध राहतं, तेच पाचव्या अध्यायाचं परिशीलन करताना होतं; चित्ताला ज्ञानाच्या भव्यतेचा आणि शांतीचा स्पर्श होतो.\nगीताज्ञान 3- कर्मयोग श्रीमभ्दगवग्दीतेच्या तिसर्‍या अध्यायावरील विवरण ग्रंथ.\nजे खरे परमार्थी असतात त्यांच्यात भेदाची भावना नसते. परमार्थात तर केवळ अभेद आहे, पण या क्षेत्रात राहून देवाऐवजी देवळात अभिमान धरणारे लोक असा भेद करीत असतात.\nरामायणाच्या मूळ कथेला अनेक उपकथांची लोणी आहेत.\nश्रीमद्भगवद्गीतेच्या दुसर्‍या अध्यायावरील हा विवरण ग्रंथ साकाराला आहे स्वामी माधवानंद यांच्याकडून\nशिवाची शक्ती, म्हणजेच सैन्याची शक्ती. सैनिकांच्या पत्नीची व परिवाराची त्यांच्या पाठीशी असलेली शक्ती.\nश्रीगणपती अथर्वशीर्ष स्तोत्राचे - पठण हे नित्य करावे, परि सार शोधोनि घ्यावे, आपण आपणा विवरावे, भावार्थे करोनी\nश्रीरामरक्षास्तोत्र हे रामरूप - गुण आणि रामनाम यांचे मंगलगान आहे. हा विशुद्ध भक्तिप्रेमाचा आणि आनंदाचा प्रवाह आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos/we-fight-corona/2146175/we-fight-corona-siya-shinde-and-family-dombivali-rpn-89-2/", "date_download": "2021-01-18T00:24:48Z", "digest": "sha1:QT5SIYDDD6SRSLUOBJJKAZUSYPRTIMTW", "length": 9309, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "We Fight Corona | सिया शिंदे आणि परिवार, डोंबिवली | Siya Shinde and Family, Dombivali | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nराम मंदिराच्या उभारणीसाठी अक्षय...\nकायद्यानं बंदी असतानाही महिलेला...\n५१ व्या IIFI महोत्सवाची...\nभारतीय सैन्यही ‘ड्रोन स्वार्म’ने...\nधनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्यावर...\nअदर पुनावाला यांनी टोचून...\nपिंपरी-चिंचवड : महानगर पालिकेच्या...\nपुण्यात अशी झाली लसीकरणाची...\nवन विभागाने ११ फुटी...\nपुण्यात लसीकरणाची जय्यत तयारी...\n‘ट्राय’चा ‘हा’ नवा आदे��...\nभररस्त्यात लोकांसोबत खेळताना दिसला...\nलसीकरणासाठी सरकारकडून नियमावली जाहीर...\nमुलुंड टोलनाक्याजवळ कारने घेतला पेट...\nआश्रम वेब सीरिज वाद...\nगुडघ्यांवरील काळपटपणा दूर करायचाय\nधनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या...\nमनातील नकारात्मक विचारांना दूर...\n“हीच योग्य वेळ आहे”;...\nका साजरी करतात मकर...\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A9%E0%A5%AF", "date_download": "2021-01-18T02:28:57Z", "digest": "sha1:35O5YVHAVCK3YD2L2QADHDBEMNONGOIP", "length": 3129, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ५३९ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ५३९ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडिय��विकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. ५३९ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.स.चे ५३० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/singer-bobby-brown-son-dead-after-wife-and-daughter-found-dead-in-bathtub/", "date_download": "2021-01-18T01:16:20Z", "digest": "sha1:BF5V233MAMMEFBEYWDXCRC2F6GO25FZF", "length": 15339, "nlines": 187, "source_domain": "policenama.com", "title": "अमेरिकन 'सिंगर' बॉबी ब्राऊनच्या मुलाचं निधन ! पत्नी अन् मुलीचा बाथटबमध्ये बुडून झाला होता मृत्यू | singer bobby brown son dead after wife and daughter found dead in bathtub", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nजन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्या जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने…\nअमेरिकन ‘सिंगर’ बॉबी ब्राऊनच्या मुलाचं निधन पत्नी अन् मुलीचा बाथटबमध्ये बुडून झाला होता मृत्यू\nअमेरिकन ‘सिंगर’ बॉबी ब्राऊनच्या मुलाचं निधन पत्नी अन् मुलीचा बाथटबमध्ये बुडून झाला होता मृत्यू\nपोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकन सिंगर बॉबी ब्राऊन (Bobby Brown) याच्या 28 वर्षीय मुलाचं निधन झालं आहे. लॉस एंजेलिस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी बॉबीच्या मुलाचा मृतदेह लॉस एंजेलिसमधील घरात आढळून आला आहे. बॉबी ब्राऊन ज्युनियर (Bobby Brown Jr.) असं त्याचं नाव आहे.\nऑफिसर जेफ ली यांनी एका वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितलं की, आमच्या अधिकाऱ्यांना दुपारी 1.50 वाजता एन्सीनोच्या 5200 ब्लॉक व्हाईट ओक एव्हेन्यूमध्ये एक मेडिकल इमर्जंसीबद्दल सांगितलं गेलं होतं. तिथं गेल्यानंतर अधिकाऱ्यांना एक व्यक्ती घटनास्थळी मृतावस्थेत सापडला.\nअमेरिकन सिंगर बॉबी ब्राउन बेटे का निधन, पत्नी-बेटी की बाथटब में डूबकर हुई थी मौत pic.twitter.com/uK9SReRhKT\nब्राऊनचा मुलगा घटनास्थळीच मृत असल्याचं सांगितलं गेलं आहे. आतापर्यंतच्या तपासात कसलंही षडयंत्र असल्याचे पुरावे समोर आलेले नाह��त.\nगेल्या 8 वर्षांत बॉबीच्या घरातील हा तिसरा मृत्यू आहे. बॉबीनं आधी त्याची पत्नी व्हिटनी ह्यूस्टन (Whitney Houston) आणि नंतर मुलगी बॉबी क्रिस्टीना ब्राऊन (Bobbi Kristina Brown) यांना गमावलं होतं. आता तो आपल्या तरुण मुलाला गमावल्याचं दु:ख सोसत आहे. 2012 साली बॉबीची पत्नी व्हिटनी व्ह्यूस्टन एका हॉटेलच्या रूममधील बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळली होती. पोलिसांनी ही एक दुर्दैवी घटना असल्याचं सांगितलं होतं.\nपत्नीला गमावल्यानंतर 3 वर्षांनंतर म्हणजेच 2015 साली बॉबीची 22 वर्षांची मुलगी क्रिस्टीना ब्राऊन ही अन्य एका हॉटेलच्या रूममधील बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.\n28 वर्षीय बॉबी ब्राऊन ज्युनियर (Bobby Brown Jr.) म्युझिक इंडस्ट्रीतील एक उदयोन्मुख चेहरा होता. बॉबी हे नाव म्युझिक इंडस्ट्रीत खूप फेमस आहे.\nबॉबीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं माय प्रेरोगेटिव्ह, एव्हरी लिटिल स्टेप, ऑन ओव्हर ओन, गुड इनफ अशी अनेक गाणी गायली आहेत.\nPune : सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडवणे आणि त्यांना आधार देण्याचे काम पोलिसांनी करावे : पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल\nसमोर आली ‘खिलाडी’ अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ अन् रणवीरच्या 83 सिनेमाची नवीन रिलीज डेट \nसोनू निगमचे गुरु उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन\nVideo : मारहाणीच्या आरोपांनंतर पती गगननं शेअर केले दिव्या भटनागरचे ‘हे’…\nसुशांत सिंहला करण्यात आलं होतं कोट्यवधीचं पेमेंट ED च्या तपासात मोठा खुलासा\nअफगाणिस्तान : काबूलवर डागले गेले 14 रॉकेट; 5 जणांचा मृत्यू तर 21 हून अधिक जखमी\nशिल्पानं फोटोग्राफर्सला पाहून लपवला मुलगी समीशाचा चेहरा समोर आला पहिला फोटो\nSikandar Kher Needs Work : अनुपम खेरचा मुलगा सिकंदरनं सोशल मीडियावर मागितलं काम \nPune News : महापालिकेच्या तृतीय, चतुर्थ श्रेणीतील…\nDhananjay Munde Case : तक्रारदार महिलेच्या वकिलांनी दिला…\nया कारणांमुळे वाढत महिलांचं वजन\nवारंवार कानाचे इन्फेक्शन हे कँसरचे लक्षण असू शकते\nVideo : अरे देवा Visa भारतात विसरून विवेक ओबेरॉय पोहोचला…\nजीन्स घातल्यामुळं ट्रोल झाली ‘ही’ 69 वर्षीय…\nTandav सीरिजमध्ये भगवान शंकराची खिल्ली उडवल्यानं सोशलवर…\nशाहिद कपूर बनणार महाभारताचा ‘कर्ण’, बनवली जाणार…\nVideo : शाहरुख खानची मुलगी सुहानाने बहिणीला केले स्पेशल…\nजगातील सर्वात मोठ्या लशीकरणाचे रांगोळ्या काढून स्वागत \nPimpri : तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 30…\n‘कोरोनामुळे कुटुंब संस्थेचे महत्व आणि माणुसकीची भावना…\nJalgaon News : माहेरी गेलेल्या पत्नीला घ्यायला जाणार्‍या…\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6…\nकमी वेळेत जास्त पैसे, जाणून घ्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला…\nपेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ, चालू आर्थिक वर्षात उत्पादन…\nAkshay Kumar नं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाला शेयर केलं हे…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल…\nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\nबॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला…\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय…\nआता ‘फिंगरप्रिंट’ शिवाय चालू नाही होणार तुमची कार, चोरी…\nधारवाड जवळ ट्रीपला निघालेल्या बसचा भीषण अपघात,मृत्यूची संख्या वाढून…\n कुठे फेडाल ही पापे सारी \nLate Night Dinner Side Effects : तुम्हीही रात्री उशिरा जेवण करता का \nPune News : शेतकरी ते ग्राहक वस्तू पोहचवण्याची व्यवस्था लॉकडाऊन काळात मजबूत झाली – डॉ. नीलम गोऱ्हे\nभाजपवाले खंडणी, ब्लॅकमेलिंग अन् किडनॅपिंग करून वर आले : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख\n‘औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत’, संजय राऊतांचा काँग्रेसवर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bulandtimes.com/", "date_download": "2021-01-18T00:06:22Z", "digest": "sha1:6FYLELPWDRIPHS33SI2NJ3I53EDNP2JM", "length": 7295, "nlines": 60, "source_domain": "www.bulandtimes.com", "title": "मुख्य पान - महाराष्ट्र बुलंद टाइम्स", "raw_content": "\nकार्यक्रम / स्पर्धा माहिती\nसृष्टी / उन्मेष गुजराथी\nश्री वज्रेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्यात कुडे ग्रामस्थांचे सक्रिय योगदान\nवसई : दिनांक ९ जानेवारी २०२१ शनिवार मार्गशीर्ष कृ ११ रोजी किल्ले वसई मोहीम परिवारा अंतर्गत “श्री वज्रेश्वरी देवी...\nनाहीतर आयुक्तांना घेराव घालू…\nवसई (वार्ताहर) : वसई-विरार महानगरपालिकेने पालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना काही दिवसांप��र्वी ट्रेड लाइन्स हा कर लावला होता त्यासंदर्भात भाजपा मोठ्याप्रमाणात...\nनागरिकांना मोठा दिलासा ; नव्या बस ताफ्यातही वाढ होणार\nवसई (प्रतिनीधी) : कोरोना विरुद्धच्या लढ्याचा एक भाग म्हणून वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने चालू असलेली परिवहन सेवा सुद्धा ठप्प...\nवसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो – राजीव पाटील\nवसई (प्रतिनीधी) : कोरोना कारणे यंदाचा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा ३१ वा...\nपोलिसांच्या कारभारावर भाष्य करणारे खुले व्यासपीठ म्हणजे आपली मोहल्ला कमिटी – पोलीस आयुक्त सदानंद दाते\nनालासोपारा (प्रतिनीधी) : पोलिसांच्या एकूण कारभारावर नागरिकांकडून खुले भाष्य केले जाते ते व्यासपीठ म्हणजे आपण सुरु केलेल्या मोहल्ला कमिट्या....\nमुंबईत पार पडणार ९वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन\nमुंबई (वार्ताहर) : वारकरी साहित्य परिषदेतर्फे मुंबईच्या हॉटेल नोव्हेटेल, जुहू येथे ९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन दिनांक...\nधडक कामगार युनियन कार्यकर्ते नाही तर नेते तयार करते – कामगार नेते अभिजीत राणे\nवसई (वार्ताहर) : धडक कामगार युनियनचा पदाधिकारी मेळावा वसईतील रुद्रा शेल्टर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख...\nवसईच्या वैभवासाठी अजून खूप काही करायचे आहे – माजी आमदार डॉमिनिक घोन्साल्विस\nवसई (प्रतिनीधी) : समाजवादी विचारसरणीचे जनता दलाचे ज्येष्ठ नेते व वसईचे माजी आमदार डॉमिनिक घोन्साल्विस यांचा ९० वा वाढदिवस...\nसहनशीलतेचा अंत पाहू नका ; राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचे आर्जव \nमहाराष्ट्राचे लोकप्रिय आणि ‘पत्रकार’ मुख्यमंत्री श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना २७ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी एक वाजतां तीन पानी स्व...\nजिज्ञासूंसाठी डॉ.श्रीदत्त नंदकुमार राऊत ; मुक्त संवादरुपी मुलाखत\n१. किल्ले वसई मोहीम परिवाराच्या आजवरच्या प्रवासाबद्दल काय सांगाल आपण सविस्तर ओळख दिलीत तर सदर ओळख सर्वांना मार्गदर्शक...\nश्री वज्रेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्यात कुडे ग्रामस्थांचे सक्रिय योगदान\nनाहीतर आयुक्तांना घेराव घालू…\nनागरिकांना मोठा दिलासा ; नव्या बस ताफ्यातही वाढ होणार\nवसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो – राजीव पाटील\nपोलिसांच्या कारभारावर भाष्य करणारे खुले व्यासपीठ म्हणजे आपली म��हल्ला कमिटी – पोलीस आयुक्त सदानंद दाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/02/blog-post_34.html", "date_download": "2021-01-18T01:33:01Z", "digest": "sha1:NF36W52YZVW3I4V26SXISSCRA5XZLR3I", "length": 22572, "nlines": 197, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "‘इंडिया अर्थात भारत' हिन्दुस्तान नाही! | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n‘इंडिया अर्थात भारत' हिन्दुस्तान नाही\n१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. हा देश इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर कसा चालणार. या देशाची उद्दिष्टे, ध्येय धोरणे काय असणार यासाठी संविधान सभेची निर्मिती करण्यात आली. ९ डिसेंबर १९४६ रोजी स्वतंत्र भारताच्या संविधान निर्मितीच्या कार्याला प्रारंभ केला. या संविधान समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली. भारतीय संविधानाचे कामकाज ९ डिसेंबर १९४६ रोजी प्रारंभ करण्यात आले. हे संविधान पूर्ण होण्यास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले. यासाठी बाबासाहेब डॉ आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेतले आणि जगातील सर्वात मोठे व सर्वात श्रेष्ठ असे भारतीय संविधान निर्माण केले.\nया भारतीय संविधानातील पहिल्या भागात संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र यात अनुच्छेद क्रमांक एक मधे संघराज्याचे नाव हे ‘इंडिया अर्थात भारत’ हा राज्यांचा संघ असेल असे नमूद केले आहे. पण तरीसुद्धा या देशातील काही लोक विशेषत: मुस्लिम बांधव ‘इंडिया किंवा भारत’ असे न म्हणता या देशाला लागू न होणारे नाव 'हिन्दुस्तान' या नावाचा वारंवार उच्चार करतात. तो त्यांनी करु नये. कारण जर हिन्दुस्तान या शब्दाचा अर्थ हिंदू ± स्थान अर्थात 'हिंदू' म्हणजे हिंदू धर्माचे लोक. स्थान म्हणजेच प्रदेश किंवा प्रदेशात वास्तव्य करणारे लोक. याचाच अर्थ असा होतो की या देशात एकाच धर्माचे लोक राहतात इतर दुसऱ्या धर्माचे लोक राहत नाही. परंतु भारतामध्ये इतरही अनेक धर्माचे लोक राहतात. मग त्यां��े काय\nडॉ. राजबली पान्डेय लिखित हिंदुधर्मकोष या ग्रंथात पान क्र. ७०२-७०३ वर लिहितात 'हिंदु’ हा शब्द भारतीय इतिहासात फार आर्वाचीन आणि विदेशी आहे. प्राचीन संस्कृत साहित्यात याचा कोठेही प्रयोग केलेला आढळत नाही. फारशी भाषेत हिंदु या शब्दाबद्दल अत्यंत घृणास्पद अर्थ पहायला मिळतो. तसेच हिंदु हा शब्द मुघलांनी भारतीयांसाठी उपयोगात आणला आहे. तो आपण गुगल या सर्च इंजिन वरही सर्च करु शकतो. ज्याला खात्री करून घ्यावयाची आहे त्यांनी तो जरुर शोधावा. असे माहिती असताना सुद्धा ब्राह्मणांनी त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी तो शब्द उपयोगात आणला आहे. खरे पाहिले तर मुस्लिम व इतर धार्मिक समूहाला वेगळे पाडण्यासाठी या संकल्पनेचा उपयोग ब्राह्मणी प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात करतात. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. तरी रोजच्या व्यवहारामधे या देशातील ब्राह्मणांची आर.एस.एस. सारखी संघटना ‘हिन्दुत्वाच्या’ विषारी प्रयोगाद्वरे इतर सर्व धार्मिक अल्पसंख्याक समूहांना आपल्या अंकित ठेवण्याचे प्रयत्न करते आहे. यासाठी त्याला हिन्दुस्तान ही संकल्पना उपयोगी ठरते. स्वत:ला हिंदु म्हणवून घेणारा इतर मागास जातीतील समूह मुस्लिमांच्या विरोधात एकाच वेळेला वापरणे ‘हिन्दुस्तान’ अशा संकल्पनेमुळे शक्य होते. आमच्या मुस्लिम बांधवांकडूनही अज्ञानातून किंवा पारंपरिक भावनेतून ‘हिंदुस्तान’ या शब्दाचा वापर होतो. हे आर.एस.एस.सारख्या ब्राह्मणाच्या नेहमीच पथ्यावर पडलेले आहे. भारताला हिंदुस्तान असे संबोधने ही तर भारतीय संविधानाची पायमल्ली आहे, असे मला वाटते. आंबेडकरी जन समूह भारत किंवा इंडिया या शब्दाला पर्याय देण्याच्या नेहमीच विरोधात राहतो. वेळेप्रसंगी हा समूह ‘भारत किंवा इंडिया’ यासाठी संविधान विरोधी लोकांच्या विरोधात संघर्षाचा पवित्रा घेतात. आंबेडकरी समूह हा केवळ ‘भारत किंवा इंडिया’ या संकल्पनेशी केवळ भावनिक रित्या जुळला आहे असे नाही तर त्याला याद्वारे या देशाचा गौरव शाली इतिहास ही जपायचा आहे.\nइंडिया हे नाव ‘इंडस’ या नदीवरुन पडले आहे. परंतु येथील मनुवादी ब्राह्मणवादी संशोधकांनी वास्तवात नसलेल्या सिंधु नदीचा शोध लावून इतिहासाला अपयशी पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जगाच्या इतिहासात ‘इंडस सिविलायझेशन’ (इंडस सभ्यता) विषयी अतिशय गौरवपूर्ण व वैभवशाल�� उल्लेख सापडतो जो आजही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. इंडस काळातील सभ्यता व मानवाचा समतोल विकास आजच्या आधुनिक जगातही आपण निर्माण करु शकलो नाही. अशावेळी जाती-धर्मावर आधारित समाज व्यवस्थेला गाडून समताधिष्टित समाजनिर्मितीसाठी आमच्या पुढे संविधान निर्मात्याने भारतीय संविधानाच्या माध्यमातून ‘इंडिया अर्थात भारत’ हीच ओळख ठेवलेली आहे. ज्याचा आंबेडकरी जनता व सर्व भारतीय आदरपुर्वक स्वीकार करते.\nभारत हा शब्द ‘भा+रत’ असा तयार होतो. ‘भा’ म्हणजे ‘ज्ञान’ तर ‘रत’ म्हणजे ‘सदा संलग्न’ अर्थात ज्ञान निर्माणाच्या प्रक्रियेत सद संलग्नित असणारा समूह किंवा देश असा त्याचा अर्थ स्पष्ट होतो. जो आमच्या प्राचीन काळातील नालंदा, तक्षशीला, विक्रमशिला अशा अनेक प्राचीन जागतिक विश्व विद्यापीठांची आठवण करून देतो. अशी आदर्श व सन्मानजनक ओळख भारतीय संविधान निर्मात्यांनी स्वीकारुन भारतीय जनतेपुढे ज्ञानाचा एक आदर्श उभा केला आहे. तसेच या देशाला हिन्दुस्तान असे संबोधून मुस्लिम बांधवांना काहीही फायदा होत नाही. जर काही फायदा होत असेल तर त्यांनी त्याचा उच्चार अवश्य करावा त्यावर चिंतन मनन करावे. याऐवजी ‘इंडिया किंवा भारत’ या नावाचा उच्चार व प्रचार आणि प्रसार करावा. इतरांनाही तसे करण्यास प्रोत्साहीत करावे.\n-सिद्धार्थ पवार (स्वतंत्र पत्रकार),\n२८ फेब्रुवारी ते ०५ मार्च २०२०\nपत्नींचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nभांडवलशाही साम्राज्य आणि स्त्रिया : इस्लामी दृष्टीकोन\nडार्क वेबवर विक्रीसाठी अर्धा दशलक्ष भारतीयांचा डेब...\nसीएएविरोधी आंदोलन, यशापयशापेक्षा ठामपणा महत्त्वाचा\nजनशक्तीपुढे सरकारची हुकूमशाही चालत नाही –नि. न्या....\nएन.आर.सी.आणि भारत: एक वस्तुनिष्ठ मूल्यमापन\nगंभीर आजारावर उपचार निःशुल्क हवेत : खालिद परवेज\nउपभोक्ता आणि आर्थिक दडपण\nएनपीआर, जनगणना, आणि एनआरसीमध्ये फरक काय\nआर्थिक अपयश जाळायला पेटवलेली विद्वेषाची होळी\n२१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२०\n१४ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२०\nशाहीनबाग लोकशाहीला मजबूत आणि भारताला एक करत आहे\nकाळ्या कायद्या विरूद्धचा संघर्ष ’स्वातंत्र्य चळवळ’...\nअर्थसंकल्प २०२०-२१ : अल्पसंख्याकांसाठी पुन्हा गाजर\nगोली मारो सालों को.. हे बरोबर आहे काय\nनागरिकत्व कायद्याची गरज किती\nशासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यास शासन क...\nआई-वडील आणि नातेवाईकांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमहर (स्त्रीधन) : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n‘प्रजासत्ताका'चा अर्थ तरी आम्हाला कळाला का\n‘इंडिया अर्थात भारत' हिन्दुस्तान नाही\n०७ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२०\n‘द इकॉनॉमिस्ट’ आणि भारत\nदेशातील ज्वलंत समस्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठीच...\nपूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी ‘जमाअत’चे कौतू...\nशरीरामध्ये छिद्रे आणि टॅटू\n8 हजार व्यावसायिकांच्या आत्महत्या\nएनआरसीवरील स्पष्टीकरणानंतरही सरकारची भूमीका संशयास्पद\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/20180901_131718732741554/", "date_download": "2021-01-18T01:32:18Z", "digest": "sha1:3BOJ6WIMIDMWCXWKARPZPBYN3C5WTPLS", "length": 2172, "nlines": 46, "source_domain": "aasantosh.com", "title": "20180901_131718732741554.jpg – असंतोष", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nजनमानसात स्थान असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाबाबत हिंदुत्ववादी पळवापळवीचा खेळ खेळतात, विवेकानंद हे त्याचे उदाहरण आहे .\nपुस्तकाच्या कौतुकाने लेखकाला दुनिया गोड वाटली\nआणि लेखक मेला आणि – साहिल कबीर\nबाबा सोहनसिंह भाकना – वसाहतवादविरोधी क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांचे नेते\nEconomics Literature Pick-a-book Poetry Political Reportage Social Uncategorized परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि नायक विशेष लेख व्यक्ती,विचार आणि विश्व सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृशबाता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://apmcnews.com/2381-2/", "date_download": "2021-01-18T01:53:35Z", "digest": "sha1:ZR2BPJWJ6RCK5Y45TNM3JEFRVDNOM4TI", "length": 9996, "nlines": 72, "source_domain": "apmcnews.com", "title": "राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ मारण्याच्या तयारीत. - Agriculture News in Marathi", "raw_content": "\nराधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ मारण्याच्या तयारीत.\nमुंबई:विरोधीपक्ष नेतेपद सोडून सत्ताधाऱ्यांच्या गोटात सहभागी झालेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ मारण्याच्या तयारीत दिसत आहेत. विखे पाटील आता भाजपची साथ सोडून सत्ताधारी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणार की काय, अशा चर्चा रंगल्या (Radhakrishna Vikhe Patil may take U Turn) आहेत.\nभाजप आमदार आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल आपल्या श्रीरामपूरमधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाच्या फ्लेक्स बोर्डावरुन भाजप गायब होती. या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्ह्यातील किंवा राज्यातील कोणतेही नेते उपस्थित नव्हते.\nनुकतंच पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं मुंबईत उद्घाटन झालं, त्यावेळी भाजपचे अनेक नेते हजर राहिले होते. मात्र विखेंच्या ऑफिसच्या उद्घाटनाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्याने भुवया उंचावल्या आहेत.\nविशेष म्हणजे, या कार्यक्रम स्थळी लावलेला एक फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. ‘चलो एक पहल की जाए… नए रस्ते की ओर…’ असं या होर्डिंगवर लिहिलं होतं. याचा नेमका अर्थ काय घ्यावा, यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.\nराधाकृष्ण विखे पाटील यांनी 4 जून 2019 रोजी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर जुलै महिन्यात ते भाजपमध्ये सहभागी झा���े. काही महिने त्यांनी गृहनिर्माण मंत्रिपदाची धुराही सांभाळली. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर ते शिर्डीतून पुन्हा आमदारपदी निवडून आले. मात्र भाजपला सत्ता राखता न आल्याने त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली.\nमहत्त्वाचं म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विखे पाटील शिवसेनेत होते. त्यामुळे रिव्हर्स गिअर टाकल्यास ते काँग्रेसमध्ये जाणार की शिवसेनेत, याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध नसल्याने राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता नाही.\nराधाकृष्ण विखेंचे पुत्र सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीआधी भाजपचा हात धरला होता. ते अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवडून आले आहेत. विखेंनी तेव्हापासूनच फील्डिंग लावल्याने मुलाच्या पाठोपाठ तेही भाजपवासी होतील, अशी अटकळ सुरुवातीपासूनच बांधली जात होती. आता विखेंनी यूटर्न मारल्यास सत्तांतरानंतर भाजपमधून बाहेर पडणारे ते पहिले मोठे नेते (Radhakrishna Vikhe Patil may take U Turn) ठरु शकतात.\nNmmc Budget 2020-21,नवी मुंबई महापालिकेचा ३ हजार ...\nमाझ्यावर पीएचडी करायला 10 ते 12 वर्ष ...\nशेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन \nयावर्षी वाजत गाजत निरोप न देता भक्तिभावाने दिला जातोय बाप्पाला निरोप\nApmc News:धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या 13 योजना लागू\nराष्ट्रवादीचे नेते उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा रात्री सव्वा एक वाजता दिला राजीनामा ,थोड्या वेळात करणार भाजप प्रवेश\nWhatsApp वर बातम्या मिळवण्या करीत खालील लिंक वर क्लिक करा आणि APMC मधील सर्व न्यूस आपल्याला घरी बसल्या आपल्याला ग्रुप वर भेटतील.\nAPMC News.com ही एक स्वतंत्र न्युज वेब पोर्टल आहे. आज आपल्या भारतात अनेक वृत्तपत्र आणि न्युज चॅनेल आहेत परंतु या सर्व न्युज चॅनेल आणि वृत्तपत्र हे कोणी ना कोणी राजकारणी व्यक्ती किंवा राजकारणाशी निगडित व्यक्ती किंवा समाजातील बलाढ्य व्यक्तींची असतात परंतु आमचे हे APMC News. com ही सर्वसामान्य कामगार वर्गाच्या हक्कांसाठी आहे आणि सर्वसामान्यांच हक्काचं व्यासपीठ आहे.\nकोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने दिनांक १७ आणि १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित*\nनवी मुंबई महापलिकात काेराेना लसीकरणास सुरवात\nराम मंदिराचे पोस्टर ���ाडल्याने आशिष शेलारांनी केलाय संतप्त व्यक्त\nराज्यात बर्ड फ्लूची भीती वाढल्याने पशुसंवर्धन आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चिकन खाऊन केले गैरसमज दूर \n 90 हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता; CDC चा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2021-01-18T02:37:49Z", "digest": "sha1:ACOIXVM3VY5RBY7KXPB3AEX7BK5RJSIW", "length": 6018, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंटरनेट मुव्ही डेटाबेस - विकिपीडिया", "raw_content": "\nसिनेमा, मालिकांसंबंधित ऑनलाईन माहिती कोशागार\nइंटरनेट मुव्ही डेटाबेस अथवा आय.एम.डी.बी. (इंग्लिश: Internet Movie Database (IMDb)) हा एक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व व्हिडिओ गेम्सबद्दल ऑनलाईन माहितीसंग्रह आहे. ह्या कोशागारामध्ये अभिनेते, निर्माते इत्यादी चित्रपट व मालिकांशी संबंधित सर्व व्यक्तींची विस्तृत माहिती असते. उदा. शोले चित्रपट; तसेच अभिनेत्री माधुरी दीक्षित\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २०२० रोजी १४:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/185070", "date_download": "2021-01-18T02:29:42Z", "digest": "sha1:7PF2TDXZKL3NS2RYLN3DBT6XH6QMOUCN", "length": 3477, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सिडनी विमानतळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सिडनी विमानतळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:०२, २१ डिसेंबर २००७ ची आवृत्ती\n२९३ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n०७:५८, २१ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\n(नवीन पान: किंगफोर्ड स्मिथ विमानतळ (''इंग्रजी'' Kingsford Smith Airport, Sydney Airport) हा सिडनी एयरपो...)\n०८:०२, २१ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nकिंगफोर्ड स्मिथ विमानतळ (''इंग्रजी'' Kingsford Smith Airport, Sydney Airport) हा सिडनी एयरपोर्ट नावानेही ओळखला जातो. हा [[सिडनी]] शहराचा मुख्य आंतरराष्ट्री��� विमानतळ आहे. [[ऑस्ट्रेलिया]] तील सर्वात जास्त विमान वाहतूक याच विमानतळाद्वारे होते. विमानांच्या आवागमनाच्या वेळांसाठी या विमानतळाच्या संकेतस्थळाला भेट द्या. [http://www.sydneyairport.com.au/SACL/default.htm सिडनी एयरपोर्ट]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bulandtimes.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-365-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2021-01-18T00:53:08Z", "digest": "sha1:GLRC7RR3XJQRPMGOYTGYRUWATEVJ6Z5N", "length": 43923, "nlines": 109, "source_domain": "www.bulandtimes.com", "title": "ठाकरे सरकार @ 365 ! - योगेश त्रिवेदी - महाराष्ट्र बुलंद टाइम्स", "raw_content": "\nकार्यक्रम / स्पर्धा माहिती\nसृष्टी / उन्मेष गुजराथी\nठाकरे सरकार @ 365 \nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवतीर्थावर म्हणजेच दादरच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते भारताच्या घटनेनुसार आणि ईश्वरसाक्ष शपथ घेऊन स्वीकारली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी ‘शिवसेना’ बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी स्थापन केल्यानंतर तब्बल त्रेपन्न वर्षानंतर बाळासाहेबांच्या चिरंजीवांनी महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्या हाती घेतले. शिवतीर्थावर २४ वर्षानंतर शिवसेनेच्या या दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. पहिले मुख्यमंत्री डॉ. मनोहर गजानन जोशी यांनी अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत, अरबी समुद्राला लाजवेल अशा अथांग जनसागराच्या साक्षीने १४ मार्च १९९५ रोजी दादरच्या शिवतीर्थावर शपथ घेतली होती. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे तसे तिसरे मुख्यमंत्री. शिवसेनेचे दुसरे मुख्यमंत्री नारायण तातू राणे. पण ते फार कमी कालावधी साठी होते. १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ असे केवळ २५९ दिवस ते मुख्यमंत्री पदावर राहिले होते. डॉ. मनोहर जोशी आणि नारायण राणे हे शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे होते तर उद्धव ठाकरे यांनी बदललेल्या राजकीय समीकरणात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले.\nउद्धव ठाकरे यांच्या ‘ठाकरे सरकार’ ला २८ नोव्हेंबर २०३० रोजी 365 दिवस पूर्ण होत आहेत. एक वर्ष पूर्ती होत असतांना महाविकास आघाडीच्या या ‘ठाकरे सरकार’ ला प्रचंड संकटांचा ‘सामना’ करावा लागतोय. कोविड १९ म्हणजेच कोरोना या चाईनीज विषाणूने जागतिक पातळीवर थैमान घातले असतांना संकटांच्या अत्युच्च शिखरावर ठाकरे सरकार ची प्रतिष्ठापना झाली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ऑक्टोबर २०१९ मध्ये झाल्या. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या पारड्यात जनतेने बहुमताचे दान टाकले. परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राजकीय महत्वाकांक्षेचा अट्टाहास धरला असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळा राजकीय मार्ग चोखाळण्याचा निर्णय घेतांना मित्रपक्षाला जबरदस्त धडा शिकविण्याची खूणगाठ मनाशी बांधली. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले होते. तसं पाहिलं तर महायुतीचंच सरकार येण्याची चिन्हं, शक्यता व्यक्त होत होती. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी, “राजकारणात काहीही घडू शकतं. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव, वॉर अँड पॉलिटिक्स” असं बोलून दाखविलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही सरकार बनविणार नाही, अशी भूमिका घेतली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन सर्वात मोठा, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाच्या नेत्यांनी भेटी घेतल्या. चित्र धूसर होतं. भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली होती परंतु राज्यपालांकडे त्यांच्या ऐवजी चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आणि आशीष शेलार हेच चकरा मारत होते. शिवसेनेचे विधानसभा गटनेते एकनाथ शिंदे, अनिल परब, प्रताप सरनाईक आणि मंडळी राज्यपालांची भेट घेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनीही भेटी घेतल्या. पण सारेच अधांतरी होते.\nयाच दरम्यान महाराष्ट्राच्या राजकीय क्षीतिजावर अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशी यापूर्वी न घडलेली आघाडी अस्तित्वात येऊ घातली. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमा��ून एकत्र आले. महाराष्ट्रच काय संपूर्ण भारतात राजकीय भूकंप घडतोय की काय असे वाटू लागले. भारतीय जनता पक्षाचे नेते हेकेखोर भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरुन मुंबई गाठली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आणण्यासाठी डॉ. राजू वाघमारे यांच्या नंतर हुसेन दलवाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सकारात्मक भूमिका घेतली. राजकारणातले चाणक्य शरदचंद्र गोविंदराव पवार हे तर या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी होते. दिल्ली मुंबई अशा चकरा मारल्यावर २२ नोव्हेंबर २०१९ रोजी वरळीच्या पंडित जवाहरलाल नेहरु केंद्रात उद्धव ठाकरे, शरद पवार, अहमद पटेल यांच्या उपस्थितीत तिनही पक्षांच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट अंमलात आलेली होती आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सर्वच परिस्थिती वर नजर ठेवीत २२ नोव्हेंबर २०१९ ची रात्र आपल्या राजकीय डावपेचांच्या घडामोडींसाठी निवडली. एका बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नांवावर महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्वपदी शिक्कामोर्तब होत असतांना देवेंद्र फडणवीस यांनी शह काटशहाच्या पटावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना कात्रजचा घाट दाखवित चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेते अजितदादा पवारांनाच पळवून नेऊन २३ नोव्हेंबर २०१९ च्या सक्काळी साडेसात वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडून घेऊन मोकळे झाले. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचे आभारही मानले. त्या दिवसाच्या सर्वच वर्तमानपत्रांचे मथळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार अशा प्रकारचे होते आणि घडलं वेगळंच. प्रचंड प्रमाणात उलथापालथ झाली. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात जाऊन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची सूत्रे ताब्यांत घेतली. सर्वांच्या नजरा अजितदादांकडे लागल्या होत्या. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची राजभवनात शपथ घेतली असली तरी मंत्रालयात आपल्या दालनाचा ताबा घेतला नव्हता. महाविकास आघाडी च्या नेत्यांनी कंबर कसून भाजप ला धोबीपछाड देण्याची तयारी केली होती तर अजितदादांनी सूत्रे स्वीकारली नसल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते अस्वस्थ झाले होते. या सर्व घडामोडीत शरद पवार यांच्या पत्नी आणि अजित पवार यांच्या काकू प्रतिभाताई पुढे आल्या आणि त्यांनी अजित दादांनी परतीचा मार्ग पत्करावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस तद्वतच पवार परिवार यांची संभाव्य फूट टाळावी, यासाठी गळ घातली. व्हायचा तोच परिणाम झाला आणि विलासराव देशमुख यांच्या नंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदाचा विक्रम करणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील सर्वात कमी कालावधी असलेले केवळ आणि केवळ ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाचाही विक्रम नोंदवीते झाले. एकशे पाच आमदारांचा सर्वाधिक मोठा पक्ष सत्तेवरुन पाय उतार झाला आणि एकशे सत्तरची संख्या गाठणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडी चे सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला.\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी चे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सरकार बनविण्यासाठी पाचारण केले. विश्वास दर्शक प्रस्ताव मंजूर करून घेण्याची अट घालून शपथविधी निश्चित करण्यात आला. शिवतीर्थावर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे अशा निवडक छोटेखानी मंत्रिमंडळाने शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या, त्यातील शेतकरी दांपत्याने सुद्धा शिवतीर्थावर शपथविधी सोहोळ्यास हजेरी लावली. २००६ साली शिवसेनेतून फारकत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करणारे चुलतभाऊ स्वरराज श्रीकांत ठाकरे हे मातोश्री मधुवंती आणि पत्नी शर्मिला, पुत्र अमित सह या दिमाखदार सोहोळ्यास आवर्जून उपस्थित झाले होते. विधानसभा अधिवेशन झाले. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या अधिपत्याखाली नवीन आमदारांचा शपथविधी पार पडताच महाविकास आघाडी ने चाल खेळत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना अध्यक्ष बनविले आणि विधानसभा नियम/अधिनियम, कौल शकधर यांचा पूरेपूर उपयोग करीत ठाकरे सरकार ने विश्वास दर्शक प्रस्ताव एकशे एकोणसत्तर मते पटकावीत जिंकला. वळसे पाटील सुद्धा आघाडी चेच असल्याने ही संख्या एकशे सत्तर होते. २८८ च्या सभागृहात १७० म्हणजे घसघशीत असे बहुमत ठाकरे सरकार कडे प्राप्त झाले होते. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली. नंतर नागपूर अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले लहान भाऊ , माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला इरादा स्पष्ट केला. (विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनीच उद्धव ठाकरे माझे मोठे भाऊ तर नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांचे मोठे भाऊ असे नवे नाते जाहीर केले होते.) उद्धव ठाकरे यांना अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक आदींनी भरभक्कम साथ देत भारतीय जनता पक्षाने आता पुढील काळात विरोधी बाकांवरच बसावे यासाठी शुभेच्छा दिल्या. फेब्रुवारी २०२० मध्ये विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यात आले खरे परंतु कोविड १९ उर्फ कोरोना या चाईनीज विषाणूने जगभरात थैमान घालतांनाच भारतात प्रवेश केला. यामुळे सर्वच वातावरण पालटून गेले.\nभारत आणि विशेषतः महाराष्ट्रातील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर आली. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नातू आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र असलेले उद्धव ठाकरे हे कसलेल्या लढवैयांच्या रुपात कंबर कसून कामाला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात टाळेबंदी जाहीर केली तत्पूर्वीच उद्धव ठाकरे यांनी धडाकेबाज पावले उचलली आणि यंत्रणेला कामाला लावले. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ झपाटून, डोळ्यात तेल घालून कार्यरत झाले. साध्या नगरसेवक पदाचाही अनुभव गाठीशी नसलेल्या परंतु सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या उद्धव ठाकरे यांनी अनुभवी मंत्र्यांना सोबत घेत रात्रीचा दिवस, रक्ताचे पाणी करीत धीरोदात्तपणे काम सुरु केले. संसदीय लोकशाही मध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाके समांतरपणे चालावीत आणि विशेषतः संकटाच्या काळात या दोघांनी हातात हात घालून वाटचाल करणे अभिप्रेत असतांना केवळ विरोधासाठी विरोध ही भूमिका घेऊन जबाबदार विरोधी पक्षांनी बेजबाबदारपणाचे हिडीस दर्शन घडविले. त्यामुळे २०१४ ते २०१९ पर्यंत जी प्रतिमा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची झाली होती तिला गालबोट लावण्याचे किंबहुना ती प्रतिमा डागाळण्याचेच काम विरोधकांनी केले. एका बाजूला राष्ट्रीय पातळीवर पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये स्थान पटकावणाऱ्या आणि जागतिक पातळीवर च्या नियतकालिकांनी प्रशस्तीपत्र दिले असतांना उद्धव ठाकरे यांना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तोंडातून सत्तेचा घास हिरावून घेतल्यामुळे नाही नाही ते बेछूट आरोप करण्यासाठी जणू एकमेकांमध्ये अहमहमिका लागली. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी कोरोनामुक्तीच्या युद्धात मुख्यमंत्री आणि सरकार च्या खांद्याला खांदा लावून काम करण्याऐवजी सत्ताधारी आघाडी ला सत्तेतून खाली खेचत खांदा देण्यापर्यंत मजल मारण्याची तयारी केली. मग यात मातोश्री ने मोठे केलेले आणि स्वार्थासाठी दुसऱ्याच्या वळचणीला जाऊन बसलेलेही मागे राहिले नाहीत. हे सरकार उलथवून टाकण्यासाठी, राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी जंगजंग पछाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे जर एकत्र येऊ शकत असतील तर नैतिकता कुठे आहे अशा उच्चरवाने ओरड करणाऱ्यांना २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे कुणासोबत सरकार बनवायला निघालो होतो याचा पद्धतशीरपणे विसर पडला होता. हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्यांच्या नजरेसमोर स्वतः च्या पक्षाच्या झेंड्यातून हिरवा रंग नसल्याचे जाणवले असावे, किंबहुना ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी उद्ध्वस्त होताच, “नहीं, वह बीजेपी के नहीं थे, आर एस एस के नहीं थे, विश्व हिंदू परिषद के नहीं थे, बजरंग दल के नहीं थे शायद शिवसेना के होंगे”, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदरसिंह भंडारी यांनी सांगत बाबरी प्रकरणी पल्ला झाडला, हात वर केले. तेंव्हा कलानगर मातोश्री वरुन बाळासाहेब ठाकरे यांनी, ” जर ते शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान वाटतो,” अशी डरकाळी फोडली. हे सर्व समोर असतांना पोकळ आणि बेगडी हिंदुत्वाच्या बेटकुळ्या फुगवून दाखवू लागले. आम्ही ख��े हिंदुत्ववादी असल्याचे छाती बडवून सांगू लागले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांत, संयमी, धीरोदात्तपणे काम करीत आपल्या ठायी पराकोटीची सहनशीलता असल्याचे आपल्या कार्य कर्तृत्वातून दाखवून दिले. बाळासाहेब ठाकरे यांची आक्रमकता आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा शांत, सहनशील स्वभाव याचा सुंदर मिलाफ उद्धव ठाकरे यांच्या ठायी असल्याचे पावलोपावली, पदोपदी दिसून येत असल्याचे शिवसेना नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी यथार्थ वर्णन करतांना स्पष्ट केले आहे. विविध प्रकारच्या संकटांचा सामना ठाकरे सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे करीत असून कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात जी तुटपुंजी सामग्री हाती होती, त्यात घसघशीत वाढ करुन लॉकडाऊन, अनलॉक, पुनश्च हरी ओम चा पुकारा करतांना ‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो’, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहीमा कमालीच्या यशस्वी केल्या आणि राज्यातील बारा कोटी जनतेला दिलासा मिळवून दिला.\nअनेक संकटे आली, सुमारे डझनभर मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली. परंतु सर्वच जण सहीसलामत बाहेर पडत लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध झाले. कोरोनामुक्तीच्या युद्धात लोकांच्या सहभागासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात असलेल्या महाराष्ट्र बँकेत स्वतंत्र खाते उघडून लोकांना आवाहन केले. अनेकांनी सढळ हस्ते सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यावेळी जबाबदार विरोधी पक्षांनी पंतप्रधान सहाय्य निधीकडे आपल्या रकमा वळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरेतून आपण उतरणार नाही, याची दक्षता घेतली. एका नेत्यांनी तर आधी मुख्यमंत्री सहाय्य निधीकडे मदत करण्याचे जाहीर करून आयत्या वेळी नवी दिल्ली कडे ती रक्कम फिरवली. नैसर्गिक आणि कृत्रीम अशा सर्व संकटांचा मुकाबला करतांना कोणतीही हयगय होणार नाही, याची खबरदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. राज्यातला विरोधी पक्ष कसा बेजबाबदारपणाचे दर्शन अशा संकटकाळात घडवतोय, याची परखडपणे तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांनी बोलावलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या भर बैठकीत केली आणि आपले पाणीच वेगळे असल्याचे दाखवून दिले. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या काळात जे काम आरोग्य मंत्री म्हणून केले त्याला तर तोड��� नाही. स्वतःच्या मातोश्री इस्पितळात उपचारासाठी दाखल असतांना जेमतेम लक्ष देत राज्यातील बारा कोटी जनतेच्या आरोग्याची काळजी त्यांनी वाहिली. या माऊली ने इहलोकाचा निरोप घेतला तेंव्हा सुद्धा मोजकेच दिवस कुटुंबाला देऊन पुन्हा राज्यातील जनतेच्या सेवेसाठी झेपावले. विरोधकांच्या आरोपांचा आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी प्रत्येक वेळी चांगलाच समाचार घेतांना मुख्यमंत्री आणि सरकारची योग्य प्रकारे बाजू सांभाळली. महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि ताठ बाणा कसा असतो हे दाखवून देण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसूभरही कमी पडले नाहीत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठविलेल्या पत्राला तितक्याच खरमरीत, परखडपणे उत्तर देतांना उद्धव ठाकरे यांनी त्यांना त्यांच्या पदाचीही जाणीव करुन दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरात आंदोलने, निदर्शने, मोर्चे यांना बंदी घातली असतांनाही राज्यातील विरोधी पक्ष मात्र हा आदेश आपल्या साठी नाहीच, असा गोड गैरसमज करुन घेत संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनांचा उच्छाद मांडत असल्याचे चित्र दिसून येत होते. आपल्या राजवटीत झालेल्या आंदोलनांना विरोध करणाऱ्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी या काळात त्याच आंदोनांना हवा देत आंदोलनांच्या नेतृत्व करण्यापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला. कोरोनामुक्तीचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व तांत्रिक, वैद्यकीय बाजू सक्षमपणे पुढे आणतांना दोन स्वतंत्र टास्क फोर्स ची रचना केली. शासन, प्रशासन यांना योग्य दिशा देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि सर्वच सहकारी यांच्या सहकार्याने आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करुन आदर्श सरकार कसे असावे, याचा वस्तुपाठ घालून दिला. गेल्या तीस पस्तीस वर्षांत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला जी वागणूक देत, त्यांच्या खांद्यावर उभे राहून गगनाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेनेला दाबण्याचा डाव टाकला, त्या त्या सर्वांचा हिशोब उद्धव ठाकरे यांनी आता पूर्ण केला आहे, असेच म्हणावे लागेल. अशा या आदर्श ‘ठाकरे सरकार’ ला एक वर्ष पूर्ण होत असून जनकल्याणासाठी या सरकारला अनेकानेक शुभेच्छा देतांना राजसारथी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना उ���ंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो तसेच जनकल्याणाचे कार्य करतांना नवनवे संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि सर्वांगिण, विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी शक्ती मिळो, ही आई एकवीरा आणि आई तुळजाभवानी च्या चरणी विनम्र प्रार्थना.\nकार्यक्रम / स्पर्धा माहिती\nश्री वज्रेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्यात कुडे ग्रामस्थांचे सक्रिय योगदान\nनाहीतर आयुक्तांना घेराव घालू…\nनागरिकांना मोठा दिलासा ; नव्या बस ताफ्यातही वाढ होणार\nवसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो - राजीव पाटील\nपोलिसांच्या कारभारावर भाष्य करणारे खुले व्यासपीठ म्हणजे आपली मोहल्ला कमिटी - पोलीस आयुक्त सदानंद दाते\nमुंबईत पार पडणार ९वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन\nधडक कामगार युनियन कार्यकर्ते नाही तर नेते तयार करते - कामगार नेते अभिजीत राणे\nवसईच्या वैभवासाठी अजून खूप काही करायचे आहे - माजी आमदार डॉमिनिक घोन्साल्विस\nसहनशीलतेचा अंत पाहू नका ; राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचे आर्जव \nजिज्ञासूंसाठी डॉ.श्रीदत्त नंदकुमार राऊत ; मुक्त संवादरुपी मुलाखत\n© महाराष्ट्र बुलंद टाइम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-pimpri-chinchwad-city-organizations-initiative-to-provide-free-home-cooked-meals-to-the-needy-142543/", "date_download": "2021-01-18T00:25:14Z", "digest": "sha1:53A5I2OFBWWNZPJD4SI3CETS6FYMU53F", "length": 6792, "nlines": 72, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri : गरजूंना घरपोच मोफत जेवण देण्यासाठी 'पिंपरी-चिंचवड शहरातील संस्थां'चा पुढाकार - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : गरजूंना घरपोच मोफत जेवण देण्यासाठी ‘पिंपरी-चिंचवड शहरातील संस्थां’चा पुढाकार\nPimpri : गरजूंना घरपोच मोफत जेवण देण्यासाठी ‘पिंपरी-चिंचवड शहरातील संस्थां’चा पुढाकार\nएमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मजूर, कामगार तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे या काळात हाल होत आहेत. त्यामुळे या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील दोन संस्था महापालिकेच्या माध्यमातून एकत्रित आल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून गरजूंना घरपोच मोफत जेवण दिले जाणार आहे.\nउदरनिर्वाहाचे साधन नसणाऱ्या गरजू पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग (अंध, अस्थिव्यंग), मजूर, कामगार, ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना घरपोच म���फत भोजन देण्यासाठी जनकल्याण समिती व श्री काळभैरवनाथ उत्सव समिती या स्वयंसेवी संस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समन्वयातून कार्यरत आहेत.\nचिंचवड (9552578726), भोसरी (8605722777), आकुर्डी (8605422888), पिंपळे सौदागर (7887868555) या भागातील नागरिकांनी संपर्क करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी केले आहे. घरपोच जेवण देण्याचे अधिकार संबंधित संस्थांना आहेत, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.\nसोमवार (दि. 6) पासून घरपोच मोफत जेवण पुरविण्याची सुविधा कार्यान्वित होणार आहे. मोफत भोजन देण्यासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून धान्य अथवा तयार जेवण या संस्था स्वीकारू शकतील. दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी ओंकार गौरीधर (9372937598), शार्दूल पेंढारकर (8805988971) यांच्याशी संपर्क करावा.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune : कोरोनाच्या रुग्णांसाठी तयार केलेल्या रेल्वे कोचमधील आयसोलेशन वॉर्डची विभागीय आयुक्तांकडून पाहणी\nChinchwad : संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 180 जणांवर शनिवारी कारवाई\nMaval News : तालुक्यातील रणरागिणींचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान\nChakan Crime News : कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू\nPune News : शहरी भागात लोकसहभागातून ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली पाहीजे : खा.वंदना चव्हाण\nChinchwad Crime News : दिघी, चाकण, पिंपरी मधून पाच दुचाकी चोरीला\nPune News : सहकार क्षेत्रातील काम समन्वयाने चालावे – सहकार आयुक्त\nTikona Fort News : तिकोना गडावरील तटबंदी, बुरुजाच्या दुरुस्तीसाठी रविवारी 100 जणांचे श्रमदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/boys/", "date_download": "2021-01-18T00:32:49Z", "digest": "sha1:VQJGUBC7UB7M4MS27T6KTXILZTWXPPU3", "length": 2650, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Boys Archives | InMarathi", "raw_content": "\nमुलगा होणार की मुलगी, हे कसं काय ठरतं वैज्ञानिक उत्तर जाणून घ्या\nइंदुरीकर महाराजांनी म्हटलं, “स्त्रीसंग जर सम तिथीला झाला तर मुलगा होतो, जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते, यामध्ये किती तथ्य आहे\nमुलींना इम्प्रेस करण्याच्या नादात होणाऱ्या या ५ चुका टाळा, मित्रालाही सांगा\nमुलींना इम्प्रेस करायचं म्हटलं तर मुलं काहीही करायला तयार असतात. ते नेहमी मुलींना इम्प्रेस करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात.\nह्या ७ इरिटेटिंग चुकांमुळेच तुम्ही ह्या वॅलेंटाईनला देखील सिंगल आहात\nअरे पण काळजी का करताय वॅलेंटाईन्स डे अजून संपला नाहीये, अजूनही तुमच्या हातात वेळ आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/tag/corona-period", "date_download": "2021-01-18T01:40:04Z", "digest": "sha1:LUSGFDGTUAACXNFT3OGR64JV6GJGYAUH", "length": 13642, "nlines": 244, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "corona period - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nपरळीकरांची समस्या... | नमस्कार मी शामाप्रसाद...\nआज शानिवार दि 16 जानेवारी 2021 रोजी सायं काळी...\nसिमेंट रस्त्याच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची...\nनामंतर लढ्यातील योद्य्दांचा समता सैनिक दलाच्या...\nकोरोना रुग्ण सापडल्याने मुरबाड आरोग्य विभागाला...\nरागापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी मार्ग...\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nसर्वोत्कृष्ट मराठी कीबोर्ड ऑनलाईन | ऑनलाइन मराठी...\nआधार कार्ड म्हणजे काय | आधार कार्ड नोंदणी प्रक्रिया...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nकंगना राणावत बेताल वक्तव्याच्या विरोध\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभिवंडीत 1 कोटीचा गुटखा जप्त, दोन ट्रक चालक ताब्यात\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nकोरोना काळात कल्याण डोंबिवलीत खासगी डॉक्टरांनी दिलेलं योगदान...\nदेशाच्या कोणत्याही शहरात जे काम झालं नाही ते कल्याण डोंबिवलीमध्ये खासगी डॉक्टरांनी...\nकोरोनाच्या काळात महिनाभरापासून ग्रामस्थांची पाण्यासाठी...\nभिवंडी शहरातील कामवारी नदी पलीकडे काही अंतरावर असणाऱ्या काटई ग्रामपंचायत हद्दीत...\nनवी मुंबई - नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला\nएमपीए���सी परीक्षेत विजय लाड राज्यात प्रथम.....\nवाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल...\nमहाराष्ट्रातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स...\nजिरेवाडी ग्रामपंचायत मतदार यादी शहरी भागातील लोकांची नावे......\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nबारामतीत 103 हेक्टरमध्ये साकारणार वनउद्यान ; बटरफ्लाय गार्डन,...\nउत्तर महाराष्ट्रातील शेतकर्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापार्यांना...\nउत्तर महाराष्ट्रातील शेतकर्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापार्यांना नाशिक पोलीस महानिरीक्षक...\nलग्नानंतरही आपली स्वप्न मागे पडू देऊ नका; स्वाती हनमघर\nलग्न हा कधीच तुमच्या स्वप्नाच्या मध्ये येणारा अडथळा नसतो. तुम्ही काळानुसार आणि वयानुसार...\nमहावितरणचा शहरी भागात 'एक दिवस, दहा रोहित्र' उपक्रम...|...\nदेखभाल-दुरुस्तीच्या कामातून अखंडित वीज पुरवठा तसेच ग्राहकांशी संवाद या उद्देशाने...\nआंध्रा आणि केरळ पाठोपाठ महाराष्ट्रातही मान्सून दाखल\nकोरोनाने बंधुता, माणुसकीचे महत्व अधोरेखित हरिश्चंद्र गडसिंग;...\nकोरोनाच्या महासाथीच्या काळात बंधुता, माणुसकी हेच सर्वात महत्वाचे असल्याचे अधोरेखित...\nमहाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डने कल्याणचा कवी नवनाथ रणखांबे...\nउल्लेखनीय कार्यामुळे जीवन संघर्ष पुस्तकाची 'महाराष्ट्र बुक रेकॉर्ड' 2020 मध्ये ऐतिहासिक...\nपिंपरीतील जुगार अड्ड्यावर पोलिससांचा छापा; तीन लाख 375...\nजुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी पाच जणांना अटक केल.....\nउपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची बदली.\nउपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची बदली.\nराष्ट्रवादीच्या वतीने अंगणवाडीच्या मुलांना वजनकाट्याची...\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्य तसेच...\nरोटरी क्लबतर्फे अंगणवाडी मुलांना दिवाळीची फराळ भेट...\nसध्या राज्यावर कोरोनाचे सावट असून हिंदूंचा सर्वात मोठा सण दिवाळी हा जवळ आला आहे....\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामो���ींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nत्वचा संबधित आजारांनी त्रस्त आहात मग जाणून घ्या कडुनिंबाचे...\nपुणे जिल्हा कोरोना विषाणू सध्यस्थिती अहवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/tanhay-balche-dat-tyavr-upaye", "date_download": "2021-01-18T00:39:20Z", "digest": "sha1:U5MOK24G3OUHV4UGSYYWCAPWJTTTSDYT", "length": 11293, "nlines": 251, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तान्ह्या बाळांचे शिवशिवणारे दात - Tinystep", "raw_content": "\nतान्ह्या बाळांचे शिवशिवणारे दात\nलहान मुलांना दात येण्याच्या वेळी खूप त्रास होत असतो. असे खूप माता सांगत असतात. आणि त्या त्रासाला बघून आई खूप घाबरून जाते. आणि बऱ्याच वेळा त्यांचे चीड-चिडण्याचे कारण त्यांना दात येताना जो त्रास होत असतो त्यात आहे. त्यात ती खात-पीत नाही. काहीतरी तोंडात घेऊन चावायचा प्रयत्न करतात.\nदात येण्याचा सगळ्यांनाच त्रास होतो असे नाही काहींना खूपच त्रास होतो तर काहींना अजिबात नाही. काहीवेळा काही बाळांना जन्माला येतानाच एक किंवा दोन दात असतात. ह्याला सदंत जन्म असे म्हणतात.\nसामान्यतः बाळांना तिसऱ्या महिन्यापासून ते सव्वा- दीड वर्षापर्यँत पहिला दात येतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या दातांचा आणि बाळाच्या वाढीचा काहीच संबंध नसतो.\n१) प्रथम सामान्यतः खालचे किंवा वरचे दोन दात येतात. मग त्यानंतर खालचे आणखी दोन दात यायला लागतात. आणि मग त्यानंतर हळूहळू सुळे व दाढा यायला लागतात. ही सगळी प्रक्रिया बाळ दोन किंवा अडीच वर्ष होईपर्यँत पूर्ण होते.\n२) दात येत असताना बाळाच्या हिरड्या शिवशिवतात. तोंडातून लाळ पडत असते. आणि बाळ सारखं काहीतरी चावायला शोधते.\n३) बाळाला ताप व उलट्या जुलाब व्हायला लागतात. आणि मातेला वाटते की, बाळाला दात येत असल्यामुळे असे होत आहे. व ही समजूत बऱ्याच लोकांची आहे. पण ते बाळ दात शिवशिवतात म्हणून जे सापडले ते तोंडात घालते, जमिनीवर, पलंगावर जी वस्तू सापडेल ती तोंडात घालते आणि त्याच्या जंतुसंसर्गामुळे जुलाब, ताप असे रोग होतात.\nयावर काही उपाय तुम्हाला करता येतील\n१) बाळ दात येताना खूप रडतात, चिडीचिडी होतात अशा वेळेला आपला हात बाळाच्या हिरड्यावर मधूनमधून घासावा.\nह्यामुळे बाळाला थोडं बर वाटते.\n२) तुम्ही बाळाला टोस्ट, गाजर, बिट किंवा काकडीचा वरचा भाग ( बिया काढून) त्यांना चावायला द्या. चावताना मात्र लक्ष ठेवा बाळाच्या तोंडात मोठा तुकडा जात नाही ना. नाहीतर घशात अडकून बाळाला त्रास होऊ शकतो.\n३) दात येत आहारामध्ये चांगलं, पिकलेले केळ, किंवा नाचणीची सत्व असं आलटूनपालटून द्यावं. आणि दात आल्यानंतर साधारणतः दुसऱ्या वर्षांपासून पोळी, भाकरी, चावून-चावून खायची सवय मुलांना लावावी. ह्यामुळे बाळांच्या जबड्याची वाढ चांगली होते आणि पुढे येणारे दात चांगले येतात.\n४) दात चांगले यावेत ह्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या किंवा लहानपणी कॅल्शियम असलेलं औषध बाळांना अवश्य द्यावं.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/vice-president-venkaiah-naidu-comments-on-judiciary/articleshow/79411820.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-01-18T01:44:17Z", "digest": "sha1:J6RCI7JCYH5QUXY7HSQKJB5HZRFPYZBW", "length": 12931, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Venkaiah Naidu: काही निर्णयांमुळे न्यायालयाचा हस्तक्षेप वाढल्याचं दिसतंयः उपराष्ट्रपती - vice president venkaiah naidu comments on judiciary | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकाही निर्णयांमुळे न्यायालयाचा हस्तक्षेप वाढल्याचं दिसतंयः उपराष्ट्रपती\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या एका भाषणातून न्यायपालिकेच्या वाढत्या हस्तक्षेपावर बोट ठेवलं आहे. यासाठी नायडू यांनी न्यायालयाने अलिकडेच दिलेल्या निर्णयांचं उदाहरणही दिलं.\nकाही निर्णयांमुळे न्यायालयाचा हस्तक्षेप वाढल्याचं दिसतंयः उपराष्ट्रपती\nकेवडिया, गुजरात: राज्यघटनेच्या तरतुदींनुसार कायदेमंडळ, प्रशासन आणि न्यायपालिका ही लोकशाहीची तीन स्तंभ आपल्या कार्यक्षेत्रात कार्य कर��्यास कटिबद्ध आहेत. पण न्यायालयांच्या काही निर्णयांमुळे न्यायपालिकेचा हस्तक्षेप वाढला आहे, असं दिसत असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ( venkaiah naidu ) म्हणाले. नायडू यांनी फटाक्यांच्या बंदीवरील न्यायालयाचे निर्णय आणि न्यायाधीशांच्या नियुक्तीत प्रशासनाच्या हस्तक्षेपास न्यायपालिकेने दिलेल्या नकाराचं उदाहरण दिलं.\nकायदेमंडळ, प्रशासन आणि न्यायपालिका यांच्यातील सौहार्दपूर्ण समन्वय म्हणजे लोकशाहीची गुरुकिल्ली' या विषयावरील अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८० व्या परिषदेत नायडू बोलत होते. लोकशाहीच्या तिन्ही अंगांनी एकमेकांच्या कार्यात हस्तक्षेप न करता काम करत राहिल्यास सुसंवाद कायम राहतो, असं नायडू म्हणाले.\nएकमेकांबद्दल आदर, उत्तरदायित्व आणि संयम राखणं आवश्यक आहे. दुर्दैवाने अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यातून मर्यादांचं उल्लंघन झालं आहे. असे अनेक न्यायालयीन निर्णय घेण्यात आले होते ज्यात हस्तक्षेप झाल्याचं दिसतंय, असं नायडूंनी सांगितलं.\n'स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने असे अनेक निर्णय दिले आहेत ज्यांचे सामाजिक-आर्थिक उद्दिष्टांवर दूरगामी परिणाम होत आहेत. याशिवाय यात हस्तक्षेप केला गेला आणि काही गोष्टी योग्य केल्या. पण प्रशासन आणि कायदेमंडळांकडून न्यायपालिकेच्या हस्तेक्षपाबाबत वेळ प्रसंगी चिंताही चिंता व्यक्त केली जात होती. काही मुद्दे कायदेशीररित्या सरकारच्या इतर अंगांकडे सोडायला हवेत याविषयी चर्चा आहे, असं ते म्हणाले.\nकरोनासंबंधी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना; निर्बंध लावता येणार, पण लॉकडाउन नाही\nघोडेबाजाराचा आरोप करत ममता दीदींचं भाजपला खुलं आव्हान\nदिवाळीला फटाक्यांवर निर्णय देणारी न्यायपालिका मात्र न्यायाधीशांच्या नियुक्तीत प्रशासनाच्या हस्तेक्षपास नकार देते. काही न्यायालयीन निर्णयांमुळे हस्तक्षेप वाढला आहे, असं दिसतंय. या कृतींमुळे राज्यघटनेने आखून दिलेल्या सीमांचे उल्लंघन केले गेले, जे टाळता आले असते, असं व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nदहशतवाद प्रकरण��त पीडीपी युथ विंग अध्यक्षाला अटक महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईकरोनाचा धोका कायम; राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली\nअहमदनगरमला मरणाची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान\nदेशशेतकरी आंदोलन; प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय नाही, नेत्यांनी सांगितले...\nफ्लॅश न्यूजAUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी कसोटी Live स्कोअर कार्ड\n; भाजपला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nनागपूरकोंबड्यांची बर्ड फ्लू चाचणी; नागपूरचे लक्ष भोपा‌ळच्या प्रयोगशाळेकडे\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nअमरावतीबसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nआजचं भविष्यराशिभविष्य १८ जानेवारी : आज चंद्राचा संचार मीन राशीत, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/185072", "date_download": "2021-01-18T02:15:24Z", "digest": "sha1:VW6NRCSTO4ZIQDT2MWOP5BUJJN7SNW66", "length": 4390, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"मेलबर्न विमानतळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"मेलबर्न विमानतळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:०६, २१ डिसेंबर २००७ ची आवृत्ती\n७ बाइट्स वगळले , १३ वर्षांपूर्वी\n०८:०६, २१ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\n०८:०६, २१ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n[[टुलामरीन विमानतळ]] Tullamarine Airport हा [[मेलबर्न विमानतळ]] Melbourne Airport नावानेही ओळखला जातो. विमानांच्या वेळा व आवागमनाच्या सुवीधांसाठी येथे पाहा [http://www.melbourneairport.com.au/index.asp मेलबर्न विमानतळ]. हा शहराचा आंतरराष्ट्रीय व स्थानीय असा दुहेरी विमानतळ आहे. येथून भारतात जाणारी वि���ानेही सुटतात.\nकाही विमाने [[सिडनी]] या शहराच्या विमानतळामार्गे जातात. येथे [[जेटजेटस्टारजेटस्टार]] Jetstar , [[क्वांटास]] Qantas , [[व्हर्जीन ब्यु]] Virgin Blue तसेच टायगर या कंपन्यांची विमाने सुटतात. याचे शहरा पासून चे अंतर २० किमी आहे. हा १ [[जुलै]] [[१९७०]] रोजी सुरु झाला. सन [[१९९७]] रोजी याचे खाजगीकरण झाले. हा आता [[ऑस्ट्रेलिया]] तीला [[किंगफोर्ड स्मिथ विमानतळ ]] Kingsford Smith Airport या [[सिडनी]] येथील विमानतळा नंतर दुसर्‍या क्रमांकाचा [[विमानतळ]] आहे.\nया विमानतळाला ४ टर्मीनल्स आहेत. टी २ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जात आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/more-than-1-lakh-people-ate-shiv-bhojan-thali-in-maharashtra-says-food-and-supply-minister-chhagan-minister-45099", "date_download": "2021-01-18T00:50:49Z", "digest": "sha1:5YDP3I7IABMXNNKMKQUCHQ46KALLZD6J", "length": 10674, "nlines": 127, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दीड लाख लोकांनी खाल्ली शिवभोजन थाळी | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nदीड लाख लोकांनी खाल्ली शिवभोजन थाळी\nदीड लाख लोकांनी खाल्ली शिवभोजन थाळी\nमहाविकास आघाडी सरकारचा (maha vikas aghadi government) अनोखा उपक्रम असलेल्या शिवभोजन थाळीचा लाभ आतापर्यंत राज्यातील १ लाख ४८ हजार ८२० नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती अन्न, नागरीपुरवठा व ग्राह‍क संरक्षणमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी दिली.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nबातम्या ऐकण्यासाठी बटण दाबा\nमहाविकास आघाडी सरकारचा (maha vikas aghadi government) अनोखा उपक्रम असलेल्या शिवभोजन थाळीचा लाभ आतापर्यंत राज्यातील १ लाख ४८ हजार ८२० नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती अन्न, नागरीपुरवठा व ग्राह‍क संरक्षणमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी दिली. या माहितीवरून शिवभोजन (shiv bhojan) थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचंही दिसून येत आहे. शिवभोजन केंद्राचा विस्तार झाल्यानंतर या थाळीचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते, अशीही माहिती भुजबळ यांनी यावेळी दिली.\nमहाविकास आघाडी सरकारची (maha vikas aghadi) महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ (shiv bhojan thali) योजना प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून २६ जानेवारी रोजी राज्यभरात सुरू करण्यात आली होती. राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील गरीब व गरजू ज���तेला सवलतीच्या दरात भोजन (food) उपलब्ध करून देणारी ही योजना आहे.\nहेही वाचा- दुसऱ्या दिवशी १३,५०० शिवभोजन थाळ्यांचं वाटप\nराज्यात १२६ शिवभोजन केंद्रे (shiv bhojan centers) सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून गरीब जनतेला १० रुपयांत (food in 10 rupees) जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी १, ३५० थाळ्यांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आलं आहे. महिलांना किंवा महिलांच्या बचत गटांना (woman welfare group) हे काम देण्यात येत आहे. एका केंद्रावर कमीत कमी ७५ आणि जास्तीतजास्त १५० थाळ्यांचे वाटप होणं अपेक्षित आहे.\nहेही वाचा- शिवभोजन थाळीसाठी आधार कार्डसक्ती, मुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा\n'राज्यातील गरीब, गरजूंना सवलतीत जेवण उपलब्ध करून देणाऱ्या 'शिवभोजन' योजनेची राज्यात काटेकोर, व्यवस्थित अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता भविष्यात या योजनेची व्याप्ती वाढवण्यात येईल', असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.\nथाळ्यांच्या अपुऱ्या संख्येचा उल्लेख करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं होतं. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ १८ हजार थाळी. तर, नांदेडमध्ये फक्त ५०० लोकांना जेवण, ही गरिबांची थट्टा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं होतं. गुरुद्वारामध्ये (gurudwara langar) यापेक्षाही जास्त लोकं जेवतात, तेही फुकट.. अशी आठवणही फडणवीस यांनी करून दिली होती.\nखोट्या बंदुकीने दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना अटक\nमेट्रोच्या 'या' मार्गावर धावणारी रेल्वेगाडी २७ जानेवारीला मुंबईत होणार दाखल\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना मिळणार तात्काळ प्रथमोपचार\nराज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात; भीती नको‌\nमहाराष्ट्रात पहिल्या दिवशी ६४ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nअत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचा एसटीचा मोफत प्रवास बंद\nमहापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम अनिवार्य करा- भाजप\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार कोविड लसीकरणाचा शुभारंभ\nग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ७९ टक्के मतदान\nशरद पवार काय राज्याचे गृहमंत्री आहेत ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याच्या हाकालपट्टीची मागणी\nशरद पवारांनी घेतला यू टर्न, मुंडेंचं मंत्रीपद वाचलं\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9F", "date_download": "2021-01-18T01:21:10Z", "digest": "sha1:GEJV7PZEHUSOQW7JNQZ5OLQFKV7TTOQK", "length": 3402, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ब्रिस्बेन हीट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(ब्रिस्बेन हिट या पानावरून पुनर्निर्देशित)\nब्रिस्बेन हिट क्रिकेट संघ, ब्रिस्बेन शहरातील असून, बिग बॅश लीग मध्ये खेळतो.\nबिग बॅश लीग विजय:\nकृपया क्रिकेट-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २६ डिसेंबर २०१७, at ०६:१६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१७ रोजी ०६:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/537513", "date_download": "2021-01-18T02:29:48Z", "digest": "sha1:THGRG24F5M2B7IIYVP2NJNDTURLUZUKV", "length": 4876, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"प्रवाळाची बेटे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"प्रवाळाची बेटे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:४३, २६ मे २०१० ची आवृत्ती\n१,५६४ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१५:४९, ११ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\n(नवीन पान: प्रवाळ बेटे ही निसर्गात अस्तित्वात असणार्‍या असंख्य गुंतागुंती...)\n०९:४३, २६ मे २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nप्रवाळ बेटे ही निसर्गात अस्तित्वात असणार्‍या असंख्य गुंतागुंतीच्या परिसंस्थापैकी सर्वाधिक वैविध्यपूर्ण आणि रहस्यमय अशी परिसंस्था आहे. प्रवाळ बेटे प्रामुख्याने समुद्राच्या उथळ, पारदर्शक भागात वाढतात. प्रवाळ बेटांचा कठीण पृष्ठभाग चुनखडीचा बनलेला असतो.\nप्रवाळ हे खनिज / दगड नसून वनस्पती /जीव आहेत व त्��ांच्या अश्या अति उपयोगाने काहि प्रदेशात त्यांची संख्या कमी झाली आहे. प्रवाळांची कमतरता म्हणजे थेट सागरी अन्नसाखळीला धोका हे लक्षात घेऊन पोवळे/प्रवाळ खरेदी करावीत/करू नयेत (ज्याचा त्याचा निर्णय). काहि कंपन्या मृत प्रवाळ वापरण्याचा दावा करतात मात्र प्रवाळ हे केवळ अन्नसाखळीत नसून अनेक जीवांचे घरही असते.\n==प्रजाती माहिती व नावे==\n==प्रवाळाचे निसर्गचक्रातील महत्त्व ==\n==आधुनिक काळात असलेली स्थिती व धोके ==\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bollywood-famous-tamil-actor-thavasi-dies-of-cancer-seen-in-viral-video-seeking-for-financial-help/", "date_download": "2021-01-18T01:58:59Z", "digest": "sha1:X53HRETWN4YAJXE2CRFRUFZICXFNYPCC", "length": 15488, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "Thavasi Death : व्हायरल व्हिडिओत आर्थिक मदत मागणाऱ्या प्रसिद्ध तमिळ अभिनेत्याचं कर्करोगामुळं निधन ! रजनीकांत सोबत केलं होतं काम | bollywood famous tamil actor thavasi dies of cancer seen in viral video seeking for financial help", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nजन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्या जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने…\nThavasi Death : व्हायरल व्हिडिओत आर्थिक मदत मागणाऱ्या प्रसिद्ध तमिळ अभिनेत्याचं कर्करोगामुळं निधन रजनीकांत सोबत केलं होतं काम\nThavasi Death : व्हायरल व्हिडिओत आर्थिक मदत मागणाऱ्या प्रसिद्ध तमिळ अभिनेत्याचं कर्करोगामुळं निधन रजनीकांत सोबत केलं होतं काम\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – साऊथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते थवासी (Thavasi) मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. परंतु आता ते कर्करोगाशी आणि आयुष्याशी सुरू असलेली लढाई हरले आहेत. सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) थवासी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 60 वर्षीय थवासी मदुराईमधील एका रुग्णालयात भरती होते.\nगेल्या आठवड्यात त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांना उपचारासाठी पैशांची खूप गरज होती. फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं होतं.\nफुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर त्यांना या महिन्याच्या सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्य��त त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांच्या जाण्यानं तमिळ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सेलेब्सनं त्यांच्या मदतीसाठी पुढं आले होते.\nथवासी हे साऊथ सिनेमातील प्रसिद्ध कलाकार होते. ते आपल्या पिळदार शरीरयष्टीसाठी खूप फेमस होते. परंतु आता कर्करोगामुळं त्यांची अवस्था खूपच वाईट झाली होती. व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्क साधताना ते म्हणाले होते की, मी गेली अनेक वर्षे कर्करोगाशी लढत आहे. माझी सर्व संपत्ती मी उपचारासाठी खर्च केली आहे. आजारी असल्यानं गेल्या काही वर्षांत मी कामही केलेलं नाही. त्यामुळं मी आता आर्थिक संकटात सापडलो आहे. कृपया कोणी तरी मला मदतीचा हात द्यावा. मी आजन्म तुमचा ऋणी राहीन, अशी विनंती त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केली होती.\nथवासी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर कीजहक्कु चीमाईले, अन्नथा अशा अनेक सिनेमात त्यांनी काम केलं आहे.\nPune : येत्या काही दिवसांत शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न सोडवू : मनपा आयुक्त विक्रम कुमार\nमहाराष्ट्रात घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर स्टॅम्प ड्यूटीचा खर्च उचलणार NAREDCO, स्वस्तात मिळणार घर\nरामानंद सागरांच्या नातवाची मुलगी ‘टॉपलेस’ फोटोशुटनंतर पुन्हा एकदा चर्चेत…\nVideo : ‘हा’ दिग्गज अभिनेता सेटवर करायचा सर्वात जास्त फ्लर्ट, जया…\nVideo : Disha Patani ने शेयर केला वर्कआऊट व्हिडिओ, पाहून स्तब्ध झाले फॅन्स\nVideo : जॉनी लिव्हर यांच्या मुलीने केली कंगनाची ‘मिमिक्री’\nVideo : अभिनेत्री अदा शर्माने चक्क साडी नेसून केला जबरदस्त स्टंट, चाहत्यांना लावले…\nरिया चक्रवर्तीनं मागचं सगळं विसरून केली पार्टी, ‘रोडिज’ फेम राजीव…\nसंसदेचे अधिवेशन 29 जानेवारीपासून, 1 फेब्रुवारीपासून सादर…\n17 जानेवारी राशीफळ : कन्या, तुळ आणि धनु राशीचे भाग्य असेल…\nवृद्धेवर यशस्वी क्रॅनिअल रेडिओ सर्जरी\nप्रयत्न करूनही ‘वजन’ कमी होत नाही \nThe Girl On The Train Trailer : चित्रपटगृहाऐवजी नेटफ्लिक्सवर…\nSuhana Khan जेव्हा शाहरुख खानला भेटण्यासाठी आई गौरीसोबत…\nBigg Boss 14 च्या सेटवरून समोर आली वाईट बातमी \nNora Fatehi नं सोशल मीडियावर शेअर केले रोचक…\nवयाने लहान असलेल्या अर्जुनला डेट करत असल्याच्या प्रश्नावर…\n 21 दिवसांमध्ये 90 हजार जणांच्या मृत्यूची…\n‘आपलं कोणी काही करू शकत नाही या भ्रमात सरकारनं राहू…\nJalgaon News : माहेरी गेलेल्या पत्नीला घ्यायला जाणार्‍या…\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6…\nकमी वेळेत जास्त पैसे, जाणून घ्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला…\nपेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ, चालू आर्थिक वर्षात उत्पादन…\nAkshay Kumar नं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाला शेयर केलं हे…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल…\nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\nबॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला…\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय…\nVideo : ‘तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करु’ गाण्यावर भाजप…\nPune News : मारहाण केल्याचा आरोपावरून प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक…\nMumbai News : लसीकरणाला सुरुवात झाली, आता तरी सर्वांसाठी लोकल सुरु…\n होय, बिल गेट्स बनले जगातले सर्वात् मोठे शेतकरी\nVideo : ‘तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करु’ गाण्यावर भाजप आमदार महेश लांडगे यांचा झुम्बा डान्स\nLate Night Dinner Side Effects : तुम्हीही रात्री उशिरा जेवण करता का होऊ शकतात आरोग्यासंबंधित ‘या’ 5 गंभीर…\nव्हॅक्सीनेशनच्या दरम्यान संपूर्ण दिवसभर अलर्ट होते PM मोदी, राज्यांकडून रियलटाइम डाटाचे करत होते मॉनिटरिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/television-news/producer-mahesh-kothare-shows-the-magic-of-vfx-in-dakkhancha-raja-jyotiba-watch-video/articleshow/79448393.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-01-18T00:30:24Z", "digest": "sha1:EBK4PBNENLFC26F3HSZEQVQRGD7CLTQE", "length": 12095, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "dakhan cha raja jotiba vfx: 'दख्खनचा राजा जोतिबा' मालिकेत VFXची जादू; 'हा' व्हिडिओ एकदा पाहाच\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'दख्खनचा राजा जोतिबा' मालिकेत VFXची जादू; 'हा' व्हिडिओ एकदा पाहाच\nजोतिबा हे पश्चिम महाराष्ट्राचं आराध्यदैवत आहे. 'दख्खनचा राजा ज��तिबा' ही मालिका म्हणजे जोतिबाची कथा आहे.\nमुंबई: 'दख्खनचा राजा जोतिबा' मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मालिकेसंदर्भात सुरू असलेला वाद संपला असून मालिका अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील पात्रं, असो किंवा मालिकेचा सेट, सर्वच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिकेतील ग्राफिक्स आणि व्हिएफक्स देखील चर्चेचा विषय ठरत आहेत.\nमालिकेचे निर्माते महशे कोठारे यांनी एक व्हिडिओ शेअर करत व्हिएफएक्स (VFX)ची जादू प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. कोठारे यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत VFX तंत्रज्ञानाचा मालिकेत कसा वापर होतो, हे दाखवण्यात आलं आहे.\nआस्करसाठी निवडण्यात आलेल्या 'जल्लीकट्टू'ची कथा आहे तरी काय\nमालिकेविषयी महेश कोठारे सांगतात की, 'दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका म्हणजे ज्योतिबाची कथा आहे. ज्योतिबा हे पश्चिम महाराष्ट्राचं आराध्यदैवत आहे. अंबाबाईच्या हाकेला धावून आलेला हा देव ज्याने रत्नासूर, कोल्हासुर आणि औंधासुराचा वध केला. कोल्हासुराचा वध झाल्यानं त्या परिसराला कोल्हापूर असं नाव पडलं. या कथा आपण पुराणात वाचल्या असल्या, तरी पहिल्यांदाच मालिकेच्या रुपात त्या पाहायला मिळत आहेत. पौराणिक मालिका साकारणं हे फार आव्हानात्मक असतं.\nएक तर हिंदीच्या तुलनेत मराठीमध्ये बजेटची मर्यादा असते. तरीही मालिकेची भव्यता कमी होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. व्हीएफएक्स उत्तम प्रकारे दिसणं महत्त्वाचं असतं. या मालिकेसाठी कोल्हापुरात भव्यदिव्य सेट उभा करण्यात आलाय. जवळपास दीड महिन्यापासून सेटचं काम सुरू होत. कोल्हापुरात असा भव्य सेट उभारणं हेदेखील आव्हान होतं. कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि संपूर्ण टीम सेट उभारण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. यामध्ये ज्योतिबाचा महाल, महालक्ष्मीचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर यांचा समावेश आहे.'\n'हा' अभिनेता दिसणार 'दख्खनचा राजा ज्योतिबा'च्या भूमिकेत\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसासू -सूनेचं चांगलंच जमलंय ; मराठी मालिकांमध्ये नवा ट्रेंड महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअहमदनगरमला मरण���ची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान\nदेशकरोना लसीकरण; ४४७ जणांवर साइड इफेक्ट, तिघे रुग्णालयात दाखल\nकोल्हापूरमहाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्र्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nदेशकृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले....\nअमरावतीबसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी\nक्रिकेट न्यूजAUS vs IND 4th Test day 4: वॉर्नर-हॅरिस यांची जोडी जमली, ऑस्ट्रेलियाची आघाडी १००च्या पुढे\n; भाजपला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1040838", "date_download": "2021-01-18T01:23:10Z", "digest": "sha1:P7IAXTBMFN3GXO7ZH5JSJNF6TU4NMPTI", "length": 2272, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मार्टिन लुईस पर्ल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मार्टिन लुईस पर्ल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nमार्टिन लुईस पर्ल (संपादन)\n२१:१४, २२ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती\n११ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: zh:马丁·佩尔\n०४:३८, ११ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n२१:१४, २२ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: zh:马丁·佩尔)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/537514", "date_download": "2021-01-18T02:22:22Z", "digest": "sha1:7R3JDRBJRLDINFZG5T4JYUP6D2S6RM2T", "length": 2689, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"प्रवाळाची बेटे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"प्रवाळाची बेटे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:४३, २६ मे २०१० ची आवृत्ती\n२ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n०९:४३, २६ मे २०१० ची आवृत्ती (संपादन)\n०९:४३, २६ मे २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n==प्रजाती माहिती व नावे==\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/category/%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%81/", "date_download": "2021-01-18T01:33:25Z", "digest": "sha1:ZMZZU3ZIXZ6R7PHQQQYETNUOBX4ZF7DO", "length": 118042, "nlines": 481, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "छोटे मियाँ…. | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nमनावरचा ताण खिरापतीसारखा पदोपदी वाटून टाकता येत नसला की स्वत:चे ओझे स्वत:लाच उचलत वाटचाल करावी लागते. परवा असेच निघाले होते, स्वत:च्या वाटचे ओझे पेलत …..\nतितक्यात तो समोरून आला त्याच्या गाडीवर….\nएकदा असाच आला होता गाडी दामटत, सरळ माझ्या अंगावर … तशी मी ओरडले त्याला , ’अरे ए ढेमश्या, गाडी येतेय ना तुझी माझ्या अंगावर…. टक्कर होइल ना आपली ” … तसा खुदकन हसला होता तो … तोंडाने पिपीपsss चा हॉर्न पुन्हा वाजला एकदा आणि गाडी माझ्या शेजारून गेली वळून \nतो, असावा चार वर्षाचा, साडेचार कदाचित , मात्र पाच नक्कीच नाही तेव्ह्ढे तर ओळखू येतेच की आता मला …. त्याची सायकल आहे एक, छोटूशी…. चार साडेचार वर्षाच्या मुलांकडे असते तशी , साईड व्हिल्स असलेली तेव्ह्ढे तर ओळखू येतेच की आता मला …. त्याची सायकल आहे एक, छोटूशी…. चार साडेचार वर्षाच्या मुलांकडे असते तशी , साईड व्हिल्स असलेली ती सायकल जोरजोरात दामटताना तो तोंडाने गाडीचा आवाज काढतो, जोरदार एकदम… मधे मधे तोंडाने हॉर्न वगैरे वाजवत असतो तो \nतो… मिश्कील असावा बराचसा…\nमला काही त्याचे नाव माहित नाही, त्यालाही कल्पना नसावी ही कोण काकू आहे याची \nतर, परवा मी निघाले होते माझ्याच तंद्रीत , चेहरा आक्रसलेला वगैरे …. मनावर ताण असह्य होताना असाच होतो चेहेरा नाही का तितक्यात तो दिसला समोरून येताना.. एकटाच फिरतॊ हा नेहेमी… स्वयंपूर्ण आहे बिन्धास्त वगैरे…. मला पहाताच हसला पुन्हा…. त्याचं हास्य काही उमटलं नसावं चटकन माझ्या चेहेऱ्यावर …. क्षणभर, हो क्षणभरच थबक���ा तो…. मग भुवया उंचावून काय झालंय ते विचारू लागला… तोंडातून एकही शब्द नाही पण भुवयांची ती चौकस हालचाल एरवी इतर कोणी केली तर हरकत घेण्य़ाजोगी …. आत्ता मात्र समोर सायकल गाडीवरून येणारं आणि पिपीपsss ची ललकारी देणारं ते ध्यान गोडूलं दिसलं असावं …. दिसलंच…. माझ्याही नकळत हसले मी \nस्पष्ट स्वच्छ नजरेने पाहिलं मग त्याच्याकडे… मला हसताना पाहून तो अजून खुदकन हसला. गाडी पुन्हा आली आता फुल्ल स्पीडने माझ्या अंगावर …. अगदी अगदी जवळ आली … पिपीपsss …. हॉर्न पुन्हा एकदा जोर्रात …. आणि तितक्यात गाडीने कट मारला… ती अगदी शेजारून निघाली पुढे , साईड व्हील्स रस्त्यावर खर्र्कन घासत ड्रायवर जाताना हळूच म्हणाला, ए ढेमश्याssss…..\nमला त्या खट्याळ खोड्यांनी आता खरच हसायला आले. मनावरचा ताण जसा त्या चिमुकल्या हाताने अलगद उतरवून ठेवला…. निवळल्यासारखं एकदम …. भानात आल्यासारखं…. लहानशी कृती करून तो चिमणा ड्रायवर निघून गेला पुढे जितका सहज आला तितकाच सहज गेलाही ….\nअजिबात न वाटता येण्याजोगं भासणारं ओझं तेव्हढं हलकेच स्वत:सोबत घेऊन गेला….\nमाझ्यावरचा ताण तसा न संपणारा… आज गेला , उद्या पुन्हा येइल … त्याच्या खोड्याही अश्याच अखंड असाव्यात….\nमला अजूनही त्याचे नाव माहीत नाही … त्यालाही माझे नाव माहीत नाहीच….\nआणि हो परवा संपूर्ण दिवस माझ्या चेहेऱ्यावर उमटलेल्ं ते स्मित त्याच्या नावाचं होतं हे देखील त्याला माहीत नाहीच….\nलहानच आहे तसा तो अजून \nआठवणी..., गोष्टी मनाच्या, छोटा दोस्त\t6 प्रतिक्रिया\nPosted in उजळणी..., छोटे मियाँ...., नाते, ललित, विचारप्रवाह..., साधे सहज सोपे, हलकंफूलकं\tby Tanvi\nएक नं आई आहे….. मुलावर फार प्रेम करणारी…. मुलं सर्वस्व वगैरे मानणारी….. मुलांमधेच रमलेली…. इतकी की मुलांच्या आवडीनिवडींच्या नादात स्वत:ला नक्की काय आवडत ते ही विसरलेली…… अचानक विचारलत नं तिला की कुठला गं तुझा आवडता रंग तर नक्की गडबडेल बघा ती…..मुलांवर रागावणारी, चिडचिड करणारी आणि मग स्वत:वरच रुसणारी……\nपरवा म्हणे गंमतच झाली …. आईच्या मुलाला एक कॅलेंडर मिळालं….. पिल्लू खुश झालं….. आईला म्हणे सगळ्यांचे वाढदिवस लिहून ठेवतो यात….. आई भलतीच खुश झाली, मनात म्हणाली…. अगदी माझीच सवय आली बघा माझ्या मुलात….. कॅलेंडरमधे सगळ्यांचे वाढ्दिवस लिहून ठेवायचे, कध्धी म्हणून विसरायचे नाहीत किती आनंद असतो कोणी न विसरता वाढदिवसा��ा शुभेच्छा दिल्या की….. तरी आजकाल सोपं झालय सगळं…. रिमाईंडर नावाची भानगड आल्यापासून रिमेंबर म्हणून काही करायला नको…..मी तर पुर्वीही लक्षात ठेवायचे सगळ्यांचे वाढदिवस 🙂\nजुन्या आठवणींमधे रमली आई आणि लागली कामाला…. तितक्यात तिकडून आला तिचा मुलगा म्हणाला, “आई झाले वाढदिवस लिहून ” …. थांब तूला सांगतो दर महिन्यानूसार…… येता येता जुलै महिना आला… आईने नकळत कान टवकारले…. मनूष्यस्वभावच तो…. मुलगा आता आपल्या वाढदिवसाची नोंद सांगेल म्हणून आई ऐकू लागली ” …. थांब तूला सांगतो दर महिन्यानूसार…… येता येता जुलै महिना आला… आईने नकळत कान टवकारले…. मनूष्यस्वभावच तो…. मुलगा आता आपल्या वाढदिवसाची नोंद सांगेल म्हणून आई ऐकू लागली इथेच झाला सगळा घोळ… पिल्लूच्या जुलैमधे जन्माला आलेल्या मावसभावाचे नाव आले आणि त्यापुढे कोणाचे माहितीये, कतरिना कैफचे 🙂 … संपला की जुलै महिना इथेच झाला सगळा घोळ… पिल्लूच्या जुलैमधे जन्माला आलेल्या मावसभावाचे नाव आले आणि त्यापुढे कोणाचे माहितीये, कतरिना कैफचे 🙂 … संपला की जुलै महिना आता मात्र मातोश्री उडाल्याच, त्यांचा जुलैतला जन्म या कॅलेंडरमधे काही दिसेना ….. हळूहळू पिल्लूच्या कॅलेंडरने डिसेंबर गाठलं आणि मातोश्रींनी किचन….\nमला म्हणाल्या, “पाहिलस सगळं सगळं लक्षात आहे या मुलाच्या आणि माझा वाढदिवस अगदी विसरला बघ हा ” …. डॊळ्यातलं पाणी दिसलं मला मासाहेबांच्या म्हणून आवरलं थोडं नाहितर वाटलं होतं विचारावं , “नक्की कसलं वाईट वाटलय, तुझा जुलैतला वाढदिवस विसरल्याचा की कतरिनाचा लक्षात ठेवल्याचा ” …. डॊळ्यातलं पाणी दिसलं मला मासाहेबांच्या म्हणून आवरलं थोडं नाहितर वाटलं होतं विचारावं , “नक्की कसलं वाईट वाटलय, तुझा जुलैतला वाढदिवस विसरल्याचा की कतरिनाचा लक्षात ठेवल्याचा \nही आई हिरमुसली होती हे मात्र खरं….. बड्डे हॅपी कधी होतो तर जेव्हा तो सगळ्यांच्या आठवणीत असेल आणि ज्याच्या जन्माने आपला पुनर्जन्म होतो त्याच्या तो लक्षातही येऊ नये…. बरं संपुर्ण वर्ष उलटून झालं पण आपण आईचं नावही घेतलं नाही हे ही या मुलाला जाणवू नये….. आई रुसलीच जरा आता हिला समजावू तरी काय मलाही लक्षात येइना….. सहज विचारलं, “का गं त्या बयेचा बड्डे कुठून मिळवला गं याने आता हिला समजावू तरी काय मलाही लक्षात येइना….. सहज विचारलं, “का गं त्या बयेचा बड्डे कुठून मिळवला गं याने बरं ती ही नेमकी तुझ्याच महिन्यात बरं ती ही नेमकी तुझ्याच महिन्यात ” … म्हणाली, ’गुगल गं, गुगलवरून शोधला म्हणे 🙂 ’ …. “मुलगा मोठा होतोय नाही तुझा…. ” सहज म्हणून पाहिले….. तेव्हा जराशी हसली मग आई ” … म्हणाली, ’गुगल गं, गुगलवरून शोधला म्हणे 🙂 ’ …. “मुलगा मोठा होतोय नाही तुझा…. ” सहज म्हणून पाहिले….. तेव्हा जराशी हसली मग आई चेहेरा खुलला तरी बिनसलेलं सगळं निस्तरलं नाहीये याची मलाही जाणिव होतीच…. त्यात आज आईबाईंना जराशी कणकण होतीच…. संध्याकाळी बरेच जण जेवायला बोलावलेले…..\nआईने हिरमुसलेपण ठेवलं बाजूला न लागली कामाला…. तिने एक क्रोसिन घेतली ते पिल्लूनेही पाहिलं…. संध्याकाळ झाली… ठरल्याप्रमाणे पाहूणेही आले…. घरात मस्त गोंधळ सुरू झाला… मुलांची मस्ती…. पुरूषांच्या आपापल्या कंपन्या कश्या वाइट ठसवण्याच्या गप्पा तर बायकांच्या ’अगदी हो माझी मुलंही असेच वागतात’ वगैरे म्हणत तमाम मुद्द्यांवर एकमताच्या पण मुलं आणि संसाराच्याच गप्पा सुरू झाल्या…..\nजेवणाची ताटं वाढणं सुरू झालं…. तितक्यात मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला…. ’कहाँ जा रहा है तू… रूक ना…. ” …. गर्दीकडे बघितलं तर आईचं पिल्लू धावत, धापा टाकत बाहेरून आत आलं आणि म्हणालं, “हे बघ इतरांना वाढशील तेव्हा वाढ, आधि तू खा काहितरी… दुपारी बरं नव्हतं ना तूला… गोळी घेतलेली आहेस विसरू नकोस ” …. आईने हसून मान हलवली न पिल्लू धुमकेतूसारखं पुन्हा बाहेर पळालं ” …. आईने हसून मान हलवली न पिल्लू धुमकेतूसारखं पुन्हा बाहेर पळालं 🙂 आई मग स्वत:शीच हसली… बाकिच्या आया म्हणाल्या , “so sweet of him” वगैरे….. आईने मान हलवली फक्त\nपाहूणे गेल्यावर आवराआवर करताना आई स्वत:शीच खुदकन हसली….. म्हटलं, “का गं विसरलं नं तुझं पिल्लू तूला ” …. म्हणाली नाही गं, असं कसं विसरेल…आईला विसरतं का कधी कोणी \nम्हटलं , “बघ बूवा, दुपारी तुच नाराज होतीस…. नाही सध्या ’आई’ आहेस तर हिरमुसली होतेस उद्या ’सासू’ होशील तेव्हा रागावू नकोस मुलावर म्हणजे मिळवली\n“म्हणजे….काय म्हणायचय काय तूला ” आई नेहेमीप्रमाणे कंन्फ्यूज झाली\n“अगं आपलं मुलं म्हणजे आपण ’जन्माला घालतो ’ तो जीव….. तुझं प्रेम, माया, मुलांसाठी स्वत्व विसरणं सगळं मान्य मला…. पण ते जितकं नैसर्गिक आहे नं तितकच त्या मुलाचं स्वतंत्र जीव म्हणून वाढणंही नैसर्गिक आहेच की त्या प्रवासात तूला तो अनेकदा गृहित धरेल , आज धरलं तसं…..पण त्याचा अर्थ तो तूला विसरला असा होत नाही हे तू विसरू नकोस त्या प्रवासात तूला तो अनेकदा गृहित धरेल , आज धरलं तसं…..पण त्याचा अर्थ तो तूला विसरला असा होत नाही हे तू विसरू नकोस राहिलं असेल ते वाढदिवसाचं ….आणि मला कल्पना आहे हे तूलाही समजतय…. पण आज हे ’समजणं’ आणि लक्षात येणं जितकं सोप्पय नं तितकं ते कायम राहिलं पाहिजे मॅडम 🙂 … शिरतय का डोक्यात की नाही…. आज ’आई’ आहेस उद्या ’मुलगा मला विसरला’ हे सुनेमुळे असं वाटणारी खाष्ट सासू होशील राहिलं असेल ते वाढदिवसाचं ….आणि मला कल्पना आहे हे तूलाही समजतय…. पण आज हे ’समजणं’ आणि लक्षात येणं जितकं सोप्पय नं तितकं ते कायम राहिलं पाहिजे मॅडम 🙂 … शिरतय का डोक्यात की नाही…. आज ’आई’ आहेस उद्या ’मुलगा मला विसरला’ हे सुनेमुळे असं वाटणारी खाष्ट सासू होशील\n“कैच्याकै…. कुठून कुठे पोहोचतेस गं….. पण माझं पिल्लू खेळण्याच्या नादातही मला विसरलं नव्हतं बघ….. तुझं आपलं भलतंच ’क्योंकी सास भी कभी बहू थी\n“ठेव तूझी एकता तूलाच…. आम्हा मराठी लोकांना फार पुर्वीपासून माहितीये हे…. म्हणून आम्ही ’सासू’ म्हणतो….. सा(रखी) सू(न) …. सूनेसारखीच एक स्त्री… बये मुलगा तूला गृहित धरू शकतो हे तुझं यश … मोठा होताना, आयूष्याच्या टप्प्यांवर गोंधळताना, सावरताना, तो सोडेलही तुझा हात कधी, तेव्हा तू धर त्याचा हात….. आणि मुलगा आहे नं तो तुझा…….. सरळ कान पकड न विचार का रे माझा बड्डॆ विसरलास का गधड्या म्हणून….. तू न बोलता त्याला सगळं समजावं अशी अपेक्षा करून नंतर ते तसं झालं नाही म्हणून मुळूमूळू रडू नकोस……. बाकि ते ’कतरिना’ प्रकरण आवडलं बघ मला…. तूझ्या रूममधेही शाहरूखचा मोठा फोटो होता विसरलीस वाटतं\n” 🙂 🙂 … होता ना शाहरूख होता, माधवन होता… बरेच होते 🙂 ” आई म्हणाली\nदुपारचा आलेला किंचित ताणही आता अगदीच निवळला होता… आणि पुढे येऊ शकणारे अनेक ताणही बहूतेक मातोश्री आता हॅंडल करू शकणार होत्या समर्थपणे 🙂 ….. माझी आता जायची वेळ आली मग…. आईला म्हटलं, “जाते गं आता…. सतत माझ्याशीच बोलत राहिलीस तर लोकं तूला म्हणतील की या बाईला काय मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे की काय 😉 ”\nआई कितीतरी वेळानंतर स्वच्छ हसली आणि म्हणाली, “नाही गं ही डिसऑर्डर नाहीये… उलट गोंधललेल्या पर्सनॅलिटीला ऑर्डरमधे आणतेस तू माझ्या डोक्यात शहाणपणाचं पिक येइनासं झालं ���ी तू आणतेस बघ ती कलमं माझ्या डोक्यात शहाणपणाचं पिक येइनासं झालं की तू आणतेस बघ ती कलमं\nआईला आता तिचा मुलगा म्हणतो , डबा संपवला आज तुझ्यासाठी आई खुश होते न म्हणते, माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही गरज आहे हं त्याची….\nआईला आता तिचा मुलगा म्हणतो ,अभ्यास केला बघ तू म्हणतेस म्हणून, मला तर आला होता कंटाळाआई खुश होते न म्हणते, माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही गरज आहे हं त्याची….\nआईला तिचा मुलगा काहिबाही सांगत असतो, आई आता ’गुंता’ न करता ते सगळं ऐकते…. आपल्या आ्यूष्यातलं मुलांच स्थान आईला पक्कं माहितीये पण मुलांच्या आयू्ष्य़ात स्वत:च स्थान ती आता ठरवायला जात नाही…. ती उभी आहे आता ठाम ,चालत्या बोलत्या वृक्षासारखी….\nआई आता जराशी शहाणी झालीये, अर्थात ती गोंधळणार नाही असेही नाहिये….. मला मात्र रहावे लागणार आहे पण तिच्यासोबत , कायम\nआठवणी..., छोटा दोस्त, नातेसंबंध, विचार......, हलकंफुलकं\t40 प्रतिक्रिया\nPosted in उजळणी..., छोटे मियाँ...., नाते, हलकंफूलकं\tby Tanvi\nगंमत वाटतेय न तूला की मम्मा अचानक पत्र का लिहायला घेतेय याची…. असू दे, गंमत वाटू दे पण मला बोलायचंच आहे…. म्हणजे नेहेमीच बोलायचं असतं तुझ्याशी….पण तुझ्याबाबतही तुझ्या बाबासारखंच होतं, कितीही बोललं तरी वाटतं आणि थोडा वेळ बोलायचं आहे मला…. बरं बाबाच एक बरय मी बोलताना तो ऐकतो शांतपणे, तुझ्याबाबत ते ही नाही, तू भलता मधे मधे करतोस… का नाही करणार म्हणा, तू माझाच मुलगा… सगळ्या दुर्गूणांबाबत तर अगदी ’सख्खा’ आणि खरं सांगू माझा ’सखा’ही 🙂 ….. तुझ्याशी कायम संवाद होतो माझा…. बोलता येतं तुझ्याशी मला खूप खूप, भरभरून….. तुझा चेहेरा, हावभाव सगळं पहायचं असतं मला मग….. आपण हसतो, बोलतो, कधी कधी आपलं आपलं म्हणूनचं गुपित बाबापासुन आणि जगापासून लपवतो….. मग तू काहितरी बोलतोस आणि गुपचूप डोळा मारतोस, बाबा सतत विचारतो मग तूला की सांग ना मलापण काय गंमत आहे तुमची दोघांची , तू मात्र जाम सांगत नाहीस त्याला….. खरं सांगू बच्चू तू बघत नसताना बाबा हळूच मला डॊळा मारतो मग नी पटकन हसतो कारण त्याला मी सांगितलेली असते ती गंमत….\nपरवा परवापर्यंत अगदी माझं हेच मत होतं … होतं म्हणू की आहे म्हणू रे बाळा…. ’आहे’च म्हणते तेच छान आहे….\nतुम्ही शाळेत जाता ना मग माझी सुरू होते आवरासावर….रोजच्या आयुष्यात घर आवरणे हा एक महत्त्वाचा मुद्दा, तू रागावतोस मला नेहेमी माझ���या या सवयीबद्दल, हो ना तुमच्या पसरलेल्या वस्तू कधी रागवायला लावणाऱ्या, कधी तुमची आठवण वाढवणाऱ्या….. बरं पुन्हा जेव्हा तुम्ही “आमचं अमूक ढमूक सामान कुठे ठेवलयेस तुमच्या पसरलेल्या वस्तू कधी रागवायला लावणाऱ्या, कधी तुमची आठवण वाढवणाऱ्या….. बरं पुन्हा जेव्हा तुम्ही “आमचं अमूक ढमूक सामान कुठे ठेवलयेस ” हे हक्काने विचारायला येता तेव्हा तो एक अनूभव वेगळाच सुखावणारा असतो रे माझ्यासाठी…. आपलं एक ’कुटूंब’ आहे , ज्यातल्या व्यक्ती ’आमच्याकडे किनई हे असं असतं, ते तसं असतं ’ असं काही अधिकारवाणीने सांगू शकतात, त्यातल्या घटकांना घराकडे परतायची ओढ वाटते वगैरे विचार कसे मस्त वाटतात नाही ” हे हक्काने विचारायला येता तेव्हा तो एक अनूभव वेगळाच सुखावणारा असतो रे माझ्यासाठी…. आपलं एक ’कुटूंब’ आहे , ज्यातल्या व्यक्ती ’आमच्याकडे किनई हे असं असतं, ते तसं असतं ’ असं काही अधिकारवाणीने सांगू शकतात, त्यातल्या घटकांना घराकडे परतायची ओढ वाटते वगैरे विचार कसे मस्त वाटतात नाही तूला समजत नाहीये ना मम्मा काय बडबडतेय ते…. समजेल तूला मला खात्री आहे, कारण हे पत्र आत्ता लगेच कुठे देणार आहे मी तुझ्या हातात….\nतर परवा काय झालं घर आवरत असताना काहितरी कचरा फेकायला म्हणून मी डस्टबीनकडे गेले आणि अचानक माझी नजर बाजूच्या कोपऱ्यात गॅस सिलेंडरच्या मागच्या बाजूला गेली…. तिथे एका तुटलेल्या टॉर्चचे तुकडे पडलेले , ठेवलेले किंवा लपवलेले होते…. ’हा टॉर्च कधी तुटला ” हा प्रश्न पडला मग….. बरं हा तुझा अत्यंत आवडता टॉर्च, मग हा तुटलाय याबद्दल कुठे वाच्यता होऊ नये ….\nखरं सांगते बच्चा ते तुकडे पाहिले नी आधि रागावले मी…. तो टॉर्च तूटला हा त्रागा कमी होता बहूतेक त्या रागात, पण तू मला सांगितलं नाहीस हा होता….. तू मला फसवलंस किंवा तू माझ्याशी खोटं बोललास ह्या विचाराने जास्त त्रास होत होता मला….. ते सगळे तुकडे गोळा केले नी व्यवस्थित ठेवले रे मी पण विचार येतच होते बघ मनात… हे सगळं कधी नी कसं झालं की होतय मला पत्ता लागू नये साधा….. माझं मुलं माझ्यापासून काहितरी लपवतय.. नव्हे त्याला माझ्यापासून काहीतरी लपवावसं ’वाटतय’ ही गोष्ट विचारात घ्यायला हवी ……\nशांत बसले रे बाळा मी …. मग विचार आला की तुला जर खरच माझ्यापासून ही गोष्ट लपवायची असती तर ते तुकडे सिलेंडरच्या मागे जाण्याऐवजी सरळ त्या डस्टबीनम���ेच नसते का गेले…. तू ते तसे टाकले नाहीस याचा अर्थ तूला ती बाब माझ्या निदर्शनास आणायची तर आहे पण बहूधा हिंमत होत नाहीये तुझी होतं बाळा असं…. माझंही व्हायचं, आई रागावेल का ही भिती आणि आपलं तर चुकलय काहितरी ही जाणीव कधी आपल्याला खोटं बोलायला लावते वा लावू शकते….. आता पुढचा मुद्दा रे की तूला माझी ’भिती’ वाटतेय….. वाटायला हवी का होतं बाळा असं…. माझंही व्हायचं, आई रागावेल का ही भिती आणि आपलं तर चुकलय काहितरी ही जाणीव कधी आपल्याला खोटं बोलायला लावते वा लावू शकते….. आता पुढचा मुद्दा रे की तूला माझी ’भिती’ वाटतेय….. वाटायला हवी का थोडीशी हवी ना… की नको…. विश्वास वाटायला हवा थोडीशी हवी ना… की नको…. विश्वास वाटायला हवा ’आदर’ वगैरे शब्द मी आणत नाहीये मधे बाळा….. हो पण ’विश्वास’ या मुद्द्याबाबत विचार हवाच…. की माझ्याकडून काही चूक झाली तर मला माझे पालक समजून घेतील…… ज्याअर्थी ते तुकडे घरात आहेत त्याअर्थी तो ’विश्वास’ आपलं अस्तित्व राखून असावा ना…..\nतू शाळेतून आलास….. रोजच्या दिवसासारखाच हा ही एक दिवस गेला…. तुम्ही खेळायला जाऊन आलात….. आल्या आल्या दोघं बहिण भाऊ बडबडत होता एकीकडे नी मी मनात भुमिका बांधत होते….. मग मी तूला विचारलं ,” पिल्लू तुझा टॉर्च कुठेय रे, मला दे ना जरा…. ”\nतू गांगरलास, म्हणालास , ” का हवाय तूला \n“अरे बेडखाली ना काहितरी पडलेय ते दिसत नाहीये, तुझा टॉर्च भारी आहे म्हणतोस ना तू मग म्हटलं तो बघूया येतो का उपयोगात आज … 🙂 ”\nतू आलास नी मला घट्ट मिठी मारलीस, म्हणालास ,” मम्मा तूला न मला काहितरी सांगायचं आहे…. तो टॉर्च तुटलाय…. पण गॉड प्रॉमिस मी नाही तोडला… मी त्यादिवशी खेळायला जाताना तो सोबत नेला होता न तेव्हा माझ्या मित्राने तो पाडला…. मी तूला तेव्हाच सांगणार होतो पण वाटलं तू रागावशील…. सॉरी मम्मा थांब मी तूला दाखवतो कुठे ठेवलेत मी पार्ट्स…. ”\nते पार्ट्स मी ठेवलेत उचलून ,मी तूला सांगितलं …..\nतसं तुझ्या डॊळ्यात पाणी आलं , तू म्हणालास ,” तुझं ऐकलं नाही ना मी, तू नेहेमी सांगतेस आवडत्या वस्तू, नाजूक वस्तू जपुन वापरा पण मी हट्ट केला आणि मला पनिशमेंट मिळाली… सॉरी मम्मा खरच सॉरी, टॉर्चसाठीपण आणि तूला सांगितलं नाही म्हणून पण ” … तुझे वहाणारे टपोरे डोळे खरं बोलत होते बाळा दिसत होतं मला, माझ्या पाणावलेल्या डोळ्यांअडूनही….\nविषय खरं तर संपला नाही का हा तिथे…. म��� तूला समजवलं मग काहिबाही , मुख्य म्हणजे तुझा हात घट्ट धरून ठेवून तुला सांगितलं की आई रागावली तरी जवळही ती घेणार असते वगैरे….\nरात्री झोपताना तू म्हणालास मम्मा आता टॉर्च तर गेलाच पण माझा…. आता मात्र हसले मी, म्हटलं लबाडा नाही घेणार मी नवा टॉर्च तूला आता, ती गुरुदक्षिणा दिलीये आपण देवाला एक नवा ’धडा’ शिकवल्याची\nमनात मात्र विचार आला बाळा की आज मला वेळ होता सारासार विचार करायला… एक वस्तू तुटली , तसेच काहि पुढेही होणारच की… माझ्या मनात पहिला विचार तूला रागवायचाच आला होता की…. मग आयुष्य दरवेळेस मला विचाराची संधी देणार असा तर काही नियम नाही ना…. तेव्हा हे पत्र जितके तुझ्यासाठी तितकेच माझ्यासाठी …. की आयूष्य नित्य नव्या पहेल्या घालणार आहे तेव्हा सोपे पर्याय उपलब्ध असताना उगा त्रागा त्रागा करून आपण ’गुंता’ वाढवायचा नाही….. लगेच बोलले पाहिजे, रागावले पाहिजे असा काही नियम नाहीये….. छोट्या प्रसंगांना उगा मोठं करायचं नसतं लक्षात ठेवायचं आता …..\nकभी तो हसाए… कभी ये रुलाए … असं असेल आयुष्याचं रूप तरच खरी खुरी गंमत आहे होय किनई….. पण मग सपनोंका माझा हा छोटासा राही….. एक दिवस जेव्हा खरच ’सपनोंके आगे’ जाईल तेव्हा त्या रस्त्यावर त्याला आईने आपल्या ’विश्वासाची शिदोरी’ द्यायला हवीये, नाही का…. 🙂 …. गोष्टीतली आई देते ना तशीच… जगातही अनेक राक्षस असतात लपलेले, आपल्याला लढायचं असतं तेव्हा निदान घरात तरी लुटूपूटूच्याच लढाया असाव्या हे आईला पण हळूहळू समजतय रे बाळा… जसा तू मुलगा म्हणून साडेआठ वर्षाचा आहेस नं तसं आईचंही आई म्हणूनच वय तितकचं रे पण आता एक ठरवूया आपण दोघेही एकत्र मोठे होऊया… मस्त फ्रेंडशीप करूया 🙂 … शक्य तितकं पारदर्शक नातं असावं हे मला समजलेय , तूलाही समजेल…. अजून एक मैत्रीण येइपर्यंत तुझी मैत्रीण व्हायला हवेय मला….. 🙂\nहो ना जमेल ना… की तुझ्या भाषेत विचारू ’What say \nता.क. हे खरं तर मी माझ्या लेकाला लिहीलेले एक साधे पत्र….आयूष्य नित्य नवे कोडे घालत असते माणसाला, आपण आपापल्या परीने उत्तरं ्शोधत असतो….. त्याच्या काही नोंदी झाल्याच पाहिजेत असे मला नेहेमी वाटते पत्र लिहायला कधीही मागे फिरू नये…. अगदी घरातल्या घरातही बोटभर चिठ्ठी जर आपल्या नावाने कोणी ठेवली तर आनंदच होती की पत्र लिहायला कधीही मागे फिरू नये…. अगदी घरातल्या घरातही बोटभर चिठ्ठी जर आपल��या नावाने कोणी ठेवली तर आनंदच होती की तसेच हे ही एक पत्र….\nब्लॉगविश्वाने काय दिले, याचे उत्तर मी नेहेमी मैत्रीवरचा विश्वास वाढवणारी मित्रमंडळी असे देते. त्यानूसार माझ्या मनातली ही आंदोलन मी विद्याधर आणि हेरंब कडे व्यक्त केले…. हे पत्र पोस्ट म्हणून ब्लॉगवर मी नसतेही टाकले, कारण ’काय ही बाई सतत मुलांबद्दल बोलत असते’ असे काहीसे वाचणाऱ्याच्या मनात येइल वगैरे काही माझ्या मनात आले… पण मग सत्यवानांनी निवाडा केला की आत्ताच्या आत्ता लिहीलेले पत्र पोस्ट कर…. आता न्यायाधिशांच्या आज्ञेबाहेर कोण न कशाला जाईल\nआठवणी..., छोटा दोस्त, नातेसंबंध, विचार......, व्यक्ती आणि वल्ली, हलकंफुलकं\t52 प्रतिक्रिया\nPosted in उशीर..., छोटे मियाँ...., नाते, ललित, शाळा\tby Tanvi\n“अगं माउ उशीर झालाय आज तूला यायला, चल आता पटापट हायपाय धूवा आणि जेवायला चला….” शाळेतून आलेल्या लेकीला माझी सल्लेबाजी सुरू झालेली होती…..\n’उशीर’ ….सतत येतो हा शब्द नाही आपल्या बोलण्यात…. टाळायचा असतो ना तो, म्हणून त्याचा धाक आणि बागूलबुवा कायम\nमला आवरण्याची जितकी घाई साधारण तितकीच माझी लेक निवांत…. “होऊ दे उशीर, तू आधि माझं ऐक…. ” लेकीचा हुकूम\nशाळेतून आली ना ही की मला समोर बसवून आधि संपुर्ण दिवसाचं रिपोर्टींग करते , मग बाकि कामाला सुरूवात…. विलक्षण गोड दिसते ती तो वृत्तांत सांगताना म्हणून मी देखील बसते तिच्या समोर…. आज टिचर अमूक म्हणाली, ढमूक म्हणाली वगैरे सुरू होते मग … त्यात गाडं कुठे तरी अडतं, मग ’थांब हं मम्मा, मला याद करू दे’ वगैरे सुरू होतं…. मला समजलेलच असतं काय म्हणायचय ते, मग मी तो नेमका शब्द सांगते…. मग समोरचे डोळे एकदम विस्फारतात…. चेहेरा खुश एकदम, रोजचा प्रश्न, “अगंsssss मम्मा तूला कसं माहितं तू पण माझ्याच स्कूलला जायची तू पण माझ्याच स्कूलला जायची तूलापण माझीच टिचर होती तूलापण माझीच टिचर होती 🙂 ” …… मी आपलं ठरलेला प्रश्न विचारते, “टिफीन संपलाय का 🙂 ” …… मी आपलं ठरलेला प्रश्न विचारते, “टिफीन संपलाय का \nपरवा इथवर सगळं रोजच्यासारखचं झालं , या मुलांना रोजचा डबा टिचरला दाखवावा लागतो…. मुलांना डब्यात सकस अन्न दिलं जावं यासाठी शाळा तशी जागरूक आहे…. परवा पिल्लूने मला सांगितले ,” मम्मा मी टिफीन दाखवला टिचरला, ती म्हणाली की गुड फूड ….. 🙂 ” ….. मग काहिसा विचार केला तिने , घरात एक चक्कर मारली आणि परत माझ्यासमोर येउन उभी राहिली नी पुन्हा विचारलं ,” मम्मा एक सांग, जर टिचर नाही म्हणाली की गुड फुड तर \nखरं सांगते, मी बसल्यानंतर माझ्या होणाऱ्या उंचीपेक्षा जरा उंच किंवा साधारण तितकच उंच असं ते ध्यान असे प्रश्न विचारतं तेव्हा चेहेरा असा काही गंभीर होतो की तो पहाताना आपल्या चेहेऱ्यावर नकळत हसू उमटावे…. तरिही मी आपलं चेहेरा शक्य तितका गंभीर ठेवत, गाल फुगवून म्हटलं ,” मला ना जाम सॅड वाटतं की मी माझ्या पिल्लूला टिफीन दिला आणि तो टिचरला आवडलाच नाही 😦 ” …..\nमाझ्यामते विषय संपला होता, हातपाय धूणे वगैरे आटोपलं….. पुन्हा पिल्लूच्या घरात एक दोन फेऱ्या झाल्या,आणि पुन्हा धावत ती माझ्याकडे आली , घट्ट बिलगली आणि म्हणाली “मम्मा अगं तू ते बनाना दिले होतेस ना टिफीनला, तेव्हाही टिचर ’गुड फूड’ असेच म्हणाली होती…. मी फक्त घरी येऊन तुझी गंमत केली होती…. 🙂 ” ………… 🙂 🙂 आता मात्र मला घरातल्या त्या सगळ्या वैचारिक फेऱ्यांच रहस्य उमगलं होतं ….. शाळा सुरू होऊन आता महिना होत आला आहे, आणि शाळेच्या अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी पिल्लूला तिची लाडकी केळी टिफीनमधे दिली होती…. आणि त्यादिवशी टिचरने विचारले होते की तुझ्या आईने केळं का दिलेय टिफीनला ….. त्या एका वाक्याला मी काही तसे लक्षात ठेवलेले नव्हते , पण त्या वाक्याने आपली आई दुखावली असेल का हा प्रश्न किती भेडसावतोय या चार वर्षाच्या डोक्याला…..\n“मम्मा चल ना किती ’उशीर’ करतेस , भूक लागलीये … जल्दी जल्दी ” या तिच्या वाक्याने भानावर आले खरे पण खरच किती ’उशीर’ करते मी बऱ्याच गोष्टी समजून घ्यायला…..टिचर ’गुड फुड’ म्हटली की पिल्लूसारखीच मी ही खुश होते, पण जर एखाद दिवस ती तसे नाही म्हटली तर काय यासाठी मी कुठे माझ्या बाळाला तयार करतेय….. बरं समजा तसं झालच तर त्यासाठी माझ्या मुलीने कसं react व्हायचय हे मला तिला शिकवावसचं वाटलं नाहीये…. पिल्लू लहान असलं तरी ते विचार करतय, करू शकतय हेच मला ’उशीरा’ समजलं तर \nचालतं नाही काही ठिकाणी ’उशीर’ केलेला…. ट्रेनसाठी, बससाठी, नौकरी ऑफिसेसमधे आपण धावत पळत पोहोचतो…. वेळ गाठतो…. ’लेट मार्क’ नकोच बाबा… पुन्हा आपण कसे ’वक्तशीर’ की punctual असा दावा करतो….. पण काही छोटे छोटे ’उशीर’ आपण किती नकळत करतो नाही\nअसाच आणि एक प्रसंग… संध्याकाळची मुलं खेळून घरी आली, जेवणं झाली …..माझा रोजचा वाक्यांचा रतीब सुरू झाला…. “चला चला शाळेच्या बॅगा आवरा आता…. पसारे जागच्या जागी ठेवा…. आवरा भराभर…. झोपा चटकन… उद्या शाळा आहे…. झोपायला ’उशीर’ झाला की उठायला ’उशीर’ होतो …. ”\nनॉर्मल पट्टीत सुरू झालेल्या घोषणा हळूहळू वरच्या पट्टीत जाइपर्यंत माझी पटाईत पोरं काही दाद देत नाहीत हा अनूभव आता नवा नाही, त्यामूळे मी हल्ली सुरूवातच एकदम जोषात करते…..\nत्यादिवशी मुलंही ऐकेनात…. माझं किचनमधलं काम संपायच्या आत मुलांनी झोपायला जावं असा वटहूकूम मी काढला आणि मुलं तसं वागताहेत की नाही याकडॆ एक नजर ठेवली….. ’उशीर’ व्हायला नको या मतावर मी ठाम होते अगदी….. शेवटी मुलं वैतागली आणि म्हणाली, “अगं हो हो… जातोय आम्ही बॅग आवरतोय… पेन्सिल्स ठेवायच्या आहेत आत\nछे छे पण ….. ’उशीर’ झालाच….. मी ओरडले ,”नकोय काहीच नाटकं , एका सेकंदात मला तुम्ही दोघंही बेडरूममधे गेलेले पाहिजे… मी आवरेन तो पसारा… ” ….. मुलं किचनमधे पाणी प्यायला आली, मला म्हणाली हॉलमधे ये ना थोडा वेळ….. म्हटलं अजिबात नाही, उगाच थोडा वेळ थोडा वेळ करत ’उशीर’ होतो मग झोपा होत नाहीत पुर्ण……\nकिचन आवरलं, मुलं एव्हाना बेडरूममधे पोहोचली होती…. तिथल्या मस्तीचा आवाज मंदावला होता….. बाबाबरोबर खिदळून झाले असावे त्यांचे असा अंदाज बांधला मी….. घड्याळाकडे नजर टाकली , मस्त वेळेत आवरलय सगळं….. अजिब्बात ’उशीर’ नाही झालेला…… हॉलमधे गेले, पेन्सिलींचा पसारा आवरायचा होता ना……\nसमोर आले ते हे पेन्सिलींचे पिरॅमिड….. 🙂\nते पाहिले आणि पहातच राहिले…. मुलं धांगडधिंगा घालताना एकमेकांशी संवाद साधताहेत , असं काही रचू पहाणाऱ्या दादाला त्याची धाकटी बहिण मदत करतेय….. त्यांच्या डोक्यात कल्पना येताहेत… आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण जितके ज्ञान पुरवतो किंवा पुरवू शकतोय त्या पलीकडे झेप घेण्याचे सामर्थ्य दर पुढच्या पिढीत असते…… हे समजायला मला ’उशीर’ होतोय हेच काय ते सत्य\nतडक उठले आणि मुलांकडे गेले…. कधी नाही ते मी पोहोचण्याआधिच दोन्ही पिल्लं एकमेकांच्या कुशीत गाढं झोपली होती….. त्यांनी घातलेला ’पसारा’ मला खूप आवडलाय हे सांगायला जायला मला ’उशीर’ झाला होता ……\nलहान सहान प्रसंग सतत डोळे उघडतात , पण मेली आपली झापडं भलती गहिरी … आपण सताड उघडेच नाही ठेवत डोळे… त्यांना पुन्हा पुन्हा मिटण्याचा चाळा…. नात्यांमधे, मैत्रीमधे, आयूष्यामधे हा ’उशीर’ चालत नाही हे का मला माहित नाहीये….\nकिचनमधल�� काम आणि मुलं यांच्यात निवड करणे ही साधि दिसणारी बाब तशी….’उशीर’ कुठे चालेल आणि कुठे नाही ही निवड जरा ’उशिरा’ केली की आलाच पश्चाताप ओघाने\nप्रत्येक ’उशीरा’ला कारणं देतोच नाही आपणं ….. असतात तय्यार आपल्याकडे कारणं …. प्रेमाचे चार शब्द बोलायला ’उशीर, चुकलं तर माफी मागायला ’उशीर’ , कोणी माफी मागितलीच तर माफ करायचा ’उशीर’ , कौतूकाचे शब्द बोलायला ’उशीर’ ……\nकाय करावे नी कसे करावे….. का मग Better late than never म्हणावे आणि जरा विचाराने वागावे….ह्योच करना पडॆंगा ऐसा लगता है\nनाही यमाकडे म्हणे ’लेट मार्क’ची सोय नसते , त्याचे दुत त्यांचे काम चोख बजावतात वेळच्या वेळी….. ’उशीर’ न करता.. तेव्हा त्यांनी गाठायच्या आत ’जागो रेssss ‘… 😉\nउशीर, नातेसंबंध, विचार......, शाळा…., हलकंफुलकं\t41 प्रतिक्रिया\n‘तो’ का म्हणे उगीच करावे….\nPosted in छोटे मियाँ...., नाते, ललित, हलकंफूलकं\tby Tanvi\nसाडेआठ वर्षाचा इशान आणि आठ वर्षाचा त्याचा मित्र यांच्यातले माझ्या कानावर पडलेले संभाषण…\n–” हे इशान ईज ’अ’ युअर फ्रेंड \n–” हे इशान ईज ’ब’ युअर फ्रेंड \n–” हे इशान ईज ’क’ युअर फ्रेंड \n–” हे इशान ऍम ’आय’ युअर फ्रेंड \n–” हे इशान डू यू गो टू टेंपूल “…. (मित्र तामिळमधे ईंग्लिश बोलतोय )\n— “डू यू गो देअर एव्हरी वीकएंड \n यू आर नॉट अ हिंदू \n(प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मंदिरात गेले नाही की आपण हिंदू नाही असे ठरते का असावे…. आई वडिल अनेक कल्पना भरवत असतात मुलांच्या मनात….\n— “हे इशान व्हाय यू पर्चेस्ड ’ह्युंदाई’ कार\n— “इशान माय कार ईज बिगर दॅन युअर्स …”\nयेव्हढा वेळ नुसतीच गंमत म्हणून मी हे संभाषण ऐकत होते… माझ्या किचनमधल्या कामाला या गप्पांची जोड येव्हढाच काय तो त्यात मला रस होता, पण आता मी जरा लक्ष देत होते .. कारण सायकल खेळायला म्हणून बाहेर गेलेली ही मुलं, नक्की काय करताहेत असा मला प्रश्न पडला होता…. त्यात माझे चिरंजीव चि.इशान कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नसतानाही हा ’मित्र’ नामक मुलगा पुढची प्रश्नपत्रिका सेट करणं काही थांबवत नव्हता…. आपलं सोडून लोकांच्या भानगडींमधे लक्ष घालणं हे या ’मित्र बाळाचे’ पाय मला आत्ता सायकलवर दिसत होते…. 🙂\n— ” हे इशान व्हाय यू डॊंन्ट गो टू टेंपूल एव्हरी वीकएंड\n— “इशान विल यू गो टू हेवन \n(मला आता त्या लहानग्याने विचारात टाकले होते… किती विचार आहेत याच्या डोक्यात… विचारांचा गोंधळ आहे नुसता…. स्वर्ग, मंदिर, हिंदू वगैरे सगळ्या कल्पना लहान मुलांच्या डोक्यात टाकणं खरच कितपत गरजेचं आहे …. माझीही मुलं रोज देवासमोर उभी रहातात, नमस्कार करतात आणि प्रसंगी देवाशी गप्पाही मारतात…. पण आपण मंदिरात गेलं नाही तर देव रुसेल रागावेल वगैरे कल्पना त्यांना शिवतही नाही…. एकीकडे मला इशानचं कौतूक आणि दया वाटत होती… कारण ‘प्रश्नपत्रिका ‘ काही त्याला खेळू देत नव्हती निवांतपणे, पण इशान मात्र आपल्याच नादात सायकल चालवत होता शांतपणे….)\n— “हे इशान व्हाय युअर मम्मी वॉंन्ट्स AC ऑल द टाईम \n(मी तर ना खरच विचारले असते की ’बिल काय तूला पाठवते का रे ” … माझं पिल्लू शांत ….)\n— “हे इशान व्हाय यू हॅव अ सिस्टर आय डोन्ट लाईक युअर सिस्टर … ”\n(अरे इशान हसतोयेस काय नुसता दे की उत्तर त्याला…. माझा पारा आपलं मुळ स्थान सोडतोय असं वाटायला लागलय मला आता…. जरा जरा पारा चढलाय … किती ’नकारार्थ’ भरलाय या मित्रात… सतत करकर करणारे, नेहेमी नकारार्थी बोलणारे लोक मला थोड्यावेळाने त्रास द्यायला लागतात…)\n— “इशान डू यू हॅव अ पुजा रूम \n— “इशान यू डोंन्ट हॅव अ पुजा रूम वुई हॅव ईट…. ”\n(आता वरचाच प्रश्न तीन वेळा…. पुन्हा… पुन्हा…. देवा अरे आवर रे याला…. मी हॉलमधे जाउन खिडकी उघडली आणि मुलांना बोलावलं, येता येताही प्रश्नचिन्ह शांत नाहीये… )\n— “”इशान, आंटी … व्हाय यू डोंन्ट हॅव अ पुजा रूम वुई हॅव ईट…. यू आर नॉट अ हिंदू वुई हॅव ईट…. यू आर नॉट अ हिंदू \nगेला जवळपास अर्धा तास बिल्डींगचे ’हे टोक’ ते ’ते टोक’ अनेक अनेक प्रश्नांनी माझ्या पिल्लाला छळल्यानंतर या मुलाने मोर्चा माझ्याकडे वळवला… बरं या अश्या लोकांना एका प्रश्नाला उत्तर द्यावं तर ते दुसरा निर्माण करतात…. माझं डोकं तापलं होतं जरासं हे मात्र सत्य…. त्यात मित्राने नुकताच एक गुगली टाकलेला माझ्या लक्षात आला होता की आमच्या घरात पुजा रूम आहे…. आता आमच्याच बिल्डिंगमधे असलेल्या कुठल्याही घरात ’पुजेसाठी’ वेगळी खोली असण्याचा प्रश्नच येत नव्हता… मुळात या अरब देशात आपल्याला देवपुजेला बंधन नाही हेच वेगळेपण , पण म्हणून अरब आता पुजेला खोल्या बांधायला घेतील , कल्पनाच नको हं आता एखाद्याने आहे त्याच घरात एखादी रूम देवासाठी ठेवली तर वेगळा मुद्दा पण याच्या घरात असे काही नाही हे मला नक्की माहित… कारण ज्य़ु. प्रश्नचिन्हाची सि. प्रश्नचिन्ह आई माझी मैत्रीण ( ह��� आता एखाद्याने आहे त्याच घरात एखादी रूम देवासाठी ठेवली तर वेगळा मुद्दा पण याच्या घरात असे काही नाही हे मला नक्की माहित… कारण ज्य़ु. प्रश्नचिन्हाची सि. प्रश्नचिन्ह आई माझी मैत्रीण (\nप्रश्नांची ईतकी मोठी सरबत्ती सहन केल्यावर मात्र मी मुलांना रागावले … लहान मुलं म्हणून मी एरवी सगळे सहन केलेही असते आणि दुर्लक्षही केले असतेच… मात्र इथे नसत्या प्रश्नांच्या नादात माझ्या मुलाच्या डोक्यात नको त्या कल्पना शिरायला नको वगैरे काहितरी भिती मनात आली आणि मी मुलांना सांगितले की खेळायला गेला आहात बाहेर तर गुपचूप खेळा आणि उगाच वटवट करत बसण्यापेक्षा जरा नजर फिरवा चौफेर , बरेच काही छान छान पहायला आणि शिकायला मिळेल…आणि पुजारूम, हिंदुत्त्वाचा दर्जा वगैरे मुद्दे सोडा मोठ्यांना चर्चेसाठी, देवाला तुम्ही लहान मुलं खूप आवडता त्यामूळे तुम्ही नाही गेलात मंदिरात तरी तो तूम्हाला आशिर्वाद देतोच ….. (आता माझी बडबड प्रश्नचिन्हाच्या डोक्यात शिरली की नाही हे तो ’टेंपूलमधला गॉडच ’ जाणे … सध्या तरी माझा चढलेला आवाज कारणीभूत ठरला असावा पण प्रश्नचिन्हाचं रुपांतर पुर्णविरामात झालं होतं आणि तो जरा शांत होता\nथोड्या वेळाने इशान पाणी पिण्यासाठी म्हणून घरात आला….. पाणी चटकन पिउन खेळायला निघाला , जाताना मला म्हणाला, “मम्मा का रागावलीस ” … त्याला जवळ घेतलं आणि म्हटलं, “सॉरी रे बाळा…. तुमच्या दोघांच्या गप्पांमधे मला नव्हतच बोलायचं पण नाही रहावलं रे शेवटी … ”\nपिल्लू शांतपणे म्हणालं ,”पाणी हवय का तूला मम्मा …. डोन्ट वरी गं….. अगं हे बघ तो जाम पकाउ बडबड करतो मला माहितीये ….. पण मग मी नाही उत्तर देत , त्यापेक्षा मी मनात म्हणतो ,” अपने दोस्त की पकाउ बातों सें कैसे बचे …. डोन्ट वरी गं….. अगं हे बघ तो जाम पकाउ बडबड करतो मला माहितीये ….. पण मग मी नाही उत्तर देत , त्यापेक्षा मी मनात म्हणतो ,” अपने दोस्त की पकाउ बातों सें कैसे बचे ” मग मी खोटं खोटं स्प्राईट पितो आणि मग सरळ दुर्लक्ष करतो त्याच्याकडे 🙂 ” …..\n“कूल यार मम्मा…. तो नेहेमी आपल्या गाडीपेक्षा त्याची गाडी बिग म्हणतो… पण मी चेक केलेय पेपरमधे … अगं सेम प्राईज आहे दोन्ही गाड्यांची …. 🙂 ” …ईति इशान …\nमी चकित… कधी केलेय हे याने….\n“आणि ऐक, आपली गौरी त्याला नाही आवडत… पण ती ’आपली’ माउ आहे ना, आपल्याला आवडते ना….. ”\n“अरे पण बाळा कधी कधी विरोधह�� करावा रे आयूष्यात , ते ही गरजेचं असतं रे… समजेल रे तूलाही हे… ” … माझी आपली अनूभवाची मतं ….\n“मम्मा …………… तू काय सांगितलं होतं मला की देवळात पायऱ्या उतरताना देवाला पाठ दाखवू नये पण म्हणून त्या नादात धडपडायचंही नाही… हो ना कारण देवबाप्पा सगळीकडे असतो…. आपण कुठेही पहात असलो तरी तो आपल्या समोर आणि पाठीमागे असतोच 🙂 … मग मम्मा तू सांग, देव फक्त पुजारूममधेच असतो का कारण देवबाप्पा सगळीकडे असतो…. आपण कुठेही पहात असलो तरी तो आपल्या समोर आणि पाठीमागे असतोच 🙂 … मग मम्मा तू सांग, देव फक्त पुजारूममधेच असतो का आणि मला सांग तू नाही का बाबाला म्हणालेलीस की काय तरी ते ” तो का म्हणे उगीच करावे “ त्या आंटीच्या घरून आपण निघालो तेव्हा…. सो आता कूल गं मम्मा… चल बाय मी जातोय खेळायला….. ”\nसमोरचं पात्र गेलं खेळायला निघून पण माझ्या मनात एकापाठी एक विचार नुसते…. माझ्या समोर वाढणारं पिल्लू माझ्या नकळत ’घडतंही’ आहे ही पहिली जाणीव 🙂 …. आपण जे जे काही बोलत असतो ते रुजतं आहे हे दुसरं 🙂\nकळीचा प्रश्न हा पण की मी कधी म्हणाले नवऱ्याला की ” तो का म्हणे उगीच करावे “ कधी कधी …. आठवलं आठवलं , दिमाग की बत्ती पेटली एकदम…..\nएका ओळखीच्यांच्या घरी गेलो होतो आम्ही, २९ मार्चच्या संध्याकाळी… स्टार माझावर ब्लॉग माझाचे सकाळी प्रसारण झाले होते त्या दिवशी….. तिथे गेल्यानंतर तिथल्या हुशार स्त्रीने जणू आमच्या चेहेऱ्यावर ’यांच्या गेल्या सात पिढ्या एकतर नापास किंवा निव्वळ पासक्लासात पास झालेल्या आहेत ’ असे काही वाचले असावे अश्या थाटात मला चौफेर व्याख्यान दिले होते… त्यात मला जर माझ्या मुलांबाबत वगैरे काहिही अडचण आली तर या ’गोल्ड मेडलिस्ट ’ (तिनेच सांगितले 😉 ) काकू नक्की मदत करणार होत्या…. 🙂 वर त्यांनी मुलांनाही आश्वासन दिले होते की त्या आहेत, सो डोन्ट वरी (आता आम्हाला खरच नक्की काय अडचण आहे किंवा अडचण आहे की नाही वगैरे काही आम्ही न सांगताच काकूंना समजले होते हा भाग निराळा (आता आम्हाला खरच नक्की काय अडचण आहे किंवा अडचण आहे की नाही वगैरे काही आम्ही न सांगताच काकूंना समजले होते हा भाग निराळा 😉 ) … मला दोन प्रकारची माणसं नेहेमी कोड्यात टाकतात… एक ज्यांना inferiority complex आहे आणि एक ज्यांना superiority complex आहे, यांच्यामूळे माझ्यात नेहेमी भलताच गंड निर्माण होतो की मेला आपल्यात complex सुद्धा मिडल क्लास आहे 😉 …. तेव्हा त्या काकूंच्या घरून जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा नवरा म्हणाला, “ऐकून का घेतेस नेहेमी , सांगायचे ना की स्टार माझावर आजच्या कार्यक्रमात तू होतीस 🙂 अगदीच काही ’ढ’ नाहियेस तू म्हणून 😉 …. ” ….. तेव्हा मी त्याला म्हटले होते “तुका म्हणे उगी रहावे ….. जे जे होइल ते ते पहावे ” 🙂 …..\nअच्छा म्हणजे चिरंजीवांना ’तुकाराम महाराज’ नाहियेत ओळखीचे अजून पण त्यांच्या सांगण्यातले मर्म निश्चित समजले आहे तर 🙂 …. सगळीकडेच नसते बोलायचे…. दिसेल त्याला आपले मुद्दे नसतात पटवायचे हे ’स्प्राईट’ वाल्या माझ्या पिल्लाला माहितीये तर, पुन्हा त्या मित्राबद्दल मनात कुठलाही आकस नाहीये …. खूप मस्त वाट्लं एकदम एखादी मस्त गाण्याची लकेर कानावर पडावी आणि मन एकदम ताजतवानं व्हावं ना तसं काहिसं…. 🙂\nउगाच करावे असे चिरंजीव सांगून गेलेच होते म्हणून उगाच पुन्हा खिडकीतून बाहेर पाहिले….. ड्रिंक्स ब्रेकनंतर ’प्रश्नचिन्ह’ही ताजं झालं होतं पुन्हा मस्तपैकी …. ’Wh’ questions चा रतीब पुन्हा एकवार सुरू झाला होता…..\nमला समोरच्या दृश्यात ’जुदाई’ मधल्या परेश रावलच्या कपाळावरचं ठळक प्रश्नचिन्ह आणि स्प्राईट पिणारे ’तो का’ राम महाराज दिसत होते आत्ता 🙂 …. पुढच्या वेळेस असा काही प्रसंग आला तर मी ’तो का ’ रामांकडून स्प्राईट मागणार आहे प्यायला….. 🙂\nआठवणी..., छोटा दोस्त, विचार......, व्यक्ती आणि वल्ली\t58 प्रतिक्रिया\nरात्र वैऱ्याचीच आहे..(अजुनही :) )…..\nPosted in छोटे मियाँ...., हलकंफूलकं\tby Tanvi\nइथे एक मुख्य पात्र (ज्याचा उल्लेख ’मुपा’ असा करणार आहे मी पोस्टेत… ) आणि तीन साईड पात्र आहेत…. सगळीच मंडळी एकसे एक ’पात्र’ असल्यामुळे ’पात्रं’ हे नाव हा नाटकाचा अंक बिंक असला कुठलाही विचार मनात न ठेवता पात्रतेनुसार ते पात्र या नावास पात्र आहेत….. मुपा म्हणगे गौराई हे आमचे साडेतीन वर्षाचे ’पात्र’ असुन बाकि पात्र इथे नाममात्र आहेत J\nमोठी चादर- मुपाचे आई-बाबा (कोणिही एक , प्रसंगानुसार)\n किती वेळा गुडनाईट म्हणशील , झोप ना आता…’ गेल्या निदान अर्ध्या तासाची मुपाची चुळबूळ सहन करणाऱ्या ईतर तीन पात्रांपैकी कोणितरी एक वैतागून म्हणेल\n—गुडनाईट गौई sss ….\n(आता सदर मुपा स्वत;लाच रोज गुडनाईट म्हणतं हे माहित असले तरी उर्वरीत तीन पात्रांपैकी कोणितरी एकजण अजाणतेपणे खुदकन हसेल…… संसर्गजन्य रोग हा, त्वरीत लागण होऊन उरलेले दोन पात्रही दब��्या आवाजात हसतात….. त्या पिकलेल्या खसखशीचा वास मुपाच्या जाणत्या नाकाला लगेच लागतो…. आणि मग सुरू होते तीन नॉट सो फ्रेश [जवळपास अर्धझोपे {अर्धमेले तसे अर्धझोपे} ] मेंबर्स Vs एक ताजातवाना मेंबर अशी बॅटिंग\n— हा कोणाचा हात आहे \n(चढ्या आवाजात एक निरर्थक प्रश्न मुपाचा अंधारातला तीर….. )\n— माझा म्हणजे कोणाचा \n(एरवी अगदी चाहुलीवरून माणूस नक्की ओळखणारं मुपा आता वेड पांघरून बसलेय…. परिस्थितीची गरज ओळखणे म्हणतात याला\n(इथे ’बाब’ म्हणजे मुपाचा बाबा {मुपीचा ’बाबा’ नाही… सुज्ञ ओळखतीलच तसे 😉 } असे असते…. कारण शाळेतल्या मित्रमंडळींमधे कोणा एका डॅडी नावाच्या प्राण्याचा डॅड झालेला मुपाला नुकतेच समजलेले असते त्यामुळे त्याच जातीच्या आपल्या घरातल्या प्राण्याचे नुकतेच ’बाबा’ वरून ’बाब’ असे बारसे झालेले असते हे कमी की काय म्हणून कहर म्हणजे ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर हॅज अ डॉंकी ’ ह्या गाण्याचा अपभ्रंश होऊन ते , ’ ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर ईज अ डॉंकी’ असे नुकतेच आमच्या कानावर पडलेले असते. बाबाची ढोर मेहेनत अक्षरश: सार्थ ठरवण्याकडे मुपाचा कल असावा…. मुलांचे कल शाळेत दिसतात हेच खरे हे कमी की काय म्हणून कहर म्हणजे ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर हॅज अ डॉंकी ’ ह्या गाण्याचा अपभ्रंश होऊन ते , ’ ’ईंकी पिंकी पॉंकी – फादर ईज अ डॉंकी’ असे नुकतेच आमच्या कानावर पडलेले असते. बाबाची ढोर मेहेनत अक्षरश: सार्थ ठरवण्याकडे मुपाचा कल असावा…. मुलांचे कल शाळेत दिसतात हेच खरे\n— अरे पण ’बाब’ म्हणजे कोण\n(अच्छा म्हणजे प्रस्तूत ’हात कोणाचा’ ह्या प्रश्नाचे उत्तर ’या व्यक्तीचे मुपाशी नाते काय’ असे द्यायचे नसुन ’सदर व्यक्तीने आपले नाव सांगावे’ असे आहे होय हे बहुतेक आपल्या बापाला समजले नसावे असे मुपाला वाटल्यामुळे प्रश्नात स्पष्टीकरणरूपी भर हा ईंग्लिश उपप्रश्न असावा…. बरं या उपप्रश्नाच्या शेपटाला ’BABY’ नावाचा झुपकाही होता… )\n— यांच्या या नर्सरीतल्या बाया ते उगाच पन्नासवेळा लाडं लाडं बेबी बेबी करतात कशाला मला ना अजिबात आवडत नाही हा प्रकार मला ना अजिबात आवडत नाही हा प्रकार ( ’बाब’ आता नावं न सांगता भलतचं बोलत होता पण सुर चढा लागल्यामुळे मी ’कुल ईट baby’ हा माझ्या मनात आलेला डायलॉग मनातल्या मनातच बोलते …. उरलेल्या दोन चादरी [ म्हणजे दोन पात्रं] चादरीत तोंड खुपसून सौम्य आवाजात जरा खि-खि करतात.. )\n—तुम्हारा नाम क्या है BABY (मुपा अजून प्रश्नावर ठाम J )\n— अss मि ss त ssss….. झोपतेस का आता, का मारू दोन रट्टे (आवाजात वाढीव राग\n—ऐसे क्यूँ करते हो BABY मै तुम्हारी बहन हूँ ना\n(मुपा आता फुल्ल फॉर्मात येतयं हळूहळू… हिंदी रूळतयं नुकतच जिभेवर त्यामूळे ’बेटी’ ला ’बहेन बिहेन’ घोळ मनापासून अगदी….. उरलेल्या दोन चादरींमधली खसखस वाढतेय….. “मम्मा ती बेटीला बहेन म्हणतेय…. ती काही सिस्टर आहे का बाबाची, डॉटर आहे ना” लहान चादर मोठीला [चादरीतल्या चादरीत—बाहेर तोंड काढायची सोय नाही ] “गप बस” लहान चादर मोठीला [चादरीतल्या चादरीत—बाहेर तोंड काढायची सोय नाही ] “गप बस लहान आहे ती…. चालू दे त्यांचे…. तू झोप सकाळी शाळा आहे ना लहान आहे ती…. चालू दे त्यांचे…. तू झोप सकाळी शाळा आहे ना “ मोठी चादर लहानीला कुजबुजत… )\n—अंगात येतं का गं रोज रात्री तुझ्या गौरे झोपतेस आता का बोलावू पालीला गौरे झोपतेस आता का बोलावू पालीला येss गं पालं sss\n( बाब भडकलाय आता…. डायरेक्ट पालीची धमकी…. भात्यातले साधे बाण कामाचे नाहीत हे उमगलेय त्याला… ब्रम्हास्त्र बाहेर….)\n (मुपा ऐकायला तयार नाही….. आज पालीलाच झोपायला सांगितलेय….. उरलेल्या दोन चादरी जरा जोरात ख्या-ख्या\n— और ये लगा सिक्सर.. नटराज फिर चॅंपियन ( मोठी चादर अर्थात अस्मादिक न रहावून बोलून गेलेले…. )\n मग शिस्त लाव ना जरा कार्टीला तुझ्या….आईची जबाबदारी असते ही ( बाबाला थर्ड स्टेजमधली झोप आल्याचे चिन्ह …. मुपा काहितरी बडबडतेय् यावरही…)\n शिस्त ’आईची जबाबदारी’ बद्दलच्या विधानाची ग्राह्यता गृहीत धरता तुमच्या बेशिस्तपणाचे खापर कुठे जाते याचा विचार करून उपरोक्त स्टेटमेंटात अमेंडमेंट करायची असेल तर तुझ्या त्या वर्तनाला मी बेजबाबदार म्हणणार नाही… गो अहेड ( सोडते की काय मी…… मी का ऐकून घेऊ ( सोडते की काय मी…… मी का ऐकून घेऊ\n— झोपा रे सगळे….डिस्टर्ब नका करू (लहान चादर… पेंगुळलेला आवाज )\n— हो ना , हा बाब नुसती ’जागमोड’ करतोय माझी (मुपा कधी कधी चुकून बरोबर बोलते ते असे…. तिची ’जागमोड’च होत असते कारण ती ९९.९९% जागी असते )\n— मम्मा आपण पालीला दगडाने मारू ना मी तर आता बिग होणारे… टॉल होणारे…. ( आयला ’बाब ’ सुटला…. आता गाडी माझ्यावर वळलीये….चौफेर हल्ला, नव्या दमाने आता मी तर आता बिग होणारे… टॉल होणारे…. ( आयला ’बाब ’ सुटला…. आता गाडी माझ्यावर वळलीये….चौफेर हल्ला, नव्या दमान�� आता पहिल्यांदा पस्तावा गप्प न बसल्याचा…. छे छे पहिल्यांदा पस्तावा गप्प न बसल्याचा…. छे छे सबुरी सहनशक्ती कश्याशी खातात तो पदार्थ बनवायला हवाय आता\n (मुपा मधेच जोरदार…. स्वत:च्याच तंद्रीत…. पुन्हा एक मोठी आणि एक लहान चादर नाटकातल्या नव्या अनोळखी पात्रांच्या एंट्रीने गोंधळलेले….. या प्रकाराची मला दिवसात सवय असल्यामूळे, ही दोन पात्र आणि असे अनेक ही मुपाची शाळासोबती असून मुपा सध्या त्यांच्या टीचरच्या भुमिकेत आहे या माझ्या खुलाश्यावर दोन्ही चादरी गुडूप\n(ईकडे मुपा हवेत हातवारे करत गम्य-अगम्यच्या सीमारेषेवर ईंग्लिशमधल्या हिंदीमधल्या मराठीत काहितरी सुचना देतेय ’कौन बनेगा करोडपतीच्या’ नव्या जाहिरातीतला पाय हवेत उंचावून, “पापा अकबर का बाप कौन था ’कौन बनेगा करोडपतीच्या’ नव्या जाहिरातीतला पाय हवेत उंचावून, “पापा अकबर का बाप कौन था” विचारणारा मुलगा आठवतोय आता मला… आणि मग ’कोई भी सवाल छोटा नही होता’ असे सांगणाऱ्या अमिताभला मुपा सांभाळायला द्यावी एक दिवस असा विचारही मनात येतो” विचारणारा मुलगा आठवतोय आता मला… आणि मग ’कोई भी सवाल छोटा नही होता’ असे सांगणाऱ्या अमिताभला मुपा सांभाळायला द्यावी एक दिवस असा विचारही मनात येतो\n— आता ’दिन’ नाहिये ’रात’ आहे…. रातला अंधार असतो पण मला सगळे दिसतेय… (मुपा आवर आता\n—हंम्प्टी डंम्प्टी फॅट ऑन अ फॉल …. (मुपा रंगलेय आता कवितेत… सॉरी पोएमांमधे….. कोणिही कुठल्याही दुरुस्त्या सुचवत नाहीये… हंम्प्टी डंम्प्टी फॅट तर फॅट, मरो मेला अचानक माझ्या गळ्यात दोन नाजुक हात… मुपाचे मातृप्रेम जागृत अचानक माझ्या गळ्यात दोन नाजुक हात… मुपाचे मातृप्रेम जागृत\n— आजा मेरी बेटी (पुन्हा हिंदीत चमत्कार…. माँला बेटी केलेले होते (पुन्हा हिंदीत चमत्कार…. माँला बेटी केलेले होते ’हं’ यावर माझी मजल नाही… कुठे तोंड उघडून अवलक्षण करू पुन्हा ’हं’ यावर माझी मजल नाही… कुठे तोंड उघडून अवलक्षण करू पुन्हा\n—हॉलमधलं भुत झोपलं आता (अचानक भलतचं चॅनल आता हे….. बरं रिमोट मुपाकडे…. )\n—अरे पिल्लू आपल्याकडे भुतं नाहिये बेटा… आपल्याकडे देवबाप्पा आहे किनई (बोलल्याशिवाय अगदीच रहावलं नाही मला (बोलल्याशिवाय अगदीच रहावलं नाही मला\n ते देवाचेच भुतं आहे ( देवा रे वाचव रे मला….. हॉलमधलं भुतं झोपवलसं मग बेडरूममधलही झोपवं रे… रेहेम खुदा रेहेम ( देवा रे वाचव रे मला….. हॉलमधलं भुतं झोपवलसं मग बेडरूममधलही झोपवं रे… रेहेम खुदा रेहेम\n(शांतता….. झोपली की काय\n— माँ पाणी दे…. (आता ईतकी वटवट केल्यावर घसा कोरडा न पडता तर नवल\n(मुपा आणि मी जागे…. उरलेल्या दोन्ही चादरी एव्हाना स्वप्नांच्या राज्यात मुपाचा एकपात्री प्रयोग सुरूच मुपाचा एकपात्री प्रयोग सुरूच\nपाणी—- शू— बडबड— प्रश्न— पोएमा—हातवारे— ईत्यादी ते इत्यादी….. (म्हणजे कॅपिटल ईत्यादी ते स्मॉल इत्यादी…)…….\n(शांतता… पुन्हा एकवार …… मी गोंधळात मुपा झोपलं बहूतेक\nवळून पाहिल्याशिवाय रहावत नाहिये…. मुपा गाढं झोपलयं प्रचंड प्रचंड गोड दिसतयं प्रचंड प्रचंड गोड दिसतयं देवाच्या भुतासारखं लंबे लंबे बाल फेसवर आलेत…. मुपाला आवडत नाहीत ते तसे आलेले….. मी हलक्या हाताने ते मागे सारतेय….. उघड्या चिमुकल्या हातावर हळूवार गाल टेकवतेय….. पिल्लू जागरण होते रे तूझाही आराम होत नाही, बाकिच्यांचीही ’झोपमोड’ वगैरे काहीबाही मनात येतेही…… पुन्हा जाणवते ती शांतता…. देवाचे ते भुतं, शाळेतले ते सवंगडी सगळेच गायब एकदम होतात मग तूझाही आराम होत नाही, बाकिच्यांचीही ’झोपमोड’ वगैरे काहीबाही मनात येतेही…… पुन्हा जाणवते ती शांतता…. देवाचे ते भुतं, शाळेतले ते सवंगडी सगळेच गायब एकदम होतात मग नको वाटतेय ही शांतता….. पिल्लू तू अशीच रहाशील ना… अशीच रहा गं नको वाटतेय ही शांतता….. पिल्लू तू अशीच रहाशील ना… अशीच रहा गं मोठेपणी ना ’रात’ झाली की नाही दिसत सगळं…. देवाचे भुतं पण सोडून जाते मग…. चिवचिवणारी चिमणी आहे तोवर घरटे जागे आहे माझे….. रात म्हणं दिन म्हणं, बाब म्हण, बहेन म्हण काहिही म्हणं…. आणि हो बच्चू कुठलीही पाल बाबा कधीही येऊ नाही देणार तुझ्याजवळ मोठेपणी ना ’रात’ झाली की नाही दिसत सगळं…. देवाचे भुतं पण सोडून जाते मग…. चिवचिवणारी चिमणी आहे तोवर घरटे जागे आहे माझे….. रात म्हणं दिन म्हणं, बाब म्हण, बहेन म्हण काहिही म्हणं…. आणि हो बच्चू कुठलीही पाल बाबा कधीही येऊ नाही देणार तुझ्याजवळ घाबरू नकोस कधिही मी आहे ना तुझी ’बेटी’ तूला जपायला…. डोळे पाणावतात बघ तुझ्यापायी नेहेमी…\nमग मुपाच्या कपाळावर ओठ टेकवत मी हलकेच म्हणते….\n( याआधिची वैऱ्याची रात्र इथे आहे….)\nआठवणी..., छोटा दोस्त, व्यक्ती आणि वल्ली, हलकंफुलकं\t39 प्रतिक्रिया\nहे आहे ईशानने म्हटलेले पसायदान….काल दिवसभर त्याच्या मित्राने आ��ि त्याने प्रचंड मस्ती केली आणि संध्याकाळी पडलेल्या पावसात मनसोक्त भिजले रात्री केलेल्या गाण्याच्या कार्यक्रमात खरं तर तो अतिशय दमलेला होता पण त्याने निवडले पसायदान…..\nजें खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी- रती वाढो \n विश्व स्वधर्म सूर्यें पाहो \nजो जे वांच्छिल तो तें लाहो \nते सर्वांही सदा सज्जन \n पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी \nयेथ म्हणे श्री विश्वेशराओ हा होईल दान पसावो \nछोटा दोस्त, संगीत, संस्कृती\t45 प्रतिक्रिया\nPosted in छोटे मियाँ...., नाते, हलकंफूलकं\tby Tanvi\n“मम्मा मी बाबाजवळ झोपणार……………….” —-कन्यारत्न\n“नाही काल ही झोपली होती आज मी झोपणार……………” —चिरंजीव\n“दादू काय आहे रे बाबाजवळ……तू लहानपणी मम्माजवळच झोपायचा. मला नाही करमत तूझ्याशिवायकाही नको बाबा बिबा, तू ये माझ्याजवळ…………तसंही माझं शहाणं शहाणं पिल्लूच माझं आहेकाही नको बाबा बिबा, तू ये माझ्याजवळ…………तसंही माझं शहाणं शहाणं पिल्लूच माझं आहे बरं का छकूले दादा माझा आहे……………..”—-ईति आम्ही\n“नाही दादा माझा आहे…..”—-कन्यारत्न\n“झोपा रे कोणीही कुठेही…………..”—–बाबाची एंट्री.\n“ए बाबा तू थांब जरा\n“ए छकूले आपण भांडतोय खऱ्या, पण खरा मेंबर यईल आणि आपल्या दोघींशी वाद घालेल या मालकी हक्कावरून\nआता छकूली शांत…तिच्या डोक्यावरून गेलय माझं वाक्य. पण चिरंजीव आडव्याचे उभे…………..\n“म्हणजे माझी बायको ना\n“काहीतरीच काय रे…चला चला झोपा….”—-मी\n“मम्मा मला माहितीये माझी बायको आली की तिचे आणि तुझे भांडण होणार…. “—-चिरंजीव\n“तूला कोणी सांगितलं रे….मी आणि आजी काही भांडतो काआम्ही नाही का म्हणत की आपण सगळे एकमेकांचे आहोत…we are a family म्हणून…..”—–मी\n“नाही माझ्या क्लासमधे एक फ्रेंड आहे माझा, त्यानी सांगितलय की आपली वाईफ आली की तिचे आपल्या मम्माशी फायटींग होणार…”—- चिरंजीव\n अजून काय सांगतो हा तुझा फ्रेंड…….”—–मी चांगलेच चपापले होते मी, पण पाणी किती खोल आहे अंदाज नको यायला……..मुले हे आपला आरसा असतात. घरात काय चाललय याचा मस्त आढावा घेतात आणि चारलोकात शोभा करतात. आणि याबद्दलची जागरूकता मी पाळतेच पण माझ्यापेक्षाही जास्त माझ्या सासूबाई पाळतात. मुलं मोठी होताहेत…ते तुम्हालाच बघून शिकताहेत, एकटेच रहाता…..जपा त्यांना हे त्या दर फोनवर सांगत असतात. आम्हा दोघींमधे मतभेद असले तरी ते टोकाचे नाहीत….आणि त्यांना मुलगी नसल्यामूळे म्हणा क���ंवा मी त्या घरची सून होउन आज ८-९ वर्षे झाली म्हणा पण नातं गोडं झालय हे खरे…….”—–मी चांगलेच चपापले होते मी, पण पाणी किती खोल आहे अंदाज नको यायला……..मुले हे आपला आरसा असतात. घरात काय चाललय याचा मस्त आढावा घेतात आणि चारलोकात शोभा करतात. आणि याबद्दलची जागरूकता मी पाळतेच पण माझ्यापेक्षाही जास्त माझ्या सासूबाई पाळतात. मुलं मोठी होताहेत…ते तुम्हालाच बघून शिकताहेत, एकटेच रहाता…..जपा त्यांना हे त्या दर फोनवर सांगत असतात. आम्हा दोघींमधे मतभेद असले तरी ते टोकाचे नाहीत….आणि त्यांना मुलगी नसल्यामूळे म्हणा किंवा मी त्या घरची सून होउन आज ८-९ वर्षे झाली म्हणा पण नातं गोडं झालय हे खरेआणि आज हे पात्र माझीच शाळा घेत होते. म्हणजे माझ्या घरच्या पोळीभाजीला बाहेरच्या पिझ्झाचा गंधआणि आज हे पात्र माझीच शाळा घेत होते. म्हणजे माझ्या घरच्या पोळीभाजीला बाहेरच्या पिझ्झाचा गंध\n“मी त्याला सांगितल की आई-आजी नाही पण मम्मा-बाबा नेहेमी भांडतात…..”—- चिरंजीव\n“कधी भांडतो रे आम्ही काहीही आपलं शाळेत अभ्यासाला जाता ना तूम्ही……तुमची ती बाई काय करते….पाढे पाठ करायला सांग त्या मित्राला तूझ्या\n“हे बघ रात्रीचे दहा वाजलेत, झोपा आता सकाळी उठत नाही मग तुम्ही दोघं सकाळी उठत नाही मग तुम्ही दोघं उद्या शाळा आहे त्याला…. लावलीये बडबड दोघांनी उगाच उद्या शाळा आहे त्याला…. लावलीये बडबड दोघांनी उगाच\n“थांब रे जरा…..बोलू दे आम्हाला\n“हे बघा झालं तुमचं भांडण सुरू\n“ह्याला भांडण नाही discussion म्हणतात रे राजा…..आता तू आणि मी पण बोलतोय ना, तसेच मम्मा बाबा बोलताहेत……”—-मी\nआता ही असली discussions जरा रेग्यूलर आहेत आमच्याकडे, पण कार्ट्याने तेच पहावे…कठीण आहे.\n“असो, पिल्लू मजा आहे रे तुमची. आम्ही पण लहानपणी अश्याच खूप गप्पा मारायचो स्कूलमधे अजून काय म्हणाला तूझा फ्रेंड अजून काय म्हणाला तूझा फ्रेंड\nआता या असल्या गप्पा मारायला आम्हाला ईंजिनीयरींगचे सेकंड ईयर उजाडले होते…लटेस्ट ट्रेंड नुसार ’बावळट’ होतो आम्ही हा भाग निराळा. एव्हाना नवरा भुवया उंचावायला लागला होता….याच्या मते मी उगाचच लहानसहान बाबी सिरीयसली घेत असते………………\n“तो फ्रेंड म्हणे त्याचे पण पॅरेंट्स भांडतात”….. चिरंजीव म्हणजे हा सार्वत्रीक गुन्हा आहे तर\nमी आणि पिल्लू एका चादरीत……मी विचारात, माझ्या आरश्यात हे वेगळेच प्रतिबिंब. काय कराव�� वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे व्हायचेच…..एक वेळ अशी येणारच की आई वडीलांपेक्षा मित्रांचा प्रभाव जास्त असणार. ह्या पिढीत जाणिवा गेल्या पिढीच्या आधि येताहेत….सगळं मान्य….कळतय वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे व्हायचेच…..एक वेळ अशी येणारच की आई वडीलांपेक्षा मित्रांचा प्रभाव जास्त असणार. ह्या पिढीत जाणिवा गेल्या पिढीच्या आधि येताहेत….सगळं मान्य….कळतय आता हे सगळं ’वळायलाही” हवं………\n अरे पण मम्मा तो जाम फनी आहे माहीतीये\n“आता हे काय मधेच\n“तुच तर विचारलं ना आम्ही काय गप्पा मारतो ते Music sir म्हणाले मी चांगला म्हणतोय but I should practice more……., तू म्हणाली होतीस नवा पेन्सिल बॉक्स घ्यायचाय ना….कधी घेणार Music sir म्हणाले मी चांगला म्हणतोय but I should practice more……., तू म्हणाली होतीस नवा पेन्सिल बॉक्स घ्यायचाय ना….कधी घेणार\n“झोपा बच्चा उद्या शाळा आहे……”—-मी\nसकाळी नवरा म्हणाला, “काय मग डिटेक्टिव्ह समजली का सगळी रहस्य समजली का सगळी रहस्य उगाच त्याच्या लेखी महत्व नसलेल्या गोष्टींना आपणच अवास्तव खतपाणी घाला……”\nमला याचं पटतय…पण मी नाही ईतकी तटस्थ राहू शकत……, “अरे अस्ं कस्ं आपण पालक आहोत ना त्याचे, समजायला नको त्याचे भावविश्व \n“अगं पण त्याला अशी प्रश्नावली झाडून काय साध्य होणार आहे\n“असं नाही जमत मला…..आपण मारे संस्कार म्हणायचे आणि बाहेर असा घोळ त्याचा गोंधळ नाही का होणार त्याचा गोंधळ नाही का होणार\n यासाठीच तर आपण घरात पक्के रहायचे ना….त्याची मुळं पक्की असली की येउदेत ना वादळं वारे…….हबकून जाउ नकोस\n“नाही हो नाही…..मला पटतं तुझं नेहेमी पण मला वाटलं काही सिरीयस की तू घे ते एकदम लाईटली\n एक वाक्य खाली पडू देउ नकोस….”—-मी\n“आपण पुन्हा भांडतोय का”—- हसत हसत नवरा म्हणाला. आम्ही दोघेही हसायला लागलो ……\nतेव्हढ्यात पिल्लू ओरडले, “मम्मा बाबा मी उठलोय….Good Morning\n” आम्ही एकदमच म्हणालो…………\nसकाळच्या कोवळ्या उन्हात माझ्या आरश्यातले प्रतिबिंब स्वच्छ दिसत होते पून्हा\nआठवणी..., छोटा दोस्त, नातेसंबंध\t14 प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bahai.in/mr/children-mr/", "date_download": "2021-01-18T00:41:26Z", "digest": "sha1:YIBVTTGATH6E33EAVCSM2RTXR54WZMAJ", "length": 7252, "nlines": 52, "source_domain": "www.bahai.in", "title": "Children -mr – Bahá'í's Of India", "raw_content": "\n• शिक्षण आणि विकास\n• तरुण व प्रौढ गट\n“प्रत्येक बालक हे संभाव्यतः जगाचा प्रकाश आहे – आणि त्याचबरोबर अंधःकार; म्हणूनच शिक्षणाचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा गणला गेला पाहिजे”\nएक मुलांचा मोठा गट हसत खेळत गजबजलेल्या परिसरात रस्त्यावरून येतो. त्यांना दर आठवड्याला आध्यात्मिक गुण शिकवणाऱ्या तरुण मातेच्या घरी येतांना वाटेवरची पिवळी धमक रानफुले ती घेऊन येतात. आपल्या शिक्षिकेला उत्साहपूर्वक अभिवादन केल्यावर ती मुले एक चटई पसरतात आणि तिचा मध्यभाग फुलांनी सजवतात आणि मग लगेच प्रार्थनेसाठी शांत बसतात. नंतर ती पाठ केलेल्या अनेक प्रार्थना मोठ्या स्वच्छ आवाजात आणि एक सुरात म्हणतात. त्यानंतर त्यांची शिक्षिका त्यांना नवीन प्रार्थना शिकायला मदत करते. त्यानंतरचा कार्यक्रम म्हणजे गाणे म्हणणे आणि पवित्र लिखाणातील विश्वासार्हतेबद्दलच्या उताऱ्यांवर चर्चा करणे. मग हाच विश्वासार्हतेचा गुण दर्शवणारी एखादी गोष्ट ती मुलं लक्षपूर्वक ऐकतात. गोष्टीनंतर सहकार्यावर आधारित खेळ खेळतात आणि त्यानंतर त्यांनी शिकलेल्या उताऱ्यांसंबंधी चित्रे रंगवण्यात ती तल्लीन होतात.\nसुरुवातीस मुलांना त्यांच्या वर्गाचा सूर सापडायला मदत करण्यात त्या शिक्षिकेला बरेच प्रयास पडतात, पण नंतर मात्र योग्य वर्तणुकीसाठी मुलांना शिस्त���चा बडगा दाखवण्याची तिला गरजच पडत नाही. आता वातावरण प्रेम, सहकार्य आणि परस्परावरील आदराने भारलेले असते आणि आध्यात्मिक जीवन म्हणजे काय याची खोल जाणीव त्यांना होऊ लागते. ती मुले जेव्हा आपल्या घरी जातात तेव्हा त्यांनी काढलेली चित्रे त्यांच्या कुटुंबियांसह सामायिक करतात. त्यांची दररोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना म्हणण्याची सवय चालू ठेवावी यासाठी आणि जमल्यास घरी प्रार्थनासभा नियोजित करण्यासाठीही पालकांना शिक्षिकेकडून प्रोत्साहन दिले जाते.\nदर आठवड्याला भारतभर अशी हजारो दृष्ये दिसतात, ज्यामध्ये स्थानिक तरुण, स्त्री आणि पुरुष आपल्या घरात असे वर्ग घेतात, जिथे त्यांच्या परिसरातील मुलांना नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण मिळते. या वर्गांमध्ये केवळ चांगले काय आणि वाईट काय हे समजण्यावर भर न देता मनुष्याला आध्यात्मिक दृष्ट्या संपन्न करणाऱ्या संवयी, श्रध्दा, सद्वर्तन अशा गुणांची जोपासना करण्यावर भर दिला जातो. ही मुले जे शिकतात ते दृढ करण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रित कार्य करावे म्हणून अशा परिसरात किंवा गावात मोठ्या संख्येने ही जाणीव निर्माण व्हावी असे प्रयत्न केले जातात.\n• विश्व न्याय मंदिर\n• भारतातील बहाई धर्म\n• शिक्षण आणि विकास\n• तरुण व प्रौढ गट\n• बहाई संदेश इतरांना सांगणे\n• उपक्रमांची सुसूत्रता व समन्वय\n• सामाजिक चर्चा सत्रांमध्ये सहभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nirbhid.com/2017/", "date_download": "2021-01-18T00:10:13Z", "digest": "sha1:M34MCZPWSZKDT7ZOX5O3ZLCN7D7XWWQE", "length": 17143, "nlines": 90, "source_domain": "www.nirbhid.com", "title": "निर्भीड.कॉम", "raw_content": "\nहे उल्हासनगरचे अधिकारी-कर्मचारी प्रसिद्ध झालेच पाहिजे \nहे उल्हासनगरचे अधिकारी-कर्मचारी प्रसिद्ध झालेच पाहिजे \nEVM - तोंड लपवायची जागा \nभारतीय लोकांना conspiracy theories (कटकारस्थान कथा) मधे विशेष रुचि आहे, आणि आपल्या काही अत्यंत धूर्त राजकारणी / पत्रकार लोकांना याचा वापर आपल्या स्वार्थाला साधन्यासाठी कसा करायचा हे चांगलेच अवगत आहे २०१४ नंतरच्या भाजपच्या प्रत्येक विजयानंतर जनतेमधे भ्रम पसरवण्यासाठी EVM छेडछाडचे रडगाणे गायले जाते. परंतु ज्या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला तिथे मात्र ह्या सगळ्यांना आपल्या कर्तुत्वाचे गुणगान करता करता वेळ पुरत नाही २०१४ नंतरच्या भाजपच्या प्रत्येक विजयानंतर जनतेमधे भ्रम पसरवण्यासाठी EVM छेडछाडचे रडगाणे गायले जाते. परंतु ज्या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला तिथे मात्र ह्या सगळ्यांना आपल्या कर्तुत्वाचे गुणगान करता करता वेळ पुरत नाही ह्या सगळ्या आरोपांना सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोग जेव्हा समस्त बुद्धिवंत लोकांना आवाहन करते तेव्हा हे सगळे पळवाटा शोधून त्यालाही नकार देतात ह्या सगळ्या आरोपांना सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोग जेव्हा समस्त बुद्धिवंत लोकांना आवाहन करते तेव्हा हे सगळे पळवाटा शोधून त्यालाही नकार देतात अर्थात भाजपनेही कांग्रेस सत्तेत असतांना एकदा हेच रडगाणे गायले होते, परंतु त्यातला फोलपणा लक्षात आल्यानंतर त्यांनी तो नाद सोडून दिला अर्थात भाजपनेही कांग्रेस सत्तेत असतांना एकदा हेच रडगाणे गायले होते, परंतु त्यातला फोलपणा लक्षात आल्यानंतर त्यांनी तो नाद सोडून दिला असो आपला महत्वाचा विषय आहे की खरच EVM सोबत छेडछाड होऊ शकते का आणि याचे उत्तर फक्त “एक भारतीय” म्हणून शोधायचे असेल तर आधी निष्पक्ष होऊन पूर्ण लेख वाचावा लागेल असो आपला महत्वाचा विषय आहे की खरच EVM सोबत छेडछाड होऊ शकते का आणि याचे उत्तर फक्त “एक भारतीय” म्हणून शोधायचे असेल तर आधी निष्पक्ष होऊन पूर्ण लेख वाचावा लागेल EVM सोबत छेडछाड होऊ शकते का हे समजुन घेणं व सर्वांना समजावून सांगण त्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आणि कर्तव्य आहे जो ह्\nह्या हसऱ्या चेहऱ्यांकडे पाहिल्यावर ह्या ओळी नाही आठवल्या तरच नवल कारण काय आहे ह्या हसऱ्या चेहऱ्यामागचे कारण काय आहे ह्या हसऱ्या चेहऱ्यामागचे अहो स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षा नंतर ह्यांना वीज बघायला मिळतेय अहो स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षा नंतर ह्यांना वीज बघायला मिळतेय हे काही फोटो आहेत कारगिल मधील व काही उत्तर प्रदेशच्या हरदोई तहसीलच्या ठाकुरी खेड्यातील . शहरी भागात २ तास लोड शेडींग झाल्यानंतरचा आपला त्रागा आठवा हे काही फोटो आहेत कारगिल मधील व काही उत्तर प्रदेशच्या हरदोई तहसीलच्या ठाकुरी खेड्यातील . शहरी भागात २ तास लोड शेडींग झाल्यानंतरचा आपला त्रागा आठवा ह्या लोकांनी तर यांची पूर्ण १ पिढीच विजेविना घालवलीये ह्या लोकांनी तर यांची पूर्ण १ पिढीच विजेविना घालवलीये विजेची जी परिस्थिती तीच दोन वेळच्या अन्नाची , रस्त्यांची , पाण्याची , शिक्षणाची व डोक्यावरील छपराची व���जेची जी परिस्थिती तीच दोन वेळच्या अन्नाची , रस्त्यांची , पाण्याची , शिक्षणाची व डोक्यावरील छपराची शाळेत शिकवल्या जाणाऱ्या मानवाच्या मुलभूत गरजांची पूर्तता कुठवर झाली याची चिकित्सा आपल्या मागच्या पिढ्यांनी जर केली असती तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी राहिली असती शाळेत शिकवल्या जाणाऱ्या मानवाच्या मुलभूत गरजांची पूर्तता कुठवर झाली याची चिकित्सा आपल्या मागच्या पिढ्यांनी जर केली असती तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी राहिली असती जी चुकी मागच्या पिढ्यांनी केली ती आजची पिढी नक्कीच करणार नाही अशी अपेक्षा ठेवूया जी चुकी मागच्या पिढ्यांनी केली ती आजची पिढी नक्कीच करणार नाही अशी अपेक्षा ठेवूया मागच्या पिढ्यांना दोष देणे कदाचित बहुतेक जणांना पचनी पडणार नाही , पण देशहिताचा विचार सर्वोच्च ठेवता हा दोष मागच्या पिढ्यांच्या माथ्यावरच टाकावा लागेल . आंधळ्या विश्वासाने कोणत्याही स्वार्थाशिवाय एका पक्षाच्या ( घराण्याच्या ) हातात देशाची सत्ता सोप\nबाजी राउत, १३ वर्षीय हुतात्मा \nबाजी राउत, १३ वर्षीय हुतात्मा सर्वात प्रथम १ ३ वर्षीय बाजी राउत व त्यासोबत शहीद झालेले लक्ष्मण मलिक , फागू साहू , हर्षी प्रधान , नाता मलिक यांना शत शत नमन सर्वात प्रथम १ ३ वर्षीय बाजी राउत व त्यासोबत शहीद झालेले लक्ष्मण मलिक , फागू साहू , हर्षी प्रधान , नाता मलिक यांना शत शत नमन आज आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्यासाठी “राष्ट्रप्रेम” ह्या अत्यंत पवित्र भावनेतून कित्येकानी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आ हे आज आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्यासाठी “राष्ट्रप्रेम” ह्या अत्यंत पवित्र भावनेतून कित्येकानी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आ हे त्यातील कित्येकांना योग्य तो सन्मान मिळाला, परंतु अधिक प्रमाणात अनेकांच्या पदरी फक्त उपेक्षाच पडली हे स्वातंत्र्यउत्तोर काळात सिद्ध झाले आहे. असाच एक उपेक्षित राहिलेला १ ३ वर्षीय क्रांतिकारक बाजी राउत, भारतातील सर्वात लहान हुतात्मा त्यातील कित्येकांना योग्य तो सन्मान मिळाला, परंतु अधिक प्रमाणात अनेकांच्या पदरी फक्त उपेक्षाच पडली हे स्वातंत्र्यउत्तोर काळात सिद्ध झाले आहे. असाच एक उपेक्षित राहिलेला १ ३ वर्षीय क्रांतिकारक बाजी राउत, भारतातील सर्वात लहान हुतात्मा ज्याने अवघ्या १ ३ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणा��ी आहुती दिली ज्याने अवघ्या १ ३ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली १९२५ साली ओरिसातील निलकंठपूर जिल्ह्यातील ढेंकानाल गावात बाजी राउतचा जन्म झाला. बाजी लहान असतांनाच त्याचे वडील हरिप्रसाद राउत यांचे निधन झाले, त्या पश्चात बाजीच्या आईने अत्यंत हलाखीमध्ये बाजीचे संगोपण केले. आईला मदत म्हणून बाजी लहान वयातच ब्राह्मणी नदीवर नौका वाहकाच काम करू लागला. लहानपणापासूनच बाजी आपल्या ढेंकानाल संस्थांनच्या राजाचा ( शंकर प्रताप सिंघ देव ) प्रजेवर होत असलेल\nसध्या गुजरात निवडणुकिच्या रणधुमाळीत “ प्रसार माध्यमांच्या ” मते निवडणु की ला कला टणी देणारी घटना ह्या विषयावर बरीच चर्चासत्र झोडली गेली-जाताय विषय आहे हार्दिक पटेल याची CD विषय आहे हार्दिक पटेल याची CD इथे काही विषय मुद्दाम मांडणे गरजेचे आहे. १) हार्दिक पटेल याला फार मोठा जनाधार आहे हेही प्रसार माध्यमांचच गुऱ्हाळ आहे इथे काही विषय मुद्दाम मांडणे गरजेचे आहे. १) हार्दिक पटेल याला फार मोठा जनाधार आहे हेही प्रसार माध्यमांचच गुऱ्हाळ आहे त्याचा जनाधार वेळोवेळी गुजरातच्या प्रत्येक निवडणुकीत सिद्ध झालाय त्याचा जनाधार वेळोवेळी गुजरातच्या प्रत्येक निवडणुकीत सिद्ध झालाय तेव्हा त्याची उघडकीस आलेली सीडी म्हणजे निवडणुकीला कलाटणी ही केवळ मल्लीनाथीच आहे तेव्हा त्याची उघडकीस आलेली सीडी म्हणजे निवडणुकीला कलाटणी ही केवळ मल्लीनाथीच आहे प्रसारमाध्यमे व विरोधक ह्याला निवडणूकीचा मुद्दा बनवताय ह्यावरूनच त्यांना असलेला विकासाचा प्रामाणिक ध्यास अधोरेखित होतो प्रसारमाध्यमे व विरोधक ह्याला निवडणूकीचा मुद्दा बनवताय ह्यावरूनच त्यांना असलेला विकासाचा प्रामाणिक ध्यास अधोरेखित होतो २) हार्दिक पटेलच्या ४ भिंतीमध्ये चालू असलेल्या गोष्टीला निवडणुकीचा मुद्दा तोपर्यंत नाही बनवायला हवा जोपर्यंत त्या गोष्टींचा राज्याच्या कारभारावर काही परिणाम पडत नाही व तथाकथित स्त्री त्याची तक्रार दाखल करत नाही २) हार्दिक पटेलच्या ४ भिंतीमध्ये चालू असलेल्या गोष्टीला निवडणुकीचा मुद्दा तोपर्यंत नाही बनवायला हवा जोपर्यंत त्या गोष्टींचा राज्याच्या कारभारावर काही परिणाम पडत नाही व तथाकथित स्त्री त्याची तक्रार दाखल करत नाही “बाईलवेडा” असण ही त्याची वैयक्तिक निवड आहे “बाईलवेडा” असण ही त्याची वैयक्तिक निवड आहे एका मोठ्या समाजाला परिणामकारक आंदोलनासाठी तयार करून त्यांच नेतृत्व करत असतांना त्यासाठी हार्दिक किती अपरिपक्व आहे हेच वेळोवेळी सिद्ध झालय एका मोठ्या समाजाला परिणामकारक आंदोलनासाठी तयार करून त्यांच नेतृत्व करत असतांना त्यासाठी हार्दिक किती अपरिपक्व आहे हेच वेळोवेळी सिद्ध झालय \n“एम्बुलेंस दादा” करीमुल हक एक \"आरोग्यदूत”\nपद्मश्री करीमुल हक एक “आरोग्यदूत” पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी खेड्यातील एक तरुण १९९५ मधे आपल्या वृद्ध आईला त्वरित उपचार मि ळा वे म्हणून सैरभैर होऊंन दारोदार भटकला, परंतु कुठल्याही प्रकारची रुग्नवाहिका सेवा न मि ळा ल्याने त्याच्या मातेने त्याच्या डोळ्यासमोर आपला देह टाकला.. किती दुर्दैवी व हृद्य हेलावून टाकणारी घटना असेल ती चहाच्या मळ्यात काम करणारा करीमुल ह्या घटनेने व्यतिथ झालाच परंतु निराश नाही झाला चहाच्या मळ्यात काम करणारा करीमुल ह्या घटनेने व्यतिथ झालाच परंतु निराश नाही झाला त्याने त्यानंतर मिळेल त्या साधना नी रुग्णाना त्वरित उपचारासाठी स्वखर्चाने दवाखान्यात दाखल करण्यास सुरवात केली. त्याचे हे निस्वार्थी सेवेचे कार्य चालू असतांनाच त्याचा एक सहकारी काम करतांना अचानक कोसळला व नेहमीप्रमाणे रुग्णवाहिका सेवा उपलबद्ध होत नाहोये हे पाहून करीमुल ने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सहकार्याला दुचाकीवर स्वताला बांधल व दवाखान्यात दाखल केल आणि त्याचे प्राण वाचवले. आईचा दुर्दैवी मृत्यू व मित्राची मदत ह्या घटनेने त्याला एक दुचाकी रुग्णवाहिका सुरु करण्याची प्रेरणा दिली व तिथून करुमुलचा अविरत रुग्णसेवेचा प्रवास सुरु झाला तो आजदेखील सुरु आहे त्याने त्यानंतर मिळेल त्या साधना नी रुग्णाना त्वरित उपचारासाठी स्वखर्चाने दवाखान्यात दाखल करण्यास सुरवात केली. त्याचे हे निस्वार्थी सेवेचे कार्य चालू असतांनाच त्याचा एक सहकारी काम करतांना अचानक कोसळला व नेहमीप्रमाणे रुग्णवाहिका सेवा उपलबद्ध होत नाहोये हे पाहून करीमुल ने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सहकार्याला दुचाकीवर स्वताला बांधल व दवाखान्यात दाखल केल आणि त्याचे प्राण वाचवले. आईचा दुर्दैवी मृत्यू व मित्राची मदत ह्या घटनेने त्याला एक दुचाकी रुग्णवाहिका सुरु करण्याची प्रेरणा दिली व तिथून करुमुलचा अविरत रुग्ण���ेवेचा प्रवास सुरु झाला तो आजदेखील सुरु आहे \nGST प्रयोगशाळेतील सुधारित दर \nGST प्रयोगशाळेतील सुधारित दर गेल्या १५ वर्षापासून प्रतिक्षेत असलेला “गुड्स एंड सर्व्हिस टैक्स” अनेक अडचणी पार पाडून अखेर मार्च २०१७ मधे भाजपा सरकारने प्रत्यक्षात अमलात आणला आणि अमलात आल्यापासून ते आजपर्यंत त्यात अथवा त्याच्या ढाच्यामध्ये अनेक बदल करण्यात आले गेल्या १५ वर्षापासून प्रतिक्षेत असलेला “गुड्स एंड सर्व्हिस टैक्स” अनेक अडचणी पार पाडून अखेर मार्च २०१७ मधे भाजपा सरकारने प्रत्यक्षात अमलात आणला आणि अमलात आल्यापासून ते आजपर्यंत त्यात अथवा त्याच्या ढाच्यामध्ये अनेक बदल करण्यात आले कोणत्याही सरकारी निर्णया मध्ये अमलात आल्यानंतर जर वारंवार बदल केले जात असतील तर त्याचे २ अर्थ निघतात. १) सरकार हे जनतेच्या हितासाठी सकारात्मक पद्धतीने तो अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे कोणत्याही सरकारी निर्णया मध्ये अमलात आल्यानंतर जर वारंवार बदल केले जात असतील तर त्याचे २ अर्थ निघतात. १) सरकार हे जनतेच्या हितासाठी सकारात्मक पद्धतीने तो अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे २) सरकारने त्या प्रक्रियेचा पूर्ण अभ्यास केलेला नव्हता २) सरकारने त्या प्रक्रियेचा पूर्ण अभ्यास केलेला नव्हता समर्थक व विरोधक ह्या २ अर्थावरच आपआपले मुद्दे मांडतील यात शंका नाही समर्थक व विरोधक ह्या २ अर्थावरच आपआपले मुद्दे मांडतील यात शंका नाही जेव्हा २००९ व २०११ च्या UPA सरकारने GST अमलात आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता व भाजपा त्याला जोरदार विरोध करीत होती तेव्हा २००० मधील श्री.अटलबिहारी बाजपेयी यांच्या काळात GST चा ढाचा संशोधनासाठी सर्वात प्रथम विचारात घेण्यात आला होता हि बाब भाजपा सोयीस्करपणे विसरत होती जेव्हा २००९ व २०११ च्या UPA सरकारने GST अमलात आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता व भाजपा त्याला जोरदार विरोध करीत होती तेव्हा २००० मधील श्री.अटलबिहारी बाजपेयी यांच्या काळात GST चा ढाचा संशोधनासाठी सर्वात प्रथम विचारात घेण्यात आला होता हि बाब भाजपा सोयीस्करपणे विसरत होती अर्थात जो जिता वही सिकंदर ह्या उक्तीप्रमाणे भाजपा हि GST च्या बाबतीत सिकंदर ठरली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा भाजपा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE", "date_download": "2021-01-18T02:11:30Z", "digest": "sha1:NCT7FAJ2RW4X6KRHM244NYUKHVILH2CY", "length": 2612, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विंडोज सर्व्हर २००८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १४ एप्रिल २०१४, at ११:३८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१४ रोजी ११:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/2016/11/", "date_download": "2021-01-18T01:24:13Z", "digest": "sha1:3MR5WOSCI5CJCK5QDBALUTBMLG7TJUQX", "length": 22480, "nlines": 218, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "नोव्हेंबर | 2016 | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nPosted in दैनिक पुण्य नगरी लेख, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nसमुद्राची गाज, ढगांचा गडगडाट,वीजेचा कडकडाट, रेल्वेच्या रूळांचा खडखड आवाज, नदीचं खळंखळणं, पानांची सळसळ, खिडक्यांच्य़ा तावदानावरची वाऱ्याची आत येऊ का विचारणारी साद,पहिल्या पावसाची मृद्गंधापूर्वी येणारी टपटप अशी चाहूल, मंदीरातला घंटानाद, लताचा पवित्र स्वर, जगजीतचा धीरगंभीर आवाज, बाळाचे पहिले बोल, ओळखीच्या व्यक्तींचा आवाज, पावलांचा आवाज, सणावाराला होणारे त्या त्या सणांची ओळख सांगणारे आवाज असे अनेकोनेक श्राव्य आवाज ते अगदी वाळवंटातला ’अनाहत’ नाद… एक नं अनेक किती आवाज. एक एक करत मनात उतरतात आणि रूजून बसतात.\n’मेरी आवाज ही पेहेचान है’ म्हणता यावं असा प्रत्येक माणसाचा आवाज वेगळा तशीच प्रत्येक गावांची , जागांची अशी ओळख ठरणारे आवाज असतातच,नाही का\nआवाजाची लय ठरते एखाद्या ठिकाणी रहायला लागल्यानंतर. नवी जागा ओळखीची होण्याच्या टप्प्यात आणि त्या जागेत रुळण्यात या आवाजांची एक साथ असते. काही ठळक अगदी जवळचे तर काही पुसटसे विरळ होत जाणारे आवाज. अस्तित्त्व मात्र दोघांचेही महत्त्वाचे. रेल्वेरुळांशेजारी रहाणाऱ्यांचे वेळापत्रक जसे जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेच्या वेळांशी बांधले जाते तसे मंदीराशेजाऱ्यांचे आरतीच्या वेळांशी बांधले जाते . नकळत घडणारी प्रतिक्षिप्त क्रिया खरं तर ही एक.\nदिवसाच्या प्रत्येक प्रहराचे आगमन असे त्या त्या प्रहराचे विशिष्ट आवाज सांगतात. पहाट होता होता अलगद सरकवल्या जाणाऱ्या पडद्यांच्या आवाजाने उजेडालाच नव्हे तर बाहेरच्या जगातल्या निरनिराळ्या आवाजांनाही कवाडं उघडली जातात. एखाद्या ठिकाणी रहाताना हळूहळू त्यांचा क्रमही नकळत मन नोंद घेत जाते. घरातला शांततेचा ’नाद’ मागे सरत जातो आणि चढणाऱ्या दिवसासोबतच आवाजांचे चक्र फिरायला लागते. घरोघरच्या कपबशांच्या आवाजाने घरात सकाळ होते, मग क्रमाने होत जाणारा स्वैपाकाचा आवाज. मिक्सरमधल्या मसाल्यांचे दळणाचे आवाज, कामाला येणाऱ्या बायकांच्या लगबगीचे आवाज, दुधवाले, पेपरवाले, भाजीवाले इ इ आवाज आणि फक्त आवाज… माणसांना झाली सवड तर ऐकतील आणि नसतील ऐकणार तर नसुदेत असे पक्ष्यांच्या सकाळच्या किलबिलाटाचे आवाज.\nनिरनिराळ्या गाड्य़ांचे हॉर्न्स सकाळी अगदी जोमात असतात , त्यांच्या मालकासारखीच त्यांनाही ऑफिसेसला पोहोचण्याची लगबग असल्यासारखे. मुलांच्या शाळांच्या बसेस, त्यांच्या गाड्यांच्या ड्रायवरकाकांशी होणाऱ्या संवादांचे आवाज.\nगावं बदलली, जागा बदलल्या तरी रहायला लागल्यानंतर सर्वसाधारण याच आवाजांनी ठरत जाते एखाद्या ठिकाणची ओळख. त्या त्या भागाचं व्यक्तिमत्त्व ठरवत जातात नकळत हे आवाज. सकाळचे आवाज हे धावपळीचे, साऱ्या दिवसाला आपल्या गर्भातून जन्माला घालणारी सकाळ अशी भारलेली, गतिमान. मिळालेल्या क्षणांवर दिवस कोरणाऱ्या घाईची सकाळ.शहरी जीवनाला सरावलेली सकाळ तर नक्कीच ही अशी…\nधकाधकीच्या सकाळीतून शांत, प्रगल्भ काहीश्या रूक्ष दुपारीकडे दिवसाची वाटचाल होते आणि आकाशभर विखूरलेले आवाजाचे पक्षी काहीसे मंदावतात. अगदी संगीताच्या भाषेत सांगायचे तर सकाळच्या सुरांतून दुपारच्या सुरांवर दिवस उतरत जातॊ आणि या बदलत्या लयीची एक मींड साधली जाते. सकाळी उजेडासाठी सरकवलेले पडदे पुन्हा जागी नेऊन येणाऱ्या उन्हालाच नव्हे तर बाहेरच्या जगालाही, आवाजालाही थोपवणारी दुपार. वर्दळ थांबलेली नसते पण काहीशी पॉज मोडला मात्र नक्कीच जाते. सकाळइतके निश्चितच नाहीत पण संध्याकाळचे आवाज नक्कीच वाढलेले. संध्याकाळ परतीच्या पावलांची… थकल्या भागल्या तरीही घराच्या ओढीने वेगावलेल्या पावलांची. दिवसाचं देणं देता देता आवाज खोल गेलेली संध्याकाळ.\nकाही हवेहवेसे आवाज, काही अपरिहार्य तर काही इतके सवयीचे की जाणवूही नयेत असे आवाज….\nडोळे मिटले तरी न थांबणाऱ्या आवाजांच्या प्रलयाने वेढलेलो असतो आपण. शहरीकरणाचे आवाज, यांत्रिकतेचे, कोलाहलाचे, गोंगाटांनी भरलेले आवाज.\nटिव्हीवर विविध वाहिन्यांवर तारस्वरात होणाऱ्या चर्चा हे ही झगमगाटी आवाज. अर्थात हे तसं जरा जुनं चित्र म्हणावं लागेल. आजकाल या आवाजात भर पडलीये ती स्मार्टफोन्सवर सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सच्या आवाजांची. हा कोलाहल नवा असला तरी रुळलाय किंवा अगदी अविभाज्य झालाय अगदी झपाट्य़ाने. आपल्या प्रत्येकाचं हल्ली सोशल मिडियावर एक आभासी घर आहे, आणि मग तिथल्या आपल्या वावराने तसेच आपल्या अवतीभोवती असणाऱ्या मंडळींच्या अस्तित्त्वानी त्या घराची ओळख ठरतं जाते. हे आवाज प्रत्यक्ष ऐकू आले नाहीत तरी जाणवतात मात्र नक्की. कधी कधी तर हे आवाज इतके वाढतात की त्यांचा गोंगाट असह्य होत जातो.\nआवाजाच्या या कल्लोळात आवाज खूप आणि ऐकणारे कमी अशी परिस्थिती होत जाते. जगरहाटी चालताना आयुष्याच्या चाकांचा हा अपरिहार्य खडखडाट खरंतर… संवादाची, संपर्काची असंख्य साधनं तरीही माणसांचे माणसांशी होणाऱ्या संवादांचे आवाज हरवलेली अवस्था… या अवस्थेनी एक निराकार शुन्यत्त्व येत चाललय सगळ्यालाच. डोक्यात आवाजांचा महापुर आणि मन कोरे सुन्न असं काहीसं होत जातं.\nइतने शोर में दिल से बातें करना है नामुमकीन,\nजाने क्या बातें करते है आपस में हमसाये…\nया सगळ्या आवाजातून बाहेर पडावेसे वाटते मग. ऐकावी वाटते शांतता. किंवा अगदी शांततेचाही आवाज नको…. साधावं असं काहीतरी की येईल स्वत:चाच आवाज स्वत:लाच. स्वरांच्या श्रॄती ऐकू याव्यात एखाद्या गाणाऱ्याला, तश्या स्वत:च्याच जगण्यातले हरवत चाललेले सूक्ष्म कण ऐकू यावेत स्वत:लाच.\nआवाज नकोनकोसे होत असतानाच कुठूनतरी कोकिळेचा स्वर कानी पडतो… एखादं गाणं ऐकू येतं. शाळेतून घरी पोहोचलेल्या मुलांनी मारलेली हाक आपल्यापर्यंत पोहोचते आणि ’आवाज’ पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचू लागतात. अश्यातच मजरूहचा एक शेर आठवतो…\nरोक सकता हमें ’जिंदान ए बला’ क्या मजरूह,\nहम तों ’आवाज़ ’ है, दीवार सें छन जाते है \n’जिंदान ए बला’ म्हणजे तुरुंग, चारही बाजुंनी संकटांनी घेरलेला माणूस… संकटांनो तुम्ही चारही बाजुंनी आम्हाला घेरलत तरी आम्ही आवाज आहोत आणि या भिंती पार करून जोमाने पुढे जाऊ असं सांगणारा हा शेर . ’आवाज’ म्हणजे कोलाहल असे वाटू लागलेल्या आजकालच्या युगात जरा थबकावं वाटतं आणि आधीच असलेल्या जाणीवेला पुन्हा जागा मिळते की आवाज ही खरं तर किती भन्नाट देणगी आहे … आवाजाचं नातं पुन्हा गोडवा, माधुर्य, ताकद यांच्याशी जोडलं जातं. वाटतं आपलाच आवाज शोधावा पुन्हा आणि घ्यावी एक सुरेल तान स्वत:साठी. आवाजाच्या विचारांचा एक प्रवास करत ’आवाजाला’ पुन्हा एक परिमाण मिळते.\nकोलाहलातून शोधावा खरा “आवाज “. गोंगाटातून शांततेच्या आवाजाकडे परतण्याची “मींड ” साधावी या विचाराचं प्रतिबिंब जगण्याच्या आजच्या कॅलिडोस्कोपमधे….\nदैनिक पुण्य नगरी, 14.11.2016\nमनातल्या गोष्टी, विचार......\t2 प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \n« जुलै डिसेंबर »\nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/peoples-liberation-army-soldier-captured-by-indian-army-in-pangong-lake-128105004.html", "date_download": "2021-01-18T01:24:08Z", "digest": "sha1:25RZRES4ELZL3CRSKOU44C6ZLJMXOZSO", "length": 5955, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "People's Liberation Army Soldier Captured By Indian Army In Pangong Lake | भारतीय हद्दीत घुसलेला चिनी सैनिक ताब्यात, तीन महिन्यात दुसऱ्यांदा घुसखोरीचा प्रयत्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nLAC वर चीनची कुरापत:भारतीय हद्दीत घुसलेला चिनी सैनिक ताब्यात, तीन महिन्यात दुसऱ्यांदा घुसखोरीचा प्रयत्न\nलडाखमध्ये तैनात भारतीय सैनिक. गेल्या वर्षी जूनपासून LAC वरून भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. (फाइल फोटो)\nयाआधी ऑक्टोबरमध्ये घुसखोरी केलेल्या एका चिनी सैनिकाला भारतीय लष्काराने ताब्यात घेतले होते\nचीन आपल्या कुरापती थांबवण्याचे नाव घेत नाहीये. शुक्रवारी एका सैनिकांनी भारतीय सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी तैनात असलेल्या भारतीय सैनिकांनी त्याला ताब्यात घेतले. याआधी ऑक्टोबरमध्ये एका चिनी सैनिकाला भारतीय सीमेत घुसखोरीच्या आरोपात अटक केली होती.\nपँगोन्ग त्सो सरोवराजवळची घटना\nभारतीय लष्करानुसार, जानेवारी शुक्रवारी एका चिनी सैनिकाला भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. सदरील घटना पँगोन्ग त्सो सरोवराच्या दक्षिण भागात घडली. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) या सैनिकाला या भागात तैनात असलेल्या भारतीय सैनिकांनी बघितले होते.\nलष्करानुसार, LAC च्या दोन्ही बाजूने भारत आणि चीनचे सैनिक तैनात आहेत. गेल्यावर्षी 15 जून रोजी झालेल्या हिंसक झडपेनंतर दोन्ही देशांनी येथे सैन्य तैनाती वाढवली आहे. या सैनिकाने कोणत्या परिस्थितीत भारतीय हद्दीत घुसखोरी केली याचा शोध घेतला जात आहे.\nभारतीय लष्कराच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला म्हटले की, चिनी सैनिकाला ताब्यात घेतल्याची माहिती त्यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. याबाबतीत दोन्ही सैन्य संपर्कात आहेत. ऑक्टोबरनंतर दुसऱ्यांदा PLA च्या सैनिकाला ताब्यात घेतल्याची ही दुसरी घटना आहे. ऑक्टोबरमध्ये डेमचोक भागात एका चिनी सैनिकाला ताब्यात घेतले होते. 21 ऑक्टोबर रोजी चुशूल-मॉल्डो मीटिंग पॉइंटवर चिनी अधिकाऱ्यांकडे त्याला सुपूर्द केले होते. तो सैनिक दोन दिवस भारतीय सैन्याच्या ताब्यात होता.\nऑस्ट्रेलिया ला 160 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/sushant-singh-rajput-death-reason-to-china-wuhan-bat-coronavirus-15-biggest-controversies-of-2020-year-ender-latest-news-update-128035853.html", "date_download": "2021-01-18T01:25:51Z", "digest": "sha1:BYGDT4LRFRCSEZWGDFRO7HTHSROPAR7P", "length": 29512, "nlines": 124, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sushant Singh Rajput Death Reason To China Wuhan BAT Coronavirus; 15 Biggest Controversies Of 2020, Year Ender Latest News Update; | भारतात CAA-NRC आणि कृषी कायद्याच्या विरोधापासून ते अमेरिकेत फ्लॉयड यांच्या हत्येपर्यंत, जाणून घ्या वर्षातील 15 वाद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअलविदा 2020:भारतात CAA-NRC आणि कृषी कायद्याच्या विरोधापासून ते अमेरिकेत फ्लॉयड यांच्या हत्येपर्यंत, जाणून घ्या वर्षातील 15 वाद\nकोरोनाशी लढा देत असलेल्या जगात संपूर्ण वर्षभर सुरू होते वाद\n2020 मानवतेसाठी सर्वात वाईट वर्षांमधून एक मानले जात आहे. अमेरिकेच्या चर्चित टाइम मॅगझीननेही हे म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 7.5 कोटीपेक्षा जास्त लोक पीडित आहेत आणि 15 लाखांपेक्षा जास्त जणांनी जीव गमावला आहे.\nएकट्या भारतामध्ये एक कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 2020 केवळ कोरोनाच्या नावे राहिले नाही, यावर्षी अनेक वादही झाले. भारतात 2020 ची सुरुवात नागरिकत्व कायद्यात सुधारणा म्हणजेच CAA आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजंस म्हणजेच NRC च्या विरोध-प्रदर्शनाने झाली. तर या वर्षाचा शेवट कृषी कायद्याच्या विरोधांवर होत आहे.\nतिकडे, अमेरिकेमध्ये कृष्णवर्णिय जॉर्ज फ्लॉयड यांची 25 रोजी हत्या झाली. या हत्येने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची खुर्ची हलवली. तर कोरोना पसरवण्याविषयी चीनवर वाद झाला. चला तर मग जाणून घेऊया देश आणि जगातील 15 सर्वात मोठे वाद.\nअमेरिकेचा आरोप : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, हा कोरोना नाही, चीनी व्हायरस आहे. जगाची अर्थव्यवस्था उद्धवस्त करण्यासाठी चीनने हे पसरवले आहे. आजार लपवला, खोटे बोलले आणि भ्रम पसरवला.\nचीनचा पटलवार : चीनी सरकारचा दावा - 'कोरोना दुसऱ्या देशांपेक्षा विशेषतः अमेरिकेतून आयात केलेल्या पदार्थांमधून आला.' चीनने हे देखील म्हटले की, व्हायरस नैसर्गिक आहे. हा लॅबमध्ये तयार झाला नाही. कम्युनिस्ट सरकारने सर्वात पहिले कोरोना व्हायरस पसरवण्याचे वृत्त देणाऱ्या वुहान हॉस्पिटलचे डॉ. ली वेंलियांग यांना धमकी दिली. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर यावर माफीही मागितली.\nपाच देश करत आहेत तपास : सीएनएनच्या रिपोर्टनुसार, अ��ेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलँड आणि कॅनडा मिळून कोरोना पसरवणाऱ्याचा तपास करत आहेत.\nआंदोलकांचा आरोप : सरकार CAA आणि NRC च्या माध्यमातून एक विशेष धर्माच्या लोकांना निशाणा बनवत आहे.\nसरकारचे उत्तर : गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत म्हटले - 'CAA भारतीयांचे नागरिकत्व हिसकावण्यासाठी नाही, तर दुसऱ्या देशांमध्ये धार्मिक कारणांनी त्रस्त शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी आहे.'\nसुप्रीम कोर्टात आहे प्रकरण : कोरोना व्हायरसमुळे पोलिसांनी शाहीन बागमधून आंदोलकांना हटवले. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात 144 याचिका दाखल झाल्या. सुनावणी सुरू आहे.\nसुशांतच्या चाहत्यांचा आरोप : बॉलिवूडच्या नेपोटिज्म गँगने सुशांतचे चित्रपट हिसकावले. अवॉर्ड नाइट्समध्ये त्यांचा अपमान केला. त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले.\nसुशांतच्या कुटुंबाचा आरोप : रियाने कट रचला. सुशांतला कुटुंबासून दूर केले आणि लपून ड्रग्स देत राहिली. रियाच सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे.\nरियाचची बाजू : सुशांत आपल्या कुटुंबामुळे त्रस्त होता. पहिल्यापासूनच ड्रग्स घेत होता. त्याला बायपोलर डिसऑर्डर होता.\nसीबीआय आणि एनसीबीचा तपास सुरू : सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआय करत आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) मृत्यूमध्ये ड्रग्सची भूमिका तपासत आहे. रिया आणि भाऊ शोविकला ड्रग्स प्रकरणात जामिन मिळाला आहे.\nकंगनाचा आरोप : सुशांत मृत्यूप्रकरणात मुंबई पोलिसांनी काही खास लोकांना वाचवले. आवाज उठवल्यावर सरकारने घाबरवण्यासाठी ऑफिस पाडले.\nमहाराष्ट्र सरकारचे स्पष्टीकरण : कंगनाने अवैध बांधकाम केले होते. यामुळे बीएमसीने आपले काम केले. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊतांनी कंगनासाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की, याचा अर्थ ते कंगनाला नॉटी गर्ल म्हणाले होते.\nहायकोर्टाने भरपाई देण्यास सांगितले : मुंबई हायकोर्टाने कंगनाचे ऑफिस पाडल्यावर BMC ला फटकारले आणि कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगितले. 2 कोटींच्या नुकसान भरपाईसाठी कंगनाच्या मागणीवर सर्व्हेअर मार्च 2021 मध्ये उच्च न्यायालयात अहवाल सादर करेल.\nएका गटाचा आरोप : भाजप खासदार रवी किशन यांनी लोकसभेत म्हटले की, फिल्म इंडस्ट्री ड्रग्सच्या विळख्यात आहे. भाजप नेता तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी करण जौहरच्या एका पार्टीमध्���े ड्रग्सचा वापर झाल्याचा दावा केला होता.\nदुसऱ्या गटाचे उत्तर : सपा खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत म्हटले - 'ड्रग्सच्या नावावर बॉलिवूडला बदनाम करण्याचा कट आहे.'\nNCB चा तपास सुरू : कॉमेडियन भारती सिंह, तिचा पती हर्षला जामिन मिळाला आहे. दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि रकुल प्रीतची चौकशी करण्यात आली होती. NCB चा दावा आहे की, त्यांच्याजवळ काही मोठे अॅक्टर्स ड्रग्स घेत असल्याची माहिती आहे. नावे समोर आलेली नाहीत.\nपोलिसांचा आरोप : मरकजने कोरोना बचावासाठी जारी केलेल्या निर्देशाचे पालन केले नाही. मुद्दामून संक्रमण पसरवले. निष्काळजीपणा दाखवला. जनता कर्फ्यूच्या वेळी तबलीगी जमातचे दोन ते अडीच हजार लोक एकत्र आले होते.\nजमातचे उत्तर : जनता कर्फ्यूच्या घोषणेपूर्वीच लोक जमा झाले होते. रेल्वे सेवा थाबंल्याने आणि पोलिस-प्रशासनाकडून लोकांना घरा पाठवताना सहयोग मिळाला नाही.\nकोर्टात केस : कोर्टाने मरकजमध्ये सामिल 36 विदेशी आरोपींना जामिन दिला आहे. कोर्टाने दिल्ली पोलिसांना गृह मंत्रालयाकडून लिस्ट घेऊन विना टेस्ट आयडेंटिटी परेडच्या अटकेसाठी फटकारले.\nआयुष मंत्रालयाचा आरोप : रामदेव बाबांचे औषध लॉन्चिंगनंतर आयुष मंत्रालयाने म्हटले - 'अशा कोणत्याही औषधाविषयी माहिती नाही, याची विक्री केली जाऊ नये.'\nपतंजलीचे स्पष्टीकरण : पतंजलीचे चेअरमन बालकृष्ण म्हणाले, 'कम्यूनिकेशन गॅप झाला. उपचार नाही तर प्रतिबंधासाठी आहे. नाव बदलून दिव्य श्वासारि कोरोनिल किट ठेवले.'\nजबरदस्त विक्री : चार महिन्यात पतंजलीने 250 कोटी रुपयांची 25 लाख दिव्य श्वासारि कोरोनिल किट विकली.\nशेतकऱ्यांचा आरोप : आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटले, 'तीन नवीन कृषी कायद्यांनी MSP संपेल, साठवणूक वाढेल. मंड्या संपतील आणि बिझनेसमन शेतकऱ्यांवर अधिराज्य गाजवतील.'\nसरकारचे उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले की, MSP कायम राहिल. खासगी मंड्यांवर राज्य सरकार टॅक्स लावू शकतील. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगने शेतकऱ्यांना योग्य मूल्य मिळेल.\nसिंघु बॉर्डरवर जमले आहेत शेतकरी : दिल्लीच्या सिंघूंसह अनेक सीमा स्थळांवर हजारो शेतकरी जमले आहेत. सरकार आणि शेतकरी यांच्यात वाटाघाटी होऊ शकलेली नाही. सुप्रीम कोर्टाने चर्चेसाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्यास सांगितले आहे. तसेच हे कायदे होल्ड करण्यावर सल्ला मागितला आहे.\nरोहित शर्मा आणि विराट कोहलीमध्ये टसल\nरोहित शर्माने दुखापत होऊनही आयपीएल फायनल खेळली. मात्र ऑस्ट्रेलिया सीरीजसाठी गेला नाही. याविषयी कोहलीच्या वक्तव्याने वाद उद्भवला.\nविराटचा आरोप : कर्णधार म्हणाला की, टीम मॅनेजमेंटला रोहित ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर न जाण्याचे वृत्त आहे.\nरोहितचा बचाव : प्रश्न उपस्थित झाल्यानंतर बीसीसीआयने रोहित शर्माची हेल्थ अपडेट जाहीर केले. सांगितले की ते दुखापतीतून बरे होत आहेत.\nरोहित ऑस्ट्रेलियात पोहोचला : कोहलीच्या वक्तव्यानंतर रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया गाठला आहे. पण 14 दिवस तो क्वारंटाइन राहणार आहे. तिसर्‍या कसोटीत त्याचे पुनरागमन होणे अपेक्षित आहे.\nअमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड यांची हत्या : हिप-हॉप आर्टिस्ट जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यने अमेरिकेत हिंसक प्रदर्शन झाले. श्वेतवर्णिय विरुद्ध कृष्णवर्णिय असा वाद सुरू झाला. टाइम मॅग्झीनची रिपोर्ट, फ्लॉयडवर ट्रम्प यांची भूमिका त्यांच्या अपयशाच्या कारणांपैकी एक आहे.\nआंदोलकांचा आरोप : ट्रम्पच्या राजवटीत श्वेतांचा अहंकार वाढला. कृष्णवर्णिय जॉर्ज फ्लॉइडची मान, गुडघ्याने दाबणाऱ्या श्वेत पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये अहंकार होता.\nट्रम्प यांचे दोन विधानः ट्रम्प यांनी प्रथम ट्विट केले, 'जर लूटमार झाली तर गोळी मारणे सुरू करतील.' त्याचा इशारा कृष्णवर्णिय निदर्शकांना होता. यानंतर ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटले- 'अमेरिकेत नोकरीची स्थिती सुधारत आहे. वरुन जॉर्ज फ्लॉयड पहात आहे. त्यांच्यासाठी हा एक चांगला दिवस आहे.' त्यांच्या वक्तव्यानंतर वाद वाढला.\nकोर्टात आहे प्रकरण : चौकशीदरम्यान फ्लॉइड यांच्या हत्येत सामिल असलेले पोलिस कर्मचारी डेरेक शॉविन, थॉमस लेन, जे एलेक्जेंडर आणि डाउ थाओ यांना नोकरीवरुन काढून हत्येचा खटला चालवला.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत आपल्या विजयाचा दावा करत राहिले. त्यांनी आरोप लावला की, कोरोनाचा फायदा घेत निवडणुकीत घोळ केला जात आहे.\nट्रम्प यांचा पक्ष : निवडणुकीत पोस्टल बॅलेटने टाकण्यात आलेल्या मतांमध्ये घोळ करण्यात आला. निवडणुकीनंतर मतांच्या मोजणीमध्येही घोळ करण्यात आला.\nजो बायडेन यांचा पक्ष : अमेरिकेच्या प्रेसिडेंट इलेक्टने म्हटले की, निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष झाली.\nसुप्रीम कोर्ट देणार निर्णय : दोन ��ाज्यांच्या घोटाळ्याच्या आरोपांना सुप्रीम कोर्टाने फेटाळले. इतर राज्यांच्या प्रकरणात 6 जानेवारीपर्यंत निर्णय येतील.\nWHO वर कोरोनाची माहिती लपवणे आणि लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचा आरोप लागला. अमेरिकेने फंडिंग थांबवली. WHOची एकूण फंडिंगच्या 40 टक्के भाग अमेरिका देत होते.\nट्रम्प यांचा आरोप : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, 'WHO'आणि चीनने मिलीभगत केली. दोघेही कोरोना पसरण्याची माहिती लपवून ठेवली. लोकांमध्ये भ्रम पसरवला.' यानंतर अमेरिकेने WHO ची फंडिंग थांबवली.\nWHO चे स्पष्टीकरण : WHO ने आरोप फेटाळून लावले आणि अमेरिकेस फंडिंग बहाल करण्यास सांगितले. दावा केला की, फंडिंग थांबवल्याने संपूर्ण जगाचे नुकसान होईल.\nतणाव कमी होण्याची अपेक्षा नाही : अमेरिकेत जो बायडेन यांची नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड होऊनही WHO सोबत तणाव कमी होण्याची अपेक्षा नाही. बायडेन या प्रकरणात चीन आणि WHO च्या विरोधात आहेत.\nईरानी कमांडर यांना मारले गेले\nईरानमध्ये जनररल कासिम सुलेमानी सर्वात जास्त पसंत केली जाणारी व्यक्ती होती. त्यांच्या मृत्यूनंतर ईरानच्या जबाबी कारवाईच्या भितीने जगात तणाव निर्माण झाला.\nआंदोलकांचा आरोप : अमेरिकेने ईरानच्या कुद्स फोर्सचे कमांडर सुलेमानी यांना दहशतवादी घोषित केले आणि 3 जानेवारीला ड्रोसनने हल्ला करत त्यांची हत्या केली. हे बेकायदेशीर आहे.\nअमेरीकेचे स्पष्टीकरण : अमेरिकेने सर्वात पहिले सुलेमानी यांना मारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी म्हटले की, अमेरिकेतील नागरिकांच्या संरक्षणासाठी ईरानी कमांडरला मारण्यात आले. सुलेमानी दिल्लीपासून ते लंडनपर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामिल होता.\nआंदोलन मंदावले : ईराणमध्ये सुरुवातीला आंदोलनात मोठ्या संख्येत लोक रस्त्यांवर उतरले. ईराणने कठोर बदला घेण्याची घोषणा केली आणि 7 जानेवारीला ईराणच्या सैन्याने इराकमध्ये अमेरिकेच्या तळांवर मिसाइल सोडल्या. पेंटागनने 110 जवान जखमी झाल्याचे सांगितले. यानंतर वाद संपला.\nवयस्कर दाम्पत्याने यूट्यूबर गौरव वासन धोकेबाज असल्याचे सांगितले. बाबा का ढाबासाठी आलेल्या आर्थिक मदतीमध्ये घोळ केल्याविषयी तक्रार दाखल केली.\nकांता प्रसाद यांचा आरोप : यूट्यूबरने गुपचूप व्हिडिओ शूट केला. न सांगताच लोकांना पैसे पाठवण्याचे आवाहानन केले. अकाउंट नंबर ���पल्या मित्रांचे दिले. मदतीसाठी मिळालेले पूर्ण पैसे दिले नाही.\nगौरव वासनचे उत्तर : आता कुणाची मदत करण्यापूर्वी विचार करावा लागेल. बाबा का ढाबाच्या संबंधात पैसे देवाण-घेवाणीची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे.\nवाद सुरू आहे : गोरवने पोलिसांना बँक स्टेटमेंट दिले आहे. पोलिस तपास करत आहेत. नुकतेच कांता प्रसाद यांनी तक्रार केली आहे की, गौरवने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.\nकॅरेमिनाटी विरुद्ध टिक टॉक\nयूट्यूबर अजय नागर म्हणजे कॅरेमिनाटीने टिकटॉकर्सला आपल्या निशाण्यावर घेतले. यूट्यूबर्स आणि टिकटॉकर्समध्ये वाद सुरू झाला. यानंतर सोशल मीडियावर तरुण दोन भागांमध्ये विभागले.\nकॅरेमिनाटीचा आरोप : टिकटॉकर्स एका विशेष धर्मासाठी व्हिडिओ बनवतात आणि द्वेष पसरवतात. त्यांना बॅन करायला हवे.\nटिकटॉकर्सने घेरले : कॅरेमिनाटीसारखे लोक टिक टॉक कमी काळात जास्त प्रसिद्ध झाल्याने जळत आहेत. सातत्याने टिक टॉकला निशाणा बनवत आहेत. अॅपच्या बॅनमध्ये यूट्यूबर्सचीही भूमिका आहे.\nऑनलाइन वाद अजुनही सुरू : भारतात टिक टॉक बॅन झाल्यानंतर टिकटॉकर्सने यूट्यूबवर अकाउंट बनवले. आता येथे दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. तर चीनी कंपनी बाइटडांस टिक टॉकसह दुसरे अॅप्स बहाल करण्यासाठी भारत सरकारशी बोलत आहे.\nऑस्ट्रेलिया ला 160 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/money/crude-oil-cheaper-than-water-impact-on-indian-economy-up-mhpg-493040.html", "date_download": "2021-01-18T01:56:50Z", "digest": "sha1:6RJQTF3UFNNKHG2JWPSQB3DEXSRK6FXN", "length": 17477, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : पाण्यापेक्षाही स्वस्त झालं कच्च तेल, दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किंमती होणार कमी? Crude Oil Cheaper than Water impact on indian economy mhpg– News18 Lokmat", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आ���ेश\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी ���ाप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nपाण्यापेक्षाही स्वस्त झालं कच्च तेल, दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किंमती होणार कमी\nCrude Oil Cheaper than Water: ब्रेंट क्रूड 4 प्रति बॅरल पातळीवर घसरून 37 डॉलरवर आला आहे. या प्रचंड घटानंतर कच्चे तेल पाण्यापेक्षा स्वस्त झाले आहे.\nकोरोनाव्हायरचे (Coronavirus Crisis) युरोपियन देशांतील वाढत्या संक्रमणामुळे पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, जगभरात मागणी कमी होण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किंमतींवर दबाव वाढला आहे. तसेच कच्च्या तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांकडून क्रूडचा पुरवठा निरंतर वाढविला जात आहे.\nया कारणास्तव, ब्रेंट क्रूड 4 प्रति बॅरल पातळीवर घसरून 37 डॉलरवर आला आहे. या प्रचंड घटानंतर कच्चे तेल पाण्यापेक्षा स्वस्त झाले आहे. भारत 83 टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आयात करतो आणि यासाठी दरवर्षी 100 अब्ज डॉलर्स द्यावे लागतात.\nपाण्यापेक्षा कच्चे तेल कसे स्वस्त झाले- सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 37 डॉलर आहे. एका बॅरलमध्ये 159 लिटर तेल असते. सध्या एका डॉलरची किंमत 74 रुपये आहे. याचा अर्थ एका बॅरलची किंमत 2733 रुपये आहे. तर, एक लीटरमध्ये त्याची किंमत 17.18 रुपयांच्या जवळ येते. देशात पाण्याच्या बाटलीची किंमत 20 रुपयांच्या जवळ आहे.\nकच्च्या तेलाचे दर का घसरत आहेत- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी युरोपमधील देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याच वेळी, व्यवसायही ठप्प झाले आहेत. परिणामी, पेट्रोल आणि डिझेलची मागणी आणि वापर वेगानं घसरली आहे.\nदरम्यान सौदी अरेबिया, रशिया आणि अमेरिका कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्यास सहमत नाहीत. सौदी अरेबियाने तेलाचे सर्वात जास्त उत्पादन करते. त्यानंतर, कच्च्या तेलावर अवलंबून असलेल्या सौ��ी अरेबियाची अर्थव्यवस्था गडगडू लागली, यामुळे क्रूडच्या किंमती खूप वेगात कमी झाल्या.\nकच्चे तेल हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी किती वरदान ठरेल - भारत सरकारने या काळात कमी किंमतीत कच्चे तेल विकत घेतले असेल, पण पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे प्रमाण फारसे बदललेले नाही. यामुळे सरकारला दोन मोठे फायदे झाले. सर्व देशातील चालू खात्यातील तूट (CAD) कमी झाली आणि दुसरे म्हणजे सरकारचे उत्पन्न वाढले. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, आणखी एक चांगली घटना नुकतीच घडली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सुधारला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया हळूहळू 77 वरून 74 पर्यंत सुधारला.\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/800448", "date_download": "2021-01-18T02:07:04Z", "digest": "sha1:IASWECN2S446AUQBOCDLD6V2KVTNTV3F", "length": 2420, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मार्टिन लुईस पर्ल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मार्टिन लुईस पर्ल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nमार्टिन लुईस पर्ल (संपादन)\n१४:१४, २५ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१३:१८, २३ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\n१४:१४, २५ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध ���हे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/lets-commit-to-take-shivchhatrapatis-fat-forward-chief-minister-uddhav-thackeray/", "date_download": "2021-01-18T01:27:44Z", "digest": "sha1:IERKALJVO7CXAU3LSHKBLXQI3MSWD5M5", "length": 7931, "nlines": 96, "source_domain": "punelive24.com", "title": "शिवछत्रपतींचा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Punelive24com", "raw_content": "\nशिवछत्रपतींचा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nशिवछत्रपतींचा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई, दि. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी कारभाराचा जगापुढे आदर्श आहे. त्याअर्थाने शिवराज्याभिषेक दिन हा संकल्प दिन मानून शिवछत्रपतींनी दिलेला वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊ या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.\nशुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण.\nक्षणोक्षणी केवळ रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा हा संकल्प दिन. त्यांचा लोककल्याणकारी राज्य कारभार जगात आदर्श मानला जातो.\nआव्हानांवर मात करताना धीरोदात्तपणे पुढे जाण्याचा त्यांचा बाणा आज मार्गदर्शक ठरतो आहे. त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून पुढे जाण्यासाठी, दिलेला हा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आपण वचनबद्ध होऊ या.\nहे वचन त्यांच्या चरणी अर्पण करू या. यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शिवछत्रपतींना त्रिवार मुजरा\n‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा\nलॉकडाऊन काळात अन्न, नागरी पुरवठा विभागाचा अन्नधान्य वाटपात विक्रम\nपुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील रुग्‍णांसाठी समर्पित कोविड आरोग्य केंद्र\nतिघांनी कोयत्याच्या धाक दाखवून तरुणास लुटले\nशिक्षण प्रसारक मंडळाने अकरावी प्रवेशाबाबत घेतला ‘हा’ निर्णय\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक\nपुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील रुग्‍णांसाठी समर्पित…\n…तर देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल :…\nतिघांनी कोयत्याच्या धाक दाखवून तरुणास लुटले\nशिक्षण प्रसारक मंडळान��� अकरावी प्रवेशाबाबत घेतला…\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक\nकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी नमुना…\nपुणे : केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा\nभाजपला नागरिकांची नव्हे राजकारणाची काळजी;खा.चव्हाण यांची…\nमोदी सरकार देतय स्वस्तात सोन ; ‘अशी’ करा खरेदी\nविविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांबाबत सरकारने घेतला…\nPunelive24.com पुणे न्यूज अपडेट्स\nतिघांनी कोयत्याच्या धाक दाखवून तरुणास लुटले\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक\nमाजी मंत्र्यांना खंडणी मागणाऱ्या डॉक्टरला ‘ या ‘…\nधुळीची अॅलर्जी दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे पाच…\nकोरोनाच्या बाबतीत जाणून घ्या ‘या’ महत्वपूर्ण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.bulandtimes.com/page/2/", "date_download": "2021-01-18T01:31:43Z", "digest": "sha1:4JVOKQER3STGOOE3YU367TW6DGICEIND", "length": 7339, "nlines": 60, "source_domain": "www.bulandtimes.com", "title": "मुख्य पान - महाराष्ट्र बुलंद टाइम्स", "raw_content": "\nकार्यक्रम / स्पर्धा माहिती\nसृष्टी / उन्मेष गुजराथी\nलुटमारीच्या काळात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा\nवसई (वार्ताहर) : कोरोनाच्या काळात बेकारीची कुर्‍हाड कोसळल्यामुळे सर्वत्र चणचण असतानाही हाती आलेले दागिन्यांचे घबाड परत करून एका रिक्षाचालकाने...\nनालासोपारा शहरात जाळे पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्यांचे \nनालासोपारा (प्रतिनीधी) : शहराच्या पश्चिमेस आता पोलिसिंग कार्यपद्धती बदलत्या काळानुसार बदलत आहे. संपूर्ण वसई तालुका आता पोलीस आयुक्तालय क्षेत्रात...\nखावटी अनुदान योजना महासंपर्क अभियानाचे आयोजन\nपालघर (वार्ताहर) : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे राज्यात उद्भवलेल्या अर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे...\nटाकीपाडा पोलीस चौकीचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर\nनालासोपारा (प्रतिनीधी) : सोपारा-गास रोडवरील टाकीपाडा भागातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी तेथे लवकरच पोलीस चौकी सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत....\nपंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे सोयीचे सोपारा मार्केट तात्काळ सुरू होणार\nवसई (वार्ताहर) : वसई तालुका हा अनेक वर्षापासून कृषी संपन्न तालुका म्हणून ओळखला जात होता. वसईची केळी, वसईचा भाजीपाला,...\nवसईतील प्रसिद्ध वकील पी.एन.ओझा यांचा भ���जपात जाहीर प्रवेश\nवसई (वार्ताहर) : वसई-विरार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जय्यत तयारी चालू आहे. भाजपा वसई-विरारकडून जिल्हाध्यक्ष राजन नाईक व महासचिव उत्तम...\nमहापालिकेने इशारा द्यावा ; पोलिसांनी कारवाई करावी\nनालासोपाराा(वार्ताहर) : शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आहे आणि रस्ते कमी पडत आहेत. या लाॅक डाऊन परिस्थितीत सुद्धा वाहन...\nज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. विलास कुमठेकर यांना पद्म पुरस्कार देण्यात यावा \nमुंबई (विशेष प्रतिनिधी ) : नांदेड येथील ज्येष्ठ आणि प्रथितयश शिक्षणतज्ज्ञ डॉ. विलास कुमठेकर यांना पद्म पुरस्कार देऊन त्यांना...\nआंतरराष्ट्रीय स्पर्धेत वसई-विरारमधील मुला-मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी\nवसई (वार्ताहर) : बँकाँक (थायलॅण्ड) येथे झालेल्या वर्चुअल युथ फेस्टीवल २०२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वसई-विरारच्या तब्बल ११ खेडाळूंची निवड झाली...\nपालघर रेल्वे स्थानकाबाहेरील राष्ट्रध्वज एका वर्षात गायब…\nपालघर (वार्ताहर) : भारतीय रेल्वेतर्फे देशातील प्रमुख आणि महत्त्वांच्या रेल्वे स्थानकांवर ३०x२० फुटांचे आणि १०० उंचीवर राष्ट्रध्वज लावण्यात आले....\nश्री वज्रेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्यात कुडे ग्रामस्थांचे सक्रिय योगदान\nनाहीतर आयुक्तांना घेराव घालू…\nनागरिकांना मोठा दिलासा ; नव्या बस ताफ्यातही वाढ होणार\nवसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो – राजीव पाटील\nपोलिसांच्या कारभारावर भाष्य करणारे खुले व्यासपीठ म्हणजे आपली मोहल्ला कमिटी – पोलीस आयुक्त सदानंद दाते\n© महाराष्ट्र बुलंद टाइम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/kabaddi/bengal-warriors-hunted-pirates/", "date_download": "2021-01-18T00:54:41Z", "digest": "sha1:6XH4FB3BUQ5BIBQS4IG4L3TVPCYTQIGS", "length": 28404, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बेंगाल वॉरियर्सने केली पटणा पायरेट्सची शिकार - Marathi News | The Bengal Warriors hunted the Pirates | Latest kabaddi News at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमेट्रो चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या, मुंबई इन मिनिट्स स्वप्न साकार होणार\nपेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहतुकीच्या खर्चात झाली वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री\nमुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय\nराज्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ३ हजार नवे रुग्ण\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटल���ंकडे केली तक्रार\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nबेंगाल वॉरियर्सने केली पटणा पायरेट्सची शिकार\nजवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बेंगालचा मनिंदर सिंग आणि पटणाचा ‘रेकॉर्ड ब्रेकर’ प्रदीप नरवाल यांच्यामध्ये अपेक्षित लढाई रंगली.\nबेंगाल वॉरियर्सने केली पटणा पायरेट्सची शिकार\nचेन्नई : सांघिक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या बेंगाल वॉरियर्सने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पटणा पायरेट्सचा ३५-२६ असा पराभव करुन प्रो कबड्डी लीगमध्ये विजयी आगेकूच केली. या दमदार विजयासह बेंगाल संघाने गुणतालिकेत ३३ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली असून पटणा संघ १७ गुणांसह तळाला आहे. पटणाने आपल्या नऊ सामन्यांतून सहा पराभव पत्करले आहेत.\nज��ाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बेंगालचा मनिंदर सिंग आणि पटणाचा ‘रेकॉर्ड ब्रेकर’ प्रदीप नरवाल यांच्यामध्ये अपेक्षित लढाई रंगली. दोघांनी आपापल्या संघासाठी तुफानी चढाया करताना ‘सुपर टेन’ कामगिरी केली. मनिंदरने १० गुण, तर प्रदीपने १२ गुणांची कमाई केली. मात्र फरक राहिला तो सांघिक खेळाचा. एकीकडे पटणाचा प्रदीप एकामागून एक गुणांची वसूली करत असताना त्याला सहकारी खेळाडूंकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.\nस्पर्धा इतिहासामध्ये मनिंदरने २६व्यांदा सुपर टेन कामगिरी केली, तर त्याचवेळी प्रदीपने तब्बल ४८व्यांदा असा पराक्रम केला. दुसरीकडे, मनिंदरला आपल्या सहकारी खेळाडूंकडून मोलाची साथ मिळाली. के. प्रपंजन (६) आणि रिंकू नरवाल (५) यांनीही शानदार खेळ करताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. रिंकूने भक्कम पकडी करताना पायरेट्सचे आक्रमण खिळखिळे केले. मध्यंतराला बेंगालने १५-१४ अशी नाममात्र आघाडी घेतली होती. यानंतर तुफानी खेळ करत बेंगालने पटणाच्या आव्हानातली हवा काढली. प्रदीपने तुफानी खेळ केला, मात्र सांघिक खेळाचा अभाव पायरेट्सच्या पराभवास कारणीभूत ठरला.\nचिपळूणच्या शुभम शिंदेंची भारतीय संघात निवड\nShocking : ...म्हणून पंजाब पोलिसानं झाडली गोळी, 24 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू\nछत्रपती शिवाजी महाराज राज्य कबड्डी स्पर्धा स्थगित\nराष्ट्रीय कबड्डी : महाराष्ट्राच्या पुरुषांची विजयी सलामी\nबुलडाणा: जिल्हा क्रीडा संकुलात रंगल्या क्रीडा स्पर्धा\nकेळीवेळीत आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 27 मार्च पासून\n५०० प्राध्यापक व संशोधकांचा आॅनलाईन सहभाग\nकबड्डी स्पर्धेसाठी भारताचा संघ पाकिस्तानमध्ये गेल्याने वाद\nमुंबई, नागपूर, एसएनडीटी भारती विद्यापीठ कबड्डी संघांची प्रत्येकी दोन गुणांची कमाई\nदक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताच्या पुरुष कबड्डी संघाची यशस्वी वाटचाल\nदीपिका जोसेफ, स्नेहल शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई\nबेंगाल वॉरियर्सने केली पटणा पायरेट्सची शिकार\nजनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही सत्तास्थापनेला झालेल्या विलंबाला कोण जबाबदार आहे असं वाटतं\nभाजपा शिवसेना दोन्ही 'भाऊ'\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\nराज्यमंत्री यड्रावकरांना पोलिसांनी रोखले, कर्नाटक सीमा; कोगनोळी टोलनाक्यावरील घटना\nविदर्भालाही अमली पदार्थांचा विळखा, नागपुरात शेजारच्या राज्यातून गांजा, मुंबईतून येते हेरॉईन\nअकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर\nआदिवासी आईचं बाळ इन्क्युबेटरमध्ये का जातं\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\n‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे\nआता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी\nवाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\n'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/2019/01/", "date_download": "2021-01-18T01:36:55Z", "digest": "sha1:4ZTTZ7RM54ZWWMUP335IJRQHRU6334NM", "length": 28323, "nlines": 244, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "जानेवारी | 2019 | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nPosted in पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nज्यांच्या कविता, कवितांबद्दलची टिपणं, कथा, ललित असं अनेकांगांने समृद्ध लिखाण वाचत आपण साहित्याच्या अजून जवळ यावं. ज्यांचं साधं, निगर्वी, सात्त्विक तेज आणि अपार थक्क करून टाकणारा व्यासंग सतत मोहवत जावा, ’स्त्री’त्त्वाची सजग जाणीव, आत्मभानाची लखलखती वाट ज्यांनी सहज दाखवावी अश्या अरुणाताई बोलत होत्या, किंबहूना ’आपण छान गप्पा मारूया’ असं म्हणत संवाद साधत होत्या तेव्हा त्यांच्या भेटीसाठी जमलेलो आम्ही सगळेजण त्यांचा शब्द न शब्द मनात साठवून घेत होतो. कविता, साहित्य, पाश्चात्य आणि अगदी आपल्या मातीतला स्त्रीवाद असं अनेक विषयांच्या अनुषंगाने त्या भरभरून बोलत होत्या. किती अलवार, किती तलम, किती तरल आणि तरीही किती अर्थप्रवाही असं ते बोलणं, अदिवासी गीतं, ओव्या, वाङ्मयीन परंपरा, ताईंच्या बोलण्याचा पैस किती मोठा. काही सांगतांना अधेमधे येणाऱ्या कवितांच्या ओळी आणि संदर्भ.\nअर्थात मी भारावलेलेच होते आधीपासून. माझ्या कवितांचं पुस्तक त्यांना नुकतंच दिलेलं होतं मी, वाकून नमस्कार केला तेव्हा त्यांनी पाठीवर ठेवलेल्या हाताची उब मनात अजून होती. प्रत्येक क्षेत्रात आपली काही उपास्य दैवतं असतात तश्या कवितेच्या प्रांतात माझ्या आवडत्या, ज्यांना नमस्कार करावा असं वाटणाऱ्या नावांमधे ताईंचं स्थान अगदी मनाजवळ. त्यांच्या जाईजूईच्या सुगंधासारख्या मनभर रेंगाळणाऱ्या कवितांनी साद घालावी आणि आपण त्यांचं होऊन जावं, कधीतरी एखादी ओळ मनात बहरणाऱ्या नव्या फुटव्यासाठी जिवंत झऱ्यासारखी झुळझुळावी तर कधी एखाद्या ओळीने, ’अवजड मनाला पेलणारी कृष्ण करंगळी’ व्हावं. किती साधी, किती संयत, किती गोड कविता ताईंची. एक एक भाव असे रेशीमधाग्यासारखे उलगडावे ते त्यांनीच. कोवळ्या, अलवार, नाजूक, सुकोमल शब्दांसारखं मऊसुत स्निग्ध, कुठलाही अभिनिवेश नसलेलं हे व्यक्तीत्त्व आणि ज्ञानाचा आरसा ठरावा असं लिखाण. ताईंनी माझं पुस्तक उघडून पाहिलं, काही कविता वाचल्या. छानसं हसल्या आणि मग पुन्हा अर्पणपत्रिका वाचू लागल्या. अंगभूत गांभिर्याने त्यांनी एक एक शब्द वंदना अत्रेंना वाचून दाखवला,\n“मनातलं बोलायचं आहे”, म्हणून बोलावलस,\nमी आले नाही, तू बोलली नाहीस….\nआता आयुष्यभर माझ्या मनातलं बोलत राहीन,\nत्यात तुझ्या मनाचा तळ शोधत राहीन\nमाझे डोळे भरून आले होते. आजीसाठीचे शब्द आजीपर्यंत प���होचले होते. कंठ दाटून आला आणि ताईंच्या चेहेऱ्यावर खूप आतून आलेलं ओळखीचं समजूतीचं हास्य उमटलं. आता त्या पुन्हा बोलत होत्या. सगळेजण त्यांच्या मंद समईसारख्या उजळवून टाकणाऱ्या अस्तित्त्वाची साक्ष होत होते. स्त्रीविषयीच्या आंतरिक जिव्हाळ्याने ताईंची लेखणी म्हणते,\nसवाष्णीनं कुंकू टेकवावं तितक्या खात्रीने\nटेकवताच येत नाही शब्दांची चिमूट कित्येक दु:खांवर\nकसं लिहावं हे असं जीवघेणं दरवेळेस ह्यांनी असं नेहेमी वाटत जाई मला, ताईंना पहातांना जाणवत गेली ती त्यांच्यातली सात्त्विक सोज्वळतेची प्रभा. जीवनाविषयी असलेलं कमालीचं औत्सुक्य, आलुलकी.\nमिळालास मज स्पर्शनिळा तू\nदिल्या तुला तळव्याच्या रेषा\nशब्द मला दे साधा\nलिहिणारं मन बोलतं झालं होतं आणि मला त्यांच्या लेखणीतून चित्रित झालेल्या द्रौपदी, कुंती, सीता, उर्वशी, मैत्रेयी अगदी सोमनाथाची देवदासी चौला, लोककथांमधल्या कितीतरीजणी आठवत होत्या. रोजच्या जगण्यातले असो की स्त्रीत्त्वाच्या वाटॆवरचे आदिम, चिरंतन प्रश्न असो अरुणाताईंकडे हक्काने मागावे उत्तर आणि त्यांनी त्यांच्या सहज साधेपणाने ते अलगद देऊन टाकावे असं काहीसं अगदी. “वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटणारा पुरुष हा बाईच्या जडणघडणीसाठी तितकाच महत्त्वाचा आहे,” त्या सांगत होत्या. राधेला आणि कृष्णाला समजून घ्यावं ते ताईंनीच. कृष्ण उलगडून सांगावाच पण अनयही समजून यावा तो त्यांच्या कवितांमुळेच… अनयाच्या उल्लेखानंतर ताई सहज उच्चारत्या झाल्या …\nपुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;\nपाठ फिरवून नाही उणी करत;\nघेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;\nआपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.\nराधे, पुरुष असाही असतो\nताईंबरोबरीने नकळत आले हे शब्द माझ्याहीकडून, बोलताना क्षणभर थांबल्या आणि पुन्हा तेच ओळखीचं हसू चेहेऱ्यावर. ही ओळख त्या क्षणी आम्हा दोघींमधली जितकी तितकीच राधा-अनयाच्या नात्याची उमज पडणाऱ्यांमधली अधिक होती. कार्यक्रम संपतांना ताईंना भेटले तेव्हा कुठून सुरूवात करावी बोलायला ते कळेना. “तुझे लेख वाचतांना तुझ्या लेखनावर अरूणाताईंचा प्रभाव आहे असं कधीतरी वाटून जातं”, माझी एक मैत्रीण कधीतरी म्हणाली होती असं त्यांना सांगतांना म्हटलं, ताई मी सांगितलं तिला, “अगं मोगऱ्याच्या ओंजळभर कळ्या तुम्ही हातात ठेवाल तेव्हा ह���ताला येणाऱ्या सुगंधाचं श्रेय त्या मोगऱ्याचंच, ताईंचे शब्द असे मनभर असताना ते डोकावले तर तो सन्मानच माझा”… त्या माऊलीने मग मला घट्ट जीवापास घेतलं आणि म्हणाली, “कविता लिहितेस कुठली पोरी, अगं कविता जगतेस तू”.\nसहज साधेपणाने ठेवता यावे मनापाशी मन\nत्याने किती सोपे होते जगणे…\nताईंच्या शब्दाचे ’मंत्राक्षर’ मनापास येत मोगऱ्याचा चिरंतन गंध मग माझ्या मनात कायमचा विसावला\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, मनातल्या गोष्टी, विचार......\t१ प्रतिक्रिया\nPosted in पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nआयुष्य, अखंड प्रवासाची एक मालिका. प्रत्येक जीवाचा, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत एक अव्याहत प्रवास. सतत बदलत्या क्षणांच्या साक्षीने सुरू असलेला प्रवाह “घरापासून पुन्हा घरापर्यंत” अनेक वाटा वळणांचा रस्ता. या वळणावर अनुभवांची गाठोडी घेऊन आयुष्य उभं असतं. नवनव्या मार्गाचा प्रवास, कधी रुळलेली वाट तर कधी बिकट वाट वहिवाट.\nकौन जाने कहाँ कहाँ जाऊँ\nहम-सफ़र अब के है सफ़र मेरा\n“हम-सफ़र अब के है सफ़र मेरा”, चालताना प्रवासच साथीदार होत जातो. घराबाहेर पडण्याची कारणं दरवेळी निराळी, कसलातरी शोध घेण्यासाठी माणसं निघतात. काहीतरी अपूर्ण पूर्णत्वास नेणे हा हेतू असतो. एका वेळेस अनेक पातळ्यांवर सुरू असतो प्रवास खरं तर. प्रवासात जाणीव जागृत होते आणि नेणीवेत शहाणपण साठत जातं.\nरह-ए-तलब में किसे आरज़ू-ए-मंज़िल है\nशुऊर हो तो सफ़र ख़ुद सफ़र का हासिल है\nप्रवासाला निघालेल्या प्रत्येकालाच काहीतरी हवं असतं असं जरी असलं तरी शुऊर(जाणीव) असेल तर प्रवास हेच अंतिम सत्य आहे. प्रवास करणाऱ्याला हे सहज पटेल असं सांगणाऱ्या अतिशय सार्थ ओळी ह्या. एखाद्या प्रसंगाकडे, अनुभवाकडे नव्या नजरेनी पहाण्याची उर्मी प्रवास देतो आणि त्या घटनेचे नवनवे अन्वय मनात उमटत जातात. “कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जीने दो”, आयुष्याचं सार सांगताना गुलजार म्हणतात. क्षण क्षण मिळणारं हे आयुष्य. आपण क्षणांपासून दुरावतो आणि मग प्रश्नांची साखळी उभी राहते. केव्हातरी विसाव्याचा एक दीर्घ श्वास घेतला की खूप काही उमगून येतं. श्वासामागून येणारा श्वास म्हणजे ’आयुष्य’. श्वासांचा एक ’प्रवास’ भविष्याच्या गर्भात काय दडलय याबाबत अनभिज्ञ असणारा शायर मग सहज म्हणतो,\nहै कोई जो बताए शब के मुसा���़िरों को\nकितना सफ़र हुआ है कितना सफ़र रहा है\nया वाटेवर अंधार आहे, मला माझ्या भविष्याबद्दल कुतुहल आहे तेव्हा कोणी आहे का सांगणारं की, “कितना सफ़र हुआ है कितना सफ़र रहा है”. अर्थात या भविष्याबद्दल अज्ञान हे ही त्या भविष्याकडे घेऊन जाणारं एक कारण आहेच की. “मिरी आवारगी ही मेरे होने की अलामत है, मुझे फिर इस सफ़र के ब’अद भी कोई सफ़र देना”, इथे आवारगी शब्दाचा शब्दश: अर्थ न घेता प्रवास करण्यास उत्सुक असा पर्यटक असा घेतला की फार सुरेख अर्थ लागतो. प्रवास करणे, हे माझ्या जीवंत असण्याचं लक्षण आहे. हा प्रवास बाह्य पातळीवर एक, तर मनाच्या डोहात खोल उतरायला लावणारा एक प्रवास. वर्तमानातून भविष्याकडे जाणारी प्रवासाची स्वत:ची अशी एक ठरलेली वाट पण वर्तमानातून भूतकाळात मागे डोकावून पहात जगलेल्या क्षणांकडे पुन्हा परतणे ही देखील प्रवासाची एक रीत. ’You can’t step the same river again’, नदीच्या पाण्यात सतत होणारा बदल विचारात घेतला तर हे वाक्य सहज प्रत्ययास येतं आणि नेमकं तेच तर होतं आयुष्याचंही… हातातून निसटलेली वेळ पुन्हा गाठणं शक्य नसतं. नदीच्या पाण्याची ओंजळ पुन्हा नदीलाच अर्पण करावी तश्या आठवणींच्या वहात्या प्रवाहातून एखादी ओंजळ भरून घेणे इतकेच असते आपल्या हातात. तरीही आठवणींमधे रमतात माणसं. काही जगून झालेलं पुन्हा जगायला तर काही जगायचं राहून गेलय का ह्याचा अदमास घ्यायला.\nवाहून गेलेल्या काळाकडे मन पुन्हा धावू लागतं कधी एखाद्या शब्दामुळे, कधी प्रसंगामुळे तर गाण्यातल्या एखाद्या ओळीमुळे. अनेक प्रश्नांची उकल करण्याची धडपड आपण सगळेच करत असतो. “ज़िंदगी की भी यक़ीनन कोई मंज़िल होगी, ये सफ़र ही की तरह एक सफ़र है कि नहीं”, शायर म्हणतो तेव्हा पटतं त्याचं म्हणणं. आयुष्याला नक्कीच पोहोचायचं आहे कुठेतरी त्याशिवाय का ते सतत पुढे प्रवास करतय. या धावत्या आयुष्याच्या वेगाशी जुळवून घेताना, कधीतरी थांबून विसाव्याचा श्वास घेताना काळाच्या या अखंड वाहत्या प्रवाहातून ओंजळभर आठवणी हातात घेण्याचा माझा प्रयत्न म्हणजे, ’कतरा कतरा जिंदगी’\nआठवणी..., मनातल्या गोष्टी, वाचन, विचार......\tयावर आपले मत नोंदवा\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त ��ेउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \n« ऑगस्ट फेब्रुवारी »\nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/07/197.html", "date_download": "2021-01-18T01:43:50Z", "digest": "sha1:5SZYFHESWXOHK37WHB2ZMFVRQEVE5A36", "length": 10242, "nlines": 239, "source_domain": "www.marathatej.com", "title": "औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 197 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर", "raw_content": "\nHomeऔरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 197 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 197 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nऔरंगाबाद, : औरंगाबाद जिल्ह्यात आज 342 जणांना (मनपा 188, ग्रामीण 154) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 9680 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 197 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nपडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13566 झाली आहे. आजपर्यंत एकूण 464 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3422 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nदुपारनंतर 126 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 34, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 55 आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.\nमेहेर नगर (2), जुना बाजार परिसर (1), बारुदगर नाला (1), देवळाई चौक, दत्त मंदिरा जवळ (1), कोहिनूर कॉलनी (2), टाऊन सेंटर (1) , शहानूरवाडी (1), कुंभारवाडा (1), जागृत हनुमान मंदिर परिसर (1), पैठण रोड (1), बालाजी नगर (1), एन आठ सिडको (2), बजरंग चौक परिसर (1), एन सहा सिडको (1), विशाल नगर (1), ���ुनार सो., सिडको (1), बीड बायपास (2), जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वेलकम झेरॉक्स जवळ (1), मराठवाडा केमिकल इंडस्ट्री परिसर (1), पेडगाव (1), एसटी कॉलनी (1)\nजामा मस्जिद जवळ, वाळूज (1), बजाज नगर (3), नायगाव (1), गांधी नगर, रांजणगाव (2), भराडी (1),झाकेर हुसेन नगर, सिल्लोड (1), सिल्लोड (1), रांजणगाव (1), वडगाव कोल्हाटी (1)\n*सिटी एंट्री पॉइंट (34)*\nमिटमिटा (3) , बजाज नगर (4), छावणी (2), पुष्पनगरी (2), बीड बायपास (3), गजानन महाराज मंदिर जवळ (2), हनुमान नगर गल्ली क्र. दोन (1), ब्रिजवाडी (1), गरम पाणी (2), वाळूज (1), बाळापूर (5), गारखेडा (1), शेंद्रा एमआयडीसी (1), कुंभेफळ (1), नारेगाव (1), मोती कारंजा, शाहगंज (1), चित्तेगाव (1), अयप्पा मंदिर, बीड बायपास रोड (2)\nघाटीत शहरातील हडको, टीव्ही सेंटरमधील 71 वर्षीय पुरूष, छावणी, गवळीपुऱ्यातील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nकरुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात ; दोन मुलं सुध्दा असल्याची धनंजय मुंडेंची कबुली\nचक्क आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल\nमोठ्या प्रतीक्षेनंतर औरंगाबादेत कोरोनाची लस दाखल १६ जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरवात.\nकंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू. 1\nपेंच व्याघ्र प्रकल्प 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2020/05/corona-maharashtra_20.html", "date_download": "2021-01-18T00:55:33Z", "digest": "sha1:QYJRXOFBSMVFNWFCSBIK6WSS2X57C3S6", "length": 23302, "nlines": 220, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "राज्य सरकारची घोषणा; 'या' ठिकाणी मिळणार लॉकडाऊनमध्ये सूट | DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nराज्य सरकारची घोषणा; 'या' ठिकाणी मिळणार लॉकडाऊनमध्ये सूट\nवेब टीम : मुंबई देशात लॉकडाउन ४.० सुरू आहे. पहिल्या तीन लॉकडाऊनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महार...\nवेब टीम : मुंबई\nदेशात लॉकडाउन ४.० सुरू आहे. पहिल्या तीन लॉकडाऊनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत.\nमहाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनसाठी मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत.\nरेड झोन वगळता इतर झोनमध्ये नव्या नियमावलीत लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे.\nआज शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या विपरित कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागणार आहे.\nस्थानिक प्रशासन राज्य पातळीवर काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी न करता आपल्या स्तरावर वेगळे आदेश आणि निर्णय घेत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होते.\nहा गोंधळ होऊ नये म्हणून आता कोणताही निर्णय घेताना मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे. राज्यातील लॉकडाऊन संदर्भातील नवी नियमावली ठरली. 22 मे पासून राज्यात नवी नियमावली…\nसंध्याकाळी 7 ते सकाळी 7 सर्व सेवा बंद राहणार\nअत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बाहेर पडायला मज्जाव\n65 वर्षांवरील वृद्ध, गरोदर महिला, इतर आजार असलेल्या व्यक्ती, 10 वर्षांखालील मुलं यांनी घरीच थांबावे, वैद्यकीय कारणासाठीच घराबाहेर पडावे\nरेड झोन आणि बिगर रेड झोन अशी विभागणी\nरेड झोनमध्ये मुंबई आणि एमएमआरमधील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिका\nउरलेले क्षेत्र बिगर रेड झोन क्षेत्र\nकंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी\nकंटेन्मेंमट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होणार\nरेड झोनमध्ये काय सुरू राहणार\nअत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने\nइतर दुकानांना परवानगी, त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार\nस्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकाने सुरू करता येणार, दारूच्या होम डिलिव्हरी करता येणार\nटॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार\nचार चाकीमध्ये 1+ 2 आणि दुचाकीवर एकालाच परवानगी\nमॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापने साफसफाईसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात सुरू ठेवू शकतात\nदस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी\nविद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी 5 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी\nनॉन रेड झोनमध्ये काय नियम\nस्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार, पण सामुहिक जमावाला बंदी\nआंतरजिल्हा बससेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी\nसर्व दुकाने आणि बाजारपेठा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सुरू राहणार, मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते\nआज शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या विपरित कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागण��र\nस्थानिक प्रशासन राज्य पातळीवर काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी न करता आपल्या स्तरावर वेगळे आदेश आणि निर्णय घेत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होते. हा गोंधळ होऊ नये म्हणून आता कोणताही निर्णय घेताना मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे.\nबिगर रेड झोनमधील सलून सुरु करण्यास परवानगी\nट्रेन, मेट्रो, विमान सेवा सर्वच झोनमध्ये बंद राहणार\nआंतरराज्य रस्ते वाहतूक बंदच राहणार\nशैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे, बंदच राहणार.\nसोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका...\n३१ मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा\nवेब टीम : मुंबई कोरोना व्हायरसचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील नागरी भागात ३१ मार्च पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत अ...\nठरलं.. अखेर प्रतीक्षा संपणार... कोरोनाची लस 'इतक्या' दिवसात येणार बाजारात..\nवेब टीम : दिल्ली ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना विषाणूवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. या लशीची चाचणी शेवटच्या टप्प्य...\nभारतासाठी धोक्याची घंटा; कोरोनाची लागण झालेल्या संशयित युवकाचा मृत्यू\nवेब टीम : कोची केरळमधील पेन्नूर येथील हा तरुण अडीच वर्षांपासून मलेशियाच्या एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता. गुरुवारी रात्री तो कोची...\nखुशखबर... एड्सवर औषध सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा..\nवेब टीम : दिल्ली जगभरात एड्स या आजाराने अनेक लोक दगावले आहेत. अद्याप एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे या आजाराविषयी खूप भीती आहे. परंत...\nबेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी... स्टेट बँकेत होणार 'इतक्या' जागांची भरती\nवेब टीम : मुंबई कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो तरुण बेरोजगार झाले असून, नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशाच तरुणांसाठी...\n'या' सरकारचा निर्णय.. मास्कची सक्ती नाही..\nवेब टीम : बीजिंग कोरोनाचे रुग्ण घटल्याने चीनची राजधानी बीजिंगच्या आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचा नियम शिथिल केला आहे. त्यामुळे बीजि...\nअहमदनगर : शिवसेनेला झटका; 'या' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवेब टीम : अहमदनगर राजकारणाबरोबर समाजकारणावर भर द्या. समाजामध्ये विविध प्रश्‍न प्रलंबित आहे. राजकारणाचा उपयोग हे प्रश्‍न सोडविण्यासाठी क...\nकायम कडक कपडे घालून गडी ���ुसता आखडून राहत असे : अजित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा\nवेब टीम : अहमदनगर कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यांतील जनतेचे मी विशेष अभार मानतो. त्यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि महाआघाडीला यश दिले. ...\nमहागाईचा उडणार भडका; विनानुदानित गॅसच्या दरात वाढ\nवेब टीम : दिल्ली एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे महागाईचा भडका उडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात घरगुती गॅस ...\nपंकजाताईंनी चांगला अभ्यास केला, तो मला आणि इतरांना जमला नाही; नाराज राम शिंदेंचे ट्विट\nवेब टीम : मुंबई विधानसभेला पराभव झाल्यानंतर विधानपरिषद तिकिटाच्या आशेवर असलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांनी ट्विटरवरून नाराजी दर्शवली...\n३१ मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा\nवेब टीम : मुंबई कोरोना व्हायरसचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील नागरी भागात ३१ मार्च पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात येत अ...\nठरलं.. अखेर प्रतीक्षा संपणार... कोरोनाची लस 'इतक्या' दिवसात येणार बाजारात..\nवेब टीम : दिल्ली ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना विषाणूवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. या लशीची चाचणी शेवटच्या टप्प्य...\nभारतासाठी धोक्याची घंटा; कोरोनाची लागण झालेल्या संशयित युवकाचा मृत्यू\nवेब टीम : कोची केरळमधील पेन्नूर येथील हा तरुण अडीच वर्षांपासून मलेशियाच्या एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता. गुरुवारी रात्री तो कोची...\nखुशखबर... एड्सवर औषध सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा..\nवेब टीम : दिल्ली जगभरात एड्स या आजाराने अनेक लोक दगावले आहेत. अद्याप एड्सवर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे या आजाराविषयी खूप भीती आहे. परंत...\nबेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी... स्टेट बँकेत होणार 'इतक्या' जागांची भरती\nवेब टीम : मुंबई कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो तरुण बेरोजगार झाले असून, नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशाच तरुणांसाठी...\n'या' सरकारचा निर्णय.. मास्कची सक्ती नाही..\nवेब टीम : बीजिंग कोरोनाचे रुग्ण घटल्याने चीनची राजधानी बीजिंगच्या आरोग्य विभागाने मास्क वापरण्याचा नियम शिथिल केला आहे. त्यामुळे बीजि...\nअहमदनगर : शिवसेनेला झटका; 'या' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश\nवेब टीम : अहमदनगर राजकारणाबरोबर समाजकारणावर भर ��्या. समाजामध्ये विविध प्रश्‍न प्रलंबित आहे. राजकारणाचा उपयोग हे प्रश्‍न सोडविण्यासाठी क...\nकायम कडक कपडे घालून गडी नुसता आखडून राहत असे : अजित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा\nवेब टीम : अहमदनगर कर्जत, जामखेड व नगर जिल्ह्यांतील जनतेचे मी विशेष अभार मानतो. त्यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि महाआघाडीला यश दिले. ...\nमहागाईचा उडणार भडका; विनानुदानित गॅसच्या दरात वाढ\nवेब टीम : दिल्ली एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे महागाईचा भडका उडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात घरगुती गॅस ...\nपंकजाताईंनी चांगला अभ्यास केला, तो मला आणि इतरांना जमला नाही; नाराज राम शिंदेंचे ट्विट\nवेब टीम : मुंबई विधानसभेला पराभव झाल्यानंतर विधानपरिषद तिकिटाच्या आशेवर असलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांनी ट्विटरवरून नाराजी दर्शवली...\nराज्य सरकारची घोषणा; 'या' ठिकाणी मिळणार लॉकडाऊनमध्ये सूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2019/09/10/%E0%A4%B2%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-18T01:18:40Z", "digest": "sha1:KR6U3HUA333NLTRE4NRVANK7MMN4BV22", "length": 7829, "nlines": 145, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "लठ्ठपणा म्हणजे आजारांना आमंत्रण – The Voice of Mumbai", "raw_content": "\nलठ्ठपणा म्हणजे आजारांना आमंत्रण\nलठ्ठपणा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही खास उपाय\nपपईचे नियमित सेवन करावे : हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.\nदह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते : दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.\nपिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी\nटोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा : या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.\nआवळा आणि हळद : समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.\nदररोज सकाळी आणि संध्याकाळी काही किलोमीटर अंतर चालण्याचा नियम करावा : दुपारचे जेवण के��्यानंतर शतपावली अवश्य करावी. रात्री जेवणात पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या.\nवजन कमी करण्यासाठी : वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.\nदिवसभराच्या आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. अनेकवेळा लोक वजन कमी करण्याचा नादात ब्रेकफास्ट करत नाहीत परंतु एका रिसर्चनुसार नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.\nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\nभारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.\nयुनेस्को जागतिक वारसा स्थळे तुम्हाला माहित आहे का\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\nभारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.\nयुनेस्को जागतिक वारसा स्थळे तुम्हाला माहित आहे का\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://dhule.gov.in/mr/public-utility-category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/", "date_download": "2021-01-18T02:03:24Z", "digest": "sha1:57APTZY7JTNWKEMT7TT4ABNIWHZZF7ZB", "length": 8879, "nlines": 176, "source_domain": "dhule.gov.in", "title": "महाविद्यालय / विद्यापीठ | धुळे जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळ ( एम.आय.डी.सी.)\nएसटीडी आणि पिन कोड\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – धुळे\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिरपूर\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – तालुका साक्री\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिंदखेडा\nअकृषिक जमिन विक्री परवानगी आदेश\nआदिवासी जमीन विक्री परवानगी आदेश.\nनविन शर्त जमीन विक्री परवानगी आदेश\nजमिन विक्री परवानगी अर्ज\nपिकनिहाय क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता 2018-19\nजिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -२०१७\nधुळे जिल्ह्यातुन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात जाण्यासाठी\nधुळे जिल्ह्यातुन भारतातील इतर राज्यात जाण्यासाठी\nमतदार यादीत नाव शोधा\nजिल्हाधिकारी कार्यालय – माहिती अधिकार\nअहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी\nधुळे रोड, दोंडाईचा, महाराष्ट्र\n155, नकाणे, नकाणे रोड,देवपुर, धुळे, ४२४००१\nआदर्श शिक्षण प्रसारक मंडळ काँलेज ऑफ एमएनजी अँड इन्फो टेक\nएकतानगर मागे, नकाणे रोड, वलवाडी, देवपूर, धुळे ४२४००२\nआदिवासी आश्रम औद्योगिक प्रशिक्षण केंद्र\nआय.टी.आय धुळे एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेज जवळ\nशिरपुर रोड शिंदखेडा- 425406.\nकृष्णा बिल्डिंग, सटाणा रोड, पिंपळनेर, साक्री-४२४३०४.\nआर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी\nनिमझारी नाका जवळ, शहादा रोड, शिरपूर, ४२५४०५\nआर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च\nकरवंद नाका, ता. शिरपुर, जि. धुळे, ४२५४०५\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, धुळे. , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 08, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/kailash-vijayvargiya-west-bengol-incident-kailash-vijayvargiya-to-get-z-security-with-bullet-proof-car-latest-news-update-bjp-west-begal-convoy-attack-128011677.html", "date_download": "2021-01-18T00:30:20Z", "digest": "sha1:FXWFHQAY2KTRHXYOVSNQMXB6ACSNYSZP", "length": 4689, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kailash Vijayvargiya west bengol incident; Kailash Vijayvargiya To Get Z Security with bullet proof car, Latest News Update; BJP West Begal Convoy Attack | Z सिक्योरिटीसह मिळणार बुलेट प्रूफ गाडी, 4 दिवसांपूर्वी बंगालमध्ये झाला होता हल्ला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकैलाश विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ:Z सिक्योरिटीसह मिळणार बुलेट प्रूफ गाडी, 4 दिवसांपूर्वी बंगालमध्ये झाला होता हल्ला\nनड्डांच्या ताफ्यात दगडफेक झाल्यानंतर राजकारण तापले\nभाजपचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात ��ली आहे. त्यांच्याकडे आधापासूनच Z सिक्योरिटी होती. आता त्यांना बुलेटप्रूफ गाडीदेखील मिळणार आहे. तीन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर तुफान दगडफेक झाली होती. यात कैलाश विजयवर्गीय जखमी झाले होते. भाजपने या हल्ल्यामागे तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.\nनड्डांच्या ताफ्यात दगडफेक झाल्यानंतर राजकारण तापले\n10 डिसेंबरला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बंगाल दौऱ्यावर असताना कोलकातावरुन डायमंड हार्बर शहराकडे जाताना त्यांच्या ताफ्यावर तुफान दगडफेक झाली होती. यात कैलाश विजयवर्गीय जखमी झाले होते. यानंतर 11 डिसेंबरला बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता सरकारवर गंभीर आरोप लावले होते. ते म्हणाले की, आगीशी खेळू नका. जे झाले ते चुकीचे आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आपली जबाबदारी ओळखून माफी मागावी.\nऑस्ट्रेलिया ला 114 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF", "date_download": "2021-01-18T02:31:03Z", "digest": "sha1:NIJQQMGDPW6DCNXXHPQUA3UMFOV7QKKW", "length": 15597, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अभिनय - विकिपीडिया", "raw_content": "\n१ शब्दार्थ आणि इतिहास\nसर्वात पहिला अभिनेता म्हणून ईकरिआ (Icaria) येथील प्रचीन ग्रिक थेस्पीस (Thespis) याला ओळखले जाते. एका दंतकथेनुसार (पुर्वापार चालत आलेल्या गोष्टीनुसार) थेस्पीस काव्यत्मक निवेदनातून बाहेर यायचा व वेगळ्याच पात्राच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधायचा. थेस्पीस अभिनय सुरू करण्यापूर्वी, निवेदक गोष्टीचे निवेदन करत असे (उदा. \"डायोनिससने असे केले, डायोनिसस असे म्हणाला\" इ.) निवेदनानंतर जेव्हा थेस्पीस लोकांसमोर येई तेव्हा तो जणू काही तेच पात्र आहे असे बोलत असे. ( उदा. \" मी आहे डायोनिसस, मी हे केले\" इ.). थेस्पीसच्या नावावरून थेस्पियस हा शब्द तयार झाला.\nअभिनयासाठी तुमच्याकडे अनेक प्रकारची कौशल्ये असण्याची गरज असते. जसे की, आवाजाची फेक, स्पष्ट उच्चार, देहबोली, भावनीक आरेखन, उत्कृष्ठ कल्पनाशक्ती, आणि नाट्य (नाट्य स्वरूपात कल्पना) सादर करण्याची क्षमता. अभिनय क्षेत्रात याशिवायही भाषेवरील प्रभुत्व, उच्चार आणि देहबोली, सादरीकरण (सादरीकरणाची क्षमता), निरिक्षण आणि नकला करण्याची क्षमता, मुकाभिनय, आणि रंगमंचाची भूक (अभिनयाची भूक) इत्यादी गोष्टींची ���वशक्यता असते. अनेक अभिनेते, या प्रकारची कौशल्ये विकसीत करायाला शिकविणा-या खास कार्यशाळेतून, किंवा महाविद्यालयातून तयार झालेले असतात. आपली त्या गोष्टीची भूक भागवता आली पाहिजे आपणास कलेतील माहिती असणे गरजेचे असते समोरच्याला आपण कोणत्या प्रकारे आपली कला दाखवतो त्या वर अभिनेत्याची ओळख निर्माण होत असते.\n‘अभिनय’ हा निव्वळ एक शब्द नसून ती एक संकल्पना आहे. तो एक विचार आहे, आणि विचार म्हटला की विचारधारा आली, सैद्धांतिक मांडणी आली. ‘अभिनय’ या संकल्पनेचा विचार हा मानवी अस्तित्वाइतकाच प्राचीन असला पाहिजे.\nएखादी कथा सांगण्यासाठी न बोलता केवळ शरीराच्या आणि हाताच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचा केलेला वापर म्हणजेच मूकाभिनय, मूकनाट्य होय.\nआपल्या मनातील भावना हाताची हालचाल आणि देहबोलीतून मूकपणे सादर करणे म्हणजे मायमिंग. अंधारात कलाकाराची कला स्पष्ट दिसावी यासाठी डोक्यापासून पायापर्यत पांढऱ्या शुभ्र कापडात शरीर लपेटून चेहऱ्यावरील अवयव काळ्या आणि लाल रंगाने रंगवून हायलाइट केले जातात.\nमुकाभिनय हा संवादाचाच एक भाग आहे. चेहऱ्यावरची इवलीशी रेषा हलवून संवाद साधण्याच्या कलेत आपण तरबेज असतो. बायको स्वयंपाक करते. त्या माध्यमातूनही ती आपल्याशी संवाद साधण्याचाच प्रयत्नच करत असते. आपण टिव्ही पहात जेवणात मश्गुल झालेलो असतो. ती मात्र स्वयंपाक कसं झाला असावा हे जाणून घेण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा वाचण्याचा प्रयत्न करत असते. स्वयंपाक छान झाला असेल तर बऱ्याचदा आपल्याकडून प्रतिक्रिया द्यायची राहून जाते. कारण आपण त्या चवीत रमून गेलेलो असतो. पण चव थोडीजरी बिघडलेली असेल तर आपण वसकन अंगावर धावून जातो. आणि मग नवरा बायकोतला संवाद बिघडतो. असे आपण प्रत्येक क्षणी संवाद साधण्याच्या प्रतीक्षेत असतो. पण संवाद साधण्यासाठी आधी तो कुणा कडून तरी व्यक्त व्हावा लागतो.\nवर्ल्ड माईम डे हा जागतिक माईम ऑर्गनायझेशनचा एक जागतिक उपक्रम आहे. आर्ट ऑफ माईम साजरी करण्यासाठी २२ मार्च तारीख निवडण्याचे कारण म्हणजे प्रसिद्ध फ्रेंच माईम कलाकार मार्सेल मार्सेऊ यांचा जन्मदिवस आहे. २०११ पासून हा दिवस जगातील चारही खंडात साजरा केला जात आहे. मात्र याला अजूनही युनेस्कोची मान्यता मिळालेली नाही.\n१९९८ मध्ये पॅरिस येथे मार्सेल यांच्या माइम स्कूलम��्ये त्यांचे मित्र व सहकारी मार्को स्टेझानोव्हिक यांनी आयोजित केलेल्या या लहान दौर्याचसाठी इस्त्राइलचे माइम कलाकार ओफर ब्लम आले होते. ब्लम आणि स्टेझानोव्हिक यांच्या प्राथमिक चर्चेतून आर्ट ऑफ माइमला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी व प्रोत्साहन मिळण्यासाठी जागतिक माइम डे साजरा करण्याचे ठरले. पण तारीख ठरत नव्हती. २०११ पर्यंत ही सूचलेली कल्पना तशीच राहिली. २००४ मध्ये वर्ल्ड माइम ऑर्गनायझेशनची सर्बियामध्ये स्थापना करण्यात आली. कारण संस्था स्थापनेची सर्वात कमी कागदपत्र सर्बियामध्ये लागत असत. २००७ मध्ये मार्सेल यांचे निधन झाले. एप्रिल २०११ मध्ये जीन बर्नाड लॅकलोटे यांने जागतिक माइम डे व जर्नी मॅन्यूअल डू माईमची एक विकसित कल्पना स्टेझोनोव्हिकला इमेल केली. त्यावेळेस ब्लूम व स्टेझोनोव्हिक यांना जागतिक माइम डेवरील चर्चा आठवली. आर्ट ऑफ माइममधील सर्वात मोठी व्यक्तीव समजला जाणारा आपला मित्र मार्सेलच्या नावाला अजरामर करण्यासाठी २२ मार्च ही या दिवसाची तारीख त्यांनी ठरवली.\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०२० रोजी ००:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/17/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2021-01-18T02:03:02Z", "digest": "sha1:XUBF5EMCQG6JLNWFEKSZ7K45J6FLUREI", "length": 17519, "nlines": 182, "source_domain": "krushirang.com", "title": "करडे, पाठी व शेळ्यांची ‘ही’ घ्या काळजी; कारण प्रश्न आहे व्यवसायातील नफ्याचा | krushirang.com", "raw_content": "\nHome Home करडे, पाठी व शेळ्यांची ‘ही’ घ्या काळजी; कारण प्रश्न आहे व्यवसायातील नफ्याचा\nकरडे, पाठी व शेळ्यांची ‘ही’ घ्या काळजी; कारण प्रश्न आहे व्यवसायातील नफ्याचा\nकरडे विक्री हा शेळीपालनातून अर्थार्जनाचा प्राधान्याचा मुद्दा आहे. त्यामुळे करडे व त्यांच्या पाठी यांच्या योग्य वाढीसाठी आहार आणि औषधोपचार यांचे सुयोग्य नियोजन करणे आवश्यक आहे. गाभण शेळ्यांची योग्य काळजी घ्यावी. तसेच गाभण असल्यावर शेवटच्या महिन्यात त्यांना लांब चरायला नेऊ नये. कळपातील आक्रमक व मारामारी करणाऱ्या बोकड व शेळ्यांना गाभण शेळ्यांपासून लांब ठेवण्याची काळजी घ्यावी.\nकराडांच्या वाढीसाठीचे महत्वाचे मुद्दे :\nबर्ड फ्ल्यू अपडेट : ‘हा’ भाग पॉझीटीव्ह म्हणून घोषीत; पहा तुमचा भाग तर यात नाही ना\nबर्ड फ्ल्यू अपडेट : कोणत्याही पक्षांची जास्तीची मर दिसली की तातडीने ‘हे’ करा; सरकारचे आवाहन\nबर्ड फ्ल्यूचा झटका; चिकनसह खाद्यतेलाच्या मार्केटवरही असा झालाय परिणाम\nBlog : माध्यामांनो, बर्डफ्लूवर शास्त्रोक्त बोला की काही..\nदिल्लीतील बर्ड फ्ल्यू स्ट्रेन वेगळाच; काळजी घ्या, वाचा महत्वाची माहिती\nगोठ्यातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. तिथे किंवा बाहेरील बाजूस मच्छर व माश्या होणार नाहीत. शेळ्यांच्या कळपाला गोचीड व पिसा होणार नाहीत याची काळजी घ्यावी.\nआहाराचे योग्य व्यवस्थापन करावे. त्यासाठी वयानुसार देण्याच्या आहाराचे मुद्दे लक्षात घेऊन नियोजन करावे.\nहगवण लागलेल्या कराडांना वेगळे ठेवावे. तसेच त्यांना स्वच्छ धुण्याची काळजी घ्यावी.\nथंडीपासून नवजात कराडांना संरक्षण देण्यासाठी त्यांना वेगळ्या कोपीमध्ये किंवा बांबूच्या टोपलीत अथवा गोणपाटाच्या कोपीमध्ये ठेवावे.\nजर थंडी जास्त असेल तर अशावेळी त्या भागात १०० वॅट क्षमतेचा पिवळा बल्ब लावून उष्णता निर्माण करावी.\nदुध पाजताना दिवसातून ३-४ वेळा गरजेनुसार पाजावे. त्याच पद्धतीने थोडे मोठे झाल्यावर त्यांना बाळसुग्रास द्यावा.\nउन्हाळ्यात कराडांना स्वच्छ पिण्याचे पाणी थंड असेल असेच द्यावे.\nगोठ्यातील जास्त गर्दीमुळे आंत्रविषार, हगवण यासह इतर आजारांची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी.\nवेळेवर जंत निर्मूलन व लसीकरण करावे.\nकराडांच्या निरोगी व योग्य वाढीसाठी त्यांना चांगल्या दर्जाचे पशुखाद्य खाऊ घालावे.\nपाठी अर्थात मोठ्या कराडांची काळजी घेण्याचे मुद्दे :\nबोकडांच्या विक्रीतून अर्थार्जन हा जसा मुद्दा आहे. तसेच पाठी म्हणजे फिमेल गोट यांच्या वाढीतून शेळ्यांची संख्या वाढवणे हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यानुसार पाठींना योग्य आहार द्यावा.\nपाठी मोठ्या झाल्यावर त्यांचे ९ ��हिन्यांनी शेळीत रुपांतर होते. अशावेळी लगोलग त्यांना भरून घेऊ (बोकडाने लावणे) नये. वाढीच्या वेगानुसार १० ते १२ महिन्यांनी त्यांना बोकडाकडे न्यावे.\nपाठींना आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवून द्यावे. संतुलित आहार हाच वजन वाढीचा राजमार्ग आहे. तूप खाल्ले की रूप येत नाही, हा नियम लक्षात घेऊन खाद्य व्यवस्थापन करावे.\nखनिजांचे मिश्रण हे शेळ्यांना खूप महत्वाचे आहे. पाठींनाही ते द्यावे. तसेच चाटण विटा लटकावून ठेवल्यास त्यांना लागेल तेंव्हा त्या तिला चाटतात.\nपाठी असलेल्या कराडांना वळलेला चारा आणि हिरवा चारा यांचे प्रमाण योग्य पद्धतीने द्यावे. तसेच त्यांना मनसोक्त खायला मिळेल याची काळजी घ्यावी.\nसंपादन व लेखन : सचिन मोहन चोभे\n‘त्या’ एका कारणामुळे जगभरात सिग्नल अ‍ॅप झाले डाउन; युजर्सने केली तक्रार\nअवघ्या 5 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत ‘हे’ टॉप 4 स्मार्टफोन; वाचा, जबरदस्त फीचर्सविषयी\n‘या’ ई-कॉमर्स वेबसाइटची भन्नाट ऑफर; ‘या’ 12 स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nव्हाटस्अपने टाकली नांगी; युझर्सच्या झटक्यापुढे कंपनी हतबल, पॉलिसीबाबत म्हटले असे\nइन्व्हेस्टर्स एज्युकेशनसाठी ‘स्मार्ट मनी’; अर्थसाक्षरतेलाही मिळणार चालना\nवाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्य���ा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nPrevious article‘त्या’ भ्रष्टाचारप्रकरणी सूडबुद्धीने चौकशी नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण\nNext articleउद्योजक धीरूभाई अंबानी यांचे प्रेरणादायी सुविचार; नक्कीच वाचा\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nआता घराचे स्वप्न होणार साकार; ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त लोन\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nराज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल\nआता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/business/story-adani-group-gets-coal-gas-highways-work-contracts-in-country-1808157.html", "date_download": "2021-01-18T00:00:27Z", "digest": "sha1:TKC6F45TXRLEX5WEZNCGCQTH62WLHUUF", "length": 24646, "nlines": 294, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "adani group gets coal gas highways work contracts in country, Business Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडा��न: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्च��� यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nअदानी समूहाला मिळाली कोळसा, गॅस आणि महामार्गांची कामे\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nउद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाला महामार्ग निर्मिती, विमानतळ विकास, कोळसा खाण आणि शहरी गॅस वितरणाशी निगडीत विविध प्रकल्पांची कामे मिळाली आहेत. कंपनी मागील काही वर्षांपासून अशाप्रकारच्या कामांच्या निविदेत सहभाग होत आहे.\nकंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने गेल्या काही काळापासून आक्रमक पद्धतीने बोली लावत लॅाजिस्टिक, खाणकाम, ऊर्जा, निर्मिती आणि कृषी उत्पादनांच्या क्षेत्रातील कामे मिळवली आहेत.\nफेब्रुवारीत अदानी इंटरप्रायजेसने देशातील सुमारे अर्धा डजन विमानतळांच्या विकासकामांच्या बोलीप्रक्रियेत सहभाग नोंदवला होती. कंपनीने या विमानतळांसाठी भारतीय विमान प्राधिकरणला पुढील ५० वर्षांसाठी प्रति प्रवासी सर्वाधिक शूल्क देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीला कोळसा खाण विकास आणि दळण-वळणाची कामे मिळाली असून त्यांची एकूण वार्षिक उत्पादन क्षमता ६.४ कोटी टनांहून अधिक आहे. अदानी ग्रीन एनर्जीने मागील पाच वर्षांत २,६२३ मेगावॅट सौर ऊर्जा आणि १,५४७ मेगावॅट पवन ऊर्जा योजनेची निविदा भरली होती.\nअदानी गॅसला मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये १३ शहरात पाइपद्वारे स्वंयपाकाच्या गॅसचा पुरवठा करणे आणि सीएनजीची किरकोळ विक्री करण्याचे काम मिळाले आहे.\nसध्या अदानी गॅसकडून उत्तर प्रदेशमधील खुर्जा, हरयाणातील फरिदाबाद आणि गुजरातमधील वडोदरा आणि अहमदाबाद येथे गॅसचा पुरवठा केला जातो. त्याचबरोबर अदानी ट्रान्सपोर्टने मागील वर्षी एप्रिलमध्ये छत्तीसगड आणि तेलंगणा येतील रस्ते विकास प्रकल्पाची कामे मिळवली आहेत.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nD-Martचे राधाकृष्ण दमाणी भारतातील दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती\nदोन महिन्यांत मुकेश अंबानींच्या संपत्तीत १ लाख ४४ हजार कोटींची घट\nचंद्रपूरमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे\nघरगुती वापराचा गॅस सिलिंडर पुन्हा महागला, वाचा नवे दर\nसबसिडीशिवाय घरगुती गॅससाठी मोजावी लागणार अधिक रक्कम\nअदानी समूहाला मिळाली कोळसा, गॅस आणि महामार्गांची कामे\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nलॉकडाऊनमध्ये डाळ-तांदळाचे दर वाढले, भाज्या झाल्या स्वस्त\nम्युच्युअल फंड संकटः RBI कडून ५० हजार कोटींची तरतूद\nसर्व वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीस मंजुरी द्या; ऍमेझॉन, फ्लिपकार्टची मागणी\n'ही' रिक्षा पाहून आनंद महिंद्रांनी चालकाला दिली जॉबची ऑफर\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\n��चिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/BJP-protests-across-the-state-on-the-12th-against-the-atrocities-against-women", "date_download": "2021-01-18T02:06:15Z", "digest": "sha1:T7T5YKCFPETY2U2EFSTGT6HC3J24ULQG", "length": 21030, "nlines": 310, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपातर्फे दिनांक 12 रोजी राज्यभर निदर्शने - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nपरळीकरांची समस्या... | नमस्कार मी शामाप्रसाद...\nआज शानिवार दि 16 जानेवारी 2021 रोजी सायं काळी...\nसिमेंट रस्त्याच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची...\nनामंतर लढ्यातील योद्य्दांचा समता सैनिक दलाच्या...\nकोर���ना रुग्ण सापडल्याने मुरबाड आरोग्य विभागाला...\nरागापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी मार्ग...\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nसर्वोत्कृष्ट मराठी कीबोर्ड ऑनलाईन | ऑनलाइन मराठी...\nआधार कार्ड म्हणजे काय | आधार कार्ड नोंदणी प्रक्रिया...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nकंगना राणावत बेताल वक्तव्याच्या विरोध\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभिवंडीत 1 कोटीचा गुटखा जप्त, दोन ट्रक चालक ताब्यात\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nमहिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपातर्फे दिनांक 12 रोजी राज्यभर निदर्शने\nमहिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपातर्फे दिनांक 12 रोजी राज्यभर निदर्शने\nमहाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ राज्यभर 12 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत.\nमहिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपातर्फे दिनांक 12 रोजी राज्यभर निदर्शने\nप्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती\nमहाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ राज्यभर 12 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत. अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि कार्यसमिती बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. पाटील बोलत होते. प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , प्रदेश माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक उपस्थि�� होते.\nमा. पाटील म्हणाले की, प्रदेश पदाधिकारी आणि कार्यसमिती बैठकीत विविध ठराव संमत करण्यात आले. शेतकरी आणि कामगार हिताचे कायदे मंजूर केल्याबद्दल , रामजन्मभूमीवर मंदिर उभारणीचे स्वप्न साकार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव बैठकीत त्याच बरोबर मराठा आरक्षण टिकण्यासाठी राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर कृषी व कामगार कायद्यांमुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती शेतकरी आणि कामगार वर्गापर्यंत पोहचविण्यासाठी जनसंपर्क अभियान राबविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.\nराज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवरील , तरूणींवरील , बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी राज्यभर 12 ऑक्टोबर रोजी भाजपातर्फे निदर्शने करण्यात येतील. मुंबईत शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून चैत्यभूमीपर्यंत लॉँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहितीही श्री. पाटील यांनी दिली.\nप्रतिनिधी - उमेश चव्हाण\nAlso see : पंतप्रधान नरेंद्र मोदीनी शेतकऱ्यांना खरे स्वातंत्र्य मिळून दिले - डॉ. प्रितमताई मुंडे\nराष्ट्रवादी कॉंग्रेस ऐकणार ओबीसींचा आवाज - राज राजापूरकर\nएनयुजे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठकीत महत्त्वाचे ठराव मंजूर\nमराठी पत्रकार संघाकडून कोरोना संसर्गामुळे दगावल्यास त्यांच्या...\nबोईसर औद्योगिक वसाहतीमधील केमिकॉन इंडस्ट्रीज कंपनीत वायू...\nरोड रोलर चालक व आदर्श मित्र मंडळ यांच्या विद्यमानाने माझे...\nजोशी कुटुंबीयांनी केला अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा...\nजनशक्ती युवा संघटना वाडा तालुका अध्यक्ष पदी मनोज सूर्यवंशी...\nचैत्यभूमीवर मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या भीम सैनिकांना...\nनवी मुंबई - नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला\nएमपीएससी परीक्षेत विजय लाड राज्यात प्रथम.....\nवाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल...\nमहाराष्ट्रातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स...\nजिरेवाडी ग्रामपंचायत मतदार यादी शहरी भागातील लोकांची नावे......\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फाय���े...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nबारामतीत 103 हेक्टरमध्ये साकारणार वनउद्यान ; बटरफ्लाय गार्डन,...\nसफाळे ग्रामीण रुग्णालयासाठी संघर्ष समितीने खासदार राजेंद्र...\nसफाळे परिसरात ग्रामीण रुग्णालयासाठी परिसर संघर्ष समितीने पालघर लोकसभेचे खासदार यांची...\nराईबाई किनर यांचा अखेर दुर्दैवी निधन\nप्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची श्रमजीवी संघटनेची मागणी .....\nजमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...\nपुढच्या महिन्यात एक वर्ष होतंच आहे. तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्यात. मी ज्यावेळी...\nकोरोनाचे सामोर आले नवीन लक्षणें.....\nकोरोना या रोगाचे नवीन लक्षणे सामोर आले हे लक्षणें दिसल्यास लगेच रुग्णालय गाठा \nवाड्यातील शुभम पाटील बाॅडी बिल्डींग स्पर्धेत अव्वल\nकोंढले या गावातील जय बजरंग बली व्यायाम शाळेचा व्यायाम पटू शुभम किसन पाटील याने 65...\nकाँग्रेसच्या शिर्षनेतृत्वावर वैयक्तिक टिका केल्यास विचारमंचच्या...\n२२ नोव्हेंबर २०२० रोजी आद. राहुलजी गांधी विचारमंच, महाराष्ट्र राज्यची औरंगाबाद येथे...\nशेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याबाबत मा. जिल्हाधिकारी पुणे...\nअत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल, कॉट्रॅक्ट फार्मिंग आणि नवीन बाजार समित्या स्थापन...\nराम मंदिर उभारणीसाठी कल्याण विभागातून संकलित करणार ३५ कोटी...\nश्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासद्वारा श्री राम जन्मभूमी स्थानी भव्य मंदिर उभारणी...\nराष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंतजनक...\nआमदार भारत भालके यांची प्रकृती खूप खूप चिंताजनक बनली आहे. त्यांची प्रकृती सुधारावी...\nअनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड. वर्गीकरण करण्याच्या...\nअनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, आणि ड. असे वर्गीकरण करण्यात यावे याकरिता ...\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nकोरोनाच्या विनाशाकरीता 'दगडूशेठ' गणपतीला सहस्त्रधारा अभिषेक...\nसफाळ्यामध्ये बोलकी शाळेच्या ��ाध्यमातून आनंददायी शिक्षण,...\nकोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेनंतर ती जनतेपर्यंत पोहोचवता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/creating-a-fake-fb-page-in-the-name-of-jitendra-awhad-and-making-obscene-comments-mhss-507387.html", "date_download": "2021-01-18T00:07:33Z", "digest": "sha1:7QTNG3F5JU66T24OJ3756IM36TCS7KMA", "length": 18652, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जितेंद्र आव्हाडांच्या नावाने बनावट FB पेज तयार करुन अश्लिल कमेंट, उच्चशिक्षित तरुणाचा प्रताप | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nजितेंद्र आव्हाडांच्या नावाने बनावट FB पेज तयार करुन अश्लिल कमेंट, उच्चशिक्षित तरुणाचा प्रताप\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nजितेंद्र आव्हाडांच्या नावाने बनावट FB पेज तयार करुन अश्लिल कमेंट, उच्चशिक्षित तरुणाचा प्रताप\nसुनिल हा उच्च शिक्षित तरुण आहे. त्याने एमएस���ीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तसंच तो एमआयडीसी येथे एका कंपनीमध्ये तो कामाला देखील आहे.\nठाणे, 22 डिसेंबर : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नावाने एक बनावट फेसबुक (Facebook) अकाउंट तयार करून त्याद्वारे अश्लिल भाषा वापरुन शिवीगाळ करणाऱ्या एका तरुणाला ठाणे सायबर सेलने अटक केली आहे. अटक केलेल्या तरुणाचे नाव सुनिल राजे पवार आहे. त्याला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोबाईल ही जप्त करण्यात आला आहे.\nसुनिल हा उच्च शिक्षित तरुण आहे. त्याने एमएससीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. औरंगाबाद मधील वैजापूर येथे सुनिल राहत असून वाळूंज एमआयडीसी येथे तो कामाला देखील आहे. सुनीलने मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे बनावट फेसबुक अकाऊंट का बनवले कोणाच्या सांगण्यावरून बनवले त्या मागे त्याचा काय उद्देश होता हे अजून स्पष्ट झालं नाही.\n...आणि पुणेकर झाले शहाणे, रानगवा सुखरुप माघारी परतला\nइंजीनिअर अनंत करमुसे या तरुणाला मारहाण झाली होती. या घटनेनंतर एप्रिल महिन्यात मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे बनावट फेसबुक खाते बनवण्यात आल्याची माहिती सायबर सेलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.\n18 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील क्रांतिनगर सिडको येथून सुनील याला अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा ठाणे न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.\nजॅक कॅलिसची नवी इनिंग, या टीमचा बॅटिंग सल्लागार म्हणून नियुक्ती\nया प्रकरणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ, पोलीस नाईक अनुरोध गावित, कॉन्स्टेबल विजयअमर खरटमल, रवींद्र घोडके, गंगाधन तीर्थंकर, राजकुमार राठोड आणि सुजीतकुमार तायडे आदींच्या पथकाने चतुराईने सुनीलला अटक केली. मात्र, सुनिल हा कोणत्याही राजकीय पक्षासोबत किंवा राजकीय व्यक्तीसोबत काम करत नसून त्याने हे का केले याबाबत पोलीस आता तपास करत आहे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिल��चा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2013/10/blog-post.html", "date_download": "2021-01-18T01:37:33Z", "digest": "sha1:LD3LLMSNTZ7HX4Q7G7XU24D6N7MNJA2B", "length": 4443, "nlines": 38, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: बँकेतील रक्कम हॕकर्स पासून सुरक्षित कशी ठेवावी", "raw_content": "\nशनिवार, 12 अक्तूबर 2013\nबँकेतील रक्कम हॕकर्स पासून सुरक्षित कशी ठेवावी\nआजकाल लोकांचे बँक अकाउंट हॅक करून त्यामधील रक्कम परस्पर काढून घेण्याच्या घटना घडत अहेत. त्यासंबंधी मी माझे माझे विचार येथे मांडत आहे.\nभारतामध्ये आपल्याला वेगवेगळ्या बँका मध्ये खाते उघडण्याचे स्वातन्त्र्य आहे त्याचा अवश्य वापर करावा. ज्या खात्यामध्ये आपली आयुष्य भराची मिळकत जमा केली असेल त्या खात्यासोबत अे टी एम किंवा डेबिट कार्ड चा वापर करू नये. तसेच इंटरनेट बँकिंग किंवा फोन बँकिंग चा देखील वापर टाळावा .\nबँकेतील खात्यामधील रक्कम चोरीस जाण्याचे कारण म्हणजे अे टी एम किंवा डेबिट कार्ड , तसेच इंटरनेट बँकिंग चा वापर करताना तुमच्या अकाउंट संबंधी माहिती चोरली जाणे हे होय.\nजर तुम्हाला वरील सुविधांचा वापर करणे अगत्याचे असेल तर त्यासाठी एक वेगळे बँक अकाउंट उघडून त्यामध्ये आवश्यक तितकी रक्कम वेळोवेळी भरून ठेवावी, म्हणजे जर कधी तो अकाउंट हॕक करण्यात आला तर केवळ त्यामध्ये असलेल्या रकमेची चोरी होईल, व दुसऱ्या खात्यामध्ये ठेवलेली रक्कम सुरक्षित राहील .\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करेंTwitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ ���ेजें (Atom)\nहेल्लो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला स्क्रॅच 3 सोफ्टवेअर मध्ये गेम कसा बनवावा याची माहिती देणार आहे. ही माहिती मी माझ्या युट्युब चॅनल वर सांगि...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/11/sharad-pawar-gte-emotional.html", "date_download": "2021-01-18T01:12:01Z", "digest": "sha1:PTUTMMHZHKT7EDGJGIAHXKKIJE6CQJXF", "length": 15346, "nlines": 92, "source_domain": "www.smartichi.com", "title": "\"यांच्या\" आठवणीत शरद पवार झाले भावुक...", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र\"यांच्या\" आठवणीत शरद पवार झाले भावुक...\n\"यांच्या\" आठवणीत शरद पवार झाले भावुक...\npolitics- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या आठवणीत एक पत्र लिहिलं आहे. हे खुद्द शरद पवारांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर पोस्ट (FACEBOOK POST) केलं आहे. शारदाबाई पवार या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या. सत्यशोधक समाजाचा प्रचार करत त्यांनी शिक्षणाबाबत लोकजागृती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शारदाबाईंच्या नेतृत्वाखाली बारामतीत महिलांचा मोर्चा निघाला होता.\n1) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर\n2) भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू\n3) रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे\n4) ...म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटविला अमित शहांचा डीपी\n5) बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार; एनडीएत सामील होण्याची शक्यता\nकठोर परिश्रम, प्रामाणिक व्यवहार आणि सामाजिक बांधिलकी हे शारदाबाईंचे जीवनसुत्र होते, दिवाळीच्या निमित्ताने शरद पवार (sharad pawar) आईच्या आठवणीने भारावलेले पाहायला मिळाले, त्यांनी दैनदिंन व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून हे पत्र (FACEBOOK POST) आपल्या आईसाठी लिहिलं आहे. (politics)\nपत्रास उशीर झाला म्हणून क्षमस्व मागील वर्ष खूप धकाधकीचे गेले. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आणि पाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुका यामुळे सगळं वातावरण ढवळून निघालं होतं. लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीला यश आलं नाही. पक्ष अडचणीत असताना काही जवळचे, काही ज्येष्ठ सहकारी देखील सोडून गेले. काही महिन्यांतच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं. पण तुम्ही मला हार न मानता, खचून न जाता झुंजण्याचं बाळकडू दिलं आहे. मग खचून जाण्याचा प्रহनच नव्हता.\nमला चांगलं आठवतं. बैलानं मारल्यामुळे तुमचा एक पाय अधू झाला. पण तुम्ही नेटाने संसार केला आणि सार्वजनिक कामात देखील झोकून दिलं. ह्या प्रेरणेच्या बळावरच मी पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला. महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला.\nहे करत असताना मला तरुणाईनं डोक्यावर घेतलं. मला नवा उत्साह मिळाला, मी साताऱ्याच्या सभेत मुसळधार पाऊस अंगाखांद्यावर घेतला. तो पाऊस जनतेच्या मनात झिरपला आणि मतांमधून व्यक्त झाला. महाराष्ट्रात नवीन समीकरणे तयार होऊन आपलं सरकार आलं. नवं सरकार जेव्हा शपथ घेत होतं तेव्हा माझ्या पहिल्या वहिल्या निवडणुकीला अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते लक्षात होतं.\nराजकीय धामधुमी कमी झाली तसं कोरोना महामारीचं संकट ओढवलं. त्यातून अद्याप दिलासा नाही पण वेळ काढून तुम्हाला पत्र लिहितोय.\nबाई, तुमच्यात उपजतच नेतृत्वाचे गुण होते. तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच १९३५ साली पहिल्या जिल्हा लोकल बोर्डावर निवडून गेलात. लोकल बोर्डावरील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्ही आपली वेगळी छाप उमटवली. अगदी तान्हं मूल कडेवर घेऊन, खडतर प्रवास करत तुम्ही बोर्डाच्या बैठकांना जायचात. कळत-नकळत हे सगळे संस्कार माझ्यावर झाले आणि मी सार्वजनिक जीवनात समाधानकारक कामगिरी करू शकलो.\nबाई, तुमची विचारसरणी साम्यवादाला पोषक होती.\nमी मात्र गांधी-नेहरू-यशवंतराव चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेकडे ओढलो गेलो. तुम्ही तुमचे राजकीय विचार माझ्यावर लादले नाहीत. राजकीय मतभिन्नता असली तरी परस्पर सुसंवाद राहायला हवा ही शिकवण मला तुमच्याकडूनच मिळाली. माझ्या पंच्चाहत्तरीच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे झालेल्या सत्कारप्रसंगी मा. राष्ट्रपती, आजी-माजी प्रधानमंत्र्यांसहित भारतातील सर्वपक्षाचे प्रमुख भेदाभेद विसरून उपस्थित होते. हा अपूर्व सोहळा अशा सुसंवाद राखण्याच्या संस्काराचे फलित आहे असे मी मानतो. त्या सत्कारप्रसंगी तुमचीच मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर दिसत होती.\n कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी ह्या दोन्ही बाबी समान न्यायाने सांभाळत, सामान्यांसाठी अखंड काळ काम करत राहण्याचा आपण दिलेला सल्ला मी जतन करीत आहे. तुमच्या संस्काराने आम्ही सर्व भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो. आपले क्षेत्र स्वत:च्या आवडी-निवडी नुसार निवडायचे स्वातंत्र्य आपण दिले. आणि ते देत असताना आमच्यावर तुमचे सतत लक्ष असायचे हे मला ठावूक आहे. 'आम्ही पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणात लक्ष देतो की नाही, आमचे सवंगडी कोण आहेत, अन्य कोणत्या क्षेत्रात आम्ही रस घेतो' हे तुम्ही कटाक्षाने पाहायचा.\nआम्हा भांवडांसाठी तुम्ही घेत असलेले अपार कष्ट आमची प्रेरणा आहे. सर्वात थोरले बंधू वसंतराव कायद्याचे पदवीधर झाले. आप्पासाहेबांनी कृषी पदवी घेतली. अनंतरावांनी कला आणि शेती क्षेत्रात स्वत:ची ओळख तयार केली. बापूसाहेबांनी लंडनला बोटीने जाऊन तिथे नोकरी करत इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले. सूर्यकांतरावांनी बडोद्याला जाऊन सयाजीराव गायकवाड विद्यापीठात आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले. धाकटा प्रताप इंजिनियर तर झालाच परंतु त्याने वृत्तपत्र व्यवसायात देखील लौकिक मिळवला आहे.\nबाई, तुम्ही बहिणींना सुद्धा शिक्षण दिलंत. त्या आपापल्या संसारात भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत. तुम्ही आमच्यासाठी एवढं काही केलंत पण आम्हा भावंडांची तुमच्याबद्दल एक तक्रार आहे.मी एक दिवस राज्याच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारावी असं तुमचं स्वप्न होतं. पण मी राज्याचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना तुम्ही नव्हतात. आप्पासाहेबांना आणि प्रतापरावांना पद्मश्री मिळाली तेव्हाही नव्हतात.\nभारत सरकारने मला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं त्यावेळी पुन्हा तुमच्या आठवणींनी मी हळवा झालो. चेहऱ्यावर लवलेश दाखवत नसलो तरी तुमची आठवण मनात आजही एक पोकळी निर्माण करते, मनात गहिवर आणते.\nबाई, आज तुमची नातवंडं देखील निरनिराळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. तुम्हाला आम्हा भावंडा-नातवंडाकडे पाहून खूप-खूप समाधान वाटत असेल हे मात्र नक्की. दिवाळीत सर्व कुटुंबियांनी बारामतीला एकत्र यायचे हा तुमचा निर्णय आम्ही सगळे कटाक्षाने पाळत आहोत. मात्र ऐन दिवाळीत तुमची खूप उणीव भासते आहे. अधिक काही लिहित नाही. आपण व तीर्थस्वरूप आबा काळजी घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/12/Gemini-Horoscope%20%20.html", "date_download": "2021-01-18T02:01:59Z", "digest": "sha1:NQNZUZYQPYTALCYFQER5IDF3KWVPU6PS", "length": 4018, "nlines": 71, "source_domain": "www.smartichi.com", "title": "मिथुन राशी भविष्य", "raw_content": "\nGemini Horoscope तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंदवार्ता मिळेल. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल. Gemini Horoscope जर तुम्हाला कार्य-क्षेत्रात उत्तम करण्याची इच्छा आहे तर, आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा. या सोबतच नवीन टेकनॉलॉजिने अपडेटेड राहा. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल.\nउपाय :- भविष्याच्या वृद्धीसाठी, तिळाच्या तेलासोबत घरातील मंदिरात दिवा लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AF", "date_download": "2021-01-18T02:21:37Z", "digest": "sha1:4OQXSQNZCUFHX27RN7LYOHJ3C4QEGQC4", "length": 2647, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "प्लेबॉय - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्लेबॉय हे अनेक देशांत प्रकाशित होणारे पुरुषांचे मासिक आहे. त्यात पत्रकारिता, आणि तरुण नग्न स्त्रियांची (मॉडेल) छायाचित्रे आणि माहिती प्रकाशित केली जाते. स्थापना डिसेंबर १९५३, खप १५, १६, ०८६ (२०११ मध्ये).\nLast edited on १३ सप्टेंबर २०१७, at ०९:२७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१७ रोजी ०९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/cm-uddhav-balasaheb-thackeray-file-the-nomination-for-mlc-election-scj-81-2158302/", "date_download": "2021-01-18T00:05:48Z", "digest": "sha1:BSLVFBNYKK4ZET6P64JVEGEKI7O76HWT", "length": 12422, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "cm uddhav balasaheb thackeray file the nomination for MLC Election scj 81 | विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केला अर्ज | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nविधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केला अर्ज\nविधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केला अर्ज\nविधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सोपवला.\nविधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी हा अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात येऊन विधान परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सोपवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही होत्या. तसंच आदित्य ठाकरेही होते.\nविधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे ५ तर भाजपाचे ४ उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी दोन उमेदवार दिल्याने तिढा निर्माण झाला होता. मात्र तो सुटला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली खरी, मात्र ते विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य नव्हते. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. आता २१ मे रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.\nनऊ रिक्त जागांसाठी निवडणूक, कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 मुंबई-आग्रा महामार्गावर परप्रांतीय मजूरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात; २० जण जखमी\n2 “महाराष्ट्रात लॉकडाऊन लुंगीसारखं झालयं, फक्त…”; मनसे नेत्याचा टोला\n3 घरी परतणाऱ्या मजुरांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, मुख्यमंत्री सहायता निधीतून भरणार रेल्वे तिकीटाचे पैसे\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/state-minister-for-environment-aditya-thackeray-thanks-cabinet-colleagues-sgy-87-2183658/", "date_download": "2021-01-18T00:36:59Z", "digest": "sha1:F74LXQXCYQPRC5VPYNVA4ZKO2G7BDN2Z", "length": 13078, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "State Minister for Environment Aditya Thackeray thanks cabinet colleagues sgy 87 | खात्याचं नाव बदलल्याने होणार ‘हा’ फायदा, आदित्य ठाकरेंचं ट्विट | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nखात्याचं ना�� बदलल्याने होणार ‘हा’ फायदा, आदित्य ठाकरेंचं ट्विट\nखात्याचं नाव बदलल्याने होणार ‘हा’ फायदा, आदित्य ठाकरेंचं ट्विट\nआदित्य ठाकरेंनी मानले मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार\nराज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे असणाऱ्या पर्यावरण विभागाच्या नावात बदल करण्यात आला आहे. पर्यावरण विभागाच्या नावात बदल करुन ते आता ‘पर्यावरणीय व वातावरणीय विभाग’ असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी याबद्दल मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.\nआदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्र मंत्रिमंडळातील पर्यावरण खात्याचे नाव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल मी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानतो. यामुळे वातावरणातील बदलांशी निगडित कामे पार पाडण्यासाठी सुद्धा हा विभाग कार्यरत होणार आहे”.\nमहाराष्ट्र मंत्रिमंडळातील पर्यावरण खात्याचे नाव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल मी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानतो. यामुळे वातावरणातील बदलांशी निगडित कामे पार पाडण्यासाठी सुद्धा हा विभाग कार्यरत होणार आहे.\nआणखी वाचा- आदित्य ठाकरे यांच्या खात्याचं नाव बदललं\nशुक्रवारी जागतिक पर्यावरण दिनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री समजंय बनसोडे यांनी नावात बदल करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. फक्त त्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज होती. त्यानुसार ही मान्यता देण्यात आली आहे.\nआदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं की, लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर पर्यावरण विभाग पर्यावरणीय व वातावरणीय विभाग या नावाने ओळखलं जाईल. पर्यावरणीय व वातावरणीय विभाग पृथ्वी, हवा, पाणी, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर काम करेल असंही सांगितलं होतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 मुंबई लोकल रेल्वे कधी सुरु होणार राज्य सरकारची महत्त्वाची माहिती\n2 Video: रुग्णालयात बेड मिळत नसल्याचे सांगताना मनसे नेत्याला अश्रू अनावर\n3 आदित्य ठाकरे यांच्या खात्याचं नाव बदललं\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/07/blog-post_24.html", "date_download": "2021-01-18T01:05:18Z", "digest": "sha1:DNKFA2COV2VBCYRVPNH7WXUVOWCDPOGP", "length": 3515, "nlines": 43, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "उस्मानाबादमध्ये आरक्षण रॉली दरम्यान दुकानावर दगडफेक आणि पोलीसा सोबत आंदोलकांची बाचाबाची", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजउस्मानाबादमध्ये आरक्षण रॉली दरम्यान दुकानावर दगडफेक आणि पोलीसा सोबत आंदोलकांची बाचाबाची\nउस्मानाबादमध्ये आरक्षण रॉली दरम्यान दुकानावर दगडफेक आणि पोलीसा सोबत आंदोलकांची बाचाबाची\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nसोनारी ,कंडारी , जवळा , लोणी व डोंजा ग्रामपंचायतीमध्ये कोण मारणार बाजी -- राष्ट्रवादी , शिवसेना , भाजप आपआपले गड राखणार का \nनगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या विकासात्मक मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/rajiv-khandelwals-naxalbari-is-acknowledged-by-the-audience-and-critics-128032350.html", "date_download": "2021-01-18T01:58:55Z", "digest": "sha1:J2RZDMTTA6PSNUERC5W6ABBYKDZJ64MR", "length": 6456, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rajiv Khandelwal's 'Naxalbari' is acknowledged by the audience and critics | राजीव खंडेलवालच्या ‘नक्सलबारी’ला प्रेक्षकांसह समीक्षकांची पसंतीची पावती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nवेब सीरिज:राजीव खंडेलवालच्या ‘नक्सलबारी’ला प्रेक्षकांसह समीक्षकांची पसंतीची पावती\n‘नक्षलबारी’ला 50 दशलक्ष एवढी प्रेक्षकसंख्या प्राप्त झाली आहे.\nराजीव खंडेलवालची प्रमुख भूमिका असलेली ‘नक्सलबारी’ ही वेब सीरिज ओटीटी माध्यमावर नुकतीच प्रदर्शित झाली आणि तिला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनीसुद्धा या वेब सीरिजला डोक्यावर घेतले असून अभिनय ते दिग्दर्शन आणि पटकथा ते सादरीकरण या सर्वच अंगांच्या बाबतीत या मालिकेवर स्तुती सुमने उधळली जात आहेत. या मालिकेच्या निर्मात्यांचे त्यांनी निवडलेल्या विषयासाठी तसेच या अत्यंत स्फोटक अशा विषयाला समंजसपणे हाताळल्याबद्दल समीक्षकांनी कौतुक केले आहे.\nआतापर्यंत ‘नक्षलबारी’ला 50 दशलक्ष एवढी प्रेक्षकसंख्या प्राप्त झाली आहे. ‘नक्षलबारी’ ही ‘झी5’वर नुकतीच प्रदर्शित झाली असून ती ‘जीसिम्स’ची पहिली निर्मिती आहे.\nही वेब सीरिज निर्मितीच्या सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. कोविड-19 साथरोगाच्या टाळेबंदीमधून थोडीशी सूट सरकारने दि��्यानंतर लगेचच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. संपूर्ण मनोरंजन विश्वाने लॉकडाऊनमुळे कामावर स्थगिती दिली असताना अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जीसिम्स’ने चित्रीकरणाला सुरुवात करायचे ठरवले. ठरल्या वेळेत मालिका प्रदर्शित करण्याचे उद्दिष्ट त्यामागे होते. या मालिकेचे संपूर्ण चित्रीकरण गोवा येथे ‘एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा’च्या सहकार्याने करण्यात आले आहे.\n‘नक्षलबारी’चे दिग्दर्शन दिग्दर्शक पार्थो मित्रा यांनी केले असून या मालिकेत राजीव खंडेलवाल हे मुख्य भूमिकेत आहेत. टीना दत्ता, श्रीजीता डे, शक्ती आनंद, आमीर अली आणि सत्यदीप मिश्रा हे इतर आघाडीचे कलाकारसुद्धा या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 11 कोटी रुपये या सीरिजच्या निर्मितीवर खर्च करण्यात आले आहेत. ‘जीसिम्स’ लवकरच ‘ बळी '-द व्हीक्टीम’ची निर्मिती करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया करत असून त्यात स्वप्निल जोशीची प्रमुख भूमिका आहे.\nऑस्ट्रेलिया ला 182 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/tv/news/bharti-singh-resumes-shooting-for-the-kapil-sharma-show-128011843.html", "date_download": "2021-01-18T01:31:29Z", "digest": "sha1:IM34VGG6GG3ZCBPGDDHPC7BD7YXSNB65", "length": 7059, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bharti Singh Resumes Shooting For The Kapil Sharma Show | ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर कॉमेडियन भारतीने सुरु केली 'द कपिल शर्मा शो'ची शूटिंग, शोमधून हकालपट्टी झाल्याच्या बातमीला ठरवले चुकीचे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकामावर परतली भारती सिंग:ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर कॉमेडियन भारतीने सुरु केली 'द कपिल शर्मा शो'ची शूटिंग, शोमधून हकालपट्टी झाल्याच्या बातमीला ठरवले चुकीचे\nभारतीने शोच्या सेटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.\nकॉमेडियन भारती सिंगने 'द कपिल शर्मा शो'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शोच्या सेटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ज्यावरुन तिची शोमधून हकालपट्टी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. फोटो भारती लाल रंगाचा सलवार सूटमध्ये दिसतेय. “दोन हृद्यांचा मेळ घालणारा लाल रंग. कपिल शर्मा शो प्रत्येक शनिवार ते रविवारी रात्री 9.30 वाजता\", असे कॅप्शन भा���तीने फोटोला दिले आहे. भारतीच्या पोस्टवरून हे स्पष्ट झाले की, ती शोच्या शूटिंगवर परत आली आहे.\nड्रग्ज प्रकरणात अडकली आहे भारती\nभारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गांजा बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. एनसीबीने त्यांच्या घर आणि ऑफिस या दोन्ही ठिकाणी छापे टाकून गांजा जप्त केला होता. तसेच चौकशीदरम्यान पती-पत्नीने गांजा सेवन केल्याचे मान्य केले होते. नंतर त्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलकल्यावर जामीन मंजूर झाला होता. या प्रकरणामुळे भारतीवर बरीच टीका झाली होती. त्यानंतर कपिल शर्मा शोमध्ये काम करणार्‍या भारतीला चॅनल आणि मेकर्सनी शोमधून काढून टाकले होते, अशा बातम्या आल्या होत्या. पण आता हे वृत्त निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे.\nटीमने पाठिंबा दर्शवला होत्या\nभारतीच्या या अडचणीच्या काळात कपिल शर्मा शोची टीम तिच्याबरोबर उभी असल्याचे दिसून आले. या शोमध्ये सपनाची भूमिका साकारणार्‍या कृष्णा अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, \"तिने कामावर परत यायला हवे, जे झाले ते झाले. मी आणि कपिल शर्मा तिच्यासोबत आहोत. तिला माझा पूर्ण पाठिंबा आहे.'\nभारती सिंग कोण आहे\nभारती सिंग एक स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. भारतीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबाचियाशी लग्न केले. भारतीने इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोपासून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर तिने कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाइट्स बचाओ यासह अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये काम केले.\nऑस्ट्रेलिया ला 163 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/corona-vaccine-boosts-immunity-antibody-levels-up-200-times-128028609.html", "date_download": "2021-01-18T01:09:31Z", "digest": "sha1:6XZM6YOXQ3MDLMC5YKJ5WEQDFHEZXQO3", "length": 5533, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona vaccine boosts immunity, antibody levels up 200 times | कोरोना लसीद्वारे मिळणारी राेगप्रतिकारशक्ती टिकाऊ, अँटिबाॅडीची पातळी २०० पट वाढल्याचे आढळले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nन्यूयाॅर्क:कोरोना लसीद्वारे मिळणारी राेगप्रतिकारशक्ती टिकाऊ, अँटिबाॅडीची पातळी २०० पट वाढल्याचे आढळले\nजगभरात काेराेना लसीचा टप्पा सुरू असतानाच त्याविराेधात अपप्रचारही वाढताेय. रिपब्लिकनचे खासदार रँड पाॅल यांनी फायझर व माॅडर्नाची लस ९० ते ९४.४ टक्के प्रभावी असल्याचे वादग्रस्त विधान केेले हाेते. जास्तीत जास्त लाेकांनी घराबाहेर पडावे आणि काेराेनाची बाधा हाेण्याची जाेखीम स्वीकारावी, असे मत असलेल्यांच्या गटात पाॅल यांचाही समावेश हाेताे. असे केले तर काेराेनामुळे हाेणारे आर्थिक नुकसान टाळता येईल, असा त्यांचा दावा हाेता.\nन्यूयाॅर्क टाइम्सने याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बाधित हाेणे चांगले की लसीकरण करून घेणे नेमकी काेणती पद्धती प्रभावी ठरेल, हे सांगता येणार नाही. परंतु लसीकरण करून घेणे सुरक्षित ठरू शकते. बाधित झाल्याने कुणाचे प्राण जातील व कुणाचे वाचतील, हे सांगणे कठीण आहे.\nत्याशिवाय प्रत्येक बाधितामध्ये एकसारखी इम्युनिटी विकसित हाेत नसते. वेगवेगळ्या बाधितांमध्ये अँटिबाॅडीच्या संख्येत २०० पट अंतर पाहायला मिळू शकते. गंभीर स्वरूपात आजारी पडणाऱ्या लाेकांमध्ये जास्त राेगप्रतिकारशक्ती तयार हाेते.\nएसिम्पटाेमॅटिक किंवा साधारण आजारी लाेकांमधील इम्युनिटी काही महिन्यांत कमकुवत हाेऊ शकते. त्या दृष्टीने लस एक चांगला पर्याय ठरताे.\nलसीतून मिळणारी राेगप्रतिकारशक्ती नैसर्गिक इम्युनिटीच्या तुलनेत जास्त बळकट असते. आतापर्यंतच्या तथ्यांचा विचार करता काेविड-१९ च्या बाबतही असेच घडेल, असे म्हणता येईल. माॅडर्नासारख्या लसीच्या परीक्षणात अँटिबाॅडी जास्त कशा बनतात, हे दिसून आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/farmers-protest-police-beat-up-farmers-in-patna-discussions-between-the-government-and-farmers-will-take-place-today-128068115.html", "date_download": "2021-01-18T01:47:19Z", "digest": "sha1:HJX2KSMDXXY6G3H2B7ZWAXHGQ5PGHBAG", "length": 4681, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Farmers Protest : Police beat up farmers in Patna; Discussions between the government and farmers will take place today | पाटण्यात राजभवनाकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार; आज होणार सरकार आणि शेतकऱ्यांत चर्चा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशेतकरी आंदोलन:पाटण्यात राजभवनाकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार; आज होणार सरकार आणि शेतकऱ्यांत चर्चा\nसंयुक्त किसान माेर्चाने सरकारसो���त चर्चा करण्याचे मान्य केले, मात्र कठोर भूमिका कायम\nकृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला ३५ दिवस झाले आहेत. बुधवारी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान, आंदोलनकर्ते शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये पाटण्यात राजभवनाकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात महिलांसह अनेक जखमी झाले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि डाव्या पक्षांच्या गांधी मैदान ते राजभवनपर्यंत काढण्यात आलेल्या किसान मार्चला रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, शेकडोंच्या संख्येत असलेल्या आंदोलकांनी पोलिसांचे ऐकले नाही. यानंतर पोलिस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला. पोलिसांच्या लाठीमारामुळे चेंगराचेंगरी झाली.\nचर्चेआधी शेतकऱ्यांची कठोर भूमिका :\nसंयुक्त किसान माेर्चाने सरकारसोबत चर्चा करण्याचे मान्य केले आहे. मात्र, कठोर भूमिका कायम आहे. सहाव्या टप्प्यातील चर्चा चार मुद्द्यांवर केंद्रित असेल, असे माेर्चाने सरकारला पत्र पाठवून म्हटले आहे.\nऑस्ट्रेलिया ला 170 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/know-all-about-epilepsy-symptoms-reason-and-treatment-mhpl-502448.html", "date_download": "2021-01-18T00:41:06Z", "digest": "sha1:UQK3PGHPZVFRSOWFTVSTHSL7G6UXZK6O", "length": 20076, "nlines": 157, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एखाद्या व्यक्तीला फिट आल्यानंतर त्याच क्षणी काय करावं? | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाच��� स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत ���ाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nएखाद्या व्यक्तीला फिट आल्यानंतर त्याच क्षणी काय करावं\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nएखाद्या व्यक्तीला फिट आल्यानंतर त्याच क्षणी काय करावं\nनियमित औषधोपचार घेतल्यास फिट्स (epilepsy) येण्यावर नियंत्रण मिळवून व्यक्तीला निरोगी आयुष्य जगता येऊ शकतं.आपल्याकडे अजूनही या फिट्स येण्याविषयी अनेक गैरसमज आहेत.\nमुंबई, 06 डिसेंबर : एपिलेप्सी (epilepsy) हा एक मेंदूसंदर्भातील (brain) आजार आहे. फिट येणं, आकडी, मिरगी आदी नावांनी एपिलेप्सी हा आजार ओळखला जातो. फिट्स येणे ही एकप्रकारे न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यात रुग्णाच्या मेंदूमध्ये असामान्य तरंग निर्माण होऊ लागतात. यात रुग्णाला झटके येतात, तो जमिनीवर पडतो आणि काही वेळासाठी तो बेशुद्ध होतो. सुमारे 10 व्यक्तींपैकी एकाला फिट्स येण्याचा त्रास असतो. फिट्स येण्याची समस्या अनुवांशिकही असू शकते, याशिवाय मेंदूचा संसर्ग, डोकेदुखी, स्ट्रोक आणि ब्रेन ट्यूमरही याला कारणीभूत आहे.\nविशेषतः मेंदूतील रासायनिक आणि विद्यूत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने घडलेला तो एक तात्पुरता बदल असतो. मेंदूमध्ये छोट्या पेशीमध्ये इलेक्ट्रीक प्रक्रिया होत असतात. यातील काही पेशी दुसऱ्या पेशींना उत्तेजित करतात. अशा स्थितीत इनहिबिटर पेशी रोखल्या जातात. या पेशी प्रमाणापेक्षा जास्त कमी झाल्याने संतुलन बिघडते आणि फिट्स येण्याचा धोका वाढतो. हे संतुलन पुन्हा व्यवस्थित सुरू झाल्यावर ती व्यक्ती सर्वसामान्यांसारखीच असते, असं मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉ. प्रशांत मखीजा यांनी सांगतिलं.\nस्नायू एकदम घट्ट आणि कडक होतात आणि नंतर झटके येऊ लागतात, दातखिळी बसणं, ओठ चावणं, अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळणं, तो��डातून फेस येणं, कपडयामध्ये लघवी करणं, डोळे फिरवणं ही फिट्स येण्याची लक्षणं आहेत.\nफिट्स आल्यास काय कराल\n• जेव्हा एखाद्या व्यक्तीस फिट येत असेल तर त्याला लगेचच डाव्या किंवा उजव्या बाजूला झोपवावं. जेणेकरून त्याच्या तोंडात अडकलेली लाळ किंवा फेस बाहेर पडून जाईल.\n• रुग्णाला काहीही प्यायला देऊ नका.\n• रुग्णाच्या डोक्याखाली मऊ उशी द्या.\nहे वाचा - SPACE मध्ये हार्ट अटॅक आल्यास... अंतराळवीर कसा वाचवतात एकमेकांचा जीव\n• रुग्णाला इजा पोहोचतील अशा वस्तू आजूबाजूला असल्यास त्या वस्तू दूर करा.\n• जर रुग्णाने घट्ट कपडे घातले असेल तर त्याचे कपडे सैल करा.\n• रुग्णाचं तोंड उघडण्यासाठी चमचा वगैरे कोणतीही वस्तू घालू नका.\n• साधारणतः फिट ही दोन किंवा तीन मिनिटं राहते. त्यानंतर व्यक्ती झोपतो. पण ही फिट पाच मिनिटं राहिल्यास रुग्णाला तातडीने रूग्णालयात दाखल करणं गरजेचं आहे.\nहे वाचा - भारी आहे दारूनं भरलेल्या बाथटबमध्ये डुबकी मारताच दूर होणार आजार\nनियमित औषधोपचार घेतल्यास फिट्स येण्यावर नियंत्रण मिळवून व्यक्तीला निरोगी आयुष्य जगता येऊ शकतं.आपल्याकडे अजूनही या फिट्स येण्याविषयी अनेक गैरसमज आहेत. हे समजून घेणं आवश्यक आहे की, फिट येण्यावर वेळीच निदान आणि उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो. 70 टक्के प्रकरणात नियमित औषधोपचार घेतल्यानं रुग्ण आजारावर नियंत्रण मिळवू शकले आहे. 30 टक्के रूग्ण औषधांचे सेवन करण्याऐवजी एपिलेप्सी शस्त्रक्रिया करण्यावर भर देतात. अनेक प्रकरणात हे फायदेशीर ठरतं.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/parbhani-crime-grandfather-murdered-7-year-old-grandson-mhas-487277.html", "date_download": "2021-01-18T00:05:07Z", "digest": "sha1:4AHZCRSUYINMG3WBWIYY4PG4SNKC24PD", "length": 16498, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आजोबा ठरला राक्षस, 7 वर्षीय नातवाचा धारदार विळ्याने वार करून खून parbhani crime Grandfather murdered 7-year-old grandson mhas | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टी���ची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nआजोबा ठरला राक्षस, 7 वर्षीय नातवाचा धारदार विळ्याने वार करून खून\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nभारताशेजारील देशातील धक्कादायक प्रकार; सुप्रीम कोर्टाच्या 2 महिला न्यायाधीशांना भर रस्त्यात घातल्या गोळ्या\nशेतात आढळले पती-पत्नीचे एकत्र मृतदेह, चंद्रपूरमधील खळबळजनक घटना\nमहाराष्ट्रातील उद्योजकाचा दक्षिण आफ्रिकेत खून, 10 ते 12 जणांनी शस्त्रांसह केला हल्ला\nआजोबा ठरला राक्षस, 7 वर्षीय नातवाचा धारदार विळ्याने वार करून खून\nयाप्रकरणी पोलिसांनी आरो���ी दिगंबर जाधव याला अटक केली आहे.\nपरभणी, 12 ऑक्टोबर : निर्दयी आजोबांनी सात वर्षीय नातवाचा जीव घेतल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. धारधार विळ्याने पोटावर वार करून 52 वर्षीय आरोपीने आपल्या नातवाची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिगंबर जाधव याला अटक केली आहे. जिंतूर तालुक्यातील चिकलठाणा बुद्रुक येथे हा धक्कादायक प्रकार घडला.\nअभिराज श्रीराम जाधव हा 7 वर्षीय चिमुकला आपल्या घरासमोर खेळत असताना त्याचे चुलत आजोबा दिगंबर जाधव याने अभिराज याचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यानंतर हातातील विळ्याने त्याच्या पोटावर वार केले. निर्दयी आजोबांने नातवाला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं.\nआजूबाजूच्या लोकांना हा प्रकार लक्षात येताच अभिराजला सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी त्याने जीव सोडून दिला. घडलेल्या प्रकारामुळे गावांमध्ये दहशतीचं वातावरण असून, निर्दयी आजोबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.\nआजोबानेच चिमुकल्या नातवाचा बळी का घेतला, यामागचं कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/check-date-eligibility-and-other-details-state-bank-of-india-sbi-mega-e-auction-for-properties-mhjb-506793.html", "date_download": "2021-01-18T00:31:18Z", "digest": "sha1:UFPNK3TFYG3WSUXNESZEAUQJEQOX7F5X", "length": 18632, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "SBI विकत आहे स्वस्त प्रॉपर्टी! 30 डिसेंबरला होणार लिलाव, वाचा सविस्तर माहिती | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची ���डक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nSBI विकत आहे स्वस्त प्रॉपर्टी 30 डिसेंबरला होणार लिलाव, वाचा सविस्तर माहिती\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\nSBI विकत आहे स्वस्त प्रॉपर्टी 30 डिसेंबरला होणार लिलाव, वाचा सविस्तर माहिती\nजर तुम्ही एखादे स्वस्त घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI (State Bank Of India) अनेक प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे.\nनवी दिल्ली, 20 डिसेंबर: जर तुम्ही एखादे घर क���ंवा स्वस्त प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या SBI (State Bank Of India) काही मालमत्तेचा ई-लिलाव (E-Auction) करणार आहे. यामध्ये रेसिडेंन्शिअल, कमर्शिअल आणि इंडस्ट्रियल याप्रकराच्या मालमत्तांचा समावेश आहे. तेव्हा तुम्ही यावेळी कमी पैशांमध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. ही ती प्रॉपर्टी आहे जी डिफॉल्टच्या लिस्टमध्ये आली आहे.\nडिफॉल्ट प्रॉपर्टीचा होतो लिलाव\nएखाद्या प्रॉपर्टीसाठी घेण्यात आलेलं कर्ज फेडलं नाही किंवा कोणत्याही कारणामुळे तर ती रक्कम बँकेला दिली नाही तर त्या सर्व लोकांची जमीन बँकेद्वारे ताब्यात घेतली जाते. एसबीआयकडून या प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावातून बँक ती प्रॉपर्टी विकून संपूर्ण रक्कम वसूल करते.\nयेणाऱ्या काळात होणाल लिलाव\nपुढील 7 दिवसात - 758 (रेसिडेंशियल) 251 (कमर्शियल) 98 (इंडस्ट्रियल)\nपुढील 30 दिवसात- 3032 (रेसिडेंशियल) 844 (कॉमर्शियल) 410 (इंडस्ट्रियल)\n(हे वाचा-कोंबडी आधी की अंड नव्हे आता थेट मांस 'या' देशात लॅबमध्ये तयार केलं जातंय चिकन)\nयाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही या लिंकवर व्हिजिट करू शकता\n(हे वाचा-कर्मचाऱ्यांच्या हक्काचं उल्लंघन; Apple च्या सप्लायर कंपनीने उचललं पाऊल)\nबँकने दिलेल्या माहितीनुसार बँक मालमत्ता फ्रीहोल्ड किंवा लीजहोल्ड झाल्यानंतर स्थान आणि किती जागा आहे अशी माहिती असणारी सार्वजनिक नोटीस जारी करते. जर ई-लिलावच्या माध्यमातून तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करणार असाल तर बँकेमध्ये जाऊन प्रक्रिया आणि संबंधित प्रॉपर्टीबाबत माहिती घेऊ शकता. ही लिलावाची प्रक्रिया 30 डिसेंबर रोजी होणार आहे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी स��कारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/urmila-matondkar-joins-shiv-sena-cm-uddhav-thackerys-matoshri-mumbai-first-video-mhss-501477.html", "date_download": "2021-01-18T00:22:19Z", "digest": "sha1:4S73A3Y3GLQN3RZFJMJ4IEXH7JSCJ57N", "length": 19476, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'एकच गोष्ट मिस करतेय', 'मातोश्री'वर पोहोचल्यावर ऊर्मिला मातोंडकर यांचा पहिला VIDEO | Mumbai - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद���द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\n'एकच गोष्ट मिस करतेय', 'मातोश्री'वर पोहोचल्यावर ऊर्मिला मातोंडकर यांचा पहिला VIDEO\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\nमुंबईतून GOOD NEWS, प्रवाशांना मध्य रेल्वेची नवीन वर्षाची भेट\n अभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nपदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाबाबत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा\nबर्ड फ���ल्यूबाबत राज्यातील ताजी आकडेवारी, आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात झाला शिरकाव\n'एकच गोष्ट मिस करतेय', 'मातोश्री'वर पोहोचल्यावर ऊर्मिला मातोंडकर यांचा पहिला VIDEO\nआज दुपारी 1 वाजेच्या सुमारास ऊर्मिला मातोंडकर (urmila matondkar) या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackery) यांचे निवास्थान असलेल्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचल्या होत्या.\nमुंबई, 01 डिसेंबर: बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर (urmila matondkar) अखेर हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर प्रवेश सोहळा पार पडला आहे.\nआज दुपारी 1 वाजेच्या सुमारास ऊर्मिला मातोंडकर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. सर्वात आधी ऊर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस वंदन केले होते. बाळासाहेब आज असायला हवे होते, त्यांची उणिवा आज जाणवत आहे, असं यावेळी ऊर्मिला म्हणाल्या.\nऊर्मिला मातोंडकर यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश pic.twitter.com/hhT46SkZj7\nत्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधनाचा धागा बांधून ऊर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.\nकोरोनाच्या परिस्थितीमुळे मोजक्याच नेत्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. तसंच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा मातोश्रीवर येण्यास मनाई करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपनेत्या मीना कांबळी, विशाखा राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मातोश्रीवर हजर होत्या.\nअभिनेत्री @UrmilaMatondkar जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/lAv21HjbaH\nविशेष म्हणजे, शिवसेनेनं या आधीच ऊर्मिला मातोंडकर यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश केले आहे. त्यामुळे राज्यपालांची मंजुरी मिळताच त्या विधान परिषदेत शिवसेनेच्या आमदार म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणार आहेत. त्यापूर्वी त्यांना शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करावा ला��णार होता, त्याची औपचारिकता अखेर आज पार पडली आहे.\nदरम्यान, ऊर्मिला मातोंडकर यांच्यावर शिवसेनेनं कोणती जबाबदारी सोपवली आहे, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. आज संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास जुहू इथं ऊर्मिला मातोंडकर पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून आपल्याला कोणती जबाबदारी सोपवण्यात आली आहे, काय आपली भूमिका असणार आहे, याबद्दलचा खुलासा मातोंडकर करण्याची शक्यता आहे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/bihar-car-fire-on-road-video-viral-muzaffarpur-mhkk-503051.html", "date_download": "2021-01-18T01:34:14Z", "digest": "sha1:VM7LPXRUOPLDEIZKS3PXG76UNHCCSGR4", "length": 16992, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुसाट जाणाऱ्या कारनं घेतला पेट, 2 मित्रांनी असा वाचवला जीव, पाहा VIDEO | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्��ाचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nसुसाट जाणाऱ्या कारनं घेतला पेट, 2 मित्रांनी असा वाचवला जीव, पाहा VIDEO\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल जाणून घ्या\n'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर, VIDEO वर चाहते फिदा\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन 'ते' म्हणतात ही वैचारिक क्रांती\nबघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी, मात्र...पाहा VIDEO\nसुसाट जाणाऱ्या कारनं घेतला पेट, 2 मित्रांनी असा वाचवला जीव, पाहा VIDEO\nजर गाडी लॉक झाली असती तर मोठा अनर्थ घडू शकला असता. ही कार जळून खाक झाली आहे.\nमुजफ्फरपूर, 07 डिसेंबर : सुसाट वेगानं जाणाऱ्या कारला रात्रीच्या वेळेस अचानक आग लागली. काही क्षणात आगीनं रौद्र रुप धारण केलं. या कारमध्ये असलेल्या तरुणांनी जीव मुठीत धरून कसे बसे बाहेर पडले आहेत. बिहारच्या मुझफ्फरनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या कारमधून दोन जणांना सुखरुप बाहेर पडण्यात यश आलं आहे.\nगायघाट पोलीस स्टेशन परिसरातील हनुमान नगर येथे राष्ट्रीय महामार्ग 57 वर ही घटना घडली. वाहनातील दोन जणांनी कसाबसा कारमधून उडी मारून आपला जीव वाचवला. मिळालेल्या माहितीनुसार, गायघाटच्या कांता गावात राहणारा अभिषेक नातेवाईकाच्या लग्न सोहळ्याला गेला होता. आपल्या मित्रासोबत तिथून घरी परत येत असताना हा अपघात घडला आहे. हनुमान नगर जवळ गाडीच्या मागच्या बाजूला गाडीला भीषण आग लागली. अभिषेकनं गाडी थांबवली पण तोपर्यंत कारनं पेट घेतला होता. दोघांनी जीव मुठीत घेऊन कारमधून उडी मारली आणि जीव वाचवला.\n डोक्यावरचं कर्ज हलकं करण्यासाठी स्वतःलाच ��ेलं किडनॅप\nअपघातग्रस्त कार इंडिका होती आणि कारला ऑटोलॉक सिस्टिम होती. कारला आग लागल्यानंतर दरवाजा लॉक होणार तेवढ्यात दोघांनी गाडीतून आपला जीव वाचवला. जर गाडी लॉक झाली असती तर मोठा अनर्थ घडू शकला असता. ही कार जळून खाक झाली आहे. या अपघाताची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली मात्र घटनास्थळी पोहोचेपर्यंत कार जळून कोळसा झाली होती.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/pune-news-video-a-herd-of-deers-spotted-in-aashirwad-society-of-pune-city-sb-509399.html", "date_download": "2021-01-18T01:24:48Z", "digest": "sha1:Z6PBFAJOVUHJWPM22DCCTIBTJWYAQVU2", "length": 18205, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात गव्यानंतर आता माणसांच्या सोसायटीत भरदिवसा बागडली हरणं, बघा VIDEO | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nपुण्यात गव्यानंतर आता माणसांच्या सोसायटीत भरदिवसा बागडली हरणं, बघा VIDEO\nपुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS; शेअर केला VIDEO\nबघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी, मात्र...पाहा VIDEO\n'नाय म्हणजे नाय', कोंबड्या घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला, VIDEO\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 'बर्निंग ट्रेलर'चा थरार, LIVE VIDEO\nपुण्यात कोरोनाची लस घेतल्यानंतर कशा होत्या प्रतिक्रिया जाणून घ्या 6 महत्त्वाच्या अपडेट्स\nपुण्यात गव्यानंतर आता माणसांच्या सोसायटीत भरदिवसा बागडली हरणं, बघा VIDEO\nमाणसांच्या गर्दीत अचानक काही काळासाठी वाट चुकून येणारे वन्यप्राणी मनाला आनंद देऊन जातात. पुण्यात असाच अनुभव एका सोसायटीतील रहिवाशांना आला.\nपुणे, 31 डिसेंबर : वन्यप्राणी (wild animals) शहरात (city) येण्याच्या घटना अलीकडे वारंवार घडताना दिसतात. त्यातही बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणी अनेकदा शहरात येतात.\nपुण्यात मात्र एका सोसायटीत (society) चक्क हरिणांचा कळप (herd of deers) आला. त्यांचा सोसायटीत दबकत-बिचकत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. शिवणे येथील एनडीएजवळील (NDA) जंगलातून (forest) या कळपाने जवळच्या सोसायटीत प्रवेश केल्याची माहिती समोर येते आहे.\nएनडीएच्या जंगलात हरीण, मोर अशा विविध प्राणी-पक्ष्यांचा मुक्त वावर असतो. याच जंगलाला लागून असलेल्या आशीर्वाद सोसायटीत हा हरिणांचा कळप चुकून शिरला. नागरिकांनी आनंदून जात त्यांना बघत व्हिडिओत बंदिस्त केलं. सोसायटी आणि जंगलाला वेगळं करणारी भिंत कोसळल्यानं या हरिणांनी थेट सोसायटीमध्ये प्रवेश केला.\nयात चार हरणं सोसायटीच्या पार्किंगशेजारी हळूहळू चालताना दिसत आहेत. काही लोक कुतूहलानं त्यांना वाकून पाहत आहेत. व्हिडीओ काढणाऱ्यांचं आपसातलं बोलणंही यात ऐकू येत आहे. एका स्त्रीचा आवाज 'चार हरणं आहेत' असं आश्चर्यानं म्��णताना ऐकू येतं. अजून एका पुरुषाचा आवाज त्या हरिणांना उद्देशून एकजण ' जावा तिकडं, माणसांच्या वस्तीत येऊ नका रे बाबांनो...' असे उपरोधिक उदगार काढतो आहे. दुसराही त्याला सहमती देतो.\nपुण्यात गव्यानंतर आता दिसला हरणांचा कळप थेट सोसायटीच्या गेटमधून शिरली आत... #Pune pic.twitter.com/5fGTmClS8L\nकाही काळापूर्वीच ९ डिसेंबर रोजी पुण्यात कोथरूडच्या परिसरात एक गवा शिरला होता. लोकांनी त्याला बघायला प्रचंड गर्दी केली. मात्र गवा गर्दीला पाहून बिथरला. त्यानं मुख्य रस्त्यावर धावायला सुरवात केली. त्याला या सगळ्यात इजा अझाली. शिवाय वनविभागानं त्याला तीनदा डार्ट मरून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यात गवा जीवानिशी गेला. त्यानंतरही आठवडाभरापूर्वी बावधनच्या एका तलावालगत गवा आढळून आला. त्याला मात्र वनविभागानं यशस्वीपणे कुठलीही इजा न होऊ देता त्याच्या अधिवासात पाठवलं.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-hardik-pandya-kl-rahul-axed-from-1st-odi-amid-koffee-with-karan-controversy-330849.html", "date_download": "2021-01-18T01:50:48Z", "digest": "sha1:LJUYR3R7HSHHVUZDRL7I55OIX5O44SMZ", "length": 16886, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राहुल-पांड्याची रात्रीची झोप उडाली, बीसीसीआयनं घेतला हा निर्णय | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरण���ला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nराहुल-पांड्याची रात्रीची झोप उडाली, बीसीसीआयनं घेतला हा निर्णय\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nराहुल-पांड्याची रात्रीची झोप उडाली, बीसीसीआयनं घेतला हा निर्णय\nऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यातून हार्दीक पांड्या आणि केएल राहूल यांना प्लेइंग इलेवनमधून वगळण्यात आलं...\nसिडनी, 11 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वन डे सामना उद्या खेळणार आहे. हार्दीक पांड्या आणि केएल राहूल यांना प्लेइंग इलेवनमधून वगळण्यात आलं असल्याची माहिती प्रशासन समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी दिली. यापुढील सामनेही त्यांना खेळता येणार नाहीत.\nएकदिवसीय मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात असलेल्या या दोन्ही खेळाडूंना आता मायदेशी परतावं लागणार आहे. बीसीसीआयकडून चौकशी होण्यासाठी १५ दिवस लागणार आहेत. ही चौकशी होईपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.\nपांड्याने एका टीव्ही शोमध्ये महिलांबद्दल ��क्तव्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे. याबाबत बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार पांड्या उद्या (शनिवार) होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नाही. याबद्दलचा अंतिम निर्णय अजून घेतलेला नाही.\n'त्या' कमेंट्समुळे हार्दिक पांड्या आणि राहुलला BCCI ने बजावली नोटीस\nऑस्ट्रेलियाचं मैदान गाजवणारे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांना क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कॉफी विथ करण या करण जोहरच्या टॉक शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के. एल राहुल यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गप्पांच्या ओघात या दोघांनी केलेल्या लूज कमेंट्समुळे हे दोन खेळाडू अडचणीत आले आहेत.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/government-is-preparing-to-make-car-safty-feature-dual-airbag-mandatory-for-front-seat-passenger-as-well-as-driving-seat-mhkb-506866.html", "date_download": "2021-01-18T00:48:49Z", "digest": "sha1:3LNGHQBMWBDJDZWTRBJINQ3ON4YHFSGE", "length": 20885, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुरक्षितता महत्त्वाची! कारच्या सेफ्टी फीचर्समधील Dual Airbag बद्दल सरकार घेणार मोठा निर्णय | Technology - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\n कारच्या सेफ्टी फीचर्समधील Dual Airbag बद्दल सरकार घेणार मोठा निर्णय\nहे आहेत देशातील सर्वात स्वस्त फीचर फोन; 709 रुपयापासून किंमती सुरू\nWhatsApp ने पहिल्यांदाच ठेवलं स्वत:चं स्टेटस, Privacy Policy बाबत दिलं स्पष्टीकरण\n गुगल सर्चवर युजर्सचे पर्सनल मोबाईल नंबर लीक\nएक क्लिक आणि 21000 कोटींचं नुकसान, या Apps चा वापर करणं धोकादायक ठरू शकतं\nआता लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी पाळा हा नियम, अन्यथा होणार नाही संपर्क\n कारच्या सेफ्टी फीचर्समधील Dual Airbag बद्दल सरकार घेणार मोठा निर्णय\nभारतात रस्ते अपघातात दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. ओवर स्पीडिंग किंवा कारच्या धडकेत मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आता ड्रायव्हिंग सीटसह, फ्रंट पॅसेंजरसाठीही एअरबॅग अनिवार्य करण्याच्या दिशेने केंद्र सरकार तयारी करत आहे.\nनवी दिल्ली, 20 डिसेंबर : भारतात विक्री होणाऱ्या सर्व कार्ससाठी, कार फीचर्सअंतर्गत ड्रायव्हिंग सीटसह, फ्रंट पॅसेंजरसाठीही एअरबॅग अनिवार्य करण्याच्या दिशेने केंद्र सरकार तयारी करत आहे. वाहनांच्या मानकांबाबतच्या सरकारच्या तांत्रिक समितीने नुकताच एक प्रस्ताव सादर केला आहे, या प्रस्तावात असं सांगण्यात आलं आहे की, सर्वात स्वस्तातील स्वस्त कारमध्येही, ड्युअल एअरबॅग्स अनिवार्य असाव्यात, जेणेकरून अपघात झाल्यास चालक आणि इतर प्रवाशांचे प्राण वाचण्यासाठी मदत ���ोऊ शकेल.\nभारतात रस्ते अपघातात दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. ओवर स्पीडिंग किंवा कारच्या धडकेत मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. कारमध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी कार कंपन्या मागील काही वर्षांपासून कार सेफ्टी फीचर्सकडे विशेष लक्ष देत आहेत. तसंच ग्राहकांचाही कार खरेदी करताना, कारमधील सेफ्टी फीचर्सकडे कल वाढतो आहे.\n(वाचा - आजच जाणून घ्या कार, बाईकसंबंधी नवे 5 नियम; अन्यथा रद्द होईल ड्रायव्हिंग लायसन्स)\nपरंतु आताही केवळ एन्ट्री लेवलच्या स्वस्त कार्समध्ये ड्रायव्हिंग सीटसाठी एअरबॅग आहे, आणि थोडे अधिक पैसे भरून ड्युअल एअरबॅग्ससारखे फीचर्स मिळतात.\n(वाचा - 2020 मध्येही Maruti Suzuki Swift ठरली भारतातील सर्वाधिक विक्री झालेली कार)\nभारतात विक्री होणाऱ्या सर्व कार्समध्ये ड्युअल एअरबॅग्स अनिवार्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. म्हणजेच ड्रायव्हिंग सीटसह, फ्रंट सीटवर बसलेल्या व्यक्तीसाठीही एअरबॅग अनिवार्य करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. एअरबॅग्स कोणत्याही कारच्या सर्वात प्रमुख सेफ्टी फीचर्सपैकी एक मानल्या जातात. परंतु याबाबत कार वापरकर्त्यांसह, कार निर्मात्यांमध्येही अतिशय उदासिनता होती. 1 जुलै 2019 पर्यंत कार चालवण्यासाठी एअरबॅग अनिवार्य नव्हते. परंतु त्यानंतर सरकारने सर्व कार्ससाठी एअरबॅग अनिवार्य केल्या.\n(वाचा - नितिन गडकरींचा मास्टरप्लॅन; जाणून घ्या भारत कशाप्रकारे होणार टोलनाका मुक्त)\nलाईफ सेव्हिंग फीचर्स -\nअधिकतर कार्समध्ये आता रिवर्स पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट आणि सीट बेल्ट रिमाइंडरसारखे फीचर्स मिळतात, परंतु एअरबॅगसारख्या लाईफ सेव्हिंग फीचरला अद्यापही तितकंस महत्त्व दिलं जात नाही. जर 10 लाख आणि त्याहून अधिक रुपयांची कार खरेदी केल्यास, त्यात मल्टीपल एअरबॅग मिळतात. परंतु 5 लाख रुपयांहून कमी किंवा अधिकची कार खरेदी केल्यास त्यात एक किंवा दोन एअरबॅग मिळतात.\n(वाचा - वाहनांवरील Number Plate बाबत महत्त्वाची बातमी; HSRP साठी असा करावा लागेल अर्ज)\nत्यामुळे आता स्वस्तातल्या स्वस्त कारमध्येही ड्युअल एअरबॅग्स असणं अनिवार्य करण्याचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा प्रयत्न आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर लागू करण्याचंही बोललं जात आहे. त्याशिवाय कारमध्ये चाईल्ड लॉक सिस्टमही अनिवार्य करण्याच्या दिशेने विचार सुरू आहे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/wife-pranks-with-husband-screaming-out-of-the-bedroom-watch-video-mhmg-508375.html", "date_download": "2021-01-18T01:03:41Z", "digest": "sha1:KWMJCC4SUZEQ2B6OHGWY7AGH7UWGFF6P", "length": 16720, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पत्नीने पतीसोबत केला धमाल प्रँक; ओरडतच गेला बेडरुमबाहेर...पाहा VIDEO | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होत��� प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nपत्नीने पतीसोबत केला धमाल प्रँक; ओरडतच गेला बेडरुमबाहेर...पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली, रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO VIRAL\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकसुद्धा स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा मजेशीर VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nअथिया शेट्टीने शाळेतला रडका फोटो केला शेअर, खोड काढणारी चिमुरडी आहे 'या' अ‍ॅक्शन हिरोची बहिण\nपत्नीने पतीसोबत केला धमाल प्रँक; ओरडतच गेला बेडरुमबाहेर...पाहा VIDEO\nया पत्नीने नवऱ्याला अस्सं वेड्यात काढलं की...\nएका महिलेने नवऱ्यावर एक मजेदार प्रँक केला. यामध्ये नवरा इतका घाबरला की तो ओरडतच बेडरुमबाहेर गेला. या हुशार पत्नीने पतीवर बनावटी सांपाचा प्रँक केला. (Woman Plays Prank On Husband With Fake Snake) यावेळी त्याची प्रतिक्रिया इतकी मजेदार होती की हसून हसून तुमचं पोट दुखू लागले. इंस्टाग्राम युजर, लोसेना याने या प्रसंगाचा एक छोटा व्हिडीओ पोस्ट केला आणि तो व्हायरल (Viral Video) झाला आहे. महिलेने दारासमोर एक पट्टा लावला. त्याने हा पट्टा अशा प्रकारे ठेवला की तो सापासारखा दिसतो. पतीने खोलीत प्रवेश करताच तलवारीने त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर (Social Media) हा प्रँक व्हिडीओ (Prank Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\nमहिलेने तिच्या खोलीत जमिनीवर एक पट्टा ठेवला आणि तिच्या नवऱ्याला हाक मारली, \"बेबी, इथे काहीतरी आहे.\" बायकोचा आवाज ऐकून तिचा नवरा खोलीत शिरला आणि एकदम घाबरून गेला. कारण त्याला तो पट्टा साप असल्याचे वाटले. इतकचं नाही तर तो तलवारीसह खोलीत आला आणि जोरजोरात ओरडत पट्ट्यावर हल्ला करू लागला. मग त्याने विचारले, \"ते काय होते\" बायको हसून म्हणाली, 'हा पट्टा आहे.'\nलोसेनाने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'माझ्या नवऱ्यावर आणखी एक प्रँक. त्याला सापांची भीती वाटते. तो तलवार घेऊन खोलीत आहे...एकदम परफेक्ट..'\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहता��� डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/maharashtra-news/fadnavis-was-going-jail-nitesh-rane-rauts-shocking-blast-9541", "date_download": "2021-01-18T00:36:49Z", "digest": "sha1:CCK2YWQP6SOUVOPFGSJ4AGM3TVAVEZXV", "length": 11266, "nlines": 120, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "\"फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते\" राऊतांचा धक्कादायक गौफ्यस्फोट | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 18 जानेवारी 2021 e-paper\n\"फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते\" राऊतांचा धक्कादायक गौफ्यस्फोट\n\"फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते\" राऊतांचा धक्कादायक गौफ्यस्फोट\nसोमवार, 11 जानेवारी 2021\nभाजपचे आमदार नितेश राणें यांनी एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते असं धक्कादायक विधान शिवसेना खासदार विनाायक राऊत यांनी केलं.\nकणकवली:भाजपचे आमदार नितेश राणें यांनी एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते असं धक्कादायक विधान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलं. शिवसेना भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पहायला मिळतात हे आता महाराष्ट्राला ज्ञात झालं आहे.राऊतांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली.कणकवलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राऊत म्हणाले,\"भाजप आमदार नितेश राणे यांनी मुबंईतील एका व्यक्तीला चक्क 12 कोटींचा गंडा घातला होता.\nया प्रकरणाची चौकशी त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी य प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती.या प्रकरणात नितेश राणेंना जेलमध्ये टाकण्याची तयारी ही झाली होती. मात्र नारायण राणे लगेच भाजपला शरण गेल्यामुळे ही करवाई थांबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले\".तसेच ती केस उघडण्यात आली असती तर आज नितेश राणे आपणाला जेलमध्ये पहायाला मिळाले असते.\n'नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी शेवटपर्यंत मंजूरी दिली नाही म्हणून राणे दिवसातूंन दोन-दोन वेळा फोन करत असत.अखेर आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्याच्या कारणामुळे त्याला मंजूरी देण्यात आली असंही राऊत म्हणाले.'ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता त्यांना न कळू द्या पण टिका करताना शान राखून टिका करण्याचा राजकीय सल्लाही राऊतांनी यावेळी नारायण राणेंना दिला'.\n'तांडव' वर बहिष्कार टाकण्याचं राम कदमांनी केलं आवाहन\nमुंबई: प्रसिद्द अभिनेता सैफ अली खान याची 'तांडव'...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक या़ंची विचारपूस\nपणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अपघातात...\n\" शरद पवारांनी मला धमकावणं थांबवून समोर येऊन लढावं \"\nमुंबई - धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप समोर आल्यानंतर मला...\nयेडियुरप्पा सरकारमध्ये सात नव्या मंत्र्यांचा समावेश\nबंगळूरु: भाजपशासित कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी...\nभाजपच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य\nमेरठ: कोरोनाच्या लसीच्या बाबतीत मुस्लिम समुदयाकडून व्यक्त होणाऱ्या संशयाच्या...\n'बर्ड फ्लू'च्या पार्श्वभूमीवर मृत कावळे आढळल्याने रत्नागिरीत भीतीचे वातावरण\nरत्नागिरी : कोरोनापाठोपाठ आता महाराष्ट्रावर बर्ड फ्लूचं संकट ओढावलं आहे. अशातच...\n'आयआयटी’ सत्तरीतही नकोच', गोवा सरकारमधले मतभेद चव्हाटयावर\nपणजी : मेळावली येथील ‘आयआयटी प्रकल्प मेळावलीतच नव्हे, तर सत्तरीतच नको’, असे...\nराम कदमांनी पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपीला सोडवण्यासाठी केला पोलिसांनाच फोन\nमुंबई : पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीला सोडवण्यासाठी पोलिसांनाच फोन...\nआम आदमी पक्षाने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर 'आप'ला भाजपाची बी टीम असल्याचा खोटा आरोप केला\nपणजी :आम आदमी पक्षाने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर 'आप...\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय...बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात\nमुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाज�� प्रदेशाध्यक्ष...\n'काणकोण पालिकेच्या प्रभागांची फेररचना होणार'\nकाणकोण : राज्यातील ‘ब’ वर्गातील पालिकांच्या प्रभाग संख्येत वाढ करण्याचा...\n ममता बॅनर्जींच्या पायाखालची जमीन सरकली\"\nनवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज पंतप्रधान किसान...\nभाजप आमदार नितेश राणे nitesh rane मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis खासदार कणकवली महाराष्ट्र maharashtra राजकारण politics नारायण राणे narayan rane फोन सरकार government कोकण konkan\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/30/3047-micky-jagtiani-who-worked-as-a-taxi-driver-now-he-is-a-billionaire/", "date_download": "2021-01-18T01:07:59Z", "digest": "sha1:GRKKYAQFOHGGPUY3HR4ZI4RZLLK3XAZE", "length": 16323, "nlines": 157, "source_domain": "krushirang.com", "title": "टॅक्सीवाला-वेटर बनलाय २३०० दुकानांचा मालक; वाचा ‘लाईफ’वाल्या मिकी जगतियानी यांची कथा | krushirang.com", "raw_content": "\nHome Home टॅक्सीवाला-वेटर बनलाय २३०० दुकानांचा मालक; वाचा ‘लाईफ’वाल्या मिकी जगतियानी यांची कथा\nटॅक्सीवाला-वेटर बनलाय २३०० दुकानांचा मालक; वाचा ‘लाईफ’वाल्या मिकी जगतियानी यांची कथा\nकोणाचेही भविष्य आपण पाहिलेले नसते. आपण आज काय करतोय आणि उद्या काय करू हेच माहित नसल्याने जीवनातील मजा कायम आहे. अनेकजण आपल्या निरुद्योगीपणामुळे कुटुंबियांच्या पैशांची माती करतात. तर, ककाहीजण मात्र मिळालेल्या पुंजीला सत्कारणी लावून लाखाचे अब्जावधीही करतात. असे एक उद्योगी म्हणजे मिकी जगतियानी. ते लाखो मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या ‘लाईफ’चाही आधार आहेत. आज ‘कृषीरंग’च्या वाचकांसाठी आपण त्यांची कथा प्रसिद्ध करीत आहोत.\nमुकेश वाधुमल जगतियानी हे नाव ऐकलेय का नाही ना होय, कसे ऐकणार ना.. ना ते कोणी सेलिब्रिटी आहेत, ना गुन्हेगार, ना धार्मिक पुढारी, ना गुन्हेगार, ना कोणत्याही बड्या बाप की औलाद, ना कोणाच्याही (अ)विचारांचे ठेकेदार. उलट ते गांधीवादी विचारांचे आताचे एक आघाडीची उद्योजक आहेत. श्रमाला प्रतिष्ठा असल्याचे मानणारे आणि मानवतावादी दृष्टीकोनातून आपल्या व्यवसायात कार्यमग्न असलेले मुकेश वाधुमल जगतियानी म्हणजेच मिकी जगतियानी.\nत्यांनी काय दिवा लावलाय, असाही प्रश्न काही वाचकांना पडू शकतो. मित्रांनो, ते भारतातील प्रमुख दहा श्रीमंत उद्योजकांच्या यादीतील एव्हरग्रीन व्यक्ती आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित असलेले मिकी सर लँडमार्क ग्रुपचे चेअरमन ��हेत. दुबईतून अवघ्या जगभरात २३०० पेक्षा जास्त स्टोअर असलेले मिकी सर LIFE अर्थात लँडमार्क इंटरनॅशनल फौंडेशन फॉर इम्पोवरमेंट या संस्थेतर्फे भारतातील १ लाखांपेक्षा जास्त निराधार व अनाथ मुलांच्या राहणे, खाणे व शिक्षण याची जबाबदारी पार पाडते. तसेच चेन्नई येथे एक वृद्धाश्रमही त्यांची संस्था चालवत आहे.\n‘कृषीरंग’च्या वाचक मित्र-मैत्रिणींनो, दुबईत भारताचे नाव आदराने घेतले जाते. त्यामध्ये आपल्या देशाचाही वाटा आहेच. परंतु, मिकी सरांनीही त्याला मोठा हातभार लावला आहे. मिकी हे सर्वप्रथम २०१५ मध्ये प्रकाशझोतात आले. त्यावेळी फोर्ब्सच्या १० भारतीय श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव झळकले होते. मूळ भारतीय असलेले जगतियानी कुटुंब १९९० च्या दशकात कुवेत या अरेबिक देशात स्थिरावले होते. तिथे त्यांच्या भावासह आई-वडील राहत होते. मिकी यांचे शिक्षण मग चेन्नई, मुंबई आणि बैरुत असे जगभरातील मोठ्या ठिकाणी झाले. मग नंतर ते कॉलेज शिक्षणासाठी लंडनला (ब्रिटन) गेले.\nत्यांचे वडील मधुमेह, तर आई कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होते. एक मोठा भाऊ होता. तो त्यांची देखभाल करीत असताना मिकी लंडनला गेले. तिथे त्यांनी शिक्षणासाठी कार चालवली. टॅक्सीवाला बनून सेवा देत त्यांचे शिक्षण चालू होते. मात्र, मग यापेक्षाही काहीतरी चांगले आणि खास करण्याच्या विचाराने त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून वयाच्या २० व्या वर्षी पुन्हा कुवेत देशात बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांच्या भावाचे एक दुकान होते. बेबी प्रोडक्टच्या दुकानाचे काम पाहत असतानाच त्यांचा भाऊ ल्युकेमिया आजाराने त्यांना पोरका करून गेला. मग त्या दुकानाची जबाबदारी मिकी यांच्यावर आली.\nआलेली जबाबदारी आणि एकाकीपण याला थेट भिडत मिकी यांनी मग व्यवसायात झोकून देऊन काम सुरू केले. १९९१ मध्ये विसाव्या वर्षी ६ हजार डॉलर आणि ते दुकान यातून त्यांच्या व्यावसायिक आयुष्याला सुरुवात झाली. त्यांनी एका दुकानाचे सह दुकाने सुरू केली. १९९२ च्या अखाती युद्धामुळे मात्र त्यांना कुवेत सोडून दुबईत यावे लागले. मग त्यांनी दुबई हीच कर्मभूमी मानून आपल्या व्यवसायाला आकार दिला. तिथेच त्यांनी लँडमार्क ग्रुपची स्थापना केली.\nआता त्यांचा हा व्यवसाय मिडल इस्ट, आफ्रिका आणि भारतात विस्तारला आहे. बेबी प्रोडक्टसह फॅशन, इलेक्ट्रोनिक, फर्निचर आणि ह���टेल या क्षेत्रात हा ग्रुप जगभरात आपली छाप सोडत आहे. ‘कृषीरंग’मध्ये ही स्टोरी वाचताना तुम्हालाही मोठे होण्याचे स्वप्न पडत असेल की.. बरोबर आहे.. तेच तर माणसाचे स्वप्न असते. मात्र, हे फ़क़्त वाचू नका आपली क्षमता आणि स्वप्न यांची सांगड घालून कार्यमग्न व्हा.. यश नक्कीच तुम्हालाही मिळेल..\nलेखक : सचिन मोहन चोभे\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nPrevious articleधर्माचा, ना सायन्सचा, शेठ आहे ‘त्यांचा’; कॉंग्रेसची जहरी टीका\nNext articleरोज वाटीभर दही खा आणि मिळवा ‘हे’ आरोग्यदायी फायदे; वाचा अधिक\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nराज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल\nआता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/business/story-bse-nse-drop-on-deepening-virus-fears-oil-crash-rs-5-lakh-cr-investor-wealth-wiped-off-in-early-trade-as-markets-plunge-1831516.html", "date_download": "2021-01-18T01:33:49Z", "digest": "sha1:CGSGDROZM5IDDI7CTEFW7WFYAVIGG4KB", "length": 25913, "nlines": 295, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "BSE NSE drop on deepening virus fears oil crash Rs 5 lakh cr investor wealth wiped off in early trade as markets plunge, Business Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निव��णूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nकोरोनामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका, ५ लाख कोटी बुडाले\nHT मराठी टीम, मुंबई\nकोराना विषाणूच्या प्रभावामुळे शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. तेलाच्या किेंमतीत झालेल्या घसरणीनंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोलमडल्याचे चित्र पहायला मिळाले. दुपारी निर्देशांकात २३४२ अंकाची घसरण होऊन सेन्सेक्स ३५, २३४ वर आला. निफ्टीही घसरून तो १०, ४०० वर आला. कोरोनाने जगभरात आर्थिक मंदीचे सावट घोंगावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेअर बाजारातील निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा जवळपास ५ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.\nकोरोनामुळे तिसऱ्या आठवड्यातही पडझड, सेन्सेक्स २३४२ अंकांनी आपटला\nशुक्रवारी मुंबई शेअर बाजारातील व्यवहार १,४४,३१,२२४.४१ कोटी रुपये इतका होता. सोमवारी सुरुवातीलाच व्यवहारात १, ३९,३९,६४०.९६ एवढी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या संकटामुळे जगभरात आर्थिक मंदीची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वा��ावरण निर्माण झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तवला आहे. ओएनजीसी, रिलायन्स, इंडसइंड बँक, टाटा स्टील, एलअँण्डटी, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस या प्रमुख कंपन्यांचे शेअरच्या दरात मोठी घसरण झाली आहे.\nकोरोना व्हायरसमुळे ऍपल ग्राहकांना वेगळाच फटका\nशेअर बाजारातील आकडेवारीनुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ३,५९४.८४ कोटी रुपयेची इक्विटीची (समभागसंलग्न गुंतवणूक) विक्री केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २,५४३.७८ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. जगभरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे देशांतर्गत गुंतवणुकदार सावध पवित्रा घेत आहेत. कोरोनाशिवाय येस बँकेच्या संकटामुळे बँकिंग क्षेत्रातील स्थितरतेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया व्यापार क्षेत्रात उमटताना दिसत आहे.\nकच्च्या तेलाचे दर ३० टक्क्यांने कोसळले, १९९१ नंतरची सर्वात मोठी घसरण\nमागील आठवड्याच्या अखेरीस (शुक्रवारी) शेअर बाजारात उलथा-पालथ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मुंबई बाजारातील सेन्सेक्स ८८३.९९ अंक तर निफ्टी २८९.४५ अंकानी घसरणीसह क्रमश: ३७,५७६.६२ आणि १०,९७९.५५ अंक अशा स्थितीत बंद झाला होता.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\nसेन्सेक्समध्ये ६०० अंकांनी घसरण, शेअर बाजारावर चिंतेचे ढग\n'हाऊडी मोदी' कोलमडलेली आर्थिक स्थिती लपवू शकणार नाही - राहुल गांधी\nठेवले जाई. तसेच महिलांना येथेच\nअंबानींच्या संपत्तीत होत आहे घट तर डी मार्टच्या दमाणींचा वाढता आलेख\n...म्हणून दिवाळीपर्यंत सोने विक्रमी दर गाठण्याची शक्यता\nकोरोनामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका, ५ लाख कोटी बुडाले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nलॉकडाऊनमध्ये डाळ-तांदळाचे दर वाढले, भाज्या झाल्या स्वस्त\nम्युच्युअल फंड संकटः RBI कडून ५० हजार कोटींची तरतूद\nसर्व वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीस मंजुरी द्या; ऍमेझॉन, फ्लिपकार्टची मागणी\n'ही' रिक्षा पाहून आनंद महिंद्रांनी चालकाला दिली जॉबची ऑफर\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे नि��डणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2021-01-18T01:38:07Z", "digest": "sha1:RLOOUZPWNDEPU5LGLOUJ245G4LLNCTOA", "length": 10125, "nlines": 124, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "कुंभमेळ्याचे तपोवन बनलाय मद्यपींचा अड्डा; तरीही प्रशासनाचे मात्र दुर्लक्षच -", "raw_content": "\nकुंभमेळ्याचे तपोवन बनलाय मद्यपींचा अड्डा; तरीही प्रशासनाचे मात्र दुर्लक्षच\nकुंभमेळ्याचे तपोवन बनलाय मद्यपींचा अड्डा; तरीही प्रशासनाचे मात्र दुर्लक्षच\nकुंभमेळ्याचे तपोवन बनलाय मद्यपींचा अड्डा; तरीही प्रशासनाचे मात्र दुर्लक्षच\nपंचवटी : पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तपोवन परिसर गत काही दिवसांपासून व्यसनी, मद्यपींचा अड्डा बनला आहे. मनपाने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या रामसृष्टी उद्यानाचा ताबा प्रेमीयुगुलांनी घेतल्याने हे ठिकाण खास चाळे करण्यासाठीच बनविले तर नाही ना, अशी शंका येते.\nरामसृष्टी उद्यान प्रेमीयुगुलांना आंदण दिल्याची स्थिती\nधार्मिक महत्त्व मोठे असल्याने गोदाकाठच्या तपोवनात देशभरातील धार्मिक पर्यटकांची पावसाळ्यातील काही महिन्यांचा काळ वगळता वर्षभर मोठी वर्दळ असते. याठिकाणी गोदावरी कपिला संगम असून, काही प्राचीन मंदिरेही आहेत. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या या भागाची म्हणूनच मोठी मोहिनी आहे. मात्र, गत सात-आठ महिन्यांपासून या भागात अक्षरशः संचारबंदीसारखे वातावरण होते. आता हळूहळू पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. परंतु त्यांना याठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, प्रेमीयुगुलांचे चाळे हेच आढळून येते.\nपोलिस ठाणे तीन किलोमीटरवर\nतपोवन परिसर आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. हे ठिकाण पोलिस ठाण्यापासून किमान अडीच तीन किलोमीटर दूर असल्याने मद���यपी व गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर मद्याच्या बाटल्या आढळून येतात. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर ओल्या पार्ट्या होत असल्याचे येथे वास्तव्यास असलेल्यांचे म्हणणे असून, याकाळात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी आहे.\n२००३ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी गोदावरीच्या उजव्या तटावर सुंदर असे राम, लक्ष्मण व सीतेचे सुंदर असे शिल्प तयार करण्यात आले होते. याशिल्पाकडे जाण्यासाठी नदीपात्रातील अरुंद जागी लोखंडी पूल उभारण्यात आला होता. मात्र ऊन, वारा, पावसाच्या माऱ्यात कमकूवत झालेला पूल दुर्घटना नको म्हणून मध्यंतरी काढून टाकण्यात आला आहे. मात्र तरीही अनेक पर्यंटक जीव धोक्यात घालून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या पुलाची पुन्हा निर्मिती व्हावी, अशी मागणी आहे.\nहेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक\nनाशिक पूर्वचे माजी आमदार बाळासाहेब सानप आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी नगरसेवक, उपमहापौर, महापौर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या व महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या रामसृष्टी उद्यानाची पूर्णपणे वाट लागली असून, या ठिकाणाचा ताबा प्रेमीयुगुलांनी घेतल्याचे दिसून येते. वर्दीचा धाकच नसल्याने सायंकाळनंतर मध्यपीही मोठ्या संख्येने जमतात.\nहेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nPrevious Postमहाराष्ट्रासह नऊ राज्यांत 6 हजार कोटींच्या कापसाची खरेदी; 4 लाख 2 हजार शेतकऱ्यांना लाभ\nNext Postरिअल इस्टेटमध्ये अडीचशे कोटींचे व्यवहार; दिवाळीत साडेतीन हजार दस्तांची नोंदणी\nअपात्र लाभार्थींकडून दोन कोटींबाबत टाळाटाळ; होणार सक्तीची कारवाई\nNashik Fog | नाशिक शहरावर दाट धुक्याची चादर; गोदोकाठ, मंदिरं, रस्ते धुक्यात हरवले\nदुसऱ्याच्या अंगणात बसून सुरु होती मनमानी; जरा टोकले तर थेट धक्कादायक कृत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/author/krushiranggmail-com/page/3/", "date_download": "2021-01-18T01:39:59Z", "digest": "sha1:A6PG5LEWS7N7Y6OLLVXWHGTC3CX7D2XB", "length": 6787, "nlines": 144, "source_domain": "krushirang.com", "title": "Madhuri Chobhe | krushirang.com | Page 3", "raw_content": "\n‘तसला’ बँक अलर्ट आला तर नका करू क्लिक; होऊ शकते सगळेच...\nIMF चाही कृषी कायद्यांना पाठिंबा पण..; पहा नेमकी काय गंभीर सूचना...\nधक्कादायक : ‘त्या’ कंपनीची लस दिल्यावर झाले 13 जणांचे मृत्यू; पहा...\nतिथे मिळतेय ‘ओप्पो’वर 17 टक्क्यांपर्यंत दमदार सूट; पहा कुठे मिळेल +10%...\nकार.. सेन्सेक्स.. बीटकॉइन.. ग्रोथ.. पिक्चर अभी बाकी है..; पहा राजन यांनी...\nबाब्बो.. पासवर्ड विसरल्याने आली १७०० कोटी गमावण्याची वेळ; पहा नेमका काय...\nधक्कादायक : भंडारा दुर्घटनेच्या वेळी डॉक्टर आणि इलेक्ट्रिशन होते ‘तिकडे’..\nकुप्रथेला चपराक; निवडणूक आयोगाने रद्द केल्या ‘त्या’ निवडणुका..\nत्यातूनही आंदोलक शेतकऱ्यांच्या बदनामीचा डाव; पहा ‘त्या’ दोन्ही फोटोचे वास्तव काय...\nसर्जिकल स्ट्राईक न्यूज अपडेट : हिलाली यांनी 300 सैनिक मारल्याच्या मुद्द्यावर...\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nराज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल\nआता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A1", "date_download": "2021-01-18T01:59:21Z", "digest": "sha1:HAPM6I7ZAZSCAEZ3VGSVFUWI5F2D265A", "length": 3367, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ब्रिगेड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्रत्येक ब्रिगेडचा नेता ब्रिगेड कमांडर असतो. हा सहसा ब्रिगेडियर किंवा ब्रिगेडियर जनरल पदावर असतो. एका ब्रिगेडमध्ये साधारण ३,००० सैनिकअसतात. यात तीन पायदळ बटालियन आणि त्यांच्या कुमकेचा समावेश असतो. भारतीय सैन्यात डिव्हिजनांमधील ब्रिगेडांबरोबरच स्वतंत्र अस्तित्त्व असलेल्या ५ चिलखती ब्रिगेड, १५ तोफखान्याच्या ब्रिगेड, सात पायदळी ब्रिगेड, १ पॅराशूट ब्रिगेड, ३ हवाई संरक्षण ब्रिगेड,४ अभियांत्रिकी ब्रिगेडा आणि २ हवाई संरक्षण समूह आहेत. प्रत्येक स्वतंत्र ब्रिगेड आपापल्या कोर कमांडरच्या हुकुमाखाली असते\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३१ मे २०२० रोजी १८:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/tag/ayurveda-education/", "date_download": "2021-01-18T00:06:04Z", "digest": "sha1:D4LVJ6SHCEUVQ6X2IEOPKZVHP2QPDXRM", "length": 1892, "nlines": 43, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "Ayurveda education Archives - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nआयुर्वेद डॉक्टरांना सामान्य शस्त्रक्रिया प्रशिक्षणासाठी परवानगी\nपंतप्रधान मोदी करतील जयपूर अन जामनगरमधील आयुर्वेद संस्थांचे उद्घाटन\nमेलूरचे डीएसपी रघुपती राजाही सामील झाले जलीकट्टूमध्ये January 17, 2021\n12 कोटींची मर्सिडीज जी 63 एएमजी मुकेश अंबानी ताफ्यात January 17, 2021\n1 कोटींच्या लाच प्रकरणात सीबीआयने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास अटक केली January 17, 2021\nनॉर्वेने फायझर इंकच्या सुरक्षिततेविषयी वाढती चिंता व्यक्त केली January 17, 2021\n“सर्व 6 बुलेट्स तुझा डोक्यात घालणार सोमैया …..” म्हणत किरीट सोमैय्या यांना धमकीचे फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.dellaarambh.com/marathi/post/three-things-every-teacher-should-do-on-digital-learning-day/", "date_download": "2021-01-18T01:59:28Z", "digest": "sha1:T3FKJ7WM47MWQSAVWQSFU3UJU7Y6LGTQ", "length": 8682, "nlines": 31, "source_domain": "www.dellaarambh.com", "title": "डिजिटल लर्निंग डे ला प्रत्येक शिक्षिकेने पुढील तीन गोष्टी कराव्यात", "raw_content": "\nकृपया काहीतरी प्रविष्ट करा\nकृपया काहीतरी प्रविष्ट करा\nडिजिटल लर्निंग डे ला प्रत्येक शिक्षिकेने पुढील तीन गोष्टी कराव्यात\nअनेक वर्गांमध्ये शिकवणे असो, मध्यरात्रीपर्यंत जागून प्रश्नपत्रिका तपासणे असो, किंवा गोंधळ करणा-या विद्यार्थ्यांचा वर्ग सांभाळणे असो शिक्षक बनणे हे अजिबात सोपे नाही. 2012 पासून दरवर्षी 22 फेब्रुवारीला साजरा केला जाणारा डिजिटल लर्निंग डे हा अशाच सर्व कष्टाळू शिक्षकांना समर्पित केलेला आहे ज्यांनी गेल्या काही वर्षांत अत्यंत चर्चिल्या गेलेल्या शिक्षणपद्धतीला म्हणजेच डिजिटल लर्निंग [1] ला आपलेसे केले ��हे. शिकवताना पीसी चा वापर करण्यास मिळाल्याने त्यातील जाणकार शिक्षकांसमोर जणू संधीचे जगच उघडले गेले आहे. डिजिटल लर्निंग डे ला प्रत्येक शिक्षकाने कराव्यात अशा तीन गोष्टी पुढे दिल्या आहेत :\n1) काहीतरी नविन शोधायचा प्रयत्न करा\nप्रत्येक शिक्षकाची इच्छा असते की ते शिकवताना त्यांच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण एकाग्रतेने लक्ष द्यावे आणि ज्ञान संपादन करावे. या डिजिटल लर्निंग डे ला रोजचे वेळापत्रक बदला. वर्गात शिकवताना एखादा व्हिडिओ, नविन वेबसाइट किंवा एखादा खेळ, अशाप्रकारचे काहीतरी नविन तंत्र वापरल्यास वर्गातील सर्वात मस्तीखोर मुले देखिल आवडीने लक्ष देऊन शिकू लागतील.\n2) तुमच्या पीसी च्या ब्राऊजर वर उत्तम स्त्रोत बुकमार्क करा (खूण ठेवा)\nबुकमार्क करण्याआधी, तुम्हाला तुमच्या वापरण्यायोग्य स्त्रोत शोधून त्यांची तपासणी करावी लागेल. जर वेळ शिल्लक असेल, तर तुम्ही एकापेक्षा जास्त स्त्रोत देखिल बुकमार्क करू शकता. स्त्रोतांची तपासणी करणे अत्यंत महत्वाचे असते. असा विचार करा, की तुम्ही बुकमार्क केलेली एखादी वेबसाइट वर्गात पहिल्यांदाच उघडली आहे आणि त्यावर \"तुमच्या देशात उपलब्ध नाही\" असे दर्शवले गेले, तर तुमच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया काय असेल याची कल्पना करून पहा\n3) दुस-या एखाद्या शिक्षकाचे मेंटॉर (मार्गदर्शक) बना\nदुस-या एखाद्या शिक्षकाचे मार्गदर्शन करण्यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुम्ही नेहमी सर्वोत्तम बनायच्या प्रयत्नात रहाल. याचे कारण म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीचे मार्गदर्शक असाल, त्या व्यक्तीला सतत चांगले ज्ञान देत रहाण्याचा तुमचा उद्देश असेल. तुमच्या शाळेतील किंवा परिसरातील, तुमच्यापेक्षा लहान शिक्षकाचे मार्गदर्शक बनणे हे तुमची व्यावसायिक प्रगती होण्यात देखिल महत्वाची भूमिका बजावते.\nदैनंदिन किराणा खरेदी पासून ते बँकिंग पर्यंत प्रत्येक गोष्टीत आता तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, असे असताना शाळेसाठी त्याचा परिणामकारक रीतीने वापर करणे देखिल अत्यंत महत्वाचे आहे. शाळेत कंप्युटरचा वापर करणे याचे उद्देश्य, आजच्या विद्यार्थ्यांना उद्याचे यशस्वी नागरिक बनण्यास मदत करणे इतकेच नसून, शिक्षकांना देखिल प्रत्येक गोष्टीत प्राविण्य मिळवून, याचा फायदा स्वतःचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी करता येऊ शकतो. हॅप्पी डिज��टल लर्निंग डे (डिजिटल लर्निंग डे च्या शुभेच्छा.)\nविद्यार्थ्याच्या शैक्षणिक यशामध्ये तंत्रज्ञान 360⁰ चा दृष्टीकोन कसा आणतं याचं हे उदाहरण\nआजचे शिक्षक उज्ज्वल भवितव्यासाठी मार्ग बनवत आहेत\nशिक्षणाच्या नव्या युगाशी जुळवून घेणं\nअंमलबजावणीतली आव्हानं आणि त्यातून पुढे जाणं\nआमचे अनुसरण करा साइटमॅप | अभिप्राय | गोपनीयता धोरण | @डेल इंटरनॅशनल सर्विसेस इंडिया प्रायवेट लिमिटेड कॉपीराइट. सर्व हक्क स्वाधीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/1633/", "date_download": "2021-01-18T01:35:58Z", "digest": "sha1:DBNET5KY5FIGKFRBIUG3OELWN3NFG4EY", "length": 9644, "nlines": 133, "source_domain": "marathi.gov.in", "title": "महाराष्ट्र राजभाषा (वर्जित प्रयोजने) नियम, 1966 | मराठी भाषा विभाग", "raw_content": "\nभारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nदिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nदिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nमहाराष्ट्र राजभाषा (वर्जित प्रयोजने) नियम, 1966\nमहाराष्ट्र राजभाषा (वर्जित प्रयोजने) नियम, 1966 – या नियमात नमूद केलेली वर्जित प्रयोजने वगळता सर्व शासकीय प्रयोजनांकरिता मराठी भाषा वापरणे दि.01 मे, 1966 पासून अनिवार्य करमहाराष्ट्र राजभाषा (वर्जित प्रयोजने) नियम, 1966 – या नियमात नमूद केलेली वर्जित प्रयोजने वगळता सर्व शासकीय प्रयोजनांकरिता मराठी भाषा वापरणे दि.01 मे, 1966 पासून अनिवार्य करण्यात आले आहे. ण्यात आले आहे.\nशासन अधिसूचना क्र. ओएफएल- 1066 (एक)/एम, दि. 30 एप्रिल, 1966\nमाजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन अधिनियम २०२०\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना” कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर\nमराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव\nमराठी भाषा पंधरवडा – २०२१ (१४ जानेवारी ते २८ जानेवारी)\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nअभिजात मराठी भाषा समिती\nमराठी भाषा विभागाचा ३ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.\n© 2021 मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2021-01-18T02:46:59Z", "digest": "sha1:YR5Y2ASRKYNY5FXEYUNN3SPU7JFKX4SA", "length": 4099, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेम्स पॉटर - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजेम्स पॉटर हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक काल्पनिक पात्र आहे. जेम्स हा हॅरीचा पिता असतो.\nहॅरी पॉटर कथानकातील पात्रे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०११ रोजी ०१:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांच��� पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6-2/", "date_download": "2021-01-18T01:26:28Z", "digest": "sha1:X3XROJSHE22JYCK57TY3AQH32U3TV3OH", "length": 12361, "nlines": 122, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "वाइन ग्रेप पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर; लॉकडाउनचा फटका -", "raw_content": "\nवाइन ग्रेप पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर; लॉकडाउनचा फटका\nवाइन ग्रेप पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर; लॉकडाउनचा फटका\nवाइन ग्रेप पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर; लॉकडाउनचा फटका\nसिन्नर (जि.नाशिक) : वाइन कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वायनरी उद्योग कोरोना संकटामुळे अडचणीत सापडला आहे. गेल्या दहा महिन्यांपासून बार आणि रेस्टॉरंट बंद राहिल्याने कंपन्यांनी उत्पादित केलेली वाइन तशीच पडून राहिली असून, येत्या हंगामात वाइनसाठीची विशेष द्राक्ष पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना द्राक्ष उत्पादन घटविण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा मोठा डोंगर उभा राहण्याची भीती आहे.\nवाइन ग्रेप पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर\nटेबल ग्रेप अर्थात खाण्यासाठी वापरात येणारी द्राक्षे उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. द्राक्षपंढरीत गेल्या वर्षी ही द्राक्षे अक्षरशः टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यातच आता वायनरी उद्योग अडचणीत आल्याने वाइन ग्रेप पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील हतबल होण्याची वेळ आली आहे.\nखात्रीचे उत्पन्न मिळते म्हणून सिन्नरच्या पूर्व भागासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी वाइननिर्मितीसाठी लागणारी द्राक्षे उत्पादित करण्यास सुरवात केली. त्यासाठी कंपन्यांसोबत रीतसर करारही केले आहेत. मात्र, एकूणच शेतीच्या व्यवसायात धोके अधिक असल्याने या कराराचादेखील फायदा होतो की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.\nलॉकडाउनचा फटका : कंपन्यांकडून ३० ते ४० टक्के कमी उत्पादन घेण्याच्या सूचना\nकोरोनामुळे गेल्या वर्षी उत्पादित केलेली वाइन कंपन्यांमध्ये पडून आहे. वाइन उत्पादकांना ६५ टक्के उत्पादन बार आणि रेस्टॉरंटमध्ये विकण्याची संधी असते. मात्र, गेल्या दहा महिन्यांपासून बार आणि रेस्टॉरंट बंदच असल्याने उत्पादित वाइनचे करायचे काय, असा प्रश्न कंपन्यांसमोर आहे. त्यात नव्याने द्राक्ष हंगाम सुरू होणार असल्याने अगोदरच अडचणीत आलेल्या कंपन्यांनी थेट शेतकऱ्यांना सावधगिरीच्या सूचना द्यायला सुरवात केली आहे. तुम्ही उत्पादित केलेल्या मालापैकी ६० ते ७० टक्के माल खरेदी करण्यात येईल. त्यापुढील नुकसानीची झळ तुम्ही सोसा, असे शेतकऱ्यांना सुचविण्यात येत आहे. सिन्नरच्या सांगवी, सोमठाणे परिसरात वाइनसाठी लागणारी द्राक्षे उत्पादित केली जातात. तालुक्यात तीनशे एकर क्षेत्र त्यासाठी लागवडीखाली आणण्यात आले आहे. आता कंपनीकडूनच शंभर टक्के उत्पादन घ्यायला नकार मिळणार असेल तर आतबट्ट्याचा व्यवहार आम्ही का करावा, असा प्रश्न या शेतकऱ्यांचा आहे.\nमाल पडून राहण्याची भीती\nसुला, विंचुरा, रेवो, जम्पा, यॉर्क, रोहित अॅन्ड सन्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांसह असंख्य वायनरी उद्योग या व्यवसायात आहेत. या कंपन्यांनी करार करून शेतकऱ्यांना वाइनसाठीची द्राक्षे उत्पादित करायला प्रोत्साहन दिले आहे. सिराज, कॅबरनेट, शेनीन, टेम्परनिलो, मेरलॉटसारख्या जातींची शेतकऱ्यांनी लागवड केली असून, ही द्राक्षे खाण्यासाठी वापरत नाहीत. ४५ ते ७० रुपये प्रतिकिलो खात्रीशीर दर गेल्या वर्षी शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यामुळे थोडेफार नुकसान दुर्लक्षित करणे शक्य व्हायचे. पण आता पाच ते सात टन उत्पादित मालापैकी केवळ साडेतीन ते पाच टन माल कंपनी घेणार असेल तर उर्वरित मालाचे करायचे काय, हा प्रश्न आहे.\nकोरोनामुळे वाइन उद्योग आर्थिक संकटात सापडला आहे. दर वर्षी शेतकऱ्यांकडून निर्धारित किमतीत द्राक्षे खरेदी केली जातात. मात्र यंदा परिस्थिती प्रतिकूल आहे. गेल्या हंगामात सरकारने टेबल ग्रेप खरेदी करायला लावले. परिणामी विक्रमी उत्पादन झाले. मात्र ही सर्व वाइन टाक्यांमध्ये पडून आहे. आता नव्या हंगामात टाक्या उपलब्ध नसतील तर द्राक्ष खरेदी करून करायचे काय कोरोनाचे संकट केवळ शेतकऱ्यांवर नाही तर वाइन उत्पादकांवरदेखील आहे. -जगदीश होळकर, अध्यक्ष, ऑल इंडिया वायनरी असोसिएशन\nPrevious Postअस्वच्छतेला कारणीभूत ठरणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; तब्बल १७ लाखांचा दंड वसूल\nNext Postपस्तीस हजार शेतकऱ्यांना मिळणार २० कोटींची भरपाई; शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याची कार्यवाही सुरू\nडोक्यावरच्या कर्जाने घुसमटत होता जीव; शेतकऱ्याचा एक निर्णय अन् कुटुंब झाले पोरके\nआरटीई प्रवेश निश्‍चितीसाठी २३ पर्यंत मुदतवाढ; अशा आहेत सूचना\nमहावितरणचा आडमुठेपणा काही थांबेना; रात्री बल्बचा आधार घेऊन होतेय कांदा लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tjhstech.com/mr/", "date_download": "2021-01-18T01:21:11Z", "digest": "sha1:NRO2GMLFR2U62FLPYQRRJPJFR33CJSXS", "length": 7036, "nlines": 177, "source_domain": "www.tjhstech.com", "title": "हॉट shrinking मशीन, बंडल आणि banding मशीन - Huashuai", "raw_content": "आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे\nटिॅंजिन Huashuai तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड जानेवारी, 1992 मध्ये स्थापना करण्यात आली, आम्ही उत्पादन आणि आर & माध्यमिक पॅकेजिंग मशीन आणि स्टेनलेस स्टील भांडी डी गुंतलेली एक व्यावसायिक निर्माता प्रामुख्याने फार्मास्युटिकल, तरतुदी व अन्य उद्योगांचे वापरले आहेत, आम्ही आघाडी घेतली चीन मध्ये एक दीर्घ कालावधीसाठी त्याच उद्योगातील. विशेषत: अनेक कार्ये आणि माध्यमिक पॅकेजिंग उत्पादन ओळ intelligentialize सिंहाचा विकास साध्य.\nकंपनी सलग टिॅंजिन विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योग आणि राष्ट्रीय उच्च तंत्रज्ञान उद्योग झाला आहे, Huashuai निरोगी वाढ व्यावहारिक वैज्ञानिक नियम गुणविशेष आहे.\nएक मास्क मशीन गोलाकार मशीन काय आहे\nमुखवटा मशीन गोलाकार मशीन कापूस गोलाकार मशीन म्हणून ओळखले जाते. नावाप्रमाणेच, तो मास्क गोलाकार आहे. एक मास्क गोलाकार मशीन काय आहे हे अधिक स्पष्ट जाऊ नये. हे कळले पाहिजे मास्क दुमडलेला आणि पॅक पाहिजे.\nटिॅंजिन Huashuai: पॅकेजिंग उद्योग साखळी एकत्रित पॅकेजिंग चित्रपट बाजार समावेश\nटिॅंजिन Huashuai फार्मास्युटिकल यंत्राचे कंपनी, लिमिटेड 1992 मध्ये स्थापना 16 वर्षे एक इतिहास आहे होते. त्याच्या स्थापना, टी सुरूवातीस ...\nटिॅंजिन Huashuai विज्ञान आणि तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड फार्मास्युटिकल उद्योग साठी टॉप टेन शिफारस ब्रँड म्हणून सन्मानित करण्यात आले होते\nजून 19, 2017 रोजी, \"LeCorn कप\" 2016 चीन अन्न आणि फार्मास्युटिकल उद्योग ब्रँड सुवर्णपदक पटकावले आणि शांघाय Dongjiao हॉटेल आयोजित करण्यात आली होती. o केल्यानंतर ...\nDongmajuan प्रथम औद्योगिक पार्क, Wuqing जिल्हा, टिॅंजिन, 301717, चीन.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आप���्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© Copyright - 2010-2019 : All Rights Reserved. टिपा - हॉट उत्पादने - साइटमॅप - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2016/10/install-linux-in-windows10-virtualbox.html", "date_download": "2021-01-18T01:17:40Z", "digest": "sha1:BVXXEREN4QBRK45V7S5LFNB32TMOSTL2", "length": 4978, "nlines": 38, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: व्हर्चुअल बॉक्स मध्ये लिनक्स इंस्टॉल करणे", "raw_content": "\nसोमवार, 17 अक्तूबर 2016\nव्हर्चुअल बॉक्स मध्ये लिनक्स इंस्टॉल करणे\nजर तुम्हाला लिनक्स बद्दल माहिती नसेल आणि लिनक्स वापरून पाहण्याची उत्सुकता असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने लिनक्स तुमच्या विंडोजच्या कॉम्प्युटर वर इंस्टॉल करू शकता. लिनक्स इंस्टॉल करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यापैकी ड्यूअल बूट हा एक मार्ग आहे. पण ते थोडेसे क्लिष्ट आहे. सुरवातीला लिनक्स वापरून पाहण्याचा सोपा मार्ग म्हणजे व्हर्चुअल बॉक्स मध्ये लिनक्स इंस्टॉल करणे. ओरेकलचे व्हर्चुअल बॉक्स व्हर्चुअल मशीन नावाचे सोफ्टवेअर यासाठी वापरता येते. पहिल्यांदा हे सोफ्टवेअर इंस्टॉल करावे व त्यानंतर तुम्हाला हवा असलेला लिनक्सचा ISO इमेज डाउनलोड करावा व त्याला व्हर्चुअल बॉक्स मध्ये इंस्टॉल करावे. असे केल्यास लिनक्सचे इंस्टालेशन व्हर्चुअल डिस्क मध्ये होते. व विंडोज वापरत असताना एखादा प्रोग्राम उघडावा त्याप्रमाणे लिनक्स वापरता येतो. हे कसे करावे हे मी सविस्तर एका व्हिडीओ मध्ये दाखवले आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.\nएकदा उबुंटू इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक प्रॉब्लेम येवू शकतो, तो म्हणजे उबुंटू स्टार्ट झाल्यानंतर स्लो चालणे. असे होत असल्यास त्याला नीट करण्यासाठी काही मार्ग खालील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहेत, ते पाहावे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करेंTwitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nहेल्लो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला स्क्रॅच 3 सोफ्टवेअर मध्ये गेम कसा बनवावा याची माहिती देणार आहे. ही माहिती मी माझ्या युट्युब चॅनल वर सांगि...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/vaishnavi-atri-miss-glamorous-maharashtra/", "date_download": "2021-01-18T01:02:09Z", "digest": "sha1:GTCUKK27WIEDHQVQ73ZKVXBSWL4JTFRZ", "length": 5012, "nlines": 83, "source_domain": "metronews.co.in", "title": "वैष्णवी अत्री \" मिस ग्लॅमरस महाराष्ट्र \" ची मानकरी!!! - Metronews", "raw_content": "\nअमिताभ बच्चन नंतर आता पुन्हा जस्मिन भल्ला\nलस पण घ्या आणि मास्क पण घाला\nजामखेड मध्ये मतदान संपले\nवैष्णवी अत्री ” मिस ग्लॅमरस महाराष्ट्र ” ची मानकरी\nपुण्यात \"महाराष्ट्र आयकाॅन 2020\" फॅशन शो\nनुकताच पुण्यातमध्ये पार पडलेल्या मिस्टर, मिस, मिसेज महाराष्ट्र आयकाॅन 2020 या स्पर्धेत वैष्णवी अत्री हिने ” मिस ग्लॅमरस महाराष्ट्र ” हा किताब पटकवला. लाॅकडाऊन नंतर पुण्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या फॅशन शो चे आयोजन ममता राजपूत यांनी केले होते. वैष्णवी ने संपूर्ण लॉकडाऊन मध्ये स्वतःच्या फिटनेसवर लक्ष देवून या स्पर्धे साठी तयारी केली.\nवैष्णवी सिंहगड महाविद्यालयात आर्किटेक्ट चे शिक्षण घेत आहे. वैष्णवी ने विविध फॅशन ब्रॅण्ड, प्रोडक्ट साठी काम केले आहे. ती एक उत्तम परफार्मर देखील आहे. तिला या स्पर्धेसाठी तिचे आई आरती अत्री, वडील राजेश अत्री यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच बहिण जानव्ही कुमार ,किरण भाटीया, मित्र सत्यजीत कराळे पा. यांचे सहकार्य लाभले. वैष्णवी ने हा किताब पटकवल्या बद्दल सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्व मित्र परिवाराने वैष्णवी ला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.\nनगरमध्ये तिळवण तेली समाज राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन\nअमिताभ बच्चन नंतर आता पुन्हा जस्मिन भल्ला\nलस पण घ्या आणि मास्क पण घाला\nजामखेड मध्ये मतदान संपले\nआली रे, आली लस आली\nविद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नगर…\nवर्षाअखेरीस सुरु होणार ‘धूम 4’ चे शूटिंग\nअमिताभ बच्चन नंतर आता पुन्हा जस्मिन भल्ला\nलस पण घ्या आणि मास्क पण घाला\nजामखेड मध्ये मतदान संपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.guodacycle.com/gd-ps-005-product/", "date_download": "2021-01-18T00:52:58Z", "digest": "sha1:TGVAZUXW3WFL5A4AW53E4IZLNBH4AGQB", "length": 9489, "nlines": 205, "source_domain": "mr.guodacycle.com", "title": "चीन जीडी-पीएस -005 कारखाना आणि उत्पादक | गुडा", "raw_content": "\nजीडी-सिटी / अर्बन रोड सायकल\nजीडी-टूर / ट्रेकिंग / क्रॉस कंट्री सायकल\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nमि. ऑर्डर मात्रा: 100 तुकडे / तुकडे\nपुरवठा क्षमता: 10000 तुकडा / तुक���े दरमहा\nरंग: निळा | लाल | काळा | पांढरा | OEM\nसाहित्य: अल्युमिनियम | धातूंचे मिश्रण | लोह | स्टील | कार्बन | टायटॅनियम | OEM\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nअनुप्रयोगः माउंटन बाइक, रोड बाइक\nसाहित्य: पीव्हीसी / लेदर\nफ्रेम सामग्री: स्टील, ईडी\nपकडीत घट्ट न करता / पकडीत घट्ट न\nपीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nसाखळी चाक आणि क्रॅंक\nएफ / डीआयएससी ब्रेक\n1. संपूर्ण माउंटन बाईक OEM असू शकते. आपल्याकडे काही प्रश्न असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.\n2. फ्रेम आणि लोगोच्या सानुकूलनासाठी सानुकूलित साचे आवश्यक आहेत. कृपया किंमतीबद्दल कोणत्याही प्रश्नांसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nOur. आमच्या वेबसाइटवर आपल्याला स्वारस्य नसलेली सायकल नसल्यास, वैयक्तिकृत सानुकूलनासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nगुडा सायकली त्यांच्या स्टाइलिश दिसण्यासाठी आणि प्रथम श्रेणी गुणवत्तेसाठी लोकप्रिय आहेत. याव्यतिरिक्त, गुडा दुचाकींच्या व्यावहारिक डिझाईन्समुळे आपला आनंददायक अनुभव आरामदायक आणि सुरक्षित होईल.\nआपले सायकलिंग सुरू करण्यासाठी उत्कृष्ट सायकली खरेदी करा. वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की सायकल चालविणे मानवी शरीरासाठी फायदेशीर आहे. तर, योग्य सायकल खरेदी करण्याचा अर्थ म्हणजे निरोगी जीवनशैली निवडणे. याव्यतिरिक्त, सायकल चालविणे केवळ वाहतुकीच्या गर्दीतून सुटण्यापासून आणि कार्बन कमी ग्रीन जगण्यातच आपल्याला मदत करू शकत नाही तर स्थानिक वाहतूक व्यवस्था सुधारित करेल आणि आमच्या वातावरणास अनुकूल असेल.\nआपण निवडता तसे गुडा इंक अनेक आणि विविध प्रकारच्या सायकली तयार करतात. आणि आम्ही आमच्या क्लायंटना अत्यंत विचारशील सेवा देण्यास समर्पित आहोत.\nमध्यवर्ती पॅडिंगसह बीएमएक्सची काठी\nदोन्ही वेब-स्प्रिंग सह खोगीर\nरुंद मोठी दुचाकी खोगीर\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nगुडा (टियांजिन) विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास इन्कॉर्पोरेटेड कंपनी\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत आपल्याशी संपर्क साधू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/09/blog-post_21.html", "date_download": "2021-01-18T01:51:43Z", "digest": "sha1:TCYOOVZPH6DH3WEQTWAVJQ7Z65KER7MZ", "length": 3991, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "तडवळा येथिल एस पी शुगर च्या गळीत हंगामाचा शुभारंभ", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेष तडवळा येथिल एस पी शुगर च्या गळीत हंगामाचा शुभारंभ\nतडवळा येथिल एस पी शुगर च्या गळीत हंगामाचा शुभारंभ\nरिपोर्टर उस्मनाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथिल सुरेश पाटील चेअरमन आसलेल्या एस पी शुगरचा गळीत हंगामाचा शुभारंभ उदया दि 22 सप्टेबर रोजी मान्यवराच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.\nया कार्यक्रमाला विधानपरिषद आमदार सुरेश दस,आमदार सुजितसिंह ठाकुर, भाजपाचे जिल्हाअध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती रहाणार आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nसोनारी ,कंडारी , जवळा , लोणी व डोंजा ग्रामपंचायतीमध्ये कोण मारणार बाजी -- राष्ट्रवादी , शिवसेना , भाजप आपआपले गड राखणार का \nनगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या विकासात्मक मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/kajal-aggarwal-shared-unseen-romantic-pictures-as-she-celebrating-one-month-of-being-married-with-gautam-kitchlu-127964349.html", "date_download": "2021-01-18T01:59:31Z", "digest": "sha1:FFSUNCP2RD7BS2KQBH3WQGIT6PQ4M3AV", "length": 5567, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kajal Aggarwal Shared Unseen Romantic Pictures As She Celebrating One Month Of Being Married With Gautam Kitchlu | लग्नाच्या महिन्याभरानंतर काजलने शेअर केला लग्नाचा अनसीन फोटो, वेडिंग केक बघून म्हणाली - आणखी एक मिळू शकेल का! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nलग्नाच्या आठवणी:लग्नाच्या महिन्याभरानंतर काजलने शेअर केला लग्नाचा अनसीन फोटो, वेडिंग केक बघून म्हणाली - आणखी एक मिळू शकेल का\nआज काजलच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे.\nकाजल अग्रवालच्या लग्नाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. 30 ऑक्टोबर रोजी बिझनेसमन गौतम किचलूशी काजल विवाहबद्ध झाली होती. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काजलने लग्नाचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. यासह तिने पती गौतम यांना फर्स्ट वेडिंग मंथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\n3 खास फोटोजमधून दिल्या शुभेच्छा\nकाजलने तिच्या लग्नाच्या पार्टीचे 3 फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात ती पती गौतमसोबत अतिशय आनंदी दिसत आहे. आपला या खास दिवसाची आठवण काढत काजलने कॅप्शनमध्ये लिहिले, - आपल्याकडे आणखी एक क्रोकेम्बुश असावा आणि आपण तो पुन्हा खावा, असे होऊ शकेल का. हॅपी वन मंथ.\n7 वर्षांची मैत्री आणि 3 वर्षांचे प्रेम\nलग्नाला एक महिना पूर्ण होण्यापूर्वी काजलने एका मुलाखतीत सांगितले होते की - \"आमचे नाते मैत्रीपासून सुरू झाले होते. आम्ही एकमेकांना 3 वर्षे डेट केलं. त्यावेळी आमच्या मैत्रीला सात वर्षे झाली होती. आम्ही मित्र म्हणून एकमेकांचे खूप खास बनलो होतो. जेव्हा प्रपोज करण्याची वेळ आली, तेव्हा ते काही भव्य अंदाजात घडले नाही. आम्ही अतिशय भावूक होऊन याविषयी बोललो होतो. माझ्यासोबत आपले भविष्य बघतोय, असे गौतम मला म्हणाला होता.\"\nलग्नानंतर काजल आता तिच्या आगामी प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत आहे. तिचा आगामी चित्रपट संजय गुप्तांचा 'मुंबई सागा' हा आहे.\nऑस्ट्रेलिया ला 182 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%86", "date_download": "2021-01-18T02:32:00Z", "digest": "sha1:6CBLZIEVBMDQVR36I4V4UQ5UXD2GRCTZ", "length": 10207, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कनकलता बरुआ - विकिपीडिया", "raw_content": "\nकनकलास बरुआ (२२ डिसेंबर १९२४- २० सप्टेंबर १९४२) भारतातील स्वातंत्र्य सैनिक होते.ज्यांना इंग्रजांनी १९४२ चा भारत छोडो आंदोलन मध्ये इंग्रजांनी त्यांना गोळी मारली होती. त्यांना बिरबला असेही म्हंटले जात होते.कनकलता बरुआ हे आसाममधील एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी सक्रीय भूमिका निभावली.[१]\n३ मृत्यू आणि स्मरण\n५ हे सुद्धा पहा\n६ संदर्भ आणि नोंदी\nकनकलाता यांचा जन्म कृष्णा कांता आणि कर्णेश्वरी बरुआ यांच्या कन्या म्हणून आसाममधील अविभाजित दारंग जिल्ह्यातील बोरानगारी गावात झाला. त्यांचे आजोबा घाना कांता बरुआ दार्��ंगमध्ये प्रसिद्ध शिकारी होते.[२] त्यांचे पूर्वज पूर्वीच्या अहोम राज्यातील डोलखारिया बरुआ साम्राज्य (चुतीया वकील मुख्य सुप्रसिद्ध) होते.नंतर त्यांनी डोलकाखेरियाचे पद सोडले आणि बरुआ पदक कायम राखले. जेव्हा त्या फक्त पाच वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांची आई मरण पावली आणि तिच्या वडिलांनी पुन्हा विवाह केला.त्यांतर त्या १३ वर्षाच्या असताना त्यांचे वडील मरण पावले.लहान भावंडे काळजी घेण्यासाठी त्या शाळेत गेल्या नाही.[३]\nभारत छोडो आंदोलनानंतर कनकलाता यांनी आसामच्या गोहपूर उपविभागातून युवकांच्या गटांचा समावेश असलेल्या मृत्यू बहिणी या गटामध्ये सामील झाल्या.२० सप्टेंबर १९४२ रोजी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकाविण्याचा निर्णय घेण्यात आला. बरुआच्या नेतृत्वाखाली विनाकारण गावकऱ्यांच्या मिरवणूकचे नेतृत्व केले. रबाटी महान सोम यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्याकडून मिरवणूक काढण्याचा इशारा दिला.[४]\n१९९७ मध्ये सुरु करण्यात आलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या फास्ट पेट्रोल व्हॅटल आयसीजीएस कनक लाटा बरुआचे नाव कनकल्टा असे आहे.२०११ मध्ये गौरीपूर येथे त्यांचे एक पुतळा करण्यात आला.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी केलेल्या भावनिक भाषणचे,लोक आठवण काढतात. १७ वर्षापासून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य घालविले.[५]\nचंद्रा मुडोईच्या चित्रपटातील एपाह फुलील एपाह झोरिल या चित्रपटातील त्यांची कथा सांगण्यात आली. पुरब की आवाज नामक चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीला,मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी देखील रिलीज करण्यात आले.[६]\nइ.स. १९२४ मधील जन्म\nइ.स. १९४२ मधील मृत्यू\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १४:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-cm-devendra-fadnavis-announces-rs-10000-crore-for-heavy-rain-affected-farmers-in-maharashtra-1822776.html", "date_download": "2021-01-18T01:16:49Z", "digest": "sha1:FDEAZWORSG35PNW4VNQJKH73BKXR4LSM", "length": 28216, "nlines": 293, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "cm devendra fadnavis announces rs 10000 crore for heavy rain affected farmers in maharashtra , Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफ�� नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nअवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार कोटींची तातडीची मदत\nHT मराठी टीम, मुंबई\nअवकाळी पावसामुळे हातातोंडाला आलेले पीक गेलेल्या बळीराजासाठी राज्य सरकारले १० हजार कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक (शनिवार) आज झाली. त्यात हा निर्णयास मंजुरी मिळाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सत्तेच्या सारीपाटात गुंतलेल्या सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा गेल्या काही दिवसांपासून आरोप केला जात होता. परंतु, सरकारने मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावून महत्वाचा निर्णय घेतला. सरकार��्या या निर्णयामुळे थोडासा तरी दिलासा मिळाला आहे.\nसत्ता स्थापण्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र येतीलः शरद पवार\nराज्यातील अवकाळी पाऊस आणि खरीप हंगामातील पीक नुकसानीबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश यापुर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासन आणि संबंधित यंत्रणा क्षेत्रीयस्तरावर सक्रिय झाल्या आहेत. याशिवाय जिथे कुठे यंत्रणा पोहचली नसेल अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर फोटो अपलोड केल्यास, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पिकनिहाय भरपाई निश्चित करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या आपत्तीच्या निवारणासाठी केंद्र सरकारकडेही वित्तीय सहाय्य मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तथापि, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून मदत देईल. राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्यांनाही विमा कंपन्यांनाही तात्काळ मदत करावी, त्यासाठी संबंधित कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत.\nमंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील अवकाळी पावसामुळे पीक नुकसानीचा विस्तृत आढावा घेण्यात आला. यामध्ये पिकनिहाय नुकसानीचे अंदाजित क्षेत्र, विविध फळपिके, मच्छिमारांचे नुकसान याबाबतही चर्चा झाली. ही विशेष परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. नुकसानीची अंतिम आकडेवारी निश्चित होईपर्यंत प्रशासनाने या भरपाईसाठी सुमारे दहा हजार कोटींची रुपयांची तरतूद करावी असे निर्देश देण्यात आले. क्षेत्रीय स्तरावरून पंचनामा अहवाल प्राप्त होताच कोणत्या पिकांसाठी किती मदत द्यायची हे निश्चित केले जाईल. येत्या तीन-चार दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल. त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी क्षेत्रीय स्तरावर विविध यंत्रणांन�� समन्वयाने पंचनामे करण्यासाठी प्रय़त्न करावेत, असे निर्देश देण्यात आले. त्यासाठी महसूल, कृषी, कृषी महाविद्यालये, पशू संवर्धन अशा विविध यंत्रणातील मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्याबाबत चर्चा झाली.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nअतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश\nट्रस्टच्या जमिनी आता परस्पर विकता येणार नाहीत- मुख्यमंत्री\nपंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा\nराज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढवली : मुख्यमंत्री\nमाझ्याकडे पंचांग नाही, मंत्रिमंडळ विस्तारावर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य\nअवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार कोटींची तातडीची मदत\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nअजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट\nनिर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार\nबुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE", "date_download": "2021-01-18T02:04:11Z", "digest": "sha1:FFIKF344YPMWMSQWKTTIKRVUZKFYHOOA", "length": 4534, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चरखा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचरखा हे नैसर्गिक (जसे:कापूस किंवा लोकर इत्यादी) किंवा कृत्रिम वस्तुंपासून सूत कातण्याचे एक साधन आहे.याचा वापर बहुतेक आशियात ११व्या शतकाचे सुमारास स���रु झाला.हातांनी सूत कातण्याच्या पद्धतीला याने पर्याय दिला.भारतात याचा वापर तेराव्या शतकाचे सुमारास सुरू झाला.\nमहात्मा गांधी चरख्यावर सूत काततांना\nनेपाळी स्त्री चरख्यावर सूत काततांना\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतात गांधीजींनी याचा प्रसार केला.याद्वारे ते सूतकताई करून त्याची वस्त्रे बनवित असत. स्वदेशी वस्तु वापरण्याकडे त्यांचा कल होता.\nधागा व कापड विणण्यासाठी अजूनही ग्रामीण भागात हातमाग वापरली जाते\n२ सूत कातण्याची पद्धत\nसूत कातण्याची पद्धतसंपादन करा\nLast edited on २९ सप्टेंबर २०२०, at १४:१७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ सप्टेंबर २०२० रोजी १४:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2021-01-18T01:37:59Z", "digest": "sha1:GI3E3CICLL77O6ZQNC4M7DHU7YKRCB6L", "length": 7045, "nlines": 114, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय जनता पक्ष – Dainik Prabhat", "raw_content": "\nदूध दरवाढीसाठी भाजप आक्रमक \nसरकारने तात्काळ दूध दरवाढ न केल्यास १ ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरण्याचा भाजप चा…\nप्रभात वृत्तसेवा\t 6 months ago\nअंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा व्हायला हवी ; पुण्यातील चार शिक्षण संस्थाची भूमिका\nप्रभात वृत्तसेवा\t 7 months ago\nदुष्काळावरून शरद पवार राजकारण करत आहेत – चंद्रकांत पाटील\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nमाझ्याकडे एकच मतदान ओळख पत्र – गौतम गंभीर\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nभाजपच्या निवडणुक चिन्हा विषयी आयोगाकडे तक्रार\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\n‘त्या’ वक्तव्यावरून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nजातीवर नाही तर विकासावर बोला – धनंजय मुंडे\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nतुम्ही मत दिले नाही तर, मलाही तुमचा विचार करता येणार नाही – मनेका गांधी\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\n“मै भी चौकीदार” वरून नवज्योत सिंग सिध्दू यांची भाजप वर टीका\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nनरेंद्र मोदी जर स्वतःला अजिंक्य समजत असतील तर, त्यांनी २००४ विसरू नये – सोनिया गांधी\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nवारसदारावरून धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\n…तर संपूर्ण देशात गंभीर परिस्थिती उद्भवेल – मेहबुबा मुफ्ती\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nबारामतीतून यंदा सुप्रिया सुळेंचा पराभव नक्की – चंद्रकांत पाटील\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\n‘त्या’ वक्तव्यावरून मायावती अडचणीत\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nवाराणसीतून २६ एप्रिलला नरेंद्र मोदी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nउत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष भाजपला टक्कर देऊ शकत नाही – मायावती\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nहिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान ; उर्मिला मातोंडकर अडचणीत\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nअमित शाहांनी शपथपत्रात खोटी माहिती दिली ; उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nराज ठाकरेंची आज जाहिर सभा\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nभाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये विवेक ओबेरॉयचा समावेश\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nकरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर पुणे जिल्ह्यात किरकोळ स्वरूपाच्या 58 तक्रारी\nसामाजिक : सुधारणा आवश्‍यकच; पण…\nदखल : करार शेती फायद्याची\nज्ञानदीप लावू जगी : नातरी निदैवाचा परिवरीं \n62 वर्षांपू्र्वी प्रभात : राष्ट्रसंघ नकाशासंबंधी खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2021-01-18T02:16:09Z", "digest": "sha1:AJIASV4URFBEBSDQZPXX55BAT4IBXQFM", "length": 4126, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:झांबियामधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"झांबियामधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१५ रोजी १२:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; ���तिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/rajiv-gandhis-contribution-not-modis-for-ram-mandir/", "date_download": "2021-01-18T01:46:39Z", "digest": "sha1:FF7MOGMD7T4JDIEHW5A3BSXM6ICAJ6KH", "length": 8250, "nlines": 95, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘राम मंदिरासाठी मोदींचे नाही तर राजीव गांधींचे योगदान’ – Dainik Prabhat", "raw_content": "\n‘राम मंदिरासाठी मोदींचे नाही तर राजीव गांधींचे योगदान’\nमुंबई – येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा होणार असून मोठ्या प्रमाणावर तयारीही सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानेच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिरासाठी कोणतेही योगदान नाही. उलट यासाठी नाव घ्यायचे झाले तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव घ्यावे लागेल, अशा शब्दांत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हंटले आहे.\nएका हिंदी वृत्तवाहिनीच्या चर्चेत बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी हे वक्तव्य केले आहे. यासंबंधीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आणखी कोणाकोणाला निमंत्रण द्यायला हवे होते, असे विचारल्यावर स्वामी म्हणाले, राम मंदिरामध्ये पंतप्रधानांचे कोणतेही योगदान नाही. यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा आम्ही केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सरकारच्यावतीने त्यांनी असे कोणतेही काम केलेले नाही, ज्यामुळे हे सांगता येईल की राम मंदिर उभारले जात आहे.\nराम मंदिरासाठी ज्या लोकांनी काम केले. त्यामध्ये राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि अशोक सिंघल यांचा समावेश आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राम मंदिराच्या कामामध्ये आडकाठी आणली होती, अशोक सिंघल यांनीच आपल्याला ही बाब सांगितली होती, असेदेखील सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले आहे.\nतसेच, राम सेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याबाबतची फाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलवर गेल्या ५ वर्षांपासून पडून आहे. मात्र, त्यांनी आजवर यावर स्वाक्षरी केलेली नाही. मी कोर्टात जाऊन यावर आदेश मिळवू शकतो. मात्र, मला वाईट वाटतंय की आमचा पक्ष असतानाही आम्हाला कोर्टा��� जावं लागत आहे, अशी खंतही त्यांनी बलून दाखवली.\nदरम्यान, प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानी त्यांचे मंदिर उभारले जावे ही राजीव गांधी यांचीच इच्छा होती, असे ज्येष्ठ कॉंग्रस नेते दिग्विजयसिंह यांनी शनिवारी म्हटले होते.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर पुणे जिल्ह्यात किरकोळ स्वरूपाच्या 58 तक्रारी\nसामाजिक : सुधारणा आवश्‍यकच; पण…\nदखल : करार शेती फायद्याची\nज्ञानदीप लावू जगी : नातरी निदैवाचा परिवरीं \n62 वर्षांपू्र्वी प्रभात : राष्ट्रसंघ नकाशासंबंधी खुलासा\nग्रामपंचायत निवडणूक: शिरूरमध्ये घड्याळ की कमळ, आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला\n“खंडणी, ब्लॅकमेलिंगच्या जोरावर राज्यात भाजपची प्रगती”\nरस्ता चुकला अन् घात झाला; सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.therepublic.co.in/news/4679", "date_download": "2021-01-18T01:25:11Z", "digest": "sha1:SKCNMC64H5MYXSE6CNXH6ZALYL2E3X3D", "length": 15620, "nlines": 228, "source_domain": "www.therepublic.co.in", "title": "शेतकऱ्यांसाठी गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना | the Republic", "raw_content": "\nप्रेयसीच्या भेटिसाठी ‘तो’ चक्क दुचाकीने पोहचला पाकिस्तानच्या बॉर्डरवर\n‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nमुख्यमंत्र्यांकडे मागितली होती आत्महत्येची परवानगी, खामगाव अर्बन ने दिला विद्यार्थ्याला मदतीचा…\nराज्यातील लाखो दिव्यांग बांधवांना स्वतंत्र रेशनकार्ड\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\nसुवर्णमयी व्यक्तिमत्वाचे धनी : अनंतराव उंबरकर\nगृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा\nअर्णब फोन करून कानात ‘हे’ सांगत नाही\nमराठमोळ्या ‘सिंघम’ ला मिळाली ही जबाबदारी\nभविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार :राधेश्याम चांडक\nकर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते सोयरीक पुस्तिका प्रकाशन\nआ ॲड.आकाश फुंडकर यांच्या मागणीला हे मोठे यश\nएसडीपीओ अमोल कोळी ऍक्शन मोडवर: २ लाख ८३ हजार रूपयांचा मुद्देमाल…\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह व सभामंडप बांधकामास मंजुरात द्यावी यासाठी नगरपंचायत समोर…\n‘ त्या’ रात्री जोराचा पाऊस बरसला आणि झालं असे काही..\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्याना प्रतिक्षा\nशासनाच्या धोरणा विरोधात कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस बंद\n‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी\nभविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार :राधेश्याम चांडक\nकोरोनामुळे स्व भास्करराव शिंगणे यांच्या पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रद्द – ना…\nसंवेदनशील, मुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलकडे वाटचाल..\nअखेर मृत्यूसोबतची तिची झुंज संपली….\nकोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना माजी आमदार सानंदा यांचे असे भावनिक आवाहन\nतरुण तरुणींकरिता कौशल्याच्या बळावर रोजगार-स्वयंरोजगाची ही संधी\nमुख्यमंत्र्यांकडे मागितली होती आत्महत्येची परवानगी, खामगाव अर्बन ने दिला विद्यार्थ्याला मदतीचा…\nराष्ट्रीय फुले ब्रिगेडच्या राज्य संघटनमंत्रीपदी रविकांत माहुलीकर\nमराठमोळ्या ‘सिंघम’ ला मिळाली ही जबाबदारी\nआमदार रोहित पवार यांनी राबविला हा अनोखा उपक्रम\nआकांशा सराटे यांना मिळाली ही मोठी जबाबदारी\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nमकर संक्रांतीच्या सणाला महिलांचा ‘हा’अनोखा उपक्रम\n१७ सदस्यांचे भाग्य मतदानयंत्रात बंद\nरेणू शर्मा- धनंजय मुंढे प्रकरणात मोठा ट्विस्ट\nउमेदवाराने निवडणूक चिन्ह असल्याने चक्क ऑटोच ठेवला घरावर\nजळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात सक्षम नेतृत्वाचे पर्व….\nगृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा\n‘ त्या’ रात्री जोराचा पाऊस बरसला आणि झालं असे काही..\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्याना प्रतिक्षा\nशासनाच्या धोरणा विरोधात कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस बंद\n‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी\nHome कृषी शेतकऱ्यांसाठी गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nशेतकऱ्यांसाठी गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nखातेदार शेतकरी व कुटुंबातील एका सदस्यास लाभ\nबुलडाणा, दि. 23 : अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबव��ण्यात येते. सन 2019-20 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवून योजनेमध्ये सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यासह, कुटुंबातील 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभ देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी दिली.\nया योजनेनुसार खातेदार शेतकऱ्यांकरिता शासन स्वत: विमा हप्ता भरणार असून अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता सुमारे 19 लाख 13 हजार वहिती खातेदार शेतकरी व वहिती खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयातील सुमारे 38 लाख 26 हजार लाभार्थ्यांच्या या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या अधिक माहिती करिता जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी कळविले आहे.\nPrevious articleशहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nNext articleअन्नदात्याच्या शेतात जाऊन केला सन्मान\n‘ त्या’ रात्री जोराचा पाऊस बरसला आणि झालं असे काही..\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्याना प्रतिक्षा\nशासनाच्या धोरणा विरोधात कृषी केंद्र धारकांचा 3 दिवस बंद\n‘दिव्यमराठी’ वरील खोटे गुन्हे मागे घेण्याची शेगावातील पत्रकारांची मागणी\nठाकरे सरकारची सरसकट कर्जमाफी फसवी तर नाही ना\nठरलं, असा राहील जनता कर्फ्यू\nशेगाव-खामगाव रोडवर अपघात : एक जण ठार ; मृतदेह छिन्नविछिन्न\nजे पालक मंत्री डॉक्टर शिंगणे यांना नाही जमलं ते आमदार...\nकोविड लसीकरण: बुलडाणा जिल्हा राज्यात दुसरा\nआ. अँड आकाश फुंडकर यांचे हस्ते ‘कोविड 19’ लसीकरणाचा शुभारंभ\nवाचून थक्क व्हाल , उद्धव ठाकरे ‘असे’ पडले मोदींवर भारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/maharashtra-government-strong-stable-says-cm-uddhav-thackeray-334891.html", "date_download": "2021-01-18T01:57:49Z", "digest": "sha1:2244QJFJB3VOZ7AZYMP2NTUN4OCYNYZL", "length": 18324, "nlines": 309, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "तिन्ही पक्षात आडमुठेपणा नाही, राज्यावर राजकीय संकट येणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा Maharashtra government strong, stable says cm uddhav thackeray", "raw_content": "\nमराठी बातमी » ताज्या बातम्या » तिन्ही पक्षात आडमुठेपणा ��ाही, राज्यावर राजकीय संकट येणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा\nतिन्ही पक्षात आडमुठेपणा नाही, राज्यावर राजकीय संकट येणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा\nराज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही, असं सांगतानाच राज्यावर राजकीय संकट येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. (Maharashtra government strong, stable says cm uddhav thackeray)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई: राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही, असं सांगतानाच राज्यावर राजकीय संकट येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. (Maharashtra government strong, stable says cm uddhav thackeray)\nठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी हा दावा केला. आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं यावर अजूनही विश्वास बसत नाही. दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. पण आमचं सरकार उत्तम चाललं आहे. जनतेचा आशीर्वाद आहे. तिन्ही पक्षात आडमुठेपणा नाही. त्यामुळे राज्यावर राजकीय संकट येणार नाही. राजकीय संकट आणणार असाल तर तसं होणारही नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.\nतीन चाकांचं सरकार अशी आमच्यावर टीका करण्यात आली. पण हे सरकार केवळ तीन चाकांचं नाही. या सरकारला चौथं चाकही आहे. हे चौथं चाक जनतेच्या विश्वासाचं आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे. जनता जनार्दनाचा रथ आहे. तो पुढेच धावेल, असंही ते म्हणाले. महाराष्ट्र कधी थांबला नाही, थांबणार नाही. महाराष्ट्र कधीही कुणाला घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. माझं एक एक पाऊल मी दमदारपणे टाकणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.\nआमचं सरकार आल्यानंतर राज्यात संकटाची मालिका सुरू झाली. नैसर्गिक संकटातही काही लोकांनी राजकारण केलं. हे दुर्देवी आहे, अशी भाजपवर टीका करतानाच कोरोनाच्या काळात आम्ही कधी कोरोनाच्या आकड्यांची लपवाछपवी केली नाही. या संकटावरही आपण लवकरच मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nअजितदादांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक\nयावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकर�� यांची मुक्तकंठाने तारीफ केली. उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षभरात आपल्या कामाचा ठसा उमटवून दाखवला. नागरिक आणि प्रशासनात संघभावना निर्माण केली. तर दुसरीकडे त्यांनी अधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. हे सगळे करत असताना त्यांनी पुढाकार घेऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ही मोहीमही राबवली. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याचअंशी नियंत्रणात राहण्यास मदत झाली, असे अजित पवार यांनी सांगितले.\nया दोघांनी कोरोनाची औषधे, इंजेक्शन्स याचा इतका अभ्यास केलाय की दोघेही अर्धे डॉक्टर झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय केले पाहिजे, कसे केले पाहिजे, याचा सतत अभ्यास दोन्ही नेत्यांकडून सुरु होता. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कोरोना झाला तरी त्यांच्यापाशी मात्र कोरोना फिरकलाच नाही, असंही ते म्हणाले. (Maharashtra government strong, stable says cm uddhav thackeray)\nमुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा एवढा अभ्यास केला की ते अर्धे डॉक्टरच झालेत, कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाही नाही: अजित पवार\nधुळे-नंदुरबारमध्ये शिवसेना काँग्रेसशी प्रामाणिक, काँग्रेसचीच मतं भाजपला, अमरिश पटेलांच्या विजयानंतर सेना नेत्याचा दावा\n‘BHR घोटाळ्यात गिरीश महाजनांशी संबंधित कंपनीचा सहभाग; पैसे खाताना कचराही सोडला नाही’ : अनिल गोटे\nPhoto : पूजा सावंतचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nनिवडणूक निकाल 2019 28 mins ago\nठाकरे सरकारकडून विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालत ‘सामंतशाही’ : आशिष शेलार\nआरोग्य विभागात 8 हजार 500 पदांची भरती, आरोग्य मंत्री राजेश टोपेंची घोषणी\nमहाराष्ट्र 46 mins ago\nAus vs Ind 4th Test | बोलिंगने कमाल, बॅटिंगने धमाल, शार्दुल-सुंदरची रेकॉर्ड कामगिरी\nनामांकित विद्यापीठात शिक्षण, पैशाच्या अमिषापाई तरुण वाम मार्गाला, दिवसाला 9 लाखांची कमाई, अखेर अटक\nराष्ट्रीय 1 hour ago\nलॉकडाऊनमध्ये सरकारी नियमांचं उल्लंघन, पुणे पोलिसांकडून पुणेकरांच्या घरी नोटिसा\nPhoto : अभिनेत्री गौतमी देशपांडेचं निखळ हास्य, पाहा फोटो\nफोटो गॅलरी1 hour ago\nBird Flu | पुणे सोलापूर सह नांदेडमधील दोन तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव\nवेळ पडल्यास ड्रोन कॅमेरे पुरवायला तयार; तुम्ही कारवाई करा, मी तुमच्या पाठिशी : अनिल देशमुख\nआठवड्याभरात गुंतवणूकदारांना 1.13 लाख कोटींचा फायदा; TCS रिलायन्सपासून 15 हजार कोटींनी मागे\nआम्ही कमिटीसमोर जाणार नाही, कायदा संसदेत झाल���, संसदेतच रद्द करा; शेतकरी आक्रमक\nमुस्लीम समाजालाही औरंगजेबाविषयी प्रेम नाही; नामांतराला विरोध करु नका: चंद्रकांत खैरे\nIND vs AUS: भारताविरोधात ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ गोलंदाजाच्या नावे लाजिरवाणा विक्रम\nखंडणी, ब्लॅकमेलिंग आनि किडनॅप करून भाजप वर आली : अस्लम शेख\nनवी मुंबई2 hours ago\n“शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना'”, बाळासाहेब थोरातांचा भाजपसह मित्रपक्षावरही निशाण\nआरोग्य विभागात 8 हजार 500 पदांची भरती, आरोग्य मंत्री राजेश टोपेंची घोषणी\nआम्ही कमिटीसमोर जाणार नाही, कायदा संसदेत झाला, संसदेतच रद्द करा; शेतकरी आक्रमक\nमुस्लीम समाजालाही औरंगजेबाविषयी प्रेम नाही; नामांतराला विरोध करु नका: चंद्रकांत खैरे\nLIVE | वेब सिरीजबाबत कायदा व्हावा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करणार : राम कदम\nBreaking | केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार\nखंडणी, ब्लॅकमेलिंग आनि किडनॅप करून भाजप वर आली : अस्लम शेख\nनवी मुंबई2 hours ago\nसीमा भागातलं शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत लढणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली : अजितदादा\nवेळ पडल्यास ड्रोन कॅमेरे पुरवायला तयार; तुम्ही कारवाई करा, मी तुमच्या पाठिशी : अनिल देशमुख\nचिपी विमानतळाचं उद्घाटन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ananyaa1970.blogspot.com/2013/09/", "date_download": "2021-01-18T01:34:52Z", "digest": "sha1:JUOT6KBQUMEBMSI4FBJ3C63H2ONHQUIH", "length": 9375, "nlines": 180, "source_domain": "ananyaa1970.blogspot.com", "title": "अनन्या!: सप्टेंबर 2013", "raw_content": "\nएक वेध... मनात उमटणाऱ्या स्पंदनांचा मनातल्या प्रेमाचा,उत्कटतेचा, उमलत्या,फुलत्या जाणिवांचा मनात दाटून येणाऱ्या कारुण्याचा, श्रद्धेचा,अंधश्रद्धेचा, गुणांचा,दुर्गुणांचा, मनातल्या भीतीचा,अस्वस्थतेचा, दुर्बलतेचा आणि शक्तीच्या अनाम स्त्रोताचा हा एक वेध...\nशनिवार, २८ सप्टेंबर, २०१३\nसहज सोप्या सगळ्या वाटा\nकाही वळणं अवघड, अनवट\nशोध घेत तरीही तसाच\nनको, नको हा निग्रह वरवर\nअबोध रसायन सावध, उत्कट\nअतीव मोहक मोहफुले ती\nसुखद हवीशी, अबोल सोबत.\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे ८:३८:०० AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३\nत्याने हलकेच गिरकी ��ेतली\nते स्वतःतच गेलं मिटून\nपाकळी पाकळी गळून गेली\nवेदना त्यालाही नाही कळाली\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे ९:३९:०० AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १५ सप्टेंबर, २०१३\nमाझी न मीच उरते\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे ५:४४:०० PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ११ सप्टेंबर, २०१३\nआपण एक बोन्साय आहोत,\nत्याच्या मनात मोकळ्या आभाळाचं\nपूर्वी कधी उखडलेली मुळं\nआपले दुखरे सल विसरून\nअनोळखी उबदार मातीत, सहज गेली मिसळून.\nम्हणतात ना असं, उखडलेल्या रोपट्याचं\nपुन्हा रुजणं अवघड असतं\nपण हे रोपंच वेडं, मुळात अगदीच चिवट होतं.\nतू स्तब्ध. ते प्रतीक्षेत.\nतुझ्या प्रत्येक नकारात त्याने आपले रंग ओतले\nतुझ्या मनातल्या वेदनेचे तणही त्याने अलगद खुडले.\nपण तुला तर हवं होतं, फक्त एक बोन्साय..\nमग हे फुलण्याचं भलतंच वेड कुठलं\nकाचणाऱ्या तारांनी वाढ होऊ द्यायचंच नाकारलं\nहे काप, ते काप\nशरीरावर सुबक होण्यासाठी घाव\nहवा तो आकार देऊन एक सुबक मांडणी\nसुंदर दिसण्यासाठीच केवळ सजण्याची सक्ती.\nएक स्वयंपूर्ण झाड नव्याने सजलं,\nआपल्यालाही एक मन होतं गाणारं,\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे १२:१३:०० PM २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/blog-post_4.html", "date_download": "2021-01-18T01:31:40Z", "digest": "sha1:JPRVFZFZ2HJ3M36S5ZFAFA76DRLNBBS3", "length": 9021, "nlines": 229, "source_domain": "www.marathatej.com", "title": "सर्व व्यापारी, फळविक्रेते यांनी कोरोना टेस्ट न केल्यास कारवाई करणार - तहसिलदार निखिल धुळधर", "raw_content": "\nHomeवैजापूरसर्व व्यापारी, फळविक्रेते यांनी कोरोना टेस्ट न केल्यास कारवाई करणार - तहसिलदार निखिल धुळधर\nसर्व व्यापारी, फळविक्रेते यांनी कोरोना टेस्ट न केल्यास कारवाई करणार - तहसिलदार निखिल धुळधर\nवैजापुर शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे,अशा परिस्थितीत सर्व व्यापारी,व्यावसायीक , किरकोळ विक्रेते , भाजीपाला व फळ विक्रेते , बॅंक कर्मचारी , शासकीय कर्मचारी यांनी कोरोना टेस्ट करून निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आले असून त्या अनुषंगाने आजपासुन शहरात नगरपालिका व पोलीस , महसुल प्रशासनाकडुन सर्व व्यापारी आस्थापना , विक्रेते , त्यांचे कर्मचारी यांचेकडील कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र तपासणी मोहिम हाती घेतली असून ज्या व्यापारी , व्यावसायिक यांचेकडे प्रमाणपत्र नसेल त्यांना पहिल्या वेळी २००० रु दंड व छोटे व्यावसायिकांना ५०० रु दंड आकारण्यात येईल व त्यांनी पुढील २ दिवसात कोरोना टेस्ट न केल्यास संबंधित व्यापारी / व्यावसायिक यांना त्यांची दुकाने उघडता येणार नाहीत व या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांचेविरुद्ध साथरोग प्रतिबंध अधिनियम अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल .याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निखिल धुळधर यांनी केले आहे.\nकरुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात ; दोन मुलं सुध्दा असल्याची धनंजय मुंडेंची कबुली\nचक्क आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल\nमोठ्या प्रतीक्षेनंतर औरंगाबादेत कोरोनाची लस दाखल १६ जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरवात.\nकंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू. 1\nपेंच व्याघ्र प्रकल्प 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-nirbhaya-gang-rape-convict-vinay-kumar-started-hunger-strike-in-tihar-jail-1830280.html", "date_download": "2021-01-18T01:22:28Z", "digest": "sha1:ZLD6K5QMSRGBIU2RKFZ5JPRTFJ2FOVET", "length": 24369, "nlines": 294, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Nirbhaya Gang Rape convict vinay kumar started hunger strike in tihar jail, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, ति���ांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर य��ंच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nनिर्भया प्रकरणः दोषी विनय शर्माचे कारागृहात उपोषण सुरु\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nदिल्लीतील बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व चारही दोषींविरोधात नवीन डेथ वॉरंट जारी करण्याच्या याचिकेवर पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक दोषी विनय शर्माने उपोषण सुरु केले आहे. न्यायालयाने कारागृह अधिक्षकांना विनय शर्माची कायद्यानुसार देखभाल घेण्याचे निर्देश दिले आहेत.\nइंदुरीकरांचे कीर्तन जनप्रबोधनासाठी, एका वाक्यानं वाईट ठरवू नकाः चंद्रकांत पाटील\nदरम्यान, याप्रकरणातील आणखी एक दोषी मुकेशने न्यायाधीशांकडून नियुक्त न्यायमित्र वृंदा ग्रोवर यांनी आपली बाजू मांडू नये, असे म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने मुकेशच्या मागणीनुसार अधिवक्ता रवी काजी यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी नियुक्त केले आहे. तर तिहार कारागृह प्रशासनाने याप्रकरणी स्टेट्स अहवाल न्यायालयात दाखल केला आणि दोषी विनय शर्मा उपोषणा करत असल्याचे सांगितले.\nट्रम्प यांचा दौरा संपल्यानंतर भिंती पाडणार काय, शिवसेनेचा मोदींना सवाल\nदोषींविरोधात नवीन डेथ वॉरंट जारी करण्याच्या आजच्या याचिकेवरील सुनावणीबाबत आम्हाला आशा आहेत, असे सुनावणीच्या आधी निर्भयाची आई आशादेवी यांनी म्हटले. सुनावणीच्या अनेक तारखा आल्या आहेत. पण नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात आलेले नाही. आम्हाला प्रत्येक सुनावणीवेळी आशा असते. आज काय होईल माहीत नाही पण मी आशा सोडलेली नाही.\nCM उद्धव ठाकरेंची शिवभोजन केंद्राला भेट, लाभार्थ्यांशी साधला संवाद\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nECB कडून क्रिकेटच्या नव्या प्रारुपात 'शंभरी'चा डाव मांडण्याची तयारी\nनिर्भया प्रकरण: दोषींची याचिका फेटाळली, मागितली होती 'ही' कागदपत्रे\nतिहार तुरुंगात पवन जल्लाद दाखल, फाशीची तयारी पूर्ण\nनिर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार\nतिहारमध्ये चिदंबरम यांना कोणत्याही विशेष सुविधा नाही, फक्त...\n... अन् कोर्टात निर्भयाच्या आईला अश्रू अनावर\nनिर्भया प्रकरणः दोषी विनय शर्माचे कारागृहात उपोषण सुरु\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/fake-news/", "date_download": "2021-01-18T01:20:50Z", "digest": "sha1:THX5HVMIY4XVBRBQD7Y4ZJNXUBUL6IPS", "length": 29781, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "फेक न्यूज मराठी बातम्या | Fake News, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमेट्रो चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या, मुंबई इन मिनिट्स स्वप्न साकार होणार\nपेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहतुकीच्या खर्चात झाली वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री\nमुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय\nराज्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ३ हजार नवे रुग्ण\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिड���ओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्या��ील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\n‘फेक न्यूज’च्या गुन्ह्यांचे ‘रिअल’ आकडे कोणते\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nFake News Nagpur News नागपूर पोलिसांनुसार चार वर्षांत नागपुरात ‘फेक न्यूज’ पाठविणाऱ्या १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. २०१९ साली हाच आकडा तीन इतका होता. मात्र ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीमध्ये मात्र ही संख्या शून्य इतकी दाखविण्यात आली आहे. ... Read More\n'तरुणीपुढे रेल्वे झुकली, एकटीसाठी रांचीपर्यंत राजधानी धावली'; जाणून घ्या सत्य\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराजधानी एक्स्प्रेसमध्ये एकूण 930 प्रवासी होते. त्यांना ट्रेन पुढे जाऊ शकत नसल्याने बसने पाठविण्यात आले. मात्र, यावेळी एका अनन्या नावाच्या तरुणीने बसने पुढे जाण्यास नकार दिला. ... Read More\nIndian RailwayFake Newsभारतीय रेल्वेफेक न्यूज\n'मला याची भीती वाटते', 'तो' फोटो शेअर करत रतन टाटांनी व्यक्त केली नाराजी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट लिहिली आह��. त्यामध्ये, त्यांच्या नावाने सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये आलेल्या फेक न्यूजबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली आहे ... Read More\nRatan TatabusinessSocial MediaTwitterFake Newsरतन टाटाव्यवसायसोशल मीडियाट्विटरफेक न्यूज\nचुकीची माहिती सोशल माध्यमातून चुकूनही प्रसारित करू नका; ‘डिजिटल सॅनिटाईज’साठी पुणे पोलिसांचा पुढाकार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकोरोनाच्या संसर्गाने डोकेदुखी आणखी वाढत चालली असून दुसरीकडे नागरिकांच्या बेजबाबदारपणाचा फटका सर्वांना ... Read More\nPuneSocial MediaFake NewsPolicecyber crimeपुणेसोशल मीडियाफेक न्यूजपोलिससायबर क्राइम\n गावी जाण्यासाठी ठाण्यातील मजूराने अशी लढविली शक्कल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोरोना या साथरोगाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी राज्यभर संचारबंदी लागू केलेली आहे. परंतू, काहीतरी निमित्त करुन गावी जायला मिळते का याची चाचपणी ठाण्यातील मजूराने केली. त्याने तब्बल ४० मजूर उपाशी असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. मात्र, ... Read More\nCoronavirus: व्हॉट्सअपचं नवं फिचर, मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी 'सर्च आयकॉन'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\ncorona virusWhatsAppFake Newsकोरोना वायरस बातम्याव्हॉट्सअ‍ॅपफेक न्यूज\nफेक व्हिडिओवरुन पोलिसानेच पसरविली चुकीची माहिती ; विमानतळ परिसरात घबराट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nफेक व्हिडिओवरुन पोलिसानेच पसरविली चुकीची माहिती ; विमानतळ परिसरात घबराट ... Read More\nFake NewsPolicecorona virusफेक न्यूजपोलिसकोरोना वायरस बातम्या\nपुण्यात नेहमीप्रमाणे ‘लॉक डाऊन’ ; अफवांवर विश्वास ठेवू नका, पुणे पोलिसांचे आवाहन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपुणे शहरात नेहमीप्रमाणे लॉक डाऊन राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. ... Read More\nCoronavirus in MaharashtraFake Newscyber crimeSocial ViralPoliceमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसफेक न्यूजसायबर क्राइमसोशल व्हायरलपोलिस\n'आत्ता' झोपलेले कायमचे झोपतील ; अफवेने पुणेकरांची गाळण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआपल्या पिढीने शिकुन संगणक, आधुनिक टेक्नॉलॉजी,विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरली मात्र असे असूनही अंधश्रद्धेने आपली पाठ अद्याप सोडली नसल्याचा प्रत्यय गुरुवारी पहाटे पुणेकरांना आला. ... Read More\nFake NewsMarathwadaSocial Viralफेक न्यूजमराठवाडासोशल व्हायरल\nठाण्यात संचारबंदी काळात अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध कारवाई\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमनाई आदेशाचा भंग करीत दुकाने सुरु असल्याची अफवा पसरविणा-या श्रेयस गवस याच्याविरुद्ध कासारवडवली पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. ... Read More\nthaneCrime NewsFake Newsठाणेगुन्हेगारीफेक न्यूज\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1335 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1051 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\nकेडीएमटीच्या अर्थसंकल्पाला महामारीचा बसला फटका उत्पन्नाला मर्यादा, खर्च वाढला\nपालघर जिल्ह्यात बालविवाह नव्हे, प्रौढविवाहाला प्राधान्य\nमेट्रो चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या, मुंबई इन मिनिट्स स्वप्न साकार होणार\nपेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहतुकीच्या खर्चात झाली वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\n‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे\nआता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनां���ाठी नवी नियमावली जारी\nवाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\n'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/tag/art/?lang=mr", "date_download": "2021-01-18T02:11:21Z", "digest": "sha1:THBMRYS4AF5EYM6O6VNSFVTUQQFGLYEN", "length": 3940, "nlines": 42, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "art Archives | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nगडावरील पहाण्यासारखी भुयारी रेल्वे स्थानके आणि भूमिगत कला\nवाचनाची वेळ: 3 मिनिटे भुयारी रेल्वे स्थानके भूमिगत कला लोक नवीन संग्रहालय असल्याचे दिसते. ते नवीन कला आणि डिझाइन उत्साही यासाठी गंतव्ये-पाहिलेच पाहिजे होत आहेत. कोण विचार आहे\nट्रेन प्रवास स्वीडन, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 युरोपमधील सर्वात सुंदर किनार्यावरील शहरे\n10 चीन मध्ये भेट देणारी महाकाव्य स्थळे\n10 युरोपमधील सर्वोत्कृष्ट थीम पार्क\n7 युरोपमधील सर्वाधिक आश्चर्यकारक फुटबॉल स्टेडियम\n7 युरोपमधील सर्वोत्तम फ्ली मार्केट्स\nकॉपीराइट © 2020 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/10/blog-post_20.html", "date_download": "2021-01-18T01:57:40Z", "digest": "sha1:HUMG6JA62FFJ2TZ744Y3E2ZPIT2F6GVF", "length": 20916, "nlines": 182, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "इंडिया - यू टू | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nइंडिया - यू टू\nमहिलांवरील लैंगिक अत्याचार हा मुद्दा सध्या देशभर नव्हे तर जगभरात सर्वत्र गाजत आहे. मुद्दा आहे ‘हॅसटॅग मी टू’ नामक गाजत असलेली मोहीम. मानवनिर्मितीत नैसर्गिकरित्या विरुद्धलिंगी आकर्षण असते हे कुणालाही नाकारता येत नाही. मात्र असे होत असताना भावनेच्या आहारी न जाण्याइतपत मानवाने स्वत:वर नियं��्रण ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठी मनुष्याला निसर्गाने नीतीमत्तेची देणगी देऊन ठेवली आहे. ज्या ज्या वेळी मानवी मनातून नैतिकतेचा ऱ्हास होतो त्या वेळी निश्चितच काही अनर्थ घडणे अनिवार्य ठरते.\nविविध क्षेत्रांतील सेलेब्रिटी, पत्रकार, खेळाडू, साहित्यिक, इतकेच काय थेट केंद्रीय मंत्र्यांवर (एमजे) त्यांच्यासोबत काम केलेल्या महिलांद्वारे सध्या होत असलेले आरोप पाहात नक्कीच त्यांच्यावर अन्याय झाला असावा आणि असे व्हायला नको होते हेही तितकेच समर्थनीय आहे. मात्र, हे करत असताना सहानुभूतीची जागा आंधळ्या अनुनयाची नसावी असेही वाटते. अशा कथित आरोपांनंतर जर का प्रकरण कोर्टात गेले तर तिथे पुराव्याअभावी आरोपीची सुटका ही निश्चित असते. कारण त्यात तर्कबुद्धीला वाव नसतो. अशा वेळी आरोपांची राळ उडून जमिनीवर आल्यावर, प्रसिद्धीचा झोत निघून गेल्यावर संबंधित पुरूषाने अब्रुनुकसानीचा दावा केल्यास त्या स्त्रीची स्थिती कशी होईल जर का प्रसिद्धीसाठी एखाद्यावर अन्याय केल्याचा आरोप केला तर त्याचा परिणाम विपरीतच होईल. एखाद्या आरोपी पुरुषाने संबंधित महिलेने केलेले आरोप मान्य केले तर तो नैतिकदृष्ट्या दोषीच ठरणार आहे. त्यामुळे असे पुरुष कालांतराने केलेले आरोप अमान्यच करतील. पाश्चिमात्यांचे अनुकरणामुळे सध्याच्या अधिक खुल्या आणि व्यक्तिगत, व्यावसायिक नातेसंबंधांबाबत अधिक गुंतागुंतीमुळे नैतिकतेचा ऱ्हास झाला आहे. आधुनिकतेच्या ओघात अनेकांना आपल्या संस्कृतीचा विसर पडलेला आहे. सोशल मीडिया लिंग-भानाच्या, भेदाच्या, विकृतीच्या व टिप्पणीच्या नियंत्रणापलीकडे गेला आहे. संपूर्ण जगावर फॅसिजमने आपले फास आवळायला सुरुवात केली आहे. जर्मनीत, इटलीत किंवा कुठेही फॅसिजम कसा बोकाळला त्या वेळी तिथल्या लोकशाहीचा पाडाव करण्यासाठी\nज्या तऱ्हेने जनतेच्या विचाराना वंâट्रोल केले गेले नेमक्या त्याच प्रकारच्या ठिणग्या सध्या ‘मी टू’च्या वादळातून बाहेर पडताना दिसतात. म्हणजेच लोकशाही मार्गाने प्रश्न सुटणार नसतील तर तो सोशल मीडियाचा वापर करून लोकांच्या मनावर बिंबवण्यात यश संपादन करणे, लोकशाही असतानाही अशा मोहिमेद्वारे सामाजिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो.\nसमाज माध्यमांवर ‘मी टू’सारख्या पाश्चिमात्य मोहिमेचे अनुसरण करून हे मूलभूत प्रश���न सुटणार नाहीत. त्यासाठी महिलाविरोधी अत्याचार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्यांची अंमलबजावणी योग्य रितीने होणे गरजेचे आहे. निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादा न ओलांडता विविध क्षेत्रात अग्रगण्यस्थानी काम करणाऱ्या महिला आजही जागतिक पातळीवर आपणास आढळून येतात. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या २०१६च्या आकडेवारीनुसार ३५४ कलमान्वये जे लैंगिक सतवणुकीचे खटले चालवले जातात. त्यातील जवळपास १०टक्के केससमध्ये काही तथ्य नसल्याचे म्हणजेच खोट्या केसस असल्याचे न्यायालयाने ठरवले. जेव्हा पुरावे द्यायला लागतील, हे माहिती असूनही जिथे १०टक्के खोट्या केस टाकल्या जातात तिथे समाज माध्यमांवर असे काही बंधन नसल्याने तर विचारायलाच नको. अनेकदा लैंगिक अत्याचाराला बळी न पडण्यासाठी महिलांनी स्वत:वर नैतिक बंधने लावून घेणे हेच योग्य ठरते. समर्थ पुरुषांच्या बेबंद वागणुकीला वेळीच आळा घातला असता तर सध्या होत असलेल्या नकारात्मक (तात्पुरत्या) ‘वाहवे’ला पाश्चिमात्य स्त्रियांनी सुरू केलेल्या ‘मी टू’च्या आगीला बळी पडावे लागले नसते. मुळात पुरुषांच्या हाती अशी सत्ता का एकवटते आणि अशा पुरुषांपुढे महिला नमते का घेतात आणि अशा पुरुषांपुढे महिला नमते का घेतात जर महिलांना आपल्या खांद्यावर परंपरागत कृतिहीन बिचारेपण वाहायचे असेल आणि पुरुषांना परंपरागत सत्तेचे, पुरुषी, उच्चवर्णीय, उच्चपदाचे फायदे स्त्रियांच्या शोषणाच्या स्वरूपात उठवायचे असतील, तर परंपरांना नैतिकतेच्या शस्त्राद्वारे शह द्यायला हवा. ही चळवळ, सुमारे वर्षभर जगभरात सुरू आहे आणि देशोदेशी तिला जसा उदंड प्रतिसाद मिळाला आहे तसाच काही ठिकाणी तीव्र विरोधही नोंदवला गेला आहे.\nपरस्त्री व परपुरुष एकत्रित वावरण्यामुळे लैंगिक अत्याचाराला आळा बसणे कठीण झाले आहे. परस्पर आदर व स्त्रीजातीचा सन्मान न करता मैत्री, त्यानंतर होणाऱ्या चुका आणि प्रसंगी निर्माण होऊ शकणाऱ्या आकर्षणाला नियंत्रणात ठेवण्यासाठीच इस्लाम धर्माने परपुरुषांपासून दूर राहण्याचा आदेश महिलांना दिलेला आहे. याला अनेकजण पुरुषप्रधान व्यवस्था अथवा पुरुषसत्ता म्हणतात. मात्र नीतीमत्तेच्या चौकटीत राहून सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा जागतिक पटलावर उमटविता येतो. स्पर्धात्मक पद्धती, महत्त्वाकांक्षा, यशाचा ��तिरेकी पाठपुरावा त्याला जोडून भांडवलशाहीच्या हातातील बाहुले बनलेल्या मानसिकतेतूनच ‘मी टू’सारख्या चळवळी उदयास येतात. पूर्वीसारखी नैतिकतेचा धाक असणारी विचारसरणी सध्या राहिलेली नाही. अशी विचारधारा असती तर शोषणाच्या शक्यता कमीदेखील झाल्या असत्या. ‘इंडिया यू टू’ पाश्चिमात्यांच्या षङ्यंत्राला बळी पडतो आहेस.\nनियतच (उद्देश) महत्त्वाची : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nआदर्श युवतीं घडविणारी जीआयओ\nव्यसनमुक्त समाज काळाची गरज\nइस्लाममध्ये धर्मस्वातंत्र्य व अल्पसंख्याकांचे अधिकार\nक्षमामूर्ती मुहम्मद (स.) : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान ; ईशवाणी (सुबोध कुरआन)\nनशेचा नाश देशाचा विकास\nजमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांबाबतचा दृष्टीकोण\nदेश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू\nसुखी संसाराची गुरुकिल्ली : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nएक सकाळ कुष्ठरोगींच्या सानिध्यात\nआम्ही रझाकार होतो का\nमहसूल महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची\nइंडिया - यू टू\n२६ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०१८\n१९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०१८\n१२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१८\nपाच राज्यांतील सोशल इंजिनीअरिंग\n०५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०१८\nजब मिलते हैं यार... नशेचे व्यसन हद्दपार\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्���ा ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1410105", "date_download": "2021-01-18T02:20:11Z", "digest": "sha1:M5MKJBGSARIGMBA4S5JQRSYWKVCTFPRC", "length": 5599, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"चेन्नई\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"चेन्नई\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:४६, २९ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती\n२३० बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\n१२:०३, २९ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती (संपादन)\n१३:४६, २९ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस डे याने २२ ऑगस्ट १६३९ रोजी कोरोमंडळ किनाऱ्याची छोटिशी जमीन विकत घेतली. त्या वेळी या प्रांतावर वेकंटपती (वंदावासीचा नायक) यांचे राज्य होते. त्याने व्यापारासाठी ब्रिटिशांना कारखाना आणि वखार बांधण्याची परवानगी दिली. एका वर्षानंतर ब्रिटिशांनी [[सेंट जॉर्ज किल्ला]] बांधला. हा किल्ला पुढील काळात वसाहतींच्या शहराचा केंद्रबिंदु झाला. या किल्ल्यामध्ये आता तमिळनाडू विधानसभेचे कामकाज चालते.\n१७४६ मधे फ्रेंचांनी मॉरिशसचा गव्हर्नर जनरल ल बौरडोनैस याच्या नेतृत्वाखाली सेंट जॉर्ज किल्ला आणि मद्रास जिंकुन घेतले. या गव्हर्नरने त्यावेळी मद्रास आणि आजुबाजुच्या गावांची लुट केली. Theइ.स. British१७४९ regainedमध्ये control in 1749 through the [[Treatyब्रिटिशांनी ofचेन्नईचा Aix-la-Chapelle (1748)|Treatyच्या ofतहानुसार Aix-la-Chapelle]]पुन्हा andताबा fortifiedमिळवला theआणि town'sशहराच्या fortressकिल्ल्याची wallभिंत toबांधली withstandजेणेकरून furtherफ्रेंच attacksआणि fromहैदर theअली Frenchयांसारख्या andहल्लेकरांपासून anotherशहराचे loomingसंरक्षण threat,करता [[Hyder Ali]], the [[Sultan]] of [[Kingdom of Mysore|Mysore]]येईल. १८वे शतक संपेपर्यंत ब्रिटिशांनी तमिळनाडूच्या आसपासचा बहुतेक सर्व प्रदेश आणि आत्ताचे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक हे प्रदेश काबिज केले होते आणि मद्रासची राजगादी प्रस्थापित करून चेन्नईला तिची राजधानी बनवले. .{{cite encyclopedia\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/https-mumbaibullet-in-union-cabinet-approves-adaptation-jammu-and-kashmir-panchayat-raj-act/", "date_download": "2021-01-18T01:19:58Z", "digest": "sha1:QOHRLO2AB4G4KJTGN7HPL3KYKE3LYQV2", "length": 2144, "nlines": 51, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "जम्मू-काश्मीरमध्ये पंचायती राज कायदा रूपांतर करण्यास परवानगी - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome BREAKING NEWS जम्मू-काश्मीरमध्ये पंचायती राज कायदा रूपांतर करण्यास परवानगी\nजम्मू-काश्मीरमध्ये पंचायती राज कायदा रूपांतर करण्यास परवानगी\nजम्मू-काश्मीरमध्ये पंचायती राज कायदा (1989) रूपांतर करण्यास परवानगी\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने दिली परवानगी\n“यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये देशातील इतर भागाप्रमाणे तीन स्तरांवर लोकशाही स्थापन होईल”\nकेंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं वक्तव्य\nPrevious article भाजपचे स्टार प्रचारक सारणचे खा. राजीव प्रताप रुडी कोरोना पॉझिटिव्ह\nNext article RCB Vs KKR: बँगलोर चा कोलकाता वर सहज विजय; नुसते ८५ रणांचे होते टार्गेट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/karan-johar-laughs-trolls-comment-fabulous-lives-bollywood-wives/", "date_download": "2021-01-18T01:01:22Z", "digest": "sha1:WXUHAHUJLIN76VISNEGLLVW5PPS2D3LS", "length": 15127, "nlines": 190, "source_domain": "policenama.com", "title": "करण जोहरला युजर म्हणाला 'सर्वात फेवरेट बायको' ! आभार मानत डायरेक्टरनं दिलं 'असं' उत्तर | karan johar laughs trolls comment fabulous lives bollywood wives", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nजन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्या जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने…\nकरण जोहरला युजर म्हणाला ‘सर्वात फेवरेट बायको’ आभार मानत डायरेक्टरनं दिलं ‘असं’ उत्तर\nकरण जोहरला युजर म्हणाला ‘सर्वात फेवरेट बायको’ आभार मानत डायरेक्टरनं दिलं ‘असं’ उत्तर\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेटफ्लिक्स (Netflix) वरील शो Fabulous Lives of Bollywood Wives सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. निर्माता करण जोहर (Karan Johar) आणि अपूर्व मेहता (Apoorva Mehta) यांचा हा शो आहे. या रिॲलिटी शोमध्ये संजय कपूरची पत्नी महीप कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि समीर सोनीची पत्नी आणि ॲक्ट्रेस नीलम कोठारी सोनी दिसणार आहेत. फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाईव्स या रिॲलिटी शोमध्ये स्टार्सच्या वाईफ कशी लाईफ जगतात हे दाखवण्यात आलं आहे. यात अनेक बडे चेहरे हे पाहुणे कलाकार म्हणून दिसत आहे.काहींना शो खूप आवडला तर काहींना मात्र हा शो अजिबात आवडलेला नाही.\nकरण जोहरनं इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात तो स्टार्स वाईव्ससोबत दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अशात एका ट्रोलरनं ट्विट करत करणवर निशाणा साधत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु करणनं देखील मजेदार पद्धतीनं त्याला उत्तर दिलं.\nट्रोलरनं ट्विट करत लिहिलं की, मला वाटतं आपण याच्याशी सहमत असाल की, फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाईव्समधील सर्वात फेवरेट वाईफ करण जोहर आहे.\nकरणनं रिट्विट करत याला उत्तर दिलं. करणनं लिहिलं की, या जोकनं मला खूप हसवलं. चांगला सेंस ऑफ ह्यमुर असलेले ट्रोल खरंच रिफ्रेशिंग असतात. थँक्स डॉक्टर.\nकरणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच करणचा आगामी सिनेमा तख्त येणार आहे. करण तख्त सिनेमातून तब्बल 4 वर्षांनी डायरेक्शनमध्ये वापसी करत आहे. पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग, भूमी पेडणेकर, आलिया भट, जान्हवी कपूर, विकी कौशल, करीना कपूर आणि अनिल कपूर लिड रोलमध्ये आहेत.\nज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात ते आनंदवन, कोण होत्या डॉ. शीतल आमटे \nWar and Peace : आत्महत्या केलेल्या डॉ. शीतल आमटेंचं शेवटचं ट्विट काय होतं, जाणून घ्या\n‘या’ कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ‘कोरोना’ लसीकरण मोहिम…\nरामानंद सागरांच्या नातवाची मुलगी ‘टॉपलेस’ फोटोशुटनंतर पुन्हा एकदा चर्चेत…\nजान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव \nमहाराष्ट्रात ‘कोरोना’ लस मोफत देणार का \nजॅकलिनच्या ‘त्या’ फोटोवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाली…\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 3145 नवीन रुग्ण, 45 जणांचा…\nहिंदू महासभेने सुरू केलं ‘गोडसे स्टडी सर्कल’,…\nसरकारनं PMKVY चा तिसरा टप्पा केला सुरू \nमेंदूचा कॅन्सर म्हणजे काय \nOral Health : तोंडाच्या वासाने त्रस्त आहात, तर घरगुती…\n‘KGF 2’ च्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल…\nकाजोल अन् अजय देवगणच्या लग्नाला होता वडिल शोमू मुखर्जीचा…\nजीन्स घातल्यामुळं ट्रोल झाली ‘ही’ 69 वर्��ीय…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल…\nSuhana Khan जेव्हा शाहरुख खानला भेटण्यासाठी आई गौरीसोबत…\n रोहितनं घेतला ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचा अफलातून झेल,…\nथंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू…\nCorona Vaccination : आज PM मोदी करणार जगातील सर्वात मोठ्या…\n होय, मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’…\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6…\nकमी वेळेत जास्त पैसे, जाणून घ्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला…\nपेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ, चालू आर्थिक वर्षात उत्पादन…\nAkshay Kumar नं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाला शेयर केलं हे…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल…\nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\nबॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला…\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय…\nधनंजय मुंडेंचा पुढील राजकीय वारसदार कोण पहिल्या पत्नीची मुलगी की…\nPune News : औंध परिसरात पुर्ववैमनस्यातून तरूणाला फायटरने मारहाण\n’साक्षी महाराजांनी BJP ची केली पोलखोल, AIMIM आहे भाजपाची गुप्त शाखा’,…\n‘कोव्हॅक्सीन’ टोचून घेण्यास निवासी डॉक्टरांनी दर्शविला…\nChina : ‘आईस्क्रीम’मध्ये ‘कोरोना’ आढळल्यामुळं उडाली ‘खळबळ’, 3 नमुने निघाले…\nमुंडेंनी Video बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण…\n क्रिकेट खेळताना मैदानावरच आला हृदयविकाराचा झटका, खेळाडूचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/category/%E0%A4%97-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-18T01:28:36Z", "digest": "sha1:W4JDX3X4QLBSRGQNFYVJMDISKOXWY3GS", "length": 21601, "nlines": 224, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "ग गाण्याचा.. | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nकतरा कतरा मिलती हैं….\nPosted in ग गाण्याचा.., चित्रपट... सिनेमा सिनेमा, दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\n’इज़ाजत’ पहाणारे तो पहातात, एकदा पहातात आणि मग पुन्हा पुन्हा पहातात. ग्रेसच्या कवितांसारखं आहे हे काहीसं, ज्यांना ती कविता दिसते ते त्या कवितांची वाट चालतात पुन्हा पुन्हा. आणि सगळ्याच वाटा सगळ्यांसाठी नसतात तसे इज़ाजतचे होते. हे काव्य भलेही काठिण्याच्या पातळीवर ग्रेस नसेल पण ते ’गुलज़ार’ नक्कीच आहे. गुलज़ार, नामही काफी है आणि नामही गुलज़ार है म्हणावे अश्या अनेक रचनांपैकी अनेकांचा वैयक्तिक लाडका ’इज़ाजत’. कितव्यांदातरी पाहून होतो इज़ाजत, कधी सुधा, कधी माया, कधी अगदी महेन होत जगलेला सिनेमा. दरभेटीत काहीतरी नव्याने गवसलेले असते आणि काहीतरी नव्याने हरवतेही. काही धुसर स्पष्ट होते तर स्पष्ट नजर धुसर धुसर होत जाते.\nघाटातून वळणं घेत निघालेली एक ट्रेन, काळ्या ढगांचे भरून आलेले आभाळ…. चिंब आसमंत , पानापानांतून, फांद्यांफांद्यांतून ओघळणारे पाण्याचे थेंब आणि मागे आशाचा मधाळ उत्कट आवाज. पडद्यावरचं चित्र ही गाण्याची पार्श्वभूमी न वाटता तेच एक संपूर्ण काव्य वाटावं असं काहीसं वाटत ही ’छोटीसी कहानी’ सुरू होते. सारी वादी भरून टाकणारी बारिश सुरूच आहे जोडीला , पुढे पुढे निघालेली गाडी. अप्रतिम वाटणारी प्रत्येक प्रत्येक फ्रेम पहावी, जरा थबकून गाणं ऐकावं, पडद्यावरची श्रेय नामावली पहावी की नुसतंच मंत्रमुग्ध व्हायला सुरूवात होऊ द्यावी असे आपण मुळातच गोंधळतो आणि अश्यावेळी एक पेच टाकला जातो ,\nना जाने क्युँ दिल भर गया,\nना जाने क्युँ आँख भर गयी…\nसमोर दिसतय ते हळूहळू मन व्यापत जातं ,हिरवंगार, निळंसावळं, गंभीर. विलक्षण सुंदर निसर्ग आणि अर्थवाही शब्द… पहिली दाद जाते मनातून गुलजारांना. रेल्वेचे सांधे बदलणं, किती साधं खरं तर पण ही अशी जोडणी दिशा बदलते. गाण्य़ाचा ताल असा रेंगाळत मंदावत अलवार विसावतो आणि वाट देतो या कहानीला. अर्थात ही कहानी आहे की हेच एक अखंड काव्य असा प्रश्न आपल्याला पडणारच असतो. शोले जसा एक मैलाचा दगड आहे तसाच ’इजाजत’ देखील, अर्थात हा दगड वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटांसाठीचा मैलाचा दगड आहे. हे चित्रपट नुसतेच पहायचे, ऐकायचे समजून घ्यायचे नसतात तर ते अनुभवायचे असतात… हलके हलके मनात झिरपू द्यायचे असतात. ’इजाजत’ हा चित्रपटच एक अखंड कविता आहे आणि ही कविता न अनुभवलेला रसिक विरळा. यातले संवाद हे या कवितेच्या ओळी आहेत, त्यांना एक मनभावन लय आहे. “जिंदग��� को लगाम मत डालिये, आपके मोडने से ये नही मुडॆगी” किंवा ” आदत भी चली जाती है, अधिकार नही जाते” ह्या केवळ ओळी कश्या म्हणाव्या\nकपाटातल्या दागिन्यांच्या डब्यातून स्वत:चे दागिने काढून तिथे मायाची पत्र ठेवणारी रेखा, “मैने अपने जेवर निकालके आपके रख दिये” सांगणारी सुधा…. रेखाला सुधापासून वेगळं काढता येत नाही. ही बाई हे एक अजब अफाट काहीतरी आहे, अथक प्रयत्नानेही शब्दात बांधता न येणारं रसायन म्हणजे ही बाई. ’क्या गम है जिसको छिपा रहे हो’ असं गुढ वाटणारं तरी जिवंत अभिनयाचं, सौंदर्याचं नाव म्हणजे रेखा. हे एक गारूड आहे. अनुराधा पटॆल, नसिरूद्दीन शहादेखील कितीही आवडले, सगळे तोडीस तोड असले तरी रेखा ती रेखाच. काठापदराच्या साड्या, साधीशी वेणी किंवा सैलसर अंबाडा किंवा बदललेल्या रूपात लागलेल्या चष्म्यासहदेखील अलौकिक सुंदर दिसू शकणारी रेखा.\n’मेरा कुछ सामान’ असो की ’कतरा कतरा मिलती है’ असो. ’छोटी सी कहानी से’ असो की ’खाली हाथ शाम आयी है’ असो, आर डी आणि गुलज़ार यांच्या या रचना मनात एकदा उतरतात आणि ठाण मांडून बसतात. “एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे”, “प्यासी हूँ मैं प्यासी रेहने दो”, “रातकी सियाही कोई आये तो ले आये ना” आणि “गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो” ह्या भिजवणाऱ्या ओळींचे काही दाखले ठरतील. भिजलेल्या, भिजणाऱ्या, भिजवणाऱ्या, ओलावा अबाधित ठेवलेल्या मनांमधे रुजतो हा इज़ाजत असा. गहिरे प्रवाही रंग क्षणोक्षणी पडद्यावर येत भरून , भारून टाकतात आणि तेव्हाच ’कतरा कतरा मिलती है’ असे सांगत वाहत पुढे जाणाऱ्या आयुष्यात आपल्या सोबत येतात. ’प्यासी हूँ मैं प्यासी रेहने दो’ आणि ग्रेसांच्या ’आकांत माझ्या उरी केवढा’ने दाटणाऱ्या हुरहुरीची जातकुळी एकच वाटते मला कायम.\nमध्यंतरी दिलीप चित्रेंची एक विलक्षण सुंदर कविता वाचली,\nदुर्लक्षित त्या नेहेमीच्या कोपऱ्यात\nएका बाकावर तू, मी, कित्येक वर्षांनी\n’किती जोराचा वारा’ मध्येच म्हणतेस\nखरोखरीच जोराचा वारा.पानं भरारा\nनुस्ती वाळलेली पानं. पाचोळा.\nपतझडीचा करकरीत नाद ऐकत\nपतझडीत बसून असतो. निमूट.\n’निघू’ दोघेही एकदम म्हणतो. उठतोच\nकरकरीत नाद येतो. येत राहतो.\nहा येत राहणारा करकरीत नाद म्हणजे माझ्यासाठी ’इज़ाजत’. पडद्यावर ’इज़ाजत’ संपला तरी मनातून तो संपत नाही. विरघळतो तो. त्याला संपण्याची कधीच इजाजत देत नाहीत हे इजाज��पंथी. कानाकोपऱ्यात उरतोच तो. इजाजतचा शेवट न पटलेलेही बरेच जण आहेत. पण इतकी सुंदर कलाकृती पहाताना त्या कलाकृतीने तिच्याचसारखं असावं, मला जसं वाटतं तसं तिने व्हावं असं बंधन न घालता इजाजतचा शेवटही पाहिला तर तो आवडतोच. आणि या शेवटच्या पाचेक मिनिटात ’शशी कपुर’ नावाची जादू अनुभवली की, रेखाचं आणि त्याचं समंजस नातं उमगलं की , पडद्यावर केवळ दोनेक मिनिट अभिनय करूनही आपल्या प्रसन्न, सहज, मुरलेल्या अस्तित्वाची छाप पाडणारा शशी कपुर पाहिला की आपलाही ताण निवळतो आणि मन एका अनामिक शांततेचे साक्षी होते. भुतकाळाच्या पाचोळ्यावरच्या पावलांचा करकरीत नाद पूर्ण चित्रपटात येत असतानाच शशी कपुर नावाची जादू होते आणि नात्यांच्या या वठलेल्या खोडाला पुन्हा एक हिरवा प्रसन्न फुटवा फुटलेला दिसतो.\nइज़ाजत पेलणं हे गुलज़ार, आर डी, रेखा वगैरे मंडळींना साधलं आणि त्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे सांगणं म्हणजे पाऱ्याला पकडू पाहणं आहे ही कल्पना हे लिहायला घेण्यापूर्वीच होती खरं तर. पण न लिहावं तर मन मानेना… आशाच्याच आवाजातल्या ओळी मग पुन्हा मनात येतात, “पाके भी तुम्हारी आरजु है, शायद ऐसी जिंदगी हसीं है”. या कतरा कतरा मिळणाऱ्या तरीही हसीन असणाऱ्या जिंदगीची नोंद जगण्याच्या आजच्या कॅलिडोस्कोपमधे \nदैनिक पुण्य नगरी, 5.12.2016\nआठवणी..., नातेसंबंध, वर्तमानपत्रातली दखल, विचार......\tयावर आपले मत नोंदवा\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्या��ाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/cropped-logo-e1549165060387-2-jpg/", "date_download": "2021-01-18T00:42:18Z", "digest": "sha1:QN43NO5YTG5GIJ5OTOL36KIHWT44UNAP", "length": 2251, "nlines": 47, "source_domain": "aasantosh.com", "title": "cropped-logo-e1549165060387-2.jpg – असंतोष", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nजनमानसात स्थान असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाबाबत हिंदुत्ववादी पळवापळवीचा खेळ खेळतात, विवेकानंद हे त्याचे उदाहरण आहे .\nपुस्तकाच्या कौतुकाने लेखकाला दुनिया गोड वाटली\nआणि लेखक मेला आणि – साहिल कबीर\nबाबा सोहनसिंह भाकना – वसाहतवादविरोधी क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांचे नेते\nEconomics Literature Pick-a-book Poetry Political Reportage Social Uncategorized परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि नायक विशेष लेख व्यक्ती,विचार आणि विश्व सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृशबाता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1197268", "date_download": "2021-01-18T02:36:29Z", "digest": "sha1:TQNUMIDOFS5AFLIHNCV4TZ5EV5WQ5C3P", "length": 3597, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"आय.एस.ओ. ३१६६-२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"आय.एस.ओ. ३१६६-२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:१७, २७ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n१५:०४, २७ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती (संपादन)\n१५:१७, २७ ऑगस्ट २०१३ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''आय.एस.ओ. ३१६६-२''' ({{lang-en|ISO 3166-2}}) हा [[आंतरराष्ट्रीय प्रमाणमानकीकरण संस्थासंघटना|आंतरराष्ट्रीय प्रमाणमानकीकरण संस्थेनेसंघटनेने]] तयार केलेल्या [[आय.एस.ओ. ३१६६]] ह्या प्रमाणाचा एक भाग आहे. ह्या प्रमाणामध्ये [[आय.एस.ओ. ३१६६-१]] मध्ये उल्लेख असलेल्या जगातील सर्व [[देश]]ांच्या उपविभागांसाठीचे कोड दर्शवले आहेत. उदा. [[भारत]] देशाची सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे संक्षेप [[आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन.]] ह्या प्रमाणामध्ये नोंदवले आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/jilha-parishad-teacher-from-solapur-will-be-honoured-by-the-global-award-of-7-crore-rupees-335011.html", "date_download": "2021-01-18T00:44:15Z", "digest": "sha1:ZHBSL4JHJ4AGNXAC7G7CXJALU7EXS4BK", "length": 16911, "nlines": 312, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "अरे व्वा..! जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची युनेस्कोकडून दखल, तब्बल 7 कोटी रुपयांच्या पुरस्काराने सन्मान teacher 7 crore award", "raw_content": "\nमराठी बातमी » महाराष्ट्र » अरे व्वा.. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची युनेस्कोकडून दखल, तब्बल 7 कोटी रुपयांच्या पुरस्काराने सन्मान\n जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची युनेस्कोकडून दखल, तब्बल 7 कोटी रुपयांच्या पुरस्काराने सन्मान\nशिक्षक रणजितसिंह डिसले यांना तब्बल 7 कोटींच्या ‘ग्लोबल टीचर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. (teacher 7 crore award)\nरोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर\nसोलापूर : जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकविणारे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना तब्बल 7 कोटींच्या ‘ग्लोबल टीचर’ या पुरस्काराने सम्नानित करण्यात येणार आहे. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. 7 कोटी रकमेचा हा पुरस्कार युनेस्को आणि वर्की यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहे. (Jilha Parishad teacher from solapur will be honoured by the global award of 7 crore rupees)\nया पुरस्काराची घोषणा गुरुवारी (3 डिसेंबर) करण्यात आली. यावेळी रणजितसिंह डिसले यांची निवड करताना तब्बल 140 देशांतील शिक्षकांचे नामांकन झाले होते. या सर्व शिक्षकांपैकी रणजितसिंह यांना हा पुरस्कार मिळण्याचा सन्मान लाभला. यावेळी जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.\nयावेळी रणजितसिंह डिसले यांच्यासोबत तब्बल 140 देशांतील 12 हजारपेक्षा जास्त शिक्षक या पुरस्कराच्या शर्यतीत होते. डिसले यांनी QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनव क्रांती केली. त्यांच्या याच कामाची युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन या संस्थांनी दखल घेत, त्यांना हा पुरस्कार जाहीर केला.\nपुरस्कारातील 50 टक्के रक्कम इतर शिक्षकांना\nरणजितसिंह डिसले यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी पुरस्कारातील एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम त्यांच्यासोबत नामांकन मिळालेल्या पहिल्या 9 शिक्षकांना देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे, 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या 9 शिक्षकांचादेखील सन्मान होणार आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे.\nदरम्यान, रणजितसिंह डिसले यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे. तसेच, हा राज्यातील सर्व शिक्षकांचा गौरव असल्याची भावना रणजितसिंह यांनी व्यक्त केली आहे. (Jilha Parishad teacher from solapur will be honoured by the global award of 7 crore rupees)\nसंजय राऊतांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण, ह्रदयात बसवले दोन स्टेनhttps://t.co/D77IdSOBxd\nनेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचा ‘महात्मा फुले समता पुरस्काराने’ गौरव\nICC Decade Awards | आयसीसी दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू निवडणार, विराट कोहलीला ‘या’ पाच पुरस्कारांसाठी नामांकन\nपद्मविभूषण पुरस्काराच्या सन्मानावेळी तुमच्या आठवणींनी गहिवरलो, शरद पवारांचं आईला भावनिक पत्र\nPhotos : नाशिकच्या आदिवासी भागात शिक्षणासाठी शिक्षकांचा पुढाकार, गावकऱ्यांच्या मदतीने अनोखी शाळा\nफोटो गॅलरी 3 weeks ago\nबी.एड, एम.एड अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ\nशिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार, अडथळा असणारी अधिसूचना रद्द : शिक्षण मंत्री\nताज्या बातम्या 1 month ago\n‘डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करा’, शिवसेना आमदाराच्या मुलीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nताज्या बातम्या 1 month ago\n जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची युनेस्कोकडून दखल, तब्बल 7 कोटी रुपयांच्या पुरस्काराने सन्मान\nमहाराष्ट्र 2 months ago\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nगेल्या सरकारमध्ये मोठा शिक्षक भरती घोटाळा, प्रकाश शेंडगेंचे मोठे वक्तव्य\nSpecial Report | कोरोनानंतर महाराष्ट्राला बर्ड फ्लूचा विळखा, सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरु\nSpecial Report | गणेश नाईकांच्या सत्तेला हादरा बसणार\nSpecial Report | क��ंद्राच्या कृषी कायद्याविरोधात एल्गार, उद्धव ठाकरे-शरद पवार रस्त्यावर उतरणार\nSBI बँकेची अनोखी सुविधा, पैसे भरण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, बँक कर्मचारी घरी येणार\nताज्या बातम्या6 hours ago\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\nगेल्या सरकारमध्ये मोठा शिक्षक भरती घोटाळा, प्रकाश शेंडगेंचे मोठे वक्तव्य\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nकोणत्या पक्षाकडे सध्या किती ग्रामपंचायती, जाणून घ्या ग्रामपंचायतींचा लेखाजोखा\nएकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे भाजपची ललकारी, जळगावात बाजी कोण मारणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/category/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-18T01:13:09Z", "digest": "sha1:4HTRHKEOPTMJE7MVJ634BQZYOXB3E7DR", "length": 25188, "nlines": 260, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "कला… | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nPosted in कला..., नाते, पत्र…, पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, महाराष्ट्र टाईम्स, ललित, वाचन, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nएक अंगण ओलांडून दुसऱ्या घरात प्रवेश करताना एक मुलगी किती काय काय मागे सोडून येते. जोपासलेली नाती, ओळख, मनाच्या पटलावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उमटलेले विचार, इच्छा, आकांक्षा, मतं, सवयी बरंच काही सुटून जातं मागे. आयुष्यातला बदल दरवेळेस नकारात्मक नसतोच तरीही अनेकदा काहीतरी उरतंच… त्यात जर परिस्थितीच्या रेट्यापुढे हतबल ठरत एखाद्या प्रिय व्यक्तीला सोडून निघावं लागलं तर त्या व्यथेची जखम फार काळाने भरून येते. नव्या आयुष्यात या जुन्या आठवणींना स्थान नसते. या अश्या व्यक्त अव्यक्त बाबींबद्दलचं कुतुहल मनात दाटताना मागे एक कविता लिहीली होती. नव्याने स्वत:ला घडवलं जाताना भूतकाळाच्या अनुषंगाने त्यागलेली ’पत्र’ प्रातिनिधीक स्वरूपात घेतली होती. पत्र फार मोलाची होती तेव्हाचा काळ बघितला तर पत्र लिहीली जायची आणि उत्तराची वाटही पाहिली जायची. मनाचा एक खास कोपरा सुगंधित करणारी, प्यार के कागज पें दिल की कलम सें उमटणारी ही पत्र खास असायची अगदी. समकालिन संदर्भांमधे पाठवल्या जाणाऱ्या मेसेजेसचा उल्लेख करावा लागेल. ही खास पत्र, हे मेसेजेस मात्र सगळ्यांसाठी नसतात, ती हवेच्या कानात गुज सांगतात आणि वाऱ्याच्या लाटेवर भिरकावून द्यावी लागतात.\nऔर एक दिन उसने,\nरक्त की स्याही से लिखें,\nप्रेमपत्र को नदी में बहा दिया…\nजैसे अर्पित किया हो अपने हिस्से का सिंदूर नदी में,\nबदले में भर लिया निर्मम बहना अपने नसीब में ….\nअब कहीं भी हो वह लड़की,\nनदी किनारे जब लौट आती है…\nनवपरिणीता सी चंचल नदी,\nप्रेमिका बनती जाती हैं…\nआँखों से समुंदरो को बहाती लड़की,\nअतीत तले दबा वर्तमान लिए,\nपत्थर बनती जाती हैं…\nआणि मग चटकन लिहीलं, “पत्थरों पर्वतों से भरी है ये धरती, हर अहिल्या को राम नहीं मिलते ”. स्त्री असो की पुरुष, एकमेकांच्या सोबतीने एकमेकांना समजून घेत वाटचाल केली तर त्या प्रवासाची गोडी वाढते. अहिल्येच्या उद्धारासाठी रामाने यायला लागणंही कालौघात फिकुटलं जरासं. मुली सर्वार्थाने स्वावलंबी झाल्या आणि खंबीर होत स्वत:च्याच मनाचा कौलही सांभाळू लागल्या. कवितेत रामालाही प्रातिनिधीक स्वरूपात घेतलं तर कविता पूर्ण होत होती.\nया हळव्या, काहीतरी हरवून गेलेलं असूनही ठामपणे आयुष्याचा मार्ग चालणाऱ्यांबद्दल विचार करताना हाती लागली शायरा अंजुम रहबरची एक गजल…’मोहोब्बत की शायरी’ लिहिणारी, प्रेमाच्या विविध छटांनी शायरीत रंग भरणारी ही शायरा. स्त्री जेव्हा ठामपणे स्त्रीत्त्वाची व्याख्या करू पहाते तेव्हा ती त्यात स्त्रीमनाच्या भावभावनांचे अनेक अविष्कार सहज नमुद करते आणि जे लिहीलं जातं ते चिरकाळ टिकणारं असतं याचं उदाहरण म्हणजे मोहतरमा अंजुम रहबरची शायरी. ’रंग इस मौसम में भरना चाहिए, सोचती हूँ के प्यार करना चाहिए’ म्हणणाऱ्या अंजुमने एक गजल लिहीली,\nआग बहते हुए पानी में लगाने आई\nतेरे ख़त आज मैं दरिया में बहाने आई\nह्या शेरमुळे माझी अंजुमशी नुसती ओळखच नव्हे तर घट्ट मैत्री झाली. एकाच विषयावर समान तर्हेने व्यक्त होणारी ही शायरा मला खूप माझी वाटली. ’फिर तिरी याद ख्वाब दिखाने आई, चाँदनी झील के पानी में नहाने आई… दिन सहेली की तरह साथ रहा आँगन में, रात दुश्मन की तरह जान जलाने आई’, गजल पुढच्या शेरमधेही हळव्या अंगाने जात असताना खास अंजुम रहबर शैलीने शेर येतो,\nमैं ने भी देख लिया आज उसे गैर के साथ\nअब कहीं जा के मिर��� अक़्ल ठिकाने आई\nकारूण्यगर्भ हास्य उमटवत यथार्थ जगाच्या अगदी जवळ जाणारा हा शेर फार महत्त्वाचा वाटतो आणि गजल पुन्हा हळवेपणाकडे वळते, “ज़िंदगी तो किसी रहज़न की तरह थी ‘अंजुम’, मौत रहबर की तरह राह दिखाने आई”… आयुष्याने खूप काही लुटून नेले, अश्या वेळी मृत्यु मात्र रहबर (वाटाड्या) होत साथीला आला म्हणत ही शायरा विचाराला पूर्णविराम देते. विचारांच्या वाटेवर मला मात्र अंजुमआपा ’रहबर’ची साथ मिळते. त्या साथीची दास्ताँ आजच्या सुख़नमधे \nआठवणी..., गोष्टी मनाच्या, मनातल्या गोष्टी, महाराष्ट्र टाईम्स, वर्तमानपत्रातली दखल, वाचन, विचार......, सुख़न\tयावर आपले मत नोंदवा\nPosted in कला..., पेपरमधे सहजच, महाराष्ट्र टाईम्स, वाचन, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nसिनेमांमधली गाणी गाताना बरेचसे उर्दू शब्द नकळत कधी अर्थासह तर कधी अर्थ न आकळताही गुणगुणले जातात. गजल परिचयाची झाली ती जरा उशिरानेच. कॉलेजच्या दिवसांत ’होशवालोंको खबर क्या’ ही ’गझल’ म्हणून ऐकलेली पहिलीच… मग मात्र जाणीवपूर्वक शोध घेतला जरा आणि जाणवलं की ऐकत आलेली, गुणगुणत आलेली, मनापासून आवडत आलेली अनेक गाणी ही याच सदरातली आहेत… हे वेड मग लागले ते लागलेच.\nकॉलेजच्या कट्ट्यांवरच्या दिवसात अशीच मग एका अजून गझलेशी ओळख झाली… मेहदी हसनच्या धीरगंभीर आवाजातली ’रंजिश ही सही’. ’आ फिर से मुझे छोड के जाने के लिये आ’ ऐकलं आणि मनातलं एक पक्कं स्थान या गझलेला, मेहेदी हसनच्या आवाजाला देऊन टाकलं. गझल हा अगदीच आवडीचा प्रांत नसला किंवा त्यातल्या उर्दू शब्दपेरणीमुळे जरा क्लिष्ट वाटत असला तरी ’रंजिश ही सही’ न ऐकलेला, न आवडणारा रसिक विरळा. कॉलेजनंतरच्या धकाधकीच्या अनेक वर्षात ही गझल केवळ मेहेदी हसनचीच होऊन राहिली होती. जरा सवड मिळाली, वाचन वाढलं तेव्हा एक दिवस शोध लागला या गझलेच्या लेखकाचा… ’अहमद फ़राज़’ नावाच्या व्यक्तीचा. फ़राज़च्या लिखाणाचा शोध घेत गेले आणि जाणवलं किती मोठ्या खजिन्यापासून ’महरूम’ होतो आपण. एक अत्यंत विनम्र, लोभस, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली आणि ती उत्तरोत्तर वाढत गेली.\n’तु मुझसें खफा हैं तो जमाने के लिये आ’ मधली आर्तता मनाचा ठाव घेतच होती. भावनांच्या व्यक्तीकरणातले अत्यंत तरल, कोवळे, सूक्ष्म पैलू फराजच्या एकूणच शायरीचं वैशिष्ठ्य…\nअगर तुम्हारी अना ही का है सवाल तो फिर\nचलो मैं हाथ बढाता हूँ दो��्ती के लिये\nअसा सात्त्विक विचार मांडणारा हा पाकिस्तानी शायर भारतात एका मुशायऱ्यात मनोगत मांडताना मोमिनच्या ओळींमधे म्हणतो, ’की अब तो वतन में हम आये तो मेहमाँ कहलाये…”.\nइस सें पहलें कि बे-वफा हो जाएँ\nक्य़ूँ न ऐ दोस्त हम जुदा हो जाएँ\nआणि हा अजून एक शेर,\nचला था जि़क्र ज़माने की बेवफाई का\nसो आ गया है तुम्हारा ख़याल वैसे ही\nइथे या ’वैसे ही’ मधे खरी गंमत आहे. मिश्किलपणे हलकेच मारलेली ही टपली, फ़राज़च्या शायरीतला नर्मविनोदी अंदाज सामोरा आणते.\nसंयत, तरल शायरीचा बाज असलेली लेखणी कधी एखादा विचार असा स्पष्ट लिहून जाते:\nतू खु़दा हैं न मिरा इश्क फरिश्तों जैसा\nदोनों इंसाँ हैं तो क्युँ इतने हिजाबों में मिलें\nमंद हवेच्या हळूवार झुळुकीसारखी ही शायरी जेव्हा म्हणते,\nबहुत दिनों से नहीं है कुछ उस की खै़र ख़बर\nचलो ’फ़राज़’ को ऐ यार चल कें देखते हैं\nतेव्हा त्यातली तत्त्वज्ञानाची गहिरी डूब सहज लक्षात येते. स्वत:चा शोध असा अधेमधे घ्यावाच लागतो प्रत्येकाला. ’मोहब्बत’, ’जुदाई’, ’दिल’ हे विषय शायरीत न येते तर शायरी पूर्ण कशी व्हावी… तिथेही फ़राज़ आपली साधी पण आशयघन मांडणी राखून आहे.\nजुदाईयाँ तो मुक़द्दर हैं फिर भी जान-ए-सफ़र\nकुछ और दूर ज़रा साथ चल के देखते हैं\nदिल को तिरी चाहत पे भरोसा भी बहुत है\nऔर तुझ से बिछड़ जाने का डर भी नहीं जाता\n’सुना है लोग उसे आँख भर के देखते हैं, सो उसके शहर में कुछ दिन ठहर के देखते हैं’ सारखी अत्यंत लोकप्रिय गझल लिहिणारा फ़राज़ हे ही लिहितो:\n’फ़राज़’ तू ने उसे मुश्किलों में डाल दिया\nज़माना साहब-ए-ज़र और सिर्फ़ शायर तू\nफ़राज़ची शायरी मात्र केवळ हळवीच नव्हती. परिस्थितींबद्दलचं कठोर भाष्यही त्याने वेळोवेळी केलं आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांना सामोराही गेला. हा शायर आज आपल्यात नाही पण १२ जानेवारी, फ़राज़चा वाढदिवस त्यानिमित्ताने त्याचाच एक शेर आजच्या ’सुख़न’ मधे:\nऔर ’फ़राज़’ चाहिए कितनी मोहोब्बतें तुझे,\nमाँओं ने तेरे नाम पर बच्चों का नाम रख दिया\nआठवणी..., गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वर्तमानपत्रातली दखल, विचार......, सुख़न\tयावर आपले मत नोंदवा\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ न���तेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/race-3-star-salman-khan-took-to-twitter-to-wrote-a-heartfelt-note-for-his-massive-fan-base-1702047/", "date_download": "2021-01-18T00:33:01Z", "digest": "sha1:5JDZH5KMYLJ6ZF6O3CMKGMSBLUPC2WWQ", "length": 12254, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "race 3 star salman khan took to twitter to wrote a heartfelt note for his massive fan base | ‘या’ कारणामुळे सलमानने मानले चाहत्यांचे आभार! | Loksatta", "raw_content": "\nनरिमन पॉइंट ते कफ परेड सागरी सेतू\nपतपेढी व्यवस्थापिकेच्या हत्येचे गूढ उकलले\nकर्ज माफ करण्याच्या निमित्ताने फसवणूक\nपश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांची संथगती\nबर्ड फ्लूची अफवा पसरविल्यास कारवाई\n‘या’ कारणामुळे सलमानने मानले चाहत्यांचे आभार\n‘या’ कारणामुळे सलमानने मानले चाहत्यांचे आभार\nहा चित्रपट या आठवड्यापर्यंत २०० कोटींचा गल्ला सहज पार करेल असंही भाकीत वर्तवण्यात येत आहे.\nबहुचर्चित ठरलेला ‘रेस ३’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, बॉबी देओल यासारख्या कलाकारांना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे या चित्रपटाने केवळ पहिल्या दोन दिवसांमध्येच २७.६९कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट २०० कोटी रुपयांचा आकडा सहज पार करेल असं सांगण्यात येत आहे. प्रेक्षकांचा हा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता सलमाननेही चाहत्यांचे आभार मानले आहेत.\n‘रेस ३’ चित्रपटगृहात जाऊन पाहणा-या प्रे��्षकांचे सलमानने मनापासून आभार मानले असून त्याने आभार मानण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. ‘चित्रपटगृहात जाऊन ‘रेस ३’ पाहणा-या प्रत्येक प्रेक्षकाचे मी मनापासून आभार मानतो. चित्रपटावर तुम्ही दाखविलेल्या याच प्रेमामुळे ‘रेस ३’ यशाचं शिखरं सर करत आहे. तुम्ही चित्रपटाला जे प्रेम देता ते पाहून मला मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर असंच प्रेम राहू द्या, असं ट्वीट करत सलमानने चाहत्यांचे आभार मानले आहेत.\n‘रेस ३’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गल्ला जमवेल असे संकेत देण्यात आले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nराष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून राममंदिरासाठी देणग्या\nविदर्भात थंडी, इतरत्र प्रतीक्षाच\nइंडोनेशियातील भूकंपात ४२ जण ठार\nसीबीआय अधिकाऱ्यांना कंपन्यांकडून दलाली\nअमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना\nकेंद्रीय मंत्र्याविरोधात आक्षेपार्ह शेरेबाजी\nप्रसाद कांबळी यांच्याविरोधात अविश्वास\nमानीव अभिहस्तांतरण योजनेस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ\nमुंबईतील शाळा बंदच राहणार\n‘कोव्हॅक्सीन’च्या लसीकरणाबाबत अस्पष्टता कायम\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 आजारपणाला कंटाळलेल्या इरफानला शाहरुख करतोय अशी मदत\n2 Social Viral : वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी मुंबई पोलिसांची ‘धडक’ मोहिम\n3 ..आणि ‘फन्ने खान’ मधील गाण्यात झाला असा बदल\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\n���ालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/colleague-murder-on-property-issue-dd70-2339535/", "date_download": "2021-01-18T00:10:37Z", "digest": "sha1:GCIAT37V4C3SY3DRQINGA4FXLMXJSOAS", "length": 14233, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "colleague murder on property issue dd70 | संपत्तीच्या वादातून सहकाऱ्याची हत्या | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nसंपत्तीच्या वादातून सहकाऱ्याची हत्या\nसंपत्तीच्या वादातून सहकाऱ्याची हत्या\nघोडबंदर येथील भाईंदरपाडा भागात गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तानाजी जावीर (४८) यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे.\nठाणे : घोडबंदर येथील भाईंदरपाडा भागात गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तानाजी जावीर (४८) यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी कल्पना नागलकर (४५), गीता आरोळकर (४५), संतोष घुगरे (३०) आणि मंगेश मुरुडकर (३५) यांना अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.\nभाईंदरपाडा येथील नागलाबंदर परिसरात तानाजी जावीर हे राहात होते. याच परिसरात राहणाऱ्या कल्पना नागलकर यांच्याकडे ते गेल्या १२ वर्षांपासून कामाला होते. कल्पना नागलकर यांची परिसरात सात ते आठ घरे असून त्यांच्या दरमहिन्याचे भाडे वसुली तसेच कागदपत्रांच्या पूर्ततेचे काम तानाजी करत होते. मात्र १७ जुलैला ते अचानक बेपत्ता झाले. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या भावाने २३ जुलैला याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तानाजी यांचा शोध घेण्यासाठी तीन पथकेही तयार केली होती. दरम्यान, तानाजी यांचा खून झाला असून यातील आरोपी कल्याण येथे लपून असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने कल्याण येथून ���ंतोषला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गणेशच्या साथीने तानाजी यांचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गणेशला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याला खुनाची सुपारी गीता आरोळकर हिच्याकडून मिळाल्याचे समोर आले. पोलिसांनी गीतालाही ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता, कल्पनाने तिला तानाजी यांचा खून करण्याच्या बदल्यात १ लाख ४० हजार रुपये दिल्याचे उघड झाले. कल्पना हिच्या घरांपैकी काही घरे तानाजी स्वत:च्या नावावर करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे त्यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे कल्पना हिने सांगितले.\nनागलाबंदर येथे राहणाऱ्या गीताला कल्पनाने तानाजी यांच्या खुनाची सुपारी दिल्यानंतर तिने गणेश आणि संतोषला त्याची माहिती दिली. गणेश आणि संतोष हे तानाजी यांना ओळखत होते. त्यांनी १७ जुलैला तानाजी यांना दारू पिण्यासाठी गायमुख खाडीकिनारी एका निर्जनस्थळी बोलावले. तानाजी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या दारूमध्ये गणेश आणि संतोषने विषारी औषध मिसळवले. तानाजी दारू प्यायल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गणेश आणि संतोष यांनी त्याचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रक्तद्रव दान केंद्र कार्यान्वित\n2 १९ वर्षांपूर्वी खून करून फरार झालेला आरोपी अटकेत\n3 वसई-विरारमध्ये रक्ताचा तुटवडा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t134/", "date_download": "2021-01-18T00:41:58Z", "digest": "sha1:66OGPHB2Q37FZJH73EMMJRRAEASYDTNG", "length": 4138, "nlines": 83, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-मैत्रिण", "raw_content": "\nमैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी\nमैत्रिण माझी हूं का चूं, मैत्रिण माझी मी का तू \nमैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,\nमैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं \nमैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर\nमैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल\nमैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा\nबदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण\nमैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते\nओल्या ओठी हिरमुसते, वेड्या डोळ्यांनी हसते\nमैत्रिण माझी फुलगंधी, मैत्रिण ञाझी स्वच्छंदी\nकरते जवळीक अपरंपार, तरीही नेहमी स्पर्शापार\nमैत्रिण सारे बोलावे, मैत्रिण कुशीत स्फुंदावे\nजितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे\nमैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते,\nपाण्याला का चव असते, अन् मैत्रिणीस का वय असते\nमैत्रिण, थोडे बोलू थांब, बघ प्रश्नांची लागे रांग\nदुःख असे का मज मिळते, तुझ्याचपाशी जे खुलते\nमैत्रिण माझी स्वच्छ दुपार, मैत्रिण माझी संध्याकाळ\nमाझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ\nमाझी मैत्रीण पण अशीच आहे\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/jobs-in-jalgaon/", "date_download": "2021-01-18T00:22:06Z", "digest": "sha1:4AHRLHEP66O4GRVWI6BJKJ6ZHYKQY75G", "length": 4659, "nlines": 88, "source_domain": "mahabharti.in", "title": "Jobs in Jalgaon - जळगाव जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी जाहिराती", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nया पेज वर खास जळगाव जिल्ह्यात उपलब्ध असलेले सरकारी आणि खाजगी जॉब्स प्रकाशित केलेले आहेत.\nजळगाव जिल्ह्यातील सरकारी / निमसरकारी जॉब्स\nNMU जळगाव भरती 2021\nजळगाव शहर महानगरपालिका भरती 2021\nNMU जळगाव भरती २०१९\nजळगाव जिल्ह्यातील खाजगी जॉब्स\nश्री प्रकाशचंद जैन इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग जळगाव भरती 2021\nअरुणामल कॉलेज ऑफ फार्मसी जळगाव भरती 2021\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nउद्या जाहीरात येणार- राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती\nIISER Pune Recruitment | IISER पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती\n8 वी, 10 वी पास उमेदवारांनसाठी सैन्य भरती रॅली आयोजित\nआता महाविद्यालयात पदव्युत्तर प्रवेश केंद्रीय पद्धतीने\n तूर्तास पोलीस भरती रद्द होण्याची शक्यता\nतलाठी भरती सराव प्रश्नसंच 113 – आजचा नवीन प्रश्नसंच\nआजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २८२\n10 वी, 12 वीच्या परीक्षांच्या तारखेबाबत महत्त्वाची माहिती\nश्री प्रकाशचंद जैन इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग जळगाव भरती 2021\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-01-18T02:00:40Z", "digest": "sha1:2NSVKTBUTE6GKWW7JRHCJ62NZEXL5R3B", "length": 2362, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ४१७ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. ४१७ मधील मृत्यू\n\"इ.स. ४१७ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०१४ रोजी १८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1481048", "date_download": "2021-01-18T02:41:50Z", "digest": "sha1:JKCTYVKQMX2IMNGB5XSEZ3QQJPKAL5MY", "length": 3123, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"स्मृति (हिंदू धर्म)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"स्मृति (हिंदू धर्म)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nस्मृति (हिंदू धर्म) (संपादन)\n११:४८, १ जून २०१७ ची आवृत्ती\n१८४ बाइट्सची भर घातली , ३ वर्षांपूर्वी\n११:४८, १ जून २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nआर्या जोशी (चर्चा | योगदान)\n११:४८, १ जून २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआर्या जोशी (चर्चा | योगदान)\nस्मृति किंवा स्मृतिग्रंथ यांना भारताच्या धार्मिक साहित्यात विशिष्ट स्थान आहे.धार्मिक बाबतीत श्रुतींच्या खालोखाल स्मृतींना स्थान आहे.धर्माचा मूळ स्रोत जिथून प्रवाहित झाला त्यात स्मृतींना प्रामाण्य आहे.\n== मुख्य विचार ==\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2021-01-18T01:07:22Z", "digest": "sha1:BNQV7XHOQUT5JFNVTCB26IH7ESI24U2Y", "length": 20542, "nlines": 164, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "html कुस्ती ग्रामीण अर्थकारणाशी", "raw_content": "\nखेळ, राजकारण आणि संस्कृतीचा संगम म्हणजे कुस्ती. कुस्तीची मुळं शेतीच्या अर्थकारणात फार खोलवर रुजलेली आहेत. शेती डबघाईला आली की महाराष्ट्राच्या या अत्यंत लाडक्या खेळालाही अवकळा येते\nजमलेली गर्दी पाहिलीत तर तुम्हाला वाटेल की सचिन तेंडुलकरची शेवटची कसोटी आहे. तुम्हालाच काय, कुणालाही वाटेल. खेळ सुरू होण्याआधी पाच तास दोन लाखाच्या वर लोक मैदानात जमलेत, तेही पावसाची पिरपिर चालू असताना. पण कुंडलसाठी ही गर्दी नेहमीपेक्षा कमीच. कुंडलला दर वर्षी जंगी सामने भरवले जातात. क्रिकेटचे नाही... कुस्त्यांचे. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणाशी फार थोड्या खेळांची इतकी घट्ट नाळ जुळलीये, खास करून पश्चिम महाराष्ट्रात जास्तच. इतकी, की गेल्या वर्षीच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे अगदी कुंडलच्या कुस्त्याही रहित कराव्या लागल्या होत्या.\n“ऐन दुष्काळात तीन लाख लोकांसाठी पाण्याची सोय करायची. तुम्हीच विचार करा,” एक संयोजक सांगतात.\nराज्याच्या ग्रामीण भागांमध्ये क्रीडा, राजकारण आणि संस्कृतीचा संगम म्हणजे कुस्ती. शहरांमधूनही कुस्ती खेळली जाते, पण पैलवान गावाकडचेच असतात. तेही बहुतांश गरीब कुटुंबांमधले. हिंदू वृत्तपत्रातर्फे अनेक पैलवानांना दिलेल्या भेटींमधून आम्हाला हेच आढळून आलं.\nगेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रावर असणाऱ्या शेती संकटाचा फटका कुस्तीला बसलेला दिसतो. गेल्या वर्षीचा दुष्काळ आणि या वर्षीच्या सुरुवातीचं पाण्याचं दुर्भिक्ष्य यामुळे परिस्थिती अजूनच बिकट झालीये. “दुष्काळाने आमचा कणाच मोडलाय,” राज्यातल्या कुस्ती क्षेत्रातलं मोठं प्रस्थ असणारे अप्पासाहेब कदम, त्यांच्या कोल्हापुरातल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रातल्या तालमीत आमच्याशी बोलत होते. “बहुतेक स्थानिक कुस्त्या रद्द कराव्या लागल्या.” जिथे झाल्या तिथे बक्षिसाच्या रकमेत कपात करावी लागली. “किती तरी खेळाडूंनी भागच घेतला नाही, त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या तालमीवर केलेला खर्च पाण्यातच गेला म्हणायचा.” आणि यंदा, अतिरेकी पावसामुळे तीच गत व्हायची वेळ आलीये.\nइथल्या छोट्या कुस्त्यांमध्ये विजेत्याला बक्षीस म्हणून अगदी ट्रॅक्टरही दिला जाऊ शकतो. सांगलीतल्या कुंडलच्या जंगी कुस्त्यांचे आयोजक बाळासाहेब लाड आणि अरुणा लाड म्हणतात, “एखादी खाजगी कंपनी खर्च उचलू शकते. पण एकूण जमा होणाऱ्या २५ लाखातले तब्बल १५ लाख साध्या शेतकऱ्याच्या खिशातून येतात. त्यांचीच परिस्थिती बिकट असेल, तर कुस्त्यांना फटका बसणारच.”\nखेड्यापाड्यातल्या गरिबासाठी कुस्ती म्हणजे दारिद्र्यातून बाहेर यायचा आणि समाजात काही तरी पत मिळवण्याचा मार्ग असतो. “कुस्त्या खेळणारी ९० टक्के पोरं गरीब शेतकरी कुटुंबातली आहेत,” कोल्हापूरमध्ये कदम आम्हाला सांगतात. “आणि बाकीची, भूमीहीन मजुरांची, सुतार आदी कारागिरांची. कुणीच शिकल्या-सवरलेल्या घरातली नाहीत. आणि बघा, कुस्तीचं एक वेडच असतं. या सगळ्यांमधले जास्तीत जास्त पाच टक्के पैलवान खेळात पुढे जातात.”\nकदमांच्या तालमीत खोली करून एकत्र राहणाऱ्या, हाताने करून खाणाऱ्या तरुण मुलांकडे पाहिलं की कुस्तीचं वेड काय असतं ते समजून येतं. तालमीत पहाटे ५ वाजता सराव सुरू होतो आणि ८.३० पर्यंत चालतो. त्याच्या आधी, पहाटे ४ वाजता यातले काही जण धावायला जातात. लहानगी पोरं १० ते ५ शाळेत जातात. परतल्यावर अर्ध्या तासात तालमींना सुरुवात होते ती थेट ८.३० वाजेपर्यंत. कडक शिस्तीशिवाय काहीच नाही. “उदयोन्मुख क्रिकेटपटू वर्षातून चार महिने सराव करत असतील. पण पैलवानासाठी दहा वर्��ांची तालीमही कमीच.”\nआपल्या पोरांना कुस्ती शिकवा म्हणून तालमीत वस्तादांच्या विनवण्या करणारे शेतकरी आणि शेतमजूर नजरेस पडतात. सकाळचे ६ पण वाजलेले नाहीत. कोल्हापूरच्या आपल्या तालमीत ८३ वर्षांचे गणपतराव आंधळकर एका आठ वर्षांच्या पोराला डाव शिकवताना दिसतात. एशियाडमधले सुवर्ण पदक विजेते, ऑलिम्पिकपटू असणारे आंधळकर मोठ्या मुलांच्या तालमीवर करडी नजर ठेवून असतात. आणि तेव्हाच चिल्ल्यापिल्ल्यांना कुस्तीच्या खेळी समजून सांगत असतात. कधी तरी मध्येच ते पैलवानांना मोठ्याने एखादी सूचना देतात, बजावतात. अनेकदा ते सर्वात लहान खेळाडूंबरोबर स्वतःच मातीत उतरतात आणि कुस्त्या खेळणाऱ्यांना तिथल्या तिथे डाव पेच शिकवतात.\nआंधळकरांच्या मते “कुस्तीची मुळं शेतीच्या अर्थकारणात फार खोलवर रुजलेली आहेत. पण आज तीच अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. तालमीचं शुल्क अगदीच किरकोळ असतं. महिन्याला १०० – २०० रुपये.” आंधळकरांना राज्यभरात विविध कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून मिळणारं मानधन या फीतून मिळणाऱ्या पैशापेक्षा जास्त असेल. खूपच गरीब असणाऱ्या मुलांकडून ते काहीच घेत नाहीत. “तरीदेखील चांगला खुराक घेण्यासाठी त्यांना किती तरी खर्च करावा लागतोच की.”\nएकाहून एक सरस पैलवान तयार करूनही – आणि कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी मोठमोठे राजकारणी असूनही – कुस्तीच्या वस्तादांना सरकारकडून फारच कमी सहाय्य मिळतं. सबंध पश्चिम महाराष्ट्रातून हीच तक्रार कानी येते, की पंजाब आणि हरयाणा सरकार त्यांच्या पैलवानांची जास्त काळजी घेते.\n“खाण्यावर, आहारावर खूप खर्च करावा लागतो,” एशियाड, कॉमनवेल्थ आणि राष्ट्रीय पदक विजेते, सुप्रसिद्ध पैलवान काका पवार त्यांच्या पुण्यातल्या तालमीत आमच्याशी बोलत होते. तरुण पैलवानांना रोज ४०० ग्रॅम बदाम, चार लिटर ताजं दूध, अर्धा किलो तूप, अंडी, फळं, भाज्या असा आहार पाहिजे. आठवड्यातून तीनदा मटण वेगळंच. “म्हणजे बघा, रोजचे ७०० रुपये, लहानांसाठी ५०० रुपये.”\nएखाद्या गरीब कुटुंबासाठी हा खर्च फार जास्त आहे. “पण कधी कधी अख्खं गावच मदत करतं.” काही वर्षात एखादा लहागना खेळाडू एका कुस्तीचे रु. २००० जिंकतो तर तरूण पैलवान ५००० रुपयांची कुस्ती मारतो. जसजसा खेळ सुधारेल तसतशी ही रक्कम वाढत जाते. जत्रांमध्ये कित्येक कुस्त्या होतात, त्याला लाखो लोक गोळा होतात. कधी कधी एखाद्या उभरत्या पैलवानाला प्रेक्षकही मदत करतात. आणि काही स्पर्धांमध्ये तर चांगल्या खेळाडूंची रु. २०,००० ते रु. ५०,००० ची कमाई होते, अप्पासाहेब कदम आम्हाला माहिती देतात.\nया वर्षी अनेक कुस्त्या रद्द झाल्यामुळे सचिन जामदार आणि योगेश बोंबलेसारख्या युवा खेळाडूंना बक्षीसातून मिळणाऱ्या रकमेवर पाणी सोडावं लागलं. आणि चांगला खेळाडू असणाऱ्या संतोष सुतारला “कोल्हापूरची तालीम सोडून सांगलीला माझ्या घरी आटपाडीला परतावं लागलं.”\nमॅटवरच्या कुस्त्यांमुळे खेळच बदलून गेलाय. “भारतीय पैलवान मातीत बनलेत हो, मॅटवर नाही,” थोर कुस्तीपटू आंधळकर सांगतात. शेकडो गावांमध्ये कुस्तीच्या आखाड्यातली माती तयार करणं हे फार जिकिरीचं काम आहे. फार कष्ट लागतात त्याला. मातीत दही, लिंबाचं पाणी, तूप आणि हळद कालवून माती मळली जाते. कुस्त्यांमध्ये पैलवानांना जखमा होतात, त्यावर उपाय म्हणून हळद. (काही ठिकाणी तर मातीला थोडा खिमाही लावला जातो.)\nनेहमीच्या ४० फूट x ४० फूटच्या मॅटचा खर्च आहे जवळ जवळ ७ लाख. छोट्या छोट्या गावांतल्या तालमींना हा किंवा याहून छोट्या मॅटचा खर्च पेलणं अशक्य आहे. जर सगळ्या कुस्त्या मॅटवर खेळवल्या तर बहुतेक स्थानिक स्पर्धांना आपला गाशा गुंडाळावा लागेल. अॅस्ट्रो-टर्फमुळे हॉकीची जी अवस्था झाली तीच मॅटमुळे कुस्तीची होणार असल्याचं भाकित काही जण वर्तवतात. स्थानिक पातळीवर अॅस्ट्रो-तर्फ परवडत नसल्यामुळे भारत आणि पाकिस्तानची हॉकीवरची पकड ढिली झाली, अगदी तसंच. मॅटवरच्या कुस्त्या झटपट, अगदी दोन तीन मिनिटांत संपतात. पण मातीतल्या कुस्तीत एकेक लढत २०-२५ मिनिटं चालते. “त्यातला फरक नाट्यमय आहे, संस्कृतीशी संबंधित आहे, आर्थिक आहे आणि खेळ म्हणून तर आहेच,” इति आंधळकर.\nदरम्यान, आटपाडीमध्ये, जिथे गेल्या हंगामात सगळ्या कुस्त्या रद्द कराव्या लागल्या होत्या, तिथले वस्ताद श्रीरंग बादरे फारसे आशावादी नाहीत. “पाण्याच्या कायमस्वरुपी संकटामुळे प्रत्येक हंगामात लोक शेती सोडून दुसरं काही करताना दिसतायत. शेतीच टिकली नाही, तर कुस्त्या कशा टिकाव्या\nया लेखाची एक आवृत्ती द हिंदूमध्ये प्रकाशित झालीः\nइंग्रजांच्या सत्तेला बांध घालणारा एक निरोप्या\nशेती – तेच तर त्या करतात\nआमचं स्वत्व नाही मोडलं, त्यांचं साम्राज्य कोलमडलं\nपुरातून जपलेले फोटो आणि आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bulandtimes.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%AF%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2021-01-18T01:50:59Z", "digest": "sha1:MQUSVE3JTD5QPYIWFC4AIKQHDTJSVV57", "length": 7156, "nlines": 107, "source_domain": "www.bulandtimes.com", "title": "मुंबईत पार पडणार ९वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन - महाराष्ट्र बुलंद टाइम्स", "raw_content": "\nकार्यक्रम / स्पर्धा माहिती\nसृष्टी / उन्मेष गुजराथी\nमुंबईत पार पडणार ९वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन\nमुंबई (वार्ताहर) : वारकरी साहित्य परिषदेतर्फे मुंबईच्या हॉटेल नोव्हेटेल, जुहू येथे ९ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन दिनांक २१ आणि २२ डिसेंबर २०२० पार पडणार आहे.\nदरम्यान पारपडणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार ंयांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याला उच्च आणि तत्रशिक्षणमंत उदय सामंत, आणि माजी राज्यपाल डी.वाय.पाटील हे उपस्थित असणार आहेत.\nतर दिनांक २२ डिसेंबर रोजी सांगता सोहळा पार पडेल. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. तर माजी मंत्री दिवाकर रावते हे स्वागताध्यक्ष असतील.\n२१ डिसेंबरला सकाळी ८ वाजता दिंडी सोहळ्याने संमेलनाची सुरूवात होईल. उदघाटन सोहळ्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष ह.भ.प. श्री अमृत महाराज जोशी यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष ह.भ.प चकोर महाराज बावीसकर हे संमेलनाची सूत्र स्विकारतील. स्वागतानंतर पहिल्या सत्रात दु.२ ते ४ या कालावधी दरम्यान संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र पार पडेल. तर सायं. ४ ते ६ दरम्यान प्रदुषण या विषयावर चर्चासत्र पार पडेल. कार्यक्रमाच्या अखेरीस ह.भ.प. डॉ. रामकृष्ण लहावितकर हे आभार प्रदर्शन करतील.\nकार्यक्रम / स्पर्धा माहिती\nश्री वज्रेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्यात कुडे ग्रामस्थांचे सक्रिय योगदान\nनाहीतर आयुक्तांना घेराव घालू…\nनागरिकांना मोठा दिलासा ; नव्या बस ताफ्यातही वाढ होणार\nवसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो - राजीव पाटील\nपोलिसांच्या कारभारावर भाष्य करणारे खुले व्यासपीठ म्हणजे आपली मोहल्ला कमिटी - पोलीस आयुक्त सदानंद दाते\nमुंबईत पार पडणार ९वे अखिल भारतीय मराठी संत ��ाहित्य संमेलन\nधडक कामगार युनियन कार्यकर्ते नाही तर नेते तयार करते - कामगार नेते अभिजीत राणे\nवसईच्या वैभवासाठी अजून खूप काही करायचे आहे - माजी आमदार डॉमिनिक घोन्साल्विस\nसहनशीलतेचा अंत पाहू नका ; राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचे आर्जव \nजिज्ञासूंसाठी डॉ.श्रीदत्त नंदकुमार राऊत ; मुक्त संवादरुपी मुलाखत\n© महाराष्ट्र बुलंद टाइम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2021-01-18T00:10:08Z", "digest": "sha1:UV44YGZUUWRBC3KK5HDD4V3B4OWYLGOP", "length": 8824, "nlines": 122, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "आरोग्यदायी सायकलिंगकडे महिलांसह मुलींचाही वाढता कल! -", "raw_content": "\nआरोग्यदायी सायकलिंगकडे महिलांसह मुलींचाही वाढता कल\nआरोग्यदायी सायकलिंगकडे महिलांसह मुलींचाही वाढता कल\nआरोग्यदायी सायकलिंगकडे महिलांसह मुलींचाही वाढता कल\nचांदोरी (जि.नाशिक) : लॉकडाउनच्या शिथिलतेत गर्दी टाळून मुक्त ऑक्सिजनसाठी चांदोरीसह परिसरात सकाळचे फिरणे वाढतेय.\nकोरोना महामारीने व त्यातूनही बदललेल्या जीवनशैलीमुले अलीकडे मोकळ्या हवेत फिरणे, प्राणायाम, योगासने करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भल्या पहाटेपासून सकाळपर्यंत सायकलिंगचे प्रमाणही वाढत आहे. नाशिकजवळील चांदोरी तसेच निफाड तालुक्यातील बहुतेक रस्त्यांमुळे सायकलिंग करणाऱ्या अनेक तरुण व ज्येष्ठांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यातच आता महिला व मुलींचीही सायकलिंगच्या व्यायामात भर पडत आहे.\nसायकल चालविण्याला पुन्हा एकदा प्राधान्य\nपूर्वी वाहने कमी होती. त्यामुळे सायकल अधिक प्रमाणात वापरली जायची. आता वाहने भरपूर असूनही पहाटे आरोग्यदायी फिरण्यासाठी व निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त ऑक्सिजन घेत ऍरोबिक व्यायामाचा आनंद लुटण्यासाठी मुली, महिलाही सायकल हाती घेऊ लागल्या ही कौतुकास्पद बाब आहे. त्यातून लयाला गेलेली सायकल दुकाने तालुका पातळीवर पुन्हा कात टाकू लागली आहेत. तालीम, व्यायामशाळा, जिमलाही लॉकडाउनमध्ये खीळ बसली होती. संचारबंदीतून व्यायामाच्या सवयीला लॉकडाउन काळात अनेकांनी मुरड घातली होती. ती सवय आता पूर्व पदावर येत असून, व्यायामासाठी अनेक जण लोकांत मिसळून वेळ घालवण्यापेक्षा बहुउद्देशीय आनंद व फिटनेस पदरी घेण्यासाठी सायकल चालविण्याला पुन्हा एकदा प्राधान्य देत आहेत. त्यातही महिला, मुलींची संख्या लक्षणीय आहे.\nहेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट\nनाशिक-औरंगाबाद रस्त्यावर पहाटे कमी वर्दळीचे चढ-उताराचे रस्ते अधिक असल्याने सायकलिंगमधून चांगला व्यायाम होतो. - शीतल बांगर, सिद्धपिंप्री\nहेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..\nरोज सायकल चालविणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असून, इंधन बचतीबरोबरच वायूप्रदूषणही टाळता येते. त्यामुळे अधिक बचत होते. भौतिक सुखाच्या हव्यासापोटी होणाऱ्या आजारांना सायकल वापराणे रोखता येते. प्रत्येक नागरिकाने आठवड्यातील एक दिवस सायकल वापरावी. - रवींद्र नाईक,\nजिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक\nPrevious Postनाशिककरांनो तयार व्हा कोरोना लसीकरण लवकरच होणार सुरु; रोज साठ हजार नागरिकांना लस\nNext Postबाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये पुर्नप्रवेशाचा मार्ग मोकळा; विरोधक गटामध्ये नाराजी\nनाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलन घेण्यासंबंधीच्या हालचालींना वेग; पालकमंत्र्यांपर्यंत पोचवली माहिती\nनाशिक महापालिकेची जप्ती टळली; काँग्रेसच्या मदतीला धावली शिवसेना\nग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाचे नियम पाळा; नाशिक विभागातील दोन हजार ४७६ ठिकाणी रणधुमाळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AE%E0%A5%AD", "date_download": "2021-01-18T01:17:12Z", "digest": "sha1:7YXEVWETZVQ3BSU6R5BHTASSLNPUYLZH", "length": 3419, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १४८७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४६० चे - १४७० चे - १४८० चे - १४९० चे - १५०० चे\nवर्षे: १४८४ - १४८५ - १४८६ - १४८७ - १४८८ - १४८९ - १४९०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजुलै २४ - नेदरलॅंड्सच्या लीयुवार्डेन शहरातील नागरिकांनी परदेशी बीयरवरील बंदीविरुद्ध आंदोलन सुरू केले.\nजुलै १७ - इस्माईल पहिला, पर्शियाचा शहा.\nसप्टेंबर १० - पोप ज्युलियस तिसरा.\nसप्टेंबर ७ - चंग-ह्वा, मिंग वंशाचा चिनी सम्राट.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्���त उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/Government-demands-to-provide-reserved-beds-for-journalists-in-Shahapur-taluka-and-provide-insurance-cover-of-Rs-50-lakh-to-journalists", "date_download": "2021-01-18T01:53:35Z", "digest": "sha1:AOCU2PYCJLMUHHAWA5AJGEBMLE5R3XXZ", "length": 21027, "nlines": 309, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "शहापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी शासनाने राखीव बेड उपलब्ध करून पत्रकारांना ५० लाखाचे विमा कवच देण्याची मागणी - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nपरळीकरांची समस्या... | नमस्कार मी शामाप्रसाद...\nआज शानिवार दि 16 जानेवारी 2021 रोजी सायं काळी...\nसिमेंट रस्त्याच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची...\nनामंतर लढ्यातील योद्य्दांचा समता सैनिक दलाच्या...\nकोरोना रुग्ण सापडल्याने मुरबाड आरोग्य विभागाला...\nरागापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी मार्ग...\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nसर्वोत्कृष्ट मराठी कीबोर्ड ऑनलाईन | ऑनलाइन मराठी...\nआधार कार्ड म्हणजे काय | आधार कार्ड नोंदणी प्रक्रिया...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nकंगना राणावत बेताल वक्तव्याच्या विरोध\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभिवंडीत 1 कोटीचा गुटखा जप्त, दोन ट्रक चालक ताब्यात\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nशहापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी शासनाने राख���व बेड उपलब्ध करून पत्रकारांना ५० लाखाचे विमा कवच देण्याची मागणी\nशहापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी शासनाने राखीव बेड उपलब्ध करून पत्रकारांना ५० लाखाचे विमा कवच देण्याची मागणी\nसंघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा तर्फे मागणी.....\nशहापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी शासनाने राखीव बेड उपलब्ध करून पत्रकारांना ५० लाखाचे विमा कवच देण्याची मागणी\nसंघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा तर्फे मागणी\nठाणे (thane) जिल्ह्यासह शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना\n(corona) बाधित रूग्णांची संख्या वाढत असून दिवसेंदिवस सापडणाऱ्या कोरोना (corona) बाधित रूग्णामुळे शहापूर तालुक्यातील कोविड सेंटर (covid centre) व खाजगी दवाखान्यातील बेड फुल झाले आहेत. कोरोना (corona) सारख्या महाभयंकर महामारीच्या संसर्गजन्य साथीत पत्रकार बांधव समाजातील घडणाऱ्या विविध बातम्या ह्या जिवीत धोक्यात घालून पोहचवत असतो.मागील काही दिवसांपूर्वी पुण्याचे टिव्ही ९ वृत्तवाहिनेचे पाडुरंग रायकर यांना प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आपला जिव गमवावा लागला.\nकोरोनाच्या (corona) काळात जर एखाद्या पत्रकाराला कोरोनाची (corona) लागण झाली तर तात्काळ उपचार घेण्यात यावे यासाठी शासनाकडून व आपत्ती व्यवस्थापन कमिटी ठाणे यांच्या कडून शहापूर तालुक्यातील पत्रकारांना कोविड सेंटरमध्ये (covid centre) ऑक्सिजन बेड सह व्हेंटिलेटर राखीव ठेवण्यात यावेत.\nतसेच तालुक्यातील पत्रकारांना सरसकट विमा कवच देऊन पत्रकाराचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुंटूबाला ५० लाख रुपयांचा निधी जाहिर करण्यात यावा या दोन्ही मागण्या संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा च्या वतीने करण्यात आल्या आहेत.\nशहापूर तालुक्यात १०० पेक्षा अधिक पत्रकार बांधव दैनिक , साप्ताहिक , इलेक्ट्रॉनिक मीडिया , सोशल मीडिया या माध्यमातून बातम्यांचे अपडेट जनतेपर्यंत पोहचवत आहेत. कोरोना महामारी रोगाची जनजागृती बातम्यांच्या माध्यमातून करत आहेत. शहापूर तालुक्यातील कोरोना चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असल्याने वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना याची लागण होण्याची शक्यता आहे. शहापूर तालुक्यातील कोविड सेंटर ची क्षमता कमी असल्याने ते फुल होत आहे. तर खाजगी दवाखान्यात सुद्धा बेड फुल असून या साठी लागणारा खर्च पत्रकारांना परवडणारा नाही. त्यानुसार आगामी काळात या ��हामारी चा धोका लक्षात घेता तालुक्यातील पत्रकारांसाठी आक्सिजन बेड सह व्हेंटिलेटर सुविधा असणारे बेड राखीव ठेऊन सरसकट सर्व पत्रकारांना ५० लाखाचे विमा कवच द्यावे अशी मागणी संघर्ष पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे यांनी केली आहे.\nप्रतिनिधी - शेखर पवार\nAlso see : एन.आर.सी. शाळेतील क्वारंटाइन सेंटर त्वरित सुरु करण्याची भा.ज.यु.मोर्चाची मागणी\nपूर्ण आसन क्षमतेने एसटी प्रवासास राज्य शासनाची परवानगी...\nआदिवासींना अटी शर्तींमध्ये अडकविण्यापेक्षा, राज्यातील प्रत्येक आदिवासीला खावटीच्या...\n\"पगडी फाळा\"शेकडो वर्षाची परंपरा आजही\nमायेची ऊब, मायेच पांघरुण उपक्रमांतर्गत लालठाणे येथे ब्लँकेट...\nकल्याणमध्ये भाजपाकडून वीज बिलांची होळी\nपरतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे...\nशहापूर तालुका वनविभागाच्या दहागाव वनात चालतो गावठी दारू...\n१७ वर्षीय तरुणाचा सुर्या नदीत बुडून मृत्यू\nनवी मुंबई - नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला\nएमपीएससी परीक्षेत विजय लाड राज्यात प्रथम.....\nवाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल...\nमहाराष्ट्रातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स...\nजिरेवाडी ग्रामपंचायत मतदार यादी शहरी भागातील लोकांची नावे......\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nबारामतीत 103 हेक्टरमध्ये साकारणार वनउद्यान ; बटरफ्लाय गार्डन,...\nसोन्या - चांदीचे दर का वाढत आहे.... \nआंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमती वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे.\nभिवंडी इमारत दुर्घटना स्थळास वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख...\nभिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग इमारत दुर्घटनास्थळी वस्त्रोद्योग...\nपालघर जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ सहाय्यकाला लाच घेताना पकडले\nतक्रारदारकडून एका कामाचे देयक काढून घेण्यासाठी पागी याने सहा हजार रुपयांची लाच मागितली...\nप्रथमेश पवारने बॅटरीच्या साहाय्याने लावला पंख्याचा शोध...\nकल्याण-डोंबिवली या शहरांच्या दरम्यान असणाऱ्या व ठाकुर्ली येथे खंबाळपाडा येथे राहणाऱ्या...\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीकृष्ण जन्ममूभी मुक्तीचा...\nश्रीकृष्णजन्मभूमीची एक इंच भूमीही अवैध मशीदीसाठी सोडणार नाही \nडॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट...\nडॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु करण्यात आले....\nमनोर ग्रामपंचायत हद्दीत सध्या भटक्या कुत्र्यांचा हैदोस,...\nपालघर तालुक्यातील मनोर ग्रामपंचायत हद्दीत सध्या भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून...\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nपालघर केळवे सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल...\nगोदावरीच्या महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे...\nमनोर येथे रोटरी क्लब ऑफ पालघरतर्फे डायलिसिस सेंटर सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/tag/vegetarian-food", "date_download": "2021-01-18T01:55:20Z", "digest": "sha1:3QKIYVL5FZC7GRTINMLLXWJPDTMBDLKY", "length": 13358, "nlines": 240, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "Vegetarian food - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nपरळीकरांची समस्या... | नमस्कार मी शामाप्रसाद...\nआज शानिवार दि 16 जानेवारी 2021 रोजी सायं काळी...\nसिमेंट रस्त्याच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची...\nनामंतर लढ्यातील योद्य्दांचा समता सैनिक दलाच्या...\nकोरोना रुग्ण सापडल्याने मुरबाड आरोग्य विभागाला...\nरागापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी मार्ग...\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nसर्वोत्कृष्ट मराठी कीबोर्ड ऑनलाईन | ऑनलाइन मराठी...\nआधार कार्ड म्हणजे काय | आधार कार्ड नोंदणी प्रक्रिया...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nकंगना राणावत बेताल वक्तव्याच्या विरोध\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्��ासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभिवंडीत 1 कोटीचा गुटखा जप्त, दोन ट्रक चालक ताब्यात\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\n शाकाहारी आहारात ताकद आणि प्रोटीन असणाऱ्या...\nआपल्याकडे शाकाहार करणारे आणि मांसाहार करणारे असे दोन प्रकारचे लोक आहेत. मांसाहार...\nनवी मुंबई - नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला\nएमपीएससी परीक्षेत विजय लाड राज्यात प्रथम.....\nवाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल...\nमहाराष्ट्रातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स...\nजिरेवाडी ग्रामपंचायत मतदार यादी शहरी भागातील लोकांची नावे......\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nबारामतीत 103 हेक्टरमध्ये साकारणार वनउद्यान ; बटरफ्लाय गार्डन,...\nवाडा दुय्यम निबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना...\nवाडा तालुक्यातील नोंदणी कार्यालयातील प्रभारी दुय्यम निबंधक वाडा यास एका बांधकाम...\n‘मंदिर बंद,उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार\nसंतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरु आणि मंदिर बंद असे चित्र...\nवसई विरार शहर महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर सफाई कामगारांचे...\nवसई विरार महानगर पालिकेतील सफाई कामगारांच्या मुद्यावर लाल बावट्याने गेल्या काही...\nभाजपा शासित राज्यांत सत्तेचा गैरवापर नेहमीचा -नरेंद्र...\nयुवक काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या संयुक्त विद्यमाने योगींचा निषेध...\nछट पूजेत नियमांची पायमल्ली, छट पूजेसाठी तुफान गर्दी करत...\nसार्वजनिक रित्या छटपूजा साजरी न करता आपल्या घरीच साजरी करावी असे आवाहन शासनाकडून...\nआत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी Vikasini.in...\nVikasini.in च्या माध्यमातून महिला व्यावसायिक व बचत गटांना एक ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध...\nकमी दराने कापुस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल...\nसरकारने या यापाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून शेतक ऱ्याची होत आसलेली पिळवून थांबावी...\nजोशी कुटुंबीयांनी केला अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा...\nकल्याण मधील समाजसेवक कौस्तुभ जोशी यांनी आपला मु��गा मल्हार याच्या वाढदिवसाला वायफळ...\nभाजपा ओबीसी मोर्चा भिवंडी तालुका ग्रामीण उपाध्यक्ष पदी...\nभिवंडी येथील वाटिका हॉटेल मध्ये भाजप ओबीसी मोर्चा पद नियुक्ती सोहळा आयोजित करण्यात...\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nपिंपरी चिंचवड मध्ये कोरोना संख्याची वाढ\nसरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना दिला दिलासा, १ ऑगस्टपासून करण्यात...\nशारीरिक व मानसिक तणावावर हास्य आरोग्यदायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/52447", "date_download": "2021-01-18T02:27:36Z", "digest": "sha1:M5R5UFSSYF3IJNMJLMJPTMGEPESSJZ4Q", "length": 2619, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"कम्युनिस्ट पक्ष\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"कम्युनिस्ट पक्ष\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:०२, ५ जानेवारी २००७ ची आवृत्ती\n१९ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n१८:२८, ४ जानेवारी २००७ ची आवृत्ती (संपादन)\nSoman (चर्चा | योगदान)\n१७:०२, ५ जानेवारी २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSoman (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2021-01-18T02:08:49Z", "digest": "sha1:V6XPY4DEJGRLCA5XQLX6WEYZYEMOLFT5", "length": 6887, "nlines": 113, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नरेंद्र मोदी – Dainik Prabhat", "raw_content": "\nदेशहितासाठी जनतेच्या रोषालाही सामोरे जावे लागते-मोदी\nप्रभात वृत्तसेवा\t 1 year ago\nपंतप्रधानांच मौन ट्रोलर्सना प्रोत्साहन देतं – अनुराग\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nअनुरागच्या मुलीला मोदी भक्ताने दिली बलात्काराची धमकी\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nपुन्हा एकदा मीच पंतप्रधान होणार – मोदींनी व्यक्त केला विश्वास\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nनरेंद्र मोदींबद्दल ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह वक्तव्य\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nपंतप्रधान मोदींचा फोन घेण्यास ममतांचा नकार – “फणी’वरुन राजकीय चक्रीवादळ\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nमोदींच्या टीकेनंतर मायावतींचे कॉंग्रेसला समर्थन\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nआता योगी आदित्यनाथांवर बायोपिक\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nनरेंद्र मोदी हे एखाद्या चित्रपटाप्रमाणे शेवट दाखवून श्रेय घेत आहेत – पी चिदंबरम\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nतेज बहादूर यादव यांच्या उमेदवारीवर संकट निवडणूक आयोगाने दिली नोटीस\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\n‘त्या’ विधानावर राहुल गांधींनी पुन्हा व्यक्त केला खेद\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nनरेंद्र मोदी यांच्याकडे आहे ‘इतकी’ मालमत्ता\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nमोदींची मुंबईत तर राहुल गांधींची संगनेरमध्ये आज सभा\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nपाकची अण्वस्त्रे ही ईद साठी नक्कीच ठेवलेली नसतील – मेहबूबा मुफ्ती\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nमुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्या बोटीच्या मालकाला का पकडले नाही : प्रकाश आंबेडकर\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nधनगरांना आरक्षण मिळवून देणारच – महादेव जानकर\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nमोदींनी दत्तक घेतलेल्या ‘नागापूर’ गावाची राज ठाकरेंकडून पोलखोल\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nइतका निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही ; राज ठाकरेंची नरेंद्र मोदींवर शेलक्‍या शब्दात टीका\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nलैला मजनूपेक्षा मोदी-नितीशकुमार यांचे एकमेकांवर जास्त प्रेम – असदुद्दीन ओवेसी\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nवाराणसीच्या जागे विषयी कॉंग्रेसचा सस्पेंस कायम\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nकरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर पुणे जिल्ह्यात किरकोळ स्वरूपाच्या 58 तक्रारी\nसामाजिक : सुधारणा आवश्‍यकच; पण…\nदखल : करार शेती फायद्याची\nज्ञानदीप लावू जगी : नातरी निदैवाचा परिवरीं \n62 वर्षांपू्र्वी प्रभात : राष्ट्रसंघ नकाशासंबंधी खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/in-kerala-heavy-rain-18-people-death-in-landslide-1728416/", "date_download": "2021-01-18T01:27:57Z", "digest": "sha1:QQR4ZFRGMY2CPKPN2OGPDWRNC4MGYDOB", "length": 10971, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "In kerala heavy rain 18 people death in landslide | केरळला मुसळधार पावसाने झोडपले, दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nकेरळमध्ये दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू\nकेरळमध्ये दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू\nकेरळच्या वेगवेगळया भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nसध्या केरळमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून केरळच्या अनेक जिल्ह्यांना या पावसाचा फटका बसला आहे. केरळच्या वेगवेगळया भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आलेल्या माहितीनुसार इडुक्कीमध्ये दरड कोसळून १० जणांचा, कन्नूरमध्ये दोघांचा आणि वायनाड जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला.\nवायनाड, पलक्कड आणि कोझीकोडे जिल्ह्यातून प्रत्येकी एक व्यक्ति बेपत्ता आहे. इडुक्कीच्या आदीमाली शहरात दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. स्थानिक जनता आणि पोलिसांनी दोघांना जिवंत ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.\nवायनाड आणि कोझीकोडे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. एनडीआरएफची टीम कोझीकोडेला रवाना झाली आहे. इडुक्कीमध्ये शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 ट्रेन उशीरा पोहोचल्याने ३ हजार विद्यार्थी परीक्षेला मुकले आणि…\n2 ‘दलितांची सफाई’ हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष्य-राहुल गांधी\n3 Railway Online Exam 2018 : परिक्षार्थी विद्यार्थांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/07/blog-post_32.html", "date_download": "2021-01-18T01:56:09Z", "digest": "sha1:WGA5JUXMZ5GNMSATKCDZ7Q2ZBR2RMC73", "length": 21746, "nlines": 194, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "कायदा तुडविणारी असहिष्णुता | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nगेल्या अनेक दिवसांपासून देशभरात मॉब लिंचिंगचे थैमान माजले आहे. त्यातून आता निष्पाप नागरिकांबरोबरच काही सामाजिक कार्यकर्तेदेखील बळी पडत आहेत. जमावाच्या हातून सातत्याने होत असलेल्या हत्या रोखण्यासाठी १७ जुलै २०१८ रोजी सुप्रीम कोर्टाने केंद्र व राज्य सरकारसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. तसेच अशा प्रकारची झुंडशाही थांबविण्यासाठी संसदेत कायदा करण्याचा विचार करण्याचीही सूचना केंद्र सरकारला केली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने स्पष्ट केले की, ‘या झुंडशाहीला देशातील कायदा तुडवू देण्याची परवानगी देता येऊ शकत नाही. खटला आणि न्याय रस्त्यावर केला जाऊ शकत नाही. असे कुणी करत असेल तर त्यांना शिक्षा देण्याची जबाबदारी सरकारी संस्थांवर आहे. झुंडशाहीतून होणाऱ्या हत्यांचे पिशाच्च रूप होऊ शकते. अफवांतून जन्मलेली असहिष्णुता उलथापालथ घडवू शक��े. आज जमावाच्या हिंसाचाराने देशावर परिणाम होत आहे. सन्मानाने जगण्याच्या अधिकारापेक्षा दुसरा उच्च अधिकार नाही. असहिष्णुता आणि खोट्या बातम्या-अफवा वाढल्या तर जमाव भडकतो. म्हणूनच लोकशाही आणि कायदा- सुव्यवस्था राखणे ही संबंधित राज्यांची जबाबदारी आहे.’ दरम्यान, याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार व राज्य सरकारकडून ४ आठवड्यांत सविस्तर अहवाल मागवला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २० ऑगस्टला होणार आहे. १७ जुलै याच दिवशी सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना भाजयुमो, अभाविपच्या कार्यकत्र्यांनी मारहाण केली. झारखंडच्या पाकुड येथे अग्निवेश पत्रकार परिषद घेऊन हॉटेलच्या बाहेर पडताच जमावाने काळे झेंडे दाखवत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत त्यांच्यावर हल्ला केला. अग्निवेश यांना लाथा-बुक्क्यांनी, काठ्यांनी मारहाण करण्यात आली. यात अग्निवेश गंभीर जखमी झाले आहेत. येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी मंगळवारी अग्निवेश येथे आले होते. कॉम्रेड गोविंद पानसरे, अंनिसचे नरेंद्र दाभोळकर आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्याप्रमाणेच आता अग्निवेश यांच्यावर हल्ला झाल्याचे म्हटले जाते. आता तर मारेकऱ्यांनी उघडपणे, व्हिडिओ शुटिंग करत हल्ला केल्याचे दिसून येते. समाजातील वाईट रुढी, परंपरा याविरोधात आवाज उठवण्याचे कार्य स्वामी अग्निवेश करीत असतात. प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सध्या झुंडशाहीच्या माध्यमातून लक्ष्य बनविले जात आहे. मागील साठ वर्षांपासून आपल्या सामाजिक जीवनात अग्निवेश यांनी प्रत्येक प्रकारची देशसेवा केली आहे. यापूर्वी दलित व आदिवासींचे प्रश्न मांडणारे डॉ. विनायक सेन, प्रा. शोमा सेन, सीमा आझाद, चंद्रशेखर यांना कारागृहात पाठविण्यात आले. सोनी सोरी यांना विजेचा शॉक देण्यात आल्याचा घटना घडल्या आहेत. स्वामी अग्निवेश यांच्यावर झालेला हा तिसरा हल्ला आहे. त्यांच्यावर पहिला हल्ला त्यांच्या ‘अंमरनाथ येथील बर्फाचे पिंड हे एक नैसर्गिक घटना आहे’ या वक्तव्यावरून झाला होता. त्या वेळी अग्निवेश यांचे मुंडके उडविणाऱ्याला दहा लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यांच्यावर दुसरा हल्ला छत्तीसगढमधील सुकमा येथे झाला होता. तेव्हा आदिवासींची तीन गावे जाळली होती आणि पाच महिलांवर बलात्कार करण्यात आला ��ोता तेव्हा त्या गावांत जाऊन मदतकार्य करताना अग्निवेश यांच्यावर हल्ला करण्यात आला होता आणि त्यांना जखमी करण्यात आले होते. झुंडशाहीचा हल्ला रोखण्यासाठी लोकशाही व्यवस्थेत सत्तास्थानी असलेल्या संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. परंतु तसे काही होताना सध्या तरी दिसत नाही. सरकार आणि शासनाच्या माध्यमातून त्यांचा एक भाग अराजकता माजविणाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आढळून येते. उर्वरित भाग जाणूनबुजून अशा घटनांकडे दुर्लक्ष करीत आहे. सुप्रीम कोर्टाने मॉब लिंचिंगच्या विरोधात कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असली तरी सरकारतर्फे तातडीची योग्य ती कारवाई होताना दिसून येत नाही. त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना केराची टोपली दाखविण्यात आली आणि स्वामी अग्निवेश यांच्यासारख्या सामाजिक कार्यकत्र्यावर हल्ला करण्यात आला. देशभर असहिष्णुतेचे वातावरण, झुंडशाहीचा धिंगाना सुरू असताना विरोधी पक्ष काय करीत आहेत आज स्वामी अग्निवेश यांना लक्ष्य बनविण्यात आले आहे उद्या आपला नंबर लागणार आहे हे त्यांना समजले पाहिजे. खरे तर सध्या विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांशी दोन हात करण्यात अपयशी ठरले आहेत. आता त्यांच्याकडे कसलेही खंबीर नेतृत्व उरलेले नाही. आता त्यांच्यात संघर्ष करण्यासाठी त्राणच उरलेला नाही. मात्र यामुळे हताश व निराश होण्याची गरज नाही. भारतीय जनता आता जागृत होत आहे. समाज लढण्यासाठी तयार असेल आणि ती त्याची आवश्यकता असेल तर तो आपले नेतृत्व स्वत: निर्माण करील. नेभळट विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करून समाजातील सामान्य लोकांनी उभारी घेण्याची गरज आहे.\nमानवांवर कृपा : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमला मिळालेला परिपूर्ण धर्म- इस्लाम\nपेटवायची हौस असेल तर गरिबांच्या चुली पेटवा\n‘गुजरात फाईल्स’ कृष्णकृत्यांचा रहस्यभेद\nतंटामुक्ती स्वीकार्य तर शरई पंचायत का नाही\n२७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०१८\nऔरंगजेबाचे कृषी धोरण विषयक फर्मान : भाग २\nपुण्यामध्ये समविचारी पुरोगामी संघटनांची “अघोषित आण...\nअनेक लोक निरूद्देश जीवन जगत आहेत\nअफवांचे आभाळ भाकरीचा चंद्र\nभ्रष्टाचार दबू शकतो पाणी कसे दबणार\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये कोण-को...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nशिक्षणाची पद्धत : पेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nअस्तित्वहीन ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’\n२० जुलै ते २६ जुलै २०१८\nनामोस्मरण , याचना आणि उपासना\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसमस्त मानवकल्याणाची चिंता करावी लागेल\nऔरंगजेबाचे कृषी धोरणविषयक दोन फर्मान\nखरंच मुसलमान संविधान मानत नाहीत का\nधर्म आणि दहशतवादाचा काही संबंध नाही\nनिकले किसी के गम में ....\n१३ जुलै ते १९ जुलै २०१८\nआणखी एक टंचाई - तांबे\nहिरे बाजारात घुसलेली लबाडी\nनामोस्मरण आणि याचना : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nचर्चने मोदी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आ...\nप्रलंबित कोर्ट केस खटल्यांची शोकांतिका\nतुर्कीचे तीन वेळेस पंतप्रधान, दुसर्‍यांदा राष्ट्रप...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nईश्‍वर आपल्याला जाब विचारेल याची जाणीव लोप पावत आह...\nआपल्या देशात मुल्याधिष्ठीत शिक्षणाची गरज : डॉ. पार...\n०६ ते १२ जुलै २०१८\n२९ जून ते ०५ जुलै २०१८\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/director-richie-mehta-and-casting-director-aakash-dahiya-on-the-victory-of-delhi-crime-in-international-emmy-awards-127950577.html", "date_download": "2021-01-18T01:20:18Z", "digest": "sha1:TVQETRYM5QMWVNFHLO4BWNFFJFWWKF3U", "length": 7699, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Director Richie Mehta And Casting Director Aakash Dahiya On The Victory Of Delhi Crime In International Emmy Awards | 'दिल्ली क्राइम'च्या विजयावर दिग्दर्शक रिची म्हणाले - हा विजय यामागे अनेक वर्षे कष्ट घेत असलेल्या शेकडो लोकांच्या मेहनतीला सलाम आहे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअवॉर्डचा आनंद:'दिल्ली क्राइम'च्या विजयावर दिग्दर्शक रिची म्हणाले - हा विजय यामागे अनेक वर्षे कष्ट घेत असलेल्या शेकडो लोकांच्या मेहनतीला सलाम आहे\nया सीरिजला एमी हा पुरस्कार मिळेल, असा कधी विचारही केला नसल्याचे रिची यांनी म्हटले आहे.\n48 व्या इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्समध्ये नेटफ्लिक्सची वेब सीरिज दिल्ली क्राइमची बेस्ट ड्रामा सीरिज म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार आपल्या नावी करणारी ही पहिली भारतीय वेब सीरिज ठरली आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन रिची मेहता यांनी केले होते. देशासाठी पहिला एमी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. रिची यांच्या म्हणण्यानुसार, या सीरिजला एमी हा पुरस्कार मिळेल, असा कधी विचारही केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nनिर्भया केसवर इंस्पायर्ड होती सीरिज\nरिची यांन दिव्य मराठीकडे आपला आनंद व्यक्त करताना म्हटले की, हा विजय यामागे अनेक वर्षे कष्ट घेत असलेल्या शेकडो लोकांच्या मेहनतीला सलाम आहे. दिल्ली क्राइम ही निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित एक काल्पनिक कथा आहे. ही राग, निराशा, प्रेम आणि दु:खाने भरलेली एक वेब सीरिज आहे. मी या मालिकेशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आणि त्यामागील व्हिजनचा आभारी आहे.\nदिल्ली क्राइमचे दिग्दर्शख रिची मेहताचे कोण आहेत\nरिची भारतीय वंशाचे कॅनेडियन चित्रपट निर्माता आहेच. त्यांच्यासाठी हा विजय यासाठी देखील महत्त्वाचा आहे कारण याद्वारे त्यांनी डिजिटल व्यासपीठावर पदार्पण केले आहे. रिची यांचा पहिला चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झालेला अमल आहे. यानंतर रिची यांनी आय विल फॉलो यू डाउन, सिद्धार्थ आणि इंडिया इन अ डे हे चित्रपटही बनवले. दिल्ली क्राइम मार्च 2019मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती.\nआकाशने स्वत: प्रोटेस्टमध्ये भाग घेतला होता\nकास्टिंग डायरेक्टर आकाश दहिया म्हणाले - दिल्ली क्राईमला हा पुरस्कार मिळाला कारण त्याची ट्रिटमेंट अतिशय रॉ आणि रिअल होती. आम्ही त्याला लाउड किंवा फिल्मी होऊ दिले नाही. कॅमेरा वर्क रिअल होते. प्रत्येक दृश्यात कॅमेरा सोबत चालत होता. संपूर्ण चित्रीकरणात कॅमेरा हँडी होता. यासाठी ट्रायपॉडचा वापर झाला नाही. दिल्ली पोलिसांनी निर्भया केसमध्ये खोलवर संशोधन केले होते. दिग्दर्शक रिची यांनी 4-5 वर्षे संशोधन केले. निर्भया घटनेदरम्यान मी आणि रिची सर्व दिल्लीमध्ये होते. त्या दिवसांत मी निषेध करण्यासाठी इंडिया गेटवरही जात असे. त्यानंतर रिची यांनी शंभर टक्के सर्व पक्षांची बाजू समजून घेतली होती.\nऑस्ट्रेलिया ला 160 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/nashik-news-and-updates-ex-mla-balasaheb-sanap-joins-bjp-128035770.html", "date_download": "2021-01-18T00:43:56Z", "digest": "sha1:MERG4LTGD7E7NSBWP22HLLR26Z3MDVWR", "length": 6175, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nashik news and updates; EX MLA Balasaheb Sanap joins BJP | संघ आणि भाजपचे काम केल्यानंतर कुणीही दुसरीकडे रमू शकत नाही- बाळासाहेब सानप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nघरवावसी:संघ आणि भाजपचे काम केल्यानंतर कुणीही दुसरीकडे रमू शकत नाही- बाळासाहेब सानप\nनाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश\nनाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला धक्का देत भाजपमध्ये घरवापसी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांचा मुंबईतील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश झाला.\nयावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब सानप यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'भाजपमध्ये काम करताना अनेकजण जोडले गेले. पक्ष मोठा करण्यासाठी खूप काम केले. मधल्या काळात थोडासा दुरावा आला, पण संघ आणि भाजपचे काम केलेला माणूस दुसरीकडे रमू शकत नाही म्हणून पुन्हा भाजपात प्रवेश करत आहे, अ���ा भावना त्यांनी बोलून दाखवल्या.\nबाळासाहेब सानप भाजप पुन्हा प्रवेश करतात याचा आनंद - देवेंद्र फडणवीस\nयावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांचे पक्षात स्वागत केले. 'बाळासाहेब सानप भाजप पुन्हा प्रवेश करतात याचा आनंद आहे. समज-गैरसमज तयार झाले आणि त्यातून अंतर निर्माण झाले, पण मनाने ते आमच्यामध्ये होते. भाजप माझा पक्ष आणि माझे जीवन इथेच घालवायचा आहे, असं बाळासाहेब सानप यांनी मला सांगितले. त्यासाठी कुठलेही निगोसिएशन करावे लागले नाही. बाळासाहेब परत आल्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्य येईल. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलीही अडचण येणार नाही,\" असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.\nसानप यांच्याकडे लवकरच मोठी जबाबदारी- चंद्रकांत पाटील\n'विचार आणि ध्येयाने काम करणारी माणसे फार काळ एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे ते भाजपात आले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. तसेच, सानप यांच्या क्षमता आहे, त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार येईल, अशी घोषणाही पाटलांनी यावेळी केली.\nऑस्ट्रेलिया ला 122 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/gujarat-coronavirus-news-update-supreme-court-stayed-gujarat-high-court-order-community-service-at-covid-centers-127974797.html", "date_download": "2021-01-18T00:45:53Z", "digest": "sha1:ZL4M5S352CITOZJAQLY73PHVOVTXWOTE", "length": 7660, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gujarat Coronavirus News Update; Supreme Court Stayed Gujarat High Court Order Community Service At COVID Centers | गुजरात हायकोर्टाचा आदेश होता- मास्क न घालणाऱ्यांकडून कोविड सेंटरमध्ये सेवा करुन घ्या, या आदेशावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसजा-ए-मास्क वर सर्वोच्च बंदी:गुजरात हायकोर्टाचा आदेश होता- मास्क न घालणाऱ्यांकडून कोविड सेंटरमध्ये सेवा करुन घ्या, या आदेशावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती\nगुजरातमध्ये दररोज सुमारे दीड हजार प्रकरणे येत आहेत\nमास्क न लावणाऱ्यांकडून कोविड सेंटरमध्ये सेवा करुन घेण्याच्या गुजरात हायकोर्टच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाने एक दिवसानंतरच स्थगिती घातली आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिला आहे की, ते कोविड सेंटर्सवर मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगची गाइडलाइन सुनिश्चित करा.\nउच्च न्यायालयाचा आदेश पाळणे योग्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे लोकांना कोरोना संसर्ग होऊ शकतो. पण, लोक मास्क न घालता मॉल आणि लग्न- पार्ट्यांमध्ये जात असल्याची चिंता सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली. मास्क घालणे सख्तीने लागू करणे गरजेचे आहे.\nगुजरात हायकोर्टाने बुधवारी आदेश दिला होता की राज्यात मास्क न घालणाऱ्यांना कोरोना सेंटरमध्ये 5- 6 तास सेवा द्यावी लागेल. या सेवेचे दिवस 5 ते 15 पर्यंत असू शकतात. हे दिवस मुखवटे नसलेल्यांचे वय आणि वैद्यकीय इतिहास लक्षात घेऊन ठरवले जातील. या आदेशाबाबत राज्य सरकारला अधिसूचना जारी करण्यास सांगण्यात आले. हायकोर्टाच्या या आदेशाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते\n'मास्क न घालणाऱ्यांकडून केवळ दंड वसूल करणे पुरेसे नाही'\nसरन्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली. खंडपीठाने असे सांगितले की जे मुखवटे घालत नाहीत त्यांच्याकडून केवळ दंड वसूल करणे पुरेसे नाही. मास्क न घालणाऱ्यांकडून सेवा करुन घेण्याची जबाबदारी एखाद्या संस्थेला सोपवावी. सरन्यायाधीश म्हणाले की हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे.\nकोरोनाच्या स्थितीविषयी राज्य सरकारकडून कोर्टात म्हटले की, 108 एंबुलेंस सेवा आणि 104 सेवाला मिळणारे फोन कॉल, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या, रुग्णांना दिले जाणारे ऑक्सीजन आणि इंजेक्शनची कमतरता पाहता गेल्या तीन दिवसात परिस्थिती सुधारली आहे. सोमवारपर्यंत स्थिती चांगली होईल. सख्तीने नियमांचे पालन व्हावे यासाठी चौकांमध्ये पोलिस तैनात केले आहेत.\nगुजरातमध्ये दररोज सुमारे दीड हजार प्रकरणे येत आहेत\nगुजरातमध्ये कोरोनाची आतापर्यंत 2.12 लाख प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी 1.94 लाख रुग्ण बरे झाले आहेत, 4018 संक्रमित मृत्यूमुखी पडले आहेत आणि 14 हजार 713 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दररोज येथे दीड हजार नवीन प्रकरणे येत आहेत. अहमदाबादमध्ये सर्वाधिक 3000 सक्रिय प्रकरणे आहेत.\nऑस्ट्रेलिया ला 122 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/india-will-reveal-pakistan-nefarious-move-on-nagrota-will-tell-the-truth-to-the-world/articleshow/79374342.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-01-18T01:31:46Z", "digest": "sha1:QORGUWRMTSVVQE6HHZNOAPQJQRUZQHFO", "length": 14172, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनगरोटाः पाकिस्तानची नापाक चाल, भारत जगासमोर पितळ उघडं करणार\nकाश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले आणि दहशतवाद पसरवून अशांतता निर्माण करण्याचा पाकचा डाव आहे. पाकिस्तान अनेक वर्षांपासून कुरापती करत आला आहे. आता पाकिस्तानला प्रत्येक स्तरावर ठोस उत्तर देण्याची तयारी भारताने केलीय.\nकाश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा हल्ल्याचा प्रयत्न, भारत पाकची कोंडी करणार\nनवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये ( jammu kashmir terror attack ) दहशत पसरवणं आणि राजकीय प्रक्रियेत व्यत्यय आणण्याचे पाकिस्तानचे कट कारस्थान भारताने गांभीर्याने घेतले आहे. भारताने निवडक देशांच्या राजदूतांना याबद्दल सोमवारी सविस्तर माहिती दिली. पाकिस्तान कशा प्रकारे प्रशिक्षित जैश-ए-मोहम्मदचे ( jaish e mohammed ) दहशतवादी भारतात कसा दहशतवाद पसवण्यात गुंतले आहेत परराष्ट्र सचिवांनी त्यांना सांगितले. जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये ( nagrota ) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर आढळून आलेली शस्त्रे आणि इतर वस्तूंवरून या मागे पाकिस्तानचा हात असल्याचं सिद्ध झालं आहे. राजदूतांशी झालेल्या चर्चेदरम्यान यासंबंधी डॉसियरही देण्यात आले.\nकाश्मीर खोऱ्यात सांबा सेक्टरमध्ये सापडलेल्या भुयाराव पाकिस्तान दहशत पसरवण्यात कसा गुंतला आहे हे सिद्ध होतं, असं सांगत परराष्ट्र सचिवांनी माहिती दिली. आणखी बऱ्याच देशांच्या राजदूतांना याबाबत माहिती दिली जाईल. काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तान सातत्याने जागतिक स्तरावर प्रपोगेंडा करत आहे. भारत विविध विदेशांच्या राजदुतांशी संपर्क करून पाकच्या या प्रपोगेंडाला पुराव्यानिशी उत्तर देण्याचा प्रयत्न भारत करत आहे.\nनगरोटात ठार झालेले चार दहशतवादी 'इथून' भारतात घुसले\nपंतप्रधान मोदींनी घेतली उच्च स्तरीय बैकठ\nयापूर्वी गेल्या शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवल, परराष्ट्र सचिव आणि सुरक्षा यंत्रणांचे प्रतिनिधी आणि गुप्���चर संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांच्या कर्मचार्‍यांचं कौतुक केलं आणि त्यांना सतर्क राहण्यास सांगितलं. जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये गेल्या आठवड्यात गुरुवारी जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना काही तासांच्या चकमकीनंतर ठार मारण्यात यश आलं.\nचिन्यांना भारताची त्यांच्याच चालीने मात, भूमिगत चक्रव्यूह तयार\nपाकला ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचे ट्विट\nएनएसए अजित डोभाल यांच्या नेतृत्वात सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काश्मीरमधील सद्यस्थितीची माहिती दिली. जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य होत असलेली स्थिती आणि राजकीय प्रक्रिया सुरू झाल्याने पाकिस्तानचा जळफळाट होतोय आणि दहशतवाद्यांच्या मदतीने हस्तक्षेप करण्याचा कट रचला जातोय, अशी माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं. साधारणपणे पंतप्रधान मोदी अशा बैठकीविषयी ट्विट करत नाहीत. पण पाकिस्तानला कडक संदेश देण्यासाठी त्यांनी ट्विट केल.\nनगरोटाः पाकिस्तानची नापाक चाल, भारत जगासमोर पितळ उघडं करणार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nरेल्वेप्रवाशांसाठी गुडन्यूज: रेल्वेने सुरू केल्या ४० लांबपल्ल्याच्या गाड्या, पाहा यादी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nमुंबईऑनलाइन शॉपिंगच्या बहाण्याने तब्बल २२ हजार लोकांची फसवणूक\nदेशशेतकरी आंदोलन; प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय नाही, नेत्यांनी सांगितले...\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nकोल्हापूरमहाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्र्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले\nदेशकृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले....\nअमरावतीबसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी\nरत्नागिरी'सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, हे कधी ठरलं\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचे��ाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nकार-बाइकटाटाच्या 'या' कारची बुकिंग सुरू, २२ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार\nमोबाइलBSNL च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/2016/07/", "date_download": "2021-01-18T01:43:50Z", "digest": "sha1:3G5G32FSXGNWXOZR4O2X2RUBCNLMGD6G", "length": 24757, "nlines": 268, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "जुलै | 2016 | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nत्याला एक जागा नाही….\nसांग नदीला गं सखे,\nसांग सईला गं सखे,\nमनातल्या गोष्टी\t2 प्रतिक्रिया\nPosted in मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह..., Uncategorized\tby Tanvi\nकिती दिवसात काही लिहीणं झालं नाही… लिहायला विषय नाही असं नाही पण लिहीणं मात्र होत नाही…\nएखादं छानसं काहीतरी सुचणं आणि ते अगदी मनाजोगतं उतरणं ही खरं तर एक कसोटीच. मन एकच असतं प्रत्येकाला पण त्या मनातल्या मनातच किती कप्पे… विचारांची किती वेगवेगळी घरं. त्या प्रत्येक घराची अशी आखीव रेखीव अंगणं . कधी अंगणातच रेंगाळतात विचार, मनाच्या अवकाशातल्या चांदण्यांना पहात तर कधी विचारांचा प्रवाह खोल्याखोल्यातून सैरावैरा फिरत परसदारी ओट्यावर रमतो. तिथल्या पानाफुलांशी, वेलींशी रेंगाळत रमतो.\nएखादा विचार, एखादी आठवण अशी स्वत:भोवती वेढत मन मग त्या कोषात उबेत पहुडते. तर कधी फुलपाखरू होत एखाद्या वहीच्या पानोपानी उमटते. लेखकासाठी प्रत्येकच कलाकृतीचं आयुष्य मोजकं. वाचणाऱ्याच्या मनात ती कलाकृती भलेही बराच काळ टिकेल पण लिहिणाऱ्याला ती पूर्णत्त्वाला जाताना नव्या अनामिक ओढीने ग्रासले जायला सुरूवात होते.\nसंवेदनांचा परिघही मोठा, अनंत, असीम… अमर्याद अनुभूती आणि त्यांना शब्दात बांधायला घेतल्यानंतर जाणवणारे शब्दांचे तोकडेपण. फुलाच्या पाकळीचा अलवार स्पर्श तर कधी दरवळ सुगंध, वाऱ्याच्या झुळूकेचे अंगावर रेंगाळणे, थांग न लागणाऱ्या सागराचा कानाकोपरा तर त्याच्या कुशीत दडलेल��� रहस्य, मंदीर मशिदीच्या संगमरवराचा थंडावा, लाटांचं गुज, उगवती मावळतीची रोजची नवलाई, टपटप, भूरभूर तर कधी श्रावणातला रिमझीम पाऊस… वठलेला वृक्ष कधी तर कधी पानांची कोवळीक… निसर्गाचं कुठलं दान कधी मनाच्या झोळीत पडेल हे तो निसर्गच जाणॊ. विचारांचा पाऊस पेलवेल आणि शब्दांनी पानं भिजतील याची खात्री नसते पण पावसानंतर झाडापानातून ओघळणारे टपोरे थेंब ओंजळीत पकडता आले तरी धन्य होतात क्षण.\nभोवतालची माणसं आणि त्यांचे स्वभाव, भावभावना हे तर विनाकारण करण्याच्या विचारांचं खाद्य… कितीही ठरवलं मनाने तरी चोरवाटॆने हे विचार अधेमधे डॊकावतातच. मनाच्या घराची कधी कोणती खिडकी, कुठले दार उघडेल आणि आपल्याला कुठे नेऊन ठेवेल हे सांगणे कठीण. या खडकाला कधी कुठे कसा पाझर फूटेल सांगता येत नाही. खोल दडलेलं काहीतरी कुठल्या धक्क्याने, उर्मीने बाहेर पडेल हे तटस्थपणे पहाणे हीदेखील एक अनुभूती होते…\nएकीकडे असे अचानक सुचत जाणे तर एकीकडे खूप काही लिहावेसे वाटले तरी शब्द हट्टाने रुसून बसल्यासारखे होणे… दोन अगदी परस्परविरोधी अवस्था पण एकापाठोपाठ एक अश्या येतातच त्या. शब्दांना कितीही शरण गेलं तरी आडमूठेपणा काही संपत नाही त्यांचा. रायटर्स ब्लॉक येण्य़ाइतके मोठे रायटर आपण नसलो तरी बहूत कुछ कहेनेको दिल चाहता है….\nमनाला कितीही आकांत मांडायचा असला तरी शब्दांना तसूभरही हलायचं नसतं… सोनेरी सकाळ असो की सावळी संध्याकाळ, व्यक्त होताना शब्दांना शरण जावंच लागतं. एका टप्प्यावर आयुष्य उलगडत जाताना जाणवतं हे शब्दांचं चलन वापरतच तर गाठतोय आपण एक एक टप्पा. त्यांनीच साथ सोडली तर … एक अनाम पोकळी ग्रासते मग..\nआपण निघतो मग शब्दांच्या वाटेवर… वणवण भटकणं …\nनदी सागरात…. दोंगर दऱ्यात…\nउन पावसात… थंडी वाऱ्यात…\nपाऊस पाण्यात… निसर्गाच्या गाण्यात…\nशब्दांनीच तारले होते… सावरले होते…\nरित्याच ओंजळीने परतणे होते… शब्दांच्या वाटॆवर निराशा आली तरी भावनांचा आवेग थांबत नाही. भावना उमटतात, कधी एकट्या कधी झुंडीने. पायापाशी येतात, तळव्याला स्पर्श करतात… लाटॆसारख्या चिंब चिंब भिजवत जातात. ही लाट आता रस्ता मागू लागते… त्या भिजल्या क्षणांचा हिशोब मागू लागते… भावनांचा कोलाहल असह्य होतो. खूप सांगावसं वाटतं… रितं व्हावंसं वाटतं….घुसमट होते, तगमग होते… अव्यक्ताचं ओझं जड जड होत जातं… शब्दांनॊ या की रे… दुरावा संपवून जा की रे… फसवू नका, चूकवू नका..\nकाळोखलेल्या आकाशात कडाडणाऱ्या वीजेसारखे विचार एकामागे सुरू होतात…विचारांचं थैमान थांबायला हवं…\nकडेलोट होतो ओझ्याचा.. हताश, निराश व्हायला होते….व्याकुळ मन थकून जाते… सरते शेवटी शरणागतीचा पराभवाचा झेंडा उभारून मिटून जाते \nकाहिली असह्य होत जाते आणि मग कुठल्यातरी एका क्षणी ओढ समजते कधीतरी शब्दांनाही…. दुरवर वेशीपाशी दिसतेही त्यांच्या आगमनाची एखादी पुसटशी खूण… वाटेकडची नजर हटॆनाशी होते. नकाराकडून होकाराकडचा प्रवास सुरू होतो. आपण आता खूप खूप लिहीणार, व्यक्त होणार, तृप्त होणार… आशेला नवा अंकुर फूटू पहातो.\nशब्दांचे ढग वेढू लागतात… आपण भिजायला सरसावून बसतो… शब्द परततात…. अलवार उतरतात… रिमझिम बरसतात… सरसावलेल्या तळव्यावर विसावत झरतात….\nतो ओलावा आश्वासनाचा…. काहिली शमवणाऱ्या गारव्याचा… शब्दांच्या कुशीतल्या सृजनाचा… शब्दांकडे आता तक्रार मांडली जाते… शब्दही हसतात. जवळ बसवतात… सारे काही उलगडून दाखवतात…\nवाद झाले तंटे झाले,\nअबोल गाथांना मग पुर आले…\nसोसून सारे पेलून झाले,\nगीत नवे मग उमलून आले…\nशब्द गवसले शब्द उमलले,\nभावनांचे आवेग झेलत गेले…\nशब्दांच्या सावलीत आता बहरून उमलून यायचे असते.शब्द पुन्हा लेखणीचे बोट पकडतात. शब्द नेतील तिथे आता जायचे असते.\nशब्दांचे असते एक मोठेसे तळे… चांदण्यांत चमचमणारे, सूर्याला सामावणारे… भावनांच्या लाटॆने थकलेल्या मनाची पावलं हळूवार शब्दतळ्यात उतरतात. तो शीतल मऊसुत प्रेमळ स्पर्श मनाच्या कानाकोपऱ्याला होतो. भावना समुद्राच्या होताना, शब्द मात्र तळ्याचे होतात.\nअलवार अलगद तरंग , कोलाहलापासून दूर , गोड्या पाण्याचं तळं… तगमगीला कुशीत घेत निववणारं तळं…. शब्दांचं तळं … इथे असतो पक्ष्यांचा किलबिलाट, रानावनाची गाज… हलक्याश्या तरंगांवर उमटणारी धून आणि वाऱ्यावर डोलणाऱ्या रानफूलाचं गाणं…\nकोमेजलेलं मन इथे उमलून येतं… व्यक्त व्हावं वाटण्यापलीकडे काहीतरी दाटतं. एक कोवळं हसु ओठांच्या कडांवर हलकेच उमटतं…. बुद्धाचं हसू…तटस्थ साक्षीभाव उमटायला लागतो. मांगल्याचा स्पर्श होतो …\nआपली आधीची अवस्था पुन्हा आठवते आता… बहूत कुछ कहेनेको दिल चाहता है…\nआता मात्र ही अवस्था पूर्णत्त्वाला पोहोचते आणि जाणवतं…\nजब बहूत कुछ कहेनेको दिल चाहता है,\nतब कुछ ��ी कहेनेको दिल नही चाहता…\nजेव्हा खूप काही सांगण्यासारखं असतं, साठतं, उमजतं….समजल्यासारखं वाटतं तेव्हाच तर अंतर्मुखी होता येतं… बाहेरच्या आवाजापासून आतल्या शांततेकडे पावलं वळतात. निराकार, निश्चल शांततेचं आपण सगुण साकार होण्याच्या प्रवासातलं इवलं पाऊल…. काहीचं सांगावसं न वाटण्याची अवस्था\nअबोल्यातलं अपार चैतन्यही सहज गवसत जातं. शब्दांच्या तळ्यावर अस्फुट मौनाचं वलय असतं….. या मौनाचा भाग होत आपण हलकेच तिथे सामावले जातो. अंतर्यामी तळ गहिरा असला की पृष्ठभाग मुक असतोच…..\nशब्द रहस्य हलकेच उलगडतात.आजचे शब्द त्यांच्या संदर्भासहित उद्याकडे शिळे होणारच असतात …. व्यक्त होणं बदलत जातं आणि व्यक्त होण्याची असोशीही बदलते…..\nशब्दांच्याच राज्यातले शब्दांचे धडे,\nशब्दांच्या किनारी गवसत जातात ….\nआणि मग तृप्तीच्या काठावर जाणवतं की ते ते जे जे उत्कट आहे ते शब्दांच्या आधाराविनाही पोहोचतंच की…. शहाणं जाणतं व्हायला होतं…\nअातली शाब्दिक खळबळ पेलता पेलता आता पृष्ठभागावर मौन अंथरले जाण्याचा अटळ टप्पा येतो ….\nमौन असते चिरतरूण…अविनाशी….. अपरिवर्तनीय….\nमन रमतं, निवतं जातं…\n“मौनाची भाषा” बोलून पहातं \nमनातल्या गोष्टी, विचार......\t8 प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \n« मार्च नोव्हेंबर »\nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pressmedialive.com/2020/10/Pune-_2.html", "date_download": "2021-01-18T01:03:02Z", "digest": "sha1:F4GWOAWWOBUNICVN5AXMZVM3OBTRPJRF", "length": 8558, "nlines": 61, "source_domain": "www.pressmedialive.com", "title": "उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची मागणी.", "raw_content": "\nHomeLatest Newsउत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची मागणी.\nउत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची मागणी.\nदलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी\nमनीषा वाल्मिकी अत्याचार प्रकरणी योगी आदित्यनाथ राजीनामा द्या - सिद्दीकभाई शेख\nउत्तर प्रदेश मधील हाथरस याठिकाणी मनीषा वाल्मिकी नावाच्या १९ वर्षीय तरूणीवर मारहाण करून १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने याची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक २९ सप्टेंबर रोजी रोजी तिचा मृत्यू झालेला आहे.मृत्यूनंतर तिचा अंतिम संस्कार तिच्या परिवाराच्या परवानगीशिवाय घाईगडबडीत रात्रीच्या वेळी करण्यात आला. हि घटना ताजी असतानाच लैंगिक अत्याचाराच्या ३ घटना घडल्या .यामुळे उत्तरप्रदेश मधील सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने दि. २ ऑकटोबर २०२० रोजी ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ,डांगेचौक थेरगाव या ठिकाणी सकाळी \" निदर्शने आंदोलन \" करण्यात आले.\nयावेळी बोलताना अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिकभाई शेख यांनी सांगितले कि, उत्तरप्रदेश मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून ,महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. मनीषा वाल्मिकी प्रकरणामध्ये स्थानिक पोलीस प्रशासन ,पोलीस अधीक्षक हाथरस , जिल्हाधिकारी ,राज्यसरकार या सर्वांच्या संगनमताने मनीषा वरील अत्याचाराचे पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील तपासात पुराव्याअभावी मनीषाला न्याय मिळण्यापासून वंचित राहावे लागेल . या गोष्टीला उत्तरप्रदेश सरकार जबाबदार असल्याने उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक मारुती भापकर यांनी हि लढाई अधिक आक्रमकपणे लढण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.\nयावेळी \" फासी दो ,फासी दो ,हत्य���रों को फासी दो , उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा , योगी आदित्यनाथ राजीनामा द्या अशा घोषणा देण्यात आल्या.\nयावेळी संघटनेच्या शहरध्यक्ष सौ . राजश्री शिरवळकर , कार्याध्यक्ष हमीद शेख , संघटक निर्मला डांगे ,तौफिक पठाण ,शाकीर शेख , ओबीसी संघर्ष सेने चे सुरेश गायकवाड ,सामाजिक कार्यकर्ते दीपक चखाले , सागर गायकवाड ,रयत विद्यर्थी परिषदेचे सूर्यकांत सरोदे ,भैयासाहेब गजधने ,वसीम पठाण ,राजेश अपराज ,सुभाष गलांडे ,कलीम शेख ,हमीद मणियार ,फातिमा अन्सारी ,किसन गवते आदीजण सहभागी झाले होते.\nआंदोलनाच्या शेवटी उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करा या मागणीचे निवेदन वाकड पोलिसांमार्फत ते राष्ट्रपतींना देण्यात आले आहे.\nइचलकरंजीत भव्य श्री राम रथ यात्रा काढण्यात आली\nइचलकरंजी : आय जी एम येथे आजपासून कोविड १९ लसीकरणाच्या मोहिमेला सुरवात करण्यात आली.\nरेणू शर्माच्या वकीलावरच विनय भंगाचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक बातमी समोर आली\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'प्रेस मिडिया लाइव' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://pressmedialive.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?searchword=%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2021-01-17T23:58:50Z", "digest": "sha1:H46KTWU73THP4FGQUCP3U3DGEFSH4DEJ", "length": 8391, "nlines": 81, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकां���ा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category | दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n(व्हिडिओ / कचारगड यात्रा)\nआदिवासी समाजाचं उगमस्थान असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कचारगड यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेला दरवर्षी देशभरातून आदिवासी बांधव आवर्जून येतात. इथं असलेल्या गुंफेत त्यांच्या कुलदेवतेची हे आदिवासी बांधव ...\n2. कचारगड गुहा - गोंदिया\n(व्हिडिओ / कचारगड गुहा - गोंदिया)\nगोंदिया जिल्ह्यात सानेकसा तालुक्यातील कचारगडची ही गुंफा. आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा, अशी हिस्टोरिकल डिपार्टमेंटनं जाहीर केलंय. ही गुहा आदिवासी समाजाचं पवित्र श्रध्दास्थान असून इथं आदिवासी बांधव पूजेकरता ...\n3. कचारगड गुहा - गोंदिया\n(व्हिडिओ / कचारगड गुहा - गोंदिया)\nगोंदिया जिल्ह्यात सानेकसा तालुक्यातील कचारगडची ही गुंफा. आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा, अशी हिस्टोरिकल डिपार्टमेंटनं जाहीर केलंय. ही गुहा आदिवासी समाजाचं पवित्र श्रध्दास्थान असून इथं आदिवासी बांधव पूजेकरता ...\n4. कचारगड गुहा - गोंदिया\n(व्हिडिओ / कचारगड गुहा - गोंदिया)\nगोंदिया जिल्ह्यात सानेकसा तालुक्यातील कचारगडची ही गुंफा. आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा, अशी हिस्टोरिकल डिपार्टमेंटनं जाहीर केलंय. ही गुहा आदिवासी समाजाचं पवित्र श्रध्दास्थान असून इथं आदिवासी बांधव पूजेकरता ...\n5. कचारगड गुहा - गोंदिया\n(व्हिडिओ / कचारगड गुहा - गोंदिया)\nगोंदिया जिल्ह्यात सानेकसा तालुक्यातील कचारगडची ही गुंफा. आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा, अशी हिस्टोरिकल डिपार्टमेंटनं जाहीर केलंय. ही गुहा आदिवासी समाजाचं पवित्र श्रध्दास्थान असून इथं आदिवासी बांधव पूजेकरता ...\n6. कचारगड गुहा - गोंदिया\n(व्हिडिओ / कचारगड गुहा - गोंदिया)\nगोंदिया जिल्ह्यात सानेकसा तालुक्यातील कचारगडची ही गुंफा. आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा, अशी हिस्टोरिकल डिपार्टमेंटनं जाहीर केलंय. ही गुहा आदिवासी समाजाचं पवित्र श्रध्दास्थान असून इथं आदिवासी बांधव पूजेकरता ...\n7. कचारगड गुहा - गोंदिया\n(व्हिडिओ / कचारगड गुहा - गोंदिया)\nगोंदिया जिल्ह्यात सानेकसा तालुक्यातील कचारगडची ही गुंफा. आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा, अशी हिस्टोरिकल डिपार्टमेंटनं जाहीर केलंय. ही गुहा आदिवासी समाजाचं पवित्र श्रध्दास्थान असून इथं आदिवासी बांधव पूजेकरता ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/coronavirus-vaccine-updates-oxford-vaccine-trial-mistakes-raises-questions/articleshow/79428497.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article15", "date_download": "2021-01-18T01:42:22Z", "digest": "sha1:URIUO2QL522EHRNPUXMZGL3BJNNQKK7Q", "length": 15742, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nCoronavirus Vaccine करोना: ऑक्सफर्ड लस चाचणीत एक चूक ठरली वरदान; अनेक शंका उपस्थित\nCoronavirus vaccine updates:ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने म्हटले की, तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीच्या अंतरीम विश्लेषणात लस प्रभावी असल्याचे समोर आले आहे. मात्र, एका छोट्या चुकीमुळे लशीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे.\nकरोना: ऑक्सफर्ड लस चाचणीत एक चूक ठरली वरदान; अनेक शंका उपस्थित\nलंडन: सगळ्यात स्वस्त आणि प्रभावी ठरू शकणारी लस ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाने विकसित केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीत एक छोटीशी चूक वरदान ठरली असली तरी आता अनेक प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना देण्यात आलेल्या डोसमध्ये चूक झाली. यामुळे चाचणीच्या डेटावर शंका निर्माण झाली असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.\nसोमवारी, एस्ट्राजेनकाने लस चाचणीचे अंतरीम निष्कर्ष जाहीर केले होते. लशीच्या डोसप्रमाणानुसार ही लस ९० टक्के अथवा ६२ टक्के प्रभावी ठरली असल्याचे सांगण्यात आले. ज्या डोस पॅटर्नने ९० टक्के लस प्रभावी असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये स्वयंसेवकांना आधीच अर्धा डोस देण्यात आला होता. त्यानंतर महिनाभराने पूर्ण डोस देण्यात आला. विशेष म्हणजे दोन पूर्ण डोसचा पॅटर्न अधिक प्रभावी ठरला नसल्याचे समोर आले.\nवाचा: कॅन्सर उपचारावर सुरू होते संशोधन, विकसित केली करोनाची लस\nएस्ट्राजेनकाने सांगितले की, २८०० पेक्षा कमी जणांना कमी प्रमाणात डोस देण्यात आले होते. तर, ८९०० जणांना पूर्ण डोस देण्यात आले. वेगवेगळ्या प्रमाणात दिलेल्या डोसमध्ये आणि त्यांच्या परिणामात इतका फरक का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनकाच्या संशोधकांनी यावर भाष्य केले नाही. अॅस्ट्राजेनकाने ब्राझील आणि ब्रिटनमधील दोन वेगवेगळ्या लशींच्या चाचणीचा डेटा एकत्र केला. साधारणपणे औषधे आणि लशींच्या चाचणीत असा प्रकार होत नाही.\n करोना वॅक्सीन टुरिझम; टूर कंपनीचे खास पॅकेज\nलशीच्या डेटावर प्रश्न उपस्थित होऊ लागल्यानंतर एस्ट्राजेनेकाचे शेअर्स कमी होऊ लागले. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उद्योग विश्लेषकांशी संपर्क साधला. यामुळे काही गोष्टी समोर आल्या असल्या तरी संशय अधिक बळावला गेला. लस चाचणी दरम्यान ब्रिटीश संशोधक सहभागी स्वयंसेवकांना पूर्ण डोस देणार होते. मात्र, एका मिसकॅलक्युलेशनमुळे काही सहभागी स्वयंसेवकांना अर्धाच डोस देण्यात आला. त्यामुळे संशोधक एका वेगळ्या डोस पॅटर्नपर्यंत पोहचले. या चुकीला आता उपयोगी समजत आहेत. मात्र, कंपनीने सुरुवातीला ही माहिती जाहीर केली नव्हती. त्यामुळे अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.\nवाचा: करोना: चीनमध्ये सर्वसामान्यांसाठी लस तयार\nऑक्सफर्डच्या लशीकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. फायजर, मॉडर्ना, स्पुटनिक व्हीच्या तुलनेते ही लस अधिक प्रभावी ठरू शकेल असा दावा करण्यात येत होता. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या या चुकीमुळे लशीबाबत शंका निर्माण घेणे सुरू झाले आहे. एस्ट्राजेनकाला अनुभव नसल्याचा फटका बसला असल्याचे म्हटले जाते. एस्ट्राजेनकाची लस ही सर्वात स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादित करता येणारी आहे. त्याशिवाय ही लस सहजपणे वितरीत करता येऊ शकते. मात्र, चाचणी दरम्यान झालेल्या एका चुकीमुळे या लशीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.\nभारतातही लस सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्यावतीने उत्पादीत करण्यात येत आहे. 'कोविशिल्ड' या नावाने ही लस उपलब्ध होणार आहे. मात्र, ब्रिटनमध्ये चाचणीच्या निष्कर्षाबाबत आणि एकूण चाचणी प्रक्रियेच्या पेचात लस अडकल्यास भारतात लस उपलब्ध होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.\nऑक्सफर्डच्या लस चाचणीत एक चूक ठरली वरदान, पण\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nCoronavirus अमेरिकेत करोनाचे थैमान सुरूच; २४ तास��ंत दोन हजारजणांचा बळी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेशशेतकरी आंदोलन; प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय नाही, नेत्यांनी सांगितले...\n; भाजपला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nअहमदनगरमला मरणाची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान\nफ्लॅश न्यूजAUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी कसोटी Live स्कोअर कार्ड\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nकोल्हापूरमहाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्र्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले\nपुणेग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा; पण सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती\nनागपूरकोंबड्यांची बर्ड फ्लू चाचणी; नागपूरचे लक्ष भोपा‌ळच्या प्रयोगशाळेकडे\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nआजचं भविष्यराशिभविष्य १८ जानेवारी : आज चंद्राचा संचार मीन राशीत, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/pm-modi-visits-bharat-biotech-facility-to-review-covid-19-vaccine-work/videoshow/79462151.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-01-18T00:56:08Z", "digest": "sha1:WMOHVNJU5FPULYZ54KGO4HU35JGJDXGZ", "length": 5430, "nlines": 78, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची भारत बायोटेकला भेट\nकोविड -१९ लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीस भेट दिली. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी गुजरातमधील अहमदाबादजवळील झायडस कॅडिला कंपनीला भेट दिली. नंतर, लस उत्पादन आणि त्याच्या वितरण यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ला भेट देणार आहेत\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआणखी व्हिडीओ : न्यूज\nदेवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यावर टीका, महाविकास आघाड...\nमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप १० हेडलाइन्स...\nभारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या वितरणाला सुरुवात...\nरशियन करोना लस स्पुटनिक व्ही किती परिणामकारक \nमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप १० हेडलाइन्स...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/8th-january/", "date_download": "2021-01-18T00:20:46Z", "digest": "sha1:PAOJTWFJ6DLCQDAXFJ6LJH3AODOP57KG", "length": 8131, "nlines": 119, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "८ जानेवारी – दिनविशेष | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nविसावे शतक : जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना.\n१९०८ : बालवीर चळवळीस प्रारंभ\n२००४ : आर.एम.एस. क्वीन मेरी २ या जगातील सगळ्यात मोठे प्रवासी जहाजाचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्याकडून नामकरण.\n२००५ : अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी.\n२००६ : ग्रीसच्या कायथिरा बेटाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.\n१९०९ : आशापूर्णादेवी [ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्‍या प्रथम लेखिका.]\n१९४५ : प्रभा गणोरकर- मराठी लेखिका.\n१९०२ : जॅक इड्डॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९०९ : ब्रुस मिचेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९०९ : आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्‍या प्रथम लेखिका.\n१९१३ : डेनिस स्मिथ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.\n१९२३ : जॉनी वॉर्डल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९४२ : जुनिचिरो कोइझुमी, जपानी पंतप्रधान.\n१९४२ : स्टीफन हॉकिंग, गणितज्ञ व इंग्लिश लेखक.\n१९४५ : प्रभा गणोरकर- मराठी लेखिका.\n१९४९ : लॉरेंस रोव, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\n१९५१ : केनी अँथनी, सेंट लुशियाचा पंतप्रधान.\n१९६१ : शोएब मोहम्मद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९६५ : चंपक रमानायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९४१ : लॉर्ड बेडन पॉवेल स्मृतिदिन\n१९६७ : श्रीपाद कृष्ण बेलवलकर (प्राच्यविद्यापंडित)\n१९९२ : द.प्र. सहस्रबुद्धे- ‘आनंद’ मासिकाचे माजी संपादक.\n१९७३ : स.ज. भागवत (तत्त्वज्ञ व विचारवंत)\n४८२ : संत सेव्हेर्नियस.\n११०० : प्रतिपोप क्लेमेंट तिसरा.\n११०७ : एडगर, स्कॉटलंडचा राजा.\n११९८ : पोप सेलेस्टीन तिसरा.\n१३२४ : मार्को पोलो, इटालियन शोधक.\n१६४२ : गॅलेलियो गॅलिली, इटालियन गणितज्ञ , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९६७ : श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित.\n१९७३ : नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर (सरकार वृत्तपत्राचे जनक, मराठी पत्रकार)\n१९७६ : चाउ एन्लाय, चीनी पंतप्रधान.\n१९९६ : फ्रांस्वा मित्तरॉँ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n७ जानेवारी – दिनविशेष किल्ले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2020/04/22/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-01-18T00:53:04Z", "digest": "sha1:GAOY6LOWXMTGKSSVJ5H4OE2TNG55WN2O", "length": 5336, "nlines": 138, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "मरिना जहाजात अडकलेले कर्मचारी परतणार – The Voice of Mumbai", "raw_content": "\nमरिना जहाजात अडकलेले कर्मचारी परतणार\nमरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी-नाविकांना मुंबई बंदरावर उतरण्याची मिळाली परवानगी. त्यांची वैद्यकीय तपासणी होणार. प्रसंगी त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध. दरम्यान, जहाजावरील कुठल्याही कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली नसल्याचे कंपनीचे स्पष्टीकरण. कर्मचारी-खलाशांना भारतीय बंदरांवर उतरणे, बंदारांवरून जाणे शक्य व्हावे म्हणून कार्यपद्धती निश्चित. त्यांना थेट त्यांच्या घरी सोडण्यासाठी ट्रांझिट पास, वाहनाची व्यवस्था आदींचा त्यात समावेश.\nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजार�� छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\nभारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.\nयुनेस्को जागतिक वारसा स्थळे तुम्हाला माहित आहे का\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\nभारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.\nयुनेस्को जागतिक वारसा स्थळे तुम्हाला माहित आहे का\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/2018/10/01/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2021-01-18T00:24:40Z", "digest": "sha1:RSGVG4TLCODHX7CA4RLSLJ4TDSIVND46", "length": 11372, "nlines": 69, "source_domain": "aasantosh.com", "title": "आरएसएस ला नाजी व मुसोलिनीसारखे फासिस्ट मानायचे म.गांधी – असंतोष", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nआरएसएस ला नाजी व मुसोलिनीसारखे फासिस्ट मानायचे म.गांधी\nमहात्मा गांधी या जगातून जाऊन ७० वर्षे झाली आहेत. या सात दशकात खूप सारे टीकाकार सुद्धा त्यांच्या मार्गाने नंतर मार्गक्रमण करताना दिसले.कमीतकमी सार्वजनिकरीत्या भारताचे जवळपास सर्वच राजकीय पक्ष हे गांधीजीविषयी श्रद्धा व्यक्त करताना दिसतात.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते प्रधानमंत्री असा प्रवास झालेल्या नरेंद्र मोदींनी गांधीच्या चष्म्याला आपल्या सरकारच्या प्रतीक चीन्हासारखे बनवून टाकले तेव्हा भारतातील सर्व विचारधारा ह्या गांधीपुढे नतमस्तक झाल्यासारख्या वाटत होत्या . दुसऱ्या विचारधारांच्या पातळ्यावर ह्या वरवरच्या दिसणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी आरएसएस बाबतीत काय विचार करीत होते हे बघितले पाहिजे.\nतसे पहिले तर गांधीजीनी या संदर्भात आपले म्हणणे दृढपणे मांडले आहे. त्यांच्या हत्येनंतर सरदार पटेल यांनी संघावर बंदी घातली होती. इथे महात्मा गांधीच्या अखेरच्या काळात त्यांचे खाजगी सचिव राहिलेल्���ा प्यारेलाल लिखित ‘द लास्ट फेज’ या पुस्तकाचा उल्लेख करणे गरजेचे आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची प्रस्तावना असलेल्या सदर पुस्तकाच्या चौथ्या खंडात प्यारेलाल यांनी १२ सप्टेंबर १९४७ ला आरएसएस नेते व म.गांधी यांच्यात झालेला एक संवाद दिला आहे. त्या काळात दिल्ली शहर भयंकर अशा सांप्रदायिक दंगलीनी जळत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिनायक गांधीजीना भेटावयास आले या वाक्याने हा प्रसंग सुरु होतो. आरएसएस चा शहरात चाललेल्या व देशाच्या विविध भागात चाललेल्या हत्याकांडात हात होता हे सगळ्यांनाच माहित होते.मात्र मित्रांनी या बाबीस नकार दिला . त्यानी महटले ,” आमचा संघ कुणाचा शत्रू नाही.तो हिंदुच्या रक्षणासाठी आहे,मुस्लिमांना मारण्यासाठी नाही. संघ शांतीचा समर्थक आहे.”\nहि अतिशयोक्ती होती मात्र गांधीची तर मानवी स्वभाव आणि सत्याची प्रेरक शक्ती तर निस्सीम श्रद्धा होती. प्रत्येक मनुष्याला त्याची नियत चांगली आहे हे सिध्द करण्याची संधी दिली पाहिजे या मताचे ते होते. आरएसएसचे लोक किमान वाईट चिंतणे तरी योग्य मानीत हेही महत्वपूर्ण आहेच कि असे ते म्हणाले. गांधीनी त्यांना म्हटले,” तुम्ही एक सार्वजनिक स्टेटमेंट काढले पाहिजे व तुम्ह्च्या विरोधात लागलेल्या सर्व आरोपाचे खंडन केले पाहिजे आणि आजपर्यंत या शहरातील ,अन्य भागातील मुस्लिमांच्या हत्या व त्यांना त्रास दिल्या जाण्याच्या घटनांचा निषेध केला पाहिजे.” त्यांनी गांधीना त्यांच्या वतीने असे करण्यास सांगितले. गांधीनी उत्तर दिले कि,अवश्य करणार मात्र जर तुम्ही जे म्हणता आहात त्यात सत्य असेल तर जनतेने ते सत्य तुम्हच्याच मुखातून ऐकणे अधिक चांगले आहे.\nगांधीच्या सोबतीतले एक सदस्य मध्येच बोलण्यास उठले ; संघाच्या लोकांनी तिथल्या निराश्रित लोकांच्या शिबिरात चांगले काम केले आहे. त्यानी शिस्त,साहस आणि कष्ट याचे अप्रतिम उदाहरण दाखवून दिल्याचे ते म्हणाले.. गांधीजी नी उत्तर दिले,‘‘ मात्र हे कदापीही विसरू नका कि हिटलर च्या नाझीनी व मुसोलिनीच्या फासिस्टानी हेच केले होते. ’’ ते आरएसएस ला हुकुमशाही दृष्टीकोन असणारी सामाजिक संघटना मानीत असत.\nथोड्या दिवसांनी आरएसएस चे नेते गांधीना घेवून आपल्या स्वयंसेवक शिबिरात गेले. जिथे ते भंगी वस्तीत काम करीत होते. या ठिकाणी झालेल्या दीर्घ संवादानंतर अखेर ते एकच गोष्ट म्हणाले.”जर मुस्लिमांना मारण्यात तुमच्या संघटनेचा हात असल्याचा लावण्यात येणारा आरोप खरा झाला तर त्याचे वाईट परिणाम होतील.”\nइतके दिवस संघाच्या इशाऱ्यावर नाचता नाचता तो खरेच मतांधळा झाला असेल \n“राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही गोष्ट मी भयप्रद मानतो”- म.गांधी\nPrevious “राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही बाब मी भयप्रद मानतो.” – म.गांधी\nNext शंकराचार्य इंग्रजांवर गांधीजीना देशाबाहेर हाकलण्याबद्दलचा दबाव का टाकत होते…\nजनमानसात स्थान असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाबाबत हिंदुत्ववादी पळवापळवीचा खेळ खेळतात, विवेकानंद हे त्याचे उदाहरण आहे .\nपुस्तकाच्या कौतुकाने लेखकाला दुनिया गोड वाटली\nआणि लेखक मेला आणि – साहिल कबीर\nबाबा सोहनसिंह भाकना – वसाहतवादविरोधी क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांचे नेते\nEconomics Literature Pick-a-book Poetry Political Reportage Social Uncategorized परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि नायक विशेष लेख व्यक्ती,विचार आणि विश्व सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृशबाता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/municipal-corporation-decides-20-water-cut-in-mumbai-from-saturday-mhrd-468365.html", "date_download": "2021-01-18T02:01:16Z", "digest": "sha1:5YAJXRCSDSMH7F3HQPGV75PXKWDX6HUX", "length": 19059, "nlines": 172, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळणार, पालिकेने घेतला मोठा निर्णय Municipal Corporation decides 20 water cut in Mumbai from Saturday mhrd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळणार, पालिकेने घेतला मोठा निर्णय\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nमुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळणार, पालिकेने घेतला मोठा निर्णय\nमुंबईकरांसमोर फक्त कोरोनाचेच नाही तर पाणीकपातीचंही मोठं संकट उभं राहणार आहे.\nमुंबई, 31 जुलै : राज्यावर सध्या कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था रुग्णांच्या मदतीसाठी कामाला लागली आहे. हा जीवघेणा संसर्ग रोखण्यासाठी घडाळाच्या काट्यावर फिराणारी ही मुंबई एका क्षणात ठप्प झाली. पण मुंबईकरांसमोर फक्त कोरोनाचेच नाही तर पाणीकपातीचंही मोठं संकट उभं राहणार आहे.\nमुंबईकरांना लवकरच पाणीकपतीला सामोरं जावं लागणार आहे. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत शनिवारपासून 20 टक्के पाणी कपात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा खूप कमी आहे. मागच्या दोन वर्षात यावेळेला सर्वात कमी पाणीसाठा असल्यानं प्रशासन पाणीकपातीचा निर्णय घेऊ शकतं.\nया महिन्याच्या शेवटापर्यंत वाट पाहून प्रशासन निर्णय घेणार असल्याची माहिती याआधीही समोर आली होती. त्यामुळे मुंबईकरांनो पाण्याचा योग्य वापर करा आणि पाणी वाया घालवू नका अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 4.9 लाख दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा आहे. जी ही जलाशयांच्या पूर्ण क्षमतेच्या 34% इतका आहे.\nएका मुलासह 2 मुलींनी क्षणात गमावला जीव, खेळताना घडली धक्कादायक घटना\nदरम्यान, गेल्या वर्षी 30 जुलै 2019 रोजी एकूण 82% पाणीसाठा होता. यंदा मात्र हा साठा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे खरंतर, मुंबईची तहान भागवण्यासाठी आणखी चांगल्या पावसाच��� गरज आहे. गेल्या काही दिवसांआधी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तलावं भरण्याच्या मार्गावर आहेत. पण पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता पाणी प्रश्नालाही तोंड द्यावं लागणार आहे.\nकोणत्या तलावात किती पाणीसाठा आहे आणि मागच्या वर्षी तो किती होता\nमुंबईत काही दिवसांआधी पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा ( दशलक्ष लिटर मध्ये)\nयावर्षी पाणीसाठा- 20 हजार 586\nमागच्या वर्षी- 31हजार 435\nयावर्षी पाणीसाठा- 48 हजार 568\nमागच्या वर्षी- 1 लाख 4 हजार\nशे किंवा हजार नाही; तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाखांचं बिल\nयावर्षी पाणीसाठा- 34 हजार 640\nमागच्या वर्षी- 1 लाख 22 हजार 404\nयावर्षी पाणीसाठा- 54 हजार 220\nमागच्या वर्षी- 1 लाख 40 हजार 101\nयावर्षी पाणीसाठा- 2 लाख 33 हजार 680\nमागच्या वर्षी- 3 लाख 55 हजार 964\nयावर्षी पाणीसाठा- 16 हजार 687\nमागच्या वर्षी- 16 हजार 207\nयावर्षी पाणीसाठा- 7 हजार 949\nमागच्या वर्षी- 8 हजार 11\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/lifestyle/story-facebook-live-will-be-available-as-audio-only-option-for-non-facebook-users-1832843.html", "date_download": "2021-01-18T01:09:09Z", "digest": "sha1:QS6XVR5XKLQWTZE4AYNDKZYMJUJGZGQU", "length": 24825, "nlines": 294, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Facebook Live will be available as audio only option for non Facebook users, Lifestyle Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट कर��ाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्ड��� पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nफेसबुक न वापरणाऱ्यांनाही FB Live ऐकता येणार, नवे फिचर\nHT मराठी टीम, वॉशिंग्टन\nकोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे अनेक ऍपच्या वापरामध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. फेसबुकच्या वापरामध्येही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेत फेसबुक लाईव्ह फिचर वापरण्याच्या प्रमाणात सुमारे ५० टक्के वाढ झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता फेसबुकने आपल्या लाईव्ह पर्यायामध्ये काही नवे फिचर देण्याचे निश्चित केले आहे.\nपुणे: विभागीय आयुक्तांनी जपली माणुसकी, ज्येष्ठ नागरिकांना केली मदत\nफेसबुक ऍपचे प्रमुख फिजी सिमो यांनी नवीन फेसबुक लाईव्ह फिचरबद्दल माहिती दिली. या नव्या फिचर्समध्ये सर्वात वेगळे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फेसबुकवर नसलेल्या लोकांनाही फेसबुक लाईव्ह ऐकता येईल. यासाठी फेसबुक लाईव्हमध्ये फक्त ऑडिओ हा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. फेसबुकवर नसलेले किंवा लॉगआऊट केलेले युजर्सही या पर्यायामुळे लाईव्हवरील चर्चा, संवाद ऐकू शकतील.\nहा पर्याय सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी फेसबुककडून लवकरच टोल फ्री डायल इन पर्याय देण्यात येई���. या डायल इनच्या माध्यमातून कोणीही फेसबुक लाईव्हवरील चर्चा ऐकू शकेल.\nअवघ्या पाच मिनिटांत कोरोनाची चाचणी, अमेरिकेत तंत्रज्ञान विकसित\nफेसबुकवरील निर्मात्यांसाठी पैसे कमाविण्याची सुविधाही आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे पैसे कमाविता येतील. फेसबुक लाईव्हवर सांगितिक कार्यक्रम सादर करणाऱ्यांना याचा उपयोग होईल. युजर्सना फेसबुककडून स्टार विकत घ्यावे लागतील. प्रत्येक स्टारची किंमत ०.०१ डॉलर इतकी असेल. यानंतर युजर्स त्यांना आवडणाऱ्या फेसबुक लाईव्हला हे स्टार देतील. त्यातून संबंधित फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना पैसे मिळतील. ऍमेझॉनने ट्विचच्या माध्यमातून ही सुविधा सुरू केली आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोना संक्रमणाचा असाही परिणाम, व्हॉट्सऍपच्या वापरात सर्वाधिक वाढ\niOS साठी फेसबुक मेसेंजर नव्या रुपात, वेग आणखी वाढला\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nसोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यावर इन्फोसिसची कारवाई\nइन्स्टाग्राम, फेसबुकमुळे ब्रेकअपचा त्रास होतो सर्वाधिक \nफेसबुक न वापरणाऱ्यांनाही FB Live ऐकता येणार, नवे फिचर\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nबंगळुरूतील कंपनीने तयार केले स्वस्तातले व्हेंटिलेटर्स, विजेची गरज नाही\nलॉकडाउन: २५ दिवसांत घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत ९५ टक्क्यांनी वाढ\nग्रुप व्हिडिओ कॉलिंगची मर्यादा वाढवण्याचा व्हॉट्स अ‍ॅपचा विचार\nलाल आयफोनच्या विक्रीतून येणारी रक्कम कोरोनाविरोधातील लढाईसाठी देणार\nपरवडणाऱ्या दरातील आयफोन पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूच��� 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2018/06/", "date_download": "2021-01-18T00:58:27Z", "digest": "sha1:ALC6DOPOHZ6C47M3FS27LHUJCKQ6RBDG", "length": 63262, "nlines": 323, "source_domain": "marketaanime.com", "title": "June 2018 - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nआजचं मार्केट – २९ जून २०१८\nlike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – २९ जून २०१८\nआज मार्केट ४०० पाईंट वाढल्यामुळे आनंदी वातावरण होते. याला कारण म्हणजे\n(१) रुपया US $ १ = Rs ६९.०९ वरून US $ १ =Rs ६८.४४ झाला. म्हणजे ६५ पैसे मजबूत झाला.\n(२) आंतरराष्ट्रीय संकेत चांगले होते.\n(३) क्रूडची किंमत कमी झाली.\n(४) चीन आणि USA यांच्या ट्रेंड वॉर मध्ये चीनने शेतमाल, रसायने आणि धातू यावरील टॅरिफ कमी करायचे ठरवले.\n(५) FII (फॉरीन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर) ची विक्री कमी झाली\n(६) VIX ६% कमी झाला\nIDBI आणि एल आय सी यांच्यातील व्यवहाराला IRDA ची मंजुरी मिळेल अशी बातमी आहे. LIC IDBI बँकेमध्ये Rs १३००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. टॉरंट फार्मा यांच्या कोलेस्टेरॉलवरील औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली. ICICI बँकेचे चेअरमन म्हणून चतुर्वेदींची (IAS कॅडर १९७७ ) यांची नेमणूक झाली\nतळवलकर लाईफ स्टाइल्सचे लिस्टिंग Rs १३६.८० वर झाले.\nप्रिझम सिमेंटचे नाव आता प्रिझम जॉन्सन असे झाले.\nGALLANT इस्पात आपल्या एका शेअरचे १० शेअर्स मध्ये स्प्लिट करेल.\nPNB ने आपला ‘ICRA’ मधील ३.३% स्टेक विकला.\nआज मी तुम्हाला पेज इंडस्ट्रीचा चार्ट देत आहे. या चार्टवरून हेड आणि शोल्डर पॅटर्न समजतो. शेअरची किंमत तेजीचा\nट्रेंड असताना एका विशिष्ट्य पातळीपर्यंत वाढते. आणि तिथून पडायला सुरुवात होते. हा डावा शोल्डर झाला पुन्हा वाढते तेव्हा पहिल्या पातळीच्यावर किंमत जाते. ते हेड फॉर्म होते. नंतर मार्केटमध्ये पुन्हा मंदी येते. किंमत घसरते तेव्हा व्हॉल्युम कमी असतो. तिथून पुन्हा किंमत वाढायला सुरुवात होते ती डाव्या शोल्डरच्या पातळीएवढीच किंमत वाढते. दोन्ही वेळच्या बॉटम मधून एक लाईन ड्रा केली तर तिला नेक लाईन म्हणतात. उजवा शोल्डर फॉर्म झाल्यानंतर किंमत नेक लाईनपर्यंत आल्यावर हा पॅटर्न पूर्ण होतो. तेथून पुन्हा किंमत वाढायला सुरुवात झाली तर झपाट्याने वाढते. किंमत नेक लाईनच्या पातळीच्या खाली गेली तर किंमत पडायला सुरुवात होते .\nपुढील आठवड्यातील विशेष लक्षवेधी\nरविवार १ जुलै पासून ऑटो विक्रीचे आकडे यायला सुरुवात होईल. बजाज ऑटो आणि मारुतीचे ऑटो विक्रीचे आकडे चांगले येतील असा अंदाज आहे.\n२ जुलै २०१८ रोजी RITES आणि फाईन केमिकल्स यांच्या शेअर्सचे लिस्टिंग आहे.\n५ जुलै २०१८ रोजी रिलायन्सची सर्वसाधारण वार्षिक सभा आहे. त्यामध्ये रिलायंस रिटेल आणि रिलायन्स जिओ यांच्या IPO विषयी घोषणा होण्याची शक्यता आहे.\n५ जुलै २०१८ ला गेल्या FOMC बैठकीचे मिनीट जाहीर केले जातील.\n६ जुलै रोजी VARROC इंजिनीअरिंगच्या शेअर्सचे लिस्टिंग होईल.\n१८ जुलै २०१८ पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू होऊन १० ऑगस्ट २०१८ रोजी संपेल.\nट्रम्प आणि पुतीन यांची शिखर परिषद २१ जुलै रोजी होईल.\n२१ जुलै २०१८ रोजी GST कॉऊन्सिलची बैठक आहे.\nवरील सर्व ट्रिगर्समुळे जुलै महिन्यात मार्केटमध्ये चांगली आशादायी हालचाल असेल. BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५४२३ NSE निर्देशांक निफ्टी १०७१४ आणि बँक निफ्टी २६३६४ वर बंद झाले.\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \nआजचं मार्केट – २८ जून २०१८\nlike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – २८ जून २०१८\nआज मार्केटची तब्येत जास्तच बिघडली. ब्रेंट क्रूड US $ ७८ वर पोहोचले. त्यातच रुपया सुद्धा US $ १ = Rs ६९.०९ पर्यंत पोहोचला. याला कारण म्हणजे FII म्हणजेच फॉरीन इंडीव्हिजुअल इन्व्हेस्टर्स त्यांची भारतातील गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यातच दुष्काळात तेरावा महिना असल्याप्रमाणे सेबीने १९ कंपन्यांवर २९जून २०१८ ते २६ जुलै २०१८ या कालावधीसाठी एक्स्पोजर मार्जिन वाढवले आहे. ASM लिस्ट मध्ये रोज दोन तीन शेअर्स समाविष्ट केले जात आहेत. अशा वेळी आयात करणाऱ्या कंपन्यांना तोटा तर निर्यात करणाऱ्या कंपन्यांना फायदा होतो. ज्या कंपन्यांनी विदेशी चलनामध्ये कर्ज घेतले आहे त्या कंपन्यांची स्थिती बिकट होते. त्या विरुद्ध ज्यांना परदेशी चलनात पेमेंट मिळते त्यांचा फायदा होतो. उदा :- गुजरात पिपावाव आणि दीपक नायट्रेट.\nमर्केटर लाईन्स या कंपनीला गुजरात सरकारकडून २० वर्षांसाठी मायनिंग लीज मिळाली. UPL या कंपनीचा मोठा बिझिनेस ब्राझीलशी संबंधित आहे. ब्राझीलची करन्सी कमजोर झाल्यामुळे UPL च्या शेअरवर परिणाम होतो. RBL बँकेने स्वाधार फिनसर्वमध्ये १००% स्टेक खरेदी के��्यामुळे आता ही कंपनी RBL बँकेची सबसिडीअरी झाली. महाराष्ट्रात छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांना प्लास्टिकबंदीतून तीन महिन्यासाठी सूट दिली.\nDR रेड्डीजच्या मेडक युनिटला USFDA ने क्लीनचिट दिली. पराग मिल्क या कंपनीने स्वीडनच्या कंपनीकडून पेटंट राईट्स खरेदी करण्यावर विचार करण्यासाठी येत्या सोमवारी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे. श्री सिमेंटने कर्नाटकातील कोंडला येथे वार्षिक ३० मेट्रिक टन क्षमतेचा प्लांट सुरु केला.\nरिलायांस इन्फ्रा चा मुंबईला पॉवर सप्लाय करण्याचा बिझिनेस अडाणी ट्रान्समिशनला विकण्यासाठी MERC ने ( महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन) मंजुरी दिली. रिलायन्स इंफ्राने सांगितले की यातून मिळालेला पैसा कर्ज फेडण्यासाठी वापरला जाईल.\nउद्या तारीख २९ जून २०१८ रोजी तळवलकर लाईफस्टाईल या कंपनीचे लिस्टिंग होणार आहे. ही कंपनी जिम्नॅशियमच्या बिझिनेसमध्ये आहे.\nइंडियन बँक या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकेने जाहीर केलेला ६% लाभांश RBI ने दिलेल्या ऑर्डरनुसार रद्द केला.\nज्योती लॅब या कंपनीच्या १:१ बोनसची आज एक्स डेट होती .\nVARROC इंजिनीअरिंगचा IPO १.१७ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.\nरुपया आणि क्रूड दोन्ही सुधारल्याशिवाय मार्केटचे पडणे थांबेल असे वाटत नाही.\nओव्हरसोल्ड झोन नंतर रिलीफ रॅली येईल. पण ट्रेडर सेल ऑन रॅलीज ही पद्धत अवलंबतील. जुलै महिन्यात पहिल्या तिमाहीचे निकाल सुरु झाले की मार्केटला नवीन ट्रिगर मिळेल.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३५०३७ NSE निर्देशांक निफ्टी १०५८९ तर बँक निफ्टी २६३२४ वर बंद झाले.\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \nआजचं मार्केट – २७ जून २०१८\nlike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – २७ जून २०१८\nगेले दोन आठवडे मार्केट निफ्टी १०७०० ते १०८०० या मर्यादेत फिरत होते. कोणत्यातरी बाजूने मार्केट सरकणार हे निश्चित होते रुपया US $ १ = ६८.५३ वर पोहोचला. हा रुपयांचा १९ महिन्यातील किमान दर आहे. क्रूड US $ ७६.५६ वर पोहोचले. USA ने अपील केले आहे की इराणकडून क्रूड खरेदी करू नका. वाढलेली क्रूड ची किंमत तसेच रुपयांचा कमी झालेला विनिमय दर यामुळे आज मार्केट निफ्टी १०० पाईंट पडले. आज करन्सी फ्युचर्सची एक्स्पायरी होती. RBI ने कोणतीही कारवाई न केल्यामुळे रुपया पडतच राहिला.\nआज सरकारने साखर उत्पादकांवर दुहेरी सवलतींचा वर्षाव केली. Rs ५.५० प्रती क्विंटल ऊस सबसिडी जाहीर केली. यासाठी ठेवलेल्या सर्व अटी रद्द केल्या. तसेच इथेनॉलची किंमत Rs ३ प्रती लिटर वाढवण्यास मंजुरी दिली. सी ग्रेड मोलासिस आणि बी ग्रेड मोलासिस पासून काढलेल्या इथेनॉलवर किंमत वाढ जाहीर केली.\nITC च्या नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमनची मुदत दोन वर्षांनी वाढवली. तसेच कंपनी नॉन सिगारेट बिझिनेसमध्ये Rs २५००० कोटींची गुंतवणूक करेल. FMGC बिझिनेससाठी २० जादा युनिट लावेल. कंपनीचा हॉटेल कारभार वाढवण्यावर भर असेल. HCL TECH ही कंपनी जर्मनीमधील H & D इंटरनॅशनल ला ३ कोटी युरो किमतीला खरेदी करेल. हा व्यवहार ऑगस्ट महिन्यात पुरा होईल. यामुळे कंपनीच्या जर्मनीमधील IT आणि इंजिनीअरिंग सर्व्हिसेसच्या बिझिनेसमध्ये वाढ होईल. NCALTने इलेक्ट्रो स्टील स्टीलस कंपनीच्या शेअर्सचे डीलीस्टिंग थांबवण्यास नकार दिला. सरकारच्या ६३ मुन्स या कंपनीला टेकओव्हर करण्याच्या निर्णयावर स्टे देण्यास नकार दिला. गेटवे डिस्ट्रीपार्क ही कंपनी गेटवे रेल मधील ब्लॅकस्टोनचा स्टेक Rs ८१० कोटींना खरेदी करणार आहे. कॉक्स आणि किंग्स ऑस्ट्रियामध्ये नवीन हॉटेल काढणार आहे. फोर्टिस हेल्थकेअरचे तिमाही आणि वार्षिक निकाल निराशाजनक होते. तर मनपसंद बिव्हरेजीसचे निकाल समाधानकारक होते. एल आय सी जरी IDBI बँकेत स्टेक खरेदी करणार असली तरी व्यवस्थापन मात्र स्वतंत्रच राहील. IDBI बँक एल आय सी मध्ये मर्ज न होता एल आय सी ची सब्सिडीयरी म्हणून राहील.\nसेबीने HDFC AMC च्या IPO ला मंजुरी दिली.\nGALANT इस्पात ची स्टॉक स्प्लिटवर विचार करण्यासाठी २९ जून २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.\nसोलारा एक्टिव फार्मा चे आज लिस्टिंग निराशाजनक झाले.\nटाटा ग्रुपने खुलासा केला की वोल्टास मध्ये विनिवेश करण्याचा विचार नाही.\nविश्वप्रधान कमर्शियल PVT LTD ही कंपनी ४५ दिवसात NDTV मध्ये ओपन ऑफर आणण्याची शक्यता आहे. कर्जाच्या वसुलीसाठी NDTV चे शेअर्स इशू केल्यामुळे ही ऑफर आणली जाईल. ही ऑफर २६ जुन २०१८ पासून ४५ दिवसाच्या आत आणावी लागेल. त्यामुळे NDTV चा शेअर वाढण्याची शक्यता आहे.\nजे शेअर्स काही बाह्य परस्थितीजन्य कारणांमुळे पडतात पण इंटर्नल फॅक्टर्स इंटॅक्ट असतात आणि कॉर्पोरेट गव्ह��्नन्सविषयी प्रश्न नसतील असे शेअर्स दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी योग्य असतात.\nअजून उद्या जून महिन्यासाठीची F & O एक्स्पायरी आहे त्यामुळे मार्केट उद्याही व्होलटाइल राहण्याची शक्यता आहे. BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५२१७ NSE निर्देशांक निफ्टी १०६७१ आणि बँक निफ्टी २६४२३ वर बंद झाले.\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \nआजचं मार्केट – २६ जून २०१८\nlike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – २६ जून २०१८\n१ जुलै २०१७ ला GST लागू झाला. १ जुलै २०१८ ला GST लागू होऊन एक वर्ष होईल. हा GST चा वाढदिवस साजरा करत असताना सरकार काही वस्तूंवरचा GST कमी करणार आहे. या मध्ये सिमेंट. पेंट्स, डिजिटल कॅमेरा, सिनेमा तिकीट यावरचा GST कमी करणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील शेअर्स वाढले.\nSEQUENT सायंटिफिक आणि स्ट्राइड्स शासून यांनी API व्यवसाय अलग केला आणि त्यातून सोलारा ऍक्टिव फार्मा सायन्सेस लिमिटेड ही कंपनी २३ फेब्रुवारी २०१७ मध्ये स्थापन केली. ज्यांच्याजवळ स्ट्राइड्स चे ६ शेअर्स होते त्यांना सोलाराचा Rs १० दर्शनी किमतीचा एक शेअर मिळाला. आणि SEQUENT सायंटिफिक चे २५ शेअर असतील तर सोलाराचा Rs १० दर्शनी किमतीचा १ शेअर मिळाला. सोलारा ऍक्टिव्ह या कंपनीच्या शेअर्सचे उद्या लिस्टिंग आहे. हा शेअर लिस्टिंग नंतर १० दिवस ‘टी टू टी’ मध्ये राहील.\nटाटा ग्रुप वोल्टास मधील ९% स्टेक विकून संरक्षण आणि एअरोस्पेस या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. युनायटेड स्पिरिट्सने ‘हिप बार’ या ऑन लाईन पेमेंट सिस्टीम मधला २६% स्टेक विकत घेतला. यामुळे त्यांची विक्री वाढेल. SBI या वर्षाच्या अखेरीपर्यंत चांगला नफा मिळवेल. SBI लाईफ मधला स्टेक विकणार आहे SBI कॅपिटल मध्ये कोणीतरी भागीदार आणणार आहे. UTI मधील स्टेक कमी करणार. तीन सब्सिडीयरीचा IPO आणणार. या तिमाहीपासून NPA कमी करणार असे SBI च्या व्यस्थापकीय संचालकांनी सांगितले. DTC ४०० नॉन AC आणि १०० AC बसेसची ऑर्डर अशोक लेलँड आणि टाटा मोटर्सना देणार आहे. IOB ने सांगितले की त्यांनी Rs ३८१८० कोटी NPA पैकी Rs १५००० कोटींची वसुली केली. त्यामुळे लवकरच PCA मधून बाहेर पडेल.\nसेबी ICICI बँक आणि चंदा कोचर यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे. ICICI बँकेला ३० कोटी पर्यंत दंड करण्याची शक्य���ा आहे.\nवराक इंजिनीरिंग IPO आज पासून ओपन झाला. प्राईस बँड Rs ९६५ ते Rs ९६७ असा आहे. मार्केट लॉट १५ शेअर्सचा आहे. हा IPO २८ जून २०१८ रोजी बंद होईल. हा OFS आहे त्यामुळे या IPO तुन मिळणारा पैसा कंपनीकडे जाणार नाही. तर प्रमोटर्सकडे जाईल.\nकरूर वैश्य बँकेने १० शेअर्सवर १ शेअर बोनस जाहीर केला.\nअवंती फीड्स आज एक्स बोनस आणि एक्स स्प्लिट झाला.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३५४९० NSE निर्देशांक निफ्टी १०७६९ आणि बँक निफ्टी २६६०१ वर बंद झाले.\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \nआजचं मार्केट – २५ जून २०१८\nlike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – २५ जून २०१८\nगेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही मार्केटमध्ये तेजी मंदीच्या खेळाची सुरुवात झाली असे वाटते. आज पूर्ण दिवस मार्केटमध्ये मंदीचे साम्राज्य होते. ओपेकची मीटिंग म्हणजे मार्केटच्या दृष्टीने ‘बडा घर पोकळ वासा ‘ठरली. १० लाख बॅरेल प्रती दिवस उत्पादन वाढवले जाईल असे सांगण्यात आले. याचा फारसा फायदा होईल असे दिसले नाही. त्यामुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांचे आणि एव्हिएशन कंपन्यांचे शेअर्स मंदीत होते.\nकॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या बाबतीत काही गैर घडले असल्यास मार्केट शासन करते. कंपनीने कितीही खुलासा केला तरी मार्केटच्या पचनी पडायला वेळ लागतो असे जाणवते. KRBL चे डायरेक्टर ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर स्कॅम मध्ये सामील आहेत म्हणून ED ने त्यांना पकडलेअशी बातमी आली. हे डायरेक्टर इंडिपेन्डन्ट डायरेक्टर म्हणून २००७ ते २०१३ या दरम्यान काम करत होते. ते आता डायरेक्टर नाहीत असा कंपनीने खुलासा केला तरी शेअर पडतच राहिला.\nहीच अवस्था ICICI बँकेची. ICICI बँकेने दिलेल्या ३१ कर्ज खात्यात घोटाळा आहे अशी बातमी होती. बँकेने खुलासा केला की या बाबतीत आम्ही योग्य ती खबरदारी घेतली आहे, प्रोव्हिजन केली आहे, आणि संबंधित ऑथॉरिटीजना कळवले आहे तरी हाही शेअर पडतच राहिला.\nसरकारने सर्व बँकांना नॉन कोअर मालमत्ता विकून पैसे गोळा करायला सांगितले आहे. या अंतर्गत PNB ने PNB हौसिंगमधील स्टेक विक्रीसाठी ठेवला. हा स्टेक घेण्यासाठी कोटक महिंद्रा बँक आणि HDFC उत्सुक आहेत.\nमहाराष्ट्रामध्ये प्लास्टिकबंदीचा निर्णय जोरकसपणे अमलांत आणला जात आहे. याचा फायदा CHEVIOT, LUDLOW या सारख्या तागाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल. टाटा मोटर्सच्या इन्व्हेस्टर समिट मध्ये कंपनीने जी योजना मांडली ती गुंतवणूकदारांच्या पसंतीस आली नाही. त्यामुळे टाटा मोटर्सचा शेअर पडला. DR रेड्डीज या कंपनीला USA मध्ये कॅन्सर विषयी असलेल्या औषधाविषयीच्या पेटंटच्या केसमध्ये अपयश आले. ALI LILLY या कंपनीला हे पेटंट मिळाले. त्यामुळे २०२२ पर्यंत DR रेड्डीज हे औषध बाजारात आणू शकणार नाहीत. टाटा सन्स ची बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे. या मध्ये टाटा टेली सर्विसेस आणि एअरटेल यांच्या मर्जरविषयी तसेच भूषण स्टील आणि भूषण स्टील आणि पॉवर खरेदी करण्याचे फायदे तसेच टाटा ग्रुप मधील विविध कंपन्यांचे M & A याविषयी माहिती दिली जाईल.\nUSA ने त्यांच्याकडे आयात होणाऱ्या वस्तूंवर आणि विशेषतः चीन मधून येणाऱ्या वस्तूंवर ड्युटी बसवली. त्याचा परिणाम भारतातून तांदूळ निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर झाला.\nव्हील्स इंडिया या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला.\nझुआरी ऍग्रोची राईट्स इशू आणि FCCB वर विचार करण्यासाठी बैठक बोलावली आहे. व्होल्टास ही कंपनी वाशिंग मशीन, फ्रिज, माइक्रोवेव्ह ओव्हन्स, आणि डिश वाशर्स या व्यवसायात उतरत आहेत. यासाठी कंपनी Rs १००० कोटींची गुंतवणूक करून १०% मार्केट शेअर मिळवण्याचा प्रयत्न करेल .\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३५४७० NSE निर्देशांक निफ्टी १०७६२ आणि बँक निफ्टी २६६०९ वर बंद झाले.\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \nआजचं मार्केट – २१ जून २०१८\nike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – २१ जून २०१८\nमार्केट हल्ली फार अस्थिर आहे. वरच्या स्तरावर मार्केट टिकाव धरत नाही.पण खालच्या स्तरावर खरेदी होते. बुधवार दिनांक २०/०६/२०१८ जपानच्या आणि USA च्या हवामान तज्ञानी जून आणि ऑगस्ट २०१८ मध्ये भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असे सांगितल्यामुळे थोडेफार चिंतेचे वातावरण होते.\n२ जुलै २०१८ रोजी रिलायांस इंडस्ट्रीज ची वार्षिक सर्वसाधारण मीटिंग आहे. इतिहासात डोकावले असता रिलायन्स चा शेअर AGM च्या आधी वाढतो. असे चित्र यावर्षीही दिसते आहे.\nOPEC च्या बैठकीवर सगळ्यांचे लक्ष आहे. उत्पादन वाढ होईल असा एकंदरीत अंदाज आहे. पण लिबियामध्ये दहशतवादामुळे क्रूडचे उत्पादन कमी झाले आहे. इराणवरून भारतात क्रूड येते पण इराणवर USA ने काही बंधने लादली आहेत. USA मध्ये ओबामाने पाईपलाईन टाकून दिली नाही. ही पाईपलाईन टाकायला किमान एक वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे USA मधून इतर देशांना क्रूडचा पुरवठा होणार नाही. सौदी आणि रशिया हे देश मात्र उत्पादनवाढ करावी या मताचे आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय आज ब्रेंट क्रूड पुन्हा US $ ७३ वर आले. आणि HPCL BPCL IOC चेन्नई पेट्रो हे शेअर्स वाढले.\nफेमाच्या कायद्याचे उल्लंघन केले म्हणून इंडिगोवर नोटीस बजावली अशी बातमी होती. म्हणून काल इंडिगो चा शेअर पडला होता आज कंपनीने कंपनीस अशी कोणतीही नोटीस मिळाली नाही असा खुलासा करताच पुन्हा शेअर वाढला.\nबरेच फार्मा फंड येत आहेत. NFO ओपन होत आहेत. त्यामुळे फार्मा क्षेत्रामध्ये कोठे न कोठे खरेदी होत आहे. उदा ग्लेनमार्क फार्मा, लाल पाथ लॅब\nसुंदरम फायनान्सच्या शेअरमध्ये विचित्र हालचाल होती. ५ मिनिटात Rs १०० शेअर वाढला पण त्याची कारणे मिळू शकली नाहीत . RITES या सरकारी क्षेत्रातील IPO ला बर्यापैकी प्रतिसाद मिळत आहे इमामी आणि ज्युबिलंट फूड्स हे दोन्ही शेअर्स आज एक्स बोनस झाले.\nआंतरराष्ट्रीय मार्केमध्ये वेध घेत सध्या भारतीय शेअर मार्केट्सची वाटचाल चालू आहे.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३५४३२ NSE निर्देशांक निफ्टी १०७४१ आणि बँक निफ्टी २६४९६ वर बंद झाले\nhttp://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \nआजचं मार्केट – २२ जून २०१८\nlike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – २२ जुन २०१८\nमार्केट मध्ये लपंडाव चालू आहे. एक दिवस तेजी तर एक दिवस मंदी आज मार्केटने मंदीला बाय बाय करून मार्केट तेजीत ठेवून सुखद धक्का दिला. या श्रेयाचे वाटेकरी HDFC, HDFC बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, आणि ICICI बँक होते. मद्यार्क, सिगारेट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.\nसरकार २,५०,००० ग्रामपंचायती वायफायने जोडणार आहे. या साठी Rs १०,००० कोटींचे टेंडर काढले जाणार आहे. याचा फायदा तेजस नेटवर्क , D -लिंक, स्मार्ट लिंक या कंपन्यांना होईल.\nसोम डिस्टीलरीजना कर्नाटकमधील हसन प्लांट मध्ये विदेशी मद्यार्क बनविण्यासाठी परवान��ी मिळाली .\nआज JLR चा इन्व्हेस्टर डे आहे . टाटा मोटर्सचे नवे CFO पी . बालाजी गुंतवणूकदारांना भेटून कंपनीच्या योजना सांगणार आहेत. बजाज फायनान्स ही हौसिंग फायनान्समध्ये Rs १००० कोटी गुंतवणार आहे.\nOPEC देशांनी काही प्रमाणात का होईना उत्पादन वाढवायचे मान्य केले. सौदी अरेबिया आणि इराणने उत्पादन वाढवायच्या बाजूने संकेत दिले.\nफाईन ऑरगॅनिक चा IPO पूर्णपणे भरला. RITES चा IPO ६५ वेळा भरला. IDBI बँक LIC च्या स्वाधीन करण्याचा सरकारचा मानस आहे. सरकार आपला ४३% हिस्सा LIC ला विकणार आहे LIC च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी हा हिस्सा खरेदी करायला मंजुरी दिली.सध्या LIC कडे १०.८२ % स्टेक आहे सरकारचा स्टेक ८०.९६ % आहे या विनिवेशातून सरकारला Rs १०,००० ते Rs ११००० कोटी मिळतील असा अंदाज आहे.त्यामुळे IDBI बँकेचे व्यवस्थापनही LIC च्या ताब्यात जाईल..\nMTNL आणि BSNL यांचे पुनरुज्जीवन करण्यावर PMO मध्ये विचारविनिमय चालू आहे MTNL ला ४G स्पेक्ट्रम देऊन त्यांची मालमत्ता विकायला सरकार परवानगी देण्याची शक्यता आहे.\nपुढील आठवडा एक्स्पायरी वीक आहे.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३५६८९ NSE निर्देशांक निफ्टी १०८२१ आणि बँक निफ्टी २६७६६ वर बंद झाले\nhttp://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \nआजचं मार्केट – २० जून २०१८\nlike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – २० जून २०१८\nआज विदेशी बाजार सुधारल्यामुळे स्थानिक शेअरमार्केटमध्येही तेजी आली. आज बुल्स नी चांगलीच मुसंडी मारली. स्वतःचा मार्केटवरील ताबा सुटू दिला नाही. मार्केट थोडे पडले तरी खरेदी होत होती. आणि दिवसअखेरी पर्यंत तेजीचा किल्ला लढवला. यामुळे बुलिश हरामी कॅंडलस्टिक पॅटर्न तयार झाला. १९ जून २०१८ ची कँडल मोठी पण मंदीची होती पण आजची कँडल मात्र तेजीची आणि कालच्या कँडलमध्ये मावणारी अशी होती. हरामी याचा अर्थ जापनीज भाषेत गरोदर स्त्री असा होतो. हा रिव्हर्सल पॅटर्न आहे.\nआता ट्रेंड वॉरमध्ये यूरोपीय देशही सामील झाले. USA मधून आयात होणाऱ्या युरो २००० बिलियन किमतीच्या मालावर आपण ड्युटी लावू असे त्यांनी जाहीर केले.\nया वर्षभरात सरकार MMTC (१०%), NHPC (१०% ), NTPC (५%), कोल इंडिया (५%) या प्रमाणे विनिवेश करेल. IPO विषयीच्या नियमात बदल करण्यावर विचार विनिमय करण्यासाठी उद्या सेबीची बैठक आहे. वेदांताने तुतिकोरिन येथील प्लांटवरील बंदी उठवण्यासाठी मद्रास हायकोर्टात अर्ज दिला. कोर्टाने २५ जून २०१८ रोजी या अर्जावर सुनावणी ठेवली आहे. सिप्ला या कंपनीच्या HIV वरील औषधासाठी मंजुरी मिळाली.\nसरकारने इंटरनेट टेलिफोनीला मंजुरी दिली. आणि टेलिकॉम कंपन्यांना सरकारने जरुरी आदेश दिले आहेत. टेलिकॉम कंपन्यां एप्सच्या सहाय्याने टेलिफोनी सेवा देतील. यामुळे आता तुम्हाला सिमकार्ड शिवाय कॉल करता येतात.\nज्वेलरी क्षेत्रात हॉलमार्किंग सक्तीचे केले. यासाठी सरकारने ज्वेलर्सना सहा महिने ते एक वर्ष मुदत दिली आहे.\nएव्हिएशन सेक्टर मध्ये गेल्या मे महिन्यात गेल्या चार वर्षातील किमान संख्येपेक्षा प्रवाश्याची संख्या कमी होती. इंडिगोचा मार्केट शेअर ४०.९% झाला. येत्या डिसेंबरपर्यंत १४ विमानतळ उडाण योजनेअंतर्गत तयार केले जातील.\nपॉवर सेक्टरमधील NPA वर विचार करण्यासाठी DFS ने संबंधित पार्टिजची बैठक बोलावली आहे. यात ऊर्जा मंत्रालय, PFC, REC, पॉवर कंपन्या आणि त्यांना कर्ज देणार्या बँकांचे प्रतिनिधी समाविष्ट असतील.\nसरकारने पब्लिक प्रॉक्युअरमेंट योजनेखाली संरक्षण खात्यासकट सर्व खात्यांना स्थानिक लेदर प्रोडक्टसचा समावेश करण्यासाठी आदेश दिले आहेत. पादत्राणांमध्ये ७०% तर लेदर वस्त्रप्रावरणा मध्ये ६०% स्थानिक लेदर प्रोडक्टस खरेदी करावेत असे आदेश दिले. या सरकारच्या निर्णयामुळे बाटा, खादिम’s, तसेच मिर्जा इंटरनॅशनल या शेअर्स वर अनुकूल परिणाम झाला.\nBOSCH ही कंपनी येत्या ३ वर्षात Rs ७०० कोटींची गुंतवणूक करेल. JSW स्टिल्स च्या प्रमोटर्सनी आज ३२ लाख शेअर्स गहाण ठेवले.\nज्या ४८३८ कंपन्यांच्या कर्ज घेण्यावर मर्यादा घालण्यात आली होती त्या कंपन्यांना आता सरकार काही सवलती देण्याचा विचार करत आहे. आजच्या मार्केटचे अवलोकन करताना बुल्सची सरशी झाली असे आढळते. हरामी पॅटर्न बघताना ट्रेंड बदलला पाहिजे असे वाटते. पण मूलभूत काही बदल झाले तर काही सांगता येत नाही.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३५५४७ वर NSE निर्देशांक निफ्टी १०७७२ वर तर बँक निफ्टी २६५५७ वर बंद झाले\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \nआजचं मार्केट – १९ जून २०१८\nlike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका\nआजचं मार्केट – १९ जून २०१८\nसोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी जो ओपनिंग ट्रेड झाला तोच इंट्राडे हाय होता. त्यानंतर दिवसभर मार्केट पडतच राहिले. मार्केटने निफ्टी १०७०० चा स्तर गाठला. या मध्ये सुधारणा होण्याची शक्यता धूसर आहे. बेअरीश बेल्ट होल्ड पॅटर्न तयार झाला.\nUSA आणि चीन मधील ट्रेंड वॉर अधिकाधिक उग्र स्वरूप धारण करू लागले आहे. USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन मधून आयात होणाऱ्या US $ २०० अब्ज किमतीच्या मालावर १०% अतिरिक्त ड्युटी लावण्याची घोषणा केली. याचा परिणाम म्हणजे चीनमध्ये रबराच्या किमती ७% कोसळल्या तर बेस मेटल २.५% पडले. त्यामुळे याचा परिणाम आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केट आणि शेअर मार्केटवर दिसून आला. रुपया आणखी कमजोर झाला. US $१=Rs ६८.३८ इतका रुपयांचा डॉलर बरोबर विनिमयाचा दर झाला.\nसरकार ऑइल इंडिया मधील १०% हिस्सेदारी विकून Rs २४५० कोटी गोळा करण्याच्या विचारात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांबरोबर अर्थमंत्र्याची आज महत्वाची बैठक होती. यात क्रेडिट विशेषतः SME आणि इतर प्रायोरिटी सेक्टर मधील क्रेडिट कसे वाढवता येईल यावर विचार होणार होता. सरकारी बँकांपैकी ११ बँका RBI च्या PCA खाली असल्यामुळे त्यांच्यावर बरीच बंधने आहेत.\nTCS या कंपनीच्या BUY बॅक मध्ये किरकोळ शेअर होल्डर म्हणून भाग घ्यायचा असेल तर आपल्याजवळ ९५ किंवा त्यापेक्षा कमी शेअर्स पाहिजेत. या BUY बॅक मध्ये एका PAN नंबरवर BUY BACK साठी एकच अर्ज करता येईल.\nगोवा कार्बनने आपला पारादीप प्लांट बंद ठेवण्याची मुदत वाढवली.\nवेदांताने असे जाहीर केले की त्यांच्या तानजीगढ प्लांट मध्ये पूर्ववत उत्पादन सुरु झाले. टाटा पॉवर आणि IDBI बँक यांच्यात ऑटोमेटेड बिल पेमेंटसाठी करार झाला. मेटने जाहीर केले की २३ जून ते २५ जून २०१८ पर्यंत मान्सून बिहार आणि झारखंड मध्ये दस्तक देईल. व्हील्स इंडिया या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक २२ जून रोजी बोलावली आहे. यात बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार होईल.\n२० जून ते २२ जून २०१८ या दरम्यान RITES( Rs ६ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सूट) आणि फाईन ऑरगॅनिक केमिकल्स यांचे IPO ओपन राहतील. भारत २२ ETF चा इशूही किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन होईल. यात २.५% डिस्काउंट असेल. VARROC इंजिनीरिंग या ऑटो अँसिलरी क्षेत्रात असणाऱ्या कंपनीचा US $ २८८ मिलियनचा IPO (याचा प्राईस बँड Rs ९६५ Rs ९६७ आहे) येत आहे. हा IPO २६ जून २०१८ पासून ओपन होईल. या आठवड्यात IPO ची धमाल आहे. त्यामुळे नाराज होण्याचे कारण नाही.\nBSE निर्देशांक सेन्सेक्स ३५२८६ NSE निर्देशांक निफ्टी १०७१० आणि बँक निफ्टी २६२६५ वर बंद झा\nwww.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट\nshare करा पण क्रेडिट देऊन \nआजचं मार्केट – १५ जानेवारी २०२१\nआजचं मार्केट – १४ जानेवारी २०२१\nआजचं मार्केट – १३ जानेवारी २०२१\nआजचं मार्केट – १२ जानेवारी २०२१\nआजचं मार्केट – ११ जानेवारी २०२१\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2020/02/blog-post_11.html", "date_download": "2021-01-18T01:23:48Z", "digest": "sha1:MQ6MLZW6BMZ3ITPISOXIHZBSLGRD6SW6", "length": 27887, "nlines": 201, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "शाहीनबाग लोकशाहीला मजबूत आणि भारताला एक करत आहे | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\nशाहीनबाग लोकशाहीला मजबूत आणि भारताला एक करत आहे\nयात जरासुद्धा संशय नाही की जगात लोकशाहीची पावले प्रगतीच्या दिशेने पडत आहेत. वेगवेगळ्या देशामध्ये अशा अनेक शक्ती सक्रीय आहेत ज्या लोकशाहीला दृढ करत आहेत, परंतु काही शक्ती अशाही आहेत ज्या लोकशाहीच्या या प्रक्रियेला क्षीण करण्याचे षडयंत्र रचत आहेत. एकूणच जग सैद्धांतिक लोकशाहीकडून खर्‍या लोकशाहीकडे वाटचाल करीत आहे. खर्‍या लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व केवळ संविधान आणि कायद्याच्या पुस्तकात पुरतेच सीमित राहत नाहीत तर तेथे सर्व नागरिकांना खर्‍या अर्थाने स्वतंत्रता व समानता मिळत असते आणि लोकांमध्ये सद्भावना आणि बंधुता व्याप्त असते. भारतात प्रजासत्ताकाची सुरूवात आधुनिक शिक्षण, संचार आणि दळणवळणाच्या साधनांच्या विकासासोबत झाली. महात्मा गांधींनी 1920 मध्ये असहयोग आंदोलनाची सुरूवात केली, ज्यात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग नोंदवला. भारतीय स्वातंत्र्याचे आंदोलन पुढे चालून जगातील सर्वात मोठे आंदोलन बनले.\nभारतीय संवि���ानाचे मूळ चरित्र प्रजासत्ताक आहे. प्रजासत्ताक असून, प्रजातांत्रिक मुल्यांनी ओतप्रोत भरलेले आहे. याची सुरूवात ’आम्ही भारताचे लोक’ या वाक्याने होते. आमची राज्यघटना आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या संयुक्त धोरणाने देशात प्रजासत्ताकाच्या मुळांना मजबुती मिळाली. 1975 मध्ये देशात आणीबाणी लावण्यात आली. त्या काळात जनतेच्या प्रजातांत्रिक अधिकाराचे हनन करण्यात आले. दोन वर्षानंतर जेव्हा आणीबाणी हटविली गेली, तेव्हा प्रजातांत्रिक अधिकार पुन्हा बहाल झाले.\n1990 च्या दशकामध्ये राममंदीर आंदोलनाची सुरूवात झाली आणि येथूनच देशाच्या प्रजातांत्रिक चरित्रावर हल्ले सुरू झाले. 2014 साली भाजपचे शासन केंद्रात आल्याबरोबर प्रजातांत्रिक मुल्यांच्या र्‍हासाची प्रक्रिया ही वेगवान झाली. नागरिकांचे स्वातंत्र्य, देशाची बहुलता आणि सहभागीता यावर आधारित असलेल्या राजकीय संस्कृतीचा र्‍हास सुरू झाला. 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय लोकशाही निर्देशांकामध्ये भारताचे स्थान दहाने खाली जावून 51 वर स्थिरावले. भाजपाच्या विघटनकारी राजकारणाचा प्रभाव देशावर होत असलेला स्पष्टपणे जाणवतो.\nयाच बरोबर हे ही सत्य आहे की, मागील काही काळापासून संपूर्ण देश ज्या पद्धतीने सरकारच्या नागरिकता कायद्याच्या संशोधनाविरूद्ध उठून उभा राहिला आहे त्यामुळे देशाची लोकशाही दृढ झालेली आहे. दिल्लीच्या शाहीन बागमध्ये या संबंधी होत असलेले विरोध प्रदर्शन हे त्याचे प्रतीक आहे. हे प्रदर्शन 15 डिसेंबर 2019 पासून नियमितपणे सुरू आहे. दरम्यान, जामिया मिलीया इस्लामिया आणि अलिगढ मुस्लिम विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सोबत पोलिसांनी जघन्य असा व्यवहार केला आणि जामिया आणि जवळपासच्या जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.\nरोचक तथ्य हे ही आहे की, शाहीन बागमध्ये चालू असलेले विरोध प्रदर्शन मुस्लिम महिलांनी सुरू केले. यात सामील महिला ह्या बहुतांशी बुरखानशीन होत्या. मात्र लवकरच त्यांच्यासोबत इतर समाजातील महिलाही येऊन मिळाल्या. हळूहळू सर्व समुदायाचे तरूण, विद्यार्थी त्यांच्यासोबत येत गेले. शाहीन बागचे आंदोलन मुस्लिमांद्वारे यापूर्वी केलेल्या आंदोलनांपेक्षा अनेक अर्थांनी वेगळे आहे. शहाबानो प्रकरण असो, महिलांना हाजीअली दर्गाहमध्ये प्रवेश देण्याचा प्रश्‍न असो की तीन तलाक बेकायदेशीर घोषित करण्याच्या विरोधात झालेले आंदोलन असो, त्यामागे उलेमा होते आणि प्रदर्शनामध्ये दाढी-टोपीवाल्यांचीच मोठी संख्या दिसत होती. त्या आंदोलनांचा मूळ मुद्दा शरियत आणि इस्लामच्या रक्षणाचा होता. त्यात केवळ मुस्लिम भाग घेत होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, विरोध करणार्‍यांना त्यांच्या कपड्यावरून ओळखता येते. मात्र मोदींना हे दृश्य पाहून धक्का बसला असेल की, सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरूद्ध जे प्रदर्शन होत आहेत त्यात अशा लोकांची संख्या मोठी आहे ज्यांना कपड्यावरून ओळखता येणे शक्य नाही.\nहे विरोध प्रदर्शन इस्लाम किंवा अन्य धर्माच्या रक्षेसाठी नाहीत तर हे भारताच्या संविधानाच्या रक्षणासाठी आहेत. यात ज्या घोषणा दिल्या जात आहेत त्या केवळ लोकशाही आणि संविधानाच्या रक्षेशी संबंधित आहेत. विरोध करणारे नारा-ए-तकबीर अल्लाहु अकबरची घोषणा देत नाहीत तर ते संविधानाच्या उद्देशिकेसंबंधी बोलत आहेत. ते फैज अहेमद फैजची कविता ’हम देखेंगे’ चे पठण करत आहेत. फैजने ही कविता जनरल जियाउल हक ने जेव्हा पाकिस्तानात लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या विरोधात लिहिली होती. एवढेच नव्हे तर वरूण ग्रोवर यांची कविता ’तानाशाह आकर जाएंगे, हम कागज नहीं दिखाएंगे’ हे ही आंदोलनकारी गात आहेत. ही कविता सीएए-एनआरसी आणि वर्तमान सरकारच्या हुकूमशाही वर्तनाच्या विरूद्ध सविनय अवज्ञा आंदोलन चालविण्याची घोषणा करते.\nभाजपा पुन्हा-पुन्हा देशासमोर सांगत होेती की, मुस्लिम महिलांचा सर्वात मोठा प्रश्‍न तीन तलाक आहे. परंतु मुस्लिम महिलांनी हे सिद्ध करून दाखविले आहे की, मुस्लिम समुदायाच्या अस्तित्वाला उत्पन्न झालेला धोका हा त्यांचा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. अन्य धार्मिक समुदायांचे क्षीण घटक गरीब आणि बेघर लोक ही आता हे समजत आहेत की, आज जर का कागदपत्रांच्या अभावाच्या नावावर मुस्लिमांच्या नागरिकतेवर संकट घोंघावत आहे तर उद्या त्यांची पाळी येईल. जरी हे आंदोलन सीएए, एनआरसीवर केंद्रीत असले तरी हे खर्‍या अर्थाने मोदी सरकारच्या नीती आणि त्यांच्या पोकळ आश्‍वासनांच्या विरूद्ध उठत असलेला जनतेचा आवाज आहे. विदेशात जमा असलेला काळा पैसा परत आणणे आणि तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन पूर्ण करण्यामध्ये हे सरकार अयशस्वी राहिले आ���े. नोटबंदीने अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट करून टाकलेली आहे, जीवनावश्यक वस्तुच्या किमती गगणाला भिडलेल्या आहेत, दिवसागणिक बेरोजगारांची फौज मोठी होत आहे. या सर्व महत्त्वाच्या प्रश्‍नांची पर्वा करावयाचे सोडून सरकार देशाला विघटित करण्याच्या कामामध्ये गुंतलेली आहे. हे सर्व मुद्दे आम जनतेला आक्रोशित करत आहेत. हे आंदोलन कुठल्याही प्रयत्नांशिवाय पसरत चाललेले आहे. शाहीनबाग आता केवळ एक स्थान राहिलेले नसून, ते मजूर, शेतकरी आणि सामान्य माणसाची कंबर तोडणार्‍या सरकारी नीती आणि वातावरणात घृणेचे विष पेरण्याच्या सरकारी प्रयत्नांच्या विरूद्ध जनाक्रोशाचे प्रतीक बनले आहे. एकीकडे राम मंदीर, गोमांस, लव्ह जिहाद आणि घरवापसी सारखे मुद्दे देशाचे विघटन करणारे आहेत तर दुसरीकडे शाहीन बाग देशाला संघटित करत आहे. लोक जन गण मन गात आहेत, तिरंगा हवेत अभिमानाने मिरवत आहेत. महात्मा गांधी, भगतसिंग, आंबेडकर आणि मौलाना आझादचे चित्र आपल्या हातात घेऊन रस्त्यावर निघत आहेत. हा आपल्या लोकशाहीसाठी अभिमानाचा क्षण आहे. स्पष्ट आहे की, सामान्यजन कुठल्याही परिस्थितीत त्या मुल्यांचे आणि अधिकाराचे रक्षण करू पाहत आहेत, जे स्वातंत्र्य आंदोलन आणि राज्यघटनेतून त्यांना मिळालेले आहे.\nहे सांगण्याची आवश्यकता नाही की विभाजित करणार्‍या आणि जातीय शक्ती या आंदोलनाच्या बाबतीत वेगवेगळ्या खोट्या गोष्टी पसरवत आहेत. परंतु आपल्याला हे देखील विसरून चालणार नाही की, विरोध आणि असहमती हा लोकशाहीचा आत्मा आहे. या प्रकारचे स्वयंस्फूर्त आंदोलनच जनतेची खरी आवाज असते. यांचे स्वागत व्हायला हवे. आपल्या प्रिय आणि अभिनव भारताची रक्षा अशाच आंदोलनाने होईल. आणि हेच आंदोलन आपली राज्यघटना आणि आपल्या प्रजासत्ताक मुल्यांच्या शत्रूंपासून आपला बचाव करतील.\n(मूळ इंग्रजी लेखाचा हिंदी अनुवाद अमरिश हरदेनिया यांनी केला तर हिंदीचा मराठी अनुवाद एम.आय. शेख, बशीर शेख यांनी केला.)\n२८ फेब्रुवारी ते ०५ मार्च २०२०\nपत्नींचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nभांडवलशाही साम्राज्य आणि स्त्रिया : इस्लामी दृष्टीकोन\nडार्क वेबवर विक्रीसाठी अर्धा दशलक्ष भारतीयांचा डेब...\nसीएएविरोधी आंदोलन, यशापयशापेक्षा ठामपणा महत्त्वाचा\nजनशक्तीपुढे सरकारची हुकूमशाही चालत नाही –नि. न्या....\nएन.आर.सी.आणि भारत: एक वस्तुनिष्ठ मूल्यमापन\nगंभीर आजारावर उपचार निःशुल्क हवेत : खालिद परवेज\nउपभोक्ता आणि आर्थिक दडपण\nएनपीआर, जनगणना, आणि एनआरसीमध्ये फरक काय\nआर्थिक अपयश जाळायला पेटवलेली विद्वेषाची होळी\n२१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२०\n१४ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२०\nशाहीनबाग लोकशाहीला मजबूत आणि भारताला एक करत आहे\nकाळ्या कायद्या विरूद्धचा संघर्ष ’स्वातंत्र्य चळवळ’...\nअर्थसंकल्प २०२०-२१ : अल्पसंख्याकांसाठी पुन्हा गाजर\nगोली मारो सालों को.. हे बरोबर आहे काय\nनागरिकत्व कायद्याची गरज किती\nशासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यास शासन क...\nआई-वडील आणि नातेवाईकांचे अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमहर (स्त्रीधन) : प्रेषितवाणी (हदीस)\nअल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)\n‘प्रजासत्ताका'चा अर्थ तरी आम्हाला कळाला का\n‘इंडिया अर्थात भारत' हिन्दुस्तान नाही\n०७ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२०\n‘द इकॉनॉमिस्ट’ आणि भारत\nदेशातील ज्वलंत समस्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठीच...\nपूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी ‘जमाअत’चे कौतू...\nशरीरामध्ये छिद्रे आणि टॅटू\n8 हजार व्यावसायिकांच्या आत्महत्या\nएनआरसीवरील स्पष्टीकरणानंतरही सरकारची भूमीका संशयास्पद\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पड���यला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/220px-n-704194201/", "date_download": "2021-01-18T01:26:09Z", "digest": "sha1:BTH6KXPMX5R5P7I57LBMUI5YNHZU4CKX", "length": 2137, "nlines": 46, "source_domain": "aasantosh.com", "title": "220px-n-704194201.jpg – असंतोष", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nजनमानसात स्थान असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाबाबत हिंदुत्ववादी पळवापळवीचा खेळ खेळतात, विवेकानंद हे त्याचे उदाहरण आहे .\nपुस्तकाच्या कौतुकाने लेखकाला दुनिया गोड वाटली\nआणि लेखक मेला आणि – साहिल कबीर\nबाबा सोहनसिंह भाकना – वसाहतवादविरोधी क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांचे नेते\nEconomics Literature Pick-a-book Poetry Political Reportage Social Uncategorized परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि नायक विशेष लेख व्यक्ती,विचार आणि विश्व सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृशबाता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marketaanime.com/2013/11/", "date_download": "2021-01-18T00:14:36Z", "digest": "sha1:37LQTWRRDFWROCCYQV4YXBYQL77G7VMJ", "length": 13147, "nlines": 176, "source_domain": "marketaanime.com", "title": "November 2013 - Stock Market आणि मी", "raw_content": "\nगृहिणी ते stock market गुंतवणूकदार – एक रोमांचक प्रवास\nभाग ३६ – चक्रव्यूह डेट्रेडचा आणि अभिमन्यू आपला \nआपण डेट्रेडच्या चक्रव्युहात शिरलो आहोत. गुंता सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसा हा चक्रव्यूह तितकासा कठीण नाही बाहेर पडायला. हे ज्ञान फ़क़्त अर्जुनालाच माहित आहे असं काही नाही. आपल्याला पण ते कळू शकतं कारण शेअरमार्केटच्या व्यवहारात पारदर्शकता आहे. प्रत्येक व्यवहार लेखी होतो. अगदी डेट्रेड सुद्धा कोणत्याही व्यवहाराचं बील मिळ्तं. हे बील computerised असतं .तुमची प्रत्येक शंका त्यामुळे दूर होते. मग आता असं करूया कि मी केलेल्या डेट्रेडची बिलं बघूया आणि पडूया या चक्रव्यूहातून बाहेर \nबिलामध्ये खालीलप्रमाणे निरनिराळ्या प्रकारची माहिती असते :\nतुम्ही ऑर्डर दिलेली वेळ\nतुमचा ट्रेड झाला असेल तर त्याचा ट्रेड नंबर\nशेअरचे किंवा सिक्यूरिटीचे नाव\nखरेदी किंवा विक्री झाली\nखरेदी केलेल्या शेअर्सची संख्या\nविक्री केलेल्या शेअर्सची संख्या\nशेअरचा भाव ( जो टिकरवर दाखवला जातो.)\nशेअर्सची संख्या गुणिले gross दर प्रत्येक शेअरचा = gross total\nदलाली (total खरेदी किंवा विक्रीच्या किमतीवर)\nखरेदीचा gross भाव अधिक दलाली किंवा विक्रीचा gross भाव वजा दलाली (प्रत्येक शेअरसाठी)\nखरेदीचा gross भाव अधिक दलाली गुणीले खरेदी केलेल्या शेअर्सची संख्या किंवा विकीचा gross भाव वजा दलाली गुणिले विकलेल्या शेअर्सची संख्या\nयाशिवाय खालीलप्रमाणे वेगवेगळे charges आकारले जातात.\nआधी सांगितल तसं, डेट्रेड दोन प्रकारे करता येतो. आधी विकत घ्या नंतर विका किंवा आधी विका आणि नंतर विकत घ्या. आपण प्रत्येक प्रकारच्या डेट्रेडचं एक एक उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला मी नक्की काय सांगतीये ते कळेल.\nउदाहरण १ – आधी विकत घ्या नंतर विका\nबील क्रमांक १ मध्ये मी ‘BHEL’ कंपनीचे १० शेअर्स प्रत्येकी रुपये २१८२ प्रमाणे खरेदी केले याची एकूण खरेदी किमत रुपये २१८२० झालेली दाखवली आहे .१० शेअर्सला एकूण रुपये ८.७० दलाली आकारली आहे (म्हणजेच प्रत्येक शेअरला ८७ पैसे दलाली ) त्यामुळे मला प्रत्येक शेअरची किमत (दलालीसकट ) रुपये २१८२.८७ एवढी पडली याप्रमाणे १० शेअर्सची दलालीसकट एकूण किमत रुपये २१८२८.७० झाली .\nहे शेअर्स मी त्याच दिवशी प्रत्येक शेअर रुपये २२०५ या दराने विकले .विक्रीची एकंदर किमत रुपये २२०५० झाली या रकमेवर रुपये ११ दलाली आकारली गेली. (प्रत्येक शेअरला रुपये १.१० या दराने ) प्रत्येक शेअरच्या किमतीमधून दलाली वजा केल्यानंतर शेअरचा भाव प्रत्येकी रुपये २२०३.९० झाला .त्यामुळे १० शेअर्सची दलाली वजा जाता विक्रीची किमत रुपये २२०३९.०० झाली.म्हणजेच रुपये २१०.३० फायदा झाला , खरेदी साठी ८९ पैसे व विक्रीच्या दलालीवर रुपये १.१३ सेवा कर आकारला गेला . T. O. charges रुपये १.६५ , S.T.T. रुपये ५ Stamp charges ८८ पैसे या प्रमाणे आकारले गेले .एकंदर फायद्यातून हे सर्व charges म्हणजेच रुपये ९.५६ वजा जाता रुपये २००.७४ निव्वळ नफा झाला.\nउदाहरण २ – आधी विका नंतर विकत घ्या\nया बिलामध्ये प्रथम शेअर्स विकले आणी नंतर खरेदी केले आहेत . विकलेले शेअर्स आपल्याजवळ असले पाहिजेत असे बंधन नसते म्हणूनच याला ‘short’ करणे असे म्हणतात. मी १० शेअर्स विकण्याची ऑर्डर दिली होती . पण एकदमच १०शेअर्स एकाच लॉट मध्ये जातील/ येतील असे नाही (६-४, २-८ ५-५ अश्या वेगवेगळ्या लॉटमध्ये तुम्ही खरेदी/ विक्री करू शकता.)\nयामध्ये मी titan कंपनीचे १० शेअर्स २६४ रुपये प्रती शेअर या भावाने विकले . दलाली एका शेअरला १२पैसेप्रमाणे आकारली आहे. हे १० शेअर्स (१-९) अशा लॉट मध्ये मिळाले . दलाली वज जाता २४५.८८रुपय भाव या १०शेअर्स साठी मिळाला . एकूण रकम (२४५.८८गुणिले १० ) रुपये २४५८.८० झाली .विक्री साठी १४पैसे सेवा कर आकारला गेला Security Transaction Tax (STT) 61 पैसे आकारला गेला.\nविकलेले १० शेअर्स २४५ रुपये भावाने नंतर खरेदी केले .एकंदर खरेदीची किमत रुपय्र २४५१ झाली प्रत्येक शेअर्सवर १० पैसे दलाली आकारण्यात आली .ती खरेदीच्या किमतीत मिळवून शेअर्स्चा भाव रुपय २४५.१० झाला . यासाटी १२ पैसे सेवा कर आकारला गेला . रुपये ७.८० फायदा झाला . त्यातून १ रुपया STT १०पैसे stamp charges , T. O. charges 16 पैसे व २९ पैसे सेवा कर वजा जाता निव्वळ फायदा रुपये ६.२५ झाला.\nआशा अशी आहे कि तुम्हाला वरच्या २ उदाहरणावरून आणि गेल्या २-३ भागांमधून डेट्रेडबद्दल बर्यापैकी माहिती मिळाली असेल. या विषयावर आपण परत बोलूच पण पुढच्या भागात आपल्या मार्केटच्या वाटचालीकडे परत जावूया. भेटूच लवकर..\nपुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nआजचं मार्केट – १५ जानेवारी २०२१\nआजचं मार्केट – १४ जानेवारी २०२१\nआजचं मार्केट – १३ जानेवारी २०२१\nआजचं मार्केट – १२ जानेवारी २०२१\nआजचं मार्केट – ११ जानेवारी २०२१\nलेखमाला – 'माझी वाहिनी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/hubballi-shootout-maharashtra-ats-arrested-main-accused-from-mumbai/articleshow/79414500.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-01-18T00:55:28Z", "digest": "sha1:L3UYSW3A7C5AQNUM4A243QQ2U6MJBCPY", "length": 11995, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'त्या' हत्येची तुरुंगातच मिळाली होती सुपारी\nकर्नाटकातील हुबळीतील हत्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्याला तरुंगात असतानाच या हत्येची सुपारी मिळाल्याची माहिती उघड झाली आहे.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यात गोळ्या झाडून एकाची हत्या करणाऱ्यास मंगळवारी अंधेरी येथून अट��� केली. अंकुरसिंग उर्फ गोलू असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना, त्याला हत्येची सुपारी मिळाल्याचे चौकशीतून समोर आले आहे.\nहुबळीतील कारवार रोडवरील व्यावसायिक संकुलाबाहेर ६ ऑगस्टला इरफान हंचनाळ याची अंकुरसिंग आणि त्याच्या पाच साथीदारांनी गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणी हुबळी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली, मात्र अंकुरसिंग फरार होता. अंकुरसिंग फरार असून, कर्नाटक पोलिस त्याला शोधत असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली. परिचयातील व्यक्तीकडून पैसे घेण्यासाठी तो अंधेरीत येणार असल्याचे पोलिस निरीक्षक दया नायक यांना समजले. दया नायक यांच्या पथकाने अंधेरीत सापळा लावून अंकुरसिंगला अटक केली. नवी मुंबईतील उलवे परिसरात नातेवाईकांच्या घरी तो लपून बसला होता. बुधवारी अंकुरसिंगला हुबळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.\nअंकुरसिंगला २०१६मध्ये चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. या गुन्ह्यात त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. तुरुंगामध्ये अंकुरसिंग हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेल्या आफताब मोहम्मदली बेपारी, तौसिफ सादिक निप्पानी, अतीयाबखान तडकोड, मोहीन दादासाब पटेल, अमीर तमटगर या पाच जणांच्या संपर्कात आला. चोरी करून काय मिळणार हत्येच्या सुपारीमध्ये चांगले पैसे मिळतील, असे या पाच जणांनी त्याला सांगितले. मोठी रक्कम मिळेल या अपेक्षेने त्याने इरफान याच्यावर गोळीबार करून त्याला ठार मारले होते.\nपुणे: वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा मोर्चा, शहरप्रमुखांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nबॉसच्या पत्नीने केला FIR; मसाज पार्लरमधील रशियन गर्लफ्रेंड हायकोर्टात\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विद्यार्थ्याने दिली धमकी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपुणे: वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा मोर्चा, शहरप्रमुखांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबईकरोनाचा धोका कायम; राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली\nदेशकरोना लसीकरण; ४४७ जणांवर साइड इफेक्ट, तिघे रुग्णालयात दाखल\nदेशशेतकरी आंदोलन; प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय नाही, नेत्यांनी सांगितले...\nकोल्हापूरमहाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्र्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले\nअहमदनगरमला मरणाची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nदेशकृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले....\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nआजचं भविष्यराशिभविष्य १८ जानेवारी : आज चंद्राचा संचार मीन राशीत, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/crime-news/uttar-pradesh-love-affair-man-absconded-with-sister-friend-in-ghazipur/articleshow/78809670.cms", "date_download": "2021-01-18T01:24:22Z", "digest": "sha1:6EZD25U7YOS2D6MWYJLHPSEWUQV75L25", "length": 11768, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबहिणीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम; गर्लफ्रेंडला घेऊन प्रिन्स झाला पसार\nटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Oct 2020, 05:51:00 PM\nबहिणीच्या मदतीने तिच्या मैत्रिणीला पळवून नेणाऱ्या तरुणाविरोधात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये ही घटना घडली आहे. बाजारात जात असल्याचे सांगून ते घराबाहेर पडले, त्यानंतर परतलेच नाहीत.\nगाझीपूर: उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये एका तरुणाचे बहिणीच्या मैत्रिणीवर प्रेम जडले. त्याने बहिणीच्या मदतीने तिला पळवून नेले. मुलीच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी तरुणाविरोधात अपहरणाची तक्रार दिली आहे. खानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलिमापूर गावात ही घटना घडली.\nअलिमापूरमधील रहिवासी प्रिन्सचे बहिणीच्या मैत्रिणीवर प्रेम जडले होते. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत मुलीच्या आईने सांगितले की, १२ ऑक्टोबरला आरोपी तरूण त्याच्या बहिणीसोबत घरी आला होता. मुलीला बाजारात घेऊन जाण्याच्या बहाण्याने घरातून घेऊन गेले. त्यानंतर त्यांची मुलगी घरी परतलीच नाही. त्यानंतर दोघे भाऊ-बहीणही त्यांच्या घरी परतले नाहीत. मात्र, त्याच्या दुसऱ्या दिवशी तरुणाची बहीण घरी परतली. खानपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणाचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nगर्लफ्रेंडचं लग्न दुसऱ्याशी ठरलं, बॉयफ्रेंडने दिली हत्येची सुपारी\nउत्तर प्रदेशातीलच बस्ती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीचे लग्न दुसऱ्या तरुणासोबत ठरल्याने संतापलेल्या तरुणाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिली. त्याआधीच पोलिसांनी आरोपीसह चौघांना अटक केली आहे. तरुणाने प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येसाठी तिघांना १ लाख २० हजार रुपये दिले होते. अॅडव्हान्स म्हणून तरुणाने त्यांना ७० हजार रुपये दिले होते. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपींना अटक केली.\nमुंबई: पत्नी घरात झोपली होती, १२ वर्षीय मुलीवर सावत्र बापाने केला बलात्कार\nGujarat : जन्मदात्या पित्याने ३ मुलींची केली हत्या, त्यानंतर पत्नीलाही विष पाजले\nपिंपरी: पोलीस आयुक्तांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते, यूजर्सकडे मागितले पैसे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nmadhya pradesh: अंधश्रद्धेचा बळी; जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलाची झोपेतच केली हत्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअमरावतीबसची ट्रॅक्टरला जोरात धडक; अपघातात २० जण जखमी\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वाप��� करतोय\nरत्नागिरीबाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर\nमुंबईधक्कादायक: मुंबईत सहायक पोलीस निरीक्षकाचा मांजाने चिरला गळा\nपुणेग्रामपंचायतींचा निकाल उद्या; उत्कंठा शिगेला\nदेशकृषीमंत्री तोमर यांचा शेतकरी संघटनांवर निशाणा; म्हणाले....\n; भाजपला शह देण्यासाठी टाकले 'हे' धाडसी पाऊल\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nमोबाइलBSNL च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/water-tanker/", "date_download": "2021-01-18T02:01:43Z", "digest": "sha1:W4UGIQ5KPB6B6SK2KKVAFGKKWOBPORCY", "length": 5831, "nlines": 113, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "water tanker – Dainik Prabhat", "raw_content": "\nपाण्याच्या टॅंकरचे पैसे पुणे पालिका देणार का\nप्रभात वृत्तसेवा\t 1 month ago\nप्रभात वृत्तसेवा\t 7 months ago\nजिल्ह्यातील वनक्षेत्रात पाणीपुरवठ्यासाठी 12 टॅंकर्स मंजूर\nप्रभात वृत्तसेवा\t 11 months ago\nसोसायट्यांमधील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दहा महिन्यांचा अवधी लागणार\nप्रभात वृत्तसेवा\t 1 year ago\nसोसायट्यांचे आर्थिक गणित कोलमडणार\nप्रभात वृत्तसेवा\t 1 year ago\nसोलापूर जिल्हा अद्यापही तहानलेलाच\nप्रभात वृत्तसेवा\t 1 year ago\nचार तालुक्‍यांवर भीषण जलसंकट\nप्रभात वृत्तसेवा\t 1 year ago\nजिल्ह्यात पुन्हा टॅंकरची संख्या वाढली\nप्रभात वृत्तसेवा\t 1 year ago\nइंदापूर तालुक्‍यात अजूनही 32 हजार नागरिकांची तहान टॅंकरवरच\nप्रभात वृत्तसेवा\t 1 year ago\nधायरीकरांना आता पाण्यासाठी मोजावे लागणार पैसे\nप्रभात वृत्तसेवा\t 1 year ago\nमेट्रो कोचेसचा मार्ग मोकळा\nप्रभात वृत्तसेवा\t 1 year ago\nपावसाळ्यातही अर्धा पुरंदर टॅंकरवर अवलंबून\nप्रभात वृत्तसेवा\t 1 year ago\nबारामतीत प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का\nप्रभात वृत्तसेवा\t 1 year ago\nटॅंकरवर 20 कोटींहून अधिक खर्च\nप्रभात वृत्तसेवा\t 1 year ago\nटॅंकरचा आकडा 27 हजारांवर\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nटॅंकर हळू चालवण्यास सांगणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यास चिरडले\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nजोरदार पाऊस होऊनही जिल्ह्यात 250 टॅंकर\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nसंतप्त ग्रामस्थांकडून माजी सरपंच धारेवर\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nटॅंकरसाठी पुणे पालिकेला मोजावे लागताहेत 8 कोटी\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nइंदापुरात वाढल्या टॅंकरच्या खेपा\nप्रभात वृत्तसेवा\t 2 years ago\nकरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर पुणे जिल्ह्यात किरकोळ स्वरूपाच्या 58 तक्रारी\nसामाजिक : सुधारणा आवश्‍यकच; पण…\nदखल : करार शेती फायद्याची\nज्ञानदीप लावू जगी : नातरी निदैवाचा परिवरीं \n62 वर्षांपू्र्वी प्रभात : राष्ट्रसंघ नकाशासंबंधी खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/30-godowns-of-plastic-goods-burnt-1749464/", "date_download": "2021-01-18T00:44:50Z", "digest": "sha1:FWMYHQVXXFCRPJEL6BY6IF4RSWUYBZYF", "length": 11487, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "30 godowns of plastic goods burnt | प्लास्टिक सामानांची ३० गोदामे जळून खाक | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nप्लास्टिक सामानांची ३० गोदामे जळून खाक\nप्लास्टिक सामानांची ३० गोदामे जळून खाक\nमुंब्रा येथील शीळ फाटा भागातील भारत मार्केटजवळ खान कम्पाऊंड आहे. तीन लाख चौरस फुटांच्या परिसरात ३० गोदामे उभारण्यात आली आहेत.\nशीळ फाटा येथील भारत मार्केटजवळील खान कम्पाऊंडमधील ३० गोदामांना बुधवारी पहाटे भीषण आग लागून त्यात गोदामांतील प्लास्टिक तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. पाच तासांच्या अवधीनंतर ही आग विझविण्यात अग्निशमन दलास यश आले असून या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.\nमुंब्रा येथील शीळ फाटा भागातील भारत मार्केटजवळ खान कम्पाऊंड आहे. तीन लाख चौरस फुटांच्या परिसरात ३० गोदामे उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचे साहित्य ठेवण्यात आले आहे. बुधवारी पहाटे ५ वाजता कम्पाऊंडमधील गोदामांना आग लागली. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग पाहून गोदामातील कर्मचाऱ्यांनी कम्पाऊंडबाहेर धाव घेतली. त्यामुळे या घटनेत ते बचावले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. पाच अग्निशमन वाहने, पाच टँकर आणि दोन जम्बो टँकरच्या मदतीने अग्निशमन जवानांनी आग विझविण्यास सुरुवात केली. खाडी आणि विहिरींचे पाणी वापरून ही आग विझविण्यात येत होती. पाच तासांच्या अवधीनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 खराब रस्त्यामुळे गणरायाचा जलप्रवास\n3 निकृष्ट कामामुळे सागरी महामार्गावर खड्डे\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nirbhid.com/2018/", "date_download": "2021-01-18T00:05:18Z", "digest": "sha1:XV4EXTNUDK7QL772PBDUKWPMMNEQ72SU", "length": 14361, "nlines": 79, "source_domain": "www.nirbhid.com", "title": "निर्भीड.कॉम", "raw_content": "\nनिवडणुक - ई.व्ही.एम - मांडूळ\nनिवडणुक - ई.व्ही.एम - मांडूळ भाग १ दिनांक ११ डिसेम्बर २०१८ दिनांक ११ -१२-२०१८ अगोदर\nराफेल व रा - हुल \nराफेल व रा - हुल गेल्या काही महिन्यापासून कांग्रेस अध्यक्ष मा.श्री. राहुल गांधी हिंदू-मुस्लिम-दलित-मनु फिरून झाल की पुन्हा राफेल व्यवहार यावर येत आहे, अणि जणू काही ह्याच मुद्यावर सद्य NDA सरकारला ते उलथावुन टाकतील की काय अशी भाबडी आशा कुटुंब समर्थकाना वाटते गेल्या काही महिन्यापासून कांग्रेस अध्यक्ष मा.श्री. राहुल गांधी हिंदू-मुस्लिम-दलित-मनु फिरून झाल की पुन्हा राफेल व्यवहार यावर येत आहे, अणि जणू काही ह्याच मुद्यावर सद्य NDA सरकारला ते उलथावुन टाकतील की काय अशी भाबडी आशा कुटुंब समर्थकाना वाटते राहुल गांधी यांच्या आजवरच्या वाटचालीकड़े प्रमाणिकपणे पाहिल्यास, निष्ठेने नव्हे फ़क्त प्रमाणिकपणे पाहिल्यास त्यांना ह्या विषयाच फार गांभीर्य आहे अथवा त्यांच्या सल्लागाराना ( जे राहुल गांधी यापेक्षा जास्त लायक व् बुद्धिमान आहेत ) ह्या व्यवहारातल काहीच माहित नाही असे वाटत नाही. परंतु जर काही मुद्देच सापडत नसतील तर भ्रम-हूल पसरवणे मग ते भ्रम EVM बद्दल असो, लोकशाहीच्या खुना बद्दल असो, दलित-मुस्लिम अत्याचार असो, सर्जिकल स्ट्राइक असो अथवा राफेल व्यवहार असो. भ्रम हे मोठया शस्त्राप्रमाणे सर्वच राजकीय पक्ष-धुरंधर वापरत आले आहे व् ते कमी-अधिक प्रमाणात यशस्वी देखिल झाले आहे. आता अविश्वास ठराव प्रस्तावाच्या भाषणात श्री. राहुल गांधी म्हणाले की मला फ़्रांसच्या राष्ट्र-अध्य्क्षानी सांगितले की आम्हाला झालेला व्यवहार उघड करण्यात काहीच अडचण\nकेरली टेकक्स “हंगेरीयन अर्जुन”\nकेरली टेक क्स “हंगेरीयन अर्जुन” आपल्याकडे आज “ केरली टेक क्स” हे नाव फार कुणाला माहित असण्याची शक्यता नाहीच्याच घरात आहे. परंतु त्याची यशोगाथा वाचल्यावर तुम्ही त्याला कधीही विसरु शकणार नाही हे नक्की तो तुम्हाला तुमच्या जिवनातील प्रत्येक बिकट प्रसंगासमोर निधड्या छातीने उभे रहायला भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यात मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांमुळे तुम्ही कोलमडायला लागलात की “केरली” तिथे तत्काळ हजर होइल अगदी “टेरी” सारखाच तो तुम्हाला तुमच्या जिवनातील प्रत्येक बिकट प्रसंगासमोर निधड्या छातीने उभे रहायला भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यात मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांमुळे तुम्ही कोलमडायला लागलात की “केरली” तिथे तत्काळ हजर होइल अगदी “टेरी” सारखाच ( http://www.nirbhid.com/ 2017/11/ terry-fox-story.html ) आणि त्याच्याकड़े पाहून तुम्हाला समोर असलेल्या अप्रिय परिस्थितीला वाकुल्या दाखवण्याची शक्ति नक्कीच मिळेल. हे तितकस सोपे नाहीये हेदेखील खरेच हे त्याची यशोगाथा वाचल्यावर लक्षात येईलच ( http://www.nirbhid.com/ 2017/11/ terry-fox-story.html ) आणि त्याच्याकड़े पाहून तुम्हाला समोर असलेल्या अप्रिय परिस्थितीला वाकुल्या दाखवण्याची शक्ति नक्कीच मिळेल. हे तितकस सोपे नाहीये हेदेखील खरेच हे त्याची यशोगाथा वाचल्यावर लक्षात येईलच २१ जानेवारी १९१० रोजी केरलीचा जन्म बुडापेस्ट, हंगेरी येथे झाला. तत्कालीन युद्धजन्य परिस्थितिमुळे कमी वयातच केरली हंगेरी आर्मी मधे दाखल झाला. सैन्य प्रशिक्षण घेत असतांनाच केरलीसहित वरिष्ठांना केरलिच्या असाधारण अशा नेमबाजीने एक नविन स्वप्न पाहण्याचे कारण दिले. सैन्य प्रशिक्षणा-दरम्यान केरलीला नेमबाजी मध\nचहावाला “लेखक” लक्ष्मण राव \nचहावाला “लेखक” लक्ष्मण राव चहावाला “लेखक” वाचल- ऐकले की कपाळावर आठ्या येतातच चहावाला “लेखक” वाचल- ऐकले की कपाळावर आठ्या येतातच कारण आपण आपल्याकडे लेखकाबद्दलच्या सर्वसाधारण समजूती अशा दृढ करून ठेवल्या आहेत की मनात प्रश्न उठल्याशिवाय राहत नाही की चहावाला लेखक कसा असू शकतो कारण आपण आपल्याकडे लेखकाबद्दलच्या सर्वसाधारण समजूती अशा दृढ करून ठेवल्या आहेत की मनात प्रश्न उठल्याशिवाय राहत नाही की चहावाला लेखक कसा असू शकतो परंतु अशा समजुतीला खोट ठरवणारे एक ६६ वर्षीय लेखक आहेत ज्याचं नाव आहे लक्ष्मण राव ज्यांनी तब्बल २४ पुस्तकांचे लेखन-प्रकाशन केले असून त्यांना ३८ पेक्षा जास्त साहित्य पुरस्कार देखील भेटले आहेत परंतु अशा समजुतीला खोट ठरवणारे एक ६६ वर्षीय लेखक आहेत ज्याचं नाव आहे लक्ष्मण राव ज्यांनी तब्बल २४ पुस्तकांचे लेखन-प्रकाशन केले असून त्यांना ३८ पेक्षा जास्त साहित्य पुरस्कार देखील भेटले आहेत दिल्लीच्या विष्णू-दिगंबर मार्गवर आपले चहाचे दुकान व बाजूला र��्त्यावर मांडलेला आपल्या लेखनाचा प्रपंच दिल्लीच्या विष्णू-दिगंबर मार्गवर आपले चहाचे दुकान व बाजूला रस्त्यावर मांडलेला आपल्या लेखनाचा प्रपंच असे चित्र पाहिल्यावर माणूस तिथे न थांबला तर नवलच असे चित्र पाहिल्यावर माणूस तिथे न थांबला तर नवलच पुस्तके एकवेळ घेणार नाही परंतु चहा पिवून एक नजर मारल्याशिवाय जाणारच नाही. लक्ष्मण राव यांच्या प्रसिद्धीमुळे त्यांना माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी कुतुहलापोटी आमंत्रित करून सन्मानित देखील केले आहे. परंतु लक्ष्मण राव यांचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यांचा दृढनिश्चय, साहित्याबद्दल असलेले प्रचंड प्रेम, ध्येयाबद्दलची चिकाटी आज आपल्यासारख्या सुख-चैनीमध्ये\n\" संजू \" चे वास्तव \n दिनांक : १२ मार्च १९९३ वेळ : दु. १.३० ठिकाण : मुंबई स्टॉक एक्सचेंज आर्त किंकाळ्या , सगळीकडे रक्ता-मांसाचा सडा, एका क्षणात होत्याच नव्हत आणि या मृत्युच्या थैमानाची मालिकाच सुरु झाली. दु.१.३० पासून ते दु.३.४० पर्यंत देशाच्या आर्थिक राजधानीला हादरवणारे व देशाच्या सुरक्षेला अवाहन देणारे असे १२ बॉम्बस्फोट घडवले गेले, मच्छीमार चाळ, झवेरी बाजार , प्लाजा सिनेमा , सेंचुरी बाज़ार , कथा बाज़ार , होटल सी रॉक , सहार विमानतळ , एयर इंडिया बिल्डिंग , हॉटेल जुहू सेंटूर , वर ळी , मुंबई पासपोर्ट कार्यालय ह्या सगळ्या ठिकाणी मृत्यूने नंगानाच केला ज्यात तब्बल २५७ बळी व १४०० वर गंभीर जखमी झाले. देशात प्रथमच ३००० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात RDX चा वापर करून देशाविरूद्ध उघड उघड युद्धच पुकारले गेले होते. ज्यांच्या सैतानी डोक्याचा हा खेळ होता ते हा देश सोडून कधीच पळून गेले होते. टायगर मेमन / याकुब मेमन / दाऊद इब्राहीम / दाऊद फणसे हे ह्या कटाचे मुख्य सूत्रधार होते व यांनी पाकिस्तानच्या ISI ह्या गुप्तचर संस्थेशी हातमिळवणी करून देशद्रोहाची परिसीमा गाठली होती. मृत – जखमी व्यक्\n\"एकीचे बळ\" विस्मृतीत गेलेली कथा \nलहानपणी जवळपास सगळ्यानीच एक गोष्ट वाचली-ऐकली असेल, त्या गोष्टीचे नाव होते एकीचे बळ गोष्ट खुपच साधी अणि सोपी होती परंतु दुर्दैवाने बहुतेक सामान्यजन ती गोष्ट साफ विसरलेले दिसत आहेत. परंतु एक असा वर्ग आहे ज्याने ह्या गोष्टीचा खुप उत्तमरीत्या अभ्यास केला आहे व् त्याचा वापर तो वर्ग आपले हित साधन्यासाठ��� वर्षो न वर्षो करत आहे. तो वर्ग म्हणजे “राजकीय नेत्यांचा वर्ग” आता राजकीय म्हटल तर त्यात प्रत्येक पक्षाचा समावेश होतो हे पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्याने समजुन घ्यावे गोष्ट खुपच साधी अणि सोपी होती परंतु दुर्दैवाने बहुतेक सामान्यजन ती गोष्ट साफ विसरलेले दिसत आहेत. परंतु एक असा वर्ग आहे ज्याने ह्या गोष्टीचा खुप उत्तमरीत्या अभ्यास केला आहे व् त्याचा वापर तो वर्ग आपले हित साधन्यासाठी वर्षो न वर्षो करत आहे. तो वर्ग म्हणजे “राजकीय नेत्यांचा वर्ग” आता राजकीय म्हटल तर त्यात प्रत्येक पक्षाचा समावेश होतो हे पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्याने समजुन घ्यावे लेखकाचा पक्ष शोधायची तसदी घ्यावी लागु नए म्हणून आधीच नमूद केल लेखकाचा पक्ष शोधायची तसदी घ्यावी लागु नए म्हणून आधीच नमूद केल गोष्ट काय होती एक काठी तुटायला सोपी असते, २ थोड्या अवघड, ३ अजुन अवघड, जशा-जशा काठ्या एकत्र बांधणार तस-तशा त्या तुटायला अवघड जातात बोध होता एकीचे बळ बोध होता एकीचे बळ आपण सर्व सामान्य मतदार ( जे कुठल्याही पक्ष-संघटना-जातीय/धार्मिक संघटना यांचे सदस्य नाहीं ) हे विखुरलेल्या काठ्याप्रमाणेच आहोत व् आपण तसेच रहावे हे प्रत्येक राजकीय पक्षाच्या हिताचे आहे. म्हणुनच तर आपण सर्व जात-धर्म-भाषा-प्रांत-व्यवसाय-शिक्षण ह्या सारख्या भावनिक मुद्द्यांवर कायम एकमेकांच्या विरोधात दंड थो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/tag/saphale", "date_download": "2021-01-18T01:59:41Z", "digest": "sha1:UGWQS5MHJ6FXXBOA3SA6BR7GFAP6BSR7", "length": 13514, "nlines": 244, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "saphale - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nपरळीकरांची समस्या... | नमस्कार मी शामाप्रसाद...\nआज शानिवार दि 16 जानेवारी 2021 रोजी सायं काळी...\nसिमेंट रस्त्याच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची...\nनामंतर लढ्यातील योद्य्दांचा समता सैनिक दलाच्या...\nकोरोना रुग्ण सापडल्याने मुरबाड आरोग्य विभागाला...\nरागापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी मार्ग...\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nसर्वोत्कृष्ट मराठी कीबोर्ड ऑनलाईन | ऑनलाइन मराठी...\nआधार कार्ड म्हणजे काय | आधार कार्ड नोंदणी प्रक्रिया...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nकंगना राणावत बेताल वक्तव्याच्या विरोध\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभिवंडीत 1 कोटीचा गुटखा जप्त, दोन ट्रक चालक ताब्यात\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nजिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न\nजागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था झडपोली यांनी केलेल्या...\nकोरोनाची भीती झुगारून सफाळे तलाठी कार्यालयसमोर आधारकार्ड...\nकोरोना विषाणूचा होणारा प्रभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये अनेक शाळा...\nनवी मुंबई - नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला\nएमपीएससी परीक्षेत विजय लाड राज्यात प्रथम.....\nवाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल...\nमहाराष्ट्रातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स...\nजिरेवाडी ग्रामपंचायत मतदार यादी शहरी भागातील लोकांची नावे......\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nबारामतीत 103 हेक्टरमध्ये साकारणार वनउद्यान ; बटरफ्लाय गार्डन,...\nकल्याणात सुरू झाला 'फिरत्या वाचनालया'चा अनोखा उपक्रम...|...\nमोबाईल आणि इंटरनेटच्या काळात काहीशा मागे पडत चाललेल्या वाचन संस्कृतीला नविन ऊर्जा...\nतालुक्यातील आबिटघर येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या...\nवाडा तालुक्यात आबिटघर येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद...\nएनयुजे महाराष्ट्रचे नेतृत्वाखाली माध्यमकर्मींचे आंदोलन...\nदि ११डिसेंबर रोजी आझाद मैदान मुंबई'येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मात्र कोरोना...\nपालघरमध्ये पिकविली अतिदुर्गम भागात स्ट्रॉबेरी, मोखाड्याच्या...\nपालघरमधील जव्हार आणि मोखाडा आदिवासी तालुके म्हणून ओळख असून या तालुक्यातील ही शेतकरी...\nमृत्यू दर घ��वण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम...\nमा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या 'माझे कुटुंब माझी...\nआ.दौलत दरोडांची संभाव्य गारगाई धरण प्रकल्प बाधीतांच्या...\nवाडा पूर्व भागात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या संभाव्य गारगाई धरण प्रकल्पात बाधित...\nशेतकरी विरोधी कायदया विरोधात किसान संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी...\nबीड केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदे, वीज दरवाढ करणारे विधेयक, मालाची प्रचंढ...\nबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानी स्वतःच्या राहत्या...\nबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानी स्वतःच्या राहत्या घरी केली आत्महत्या.\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nएमपीएससी परीक्षेत विजय लाड राज्यात प्रथम.....\nकाळेवाडीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार;\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/gandhil-mashi", "date_download": "2021-01-18T01:09:00Z", "digest": "sha1:YZIDYXDTMLREYWUUBNGSJ3NDAVHIVBTJ", "length": 10777, "nlines": 330, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Gandhil mashi - TV9 Marathi", "raw_content": "\nसाताऱ्यात टेरेसवर खेळणाऱ्या चिमुकल्यांवर गांधील माश्यांचा हल्ला, दोन मुलींचा मृत्यू\nताज्या बातम्या3 months ago\nपाटणच्या ढेबेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गच्चीवर खेळत असलेल्या लहान मुलांवर गांधील माशांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन लहान मुलींचा मृत्यू झाला आहे. ...\nSpecial Report | कोरोनानंतर महाराष्ट्राला बर्ड फ्लूचा विळखा, सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरु\nSpecial Report | गणेश नाईकांच्या सत्तेला हादरा बसणार\nSpecial Report | केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात एल्गार, उद्धव ठाकरे-शरद पवार रस्त्यावर उतरणार\nSpecial Report | औरंगाबादच्या नामांतरावरून ढोंगीपणा कोण करतंय\nSpecial Report | ग्रामपंचायत निकालांसंबंधी नियमावली जाहीर, निकालानंतरच्या जल्लोषावर निर्बंध\nHeadline | 2 PM | अदर पूनावाला यांनी घेतली लस\nRenu Sharma | धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मांशी Exclusive बातचीत\nHeadline | 1 PM | खबरदारी हीच उत्तम लस- उद्धव ठाकरे\nVasai | प���कज देशमुख यांची पक्षाला सोडचिठ्ठी, वसईत फोडाफोडीचं राजकारण\nPhotos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nPhoto: टॉमी, जिमी, लुसी, शेराही दिमाखात धावले; औरंगाबादेत चक्क श्वानांची मॅरेथॉन\nफोटो गॅलरी12 hours ago\nPhoto : स्मिता गोंदकरचा दिलखुलास अंदाज, पाहा फोटो\nफोटो गॅलरी13 hours ago\nPhoto : पूजा सावंतचं नवं फोटोशूट, पाहा फोटो\nनिवडणूक निकाल 201914 hours ago\nPhoto : अभिनेत्री गौतमी देशपांडेचं निखळ हास्य, पाहा फोटो\nफोटो गॅलरी14 hours ago\nPhoto : ‘व्हेकेशन मोड ऑन’, हीना खानचं स्पेशल फोटोशूट\nफोटो गॅलरी16 hours ago\nPhoto : ‘करा हो लगीन घाई’, अभिनेत्री मानसी नाईकच्या घरी लग्नथाट\nफोटो गॅलरी16 hours ago\nPhoto : ‘आईने दिलेलं सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट’, प्रार्थना बेहरेची खास पोस्ट\nफोटो गॅलरी18 hours ago\nPhoto: रोहित पवार मैदानात; क्रिकेट, व्हॉलिबॉलचा लुटला आनंद\nफोटो गॅलरी18 hours ago\nPhoto : ‘फॅशन का हैं ये जलवा’, सोनम कपूरचा ग्लॅमरस अंदाज\nफोटो गॅलरी2 days ago\nताज्या बातम्या5 hours ago\n…तर देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते : जयंत पाटील\nताज्या बातम्या5 hours ago\nPhotos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा\nगौतम अदानींवर 4.5 लाख कोटींची NPA, सुब्रमण्यम स्वामींचा मोठा आरोप\nदुचाकी आणि कारमध्ये लावा सिम कार्ड; एखाद्याने स्पर्श करताच येणार मेसेज\nधनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी\nMaharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\nइंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू\nधानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे; हंसराज अहिर यांचं टीकास्त्र\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://keralafarmeronline.com/mangalam/lang/hi/", "date_download": "2021-01-18T01:23:29Z", "digest": "sha1:AU2MIX4ZW6X2YRIZLLKTK5QAN4PWLCJQ", "length": 13036, "nlines": 158, "source_domain": "keralafarmeronline.com", "title": "മാധ്യമങ്ങള്‍ക്കും തലവേദനയാകുന്ന അശ്ലീല സൈറ്റുകള്‍", "raw_content": "\nहर रोज की दाम – स्वाभाविक रबड्\nहर रोज की दाम – स्वाभाविक रबड्\nमासिक रबड् आँकडे समाचार\nयह पोस्ट हिन्दी में उपलब्ध नही है\nजनता के पक्ष में\nप्रधम केरल ब्लोगेर्स मीट\nरबड् आँकडे की विश्लेषण\nमेरा वीडियो – आडियो\nक्या आप को ग्नू/लिनक्स इनस्टाल करना हैं\nमासिक रबड् आँकडे समाचार\nरबड् बोरड की फोन नंमपरें\nश्रेणीबद्ध करके Select Category समाचार (196) मुद्रास्फीति (3) केरल (71) जनता के पक्ष में (15) ब्लोग (17) भारत (56) मीडिया (51) कृषि (69) कीटनाशक (2) औषधीय सस्य (6) खेती विभाग (7) पानि (11) जैव खेती (15) परिस्थिति (23) मट्टी (13) अन्य फसलें (1) पशु परिपालन (25) ग्नु-लिनक्स (23) एफ.एस.एफ (5) एस.एम.सी (7) ऐ.टि.शिक्षा (11) ऐलग-ट्रिवानड्रम (7) स्पेस (10) सामान्य (454) मन्त्रियों को चिट्टी (9) मुख्य मन्त्रि (1) कृषि मन्त्रि (4) पशुपालन मन्त्रि (5) रबड् (162) ग्रेडिंङ (11) स्प्रेडषीट्स (17) लाटेक्स (20) उपभोग (47) उत्पादन (49) जांच-परिणाम (36) आयात निर्यात (55) हेराफेरि (46) रबड् बोरड् (79) आँकडे (110) जानकारी की हक (10) अपलेट अतोरिटि (5) पी.ऐ.ऒ (6) से.इ.क (3) मदद (9) चिट्ठा जगत (1) प्रधम केरल ब्लोगेर्स मीट (1) लिखने और पढने (1) ग्रूपें (2) टी.वी.चानल (2) लिखने कि उपाय (1) बुक मार्क (1) प्रोद्योगिकी (16) मसाले (1) इलायची (1) काली मिर्च (1) अदरक (1)\nस्वाभाविक रबड् की दाम गिरने की कारण\nरबड् वृक्ष पर लाटेक्स बंद होने पर इलाज\nमेरा चानल सब्स्क्रैब करें\nएन.एफ.आर.पी.एस द्वारा चन्द्रशेखरन नायर को पुरस्कार दिया\nरबड् बोर्ड से मिला चौधि जवाब\nपीजी पोर्टल में तीसरी शिकायत\nरबर बोर्ड की जवाब\nस्वाभाविक रबड् और नारियल उत्पन्न् की दामसूचक\nगाट्ट के बाद की भारतीय रबड् साँख्यिकी की विश्लेषण\nभारतीय रबड् साँख्यिकी की विश्लेषण\n500 और 1000 रुपयों की विमुद्रीकरण\nयह पोस्ट हिन्दी में उपलब्ध नही है\nएस.बी.टी मानेजरों को सिखाया\nरबड् बोर्ड के खिलाफ ऱबड् किसान\nरबड् साँख्यिकी में हेराफेरी\nरबड् सांख्यिकी में अनियमितता\nतुम्पूरमूऴि एयरोबिक कम्पोस्टिंग् कचरे से पूर्ण समाधान\nकिसान, बजार और मूल्य\nस्वाभाविक रबड् की भाव गिरने का कारण\nरबड् सांख्यिकी में विसंगति\nकिसान बच नहीं सकता\nS. Chandrasekharan Nair on भारतीय रबड् साँख्यिकी की विश्लेषण\nS. Chandrasekharan Nair on भारतीय रबड् साँख्यिकी की विश्लेषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/police-have-registered-case-against-seven-suspects-dilip-mehta-murder-case-9650", "date_download": "2021-01-18T01:24:52Z", "digest": "sha1:OYEIAPOAOAP53ENKBG3KX4DMSDXSD44E", "length": 9912, "nlines": 120, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "दिलीप मेथर खून प्रकरणी पोलिसांनी सात संशयितांविरुध्द केला गुन्हा दाखल | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 18 जानेवारी 2021 e-paper\nदिलीप मेथर खून प्रकरणी पोलिसांनी सात संशयितांविरुध्द केला गुन्हा दाखल\nदिलीप मेथर खून प्रकरणी पोलिसांनी सात सं��यितांविरुध्द केला गुन्हा दाखल\nगुरुवार, 14 जानेवारी 2021\nपर्वरी येथील दिलीप मेथर याचा खूनप्रकरणी पर्वरी पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध ५०६ पानी आरोपपत्र म्हापसा सत्र न्यायालयात आज सादर केले.\nतोर्डा : पर्वरी येथील दिलीप मेथर याचा खूनप्रकरणी पर्वरी पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध ५०६ पानी आरोपपत्र म्हापसा सत्र न्यायालयात आज सादर केले. पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात तपास अधिकाऱ्यासह ७१ साक्षीदार आहेत. खून व कटकारस्थानच्या आरोप संशयितावर ठेवण्यात आले आहे.\nत्यामध्ये अल्ताफ येरेगटी, शैलेश शेट्टी, शफी शेख ऊर्फ खय्यद, पवन बडिगर, प्रशांत दाभोळकर ऊर्फ भैय्या, संतोष पिंगळे व इक्बाल नानपुरी याचा समावेश आहे. १४ ऑक्टोबर रोजी दिलीप याचा खून करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. १४ ऑक्टोबर २०२० रोजी तो तोर्डा येथे दुपारच्या सुमारास घरी परतत असताना त्याचा पाठलाग करून त्याच्यावर जळीत द्रव्य फेकून जाळण्याचा प्रयत्न केला.\nयामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हा खून सुपारी देऊन आल्याचे उघड झाले होते. त्यातील एका संशयिताचे आमदाराशी जवळचे संबंध असल्याने हा आमदारही त्यावेळी चर्चेत आला होता.GOa news craim\nआयएसएल : एफसी गोवासमोर मातब्बर एटीके मोहन बागानचे आव्हान\nपणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात दुसऱ्या...\nसय्यद मुश्ताक अली करंडक टी20: आदित्यमुळे गोवा विजयपथावर\nपणजी : सलामीवीर आदित्य कौशिकचे खणखणीत अर्धशतक आणि त्याने कर्णधार अमित वर्मा...\n २०२० मध्ये गुन्हेगारीत २० टक्क्यांनी वाढ\nपणजी : मागील २०२० वर्षाने कोविड महामारीमुळे भयभीतीचे वातावरण निर्माण केले...\nगुन्हेगारी रोखण्याचे आव्हान..जणू एखाद्या सिनेमातील दृश्‍य, पण ही सत्यकथा \nकारागृहातील एका कैद्याला वैद्यकीय तपासणीसाठी म्हापशातील जिल्हा इस्पितळात आणले जाते,...\nपाटणा: पाटण्यामध्ये आज बळीराजाच्या आंदोलनाचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला....\nसन २०२०च्या निरोपाची ही वेळ आहे. कोरोना नावाच्या विषाणूने या वर्षाचे नऊ महिने...\nनवीन वर्षात थायलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धांना पी व्ही सिंधू मुकणार\nनवी दिल्ली- इंग्लंडमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने पी. व्ही. सिंधूचा नव्या वर्षात...\nकोविड-१९ च्या जागतिक संकटानंतर निर्यात बाजारपेठेत देशातील पहिले जहाज नेदरलॅण्डला रवाना\nपणजी: चौगुले शिपयार्ड्स या चौगुले समूहाचा भाग असलेल्या कंपनीने कोविड-१९ च्या जागतिक...\nनोएडा सीमेवरील आंदोलक शेतकरी नेत्यांना सरकार ने दिलेल्या लेखी प्रस्तावांची केली होळी\nनवी दिल्ली: कृषी सुधारणा कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या विविध सीमांवर...\nगोव्यातील विविधतेत एकता ; गोमंतकीयांच्या ऐक्याचे राष्ट्रपतींकडून कौतुक\nपणजी : गोव्यात समान नागरी कायदा आहे. तो समाजमनाने स्वीकारला आहे. याचमुळे येथे...\nमुक्तिपूर्व व मुक्तीनंतरचा गोवा\nपोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून गोवा १९ डिसेंबर १९६१ रोजी विमुक्त झाला. आज १९ डिसेंबर...\nन्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कुणाल कामरा आणि रचिता तनेजाला कारणे दाखवा नोटीस\nनवी दिल्ली: न्यायालय आणि न्यायाधीशांविरोधात केलेल्या ट्विटबद्दल भारतीय सर्वोच्च...\nखून सत्र न्यायालय कटक goa\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/political/political-parties-dont-have-women-candidates-692413", "date_download": "2021-01-18T00:40:35Z", "digest": "sha1:BD5V3DVL6MOPL5F6D7MJ44QA24EGN7Z3", "length": 7053, "nlines": 61, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "पदवीधर आणि शिक्षक निवडणूक : राजकीय पक्षांकडे महिला उमेदवार नाहीत का? | Political parties don’t have women candidates", "raw_content": "\nHome > Political > पदवीधर आणि शिक्षक निवडणूक : राजकीय पक्षांकडे महिला उमेदवार नाहीत का\nपदवीधर आणि शिक्षक निवडणूक : राजकीय पक्षांकडे महिला उमेदवार नाहीत का\nविधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक : राजकीय पक्षांकडे महिला उमेदवार नाहीत का\n5 नोव्हेंबरला विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहिर झाल्या. यात पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक आणि अमरावाती शिक्षक अशा पाच मतदारसंघांचा समावेश होतो.\nया पाच मददारसंघातून विविध राजकीय पक्षांकडून तब्बल 26 इच्छूकांनी अर्ज दाखल केले आहेत. खेदाची बाब म्हणजे या 26 उमेदवारांत फक्त 2 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे या राजकीय पक्षांकडे महिला उमेदवार नाहित का\nया संदर्भात आम्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला असता या मागचे कारण जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न.\nमनसेच्या उमेदवार रुपाली ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, \"मुळातच ज्या लोकांना विधान सभेला उमेदवारी मिळत अ��ा नेत्यांचं पुर्नवसन करण्याचं काम आतापर्यंत झालेलं आहे. एका बाजूला आव आणायचा की आम्ही महिलांना सुरक्षीत वातावरण देतोय, आरण देतोय पण एकही पक्ष ते राबवताना दिसत नाही. हि शोकांतीका आहे.\"\n\"अनेक इच्छुक महिला आहेत पण त्यांना उमेदवारी दिली जात नाही. पदवीधर असो किंवा शिक्षक आमदार असो यांत किमान प्रमुख राजकीय पक्षांनी तरी महिलांना उमेदवारी देणं अपेक्षीत होतं.\" अशी प्रतिक्रीया सामाजीक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे.\nतर \"कसं असतं उमेदवारी मागण्यावर आहे. मी जर उमेदवारी मागितली तर पक्ष कदाचीत विचार करेल. या वेळेस नाही तर किमान पुढच्या वेळेस तरी नक्की विचार करेल. आणि अद्याप पर्यंत मी तरी कुठल्याही महिलेचा अर्ज पाहिलेला नाही. पण माझ स्पष्ट मत आहे पक्षांकडून पदवीधर आणि शिक्षक निवडणूकीत महिला उमेदवार पाहिजेत.\" असं मत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी व्यक्त केलं आहे.\n\"शेवटी निर्णय पक्ष घेत असतो. निर्णय प्रक्रियेत मी नाहीय. निर्णय प्रक्रियेत मी जर असती तर आग्रह धरता आला असता. महिलांना उमेदवारी का दिली जात हा प्रश्न विचारता आला असता. त्यांच्यासाठी संघर्ष करता आला असता पण मी त्या निर्णय प्रक्रियेतच नाही म्हटल्यावर.. त्यामुळं सर्व पक्षांतून महिलांना डावललं जातं ही खंत वाटते.\" अशी प्रतिक्रीया भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी दिली आहे.\nत्यामुळे स्वत:ला पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व महिलांना प्राधान्य कधी देणार हा प्रश्नच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/announcement.html", "date_download": "2021-01-18T01:52:47Z", "digest": "sha1:22VVLWEFHON2ASKDAH5OVCXTIXRPYG55", "length": 9182, "nlines": 137, "source_domain": "www.misalpav.com", "title": "घोषणा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवरील सर्व चर्चा येथून बघता येतील.\nघोषणा साहित्य संपादक मंडळात नवीन सदस्यं नीलकांत Mon, 12/10/2020 - 09:44 41 कुमार१ Fri, 08/01/2021 - 16:32\nघोषणा नवीन साहित्य संपादक मंडळ सरपंच Wed, 29/03/2017 - 11:46 56 ��िनिता००२ Sat, 08/04/2017 - 13:58\nघोषणा मिपा पुस्तके लोकार्पण सरपंच Tue, 28/03/2017 - 12:45 55 धर्मराजमुटके Mon, 26/06/2017 - 11:24\nघोषणा नवीन सल्लागार व व्यवस्थापक नीलकांत Tue, 26/01/2016 - 13:27 69 वृंदा१ Wed, 18/01/2017 - 13:05\nघोषणा संपादक मंडळ पुनर्रचना बाबत माहिती नीलकांत Mon, 23/11/2015 - 13:22 103 विशाल कुलकर्णी Sat, 28/11/2015 - 12:26\nघोषणा मिसळपाववर आता मराठीत लिहण्यासाठी अधिक पर्याय नीलकांत Mon, 06/07/2015 - 23:52 54 शाम भागवत Fri, 26/08/2016 - 14:50\nघोषणा संपादक मंडळ नीलकांत Thu, 11/06/2015 - 12:54 33 भाग्यश्री कुलकर्णी Sun, 14/06/2015 - 06:40\nघोषणा मिसळपाव दिवाळी अंक नीलकांत Sat, 13/10/2012 - 11:11 74 भटक्य आणि उनाड Fri, 09/11/2012 - 21:17\nघोषणा संपादक मंडळ आणि व्यवस्थापकीय संरचना - २ नीलकांत Thu, 20/09/2012 - 07:37 70 नाना चेंगट Sat, 01/12/2012 - 12:59\nघोषणा खरडवही व खरडफळ्यावरील मजकूर नीलकांत Wed, 05/10/2011 - 16:38 56 रेवती Wed, 05/10/2011 - 21:45\nघोषणा संपादक मंडळ आणि व्यवस्थापकीय संरचना. नीलकांत Wed, 05/10/2011 - 15:15 0 नीलकांत Wed, 05/10/2011 - 15:15\nघोषणा काही अडचणी आहेत का\nघोषणा स्वसंपादन आणि वाचनखूणांची सोय देण्यात येत आहे. नीलकांत Mon, 28/02/2011 - 06:48 29 उद्दाम Sat, 04/01/2014 - 12:38\nघोषणा महत्वाची सूचना - आर्थिक व्यवहार आणि मिसळपाव. नीलकांत Fri, 25/02/2011 - 12:31 0 नीलकांत Fri, 25/02/2011 - 12:31\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/radhe-movie-shooting-salman-khan/", "date_download": "2021-01-18T00:06:27Z", "digest": "sha1:AYZBBJ5QZSFA5P5MI23G5Y4JQXARBNMG", "length": 12056, "nlines": 225, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "साडेसहा महिन्यांनी सलमानच्या 'राधे' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात! - Thodkyaat News", "raw_content": "\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nर��ष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nपोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला\n“भाजपने सर्वांना धंद्याला लावलंय, त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडलं नाही”\nTop News • कोरोना • मनोरंजन\nसाडेसहा महिन्यांनी सलमानच्या ‘राधे’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात\nमुंबई | लॉकडाऊनंतर अभिनेता सलमान खानने अखेर चित्रपटाच्या शूटिंगसाठी सुरुवात केलीये. तब्बल साडेसहा महिन्यांनंतर त्याने शूटिंगला सुरुवात केली आहे.\nसलमानचा आगामी सिनेमा ‘राधे’ या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली असून सलमान त्यात मुख्य भूमिकेत आहे. यासंदर्भात सोशल मिडीयावर पोस्ट करत सलमान म्हणाला, “साडेसहा महिन्यांनंतर शूटिंगला सुरुवात केली आहे. बरं वाटतंय…”\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची शूटिंग अर्धवट ठेवण्यात आली होती. आता अनलॉकदरम्यान सर्व नियमांचं पालन करत शूटिंगला सुरुवात करण्यात आलीये.\n“संघाचं नेतृत्व करण्यासाठी इंग्लिश बोलता येणं गरजेचं नाही”\n“गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता, पण…”\nमृत्यूदर कमी करण्यासाठी कोरोनाची भीती नष्ट करा- नाना पटोले\n“…त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत\n‘…तर भर चौकात त्यांना जोड्यानं मारू’; राम कदम आक्रमक\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n‘धनंजय मुडेंवर आरोप करणाऱ्या तरूणीचं तोंड बंद करण्यासाठी पवारांनी ‘त्या’ जुन्या तंत्राचा खुबीने वापर केला”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचं आराध्यदैवत, आदर्शांचा वापर मतांची पोळी भाजण्यासाठी नाही”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n‘…म्हणून शिवसेनेने नामांतराचा ‘सामना’ सुरू केला’; बाळासाहेब थोरातांचा शिवसेनेवर पलटवार\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nसंयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही- अजित पवार\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\n“…तर मग काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत, सत्तेसाठी एवढी लाचारी कुठे फेडाल ही पापे सारी कुठे फेडाल ही पापे सारी\nआ��पीएलमध्ये कोणत्याही खेळाडूला न जमलेला ‘हा’ विक्रम सर जडेजाने केलाय आपल्या नावावर\nआमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाही- यशोमती ठाकूर\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nशिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा\n“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”\n“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”\n“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी\n“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\n“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nपोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला\n“भाजपने सर्वांना धंद्याला लावलंय, त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडलं नाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/malaria", "date_download": "2021-01-18T00:15:23Z", "digest": "sha1:36OV3HMT5ISHR3HHJKQMJBOGWE5VQTLM", "length": 13320, "nlines": 149, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Malaria Latest news in Marathi, Malaria संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गो��्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nकोविड १९ रुग्णांना मलेरियारोधक औषधे दिल्यास ह्रदयाला धोका, नवे संशोधन\nकोरोना विषाणू बाधित किंवा कोविड १९ आजार झालेल्या रुग्णांना मलेरिया रोधक औषधे दिल्याने त्यांच्या ह्रदयावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ह्रदय स्पंदनांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे ���मेरिकेतील...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/629936", "date_download": "2021-01-18T02:20:17Z", "digest": "sha1:BKAFZIVYZNCNWDB2LOFTUFBN3GCPQKZC", "length": 2453, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १५६० मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १५६० मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १५६० मधील मृत्यू (संपादन)\n१��:३७, १२ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती\n३३ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१७:२३, ११ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n१५:३७, १२ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2019/04/06/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2021-01-18T01:26:22Z", "digest": "sha1:B7APECQG2IP6UHHABXV2H5WV2TRUILJ3", "length": 6616, "nlines": 139, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "फेक न्यूज थांबवण्यासाठी व्हॉट्सअॅपचं मोठं पाऊल, ‘चेकपॉईंट टिपलाईन’ लॉन्च – The Voice of Mumbai", "raw_content": "\nफेक न्यूज थांबवण्यासाठी व्हॉट्सअॅपचं मोठं पाऊल, ‘चेकपॉईंट टिपलाईन’ लॉन्च\nनवी दिल्ली | फेक न्यूज, फोटो आणि फेक मेसेजेस आणि खोट्या माहितीच्या प्रसारामुळे सातत्यांने टीकेचे धनी झालेल्या व्हॉट्सअॅपने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने ‘चेकपॉईंट टिपलाईन’ (Checkpoint Tipline) लॉन्च केले आहे.’चेकपॉईंट टिपलाईन’च्या मदतीने युजर्सना त्यांना मिळालेला मेसेज अथवा माहिती खरी आहे की खोटी याबाबत खात्री करुन घेता येईल.\nआगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी खोट्या बातम्या आणि खोट्या माहितीपासून युजर्सना दूर ठेवणे हे समाज माध्यमांपुढील सर्वात मोठे आव्हान आहे. गेल्या काही दिवसांपासून फेसबुककडून त्यासाठी विशेष उपायजोजना राबवल्या जात असताना फेसबुकने स्वतःच्याच मालकीच्या व्हॉट्सअॅपसाठीदेखील महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत.\nव्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुकने याबाबत म्हटले आहे की, भारतातल्या स्किलिंग स्टार्टअप PROTO ने टिपलाईन लॉन्च केले आहे. या टिपलाईनद्वारे एक डेटाबेस तयार केला जाईल. याद्वारे निवडणुकांदरम्यान फेक न्यूज आणि माहितीचा अभ्यास केला जाईल. त्यामुळे खोट्या माहितीचा प्रसार थांबवणे व्हॉट्स्अॅपसाठी सोपे जाईल.\nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, ला��� मराठा’\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\nभारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.\nयुनेस्को जागतिक वारसा स्थळे तुम्हाला माहित आहे का\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\nभारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.\nयुनेस्को जागतिक वारसा स्थळे तुम्हाला माहित आहे का\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/prajakta-mali/", "date_download": "2021-01-18T01:01:13Z", "digest": "sha1:D2A5GEEPF5SQH3WVECVTVBZ4ZVMEKUTU", "length": 29246, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "प्राजक्ता माळी मराठी बातम्या | Prajakta Mali, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमेट्रो चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या, मुंबई इन मिनिट्स स्वप्न साकार होणार\nपेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहतुकीच्या खर्चात झाली वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री\nमुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय\nराज्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ३ हजार नवे रुग्ण\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका सा��ारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nसोनाली बेंद्रेसोबत दिसत असणारी ही चिमुरडी आज गाजवतेय मराठी चित्रपटसृष्टी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nया अभिनेत्रीने लहानपणी एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता, त्यावेळेसचा हा फोटो आहे. ... Read More\nप्राजक्ता माळी ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खूप ग्लॅमरस, पहा तिचे स्टनिंग फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्राजक्ता माळीच्या फोटोवर होतोय लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव ... Read More\nप्राजक्ता माळी मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर करत म्हणाली - मी मराठी, सार्थ अभिमान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे. ... Read More\nप्राजक्ता माळीवर रुसलेली गंगा कोण आहे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर दोन चिमुकल्या मुली आहेत. पण या चिमुकल्या तिच्यावर फार रूसल्या आहेत. त्यामुळे आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून प्राजक्ता माळीची रुसलेली गंगा क ... Read More\nTV CelebritiesCelebritymarathiPrajakta MaliSocial MediaSocial Viralटिव्ही कलाकारसेलिब्रिटीमराठीप्राजक्ता माळीसोशल मीडियासोशल व्हायरल\nप्राजक्ता माळीच्या आयुष्यात आली ही नवी पाहुणी, सोशल मीडियाद्वारे दिली फॅन्सना गुड न्यूज\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nप्राजक्ताने एका चिमुकल्या गोंडस बाळासोबत तिचा एक फोटो शेअर केला आहे आणि माझे सोशल मीडियावरील अटेन्शन खाऊन टाकायला ही आली आहे असे कॅप्शन लिहिले आहे. ... Read More\nप्राजक्ता माळीच्या 'लकडाउन'चे शूटिंग झाले पूर्ण, दिसणार अंकुश चौधरीसोबत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्राजक्ता माळीने नुकतेच 'लकडाउन' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि ही माहिती तिने इंस्टाग्रामवर दिली आहे. ... Read More\nPrajakta MaliAnkush Chaudharyप्राजक्ता माळीअंकुश चौध��ी\nलॉकडाऊनमध्येच अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळीचे ‘लक डाऊन’, वाचा नेमके काय घडले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n‘लक डाऊन’ या आगामी मराठी सिनेमाचा मुहूर्त जुन्नर येथे विशेष पाहुणे आणि सिनेमाची स्टारकास्ट यांच्या उपस्थितीत पार पडला. धमाकेदार, मजेदार कथा असलेल्या या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नवीन जोडी एकत्र दिसणार आहे. ... Read More\nPrajakta MaliAnkush Chaudharyप्राजक्ता माळीअंकुश चौधरी\nहिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी, चाहते झाले फिदा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसतेय. ... Read More\nअभिनेत्री प्राजक्ता माळीच्या दिलखेच अदा पाहून चाहते झाले फिदा, साडीत दिसतेय ग्लॅमरस\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह आहे. ... Read More\nप्राजक्ता माळीला मिळाला तिचा स्वप्नातला राजकुमार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभिनेत्री प्राजक्ता माळीचे इन्स्टागग्रामवरचे लेटेस्ट फोटो सध्या ट्रेण्ड होतायत . या फोटोसह तिने लिहलेली पोस्ट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय.....या पोस्टवरून प्राजक्ता कोणाच्या प्रेमात तर पडली नाही ना असं वाटायला लागलंय....सो पाहूयात या स्पेशल रिपो ... Read More\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1335 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1051 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube ���डून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\nराज्यमंत्री यड्रावकरांना पोलिसांनी रोखले, कर्नाटक सीमा; कोगनोळी टोलनाक्यावरील घटना\nविदर्भालाही अमली पदार्थांचा विळखा, नागपुरात शेजारच्या राज्यातून गांजा, मुंबईतून येते हेरॉईन\nअकोल्यात लसीकरणानंतर दोघांना रिॲक्शन दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर\nआदिवासी आईचं बाळ इन्क्युबेटरमध्ये का जातं\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\n‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे\nआता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी\nवाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\n'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahagov.info/tet-exam-2020-online-now/", "date_download": "2021-01-18T01:37:27Z", "digest": "sha1:VAFUCHZTUNJ52RDYMXKTVDNWTD6O7VPK", "length": 7194, "nlines": 47, "source_domain": "mahagov.info", "title": "TET Exam 2020 Online Now - MahaGov.info", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील सर्व जॉब अपडेट्स..\nटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, १६ हजार ५९२ उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र-Maha TET 2019\nशिक्षक भरतीसाठी अधिक प्रमाणात विलंब होऊ नये यासाठी शिक्षण खात्याने टीईटी ऑनलाईन घेण्याची तयारी सुरु केला आहे. तसेच दहावी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर टीईटीची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे टीईटीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.\nकर्नाटक राज्यात शिक्षकांच्या जागा मोठ्‌या प्रमाणात रिक्‍त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षण खात्याने मार्च महिन्यात टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच टीईटी परीक्षा घेण्याच�� निर्णय घेण्यात आल्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत राज्यातील हजारो डिएड व बिएडधारकांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यात परीक्षा होऊ शकली नाही. परंतु शिक्षण मंत्र्यानी टीईटीची तयारी करण्याची सुचना केली आहे.\nकोरोनाच्या संकटामुळे परीक्षा वेळेत घेण्यास अडचण निर्माण होणार असल्याने ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत विचार सुरु करण्यात आला असुन ऑनलाईन परीक्षेबाबत अनेक अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. 2014 मध्ये राज्यात सर्व प्रथम टीईटी घेण्यात आली होती तेंव्हापासुन दरवर्षी टीईटी घेतली जात आहे. मात्र टीईटीचा निकाल अतिशय कमी लागत असल्याने अधिक प्रमाणात शिक्षकांची भरती करण्यास अडचण येत आहे अशी माहिती शिक्षण खात्याकडुन देण्यात येत आहे. सध्या राज्यातील विविध सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये 14 हजारांहुन अधिक, शिक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. यापैकी 9500 शिक्षकांच्या जागा भरती करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र टिईटी वेळेत होत नसल्याने शिक्षक भरतीस विलंब होत आहे. यावेळी कोरोनाच्या संकटामुळे टीईटीवरही संकट निर्माण झाले आहे. मात्र ऑनलाईन परीक्षा घेतल्यास टीईटीधारकांना दिलासा मिळणार आहे.\nदहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर टीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली असुन ऑनलाईन परीक्षा घेतल्यास परीक्षार्थींना लाभ मिळणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे\nए. बी. पुंडलीक , जिल्हा शिक्षणाधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-01-18T02:31:54Z", "digest": "sha1:LHKZ4AIEKCY4EBP2EEBHRGLA2VFQRCX3", "length": 3843, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नायजेरियाचे राष्ट्राध्यक्षला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:नायजेरियाचे राष्ट्राध्यक्षला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग ��र्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nफेब्रुवारी २७ ‎ (← दुवे | संपादन)\nमार्च ५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९९८ ‎ (← दुवे | संपादन)\nमे २९ ‎ (← दुवे | संपादन)\nजून ८ ‎ (← दुवे | संपादन)\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/286760", "date_download": "2021-01-18T02:30:45Z", "digest": "sha1:OZ5N5FALUJGSRPSWWKTLBH53Y5IAO6KP", "length": 2706, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १०७७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. १०७७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:३५, २० सप्टेंबर २००८ ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n२१:२५, ४ जुलै २००८ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vo:1077)\n०३:३५, २० सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: nds:1077)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/2019/02/", "date_download": "2021-01-18T00:45:57Z", "digest": "sha1:NX5V2HSSDBVTYACIZW4IOHW74JD76BYQ", "length": 38882, "nlines": 279, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "फेब्रुवारी | 2019 | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nपामाल रस्तों का सफ़र…\nPosted in मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nमुंबई आकाशवाणी, अस्मिता वाहिनी\nरॉबर्ट फ्रॉस्टची, ’द रोड नॉट टेकन’ कविता. साध्या शब्दांमधे खूप गहन अर्थ. शेवटचं कडवं तर कित्येकांना आयुष्यात वेगळी नवी वाट चालून पहाण्यासाठी उमेद आणि बळ देणारं.\nकोणीही न चाललेली नवीच वाट मी चालून पाहिली आणि त्यानेच सारं काही बदलून टाकलं. माझ्या अत्यंत मनाजवळच्या ओळी ह्या. डायरीच्या पहिल्या पानावर स्थान पटकवलेल्या. कितीवेळा आपण असे द्विधा होतो, आपल्या समोर दोन पर्याय उभे असतात. एकाची निवड क���णं कठीण होऊन बसतं. रूळलेल्या मार्गाने चालायचे तसे सोपे ठरते, अनुभवी हात मदतीला, पडलो, दमलो थकलॊ तर सावरायला हजर असतात. येणाऱ्या संकटांची साधारण कल्पना असते पण तरीही ही न चाललेली वाट मोहात पाडते. तिथे असतं नवेपण, आपली उमटणारी पावलं स्पष्ट लख्ख ओळखू येण्याचं स्वातंत्र्य. अज्ञातातून काही शोधून पहाण्याची उर्मी. नवे अनुभव, नवी आव्हानं आणि ती पेलून पार होताना पुन्हा गवसत जाणारं स्वत्त्व…स्वत:चीच ओळख होते या वाटांवर. आपल्या मागे येणाऱ्यांसाठी वाटेवरचे काटे उचलून टाकण्याची मिळालेली संधी ही नवी वाट देते. या ओळी मग मनात वारंवार रूंजी घालतात. अश्याच एका वाटेवर चालताना एक शेर वाचला,\nजिधर जाते हैं सब जाना उधर अच्छा नहीं लगता\nमुझे पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता\n“मुझे पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता”, पामाल रास्ते- पायवाट, वाटसरूंनी चालून जुनी झालेली, झिजलेली वाट. या शेरमधला सूर मला फार परिचयाचा वाटला. मत मांडायची पद्धत आवडली. विचार साधा सरळ तसा पण तो ठामपणे मांडण्याची शैली सहज दिसली. म्हणणं तेच तसंच पण उर्दूच्या गोडव्यासह. नाही मला आवडत ते करायला जे सगळेच करतात, नवं काही निर्माण करण्याची जिद्द मला माझी ओळख म्हणून आवडते. शेर कोणाचा आहे शोध घेणं झालंच ओघाने. नाव समोर आलं ते होतं, जावेद अख्तर. नामही काफी है म्हणावं असं नाव. कित्येक वर्षांपासून मनात रुंजी घालणाऱ्या अनेक अर्थपूर्ण गाण्यांना लिहीणारी ही लेखणी. ’जादू’ हे टोपणनाव सार्थ ठरविणारी ही लेखणी. जाँ निसार अख्तर, कैफी आझमी, मजाझ, साहिर अश्या अनेक दिग्गजांच्या सानिध्यात आयुष्य घडतानाची वर्ष घालवलेला कवी, गीतकार, पटकथाकार… शायर अर्थात बाकी ओळख अगदी जुनी असली तरी जावेद अख्तरच्या शायरीची अशी नव्याने ओळख उशीरानेच आणि अगदी योगायोगानेच झाली माझी.\nब-ज़ाहिर क्या है जो हासिल नहीं है\nमगर ये तो मिरी मंज़िल नहीं है\nवरवर पहाता मला कसलीही कमतरता नाही तरीही काहीतरी शोध सुरू आहे, ही काही माझी ’मंजिल’ नाही… याहून पुढेही काहीतरी शोध घ्यायचा आहे मला. खरंतर एक तरल अर्थाने जाणारं अध्यात्म आहे हे. “किस लिए कीजे बज़्म-आराई, पुर-सुकूँ हो गई है तंहाई”, बज़्म-आराई – गर्दी, मैफीली कश्यासाठी कराव्यात जेव्हा एकटेपणात सुकुन आहे. आयुष्याचं सार समजल्यानंतर, अनेक अनुभव मनात रुजल्यानंतर, त्या अनुभवांतून मि��णाऱ्या ज्ञानाचं मर्म उमगल्यानंतर केव्हातरी अगदी सहज सारं तत्त्वज्ञान असं केवळ दोन ओळीत लिहिण्याइतकी सक्षम होते लेखणी. हीच गजल पुढे म्हणते,\nयूँ सुकूँ-आश्ना हुए लम्हे\nबूँद में जैसे आए गहराई\n मनात सहज स्वर उमटतात ते म्हणजे, वाह क्षणांमधे अशी असीम शांतता भरून आलीये, कण कण खोलवर अर्थपूर्ण होत जातोय. जावेदसाहेबांकडून उर्दू ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असतो हे एव्हाना समजले होते मला. त्यांचं लेखन अधिकाधिक वाचत गेले तेव्हा त्यांच्या हा फारश्या प्रकाशझोतात नसणाऱ्या साहित्याने एका वेगळ्या जावेदसाहेबांना भेटत होते मी. उर्दू मुळात साखरेसारखी गोड जुबाँ, त्यात कसलेल्या लेखणीतून उतरलेले हे अर्थगर्भ शब्द एक पर्वणी असते आपल्यासाठी. शिंपल्यातला मोती हाती लागावा तसा प्रत्येक शब्द आणि त्याच्याभोवतीचं अर्थाचं मऊसुत वलय असं काहीसं विचारात आलं आणि वाचला हा शेर,\nबूँद जब थी बादल में ज़िंदगी थी हलचल में\nक़ैद अब सदफ़ में है बन के है गुहर तन्हा\nसरळ अर्थ घ्यावा तर शेर म्हणतो, पावसाचा थेंब जेव्हा आकाशात ढगांमधे दडून होता तेव्हा त्याच्यात किती जीवंतपण होतं आणि आता शिंपल्यात कैद झाल्यानंतर मोत्यात परावर्तित होत असला तरी तो तिथे एकाकी कैद झाला आहे बरं अर्थाचं अवकाश जेव्हा आयुष्याच्या पटलाला व्यापून टाकतं तेव्हा शेरमधला शब्द न शब्द सजीव होऊन मनात उतरत जातो. हाच शायर मानवी भावभावनांच्या बारकाव्यांचं चित्रण करतो. अत्यंत सूक्ष्म तरल अस्पर्श, अस्फुट असं काही चिमटीत पकडून स्वत:पासून दुरावलेल्या कोणासाठी किंवा दुखावून गेलेल्या कोणासाठी शब्द मांडतो की, “तुम फ़ुज़ूल बातों का दिल पे बोझ मत लेना, हम तो ख़ैर कर लेंगे ज़िंदगी बसर तन्हा”… माझं दु:ख, तू केलेला अन्याय वगैरे गोष्टींमुळे तुला अपराधीपण येऊ घातलं तर ते येऊ देऊ नकोस, हम तो ख़ैर कर लेंगे ज़िंदगी बसर तन्हा… दिलासा देताना, स्वत:च्या वेदनेला, छिन्नविछिन्न हृदयाला मागं टाकतानाची ही रीत दिसते तेव्हा त्या भावनेला झुकून ’सजदा’ करावा वाटतो. याच अलवार वाटॆवर अजून एक शेर आठवतो जो म्हणतो,\nमैं पा सका न कभी इस ख़लिश से छुटकारा\nवो मुझ से जीत भी सकता था जाने क्यूँ हारा\nगंमत आहे ही खरं तर, मला कल्पना आहे जिंकत असताना हार का पत्करली त्याने, प्रेमात वाद होताना हारण्यातही एक सुख असतंच की. पण तरीही विचारण्याची ही पद्ध�� मात्र आगळीच.\n“प्यास की कैसे लाए ताब कोई”, जावेदसाहेबांच्या ’लावा’ या संग्रहातील गजल ही. जीवघेणी तहान ही कशी सहन करावी या ’प्यास’ शब्दाला अर्थाचे किती कंगोरे. अगणित गोष्टी हव्या आहेत आपल्याला, एक मिळाली की दुसऱ्या मृगजळामागे उर धपापेपर्यंत धावतो आहेच की आपण. जावेदसाहेब लिहीतात,\nप्यास की कैसे लाए ताब कोई\nनहीं दरिया तो हो सराब कोई\nनदी नसेल आसपास तर मनाला भुलविण्यासाठी मृगजळही चालेल अशी अवस्था. “कौन सा ज़ख़्म किस ने बख़्शा है, इस का रक्खे कहाँ हिसाब कोई”, असं पुढचा शेर म्हणतानाच एक शेर असा येतो जो मनाला जागं करत जातो,\nफिर मैं सुनने लगा हूँ इस दिल की\nआने वाला है फिर अज़ाब कोई\nमी पुन्हा माझ्या मनाचा, हृदयाचा कौल घेऊ पहातोय तेव्हा नक्कीच काहीतरी घडणार आहे आता. हळवं हृदय, कोमल मन यांनी घेतलेले निर्णय आणि बुद्धीने व्यवहाराच्या निकषांवर तावून सुलाखून घेतलेले निर्णय यात फरक असायचाच. याच हृदयाने घेतलेल्या निर्णयांतून वेदना येतीलही पण तेच तर याच्या असण्याचं लक्षण आहे. हेच जावेद अख्तर लिहीतात तेव्हा म्हणतात,\nबहुत आसान है पहचान उस की\nअगर दुखता नहीं तो दिल नहीं है\nकिती सहज किती सोपी आणि किती सार्थ व्याख्या\n“द्विधा होण्यास भाग पाडणारी, दोराहे पे खडा होना’, अशी वेळ मला रॉबर्ट फ्रॉस्टपासून जावेद अख्तरच्या लेखणीतल्या वेगळ्याच वाटेवर घेऊन आली आणि “पंछी नदियाँ पवन कें झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके’ किंवा ’ये कहाँ आ गये हम’, अशी अनेक अप्रतिम गीतं मांडणाऱ्या जावेदसाहेबांची एक नवी ओळख मला करून देती झाली. ’वेळ’- वक्त, या वेळेबाबतच असलेली त्यांची “ये वक़्त क्या है” ही एक नज्म मात्र मग कायमस्वरूपी मनात घर करून राहिली… ते म्हणतात…\nये वक़्त क्या है\nये क्या है आख़िर कि जो मुसलसल गुज़र रहा है\nये जब न गुज़रा था\nतो अब कहाँ है\nकहाँ से आया किधर गया है\nये कब से कब तक का सिलसिला है\nये वक़्त क्या है\n“ये कब से कब तक का सिलसिला है”…. आयुष्यात कधीतरी सगळ्यांनाच पडणारा हा प्रश्न. विश्वाच्या अथांग पसाऱ्यातलं आपलं स्थान नक्की कोणतं आणि या दिशा, हे क्षितीज, हे आकाश, हे अवकाश कितीही उलगडलं तरी हे रहस्यमयी सगळंच कोड्यात टाकणारं.\nये जैसे पत्ते हैं\nबहते पानी की सतह पर\nऔर अब हैं ओझल\nदिखाई देता नहीं है लेकिन\nये कुछ तो है\nजो कि बह रहा है\nये कैसा दरिया है\nकिन पहाड़ों से आ रहा है\n��े किस समुंदर को जा रहा है\nये वक़्त क्या है\nआत्ता नजरेसमोर आहे आणि काही क्षणांत नजरेआड होत जाईल सगळं. आपण नव्हतो तेव्हाही हा प्रवाह वाहत होता आणि आपण नसतानाही ही वेळ अशीच प्रवाही असणार आहे…. नज्म पुढे सहज वाहती होते. मी मात्र आता सत्याशी पुन्हा थेट गाठभेट होऊन थक्क होते आणि आयुष्य नावाच्या वाहत्या प्रवाहाची साक्ष होत जाते\nविचार......, व्यक्ती आणि वल्ली, सुख़न\t2 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, नाते, पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nइंजिनीयरींगचे थर्ड इयरचे पेपर संपले आणि थेट आजीचे घर गाठले. सुट्टी म्हणजे आजोळ हे समीकरण आजी इगतपुरीहून नासिकला रहायला आली तरी बदललेले नव्हते. गोदेच्या काठी हट्टाने घर घेतलं होतं आजीने, तिच्या लहानपणी ती रहायची त्या वाड्याच्या जवळ. त्यावेळच्या सुट्टीत मात्र आजीने माझ्यासाठी काही ठरवून ठेवले होते. तिच्या घराशेजारी रहाणाऱ्या एका कलाकाराला भेटायला घेऊन गेली ती मला. हे आजोबा म्हणजे एक अवलिया रसायन असावं असं पहिल्याच भेटीत मला जाणवलं. त्यांनी काढलेली अप्रतिम चित्र त्यांच्या घरात जागोजागी दिसत होती. ’ही माझी नात, चित्र काढते खरी पण आळस फार आहे’, अशी कमाल कौतुकभारली ओळख करून देत आजीने मी नुकतेच काढलेले ऐश्वर्याचे स्केच त्यांना पहायला दिले.\nहालचालींमधे वयोमानाने आलेला अटळ थकवा, निळसर छटा असलेले तेजस्वी स्पष्ट स्वच्छ डोळे, जीर्ण मऊपण गाठलेले कपडे, आजोबा बऱ्यापैकी टिपीकल वाटले मला. ऐश्वर्या परत करत म्हणाले, “नटी का कुठली”…फक्त सरळ प्रश्न. प्रश्नात बाकी काहीच नाही, चित्र आवडलं, नाही आवडलं वगैरे काहीच नाही. मी उत्तरादाखल हो म्हणाले आणि निघावं तिथून म्हणून आजीकडे पहायला लागले. संभाषण पुन्हा आजीकडे सरकलेलं होतंच एव्हाना, “मी आता कॅन्वास घेतोच आहे समोर, हिला थांबू द्या इथे.” … पुन्हा एक सरळ वाक्य, तुम्ही थांबा, जा वगैरे काही काहीच नाही. जे सांगायचय तेच तितकंच.\nआजीच्या मागे गेलं तर आजी मला रागावणार हे उघड होतं, काहीश्या अनिच्छेनेच त्या मोजक्या संभाषणाच्या वातावरणात थांबले. आजोबा त्यांच्या कॅन्वासशी गप्पा मारण्यात केव्हाच रंगले होते. तिथे मात्र मनमोकळा भरभरून संवाद होता, माणसांच्या जगाशी फारकत घेत स्वत:च्या विश्वात ते कधीच जाते झाले होते. बऱ्याच वेळाने केव्हातरी ते थांबले आणि, ’जा त�� आता’ असं माझ्याकडे वळत म्हणाले. म्हणजे मी आहे इथे ही जाणीव यांना होती बहुधा, मला मात्र वाटायला लागलं होतं की माझं अस्तित्व तिथल्या रंगरेषांच्या गर्दीत केव्हाच विरलं असावं त्यांच्या लेखी. पुढे आठ दिवस हाच क्रम. काही बोलायचं नाही, काही विचारायचं नाही, त्यांनीही आणि मी ही. मी बोलावं असं त्यांना वाटत असावं का असं आता वाटतं, तेव्हा मात्र नाही बोलले मी काहीच. एरवी इतकी बडबड करणारी मी तिथे नाही बोलले. का, कोण जाणे त्यांनी चित्र काढावी, ती रंगवावी आणि मी साक्ष व्हावं, असं ठरलं होतं जणू\nआठवा दिवस जरा वेगळा उजाडला, मी निघताना माझ्या हातात एक कॅन्वास दिला आजोबांनी. म्हणाले, उद्या येताना रंगवून आण \nपुन्हा तेच. मोजकंच. ’काय रंगव, कसं रंगव’ काहीच नाही.\nमला आजोबा आता आवडत होते, त्यांची चित्र, ती रंगवताना समोर दिसणारं तादात्म्य, सगळं मनात होतं. पण गुरू शिष्य वगैरे माझ्या आजीला अभिप्रेत संवाद काही आम्ही दोघांनी कधी केला नव्हता. आमचं आपलं अबोल्यातून संभाषण होतं. मी घरी आले. रात्री हातात तो कॅन्वास घेतला आणि जे जसं वाटलं ते तसं भराभर काढत गेले. कॅन्वास आजोबांना नेऊन दिला. पाठमोरी बसलेली एक स्त्री. तिचा काहिसा दिसणारा अस्पष्ट चेहेरा, मान झाकून टाकणारा अंबाडा आणि त्यावर माळलेला गजरा.\nचित्र हातात घेत ते पाहिलं त्यांनी. हसले, डोळ्यातूनही. पहिल्यांदा एक पूर्ण संवाद. ’हिने पाठ फिरवलीये ती आपल्याकडे बरं का, गजरा ताजा आहे की, सुगंधाशी फारकत घेतली नाहीये म्हणजे. जगण्याशी नाळ आहे की जोडलेली.”… कितीतरी शब्द एकत्र बोलले ते. मला त्याचंच कोण अप्रुप आणि. मग माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ’थांब हं, एक गंमत देतो’ म्हणत एक काजू आणि एक बदाम शाबासकी म्हणून त्यांनी दिला. काहीतरी खूप छान मिळालं होतं त्यादिवशी. एक अभेद्य वाटणारी भिंत, एक दार किलकिलं करत होती. स्विकार हा संयत शांत अबोल होता इथे.\nबी ई करायला मी पुन्हा हॉस्टेलला परत गेले आणि आजोबा मागे पडले. मधे कुठल्यातरी निमित्ताने आजीकडे गेले तेव्हा आजीने एक भलामोठा खजिना मला दिला, आजोबांनी वापरलेले अर्धे रंग, त्यांच्या जादूई कुंचल्यातले अनेक ब्रश, त्यांच्या बऱ्याचश्या फ्रेम्स, काढायची म्हणून ठरवलेली बरीचशी चित्र, काही पूर्ण चित्र आणि काही अपूर्ण चित्र सगळं तिने मला दिलं. आजोबांनी चित्र काढणं बंद केलं होतं मध्यंतरात. आण�� मग त्यांना नाही जगता आलं फार त्यानंतर. ’जाण्याआधी संपूर्ण वारसा तुला देऊन गेलेत आणि जगाकडे पाठ फिरवाविशी वाटली तरी गजरा माळायला विसरू नकोस असं सांगून गेलेत’, आजी सांगत होती.\nकलाकाराखेरीज इतर सगळे जेव्हा चित्र पहातात तेव्हा त्यांना ते परिपूर्ण दिसतं. तुकड्यातुकड्यातून, अपूर्णतेच्या वाटेवरून पूर्णत्त्वाच्या ध्यासाने ते पुढे सरकताना फक्त कलाकाराचं असतं, रंग एकमेकांत मिसळतात ते, ते पटलावर अलगद उतरतात ते, नवे रंग घडतात ते क्षण कलाकाराचेच फक्त. एखादा ओघवता सुरेल स्वर गाणाऱ्याच्या रियाजाचा भाग असावा तसे चित्रकारांचे चित्राशी एक वेगळेच नाते असते. चित्र पूर्ण होताना चित्रकार अलिप्त होतो, सुटत जातो… वारसा देऊन मोकळा होतो. चित्र घडताना मनात उमटणारे विचार, विसरलेली तहानभूक, लागलेली तंद्री यावर तो स्वत:चा हक्क सांगतो. त्या क्षणांची पुनर्निमिती नाही करता येत. न बोलता आजोबा किती काय काय सांगून गेले होते मला.\nकुठल्याच चित्रावर आजोबांनी कुठेही कधी नाव लिहीलं नाही. आयुष्य किती पुढे सरकलं तरी आजोबांची चित्र अजूनही अपूर्ण आहेत. ती आहेत तशीच पूर्ण वाटतात मला, त्यांच्या हाताची चव चाखलेले रंग सगळे. नाव नं लिहीलेली ती चित्र कायम त्यांचीच आहेत आणि ती चित्र पूर्ण करायला घेऊ म्हटलं तरी त्या निळ्या डोळ्यातली अबोल जादू, काजू बदाम बक्षिस देण्यातला सहजभाव, जगाकडे पाठ फिरवूनही गजऱ्याचा गंध मनात साठवायला मला तरी कुठे जमलय अजून \nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, मनातल्या गोष्टी, विचार......, व्यक्ती आणि वल्ली\t१ प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अब��धाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \n« जानेवारी मार्च »\nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7/", "date_download": "2021-01-18T00:18:02Z", "digest": "sha1:XTXLUFYO4GTE3VBIQ7PVRX7JLV6IO4T7", "length": 125813, "nlines": 454, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "नातेसंबंध | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nPosted in कतरा कतरा जिंदगी, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह..., सहजच...\tby Tanvi\nअनंत चतुर्दशी… दोन चर्चांनी वेढलेली. नेहमीप्रमाणे वाजतगाजत विसर्जन होत नाहीये म्हणून सुखावलेल्या आणि हळहळणाऱ्या चर्चा. आपण दोन्ही चर्चा वाचाव्यात किंवा तेही करू नये वगैरे तिसऱ्या मितीत…\nघरात बाप्पा आहे अजून. त्याला निरोप देणे जमत नाहीये, म्हणूनच की काय मी शांतपणे गॅलरीत येऊन बसलेय. इथेही चर्चा पाठ सोडत नाहीये, विषय बदललाय इतकंच. बिल्डींग मधल्या कुठल्यातरी एक काकू दुसऱ्या काकूंना गव्हातांदळाला कीड लागू नये म्हणूनचे उपाय यावर काहीतरी सांगतायत, आणि दुसऱ्या काकू काहीतरी प्रतिक्रिया देत आहेत. अर्थात ह्या चर्चेबाबतही तिसरीच मिती निवडल्यामुळे चर्चेचा उत्तरार्ध माझ्यापर्यंत पोहोचू नये हे आपोआप साधले जाईल… प्रत्येकाचे विषय वेगवेगळे… गर्दीतून आपल्याला नेमकं काय ऐकू यावं हे ही प्रत्येकाचे ठरलेलं असतं.\nया सगळ्या गर्दी गडबडीत एक अतिशय उत्साहाचा प्रामाणिक स्वर मात्र माझ्या पर्यंतची वाट काढून येतोय…\nगणपती बाप्पा Super Star\nचिमुरड्यांची एक फौज बाप्पाला निरोप द्यायला निघालेली आहे… मुलांनी मास्क लावलेला असला तरी त्यांचा उत्साह माझ्यापर्यंत सहज येऊन पोहोचणारा…\nगणपती बाप्पाला सुपरस्टार ठरवणारी नव्या पिढीची ही नवीच हाक मला नक्कीच आवडतेय. या हाकेत मी रमतेय तोवर मन मात्र धावत्या पावलांनी मनमाडच्या आमच्या कॉलनीत कधीच जाऊन पोहोचलं आहे… साधारण या मुलांच्याच वयाची मीही होते तेव्हा आमच्या कॉलनीला अगदी लागूनच असलेल्या हुडको या वसाहतीच्या मधोमध असणाऱ्या विहिरीत बह��तेक सगळ्यांच्या गणपतींचे विसर्जन व्हायचं… हुडको ही एकसारख्या घरांची वसाहत. आमच्या घरापासून विहिरी पर्यंतचे अंतर साधारण दोनशे किंवा तीनशे मीटर असावं पण बाप्पाला निरोप द्यायला जातांना ते पार करायला मात्र बराच वेळ लागत होता… अर्थात हे अंतर मोजले ते आत्ता, तेव्हा मात्र ह्या काकूंच्या घरापासून त्या काकुंचं घर ओलांडलं की पुढे मैत्रिणीचं घर, ते मागे गेलं की आलीच विहीर असं काहीसं समीकरण होतं…\nवाटेवर गणपती बाप्पा मोरयाचा गजर आणि पुढल्या वर्षी लवकर या ही विनंती सारं जसं ठरलेलं… रस्त्यावरचे ओळखीचे अनोळखी सगळेच मग बाप्पाच्या धाग्यानी बांधले जायचे. तो तेव्हा आमच्यातला एक होता… एक-दोन-तीन-चार वर त्याचा जयजयकार व्हायचा, अर्धा लाडू चंद्रावर तेव्हा आमचा बाप्पा उंदरावर असायचा… विहिरीपाशी खिरापत, वाटली डाळ, खोबरं असा प्रसाद खात आरतीचा एक मोठा जयघोष होत मूर्ती पाण्यात सोडली जायची आणि परतीच्या वाटेवर मात्र आमचा बाप्पा गावाला गेल्यामुळे चैन पडेना आम्हाला अशी बहुतेक सगळ्यांचीच भावना असायची…\nमनमाड सुटलं तसं मग नासिक, औरंगाबाद, कोकणातलं रोहा, मस्कतला भर अरबी समुद्रात जाऊन केलेलं गणपती विसर्जन तर अबुधाबी आणि शारजाहला केलेलं गणपती विसर्जन सारं काही आता मनासमोर येऊन जात आहे… आम्ही गणपती विसर्जनाला जात असू तेव्हा आमच्याही कुठल्या काकू अशा अलिप्तपणे आम्हाला बघत आपल्या माहेरच्या आठवणीत रमल्या असाव्यात तर कोणीतरी धान्य कसं टिकवावं ह्याची चर्चा करत असाव्यात का असंही क्षणभर वाटून जात आहे.\nसंध्याकाळ गडद होत जातेय.. दोन प्रहरांच्या संधीकाळात मी भूतकाळ आणि वर्तमानाच्या चौकटीपाशी रेंगाळतेय… किती मोठा प्रवास पार करत आपण “आज” पर्यंत पोहोचलेलो असतो… काळाच्या प्रवाहात मात्र सारं विरून जातं, विसर्जित होऊन जातं. तरीही एखादी आठवण त्या प्रवाहाला छेद देत तळापासून पुन्हा वर येते. काही काळ साथ करते आणि पुन्हा कधीतरी परतण्यासाठी किंवा कायमस्वरुपी काळाच्या पोटात विसर्जित होऊन जाते… आठवण आणि विचारांचे तरंग काळाच्या प्रवाहात एकामागे एक गिरकी घेताहेत…\nविचारांपाशी आता तटस्थ थांबतेय मी. तिसऱ्या मितीतून त्यांच्याहीकडे बघत असल्यासारखी. त्यांच्यापाशी आहेही आणि नसल्यासारखी… हा ही एक प्रवासच…\nमघा गेलेली चिमुकली फौज आता परतीच्या वाटेवर दिसतेय�� मघाचा उत्साह आता फिकुटला आहे… आपापसात काहीतरी बोलताहेत पण पावलांना घराची ओढ आहे. वातावरणाचा रंग गहिरा होत जातोय…अंधाराची लाट आता वेढू लागतेय…\nघरात बाप्पा आहे अजून…\nघरात परतताना मनात विचारांची एक लहानशी चांदणी चमकते…\nविसर्जनात सर्जन आहे… विस्मरणापाशी स्मरणही आहे…\nह्या चांदणीच्या, लहानशा ट्विंकल स्टारच्या अस्तित्वात प्रकाशाची दिशा ठरते आणि मूर्तीपुढच्या समईतली वात प्रकाशमान होते…\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, मनातल्या गोष्टी, विचार......\t6 प्रतिक्रिया\nपर याद आता है:\nPosted in दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nपहाटेचं स्वप्न एक खरंतर. का पडावं आणि नेमकं हेच का पडावं ह्या विवंचनेत जागी झाले. लहानशी ती मुलगी, हातातल्या वाळल्या फांदीने मातीत काहीतरी शोधतेय. माती की राख कोण जाणे, पण मनात एक शेर स्पष्ट उमटतोय…\nजला है जिस्म जहाँ दिल भी जल गया होगा\nकुरेदते हो जो अब राख जुस्तुजू क्या है\nमला नवल वाटतय ह्या साऱ्याचं. त्रयस्थ साक्षीभावाने मी पहातेय हे. काहीतरी अंधुकशी सुसंगती लागावी आणि अस्पष्ट आठवलेलं सुत्र घनदाट धुक्यात हरवून जावं असं घडत असताना गुलज़ार ऐकू येताहेत,\nएक छोटा सा लम्हा है\nजो ख़त्म नहीं होता\nमैं लाख जलाता हूँ\nये भस्म नहीं होता\nकुठला तो लम्हा, हे दोघं काय सांगून गेले कोणती ही नेमकी सल हे कोडं उलगडत नाही. ती लहानशी मुलगी तिच्या आजोबांचा हात धरून दुतर्फा झाडीने वेढलेल्या पाउसओल्या वाटेवरून चालतीये. आता ती घाबरलेली नाहीये, तिच्यापाशी भक्कम आधार आहे तिच्या आजोबांचा. मलाही सावरायला होतंय. सकाळ होतेय. स्वप्नाची उकल होत नाही मात्र गंमत वाटते. दिवस जाणीवेत पुढे सरकतोय आणि नेणीव स्वप्नाचा पाठलाग करतेय.\nसकाळच्या स्वच्छ प्रकाशात आदल्या दिवसाचं पान मिटतानाची काही आठवण होते. गवसलेले काही निवांत क्षण आणि मनात विचारांचे कढ असताना स्वत:च्या लिखाणाबाबत मांडलेला लेखाजोखा आणि त्यात एखाद्या बोचऱ्या टीकेचे मनात उमटलेले तरंग. दुखावणारं काहीसं मनात घेतच मिटलेले डोळे. आणि त्या दाहातून सुप्तावस्थेतल्या मनाला सावरायला ग़़ालिब नावाचा वटवृक्ष त्याच्या दाट सावलीसह असा सामोरा आलेला. आता जागृतीच्या क्षणी आपल्या किंचित अस्तित्त्वाची सावलीही त्या वृक्षातळी विसावते. ’दिल ही ���ो है न संग-ओ-खिश्त, दर्द से भर न आयें क्यूँ ’ …. कठीण दगड नाही, “दिल ही तो है”…. वेदनेने भरुन येणारच, ग़़ालिब सहज सांगतो. ” रोएँगे हम हज़ार बार, कोई हमें सताए क्यूँ”, त्याच्याच शब्दांत आपणही तेव्हा धाडसाने विचारलेलं असतं.\nस्वप्नातील धुक्याचा पदर हाती लागताना मनातल्या संवादात ग़़ालिब आजोबांनीही भाग घेतलेला असतो,\nहूँ गर्मी ए निशात-ए-तसव्वुर से नग्मा संज\nमैं अंदलीब ए गुलशन ए ना आफ्रिदा हूँ\nसर्जनाच्या उर्मीची उब माझ्या मनभर आहे, कल्पनेत एक नग्मा रचणारा हा मी एका अश्या बागेतला पक्षी आहे जी बाग अजून निर्माण व्हायची आहे. ग़़ालिब, अजून कोण लिहीणार हे असं. स्वत:च्या लयीत, स्वत:च्या चालीत, त्याच्या अंदाज ए बयाँनुसार जो नग्मे गायला तो ग़़ालिब. किती ओळखते मी ह्याला हा प्रश्न पडतो अनेकदा म्हणावं तर चिमुटभर ही ओळख आणि म्हणावं तर हक्काने ज्याच्याकडे जीवनाविषयी पडलेल्या प्रश्नांचं उत्तर मागावं आणि ज्याने आपल्या आश्वासक लिखाणातून ते दान सहज माझ्या हातात ठेवावं असा ग़़ालिब. ह्याला ग़़ालिब आजोबा म्हणावं किंवा नुसतंच ग़़ालिब म्हणून हाक मारावी, तो त्याच सहजतेने आपलंसं करून ममत्त्वाने विचारपुस करणारा वडिलधारा वाटतो. केव्हातरी आपण ठरवून त्याच्याकडे जावं आणि केव्हातरी त्याने आजच्यासारखं आपल्याला गाठावं.\nहर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है\nतुम्हीं कहो कि ये अंदाज़-ए-गुफ़्तुगू क्या है\nग़़ालिब आणि जगजीत आता एकत्र मनाचा ताबा घेतात. “रगों में दौड़ते फिरने के हम नहीं क़ाइल, जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है”, प्रत्येक शेरपाशी एक दाद नकळत मनाच्या कान्याकोपऱ्यातून उमटते. शतकांनंतरही आपल्या प्रतिभेने प्रसन्नतेचा एक शिडकावा मनाच्या अंगणात करणारा हा ग़़ालिब नावाचा पाऊस आता रिमझिम बरसू लागतो.\nबाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मिरे आगे\nहोता है शब-ओ-रोज़ तमाशा मिरे आगे\n“लहान मुलांच्या खेळण्याचं मैदान आहे हे जग, होता है शब-ओ-रोज़ तमाशा मिरे आगे”, असं म्हणणारा हा तपस्वी मग मला एखाद्या तीर्थक्षेत्री स्थिरावलेला योगी वाटतो. जगाकडे बघण्याची ही प्रगल्भ नजर त्याचीच असायची. माझंही चुकार मन आता निमुट व्हायला लागतंय. विचार पुढे सरकतॊ तेव्हा जाणवतं, उर्दूचे अनेक जाणकार ज्याकाळात होते तेव्हा कोणीतरी ग़़ालिबबाबत, तू तर बाबा जरा कठीण रचना करतोस अशी केलेली टीका आण�� त्यावरचे त्याचे समर्थ प्रत्युत्तर…\nन सताइश की तमन्ना न सिले की परवा\nगर नहीं हैं मिरे अशआर में मअ’नी न सही\nकौतुक, टीका याबाबत मी अलिप्त आहे, जर (तुमच्या मते) नसेल माझ्या काव्यात काही अर्थ तर नसावा बरं, गालिबचं हे शांत, संयत मत मनाचा ठाव घेतंय आता. चेहेऱ्यावर एक छानसं हास्य स्थिरावलंय, ग़़ालिब मग गांभिर्याने जीवनसार सांगतोय:\nन था कुछ तो ख़ुदा था कुछ न होता तो ख़ुदा होता\nडुबोया मुझ को होने ने न होता मैं तो क्या होता\nआजोंबाचा हात धरून चाललेली ती मुुलगी आता घरी पोहोचलीये.\nक़ैद-ए-हयात ओ बंद-ए-ग़म अस्ल में दोनों एक हैं\nमौत से पहले आदमी ग़म से नजात पाए क्यूँ\nक़ैद-ए-हयात ओ बंद-ए-ग़म, आयुष्य नावाची कैद व त्याला असणारी दु:खाची किनार, मृत्यू हीच ह्यातून सुटका. आणि म्हणूनच ह्या “ग़म” ची मला आयुष्याइतकीच आस आहे, मृत्यू आधी मला वेदनेतून सुटका नको आहे ग़ालिब म्हणतो.\nमाझ्या मनातले दुखरे तरंगही अलवार विरून जाताहेत, मन वारंवार सांगत जातंय,\nहुई मुद्दत कि ‘ग़ालिब’ मर गया पर याद आता है\nवो हर इक बात पर कहना कि यूँ होता तो क्या होता \nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वाचन, सुख़न\tयावर आपले मत नोंदवा\nअसा मोगरा समोर फुलता…\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nकतरा कतरा जिंदगी- 06\nघरासाठी रोपं आणायची ठरवली तेव्हा पहिला मान होता तो मोगऱ्याचा. मोगऱ्याचं रोप आणलं, ते रूजलं, बहरलं, फुलू लागलं आणि ’माझं’ होत गेलं. त्याच्या सोबतीने कधी त्याच्या शेजारी बसावं आणि विचारांची कुपी अलगद उघडावी हे नेहेमीचं झालं मग. मोगऱ्याची नावंही किती सुरेख. मल्लीका, हृदयगंधा तर उर्दू जास्मिन. शायरीमधे मोगरा ह्याच नावाने आलेला एक शेर वाचनात आला तेव्हा गंमत वाटली होती,\nये मोतिया ये चमेली ये मोगरा ये गुलाब\nये सारे गहने ये ज़ेवर उसी से मिलते हैं\nउन्हाची काहिली जाणवायला लागते तेव्हा त्या झळांनी तापून निघणाऱ्या जिवाचा विसावा सापडतो तो निसर्गाच्या बदलायला लागलेल्या रूपात. चैत्राच्या आगमनाची चाहूल, तांबुस पोपटी नवी पालवी. कडूनिंबाचा, करंजीचा उग्रसर दरवळ तर एकीकडे अश्वत्थाची नवी कोवळी सळसळ. शाल्मली कुठे तर पळस पांगारा कुठे. दुपारच्या रखरखत्या उन्हालाही मागे टाकायला भाग पाडेल असा बहरलेला नीलमोहोर आणि शिरीष. मात्र ह्���ा सगळ्या वर्दळीत कुठून तरी एक गंध येतो, तनामनावर आपल्या अस्तित्त्वाचं गारूड करणारा. त्याच्या नुसत्या असण्याचं भान इतकं मोहक की त्या कोमलतेच्या केवळ स्पर्शानं निसर्गाच्या साऱ्या प्रसन्नतेचा मनावर शिडकावा व्हावा. वाऱ्याच्या येणाऱ्या झुळूकेबरोबर तो अवचिता झुळूकणारा अळुमाळु परिमळ सांगावा आणतो तो मोगऱ्याचाच.\nमोगऱ्याशी नातं तसं प्रत्येकाचं. पृथ्वीचं प्रेमगीत लिहिणारे कुसुमाग्रज मोगऱ्यावर लिहितात तेव्हा लेखणी किती अलगद शब्द मांडते ते पहाण्यासारखे:\nअसा मोगरा समोर फुलता\nकिती खरं आहे हे. सृष्टीतल्या साऱ्या सकारात्मकेचं प्रतीक दैवी गंधाची मुक्त हस्ताने पाखरण करणारी ही शुभ्रधवल फुलं. ह्यांचं व्यक्तित्त्व परमेश्वराच्या अंशाचं कोंदण ल्यायलेलं.\nअलीकडे रस्त्यावर प्रवास करताना लागणारे सिग्नल आणि मोगरा हे समीकरण सहज परिचयाचं. त्यात दिसले सिग्नलला गाडीच्या बाजूला असलेल्या वाहतुक बेटावरचे ते सगळे. एक वयस्कर स्त्री, तिचा बहुधा मुलगा आणि सून. सूनेच्या कुशीतलं लहानसं बाळ आणि आजीच्या समोर असलेली मोगऱ्याच्या अर्धउमललेल्या कळ्यांची रास. त्या राशीतल्या कळ्यांचे गजरे विणताना मधेच आपल्या नातवाच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारी ती आजी दिसली तेव्हा मन अनेक वर्ष ओलांडून थेट बालपणात जातं झालं. मोगरा आणि आजोळ, मोगरा आणि परिक्षेनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्य़ा असं नातं मनात पक्कं. आजोळच्या अंगणातलं ते मोगऱ्याचं घमघमतं रोप, हिरव्या पदरावर सुगंधी चांदण्यांची ती नक्षी मनात वस्तीला आली ती कायमची. मोगऱ्याची फुलं आजी ’वेचायची’ तेव्हा कळ्यांना धक्काही लागू न देता तिने वेचलेली ती फुलं तिचा पदर भरून टाकत. सूर्याची किरणं परत फिरायची, सांज हलकेच उतरू लागायची तेव्हा आजीच्या अवतीभोवती आम्ही सगळे आणि एक एक फूल गुंफत गजरा विणणारी ती. तिच्या अस्तित्त्वालाच तेव्हा मोगऱ्याचा गंध यायचा. माठातल्या पाण्यात मोगऱ्याची काही फुलं जात आणि उरलेल्या फुलांचे गजरे ती आम्हा नातींच्या केसांत माळायची तेव्हा तिच्या हाताची ओंजळ मोगऱ्याची होत जायची. उबदार प्रेममयी आठवणींचा हा मोगरा मनात फुलला तो निरंतर.\nआठवणींच्या वाटेवरून मनाची पावलं परतायची होती अजून तितक्यात आलेल्या पुढल्या सिग्नलला तो आला, असेल ८-९ वर्षांचा. गजरे हवेत का हे खूणेनेच विचारत होता. माझी नजर मात्र त्या गजऱ्यांकडून त्याच्या चेहेऱ्याकडे गेली आणि तिथेच थबकली. मोहक प्रसन्न हास्य, अत्यंत बोलके डोळे, मोगऱ्याच्या गंधाने व तेजाने जणू उजळलेला तो. सिग्नल सुटायला अवघ्या काही सेकंदांचा असलेला अवकाश मी त्याला खूणेनेच सांगितला. ’काही हरकत नाही, मी सिग्नलच्या पलीकडच्या बाजूला येतो’, असं त्याने सांगता मात्र माझा जीव घाबरा झाला. सिग्नलच्या पुढे धावणारी ही मुलं विचारात पाडतात ती नेहेमीच. ’मला गजरा नको’ हे त्याला चटकन ठाम सांगितलं पण त्याचा उर्जेचं रूप असलेला चेहेरा, हातातले गजरे, सुटलेला सिग्नल आणि धावणारी मुलं मनातून जाईनात. गाडी तिथून पुढे निघाली तरी मन रेंगाळलं तिथेच. आणि “का मोगरा फुलेना” लिहिणारे गदिमा आठवले.\nबरसात चांदण्याची, वारा कसा हलेना\nहिरवा दिसे पिसारा, परि का कळी धरेना\nम्हणताना गदिमा म्हणाले, ’चुकते कुठे कुणाचे माझे मला कळेना, का मोगरा फुलेना’, तेव्हा मोगरा पुन्हा वेगळ्याच रूपात सामोरा आला. काहिसं उदास मन होत होतं आणि एकीकडे पुन्हा पुन्हा त्या हसऱ्या नजरेतले स्वत:वरच्या ठाम विश्वासाचं प्रतीक असलेले, अनंत स्वप्नांना कवेत घेण्याची क्षमता असलेले ते लहानसे डोळे नजरेसमोर येत होते. ते इवलेसे रोप आपल्या सामर्थ्यासह उंच होणार होते. त्याच्या निरागस खंबीर हसण्याची आठवण झाली आणि लहानश्या पण स्वर्गीय अस्तित्वाच्या अंगभूत तेजाने दरवळणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांचे नेमके वर्णन करणारे तात्यांचे शब्द आठवत गेले. समुद्राकडे धावत निघालेल्या जीवनसरितेला क्षणभर रोखून ठेवण्याचं सामर्थ्य मांडताना कुसुमाग्रज म्हणतात…\nसागर विसरूनी धवल फुलांनो\nसकारात्मकतेवरच्या विश्वासाची शुभ्रधवल कळी आता मनात पुन्हा स्वच्छ उमलली\nआठवणी..., गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वाचन, विचार......\tयावर आपले मत नोंदवा\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\n“मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ”… पडद्यावर दिसणारी हिरव्या वाटेतून मार्ग काढणारी ट्रेन आणि अत्यंत भावगर्भ असे शब्द आपल्यापर्यंत वाहून आणणारा शुभा मुद्गलचा संयमित असा गहिरा दैवी स्वर. मथुरेचा नगरपती पुन्हा गोकुळाकडे निघालेला आहे. राजदंड त्यागलाय, डोक्यावरचा ताज उतरवून ठेवत रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी सारथ्याला बोलावून हा निघालाय. गोकुळ सोडून निघताना राधे���डे बासरी देत तिने माथ्यावर ठेवलेलं मोरपीस घेऊन पुढल्या वाटेला निघालेला हा कान्हा आज पुन्हा मागे वळून पहातोय… राधेच्या आठवणीने मन भरून आलेला तो. त्याची पावलं निघालीत ती गोकुळाच्या वाटेवर. ऋतुपर्णो घोषच्या “रेनकोट” चित्रपटाची सुरूवात ही. अर्थाने काठोकाठ भरलेले स्वत: ऋतुपर्णोच्या लेखणीतून उतरलेले संवेदनशीलतेने भारलेले प्रवाही शब्द.\nरेनकोट हा ऋतुपर्णो घोषचा अप्रतिम चित्रपट. मुळात ऋतुपर्णो म्हणजे तरल संवेदनशीलता. विषयाची मांडणी करताना केलेली अत्यंत बारकाईची कलाकुसर. अतिशय सहज साकारणारं भावभावनांचं अत्यंत मनोज्ञ चित्र. एखाद्या भावनेचं धूसर अस्तित्त्व जाणवावं पण तिच्यापर्यंत पोहोचण्याची वाट हाती लागू नये असं ह्या दिग्दर्शकाचं होत नाही. मानवी मनाच्या प्रांतात अनवट वाटांवरही लीलया पोहोचण्याचं सामर्थ्य ह्या जादूगाराकडे होतं. द लास्ट लियर, चोखेर बाली, मेमरीज इन मार्च असे त्याचे चित्रपट पाहून संपतात तेव्हा आपल्यात काहीतरी अलवार बदलून जातं. संवेदनशीलतेच्या रोपाला कोवळी नवी पालवी फूटलेली असते. ह्याची भेट होण्याआधीचे आपण आणि नंतरचे आपण ह्यात सूक्ष्म काहीसं बदलून टाकण्याची क्षमता असलेला, चित्रपट जगणारा ऋतुपर्णो. आपल्या मनात हे विचार येत असताना गाणं एव्हाना पुढे सरकलेलं असतं, राधेच्या विरहवेदनेने व्याकुळ मथुरेचा तो नगरपती गोकुळात आहे आता.\nयमुनेचा तट एकाकी आहे. पूर्वीसारखी गोपिकांची लगबग तिथे नाही. मंद मृदुल पवन वाहतो आहे. क्षण क्षण आठवणींनी व्यापून उरताना, हृदयात आठव दाटून येताना कान्हा आज एकटा आहे. राधा अनयाच्या घरी आहे. ऋतुपर्णोची लेखणी लिहिते,\nतुम्हरी प्रिया अब पुरी घरवाली\nतुम्हरी राधा अब पुरी घरवाली\nविरहाचे अश्रू पुसून टाकत ती तिच्या संसारात रमलीये आणि अश्यावेळी तू परत आलास कान्हा, “का त्या जीवाला पुन्हा दु:ख देणार आहेस मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ” ह्या प्रश्नापाशी येत गीत पडद्यावर संपत जातं. माझ्या मनात मात्र सांधेबदल होत हळूहळू प्लॅटफॉर्मवर येत थांबणारी इजाजत मधली ट्रेन डोकावून जाते. अनेकवर्षांनी भेटणारे महेन आणि सुधा इथे माझ्यासोबत येतात. गुलजारांची हळवी प्रगल्भ कथा पुन्हा मनात डोकावत तिचं अस्तित्त्व दर्शवत असताना मनाचा ताबा पुन्हा ऋतुपर्ण घेत जातो. स्त्रीया���च्या मनाचे, सौंदर्याचे, अस्मितेचे, भावनांचे, घुसमटीचे, त्यांच्या समाजातल्या स्थानाविषयीचे अत्यंत संयत केलेले चित्रण हे ऋतुपर्णोच्या चित्रपटांचे ठळक विशेष. त्यातलाच एक “रेनकोट”. काळाचा मधला तुकडा ओलांडून पुन्हा भेटणारे दोघं, अजय देवगण आणि ऐश्वर्या, मन्नू आणि नीरु. कोलकता हे केवळ एक स्थळ न उरता ऋतुपर्णोच्या चित्रपटांमधलं महत्त्वाचं पात्र, ते तसं इथेही जाणवत जातं सतत. बाहेर पडणारा पाऊस आणि आठवणींनी चिंब मनं. रेनकोट पडद्यावर संपला तरी ओलावलेल्या मनात खोलवर रूजून बहरतो.\nपुन्हा राधेकडे जाणारा कृष्ण. संसारात रमलेली राधा. राधा-कृष्ण आणि अनय, ह्यांचा विचार मनात हलकेच उतरतो तेव्हा आठवते अरूणाताईंची राधा. कृष्णाचा किनारा शोधत आयुष्याच्या अखेरच्या प्रहरी सरत्या सांजेला द्वारकेत त्याला भेटायला आलेली राधा. काही प्रश्न तिच्या लाडक्या श्रीरंगाला विचारायला, त्याचा निरोप घ्यायला आलेली काहीशी थकली भागली राधा. द्वारकेचा समुद्र, खारा मिरमिरता वारा, पौर्णिमेचा चंद्र साक्ष होतोय राधेच्या संवादाचा. कितीतरी उमजून येतय राधेला आणि कृष्णालाही. राधेला एक स्त्री म्हणून कृष्णाची सखी असलेल्या द्रौपदीची अगदी आतून असलेली ओळख साक्षात कृष्णाला नवी. “अनयाचं प्रेम वास्तव आणि कृष्णाचं दाट निळं प्रेम हे ही वास्तवच. आपलं अस्तित्त्व हेच ह्या प्रेमाचं मिरवणं” ह्या जाणीवेपर्यंत आलेली राधा. कृष्णेच्या मदतीला वेळीच का नाही रे धावलास असं अधिकारवाणीने विचारणारी राधा… राधेची किती रूपं. प्रेमाचं प्रतीक राधा\nउत्तररात्रही कललीये आता. क्षितीज आता नवे रंग पांघरणार. कृष्ण परत निघालाय आणि राधेने समुद्राच्या वाळूतून टिपून एक भेट दिलीये त्याच्या हातात. गुलाबी छटेची जोडशिंपली. मोरपीस देणाऱ्या राधेने आयुष्याचं मर्म पुन्हा कान्ह्याला दिले आहे. तो परत फिरलाय द्वारकेकडे. राधा तिथेच त्या समुद्राच्या काठी… रेनकोटमधल्या मन्नूला आता त्याच्या नीरूने त्याला दिलेला तिच्याकडे असलेला एकमेव सोन्याचा दागिना सापडतोय. राधेनी इथेही भेट दिलीये कृष्णाला. साऱ्या आयुष्याचं दान सहज देऊन टाकणारी “राधा” आणि तिला लाभलेलं विरहाचं दान. काही कोड्यांची उकल होत नाही, काही वेदना चिरंतनाचं वलय घेऊन येतात.\nभरून आलेल्या मनाला एखादा हलकासा धक्का लागतो तेव्हा त्या कलाकृतींच्या वाटेने झरझर वाहतात. ऋतुपर्णो, गुलजार आणि अरुणाताई एकत्रच आठवतात. शाश्वताचा अर्थ असा उलगडत असताना मनाच्या पटलावर इजाजतमधला शशी कपुर नावाचा अनय त्याचं ते सारं उमजून येणारं नितळ निर्मळ चिरविलक्षण हलकसं विश्वासपूर्ण हसू चेहेऱ्यावर ठेवत पुढे निघतोय….मला पुन्हा दिसत जाते प्रेमाच्या, विरहाच्या, हुरहुरीच्या अर्थांच्या किती कोनातून लकाकणारे मोती स्वत:त दडवून ठेवलेली ती अनमोल जोडशिंपली. काळाची एक जोडशिंपली.. त्या जोडशिंपलीच्या स्पर्शाचं मोरपिशी फुलपाखरू माझ्या हातावर येऊन विसावतं ते कायमस्वरूपी\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, नातेसंबंध, मनातल्या गोष्टी, विचार......\t3 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nघराच्या गॅलरीत बसून लिहीणे माझं आवडतं काम. एकीकडे घराच्या बाजूने असणारी शांतता आणि एकीकडे वर्दळीचा रस्ता. दोन्ही बाजूंना जोडणारा विचारांचा प्रवाह इथे नकळत वाहता होतो. मी आवडीने जोपासलेली काही रोपं, तटस्थ साक्षीभावाने सोबत करणारी अवतीभोवतीची झाडं, निळंशार आकाश, एखादं पुस्तक, चहाचा कप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पेन्सिल आणि शार्पनर पेन्सिल- शार्पनरची ही जोडगोळी माझी जीवाभावाची, ती मुलांपासूनही मी लपवून ठेवते हे समजल्यापासून त्यांना याची गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. लिहायला घेतलं की विचारांना धार असावी ही अपेक्षा, तसं ते विचार उतरवायला घेतले की हातातल्या लेखणीचे टोकही तसेच हवे हा अलिखित नियम कधीतरी स्वत:लाच लावून घेतल्यानंतरचा प्रवास हा सगळा.\nगॅलरीत या पेन्सिलफुलांची रांगोळी अशी इतस्त: विखुरलेली असते ती याच सवयीमुळे. अर्थात या सवयीचा अपराधीभाव मनात येत नाही याचे कारण मात्र “ती”. ती येणार आणि घरभरचा कचरा उचलून टाकणार हा विश्वास. दोन शाळकरी मुलं, अकाली आलेलं वैधव्य, घरची घराबाहेरची सगळी जबाबदारी खंबीरपणे एकहाती सांभाळणारी ती. दहा ठिकाणची घरकामं, दहा घरांच्या दहा वेळा, दहा तऱ्हा, अडचणी असं काय काय मनाच्या अडगळीत टाकून ती हसतमुखाने येते. एकीकडे तोंडाचा पट्टा तर एकीकडे कामाची लगबग, काही क्षणातच घराचा ताबा घेणारी तिची लय तिला साधते आणि मग तिच्या धाकापायी आपण एका जागी थांबावं अशी तिची आज्ञाच असते साधारण.\nनवरा गेला तेव्हा काही काळ गांगरली होती ती. त्याचं व्यसन, त्याचं आजारपण, त्याचा त्रास अश्या कारणांसाठी त्याचं अस्तित्त्व तिच्या आयुष्याला वेढून होतं. तो गेला तेव्हा तिला पोकळी जाणवली. पण सावरली ती त्यातून. “ताई तो गेलाय हे एका अर्थी बरंच आहे, त्याचीही त्रासातून सुटका आणि आमचीही”, ती एक दिवस सहज बोलून गेली. त्या साध्या वाक्यामागची तिची भावना समजत होती मला. तिच्या कष्टाचा पैसा आता तिचा आणि तिच्या मुलांचा होता, हक्काचा.\nमी पुस्तकं वाचते, लिहीते, इतर बायकांची चौकशी करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिव्ही पहात नाही या तिच्यामते असलेल्या गुणांमुळे ती माझं म्हणणं तिच्या आकलनाच्या कक्षेच्या आतबाहेर असलं तरी ऐकते, पटवून घेते. “पुन्हा लग्न करावंसं नाही गं वाटत कधी तुला”, मी विचारते तेव्हा तिने, “नाही” असं उत्तर द्यावं असं मनात वाटून जातं क्षणभर आणि त्या वाटण्याचं माझ्या मनाला ओझं व्हावं तितक्यात ती हसत म्हणते, “माझं सुख पहावेना झालं का तुम्हाला… निघायचा दारूडा पुन्हा एखादा. मी आणि माझी लेकरं सुखात आहोत ताई.” ती सांगते तेव्हा मी टाकलेला नि:श्वास माझ्यासाठी असतो फक्त. “ताई पुरूषाकडे पैसा आला ना की त्याला वाटतं अजून बायका असाव्या आयुष्यात पण बाई स्वत:च कमवत असली ना…”… “तर एकही पुरूष नावाचा प्रकार नकोच आयुष्यात असं तिला वाटतं, हो ना”, मी विचारते तेव्हा तिने, “नाही” असं उत्तर द्यावं असं मनात वाटून जातं क्षणभर आणि त्या वाटण्याचं माझ्या मनाला ओझं व्हावं तितक्यात ती हसत म्हणते, “माझं सुख पहावेना झालं का तुम्हाला… निघायचा दारूडा पुन्हा एखादा. मी आणि माझी लेकरं सुखात आहोत ताई.” ती सांगते तेव्हा मी टाकलेला नि:श्वास माझ्यासाठी असतो फक्त. “ताई पुरूषाकडे पैसा आला ना की त्याला वाटतं अजून बायका असाव्या आयुष्यात पण बाई स्वत:च कमवत असली ना…”… “तर एकही पुरूष नावाचा प्रकार नकोच आयुष्यात असं तिला वाटतं, हो ना” तिने अर्धवट सोडलेलं वाक्य आता मी पूर्ण करते. आम्ही दोघीही मग हसतो. अशी वाक्यांची आणि अर्थांची सहज वाटावाटी व्हावी इतकी ती रूळलीये अर्थात माझ्या घरात.\nएखादा दिवस तिच्या बरोबरीने आपणही घर घ्यावं साफसफाईला तेव्हा मात्र तिला ते फारसं रुचत नाही. “वस्तू जमवा आणि आयुष्य त्यांच्यावरची धूळ झटकत घालवा, तुमचा तो थोर म्हणतो ना. पुस्तक वाचत बसा एखादं बघू”, ती सरळ मला तिच्या प्रांतातून हुसकावून लावते. आता वस्त���ंच्या धुळीबद्दल म्हणणारा थोर नसून ’थोरो’ आहे असं तिला सांगावं असं मला वाटलं तरी ते करायचं टाळते मी. थोरोचं मी कधीतरी सांगितलेलं तत्त्वज्ञान तिला पचनी पडावं हेच मुळात अतिशय ’थोर’ वाटतं मला त्या क्षणी.\nगप्पांचं चक्र रोज फिरत असतं. आपण फार जाड झाले आहोत आणि डाएट करायला हवं हे बायकीपण कधीतरी गाठतं तिलाही. एरवी ती थकते, कधीतरी वैतागते, परिस्थितीशी एकटीच सामना करत करत कंटाळूनही जाते. सगळ्या धबडग्यातून आरश्यातल्या स्वत:च्या प्रतिबिंबाकडे क्षणभर नजर गेली की वजन वाढल्याचा हा प्रश्न भेडसावतो तिला. ही वेळ आता मी तिला समजावत रागावण्याची असते, आरश्यात बघतेच आहेस स्वत:ला तर स्वत:साठी जगायला शिक जरा, मी सांगते. सगळा दिवस धावपळीचा तुझा, कश्याला गं हवं डाएट. उद्याला पडलीस आजारी तर कोण करणार उस्तवार छान दिसतेयेस की आणि… बायका स्वत:साठी उभ्या असतात तेव्हा त्या मुळात विलक्षण सुंदर दिसतात… असं काहीतरी तिला सांगतांना माझा एरवीचा आवाजाचा पट्टा चढत जातॊ किंचितसा.\n’च्या करता का जरासा, चांगला गोडसर करा’, डाएट रद्द झाल्याचे ती मला असे हळूच सुचवते. चहाचा कप हातात घेत ती जरा विसावते, “आत्ता जे बोलल्या ना ते लिहा जरा, गॅलरीत बसा आणि लिहा. ते पेन्सिलींचे फोलपटं पडले की कळतं मला इथे लिहीणं झालंय ते… चांगलं लिहा/वाचायचं सोडायचं आणि वस्तूंवरची धूळ पुसत रहायचं. समजलं का काय सांगतेय ते”… ही बया चक्क दरडावते आता. तिच्या भावनेत खरेपण असतं. बायका बायकांच्या पाठीशी समजून उभ्या असतात तेव्हा ते क्षण लोभस असतात अगदी.\nगॅलरीत लिहायला घेते मग मी तेव्हा पेन्सिलीला टोक काढते आणि होणारा कचरा तिथेच असू देते.\nअंधारून येतं तेव्हा तुळशीपुढे दिवली लागते… अंधार, तुळस आणि भोवताली विखूरलेली पेन्सिल फुलं मग लखलखीत उजळून निघतात\nआठवणी..., नातेसंबंध, विचार......\t2 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, नाते, पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nइंजिनीयरींगचे थर्ड इयरचे पेपर संपले आणि थेट आजीचे घर गाठले. सुट्टी म्हणजे आजोळ हे समीकरण आजी इगतपुरीहून नासिकला रहायला आली तरी बदललेले नव्हते. गोदेच्या काठी हट्टाने घर घेतलं होतं आजीने, तिच्या लहानपणी ती रहायची त्या वाड्याच्या जवळ. त्यावेळच्या सुट्टीत मात्र आजीने माझ्यासाठी काही ठरवून ठेवले होते. तिच्या घराशेजारी रहाणाऱ्या एका कलाकाराला भेटायला घेऊन गेली ती मला. हे आजोबा म्हणजे एक अवलिया रसायन असावं असं पहिल्याच भेटीत मला जाणवलं. त्यांनी काढलेली अप्रतिम चित्र त्यांच्या घरात जागोजागी दिसत होती. ’ही माझी नात, चित्र काढते खरी पण आळस फार आहे’, अशी कमाल कौतुकभारली ओळख करून देत आजीने मी नुकतेच काढलेले ऐश्वर्याचे स्केच त्यांना पहायला दिले.\nहालचालींमधे वयोमानाने आलेला अटळ थकवा, निळसर छटा असलेले तेजस्वी स्पष्ट स्वच्छ डोळे, जीर्ण मऊपण गाठलेले कपडे, आजोबा बऱ्यापैकी टिपीकल वाटले मला. ऐश्वर्या परत करत म्हणाले, “नटी का कुठली”…फक्त सरळ प्रश्न. प्रश्नात बाकी काहीच नाही, चित्र आवडलं, नाही आवडलं वगैरे काहीच नाही. मी उत्तरादाखल हो म्हणाले आणि निघावं तिथून म्हणून आजीकडे पहायला लागले. संभाषण पुन्हा आजीकडे सरकलेलं होतंच एव्हाना, “मी आता कॅन्वास घेतोच आहे समोर, हिला थांबू द्या इथे.” … पुन्हा एक सरळ वाक्य, तुम्ही थांबा, जा वगैरे काही काहीच नाही. जे सांगायचय तेच तितकंच.\nआजीच्या मागे गेलं तर आजी मला रागावणार हे उघड होतं, काहीश्या अनिच्छेनेच त्या मोजक्या संभाषणाच्या वातावरणात थांबले. आजोबा त्यांच्या कॅन्वासशी गप्पा मारण्यात केव्हाच रंगले होते. तिथे मात्र मनमोकळा भरभरून संवाद होता, माणसांच्या जगाशी फारकत घेत स्वत:च्या विश्वात ते कधीच जाते झाले होते. बऱ्याच वेळाने केव्हातरी ते थांबले आणि, ’जा तू आता’ असं माझ्याकडे वळत म्हणाले. म्हणजे मी आहे इथे ही जाणीव यांना होती बहुधा, मला मात्र वाटायला लागलं होतं की माझं अस्तित्व तिथल्या रंगरेषांच्या गर्दीत केव्हाच विरलं असावं त्यांच्या लेखी. पुढे आठ दिवस हाच क्रम. काही बोलायचं नाही, काही विचारायचं नाही, त्यांनीही आणि मी ही. मी बोलावं असं त्यांना वाटत असावं का असं आता वाटतं, तेव्हा मात्र नाही बोलले मी काहीच. एरवी इतकी बडबड करणारी मी तिथे नाही बोलले. का, कोण जाणे त्यांनी चित्र काढावी, ती रंगवावी आणि मी साक्ष व्हावं, असं ठरलं होतं जणू\nआठवा दिवस जरा वेगळा उजाडला, मी निघताना माझ्या हातात एक कॅन्वास दिला आजोबांनी. म्हणाले, उद्या येताना रंगवून आण \nपुन्हा तेच. मोजकंच. ’काय रंगव, कसं रंगव’ काहीच नाही.\nमला आजोबा आता आवडत होते, त्यांची चित्र, ती रंगवताना समोर दिसणारं तादात्म्य, सगळं मनात होतं. पण गुरू शिष्य वगैरे माझ्या आजीला अभिप्रेत संवाद काही आम्ही दोघांनी कधी केला नव्हता. आमचं आपलं अबोल्यातून संभाषण होतं. मी घरी आले. रात्री हातात तो कॅन्वास घेतला आणि जे जसं वाटलं ते तसं भराभर काढत गेले. कॅन्वास आजोबांना नेऊन दिला. पाठमोरी बसलेली एक स्त्री. तिचा काहिसा दिसणारा अस्पष्ट चेहेरा, मान झाकून टाकणारा अंबाडा आणि त्यावर माळलेला गजरा.\nचित्र हातात घेत ते पाहिलं त्यांनी. हसले, डोळ्यातूनही. पहिल्यांदा एक पूर्ण संवाद. ’हिने पाठ फिरवलीये ती आपल्याकडे बरं का, गजरा ताजा आहे की, सुगंधाशी फारकत घेतली नाहीये म्हणजे. जगण्याशी नाळ आहे की जोडलेली.”… कितीतरी शब्द एकत्र बोलले ते. मला त्याचंच कोण अप्रुप आणि. मग माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ’थांब हं, एक गंमत देतो’ म्हणत एक काजू आणि एक बदाम शाबासकी म्हणून त्यांनी दिला. काहीतरी खूप छान मिळालं होतं त्यादिवशी. एक अभेद्य वाटणारी भिंत, एक दार किलकिलं करत होती. स्विकार हा संयत शांत अबोल होता इथे.\nबी ई करायला मी पुन्हा हॉस्टेलला परत गेले आणि आजोबा मागे पडले. मधे कुठल्यातरी निमित्ताने आजीकडे गेले तेव्हा आजीने एक भलामोठा खजिना मला दिला, आजोबांनी वापरलेले अर्धे रंग, त्यांच्या जादूई कुंचल्यातले अनेक ब्रश, त्यांच्या बऱ्याचश्या फ्रेम्स, काढायची म्हणून ठरवलेली बरीचशी चित्र, काही पूर्ण चित्र आणि काही अपूर्ण चित्र सगळं तिने मला दिलं. आजोबांनी चित्र काढणं बंद केलं होतं मध्यंतरात. आणि मग त्यांना नाही जगता आलं फार त्यानंतर. ’जाण्याआधी संपूर्ण वारसा तुला देऊन गेलेत आणि जगाकडे पाठ फिरवाविशी वाटली तरी गजरा माळायला विसरू नकोस असं सांगून गेलेत’, आजी सांगत होती.\nकलाकाराखेरीज इतर सगळे जेव्हा चित्र पहातात तेव्हा त्यांना ते परिपूर्ण दिसतं. तुकड्यातुकड्यातून, अपूर्णतेच्या वाटेवरून पूर्णत्त्वाच्या ध्यासाने ते पुढे सरकताना फक्त कलाकाराचं असतं, रंग एकमेकांत मिसळतात ते, ते पटलावर अलगद उतरतात ते, नवे रंग घडतात ते क्षण कलाकाराचेच फक्त. एखादा ओघवता सुरेल स्वर गाणाऱ्याच्या रियाजाचा भाग असावा तसे चित्रकारांचे चित्राशी एक वेगळेच नाते असते. चित्र पूर्ण होताना चित्रकार अलिप्त होतो, सुटत जातो… वारसा देऊन मोकळा होतो. चित्र घडताना मनात उमटणारे विचार, विसरलेली तहानभूक, लागलेली तंद्री यावर तो स्वत:चा हक्क सांगतो. त्या क्षणांची पुनर्निमिती नाही करता येत. न बोलता आजोबा कि���ी काय काय सांगून गेले होते मला.\nकुठल्याच चित्रावर आजोबांनी कुठेही कधी नाव लिहीलं नाही. आयुष्य किती पुढे सरकलं तरी आजोबांची चित्र अजूनही अपूर्ण आहेत. ती आहेत तशीच पूर्ण वाटतात मला, त्यांच्या हाताची चव चाखलेले रंग सगळे. नाव नं लिहीलेली ती चित्र कायम त्यांचीच आहेत आणि ती चित्र पूर्ण करायला घेऊ म्हटलं तरी त्या निळ्या डोळ्यातली अबोल जादू, काजू बदाम बक्षिस देण्यातला सहजभाव, जगाकडे पाठ फिरवूनही गजऱ्याचा गंध मनात साठवायला मला तरी कुठे जमलय अजून \nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, मनातल्या गोष्टी, विचार......, व्यक्ती आणि वल्ली\t१ प्रतिक्रिया\nPosted in पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, विचारप्रवाह...\tby Tanvi\nज्यांच्या कविता, कवितांबद्दलची टिपणं, कथा, ललित असं अनेकांगांने समृद्ध लिखाण वाचत आपण साहित्याच्या अजून जवळ यावं. ज्यांचं साधं, निगर्वी, सात्त्विक तेज आणि अपार थक्क करून टाकणारा व्यासंग सतत मोहवत जावा, ’स्त्री’त्त्वाची सजग जाणीव, आत्मभानाची लखलखती वाट ज्यांनी सहज दाखवावी अश्या अरुणाताई बोलत होत्या, किंबहूना ’आपण छान गप्पा मारूया’ असं म्हणत संवाद साधत होत्या तेव्हा त्यांच्या भेटीसाठी जमलेलो आम्ही सगळेजण त्यांचा शब्द न शब्द मनात साठवून घेत होतो. कविता, साहित्य, पाश्चात्य आणि अगदी आपल्या मातीतला स्त्रीवाद असं अनेक विषयांच्या अनुषंगाने त्या भरभरून बोलत होत्या. किती अलवार, किती तलम, किती तरल आणि तरीही किती अर्थप्रवाही असं ते बोलणं, अदिवासी गीतं, ओव्या, वाङ्मयीन परंपरा, ताईंच्या बोलण्याचा पैस किती मोठा. काही सांगतांना अधेमधे येणाऱ्या कवितांच्या ओळी आणि संदर्भ.\nअर्थात मी भारावलेलेच होते आधीपासून. माझ्या कवितांचं पुस्तक त्यांना नुकतंच दिलेलं होतं मी, वाकून नमस्कार केला तेव्हा त्यांनी पाठीवर ठेवलेल्या हाताची उब मनात अजून होती. प्रत्येक क्षेत्रात आपली काही उपास्य दैवतं असतात तश्या कवितेच्या प्रांतात माझ्या आवडत्या, ज्यांना नमस्कार करावा असं वाटणाऱ्या नावांमधे ताईंचं स्थान अगदी मनाजवळ. त्यांच्या जाईजूईच्या सुगंधासारख्या मनभर रेंगाळणाऱ्या कवितांनी साद घालावी आणि आपण त्यांचं होऊन जावं, कधीतरी एखादी ओळ मनात बहरणाऱ्या नव्या फुटव्यासाठी जिवंत झऱ्यासारखी झुळझुळावी तर कधी एखाद्या ओळीने, ’अवजड मनाला पेलणारी कृष्ण ���रंगळी’ व्हावं. किती साधी, किती संयत, किती गोड कविता ताईंची. एक एक भाव असे रेशीमधाग्यासारखे उलगडावे ते त्यांनीच. कोवळ्या, अलवार, नाजूक, सुकोमल शब्दांसारखं मऊसुत स्निग्ध, कुठलाही अभिनिवेश नसलेलं हे व्यक्तीत्त्व आणि ज्ञानाचा आरसा ठरावा असं लिखाण. ताईंनी माझं पुस्तक उघडून पाहिलं, काही कविता वाचल्या. छानसं हसल्या आणि मग पुन्हा अर्पणपत्रिका वाचू लागल्या. अंगभूत गांभिर्याने त्यांनी एक एक शब्द वंदना अत्रेंना वाचून दाखवला,\n“मनातलं बोलायचं आहे”, म्हणून बोलावलस,\nमी आले नाही, तू बोलली नाहीस….\nआता आयुष्यभर माझ्या मनातलं बोलत राहीन,\nत्यात तुझ्या मनाचा तळ शोधत राहीन\nमाझे डोळे भरून आले होते. आजीसाठीचे शब्द आजीपर्यंत पोहोचले होते. कंठ दाटून आला आणि ताईंच्या चेहेऱ्यावर खूप आतून आलेलं ओळखीचं समजूतीचं हास्य उमटलं. आता त्या पुन्हा बोलत होत्या. सगळेजण त्यांच्या मंद समईसारख्या उजळवून टाकणाऱ्या अस्तित्त्वाची साक्ष होत होते. स्त्रीविषयीच्या आंतरिक जिव्हाळ्याने ताईंची लेखणी म्हणते,\nसवाष्णीनं कुंकू टेकवावं तितक्या खात्रीने\nटेकवताच येत नाही शब्दांची चिमूट कित्येक दु:खांवर\nकसं लिहावं हे असं जीवघेणं दरवेळेस ह्यांनी असं नेहेमी वाटत जाई मला, ताईंना पहातांना जाणवत गेली ती त्यांच्यातली सात्त्विक सोज्वळतेची प्रभा. जीवनाविषयी असलेलं कमालीचं औत्सुक्य, आलुलकी.\nमिळालास मज स्पर्शनिळा तू\nदिल्या तुला तळव्याच्या रेषा\nशब्द मला दे साधा\nलिहिणारं मन बोलतं झालं होतं आणि मला त्यांच्या लेखणीतून चित्रित झालेल्या द्रौपदी, कुंती, सीता, उर्वशी, मैत्रेयी अगदी सोमनाथाची देवदासी चौला, लोककथांमधल्या कितीतरीजणी आठवत होत्या. रोजच्या जगण्यातले असो की स्त्रीत्त्वाच्या वाटॆवरचे आदिम, चिरंतन प्रश्न असो अरुणाताईंकडे हक्काने मागावे उत्तर आणि त्यांनी त्यांच्या सहज साधेपणाने ते अलगद देऊन टाकावे असं काहीसं अगदी. “वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटणारा पुरुष हा बाईच्या जडणघडणीसाठी तितकाच महत्त्वाचा आहे,” त्या सांगत होत्या. राधेला आणि कृष्णाला समजून घ्यावं ते ताईंनीच. कृष्ण उलगडून सांगावाच पण अनयही समजून यावा तो त्यांच्या कवितांमुळेच… अनयाच्या उल्लेखानंतर ताई सहज उच्चारत्या झाल्या …\nपुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;\nपाठ फिरवून नाही उणी करत;\nघेतो समजून, सावरतो, आवर���ो, उराशी धरतो;\nआपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.\nराधे, पुरुष असाही असतो\nताईंबरोबरीने नकळत आले हे शब्द माझ्याहीकडून, बोलताना क्षणभर थांबल्या आणि पुन्हा तेच ओळखीचं हसू चेहेऱ्यावर. ही ओळख त्या क्षणी आम्हा दोघींमधली जितकी तितकीच राधा-अनयाच्या नात्याची उमज पडणाऱ्यांमधली अधिक होती. कार्यक्रम संपतांना ताईंना भेटले तेव्हा कुठून सुरूवात करावी बोलायला ते कळेना. “तुझे लेख वाचतांना तुझ्या लेखनावर अरूणाताईंचा प्रभाव आहे असं कधीतरी वाटून जातं”, माझी एक मैत्रीण कधीतरी म्हणाली होती असं त्यांना सांगतांना म्हटलं, ताई मी सांगितलं तिला, “अगं मोगऱ्याच्या ओंजळभर कळ्या तुम्ही हातात ठेवाल तेव्हा हाताला येणाऱ्या सुगंधाचं श्रेय त्या मोगऱ्याचंच, ताईंचे शब्द असे मनभर असताना ते डोकावले तर तो सन्मानच माझा”… त्या माऊलीने मग मला घट्ट जीवापास घेतलं आणि म्हणाली, “कविता लिहितेस कुठली पोरी, अगं कविता जगतेस तू”.\nसहज साधेपणाने ठेवता यावे मनापाशी मन\nत्याने किती सोपे होते जगणे…\nताईंच्या शब्दाचे ’मंत्राक्षर’ मनापास येत मोगऱ्याचा चिरंतन गंध मग माझ्या मनात कायमचा विसावला\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, मनातल्या गोष्टी, विचार......\t१ प्रतिक्रिया\nबरसात थम चुकी है मगर …\nPosted in अमृता प्रीतम, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nझाडापानाफुलांमधे जीव आणि त्यांच्याशी असलेलं जीवाभावाचं सख्य. माझं हे प्रेम जसजसं मुरत जातय याची पाळमुळं अधिकाधिक खोलवर जाताहेत. त्यांच्याभोवती मला ’मी’ असल्यासारखं वाटतं. आत्तापर्यंत बऱ्याच लेखांचा, कवितांचा, फोटोंचा विषय ही झाडंच होती माझ्यासाठी. इगतपुरीच्या आमच्या रेल्वे क्वार्टरच्या अंगणामधे करंजीचं भलंमोठं झाड होतं. त्या झाडावर आणि त्याच्या भोवतालच्या सावलीत लहानपणीच्या सगळ्या सुट्ट्य़ा गेल्या. आजीचं हे घर जसजसं जवळ येऊ लागे तसा मायेचा हा हिरवा गंध दुरवरून जाणवू लागे. त्यातही करंजीचा तीक्ष्ण उग्र गंध तर अगदी चिरपरिचयाचा. या गंधाशी माहेरचं नातं जोडलं गेलं ते कायमचं.\nअंगणात आंबा, पेरू, चिंच, जांभुळ अशी बाकीही झाडं असली तरी आजीचं घर आणि माहेर म्हणजे हे करंजीचं झाड. आजोबा गेले त्याला मोठा काळ लोटला, आजीही गेली गेल्या वर्षी पण आजोळ संपले नाही ते केवळ त्या अंगणातल्या करंजीच्या वृक्षापायी. ते झाड तिथे उभे आहे तोवर मायेची सावली अबाधित आहे असा विचार केवळ भाबडेपणा म्हणत मनामागे टाकता आला नाही अजुनही. सगळ्याच वाटा बंद होतातसे वाटते तेव्हा मी या झाडाजवळ जाऊन उभी रहाते… ते ही नाही जमले तर रस्त्यावरच्या कुठल्याही करंजीभोवती थबकते. किरमिजी जांभळ्या, नाजुकश्या, तळव्याच्या आकाराच्या फुलांना उचलून घेते… त्या कडसर उग्र गंधाची साक्ष होते आणि मग वाट सापडत जाते.\n’सफर है शर्त’ नावाचा आठवणींच्या वाटेवर प्रवास करणारा लेख लिहीत होते. उर्दू शायरीत शजर(झाड) या शब्दाभोवती फेर धरणारे एकापेक्षा एक सरस शेर आहेत. आपल्याचसारखा विचार करणारं कोणी आहे, एखादा अस्पष्ट, धुसरसा विचार जो आपल्याला गाठतोय पण शब्दबद्ध करता येत नाही तो आपल्याआधी इतर कोणी इतक्या नेमकेपणाने लिहून ठेवलाय हा अनुभव फार आनंददायक असतो. त्या लेखात ’अहसन यूसुफ जईंनी’ लिहीलेला एक शेर मांडला,\nबरसात थम चुकी है मगर हर शजर के पास\nइतना तो है कि आप का दामन भिगो सके\nथांबलेला पाऊस, भिजलेलं वातावरण, ओलसर गंध, ओला चिंब सभोवताल आणि पावसात ज्या झाडाखाली आश्रय घ्यावा त्या झाडाच्या पानापानातून ओघळणाऱ्या थेंबांची टपटप गाणी… दोन ओळींमधे संपूर्ण आशय उभा झाला होता. वार्धक्यामुळे झुकत्या जीर्ण खोडांच्या संदर्भाने विचार करता शेरचा एक अन्वय वेगळाच लागत गेला.\nमध्यंतरात भरपूर पावसाचे दिवस आले. सलग दोन तीन दिवस न थांबलेल्या पावसाने जराशी उसंत घेतली म्हणून बाहेर गेले. परतीच्या वाटेवर पाऊस अधेमधे भेटीला येतच होता. सिग्नलला गाडी थांबलेली, काचेवरच्या पाण्याअडून लक्ष गेले ते समोरच्या झाडाला बांधलेल्या झोळीकडे. झाकायचा आटोकाट प्रयत्न केलेल्या त्या झोळीतल्या पिल्लाला हलकासा हेलकावा देत स्वत:च्या डोक्यावर छत्री सांभाळत काहीतरी विकणारी त्याची आई बाजूला दिसली खरी पण नजर हटेना ती त्या झोळीकडून. आधीचा शेर आता मनाच्या दारावर शब्दश: धडकला….\nबरसात थम चुकी है मगर हर शजर के पास\nइतना तो है कि आप का दामन भिगो सके\nथांबलेला पाऊस आणि झोळीच्या प्रत्येक हेलकाव्यासरशी झाडावरून, पानांतून निसटणारं पाणी आणि झोळीत झाकलेलं लहानसं पिल्लू…. वास्तवाचं भान मनाला व्यापून उरत गेलं. मन सर्दावलं… झाकोळून आलं.\nअर्थात सावरत गेले त्यातूनही.\nविचार येत गेले तेव्हा अर्थाच्या अनेक छटा वेळोवेळी समोर ठेवणारे असे कित्येक शेर एकामागे एक आठवत गेले. रोमॅंटिसीझम, वास्तव, हळवेपणा, तत्त्वज्ञान, भावनांच्या पसाऱ्यातलं सूक्ष्म धागे पकडणारं सामर्थ्य असं काय काय पुन्हा जाणवलं. वाटलं हे शेर, शायरी, कविता किंवा एकूणच साहित्य आपल्या अस्तित्त्वावर मेघ होत जातात. हा मेघ कधी सावलीचा, कधी अलवार हलका पिंजलेल्या कापसासारखा वाऱ्याच्या झुळुकेसह वाटचाल करणारा, कधी कोरडा तर कधी अर्थाच्या भाराने ओथंबून बरसणारा. थांबलेल्या पावसानंतरही बरसणाऱ्या शजरची आठवण मनात आता विचारांची बरसात करत होती.\nमनच एक झाड होत जातं अश्यावेळी. फांद्याफांद्यानी बहरलेलं, अर्थाच्या अनेक हिरव्या पानांचं. सरत्या काळासोबत नवनवे अर्थ जन्माला येतात आणि त्या अर्थांची जूनी रूपं जीर्ण होत मुक गळून पडतात… हा विचार मनात आला तेव्हा मात्र ती प्रीतमांची माझी लाडकी अमृता तिचं ते छानसं हसू चेहेऱ्यावर ठेवत माझ्याकडे बघताना जाणवली. तिच्या त्या ’सगळं उमगून ओळखून असणाऱ्या’ समजुतीच्या हास्याचं सप्तरंगी इंद्रधनुष्य मनाच्या आभाळात उमटलं आणि तिनेच लिहीलेल्या चार ओळींचा स्पर्श माझ्या मनाच्या झाडाला अलगद झाला…. ती म्हणते,\nजिंदगी के उन अर्थों के नाम\nजो पेडों के पत्तो कि तरह\nअसे कळत नकळत उमटणारे किती विचार. मनाच्या पटलावर क्षण दोन क्षण विसावणारे आणि मग आल्या वाटेने निघून जाणारे. अंजुम रहबरकडे बघते मी तर ती काही वेगळंच सांगू पहाते,\nदिन रात बरसात हो जो बादल नहीं देखा\nआँखो की तरह कोई पागल नहीं देखा\nही आता भरून येणाऱ्या आकाशाला नजरेच्या कवेत पूर्ण सामावून घेते. “क्यूँ लोग देते है यहाँ रिश्तों की दुहाई, इस पेड पे हमने तो कोई फल नही देखा” म्हणताना ती आता पुन्हा शजर शब्दाला साद घालते आणि तेव्हा माझ्या विचारांच्या लाटेला हलकासा धक्का बसतो….\nकरंजीचं झाड, त्याच्याशी नातं, आजोळ, माया….\nशजर, बरसात, बरसणारे मेघ आणि ओघळणाऱ्या पानांची झाडं…\nगाडीतल्या काचेआड मी, समोरच्या झाडाला बांधलेल्या झोळीतलं मूल…\nकाचेवर ओघळणारं पावसाचं पाणी….\nजिंदगीचे अर्थ, रिश्तों कि दुहाई, फळं नसलेला पेड….\nमी डोळे मिटून घेते… \nआठवणी..., नातेसंबंध, निसर्ग, विचार......\t3 प्रतिक्रिया\nमैं जो हूँ ’जॉन-एलिया’ हूँ:\nमुंबई आकाशवाणी, अस्मिता वाहिनी\nअब जो रिश्तों मे बँधा हूँ तो खुला है मुझ पर\nकब परिंद उड नहीं पाते हैं परों के होते\n���ॉन एलिया नावाच्या शायरशी जुजबी ओळख होण्याच्या सुरुवातीचा काळ होता हा जेव्हा हा शेर वाचनात आला. इथे मात्र ओळख घट्ट झाली. याआधीही वेळोवेळी या शायरच्या लेखनाच्या लहानमोठ्या भेटींदरम्यान थक्क होत होतेच मी, हे वळण वेगळंच आहे ही नोंद मनाने कधीच घेतलेली होती पण या एका शेरने हा शायर अजून आवडला. स्वत:हून पुढाकार घेत ही मैत्री वाढवायची असं मग पक्कं ठरवलं.\nइलाज ये है कि मजबुर कर दिया जाऊँ\nवगरना यूँ तो किसी कि नहीं सुनी मैं ने\nहा शेर वाचला आणि मग हसू आलं छानसं, ही ओळख होतीच की जॉनशी माझी. एक हट्टीपणा, स्वत:च्या तालाचं गाणं गाण्याची वृत्ती, निर्णय घेण्याची तगमग आणि त्याचे परिणामही भोगण्याचा एक कलंदर बेफिकीर अंदाज. जॉन ह्या वेगळ्याच नावाचा हा उर्दू शायर आता माझा झालेला होता. एखाद्या पहाडाच्या पलीकडे, जंगलाच्या अगदी आत अरण्याच्या गर्भात आत शिरत गेल्यानंतरच्या एका स्वतंत्र जगाचं अस्तित्त्वं, अस्पर्श अश्या त्या निवळ पाण्याचा खळखळाट, निळ्याशार आकाशाचं पाण्यातलं प्रतिबिंब, सगळं स्वत:च्या लयीतलं, मस्तीतलं… शायरीच्या अरण्यातला तसा जॉन एलिया. जाणीवेचा एक प्रदेश पार करत पुढे निघतात माणसं तेव्हा शोध सुरू होतो ’स्व’चा. स्वत:च्या आत स्वत:ला शोधण्यासाठी मग ती धडपड करतात. जॉन नावाच्या या शायरने बहुधा शोधलं होतं स्वत:ला, त्याला सापडला होता ’तो’. म्हणूनच तो सहज म्हणून गेला, “मुझ में आ के गिरा था इक ज़ख़्मी, जाने कब तक पड़ा रहा मुझ में”. याच गजलेतला पुढला शेर आहे,\nइतना ख़ाली था अंदरूँ मेरा,\nकुछ दिनों तो ख़ुदा रहा मुझ में\nरिक्त असणं, पोकळी, त्याग, निर्विकार, निर्विचार असं काय काय मनात येऊन जातं आणि या मोजक्या शब्दांच्या दोन ओळींमधे साठवलेलं भलंमोठं तत्त्वज्ञान दिसून येतं. माझ्यात प्रत्यक्ष ईश्वराचा अंश आहे असं वाटावं इतकी साधना मला साधली होती, जॉन सहज नमुद करतो. ’जुदाई’, दुरावा हा विषय प्रत्येक कवी, शायरच्या लेखनात कधी न कधी डोकावून जातोच. ’एक अजब हाल है कि अब उस को, याद करना भी बेवफाई है’, हा जॉनच्या लेखणीतून उतरलेला शेर वाचला तेव्हा या लेखणीचं निराळेपण पुन्हा जाणवलं. ती माझी नाहीये आता, तिची आठवण काढणं ही देखील ’बेवफाई’ आहे. विरहाच्या वर्णनांची हळव्या अंगाने जाणारी शायरी मोठ्या प्रमाणात आहे मात्र त्याच वाटा वेगळं होण्याबद्दल जेव्हा जॉन बोलतो तेव्हा तो एक असा शेर लिहून जातो की सहज भावात प्रकटलेल्या त्या अर्थाच्या विलक्षण गोडव्याच्या मोहात न पडला वाचक तर नवल. आपल्या संपन्न माणूसपणाची ग्वाही देणारी ही वेगळीच मांडणी. जॉन म्हणतो,\nबिछडना है तो झगडा क्यूँ करें हम\nएक नया रिश्ता पैदा क्यूँ करे हम\nवाटा वेगळ्या होणारच आहेत तर त्या समजुतीच्या वळणाने होऊ देऊ या, एकमेकांपासून दुरावताना एकमेकांबद्दल कटूता मनात न यावी. जावेद अख्तरने आवडीच्या शेरमधे नोंदलेला हा एक शेर. इथून पुढे जॉन लिहीतो, ’खमोशी से अदा हो रस्म-ए-दूरी, कोई हंगामा बरपा क्यूँ करे हम’. जॉन तसा ओळखला गेला काहीसा त्याच्या जराश्या विक्षिप्तपणाकडे झुकणाऱ्या सादरीकरणासाठीही. त्याचे मुशायरे हे त्याच्या अंदाजातच गाजवले त्याने. पण खरा रसिक जेव्हा जॉनच्या लिखाणाच्या वाटेवरून त्याच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा शायरीची ’रूह’ त्याला सापडते. या वाटा मात्र जरा अनवटच. ग्रेस, दिलीप चित्रे, रॉय किणीकर आपल्याला समजायला जरा अवघड वाटतात असं वाटताना त्यांच्या लिखाणापर्यंतचं अंतर पार करता न येणं हा आपल्या नजरेचा तोकडेपणा आहे ही जागृती आली तेव्हा त्या मर्यादेच्या पुढे नजरेला नेण्यासाठी धडपडले मी. तेव्हा मुळातच शहाण्या नजरेने समजुतदारपणे दूर भासणारे हे सौंदर्य माझ्यासाठी उलगडले, जॉनबाबतही हे असेच होत गेले. फैज अहमद फैज़ला ’रुहानियत और हकीकत के जंक्शन पे खडा शायर’ म्हटलं जातं, गालिबचा तर ’अंदाज-ए-बयाँ कुछ और है’ म्हणतो आपण, तसं जॉनबाबत वाचताना वाटलं ह्या शायरच्या नावात ’एलिया’ नसून अवलिया असं अधिक समर्पक वाटलं असतं. माझ्या विचाराशी सहमत काहीजण आहेत हे जेव्हा दिसलं तेव्हा द.भा.धामणस्करांची ’अनंताचे फूल’ नावाची कविता मनाच्या पटलावर लख्ख चमकून गेली,\nअनंताचे फूल आहे म्हणजे\nझाड आहे, ह्या जाणिवेने मी\nनावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात\nएक तरल संबंध रुजून\nजॉनला ओळखणाऱ्या, शायरीच्या अनवट वाटेवरच्या ओळखीच्या आणि अनोळखी वाटसरूंमधलं ’तरल’ नातं हे. गहिरा गर्भितार्थ असणारं तत्त्वज्ञान या शायरच्या लिखाणात जागोजागी आहे. किती सहज म्हणतो हा,\nकितनी दिलकश हो तुम कितना दिल-जू हूँ मैं\nक्या सितम है कि हम लोग मर जाएँगे\nकितीही परिचय असला जॉनशी तरी इथे एक जाणीवेचं हास्य चेहेऱ्यावर उमटतंच. ’क्या सितम है कि हम लोग मर जाएँगे’ आणि ’कुणा काळजी की न उमटतील, पुन���हा तटावर हेच पाय”, असं एकत्र आठवू लागतं मनात आणि तेवढ्यातच ’सितम’च्या समोरच्या किनाऱ्यावर असणाऱ्या ’गनीमत’ शब्दाचा वापर करत गजलेतला पुढला शेर त्याच ताकदीने हा शायर सांगतो,\nहै गनीमत कि असरार-ए-हस्ती से हम\nबे-खबर आए हैं बे-खबर जाएँगे\nअसरार-ए-हस्ती (अस्तित्त्वाचं रहस्य). या रहस्याचा शोध घेता न येणं, आपल्या चिमुटभर ’असण्याच्या’ आवाक्याच्या बाहेर खूप काही दडलय याची जाणीव आहे पण त्याची उकल न होता बे-खबर आलो आणि तसेच परत माघारी फिरणार आहोत आपण ही देखील त्या अस्तित्त्वाची आपल्यावर मोठी कृपाच आहे असं हा प्रतिभासंपन्न शायर सांगतो. “यूँ जो तकता है आसमान को तू, कोई रहता है आसमान में क्या” ह्या भावना तरल हळव्या प्रेमसंबंधांच्या बाबत आहेत असं वाटत असतानाच त्याच्यामागच्या वैचारिक ज्ञानाचं मोठं वलय प्रकट होतं आणि खूप काही सांगून जातं. ही गजल थांबते ती मात्र हळवेपणाचा परमोच्च कळस म्हणून सहज ठेवावा अश्या, “ये मुझे चैन क्यूँ नहीं पडता, एक ही शख्स था जहान में क्या” या शेरवर. आणि या सगळ्या वाचना अनुभवण्यातून आपण वाटचाल करत असताना हा शायर त्याच्या अंदाजात आपल्याला काही सांगतो आणि जॉन एलिया ही काय जादू आहे हे पुन्हा एकदा लख्ख जाणवते. आदरयुक्त कौतुक, विस्मय वाटत जातो जेव्हा जॉन म्हणतो,\nमैं जो हूँ ’जॉन-एलिया’ हूँ जनाब\nइस का बेहद लिहाज कीजिएगा \nगोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वाचन, सुख़न\tयावर आपले मत नोंदवा\nPosted in नाते, मनातल्या गोष्टी, महाराष्ट्र टाईम्स, ललित, विचारप्रवाह..., सुख़न, Uncategorized\tby Tanvi\nअदावतें थीं, तग़ाफ़ुल था,\nबिछड़ने वाले में सब कुछ था,\n“हमसफ़र” मालिका पहाताना पहिल्यांदा ऐकलेला नसीर तुराबींच्या एका गज़लमधला शेर हा. “नात्यात भलेही तक्रार होती, बेबनाव होता पण दुराव्याचं कारण बेवफ़ाई नव्हतं” सांगणारा हा शेर. एका गैरसमजातून दुरावलेल्या नायक आणि नायिकेची ही कथा. याच शीर्षकगीतातला पुढला शेर होता,\nतर्क-ए-तअल्लुक़ात पे रोया न तू न मैं\nलेकिन ये क्या कि चैन से सोया न तू न मैं\nदुराव्याच्या(तर्क-ए-तअल्लुक़ात) काळात मनाला कुठलेही चैन नव्हते म्हणणारा हा खालिद अहमद यांचा शेर. मांडणी आणि अर्थाच्या अंगाने जाणारं एक उत्तम शीर्षकगीत म्हणून हे अगदी लक्षात राहिलं. मालिकेतल्या सरधोपट मार्गाने जाणाऱ्या कथानकाकडे दुर्लक्ष केले तरी असे दुरावतात लोक हे सत्य उरलंच म���ात. एकमेकांवर निरतिशय प्रेम करणारी माणसं सुटत तुटत जातात एकमेकांपासून. नवरा-बायको किंवा प्रियकर-प्रेयसी हे नात्यांच्या विस्तीर्ण पटातला एक हिस्सा खरं तर पण यावर झालेले लिखाण हे सर्वाधिक असावे. ’रंजिश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ’ ही आर्त साद याच पठडीतली. परवीन शाकिरच्या मांडणीतून ही भावना उमटते तेव्हा म्हणते,\nदो घड़ी मयस्सर हो उसका हमसफ़र होना\nफिर हमें गवारा है अपना दर-बदर होना\nअर्थात नातं कुठलंही असो, दुरावा येतो. कारणं काहीतरी असतातच पण दुरावतात माणसं आणि त्यांची मनं. झाडांच्या गळणाऱ्या पानांप्रमाणे मुकपणे गळून जातात एकमेकांच्या आयुष्यातून आणि त्याचा दाह कधी जाणवतो तर कधी जाणवतही नाही. नात्यानात्यांमधे व्यक्तीपरत्त्वे बदलते आत्मियता. बंध तुटतात तेव्हा खूप काही पडझड होते मनात. मनस्ताप होतो, हताश निराश व्हायला होते. “कुछ बिछड़ने के भी तरीके हैं, खैर, जाने दो जो गया जैसे”, जावेद अख्तरचा एक शेर म्हणतो. कोण चूक, काय बरोबर वगैरे चर्चा उपचारादाखल उरतात आणि नातं मात्र आहे चं ’होतं’ होत जातं. ’एक जरासी बात पर बरसों के याराने गए’ असं काहीसं काळाच्या ओघात होत जातं. नावापुरते नाते उरले तरी मनोमन ताटातूट व्हायची ती होतेच. “हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यूँ है, अब तो हर वक़्त यही बात सताती है हमें”, हा प्रश्न कधीतरी सगळ्यांनाच गाठणारा ठरतो.\nसंवादात विसंवादाची व जवळीकीत अंतराची लपलेली बीजं कधीतरी अचानक सामोरी येतात. आपल्या आयुष्याचा, मनोविश्वाचा भाग असणारं मनाजवळचं कोणी दूर जाताना जाणवलं तरी अंतर्बाह्य दुखावतात माणसं. प्रत्यक्ष नातं तुटण्यापेक्षाही वेदनेचा असतो हा मधला संभ्रमाचा काळ. माणसं वाटतात तशी नसतात किंवा कधीतरी भौगोलिक अंतर वाढवतं हा दुरावा. कधी दूर असूनही माणसं जवळ असतात तर कधी जवळ असून दूर. काळ सरताना माणसं फुलत जातात, उत्क्रांत होत जातात पण नातं तिथेच तसंच राहून गेलं तर हा समन्वय जाणीवपूर्वक साधावा लागतो. कधी नात्याची एक बाजू बदलत जाते तर एक जुन्या आठवणींना घट्ट धरून ठेवते. शक्य तिथे निर्माण झालेल्या अंतराचं टोकही घट्ट धरून ठेवावं लागतं, नात्यांना संधी द्यावी वाटते. दुराग्रह टाळत आदरपूर्वक नात्यातल्या ओलाव्याला आकार द्यावा वाटतो. संवादाचा पुल उभारत दुरावणारे हात धरून ठेवावे वाटतात. “रंज तो यह है कि वो अहद-ए-वफा ���ूट गया, बेवफ़ा कोई भी हो तुम न सही, हम ही सही” नात्यातले बंध निसटतात हे दु:ख आहे बाकी चर्चांना अर्थ नसतो. आणि संपलंच असेल एखाद्या नात्याचं आयुष्य, नसेलच मळभ हटणार तर मात्र सगळ्याचा सार सांगणारं धामणस्करांचं संयत लिखाण आठवतं:\nकुणाला संकोच वाटत असेल तेव्हा\nकणवपूर्ण हृदयाने स्वतःला दूर करणे ही\nसाधनेची सुरुवात; सांगतेचा क्षण आला की\nतुम्हीच आकाश झालेले असता\nगोष्टी मनाच्या, नातेसंबंध, महाराष्ट्र टाईम्स, सुख़न\tयावर आपले मत नोंदवा\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Will-schools-from-1st-to-8th-start-or-not--Information-given-by-the-Minister-of-Education.html", "date_download": "2021-01-18T00:59:01Z", "digest": "sha1:L7H4YXX5QWU3Q7QDONXMJY5632UUUC7Q", "length": 6459, "nlines": 77, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू होणार कि नाही? : शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती", "raw_content": "\nपहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू होणार कि नाही : शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती\nपहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू होणार कि नाही : शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती\nमुंबई : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार��थी संख्या वाढत आहे. सुदैवाने कोरोनाचा कोणत्याही प्रकारच्या प्रार्दुभावाने विद्यार्थी व शिक्षक संक्रमित झाले नाही ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसारच राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.\nशिक्षण मंत्री पुढे म्हणाल्या, शाळा सुरू करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात येईल. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा विचार करता येईल . केंद्र व राज्य शासनाच्यावतीने जाहीर केलेल्या आरोग्य विषयक सूचनांचे पालन करूनच नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील, कारण हे विद्यार्थी प्राथमिक विभागातील मुलांपेक्षा अधिक जागरूक व सजग असतात.\nलहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सुचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने निदान सध्या तरी आम्ही पहिली ते आठवी पर्यंतच्या प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही भूमिका मांडली नाही. कोरोनाच्या पार्श्वचभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा व आरोग्य विषयक बाबींचा विचार करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हीत लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी माहितीही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआटपाडी येथे अपघातामध्ये गणेश पाटील यांचा जागीच मृत्यू ; वनीकरण विभागामध्ये होते वनरक्षक पदावर कार्यरत\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\nधक्कादायक : सांगलीत कोरोना चे आणखी 12 नवीन रुग्ण ; एकूण रुग्ण 23\nआजचा वाढदिवस ( 2 )\nक्रीडा ( 14 )\nदेश-विदेश ( 189 )\nमनोरंजन ( 46 )\nमहाराष्ट्र ( 695 )\nविशेष लेख ( 7 )\nसंपादकीय ( 18 )\nसांगली ( 539 )\nसातारा ( 62 )\nसोलापूर ( 149 )\nसंपूर्ण माणदेशासह देश विदेश व राज्यातील ताज्या घडामोडी व बातम्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/news/be-careful-whie-using-matrimonial-websites-maharshtra-cyber-cell-appeals/15409/", "date_download": "2021-01-18T01:17:19Z", "digest": "sha1:NMMWPGVLZXHUOP3ZGOFO3H6RR32YEQLU", "length": 12435, "nlines": 61, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "विवाहविषयक वेबसाईटवरुन फसवणूक झालेल्यांमध्ये तरुणींची संख्या जास्त", "raw_content": "\nHome > News > विवाहविषयक वेबसाईटवरुन फसवणूक झालेल्यांमध्ये तरुणींची संख्या जास्त\nविवाहविषयक वेबसाईटवरुन फसवणूक झालेल्यांमध्ये तरुणींची संख्या जास्त\nविवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाईटवर सायबर भामट्यांकडून ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ शकते, अशा वेबसाईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन राज्याच्या साबयर विभागाने केले आहे.\nसध्याच्या काळात बऱ्याच लग्न जमवणाऱ्या संस्थांनी आता स्वतःच्या वेबसाईट सुरु केल्या आहेत. ज्यावर ते तरुण आणि तरुणींची त्यांच्या पालकांना नोंदणी करण्यास सांगत आहेत. बऱ्याचदा पालक किंवा मुलगा /मुलगी स्वतः या वेबसाईटवर प्रोफाईल बनवून त्यात आपली माहिती ,परिवाराची माहिती व फोटो अपलोड करत आहेत. अशा वेबसाईटवरील माहिती सायबर भामट्यांमार्फत ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी किंवा हा सर्व डेटा डार्कनेटवर किंवा इंटरनेटच्या काळ्या बाजारात विकण्यासाठी वापरले जात असल्याचे उघड झाले आहे. यात फसवणूक झालेल्यांमध्ये मुलींची संख्या ही मुलांच्या तुलनेने जास्त आहे.\n१) जेव्हा असे प्रोफाईल बनवले जातात तेव्हा काही दिवसातच तुम्हाला प्रोफाईल मॅच झाल्याचे नोटिफिकेशन येते. यात बऱ्याचदा मॅच झालेला प्रोफाईल कोणत्या तरी परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकाचा असतो . (आपल्याकडे परदेशात राहणाऱ्या भारतीयांबद्दल विशेषतः उपवर मुलींच्या पालकांच्या मनात सुप्त आकर्षण असते. त्यामुळे सायबर भामटे मुख्यतः अशाच प्रोफाईलचा आधार घेतात) हळूहळू संवाद वाढतात, ओळख वाढते व समोरील व्यक्ती कालांतराने आपल्या बोलण्याने त्यांना मोहित करते .ते कधी ऑनलाईन बोलतात फार आग्रह केला तरच कॅमेरावर व्हिडिओ कॉल होतो. मग एके दिवशी ती व्यक्ती तुम्हाला सांगते की ते परदेशातून तुम्हाला काही महागडी भेट वस्तू पाठवत आहे. नंतर फोन येतो की, तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे व कस्टम क्लिअरन्सकरिता अडकले आहे. त्यामुळे एका ठराविक अकाउंटमध्ये ऑनलाईन ठराविक रक्कम भरावी मग २ दिवसात तुमचे पार्सल तुम्हाला मिळेल. पैसे अकाउंटमध्ये भरले तरी पार्सल येत नाही. तो नंबरपण बंद होतो व तसेच तुम्ही ज्या प्रोफाईलवरील व्यक्तीशी बोलणे चालू होते ती प्रोफाईल व सोशल मिडिया अकाउंट अचानक डिअक्टिवेट (deactivate) होते .\n२) या प्रकारात वरील प्रमाणेच ओळख होते व दोन्ही बाजूला संभाषण सुरु होते. संभाषणात एकमेकांबद्दल ज���ळीक निर्माण होऊन अनेक वैयक्तिक व खाजगी फोटोज व माहिती शेअर केली जाते. हळूहळू समोरची व्यक्ती मग तुम्हाला ब्लॅकमेल (blackmail) करण्यास सुरुवात करते. ठराविक रक्कम तुम्ही न दिल्यास तुमचे फोटोज व माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली जाईल.\n३) या प्रकारात वरील प्रमाणेच ओळख होते व दोन्ही बाजूने संभाषण सुरु होते, पण या प्रकारात मुख्यतः फसवली जाणारी व्यक्ती एकतर घटस्फोटित किंवा ज्यांचे जोडीदार जग सोडून गेलेत किंवा ज्यांची लग्न काही कारणाने होऊ शकले नाहीत अशा व्यक्ती असतात. त्यातपण महिलांची संख्या अधिक आहे. संभाषण सुरु झाल्यावर समोरील व्यक्ती कधी तुम्हाला महागडी भेट वस्तू अडकली आहे या कारणाने तर कधी आपण आर्थिक विवंचनेत आहोत असे भासवून काही रक्कम घेते व नंतर गायब होते.\nप्रोफाईल बनवताना आपली सर्वच माहिती त्यात देऊ नका. तसेच फक्त एखाद दुसरा फोटोच अपलोड करा. प्रत्यक्ष मुलाचा किंवा मुलीचा मोबाईल क्रमांक देऊ नका. घरातील कोणत्या तरी वयाने मोठ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक द्या. तसेच परदेशातील भारतीय प्रोफाईलने मॅच केले म्हणून हुरळून जाऊ नका, उलट अशा स्थळाची अजून सखोल चौकशी करा . कोणत्याही परिस्थितीमध्ये अगदी समोरची व्यक्ती खरी आहे याची तुम्हाला खात्री झाली तरीदेखील आपली सर्व वैयक्तिक माहिती व खाजगी फोटोज शेअर करू नका . तसेच जर अशी व्यक्ती तुमच्याकडे काही आर्थिक मदत मागत असेल तर वेळीच सावध राहा . ज्या व्यक्ती विशेष करून महिला ज्या पुनर्विवाह करण्यास इच्छुक आहेत त्यांनी तर जास्त सावध राहणे गरजेचे आहे .सायबर भामटे अशाच व्यक्तींना विशेषतः महिलांना आपले लक्ष्य करत असतात .\nमहाराष्ट्र सायबर या सर्व मॅट्रिमोनियल वेबसाईट व ज्या विवाह संस्था ऑनलाईन नोंदणी करत आहेत त्यांना देखील विनंती करते कि सावध राहा. आपल्याकडे नोंदणी करणाऱ्या विवाहइच्छुक व्यक्तीस नोंदणी करताना आपले ओळखपत्रपण अपलोड करायला सांगा. विशेषतः परदेशातील भारतीय नागरिक जर नोंदणी करत असतील तर त्यांच्याकडून ओळखपत्र म्हणून त्यांच्या पासपोर्टची प्रत देणे हे अनिवार्य करा. तसेच त्यांना भारतामध्ये राहणाऱ्या त्यांच्या एका नातेवाईकाचा पत्ता व ओळखपत्र देणे बंधनकारक करा. तुमची वेबसाईट ही सुरक्षित आहे याची वेळोवेळी खात्री करून घ्या, कारण तुमच्या वेबसाईटचा वापर करून उद्या कोणत्याही व्यक्तीची आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली तर माहिती तंत्रज्ञान कायदा २०००,कलम ७९(३)(ब) अंतर्गत तुम्हाला पण जबाबदार धरले जाऊ शकते व तुमच्यावर देखील कायदेशीर कारवाई होऊ शकते.\nफसवणूक झाल्यास तक्रार कुठे कराल\nतुम्ही जर एखाद्या अशा प्रकारच्या गुन्ह्यात फसले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा व http://www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर देखील त्याची नोंद करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Rajasa_Ghyava_Govind_Vida", "date_download": "2021-01-18T01:13:52Z", "digest": "sha1:Z6SJW3RI4SHM2WXDKFH5MGB2M5FAABEP", "length": 2743, "nlines": 37, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "राजसा घ्यावा गोविंद विडा | Rajasa Ghyava Govind Vida | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nराजसा घ्यावा गोविंद विडा\nही नव्या नवतीची खुडून कवळी पानं\nलावला ज्वानीचा चुना मधल्या बोटानं\nही चिकणी सुपारी फोडली चिमण्या दातानं\nअन्‌ डाव्या डोळ्यानं खुडून घातला नजर काताचा हो खडा\nराजसा घ्यावा गोविंद विडा\nविडा घेउनी अलगद हाती\nहात अदबीनं केला पुढती\nहिरवा शालू हिरवी चोळी, भरला हिरवा चुडा\nया विड्याचा रंग गुलाबी\nधुंद करील ही नशा शराबी\nयाच नशेचा तुमच्यासाठी भरून आणला घडा\nअर्ध्या रात्री येईल रंग\nतुमच्यावरती उधळीन राया शिणगाराचा सडा\nगीत - जगदीश खेबूडकर\nसंगीत - राम कदम\nस्वर - कृष्णा कल्ले, सुलोचना चव्हाण\nचित्रपट - केला इशारा जाता जाता\nगीत प्रकार - चित्रगीत, लावणी\nनवती - नवी पालवी.\nतू नव्या जगाची आशा\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nकृष्णा कल्ले, सुलोचना चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-union-minister-appreciated-the-delhi-model/", "date_download": "2021-01-18T01:00:17Z", "digest": "sha1:54SGVJ3C3VWWI5IIG3HCPB6TAMOJLBNW", "length": 5921, "nlines": 91, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केंद्रीय मंत्र्याने केले दिल्ली मॉडेलचे कौतुक – Dainik Prabhat", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्र्याने केले दिल्ली मॉडेलचे कौतुक\nनवी दिल्ली – केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी करोना नियंत्रणाच्या केजरीवाल सरकारच्या दिल्ली मॉडेलचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीत करोनातून बरे होण्याचे प्रमाण 84 टक्‍के इतके असून अन्य राज्यांनी दिल्ली सरकारच्या या मॉडेलचे अनुकरण केले पाहिजे.\nमात्र, त्यांनी दिल्लीतील स्थिती चांगली असल्याचे म्हटले असले तरी केजरीवाल सरकारचा मात्र उल्लेख त्या���नी टाळला. ते म्हणाले की, दिल्ली ही केंद्रशासित प्रदेश असून तेथील स्थितीचे मॉनिटरिंग मी स्वतःही करीत आहे.\nहैदराबाद येथील तेलंगणा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रिसर्च संस्थेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. करोनाचे रुग्ण बरे होण्याची देशाची सरासरी 64 टक्‍के इतकी असली तरी दिल्लीत ती 84 टक्के इतकी आहे हा एक चांगला दर आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यासाठी दिल्लीत जी उपाययोजना केली गेली आहे त्याचे अन्य राज्यांनीही अनुकरण केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसामाजिक : सुधारणा आवश्‍यकच; पण…\nदखल : करार शेती फायद्याची\nज्ञानदीप लावू जगी : नातरी निदैवाचा परिवरीं \n62 वर्षांपू्र्वी प्रभात : राष्ट्रसंघ नकाशासंबंधी खुलासा\nअबाऊट टर्न : असाधारण\nNew Corona Virus: सोमवारपासून ब्रिटन बंद करणार सर्व प्रवासी मार्ग\nदेश सावरतोय… गेल्या 23 दिवसांपासून करोनामुळे दररोज केवळ ‘एवढ्या’ जणांचा मृत्यू\n‘या’ चार फूड्सचा रोजच्या डायटमध्ये समावेश करा आणि राहा तंदुरुस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/06/blog-post_28.html", "date_download": "2021-01-18T00:22:30Z", "digest": "sha1:T3BRSOUHUMAFMRKAIFSIMK5LJ64KMIYV", "length": 3230, "nlines": 43, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे मनसेचे चक्काजाम आंदोलन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजउस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे मनसेचे चक्काजाम आंदोलन\nउस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे मनसेचे चक्काजाम आंदोलन\nजिल्हा विशेष महाराष्ट्र न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nसोनारी ,कंडारी , जवळा , लोणी व डोंजा ग्रामपंचायतीमध्ये कोण मारणार बाजी -- राष्���्रवादी , शिवसेना , भाजप आपआपले गड राखणार का \nनगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या विकासात्मक मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/26/2820-bjp-on-sanjay-raut-and-shivsena/", "date_download": "2021-01-18T00:23:58Z", "digest": "sha1:NHC4CK2DPYDKO6NWTTVU2XLXOZPZ5TAX", "length": 10160, "nlines": 153, "source_domain": "krushirang.com", "title": "‘तो’ कायदा तुम्ही पंतप्रधान व्हाल तेव्हा पारित करून घ्या; भाजपचा राऊतांना टोला | krushirang.com", "raw_content": "\nHome Home ‘तो’ कायदा तुम्ही पंतप्रधान व्हाल तेव्हा पारित करून घ्या; भाजपचा राऊतांना टोला\n‘तो’ कायदा तुम्ही पंतप्रधान व्हाल तेव्हा पारित करून घ्या; भाजपचा राऊतांना टोला\nबिहारमधील कोरोना संपला आहे का संपला आहे असे निवडणूक आयोगाला व राज्यकर्त्यांना वाटत असेल तर तसे त्यांनी जाहीर करावे. तसेच लालूप्रसाद यादव हे रुग्णालयात आहेत. कॉंग्रेसचे तिथे फार अस्तित्व नाही, असे म्हणत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीच्या निर्णयासाठी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सांगितले की, चाराचोर लालू यादव हे तुरुंगात आहेत. शिक्षा भोगत आहेत. तुरुंगात रहायला नको म्हणुन आजारी पडले आहेत व इस्पितळांत दाखल झाले आहेत.\n‘आता एखादा नेता आजारी आहे म्हणून निवडणुका न घेण्याचा कायदा तुम्ही ज्यावेळी पंतप्रधान व्हाल तेव्हा पारित करून घ्या. आमची हरकत नाही’, असे म्हणत वाघ यांनी राऊतांना टोलाही लगावला.\nयावेळी वाघ यांनी पुन्हा कंगना प्रकरणावरून शिवसेनेवरही निशाणा साधला. ‘कंगनाने मुंबईची तुलना POK बरोबर केल्यावर तिला देशद्रोही ठरवणारे शिवसैनिक, फारुक अब्दुल्लाने “काश्मिरींना भारतापेक्षा चीन जवळचा” म्हटल्यावर देखील गप्प बसून आहेत. शिवसेनेचा खरा चेहेरा उघड झाला असल्याचे त्यांनी सांगितले.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nPrevious articleसरका���ला झटका; ‘त्या’ कंपनीने जिंकली कोर्टातील केस, वाचा महत्वाची बातमी\nNext articleअंबानी झाले कंगाल; पहा न्यायालयात काय म्हटलेय त्यांनी\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nराज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल\nआता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bulandtimes.com/category/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/page/190/", "date_download": "2021-01-18T00:49:13Z", "digest": "sha1:UW7D44RBG2MWHSN7VF3MUBCWOACUAMCP", "length": 7063, "nlines": 100, "source_domain": "www.bulandtimes.com", "title": "बातमी Archives - Page 190 of 190 - महाराष्ट्र बुलंद टाइम्स", "raw_content": "\nकार्यक्रम / स्पर्धा माहिती\nसृष्टी / उन्मेष गुजराथी\nनिर्मळ यात्रेचे महत्व (भाग-२)\nविमलासुराचे दुष्कृत्य ऐकून खांद्यावर धनुष्य व बाणाच्या भत्याचा संभार व उजव्या हाती परशु घेऊन , डोक्यावर दिव्य जटा , कपाळी भस्म, मस्तकी किरीट- कुंडले धारण करून भगवान श्रीपरशुराम बदरीकाश्रमातून शूर्पारकात आले. तेव्हा...\nजिल्ह्यात प्रथमच जिल्हास्तरीय व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धेचे आयोजन\nवसई: पालघर जिल्ह्यातील तरुणाईत व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी पालघर पोलिसांनी ४० कोटी रुपयांचे अमली पदार्थ...\nमहत्त्व निर्मळ यात्रेचे – भाग १\nनिर्मळ तीर्थ हे शूर्पारक क्षेत्रात आहे. भगवान श्रीहरि ने त्रेतायुगात जमदग्नी ऋषी व रेणुका पुत्र परशुराम यारूपात अवतार...\nबॉलीवुड चित्रपटच्या “ डिजिटल मोहिम ” साठी वाघोलीच्या २४ वर्षीय मुलाची नियुक्ती\nवसई, दि.८ : “ मीडिया ट्राइब ” स्वतंत्र डिजिटल एजेंसीने प्रभाकर शरण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या तसेच डब्लू डब्लू...\nधार्मिक कार्यक्रमात फिल्मी धांगड धिंगा हे आपले कल्चर नव्हे – लोकनेते आम.हितेंद्र ठाकूर\nनालासोपारा ता.२३(प्र.): पूर्व भागात श्रीराम नगर वसाहतीत दर वर्षी दिवाळी नंतर लगेच रामलीला उत्सवाचे आयोजन केले जाते.यंदाही सलग १६व्या...\nऐतिहासिक वसई किल्ल्यात उजळला भव्य आकाश कंदील\nवसई : शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर , २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता. नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला...\nहिंदुस्थान नव्हे; देशाचा उल्लेख भारत असाच केला पाहिजे\nमुंबई दि 20 : संविधानाने आपल्या देशाचे नाव भारत असे अधिकृत केले आहे. प्रचिनकाळापासून असलेल्या भारतवर्ष या नावपासूनच भारत...\nभ्रष्ट ठेकेदारांची महापालिका अधिकाऱ्यांकडून पाठराखण-विवेक पंडित यांचा पुराव्यानिशी गंभीर आरोप\nमुंबई (वार्ताहर) : दि.१६ पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी आणि स्व.बाळासाहेब ठाकरे कूपर हॉस्पिटलच्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन...\nसाहित्य हाच साहित्यिकांचा पक्ष, साहित्य सेवा हाच धर्म – कवी सायमन मार्टीन\n. नालासोपारा ता.१५ (प्रतिनिधी) : को.म.सा.प हा आपला पक्ष आणि साहित्य सेवा हाच धर्म आपल्याला पक्ष नाही आणि कोणत्याही...\nअन्न अधिकारासाठी श्रमजीवी संघटनेचा एल्गार\nपालघर (वार्ताहार): सरकारच्या प्रधान्यक्रमावरून गरीब आणि सामान्य माणूस नाहीसा झाला आहे. गरीब दुर्बल घटकांसाठी असलेली अंत्योदय योजना कमकुवत बनवून...\n© महाराष्ट्र बुलंद टाइम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/article-about-central-government-undertaking-for-promotion-of-entrepreneurship-1786989/", "date_download": "2021-01-18T00:42:49Z", "digest": "sha1:6ZYDT5FQYOWQLPBM7C6OZUSLV5FHAL6C", "length": 18603, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Central Government Undertaking for Promotion of Entrepreneurship | एमपीएससी मंत्र : उद्योजकता विकासासाठी केंद्र शासनाचे उपक्रम | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nएमपीएससी मंत्र : उद्योजकता विकासासाठी केंद्र शासनाचे उपक्रम\nएमपीएससी मंत्र : उद्योजकता विकासासाठी केंद्र शासनाचे उपक्रम\nकेंद्र शासनाकडून लघु उद्योगांना चालना देण्यासा��ी विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने काही निर्णय घेण्यात आले आहेत.\nकेंद्र शासनाकडून लघु उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने काही निर्णय घेण्यात आले आहेत. यापकी काही उपक्रमांबाबत परीक्षोपयोगी चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.\nमहात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधत भारतीय लघु उद्योग विकास बँकेने (सीडबी) राष्ट्रीय स्तरावर स्वयं उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘उद्यम अभिलाषा’ हे जागृती अभियान सुरू केले आहे. नीति आयोगाने शोधलेल्या २८ राज्यांमधील ११५ विकास आकांक्षित जिल्ह्य़ांमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे. या जिल्ह्य़ांमधील १५,००० युवकांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये उद्यमशीलतेचा विकास करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याबाबत महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे :\n* ३ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये हे अभियान राबविण्यात आले.\n* या अंतर्गत स्वत:चा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या मागास भागातील युवकांना उद्योगविषयक प्रशिक्षण देण्यासाठी ८०० प्रशिक्षकांची क्षमताबांधणी करण्यात आली.\n* सीडबीने यासाठी सीएसई प्रशासन सेवा या विशेष सरकारी संस्थेशी भागीदारी केली आहे. सीएससीएसपीव्ही (CSCSPV) ची यासाठी स्थापना करण्यात आली आहे.\nया अभियानातील महत्त्वावे उपक्रम पुढीलप्रमाणे :\n* विकास आकांक्षित जिल्ह्य़ांमधील युवकांना स्वत:चा उद्योग सुरू करून उद्यमी बनण्यासाठी प्रोत्साहन देणे.\n* सर्व देशभरामध्ये डिजिटल माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करणे.\n* सीएससी ग्राम स्तर उद्यमींसाठी (CSC VLEs) व्यवसायसंधी निर्माण करणे.\n* या जिल्ह्य़ांमधील उत्सुक महिला अद्योजिकांना प्रोत्साहन देणे.\n* सहभागी युवक-युवतींना बँकांकडून कर्ज घेता यावे अशा प्रकारे त्यांचा विकास करण्यास साहाय्य करणे.\n* हे अभियान राबवण्यासाठी सीडबीने बँका, नाबार्ड, वित्तीय संस्था आणि राज्य सरकारांचीही मदत घेतली आहे.\nदोन नोव्हेंबर २०१८ रोजी पंतप्रधानांकडून एमएसएमई कर्ज पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी १२ निर्णयांची घोषणा त्यांनी केली. हे निर्णय पुढीलप्रमाणे :\n* सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला त्वरित कर्ज मिळावे यासाठी १ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज तात्त्विक मंजुरीनंतर ५९ मिनिटांमध्ये या पोर्टलद्वारे मिळू शकेल.\n* सर्व जीएसटी नोंदणीकृत एमएसएमईसाठी २ टक्के व्याजदर अनुदान देण्यात येईल. निर्यात करणाऱ्या उद्योगांसाठी ३ ऐवजी ५ टक्के व्याजदर अनुदान देण्यात येईल.\n* ५०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल\nअसलेल्या उद्योगांची Trade Receivables e-Discounting System (TReDS) वर नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे.\nल्ल सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी एमएसएमईकडून अनिवार्य खरेदीची मर्यादा २० टक्क्यांवरून २५ टक्के करण्यात आली.\n* महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी २५ टक्क्यांच्या अनिवार्य खरेदीपकी ३ टक्के खरेदी महिला उद्योजकांकडून करणे अनिवार्य करण्यात आले आहे.\n* भारतभरातील सर्व तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी २० केंद्रे स्थापन करण्यात आली असून १०० अवजार उपकेंद्रांची (टूल रूम्स) स्थापना करण्यात येणार आहे.\n* फार्मा टरटए२ च्या क्लस्टर बनवल्या जातील. या क्लस्टरची स्थापना करण्याच्या ७० टक्के खर्च केंद्र सरकारद्वारे घेण्यात येईल.\n* ८ श्रम कायदे व १० केंद्रीय नियम यांच्या अंतर्गत भरावयाचे परतावे आता वर्षांतून केवळ एकदाच भरावे लागतील.\n* उद्योगांची तपासणी करण्यासाथी निरीक्षकांची निवड संगणकाधारित प्रणालीतून करण्यात येईल.\n* उद्योगांच्या स्थापनेसाठी वायू व जल प्रदूषणाबाबतच्या मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यात येतील.\n* कंपनी कायद्यातील नगण्य उल्लंघनांमध्ये सुधारणा करण्यासाठी उद्योजकांना न्यायालयात जाण्याची आवश्यकता नसेल. त्यांना सहज सोप्या प्रक्रियेतून त्या करता येतील.\nMSMES क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा\n* MSMES क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून त्यांची जनधन खाती चालू करणे, भविष्य निर्वाह निधी योजना आणि विमा या योजनांचा त्यांना लाभ मिळावा या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील.\nया सर्व निर्णयांच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण दोन नोव्हेंबरपासून पुढील १०० दिवसांमध्ये बारकाईने करण्यात येईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 एमपीएससी मंत्र : आर्थिक विकास कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्र\n2 हरित दिवाळीचा धडा\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/tv-actress-divya-bhatnagar-dies-of-cardiac-arrest-127988160.html", "date_download": "2021-01-18T01:18:56Z", "digest": "sha1:LWH2NHYIM6R5LVWULRHBB4NJYZ3WAOF7", "length": 4084, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "TV actress Divya Bhatnagar dies of cardiac arrest | टीव्ही अभिनेत्री दिव्या भटनागरचे कार्डियक अरेस्टमुळे निधन, मागील 11 दिवसांपासून निमोनिया, कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये होती ऍडमिट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनिधन:टीव्ही अभिनेत्री दिव्या भटनागरचे कार्डियक अरेस्टमुळे निधन, मागील 11 दिवसांपासून निमोनिया, कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये होती ऍडमिट\nटीव्ही सिरीयल 'रिश्ता क्या कहलाता है' ची अभिनेत्री दिव्या भटनागरचे आज मुंबईत निधन झाले. दिव्या मागील 11 दिवसांपासून निमोनिया, कोरोनाव्हायरस आणि हायपरटेंशनमुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती.\nदिव्याच भाऊ देवाशिष यांनी दिलेल्या माहितीनुसार, \"काही दिवसांपूर्वी आम्ही दीदीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले होते. दीदींच्या तब्येतीमध्ये कोणताही सुधार झालेला नव्हता. आज सकाळी कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. इतरही करणे आहेत परंतु योग्य वेळ आल्यानंतर याविषयी बोलेल.\"\nया मालिकेत केले आहे दिव्याने काम\nदिव्याने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत गुलाबोची व्यक्तिरेखा साकारली आहे. याशिवाय 'तेरा यार हूं मैं' , 'उडान', 'जीत गई तो पिया मोरे' आणि 'विष' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये देखील तिने काम केले आहे.\nऑस्ट्रेलिया ला 158 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/marathi-cinema/news/the-team-of-marathi-serial-saang-tu-ahes-na-on-the-stage-of-comedy-bimedi-128018741.html", "date_download": "2021-01-18T01:00:10Z", "digest": "sha1:CPMUMJMDWT7PSYHB7UDKZMYIROZRLDOI", "length": 4536, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The team of Marathi serial Saang tu ahes na on the stage of 'Comedy Bimedi' | ‘कॉमेडी बिमेडी’च्या मंचावर अवतरली ‘सांग तू आहेस का’ मालिकेची टीम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nटीव्ही अपडेट:‘कॉमेडी बिमेडी’च्या मंचावर अवतरली ‘सांग तू आहेस का’ मालिकेची टीम\nसिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरीची खास उपस्थिती\nस्टार प्रवाहवरील ‘कॉमेडी बिमेडी’ आणि ‘सांग तू आहेस का’ या दोन्ही कार्यक्रमांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही कार्यक्रमांमधील कलाकार नुकतेच एका मंचावर आले. निमित्त होतं ‘कॉमेडी बिमेडी’ कार्यक्रमाच्या विशेष भागाचं. या खास भागात सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी यांनी खास हजेरी लावत विनोदाच्या मेजवानीचा आनंद लुटला.\nआशिष पवार आणि आरती सोळंकी यांनी यानिमित्ताने खास स्किट सादर करत हास्याची तुफान फटकेबाजी केली. या धमाल विनोदी स्किटचं सादरीकरण पाहून सिद्धार्थ चांदेकर आणि संपूर्ण टीमला हसू आवरलं नाही आणि त्यांनी कॉमेडी बिमेडीच्या टीमचं भरभरुन कौतुक केलं.\nरोजच्या धकाधकीच्या आयुष्यात निखळ हास्याचे क्षण कुठेतरी हरवत चालले आहेत. कॉमेडी बिमेडी कार्यक्रमाद्वारे हेच हरवलेले मजेशीर क्षण पुन्हा वेचण्याचा प्रयत्न आहे. विनोदाचं अफलातून टायमिंग आणि भन्न��ट विनोदी किस्से ‘कॉमेडी बिमेडी’ कार्यक्रमाचा या आठवड्यातील भागात अनुभवता येतील.\nऑस्ट्रेलिया ला 133 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/mumbai-lets-go-on-a-food-tour-of-india-153840/", "date_download": "2021-01-18T00:10:08Z", "digest": "sha1:S7NKNMK7XJELJ7MYXBRMRKW5TMWGBF77", "length": 13633, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Food Tour of India : चला करुया खाद्यभ्रमंती भारताची... - MPCNEWS", "raw_content": "\nFood Tour of India : चला करुया खाद्यभ्रमंती भारताची…\nFood Tour of India : चला करुया खाद्यभ्रमंती भारताची…\nएमपीसीन्यूज : भारताला खूप मोठी खाद्य परंपरा आहे, प्रत्येक प्रांताची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्या ठिकाणच्या हवामानानुसार तेथे उगवणा-या पदार्थानुसार, राहणीमानानुसार एवढेच नव्हे तर तेथील जंगलसंपत्ती प्रमाणे पदार्थ बनवले जातात. कधी साधे तर कधी मसालेदार. आणि कुठल्या पदार्थात कुठला मसाला घालायचा याचे गणित अगदी शतकानुशतके ठरलेले आहे. म्हणजे गोड पदार्थाची लज्जत वाढवण्यासाठी त्यात वेलची किंवा केशर किंवा केवड्याचे पाणीच घातले जाणार. तर तिखटमिठाच्या म्हणजे खस्ता पदार्थात ओवा, जिरं, बडीशेप असणार. अगदी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि पंजाबपासून ते ईशान्य भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ प्रसिद्ध आहेत.\nभारतातील काही प्रसिद्ध आणि जास्त बनवल्या जाणा-या पाककृती कोणत्या याचा सहजगत्या आढावा घेतला असता काही पाककृती पुढे आल्या. हा आढावा प्रांताप्रमाणे घेतला तर काश्मीरचा नंबर पहिला येतो. त्यामुळे तिथली सर्वात प्रसिद्ध डिश म्हणजे रोगनजोश. यात खास करुन बडीशेपेचा वापर करुन बनवली जाणारी नॉनव्हेज डिश.\nत्यानंतर पंजाबी लोकांची सर्वात आवडती डिश म्हणजे बटर चिकन. ही खास बटरमध्ये बनवली जाणारी चिकनची शाही रेसिपी. कांदा, टॉमेटो, काजूचा मुबलक वापर आणि तंदुरी चिकनचे पीस म्हणजे खास पंजाबी बटर चिकन.\nयापुढे बांगला स्पेशल डिशचा नंबर येतो, तो म्हणजे भापा आलू. नावातच सगळं काही सांगणारी ही पाककृती. वाफेवर शिजवलेले बटाटे आणि खास बंगाली पंचफोरनचा तडका ल्यालेली ही भापा आलू म्हणजे बाबूमोशायांचा जीव की प्राण.\nनंतर प्रसिद्ध आहे ती राजस्थानची डेलिकसी म्हणजे बंजारी गोश्त. एकतर राजस्थानमध्ये नॉनव्हेज खूप मोठ्या प्रमाणावर खाल्ले जात नाही. पण जे खाल्ले जाते ते सावकाश बनवलेले, खूप मुरवलेले आणि रात्रभर शिजत ठेवलेले असे अस��े.\nयात मसाले कमी प्रमाणात असतात. तेथील राहणीमानाचा आणि वातावरणाचा या डिशवर मोठा प्रभाव आहे.\nगॉडस् ओन कंट्री असा जिचा बोलबाला आहे अशा केरळमधली चिकन स्ट्यू आणि अप्पम ही मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाणारी डिश आहे.\nनारळाच्या दुधाता शिजवलेले चिकनचे तुकडे, कमीतकमी पण फ्रेश मसाला आणि तांदुळाचे मऊ लुसलुशीत अप्पम म्हणजे केरळातील एनी टाइम फेवरिट डिश.\nलखनवी नवाबांना विसरुन कसं चालेल बरं, त्यांचे खास लखनवी मसाल्यांनी सजलेले तोंडात टाकताच विरघळणारे काकोरी कबाब म्हणजे एकदम यम्मी.\nलखनौच्या जवळच्या काकोरी या गावामुळे प्रसिद्ध असलेले हे कबाब कोवळ्या मटणापासून आणि खास मसाल्यापासून बनवलेले असतात. जोडीला कोथिंबीर, पुदिन्याची चटणी मस्टच.\nआता नबाबांचा विषय निघालाच आहे तर आणखी एक नबाबी डिश बघूया. हैद्राबादी स्पेशल बिर्याणी म्हणजे तोंडाला पाणीच. ही जरी दक्षिणेतील प्रसिद्ध डिश असली तरी ती आता सातासमुद्रापारसुद्धा फेमस आहे. मसाल्यामध्ये मुरवलेले चिकन किंवा मटण आणि खास बासमती तांदुळाच्या साथीने बनलेली ही डिश म्हणजे पूर्णान्नच.\n‘केम छो’ म्हटल्यावर जसे गुजराती आठवतात ना त्याच बरोबर त्यांचा ढोकळा पण लगेच डोळ्यासमोर येतो. बेसनापासून बनलेला आणि फोडणीने सजलेला मऊ, लुसलुशीत, आंबटगोड ढोकळा आपला नाश्ता खमंग बनवतो. त्यासोबत तळलेली मिरची आणि आंबटगोड चटणी म्हणजे स्वर्गसुखच.\nमूळचे पर्शियामधून इथे आलेले पण आता पूर्णपणे भारतीय झालेल्या पारशी लोकांची सल्ली बोटी ही एक प्रसिद्ध डिश. टॉमेटो, कांदा, व्हिनेगरमध्ये बनवलेले मटण आणि त्याच्या जोडीला बटाट्याच्या तळलेल्या सळ्या म्हणून या डिशचे नाव सल्ली बोटी.\nदाक्षिणात्य लोकांचे जेवण ज्यापासून सुरु होते ती इडली सांबार सोबत खोब-याची टेस्टी चटणी म्हणजे परफेक्ट ब्रेकफास्ट. खरंतर दिवसाच्या कोणत्याही वेळी खाल्ली तरी ही डिश पोट भरल्याची जाणीव देते.\nअशी एक डिश भारतीयांची खास आहे, की ती बनवण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतीयाने केला असेल. आणि ती इतकी सोपी आहे ना की कशीही बनवली तरी पोट भरतेच, ती म्हणजे सिग्नेचर भारतीय डिश खिचडी. अगदी बिरबलापासून ज्याचे संदर्भ आहेत ती खिचडी पोटभर तर आहेच पण करायला तर अगदी सोपी आणि कमीतकमी साहित्यात होणारी आहे.\nहे सगळं झाले पण ती हिंदी फिल्ममधली मॉ के प्यार का वास्ता देणारी जगप्रसि���्ध खीर राहिलीच की, तिला विसरुन कसे बरे चालेल.\nतांदूळ, रवा, मखाना, दलिया अगदी कशापासूनही खीर बनवता येते. फक्त तुमच्याजवळ कल्पकता हवी. मग तिची फिरनी होते किंवा पायसम किंवा अगदी मणगणे सुद्धा. नाव काहीही द्या ती आहेत मॉ के हाथ की खीर.\nया सगळ्याबरोबर महाराष्ट्राने संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला एक सोप्पी डिश दिली आहे. कोणती म्हणून काय विचारता अहो आपला खमंग, चमचमीत, तोंडाला पाणी आणणारा वडापाव. बटाट्याच्या मसालेदार मिश्रणाला बेसनात घोळवून खमंग तळलं की जे काही बनतं ना त्याला कशाचीच तोड नाही.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune Corona Alert: जून महिन्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होणार; स्मार्ट सिटी अहवालात व्यक्त केली भीती\n सहा जण कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज\nMaval News : तालुक्यातील रणरागिणींचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान\nChakan Crime News : कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू\nPune News : शहरी भागात लोकसहभागातून ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली पाहीजे : खा.वंदना चव्हाण\nChinchwad Crime News : दिघी, चाकण, पिंपरी मधून पाच दुचाकी चोरीला\nPune News : सहकार क्षेत्रातील काम समन्वयाने चालावे – सहकार आयुक्त\nTikona Fort News : तिकोना गडावरील तटबंदी, बुरुजाच्या दुरुस्तीसाठी रविवारी 100 जणांचे श्रमदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2021-01-18T02:06:25Z", "digest": "sha1:UXNKNDMDCICHBZSIESZT6SSGJGM7CYSI", "length": 17308, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सरोजिनी नायडू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतीय राजकीय व्यक्ती, आग्रा संयुक्त प्रांत आणि औंध येथील गव्हर्नर\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nसरोजिनी नायडू (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९). भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर. अघोरनाथ १८७८ मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षणतज्ज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास प्रदेशात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशहोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.\nइ.स. १९४७ – इ.स. १९४९\n१३ फेब्रुवारी, इ.स. १८७९\n२ मार्च, इ.स. १९४९\nअलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत\nजयसूर्य, पद्मजा, रणधीर, लीलामणी\nसरोजिनी नायडू भारतात परत आल्यानंतर १८९८ मध्ये त्यांनी डॉ. गोविंदराजुलू नायडू या निजामच्या संस्थानी विधुर डॉक्टरशी ब्राह्मोसमाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले. हा विवाह बंगाल व मद्रास असा आंतरप्रांतीय व आंतरजातीय होता. त्यामुळे त्या वेळी तो फार गाजला व येथूनच सरोजिनींच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली. त्यांना चार मुले झाली : जयसूर्या, पद्मजा, रणधीर आणि लैलामणी. रणधीर पुढे हैदराबादच्या राजकीय चळवळीत प्रसिद्धीस आला, तर पद्मजा बंगालच्या राज्यपाल झाल्या.\nसरोजिनींनी द गोल्डन थ्रेशहोल्डनंतर द बर्ड ऑफ टाईम (१९१२) व द ब्रोकन विंग (१९१७) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या. पाश्चात्त्य तसेच पौर्वात्य देशांत त्यांस कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला.‘भारतीय कोकिळा’ म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला. मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या काव्यप्रवाहाशी जुळला नाही व ती थांबली.\nत्यानंतर सरोजिनी नायडू देशसेवा, समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या. याचे दुसरेही कारण असे होते की, १९०३ ते १९१७ च्या दरम्यान त्यांचा {{मोहंमद अली जीना]], गोपाळ कृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, सी. पी. रामस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा एक एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींशी या ना त्या निमित्ताने परिचय झाला. या व्यक्तींच्या विचारा-आचारांकडे त्या आकृष्ट झाल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला. आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले. हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना कैसर– इ– हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले; पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले. रौलट कायदा, माँटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला, मोहिमा काढल्या आणि गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. सरोजिनींनी हिंदु – मुसलमान ऐक्य, स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले. होमर��ल लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर असंख्य व्याख्याने दिली. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने गोखल्यांसारखी श्रेष्ठ माणसेही भारावून गेली.\nटिळकांच्या मृत्यूनंतर सरोजिनी नायडू पूर्णतः गांधीवादी झाल्या आणि पेहराव व राहणीमान यांत त्यांनी आमूलाग्र बदल केले. त्यांनी आपले वास्तव्य हैदराबादमधून मुंबईत हलविले. त्या मुंबई महानगरपालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या आणि पुढे प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या (१९२१). पुढे कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या (१९२५) व काँग्रेस कार्यकारिणीच्या सभासद झाल्या. काँग्रेसच्या सर्व धोरणांत त्या हिरिरीने भाग घेत. कलकत्ता येथे भरलेल्या १९०७ च्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. १९०८ मध्ये विधवाविवाह परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या चळवळीचा पाया घातला आणि येथूनच त्यांच्या स्त्रीविषयक चळवळीस खरा प्रारंभ झाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २०२० रोजी १६:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/balakot-air-raid-video-released-by-indian-air-force/", "date_download": "2021-01-18T02:03:38Z", "digest": "sha1:QTS6P4QCYC5PR65U74K2GFRUDINQGASP", "length": 7944, "nlines": 93, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#व्हिडीओ : भारतीय वायुसेनेकडून बालाकोट हवाई हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध – Dainik Prabhat", "raw_content": "\n#व्हिडीओ : भारतीय वायुसेनेकडून बालाकोट हवाई हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nवायुसेना प्रमुखांनी दिली एअरस्ट्राईकची सविस्तर माहिती\nनवी दिल्ली : भारतीय वायुसेनेकडून बालाकोट हवाई हल्ल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आ��े. ज्यामध्ये भारताने बॉम्बस्फोट करून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले आहेत. पुलवामा येथील सीआरपीएफच्या छावण्यांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी तळांना नष्ट करण्यात आले. शुक्रवारी भारतीय वायुसेनेचे नवे प्रमुख राकेश कुमार सिंग भदोरिया यांनी पत्रकार परिषदे घेतली. त्यावेळी बालाकोट एअरस्ट्राईकचा प्रमोशनल व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये बालाकोट एअरस्ट्राइकचे दृश्‍य आहेत.\nपुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून हवाई दलाने बालाकोट येथे हवाई हल्ला करण्याची योजना आखली. त्यानंतर एअरफोर्सच्या विमानांनी पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश दहशतवादी तळांना लक्ष्य करुन ते नष्ट केले.\n14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरात हवाई हल्ला केला होता. जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 सैनिक ठार झाल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. पाकिस्तान-आधारित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद या संघटनेने जबाबदारी घेतली होती. यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानहून एअरफील्डमध्ये प्रवेश करत असताना, खैबर पख्तूनख्वा मधील जैश दहशतवादी तळ तोडून टाकले.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर पुणे जिल्ह्यात किरकोळ स्वरूपाच्या 58 तक्रारी\nसामाजिक : सुधारणा आवश्‍यकच; पण…\nदखल : करार शेती फायद्याची\nज्ञानदीप लावू जगी : नातरी निदैवाचा परिवरीं \n62 वर्षांपू्र्वी प्रभात : राष्ट्रसंघ नकाशासंबंधी खुलासा\n“काश्‍मिरी युवकांना सीमेपलीकडे नेऊन दिलं जातं दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण”\nरस्ता चुकला अन् घात झाला; सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू\n“कोणत्याही परिस्थितीत कृषी कायदे रद्द होणार नाहीत पण…”; बैठकीपूर्वीच सरकारची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/09/blog-post_18.html", "date_download": "2021-01-18T00:54:55Z", "digest": "sha1:CU4BK5ZVVECKTZQHRMC3Z3Y7NNA6TRLF", "length": 4644, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "तिर्थक्षेत्र सोपीनाथ महाराज संस्थान च्या वतीने महापूजा आरती", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेष तिर्थक्षेत्र सोपीनाथ महाराज संस्थान च्या वतीने महापूजा आरती\nतिर्थक्षेत्र सोपीनाथ महाराज संस्थान च्या वतीने महापूजा आरती\nतिर्थक्षेत्र सोपीनाथ महाराज संस्थान च्या वतीने महापूजा आरती करून यात्रा प्रारंभ करण्यात येते यावर्षी महापुजेला पोलीस निरिक्षक विजय मगर ,सरपच चंदाताई खांडेकर, मा.सरपंच साधनाताई भटकर , मा. जि. प. सदस्य केशवराव खेडकर ग्रामीण पत्रकार संघाच़े राज्य सचिव संजय वानखडे,अजय देशमुख, दिपुसेठ अग्रवाल डाँ. .प्रविण दाते, पुरुषोत्तम तायडे,अशोक तायडे पाटील, मुरलीधर भटकर बाळासाहेब देशमुख, सखारामजी वानखडे, दिनुभाऊ शेंडे, सर्व सोपीनाथ महाराज मंदिरचे ट्रस्टी, व ईतर सर्व मान्यवर भक्त मंडळी, शेकडो गांवकरी यात्रेकरु महापुजेला उपस्थीत होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nसोनारी ,कंडारी , जवळा , लोणी व डोंजा ग्रामपंचायतीमध्ये कोण मारणार बाजी -- राष्ट्रवादी , शिवसेना , भाजप आपआपले गड राखणार का \nनगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या विकासात्मक मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/cricket-advisory-committee-lead-by-kapil-dev-will-decide-new-coach-for-team-india-mhpg-391796.html", "date_download": "2021-01-18T02:01:09Z", "digest": "sha1:G3FIXVTCOR3NEINEULYIQWTRMDD4K4RP", "length": 15083, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : सचिन, गांगुली नाही तर 'हे' तीन दिग्गज क्रिकेटपटू निवडणार भारताचे नवे कोच cricket advisory committee lead by kapil dev will decide new coach for team india mhpg– News18 Lokmat", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्य�� बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nसचिन, गांगुली नाही तर 'हे' तीन दिग्गज क्रिकेटपटू निवडणार भारताचे नवे कोच\nसचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांची सल्लागार समिती BCCIने बरखास्त केली आहे.\nICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाला अपयश मिळाल्यानंतर BCCIने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी नव्याने अर्ज मागवले. त्यामुळं लवकरच प्रशिक्षक रवी शास्त्री यांना नारळ मिळणार आहे.\nदरम्यान प्रशिक्षकासाठी बीसीसीआयनं अर्ज करणाऱ्यांचे वय हे 60 पेक्षा कमी असावे आणि त्या उमेदवाराला किमान 2 वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव अशी अट ठेवण्यात आली आहे.\nबीसीसीआयच्या वतीने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओ, स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या जागांसाठी अर्ज मागवले आहेत.\nदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्रशिक्षकाच्या निवडीसाठी तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्षपद माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडे असणार आहे. तर, अंशुमन गायकवाड व शांथा रंगास्वामी हे देखील या समितीचे सदस्य आहेत.\nयाआधी BCCI ने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांची सल्लागार समिती नेमली होती, पण ही समिती बरखास्त करण्यात आली आहे.\nLIVE : ग्र��मपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/false-crime-of-rape-to-recover-ransom-police-are-searching-for-the-absconding-woman-sagar-suryavanshi-the-main-facilitator/", "date_download": "2021-01-18T01:24:57Z", "digest": "sha1:ZZFODJEY6JKOKIT737BPW6YANERNSPY2", "length": 15762, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "खंडणी वसुलीसाठी बलात्काराचा खोटा गुन्हा ! मुख्य सूत्रधार सागर सूर्यवंशी फरार, सहभागी महिलांचा पोलिसांकडून शोध सुरू | False crime of rape to recover ransom Police are searching for the absconding woman Sagar Suryavanshi the main facilitator", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nजन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्या जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने…\nखंडणी वसुलीसाठी बलात्काराचा खोटा गुन्हा मुख्य सूत्रधार सागर सूर्यवंशी फरार, सहभागी महिलांचा पोलिसांकडून शोध सुरू\nखंडणी वसुलीसाठी बलात्काराचा खोटा गुन्हा मुख्य सूत्रधार सागर सूर्यवंशी फरार, सहभागी महिलांचा पोलिसांकडून शोध सुरू\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्यासाठी बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. पोलिसांनी व्यावसायिकावर लागलेल्या आरोपातून आता क्लीन चिट दिली आहे. फायनल ब समरी पोलिसांनी न्यायालयात सादर केली आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या समरीत, पुराव्याअभावी आरोपपत्र दाखल केले गेले नसल्याचं नमूद केलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सध्या फरार आहे. याशिवाय या प्रकरणातील महिलांचाही शोध घेतला जात आहे.\nअ‍ॅड. सागर राजभाऊ सूर्यवंशी आणि त्याच्या या कटात सामिल असणाऱ्या महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनीष मिलानी (रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयानं सूर्यवंशी यांचा जामीन फेटाळला आहे. मिलानी हे बांधकाम व्यावसायिक आहेत.\nसमोर आलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथे मिलानी यांची 50 एकर जागा आहे. त्याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. न्यायालयात या जागेचा वाद सुरू आहे. हा खटला चालवण्यासाठी वकील फरारी असताना आरोपीनं काही महिलांना हाताशी धरून मिलानी यांच्याविरुद्ध भिवंडी आणि वाई येथे बलात्काराचे विविध गुन्हे दाखल केले. पोलीस तपासात हे गुन्हे खोटे असल्याचं सिद्ध झालं आहे. मोबाईल टॉवर लोकेशन आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास केला. भिवंडी न्यायालयात पोलिसांनी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांना याबाबत प्रतिवेदन करून ब समरी फायनल होण्याची विनंती केली आहे.\nमिलानी यांनी वकील सागर सूर्यवंशी याची वकील म्हणून नियुक्ती केली होती. सूर्यवंशीनं त्या जागेत हिस्सा मागण्यास सुरुवात केली. त्यामुळं फिर्यादी मिलानी यांनी त्याच्याकडून खटला काढून घेतला. यानंतर खवळलेल्या सूर्यवंशीनं खोट्या तक्रारी दाखल करत दबाव आणण्यास सुरुवात केली. परंतु मिलानी यांनी कायद्यानं लढा दिला.\nपोलिसांनी तपास करत आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले. यानंतर त्याचा जामीन सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत फेटाळण्यात आला.\n गेल्या 24 तासात शहरातील ‘कोरोना’च्या नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ‘लक्षणीय’, 16 जणांचा मृत्यू\nभरधाव कंटेनरची कारला धडक; 1 ठार, चार जखमी, पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना\nबॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला वडिलांचा…\nमुंडेंनी Video बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला…\nNashik News : पोलिस वडिल अन् सावत्र आईनं दिले चिमुकल्याच्या अंगावर चटके अन् केली…\nChakan News : गुटखाजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक, 11 लाखांचा मुद्देमाल…\nस्टॉक ब्रोकिंग कंपनीचा गुंतवणूकदारांना 450 कोटीचा गंडा, संचालकास अटक\nपालघर मॉब लिंचिंग प्रकरणात अटक केलेल्या 89 जणांना मिळाला जामीन\nPune News : पुण्यात सलग 3 दिवस पेट्रोल नव्वदीपार \nSolapur News : सोलापूर जिल्हयात ‘बर्ड फ्लू’ची…\nCoronavirus : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी…\nकाळवीट शिकार प्रकरण : ‘भाईजान’ सलमानला जोधपूर…\nVideo : टायगर श्रॉफचे नवीन गाणे ‘कॅसनोवा’ रिलीज,…\nप्रिया प्रकाश वारियरचं ‘लाडी लाडी’ गाणं रिलीज \nMakar Sankranti SPL : सिनेमाच्या पडद्यावर स्टार्सची…\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का \nChanakya Niti : चाणक्य यांच्यानुसार मुलांना योग्य बनवतात…\nकाळवीट शिकार प्रकरण : ‘भाईजान’ सलमानला जोधपूर…\n‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय \nVideo : शाहरुख खानची मुलगी सुहानाने बहिणीला केले स्पेशल…\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6…\nकमी वेळेत जास्त पैसे, जाणून घ्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला…\nपेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ, चालू आर्थिक वर्षात उत्पादन…\nAkshay Kumar नं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाला शेयर केलं हे…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल…\nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\nबॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला…\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय…\nIndian Railway : आता ट्रेनमध्ये मिळणार आवडीचं जेवण, रेल्वेनं…\nPune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे…\nED ची मोठी कारवाई हवाला व्यवसायात सहभागी असणार्‍या 2…\ncorona vaccine : पिंपरी चिंचवड शहरात 8 केंद्रावर 456 जणांना लसीकरण\nशरद पवारांच्या ह्दयावरील जखम कार्यकर्त्यांनी भरून काढावी, जितेंद्र आव्हाडांचे आवाहन\nप्रजासत्ताक दिनी हल्ल्याची शक्यता, दिल्ली पोलीस सतर्क, वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी\nNashik News : पोलिस वडिल अन् सावत्र आईनं दिले चिमुकल्याच्या अंगावर चटके अन् केली मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/iit/", "date_download": "2021-01-18T00:01:56Z", "digest": "sha1:M7T44KTCLEMPYO4KRVGLD2XKG6ELSB3P", "length": 5045, "nlines": 49, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "IIT Archives | InMarathi", "raw_content": "\nगाडी-बंगला, २ करोड पगाराची परदेशी नोकरी, नाकारणाऱ्या “प्रताप” ची यशोगाथा\n२१ वर्षीय प्रताप हा सध्या भारतातच एका स्टार्टअप कंपनी मध्ये काम करतो. याचा प्रवास चित्रपटाच्या कथेपेक्षा काही वेगळा नाही.\nविद्यार्थ्यांनाच नव्हे तर बॉलिवुडलाही भुरळ घालणारा हा सुपर शिक्षक प्रवास आपल्यालाही प्रेरणा देतो\nआपल्याप्रमाणे इतर हुषार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांची हुषारी वाया जाऊ नये म्हणून त्यांनी २००२ साली सुपर थर्टीची स्थापना केली.\nदेशाची शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे शहर जणू आयआयटी विद्यार्थ्यांची ‘पंढरी’\nया शहरात जवळपास १५० हून अधिक कोचिंग क्लासेस आहेत. त्यापैकी अनेक संस्था या भारतातील सर्वोत्तम कोचिंग क्लासमध्ये गणल्या जातात.\nकोरोनापासून वाचण्यासाठी जगभरात ज्यावर प्रयत्न सुरू आहेत, ते भारतीय विद्यार्थ्यांनी तयार करून दाखवलंय\nव्हेंटिलेटरला विशिष्ट हवा, तापमान याची गरज लागणार नाही कुठल्याही हवेत आणि तापमानात हे व्हेंटिलेटर काम करतील. गरज लागल्यास ऑक्सीजन सिलेंडर ही या व्हेंटिलेटर्सना जोडण्यात येतील.\nजिओ इन्स्टिट्यूटच्या “एमिनंट” असण्याबद्दल वाद घालण्याआधी – हे वाचा सत्य\nया सगळ्या कोलाहलात मला आठवण झाली ती लाल किल्ला विकला असा गहजब झाला होता त्याची आणि सगळ्यात गम्मत वाटते समाजवादी-डाव्या लोकांची\nआता IIT कानपूर हिंदू धर्मग्रंथाच्या प्रभावाखाली\nभारत हे राज्य म्हणून धर्मनिरपेक्ष (“सेक्युलर”) आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/12/greater-hyderabad-municipal-corporation-result.html", "date_download": "2021-01-18T01:39:58Z", "digest": "sha1:X5KEE4QEK6J4LC5UJPIGKZXSMKJ3HIPM", "length": 7611, "nlines": 82, "source_domain": "www.smartichi.com", "title": "मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू मागे लागलेत", "raw_content": "\nHomeराजकीयमला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू मागे लागलेत\nमला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू मागे लागलेत\nतेलंगणामधील हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र या निकालामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. हैदराबाद महापालिकेत 150 जागांपैकी टीआरएस 56, भ���जपा 48 आणि एमआयएमने 44 जागा जिंकल्या. महापालिकेत सत्तेसाठी बहुमताचा आकडा 75 आहे. पण तिन्ही पक्ष बहुमतापासून दूर आहेत. टीआरएसला बहुमत मिळाले नसले तरीही महापालिकेत ‘ॲडव्हॉन्टेज टीआरएस’ असे चित्र आहे. पदसिद्ध सदस्यांचे मतदान आणि एमआयएम (MIM) ची भूमिका महापौर निवडीमध्ये महत्त्वाची राहणार आहे.\n1) मराठा आरक्षण : वकिलांची समन्वय समिती जाहीर\n2) चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने शेतकरी संतापले\n3) प्रमुख धर्मस्थळे, महत्त्वाच्या ठिकाणी बंदाेबस्तात वाढ, ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी\n4) वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल\n5) रिंकू राजगुरूच्या चाहत्यांसाठी खुशखबर दिसणार या हिंदी चित्रपटात\n6) संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज\nहैदराबादचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असून, एमआयएमच्या पाठिंब्याशिवाय टीआरएससमोर पर्याय नाही. एमआयएम केसीआर यांच्या टीआरएस पक्षाला पाठिंबा देईल का असा प्रश्न ओवैसींना विचारला गेला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. मात्र \"मला भारताच्या राजकारणाची लैला बनवलं आहे आणि आता सगळे मजनू होऊन मागे लागले आहेत. वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यानंतर आम्ही सांगूच\" असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.\nटीआरएस (TRS) ने तिहेरी तलाक विधेयकावर सरकारला केंद्र सरकारला पाठिंबा दर्शवला होता. तुम्ही त्या विधेयकाविरोधात होते. अशा परिस्थितीत टीआरएस सोबत जाणं योग्य असेल का असा प्रश्न ओवैसींना केला गेला. त्यावर ओवेसींनी उत्तर दिलं. याच टीआरएसने एनपीआर विरोधात विधानसभेत प्रस्ताव मंजूर केला. तेलंगणात एनपीआर आणि एनआरसी लागू होणार नाही, असं स्पष्ट केलं. टीआरएस धोरण वेगळं आहे. आमचं वेगळं आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा प्रश्न असा प्रश्न ओवैसींना केला गेला. त्यावर ओवेसींनी उत्तर दिलं. याच टीआरएसने एनपीआर विरोधात विधानसभेत प्रस्ताव मंजूर केला. तेलंगणात एनपीआर आणि एनआरसी लागू होणार नाही, असं स्पष्ट केलं. टीआरएस धोरण वेगळं आहे. आमचं वेगळं आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा प्रश्न तर त्याची अधिसूचना येऊ द्या. आम्ही पक्षात चर्चा करू आणि जो काही निर्णय होईल तो जाहीर करू असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.\nमहानगरपालिकेच्या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला बहुमतापासून वंचित राहावे लागले असले तरीही एमआयएमच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा आहे. हैदराबादचे भाग्यनगर करण्याच्या इराद्याने निवडणूक लढविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले तरीही चार वरून 48 जागांपर्यंत झेप मारली आहे. तर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या एआयएमआयएम (AIMIM) ला 44 जागांवर यश मिळाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/dhule-nandurbar-mlc-constituency-abhijit-patil-contest-against-amrish-patel-332769.html", "date_download": "2021-01-18T00:04:18Z", "digest": "sha1:EWTYZ457JQVNYNY5V2ZG7ZANATXMBNWU", "length": 18519, "nlines": 338, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणूक, भाजपच्या अमरीश पटेलांसमोर काँग्रेसच्या अभिजीत पाटलांचे आव्हान Abhijit Patil Amrish Patel", "raw_content": "\nमराठी बातमी » राजकारण » धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणूक, भाजपच्या अमरीश पटेलांसमोर काँग्रेसच्या अभिजीत पाटलांचे आव्हान\nधुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणूक, भाजपच्या अमरीश पटेलांसमोर काँग्रेसच्या अभिजीत पाटलांचे आव्हान\nधुळे नंदुरबार विधान परिषदेसाठी भाजपाकडून अमरीश पटेल तर काँग्रेसचे डॉ. अभिजीत पाटील हे रिंगणात आहेत. Abhijit Patil Amrish Patel\nविशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे\nधुळे : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसोबत धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. निवडणुकीसाठी भाजपाकडून अमरीश पटेल तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. अभिजीत पाटील हे रिंगणात आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. (Dhule Nandurbar mlc constituency Abhijit Patil contest against Amrish Patel)\nधुळे-नंदुरबार विधानपरिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांनी काँग्रेस पक्षासह आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. अमरीश पटेल यांच्या विरोधात महाविकासआघाडीने डॉ. अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. धुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठीही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्रितपणे डॉ.अभिजीत पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे अमरीश पटेलांना आपली जागा टिकवता येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nस्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्या��ून मतदारसंघातून 437 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात 3 डिसेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. (Dhule Nandurbar mlc constituency Abhijit Patil contest against Amrish Patel)\nकोरोनामुळं निवडणूक पुढे ढकलली\nधुळे नंदुरबार विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्चच्या पहिल्या आठवडण्यात पोटनिवडणूक जाहीर केली होती. काँग्रेसला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरताना अमरिश पटेल यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी 30 मार्चला मतदान होणार होते. पण, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.\nविधानपरिषदेच्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी शहादा तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यात महा विकास आघाडीची सत्ता आहे.महाविकासआघाडीच्या सदस्यांची साथ आपल्याला विजयापर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमरीश भाई पटेल यांच्यासारख्या दिग्गज उमेदवारांसमोर आपण महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मतदारांच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. (Dhule Nandurbar mlc constituency Abhijit Patil contest against Amrish Patel)\nधुळे जिल्ह्यातील एकूण मतदार\nधुळे जिल्हा परिषद 60\nनंदुरबार जिल्हातील एकूण मतदार\nनंदुरबार जिल्हा परिषद 62\nबहुजन समाज पार्टी 1\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना 1\nधुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणूक जाहीर, भाजपवासी अमरीश पटेल जागा राखणार का\nविधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या तिकीटावर काँग्रेसचा माजी आमदार\nमुस्लिम शेतकऱ्याची महादेवावर श्रद्धा, स्वखर्चातून मंदिर उभारले\nमहाराष्ट्र 14 hours ago\nमतदान पार पडलं, आता निकालाची प्रतिक्षा; उमेदवारांमध्ये धाकधूक, कार्यकर्त्यांचे जीव टांगणीला\nमहाराष्ट्र 2 days ago\nमतदानाला जाताना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नाही\nमहाराष्ट्र 2 days ago\nआदर्श गाव राळेगणसिद्धीत आचार संहितेचा भंग, मतदारांना साड्या वाटप करताना कारवाई\nमहाराष्ट्र 2 days ago\nधुळ्यात जाऊबाई जोरात, ग्रामपंचायत निवडणुकीत सख्ख्या जावांमध्ये सामना\nGold Price | 5 महिन्यात सोनं 8 हजार 400 रुपयांनी घसरलं, तर चांदी 14 हजार 400 रुपयांनी स्वस्त, आजचा दर काय\nभारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन घेण्यास ‘त्या’ डॉक्टरांचा नकार\nLIVE | विदर्भात तापमानाची घसरण , गोंदियाचा पारा 8.6 अंशावर\nSpecial Story | Honey Trap | जपून चाल… पुढे धोका आहे…. हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय\nAustralia vs India, 4th Test, 3rd Day Live : भारताच्या 6 बाद 225 धावा, वॉशिंग्टन सुंदर-शार्दुल ठाकूरचा संघर्ष जारी\nPetrol And Diesel Price | पेट्रोल, डिझेलची दरवाढ स्थिरावली, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\nSpecial Story : कमी वेळेत गुंतवणुकीचे असे 6 पर्याय ज्यातून बक्कळ कमवाल\nरविवार स्पेशल : असं काय घडलं की आमिर खानलाही साताऱ्याच्या रोहितच्या तब्येतीची भुरळ, म्हणतो, ‘व्वा भावा नाद खुळा…\nअभिनेते महेश मांजरेकर यांच्यावर मारहाणीचा आरोप, अदखलपात्र गुन्हा दाखल\n रस्त्यावर लोंबकणाऱ्या विजेच्या तारेमुळे अख्ख्या बसमध्येच करंट पसरला; सहा प्रवाशांचा मृत्यू\n रस्त्यावर लोंबकणाऱ्या विजेच्या तारेमुळे अख्ख्या बसमध्येच करंट पसरला; सहा प्रवाशांचा मृत्यू\nLIVE | विदर्भात तापमानाची घसरण , गोंदियाचा पारा 8.6 अंशावर\nAustralia vs India, 4th Test, 3rd Day Live : भारताच्या 6 बाद 225 धावा, वॉशिंग्टन सुंदर-शार्दुल ठाकूरचा संघर्ष जारी\nअभिनेते महेश मांजरेकर यांच्यावर मारहाणीचा आरोप, अदखलपात्र गुन्हा दाखल\n’ रोखठोकमधून काँग्रेसच्या ‘सेक्युलर’वादावर राऊतांचा निशाणा\nलसीकरणाच्या पहिल्या दिवशी 1 लाख 65 हजार आरोग्य सेवकांना लस, मात्र टार्गेट अपूर्ण\nSpecial Story : 2021 मध्ये इलेक्ट्रिक कार्सचा जलवा, टाटा, महिंद्रा ते टेस्ला, अनेक बड्या कंपन्या शानदार कार लाँच करणार\nGold Price | 5 महिन्यात सोनं 8 हजार 400 रुपयांनी घसरलं, तर चांदी 14 हजार 400 रुपयांनी स्वस्त, आजचा दर काय\nSpecial story | ठाकरे सरकारमधील मंत्र्यावर गंभीर आरोप, फडणवीसांच्या काळात कितींचे राजीनामे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.directoryscattered.com/tag/%E0%A4%AE", "date_download": "2021-01-18T00:09:21Z", "digest": "sha1:XQNSMRON455WHKTYMTOJ33SNBSHRXWGA", "length": 17162, "nlines": 279, "source_domain": "www.directoryscattered.com", "title": "images and videos tweets tagged for #म on Twitter - Twilog", "raw_content": "\nसंसदेच्या स्थायी समितीचे फेसबुक आणि ट्विटरला समन्स\nब्रिस्बेन कसोटी गाजवणारा शार्दुल ठाकूरने केला गेमप्लॅनचा खुलासा; म्हणाला, 'आमची योजना होती की...\"\nअनेक लोक स्वतःला ‘मसिहा’ म्हणून घोषित करतात, त्यांना जेलची हवा खावी लागते. याउलट काहींना आपण ‘मसिहा’ असल्याचे भास ��ोऊ लागतात - हर्षवर्धन निमखेडकर\nमानवतेच्या कल्याणासाठी आपला जन्म झालाय, असे वाटणे हा एक मानसिक आजार आहे\n‘देशभक्ती’ कशाला म्हणतात, हे स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते\nआज परिस्थिती अशी आहे की, जर स्वामी विवेकानंद आज जिवंत असते तर त्यांना ‘पाकिस्तानात जाण्या’चाही सल्ला दिला गेला असता.\nजोस सॅल्वडोर अल्वरेंगा :समुद्राच्या लाटांवर एक वर्ष जगण्यासाठी प्रचंड संघर्ष करणारा जिगरबाज दर्यावर्दी-गौरी कानेटकर\nयात मृत्युच्या दारातून परतलेल्या नऊ व्यक्तींच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या चित्तथरारक कहाण्या आहेत\nबरोबर ‘तीन वर्षांपूर्वी’\\१८ जानेवारी २०१८\nसरन्यायाधीश दिपक मिश्रा हाजीर हो\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा या सगळ्या वादळात नैतिक अधिकार संपुष्टात आला आहे. खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा.\nचांगल्या माणसांप्रती चांगली भावना ठेवण्यापेक्षा त्यांना वापरुन घेण्याकडे लोकांचा निसर्गत:च अधिक कल असतो.\nकोणी जात्यात असतात, कोणी सुपात\nपिठ होणे निश्चित आहे, आत्ता वा थोड्या वेळाने\n#म #मराठी #रिम #जीवन\nमराठी टीव्ही चैनैल्स वर मिलिंद गुणाजी यांच्या भटकंती या ट्रैव्हल शो नंतर असे किती ट्रैव्हल शोज मराठी टीव्हीवर आले\nतुमच्या जवारीला तवाच भाव येईन, जवा जवारी काढणारं पोरगं भाव ठरवीन\n@ShivSena पक्षप्रमुख तथा @CMOMaharashtra मा.श्री. @OfficeofUT जी यांच्या आदेशाने @SDPatil_16 जी यांची ईशान्य मुंबई लोकसभा समन्वयकपदी व संजय भालेराव यांची घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयकपदी नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन #म\nका असे भीकेचे डोहाळे @SakalMediaNews तुम्हला. धंदे केले \"भोंदू, मौलवी\" ने आणि बातमी लावता \"भोंदू बाबा\" ने केले म्हणून, इतकी च खाज होती आंगात बातमी द्यायची तर \"भोंदू मौलवी' च्या सांगण्यावरुन केले म्हणून बातमी लावायची नआक थू तुमच्या या असल्या चमडी बचाओ आणि भिकरचोट पत्रकारीते वर. #म\n@abpmajhatv @ShivSena @rautsanjay61 पुणे मध्ये १आमदार नाही आणि #west_Bengal चे स्वप्न बघतोय... 😂😂😂 लाचारीची हद्दपार झाली,बंगाली भाषेत लिहीत आहे आता. कुठे गेला स्वाभिमान @ShivSena . उर्दू भाषेत लिहिण्याचे पहिले मानकरी शिवसेना हाच पक्ष असेल. उर्दू भाषेत लिहिण्याचे पहिले मानकरी शिवसेना हाच पक्ष असेल. #म #मराठी #महाराष्ट्रातमराठीतच #महाराष्ट्रातफक्तमराठीच @mnsadhikrut\nसत्याचा सामना करण्यासाठी #धैर्य आवश्यक असते, पण जगातले सर्व ध���र्य एकत्रीत येऊनही #सत्य बदलू शकत नाही.\nपुणे मध्ये १आमदार नाही आणि #west_Bengal चे स्वप्न बघतोय... 😂😂😂 लाचारीची हद्दपार झाली,बंगाली भाषेत लिहीत आहे आता. कुठे गेला स्वाभिमान @ShivSena . उर्दू भाषेत लिहिण्याचे पहिले मानकरी शिवसेना हाच पक्ष असेल. उर्दू भाषेत लिहिण्याचे पहिले मानकरी शिवसेना हाच पक्ष असेल. #म #मराठी #महाराष्ट्रातमराठीतच #महाराष्ट्रातफक्तमराठीच @mnsadhikrut\nतरीही मीच सुखी होत गेलो...\n#सांजेय #मराठी #म #अल्पाक्षरी\nतू आहेस म्हणून आयुष्याला अर्थ आहे\nतुझ्याविना उभा जन्म माझा व्यर्थ आहे\nमेघावाचून नभांमधलं पाणी कधी झरेल काय\nआणि तुला आयुष्यातून वजा केल्यावर मागे काही उरेल काय\nमनाला तुझा लागला छंद न्यारा\nगुलाबी गुलाबी असा सांजवारा\n#म #मराठी #गझलसम्राट #गझलकुमार #कुमार #चारोळी\nसंदिप #म #मराठा९६कु. 💪✊🏇⚔️🚩🇮🇳🇮🇱\nधनंजय मुंडे यांच्या वरील आरोप गंभीर- शरदचंद्रजी पवार\n#म #मराठी #धनंजय_मुंढे #DhananjayMunde\nआपल्या क्षमतांपेक्षा आपले #निर्णय जीवनाची दिशा ठरवतात.\nसंदिप #म #मराठा९६कु. 💪✊🏇⚔️🚩🇮🇳🇮🇱\n#धनंजय_मुंढे #DhananjayMunde #म #मराठी\nआपले आयुष्य किती जणांचे आयुष्य स्पर्शत असते\n#म #मराठी #जीवन #रिम\nघेतलेल्या संधींइतकेच, सोडलेल्या #संधी सुद्धा आयुष्याची मर्यादा रेखांकीत करत असतात.\n#म #मराठी #जीवन #रिम\nउद्या आपण काय करणार आहोत याने जीवनात किती फरक पडणार माहित नाही... पण आत्ता काय करतो आहोत याने फरक पडत असतो\n#म #मराठी #जीवन #रिम\nतुम्ही काय करावे आणि काय करु नये हे ठरवणारे ‘चार लोक’ कोण असावेत\n#म #मराठी #जीवन #रिम\nआपले #सुख आणि #आनंद कधीही इतरांच्या वागण्या-बोलण्यावर अवलंबून ठेवू नये, नाहीतर अपेक्षाभंगाच्या दु:खाखेरीज काही मिळत नाही.\nजन्म घेणारा प्रत्येक जीव अंतत: मृत्युला भेटतोच\nजीवनाची भेट घेऊ शकणारे मात्र कमीच असतात.\n#जन्म #मृत्यु #म #मराठी #जीवन #रिम\nSiddhesh Rane (सिद्धेश प्रकाश राणे)\nअजुनपर्यंत एक ही भाजपाई अर्णबच्या समर्थनात उतरला नाहीये...तर काहीजण चक्क विरोधात सुद्धा बोलतायत.\nअर्णब जिवाची काळजी घे बाबा...प्यादा पकडला गेला की मालकच त्याचा पहिला गेम करतो\nआठवण पण अशी असते ना,नेमकी झोपायच्या वेळीच जास्त येते 🙌😸\nत्या लशीचं काय एवढं\nसाधं बोललो तरी टोचतं हो लोकांना.\nकधी कधी काही लोकांचे भ्रम हे भ्रमच राहू द्यावे.भ्रम होता म्हणून त्यांना होणारा त्रास व तो दूर करताना आपल्याला होणारा त��रास टाळलेलाच बरा .\n135 करोड लोकांमधून मला एक व्यक्ती आवडली होती आणि ती पण मला भेटली नाही तर तुझा राग येणारच ना देवा.. #आई ❤\nप्रत्येक गोष्टीला अंत असतो दिवसा उगवणारा सूर्य सायंकाळी अस्ताला जातो दिवसा उगवणारा सूर्य सायंकाळी अस्ताला जातो मग मनुष्याची काय कथा मग मनुष्याची काय कथा\nजन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत तुमच्यावर केवळ एकच स्त्री पूर्णपणे निस्वार्थ आणि अगदी खरं प्रेम करते ती म्हणजे,\n\" तुमची आई. \"\nकारण तुम्ही तिच्या हाड, मांस आणि रक्ताचा गोळा आहात, या सत्याची जाणीव ठेवा.🙏😔\n#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ\nतरूण मुलांना हात जोडून नम्र विनंती आहे हिंदी चित्रपट बघून प्रेमात पडण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका, वास्तविक जीवनात खरं प्रेम मिळण्याची टक्केवारी आजकाल फक्त शंभरात निव्वळ १% आहे.\n#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/intellectuals/", "date_download": "2021-01-18T01:17:59Z", "digest": "sha1:HULQY5Y4HZMGSFFHM7YGY7NBJIJYU7MQ", "length": 3074, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Intellectuals Archives | InMarathi", "raw_content": "\nडाव्या विचारवंतांचं नेमकं “इथे” चुकतं\n‘इहवादी, बिगर जमातवादी आणि चांगल्या अर्थाने उजवी’ अशी विचारसरणी पुढे न आल्याने तिची रिकामी जागा हिंदुत्ववादी पादाक्रांत करत चालले आहेत. खरी वानवा आहे ती चांगल्या उजव्या विचारसरणीचीच.\nतथाकथित लिबरल विचारवंतांचं लबाड शस्त्र : “प्रोपागंडा” (भाग१)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === प्रोपागेंडा (Propaganda) अथवा प्रचारशास्त्र हे राजकारणातील एक अत्यंत\nतथाकथित “लिबरल डेमोक्रॅटिक बुद्धीवादी” विचारवंतांचा जागतिक पोपट\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === लिबरल डेमोक्रॅटिक बुद्धीवादी असे स्वतःला समजणारे जगभरातील बुद्धीवादी लोक/विचारवंत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/before-vaccination-start-awareness-campaign-and-clear-doubts-doctors-write-latter-to-health-minister-mhak-507558.html", "date_download": "2021-01-18T01:56:30Z", "digest": "sha1:LORZRPKEB5BY2XPPFTZALCFVEPEG2KBL", "length": 18016, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लसीकरण करण्याआधी लोकांच्या शंका दूर करा, ��ॉक्टरांच्या संघटनेनं लिहिलं आरोग्यमंत्र्यांना पत्र | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन य���ला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nलसीकरण करण्याआधी लोकांच्या शंका दूर करा, डॉक्टरांच्या संघटनेनं लिहिलं आरोग्यमंत्र्यांना पत्र\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस चीनच्या निष्काळजीपणाचा पुरवा जगासमोर VIRAL VIDEO\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार नुकसान भरपाई\nExplainer: कोरोनाची लस किती प्रभावी आहे\nलसीकरण करण्याआधी लोकांच्या शंका दूर करा, डॉक्टरांच्या संघटनेनं लिहिलं आरोग्यमंत्र्यांना पत्र\nजगातल्या अनेक देशांमध्ये आता लसीकरणाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी त्याचे साईड इफेक्टही दिसून येत आहेत.\nमुंबई 22 डिसेंबर: भारतात आता कोरोना लसिकरणाची तयारी सुरू झाली आहे. काही महिन्यांमध्येच लसीकरण सुरू होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या डॉक्टरांची संस्था असलेल्या मेडिस्केप इंडिया आणि वी डाक्टर्स या संघटनेने आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे. लोकांच्या शंका दूर करा, त्यांच्यात जनजागृती करा आणि त्यानंतरच लसीककरणाला सुरूवात करा अशी सूचना त्यांनी केली आहे.\nजगातल्या अनेक देशांमध्ये आता लसीकरणाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी त्याचे साईड इफेक्टही दिसून येत आहेत. लोकांच्या मनात शंका आहेत. त्या शंका दूर झाल्या पाहिजेत, त्यादृष्टिने जनजागृती करून या शंका दूर केल्या पाहिजेत तर लोकांच्या मनातली भीती दूर होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.\nब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे (coronavirus new strain)जगभर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे भारत सरकार अलर्ट झालं असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची त्यावर तातडीची बैठकही झाली आहे. केंद्र सरकार त्याबाबत अलर्ट असून आरोग्य मंत्रालयाने नवी नियमावलीही जारी केली आहे. यासंदर्भा काय केलं पाहिजे त्यासाठी सरकारने SOPही जाही केली आहे या नव्या निमांमुळे ब्रिटन आणि युरोपातून येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षेसाठी अनेक नियमांचं पालन करावं लागणार आहे.\nकोरोना व्हायरसमध्ये झालेल्या नव्या बदलांची माहिती ब्रिटनने जागतिक आरोग्य संघटनेला दिली आहे. त्यायवर अजून संशोधन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nयुरोपीयन सेंटर फॉर डिसिज कंट्रोल ने दिलेल्या माहितीनुसार हा नवा व्हायरस जास्त वेगाने पसरणारा असून तो युवकांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचं म्हटलं आहे. नव्या नियमांनुसार आता ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावरच RT आणि PCR टेस्ट केली जाणार आहे.\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठ�� विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/video-farmers-agitation-ignited-minister-of-state-bachu-kadus-convoy-was-stopped-at-the-uttar-pradesh-border-mhmg-503805.html", "date_download": "2021-01-18T00:57:33Z", "digest": "sha1:PX33MOAPUIOUAXWC2OMKUD3D7U4ZPVOU", "length": 18474, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : शेतकरी आंदोलन पेटलंय; उत्तर प्रदेश सीमेवर राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताफा रोखला | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nVIDEO : शेतकरी आंदोलन पेटलंय; उत्तर प्रदेश सीमेवर राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताफा रोखला\nतीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल जाणून घ्या\n'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर, VIDEO वर चाहते फिदा\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन 'ते' म्हणतात ही वैचारिक क्रांती\nबघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी, मात्र...पाहा VIDEO\nVIDEO : शेतकरी आंदोलन पेटलंय; उत्तर प्रदेश सीमेवर राज्���मंत्री बच्चू कडू यांचा ताफा रोखला\nउत्तर प्रदेशातील पोलिसांनी आता दडपशाही सुरू केली असून दिल्लीत जाता येऊ नये म्हणून सर्व मार्गावर पोलिसांनीच चक्का जामच्या नावाखाली बंद केला आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.\nग्वालियर, 9 डिसेंबर /संजय शेंडे : केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी निघालेले महाराष्ट्राचे मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांच्या वाहनांचा ताफा आज (9 डिसेंबर) उत्तर प्रदेश पोलिसांनी युपीच्या सीमेवर धौलपूर जवळ रोखला. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी आता दडपशाही सुरू केली असून दिल्लीत जाता येऊ नये म्हणून सर्व मार्गावर पोलिसांनीच चक्का जामच्या नावाखाली बंद केला आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.\nग्वालियर येथून भरतपूर मार्गावरुन जाण्यासाठी बच्चू कडु यांच्या वाहनांचा ताफा निघाला होता. मात्र राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील धौलपूरला येताच उत्तर प्रदेश पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखला. पुढे आग्रा व इतर भागात चक्का जाम असल्याचे कारण पुढे केल्याने पर्यायी भरतपूर मार्गे ताफा नेण्यास पोलिसांनी सांगितले. परंतू भरतपूरपासून पुढचे सगळे मार्ग उत्तर प्रदेश पोलिसांनी स्वतःहून बंद केल्याने आज भरतपूरलाच गुरूद्वारात मुक्काम करावा लागला.\nउत्तर प्रदेश सीमेवर राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताफा रोखला pic.twitter.com/1kedu2tKlq\nमहाराष्ट्राचे मंत्री बच्चू कडू यांना जागो जागी समर्थन मिळत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार धास्तावले असून बच्चू कडू यांना युपीत प्रवेशच मिळू द्यायचा नाही या हेतूने त्यांचे सर्व मार्ग रोखले जात आहेत, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशात दाखल होत बुधवारी हजारो समर्थकांचा मथुरा-वृंदावनला मुक्काम होता. मात्र बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मथुरा वृंदावन जाण्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी मनाई केली. त्यामुळे ऐन वेळी कडू यांना भरतपूरला मुक्काम करावा लागला असून उद्या गुरूवारी (ता.10) सकाळी हजारो समर्थकांचा ताफा पलवलच्या दिशेने रवाना होणार आहे.\nदिल्ली सीमेवरील पलवल येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून या आंदोलनात बच्चू कडू आपल्या सहकाऱ्यांसह सहभागी होणार आहेत.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा ज��गीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/apple-iphone-12-pro-has-a-making-cost-of-rs-30000-which-sells-for-1-lakh-price-in-india-but-why-the-retail-price-so-high-know-the-reason-mhkb-501392.html", "date_download": "2021-01-18T01:23:50Z", "digest": "sha1:AUYEMX6GGZPZYMFVUMBCQ2G4W32YWT5V", "length": 18322, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का? | Technology - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सा��ने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nलाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का\nहे आहेत देशातील सर्वात स्वस्त फीचर फोन; 709 रुपयापासून किंमती सुरू\nWhatsApp ने पहिल्यांदाच ठेवलं स्वत:चं स्टेटस, Privacy Policy बाबत दिलं स्पष्टीकरण\n गुगल सर्चवर युजर्सचे पर्सनल मोबाईल नंबर लीक\nएक क्लिक आणि 21000 कोटींचं नुकसान, या Apps चा वापर करणं धोकादायक ठरू शकतं\nआता लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी पाळा हा नियम, अन्यथा होणार नाही संपर्क\nलाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का\n‍ॅपलने iPhone 12 सीरीजचे 4 नवे फोन 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ग्लोबली लाँच केले होते. अ‍ॅपलचे फोन नेहमीच त्यांच्या किंमतीमुळे चर्चेत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं.\nनवी दिल्ली, 1 डिसेंबर : गेल्या महिन्यात एका व्हर्चुअल इव्हेंटद्वारे अ‍ॅपलने iPhone 12 सीरीजचे 4 नवे फोन 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ग्लोबली लाँच केले होते. अ‍ॅपलचे फोन नेहमीच त्यांच्या किंमतीमुळे चर्चेत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं. टोकयो बेस्ड रिसर्च स्पेशलिस्ट Fomalhaut Techno Solutions सह मिळून Nikkei ने iPhone 12 आणि iPhone 12 Pro च्या Bill of Materials चा (BoM) खुलासा केला आहे. ज्यात आयफोनच्या वास्तविक किंमतीची माहिती मिळली आहे.\nरिपोर्ट्सनुसार, iPhone 12 बनवण्यासाठी 373 डॉलर म्हणजेच जवळपास 27,500 रुपये आणि iPhone 12 Pro बनवण्यासाठी 406 डॉलर, जवळपास 30,000 रुपयांचा खर्च येतो. जो वास्तविक किंमतीच्या अतिशय कमी आहे.\nपण, आयफोन केवळ बनवण्यासाठी लागणाऱ्या खर्चानंतर त्यावर ओवरहेड चार्ज लावले जातात. त्यानंतर रिटेल किंमती ठरवल्या जातात. भारतात iPhone 12 ची किंमत 79,900 रुपये आणि iPhone 12 Pro ची किंमत 1,19,900 रुपये आहे.\nकोणते पार्ट्स आहेत सर्वात महाग\niPhone 12 आणि iPhone 12 Pro मध्ये लावण्यात येणारा Qualcomm X55 5G मोडेम, सॅमसंगद्वारा निर्मित OLED डिस्प्ले, सोनीचा कॅमेरा सेन्सर आणि A14 बायोनिक चिप सर्वात महागडे पार्ट्स आहेत. या किंमतींचा खुलासा Nikkei च्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.\nQualcomm X55 5G मोडेमची किंमत 90 डॉलर म्हणजे जवळपास 6,656 रुपये, OLED डिस्प्ले 70 डॉलर, म्हणजे 5177 रुपये, कॅमेरा सेन्सर 5.40-7.40 डॉलर, जवळपास 399 ते 547 रुपये प्रति यूनिट आहे. या रिपोर्टमध्ये असाही खुलासा करण्यात आला की, कंपोनेंट्सला एक्स्ट्रा स्पेस देण्यासाठी iPhone 12 सीरीजच्या बॅटरी कॅपेसिटीमध्ये 10% कपात करण्यात आली आहे.\nकुठून येतात पार्ट्स -\nरिपोर्टमध्ये, iPhone 12 चे पार्ट्स बनवण्यासाठी कोणत्या देशाची किती भ��गीदारी आहे, हेदेखील सांगण्यात आलं आहे. यात साउथ कोरियाची भागीदारी सर्वाधिक आहे. फोनचे 26.8 टक्के पार्ट तिथूनच येतात. त्यानंतर यूएस आणि यूरोप यांची भागीदारी 21.9 टक्के आहे. कंपोनेंट शेयरमध्ये चीनची भागीदारी 5 टक्क्यांहून कमी आहे. जपानकडे 13.6 टक्के आणि तायवानकडे 11.1 टक्के भागीदारी आहे.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%80_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-01-18T01:10:23Z", "digest": "sha1:EPKADWMP4OMFIU6TZO5FZVS45GK6457L", "length": 7858, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पारशी धर्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपारशी (इंग्लिश: Zoroastrianism) हा झरथ्रुस्ट्र ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्म व तत्त्वज्ञान आहे. इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये पर्शियामध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता.[१] स्थापनेनंतर अनेक शतके पारशी हा इराणी लोकांचा राष्ट्रीय धर्म होता. अलेक्झांडर द ग्रेटने हखामनी साम्राज्यासोबत केलेल्या युद्धानंतर पारशी धर्माची वाढ खुंटली व इ.स. सातव्या शतकातील इस्लामच्या उदयानंतर पारशी धर्माचा ऱ्हास सुरु झाला. पारशी धर्माची स्वतंत्र अशी विचार प्रणाली आहे\nइराणच्या याझ्दमधील एक पारशी मंदिर\nसध्या भारत देशामध्ये जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय राहतात. पारश��� व इराणी हे दोन पारशी धर्माचे सर्वात मोठे संप्रदाय आहेत. अवेस्ता हा पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते पारशी धर्माचा पवित्र ग्रंथाचे नाव अवस्था असे आहे ऋग्वेद आणि अवस्था यांच्यातील भाषेमध्ये साम्य आढळते फारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतामध्ये आले म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते ते प्रथम गुजरात मध्ये आले ते इसवी सनाच्या आठव्या शतकात आले असावेत असे काही अभ्यासकांचे मत आहे जरदृष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते अहुर या नावाने त्यांच्या देवांचा उल्लेख केला जातो फारशी धर्मामध्ये अग्नि आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व आहे त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्वे हा फारशी विचारसरणीचा गाभा आहे देशामध्ये फारशी धर्मियांची संख्या ही खूप कमी आहे वास्तविक भारतामध्ये उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे काम हे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही फारशी धरम यांनीच केलेले आहे त्यांनीच भारतातील सुधारणा चळवळींमध्येही मोठे योगदान दिलेले आहे टाटा सर्की उद्योजक या समाजा मधूनच पुढे आले पारशी समाजातील सुधारकांनी शिक्षण संस्था सामाजिक संस्था यांच्या उभारणीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०२० रोजी १७:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2021-01-18T02:42:01Z", "digest": "sha1:MGHWIUIMY6CJNLPGVWEREL47KINJA6DN", "length": 4103, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व��्ग:इ.स. २०१० मधील हिंदी भाषेमधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २०१० मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\n\"इ.स. २०१० मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nआय हेट लव्ह स्टोरीज\nमाय नेम इज खान\nइ.स. २०१० मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १४:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/fb_img_1545374548304/", "date_download": "2021-01-18T01:42:33Z", "digest": "sha1:F46PRXKPRWX7OLKWQDYC3KQRMQMWXTZX", "length": 2164, "nlines": 46, "source_domain": "aasantosh.com", "title": "FB_IMG_1545374548304.jpg – असंतोष", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nजनमानसात स्थान असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाबाबत हिंदुत्ववादी पळवापळवीचा खेळ खेळतात, विवेकानंद हे त्याचे उदाहरण आहे .\nपुस्तकाच्या कौतुकाने लेखकाला दुनिया गोड वाटली\nआणि लेखक मेला आणि – साहिल कबीर\nबाबा सोहनसिंह भाकना – वसाहतवादविरोधी क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांचे नेते\nEconomics Literature Pick-a-book Poetry Political Reportage Social Uncategorized परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि नायक विशेष लेख व्यक्ती,विचार आणि विश्व सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृशबाता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%89%E0%A4%AB_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0", "date_download": "2021-01-18T02:01:59Z", "digest": "sha1:BPZNPGKQTHKKU64EUD6A2UYRDFSA4YSN", "length": 2777, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "क्रिस्तॉफ मेत्झेल्डर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा जर्मनीचा माजी फुटबॉल खेळाडू होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१९ रोजी १०:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Pregnancy/266-BackPain?page=3", "date_download": "2021-01-18T00:50:33Z", "digest": "sha1:6MZUDD46U2QTX53FSEBF6672HGFL7Q52", "length": 21690, "nlines": 133, "source_domain": "www.hellodox.com", "title": "Health Tips", "raw_content": "\nगर्भधारणेदरम्यान, विशेषत: प्रारंभिक अवस्थेमध्ये, पाठदुखी खूप सामान्य आहे.\nगर्भधारणादरम्यान, आपल्या शरीरातील लसिका नैसर्गिकरित्या सौम्य होतात आणि श्रम तयार करण्यासाठी तयार होतात. हे आपल्या निम्न बॅक आणि पेल्विसच्या जोडांवर ताण पडू शकतो, ज्यामुळे पाठदुखी होऊ शकते.\nया टिप्स वापरुन पहा:पाठदुखी राहण्यासाठी काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे:\nजमिनीवरचे काही उचलताना गुडघा वाकवा आणि पाठ ताठ ठेवा.\nजड वस्तू उचलणे टाळा\nजेव्हा आपण आपल्या रीतीने वळलात तेव्हा आपले पाय हलवा\nआपले वजन समान प्रमाणात करण्यासाठी सपाट बूट घाला\nखरेदी करताना 2 पिशव्या दरम्यान वजन संतुलित करण्याचा प्रयत्न करा\nकामावर आणि घरी बसताना आपली पाठ सरळ आणि चांगली ठेवा - गर्भावस्तेतील उश्यांचा आधार घ्या.\nविशेषतः गर्भधारणा नंतर पुरेशी विश्रांती घ्या.\nमालिश किंवा गरम बाथ मदत करू शकतात\nआपल्यास योग्यरित्या समर्थन देणारी गादी वापरा - जर आवश्यक असेल तर आपण कठोर बनवण्यासाठी गादी अंतर्गत हार्डबोर्डचा एक तुकडा ठेवू शकता.\nसमूह किंवा वैयक्तिक बॅक केअर क्लास वर जा\nआपण गर्भवती असताना पाठदुखी कमी करण्यासाठी पॅरासिटामोल घेऊ शकता, जोपर्यंत आपल्या जीपी किंवा मिडवाईफने तसे न म्हणताच. नेहमी पॅकेटवरील सूचनांचे अनुसरण करा.\nगर्भधारणेत पाठदुखी कमी करण्यासाठी व्यायाम\nहे सौम्य व्यायाम पोटातील स्नायूंना मजबूत करण्यास मदत करते, जे गर्भधारणेच्या वेळी त्रास कमी करू शकते:\nगुढघे वाकवून, खांद्याखाली हात, हाताच्या बोटांनी पुढे आणि पोटाच्या स्नायूंना आपल्या मागे सरळ ठेवण्यासाठी उचललेल्या सर्व चौखटांवर (एक बॉक्स स्थिती) प्रारंभ करा\nआपल्या पोटाच्या स्नायूंना खेचून घ्या आणि तुमची उंची वाढवा, आपले डोके आणि बम हळूवारपणे खाली सरकवा - आपल्या कोह-यावर लॉक करू नका\nकाही सेकंद धरून हळूहळू बॉक्सच्या स्थितीकडे परत या\nमागे मागे न जाण्याची काळजी घ्या - ती नेहमीच सरळ, तटस्थ स्थितीकडे परत यावी\nहे आपल्या स्नायूंना कठोर परिश्रम करते आणि काळजीपूर्वक आपल्या मागे हलवून, हळूहळू आणि लयबद्धपणे 10 वेळा करा\nआपणास सहजतेने शक्य तितक्याच मागे जा\nप्रवीण प्रशिक्षणार्थीसह प्रसुतिपूर्व योग किंवा पाण्यात सौम्य व्यायाम करणे, आपल्या स्नायूंना चांगले समर्थन देण्यासाठी आपल्या स्नायूंची निर्मिती करण्यास देखील मदत करू शकते. आपल्या स्थानिक विश्राम केंद्रात विचारा.\nगर्भधारणेदरम्यान पाठीच्या वेदनासाठी मदत कधी मिळवावी\nजर आपली पाठदुखी खूप वेदनादायक असेल तर आपल्या जीपी किंवा मिडवाईफशी बोला. ते आपल्या रुग्णालयात प्रसूतीपूर्व फिजियोथेरेपिस्टकडे जाण्यास सक्षम असतील, जो आपल्याला सल्ला देऊ शकेल आणि काही उपयुक्त व्यायाम सूचित करू शकेल.\nआपल्या जीपी किंवा मिडवाईफला शक्य तितक्या लवकर भेटा जेव्हा पाठ दुखी जास्त असेल तेव्हा:\nआपल्या गर्भावस्थेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात- हे पूर्व प्रसुतीचे चिन्ह असू शकते.\nमूत्र करताना त्रास होणे, योनीतुन रक्तस्त्राव होणे आणि ताप येणे.\nआपल्या एक किंवा दोन्ही पायातील, नितम्ब किंवा आपल्या जननेंद्रियातील हालचाली बंद होणे\nआपल्या एक किंवा अधिक बाजूंनी वेदना होणे.\nपाठीचे दुखणे ही एक सामान्य तक्रार आहे. लोकांना त्यांच्या आयुष्यात किमान एकदातरी पाठीच्या वेदना होतात. लोक डॉक्टरांकडे किंवा कामावर जाण्याची सर्वात सामान्य कारणे आहेत. बर्याच वेदनांचा त्रास हळूहळू गृहोपचार आणि स्वत: ची काळजी घेऊन सुधारतो. जरी वेदना पूर्णपणे अदृश्य होण्यास काही आठवडे लागू शकतात, आपण स्वत: ची काळजी घेण्याच्या पहिल्या 72 तासांच्या आत काही सुधारणा लक्षात घ्याव्यात. आपल्या डॉक्टरशी संपर्क साधा.\nपाठीच्या वेदना सामान्यत: स्नायूंमधील नसा, हाडे, सांधे किंवा इतर रचनांमधून उद्भवते. पाठीच्या वेदना प्रारंभी तीव्र असू शकतात. हे निरंतर किंवा अस्थिर असू शकते, हे एक सुस्त वेदना, तीक्ष्ण किंवा वेदना जळणारे संवेदना द्वारे दर्शविले जाऊ शकते. निदान आणि व्यवस्थापनास मदत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा प���ठीचे वर्गीकरण केले जाऊ शकते. पाठींतील वेदनांचे अनुवांशिक वर्गीकरण सेरीकिकल, थोरॅसिक, लंबर किंवा सेक्रलचा भाग खालीलप्रमाणे आहे.\nबऱ्याच लोकांना त्यांच्या आयुष्यात काही ठिकाणी पाठीच्या वेदना जाणवतात. पाठीच्या वेदना, वाईट सवयींमुळे स्वत: ला कारणीभूत कारणे, स्नायूंच्या ताणांमुळे दुर्घटना, किंवा खेळांच्या जखमांमुळे होणारे अनेक कारण आहेत. पाठीच्या वेदनांच्या कारणांमुळे एखाद्या व्यक्तीचा अनुभव येतो, त्याचे लक्षणे समान असू शकतात.\nपाठीच्या पीडित अनुभवातील लोकांना खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:\nत्यांच्या मानेपासून ते पायापर्यंत ते त्यांच्या मेरुदंडासह सतत कडकपणा किंवा दुखणे.\nतीव्र, स्थानीयकृत वेदना त्यांच्या खालच्या मागच्या, वरच्या बाजूस किंवा मान्यात, विशेषत: जड वस्तू उचलल्यानंतर किंवा इतर तीव्र क्रियाकलापानंतर.\nत्यांच्या निम्न किंवा मध्यभागी क्रोनिक वेदना, विशेषत: बर्याच वेळेस बसून किंवा उभे राहिल्यानंतर.\nपरत दुखणे जे त्यांच्या खालच्या पाठीपासून ते त्यांच्या नितंबांपर्यंत, त्यांच्या जांघांच्या मागे आणि त्यांच्या टाचांपर्यंत पोहोचतात.\nबऱ्याचदा तीव्र स्नायूंचा त्रास घेतल्याशिवाय सरळ उभे राहण्यास असमर्थता.\nजर आपल्याला पीडित वेदना अनुभवल्या तर डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्वाचे आहे:\nआपल्या हात किंवा पायांवर नियंत्रण येणे, गोंधळ, किंवा नियंत्रण कमी होणे. हे आपल्या हाडांचे नुकसान लक्षण असू शकते.\nआपल्या पाठीमागे वेदना अनुभवतात जी पायच्या मागच्या बाजूने खाली जाते. आपण सायटिका ग्रस्त असू शकते.\nजेव्हा आपण कमर, किंवा खोकला तेव्हा कधीही वेदना वाढते. याचे कारण डॉक्टरशी संपर्क साधून मिळू शकते कारण हे एक हर्निएटेड डिस्कचे चिन्ह असू शकते.\nपेशी जळजळ, मज्जातंतूयुक्त मूत्र किंवा ताप यांचा त्रास होतो. आपल्याला मूत्रमार्गात संक्रमण होण्याची शक्यता आहे.\nमूत्र किंवा मल असंतोष अनुभव.\nजेव्हा आपण झोपायला किंवा अंथरुणावरुन बाहेर पडता तेव्हा आपल्या रीतीने एखाद्या विशिष्ट क्षेत्रात आपल्या शरीरातल्या वेदना कमी होतात. पन्नास वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीमध्ये ऑस्टियोआर्थराइटिस असू शकते.\nआपण दुखापतीमुळे पूर्णपणे अमर्यादित नसल्यास आणि अस्वस्थता आणि तंत्रिका कार्य या दोन्ही क्षेत्रांमध्ये चाचणी घेत नसल्यास डॉक्टर आपल्या तीव्र वेदनांचा परीणाम तपासू शकतात. पाठ दुखणे एकतर संक्रमणास किंवा सिस्टमिक समस्येमुळे आहे का हे निर्धारित करण्यासाठी डॉक्टर मूत्र आणि रक्त चाचणीसारख्या काही चाचण्या करतात. आपल्या पाठीचा त्रास होण्याचे कारण असलेले कोणतेही हाडांची समस्या आहेत काय हे निर्धारित करण्यासाठी एक्स-रे घेण्यात येऊ शकते; ते संयोजी ऊतकांसह समस्या शोधण्यात देखील मदत करू शकतात. कॉम्प्यूटेड टोमोग्राफी (सीटी) किंवा मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एमआरआय) स्कॅनचा वापर करून पाठीच्या वेदना होऊ शकणार्या सॉफ्ट-टिश्यू हानीचे विश्लेषण केले जाऊ शकते. इलेक्ट्रोमॅग्राम (ईएमजी) चाचण्यांद्वारे नर्व आणि स्नायूची हानी होऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/four-upcoming-whatsapp-features-that-will-make-the-messaging-service-even-better/articleshow/79361076.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2021-01-18T00:15:07Z", "digest": "sha1:7EBMOUVWMEWXTDL5QXJAKQTLLL4ZFU4K", "length": 12298, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nWhatsApp वर येताहेत हे नवीन फीचर्स, दुप्पट होणार चॅटिंगची मजा\nव्हॉट्सअॅप हे सध्या जगातील सर्वात प्रसिद्ध इन्टेंट मेसेंजर म्हणून ओळखले जाते. जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. कंपनी आपल्या युजर्ससाठी नवीन नवीन फीचर्स आणत आहे. आता आणखी नवीन फीचर्स येत असून हे फीचर आल्यास युजर्संची मजा दुप्पट होणार आहे.\nनवी दिल्लीः WhatsApp जगातील सर्वात प्रसिद्ध इंस्टेंट मेसेंजर आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपवर लागोपाठ नवीन फीचर्स येत आहेत. या अॅपमध्ये लवकरच आणखी काही नवीन फीचर्स जोडले जाणार आहेत. या नवीन फीचर्सची युजर्संना फार मोठी उत्सूकता आहे. जाणून घ्या नवीन फीचर्स संबंधी.\nवाचाः Oppo A12, A15, F17 आणि रेनो 3 प्रोच्या किंमतीत कपात, जाणून घ्या नवी किंमत\nव्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर अॅप आर्काइव्ड चॅट फीचरला रिप्लेस करणार आहे. हे फीचर जवळपास व्हॉट्सअॅपवरून रिमूव्ह केले गेलेले जुने व्हेकेशन फीचरप्रमाणे काम करणार आहे. या ऑप्शनला तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे इनेबल किंवा डिसेबल करू शकता.\nवाचाः ओप्पोच्या या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्त��त खरेदी करा\nम्यूट व्हिडिओ बिफोर सेंडिंग\nनावावरून याची माहिती होते. या फीचरच्या मदतीने तुम्ही कोणताही व्हिडिओ पाठवण्याआधी म्यूट करू शकता. हे फीचर इंन्स्टाग्राम आणि ट्विट यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आधीच उपलब्ध आहेत.\nवाचाः जिओच्या या प्रीपेड पॅक्सवर बंपर बेनिफिट्स, हे आहेत सर्वात बेस्ट ५ रिचार्ज प्लान्स\nहे फीचर व्हॉट्सअॅप सर्वात महत्त्वपूर्ण फीचर्सपैकी एक आहे. या फीचरच्या मदतीने कोणत्याही युजर्सला आवश्यक नसलेले मेसेज पाठवणाऱ्याला रिपोर्ट करता येवू शकते. या फीचरवरून कोणत्याही कॉन्टॅक्टला सहज रिपोर्ट करू शकता.\nवाचाः Motorola भारतात लाँच करणार सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स\nहे नवीन फीचर नाही. परंतु, लवकरच भारतात व्हॉट्सअॅपवर १३८ नवीन इमोजी साठी सपोर्ट करण्याची आशा आहे. लेटेस्ट अपडेट सोबत अँड्रॉयड बीटा युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध आहे.\nवाचाः व्हिडिओवर जाहिरात दाखवणार Youtube; पण, क्रिएटर्सला पैसे मिळणार नाही\nवाचाः गुगल Meet राइज हँड्सः नवीन फीचर रोलआउट, मीटिंगसाठी आले नवीन बटन\nवाचाः अँड्रॉयड युजर्संना गुगल मेसेजमध्ये मिळणार एंड टू एंड एन्क्रिप्शन फीचर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n२५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत BSNL देत आहे रोज ३ जीबी डेटा, वैधता ४० दिवस महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nकार-बाइकटाटाच्या 'या' कारची बुकिंग सुरू, २२ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nमोबाइलBSNL च्या 'या' प्लानमध्ये मिळतोय रोज 5GB डेटा, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nकरिअर न्यूजडोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह\nमुंबईकरोनाचा धोका कायम; राज्यातील रुग्णसंख्य��� पुन्हा वाढली\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nनागपूरकोंबड्यांची बर्ड फ्लू चाचणी; नागपूरचे लक्ष भोपा‌ळच्या प्रयोगशाळेकडे\nरत्नागिरी'सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, हे कधी ठरलं\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/sushil-kumar-modi-blames-rjd-leader-lalu-prasad-yadav-trying-buy-nda-mals/articleshow/79397586.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-01-18T01:24:52Z", "digest": "sha1:TIT3FDX4XUPJSSGNRJVJZTXYXXCURABT", "length": 13410, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'तुरुंगात बसून लालू प्रसाद यादवांचा बिहारमधील एनडीए सरकार पाडण्याचा कट'\nबिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. विधानसभा निवडणुकीत एनडीएला १२५ जागा मिळाल्याने बहुमत मिळाले आहे. आता हे सरकार पाडण्यासाठी आरजेडी नेते लालू प्रसाद यादव हे कट रचत असल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशलीकुमार मोदी यांनी केला आहे.\n'तुरुंगात बसून लालू प्रसाद यादवांचा बिहारमधील एनडीए सरकार पाडण्याचा कट'\nपाटणाः बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी ( sushil kumar modi ) यांनी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद ( lalu prasad yadav ) यादव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रांचीत तुरूंगवासाची शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद सतत एनडीएच्या आमदारांशी मोबाइल फोनद्वारे संपर्क साधत आहेत आणि त्यांना महायुतीत सहभागी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप सुशील मोदी यांनी केला आहे. लालू सध्या रिम्स हॉस्पिटलच्या केली बंगल्यात राहत आहेत.\nलालू प्रसाद यादव हे एनडीएच्या आमदारांना महाआघाडीत सहभागी होण्यासह मंत्री होण्याचं आमिष दाखवत आहेत, असा आरोप सुशील मोदींनी केला आहे. जेव्हा त्यांनी संबंधित मोबाइल नंबरवर फोन केला तेव्हा तो फोन लालू प्रसाद यादव यांनी स्वतः उचलला. 'लालू प्रसाद यादव तुम्ही तुरुंगात बसून एनडीएचा फोडण्याच घृणास्पद कट रचत आहात. यात तुम्हाला यश मिळणार नाही', असं सुशील मोदींनी लालूंना फोनवर सांगितलं. ट्विट करून सुशील मोदींनी यासंदर्भात माहिती दिली.\nसुशील मोदींचा हा आरोप अत्यंत गंभीर आहे. कारण बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड बुधवारी होणार आहे. एनडीएकडून भाजपचे आमदार विजय कुमार सिन्हा आणि महाआडीतील आरजेडीचे आमदार अवध बिहारी सिंह विधानसभा अध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत.\nविधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी निश्चित होण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत लालू प्रसाद हे एनडीएच्या आमदारांना फोडण्याचा कट रचत असल्याचा आरोप गंभीर आहे. लालू प्रसाद यादव यांची वृत्तीच गुन्हेगारी स्वरुपाची आहे, असा आरोप जेडीयू प्रवक्ते नीरज कुमार यांनी केला.\n'निवार' चक्रीवादळ तीव्र होण्याचा अंदाज, तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या किनाऱ्यावर आज धडकणार\nमुख्यमंत्र्यांसोबत बैठक; PM मोदींनी मारला अजय देवगणचा 'हा' फेमस डायलॉग\nराष्ट्रीय जनता दलाने ( आरजेडी ) सुशील मोदींच्या आरोपांवर पलटवार केला आहे. जनादेश मॅनेज केलेल्या सरकारला नेहमीच धोका असतो. सुशील मोदी हे स्वीकारत आहेत आणि एनडीए सरकार कधीही पडू शकेल अशी भीती त्यांना आहे. खऱ्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी सुशील मोदी निराधार आरोप करत आहेत. सुशील मोदींना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले आहे. म्हणूनच चर्चेत राहण्यासाठी ते सनसनाटी आरोप करत आहेत, असा पलटवार आरजेडीने केला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'निवार' चक्रीवादळ तीव्र होण्याचा अंदाज, तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या किनाऱ्यावर आज धडकणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई'एक तथाकथित पत्रकार PMOचा खेळण्याप्रमाणे वापर करतोय\nअहमदनगरमला मरणाची भीती नाही; कोविड लसीकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nमुंबईकर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणणार; CM ठाकरे यांनी दिला 'हा' शब्द\nपुणेग्रामपंचायत निवडणुकांचा ध���राळा; पण सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती\nदेशशेतकरी आंदोलन; प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय नाही, नेत्यांनी सांगितले...\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nफ्लॅश न्यूजAUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी कसोटी Live स्कोअर कार्ड\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nआजचं भविष्यराशिभविष्य १८ जानेवारी : आज चंद्राचा संचार मीन राशीत, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bollywood-kiara-advani-film-indoo-ki-jawani-trailer-has-released-watch-video/", "date_download": "2021-01-18T01:41:28Z", "digest": "sha1:IUG4X53HVZ4EIUI327MZXPLVFCANZQBK", "length": 14699, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "Video : कियारा आडवाणीच्या 'इंदू की जवानी' चा ट्रेलर Out ! | bollywood kiara advani film indoo ki jawani trailer has released watch video | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला मारहाण\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nजन्मदाताच उठला पोटच्या मुलांच्या जिवावर, पोलीस बापाकडून मुलांंना चामडी पट्ट्याने…\nVideo : कियारा आडवाणीच्या ‘इंदू की जवानी’ चा ट्रेलर Out \nVideo : कियारा आडवाणीच्या ‘इंदू की जवानी’ चा ट्रेलर Out \nपोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा बहुचर्चित सिनेमा लक्ष्मी (Laxmii) हा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 9 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. कंचना (Kanchana) या मूळ तमिळ सिनेमाचा तो रिमेक आहे. लक्ष्मीनंतर आता कियाराचा आणखी एक सिनेमा रिलीज होत आहे. कियाराचा इंदू की जवानी हा सिनेमा पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. कियारा���ेखील तिच्या सिनेमाला घेऊन खूप एक्साईटेड आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.\nकियारच्या इंदू की जवानीच्या ट्रेलरची चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर आता ट्रेलर समोर आला आहे. सध्या सोशलवर या ट्रेलरची चर्चा होते. यावरून सिनेमाच्या स्टोरीबद्दलही काहीसा अंदाज येत आहे.\nया दिवशी रिलीज होणार सिनेमा\nकियारा आडवाणीचा इंदू की जवानी हा सिनेमा 11 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कारण आता कोरोना व्हायरस लॉकडाउननंतर हळूहळू थिएटर्स सुरू होत आहेत. बॉलिवूडमधील ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यानंही ट्विट करत सिनेमाच्या रिलीजबद्दल सांगितलं आहे.\nइंदू की जवानी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात ती आदित्य सील (Aditya Seal) सोबत दिसणार आहे. अबीर सेनगुप्ता यानं या सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. कियारानं सोशलवर सिनेमाचं प्रमोशन केलं आहे.\nकियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गुड न्यूजनंतर आता तिच्यकडे अनेक सिनेमे आहेत. कियारा इंदू की जवानी, भुल भुलैया 2 आणि शेरशाह अशा अनेक मोठ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे जुग जुग जिय हा सनेमाही आहे. नुकताच तिचा लक्ष्मी हा सिनेमा रिलीज ओटीटीवर रिलीज झाला. गुड न्यूजनंतर कियारा आणि अक्षय कुमार लक्ष्मी सिनेमात पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत.\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 206 नवे पॉझिटिव्ह तर 12 जणांचा मृत्यू\n‘कोरोना’दरम्यान चीनला वाढवायचीय लोकसंख्या; जास्त मुलांना जन्म देण्यासाठी देऊ लागला जोर\nरामानंद सागरांच्या नातवाची मुलगी ‘टॉपलेस’ फोटोशुटनंतर पुन्हा एकदा चर्चेत…\nलाईफ पार्टनर वयानं लहान असेल तर ‘लॉयल्टी’मध्ये फरक पडतो का \nजान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव \nBirthday SPL : ‘जेम्स बॉन्ड’ सीरिजमध्ये दिसणारे ‘हे’ एकमेव…\nकाळवीट शिकार प्रकरण : ‘भाईजान’ सलमानला जोधपूर कोर्टाकडून पुन्हा एकदा…\nभारतानंतर जपानमध्ये अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ची धमाल, पहिल्या आठवड्यात…\n देशात दिवसभरात 1 लाख 91 हजार 181 लोकांना…\nNorway : लस टोचल्यानंतर 13 जणांचा मृत्यू; नॉर्वेमध्ये प्रचंड…\nजाणून घ्या…’हे’ आहेत कॅलरी बर्न करण्याचे…\nवेगवेगळ्या टप्प्यात वॅक्सीन देण्यावर विचार करतेय WHO, जाणून…\nवयाने लहान असलेल्या अर्जुनला डेट करत असल्याच्या प्रश्नावर…\nअभिनेत्री करिश्मा कपूरनं ‘स्टॅम्प ड्युटी’त कपात…\nVideo : शाहरुख खानची मुलगी सुहानाने बहिणीला केले स्पेशल…\n‘KGF 2’ च्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल…\nजगातील सर्वात मोठ्या लशीकरणाचे रांगोळ्या काढून स्वागत \nGoogle ने Play store वरून हटवले 100 हून जास्त पर्सनल Loan…\nअर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा,…\n‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय \nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6…\nकमी वेळेत जास्त पैसे, जाणून घ्या गुंतवणूकीचे 6 उत्तम पर्याय\nPune News : गुंठामंत्र्याची दादागिरी, पोलीस चौकीत पोलिसाला…\nपेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ, चालू आर्थिक वर्षात उत्पादन…\nAkshay Kumar नं लग्नाच्या 20 व्या वाढदिवसाला शेयर केलं हे…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल…\nमोदी सरकार देतंय 50 हजार रूपये, जाणून घ्या PKVY योजनेबद्दल\nबॉयफ्रेंड सोबत बोलण्यास नकार दिल्यामुळं अल्पवयीन मुलीनं केला…\n…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nBrihaspati Asta 2021 : शनीसोबत अस्त झाला सर्वात मोठा ग्रह, 6 राशींसाठी अतिशय…\n‘पुढे पुढे पाहा काय होतंय’ नेमकं काय सुचवायचंय आदित्य…\n‘प्रत्येक माणसात भीती असते’, राम गोपाल दिग्दर्शित…\n1 कोटीची लाच घेणार्‍या रेल्वे अधिकार्‍यासह तिघांना CBI कडून अटक, नोकरी…\nPune News : मारहाण केल्याचा आरोपावरून प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक…\nLate Night Dinner Side Effects : तुम्हीही रात्री उशिरा जेवण करता का होऊ शकतात आरोग्यासंबंधित ‘या’ 5 गंभीर…\n‘कोरोनामुळे कुटुंब संस्थेचे महत्व आणि माणुसकीची भावना वाढीस लागली’\n‘वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी’ निमित्त पतीबरोबर मोनालिसाचं शानदार ‘सेलिब्रेशन’, शेअर केले फोटो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bulandtimes.com/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-01-18T00:45:00Z", "digest": "sha1:PHAWJVCS62TTB6KLJHJ3VHPCDI4BZGNA", "length": 12558, "nlines": 112, "source_domain": "www.bulandtimes.com", "title": "वसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो - राजीव पाटील - महाराष्ट्र बुलंद टाइम्स", "raw_content": "\nकार्यक्रम / स्पर्धा माहिती\nसृष्टी / उन्मेष गुजराथी\nवसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो – राजीव पाटील\nवसई (प्रतिनीधी) : कोरोना कारणे यंदाचा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा ३१ वा वसई महोत्सव येत्या मे महिन्यात आयोजित होऊ शकतो. तोवर राज्यातील एकूण वातावरण अनुकूल असेल असा आशावाद बहुजन विकास आघाडी पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रथम महापौर राजीव पाटील यांनी येथे बोलताना व्यक्त केला.\nकाल संध्याकाळी ३१ व्या महोत्सवाच्या औपचारिक उदघाटन सोहळ्यात वसईतील चिमाजी आप्पा क्रिकेट मैदानावर\nबोलत होते. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार बळीराम जाधव, आम.क्षितीज ठाकूर, आम.राजेश पाटील, माजी महापौर प्रवीण शेट्टी,रुपेश जाधव, चित्रपट निर्माते संदीप सावंत, आंतरराष्ट्रीय एथलिट विजय चौधरी, अमन चौधरी, प्रा.माणिकराव दोतोंडे, मुंबई क्रिकेट कंट्रोल बोर्डचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर, माजी नगराध्यक्ष अजय खोखाणी आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.\nजणजीपटू राॅसन डायस आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कला क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण आणि क्रीडाज्योतिचे प्रज्वलन करण्यात आले. कला विभागातील दीपप्रज्वलन चित्रपट निर्माते संदीप सावंत आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. मंडळाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी, कला विभाग प्रमुख अनिल वाझ, संतोष वळवईकर,विलास पागार, एड.रमाकांत वाघचौडे, प्रशांत घुमरे, राजेश जोशी, बेनो सिरेजो, मंडळाचे पदाधिकारी केवल वर्तक आदींचा त्यात समावेश होता.\nमा.दत्ताराम रंगमंचा जवळील छोटेखानी उदघाटन सोहळ्यात बोलताना राजीव पाटील पुढे म्हणाले की, आपण आपले सर्वोत्तम सहकारी यंदा गमावले आहेत. डॉ.बी.ए.खरवडकर, डॉ.हेमंत पाटील आणि डॉ.भारती देशमुख यांच्या निधनामुळे केवळ महोत्सवाचे मोठे नुकसान झाले असे नाही, तर आपला पालघर जिल्हा आदर्श समाज सेवकांना मुकला आहे. भारती देशमुख यांनी या तालुक्यात नवे नवे निवेदक, सूत्रसंचालक तयार केले. चांगले संस्कार आणि प्रशिक्षण दिले. सभाधीटपणा आणि आत्मविश्वास निर्माण केला. क्रीडा क्षेत्रात सुद्धा लक्ष दिल्यामुळे आज मुंबई जणजी दोन्ही टीममध्ये आपले ७ क्रिकेटिअर्स आहेत. आयर्न मॅन ही अवघड स्पर्धा जिंकणारे क्रीडापटू वसई तालुक्यात तयार झाले आहेत.\nआम.हितेंद्र ठाकूर आणि मुकेश सावे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संघटित प्रयत्न कला आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सलग तीन दशके होत आहेत. केवळ महोत्सवच नाही तर वर्षभर आपल्या सांस्कृतिक व क्रीडा विषयक हालचाली चालूच असतात. या आठवड्यात झालेल्या काही महोत्सवांचे लाइव्ह चित्रण प्रसारित करण्याचाही प्रयत्न चालू असल्याचे राजीव पाटील यांनी स्पष्ट केले. सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी या सत्राचे सूत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन केले. सालाबादप्रमाणे यंदाही महोत्सवाची क्रीडा ज्योत दु्. ३.३० वाजता वीर सावरकर पुतळ्यापासून (विरार) निघाली. खास ख्रिसमस लुक डेकोरेट केलेल्या वाहनासह वसईच्या मैदानावर आली. वसई हाईकर्स क्लब ने यंदाही ही जबाबदारी सांभाळली.\nगेल्या तीन दशकांत ज्या व्यक्ती महोत्सवाचे महामेरू म्हणून काम केले आहे अशा महनीय व्यक्ती दुर्दैवाने काळाच्या पडद्याआड झाल्या आहेत. अलिकडेच ज्यांचे निधन झाले त्या साहित्य व कला क्षेत्रातील डाॅक्टर भारती देशमुख, वैद्यकीय सेवा आणि दानशूरता यात अग्रणी डॉ.हेमंत पाटील आणि डॉ. खरवडकर, आणि आजच (२६ डिसेंबर) पुण्यतिथी आहे ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी आणि मराठी- इंग्रजी भाषा शिक्षक\nद.वि.केसकर (वाई.) यांच्या भरीव योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.\nआयोजन मंडळाच्या वतीने सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी या प्रसंगी दोन मिनिटे मौन पाळण्याचे आवाहन केले. ३१ व्या महोत्सवाची दिमाखात सुरुवात न करता छोटेखानी व आटोपशीर उदघाटन सोहळ्याने आज संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास मुख्य सोपस्कार पूर्ण करण्यात आले.\nकार्यक्रम / स्पर्धा माहिती\nश्री वज्रेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्यात कुडे ग्रामस्थांचे सक्रिय योगदान\nनाहीतर आयुक्तांना घेराव घालू…\nनागरिकांना मोठा दिलासा ; नव्या बस ताफ्यातही वाढ होणार\nवसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो - राजीव पाटील\nपोलिसांच्या कारभारावर भाष्य करणारे खुले व्यासपीठ म्हणजे आपली मोहल्ला कमिटी - पोलीस आयुक्त सदानंद दाते\nमुंबईत पार पडणार ९वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन\nधडक कामगार युनियन कार्यकर्ते नाही तर नेते तयार करते - कामगार नेते अभिजीत राणे\nवसईच्या वैभवासाठी अजून खूप काही करायचे आहे - माजी आमदार डॉमिनिक घोन्साल्विस\nसहनशीलतेचा अंत पाहू नका ; राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचे आर्जव \nजिज्ञासूंसाठी डॉ.श्रीदत्त नंदकुमार राऊत ; मुक्त संवादरुपी मुलाखत\n© महाराष्ट्र बुलंद टाइम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/ashok-kumawats-book-release-ceremony-held-a321/", "date_download": "2021-01-18T01:24:28Z", "digest": "sha1:CCB3JM5QKF2DHJ7GA2BBJW7HB3YR67ZA", "length": 31996, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अशोक कुमावत यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न - Marathi News | Ashok Kumawat's book release ceremony held | Latest nashik News at Lokmat.com", "raw_content": "रविवार १७ जानेवारी २०२१\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nपद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\n\"फोटोशूट करण्यापेक्षा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं\"\n\"पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का\"; थोरातांचे एका दगडात दोन पक्षी\nसंयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही - अजित पवार\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\n फायजरची कोरोना लस घेतल्यानं २९ जणांचा मृत्यू; सरकारच्या अडचणीत वाढ\nहिवाळ्यात 'या' ५ पीठांपासून बनवलेली भाकरी खाल; तर आरोग्याच्या तक्रारींसाठी दवाखान्यात जाणं विसराल\nएम्समध्ये सिक्यूरिटी गार्डला कोवॅक्सिन दिल्यानंतर समोर आले साईड इफेक्ट्स; रुग्णालयात करावं लागलं दाखल\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\n'शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा लढवणार' संजय राऊतांनी ट्विट करत दिली माहिती\nअकोला : अकोला जिल्ह्यात आणखी २८ कोरोना पॉझिटिव्ह, ३४ जणांची कोरोनावर मात\nपद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nनाशिक : सापुतारा मार्गे नाशिकमध्ये गुटख्याचा मोठा साठा कंटेनरमधून वाहून आणला जात असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून सुमारे 1 कोटी 24 लाख 34 हजार 730 रुपयांचा गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.\nपोलीस चौकीतच गुंठामंत्र्याकडून पोलिसाला मारहाण\nऔरंगजेब दुष्ट राजा होता, मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही - चंद्रकांत खैरे\nविरोधी पक्ष कमकुवत असल्याने देशात शेतकऱ्यांचे आंदोलन - राकेश टिकैत\nयवतमाळ : वडलाच्या दुचाकीवरून उडी मारून तरुणाची एसटी बसखाली आत्महत्या. दिग्रस बसस्थानक परिसरात रविवारी सकाळी ११ वाजताची घटना.\nनागपूर - थकित रक्कम वसुल करण्याचे कंत्राट खासगी एजन्सीला द्या, ते करतील पठानी वसुली; गृहमंत्र्यांचा पोलिसांना अजब सल्ला\nसंयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही - अजित पवार\n\"फोटोशूट करण्यापेक्षा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं\"\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\n'शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा लढवणार' संजय राऊतांनी ट्विट करत दिली माहिती\nअकोला : अकोला जिल्ह्यात आणखी २८ कोरोना पॉझिटिव्ह, ३४ जणांची कोरोनावर मात\nपद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nनाशिक : सापुतारा मार्गे नाशिकमध्ये गुटख्याचा मोठा साठा कंटेनरमधून वाहून आणला जात असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून सुमारे 1 कोटी 24 लाख 34 हजार 730 रुपयांचा गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.\nपोलीस चौकीतच गुंठामंत्र्याकडून पोलिसाला मारहाण\nऔरंगजेब दुष्ट राजा होता, मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही - चंद्रकांत खैरे\nविरोधी पक्ष कमकुवत असल्याने देशात शेतकऱ्यांचे आंदोलन - राकेश टिकैत\nयवतमाळ : वडलाच्या दुचाकीवरून उडी मारून तरुणाची एसटी बसखा���ी आत्महत्या. दिग्रस बसस्थानक परिसरात रविवारी सकाळी ११ वाजताची घटना.\nनागपूर - थकित रक्कम वसुल करण्याचे कंत्राट खासगी एजन्सीला द्या, ते करतील पठानी वसुली; गृहमंत्र्यांचा पोलिसांना अजब सल्ला\nसंयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही - अजित पवार\n\"फोटोशूट करण्यापेक्षा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं\"\nAll post in लाइव न्यूज़\nअशोक कुमावत यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न\nनाशिक : येथे राष्ट्रपती पुरस्कार विजेते, कवी, शिक्षक अशोक कुमावत यांच्या उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तक सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, माजी आमदार बाळासाहेब सानप, पुनम मोगरे, प्रियंका माने, डॉ.संदीप भानोसे, धनंजय माने, दिगंबर मोगरे, शिवाजी कारवाळ, पंडित कुमावत, बाळासाहेब कुमावत, विलास पोतदार, कवी, लेखक प्रा.राज शेळके, लेखक अशोक कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.\nउठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात लीना बनसोड, नितीन मुंडावरे, रविंद्र नाईक, बाळासाहेब सानप, पुनम मोगरे, प्रियंका माने, डॉ.संदीप भानोसे, धनंजय माने, दिगंबर मोगरे,शिवाजी कारवाळ, पंडित कुमावत, विलास पोतदार, प्रा. राज शेळके, नामदेव बेलदार, अशोक कुमावत मान्यवर.\nठळक मुद्दे लेखक अशोक कुमावत यांचा सपत्नीक सत्कार केला.\nनाशिक : येथे राष्ट्रपती पुरस्कार विजेते, कवी, शिक्षक अशोक कुमावत यांच्या उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तक सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, माजी आमदार बाळासाहेब सानप, पुनम मोगरे, प्रियंका माने, डॉ.संदीप भानोसे, धनंजय माने, दिगंबर मोगरे, शिवाजी कारवाळ, पंडित कुमावत, बाळासाहेब कुमावत, विलास पोतदार, कवी, लेखक प्रा.राज शेळके, लेखक अशोक कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, भारताचे संविधान, गीता, भागवत, महात्मा फुले, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ग्रंथांचे पूजन प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत करण्यात आले.\n'उठा तुम्हीही जिंकणारच' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करून लेखक अशोक कुमावत यांचा सपत्नीक सत्कार केला.\nयावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी आपल्या मनोगतातुन उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तकाविषयी गौरवोद्गार काढत हे पुस्तक इतिहास घडवत अनेकांना सकारात्मक प्रेरणा देईल. या प्रेरणादायी लेखमालेतुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लेखकाचे लेख सोसियल माध्यमातून अनेकां पर्यंत पोहचले आहे. जग बदलू पाहणाऱ्या कर्तृत्वाची संघर्षगाथा म्हणजे 'उठा तुम्हीही जिंकणारच'हे पुस्तक साहित्यक्षेत्रात मानाचं स्थान मिळविणार यात शंका नाही.\nनाशिकचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, जिल्हा क्रीडा अधिकारी मा.रवींद्र नाईक यांनीही मनोगतातून पुस्तकाच्या यशाबद्दल शुभेच्छा देत वाचन संस्कृतीस यातून चालना मिळेल. तरुणांना विविध प्रकारच्या क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनप्रवासाबद्दल माहिती होईल.\nकार्यक्रमास संतोष बेलदार, राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त नामदेव बेलदार, मुख्याध्यापक भगवान पाटील, दिगंबर बागड, दामोदर बच्छाव, भूषण कुमावत, दिलीप कुमावत, विमल कुमावत, निकिता कुमावत, साक्षी कुमावत, प्रथमेश बेलदार, अथर्व कुमावत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसिद्ध साहित्यिक रविंद्र मालूनजकर यांनी तर आभार नामदेव बेलदार यांनी केले.\nआमदार जेव्हा ट्राफीक मोकळी करतात\nमंदिरात चप्पल घातल्याने खा. संजयकाका पाटील अन् आ. गोपीचंद पडळकर गटात हाणामारी\n कोरोनामुळे भाजपा आमदाराचा मृत्यू; काही दिवसांपूर्वी पत्नीचे झाले होते निधन\nमहाराजस्व अभियान जानोरीत यशस्वी\nभोगावतीचा कारभार -राजीनामा मागे हाच पी.एन. यांच्यासमोर पर्याय\nपिंपरीत काँग्रेसला मोठा धक्का; विधानपरिषदेसाठी डावलल्याने सचिन साठे यांचा तडकाफडकी राजीनामा\nराजस्थानमधून सापुतारा मार्गे थेट नाशकात दोन कंटेनर भरून आणला गुटखा; पोलिसांनी उधळला कट\nवणी-सापुतारा रस्त्यावर २ कोटीची तंबाखु जप्त\nशॉर्टसर्किटने चारा जळून खाक\nमुरंबी ते भागओहळ रस्त्याची दयनीय अवस्था\nनागरिक भयमुक्त : अवघे चार पॉझिटिव्ह\nयेवल्यात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1291 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1022 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\n फायजरची कोरोना लस घेतल्यानं २९ जणांचा मृत्यू; सरकारच्या अडचणीत वाढ\nIndia vs Australia, 4th Test : वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरनं मोडले अनेक विक्रम; ७४ वर्षांनंतर प्रथमच घडला पराक्रम\nदारू पिताना दोघांत झाला वाद, भांडणात छातीवर लात मारल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू\nवणी-सापुतारा रस्त्यावर २ कोटीची तंबाखु जप्त\nगटारात रसायन सोडणारा टँकर चालक, मालक, कारखानदारावर गुन्हा दाखल\nशरद पवारांच्या हृदयावरील जखम कार्यकर्त्यांनी भरून काढावी, जितेंद्र आव्हाडांचे आवाहन\nशॉर्टसर्किटने चारा जळून खाक\nशरद पवारांच्या हृदयावरील जखम कार्यकर्त्यांनी भरून काढावी, जितेंद्र आव्हाडांचे आवाहन\nरेल्वे विभागातील मोठी कारवाई १ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यासह तिघांना केली अटक\nपद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nआता रॉबर्ट वाड्रांची होणार 'ईडी'कडून चौकशी, कोर्टात अटकेची याचिका\n राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार जाहीरात\nऔरंगजेब दुष्ट राजा होता, मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही - चंद्रकांत खैरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/pune-divisiona-corona-update/", "date_download": "2021-01-18T01:58:24Z", "digest": "sha1:4GAGTD4WQ4SZ6FUOPPQFA3OAZMCMVBQR", "length": 2795, "nlines": 61, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune Divisiona Corona Update Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune Divisional Corona Update: विभागातील 1 लाख 70 हजार 431 कोरोना बाधित रुग्ण बरे\nएमपीसी न्यूज - पुणे विभागातील 1 लाख 70 हजार 431 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 33 हजार 854 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 57 हजार 217 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 206 रुग्णांचा…\nMaval News : तालुक्यातील रणरागिणींचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान\nChakan Crime News : कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू\nPune News : शहरी भागात लोकसहभागातून ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली पाहीजे : खा.वंदना चव्हाण\nChinchwad Crime News : दिघी, चाकण, पिंपरी मधून पाच दुचाकी चोरीला\nPune News : सहकार क्षेत्रातील काम समन्वयाने चालावे – सहकार आयुक्त\nTikona Fort News : तिकोना गडावरील तटबंदी, बुरुजाच्या दुरुस्तीसाठी रविवारी 100 जणांचे श्रमदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2021-01-18T01:16:01Z", "digest": "sha1:L7QEV47RMGPLZCIYXG7DCXSFAVS5FMF3", "length": 3831, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उस्मानिया विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nउस्मानिया विद्यापीठ हे हैदराबादमधील विद्यापीठ आहे. 1918 मध्ये हैदराबादच्या निजाम, मीर उस्मान अली खान यांनी याची स्थापना केली.[१]\nउस्मानिया विद्यापीठाच्या उद्घाटनप्रसंगी मीर उस्मान अली खान\nहैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत\nउस्मानिया विद्यापीठ हे भारतीय उपमहाद्वीपमधील सर्वात मोठे विद्यापीठ सिस्टीम आहे आणि तिचे परिसर, घटक आणि संलग्न महाविद्यालयांमधील 300,000 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत.[२]\nविद्यापीठात 1600 एकर (6 किमी²) एक परिसर आहे.[३]\nओस्मानिया विद्यापीठाशी संबंधित चारशे महाविद्यालये आहेत.\nLast edited on ८ नोव्हेंबर २०२०, at २२:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ नोव्हेंबर २०२० रोजी २२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/tag/singer/", "date_download": "2021-01-18T01:17:14Z", "digest": "sha1:37HRXWZCQUHG3LKWQRVUC32DNK5JNGSI", "length": 4638, "nlines": 109, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "Singer Archives - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nनेहा कक्करने शेयर केलं रिल्स\nनेहा कक्करचा ट्रेंडी ‘किचन vs लिविंग रूम’ लुक\nनेहा कक्करने फेवरेट आउटफिट मध्ये दिल्या क्युट पोज; फोटो व्हायरल\nगायक दिलजित दोसांझने शेअर केलं सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचं प्रमाणपत्र; जाणून घ्या कारण\nए. आर. रहमान यांना मातृशोक\nप्रसिद्ध गायक अदनान सामी अन रोयाच्या इंगेजमेंटला 11 वर्ष पूर्ण\nपिंक आऊटफिटमध्ये गॉर्जस दिसली नेहा\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाड अडकली ‘लग्नबंधनात’\nकडाक्याच्या थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वेटर्स, ब्लँकेटस खरेदीसाठी दिलजितने दिली 1 कोटीची देणगी\nप्रसिद्ध गायक हनी सिंग शेतकऱ्यांबरोबर ;ट्विट करत म्हणाला ‘वाहे गुरू मेहेर करे’\nमुंबईतील प्रियादर्शिनीला २०२१ च्या ग्रॅमी अवार्ड साठी नामांकन\n‘मिठी मिठी चाशनी’ फेम गायिका नेहा भसीनचे अनेकदा लैगिक शोषण; स्वतः केला खुलासा\nखेळाडू ,सेलिब्रिटिंसह राजकीय दिग्गजांनी दिल्या दिवाळी च्या शुभेच्छा; बघा कोण कोण आहे लिस्ट मध्ये\nजेव्हा अमेरिकन गायिका गाते ‘ओम जय जगदीश’\nनेहाच्या केक कटींग सेरेमनीचे फोटो पाहिलेत का\nमेलूरचे डीएसपी रघुपती राजाही सामील झाले जलीकट्टूमध्ये January 17, 2021\n12 कोटींची मर्सिडीज जी 63 एएमजी मुकेश अंबानी ताफ्यात January 17, 2021\n1 कोटींच्या लाच प्रकरणात सीबीआयने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास अटक केली January 17, 2021\nनॉर्वेने फायझर इंकच्या सुरक्षिततेविषयी वाढती चिंता व्यक्त केली January 17, 2021\n“सर्व 6 बुलेट्स तुझा डोक्यात घालणार सोमैया …..” म्हणत किरीट सोमैय्या यांना धमकीचे फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/kalyan-rural-ac/", "date_download": "2021-01-18T01:28:39Z", "digest": "sha1:PVC5PEJUS6VBZBBIKETQLC5XVUKLZODT", "length": 28964, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कल्याण ग्रामीण मराठी बातम्या | kalyan-rural-ac, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "सोमवार १८ जानेवारी २०२१\nमेट्रो चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या, मुंबई इन मिनिट्स स्वप्न साकार होणार\nपेट्रोल, डिझेलच्या दर���ाढीने वाहतुकीच्या खर्चात झाली वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री\nमुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय\nराज्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ३ हजार नवे रुग्ण\nसोनल चौहानला करायचेय दोनदा लग्न, का तर तुम्हीच वाचा\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n अन् सलमान खाननं राखी सावंतला झाप झाप झापलं\n51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ\nअयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी अक्षय कुमारने दिले दान, चाहत्यांनाही आवाहन\nलसीकरणानंतर थंडी, तापाची सौम्य लक्षणे, सर्वजण डॉक्टरांच्या निगराणीखाली\nलसीकरणास दुसऱ्या दिवशीच खीळ, तांत्रिक समस्येमुळे नावे नोंदविण्यासह संदेश पोहोचण्यास अडथळे\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\nपोट सुटणं, वजन कमी न होण्यासाठी कारणीभूत ठरतात नाष्ता करताना केलेल्या 'या' ५ चूका\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा प��त पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nचीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात, केंद्र सरकारने Amazon Prime ला बजावले समन्स.\nजालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून\nमुंबई : 'तांडव' वेबसीरिज वादात सापडल्यामुळे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्यात आज ३,०८१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला.\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\nमुंबई : भाजपा वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागा लढवणार : प्रसाद लाड\nगोरेगावात शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन\nअमरावती : वरूड-नागपूर मार्गावरील ढगा येथे बसची ट्रॅक्टरला धडक लागल्याने बस दरीत कोसळून २० जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.\nनवी दिल्ली : संसदीय स्थायी समितीने सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी फेसबुक व ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २१ जानेवारीला बोलाविले आहे.\nकाँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले\nआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना कर्नाटक प्रवेशास मज्जाव, ताफा परत पाठवला\nमुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा\n\"राज्य सरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव\"\nकिरीट सोमय्यांना पुन्हा धमकीचे फोन, कायदा आणि सुव्यस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटलांकडे केली तक्रार\nAll post in लाइव न्यूज़\nमनसे आमदाराच्या मुलाची 'मस्टंग' रेल्वे रुळावर कोसळली; कोकण रेल्वे विस्कळीत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनिळजे आणि दातीवली स्टेशनच्या दरम्यान रोड ब्रिजवर हा अपघात झाला. ... Read More\nRaju PatilMNSkalyan-rural-acIndian Railwayराजू पाटीलमनसेकल्याण ग्रामीणभारतीय रेल्वे\nमनसेच्या एकमेव आमदाराचा पाठिंबा कोणाला; राजू पाटील म्हणतात...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसत्तेच्या वाटाघाटीत आपलं सामर्थ्य वाढावं यासाठी दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवताना दिसत आहेत. ... Read More\nRaju PatilMNSRaj ThackerayMaharashtra Assembly Election 2019kalyan-rural-acराजू पाटीलमनसेराज ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019कल्याण ग्रामीण\nएकमेव आमदारासह अन्य उमेदवारांचे ‘कृष्णकुंज’वर स्वागत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी शुक्रवारी ‘कृष्णकुंज’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019Raj ThackerayMNSkalyan-rural-acमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019राज ठाकरेमनसेकल्याण ग्रामीण\nVideo : मनसेचा 'भोपळा' फोडणारे राजू पाटील 'कृष्णकुंज'वर येताच राज ठाकरेंनी काय केलं बघा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमनसेचे पाटील हे विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. ... Read More\nRaj ThackerayMNSkalyan-rural-acMumbaiAssembly Election 2019राज ठाकरेमनसेकल्याण ग्रामीणमुंबईविधानसभा निवडणूक 2019\nकल्याण ग्रामीणमध्ये इंजीन धावले सुसाट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रमोद पाटील यांचा विजय; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण, सोशल मीडियावरून केलेला प्रचार ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019kalyan-rural-acMNSमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019कल्याण ग्रामीणमनसे\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात महायुतीचाच बोलबाला; शिंदे, सरनाईकांनी राखला बालेकिल्ला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaharashtra Election Result 2019 : ठाण्यातील चारही मतदारसंघात विद्यमान आमदारांचा विजय झाला आहे. ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019thanekopri-pachpakhadi-ackalyan-rural-acmumbra-kalwa-acbelapur-acBJPShiv Senaमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ठाणेकोपरी-पाचपाखाडीकल्याण ग्रामीणमुंब्रा कळवाबेलापूरभाजपाशिवसेना\nमहाराष्ट्र निवडणूक 2019: मनसेचं 'कल्याण'; शेवटच्या क्षणी 'इंजिन' धावलं, खातं उघडलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaharashtra Assembly Election 2019kalyan-rural-acMNSRaju PatilShiv Senaमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019कल्याण ग्रामीणमनसेराजू पाटीलशिवसेना\nमहाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaharashtra Election Result 2019 : ठाण्यात शिवसेना तब्बल 20 जागांवर पुढे आहे. तर भाजपा 7 मतदारसंघांत आघाडीवर आहे. ... Read More\nthane-acbelapur-acmumbra-kalwa-ackalyan-rural-acairoli-acठाणे शहरबेलापूरमुंब्रा कळवाकल्याण ग्रामीणऐरोली\nमहाराष्ट्र निवडणूक निकालः मनसेच्या इंजिनात पुन्हा बिघाडी; केवळ एका जागेवर आघाडी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nMaharashtra Assembly Election 2019Raj ThackerayMNSkalyan-rural-acमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019राज ठाकरेमनसेकल्याण ग्रामीण\nकल्याण ग्रामीण ��तदारसंघात झाले ४६.३७ टक्के मतदान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nविधानसभा निवडणुकीसाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघात सोमवारी सायंकाळी ६ पर्यंत अंदाजे ४६.३७ टक्के मतदान झाले. ... Read More\nMaharashtra Assembly Election 2019kalyan-rural-acमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019कल्याण ग्रामीण\nधनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं\nराजीनामा द्यायला हवा राजीनाम्याची गरज नाही\nराजीनामा द्यायला हवा (1335 votes)\nराजीनाम्याची गरज नाही (1051 votes)\nपरिपूर्ण आयुष्य बनणे गरजेचे आहे का Need to be a perfect life\nकाय खावे आणि काय खाऊ नये What to eat and what not to eat\nपोट रिकामे असणे का आवश्यक आहे Why is it necessary to have an empty stomach\nLIVE - CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोरोना लसीचे उदघाटन\nLIVE - PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\n'या' ठिकाणी देवकी मातेसह विराजमान आहे बाळकृष्ण; देशातील एकमेव मंदिर कुठेय\nपिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय दमण आणि दीव उत्तम पर्याय...\n टाटाची 'ही' कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला\n व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो\n थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा\nYouTube कडून नव्या फीचरची चाचणी; व्हिडीओत दिसणाऱ्या वस्तू थेट खरेदी करता येणार\n\"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...\"\nIndia vs Australia, 4th Test : 'वॉशिंग्टन' नावामागची हृदयस्पर्शी कथा; जाणून पाणावतील डोळे\nमालमत्ता विकून नफा कमावलाय कॅपिटल गेनवर आयकर न्यायालयाचा मोठा निर्णय\nकेडीएमटीच्या अर्थसंकल्पाला महामारीचा बसला फटका उत्पन्नाला मर्यादा, खर्च वाढला\nपालघर जिल्ह्यात बालविवाह नव्हे, प्रौढविवाहाला प्राधान्य\nमेट्रो चाचण्यांसाठी यंत्रणांच्या तपासण्या, मुंबई इन मिनिट्स स्वप्न साकार होणार\nपेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहतुकीच्या खर्चात झाली वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री\nआशका गोराडियाने केले फोटोशूट, दिसतेय हॉट अँड सेक्सी\n447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात\n‘कोरेगाव भीमा’ची लढाई समतेसाठी नव्हती - अ‍ॅड. शिवाजी कोकणे\nआता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी\nवाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स ठिकठिकाणी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा धोका\nऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक\n'ती' आकांताने मदतीसाठी ओरडत राहिली, निर्दयी सून अमानुषपणे सासूला झाडूने झोडत होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nirbhid.com/2018/05/", "date_download": "2021-01-18T00:02:33Z", "digest": "sha1:BLF7VRH4MN5NG4AGKUVYEEZP3SVWU7KI", "length": 3004, "nlines": 24, "source_domain": "www.nirbhid.com", "title": "निर्भीड.कॉम", "raw_content": "\n\" संजू \" चे वास्तव \n दिनांक : १२ मार्च १९९३ वेळ : दु. १.३० ठिकाण : मुंबई स्टॉक एक्सचेंज आर्त किंकाळ्या , सगळीकडे रक्ता-मांसाचा सडा, एका क्षणात होत्याच नव्हत आणि या मृत्युच्या थैमानाची मालिकाच सुरु झाली. दु.१.३० पासून ते दु.३.४० पर्यंत देशाच्या आर्थिक राजधानीला हादरवणारे व देशाच्या सुरक्षेला अवाहन देणारे असे १२ बॉम्बस्फोट घडवले गेले, मच्छीमार चाळ, झवेरी बाजार , प्लाजा सिनेमा , सेंचुरी बाज़ार , कथा बाज़ार , होटल सी रॉक , सहार विमानतळ , एयर इंडिया बिल्डिंग , हॉटेल जुहू सेंटूर , वर ळी , मुंबई पासपोर्ट कार्यालय ह्या सगळ्या ठिकाणी मृत्यूने नंगानाच केला ज्यात तब्बल २५७ बळी व १४०० वर गंभीर जखमी झाले. देशात प्रथमच ३००० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात RDX चा वापर करून देशाविरूद्ध उघड उघड युद्धच पुकारले गेले होते. ज्यांच्या सैतानी डोक्याचा हा खेळ होता ते हा देश सोडून कधीच पळून गेले होते. टायगर मेमन / याकुब मेमन / दाऊद इब्राहीम / दाऊद फणसे हे ह्या कटाचे मुख्य सूत्रधार होते व यांनी पाकिस्तानच्या ISI ह्या गुप्तचर संस्थेशी हातमिळवणी करून देशद्रोहाची परिसीमा गाठली होती. मृत – जखमी व्यक्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/easyblog-3/2013-04-20-12-35-56", "date_download": "2021-01-18T00:40:15Z", "digest": "sha1:BGVHB2EITUVPRPULE3XG3X6OCAXZ4UBZ", "length": 20584, "nlines": 99, "source_domain": "bharat4india.com", "title": "मराठवाड्याची तहान -", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nबुधवार, 10 एप्रिल 2013\nबुधवार, 10 एप्रिल 2013\nखूपदा वाटते, मातीलाच पुसावी\nआपली आणि पावसाची व्यंजक नाती;\nखूपदा उत्तरे वाहून नेतो पाऊस,\nफक्त प्रश्न ठेवतो आपल्या हाती\nयशवंत मनोहर यांच्या ‘पाऊस सांगेल कदाचित’ या कवितेतील या ओळी आहेत. महाराष्ट्राचे उद्याचे कदाचित मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री-कम-अर्थमंत्री असलेल्या अजितदादा पवार यांनी 2013-14चा राज्य अर्थसंकल्प मांडताना मराठवाड्याच्या हातात फक्त प्रश्नच ठेवले आहेत...\nआपल्या निखालस गद्य शैलीत जुन्या-नव्या कवींचं पद्य उद्‌धृत करणाऱ्या दादांनी अर्थसंकल्पात दुष्काळासाठी 25 टक्के तरतूद केली असली, तरी याचं निम्मं तरी श्रेय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना द्यावं लागेल. ते नसतं, तर बारामती ते माढा म्हणजेच महाराष्ट्र असा समज असणाऱ्यांचं फावलं असतं आज मराठवाड्यातील जायकवाडीचा उपयुक्त जलसाठाही संपत आला आहे. कित्येक लघु आणि मध्यम प्रकल्पांत पाणी नाही. अशा वेळी मराठवाड्याला दिलासा देण्यासाठी एखादी नवी योजना अर्थसंकल्पात घोषित व्हावी, अशी अपेक्षा होती. राज्यपालांनी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला 1315 कोटी रुपये वर्ग करण्याचे आदेश दिले. त्याखेरीज मराठवाड्याला काय मिळालं आहे\n‘जाणता राजा’ आणि त्यांचे पट्टशिष्य उठता-बसता ज्या यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेतात, त्यांनी मराठवाडा विद्यापीठ उभारलंच; पण औरंगाबाद विभागासाठी एक विकास मंडळ स्थापलं आणि त्या काळात मराठवाडा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या बाबासाहेब सावनेकरांना त्याच्या अध्यक्षपदी नेमलं. दहा वर्षांत होणार नाहीत एवढी कामं यशवंतरावांनी एका वर्षात केली. त्यानंतरच्या पन्नास वर्षांचा इतिहास उपेक्षेचाच असल्यानं मराठवाड्याचं नामांतर ‘अन्यायवाडा’ असं करण्यास हरकत नसावी...\nयावेळी अजितदादांनी सिंचनासाठी एकूण 7,249 कोटी रुपये निधी दिला आहे. पण त्यात मराठवाड्याच्या वाट्यास किती येणार, हे गुलदस्त्यातच आहे. राज्यभरातील 140 अपूर्ण पाट���ंधारे योजनांकरिता 249 कोटी रुपये खर्च केले जातील. परंतु या प्रकल्पांचा तपशील नाही. त्यातले मराठवाड्याच्या वाट्यास किती येणार आणि किती रक्कम नेहमीप्रमाणे पळवली वा वळवली जाणार, ते बघावं लागेल.\nवास्तविक या विभागातील अपूर्ण धरणं पूर्ण करण्यासाठी आवश्यकता आहे ती 14-15 हजार कोटी रुपयांची. गंमत म्हणजे मराठवाड्यात 18-19टक्के सिंचित क्षेत्र आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात 30 टक्के. याचा अर्थ मराठवाड्यात जवळपास पाच लक्ष हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होण्याची गरज आहे. त्याकरता मोठा निधी लागणार आहे. आज जालन्यासारख्या जिल्ह्यातील स्थिती इतकी गंभीर आहे की, तिथं पैसेवारी 50 पैशांपेक्षा खाली आहे. गतवर्षी सरासरी 250 मि.मी.च पाऊस झाला. जिल्ह्यात सात मध्यम आणि 57 लघु प्रकल्प आहेत. त्यातले 40 प्रकल्प कोरडे आहेत. 19 हजार हेक्टर क्षेत्र नापेर आहे. 12 हजार मजूर रोहयोच्या कामावर आहेत आणि आता ही संख्या वाढणार आहे. तेव्हा जालन्याला गरज आहे शिरपूर पॅटर्नसारख्या उत्तम नियोजनाची, जलसंधारणाच्या कार्यक्रमाची.\nसांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात मार्चमध्ये झालेल्या महाराष्ट्र सिंचन परिषदेत अवर्षणग्रस्त भागात सिंचनाचं कसं नियोजन करावं याविषयी चर्चा झाली. तिथं डॉ. दि. मा. मोरे, विजय बोराडे प्रभृतींनी दुष्काळी परिस्थितीवर मूलगामी उपाय सुचवले. स्थानिक भूविज्ञान समजून घेऊन जलसंधारणाची कामं हाती घेतली पाहिजेत. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’बरोबरच ‘माती अडवा, पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे सूत्र लक्षात घ्यावं लागेल. माती आणि कुरण हे जमिनीचं आच्छादन असून, त्याचं गावोगावी संरक्षण करणं जरुरीचं आहे. राज्यात 2005-06 मध्ये 13 हजार खेड्यांत 444 कोटी खर्च करून 26,679 पाणलोटाची कामं हाती घेतली आहेत. 2010-11मध्ये 15 हजार खेड्यांत 662 कोटी खर्चून 26,985 कामं घेण्यात आली. म्हणजे खर्च वाढूनही कामांच्या संख्येत फारशी वाढ नाही. सरकारनं जलसंधारणाची ही उपेक्षा थांबवायला हवी.\n2013-14मध्ये मराठवाड्यातील विविध सिंचन प्रकल्पांसाठी 973 कोटी बाजूला ठेवण्यात आले आहेत. आठ जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन मेगा पाणलोट क्षेत्रांचा येत्या पाच वर्षांत विकास केला जाणार आहे. पण लहान योजनांचं काय वेगवर्धित सिंचन लाभ योजनेत नांदूर-मधमेश्वर प्रकल्प - 2चा अंतर्भाव आहे. पण 2006-07 ते 2011-12 मध्ये वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमांची संख्या 24 वरून 12वर (मोठे) आ��ि 96वरून 6वर (लघु) आली, हे कशाचं लक्षण आहे\nमराठवाड्यात सिंचनाची टक्केवारी कागदोपत्री काहीही असली, तरी वास्तवात 5टक्के पाणीच अडवलेलं आहे. विलासराव देशमुखांनी कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय राष्ट्रवादीची पर्वा न करता घेतला. पण त्याची कामं धीम्या गतीनं चालू आहेत. त्यांना वेग द्यायला हवा. कृष्णा खोरे पाणीवाटप लवादानं मराठवाड्यास 25 टीएमसी पाणी देण्याचा आदेश दिला. प्रत्यक्षात 21 टीएमसीच मिळतं. मागच्या अर्थसंकल्पात दादांनी कोरडवाहू शेतीचं धोरण जाहीर केलं. त्याचा मराठवाड्यास फायदा झाला असता. यावेळच्या भाषणात या धोरणाचा उल्लेखच नाही\nमुळात पैनटाकळी, खडपूर्णा आणि गोदावरीच्या ऊर्ध्व भागात नियम धाब्यावर बसवून, वाट्टेल तशी धरणं बांधण्यात आली आणि मराठवाड्यास तृषार्त ठेवण्यात आलं. जायकवाडीचं हक्काचं पुरेसं पाणी सोडलं जात नाही. हा अन्याय दूर करायचा, तर मराठवाड्यातील राजकारण्यांनी आपापले अहंभाव सोडून एकत्र आलं पाहिजे. फक्त औरंगाबादमध्ये बसून आणि चॅनेलवाल्यांसमोर उभं राहून डरकाळ्या न फोडता, पुण्या-मुंबईत जाऊन पाणी परिषदा घ्याव्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण्यांनी कशी दादागिरी चालवली आहे, हे तिथल्या सामान्य लोकांना समजावून सांगावं. तसंच सत्ताधाऱ्यांना ठोकळेबाज विरोध करून वामकुक्षी घेऊन न पहुडता, तलाव आणि धरणातील गाळ काढणं, शेततळी, विहीर खोदकाम, जलसंधारणाची कामं लोकसहभागानं सुरू व्हावीत यासाठी धडपडावं.\nअनुशेष आहेच आणि त्यासाठी विजय केळकर समितीकडं ३६ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पण काँग्रेसवाल्यांनी उपाध्यक्ष राहुल गांधींचा दौरा आयोजित करावा. बुंदेलखंडासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात पॅकेज मिळवणाऱ्या राहुलजींनी मराठवाड्यालाही ठोस काही मिळवून द्यावं. या विभागांतर्गत तीव्र विषमता आहे. म्हणून औरंगाबादचं सरासरी वार्षिक दरडोई उत्पन्न ९१ हजार रुपये आहे, तर जालना – ५५ हजार, लातूर – ५९ हजार, उस्मानाबाद – ५४ हजार, नांदेड – ५२ हजार, परभणी – ५८ हजार आणि हिंगोली – ४६ हजार रु. असं दरडोई उत्पन्न आहे.\nदुष्काळामुळं प्रचंड स्थलांतर होऊन लोक नगर, पुणे, मुंबईकडे येत आहेत. पोटापाण्यासाठी काही दुर्दैवी स्त्रियांना नाही नाही ती कामं करावी लागत आहेत. १९७२च्या दुष्काळात मराठवाड्यात अनेक कुटुंबांना बर��डा गवताचं बी भाकरीत मिसळून खायची पाळी आली. त्यावेळी स्थलांतरण होऊन मुंबई, पुण्यात झोपडपटट्या वाढल्या. पिंपरी-चिंचवड शहर तर दुष्काळात स्थलांतरित झालेल्या माणसांनीच वसवलं आहे.\nया पार्श्वभूमीवर आपल्याला दुष्काळाचे व्यापक सामाजिक परिणाम ध्यानात घेऊन आखणी करावी लागेल. पश्चिम महाराष्ट्राला त्याग करावा लागेल आणि मराठवाड्यास सत्ताधाऱ्यांशी लढताना स्वतःही झपाटून काम करावं लागेल.\nहात चोळत बसण्याने काहीही होत नाही.\nकात सांभाळत बसण्याने काहीही होत नाही\nहे यशवंत मनोहरांचे ‘उन्मळलो तर’ कवितेतील शब्द सर्वांनीच लक्षात ठेवावेत.\nव्यासंगी आणि अष्टपैलू पत्रकार. राजकीय विश्लेषक, अर्थतज्ज्ञ. बाबू मोशाय या नावानं लिहिणारे चित्रपट समीक्षक. इतिहासकार आणि कादंबरीकार. पत्रकारितेचे लोकप्रिय अध्यापक आणि टीव्ही वाहिन्यांवरील राजकीय भाष्यकार. सारथी, कंगालांचे अर्थशास्त्र, भोवळ, सुहाना सफर आणि डावपेच वगैरे गाजलेल्या पुस्तकांचे लेखक.\nपाण्याचे वाटेकरी आणि वाटमारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97", "date_download": "2021-01-18T01:42:54Z", "digest": "sha1:DKM3PMSGEZAJNEJMFQX4TCKE5KJVZAAW", "length": 20041, "nlines": 150, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "प्रभाकर जोग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nप्रभाकर जोग (जन्म : डिसेंबर २५, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातले एक व्हायोलिनवादक आहेत.\n२ व्हायोलिनवादनाचे शिक्षण आणि कार्यक्रम\n५ प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेले मराठी चित्रपट (एकूण २२ पैकी २१)\n६ प्रभाकर जोग यांचे संगीत असलेली काही गीते\n८ प्रभाकर जोग यांना मिळालेले पुरस्कार\nप्रभाकर जोग यांचे बालपण अहमदनगर जिल्ह्य़ातल्या हरेगावमध्ये गेले. त्यांचे वडील साखर कारखान्यांच्या तंत्रज्ञानातील जाणकार होते. साखर कारखान्यात ते मोठ्या हुद्दय़ावर असल्याने जोगांचे कुटुंब अहमदनगरमध्ये स्थायिक झाले होते. आई-वडील, एकूण पाच भाऊ आणि दोन बहिणी आणि आजी वगैरे धरून कुटुंबात १६ जण होते. आई-वडिलांपकी कोणी कलेच्या प्रांतात नव्हते, मात्र वडिलांना संगीत नाटकांची पहिल्यापासून आवड होती. पुण्याजवळच्या मांजरा फार्म येथे उमेदवारी करीत असताना बालगंधर्वाचें नाटक पुण्यात आले, की वडील सायकलवरून बारा किलोमीटरची रपेट करून पुण्यात येत असत, रात्रभर नाटक पाहून, परतीची सायकलवारी करून पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर हजर रहात. संगीतकलेची ही आवड प्रभाकर जोगांमध्ये उतरली.\nव्हायोलिनवादनाचे शिक्षण आणि कार्यक्रमसंपादन करा\nत्यांनी गजाननराव जोशी आणि नाराणराव मारुलीकर यांच्याकडून वयाच्या ५व्या-६व्या वर्षापासून गायन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोग यांचे भाऊ वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत. प्रभाकर जोग आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेतच मोठे झाले.\nप्रभाकर जोगांची मोठ्या आकारमानाच्या व्हायोलिनशी चाललेली झटापट पाहून त्यांच्या आजीने त्याना अडीचशे रुपयांचे एक छोटे व्हायोलिन आणून दिले. प्रभाकर जोग या वाद्यावर हळूहळू प्रभुत्व मिळवत गेले. कशाचीही चिंता नसताना वडिलांना विशाखापट्टणम इथल्या एका साखर कारखान्यात बोलावणे आले. ते तेथे गेल्यानंतर कुटुंब तात्पुरतेे पुण्यात आले. दुसऱ्या महायुद्धाच्या त्या दिवसांमध्ये ब्रिटिशांच्या एका भरधाव गाडीने वडिलांना उडवले. इ,स, १९४४ मधील दिवाळीच्या तोंडावर तो अपघात झाला. दोन दिवसांनी आलेल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वडील गेले. त्यांच्या जाण्याने एका रात्रीत जोग कुटुंबाचे दैव फिरले. मोठे बंधू वामनराव जी शिकवणी घेत तिचे थोडेफार उत्पन्न होते. यानंतर जगण्यासाठी लढाई सुरू झाली. घर चालवण्यासाठी प्रत्येक जण हातपाय मारू लागला. प्रभाकर जोगांच्या एका भावाने भाजीचे दुकान टाकले. सकाळी लवकर उठून भावाला त्याच्या भाजीच्या दुकानात मदत करणें, दुधाचा रतीब घालणे, त्यानंतर धाकट्या भावासह भावे स्कूल शाळेत जाणे आणि अधूनमधून संभाजी पार्कात काकड्या विकणे एवढे उद्योग ते करू लागले. पुण्यात तेव्हा मुदलियार यांचा एक छापखाना होता, तिथल्या कागदांपासून वह्य़ा करून विकायचे उद्योगही जोगांनी केले. एवढे सगळे करून परीक्षेत पहिल्या पाचात येत त्यांचा व्हायोलिनवादन सुरूच होते.\nवयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी त्यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि न���रळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मैदानापलीकडे राहणार्‍या सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे साहाय्यक झाले. गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती.\nस्नेहल भाटकर यांच्याकडे जोग यांनी ’गुरुदेवदत्त’ या १९५१च्या चित्रपटात व्हायोलिनवादन केले. स्वरलिपी लेखनकलेत पारंगत असलेले प्रभाकर जोग त्यानंतर संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम आणि यशवंत देव यांच्याबरोबर काम करू लागले.\n१९५२ साली प्रभाकर जोग हिंदी चित्रपसृष्टीत सॉंग व्हायोलिनिस्ट म्हणून दाखल झाले. रोशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुलदेव बर्मन या संगीत दिग्दर्शकांकडून त्यांना बोलावणी येऊ लागली.\nप्रभाकर जोग यांनी मराठी चित्रपट, ग्रामोफोन कंपन्या, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यासाठी संगीताच्या सुरावटी रचल्या आहेत. त्यांच्या व्हायोलिन वादनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका, कॅसेट्स आणि सीडीज आहेत. या सीडीजमध्ये ’गाणारे व्हायोलिन’ नावाच्या ६ आणि ’गाता रहे मेरा व्हायोलिन’ नावाच्या चार सीडीज आहेत. ’आयट्यून्स नावाच्या संकेतस्थळावर त्यांच्या काही सुरावटी ऐकायला मिळतात.\n’लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले. प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ’गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते.\nप्रभाकर जोग यांच्या मुलांपैकी श्रीनिवास गाणे शिकला आहे, मिलिंद गिटार वाजवतो व नातवंडे अमेय जोग आणि दीपिका जोग हीही रंगमंचावरून व्हायोलिनचे कार्यक्रम करतात. अमेयची पत्‍नी दर्शना ही चांगली वादक आहे.\nप्रभाकर जोग यांनी संगीत दिलेले मराठी चित्रपट (एकूण २२ पैकी २१)संपादन करा\nजावई माझा भला (प्रभाकर जोगांचा पहिला चित्रपट)\nथांब लक्ष्मी कुंकू लावते\nप्रभाकर जोग यांचे संगीत असलेली काही गीतेसंपादन करा\nअंगणी गंगा घरात काशी\nआज कळीला एक फूल भेटले\nआज प्रीतिला पंख हे\nआम्ही चालवू हा पुढे\nआला वसंत ऋतू आला\nआळविते मी तुला विठ्ठला\nउर्मिले त्र���वार वंदन तुला\nकशी मी सांगु वडिलांपुढे\nकिती दिसांनी आज भेटसी\nकिती सांगू मी सांगू कुणाला\nकुणाला सांगू माझी व्यथा\nकोटी कोटी रूपे तुझी\nगोकुळ सोडुन गेला माधव\nघडून जे गेले ते\nचित्र जयाचे मनी रेखिले\nजो जो जो बाळा\nदाम करी काम येड्या\nदूर राहुनी पाहु नको रे\nधन्य हा सावित्रीचा चुडा\nप्रिया आज माझी नसे\nबघत राहु दे तुझ्याकडे\nमाझ्या भावाला माझी माया\nमीच माझ्या धामी रामा\nया घरची मी झाले\nरवि आला हो रवि आला\nलपविलास तू हिरवा चाफा\nलक्ष्मी तू या नव्या\nवृंदावनात माझ्या ही तुळस\nसती तू दिव्यरूप मैथिली\nसांगू कशी प्रिया मी\nसांज रंगात रंगून जाऊ\nहसले फसले हरवून मला\nहिल हिल पोरी हिला\nप्रभाकर जोग यांनी ’स्वर आले जुळुनी’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.\nप्रभाकर जोग यांना मिळालेले पुरस्कारसंपादन करा\nपुण्याच्या भारत गायन समाजातर्फे प्रदान झालेला २०१३ सालचा वसुंधरा पंडित पुरस्कार\nमहाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा २०१५ सालचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार\nकैवारी, चांदणे शिंपीत जा आणि सतीची पुण्याई या चित्रपटांना दिलेल्या संगीताला ’सूरसिंगार पुरस्कार’\nअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार (जुलै २०१७)\n२०१७ सालचा गदिमा पुरस्कार (१४-१२-२०१७)\nजोग यांचे संकेतस्थळ[मृत दुवा]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १८:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-deborah-kerr-who-is-deborah-kerr.asp", "date_download": "2021-01-18T01:59:42Z", "digest": "sha1:UFT7IGZEDXCG2LBRKG4UNUQOGZNA37JE", "length": 14636, "nlines": 133, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "डेबोरा केर जन्मतारीख | डेबोरा केर कोण आहे डेबोरा केर जीवनचरित्र", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Deborah Kerr बद्दल\nरेखांश: 4 W 43\nज्योतिष अक्षांश: 56 N 0\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: अचूक (अ)\nडेबोरा केर प्रेम जन्मपत्रिका\nडेबोरा केर व्यवसाय ज��्मपत्रिका\nडेबोरा केर जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nडेबोरा केर ज्योतिष अहवाल\nडेबोरा केर फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Deborah Kerrचा जन्म झाला\nDeborah Kerrची जन्म तारीख काय आहे\nDeborah Kerrचा जन्म कुठे झाला\nDeborah Kerrचे वय किती आहे\nDeborah Kerr चा जन्म कधी झाला\nDeborah Kerr चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nDeborah Kerrच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही खूप संपत्तीचा संचय करणे थोडे कठीण आहे पण पैशाने जो आनंद विकत घेता येऊ शकतो त्याासाठीच पैसा उपयोगी असतो आणि आनंदाच्या बाबतीत तुम्ही पूर्ण समाधानी असाल.तुम्ही तुमच्या आयुष्यात भरपूर प्रवास करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही जवळपास सगळे जग बघाल. तुम्ही जर पुरुष असाल तर तुम्ही देशातल्या विविध भागात नोकरीच्या निमित्ताने प्रवास कराल. आणि तुम्ही स्त्री असाल तर तुमच्या पतीच्या व्यवसाय अथवा नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला ठिकठिकाणी जावे लागेल.तुम्ही अत्यंत उत्साही व्यक्ती आहात. जोपर्यंत एखादं काम व्यवस्थित आणि सुरळीत होत नाही, तोपर्यंत तुम्ही समाधानी होत नाही. तुमचे मन आणि शरीर अत्यंत सक्षम आहे आणि तुम्ही तुमच्या कामाबाबत एकदम उत्साही असता. तुम्ही प्रचंड धाडसी आहात आणि या सगळ्या गुणांमुळे तुमच्या आयुष्यात वैविध्य आहे. एखाद्या कामात जम बसला आहे या कारणास्तव तुम्ही तेच काम आयुष्यभर करत राहाल, असे होणार नाही. एखादा बदल जर चांगल्यासाठी होणार असेल तर तुमची नोकरी, मित्र, छंद किंवा तुमच्या आयुष्याशी निगडीत कोणतीही घटक बदलायला तुमची हरकत नसते. पण याची दुसरी बाजू ही की, एखादा बदल करण्यापूर्वी त्या बदलाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू जितक्या काळजीपूर्वक तपासून पाहण्याची आवश्यकता असते, तेवढ्या काळजीपूर्वकपणे तुम्ही तपासून पाहत नाही. तुमच्या याच उतावळेपणामुळे तुम्ही अडचणीत सापडता. असे असले तरी तुम्ही धाडसी आहात, जन्मपासूनच तुम्ही लढवय्ये आहात आणि अनेक नवनव्या उद्योगांची तुम्हाला संधी मिळते. या सगळ्याचा परिणाम म्हणून तुम्ही अखेर यशस्वी व्हाल.तुम्ही तुमच्यातील संयमी वृत्ती वाढवा आणि नवीन उद्योग स्थापन करण्यापूर्वी त्यासाठी येणाऱ्या खर्चाविषयी नीट माहिती करून घ्या, हाच आमचा सल्ला आहे. हे खूप सूक्ष्म घटक आहेत, पण ते तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकतात. विशेषत: वयाच्या पस्त��शीनंतर नोकरी-धंद्यात बदल करणे टाळा.\nDeborah Kerrची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही एक मेहनती आणि कुशाग्र बुद्धीचे स्वामी आहेत आणि तुम्हाला जे प्राप्त करायचे आहे त्यासाठी तुम्ही परिश्रम कराल आणि कुठल्याही पातळीवर मेहनत कराल. तुमची तीव्र बुद्धी तुम्हाला Deborah Kerr ल्या क्षेत्रात सर्वात पुढे ठेवेल आणि मेहनतीमुळे तुम्ही Deborah Kerr ल्या विषयात पारंगत व्हाल. तुम्हाला शास्त्रात रुची असेल आणि जीवनाने जोडलेले खरे विषय तुम्हाला Deborah Kerr ल्याकडे ओढवतील. तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्व सुखांना प्राप्त करून त्याचे एक चांगले जीवन व्यतीत करू इच्छितात आणि तुम्हाला माहिती आहे की त्यासाठी काय-काय आवश्यक आहे. यामुळेच तुम्ही Deborah Kerr ल्या शिक्षणाला उत्तम बनवण्याचा प्रयत्न कराल आणि तुमची मेहनत तुम्हाला पुढे वाढवेल. कधी कधी तुम्ही क्रोधात येऊन Deborah Kerr ले नुकसान करतात. शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला यापासून सावध राहावे लागेल कारण एकाग्रता कमी झाल्याच्या कारणाने तुम्हाला समस्या होऊ शकतात. तथापि तुमची चतुर बुद्धी तुम्हाला एक दिव्यता देईल.तुमची विचारसरणी आणि भावना यात एकवाक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला वस्तुस्थितीचे भान असते. तुम्ही अत्यंत व्यवहारी आहाता आणि तुम्ही स्वतःला नीट ओळखता आणि तुमच्या मनात काय आहे ते खुबीने व्यक्त करता. आंतरिक समधान मिळविण्यापासून तुमच्या स्वभावातील कोणता पैलू अडथळा निर्माण करतोय, याची तुम्हाला जाणीव असते आणि तुम्ही ती जाणीव शब्दांकित करू शकता.\nDeborah Kerrची जीवनशैलिक कुंडली\nतुम्ही बरेचदा दुःखी असता कारण तुम्हाला दुसऱ्याबद्दल काय वाटते हे तुम्ही त्यांना सांगत नाही. त्यामुळे तुमच्यातील वैर वाढत जाते. तुम्हाला दुसऱ्याबद्दल काय वाटते, ते लगेचच व्यक्त करा. असे केल्यास इतरांशी असलेले तुमचे नाते अधिक वृद्धिंगत होईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%AE_%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2021-01-18T01:28:57Z", "digest": "sha1:GCPLMSBURL6UNNQARK2NLJRRLMHO6UVS", "length": 8746, "nlines": 93, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑगस्ट ८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(८ ऑगस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< ऑगस्ट २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nऑगस्ट ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१९ वा किंवा लीप वर्षात २२० वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१५०९ - सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना.\n१७८६ - जॉक बाल्मात व मिशेल-गॅब्रियेल पकार्डनी युरोपमधील सर्वोच्च शिखर मॉॅंत ब्लांकवर सर्वप्रथम सफल चढाई केली.\n१८६३ - गेटिसबर्गच्या लढाईत हार पत्करल्यावर दक्षिणेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा दिला(जो अस्वीकृत झाला).\n१९१८ - पहिले महायुद्ध-अमियेन्सची लढाई - दोस्त राष्ट्रांची जर्मनीविरुद्ध आगेकूच.\n१९४२ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेत ६ जर्मन व्यक्तींना हेर असल्याच्या आरोपाखाली मृत्युदंड.\n१९४२ - चले जाव आंदोलन - मुंबईतील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय कॉॅंग्रेसने चले जावचा ठराव मंजूर केला.\n१९४५ - सोवियेत संघाने जपानविरुद्ध युद्ध पुकारले व मांचुरियावर आक्रमण केले.\n१९४९ - भूतानची स्थापना.\n१९६३ - इंग्लंडच्या बकिंगहॅमशायर काउंटीत दरोडेखोरांनी रेल्वेतून २६,००,००० ब्रिटीश पाउंड लुटले.\n१९७४ - वॉटरगेट कुभांड - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने राजीनामा दिला.\n१९८८ - म्यानमारचा राज्यकर्ता ने विनने राजीनामा दिला.\n१०७९ - गो-होरिकावा, जपानी सम्राट.\n१८७५ - आर्तुर दा सिल्वा बर्नार्देस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.\n१८७९ - एमिलियो झपाता, मेक्सिकन क्रांतीकारी.\n१८८० - अर्ल पेज, ऑस्ट्रेलियाचा ११वा पंतप्रधान.\n१८८९ - जॅक रायडर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९०२ - पॉल डिरॅक, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.\n१९०९ - बिल व्होस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९२१ - वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ.\n१९२५ - अलिजा इझेत्बेगोव्हिक, बॉस्निया-हर्झगोव्हेनाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४० - दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९५१ - फिल कार्लसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९५२ - सुधाकर राव, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९६४ - पॉल टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९६५ - ॲंगस फ्रेझर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९६८ - अबेय कुरूविला, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९७३ - शेन ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९७७ - मोहम्मद वासिम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९८१ - रॉजर फेडरर, स्विस टेनिस खेळाडू.\n८६९ - लोथ��र, लोथारिंजियाचा राजा.\nपितृ दिन - तैवान (मॅंडेरिन भाषेत बा बा या शब्दांचा अर्थ वडील असा होतो\nबीबीसी न्यूजवर ऑगस्ट ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑगस्ट ६ - ऑगस्ट ७ - ऑगस्ट ८ - ऑगस्ट ९ - ऑगस्ट १० - ऑगस्ट महिना\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०२० रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/modis-attack-without-mentioning-any-party-biggest-enemy-dynastic-democracy-politics-9584", "date_download": "2021-01-18T00:16:55Z", "digest": "sha1:OIDU2UCUDLTHTJL54G2RPPVWD6PWAMB5", "length": 11145, "nlines": 120, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "'राजकारणातील घराणेशाही लोकशाहीचा मोठा शत्रू' कोणत्याही पक्षांचा उल्लेख न करता मोदींचा हल्लाबोल | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 18 जानेवारी 2021 e-paper\n'राजकारणातील घराणेशाही लोकशाहीचा मोठा शत्रू' कोणत्याही पक्षांचा उल्लेख न करता मोदींचा हल्लाबोल\n'राजकारणातील घराणेशाही लोकशाहीचा मोठा शत्रू' कोणत्याही पक्षांचा उल्लेख न करता मोदींचा हल्लाबोल\nबुधवार, 13 जानेवारी 2021\nतरुणांनी राजकारणात यावं आणि या घराणेशाहीला समूळ नष्ट करावं असं म्हणत मोदींनी घराणेशाहीवर हल्लाबोल केला.घराणेशाहीमुळे ज्यांचा उदय झाला त्यांना कायद्यांबद्दल अजिबात आदर वाटत नाही.\nनवी दिल्ली: राजकारणातील घराणेशाही लोकशाहीचा मोठा शत्रू असून नव्या स्वरुपाच्या हुकुमशाहीचा जन्म झाला.आणि पर्यायाने देशावर अकार्यक्षमतेचा बोजा पडला अशा स्वरुपाची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्याही पक्षाचा उल्लेख न करता केली.मात्र या आगोदर मोदींनी केलेल्या टीकेचा रोख पाहता त्यांनी यावेळीही कॉंग्रेसवर निशाना साधला.दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद मोहत्सवाच्या समारोप सोहळ्याला मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा संबोधित केलं.\nतरुणांनी राजकारणात यावं आणि या घराणेशाहीला समूळ नष्ट करावं असं म्हणत मोदींनी घराणेशाहीवर हल्लाबोल केला.घराणेशाहीमुळे ज्यांचा उदय झाला त्यांना कायद्या���बद्दल अजिबात आदर वाटत नाही.आणि त्यांना भीती तर मुळीचं राहीलेलीचं नाही.कारण आपल्या पूर्वजांना भ्रष्टाचाराबद्दल जबाबदार धरण्यात आलेलं नाही,असा त्यांचा समज झालेला आहे,असेही मोदी म्हणाले.स्वता:च्या कुटुंबामध्ये त्यांना अशाप्रकारची उदाहरणे पहायला मिळाली असल्याकारणाने संभवतःहा त्यांच्या मनात कायद्यांबद्दल कोणत्याही प्रकारचा आदर अथवा भीतीही राहीली नाही,असं ते म्हणाले.\nनवनव्या बदलांसाठी युवकांनी राजकारणात यावं असं आवाहन ही पंतप्रधानांनी केलं.राजकारणात आडनावाच्या आधारे जे निवडून येतात त्यांना भवितव्य नसतं.मात्र राजकारणातून या विकारांचे अद्याप तरी समूळ उच्चाटन झालेलं नाही असेही ते म्हणाले.राजकारणात असेही लोक आहेत की, त्यांचा उद्देश मात्र एकचं असतो तो म्हणजे कुटुंबाच्या राजकारणाचा बचाव करणं.घराणेशाहीच्या राजकारणामुळे आपण आणि आपले कुटुंब एवढीचं भावना तयार होते,'देश प्रथम'असतो ही भावना खूप मागे पडते,असंही यावेळी पंतप्रधान म्हणाले.\nपानिपतावर लढला अवघा महाराष्ट्र..\nनागपूर : अठराव्या शतकातील सर्वांत रक्तरंजित युद्ध हरियानातील पानिपतावर लढले...\nधनंजय मुंडेंवरचे आरोप गंभीर : शरद पवार\nमुंबई : धनंजय मुंडेंवरच्या आरोपांचं स्वरूप गंभीर असून, यावर नीट विचार करून...\nधनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा\nमुंबई: महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे...\nगोव्यातून सुट्टी एंजॉय करून गेला अन् घात झाला\nपटना: बिहारची राजधानी पटना येथील शास्त्री नगर येथे मंगळवारी संध्याकाळी इंडिगोचे...\n'आयआयटी’ सत्तरीतही नकोच', गोवा सरकारमधले मतभेद चव्हाटयावर\nपणजी : मेळावली येथील ‘आयआयटी प्रकल्प मेळावलीतच नव्हे, तर सत्तरीतच नको’, असे...\n\"फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते\" राऊतांचा धक्कादायक गौफ्यस्फोट\nकणकवली:भाजपचे आमदार नितेश राणें यांनी एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातल्यामुळे...\nनवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 'मनसे'कडून स्वबळाची रणनिती\nनवी मुंबई : महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी बघावयास मिळत आहे, त्यातच...\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय...बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात\nमुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष...\n‘विधिकार दिन’ सत्कारणी लागावा..\nगोव्यात खऱ्या अर्थाने ‘लोकशाही’ ही आजच्या दिवशी १९६४ रोजी सुरू झाली होती. ९ जानेवारी...\nबंड म्हटले, की त्यात तीव्र विरोध, उठाव, उद्रेक हे सगळे घटक अंतर्भूत असतात, हे खरे;...\nगोवा दौऱ्याआधी गृहमंत्री अमित शाहांचा 'होम वर्क'\nपणजी : आपल्या नियोजित दौऱ्यापूर्वी महिनाभर आधी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद...\nमहाराष्ट्रात सध्या बोचऱ्या थंडीचे शीतल वारे वाहत असले, तरी प्रत्यक्षात राजकारणात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/09/blog-post_32.html", "date_download": "2021-01-18T01:43:16Z", "digest": "sha1:CZKNQRRHCNWC4TQC4OKSDIGBRAWOFCFU", "length": 4335, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "केंद्रीय भुजल बोर्डाकडुन तडवळा येथिल नदीची पहाणी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषकेंद्रीय भुजल बोर्डाकडुन तडवळा येथिल नदीची पहाणी\nकेंद्रीय भुजल बोर्डाकडुन तडवळा येथिल नदीची पहाणी\nजिल्ह्यातील कसबे तडवळे येथे केंद्रीय भूमिजल बोर्ड ,जलसंधारण मंत्रालय ,दिल्ली यांच्या भूजल वैधानिक पथकाकडून पाहणी करण्यात आली .\nभूजल वैज्ञानिक पथकांमधील डॉ. भूषण लांबतोगे व मुकेशकुमार गरगे यांनी तडवळे शिवारातून वाहणारी व तेरणा नदीला जोडणारी माग नदीची पूर्णता पाहणी केली. नवीन पद्धतीचे सिमेंट बंधारे व बॅरेजेस बांधण्यासाठी नियोजित सर्व्हे करण्यात आला आणि या नदीवर मार्च २०१९ पर्यंत नवीन पाच बंधारे बांधण्यात येथिल आ​शी माहीती शेतक—यांना दिली.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nसोनारी ,कंडारी , जवळा , लोणी व डोंजा ग्रामपंचायतीमध्ये कोण मारणार बाजी -- राष्ट्रवादी , शिवसेना , भाजप आपआपले गड राखणार का \nनगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या विकासात्मक मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/26/2825-take-care-in-corona-period-guidlines-for-farmer/", "date_download": "2021-01-18T00:20:04Z", "digest": "sha1:XCSIRNBOKXKSYWVTXDNNNLWPGHQQKBBD", "length": 10492, "nlines": 151, "source_domain": "krushirang.com", "title": "करोना कालावधीत शेतकऱ्यांनी घ्यावी ‘ही’ काळजी; वाचा महत्वाची माहिती | krushirang.com", "raw_content": "\nHome Home करोना कालावधीत शेतकऱ्यांनी घ्यावी ‘ही’ काळजी; वाचा महत्वाची माहिती\nकरोना कालावधीत शेतकऱ्यांनी घ्यावी ‘ही’ काळजी; वाचा महत्वाची माहिती\nसध्या करोना महामारीने अवघ्या जगभरात मोठे संकट उभे केलेले आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अशावेळी आणि आता पुढील कालावधीतही शेतकऱ्यांनी आणि पशुपालाकांनी काही महत्वाची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.\nकेंद्रीय कृषी मंत्रालयाने याबाबतच्या सूचना जरी केलेल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, लोकडाऊन शिथिल होत असल्याच्या काळात वैयक्तिक अंतर, मास्क, सॅवनटायझर, वेळोवेळी साबणाने हात धुण्यासह रेड झोनमध्ये असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये. शेतीच काम करतानाही स्वच्छता आणि दोघांमधील अंतर ६ फुट राहील याची काळजी घ्यावी. एकाच दिवशी जास्त लोक अजिबात एकत्र येऊन काम करू नका. तसेच यांत्रिक कामाला प्राधान्य द्या. शेतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि पॅकेजिंग साहित्य निर्जंतुक करून वापरा.\nपुढे दुग्धोत्पादाकांना सूचना देताना म्हटले आहे की, दुधाची धार काढण्यापूर्वी आणि नंतर साबण वापरून हात आणि भांडी स्वच्छ धुवून घ्यावेत. दुधाचे वितरण आणि विक्री करताना मास्क वापरावा. अंतराची काळजी घ्यावी. पोल्ट्रीमध्ये काम करतानाही असेच सर्व नियम पाळावेत. अशा पद्धतीने योग्य ती सर्व काळजी शेकारायंनी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. ICAR-NIASM यांनी त्यांच्या बुलेटिनमध्ये यास प्रसिद्धी दिली आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nपांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते\nपुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव\nटोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव\nकांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव\nम्हणून शेतकरी-सरकार बैठक ठोस निर्णयाविनाच संपली; पहा नेमके काय झालेय\nPrevious articleसुशांत प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीका केलेल्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची राजकारणात एन्ट्री\nNext articleमहाराष्ट्र भाजपने दिल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अशा खोचक शुभेच्छा; करून दिली ‘त्या’ प्रसंगाची आठवण\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nराज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल\nआता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/it-was-prithviraj-chavans-stewardship-that-led-to-the-coalition-government-in-the-state/", "date_download": "2021-01-18T01:47:35Z", "digest": "sha1:L74GZUSNBN4BLJFWG66TACDBRF4UL2S2", "length": 8696, "nlines": 91, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कारभारामुळे राज्यात युतीचे सरकार आले – Dainik Prabhat", "raw_content": "\nपृथ्वीराज चव्हाण यांच्याच कारभारामुळे राज्यात युतीचे सरकार आले\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चव्हाणांवर घणाघाती टीका\nमुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार जोरात सुरू झाला असल्याचे दिसत आहे. त्यासाठी त्यांनी रोज सभा घेत सरकार आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडले असल्याचे दिसत आहे. त्यातच आज त्यांची वणीमध्ये प्रचार सभा झाली यावेळी त्यांनी सरकारसह विरोधकांवरही टीका केली. यावेळी पाच वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारामुळेच त्यावेळी सत्तेत येण्यासाठी भाजप-शिवसेनेला मदत झाली, असा घणाघाती शाब्दिक हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी वणीमधील जाहीर सभेत केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील कारभाराचा त्यांच्या पक्षालाही काही फायदा झाला नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.\nयवतमाळ जिल्ह्यातील मनसेच्य��� उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी सोमवारी वणीमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष का महत्त्वाचा आहे, हे उपस्थितांना पटवून दिले. महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षाची सध्या गरज आहे. त्यासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे. सगळेच सत्तेत बसले तर तुमच्याबद्दल कोण बोलणार. विरोधी पक्ष कमजोर असल्यामुळेच सत्ताधारी मंडळी वाटेल ते निर्णय घेत आहेत. लोकशाही व्यवस्थेत सगळ्यात महत्त्वाची भूमिका विरोधी पक्षांचीच असते.\nभाजप सरकार आणि त्यांचे नेते वाटेल ते बोलताहेत यावरून त्यांनी जोरदार हल्ला चढविला. दोन दिवसांपूर्वी देशाचे कायदा मंत्री म्हणाले की, चित्रपट चालताहेत म्हणजे देशात मंदी नाही. इतक्‍या मोठ्या पदावरील व्यक्ती असे कसे काय बोलू शकतो. नोटाबंदीमुळे देशात मंदीची स्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या नोकऱ्या जाताहेत. उद्योग बंद पडताहेत. या सगळ्याला मंदी म्हणायचे नाही का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी 30 टक्के सरकारी कर्मचारी कामावरून काढून टाकले जाणार असल्याचे सांगितले होते. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही जाणार आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर पुणे जिल्ह्यात किरकोळ स्वरूपाच्या 58 तक्रारी\nसामाजिक : सुधारणा आवश्‍यकच; पण…\nदखल : करार शेती फायद्याची\nज्ञानदीप लावू जगी : नातरी निदैवाचा परिवरीं \n62 वर्षांपू्र्वी प्रभात : राष्ट्रसंघ नकाशासंबंधी खुलासा\nअर्णब गोस्वामी ‘चॅट’ प्रकरण : माजी मुख्यमंत्र्यांची चौकशीची मागणी\nआरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पोलिसांनी रोखले\n शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी शरद पवारांसह मुख्यमंत्री उतरणार रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/youth-in-rural-areas-rights-on-cities-of-mumbai-thane-navi-mumbai-pune-says-raj-thackeray-1743105/", "date_download": "2021-01-18T00:45:48Z", "digest": "sha1:DY7IJDJCS4SAIJ6PQZ6GKFT6YBYGK77K", "length": 13123, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "youth in rural areas rights on cities of Mumbai Thane Navi Mumbai Pune says Raj Thackeray |ग्रामीण भागातील तरुणांसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे ही हक्काची शहरं : राज ठाकरे | Loksatta", "raw_content": "\nटोक्य��� ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nग्रामीण भागातील तरुणांसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे ही हक्काची शहरं : राज ठाकरे\nग्रामीण भागातील तरुणांसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे ही हक्काची शहरं : राज ठाकरे\nराजकारणातील इच्छुकांकडे जर आपल्या शहराच्या, राज्याच्या आणि देशाच्या विकासाचा आराखडा नसेल तर निवडणुका का लढायच्या, असा खडा सवाल यावेळी राज यांनी उपस्थितांसमोर केला.\nमुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे ही तुमची हक्काची शहरं आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण तरुणांचा आणि जनतेचा या मुख्य शहरांवर पहिला हक्क आहे. त्यामुळे इथं हक्काने या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील तरुणांना केले आहे.\nमुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे ही तुमची हक्काची शहरं आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण तरुणाईचा-लोकांचा या मुख्य शहरांवर पहिला हक्क आहे. हक्काने या.#राजठाकरे #धुळेमनसेमेळावा\nधुळे येथे मनसेच्या मेळाव्यात रविवारी राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, “मी काही फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी धुळ्यात आलेलो नाही, तर ज्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांना शहराबाबत आस्था वाटते, शहरात काही रचनात्मक घडवायचं आहे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांना संधी देण्यासाठी मी इथं आलो आहे.\nराजकारणातील इच्छुकांकडे जर आपल्या शहराच्या, राज्याच्या आणि देशाच्या विकासाचा आराखडा नसेल तर निवडणुका का लढायच्या, असा खडा सवाल यावेळी राज यांनी उपस्थितांसमोर केला. तसेच मतदारांच्या मानसिकतेवर बोट ठेवताना ते म्हणाले, निवडणुकांमध्ये जर फक्त पैशांनाच महत्त्व असेल, कामाला नसेल तर कसला विकास होणार आहे.\nदरम्यान, नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका करताना राज म्हणाले, राजीव गांधींना जसं १९८४ साली बहुमत मिळालं त्यानंतर ३० वर्षांनी मोदींच्या हातात बहुमत आलं. मात्र, या बहुमताच्या जोरावर त्यांनी फक्त नोटाबंदी केली. या निर्णयामुळे फक्त नोटांचा रंग सोडला तर काय बदललं आपल्या देशात असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थितांना विचारला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आ��े. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 सामाजिक व धार्मिक एकोप्यासाठी सगळ्या राजकीय मंडळींनी एकत्र यावे : शरद पवार\n2 वाडा आश्रमशाळेत कुपोषणाने आणखी एका विद्यार्थिनीचा बळी\n3 दहा महिन्यांनंतर सुरु झालेली मोनोरेल पुन्हा बंद; प्रवाशांना मनस्ताप\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/international-cat-day-cats-imitating-film-stars-photos-are-going-viral-357849.html", "date_download": "2021-01-18T01:20:17Z", "digest": "sha1:2JKWQ32PL37MSA7ZOKRMYMLYBN2XKY3K", "length": 16457, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : फिल्मस्टार्सची कॉपी करणाऱ्या कॉपीकॅट Cats imitating film stars photos are going viral– News18 Lokmat", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nधनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nहोम » फ़ोटो गैलरी » बातम्या\nInternational Cat Day : फिल्मस्टार्सची डिट्टो नक्कल करणाऱ्या या कॉपी CAT पाहिल्यात का\nमांजरींनी केलेली ही फिल्मस्टार्सची नक्कल सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालते आहे. International Cat Day च्या निमित्ताने या कॉपी कॅटचा खेळ पाहा...\nप्रिया प्रकाश वारियरचा मल्याळी चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच सीनमध्ये प्रियाने जसा डोळा मारला आहे तसाच सेम टू सेम मांजरीनं डोळा मारल्याचं या फोटोत पाहायला मिळतं आहे.\n'चेतना-आपका फ्रेंडली अंकल' नावानं एक ट्विटर अकाउंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. या अकाऊंटवरून फिल्मस्टार्सची नक्कल करणारे मांजरींचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.\nकटरीना कैफने दिलेली ही पोज कधीतरी मांजरही देईल असं स्वप्नात सुद्धा कटरीना कैफला वाटलं नसेल.\nहा फोटो पाहून तर तुम्हाला हसू आवरणार नाही. रजनीकांत यांची सिगरेट ओढण्याची ही स्टाईल या मांजरीनं हुबेहुब आजमावली आहे.\nचेतना रजनीकांत यांचे फॅन असावेत असा अंदाज आहे कारण रजनीकांत यांच्या केसांची स्टाईल मांजरीच्या फोटोवर एडिट केली आहे. हा मांजरीचा हटके लूक पाहा\nकमल हसन आणि या फोटोतील मांजरीच्या मिशा पाहा. आलं ना तुम्हालाही हसू. कुणी कुणाला कॉपी केलं आहे हे यामध्ये सांगणं कठीण आह���. मात्र दोघांच्या मिशांची स्टाईल मात्र एकसारखी आहे.\nबाहुबलीमधील प्रसिद्ध स्टार प्रभासची स्टाईल या मांजरीनं केली आहे. नेटकऱ्यांनी मांजरीच्या या स्टाईलवर लाईकचा पाऊस पाडला आहे.\nफक्त फिल्म स्टार्सचीच नाही तर प्रत्येक मांजराची एक वेगळी स्टाईल असते. हे या फोटोत पाहायला मिळत आहे.\nप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ यांच्या मिशा आणि भुवयांची कॉपी या फोटोत पाहायला मिळते आहे.\nराणा डुगुबाती यांच्यासरखी दिसणारी मांजर खास बहुदा शोधली असावी. ह्या मांजरीचा अ‍ॅटिट्युड आणि स्टाईलच्या बाबतीत मांजर या फोटोतलं सगळं श्रेय घेऊन जाते आहे\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/business/story-e-com-firms-scramble-to-deal-with-covid-19-lockdown-some-suspend-services-altogether-1832605.html", "date_download": "2021-01-18T01:25:26Z", "digest": "sha1:CBEFNCSQMJNTPZJ4B6SQDJRZQNTKQJUU", "length": 25095, "nlines": 301, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "E com firms scramble to deal with Covid 19 lockdown some suspend services altogether, Business Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम क��णाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष���य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nलॉकडाऊननंतर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट यांच्या सेवांवर हा परिणाम...\nHT मराठी टीम, नवी दिल्ली\nकोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी गंभीर पाऊल उचलले. संपूर्ण देशात बुधवारपासून पुढील २१ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊनमधून केवळ अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लॉकडाऊनची घोषणा केली. त्यांच्या घोषणेनंतर ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्या ऍमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांनी आपल्या सेवांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. या सुधारणा काय आहेत जाणून घेऊया...\nPM मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जोफ्राचे ट्विट व्हायरल\nऍमेझॉनने आपली सेवा तूर्त स्थगित केलेली नाही. पण सध्या फक्त जीवनावश्यक वस्तूंच ग्राहकांना घरपोच पाठविण्यात येणार आहेत. इतर वस्तू तूर्त कोणालाही ऍमेझॉनवरून विकत घेता येणार नाहीत. घरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्ये, स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तू एवढेच ऑनलाईन मागविता येणार आहे. ज्यांनी आधीच इतर वस्तू मागविल्या होत्या. त्यांना आता कंपनीकडून रिफंड दिला जाणार आहे.\nफ्लिपकार्टने आपली सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कंपनीकडून कोणतीही ऑनलाईन ऑर्डर स्वीकारली जाणार नाही आणि घरपोच वस्तू दिलीही जाणार नाही.\nबिगबास्के���नेही आपली सेवा तूर्त स्थगित केली आहे. सेवा पुन्हा कधी सुरू होणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.\nलॉकडाऊननंतर आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वाढली\nग्रोफर्सनेही आपली सेवा तूर्त बंद केली आहे. ग्रोफर्सचे साठवणूक केंद्र फरिदाबादमध्ये आहे. पोलिसांनी सध्या फरिदाबाद पूर्णपणे बंद केले आहे. पण आम्ही २४ तासांमध्ये सेवा पुन्हा सुरू करू असे ग्रोफर्सने म्हटले आहे.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\nअ‍ॅमेझॉनकडून सुवर्णसंधी, पैशांविना सुरु करा स्वतःचा व्यवसाय\nराज्यांसाठी केंद्र सरकार ४० हजार कोटींचे कर्ज घेण्याची शक्यता\nसर्व वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीस मंजुरी द्या; ऍमेझॉन, फ्लिपकार्टची मागणी\nलॉकडाऊन वाढविला तरी काही उद्योगांना सूट देण्याची वाढती मागणी\nलॉकडाऊननंतर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट यांच्या सेवांवर हा परिणाम...\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल-नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nलॉकडाऊनमध्ये डाळ-तांदळाचे दर वाढले, भाज्या झाल्या स्वस्त\nम्युच्युअल फंड संकटः RBI कडून ५० हजार कोटींची तरतूद\nसर्व वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीस मंजुरी द्या; ऍमेझॉन, फ्लिपकार्टची मागणी\n'ही' रिक्षा पाहून आनंद महिंद्रांनी चालकाला दिली जॉबची ऑफर\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A5%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B9-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-2/", "date_download": "2021-01-18T00:18:23Z", "digest": "sha1:AVJWNJLQWKA7WAQS6WUUAGJ5QGFJ7DUB", "length": 8770, "nlines": 120, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत जिल्ह्यात १९४ ने घट; दोन हजार ९२० बाधितांवर उपचार सुरू -", "raw_content": "\nॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत जिल्ह्यात १९४ ने घट; दोन हजार ९२० बाधितांवर उपचार सुरू\nॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत जिल्ह्यात १९४ ने घट; दोन हजार ९२० बाधितांवर उपचार सुरू\nॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत जिल्ह्यात १९४ ने घट; दोन हजार ९२० बाधितांवर उपचार सुरू\nनाशिक : जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्‍णांच्‍या संख्येत वाढ झाल्‍याने दोन दिवसांपासून उपचार घेत असलेल्‍या रुग्‍णसंख्येत घट होत आहे. शुक्रवारी (ता. १८) दिवसभरात २७९ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असताना, बरे होणाऱ्या रुग्‍णांची संख्या ४६९ इतकी होती. चौघा रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्णसंख्येत १९४ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात दोन हजार ९२० बाधितांवर उपचार सुरू आहेत.\nनाशिक शहरातील १८१ बाधित\nशुक्रवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील १८१, नाशिक ग्रामीणचे ८८, मालेगावचे दोन, तर जिल्‍हाबाहेरील आठ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २९३, नाशिक ग्रामीणमधील १६२, मालेगाव येथील आठ, तर जिल्‍हाबाहेरील सहा रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. चार मृतांमध्ये एक नाशिक शहरातील तर, ग्रामीणमधील तीन रुग्‍णांचा मृत्‍यू झाला.\nहेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...\nएकूण संख्या एक लाख सहा हजार ५९४\nदरम्‍यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक लाख सहा हजार ५९४ झाली असून, एक लाख एक हजार ७७६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आतापर्यंत एक हजार ८९८ रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. दोन हजार ९२० बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात दाखल रुग्‍णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ५८३, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३०, मालेगावला सहा, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १३, तर जिल्‍हा रुग्‍णालयात चार रुग्‍ण दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ७६ अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक ५६१ अहवाल नाशिक शहराती��� रुग्‍णांचे असून, ३३७ अहवाल नाशिक ग्रामीणचे, तर मालेगावच्‍या १७८ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा आहे.\nहेही वाचा - दुर्दैवी एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा\nPrevious Postखासदार दत्तक गावात अखेर मोबाईलची ट्रिंग ट्रिंग; बीएसएनएलचा टॉवर मात्र अद्यापही धूळखात\nNext Postढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामाला ‘बुरे दिन’; रोगांच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेने रोगांच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेने बळीराजा चिंतेत\nMother Leopard Meets Her Cub | अन् भरकटलेल्या बिबट्याच्या बछड्याची आईशी भेट झाली\nVIDEO : नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी कोरोनामुक्त; डॉक्टरांचे मानले आभार\nनाशिकमध्ये सेट परीक्षेला ३ हजार ६२२ परीक्षार्थ्यांची दांडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2016/08/blog-post_31.html", "date_download": "2021-01-18T00:29:26Z", "digest": "sha1:BGGMBCKQVRSYKBUNYLGXC34LWKAYXK56", "length": 6816, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "सुधीर पाटील यांच्या शासकिय योजना आपल्या दारी,शिवसेना घेवून आली घरी या पुस्तीकेचे पालकमंत्रयाच्या हास्ते प्रकाशन...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषसुधीर पाटील यांच्या शासकिय योजना आपल्या दारी,शिवसेना घेवून आली घरी या पुस्तीकेचे पालकमंत्रयाच्या हास्ते प्रकाशन...\nसुधीर पाटील यांच्या शासकिय योजना आपल्या दारी,शिवसेना घेवून आली घरी या पुस्तीकेचे पालकमंत्रयाच्या हास्ते प्रकाशन...\nशासनाच्या प्रतेक योजना तळागाळातील लोकापर्यत पोहचाव्यात यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी तयार केलेल्या शासकिय योजना आपल्या दारी,शिवसेना घेवून आली घरी या पुस्तीकेचे प्रकाशन 2 सप्टेबर रोजी पालकमंत्री दिपक सावंत यांच्या हास्ते होणार असून या कार्यक्रमाला खासदार रवि गायकवाड यांच्यासह आनेक आमदारांची उपस्थिती रहाणार आसल्याची माहीती सुधीर पाटील यांनी आयेजीत पत्रकार परिषेदेत दिली...\nशासकिय योजना आपल्या दारी या पुस्तीकेच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील आर्थिकद्रष्या मागासलेल्या लोकांसाठी शासनाच्या सर्व विभागातील वयक्तीक लाभाच्या शासकिय योजना एकत्रीत करून ही पुस्तीका प्रतेक गावातील शिवसैनिक व शिवसेनेचे शाखाप्रमुख,विभागप्रमुख ,युवासैनिक ,विदयार्थीसेना ,शेतकरी सेना व महीला आघाडीच्या माध्यमातुन राबवण्यात येणा�� आहे. या पुस्तीकेच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील आपंग, परितक्ता,विधवा, निराधार आशा लोकापर्यत शासकीय\nयोजना पोचविण्याचे काम करणार आसल्याचे ही त्यांनी सांगीतले.या बाबद शिवसेने ने सर्वे केला आसता 40 टक्के लोकांपर्यतच शासकिय योजना पोहचतात आणि 60 टक्के लोक या पासुन वचिंत रहातात.आसे निदर्शनास आले आहे त्या मुळे ही पुस्तीका तयार केली आहे. आसेही त्यांनी सांगीतले...त्याच बरोबर मुद्रा योजनेआर्तगत 8 ते 10 हजार तरून व्यावसायीकांना कर्ज मीळवून देण्यात येणार आहे...\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (75) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (13) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nआमडदे ग्रामपंचायत निवडणूकीत समिधा विकास पॅनल ला विजयी करा-भोसले\nसोनारी ,कंडारी , जवळा , लोणी व डोंजा ग्रामपंचायतीमध्ये कोण मारणार बाजी -- राष्ट्रवादी , शिवसेना , भाजप आपआपले गड राखणार का \nनगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांच्या विकासात्मक मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97:AFC_submission_catcheck", "date_download": "2021-01-18T02:31:43Z", "digest": "sha1:GOXCYN66UGMX27LOULT2XW26IRJBEDOX", "length": 5074, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विभाग:AFC submission catcheck - विकिपीडिया", "raw_content": "\nहा विभाग (मॉड्यूल) पान सुरक्षेच्या अधीन असलेला आहे. तो खूप पानांवर वापरल्या जाणारा उच्च-दृश्यतेचा विभाग आहे किंवा, त्याचे substitution वारंवार होते. त्यामधील उत्पात किंवा चुका या अनेक पानांवर परिणाम करु शकतात. किरकोळ किंवा क्षुद्र संपादनही विदागारावर प्रचंड ताण उत्पन्न करु शकते. म्हणून, त्यास संपादनांपासून सुरक्षित केले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०१८ रोजी २०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/bmc-provision-rs-two-crore-for-kasturba-hospital-44989", "date_download": "2021-01-18T01:23:58Z", "digest": "sha1:Z5EJP7D4YQNHIOOXFH6IZFG5C6QIZPRU", "length": 9354, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "कस्तुरबा रुग्णालयाला मिळणार बळकटी, २ कोटींची तरतूद | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकस्तुरबा रुग्णालयाला मिळणार बळकटी, २ कोटींची तरतूद\nकस्तुरबा रुग्णालयाला मिळणार बळकटी, २ कोटींची तरतूद\nकोरोना व्हायरस (Corona virus) सारख्या संसर्गजन्य आजाराची साथ आली, तर त्याचे निदान, वैद्यकीय निष्कर्ष तातडीने मिळावेत, यासाठी मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) कस्तुरबा रुग्णालयाचे (Kasturba Hospital) बळकटीकरण करण्यात येणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nकोरोना व्हायरस (Corona virus) सारख्या संसर्गजन्य आजाराची साथ आली, तर त्याचे निदान, वैद्यकीय निष्कर्ष तातडीने मिळावेत, यासाठी मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) कस्तुरबा रुग्णालयाचे (Kasturba Hospital) बळकटीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारामध्ये नवीन इमारत नियोजित आहे. त्यासाठी पालिका अर्थसंकल्पात ७ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावीत आहे.\nकस्तुरबा रुग्णालयाच्या (Kasturba Hospital) आवारामध्ये सुसज्ज अशी तीन मजली इमारती उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये १४० खाटा असतील. अशा प्रकारची ही पहिली विलगीकरण करण्यात आलेली इमारत असेल, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून रुग्णाला दूर ठेवता येईल. अद्ययावत चाचण्या कस्तुरबा रुग्णालयात करणे शक्य होणार आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या वास्तूमध्येही काही नवे वैद्यकीय उपक्रम राबवण्यात येणार आहेत. करोना विषाणूच्या चाचण्याही येथे सुरू करण्यात येणार आहेत. रक्त आणि संसर्गाचे अन्य नमुने घेऊन वैद्यकीय नमुन्यांआधारे प्राथमिक चाचण्यांचे काम सुरू करण्यात येणार आहे. रुग्णाला विलगीकरण कक्षामध्ये ठेवल्यानंतर एकाकी वाटू नये, यासाठी विरंगुळ्याची साधनेही असतील.\nआजारांच्या नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) यंदाच्या अर्थसंकल्पात ���िशेष तरतूद करण्यात आली आहे. क्षय, एड्स, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिससारख्या संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध व बालकांच्या १०० टक्के लसीकरणाची निश्चिती हे २०३० पर्यंतचे लक्ष्य आहे. २०१८च्या तुलनेत गेल्या वर्षी मलेरियामध्ये १३.४८ , डेंग्यूमध्ये ८.२७ टक्के तर एचआयव्हीमध्ये ३०.४६ टक्के घट झाल्याचे महापालिका प्रशासनाने नमूद केले आहे. पश्चिम - पूर्व उपनगरातील सहा रुग्णालयांमध्ये डी.एन.बी अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. या अभ्यासक्रमासाठी पूर्ण वेळ कंत्राटी तज्ज्ञ वैद्यकीय सल्लागारांच्या नेमणुका करण्यात येतील.\nकोरोनावर उपचाराचे व्हायरल मेसेज खोटे\nआर्थिक उत्पनाच्या कमतरतेमुळं महापालिकेची नोकरभरती बंद\nखोट्या बंदुकीने दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना अटक\nमेट्रोच्या 'या' मार्गावर धावणारी रेल्वेगाडी २७ जानेवारीला मुंबईत होणार दाखल\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना मिळणार तात्काळ प्रथमोपचार\nराज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात; भीती नको‌\nमहाराष्ट्रात पहिल्या दिवशी ६४ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nअत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचा एसटीचा मोफत प्रवास बंद\nपनवेल-कर्जत थेट लोकलसाठी प्रवाशांना आणखी ४ वर्ष वाट पाहावी लागणार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://apmcnews.com/apmc-news-breaking%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95/", "date_download": "2021-01-18T02:01:40Z", "digest": "sha1:F57VSKRMPVVFVL7JOTN47NC4AEY5GZVO", "length": 7722, "nlines": 70, "source_domain": "apmcnews.com", "title": "Apmc News Breaking:अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू-अँड.आशिष शेलार - Agriculture News in Marathi", "raw_content": "\nApmc News Breaking:अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू-अँड.आशिष शेलार\n*अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू*\n*शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांची माहिती*\nमुुंबई: अशासकीय खाजगीशाळांमधील अर्धवेळशिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याचे शालेय शिक्षण क्रीडा व ��ुवक कल्याण मंत्री अँड.आशिष शेलार यांनी आज घोषित केले. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.\nराज्यातील अशासकीय खाजगी शाळातिल पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना दिनांक 22 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. तसेच अनुदानित व महापालिका, नगरपालिका शाळांमधील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र अशासकीय खाजगी शाळातिल अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथपाल व रात्र शाळेचे शिक्षकांचा निर्णय प्रलंबित होता.\nराज्यात 1012 अर्धवेळ शिक्षक, 1431 अर्धवेळ ग्रंथपाल तसेच 165 रात्र शाळांमधे काम करणारे 630 रात्र शाळा शिक्षक, 219 शिक्षकेत्तर कर्मचारी असून या सर्वांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करणारा शासन मंत्री अँड आशिष शेलार यांनी घेतला असून त्याचा निर्णय आज जारी करण्यात आला आहे.\nApmc News: फळ मार्केट ओपन शेड मधील ...\n70 हजार खुर्च्यां,केजरीवाल-ममता मेहमान\nAPMC NEWS BREAKING : शरद पवार मुंबईत दाखल , उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे पोहोचले भेटील\nउन्हाळ कांदा लागवडीत वाढ, दराने प्रति एकरसाठी १० हजारांचा टप्पा गाठला.\nसाखर निर्यात कोट्याचे पुनर्वाटप जाहीर\nWhatsApp वर बातम्या मिळवण्या करीत खालील लिंक वर क्लिक करा आणि APMC मधील सर्व न्यूस आपल्याला घरी बसल्या आपल्याला ग्रुप वर भेटतील.\nAPMC News.com ही एक स्वतंत्र न्युज वेब पोर्टल आहे. आज आपल्या भारतात अनेक वृत्तपत्र आणि न्युज चॅनेल आहेत परंतु या सर्व न्युज चॅनेल आणि वृत्तपत्र हे कोणी ना कोणी राजकारणी व्यक्ती किंवा राजकारणाशी निगडित व्यक्ती किंवा समाजातील बलाढ्य व्यक्तींची असतात परंतु आमचे हे APMC News. com ही सर्वसामान्य कामगार वर्गाच्या हक्कांसाठी आहे आणि सर्वसामान्यांच हक्काचं व्यासपीठ आहे.\nकोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने दिनांक १७ आणि १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित*\nनवी मुंबई महापलिकात काेराेना लसीकरणास सुरवात\nराम मंदिराचे पोस्टर फाडल्याने आशिष शेलारांनी केलाय संतप्त व्यक्त\nराज्यात बर्ड फ्लूची भीती वाढल्याने पशुसंवर्धन आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चिकन खाऊन केले गैरसमज दूर \n 90 हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता; CDC चा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/nitish-rana-manglik-report.asp", "date_download": "2021-01-18T00:57:26Z", "digest": "sha1:FQELDWSUKF2B6A5LO6IOBGAHYAHHHMR6", "length": 7693, "nlines": 116, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "नितीश राणा Manglik Report | नितीश राणा Mars Dosha 12/27/93 12:00 AM", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » नितीश राणा मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nनितीश राणा 2021 जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nनितीश राणा मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nमांगलिक तपशील / मांगलिक दोष\nसाधारणतः मांगलिक दोष जन्म पत्रिकेतील लग्न व चंद्राच्या स्थानांवरून मांडले जातात.\nजन्मपत्रिकेत मंगल आहे चौथे घर लग्नापासून, व चंद्र आलेखात मंगल आहे आठवे घर.\nम्हणून मंगल दोष आहे लग्न आलेख व चंद्र आलेख दोन्हीत उपस्थित.\nमंगल दोष व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडथळे आणू शकतो. काहींचे मानणे आहे की मंगल दोषामुळे जोडीदारास वरचेवर आजारपण किंवा मृत्यू देखील येऊ शकतो.\nअसे मानले जाते की मांगलिक व्यक्तीचे दुसऱ्या मांगलिक व्यक्तीबरोबर लग्न झाल्यास मंगल दोषाचा प्रभाव नष्ट होतो.\nकाही इलाज (मंगल दोष असल्यास)\nकुंभ विवाह, विष्णु विवाह व अश्वथ विवाह हे मंगल दोषावर लोकप्रिय इलाज आहेत. अश्वथ विवाह म्हणजे पिंपळ किंवा केळीच्या झाडाशी लग्न करून त्यानंतर ते झाड कापून टाकणे. कुंभ विवाह, ज्याला घट विवाह देखील म्हणतात, म्हणजेच एखाद्या मडक्याशी विवाह करून ते मडके फोडून टाकणे.\nकेशरिया गणपती (शेंदरी रंगाची गणेशाची प्रतिमा) देव्हाऱ्यात ठेऊन तिची रोज पूजा करावी.\nहनुमान चालीसाचा जप करून रोज हनुमानाची आराधना करावी.\nमहामृत्युंजय पाठ करावा (महामृत्युंजय मंत्राचे पठण करावे).\nइलाज (लाल किताब वर आधारित विवाहानंतरचे)\nपक्ष्यांना गोड खाऊ घालावे.\n(हस्तिदंत) हाथी दांत घरी ठेवावा.\nवडाच्या झाडाची दुध व गोड पदार्थाने पूजा करावी.\nआमचा सल्ला आहे की आपण ज्योतिष्याशी सल्लामसलत करून मगच हे इलाज स्वतः करावेत.\nनितीश राणा शनि साडेसाती अहवाल\nनितीश राणा दशा फल अहवाल\nनितीश राणा पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/columnist/news/the-immortal-voice-of-protest-128068135.html", "date_download": "2021-01-18T01:53:39Z", "digest": "sha1:QLM2PNIWDQJBYZCSZ3JUFEHOZLPV5QOD", "length": 6368, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The 'immortal' voice of protest | विरोधाचा ‘अमर्त्य’ आवाज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमहाकवी नामदेव ढसाळ एका कवितेत म्हणतात... ‘तसं हरतऱ्हेने लोकांचे आंधळे- मुके- बहिरे माकड तयार करण्याचे षड््यंत्र सुरू झालंय या भयंकराच्या दरवाजात...’ परवा नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना मांडलेल्या भावनांचा आशय तोच आहे. ते म्हणाले, ‘देशात विरोध आणि चर्चेचे स्थान ‘मर्यादित’ केले जात आहे. ज्या व्यक्ती सरकारला पसंत नाहीत अशांना ते दहशतवादी घोषित करू शकतात. त्यांना कैदेतही टाकू शकतात. आंदोलन तसेच स्वतंत्र विचार-विनिमयाच्या जागा संक्षिप्त केल्या जात आहेत किंवा संपुष्टात तरी आणण्यात येत आहेत.’ सेन यांच्या या विधानापेक्षा त्यांचा प्रतिवाद ज्या पद्धतीने होत आहे, त्याचे मात्र आश्चर्य वाटते. सेन यांच्यावर कोलकात्यातील काही फूट जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोपही केला जात आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही असे नाही. आपण भारतीय धर्मनिरपेक्ष, लोकशाही, सार्वभौम देशात राहत आहोत. संविधानाने पेहराव, भाषा, रीती-रिवाज, उपासना, संचार, संवाद याला कसलाही अटकाव केलेला नाही. आपल्या न्याय्य हक्कांसाठी समूहाने रस्त्यावर उतरण्याचे स्वातंत्र्य आहे. तरीसुद्धा देशात अनाम दहशत जाणवते. आपण सुरक्षित नाही आहोत असे वाटत राहते. त्याला पुष्टी देणाऱ्या घटना पाच-सहा वर्षांत घडल्याही आहेत. सेन यांचे बोल एकाएकी आलेले नाहीत. यूपीए म्हणजे मनमोहनसिंगांचे सरकार असतानाही ते बोलले. पण, त्या वेळी गरिबी, शिक्षण आणि रोजगार यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचले. आता एनडीएचे सरकार आहे. मोदी सरकारच्या काळात ते मूलभूत हक्क आणि अधिकारांची गळचेपी होत असल्याचे बजावत आहेत. विचारवंत-लेखक हा समाजाचा आवाज असतो. त्यांचे शब्द कृती असते. म्हणून त्यांना सत्ता घाबरते. तिचे समर्थक हा आवाज दाबण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच अनेक लेखकांनी आज स्वत:वर सेन्साॅरशिप लादून घेतली आहे. पण, विरोधाचा आवाज न ऐकण्याने वास्तव बदलत नाही. उलट ते आणखी तीव्र होते. राज्यकर्त्यांनी याचा विचार करायला हवा. कारण, गाणे कधी थांबत नसते. अंधारलेल्या दिवसाचे तर नसतेच नसते, हेच अमर्त्य सेन स��ंगू पाहत आहेत.\nऑस्ट्रेलिया ला 173 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/the-brutal-murder-of-a-young-womans-grandmother-and-younger-brother-out-of-one-sided-love-the-accused-also-committed-suicide-by-jumping-under-the-train-128001923.html", "date_download": "2021-01-18T01:43:15Z", "digest": "sha1:VNDQZTR4GA6LOOQZKPFS7H2UBLBJZ7XM", "length": 5488, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The brutal murder of a young woman's grandmother and younger brother out of one-sided love; The accused also committed suicide by jumping under the train | एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या आजी आणि लहान भावाची निर्घृण हत्या; आरोपीनेही रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनागपूर:एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या आजी आणि लहान भावाची निर्घृण हत्या; आरोपीनेही रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या\nआरोपीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही\nएकतर्फी प्रेमात आडकाठी असलेली प्रेमिकेची आजी व तिच्या दहावर्षीय भावाचा निर्दयीपणे खून करणारा आरोपी मोईन खान याने गुरूवारी रात्री मानकापूर रेल्वे पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली यामागच्या कारणाचा शोध पोलिस घेत आहेत. मोईन खानने एकतर्फी प्रेमातून गुरुवारी दुपारी हजारी पहाड येथे घरात घुसून आजी व नातवाचा खून केला होता. लक्ष्मीबाई धुर्वे (वय ७०) व यश धुर्वे (वय १०) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत.\nलक्ष्मीबाई धुर्वे यांच्या नातीचे व आरोपीचे प्रेमसंबंध होते. मात्र हे प्रेमसंबंध लक्ष्मीबाईंना मान्य नसल्याने त्यांनी दोघांच्या भेटीगाठी बंद केल्या होत्या. धुर्वे कुटुंबीयांनी मुलीला मध्यप्रदेशातील नातेवाईकांकडे ठेवले होते. त्यामुळे आरोपी संतापला होता. या विषयावरून त्याने अनेक वेळा धुर्वे कुटुंबीयांना धमक्या देखील दिल्या होत्या. आरोपीने दिलेल्या धमक्यांना गांभीर्याने त्यांनी घेतले नाही. त्यातच गुरूवारी आरोपीने दुपारच्या सुमारास लक्ष्मीबाई धुर्वे आणि त्यांचा नातू यश हे घरी एकटेच असताना बळजबरीने घरात प्रवेश केला आणि त्या दोघांचीही धारधार शस्त्राने वार करुन खून केला. संध्याकाळी लक्ष्मीबाई धुर्वे यांचा मुलगा आणि सून कामावरून घरी परतले तेव्हा या दुहेरी खून प्रकरणाचा खुलासा झाला.\nऑस्ट्रेलिया ला 168 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/coronavirus-mha-guidelines-update-know-what-is-allowed-what-not-complete-list-127947279.html", "date_download": "2021-01-18T01:33:52Z", "digest": "sha1:IB7HUDIJED7G3XJKUNH4KIQ4WHDFGBMF", "length": 7770, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus MHA Guidelines Update | Know What Is Allowed, What Not Complete List | राज्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार निर्बंध लादण्यास सूट, मार्गदर्शक सूचना 1 डिसेंबरपासून होणार लागू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकेंद्राच्या कोरोनावर नव्या गाइडलाइन्स:राज्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार निर्बंध लादण्यास सूट, मार्गदर्शक सूचना 1 डिसेंबरपासून होणार लागू\nकेंद्राची ही मार्गदर्शक सूचना 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे.\nकेंद्र सरकारने बुधवारी कोरोनाबाबत एक नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. राज्यांनी खबरदारी घेतली पाहिजे असे केंद्राने म्हटले आहे. तसेच राज्यांना देखरेख, कंटेंटमेंट आणि खबरदारीच्या बाबतीत काटेकोर पालन करावे लागेल. राज्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार निर्बंध लादण्यास सूट देण्यात आली आहे. केंद्राची ही मार्गदर्शक सूचना 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे.\nकेंद्राने म्हटले आहे की कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपण आतापर्यंत मिळवलेले यश कायम राखायचे आहे. हे देशातील कमीतकमी सक्रिय प्रकरणांमधून स्पष्ट होते. मात्र, सणासुदीच्या हंगामात आणि काही राज्यांत प्रकरणांमध्ये वाढ दिसून आली आहे. यासाठी राज्यांना सावधगिरी बाळगावी लागेल आणि कंटेंटमेंट, तसेच उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागेल.\nसर्व्हिलान्स आणि कंटेंटमेंटसाठी गाइडलाइन्स\nकंटेनमेंट झोनमधील राज्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. सर्विलान्स सिस्टम मजबूत करावी लागेल.\nजिल्हा प्रशासनाला केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.\nराज्यांना सूट देण्यात आली आहे की, त्यांनी आपली परिस्थिती पाहता स्वतः निर्बंध लावावे.\nसर्व जिल्ह्यात तयार होणाऱ्या कंटेनमेंट झोनची यादी आपल्या संकेतस्थळावर अपलोड करावी लागेल. हे आरोग्य मंत्रालयालाही सांगावे लागेल.\nया झोनमध्ये लोकांचे येणेजाणे काटेकोरपणे थांबवावे लागतील. केवळ अत्यावश्यक वस्तू आणि मेडिकलसाठी सूट देण्यात येईल.\nकोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी पाळत ठेवणारी पथक घरोघरी जातील. प्रोटोकॉलच्या हिशोबाने टेस्टिंग केली जावी.\nसंक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येत असलेल्या लोकांची यादी असावी. त्यांना ओळख काढून त्यांना ट्रॅक करावे आणि अलग ठेवणे आवश्यक आहे.\nसंक्रमित व्यक्तीवर त्वरित उपचार सुरु केले पाहिजेत. त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात यावे. आवश्यक असल्यास, रुग्णालयात दाखल करण्यात यावे.\nILI आणि SARI प्रकरणांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि मोबाइल युनिट त्यांच्या संपर्कात असावेत.\nस्थानिक जिल्हा प्रशासन आणि पोलिस हे निर्बंधाची अंमलबजावणी आणि नियमांचे पालन करण्याची जबाबदारी घेतील.\nअनलॉक-5 च्या गाइडलाइंस दोन महिन्यापूर्वी जारी झाल्या होत्या\nकेंद्र सरकारने दोन महिन्यापूर्वी कोरोना काळात अनलॉक-5 च्या गाइडलाइंस जारी केल्या होत्या. यानुसार सणांचा सीजन पाहता सरकारने अनलॉक-5 मधील निर्बंध कमी केले होते.\nऑस्ट्रेलिया ला 163 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/national-world/story-union-minister-nitin-gadkari-say-do-not-need-odd-even-scheme-in-delhi-1818736.html", "date_download": "2021-01-18T01:27:29Z", "digest": "sha1:SIWC5PH43VLDIYMHB6VRYOJFVEVCBSO7", "length": 24866, "nlines": 302, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "union minister nitin gadkari say do not need odd even scheme in delhi, National World Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र ��ोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३��� जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n'दिल्लीत सम-विषम योजना लागू करण्याची गरज वाटत नाही'\nलाईव्ह हिंदुस्थान , दिल्ली\nदिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने सम-विषम योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीमध्ये सम-विषम योजना लागू करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत सम-विषम योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.\nभाजपशी युतीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केले महत्त्वाचे वक्तव्य\nकेजरीवाल सरकारच्या निर्णयावर विचारलेल्या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी सांगितले की, 'दिल्लीमध्ये सम-विषय योजना लागू करण्याची गरज असल्याचे मला वाटत नाही. आम्ही जो रिंग रोड तयार केला आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण मोठ्याप्रमाणात कमी झाले आहे. तसंच आमच्या योजनेमुळे येत्या दोन वर्षात दिल्ली प्रदूषण मुक्त होईल.' असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.\nभाजपमध्ये प्रवेशापूर्वी उदयनराजे यांनी केले ट्विट... वाचा काय\nराजधानी दिल्लीमध्ये सम-विषम नियम येत्या ४ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान लागू होणार आहे. दिल्लीतील प्रदूषणाला लक्षात घेता केजरीवाल सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील रस्त्यावर ४ नोव्हेंबरला सम क्रमांकाच्या गाड्या धावतील. तर ५ नोव्हेंबरला विषम क्रमांकाच्या गाड्या धावतील. तसंच प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी ऑक्टोबरपासून दिल्ली सरकार मास्कचे वाटप करणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली.\nभास्कर जाधव यांनी शिवसेनेत केला प्रवेश\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अ��फॉलो केले\nदिल्लीमध्ये ४ नोव्हेंबरपासून लागू होणार सम-विषम योजना: केजरीवाल\nदिल्लीत आजपासून 'सम-विषम' लागू, उल्लंघन केल्यास ४ हजारांचा दंड\nदिल्ली मतदानाची टक्केवारी अजून जाहीर नाही, आपचा ECला सवाल\nभाजप खासदाराने मोडला सम-विषमचा नियम\nगावाकडे पायी जाणाऱ्यांना टोलनाक्यावर अन्न-पाण्याचा पुरवठा करा: गडकरी\n'दिल्लीत सम-विषम योजना लागू करण्याची गरज वाटत नाही'\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनाविरोधातील लढाईमध्ये रेमडेसिवीर ठरतंय आश्वासक औषध\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nइरफाननंतर ऋषी कपूर यांच्या एक्झिटनंतर बॉलिवूड सुन्न\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन\nदेशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्र��क कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/rakesh-shukla", "date_download": "2021-01-18T00:49:53Z", "digest": "sha1:4DNDKPUYRPVQC7RYFN3MQPYYPH2ULRZG", "length": 2646, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "राकेश शुक्ला, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nन्यायालयातील अधिकाराच्या जागी असलेल्या व्यक्ती सामान्य मानवी भावनांपासून मुक्त कशा असतील\nशेतकरी आंदोलन: कार्यकर्ते आणि टीव्ही पत्रकाराला एनआयएची नोटिस\nनवीन विज्ञान तंत्रज्ञान धोरण (मसुदा) समजून घेताना …\nस्नूपगेट २०१३ : ‘साहेबां’साठी तरुण आर्किटेक्टवर हेरगिरी\nअँजेला मर्केल युग मावळतीकडे : जर्मन सीडीयूने नवा नेता निवडला\n‘पटेली’ – नवे बंडखोर सौंदर्यशास्त्र\nलेफ्टिस्ट सुफी सईद मिर्झा\nकौटुंबिक हिंसाचाराचा मुलांवर होणारा परिणाम\nकोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आव्हान किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://news34.co.in/post/37574", "date_download": "2021-01-18T01:32:32Z", "digest": "sha1:73O6FQ2RSYZDE7SCRRRG2VGPTYHFJFQV", "length": 12506, "nlines": 140, "source_domain": "news34.co.in", "title": "गडचांदूरात त्या मुद्यावरून राजकारण तापायला सुरुवात, आठ ते दहा दिवसांत कायमस्वरूपी उपाय करू : उपाध्यक्ष जोगी, दिलेले आश्वासन फोल ठरतील : विरोधी पक्ष नगरसेवक डोहे | News 34", "raw_content": "\nHome कोरपणा/गडचांदूर गडचांदूरात त्या मुद्या��रून राजकारण तापायला सुरुवात, आठ ते दहा दिवसांत कायमस्वरूपी उपाय...\nगडचांदूरात त्या मुद्यावरून राजकारण तापायला सुरुवात, आठ ते दहा दिवसांत कायमस्वरूपी उपाय करू : उपाध्यक्ष जोगी, दिलेले आश्वासन फोल ठरतील : विरोधी पक्ष नगरसेवक डोहे\nकोरपना तालुक्यात सर्वात मोठ्या व नावाजलेल्या गडचांदूर शहरातील नागरिक सध्या मोकाट जनावरे व सैरावैरा फिरणाऱ्या डुकरांमुळे हैराण असून यामुळे नगरपरिषदेवर कमालीचा रोष व्यक्त होत आहे.सदर समस्या मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी कित्येकदा निवेदने दिली मात्र थातूरमातूर कारवाई शिवाय दुसरे काहीच घडले नाही.सदर समस्येचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.\n“मोकाट जनावरे व डुकरांचा त्रास सहन करावा लागत असल्याने मी शहरवासीयांची माफी मागतो.कोरोना संकटामुळे याला वेळ लागला पण आता मी आणि नगराध्यक्ष,नगरसेवक, नगरसेविका,सभापतीगण यांनी यासाठी कर्मचाऱ्यांना निर्दोष दिले असून डुकरे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.येत्या 8,10 दिवसात सदर समस्या कायमस्वरूपी निकाली काढु व नगरवासीयांना यातून मुक्त करू,नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत गडचांदूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी यांनी News34 प्रतिनिधी पुढे व्यक्त केले आहे.”\n“गेल्या 2 जुलै रोजी नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती यांनी सदर समस्येबद्दल एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर नागरिकांची पोस्ट पाहून “डुकरांचा बंदोबस्त करू” असे आश्वासन ग्रुपवर पोस्टद्वारे दिले होते. मात्र 10 दिवस होऊनही समस्या काही सुटली नसून त्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले.आता उपाध्यक्ष महोदय पुन्हा 8,10 दिवसात डुकरांचा बंदोबस्त करू,असे म्हणत आहे.मात्र ही माहिती खोटी व जनतेची दिशाभूल करणारी असून उपाध्यक्ष साहेब,कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे कर्मचारी कामात असल्यामुळे डुकरांचा बंदोबस्त होण्यास वेळ लागत आहे.असे सांगून जनतेची दिशाभूल करू नका.तुमच्या माहितीसाठी सांगतो नगरपरिषदेचे कर्मचारी डुकरं पकडत नसते.यांना पकडण्यासाठी राजूरा येथील एका व्यक्तीला नगरपरिषदेने ठेका दिला आहे त्यांना आदेश द्याना.नाहितर आपली कोणत्याही विभाग प्रमुख व प्रशासनावर वचक नाही हे तरी सांगा असा प्रश्न नगरपरिषदेत विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी News34 ���ा पाठवलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थीत केला आहे.”\nयासर्व घडामोडी पाहता शहरातील मोकाट जनावरे व डुकरांना घेऊन राजकारण तापायला सुरुवात झाल्याचे पहायला मिळत असून थातूरमातूर कारवाई न करता संबंधितांनी सदर समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी असे मत त्रस्त नागरिकांनी व्यक्त केले आहे.\nPrevious articleसरकार नही सावकार है घोषणाबाजी करीत आप ने केली वीज बिलाची होळी\nNext articleअंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नका -विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन\nगड़चांदूरात ऑनलाइन निबंध वाचन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद\nगडचांदूर नगरपरिषदेने का मानले नगरसेवकांचे आभार\nजलशुद्धीकरण हस्तांतर अडकले लाखोंच्या अर्थकारणात \nहजरत टिपू सुलतान फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम गरजूंना शिलाई मशीनचे वाटप\nचंद्रपूर जिल्ह्यात मिठासह जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा उपलब्ध, अफवा पसरवू नका...\nयंग चांदा ब्रिगेड विज कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना सन्मान मिळवून देण्यासाठी...\nजनप्रतिनिधी सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून गरजवंतांना मास्क, सॅनिटायझेशन बॉटल...\nचंद्रपूर जिल्ह्यात 22 नव्या बाधितांची भर\nशेतात आढळला पती-पत्नीचा मृतदेह\nशरद पवार विचार मंचतर्फे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nडॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nप्रियकराने केली प्रेयसीची हत्या\nनागपूर पदवीधर मतदार संघातील निकाल घोषित\nविदर्भातील महत्वाचे आणि औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील घङामोङी, ब्रेकिंग बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचा आढावा घेणारे चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रेसर वेब पोर्टल.\nगडचांदूरात स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर, नागरिकांचा जीव टांगणीला\nनांदाफाट्यावरील सुगंधीत तंबाखू विक्रेत्याचे घरी गडचांदूर पोलीसांची धाड, प्रकरण मॅनेज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/there-no-proposal-merge-talgaon-panchayat-panaji-municipal-corporation-9607", "date_download": "2021-01-18T00:02:56Z", "digest": "sha1:NAH43PY6UJSAMXR4JQXYVJGZLY7WWWJE", "length": 10817, "nlines": 121, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "ताळगाव पंचायत पणजी महापालिकेत विलीन करण्याचा प्रस्ताव नाही - मंत्री जेनिफर मोन्सेरात | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 18 जानेवारी 2021 e-paper\nताळगाव पंचायत पणजी महापालिकेत विलीन करण्याचा प्रस्ताव नाही - मंत्री जेनिफर मोन्सेरात\nत���ळगाव पंचायत पणजी महापालिकेत विलीन करण्याचा प्रस्ताव नाही - मंत्री जेनिफर मोन्सेरात\nबुधवार, 13 जानेवारी 2021\nराज्यातील अकरा पालिका निवडणुका पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांबरोबर पणजी महापालिकेची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.\nपणजी: राज्यातील अकरा पालिका निवडणुका पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांबरोबर पणजी महापालिकेची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान ताळगाव पंचायत पणजी महापालिकेत विलीन करण्याबाबतची चर्चा होत असून त्याबाबत वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.\nया वृत्तामुळे ताळगाव पंचायत क्षेत्रातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. या विलिनीकरणाबाबत कोणताच निर्णय झाला नसला तरी ताळगाववासीयांमध्ये याबाबत संशय निर्माण झाला आहे. ताळगावचे माजी मंत्री व माजी आमदार सोमनाथ जुआरकर यांनी ताळगाव पंचायत पणजी महापालिकेत विलीन केली होती तेव्हा लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उठली होती. त्याच काळात अतानासिओ ऊर्फ बाबुश मोन्सेरात यांनी विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच लढवताना ही ताळगाव पंचायत पुन्हा जैसे थे करण्याचे आश्‍वासन दिले होते. आमदार निवडून आल्यावर त्यांनी दिलेले वचन पाळले व पुन्हा ताळगाव पंचायत अस्तित्वात आली. पुन्हा हालचाली सुरू झाल्याने लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ताळगावच्या आमदार व मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी फेसबुकवरून माहिती देताना ताळगाव पंचायत पणजी महापालिकेत विलीन करण्याचा कोणताच प्रस्ताव नसल्याचे स्पष्‍ट केले आहे.\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांना दिल्लीला हलवणार नाही ; एम्सच्या तज्ज्ञांची माहिती -\nमहाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची केन्द्रीय समिती निवडण्यासाठी आज पणजीत मतदान\nपणजी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची केन्द्रीय समिती निवडण्यासाठी आज पणजीत मतदान सुरू...\nलसीकरणासाठी आरोग्य विभागाच्या मदतीला धावलं निवडणूक आयोग\nकोरोना विषाणू विरुद्धची लढाई उद्यापासून आणखी तीव्र होणार आहे. देशाचे पंतप्रधान...\nपणजी महानगरपालिका मार्केटमधील व्यापाऱ्यांचा 'दुकान बंद'\nपणजी : पणजी महानगरपालिका मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आज सकाळी अचानकपणे बंद...\nम. गो. चे अध्यक्ष शनिवारी ठरणार ; रत्नकांत म्हार्दोळकरांची माघार\nपणजी : महाराष्ट्रवादी गोम���तक पक्षाची केंद्रीय समिती नेमण्यासाठी येत्या...\nआरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पाठवले पत्र\nपणजी: सत्तरी तालुक्यातील मेळवली येथील प्रस्तावित आय आय टी प्रकल्प रद्द करावा अशी...\nकॉंग्रेस केवळ अफवा पसरवण्यापुरता शिल्लक राहिला\"भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांचा हल्लाबोल\nपणजी: कॉंग्रेस पक्षाला लोकांनी ओळखलं आहे.या पक्षाची गरज आता केवळ अफवा...\nरिपब्लिकन पक्षालाही ट्रम्प नकोसे, पक्षातून हकालपट्टी करण्याबाबत एका सिनेटरचं विधान\nवॉशिंग्टन : कॅपिटॉलमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना...\nनवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 'मनसे'कडून स्वबळाची रणनिती\nनवी मुंबई : महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी बघावयास मिळत आहे, त्यातच...\n\"पश्चिम बंगालमध्ये गरजू लोकांना मिळणार कोरोनाची मोफत लस\"- ममता बॅनर्जींची मोठी घोषणा\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली....\nपणजी महापालिकेत ‘ताळगाव’चा समावेश\nपणजी : पणजी महापालिकेच्या येत्या निवडणुकीआधी ताळगाव पंचायत क्षेत्र पणजी...\nदिल्लीत कोकणी अकादमीची स्थापना करणार\nपणजी: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत कोकणी अकादमी स्थापन...\nबंड म्हटले, की त्यात तीव्र विरोध, उठाव, उद्रेक हे सगळे घटक अंतर्भूत असतात, हे खरे;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AE%E0%A5%AF", "date_download": "2021-01-18T02:20:11Z", "digest": "sha1:4S7QRXSTNTFHVISVQ6R4XZLI66F2TLXY", "length": 3276, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १३८९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३६० चे - १३७० चे - १३८० चे - १३९० चे - १४०० चे\nवर्षे: १३८६ - १३८७ - १३८८ - १३८९ - १३९० - १३९१ - १३९२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजून २८ - ओट्टोमन सैन्याने कोसोव्हो येथे सर्बियाला हरवले व युरोपविजयाची मुहुर्तमेढ रोवली.\nसप्टेंबर २७ - कोसिमो दि मेदिची, फ्लोरेन्सचा राजा.\nऑक्टोबर १५ - पोप अर्बन सहावा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शे��टचा बदल १७ ऑगस्ट २०१५ रोजी २२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-01-18T02:22:00Z", "digest": "sha1:62IJTQPWV57PUNCF42BKXFORMY45YSBI", "length": 3121, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कार्ल कॉरेन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकार्ल कॉरेन्स यांनी अनुवंशशास्त्राचा विकास केला व अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम शोधून काढले.\nचार्ल्‌स डार्विन यांच्या उत्क्रांतिवाद या विचारातील म्हणण्याप्रमाणे गुणधर्म बदलून नव्या जाती कशा निर्माण होतात, हे बघण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींच्या लागवडी करून त्यांच्यावर प्रयोग केले. त्यातील अनुमानांवरून अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम मांडले.\nLast edited on ९ जानेवारी २००९, at ०७:००\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ जानेवारी २००९ रोजी ०७:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-01-18T02:07:44Z", "digest": "sha1:EJ5JG7USFHAKCBNNWM3HUNDLBYV7XNAN", "length": 3208, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सिडनी थंडर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसिडनी थंडर्स क्रिकेट संघ, सिडनी शहरातील असून, बिग बॅश लीग मध्ये खेळतो.\nबिग बॅश लीग विजय:\nकृपया क्रिकेट-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २६ डिसें���र २०१७, at ०६:१६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१७ रोजी ०६:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/705382", "date_download": "2021-01-18T02:38:12Z", "digest": "sha1:D4BGMV6WDG6JFMCULCKO6MNMCUZVIPQQ", "length": 3296, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"रायगड जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"रायगड जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nरायगड जिल्हा (स्रोत पहा)\n१९:३२, १० मार्च २०११ ची आवृत्ती\n५१० बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१८:४१, १० मार्च २०११ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nNamskar (चर्चा | योगदान)\n१९:३२, १० मार्च २०११ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nज (चर्चा | योगदान)\n'''रायगड जिल्हा''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/mind-concentration/", "date_download": "2021-01-18T01:10:51Z", "digest": "sha1:VMBROKXX32BRRIF7NKYWUPIE3CSFXX7E", "length": 3136, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "mind concentration Archives | InMarathi", "raw_content": "\nअतिविचाराने होऊ शकतो तुमच्या भविष्याचा ‘लोचा’, वेळीच सावध व्हा\nसतत येणाऱ्या विचारांमुळे आपल्या कार्यक्षमतेवर आघात होतोच पण आपली एनर्जी संपूर्णपणे संपून जाते, ज्याचा परिणाम आपल्या नात्यांवर सुद्धा होतो.\n कठीण प्रसंगात मन शांत, एकाग्र ठेवण्याच्या ६ टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील\nसमोर कठीण परिस्थिती असतानाही तुम्ही, त्या अवघड परिस्थितीमध्ये कसे वागला, त्याची मनातल्या मनात उजळणी करा आणि मिळवलेले यश आठवा.\nकोरोनाच्या भयावह परिस्थितीत विचलित होणाऱ्या मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे उपाय महत्त्वाचे आहेत\nज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराचे स्नायू योग किंवा व्यायामाद्वारे मजबूत बनवू शकतो त्याचप्रमाणे एकाग्रता ही मानसिक व्यायामाने किंवा सरावाने साध्य करता येणारी गोष्ट आहे.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/corona-period", "date_download": "2021-01-18T00:53:17Z", "digest": "sha1:CBG4UIGKBLSRYQ7RO3JNXSGQ5X4XOJTF", "length": 21525, "nlines": 306, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "कोरोनाच्या काळात महिनाभरापासून ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण... - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nपरळीकरांची समस्या... | नमस्कार मी शामाप्रसाद...\nआज शानिवार दि 16 जानेवारी 2021 रोजी सायं काळी...\nसिमेंट रस्त्याच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची...\nनामंतर लढ्यातील योद्य्दांचा समता सैनिक दलाच्या...\nकोरोना रुग्ण सापडल्याने मुरबाड आरोग्य विभागाला...\nरागापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी मार्ग...\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nसर्वोत्कृष्ट मराठी कीबोर्ड ऑनलाईन | ऑनलाइन मराठी...\nआधार कार्ड म्हणजे काय | आधार कार्ड नोंदणी प्रक्रिया...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nकंगना राणावत बेताल वक्तव्याच्या विरोध\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभिवंडीत 1 कोटीचा गुटखा जप्त, दोन ट्रक चालक ताब्यात\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nकोरोनाच्या काळात महिनाभरापासून ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण...\nकोरोनाच्या काळात महिनाभरापासून ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण...\nभिवंडी शहरातील कामवारी नदी पलीकडे काही अंतरावर असणाऱ्या काट�� ग्रामपंचायत हद्दीत मागील कित्येक वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे. अशातच कोरोनाच्या काळातही गावकऱ्यांना गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.\nकोरोनाच्या काळात महिनाभरापासून ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण...\nठाणे : भिवंडी शहरातील कामवारी नदी पलीकडे काही अंतरावर असणाऱ्या काटई ग्रामपंचायत हद्दीत मागील कित्येक वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे. अशातच कोरोनाच्या काळातही गावकऱ्यांना गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. तर ऐन दिवाळीच्या सणात पाणी टंचाईने नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. त्यामुळे गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे सांगण्यात आले.\nकाटई ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवणपिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने गावकऱ्यांना आर्थिक झळ काटई ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या जवळपास २० हजारच्या आसपास असलेल्या नागरी वस्तीत नळ आहेत. पण नळाला पाणी नाही असे चित्र सर्वत्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून गावातील नळाला पाणी नाही त्यामुळे येथील कुटुंबियांना पिण्याचे पाणी फिल्टर प्लांट वाल्यांकडून विकत घ्यावे लागत आहे. तर घरातील सर्व कामे सोडून महिला व पुरुषांना पाण्यासाठी भटकत रहावे लागत आहे. काटई ग्रामपंचायत हद्दीतील गृहिणींना सुद्धा आपल्या घरातील इतर कामे सोडून बोरवेलच्या पाण्यासाठी रांगेत उभे रहावे लागत आहे. तर अनेक जण पाण्याच्या छोट्या टँकरने पाण्याची सोय करीत आहे. गावात बोरवेल पैकी काही बंद आहेत. तर ज्या चालू आहेत त्यांना खारट पाणी येत असल्याने ते खारट पाणी रोजच्या इतर दैनंदिन कामासाठी वापरावे लागते. गावातील पुरुष मंडळी आपल्या दुचाकींचा उपयोग पाणी वाहतूक करण्यासाठी करीत आहेत.\nशहरातील अनधिकृत नळ जोडण्यामुळे गावात पाणी.. पाणी वितरण करणाऱ्या स्टेमवॉटर कंपनी कडून ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायतींना सुद्धा पाणी पुरवठा केला जातो त्यानुसार या ग्रामपंचायतीस स्टेम कडून 1 एमएलटी पाणी मंजूर असून ते भिवंडी शहरातील ज्या भागातून पाईप लाईन द्वारे वितरण केले जाते. त्या भिवंडी शहरातील मिल्लत नगर , संगमपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ जोडण्या केल्या गेल्याने हे 1 एम एल टी पाण��� गावातील टाकीपर्यंत पोहचत नसल्याने संपूर्ण गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावात पाणी येत नसल्याचे येथे राहणाऱ्या कामगार वर्गाचेही मोठे हाल होत आहेत पिण्यासाठी पाणी विकत आणण्यासाठी पैसे खर्च करावे लागत असल्याने ऐन दिवाळीच्या सणात ही पाणी टंचाईने नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. त्यामुळे गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे सांगण्यात आले.\nप्रतिनिधी - सत्यवान तरे\nभिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग ; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल\nपुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा आध्यक्ष बालाजी जगत कर यांनी पत्रकार बंधु ना केले...\nमुरबाड म्हसा येथेआखिल भारतीय ओबीसी महासभेची मिटिंग संपन्न\nराज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या...\nशिवसेना नगरसेवकामुळे साई इंग्लिशस्कूल मधील पालकांना फी...\nगोड साखरे मागील कडू कष्ट...\nआदिवासी विकास मंत्री यांना आदिवासीं समजाकडून दिवाळी खावटी...\n‘माझा रस्ता, माझी जवाबदारी’ उपक्रम राबविण्याची मनविसेची...\nनवी मुंबई - नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला\nएमपीएससी परीक्षेत विजय लाड राज्यात प्रथम.....\nवाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल...\nमहाराष्ट्रातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स...\nजिरेवाडी ग्रामपंचायत मतदार यादी शहरी भागातील लोकांची नावे......\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nबारामतीत 103 हेक्टरमध्ये साकारणार वनउद्यान ; बटरफ्लाय गार्डन,...\nशेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याबाबत मा. जिल्हाधिकारी पुणे...\nअत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल, कॉट्रॅक्ट फार्मिंग आणि नवीन बाजार समित्या स्थापन...\nतळावली बारागाव येथील लाभार्थी शौचालय निधीपासून वंचित\nतळावली बारागाव येथील लाभार्थी शौचालय निधीपासून वंचित असल्याची तक्रार निवेदनाद्वारे...\nलोहगाव मधील युनिक इंटरनॅशनल (CBSE) शाळा म्हणजे संस्कार...\nपालकांना परवडेल अशी कमीत कमी फी मध्ये लोहगाव परिसरातील असणारी उत्तम शिक्षण देणारी...\nअनुदानित शिक्षणच बंद करण्याचा महाविकास आघाडीचा डाव - अनिल...\nशाळेतील शिपायांची पदे ठोक पद्धतीने भरून अनुदानित शिक्षणच बंद करण्याचा महाविकास आघाडीचा...\n चेतन गायकवाड यांना भरघोस मतांनी...\nचेतन ग��यकवाड यांना भरघोस मतांनी विजयी करा.\nअसंघटित कामगार काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तुकाराम...\nजिल्हा असंघटित कामगार काँग्रेस कमिटीची गेवराई येथे प्रदेश सरचिटणीस मधुकर वारे यांच्या...\nधनंजय मुंडे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची करणार बांधावर जाऊन...\nरविवारी गेवराई, माजलगाव आणि वडवणी तालुक्याचा करणार दौरा....\nवाडा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने‌ शरद...\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त...\nसमता सामाजिक फाऊंडेशनच्या वतीने आमदार किसन कथोरे यांचा...\nमुरबाड शहरातील सोनार पाडा येथे समता सामाजिक फाउंडेशनच्या वतीने सोशल डिस्टंसिंग चे...\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nरिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराला चोपले\nमहाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/tag/swabhimani-mupta", "date_download": "2021-01-18T00:38:14Z", "digest": "sha1:YVYCZA3D7EBGAYNZOXW7HYUPXXSN4ORK", "length": 13519, "nlines": 240, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "Swabhimani Mupta - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nपरळीकरांची समस्या... | नमस्कार मी शामाप्रसाद...\nआज शानिवार दि 16 जानेवारी 2021 रोजी सायं काळी...\nसिमेंट रस्त्याच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची...\nनामंतर लढ्यातील योद्य्दांचा समता सैनिक दलाच्या...\nकोरोना रुग्ण सापडल्याने मुरबाड आरोग्य विभागाला...\nरागापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी मार्ग...\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nसर्वोत्कृष्ट मराठी कीबोर्ड ऑनलाईन | ऑनलाइन मराठी...\nआधार कार्ड म्हणजे काय | आधार कार्ड नोंदणी प्रक्रिया...\nमहाराष्ट्र न���निर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nकंगना राणावत बेताल वक्तव्याच्या विरोध\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभिवंडीत 1 कोटीचा गुटखा जप्त, दोन ट्रक चालक ताब्यात\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\nस्वाभिमानी मुप्टा पूर्ण ताकतीने पदवीधर मतदारसंध निवडणूक...\nस्वाभिमानी मुप्टा संघटनेचे ची औरंगाबाद येथे महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली बैठकीच्या...\nनवी मुंबई - नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला\nएमपीएससी परीक्षेत विजय लाड राज्यात प्रथम.....\nवाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल...\nमहाराष्ट्रातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स...\nजिरेवाडी ग्रामपंचायत मतदार यादी शहरी भागातील लोकांची नावे......\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nबारामतीत 103 हेक्टरमध्ये साकारणार वनउद्यान ; बटरफ्लाय गार्डन,...\n शाकाहारी आहारात ताकद आणि प्रोटीन असणाऱ्या...\nआपल्याकडे शाकाहार करणारे आणि मांसाहार करणारे असे दोन प्रकारचे लोक आहेत. मांसाहार...\nपालघर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी बदली...\nपालघर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून विविध कारणांनी नेहमीच विरोध...\nनवीमुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्याक विभागात)...\nनवीमुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री....\nएनयुजे महाराष्ट्रचे नेतृत्वाखाली माध्यमकर्मींचे आंदोलन...\nदि ११डिसेंबर रोजी आझाद मैदान मुंबई'येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मात्र कोरोना...\nपिस्तूल विक्रीसाठी आलेले दोघेजण ताब्यात ; ४ गावठी पिस्तूल...\nपुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष व वालचंदनगर पोलीस स्टेशन यांची कारवाई...\n'माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यासाठी मुरबाड...\nकोव्हीड १९ (covid 19) या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेली...\nनवी मुंबई कोव्हीड -19 - दि. ��� जून २०२० रोजीचा तपशीलवार...\nनवी मुंबई कोव्हीड -19 - दि. ४ जून २०२० रोजीचा तपशीलवार अहवाल\nकेळव्यातील सागरी मार्ग सुरक्षा 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यात कैद\nपालघर जिल्ह्यातील केळवे सागरी पोलिस ठाणे क्षेत्रातील सागरी किनारा सुरक्षा ही आता...\nबांधकाम व्यावसायिकाच्या मनमानीला आमदार महेश लांडगे यांचा...\nसदनिकाधारक, फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मानले आभार चिखली-मोशी-चऱ्होली हाऊसिंग सोसायटीच्या...\nमुरबाड तालुका भाजपा उपाध्यक्ष पदी भास्कर शेठ वडवले यांची...\nमुरबाड तालुका शहर व तालुका ग्रामीण भाजपा कार्यकारणी आज एम आय डी सी हॉल मुरबाड येथे...\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\nदिव्यात ठाणे आहे, पण ठाण्याच्या विकासात दिवा दिसत नाही...\nकोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघर पोहचवा\nअकरावी परीक्षेचा पहिला टप्पा आजपासून सुरु....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2020/11/blog-post_26.html", "date_download": "2021-01-18T00:53:07Z", "digest": "sha1:D7A7R6PQFPF5OBW7DF7UM6VLHTMP5C5U", "length": 21896, "nlines": 150, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: रा. स्व. संघ : काल आज आणि उद्या : २ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nरा. स्व. संघ : काल आज आणि उद्या : २ : पत्रकार हेमंत जोशी\nरा. स्व. संघ : काल आज आणि उद्या : २ : पत्रकार हेमंत जोशी\nआजवरच्या अत्यंत यशस्वी सरसंघचालकांपैकी एक श्री मोहन भागवत, म्हणून त्यांना सुचवावेसे वाटते कि जसे संघ आणि संघाशी संबंधित प्रत्येक फांदीमध्ये क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक विविध बदल घडवून संघाला जगभरात अधिक बलवान, शक्तिमान, आधुनिक, प्रखर, प्रभावी करून सोडले त्यांनी आपल्या निवृत्तीपूर्वी हेही नक्की करून सोडावे म्हणजे संघ स्वयंसेवक राजकारणात गेल्यानंतर सारे तत्व व सत्व बाजूला ठेऊन वेगाने भ्रष्टाचाराला जे जवळ करतो त्यापासून जर संघाला किंवा भागवतांना अशांना थांबवता रोखता आले तर त्यासारखे दुसरे यश नसेल कारण एकदा का संघाने या देशाला भ्रष्टाचारविरहित नेते दिले तर हिंदुत्व व हिंदुस्थान शंभर टक्के अख्य्या जगाला मागे टाकेल पण भ्रष्टाचाराची हि कीड कोणत्याही परिस्थितीत राजकारणात यापुढे उतरणाऱ्या संघ स्वयंसेवकला लागता कामा नये. खबरदार स्वतःच्या व कुटुंबाच्या भल्यासाठी वाममार्गाने पैसे मिळविलेत तर त्याक्षणी तुम्हाला संघ व भाजपापासून दूर करण्यात येईल असे जर भागवत किंवा संघ परिवाराकडून राजकारणात उतरणाऱ्या स्वयंसेवकाला सक्तीने व युक्तीने सांगितल्या गेले तर त्यासारखे दुसरे उत्तम काम नसेल. भागवतजी किंवा मोदीजी राजकारणात उतरल्यानंतर जवळपास साऱ्याच संघ स्वयंसेवकांनी भ्रष्टाचाराला आवळणे हे तुमचे आजचे मोठे अपयश आहे, राजकीय पक्ष सांभाळण्यासाठी निवडणूक लढण्यासाठी जे काय थोडेफार कारावे लागते ते ठीक आहे पण राजकारणातून श्रीमंत होण्याची जी स्पर्धा अलीकडे विशेषतः मुंडे महाजन गडकरी नेतृत्व उदयानंतर या राज्यात किंवा या देशात संघ वर्तुळात देखील वाढीस लागली ते चित्र अजिबात चांगले नाही हिताचे नाही देशाला बरबाद करणारे आहे जे संघाला न आवडणारे न परवडणारे आहे...\nराजकारणात उतरणारा स्वयंसेवक झपाट्याने बदलतो, मान्यवर नेता होताच वाममार्गाने पैसे मिळवायला लागतो त्यावर सारे संघ स्वयंसेवक किंवा संघाचे व संघाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते मनातून अतिशय अस्वस्थ असतात, विशेष म्हणजे असे नेते झालेले बहुसंख्य स्वयंसेवक आपल्या सहकाऱ्यांकडून देखील काम करून दिल्यानंतर पैशांची अपेक्षा ठेवतात, अत्यंत महत्वाचे म्हणजे या नेत्यांच्या सभोवताली संघ विरोधकांचाच अधिक घोळका पुढे जमा झालेला असतो त्याचवेळी स्वतः संघ स्वयंसेवकाला एकतर ताटकळत उभे राहावे लागते किंवा अपमानित होऊन काम न होता बाहेर पडावे लागते. कालपर्यंत घरचा डबा आणून आपल्या खांद्याला खांदा लावून संघात उत्कृष्ट कार्य करणारा हाच तो राजकारणात उतरल्या नंतर बदल झालेला स्वयंसेवक बघून संघातल्या इतरांना मोठा धक्का बसतो. याविषयी माझे लिखाण वाचून जगभरातल्या अनेक संघ स्वयंसेवकांच्या मला अप्रतिम प्रतिक्रिया आल्या. जळगावात माझे एक संघ स्नेही राहतात दीपक घाणेकर, ते व त्यांचे कुटुंबीय जसे यशस्वी उद्योजक आहेत तसे ते सारेच्या सारे संघ डिव्होटी आहेत त्यांच्या संघ कार्याला तोड नाही एवढे ते सारे कट्टर आहेत. दीपक घाणेकर पोटतिडकीने लेखी प्रतिक्रियेत म्हणाले, मुरलेल्या पत्रकारांसमोर लि���िण्याचे धाडस करत आहे, आपले संघासंबंधी लिखाण वाचले, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे त्यावरच मीही एकदा असाच प्रश्न दिवंगत दत्तोपंत ठेंगडी यांना विचारला होता. तेव्हा ठेंगडीजींनी दिलेले उत्तर अजून लक्षात आहे. ते म्हणाले जर संघ स्वयंसेवक इतर क्षेत्रात विशेषतः राजकारणात उतरल्यानंतर संघ शाखेत येणे बंद करीत असेल तर त्याची अवस्था आपोआप पितळी भांड्यावर डाग पडल्यासारखी होते. राजकारणात काम करतांना पाय घसरण्याची शक्यता असते. राजकारणात राहून नियमित संघ शाखेवर गेल्यास असा स्वयंसेवक पूर्वीसारखा आधीसारखाच लखलखीत राहील. खरे आहे ठेंगडी यांनी घाणेकर यांना सांगितलेले कि नेता झाल्यांनंतर जर अमुक एखादा संघाची नाळ जर तोडणार नसेल तर बिघडण्याची किंवा मूळ प्रखर राष्ट्र प्रेम किंवा सुविचारांपासून फारकत घेण्याची शक्यता आपोआप मावळते...\nश्रीमान बळवंत देशमुख माझे फार पूर्वीपासून मित्र आहेत ते सरकारी अधिकारी होते आता निवृत्त झाले आहेत ते मराठा देशमुख आहेत आणि मला सर्वार्थाने मोठे करण्यात राज्यातल्या समस्त मराठ्यांचा मोठा हात आहे. याच बळवंत देशमुख यांचीही प्रतिक्रिया अशीच अत्यंत बोलकी आहे. ते लिहितात, आजचे तुमचे संघाविषयी लिखाण मेजवानीप्रमाणे वाटले. मनाला भावले व पटले. जोशीजी मी बाल स्वयंसेवक आहे आणि आपण सांगितलेला सिद्धांत तंतोतंत खरा उतरलेला आहे. अगदीच थोडे अपवाद सोडले तर राजकारणात उतरलेली संघातील मंडळी भ्रष्ट झालेली, संस्काराच्या विपरीत वागत असलेली मीही पाहतो आहे. काही वेळा ती अपरिहार्यताही आहे असे मला वाटते. मी गेली ४० वर्षे माझ्या नात्यातील आणि माझे ऐकणाऱ्या मराठा समाजातील तरुण तरुणींना हेच सांगतो कि, तुम्ही संघाच्या शाखेवर नियमित या आणि ब्राम्हण समाजातील मुलं मुलींशी घरांशी मैत्री करा. मी अगदी लहानपणापासून संघ पारिवारात आणि ब्राम्हण समाजात वाढलो आहे आणि नातेही जोडलेले आहे, एवढेच. बळवंत देशमुख म्हणतात ते नक्की खरे आहे कि ब्राम्हण म्हणजे संघ अपवाद एखादे पुण्यातले गाडगीळ पण १९८० नंतर संघ म्हणजे ब्राम्हण असे अजिबात राहिलेले नाही किंबहुना संघाने व्यापक विचार करून इतर ज्ञाती मधल्या तरुणांना संघातून पुढे आणले म्हणून संघ कार्य तेही जगभरात झपाट्याने वाढले आणि संघ स्वयंसेवक मोदी नावाने आडनावाने पुढे आले अगदी पंतप्रधान किंवा अमित शाह यांच्यासारखे प्रभावी व तेजस्वी देखील ठरले. ब्राम्हण आणि संघ हे दोन्ही विचार नक्की देशाला किंवा व्यक्तीला पुढे नेणारे आहेत पण आमच्यातही किंवा संघातही जर भ्रष्टाचाराला घुसण्याची संधी मिळत असेल तर अपेक्षा तरी कोणाकडून ठेवाव्यात \nसंघाची एक मोठी त्रुटी म्हणजे तिथे अध्यात्मिक साधना शिकवली जात नाही. शाखेत मानसिक संस्कार योग्य रीतीने केले जातात. मात्र त्यांतनं पुढे अध्यात्मिक बैठक पक्की करावी लागते. ती न केल्यास पाय घसरतो.\nआपण सारे भारतमातेचे भक्त आहोत हा भाव साधनेनेच दृढ होतो. इतर कशानेही नाही. आपण केलेली मदत लोकं विसरतात, पण साधनेचा संस्कार सहजासहजी पुसला जात नाही. सध्याच्या सरसंघसंचालकांस हे मान्य व्हावे. गोळवलकर गुरुजींची साधना अतिशय प्रखर होती. ते जसे अंतर्बाह्य साधक होते तसे साधक संघाने घडवले पाहिजेत. हे वेळखाऊ असलं तरी अशक्य खास नाही. संघाकडे तर त्यागी व कामसू कार्यकर्त्यांची भली थोरली सेना आहे. तिला अध्यात्मिक रीत्या सजग करणे, इतकंच बाकी आहे. हे काम खास संघाच्या ढंगात पार पाडता येईल. फक्त इच्छाशक्ती हवीये. ती सरसंघसंचालक मोहन भागवत यांना लाभो.\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nविविध वाहिन्या त्यांच्या कहाण्या २ : पत्रकार हेमंत...\nविविध वाहिन्या त्यांच्या कहाण्या : पत्रकार हेमंत जोशी\nरा. स्व. संघ : काल आज आणि उद्या : २ : पत्रकार हेमं...\nकाका बेरक्या पुतण्या बारक्या : पत्रकार हेमंत जोशी\nरा. स्व. संघ : काल आज आणि उद्या: पत्रकार हेमंत जोशी\nअशोक चव्हाण : तो मी नव्हेच : पत्रकार हेमंत जोशी\nराजकीय फसवणूक कि फसवणुकीचे राजकारण : पत्रकार हेमंत...\nघोळात घोळ वरून गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी\nआंबेडकरांनी पुन्हा एक हिरा गमावला... पुरुषोत्तम आव...\nउद्धवा का करावी वाहवा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/sarthi-open-online-application-scholarship-of-maratha-communities-upsc-program/", "date_download": "2021-01-18T00:11:02Z", "digest": "sha1:XFZAOVH355A4OL76PPNLZREFJ54Z5H4I", "length": 12965, "nlines": 141, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Sarthi Open Online Application Scholarship Of Maratha Communities Upsc Program", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nUPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी\nUPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी\nUPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी\nSarthi Open Online Application Scholarship Of Maratha Communities Upsc Program : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथ़ी) केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केलेल्या मराठा विद्यार्थ्यांसाठी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.\n“सारथी’ संस्थेतर्फे मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्याच माध्यमातून ‘यूपीएससी’ची पुर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी आजपासून लिंक खुली करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबरपर्यंत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मराठा समाजातील उमेदवारांनी घ्यावा, असे ���वाहन “सारथी’तर्फे करण्यात आले आहे.\nमराठा समाजातील नॉन क्रिमिलेअर उमेदवारांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. ऑनलाइन अर्जानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल. त्याची वेळ, तारीख “सारथी’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज कसा भरावा, त्याची माहिती संकेतस्थळावर सविस्तर देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी काळजीपूर्वक अर्ज करावेत, असेही “सारथी’तर्फे कळविण्यात आले आहे.\nArogya Vibhag Bharti 2021-गुड न्यूज..आरोग्य विभागात ८५०० पदांची भरती… \nMega Bharti 2021 – खूशखबर… राज्यात शासकीय मेगाभरती\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2020/11/vivo-latest-smartphone.html", "date_download": "2021-01-18T01:13:29Z", "digest": "sha1:7OA5IO5TZN7GOEM3MOWOI5SWTNHXBKHZ", "length": 5375, "nlines": 80, "source_domain": "www.smartichi.com", "title": "VIVO च्या X60 आणि X60 Pro मोबाइलचे फोटो लीक; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स", "raw_content": "\nHomeमोबाईलVIVO च्या X60 आणि X60 Pro मोबाइलचे फोटो लीक; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nVIVO च्या X60 आणि X60 Pro मोबाइलचे फोटो लीक; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nचीनची आघाडीची स्मार्टफोन कंपनी विवो (Vivo) मोबाईलचे दोन मॉडेल्स विवो X60 (Vivo X60) आणि विवो X60 Pro चे (Vivo X60 pro) फोटो लीक झाले आहेत. लीक झालेल्या फोटोंमधून दोन्ही मॉडेल्सचे लूक आणि काही फीचर्स समोर आले आहेत. हे दोन्ही मॉडेल्स अँड्रॉईड 11 ओरिजन ओएसवर आधारित यूआयवर चालतील अशी माहिती आहे. स्मार्टफोन कंपनी 18 नोव्हेंबरला ही दोन्ही मॉडेल्स मार्केटमध्ये आणणार आहे. चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट WIBO ने या मॉडेलचे फोटो शेअर केले आहेत. त्याशिवाय टिप्सटरने या स्मार्टफोन्सच्या किंमतींबाबत खुलासाही केला आहे.\n1) मोदी सरकारची लाखो लोकांना दिवाळीची भेट\n2) कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू\n3) तुमचा गॉडफादर कोण \n4) ...म्हणून राज ठाकरेंनी तिघींचं केलं कौतुक\n5) Covid 19 : भारतात वॅक्सिनची गरज लागणार नाही, AIIMS ने दिले संकेत\nX60 आणि X60 Pro चे फीचर्स\nदोन्ही मॉडेलला चांगला लूक देण्यात आला आहे. X60 आणि X60 Pro मॉडेल्सला पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. विवो X60 ची स्क्रीन फ्लॅट आहे आणि X60 Pro ला कर्ल्ड स्क्रीन देण्यात आली आहे. टिपस्टरने शेअर केलेल्या फोटोंनुसार, कंपनी 18 नोव्हेंबरला चीनमधील एका कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन्ही ओरिजन ओएस असलेले मॉडेल्स लाँच करणार आहे.\nविवो X60 ची किंमत\nमिळालेल्या माहितीनुसार, विवो X60 आणि X60 Pro मध्ये सॅमसंगचा एक्सिनोस 1080 एसओसी ( Exynos 1080 SoC Processor) प्रोसेसर असेल. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 39,400 रुपये असेल. व्हिवो X60 ची ही बेस मॉडेल किंमत सांगितली जात आहे. प्रो व्हेरिएंटची किंमत थोडी जास्त असेल. X60 सिरीजमध्ये विवो X60 5G सुविधादेखील असू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.smartichi.com/2021/01/continues-accidents-at-pune-today.html", "date_download": "2021-01-18T00:40:07Z", "digest": "sha1:OB3HZRNQV74Z2TDUMZOYIS6GBURDAEIQ", "length": 6888, "nlines": 84, "source_domain": "www.smartichi.com", "title": "सोमवार की अपघातवार; एकापाठोपाठ चार अपघात....", "raw_content": "\nHomeक्राइमसोमवार की अपघातवार; एकापाठोपाठ चार अपघात....\nसोमवार की अपघातवार; एकापाठोपाठ चार अपघात....\nपुण्यात अपघातांचं सत्र सुरुच आहे. आज सकाळपासून पुण्यात चार अपघात झाले आहेत (Series Of Accidents In Pune). या चार अपघातात एकूण दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. यामध्ये घटनास्थळाची पाहणी करणाऱ्यासाठी ���ाणाऱ्या पोलिसांच्या दोन वाहनालाही अपघात (Accidents) झाला. यामध्ये चार पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत\nपुणे बंगळुरू महामार्गावर (highway) कात्रज बोगद्याकडून नऱ्हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर आज पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. दारुची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिल्याने ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ट्रकच्या समोरील कॅबिनेटचा चेंदामेंदा झाला आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, 1 जण गंभीर जखमी झाला. तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहे. यादरम्यान, मृतदेह ट्रकमध्ये अडकून पडले होते. पोलीस अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अडकलेले मृतदेह बाहेर काढले. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. अद्याप मृत व्यक्तींची ओळख पटली नसून त्यांचा नाव, पत्ता घेण्याचे काम सुरु आहे.\n1) इचलकरंजीच्या दौरावर दोन गवे\n2) पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा\n3) मनसेचे बाळा नांदगावकर 'ठाकरे सरकार'वर संतापले\nयाच अपघातापासून (Accidents) काही अंतरावर स्पेअर पार्ट घेऊन जात असलेला एक आयशरला दुसऱ्या एक वाहन घासून गेल्याने उलटा झाला. या अपघात दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगितले. अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली.\nनऱ्हे येथील अपघाताची (Accidents) पाहणी करण्यासाठी घटनास्थळी जात असताना भरधाव कंटनेरने सिंहगड पोलिसांच्या गाडीला उडविले. यामध्ये पोलिसांच्या गाडीचा चक्काचूर झाला असून ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले.\nनवीन कात्रज बोगदा दरी पुलाकडून साताऱ्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या आणखी एका कंटेनरने 4 वाहनांना उडवले. यामध्ये एका रिक्षा आणि पोलिसांच्या गाडीचा चुराडा झाला. या अपघातात सहा महिन्यांच्या बाळासह तीन जण जखमी झालेत. जखमींमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/23668/backlinks", "date_download": "2021-01-18T00:11:41Z", "digest": "sha1:EBPP2R22SF2NZO5JIOWQK4FNH2YYOOPG", "length": 4934, "nlines": 108, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to कोबी पराठा. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१��\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसध्या 3 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ananyaa1970.blogspot.com/2013/", "date_download": "2021-01-18T01:16:29Z", "digest": "sha1:S4COJWMKZHF3QSAIJJYRTDC57ZVJ5BSW", "length": 28346, "nlines": 321, "source_domain": "ananyaa1970.blogspot.com", "title": "अनन्या!: 2013", "raw_content": "\nएक वेध... मनात उमटणाऱ्या स्पंदनांचा मनातल्या प्रेमाचा,उत्कटतेचा, उमलत्या,फुलत्या जाणिवांचा मनात दाटून येणाऱ्या कारुण्याचा, श्रद्धेचा,अंधश्रद्धेचा, गुणांचा,दुर्गुणांचा, मनातल्या भीतीचा,अस्वस्थतेचा, दुर्बलतेचा आणि शक्तीच्या अनाम स्त्रोताचा हा एक वेध...\nशुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३\nसुख दु:ख असे ऊन सावली\nकधी सुटू न देता भान,\nजरी दैवाचे उलटे पडले दान.\nहो सावली तू, वाट जीवांना\nविचलित होऊ नको तू\nकधी वाटेवर सांडू नको तू.\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे ३:००:०० PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ११ डिसेंबर, २०१३\nअशाच धूसर होत जातात\nपावला खालच्या रुळलेल्या वाटा\nआपलीच सावली वाटावी अनोळखी\nइतके बदलून जातो आपणही.\nनिसटते मुठीतून वाळू नकळत\nकमी होतात श्वास तसे\nमागे वळून बघता बघता\nपुन्हा पुन्हा हे जाणवते\nबोलते सतत, जोडते नाते,\nदूर निघून येतो तरीही\nजगायचे राहूनच गेलेले असते\nसमोरचे क्षितीज खुणावते नव्याने\nपावलांआधी मनच पुढे झेपावते….\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे १०:५०:०० AM 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१३\nभरून आलय आभाळ अनावर\nजवळ अस��नही तू, मी एकाकी,\nअन् अस्वस्थ शांतता पांघरलेल्या\nपण शब्द मुके मुके\nमन किती सुने, रिते\nमिटल्या पापण्यांवर ओठ टेकवावेस अलगद\nअन् क्षणात मिटावे, आपल्यातले नि:शब्द अंतर\n...पण तू असा दूर\nएकाच घरात, वेगवेगळ्या जगात\nकधी रे झालो आपण दोघे\nसगळं असूनही सुबक, मुलायम\nहळूहळू आतल्या आत जमीन\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे ६:१५:०० PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३\nमनावर सतत कोणत्यातरी ताण-तणावा चे ओझे घेऊन आज आपण सगळेच जगत आहोत. त्यापासून सुटका मिळवण्याचे प्रत्येकाचे आपापले वेगळे मार्ग आहेत.\nमनातल्या ताणाचे योग्य नियोजन केले नाही तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मन शरीर आणि चित्त वृत्तींचे संतुलन, निरोगीपणा आपण गमावून बसतो. आपली विविध व्याधींशी सामना करणारी प्रतिकार क्षमता खिळखिळी होते आणि त्यातून उद्भवणाऱ्या विविध मनोशारीरिक आजारांचे मूळ मात्र मनावर असलेल्या आणि टाळू न शकलेल्या ताणात असते.\nसततच्या चिडचिड्या स्वभावामुळे आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना दुखावतो आणि त्या आपल्यापासून दूर निघून गेल्या हे ही आपल्याला सहन करणे शक्य होत नाही. एकूण काय आपला अभिमन्यू होतो, ताणाच्या चक्रव्यूहात परत मागे फिरण्याची वाट हरवलेला.\nया ताणतणावाचे नियोजन करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या मार्गाने करत असतोच.\nजरा वेळ शांत,स्तब्ध बसून मन एकाग्र करून नियमित म्हटली गेलेली एखादी प्रार्थना आपल्या मन आणि शरीरावरचा ताण हलका करू शकते.\nप्रार्थना ही मनाची शक्ती आहे. मनावरचा ताण-तणाव हलका करून मनातले विचार सुसंगत करण्याची प्रेरणा आपल्याला प्रार्थनेतून मिळू शकते.\nप्रार्थना म्हणजे जीवनाच्या सुसंस्कुत बाजूंचा जाणीवपूर्वक घेतलेला वेध आणि बोध.\nआपल्या मनाची हाक ऐकण्यासाठी आपण स्वतःलाच दिलेला एक छोटासा अवसर. स्वतःचे आत्मिक बळ वाढवण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न. संवेदनशील मनाची संवेदनशीलता सतत जागी असावी म्हणून मनाची केलेली जडणघडण.\nआपल्यातल्या बऱ्या-वाईट वृत्ती प्रवृत्तींचे संपूर्ण समर्पण करण्यासाठी मनाला मिळालेली प्रेरणा,सकारात्मक उर्जेचा मानसिक स्त्रोत म्हणजे प्रार्थना.\nआपल्या मनातल्या नकारात्मक भावनांचा निचरा करण्याची खूप मोठी शक्ती प���रार्थनेत आहे. आस्तिक असण्याशी किंवा नसण्याशी तिचा काही संबंध नाही,चांगल्या विचारांवर, चांगल्या वागणुकीवर असलेली श्रद्धाच यासाठी पुरेशी आहे. विचारांमध्ये,वागणुकीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण व्यक्तिमत्वातच बदल घडवून आणण्याची क्षमता प्रार्थनेत असते.\nमनातल्या नाविन्यपूर्ण कल्पनाची, विचारांची, निर्मितीच्या बीजांची मशागत करण्याची शक्ती प्रार्थनेत आहे.\nप्रार्थना व्यक्तिगत असू शकते किंवा सामुहिक, कशीही केली तरी तिच्यापासून मिळणारी उर्जा संक्रमित होतेच.\nमना मनांना जोडण्याची, विश्वासाने, आपुलकीने दुसऱ्याच्या भावनांशी समरस होण्याची सुरवात सामुहिक प्रार्थनेतून होते.\nमाणसा माणसातील भेद पुसून टाकून सर्वांना मानवतेच्या सर्व समावेशक धाग्यात गुंफणारी प्रार्थना, माणुसकीची खरी ओळख आहे.\nप्रार्थना माणसाचे साध्य नाही तर त्याच्या हातात असलेले असे साधन आहे की जे समग्र मानवतेच्या कल्याणासाठी हातभार लावेल.\nमन आणि बुद्धीचा विवेक करण्याचे भान प्रार्थनेमुळे जागे राहते.\nविवेकाच्या कसोटीवर आपले विचार तपासून घेण्याची क्षमता\nप्रार्थनेतले शब्द, आशय,भाव वाढवतात.\nप्रत्येक व्यक्ती वेगळी आणि तिच्या मनातला कशावर तरी असलेला विश्वासही वेगळा. माझा या जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर विश्वास आहे. निसर्गातल्या अनेक गोष्टींचे कुतूहल माझ्या मनात आहे.\nकुटुंब, समाज, माणसा माणसातील परस्पर संबंध, मानसिक, भावनिक, वैचारिक, बौद्धिक अशी त्यांच्यातल्या संबंधातील देवाणघेवाण, त्यातील चढ उतार, सतत बदलत असलेले दिवस, बदलत असलेली परिस्थिती, बदलत्या वेळा, यांच्यातील परस्पर अंतरक्रियांचेही मला प्रचंड कुतूहल आहे.\nमाझ्यासाठी प्रार्थना म्हणजे स्वतःत बदल घडवून आणण्यासाठी मला मिळालेली संधी. मला सगळ्याच प्रार्थना खूप आवडतात. पण त्यातल्या त्यातही काही आगळ्या वेगळ्या प्रार्थना माझ्या खास आवडीच्या आहेत.\nज्ञानेश्वेरांचे पसायदान ही माझी सगळ्यात आवडती प्रार्थना.\nत्या खालोखाल मला आवडलेली प्रार्थना म्हणजे गुरु रवींद्रनाथ टागोरांची...\nनिसर्ग प्रार्थना, ही प्रार्थना माझी प्रेरणा आहे.\nआम्ही आकाश बघू, आम्ही झाडे बघू\nआम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू\nहे रंग, हे गंध, हे स्पर्श,आनंद\nज्याने दिले आम्ही त्याला स्मरू\nजो देतो आणि तो देताच राहतो\nदेणारा तो अमुचा गुरु\nहे नाही, ते नाही, म्हणणार नाही\nदु:खावरही आम्ही प्रेमच करू..\nआम्ही आकाश बघू, आम्ही झाडे बघू\nआम्ही पक्षी बघू आम्ही पाऊस बघू.\nगुरु रवींद्रनाथ टागोरांचीच आणखी एक भाषांतरित प्रार्थना आहे. तिच्यातून व्यक्त होणारा भाव तर कोणाच्याही हृदयाचा ठाव घेणारा.\nविपत्तीमध्ये माझ्या मदतीला ये ही माझी प्रार्थना नाही,\nविपत्तीत मी भयभीत होवू नये\nदु:खाने व्यथित झालेल्या माझ्या मनचं\nतू सांत्वन करावंस अशी माझी अपेक्षा नाही\nदु:खावर जय मिळवता यावा, इतकीच माझी इच्छा\nमाझ्या मदतीला कोणी आलं नाही\nतरी माझं बळ मोडून पडू नये\nजगात माझं नुकसान झालं\nकेवळ फसवणूकच वाट्याला आली\nतरी मन माझं खंबीर राहावं\nमाझं तारण तू करावंस\nमला तारावंस ही माझी प्रार्थना नाही\nतरुन जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं\nमाझं ओझं हलकं करून\nतू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही\nते ओझं वाहायची शक्ती माझ्यात असावी\nसुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझं चेहरा विसरू नये\nदु:खाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल\nतेव्हा तुझ्या अस्तित्वाविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये\nराष्ट्र संत तुकडोजींची एक प्रार्थनाही अशीच सर्वसमावेशक समूह प्रार्थना.\nया भारतात बंधुभाव नित्य वसू दे\nहे सर्व पंथ, संप्रदाय एक असू दे, मतभेद नसू दे\nदे वर ची असा दे\nनांदोत सुखे गरीब अमीर एक मतांनी\nमग हिंदू असो वा ख्रिश्चन वा असो इस्लामी\nस्वातंत्र्य सुख या सकलांमाजी वसू दे\nदे वर ची असा दे\nसकलांस कळो मानवता राष्ट्र भावना\nहो सर्व स्थळी मिळूनी समुदाय पार्थना\nउद्योगी तरुण शीलवान येथे दिसू दे\nदे वर ची असा दे\nजातिभाव विसरुनिया एक हो आम्ही\nअस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी\nखलनिंदका मनीही सत्य, न्याय वसू दे\nदे वर ची असा दे\nसौंदर्य वसे घराघरात स्वर्गी ज्यापरी\nही नष्ट होऊ दे विपत्ती, भीती बावरी\n‘तुकड्यास’ सदा या सेवेमधी वसू दे\nदे वर ची असा दे\nसाधेपणा आणि साधे, मनात अर्थ उमटवणारे शब्द, खरच साधेपणात किती सौंदर्य सामावलेय, नाही\nडॉ. अनिल अवचटांच्या एका भाषणात त्यांनी सांगितलेली एक प्रार्थना मला अशीच मनापासून आवडते. पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात ती दररोज म्हटली जाते.\nजे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया\nजे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया\nमज काय शक्य आहे, आहे अशक्य काय\nमाझे मला कळाया, दे बुद्धी देवराया\nआणखी एक प्रार्थना खूप वेगळी आणि मला प्रचंड भावलेली.\nया प्रार्थनेतूनच अन्न कधीही वाया न जाऊ देण्याचे मूल्य मनात रुजते.\nवदनी कवल घेता नाम घ्या मातृभूचे\nसहज स्मरण होते अपुल्या बांधवांचे\nकृषीवल कृषिकर्मी राबती दिवस रात्र\nस्मरण करून त्यांचे अन्न सेवा खुशाल\nउदार भरण व्हावे चित्त होण्या विशाल..\nप्रार्थना म्हणजे माझ्या मर्यादा जाणून घेऊन नम्रपणे त्यांचा केलेला स्वीकार आणि माझे जग, माझे आयुष्य सहज, सोपे करणाऱ्या व्यक्ती, वस्तू किंबहूना सर्व चराचरा विषयी बाळगलेली कृतज्ञता...\nखरोखरच 'प्रार्थना' शब्दात न मांडता येणारा आशय, अर्थ मनात जागवणारा संस्कार आहे.\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे ९:२६:०० AM 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३\nएक नातं आपल्या दोघांचं\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे ७:४४:०० PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे ८:४१:०० AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २८ सप्टेंबर, २०१३\nसहज सोप्या सगळ्या वाटा\nकाही वळणं अवघड, अनवट\nशोध घेत तरीही तसाच\nनको, नको हा निग्रह वरवर\nअबोध रसायन सावध, उत्कट\nअतीव मोहक मोहफुले ती\nसुखद हवीशी, अबोल सोबत.\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे ८:३८:०० AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३\nत्याने हलकेच गिरकी घेतली\nते स्वतःतच गेलं मिटून\nपाकळी पाकळी गळून गेली\nवेदना त्यालाही नाही कळाली\nद्वारा पोस्ट केलेले ananyaa येथे ९:३९:०० AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/26/gst-narendra-modi-sarakar-not-given-to-state/", "date_download": "2021-01-18T00:09:07Z", "digest": "sha1:VQBXXLOBHAW22NQNJO5M2IKVOS7PSGRR", "length": 10125, "nlines": 154, "source_domain": "krushirang.com", "title": "कॅगने ठेवला ‘तो’ ठपका; पहा GST बाबत कोणती कार्यवाही केलीय मोदी सरकारने | krushirang.com", "raw_content": "\nHome Home कॅगने ठेवला ‘तो’ ठपका; पहा GST बाबत कोणती का���्यवाही केलीय मोदी सरकारने\nकॅगने ठेवला ‘तो’ ठपका; पहा GST बाबत कोणती कार्यवाही केलीय मोदी सरकारने\nकॅग या यंत्रणेने लेखापरीक्षण करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील जलयुक्त शिवार योजनेमधील अनागोंदी उघडकीस आणली होती. आता त्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जीएसटी भरपाई निधी कन्सॉलिडेटेड फंडात (सीएफआय) वळता करून अन्यत्र वापरल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.\nसंसदेत सादर झालेल्या कॅगच्या अहवालातून ही महत्वाची माहिती पुढे आलेली आहे. भरपाई निधी बेकायदेशीररीत्या सीएफआयमध्ये वळविल्यामुळे महसूल संकलनाचे आकडे वाढलेले आहेत. तसेच वित्तीय तुटीचे आकडे कमी झालेले असल्याचे दिसत असल्याचे त्यात स्पष्ट म्हटले आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षांत केंद्र सरकारने तब्बल ४७,२७२ कोटींचा जीएसटी भरपाई निधी कन्सॉलिडेटेड फंडात (सीएफआय) वळता करून अन्यत्र वापरला आहे.\nनुकसान भरपाई अधिभार निधीतून एकूण ४७,२७२ कोटी रुपये ‘शॉर्ट-क्रेडिटिंग’ म्हणून दाखविले गेले आहेत. त्यामुळे राज्यांना कर्ज घेऊन खर्च भागवण्याचेही केंद्राने सूचित केले होते. एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा जीएसटी हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nPrevious articleसिरमच्या पूनावालांनी पंतप्रधान मोदींना करून दिली ‘ही’ आठवण; भारतासमोर आहे ‘हे’ आव्हान\nNext articleराहुल गांधीनी ‘त्यावेळी’ केली होती केंद्र सरकारला सूचना; सिरमच्या पुनावालांनी करून दिली आठवण\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nधक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन\nब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\nगाडी चालवणार्‍यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड\nराज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती\nखुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस\nराज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल\nआता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/t37/", "date_download": "2021-01-18T00:11:48Z", "digest": "sha1:3NJMQ2HQTYNXETJFPA32ZODNOHDEKCJ3", "length": 4197, "nlines": 104, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita-पत्र - भाऊसाहेब पाटणकर", "raw_content": "\nपत्र - भाऊसाहेब पाटणकर\nपत्र - भाऊसाहेब पाटणकर\nपत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,\nधाडली आशी होती की नसतील कोणी धाडली\nधाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे\nसव॔ ती माझीच होती, एकही नव्हते तीचे\nपत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले\nवाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले\n तेथे काय ती लिहीते बघा\nमाकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा\nसाथ॔ता संबोधनाची आजही कळली मला\nव्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला\nनाही तरिही धीर आम्ही सोडीला काही कुठे\nऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे\nपत्र - भाऊसाहेब पाटणकर\nRe: पत्र - भाऊसाहेब पाटणकर\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: पत्र - भाऊसाहेब पाटणकर\nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nRe: पत्र - भाऊसाहेब पाटणकर\nनाही तरिही धीर आम्ही सोडीला काही कुठे\nऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे\nभौसाहेबांच्या कविता नव्हे शायरी छानच आहे\nपत्र - भाऊसाहेब पाटणकर\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.starthealthystayhealthy.in/getting-pregnant-overweight", "date_download": "2021-01-18T00:31:45Z", "digest": "sha1:23F3EY5P6W5FFO42P6QG67ZEYI3726PK", "length": 10247, "nlines": 84, "source_domain": "www.starthealthystayhealthy.in", "title": "Getting Pregnant with Overweight | Pregnancy Guide, Pregnancy Tips and Baby Care - Nestle Start Healthy Stay Healthy", "raw_content": "\nगरोदरपणातील अत्यावश्यक पोषणमूल्ये – डी जीवनसत्व आणि कॅल्शियम\nगरोदरपणात वेगवेगळा आणि संतुलित आहार घेणे हे तुम्ही आणि तुमचे बाळ या दोघांसाठीही खूप महत्त्वाचे असते. गरोदरपणातील पोषण हा खूप मोठा विषय आहे पण सुरुवात करणे सोपे आहे – तुमच्या गर��दरपणातील आहारामध्ये आवश्यक पोषणमूल्ये व जीवनसत्वे यांचा समावेश करण्यासाठी त्यांचा परिचय करून घेण्यासाठी, तसेच तुम्ही व तुमचे बाळ यांच्यासाठी त्याचा लाभ याची माहिती घेण्यासाठी खालील तक्त्याचा वापर करा.\nतुम्हाला कृत्रिम पुनरुत्पादन तंत्रांचा वापर केल्यानंतरही तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सरोगसीचा सल्ला देऊ शकतात. तुम्हाला स्वतःचे बाळ हवे असेल पण स्पष्ट वैद्यकीय कारणांमुळे तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा पूर्ण काळ तुम्ही बाळ गर्भात राखू शकत नसाल तर सरोगसीच्या पर्यायाचा विचार करता येतो. खालील परिस्थितीमध्ये सरोगसीचा सल्ला दिला जातो : गर्भाशय नसणे, अंडे निर्माण होत नसेल किंवा रोगट अंडे असेल तर; सतत गर्भपात होणे; इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) वारंवार अपयशी ठरत असेल तर आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये.\nतुम्ही गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांची भेट घेणे का आवश्यक असते\nगरोदर राहण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल आणि गर्भधारणेपूर्वी तपासणी करून घेण्याचा विचार केल्याबद्दल अभिनंदन. गर्भधारणेपूर्वीच्या भेटीमध्ये तुमचे आरोग्य चांगले आहे याची खातरजमा करण्यासाठी किंवा तुमचे शरीर गरोदर राहण्यासाठी तयार आहे का हे तपासण्यासाठी गरोदरपणापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जाते.\nअतिवजन असताना गरोदर राहणे\nगरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nसकाळच्या आजारांचा सामना करणे\nगरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या ते 6व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि 14व्या ते 16व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.\nगरोदरपणा आणि नोकरी/व्यवसाय एकत्र करता येतात का\nकोणत्याही आईसाठी गरोदरपणापेक्षा अधिक सुंदर काळ असू शकत नाही. पण त्याच वेळी काम करणाऱ्या आयांसा��ी त्यांची स्वतःची आव्हाने असतात, ही आव्हाने त्यांच्या या टप्प्याशी निगडीत असतात.\nहल्ली वाढत्या संख्येने महिला मातृत्व लांबवत आहेत. तुम्ही अधिक प्रगल्भ, तयार आणि अनुभवी असता तेव्हा बाळ होण्याचे जास्त फायदे असतात. जरी अनेक महिलांना तिशीमध्ये उशीरा आणि चाळीशीच्या सुरुवातीमध्ये निरोगी बाळे होत असली तरी, तुमचे वय वाढत जाते तसे काही समस्या वारंवार उद्भवतात.\nस्तनपानासाठी तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी तुमच्या स्तनामध्ये आणि त्याच्या भोवती काही विशिष्ट बदल होतात. अनेक महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये येणारा अनुभव म्हणजे स्तनांच्या उतींमध्ये होणारा बदल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.theganimikava.com/Math-Sweet-is-now-available-in-English-through-Aank-Naad", "date_download": "2021-01-18T01:31:46Z", "digest": "sha1:RDVDIIZFMHJLLOHAXCBWHEHI52OPLWQT", "length": 20645, "nlines": 314, "source_domain": "www.theganimikava.com", "title": "'अंक नाद ' द्वारे गणिताची गोडी आता इंग्रजी मधूनही उपलब्ध ! - today live news Marathi today breaking news Marathi", "raw_content": "\nपरळीकरांची समस्या... | नमस्कार मी शामाप्रसाद...\nआज शानिवार दि 16 जानेवारी 2021 रोजी सायं काळी...\nसिमेंट रस्त्याच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची...\nनामंतर लढ्यातील योद्य्दांचा समता सैनिक दलाच्या...\nकोरोना रुग्ण सापडल्याने मुरबाड आरोग्य विभागाला...\nरागापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी मार्ग...\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचा...\nखेलो इंडिया अंतर्गत पुण्यातील बालेवाडीतील क्रिडा...\nजाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम\nपुढील तीन दिवसात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची...\nजिल्ह्यात 17 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा\nपिंपरी चिंचवड मध्ये ढगांचा गडगडाट व विजांच्या...\nसर्वोत्कृष्ट मराठी कीबोर्ड ऑनलाईन | ऑनलाइन मराठी...\nआधार कार्ड म्हणजे काय | आधार कार्ड नोंदणी प्रक्रिया...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष...\nपनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख...\nकंगना राणावत बेताल वक्तव्याच्या विरोध\nचार महिन्याच्या चिमुरडीला सोडून आई गायब कोथरूड...\n पुण्यात पोलीस मुख्यालयात गोळीबार;...\nफ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग; सात...\nचोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर...\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची...\nभिवंडीत 1 कोटीचा गुट���ा जप्त, दोन ट्रक चालक ताब्यात\nभारत-चीन सहाव्या कोर्प्स कमांडर-स्तरीय बैठक 13...\n'अंक नाद ' द्वारे गणिताची गोडी आता इंग्रजी मधूनही उपलब्ध \n'अंक नाद ' द्वारे गणिताची गोडी आता इंग्रजी मधूनही उपलब्ध \n'अंक नाद ' चे इंग्रजी ऍपचे पुण्यात लोकार्पण ....\n'अंक नाद ' द्वारे गणिताची गोडी आता इंग्रजी मधूनही उपलब्ध \n'अंक नाद ' चे इंग्रजी ऍपचे पुण्यात लोकार्पण\nपुणे :'अंक नाद ' ऍप द्वारे गणिताची गोडी आता इंग्रजी मधूनही उपलब्ध झाली आहे. मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि निर्मित 'अंक नाद ' ऍप च्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण सोमवारी पुण्यात ऑन लाईन पद्धतीने झाले .\nभारतीय गणित आणि लोप पावत असलेले मराठी पावकी -निमकी सारखे पाढे या भारतीय गोष्टींचे कालानुरूप पुनरुज्जीवन करून सर्व देशात आणि परदेशात प्रसार करण्यासाठी हा उपक्रम कार्यरत आहे .\n'अंकनाद ' अॅपचे निर्माते मंदार नामजोशी यांनी उपक्रमांची माहिती दिली.'अंकनाद’ हे गणिताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणारं अॅप आहे. रोजच्या जगण्यात गणिताला पर्याय नाही . गणित विषय रंजक करुन सांगण्याचे विविध उपक्रम ' अंकनाद ' तर्फे केले जातात,गणिताची आवड निर्माण केली जाते ,असे त्यांनी सांगितले. 'अंक नाद'चे संचालक पराग गाडगीळ यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर या उपक्रमात सहभागी आहेत .\nया ऍप च्या मार्गदर्शक समितीमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर ,डॉ अनिल सहस्त्रबुद्धे ,(अध्यक्ष ,अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद ),तालयोगी सुरेश तळवलकर ,संगीतकार अशोक पत्की , प्राजक्ती गोखले (बालभारती च्या अभ्यास मंडळाच्या सदस्य ),प्रसाद मणेरीकर (संस्थापक ,अनुभूती नॉलेज सेंटर ),प्राची साठे ,प्रा .अनघा ताम्हणकर ,साक्षी हिसवणकर,चारुदत्त आफळे ,शोभा नेने (अध्यक्ष ,बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळ ),मंदार नामजोशी ,निर्मिती नामजोशी ,समीर बापट हे सन्माननीय सदस्य आहेत .\nदोन ते तीसचे पाढे घोकून पाठ करणं हे विद्यार्थ्यांना करावं लागतंच. पण या नव्या पिढीला पावकी, निमकी, पाऊणकी हे शब्दच माहीत नाहीत. ही कोष्टकं म्हणजेच अपूर्णांकांचे पाढे पाठ केले, तर गणिताचा पाया पक्का होऊन जातो. ‘अंकनाद’ मध्ये पाढ्यांबरोबरच ही कोष्टकंसुद्धा साध्या सोप्या पद्धतीने शिकवली जातात.\nगणित या विषयाची मुलांना एका नव्या, आकर्षक रुपात ओळख करून द्यावी आणि अवघड वाटणाऱ्या या वि���याशी सहजसोप्या रीतीने मैत्री व्हावी या उद्देशाने 'अंकनाद' ऍपची निर्मिती झाली. अल्पावधीतच मुलं आणि त्यांचे पालक यांनी या ऍपला भरघोस प्रतिसाद दिला.\nविविध उपक्रम आणि कार्यशाळा यांच्या मार्फत विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी सतत काही नवीन देता यावे हाच अंकनादचा प्रयत्न आहे.\nप्रतिनिधी - अशोक तिडके\nAlso see : नवरात्रीच्या दिवशी एकाच रुग्णालयात ९ मुलींचा जन्म\nचांदवड:महाराष्ट्र राज्य छावा युवा विद्यार्थी संघटना कृती समिती तर्फे तीसगावात करण्यात...\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मिस्ट) पक्षातर्फे महाराष्ट्रातील नवीन कार्यकारणी व...\nश्रीराम टॉकीज ते वाशी बससेवेचा पुनश्च हरीओम...| लॉकडाऊन...\nकल्याण परिमंडल कार्यालयात येणाऱ्या वीज ग्राहकांसाठी स्वागत...\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजना...\nउत्तरप्रदेश मधील मनीषा वाल्मिकी बलात्कार व खूनाबद्दल नविमुंबईतील...\nनिळ्या रंगाच्या शर्टामुळे पकडले चोरटे...\nनातेवाईकांच्या युनियनबरोबरचा करार अमान्य, ऊसतोड कामगारांनो...\nनवी मुंबई - नेरूळ तालुका कॉग्रेसने चीनचा झेंडा जाळला\nएमपीएससी परीक्षेत विजय लाड राज्यात प्रथम.....\nवाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल...\nमहाराष्ट्रातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स...\nजिरेवाडी ग्रामपंचायत मतदार यादी शहरी भागातील लोकांची नावे......\nजाणून घ्या मनुका खाण्याचे उपयोग आणि त्याचे आरोग्यदायी फायदे...\nसफरचंदचे ८ उत्तम फायदे, आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची...\nबारामतीत 103 हेक्टरमध्ये साकारणार वनउद्यान ; बटरफ्लाय गार्डन,...\nठाणे महापालिकेच्या अजब कारभाराने गोकुळ नगरवासिय त्रस्त...\nरहिवासी उतरले रस्त्यावर, भाजपा नगरसेवक कृष्णा पाटील यांनी विचारला जाब\nअंनिसतर्फे कल्याण मधील पहिले जटा-निर्मूलन...\nकल्याण येथे राहणार्‍या एका महिलेच्या डोक्यात जटा असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर...\nसमता स्वातंत्र्य न्याय बंधुता शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना...\nभारतीय लोकशाहीचा कणा असलेली घटना म्हणजेच भारतीय संविधान या २६ नोव्हेंबर रोजी संविधान...\nविश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण...\nदामू नगर कांदिवली पूर्व मुंबई लास्ट स्टॉप याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ५...\nनवी मुंबईतील कोरोनाच्या संदर्��ात सर्वपक्षीय बैठक.. पालकमंत्री...\nनवी मुंबईतील कोरोनाच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक.. पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली...\nबर्दापुर महामानव पुतळ्याची विटंबना करणा-या समाजकंटकास तात्काळ...\nमध्यरात्री समाजकंटकाने कायदेपंडीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर...\nपश्चिम किनारपट्टीवरील 56 गावांमध्ये वाढवण बंदरा विरोधात...\nकेंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदर विरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती व...\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nबॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या सितारांची नावे उघडकीस येतील का\nगनिमीकावा ही एक प्रसिद्ध सोशल साईट आहे ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची माहिती प्रदान करतो. अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला नक्की लाईक करा\n५०% अनुदानाचा नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणा-या किडरोगांचे...\n६० कलाकार, तंत्रज्ञ, बॅक स्टेज आर्टिस्टना जीवनोपयोगी साहित्याचे...\nमुरबाड ग्रामीण भागातील बस सेवा चालू करा - बालासाहेब भालेराव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/nagesh.shewalkar", "date_download": "2021-01-18T00:26:48Z", "digest": "sha1:BSLIEM5HU6KDPDRNPSTMH3BNQF3BGVJT", "length": 2811, "nlines": 108, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Nagesh S Shewalkar Books | Novel | Stories download free pdf | Matrubharti", "raw_content": "\nमी मराठी साहित्यिक आहे. माझी एकोणतीस पुस्तके प्रकाशित आहेत. शेतकरीआत्महत्या करी कादंबरीची तिसरीआव्रुत्ती प्रकाशित आहे.राम शेवाळकर,सचिन तेंडुलकर, बाळासाहेब ठाकरे, सदाशिव पाटील ही चरित्र पुस्तके प्रकाशित आहेत. श्यामच्या छानछान गोष्टी या पुस्तकाची निवड राज्यशासनाने पुरक वाचनासाठी केली असून या पुस्तकाच्या ऐंशी हजार प्रती शासनाने छापून महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये वितरित केल्या आहेत. मी नुकताच मात्रुभारतीला जोडलागेलो असून मात्रुभारतीवर माझी सचिन आणि मी बाप्पा बोलतोय ही पुस्तके प्रकाशित आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/on-release-of-kgf-chapter-2-teaser-yash-said-for-the-last-4-years-i-have-lived-the-role-of-rocky-128101197.html", "date_download": "2021-01-18T01:45:16Z", "digest": "sha1:P2EGEWPBKCX7CO73YDO7UHBDE2SPUWIZ", "length": 8366, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Actor Yash says- I have been playing the role of Rocky for the last 4 years, a lot of things related to him came to me automatically | अभिनेता यश म्हणाला- गेली 4 वर्षे मी रॉकीची भूमिका जगतोय, ��्याच्याशी संबंधित ब-याच गोष्टी माझ्यात आपोआप आल्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n'KGF-चैप्टर 2':अभिनेता यश म्हणाला- गेली 4 वर्षे मी रॉकीची भूमिका जगतोय, त्याच्याशी संबंधित ब-याच गोष्टी माझ्यात आपोआप आल्या\nयशने मागील 4 वर्षांपासून तो रॉकीची भूमिका कशी जगतोय, हे सांगितले आहे.\n'KGF-चैप्टर 2' या आगामी चित्रपटाचा टीझर गुरुवारी (7 जानेवारी) रिलीज झाला आहे. सुरुवातीला हा टीझर या चित्रपटातील मुख्य भूमिका यशच्या 35 व्या वाढदिवशी म्हणजे 8 जानेवारी रोजी रिलीज करण्यात येणार होता. मात्र चाहत्यांची मागणी बघता शेवटच्या क्षणी त्याची रिलीज डेट बदलण्यात आली. चित्रपटाचा टीझर प्रेमक्षकांच्या पसंतीला पडला आहे. यानिमित्ताने यशने मागील 4 वर्षांपासून तो रॉकीची भूमिका कशी जगतोय, हे सांगितले आहे.\nरॉकीचे पात्र गेल्या 4 वर्षांपासून जगतोय\nअभिनेता यश म्हणाला, \"मी गेल्या चार वर्षांपासून या व्यक्तिरेखेमध्ये (हसून) जगत आहे. अगदी सांगायचं झालं तर मी रॉकीची भूमिका वठवता वठवता ते पात्र मी जगू लागलो आणि त्या पात्राशी संबंधित अशा बर्‍याच गोष्टी माझ्यात आपोआप आल्या आहेत. प्रत्यक्षात मला खूप तयारी करायची नव्हती. चॅप्टर 2 मध्ये बरेच रोमांचक आणि आव्हानात्मक सिक्वेन्स आहेत. त्यापैकी एकाविषयी सांगणे कठीण आहे. मी चित्रपटाच्या रिलीजनंतर त्या प्रश्नाचे उत्तर देईन,\" असे यशने सांगितले.\nतो पुढे म्हणाले, \"'KGF चैप्टर 1' पेक्षा दुस-या भागात रॉकीचे पात्र वेगळे असेल. यात बरीच अॅक्शन आणि इमोशनल गोष्टी असतील ज्या नक्कीच प्रेक्षकांना पसंत पडतील. यासोबत यशने संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला.\" चॅप्टर 2 मध्ये यश व्यतिरिक्त संजय आणि रवीना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.\nसंजय-रवीनासोबत काम करताना आनंद झाला\nयश म्हणाला, \"संजय सर आणि रवीना मॅम या दोघींबरोबर काम करताना खूप मजा आली. जिद्दीने आणि धैर्याने आपण कसे काम करु शकतो, याचे संजय दत्त सर एक उत्तम उदाहरण आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तब्येत खराब असूनही त्यांनी केलेली भूमिका प्रेरणादायक आहे. रवीना मॅम एक अष्टपैलू आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. त्यांच्या उपस्थितीने सेटवर एक वेगळ्याच प्रकारची उर्जा असा��ची. या दोघांसोबत काम करण्याचा हा एक चांगला अनुभव होता.\"\n‘केजीएफ चॅप्टर -1’ बनवले होते अनेक रेकॉर्ड\n2018 मध्ये आलेल्या ‘केजीएफ चॅप्टर -1’ने बॉक्‍स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. कन्नड, तामिळ, तेलुगु आणि हिंदीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. हा पहिली कन्नड चित्रपट होता, ज्याने 250 कोटींहून अधिकची कमाई केली होती. तर सर्वाधिक कमाई करणारा हिंदीत डब झालेला हा चौथा चित्रपट ठरला. या चित्रपटामुळे यशला खूप प्रसिद्धी मिळाली होती. यामुळे या चित्रपटाच्या सिक्‍वेलची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा सिक्वेल कन्नड, हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.\nऑस्ट्रेलिया ला 169 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/bhandara-government-officers-rest-house-party-news-128119274.html", "date_download": "2021-01-18T01:58:00Z", "digest": "sha1:GC6QMZYHKJQDIIB2LTB7A5PGJQJ55GC5", "length": 10334, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bhandara government officers rest house party news | मृत्यूच्या दारात निर्लज्जांचा ‘भंडारा’, विश्रामगृहावर शिजले कोंबडे, मासे, झिंगे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nआपत्ती पर्यटन:मृत्यूच्या दारात निर्लज्जांचा ‘भंडारा’, विश्रामगृहावर शिजले कोंबडे, मासे, झिंगे\nभंडाऱ्यात चुली बंद असताना, मंत्र्यांचा स्टाफ मटणावर ताव मारत हाेता\nभंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ८ जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून दहा निष्पाप जीव गेले. त्यानंतर रुग्णालयाला भेट देणाऱ्या मंत्र्यांची रीघ लागली. यातच सोमवारी महिला व बालविकास मंत्र्यांनीही भेट दिली. मंत्री या दुर्घटनेबद्दल गंभीर होत्या, मात्र त्यांच्यासोबत आलेल्या स्टाफने निर्लज्जपणाचा कळस गाठत मासे, चिकन, मटणावर यथेच्छ ताव मारला. या मेजवानीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होताच संतापाची लाट निर्माण झाली आहे.\nरुग्णालयात नवजातांचा बळी गेल्याच्या घटनेनंतर गावातील अनेक घरांत चुलीही पेटल्या नाहीत. त्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह बरेच मंत्री भंडाऱ्याला आले. ते विश्रामगृहावर थांबले. मात्र, सर्वजण या घटनेबद्दल गंभीर दिसले. सोमवारी विश्रामगृहावर चक्क देशी कोंबडे, मा���े आणि झिंगे शिजले. मंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्ताने तिथे आलेल्यांनी त्यावर मस्त ताव मारला. स्वत: मंत्री मात्र या मेजवानीमध्ये सहभागी नव्हत्या.\nराज्यातील कोणताही मंत्री जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आला की संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी मंत्र्यांसोबतच त्यांच्या पीएंचीही सरबराई करतात. भंडाऱ्यात आलेल्या पाहुण्याने येथील झिंगे खाल्ले नाहीत, असे होत नाही. पण, त्याचीही काही वेळ-काळ असते. एरवी हे सर्व चालून गेले असते. पण, भंडाऱ्यात मेंदू बधिर करणारे वातावरण असताना, त्याचे काेणतेही भान न ठेवता सोमवारी जे घडले त्याने बेशरमपणाची हद्द ओलांडली. रुग्णालयांची वाईट अवस्था, मृत बाळांच्या घरी काय परिस्थिती आहे, याची पाहणी करण्यासाठी आणि पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी राज्यातील मंत्री येत आहेत. याचे भान ठेवून त्यांच्या जेवणासाठी काय व्यवस्था केली पाहिजे, याचा विचार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करणे अपेक्षित हाेते.\nविश्रामगृहावर काय घडलं, याची मला किंचितही कल्पना नाही. भंडाऱ्यात दाेन ठिकाणी माझ्या भेटी हाेत्या. काेण काय खातं, याकडे मी लक्ष देऊ शकत नाही. याबाबत माझा काहीही संबंध नाही. तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना विचारा. - यशाेमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री.\nकाही घरात अन्नही शिजत नाही; विश्रामगृहावर मज्जा\n- भंडाऱ्यातील घटनेने अनेकांचे डाेळे अजूनही आेले आहेत. घटनेच्या तिसऱ्या दिवशीच अशा प्रकारची सरबराई करण्याचा विचार तरी कसा मनात येऊ शकताे\n- अनेकांच्या घरात मागील चार दिवसांपासून चूलही पेटलेली नाही. मात्र, सांत्वनपर भेटीला आलेल्यांना कोंबडे, मासे, झिंगेच का हवे हाेते\n- ही खास व्यवस्था करणाऱ्यांवर कठाेर कारवाईची गरज आहे.\n- विश्रामगृहावर काही कर्मचारी चिकन, मासे आणि झिंग्यांवर ताव मारतानाचे व्हिडिओ समाजमाध्यमावर झळकल्यानंतर खळबळ उडाली. त्यासोबतच संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nदहापैकी केवळ दोन बालकांचे शवविच्छेदन केले तर उर्वरित आठ बालकांचे शवविच्छेदन न करताच ते कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. या बालकांच्या मृत्यूचा अहवाल केवळ कागदोपत्री तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.\nआगीत दोन बालकांचा होरपळून तर आठ बालकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला. या दुर्घटनेत ज्या दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला, त्यात आठ मुलींचा समावेश आहे, तर उर्वरित दोन मुले होती. या दुर्घटनेनंतर अनेक कुटुंबांवर शोककळा पसरली. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या अग्नितांडवानंतर मृतांच्या कुटुंबीयांना सकाळ होईस्तोवर माहिती दिली नाही. मध्यरात्रीच्या घटनेनंतर पालकांना सकाळी थेट बालकांचा मृतदेहच त्यांच्या हातात देऊन त्यांना रुग्णवाहिकेत बसवून थेट गावाला पोहोचवण्याचा अमानुषपणा प्रशासनाने केला.\nऑस्ट्रेलिया ला 178 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/asaduddin-owaisi-aimim-vs-bjp-party-performance-in-hyderabad-ghmc-election-2020-all-you-need-to-know-127981733.html", "date_download": "2021-01-18T01:07:49Z", "digest": "sha1:FMCKJAIVGRGELWOGSFNS7XRGD4JJ5JLL", "length": 17047, "nlines": 78, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Asaduddin Owaisi AIMIM Vs BJP Party Performance In Hyderabad GHMC Election 2020; All You Need To Know | गल्ली-बोळातील निवडणुकीतही पाकिस्तान आणि जिन्नांनी केली भाजपची मदत; हैदराबादच्या निवडणुकीत अशा वाढल्या भाजपच्या जागा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदिव्य मराठी एक्सप्लेनर:गल्ली-बोळातील निवडणुकीतही पाकिस्तान आणि जिन्नांनी केली भाजपची मदत; हैदराबादच्या निवडणुकीत अशा वाढल्या भाजपच्या जागा\nप्रियंक द्विवेदी, हैदराबादएका महिन्यापूर्वी\nकळत-नकळत पश्चिम बंगालमध्ये एमआयएम करू शकते भाजपला मदत\nग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकींना राष्ट्रीय स्तरावर इतकी चर्चा आतापर्यंत कधीच मिळाली नव्हती. त्याचे कारणही खास आहे. या निवडणुकीत भाजपने 150 पैकी 48 जागा जिंकल्या. यापूर्वी 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला फक्त 4 जागा मिळाल्या होत्या. सत्ताधारी टीआरएसला 55 आणि एमआयएमला 44 जागांवरून विजय मिळाला आहे. जेथे भाजपची चर्चा सुद्धा होता तेथे तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष कसा बनला. यासाठी भाजपने नेमकी कोणती खेळी केली, त्यावर हे विश्लेषण...\nअशी आहे ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका\nGHMC अर्थातच हैदराबाद महापालिकेचे वार्षिक बजेट 6,150 कोटी रुपये आहे. 80 लाख लोकसंख्या असलेल्या या भागातील जवळपास 40% लोकसंख्या मुस्लिम आहे. 2007 पासून याला ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका असे म्हटले जाते. याची 7 झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. येथे एक महापौर आणि एक उपमहापौर असतो.\nया महापालिका अंतर्गत विधानसभेच्या तब्बल 24 आणि लोकसभेचे 5 मतदार संघ येतात. AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी येथूनच लोकसभा खासदार आहेत. सध्या या महापालिकेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचे पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचा अर्थात टीआरएसचा ताबा आहे. 2016 मध्ये TRS ने येथील 150 पैकी 99 वॉर्डांमध्ये विजय मिळवला होता. एमआयएमला 44 जागा मिळाल्या. तर भाजपला 4 आणि काँग्रेसला केवळ 2 जागा जिंकता आल्या होत्या.\nAIMIM ला मागे टाकून भाजप कसे पुढे\n1. शहा, योगींसह बड्या भाजप नेत्यांनी केला प्रचार\nनिवडणूक अगदी गल्ली बोळातली असली तरी या ठिकाणी भाजपने आपल्या राष्ट्रीय ओळख असलेल्या चेहऱ्यांना प्रचारासाठी उतरवले होते. गृह मंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी आणि प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या नेत्यांनी रोड शो आणि प्रचार केला. भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या सुद्धा येथे तळ ठोकून होते.\n2. गल्ली-बोळातल्या निवडणुकीत पाकिस्तान आणि कट्टर राष्ट्रवादाचे मुद्दे\nस्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकींमध्ये नेहमीच स्थानिक मुद्द्यांवर अर्थात वीज, पाणी आणि रस्त्यांवर चर्चा होते. पण, भाजपने या निवडणुकीत चक्क सर्जिकल स्ट्राइक, कलम 370, इस्लामिकरण, रोहिंग्या, पाकिस्तान, बांग्लादेश आणि हिंदुत्ववादाचे मुद्दे उपस्थित केले. तेजस्वी सूर्याने तर प्रचारात म्हटले होते, की 'अकबरुद्दीन आणि असदुद्दीन ओवैसींनी हैदराबादेत केवळ रोहिंग्या मुस्लिमांच्या विकासावर भर दिला. ओवैसींना दिले जाणारे मत राष्ट्रविरोधी आहे असे ते म्हणाले होते. केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी सुद्धा TRS आणि AIMIM वर घुसखोरांना मदत करण्याचे आरोप केले. याही पलिकडे जाऊन योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणला आणि ध्रुवीकरण होऊन भाजपला त्याचा फायदा झाला.\n3. TRS आणि AIMIM मध्ये छुप्या आघाडीचे आरोप\nतेजस्वी सूर्या यांनी वारंवार भाजपचा प्रचारात करताना टीआरएस आणि एमआयएमवर अपवित्र आघाडीचे आरोप केले. TRS ने सर्व 150 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. पण, ओवैसींनी फक्त 51 जागांवरच आपले उमेदवार उभे केले होते. तर भाजपने 149 जागा लढवल्या. एमआयएमने सर्व जागा लढवल्या नाहीत त्याचा सुद्धा फायदा भाजपला झाला. स्मृती ईराणी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांनी एमआयएम आणि टीआरएसच्या छुप्या आघाडीचे आरोप केले.\n4. बिगर-मुस्लिम वस्त्यांवरच होते भाजपचे लक्ष\nहैदराबादची 40% पेक्षा अधिक लोकसंख्या मुस्लिम आहे. अशात भाजपला आपण मागे राहणार असल्याची भीती होती. त्यातच त्यांनी मुस्लिम वस्त्या सोडून केवळ ज्या ठिकाणी मुस्लिम नाहीत अशा वस्त्यांवर भर दिला. यासाठी पडद्यामागची प्लॅनिंग तेजस्वी सूर्या यांनी केली. त्यांनी 'चेंज हैदराबाद' कॅम्पेन सुरू केले. TRS आणि AIMIM जय श्रीरामच्या घोषणा देण्यात भीतात अशा स्वरुपाचे मुद्दे भाजपकडून मांडण्यात आले. प्रचार सभांमध्ये भाजपने ओवैसींना थेट मोहम्मद अली जिन्ना यांचा अवतार म्हटले.\nमहापालिका निवडणुकीत भाजपने एवढा जोर का लावला\nयासाठी पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. मार्च 2020 मध्ये भाजपने बंदी संजय कुमारांना तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष केले. भाजपने हैदराबादेतून प्रदेशाध्यक्ष नाही निवडण्याची ही एक दुर्मिळ घटना होती. बंदी संजय कुमार करीमनगर लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते पहिल्यांदाच खासदार बनले.\nनोव्हेंबरमध्ये दुब्बाक येथे विधानसभा पोटनिवडणूक झाली. येथे TRS ची जागा होती. बंदी संजय कुमार यांनी त्यावेळी घरोघरी जाऊन TRS आणि AIMIM हे कसे एकच आहेत याचा प्रचार करण्यास सुरुवात केली. घरो-घरी जाऊन केलेला हा प्रचार यशस्वी ठरला आणि भाजपचा या जागेवरून विजय झाला. येथून भाजपचे एम रघुनंदन राव यांनी TRS च्या एस सुजाता यांना अवघ्या 1,079 मतांनी पराभूत केले.\nभाजपसाठी दुब्बाकचा विजय मोठ्या जल्लोषाचा होता. 2018 मध्ये झालेल्या तेलंगणा निवडणुकीत भाजपला 119 पैकी केवळ एकच जागा मिळाली होती. दुब्बाक येथून मिळालेल्या विजयानंतर ही संख्या दोन वर आली होती.\nपश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी एमआयएम ठरणार महत्वाचा पक्ष\nपश्चिम बंगालच्या निवडणुकीत सुद्धा भाजप हाच फॉर्मुला वापरू शकते. मुस्लिम बहुल आणि हिंदु बहुल भागांमध्ये प्रचाराचे डावपेच भाजपला पश्चिम बंगालमध्येही फायद्याचे ठरू शकतात. एक प्रकारे हैदराबादची स्थानिक निवडणूक भाजपसाठी एक टेस्ट लॅब ठरली असेही म्हणता येईल.\nपश्चिम बंगाल विधानसभेमध्ये एकूण 294 जागा आहेत. बहुमतासाठी 148 चा आकडा आवश्यक आहे. पश्चिम बंगालमध्ये 30% पेक्षा अधिक लोकसंख्या मुस्लिम आहे. सोबतच, 110 जागा मुस्लिम बहुल आहेत. या ठिकाणी बिहारमध्ये एमआयएमने जसे राजकारण केले तसेच प��्चिम बंगालमध्येही होणार आहे. अर्थात या ठिकाणी सुद्धा मुस्लिम बहुल भागांमध्ये एमआयएम आपले उमेदवार उतरवणार आहे.\nबिहारमध्ये एमआयएमने 5 जागा जिंकून पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मुस्लिम बहुल भागांत निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले. यातून पश्चिम बंगालमध्ये एमआयएम मतदान फोडणारा पक्ष आवश्य बनू शकतो. एमआयएमची पश्चिम बंगालची तयारी सुद्धा जोरात आहे. त्याचा थेट फायदा भाजपला मिळू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून भाजप हिंदू मतांचे ध्रुवीकरण करतच आहे. येथे सुद्धा तसे झाल्यास तृणमूल काँग्रेसच्या अडचणी वाढू शकतात. त्यातच पश्चिम बंगालच्या निवडणुकीत एमआयएमची एंट्री असेल तर ध्रुवीकरण होणार हे जवळपास निश्चित आहे.\nविशेष म्हणजे, मालदा येथे 51%, मुर्शिदाबादेत 66%, नादियात 30%, बीरभूममध्ये 40%, पुरुलियामध्ये 30% आणि ईस्ट-वेस्ट मिदनापूरमध्ये 15% मुस्लिम लोकसंख्या आहे. या ठिकाणी एमआयएमने आपले उमेदवार उतरवल्यास हिंदू मतांचे ध्रुवीकरण होईल आणि भाजपची जागा निघण्याची दाट शक्यता राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/top-news/2013-04-10-17-43-34/30", "date_download": "2021-01-18T00:12:57Z", "digest": "sha1:53RUAOGY5EEVXE6ZZYZ77GC7MVZKJ7SI", "length": 13211, "nlines": 103, "source_domain": "bharat4india.com", "title": "पाडव्याच्या सणाला राजा फळांचा आला! | टॉप न्यूज", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nपाडव्याच्या सणाला राजा फळांचा आला\nआज गुढीपाडवा. मऱ्हाटी मुलुखात अगदी आदिवासी पाड्यापासून ते मुंबई-पुण्याच्या उंच उंच बिल्डिंगवर गुढ्या उभ्या राहिल्यात. नवं वस्त्र, कडुनिंबाची डहाळी आणि साखरेची माळ घालून सजल्या-धजल्यात. भल्या सकाळी गुढीची पूज��अर्चा न् मग साग्रसंगीत नैवद्य...नैवद्याच्या ताटात लहानथोरांच्या तोंडाला हमखास पाणी सोडणारी वस्तू म्हणजे फळांचा राजा अर्थात पिवळाधम्मक आंबा. पाडव्याच्या महूर्तावर हा आम्रराज प्रत्येक घरात असा अगदी रुबाबात प्रवेश करतो. आंब्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेलं नवी मुंबईतलं एपीएमसी मार्केट तर सध्या आंब्याच्या आगमनानं गजबजून गेलंय.\nआंबा पिकतो, रस गळतो...\nआंब्याला फळांचा राजा म्हणतात. आंब्यामध्ये कोकणात पिकणाऱ्या हापूसला जगभरात पसंती मिळते. त्यामुळंच 'आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो' असं म्हटलं जातं. कोकणचं बहुतांश अर्थकारण हापूसभोवती फिरतं. याशिवाय मऱ्हाटी मुलखात आंबा अगदी बांधाबांधावर आंबा पिकतो आणि विकतोही. खऱ्या अर्थानं आंबा पहिल्यांदा गुढीपाडव्यालाच घरी आणला जातो. साहजिकच त्यानंतरच मार्केटमध्ये आंब्याची धूम सुरू होते. त्यामुळंच आंब्याच्या मार्केटमध्ये गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजमितीला करोडोंची उलाढाल होणारा आंबा गुढीपाडव्यानंतरच बाजारात भाव खायला लागतो.\nहल्ली मार्केटमध्ये पहिल्यांदा आंबा उतरवण्यासाठी व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांचीही चढाओढ चाललेली पाहायला मिळते. ज्याचा आंबा पहिल्यांदा मार्केटमध्ये येतो तो भाव खाऊन जातो. त्यामुळं अगदी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच हापूस बाजारात आल्याच्या बातम्या झळकतात. मात्र, पूर्वी शेतकरी गुढीपाडव्यालाच पहिल्यांदा झाडावरचा आंबा काढून घरी आणून त्याची पूजा करीत आणि त्यानंतरच तो मार्केटला जाई. कोकण वगळता आजही ही प्रथा बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते.\nमराठी माणसांची आंब्याची चव चाखण्याची रीत काही न्यारीच आहे. खवय्यांची इथं कमी नाही आणि हौसेला मोल नाही. त्यामुळं तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र, आदी राज्यातूनही आंबा मुंबई, पुण्याच्या मार्केटला येतो. विशेष म्हणजे, हापूसची चव सातासमुद्रापार पोहोचल्यानं हापूसची मोठ्या प्रमाणात निर्यातही होते. पण, त्यातही मुंबईकरांची पसंतीच सर्वाधिक असते. अमेरिकेत आंबा पाठवला तरी निर्यातीचा एकूण खर्च विचारात घेता तिथं मिळणारा भाव हा मुंबईपेक्षा कमीच असतो. त्यामुळं सध्या तरी मुंबई हेच आंब्याचं सर्वार्थानं मोठं मार्केट आहे, अशी माहिती आंब्याचे व्यापारी आणि ज्येष्ठ कलाकार अशोक हांडे यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना दिलीय.\nअगदी दहा-पंधरा वर्षापूर्वी आंब्याचं पूजन गुढीपाडव्यालाच होऊन तो मार्केटमध्ये यायचा. आता मात्र काळ बदलालय. विविध तंत्रज्ञानाच्या वापरामुळं आंबा अगदी जानेवारीतच मार्केटमध्ये येतो. तरीही मार्केटमध्ये आंब्याची खरी धूम गुढीपाडव्यापासूनच सुरू होते, अशी माहिती एपीएमसी मार्केटचे अध्यक्ष आणि आंब्याचे प्रसिद्ध व्यापारी संजय पानसरे यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना दिलीय.\nदिवाळीला जसं स्नेहीजनांना विविध भेटवस्तू दिल्या जायच्या तशाच प्रकारे गुढीपाडव्याला आंब्याची पेटी भेट देण्याचं प्रमाण अलिकडं वाढतंय. मुंबईकरांचं तर हे आंबाप्रेम एवढं आहे की 600 ते 700 कोटींची उलाढाल एकट्या मुंबईत होते, असंही पानसरे यांनी नमूद केलं.\nथोडक्यात काय तर मऱ्हाटी प्रांतात आंब्याशिवाय गुढीपाडव्याचा गोडवा नाही, असंच चित्र आजही पाहायला मिळतं.\nदृष्टिक्षेपात मुंबईचं आंबा मार्केट\nसर्वात जास्त निर्यात दुबईला\nविमान बोटीव्दारे होते वाहतूक\nकोकणातून वेंगुर्ला, रत्नागिरी, देवगडसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरातून होते हापूसची आवक\nरत्नागिरी, देवगड हापूसला ग्राहकांची सर्वाधिक पसंती\nसर्वाधिक आवाक 750 किलोमीटरच्या समुद्रकिनारपट्टीतून\nखाडी हवामानात आंबा चांगला पिकतो\nकोकणातील 1200 ते 1500 गावातून येतो हापूस\nसर्वात महाग हापूस मुंबईतच खपतो\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nपुणे-फुरसुंगी जातीची कांदा लागवड फायदेशीर\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/705388", "date_download": "2021-01-18T01:58:35Z", "digest": "sha1:LZRDH3UXCNESNKCFJIGTGVGHRS6PX7XT", "length": 2758, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"रायगड जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"रायगड जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nरायगड जिल्हा (स्रोत पहा)\n१९:४८, १० मार्च २०११ ची आवृत्ती\n१९ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n१९:४४, १० मार्च २०११ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nज (चर्चा | योगदान)\n१९:४८, १० मार्च २०११ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nज (चर्चा | योगदान)\nछो (→‎संदर्भ व नोंदी)\nया जिल्ह्याचे नाव पूर्वी ''कुलाबा जिल्हा'' होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Farmers-may-think-that-the-government-is-also-bigoted-the-court-said.html", "date_download": "2021-01-18T00:20:37Z", "digest": "sha1:BQAEKVV55YFIR7W7PEGZIJCZJZCE5OY6", "length": 8109, "nlines": 79, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“सरकारही हटवादी आहे, असं शेतकऱ्यांना वाटू शकतं,” असं म्हणत न्यायालयाकडून केंद्राची कानउघडणी", "raw_content": "\n“सरकारही हटवादी आहे, असं शेतकऱ्यांना वाटू शकतं,” असं म्हणत न्यायालयाकडून केंद्राची कानउघडणी\n“सरकारही हटवादी आहे, असं शेतकऱ्यांना वाटू शकतं,” असं म्हणत न्यायालयाकडून केंद्राची कानउघडणी\nनवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सिंघू बॉर्डरसह दिल्लीच्या सीमेवर विविध ठिकाणी ठिय्या दिलेल्या शेतकऱ्यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही, मात्र, चर्चाही व्हायला हवी, असं न्यायालयानं म्हटलं आहे.\nदिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे रस्ते बंद झाले असून, त्यांना हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. याचिकांवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत दिल्लीकरांच्या वतीने प्रसिद्ध वकील हरिश साळवे यांनी बाजू मांडली.\n“या आंदोलनामुळे दिल्लीतील नागरिकांना समस्यांना सामोरं जावं लागत आहे. वाहतुकीवर परिणाम झाल्यानं वस्तुंचे भाव वाढले आहेत. रस्ते बंदच राहिले, तर दिल्लीतील नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे. आंदोलन करण्याचा अधिकाराचा अर्थ असा होत नाही की, शहरच बंद केलं जावं,” असं हरिश साळवे म्हणाले.\n“आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे. पण यावर चर्चा होऊ शकते. आम्ही आंदोलन करण्याच्या अधिकार कमी करणार नाही. आंदोलन संपणं गरजेचं आहे. आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही. पण चर्चाही व्हायला हवी. आम्हाला नाही वाटत शेतकरी सरकारचं म्हणणं ऐकतील, आतापर्यंत आपल्यासोबतची चर्चा निष्फळ झालेली आहे. त्यामुळे निष्पक्ष समितीची स���थापना करणं गरजेचं आहे,” असं न्यायालयानं म्हटलं आहे.\nशेतकऱ्यांनी चर्चा करण्यास नकार दिला आहे. शेतकरी कायदे मागे घेण्याचा हट धरून बसले आहेत, असं केंद्रानं न्यायालयात सांगितलं. त्यावर न्यायालय म्हणाले,”आम्हाला नाही वाटत ते तुमचे प्रस्ताव स्वीकारतील. त्यामुळेच समिती हे निश्चित करेल. सरकार आतापर्यंत झालेल्या चर्चांमध्ये फारसे यशस्वी झालेले नाही,” असं सरन्यायाधीश म्हणाले. “शेतकरी हटवादी झाले आहेत,” अशी भूमिका केंद्राने मांडली. त्यावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं. “सरकारही हटवादी आहे, असं शेतकऱ्यांना वाटू शकतं,” असं म्हणत न्यायालयाने केंद्राची कानउघडणी केली.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआटपाडी येथे अपघातामध्ये गणेश पाटील यांचा जागीच मृत्यू ; वनीकरण विभागामध्ये होते वनरक्षक पदावर कार्यरत\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\nधक्कादायक : सांगलीत कोरोना चे आणखी 12 नवीन रुग्ण ; एकूण रुग्ण 23\nआजचा वाढदिवस ( 2 )\nक्रीडा ( 14 )\nदेश-विदेश ( 189 )\nमनोरंजन ( 46 )\nमहाराष्ट्र ( 695 )\nविशेष लेख ( 7 )\nसंपादकीय ( 18 )\nसांगली ( 539 )\nसातारा ( 62 )\nसोलापूर ( 149 )\nसंपूर्ण माणदेशासह देश विदेश व राज्यातील ताज्या घडामोडी व बातम्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/entertainment/story-disha-vakani-return-as-dayaben-confirmed-by-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-shows-makers-1820133.html", "date_download": "2021-01-18T01:21:31Z", "digest": "sha1:Z6VLUZXHR5WM7345XCCUOWNC4NDVL7PA", "length": 25351, "nlines": 294, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Disha Vakani return as Dayaben confirmed by Taarak Mehta Ka Ooltah Chashmah shows makers , Entertainment Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊ���: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जा��्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\n'दयाबेन' करणार 'तारक मेहता...'मध्ये कमबॅक, निर्माते सकारात्मक\nHT मराठी टीम , मुंबई\nगेल्या दोन वर्षांपासून हो- नाही करत अखेर 'दयाबेन' ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत परतणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे. सप्टेंबर २०१७ पासून दिशा सुट्टीवर आहे. प्रसूती रजेनंतर ती मालिकेत परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ती परतली नाही. या गोष्टीला आता दोन वर्षे उलटली. दिशाच्या लाखो चाहत्यांना तिच्या परतीची अपेक्षा होती. अखेर ती मालिकेत परतणार आहे याबद्दल मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी सकारात्मकता व्यक्त केली आहे.\nकंगनाच्या पहिल्या 'किस'चा किस्सा अन् बरच काही\n''दिशा मालिकेत परतणार याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. कदाचित एक महिन्याचा कालावधी याला लागू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही तिच्या परतण्याची वाट पाहत होतो, मात्र त्यावेळी तिनं आम्हाला होकार दिला नव्हता. माझी मुलगी खूप लहान आहे तिला एकटं कसं सोडू, असं उत्तर तिनं आम्हाला दिलं होतं. मात्र आता मालिकेत परण्याचा तिचा विचार पक्का झाला असं दिसतंय'', अशी सकारात्मक प्रतिक्रिया असित यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केली आहे.\n''मालिकेचे निर्माते आणि दिशा यांच्यामधील नातं हे चांगलं आहे. निर्माती संस्था आणि दिशा यांच्यामध्ये यापूर्वी कधीही वाद नव्हता. तिनं मालिकेत परतावं एवढीच आमची अपेक्षा होती. तिच्याविना कथानक पुढे रेटून आता आम्हीही दमलो ती परत यावी एवढीच आमची इच्छा आहे'', असं असित म्हणाले.\nज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन\n२०१५ साली दिशानं व्यावसायिक मयूर पांड्या याच्यासोबत विवाहगाठ बांधली. नोव्हेंबर २०१७ साली तिनं मुलीला जन्म झाला. सप्टेंबर २०१७ पासून ती प्रसुती रजेवर होती. प्रसूती रजेनंतर ती मालिकेत परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ती परतली नाही. तिने मालिकेत परतण्यासाठी निर्मात्यांपुढे काही अटी ठेवल्याची चर्चा होती. यातली पहिली अट म्हणजे, मानधनातील वाढ. मानधनासोबतच दिशाने कामाच्या वेळेतही बदल करण्याची मागणी केली होती.\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\n सोशल मीडियावर मालिकेच्या व्हिडीओची जोरदार चर्चा\nदयाबेनच्या कमबॅकमध्ये आणखी एक वळण, मालिकेत परतणार पण....\n‘तारक मेहता..'मध्ये दयाबेन करणार कमबॅक \n‘तारक मेहता..' मध्ये दिशा परतण्याची शक्यता पूर्णपणे मावळली\nदिशानं मालिकेत परतावं, जेठालालची इच्छा\n'दयाबेन' करणार 'तारक मेहता...'मध्ये कमबॅक, निर्माते सकारात्मक\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nचित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री\nचारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन\nइरफान यांच्या निधनानं कलाविश्वात हळहळ, बिग बी, लतादीदींची श्रद्धांजली\nअभिनेता इरफान खान ICUत\nलॉकडाऊनमध्ये मराठी सेलिब्रिटींना असे फिट ठेवतायेत फिटनेस इन्स्ट्रक्टर\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभ��नेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%87%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-01-18T02:23:08Z", "digest": "sha1:77VPR6OV5IX3HBI3MAVDBITZVFLCMTPW", "length": 4088, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुइस मरीन बहारोना - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा वि���्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/2020/12/", "date_download": "2021-01-18T01:44:36Z", "digest": "sha1:ALJ26HI2UPGO5AWEO2OLKK2EUDCIJAQU", "length": 9685, "nlines": 214, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "डिसेंबर | 2020 | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nसमकालीन हिंदी साहित्यातील एक प्रमुख नाव – अशोक वाजपेयी. पूर्व प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या अशोक वाजपेयी यांनी कवितेतील सफलता आणि सार्थकता याचे अतिशय उत्तम विवेचन कायमच केलेले आहे. त्यांच्या अनेक उत्तमोत्तम कवितांपैकी थोड़ा- सा या काव्याचे सादरीकरण आजच्या मार्मोरिस मध्ये.\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nसखि, वे मुझसे कह कर जाते –\nहिंदी साहित्यातील एक मानाचे नाव. मैथिलीशरण गुप्त. सखि वे मुझसे कह कर जाते ह्या त्यांच्या लक्षणीय काव्यात त्यांनी सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोधरेचं मनोगत व्यक्त केले आहे.\nयशोधरेच्या ह्या रुपातील भेट मार्मोरिस मध्ये.\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग पुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\n��ौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \n« सप्टेंबर जानेवारी »\nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/rice-spice-salad-recipes-1701950/", "date_download": "2021-01-18T01:52:03Z", "digest": "sha1:RN6LQBO5UJZL75KD7BQZTZWKEH6BXKTS", "length": 10407, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rice Spice Salad Recipes | सॅलड सदाबहार : राइस स्पाइस सॅलड | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nसॅलड सदाबहार : राइस स्पाइस सॅलड\nसॅलड सदाबहार : राइस स्पाइस सॅलड\nशक्यतो या सॅलडसाठी आदल्या दिवशीचा भात वापरावा.\n* १ वाटी आदल्या दिवसाचा भात\n* २ टेबलस्पून बारीक चिरलेला पातीचा कांदा * २ गाजर बारीक चिरलेले\n* २ टेबलस्पून भाजके शेंगदाणे ल्ल २ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर * ५ ते ६ बसलीची पानं ल्ल १ टी स्पून भाजके तीळ\n* २ टी स्पून शेंगदाणा तेल * १ टी स्पून लिंबाचा रस * १ टी स्पून चिंचेचे सॉस * १ टी स्पून चिल्ली फ्लेक्स * १ टी स्पून सोया सॉसल्ल १ इंच आल्याचे वाटण * चवीला मीठ आणि मिरपूड\nशक्यतो या सॅलडसाठी आदल्या दिवशीचा भात वापरावा. बासमती असल्यास उत्तम. भात गरम केल्यानंतर तो परातीत काढून गार होऊ द्यावा. फ्रिजमध्ये ठेवून थंडगार भात वापरावा. वरील सर्व जिन्नस भातात मिसळावे. ड्रेसिंगचा साहित्य एका बाऊलमध्ये ढवळून घ्यावा आणि भातावर वाढावं. सॅलड थंड करून सव्‍‌र्ह करावे. सॅलड सकाळी ब्रेकफास्टसाठी वा रात्रीच्या जेवणात हलके जेवण म्हणून त्याचा आस्वाद घ्यावा.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n2 शहरशेती : सदासुखी मनीप्लांट\n3 सुंदर माझं घर : चंदेरी फुले\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sanjay-dutt-was-as-popular-starkid-in-childhood-as-taimur-1702101/", "date_download": "2021-01-18T00:38:22Z", "digest": "sha1:MKV5IQKUFG6XSFY3UTEFL2DWX4CRYNLB", "length": 14352, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sanjay dutt was as popular starkid in childhood as taimur | ‘या’ स्टारकिडच्या लोकप्रियतेपुढे तैमूरची लोकप्रियता नगण्यचं! | Loksatta", "raw_content": "\nटोक्यो ऑलिम्पिकचे भवितव्य संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\n‘सीएसएमटी’च्या कायापालटासाठी १० मोठय़ा कंपन्या इच्छुक\nकधीकाळी ‘हा’ स्टारकिड होता तैमूरपेक्षाही अधिक लोकप्रिय\nकधीकाळी ‘हा’ स्टारकिड होता तैमूरपेक्षाही अधिक लोकप्रिय\nत्याची एक झलक दिसावी यासाठी त्याचे चाहते जीवाचं रान करत असल्याचं समोर आलं आहे.\n‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटातून पुन्हा एकदा कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री करिना कपूर-खानचा लाडका लेक तैमूर जन्माला आल्यापासून स्टारडम उपभोगत आहे. आपल्या आई-वडीलांप्रमाणेच आता त्यालाही कॅमेराची आणि प्रसारमाध्यमांची सवय झाली असून तो हसतहसत त्यांना सामोरा जातो. त्यामुळे सध्या तो स्टारकिडच्या यादीत अग्रस्थानावर आहे. मात्र तैमूरने जी लोकप्रियता मिळविली आहे त्याच्यापेक्षा कैकपटीने पूर्वी अन्य एका स्टारकिडने लोकप्रियतेचं शिखरं सर केलं होतं.\nसंजय दत्त यांच्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होत असून संजयच्या जीवनातील एक एक घटना उलगडल्या जात आहेत. त्यातच या लोकप्रिय स्टारकिडच्या नावाचा खुलासा झाला आहे. नर्गिस आणि सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त लहान असताना प्रचंड लोकप्रिय होता. त्याची एक झलक दिसावी यासाठी त्याचे चाहते जीवाचं रान करत असल्याचं समोर आलं आहे.\n१९६०पर्यंतचा काळ गाजविणारी अभिनेत्री नर्गिस आणि अभिनेता सुनील दत्त ही जोडी त्याकाळी प्रचंड लोकप्रिय होती. त्यामुळे त्यांच्या मुलांनाही लोकप्रियता उपभोगता आली.मात्र या लोकप्रियतेमध्ये संजय दत्तने विशेष नाव मिळविले. त्याकाळी स्टारकिडमध्ये संजयच्या नावाची जोरदार चर्चा होती. इतकंच नाही तर संजूबाबाची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते जीवाचं रान करताना पाहायला मिळत असतं.\nसंजयच्या या बालपणीच्या आठवणी यासीर उस्मान यांनी एक पुस्तक लिहीली असून त्यामध्ये संजयच्या जीवनातील काही घटना नमूद करण्यात आल्या आहेत. त्यातच संजयच्या बालपणींच्या आठवणींना उजाळाही देण्यात आला आहे.\nस्टारकिडमध्ये अग्रस्थानावर असलेल्या संजूबाबाचे फोटो अनेक फिल्मी मासिकांच्या मुखपृष्ठावर छापण्यात आले होते. संजूच्या बालपणीतील एक रंजक किस्सा म्हणजे त्याच्या बारशाच्या वेळी संजयचं नाव निश्चित करता यावं यासाठी एका मासिकाने त्यांच्या वाचकांना संजूबाबासाठी नाव सुचविण्याची विनंती केली होती. यानुसार काही वाचकांनी संजयच्या नामकरणासाठी काही नावंही नर्गिस आणि सुनील दत्त यांना सुचविली होती आणि अखेर नर्गिस-सुनील यांच्या लाडक्या लेकाचं नाव संजय असं ठेवण्यात आलं.\nदरम्यान, त्याकाळी सोशल मिडीयाचा जास्त वापर होत नसल्यामुळे संजय सतत प्रसारमाध्यमांसमोर येऊ शकला नाही. मात्र त्याच्या चाहत्यांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ होती हे काही किस्स्यांमुळे दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n'तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका'; राम कदम यांचं आवाहन\nप्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा\nमहेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर का होतोय #BoycottTandav ट्रेण्ड\n‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई\nइंग्लंड-श्रीलंका कसोटी मालिका : इंग्लंडला जिंकण्यासाठी ३६ धावांची गरज\nसव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस\nखासगी वाहनप्रवास आता मुखपट्टीमुक्त\n४७ टेनिसपटूंची विलगीकरणात रवानगी\n‘साइ’च्या केंद्रांना क्रीडापटूंची नावे\nबायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती\nलोकसहभागातून वाचन चळवळीस आकार\nमहामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार\nसरकारचा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव - दरेकर\nCoronavirus : रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर\nमुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत\n1 अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ला मीरा राजपूत काय म्हणाली ऐकलंत का\n2 बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज\n3 IIFA 2018 : आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी रेखा बँकॉकमध्ये दाखल\nVideo : मेट्रोचालकाच्या प्रसंगावधानामुळे 'असे' वाचले तरुणाचे प्राण\nअस्खलित भोजपुरी बोलणारा ऑस्ट्रेलियन नागरिक पाहिलात का \nदिल्लीच्या मेट्रोतून चक्क माकडानेही केली सफर\n विसरलेली गाडी तब्बल २० वर्षांनी सापडली\nचालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत लहानगी करत होती अभ्यास, कारण...\nvideo : हत्ती आणि त्याच्या मालकाचा अनोखा व्हिडिओ पाहिलात का \nव्हायरल होत असलेल्या वृद्ध जोडप्यांच्या फोटोशूटचं सत्य माहितीये\n क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटकX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pressmedialive.com/2020/09/Mumbai.html", "date_download": "2021-01-18T01:44:22Z", "digest": "sha1:WTOJDLQXIVOPWRPDEKIZEHR5MVQDIC3O", "length": 6138, "nlines": 58, "source_domain": "www.pressmedialive.com", "title": "सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी...", "raw_content": "\nHomeLatest Newsसर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी...\nसर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्���ाच्या मागणीसाठी...\nसर्वधर्मीय प्रार्थना स्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी रिपाइं चे मुंबईत विविध ठिकाणी आंदोलन\nमुंबई दि.9 - सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईसह राज्यभर आंदोलन करण्यात आले. फिजिकल डिस्टन्स नियम पाळून सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे सुरू करण्यात यावी या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइं च्या वतीने आज दुपारी मालाड पूर्वेतील पोद्दार रोडवर मातृकृपा हनुमान मंदिर येथे रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच चेंबूर टिळकनगर येथील सर्वोदय बुद्ध विहार येथे रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.\nतसेच हाजी अली दर्गा येथे ही रिपाइं नेते सोना कांबळे गोरगाव येथे रमेश पाईकराव आदींनी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासठी आंदोलन करण्यात आले.\nदरम्यान उद्या दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता चैत्यभूमी येथे ही भीम अनुयायांना चैत्यभूमी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करता यावे यासाठी चैत्यभूमी खुली करावी या मागणीसाठी रिपाइं तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले स्वतः नेतृत्व करणार आहेत.\nइचलकरंजीत भव्य श्री राम रथ यात्रा काढण्यात आली\nइचलकरंजी : आय जी एम येथे आजपासून कोविड १९ लसीकरणाच्या मोहिमेला सुरवात करण्यात आली.\nरेणू शर्माच्या वकीलावरच विनय भंगाचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक बातमी समोर आली\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'प्रेस मिडिया लाइव' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://pressmedialive.com/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.eshodhan.com/2018/07/blog-post.html", "date_download": "2021-01-18T00:03:53Z", "digest": "sha1:OF5ZPVTZHH3F27VWJIT7Y4H45S74QUH2", "length": 10819, "nlines": 197, "source_domain": "www.eshodhan.com", "title": "२९ जून ते ०५ जुलै २०१८ | Weekly Shodhan Halloween Costume ideas 2015", "raw_content": "\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n२९ जून ते ०५ जुलै २०१८\nमानवांवर कृपा : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nमला मिळालेला परिपूर्ण धर्म- इस्लाम\nपेटवायची हौस असेल तर गरिबांच्या चुली पेटवा\n‘गुजरात फाईल्स’ कृष्णकृत्यांचा रहस्यभेद\nतंटामुक्ती स्वीकार्य तर शरई पंचायत का नाही\n२७ जुलै ते ०२ ऑगस्ट २०१८\nऔरंगजेबाचे कृषी धोरण विषयक फर्मान : भाग २\nपुण्यामध्ये समविचारी पुरोगामी संघटनांची “अघोषित आण...\nअनेक लोक निरूद्देश जीवन जगत आहेत\nअफवांचे आभाळ भाकरीचा चंद्र\nभ्रष्टाचार दबू शकतो पाणी कसे दबणार\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये कोण-को...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nशिक्षणाची पद्धत : पेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nअस्तित्वहीन ‘इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स’\n२० जुलै ते २६ जुलै २०१८\nनामोस्मरण , याचना आणि उपासना\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nसमस्त मानवकल्याणाची चिंता करावी लागेल\nऔरंगजेबाचे कृषी धोरणविषयक दोन फर्मान\nखरंच मुसलमान संविधान मानत नाहीत का\nधर्म आणि दहशतवादाचा काही संबंध नाही\nनिकले किसी के गम में ....\n१३ जुलै ते १९ जुलै २०१८\nआणखी एक टंचाई - तांबे\nहिरे बाजारात घुसलेली लबाडी\nनामोस्मरण आणि याचना : प्रेषितवाणी (हदीस)\nआलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)\nचर्चने मोदी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आ...\nप्रलंबित कोर्ट केस खटल्यांची शोकांतिका\nतुर्कीचे तीन वेळेस पंतप्रधान, दुसर्‍यांदा राष्ट्रप...\nईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामधे कोण-कोणत...\nईश्‍वर आपल्याला जाब विचारेल याची जाणीव लोप पावत आह...\nआपल्या देशात मुल्याधिष्ठीत शिक्षणाची गरज : डॉ. पार...\n०६ ते १२ जुलै २०१८\n२९ जून ���े ०५ जुलै २०१८\nरमजान, कुरआन, रोज़ा व जकात\n- शकील शेख येवला रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम ध...\nशिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे\n–सुनीलकुमार सरनाईक शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवराया...\n०५ जून ते ११ जून २०२०\n०३ एप्रिल ते ०९ एप्रिल २०२०\nमाझे राशन माझा अधिकार\nजमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम \"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी ...\n२९ मे ते ०४ जून २०२०\nस्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न\nमहाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांन...\n२८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२०\nप्रगतीचा घास सामान्यांच्या ओठी पडायला हवा\nहिरवळीचा रोप वाढायला हवा.. दुष्काळी झळा आणि मीडियाला नारदी कळा, यामुळे लोकशाहीचा घोटलेला गळा तडफडतोय. गेली कित्येक दशके महाराष्ट्राती...\nसुनीलकुमार सरनाईक यांची खानदेश पत्रकार संघाच्या ज्येष्ठ सल्लागार पदी निवड\nकोल्हापूर (प्रतिनिधी) करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी सुनीलकुमार सरनाईक यांची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/relationship-tips-girl-attracted-towards-this-8-types-of-boys-girl-like-this-boys-gh-508684.html", "date_download": "2021-01-18T02:02:29Z", "digest": "sha1:MMGUZCSXPYJKDAZEF4OIZP4H6RXUPEZ5", "length": 25243, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : तरुणींना आवडतात 8 प्रकारचे पुरुष; पाहा तुम्ही त्यापैकी एक आहात का?– News18 Lokmat", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nजगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब\nचीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : पुण्याच्या बालगंधर्वमधून प्रिया बापटने दिली चाहत्यांना GOOD NEWS\nअभिनेत्री रिचा चड्डाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस; जीवे मारण्याची दिली धमकी\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n2021 मध्ये जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल, हे आहेत तुमच्या शहरातील आजचे दर\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nपाणी पिता पिता हत्तीच्या सोंडेत आली मगर; पुढे काय घडलं पाहा VIDEO\nCyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nMalavika Mohanan: थालापथी विजयची 'मास्टर' हिरोईन सोशल मीडियावर चर्चेत\nKundali Bhagya: प्रीताने काळ्या साडीतील Hot Photo केले शेअर, चाहत्यांचा धुमाकूळ\nPHOTOS : देशात लसीकरणाचा श्रीगणेशा, खुद्द पंतप्रधानांची सर्व केंद्रांवर करडी नजर\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\n महिलेला पाहून 'चिंपांझी'ने केला डिट्टो व्यायाम; पाहा VIDEO\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nअहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nतरुणींना आवडतात 8 प्रकारचे पुरुष; पाहा तुम्ही त्यापैकी एक आहात का\nआपल्या आवडत्या मुलीला पटवण्यासाठी तुम्ही काय काय करत नसाल, पण मुलींना नेमकी कशी मुलं आवडतात जाणून घ्या.\nस्त्रियांना आपलंसं करून घेण्यासाठी किंवा तरुणाईच्या भाषेत सांगायचं तर पटवण्यासाठी पुरुष प्रत्येक मार्गानं प्रयत्न करत असतात. पण सगळेच त्यात यशस्वी होतात असं नाही. मुलींच्या, महिलांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांना काय हवं आहे हे सहसा ओळखता येत नाही. त्यामुळे महिलांना पुरुषांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आवडतात, हे शोधून काढण्यासाठी काही प्रयोग आणि संशोधन झालं आहे. (फोटो सौजन्य - canva)\nस्त्री आणि पुरुष यांच्यातल्या परस्परांबद्दलच्या आकर्षणामागचं नेमकं कारण काय, ते शोधण्यासाठी शास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून संशोधन करत आहेत. ते समजण्यासाठी वेगवेगळे प्रयोगही केले गेले आहेत. पुरुषांच्या नेमक्या कोणत्या गोष्टी महिलांना आकर्षित करतात, याबद्दल विविध संशोधनात काही माहिती मिळाली आहे, ज्याबाबत आज तकनं वृत्त दिलं आहे. (फोटो सौजन्य - canva)\nमिळतंजुळतं व्यक्तिमत्त्व - आपल्याशी मिळतंजुळतं व्यक्तिमत्त्व असेल, तर ते पुरुष आणि स्त्रिया एकमेकांकडे आकर्षित होतात. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतल्या काही जणांनी एका ऑनलाइन डेटिंग साइटवरचे 60 पुरुष आणि 60 स्त्रियांचा अभ्यास केला. आपल्याप्रमाणेच दिसायला आकर्षक असणाऱ्या स्त्रिया किंवा पुरुषांकडे पुरुष आणि स्त्रिया आकर्षित झाल्याचं त्यातून दिसलं. आपल्यापेक्षा अधिक सुंदर पार्टनर असेल, तर त्याचं अन्य व्यक्तीसोबत अफेअर जम���्याची भीती असते. तसंच आपल्यापेक्षा कमी सुंदर पार्टनर असेल, तर आपल्याला अधिक चांगला पार्टनर मिळू शकला असता, असं त्यांना वाटतं. ही मानसिकता त्यामागे असते, असं तज्ज्ञांना वाटतं. (फोटो सौजन्य - canva)\nदाढी - पुरुषांना दाढी आहे का आणि असली, तर ती किती मोठी आहे, यावरही स्त्रियांचं पुरुषांकडे आकर्षित होणं अवलंबून असतं. जे पुरुष थोडी दाढी ठेवतात, त्यांच्याकडे स्त्रिया आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक असतं. कारण त्यात ते अधिक परिपक्व दिसतात. न्यू साउथ वेल्स विद्यापीठात 177 पुरुष आणि 351 महिलांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यातही थोडी दाढी राखलेल्या पुरुषांकडे आकर्षित झालेल्या महिलांचं प्रमाण अधिक होतं. (फोटो सौजन्य - canva)\nसिक्स पॅक्स नकोत - सिक्स पॅक्स शरीरयष्टीबद्दल बरीच क्रेझ असते. त्याबद्दलची चर्चाही असते; मात्र संशोधनात आढळल्यानुसार पिळदार शरीरयष्टीच्या पुरुषांपेक्षा सर्वसामान्य शरीरयष्टी असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठात याबद्दलचं एक संशोधन झालं होतं. त्यात 286 महिलांना शर्टलेस पुरुषांची छायाचित्रं दाखवण्यात आली होती. पिळदार शरीरयष्टीच्या पुरुषांना छोट्या कालावधीसाठीचा जोडीदार म्हणून, तर सर्वसामान्य शरीरयष्टीच्या पुरुषांना दीर्घकालीन जोडीदार म्हणून निवडण्याकडे या महिलांचा कल असल्याचं दिसून आलं. (फोटो सौजन्य - canva)\nवय - स्त्रिया स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक आहे. 2010 मध्ये झालेल्या एका अभ्यासात हे दिसून आलं. विशेष करून ज्या महिला स्वतः कमावणाऱ्या असतात, त्या मोठ्या पुरुषांकडे आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक असतं. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या महिलांमध्ये स्वतःचा जोडीदार निवडताना आत्मविश्वास असतो. तसंच त्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या आणि वयाने मोठ्या पुरुषांची निवड करण्याचं प्रमाण अधिक असतं, असं ब्रिटनमधल्या डंडी युनिव्हर्सिटीतल्या प्राध्यापिका आणि लेखिका फह्याना मूर यांचं म्हणणं आहे. (फोटो सौजन्य - canva)\nसुगंध - टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या डिओडरंटच्या जाहिराती अतिशयोक्तीपूर्ण असतात, हे खरंच; पण स्त्रियांना सुगंध आवडतो आणि चांगला डिओडरंट लावणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक आहे, असं एक अभ्���ास सांगतो. 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॉस्मेटिक सायन्स'मध्ये एका संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्या प्रयोगात काही पुरुषांना सुगंधी, तर काही पुरुषांना गंधहीन स्प्रे देण्यात आला. सुगंधित स्प्रेचा वापर करणारे पुरुष अधिक आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण होते, असं निरीक्षण महिलांनी नोंदवलं. (फोटो सौजन्य - canva)\nलाल रंग - लाल रंग हा प्रेमाचा म्हणून ओळखला जातो, हे तर सर्वांना माहितीच आहे. व्हॅलेंटाइन्स डेलाही रेड रोझेस देऊनच प्रेम व्यक्त केलं जातं. लाल रंगाचे कपडे घालणारे पुरुष स्त्रियांना अधिक आवडतात, असं एका अभ्यासात आढळून आलं आहे. चीन, इंग्लंड, जर्मनी आणि अमेरिकेत 2010 साली एक अभ्यास झाला होता. त्यात महिलांना लाल रंग आणि अन्य रंगाचे कपडे घातलेल्या पुरुषांचे काही फोटो दाखवण्यात आले होते. लाल रंगाचे शर्ट किंवा टी-शर्ट घातलेले पुरुष अधिक आकर्षक असल्याचं मत बहुतांश स्त्रियांनी व्यक्त केलं होतं. (फोटो सौजन्य - canva)\nसतत हसमुख - अनेक अभ्यासांतून असं आढळलं आहे, की जे पुरुष अधिक हसवतात, त्या पुरुषांकडे स्त्रिया आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक आहे. विनोदाची चांगली जाणीव असलेल्या पुरुषांसोबत स्त्रियांची लवकर गट्टी जमते आणि त्यांच्यासोबत त्या मनमोकळेपणाने बोलतात. (फोटो सौजन्य - canva)\nफ्लर्टिंग - वाचायला थोडं विचित्र वाटेल पण फ्लर्टिंग करणारे पुरुषही महिलांमना आवडतात. आपलं कौतुक केलेलं प्रत्येक स्त्रीला आवडतं. अमेरिकेत रटगर्स युनिव्हर्सिटीत प्राध्यापिका असलेल्या प्रसिद्ध लेखिका हेलेन फिशर यांनी 'सायकॉलॉजी टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत तेच सांगितलं आहे. आपलं कौतुक करणारे पुरुष बहुतांश स्त्रियांना आवडतात, असं त्यांनी म्हटलं आहे. पुरुषांनी फ्लर्टिंग केलेलं बहुतांश महिलांना आवडतं. आपलं कौतुक ऐकल्यावर त्यांचा चेहरा खुलतो, त्या लाजतात आणि त्या पुरुषाच्या बोलण्याचा गांभीर्याने विचार करायला लागतात, असं फिशर यांनी म्हटलं आहे. (फोटो सौजन्य - canva)\nLIVE : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/worlds-first-coronavirus-vaccine-to-be-register-by-russia-on-12th-august-mhpg-471068.html", "date_download": "2021-01-18T01:43:22Z", "digest": "sha1:4CJDMZG2XLNEA5HBJQGAMJHOHQDLJTGZ", "length": 19934, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Coronavirus vaccine: प्रतीक्षा संपली! दोन दिवसांत नोंदवली जाणार जगातली पहिली कोरोना लस worlds first coronavirus vaccine to be register by russia on 12th august mhpg | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\n���हेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\n दोन दिवसांत नोंदवली जाणार जगातली पहिली कोरोना लस\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस चीनच्या निष्काळजीपणाचा पुरवा जगासमोर VIRAL VIDEO\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स्थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार नुकसान भरपाई\nExplainer: कोरोनाची लस किती प्रभावी आहे\n दोन दिवसांत नोंदवली जाणार जगातली पहिली कोरोना लस\n2 दिवसांनंतर म्हणजे 12 ऑगस्ट रोजी या लशीची अधिकृत नोंदणी होणार असल्याचे वृत्त आहे. रशियानं केलेला दावा खरा असेल तर ही लस जगातील पहिली कोरोना लस असेल.\nमॉस्को, 10 ऑगस्ट : जगभरात सध्या 1 कोटी 97 लाख कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण आहेत. थोड्याच दिवसात हा आकडा 2 कोटी होऊ शकतो. मात्र अद्यापही कोरोनावर लस (Vaccine) मिळालेली नाही आहे. जगभरातील सर्वच देश कोरोनाची लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिलेल्या माहितीनुसार जगभरात 21 हून अधिक लशीच्या क्लिनिकल ट्रायल केल्या जात आहे. एकीकडे जगभरातील तज्ज्ञ त्यांच्या लशीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात आहेत, तर रशियाने ही लस तयार असल्याचा दावा केला आहे. 2 दिवसांनंतर म्हणजे 12 ऑगस्ट रोजी या लशीची अधिकृत नोंदणी होणार असल्याचे वृत्त आहे. रशियानं केलेला दावा खरा असेल तर ही लस जगातील पहिली कोरोना लस असेल.\nरशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू होईल. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने देशातील नागरिकांना दिलासा दिला आणि म्हटले की या लसीकरण मोहिमेतील सर्व खर्च सरकार करणार आहे.\nवाचा-कोरोनाग्रस्तांसाठी BLOOD TEST महत्त्वाची ठरणार ; रुग्णाच्या मृत्यूचा धोका समजणार\nरशियाचे उप-आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेब यांनी सांगितले की लशीच्या चाचणीचा अंतिम टप्पा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या लसीने चांगले निकाल दिले आहेत मात्र अंतिम टप्पा अतिशय महत्वाचा आहे. ते म्हणाले की, लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात विकसित होईल तेव्हाच ही लस यशस्वी झाली, असे मानता येईल. ओलेग ग्रिडनेब असेही म्हणाले की, आम्ही सर्व बाजूंनी तयारी केली आहे आणि 12 ऑगस्ट रोजी जगातील पहिली लस नोंदविली जाईल. रशियन शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की ज्या लोकांना क्लिनिकल चाचणी दरम्यान ही लस दिली गेली होती त्यांना कोरोना विषाणूशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती आढळली आहे.\nवाचा-जगातील असा देश जेथे कोरोनाला No Entry; 100 दिवसात एकही नवा रुग्ण नाही\nरशियाच्या लशीबाबत अनेक देशांनी संशयही व्यक्त केला आहे. जरी रशियन शास्त्रज्ञ लस नोंदवण्याबाबत बोलत असतील तर परंतु जगातील अनेक देश रशियाच्या लसीवर विश्वास ठेवत नाहीत. ब्रिटन आणि अमेरिकेसह बर्‍याच मोठ्या देशांतील तज्ज्ञांनी रशियाने तयार केलेल्या लसच्या सुरक्षेची आणि परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ब्रिटनने ही लस वापरण्यास नकार दिला आहे. या सर्व देशांमधील तज्ज्ञ रशियाच्या लशीबद्दल संशयी आहेत कारण त्यांनी या लशीच्या चाचणीशी संबंधित कोणताही वैज्ञानिक डेटा जाहीर केलेला नाही.\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-exit-poll-results-2019-live-parth-pawar-may-lose-from-maval-seat-as-374974.html", "date_download": "2021-01-18T01:28:45Z", "digest": "sha1:BDZ4CMJX6JQHV3SZGT5QB2GB3W647WH3", "length": 23233, "nlines": 172, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "EXIT POLL : मावळमधून पार्थ पवारांचं काय होणार? समोर आला अंदाज, Maharashtra Exit Poll Results 2019 Live parth pawar may lose from maval seat as | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nवुहानच्या लॅबमधूनच पसरला कोरोना व्हायरस\n94 वर्षांच्या वृद्धानं टोचून घेतली लस, ज्येष्ठ नागरिकांना दिला ‘हा’ सल्ला\nमोठी बातमी: मुंबईत कोरोना लसीकरणाला स��थगिती\nCorona Vaccine कंपनीने केली मोठी घोषणा; लशीचे दुष्परिणाम जाणवल्यास मिळणार भरपाई\nमेड इन इंडियासमोर मेड इन चायना Corona vaccine फेल; चीननंही अखेर मान्य केलं\nIndian Army Day: ‘आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका’, लष्करप्रमुखांचा चीनला इशारा\n' योग्य वेळी सडेतोड उत्तर देऊ', मुजोर चीन आणि पाकिस्तानला लष्कर प्रमुखांचा इशारा\nCDS बिपीन रावत यांचा अरुणाचल दौरा, सैन्याला सतर्क राहण्याचा आदेश\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\n3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि...\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nFarmer Protest : 2024 पर्यंत सुरू राहणार शेतकऱ्यांचं आंदोलन\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nमहेश मांजरेकरांच्या अडचणी वाढणार शिवीगाळ प्रकरणातील व्यक्ती कोर्टात जाणार\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\n' अक्षय कुमारच्या ट्विटवर चाहते भलतेच चिडले; सुनावले खडे बोल\nVIDEO : 'मेरे सामने वाली खिडकीमें...' खुद्द विराट आणि धोनीनं धरला फिल्मी सूर\nशाहिद आफ्रिदी म्हणतो, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूकडून शिका\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nमुंबई क्रिकेटसाठी 'काळा' दिवस, टीमची सगळ्यात वाईट कामगिरी\n2021 मध्ये सोन्याचे दर 60 हजारांचा टप्पा पार करणार यावर्षी काय ट्रेन्ड असेल\n1 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात रेल्वे विभागातला मोठा मासा गळाला; CBI ची धडक कारवाई\nTrain to Statue of Unity: PM मोदींनी एकाच वेळी 8 गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा\nकमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\n2021 मध्ये अनेक LONG WEEKEND; कोणत्या महिन्यात कुठे जाल\nPHOTOS :ग्ल���मरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nट्विंकल खन्नाने लग्नापूर्वी गुपचूप केल्या होत्या 'खिलाडी' कुमारच्या मेडिकल टेस्ट\nWedding Anniversary: पत्नी भावनासह चंकी पांडेचे Unseen Photos व्हायरल\nकरिना कपूरने शेअर केला आपल्या नव्या अलिशान घराचा First Photo\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\nघरातील swimming pool मध्ये आढळला जगातील सर्वात विषारी साप; पाहा VIDEO\n गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO\nVIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा\nPHOTOS :ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय व हिना खानला मागे सोडलंय 19 वर्षाच्या पोरीनं\nआपल्या एरिआत गाडी पाहून वाघाची सटकली. रागात तोंडानं भलीमोठी कारच खेचली; VIDEO\nVIDEO : बघतोस काय रागानं गाडी पकडलीयं वाघानं Dinner ची करीत होता तयारी मात्र...\n'मी शेतात गेलो ना, तर बाजारात एकही स्ट्रॉबेरी दिसणार नाही'; पाहा धोनीचा VIDEO\nEXIT POLL : मावळमधून पार्थ पवारांचं काय होणार\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\nकोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग\nहत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत, कोल्हापुरातील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक\nEXIT POLL : मावळमधून पार्थ पवारांचं काय होणार\nमतदान संपल्यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. पण त्याआधी आलेल्या एक्झिट पोलने कोण बाजी मारणार याविषयीचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे.\nमुंबई, 19 मे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. 'न्यूज18'च्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महाआघाडीला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर मावळमध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे असलेले शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nयंदाची लोकसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यांनी गाजली\nयावेळीची लोकसभा निवडणूक रंगली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय जुगलबंदीने. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा मनसुबा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात आला होता. माढा, सातारा आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 10 जागा आम्ही जिंकणार, असा दावा भाजपकडून करण्यात आला.\nपश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या माढा, बारामती, सातारा, कोल्हापूर यासह भाजप-शिवसेना युतीने जिंकलेल्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2014 च्या निवडणुकीत युतीने मुसंडी मारत या भागात काँग्रेस-राष्ट्रवादीला पहिला हादरा दिला. यावेळी तर हे 10 मतदारसंघ जिंकण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.\nउत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 जागा असून त्यामध्ये नगर दक्षिण, शिर्डी, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, दिंडोरी आणि रावेर या मतदारसंघांचा समावेश आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत युतीनं उत्तर महाराष्ट्रात एकहाती विजय मिळवत उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी सगळ्या जागा कायम राखणं भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण यंदा प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ लढत होत आहे.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचेच वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.\nकोकण आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत मुलगा निलेश राणे यांच्याकडे विजय खेचून आणणं राणेंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काही महिन्यांतच राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. अशावेळी राज्यातील सत्तेत काही वाटा मिळवायचा असल्याचं स्वबळावर काही आमदार निवडून आणणं राणेंसाठी क्रम��्राप्त ठरणार आहे.\n2014 च्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय झालं\nमागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची मोठी लाट निर्माण झाली होती. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मानहाणीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला देशभरात ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातही याचं प्रतिबिंब पाहायला मिळालं होतं. भाजप-शिवसेनेनं मोठी झेप घेतली होती. दुसरीकडे, तेव्हा सत्तेत असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन अंकीही जागा मिळवता आल्या नव्हत्या.\nकुणाला किती जागा मिळाल्या\nस्वाभिमानी शेतकरी संघटना - 1\n2009 च्या निवडणुकीत काय चित्र होतं\nया निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेली युपीए दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जात होती. पण या निवडणुकीत युपीएला अॅन्टीइन्कम्बन्सीचा फारसा काही फटका बसला नाही. महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने चांगली कामगिरी केली.\nकुणाला किती जागा मिळाल्या\nस्वाभिमानी शेतकरी संघटना - 1\nबहुजन विकास आघाडी - 1\nEXIT POLL VIDEO : प्रीतम मुंडे दिल्ली गाठणार, शिंदेंना भारी पडणार 'वंचित फॅक्टर'\nआरोग्य विभागातील नोकर भरतीबाबत राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण घोषणा\nभीषण अपघात, रोडरोलरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू\n फक्त केक खाऊन याला चढते दारूसारखी नशा\n चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक\nअजूनही सुशांतला विसरू शकली नाही अंकिता लोखंडे; भावुक होत शेअर केला हा VIDEO\n जॅकलिन फर्नांडिसचे HOT POSES पाहून शिल्पा शेट्टीही फिदा झाली\n या दिवशी होणार वरूण-नताशाचा विवाह, 5 दिवस असणार लग्नविधी\n प्रियांकाने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops\n दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या, लवकर वाचा कसा करायचा अर्ज\n मुव्ही पाहत मस्त पिझ्झा खा, या कामाचा चक्क पगारही मिळणार\nजिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला\nPaparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल VIDEO सोशल मीडियावर VIRAL\nश्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://2wayporno.com/2waypornsrch?q=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%9D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2021-01-18T01:08:45Z", "digest": "sha1:ESGVIXNVHF2LRVMB54VEDM5MQVO55NAO", "length": 4604, "nlines": 117, "source_domain": "2wayporno.com", "title": "मराठी झवाझवी आवाजात - FREE Porn Videos at 2wayPorno.Com", "raw_content": "\nमराठी झवाझवी आवाजात on 2wayPorno.Com\nमराठी आवाजात झवाझवी विडीयो\nमराठी आवाजात झवाझवी. Video.com.\nमराठी ओपन झवाझवी आवाजात\nमराठी आवाजात झवाझवी व्हिडीओ\nगावराण मराठी झवाझवी आवाजात\nमराठी आवाजात झवाझवी वीडीओ\nमराठी आवाजात झवाझवी हिडीओ\nमराठी झवाझवी आवाजात डाउनलोड\nमराठी आवाजात झवाझवी Videos\nमराठी आवाजात झवाझवी विडिऔ\nमराठी आवाजात झवाझवी विडिओ\nमराठी आवाजात झवाझवी व्हीडीवो\nमराठी आवाजात झवाझवी दाखवा\nमराठी आवाजात झवाझवी कथा\nमराठी मुलीची झवाझवी आवाजात\nमराठी आवाजात झवाझवी डाऊनलोड\nमराठी आवाजात झवाझवी विडीओ\nमराठी भाषा झवाझवी आवाजात\nमराठी आवाजात झवाझवी Vidio\nमराठी आवाजात विडिओ झवाझवी मराठी\nमराठी हिरोईन झवाझवी मराठी आवाजात\nमराठी आवाजात मराठी झवाझवी दाखवा\nमराठी झवाझवी मराठी आवाजात विडिओ\n२०१८ झवाझवी विडिओ मराठी आवाजात\nदेसी आवाजात मराठी झवाझवी व्हिडीओ\nमराठी आवाजात झवाझवी वीडियो डाउनलोड\nपोर्न सील पैक वीडियो\nमुस्लिम ओरत का हीनदी मे बीपीपीचर\nसील पैक सेक्सी वीडियो च**** के साथ में खून में\nमारवाड़ी सॉन्ग नंगी सेक्सी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/the-forest-department-succeeded-in-killing-the-man-eating-leopard-that-killed-9-people-in-three-districts-128025709.html", "date_download": "2021-01-18T01:54:04Z", "digest": "sha1:I6GP4ZW4HPQMJ2A5PZCD7224MWT7NHVK", "length": 8041, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Forest Department succeeded in killing the man-eating leopard that killed 9 people in three districts | तीन जिल्ह्यातील 9 जणांना ठार करण्याऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला यश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनरभक्षक बिबट्या ठार:तीन जिल्ह्यातील 9 जणांना ठार करण्याऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला यश\nगेल्या महिनाभरात त्या बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला होता\nसोलापूरसह नगर, बीड जिल्ह्यातील नऊ जणांना ठार व पाच व्यक्तीना गंभीर जखमी करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला शुक्रवारी (दि.18) बिबटरगावमध्ये शार्पशूटरने ठार मारले. गेल्या महिनाभरात त्या बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला होता.\nचिखलठाण येथील उसाच्या फडात लपलेल्या त्या बिबट्याला पकडण्यासाठी उसाचा फड पेटवला. पण, त्यातून तो निसटला होता. मागील 15 दिवसांपासून त्यास गोळ्या घालण्यासाठी यंत्रणा फिरत होती. पण, चकवा ���ेऊन बिबट्या प्रत्येक वेळेस निसटत होता.\nदरम्यान, मागील आठ दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. यातच, तो करमाळा तालुक्यातून माढा तालुक्याकडे सरकल्याची शक्यता गृहीत धरून तपास सुरू होता. पण, शुक्रवारी बिबट्या पांडुरंग राखुडे यांच्या केळीच्या फडात तो असल्याचे कळताच वनविभाग व शार्पशूटरने त्यास घेरले आणि सव्वा सहा वाजता त्यास ठार केले.\nबिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडलेल्यांमध्ये पैठणच्या काका - पुतण्याचा आणि बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील दहा वर्षाचा मुलाचा समावेश आहे.\nमृत्यू - अशेक आवटे, वय ५०, कृष्णा आवटे, वय ३० (दोघे रा. कोपेगाव,ता.पैठण, जि. औरंगाबाद), श्रीमती छबुताई एकनाथ लाठोड, वय ४४ (रा. भगवानगड तांडा, पाथर्डी), नागनाथ गिहनीनाथ गर्जे, वय-३६ ( सुरुडी, ता. आष्टा, जि. बीड), स्वराज सुनील भापकर, वय १० (रा. किन्ही, ता. आष्टी), सुरेखा नीलकंठ भोसले, वय ३३ (पारगाव, ता. आष्टी, बीड), कल्याण देविदास फुंदे, वय ४० (लिंबेवाडी, ता. करमाळा), जयश्री देवानंद शिंदे, वय २५ (अंजनडोह, ता. करमाळा), फुलाबाई कोटला (चिखलठाण, वय ९ वर्ष)\nजखमी - एकनाथ राठोड, वय ४४ (भगवान गड तांडा, पाथर्डी), अल्का राजेंद्र बडे, वय ४० (जाटवाद, ता. शिरूर, बीड), शिलावती बाबा दिंडे वय-३३, अrभषेक बाबा दिंडे , वय-१५ (मंगरूळ, ता. आष्टी), शाळाबाई शहाजी भोसले, वय ६० ( पारगाव, ता. आष्टी)\nत्या नरभक्षक बिबट्याला बेशुद्ध करून पकडा तो प्रयत्न फसल्यास गोळ्या घालून ठार मारण्याचा आदेश रविवारी (दि.६) प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी दिला होता. यानुसार, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने 40 ट्रॅप कॅमेरे लावले होते. तसेच, तीन बेशुद्ध करण्यासाठी पथके, दोन शार्प शूटर, 5 हत्यारांसह पोलिस, नाशिक येथील दोन डॉग स्कॉड आहेत आणि थर्मल सेन्सर इमेज ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला.\nयासोबतच, पुणे, जुन्नर, सोलापूर व नगर येथील वनविभाचे 100 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत. 17 पथकाच्या माध्यमातून त्याची शोध मोहिम सुरू होती. काटगाव ( तुळजापूर) येथील कोळी समाजाचे 25 लोक त्यांच्याकडील 17 कुत्री घेऊन बिबट्या पकडण्यासाठी मोहिमेवर होते.\nऑस्ट्रेलिया ला 173 धावांची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/mumbai/story-sonia-gandhi-mamata-kejriwal-stalin-among-invitees-for-uddhav-thackerays-swearing-in-as-cm-1824716.html", "date_download": "2021-01-18T01:57:07Z", "digest": "sha1:Y267VGW542YIZJDPLDDN7ZH6IKXAE5OB", "length": 24770, "nlines": 309, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "sonia gandhi mamata kejriwal stalin among invitees for uddhav thackerays swearing in as cm, Mumbai Marathi News - Hindustan Times Marathi", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ को���ी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, अमिताभ बच्चन यांची माहिती\nअमेरिकेत कोरोनाचं तांडव, ६० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nचित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nअभिनेता इरफान खानचे निधन\nकेदारनाथ मंदिराचे द्वार खुले, भाविकांसाठी दर्शन मात्र बंदच\nराज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत कोरोनाचे थैमान, २४ तासांत २२०० रुग्णांचा मृत्यू\nभारतातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये\nदेशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू\nशपथविधीसाठी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी आणि केजरीवालांना निमंत्रण\nHT मराठी टीम , मुंबई\nराज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. तर इतर मंत्र्यांचा देखील शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल आणि डीएमकेचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.\nमहाविकास आघाडीत या पक्षाकडे जाणार ऐवढी मंत्रिपदं\nअनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसंच सोनिया गांधी यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले असल्याचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांना, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांना निमंत्रण पाठवण्यात आले असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांनी सांगितले.\nशपथविधी सोहळा: बळीराजाला मिळणार मानाचे स्थान\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे मंत्री उद्या शपथ घेणआर आहेत. संध्याकाळी ६.४० वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्याला राजकीय नेत्यांसोबत राज्यभरातील ४०० शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसंच राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देखील बोलावण्यात आले असल्याचे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे.\nशपथविधी सोहळ्यासाठी 'शिवतिर्था'वर जोरदार तयारी\nMarathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा आणि ट्विटरवर फॉलो करा.\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nशपथविधी सोहळा: बळीराजाला मिळणार मानाचे स्थान\n'मातोश्रीवर बसून आदेश देणे सोपे; आता मैदानामध्ये या'\nशपथविधी सोहळ्यासाठी 'शिवतिर्था'वर जोरदार तयारी\nमहाविकास आघाडीत या पक्षाकडे जाणार ऐवढी मंत्रिपदं\nसिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले: खडसे\nशपथविधीसाठी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी आणि केजरीवालांना निमंत्रण\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nअजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट\nनिर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार\nबुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत\nटिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\n��ोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/food-recipes/easy-recipe-of-gajar-halwa-or-gajar-sheera-in-marathi/articleshow/79388112.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2021-01-18T00:26:01Z", "digest": "sha1:5DHT36Q6PWXMSRQ5DPFWULBCAUHH66IF", "length": 11681, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "carrot halwa: स्वादिष्ट गाजर हलवा रेसिपी\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्वादिष्ट गाजर हलवा रेसिपी\nस्वादिष्ट गाजर हलवा रेसिपी\nभारतीय उपखंडातील “गाजर हलवा” हे एक प्रसिद्ध व स्वादिष्ट डेसर्ट आहे. गाजर हलवा झटपट तयार होणारी रेसिपी असून तो अगदी मोजक्या व सहज उपलब्ध होणा-या सामग्रीपासून बनतो. हिवाळ्याच्या दिवसांत मनमुराद आनंद लुटून एखादा पदार्थ चाखायचा असेल तर पौष्टिक व चविष्ट गाजर हलव्यासारखा उत्तम पर्याय असूच शकत नाही. गाजर हलवा ही डिश अशी आहे की, तुम्ही त्याचा एखाद्या सणानिमित्त किंवा दररोज रात्रीच्या जेवणानंतर डेसर्ट म्हणूनही आस्वाद घेऊ शकता.\nHow to make: स्वादिष्ट गाजर हलवा रेसिपी\nStep 1: गाजर स्वच्छ धुवून किसून घ्या\nसर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून किसून घ्या.\nStep 2: साजूक तूपात बारीक काप केलेले बदाम, पिस्ता व मनुके भाजून घ्या\nएका पॅनमध्ये साजूक तूप गरम करुन त्यात बारीक काप केलेले बदाम, पिस्ता व मनुके भाजून घ्या.\nStep 3: आता पॅनमध्ये किसलेले गाजर व फुल क्रीम दूध घालून १५ मिनिटे मिश्रण मध्यम आचेवर शिजवून घ्या.\nआता पॅनमध्ये किसलेले गाजर व फुल क्रीम दूध घालून १५ मिनिटे मिश्रण मध्यम आचेवर शिजवून घ्या.\nStep 4: दूध आटून घट्ट झाल्यावर त्यात २ मोठे चमचे साखर घाला\nदूध आटून घट्ट झाल्यावर त्यात २ मोठे चमचे साखर घाला. साखर विरघळून मिश्रणाला घट्टपणा येईपर्यंत ते शिजवा. आता त्यात वरुन १ चमचा साजूक तूपाची धार सोडा.\nStep 5: मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये साजूक तूपात भाजलेले ड्राय फ्रुट्स मिक्स करा\nमिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये साजूक तूपात भाजलेले ड्राय फ्रुट्स मिक्स करा.\nStep 6: तयार झाला आहे आपला पौष्टिक व स्वादिष्ट गाजर हलवा\nतयार झाला आहे आपला पौष्टिक व स्वादिष्ट गाजर हलवा गरमा गरम गाजर हलवा सर्व्ह करतान�� त्याला ड्राय फ्रुट्सनी गार्निशिंग करु शकता. या गाजर हलव्याचा तुम्ही आयस्क्रिमसोबतही आस्वाद घेऊ शकता.\nStep 7: ​स्वादिष्ट गाजर हलवा रेसिपी :- पाहा VIDEO\nव्हिडीओमध्ये दिलेली पद्धत फॉलो करुन बनवा ​स्वादिष्ट गाजर हलवा रेसिपी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nटोमॅटो-मटारची चमचमीत रस्सा भाजी रेसिपी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nरत्नागिरी'सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, हे कधी ठरलं\nनागपूरकोंबड्यांची बर्ड फ्लू चाचणी; नागपूरचे लक्ष भोपा‌ळच्या प्रयोगशाळेकडे\nमुंबईकर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणणार; CM ठाकरे यांनी दिला 'हा' शब्द\nपुणेग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा; पण सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती\nक्रिकेट न्यूजAUS vs IND 4th Test day 4: वॉर्नर-हॅरिस यांची जोडी जमली, ऑस्ट्रेलियाची आघाडी १००च्या पुढे\nदेशकरोना लसीकरण; ४४७ जणांवर साइड इफेक्ट, तिघे रुग्णालयात दाखल\nमुंबईनामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले\nदेश'अयोध्येतील राम मंदिरासाठी आतापर्यंत १०० कोटींची देणगी'\nमोबाइलFlipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी\nआठवड्याचं भविष्यसाप्ताहिक राशिभविष्य १७ से २३ जानेवारी : ४ ग्रहांच्या संयोगाचा राशींवर प्रभाव\nमोबाइलApple ची जबरदस्त 'ऑफर', प्रोडक्ट खरेदीवर ५ हजारांची 'कॅशबॅक'\nब्युटीकरीना, करिश्मा आणि सोहा नितळ व सतेज त्वचेसाठी चेहऱ्यावर लावतात 'माचा'\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगइम्युनिटी वाढवणारं छोटसं लिंबू अनेक गंभीर आजारांपासून करतं मुलांचा बचाव, कसं करावं सेवन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/page/122/", "date_download": "2021-01-17T23:58:32Z", "digest": "sha1:3DR27KTWVPJNQIM73IPLB73FASYWIEW6", "length": 3449, "nlines": 69, "source_domain": "punelive24.com", "title": "Punelive24.com : Breaking News Updates of Pune", "raw_content": "\nपुणे जिल्‍ह्याच्‍या ग्राम���ण भागातील रुग्‍णांसाठी समर्पित…\n…तर देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल :…\nतिघांनी कोयत्याच्या धाक दाखवून तरुणास लुटले\nशिक्षण प्रसारक मंडळाने अकरावी प्रवेशाबाबत घेतला…\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक\nकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी नमुना…\nपुणे : केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा\nभाजपला नागरिकांची नव्हे राजकारणाची काळजी;खा.चव्हाण यांची…\nमोदी सरकार देतय स्वस्तात सोन ; ‘अशी’ करा खरेदी\nविविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांबाबत सरकारने घेतला…\nPunelive24.com पुणे न्यूज अपडेट्स\nतिघांनी कोयत्याच्या धाक दाखवून तरुणास लुटले\nफेसबुकवरील मैत्री पडली १० लाखांना ; महिलेची फसवणूक\nमाजी मंत्र्यांना खंडणी मागणाऱ्या डॉक्टरला ‘ या ‘…\nधुळीची अॅलर्जी दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे पाच…\nकोरोनाच्या बाबतीत जाणून घ्या ‘या’ महत्वपूर्ण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/attacks-on-doctors/", "date_download": "2021-01-18T01:15:07Z", "digest": "sha1:SHR3C5RMUYPJ4U54JTKXQLOP4WT4GHCF", "length": 3944, "nlines": 39, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Attacks On Doctors Archives | InMarathi", "raw_content": "\nएका डॉक्टरचे पत्रकाराला खुले पत्रं- “ब्रेकिंग न्यूजच्या नशेत पत्रकारिता करताय की नुसता राग काढताय\nहीच वेळ आहे की जेव्हा आपण एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. मला असे ठामपणे वाटते की चॅनेलने ह्या मुलाखत घेणाऱ्या बाईंच्या वर्तनाची जबाबदारी घेतली पाहिजे.\nएका डॉक्टरच्या नजरेतून : डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या शक्यतेचं भेदक वास्तव\nडॉक्टरांना बद्दल कोणतेही मत आपल्या मनात निर्माण करण्याआधी प्रत्येकाने या विषयावर सारासार विचार करण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.\nडॉक्टरांवर होणाऱ्या हिंसक अमानुष हल्ल्यांमागची ही कारणे गंभीरपणे घेतलीच पाहिजेत..\nडॉक्टरांवर होणारे हल्ले हे ज्या मानसिकतेतुन होत आहे ती मानसिकता समजून घेऊन, डॉक्टर व पेशंटच्या नातेवाईकात सुसंवाद कसा प्रस्थापित करता येईल, या कडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nडॉक्टर वर्गाचा संप – एका वकिलाच्या नजरेतून\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === प्रिय डॉक्टर मित्र मैत्रिणींनो, तुमच्या व्यवसाय बंधूवर हल्ला\nअपडेट��स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/cropped-logo3-jpg/", "date_download": "2021-01-18T01:45:50Z", "digest": "sha1:NJ5SWLCXPK7DZSG5HY73O5TM3ILPIM7U", "length": 2192, "nlines": 47, "source_domain": "aasantosh.com", "title": "cropped-logo3.jpg – असंतोष", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nजनमानसात स्थान असलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाबाबत हिंदुत्ववादी पळवापळवीचा खेळ खेळतात, विवेकानंद हे त्याचे उदाहरण आहे .\nपुस्तकाच्या कौतुकाने लेखकाला दुनिया गोड वाटली\nआणि लेखक मेला आणि – साहिल कबीर\nबाबा सोहनसिंह भाकना – वसाहतवादविरोधी क्रांतिकारी आणि शेतकऱ्यांचे नेते\nEconomics Literature Pick-a-book Poetry Political Reportage Social Uncategorized परिस्थितीला नायकत्व देणाऱ्या कलाकृती आणि नायक विशेष लेख व्यक्ती,विचार आणि विश्व सायलेंट घुसमटीतल्या काव्यसदृशबाता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://apmcnews.com/deadly-accident-three-injured-in-tempo-collision-with-west-best-bus/", "date_download": "2021-01-18T00:54:15Z", "digest": "sha1:WQBUOCZ4YHBTMSRCL2BU6OBIAXVM2YO4", "length": 8013, "nlines": 69, "source_domain": "apmcnews.com", "title": "भीषण अपघात:अरेंजा सर्कल सिग्नलवर टेम्पोने वेस्ट बसला धडक दिल्याने तिघे जखमी, - Agriculture News in Marathi", "raw_content": "\nभीषण अपघात:अरेंजा सर्कल सिग्नलवर टेम्पोने वेस्ट बसला धडक दिल्याने तिघे जखमी,\n-लॉक डाऊन मुळे शुकशुकाट असलेल्या रस्त्यावर टेम्पोने वेस्ट बसला धडक दिल्याने तिघे जखमी वाहेन सिग्नल जम्प करून गाड्या चालवतात त्यामुळे अपघात होत आहे\nनवी मुंबई-देशात लॉकडाऊन सुरू असले तरी अत्यावश्यक सेवा सुरूच आहे. या काळात कर्तव्य बजावणाऱ्या वेस्ट बसच्या गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका टेम्पोनी धडक दिल्याने अपघात झाला. यात पोलिस कर्मचाऱ्यांसह टेम्पोवरील चालकही जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत अधिक तपास एपीएमसी पोलिस करीत आहेत.\nयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडे सात वाजता वाशी येथील अरेंजा कॉर्नर येथे वेस्ट बस वाशी कडून खारघर कडे जात होते बस मध्ये अत्यावस्यक सेवा मध्ये कांमकरणाऱ्या कर्मचारी देखील उपस्थित होते . याचवेळी जैविक कचरा उचळणाऱ्या टेम्पो सिग्नल तोडून वेस्ट बसला समोरून जोरदार धडक दिल्याने बस टेम्पोला विरुद्ध दिशेने 50 मीटर पर्यंत वेगाने गेले . यात वेस्ट बस मधील असणाऱ्या ��ालक व पोलीस कर्मीचा वरोबर टेम्पो चालक जखमी झाले.\nया अपघातात टेम्पो चालक अडकला होता त्यांना वाशी अग्निशमन कर्मचाऱ्यांनि गॅस कटर साहाय्याने वाहेर काढले आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन्हीही वाहने एपीएमसी पोलिस स्टेशनला जमा करण्यात आली आहेत.\nCorona virus Breaking: मुंबई एपीएमसीतील भाजीपाला व ...\nApmc News Impact: मुंबई एपीएमसीतील सर्व बाजार ...\nशेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या अधिवेशनाच्या जाहीर करणार-उद्धव ठाकरे\nहिवाळी अधिवेशनदरम्यान सर्व आमदाराचं एकत्र फोटोसेशन,विरोधी पक्षनेते फडणवीसाची दांडी,\nशेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा आक्रमक नेता नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी\nमुंबई एपीएमसी फळ बाजारात नागपुरी संत्रीचा हंगाम लांबणीवर,गुजरातच्या संत्रीची चलती\nWhatsApp वर बातम्या मिळवण्या करीत खालील लिंक वर क्लिक करा आणि APMC मधील सर्व न्यूस आपल्याला घरी बसल्या आपल्याला ग्रुप वर भेटतील.\nAPMC News.com ही एक स्वतंत्र न्युज वेब पोर्टल आहे. आज आपल्या भारतात अनेक वृत्तपत्र आणि न्युज चॅनेल आहेत परंतु या सर्व न्युज चॅनेल आणि वृत्तपत्र हे कोणी ना कोणी राजकारणी व्यक्ती किंवा राजकारणाशी निगडित व्यक्ती किंवा समाजातील बलाढ्य व्यक्तींची असतात परंतु आमचे हे APMC News. com ही सर्वसामान्य कामगार वर्गाच्या हक्कांसाठी आहे आणि सर्वसामान्यांच हक्काचं व्यासपीठ आहे.\nकोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने दिनांक १७ आणि १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित*\nनवी मुंबई महापलिकात काेराेना लसीकरणास सुरवात\nराम मंदिराचे पोस्टर फाडल्याने आशिष शेलारांनी केलाय संतप्त व्यक्त\nराज्यात बर्ड फ्लूची भीती वाढल्याने पशुसंवर्धन आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चिकन खाऊन केले गैरसमज दूर \n 90 हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता; CDC चा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaibullet.in/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2021-01-18T01:20:52Z", "digest": "sha1:IINRLN5TU3HWJMCDEHJJU4PN2T3JCBZN", "length": 4844, "nlines": 109, "source_domain": "mumbaibullet.in", "title": "मुंबई बुलेट Archives - Mumbai Bullet", "raw_content": "\nMumbai Bullet वेगवान, तंतोतंत, प्रथम\nHome Tags मुंबई बुलेट\n“सर्व 6 बुलेट्स तुझा डोक्यात घालणार सोमैया …..” म्हणत क��रीट सोमैय्या यांना धमकीचे फोन\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील विकासकामांचा घेतला आढावा\nशिवाई नगर येथील वारीमाता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानात घरफोडी\nमहाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी ;चिंता वाढली\nमुंबई महानगर पालिका नगर सेवक विजू शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nसिग्नलच्या सेवेतील व्यत्यय झाला दूर\nठाणे महानगरपालिके अंतर्गत शाळा बंद \nगुगल सर्चवर व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरकर्त्यांचे फोन नंबर आढळले\nबिग बॉस 14 ची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड ईचा अपघातात मृत्यू\nAIIMS डायरेक्टर डॉ रणदीप गुलेरिया यांनी घेतली कोरोना लस\nधनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ; अन्यथा सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करणार- चंद्रकांत पाटील\nBird Flu: महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात २००० हुन अधिक पक्षांना मारण्यात येईल\nटीआरपी घोटाळ्यातील आरोपी बीएआरसीचे माजी सीईओ दासगुप्ता यांची प्रकृती खालावली; आयसीयूत भर्ती\n पैसे दिले नाहीत म्हणून मलेशियाने जप्त केलं पाकिस्तानच विमान \nसाकीनाका येथून 345 किलो अंमली पदार्थ जप्त\nमेलूरचे डीएसपी रघुपती राजाही सामील झाले जलीकट्टूमध्ये January 17, 2021\n12 कोटींची मर्सिडीज जी 63 एएमजी मुकेश अंबानी ताफ्यात January 17, 2021\n1 कोटींच्या लाच प्रकरणात सीबीआयने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास अटक केली January 17, 2021\nनॉर्वेने फायझर इंकच्या सुरक्षिततेविषयी वाढती चिंता व्यक्त केली January 17, 2021\n“सर्व 6 बुलेट्स तुझा डोक्यात घालणार सोमैया …..” म्हणत किरीट सोमैय्या यांना धमकीचे फोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://sahajach.wordpress.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2021-01-18T01:10:12Z", "digest": "sha1:FTYCOTOLFMWIICSFBRO2SQSIULHKSWUU", "length": 133046, "nlines": 477, "source_domain": "sahajach.wordpress.com", "title": "वाचन | Sahajach's Blog", "raw_content": "\nकाही आठवणी…काही अनुभव….काही मतं….\nअमृता प्रीतम – लेख अभिवाचन\nPosted in अमृता प्रीतम, नाते, मनातल्या गोष्टी, वाचन\tby Tanvi\n३१ ऑगस्ट…अमृताचा आज जन्मदिवस…अमृतासाठी लिहिलेल्या लेखाचं वाचन केलं आहे. नक्की ऐका…\nजिंदगी के उन अर्थों के नाम\nजो पेडों के पत्तो कि तरह\nआपल्या लेखनाविषयी अमृता प्रीतम म्हणत असे…\nमाझ्या मनातलं अमृता नावाचं हे न कोमेजणारं पान…\nअमृता प्रितम, आठवणी..., कतरा कतरा जिंदगी, मनातल्या गोष्टी\t4 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, प्रवासात..., भटकंती, मनातल्या गोष्टी, ललित, व��चन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nमोराची चिंचोली, सहज म्हणून निवडलेलं एक ठिकाण. रोजच्या धावपळीतून प्रयत्नपूर्वक निसटलेला एक दिवस आणि मुलांनाही जरा विरंगुळा असा साधासा विचार. तिथे पोहोचलो आणि शांत वातावरणात सहज रुळलो. मुळात आपली जी प्रवृत्ती असते तिला साजेसा सभोवताल असला की मन मनाकडे परततं आणि घरी आल्याची एक आश्वासक भावना मनावर अलवार पदर धरते. मन निवतं, विसावतं.\nगर्दी फार नसली तरी अगदीच नव्हती असं नाही… आणि होती तिला आपण मोरांच्या नैसर्गिक आवासात आहोत तेव्हा आपण शांततेने त्यांना त्यांचं असू द्यावं ह्या विचाराशी फारकत घेऊन वावरत होती. साहजिकच, केकारव ऐकताना मोर अवतीभवती मोठ्या संख्येने आहेत हे जाणवत असलं तरी ते आमच्या असण्याला सरावले नाहीत आणि चटकन समोर आले नाहीत. सुदैवाने काही वेळातच ही मंडळी, “मोर नाहीत” म्हणून निघून गेली आणि नसलेल्या मोरांनी दर्शन द्यायला सुरूवात केली. आम्ही जिथे होतो त्याच्या जवळच स्वत:चा मळा असणारी एक ताई तिथे होती. आता स्वछंद बागडणारे मोर, ती ताई, तिचा मुलगा आणि मी असेच तिथे होतो. “गर्दी गेलीये ना, आता येतील बघा ते”, ती माझ्याकडे बघून समजूतीने सांगती झाली.\nसगळे गेले तरी मी तिथेच होते. ज्या शांततेच्या शोधात मन ठायी ठायी धाव घेत असतं ती अशी स्वत:हून मनात येती होत होती. माझ्या ह्या नव्या मैत्रीणीने एकतर्फी पक्की मैत्री एव्हाना करून टाकली होती. ती पुन्हा बोलती झाली, “आमच्या मळ्यात तर हे असे भरपूर असतात बघा… काही म्हणून पिकू देत नाहीत. पण नसले तर करमतही नाही. आपण आपलं काम करावं, त्यांनी त्यांचं. तू आली ना रहायला तर त्यांनाही तू सवयीची होशील. नाच म्हटलं की नाचून दाखवतात मग ते…” तिच्या चेहेऱ्यावर ती माहिती देताना विलक्षण आनंद नाचत होता. साधंच सगळं पण छानसं… तिथे तिच्या बोलण्याने माझ्या आणि मोरांच्या नुकत्या रूजू लागलेल्या नात्याची लय न मोडणारं काहीसं. ती मग पुन्हा हसली… काही उमजून म्हणाली, “तुला शांत बसायचं आहे ना… बैस… त्यांना चालतंय तू इथे असलेलं…”… जाताना स्वत:कडची मोराची पिसं मला भेट म्हणून देऊन, पुन्हा येशील तेव्हा माझ्याकडे नक्की ये सांगून ती गेली.\nसमोर स्वत:च्या तालात, डौलात चालणारे मोर, लांडोर… आसपास नि:शब्द शांतता. पक्ष्यांचा, पानांचा, निसर्गाच्या अस्तित्त्वाचा तोच तितका आवाज. माझ्या मनात आता एक एक विचार पावलांचा आवाज न करता हळूच उतरता होऊ लागला…” कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरहा ये सुलझे”, जाताना गाडीत लागलेल्या गाण्याच्या ओळी आठवू लागल्या. विचाराचा एक नेमका धागा हाती लागला की सहज सुटते ही विचारांची गाठ ह्याचा पुन:प्रत्यय येत होता… श्वासांची लय जाणवणं, श्वासाचा नाद ऐकू येणं साधलं की मनमोराची पावलं नकळत लयबद्ध होतात हे मला माहीत नाही असं नाहीच की… पण ह्या विचारापाशी मन पुन्हा जाऊ शकतंय हे ह्या क्षणाचं देणं… मी मोरांना पुन्हा पहातेय आता. त्यांच्यापैकी एखादा मान उंचावून माझी दखल घेतल्या न घेतल्यासारखं करतोय… छान चाललंय आमचं.\nमाझ्या मनात आता रेग्यांची सावित्री डोकावून जातेय. लच्छीचा मोर अट घालतोय, ती नाचली तरच तो येईल. “पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकुमी नाचायचं, तर मनहि तसंच हवं.”… लच्छी मग आनंदीच राहू लागलीय. आनंदभाविनी. “मोर कधीं, केव्हां येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला कीं काय याचंहि तिला भान राहत नसे.”…. “मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. जे जे हवं ते ते आपणच व्हायचं”… लच्छीच्या गोष्टीचं तात्पर्य पुन्हा आठवतंय.\nमाझ्या समोर असलेल्या मोराला हे समजतंय की काय… हा का असा पिसारा फुलवून छानशी गिरकी घेतोय… घेवो अर्थात. तो त्याच्या आयुष्यात, मी माझ्या. माझं असणं त्याने स्विकारलंय… त्याचं असणं मी. आमचं असणं निसर्गाने. वारा आता छानसा वाहतोय, शेजारच्या जुईच्या वेलीकडून सुगंधाचा मंद सांगावा येतोय. हे असंच तर आहे… इतकंच सोपं, इतकंच अलवार, इतकंच सुटसुटीत. हे असंच असायला हवं…हे उमगलंय, उमगत रहायला हवं.\nसंध्याकाळ उतरायला लागलीये. मोर आता दाट झाडांकडे परत वळताहेत… मलाही शहराकडे परतायला हवं. घराकडून घराकडे प्रवास होत रहायला हवा \nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, वाचन, विचार......\t2 प्रतिक्रिया\nमन असते इवले दगडालाही:\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nअंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासी\nलागले न हाताला काही अविनाशी\nह्या काही ओळी वाचल्या आणि सहजप्रवाही अर्थाच्या त्या ओळी मनाच्या अवकाशात पक्क्या रूजत गेल्या. एकेका वळणावर एक एक कवी अलगद आपली ओळख सांगत जातो, चिरपरिचयाची एखादी खूण लखकन उमटून जाते तेव्हा वाचक म्हणून आपल्यातल्या बदलांची आपल्यालाच ओळख पटते. म म देशपांडेंची कविता अशीच एका क्षणी माझ्यासमोर आली आणि त्या भावपूर्ण शब्दांशी असलेली आंतरिक ओळख जाणवून गेली.\nकवितांची एखादी वाट आपल्याला सहज तिच्याकडे घेऊन जाते तेव्हा तिथे दिशा दाखवणारे काही दीपस्तंभ आपलं अस्तित्त्व राखून असतात. म मं ची कविता अशीच एका वाटेवर सापडली. एक उदास, हळवा सूर मनाला स्पर्श करत असताना ह्या कवीने नेमकेपणाने मनाच्या त्या भावावस्थेचं रूप उलगडून दाखवावं असं होत गेलं.\nघट्ट पीळ, जुने धागे\nअश्या ओळींमधून दोन दिशांच्या, दोन काळांच्या मधला मी तडा आहे असं कवी सांगतो आणि मग मनभर दाटून आलेल्या अंधाराचं सार सूत्र हाती लागतं. म मं ची कविता काही वेळा अल्पाक्षरी आहे, मोजक्या शब्दांत नेमका नेटका प्रभाव तीचा पडतो. गेलेल्या सुखक्षणांचा मनवृक्षाच्या तळाशी पाचोळा दाटलेला आहे, मात्र ह्या पाचोळ्याचाही स्वत:चा म्हणून एक सुवास आहे असं ही कविता सांगते तेव्हा माझ्या मनात क्षणभर द भा धामणस्करांची कविता साद घालून जाते. स्वांतसुखाय लेखनाचं स्वत:चं म्हणून एक स्वतंत्र आकाश असतं, ती कविता आग्रही नसते. शांत स्वरात ती तिचं म्हणणं मांडताना दिसते. म मं च्या कवितेतून तो अलवार अंत:स्वर जाणवत जातो. आत्मसंवादाची एक विचारमग्न सावली सतत ह्या कवितांवर आपलं अस्तित्त्व राखून असलेली दिसते.\n“हे न ते मधुरपण, जे हवे होते… वस्तुला बिंबपण, बिंब वस्तु होते”, ह्या ओळी असो की “असेच जगणे, आपल्याच भारे आपणच वाकणे” अश्या अनेक ओळींमधून जीवनाविषयी खोल समजुतीची प्रचिती येते. ही कविता औदासिन्याचा एका धुसर अव्यक्त पदर , एक अनामिक हुरहुर गाठायचा प्रयत्न करत आहेसं जाणवतं. अर्थात ही कविता निराशेची नाही, ती हताश नाही. ती तिचं म्हणणं एका संयत मांडणीतून मांडू पहाते. कवी आपल्याच मनाचे निरनिराळे कोन, काने कोपरे पडताळून पाहतात. मनाच्या डोहातून येणाऱ्या तरंगांची साद कवीच्या संवेदनशीलतेतून प्रत्युत्तरीत होते. ते स्वत:च्याच प्रश्नांसाठी स्वत: उत्तरं शॊधू पाहतात आणि त्या शोधात त्यांच्या लेखणीला जीवनाचं तत्त्व गाठत जातं हे म मं ची कविता वाचताना पुन्हा नव्याने उमजतं. “नाही आत्मज्ञान, वस्तुज्ञान मंद… कुलुपात बंद प्राण माझा” अश्या ओळी ह्या वैयक्तिक नसतात त्या वैश्विकतेचा पैस गाठतात.\n“जरि वाटे जड कळले, तळ कळला नाही” असं व्यापक सत्य दोन ओळींच्या अवकाशात सामावलेलं ��िसतं तेव्हा त्या कवितेची सौम्य पण अर्थगर्भ ताकद दिसत जाते.\nछातीवर दगड जरी ठेवला\nतरी ही हिरवी पाने\nकुठून फुटतात कळत नाही\nएका कवितेत हा प्रश्न येतो. ह्या कवितांत निसर्ग आहे, जगण्याविषयीच्या आस्थेतून आलेलं चिंतनगर्भ तत्त्वज्ञान आहे, मानवी भावभावनांचे आविष्कार आहेत. “तत्त्वज्ञाने विसरून सारी, फक्त जाणतो जिवंतता ही; चिरंजीव क्षण अग्राइतुका, मन असते इवले दगडालाही” असं ही कविता म्हणते तेव्हा ह्या कठीण जगात फुलाचं काळीज घेऊन जगणाऱ्या कवीच्या मनाचा जीवंत हळवेपणा मन मोहवून जातो आणि ही कविता मला माझी वाटते. भौतिकतेच्या पलीकडे जात, विश्वाचा आर्त सच्चा सूर गाठण्याची क्षमता संवेदनशील मनाकडे असते. जगण्याची एक आसक्ती, जगणं समजण्याची एक खोलवर ओढ लेखणीतून वाट शोधते तेव्हा उमटलेले काव्य काळाच्या पटावर चिरकाल शाश्वत होतं. म मं ची कविता जगण्याच्या निद्रेतून जागं करते. मनाला विचार देत जाते.\nकितीही म्हटले की मी सुखी आहे\nमन का रडते कळत नाही.\nकुणा अव्यक्ताशी माझे नाते जोडले आहे\nम्हणून मी माझा नाही\nआणि सये, तुझाही नाही.\nइथे मी येते तेव्हा अनेक प्रश्नांचा उलगडा होतो. जगण्यातलं आश्वासक मर्म माझ्या बंद मुठीत सहज येऊन वसतं. कुठल्या अविनाशी अव्यक्ताची ओढ आपल्या नकळत मनात दाटते, कंठ दाटून येताना कारणांचा उलगडा होत नसतो असं वाटून गेलेलं बरंचंसं म मं ची कविता स्पर्शून जाते आणि तेच आपलं तिच्याशी नातं असतं.\nअसं पसायदान मागणाऱ्या ह्या कवीच्या प्रतिभेकडे मी विनम्रतेने बघते आणि “मन असते इवले दगडालाही” ह्या ओळीपाशी पुन्हा येते तेव्हा जगण्याच्या धांदलीत दगड होऊ पाहणाऱ्या मनाला त्याचं इवलं मन साद घालत जातं. कुठल्याश्या अविनाशी सत्याचं फुलपाखरू आता क्षणभर मनाच्या काठापास भिरभिरून जातं\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, वाचन, विचार......\t3 प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, चित्रपट... सिनेमा सिनेमा, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nजफ़ा के ज़िक्र पे तुम क्यूँ सँभल के बैठ गए\nतुम्हारी बात नहीं बात है ज़माने की\nजफ़ा- म्हणजे अन्याय. वफा शब्दाच्या अगदी विरॊधी अर्थाने जाणारा हा शब्द.\nकुठेतरी काहीतरी अन्याय झालाय खरा, मग तो माझ्यावर असो की इतर कोणावर… तो तपशील इथे महत्त्वाचा नाही पण शेर असा गमतीदार की तो म्हणतो, या अन्यायाबद्दल ��ी बोलू जाता तुम्ही का म्हणून चपापले तुमच्याबद्दल नाही बोलत मी, इतरांबद्दल बोलतोय… बात है जमाने की. हा असा शेर लिहिणाऱ्या मजरूह सुल्तानपुरींबद्दल आपण काय आणि किती बोलणार हा एक प्रश्नच आहे तसा तुमच्याबद्दल नाही बोलत मी, इतरांबद्दल बोलतोय… बात है जमाने की. हा असा शेर लिहिणाऱ्या मजरूह सुल्तानपुरींबद्दल आपण काय आणि किती बोलणार हा एक प्रश्नच आहे तसा ह्याच मजरूहने एका अप्रतिम गजलेत एक शेर लिहीला:\n’मजरुह’ लिख रहे हैं वो अहल-ए-वफा का नाम\nहम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह\n“हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह”… काय विचार आहे हा. जफापासून वफापर्यंत येताना विचारांची मांडणी कमाल बदलून जाते. “अहल-ए-वफा “, प्रामाणिक- एकनिष्ठ लोकांची नावं ते लिहिताहेत आणि त्या यादीत आमचंही नाव आहेच की. हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह…. वफा करण्याचा हा ’अपराध’ आमच्याहीकडून झालाय. मजरूह शायर म्हणून नुकतेच ओळखीचे होत होते आणि हे एक एक शेर मनात वस्तीला येऊ लागले होते.\nयापूर्वी मजरूह म्हणजे जो जिता वही सिकंदर, खामोशी असे अनेक चित्रपट, तुझसे नाराज नही, हमें तुमसे प्यार कितना अश्या अनेकोनेक अजरामर गीतांचे गीतकार म्हणून ओळखीचे आणि आवडते होतेच पण गीतकाराच्या पुढे जात शायर म्हणून ह्या सगळ्यांची ओळख होणं मनाला अत्यंत समृद्ध करणारं असतं हे अनुभवातून एव्हाना जाणवलं होतं. मजरूह, एक शायर म्हणून ओळखीचे होण्यात एक टप्पा होता जेव्हा,\nमैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर\nलोग साथ आते गए और कारवाँ बनता गया\nह्या शेरपाशी पुन्हा आले. उर्दू शायरी आणि ’शेर’ म्हणजे अगदी काही मोजके शेर अनेकांना ज्ञात असतात, माझेही तसेच होते. हे शेर तर वाट काढत पुढे निघून जातात पण प्रवासात शायरचं नाव मागे कुठेतरी हरवून जातं. हा अत्यंत अर्थपूर्ण शेर लिहिणारी लेखणी होती मजरूहची हे जेव्हा समजलं तेव्हा ह्या वाटेवरही त्यांची माझी ओळख जुनी आहे हे उमगून ही मजरूह नावाची शायरीतली वाट मला स्विकारती झाली. आपल्या मतांवर ठाम असणारा, त्यासाठी तुरुंगवासही भोगण्याची तयारी असणाराच नव्हे तर खरंच ते करून दाखवणाऱ्या ह्या शायरच्या विचारांना मात्र तुरुंग कैद करू शकला नाही… पिंजऱ्याच्या पलीकडे जाऊ शकणारी ही लेखणी जेव्हा लिहिते,\nरोक सकता हमें ज़िंदान-ए-बला क्या ‘मजरूह’\nहम तो आवाज़ हैं दीवार से छन जाते हैं\nतेव्हा तिच्य��� विलक्षण ताकदीचं दर्शन होतं. अभाव, तुरुंग मला अडवून ठेवण्यात असमर्थ आहेत, माझं अस्तित्त्व हे आवाजासारखं आहे जे वाटेत येणाऱ्या भिंतींचा अडसर सहज पार करत जाण्याची क्षमता बाळगून आहे. हीच लेखणी अत्यंत तरल भाव कितीवेळा सहजपणे मांडते त्याची गणना नाही. है अपना दिल तो आवारा म्हणताना त्याच हृदयासाठी ’ये एक टूटा हुवा तारा’ असं म्हणणारा हा शायर जितका जाणून घेत होते तितकं, आजतागायत अत्यंत आशयघन, अत्यंत लाडकी असलेली बहुतांश गाणी मजरूहची आहेत हे एक सत्य सातत्याने माझा माग काढत माझ्यापर्यंत पोहोचत होतं.\nआयुष्यातले भलुबुरे प्रसंग ज्या गाण्यांच्या, शब्दांच्या अर्थलयींवर मनाभोवती तरळून जातात ती गाणी लिहिणाऱ्या ह्या साऱ्या शायरांचे आपल्यावर किती ऋण आहे हे अनेकदा वाटते. चित्रपटसृष्टीत अर्धशतकापेक्षा अधिक काळ अतिशय अर्थगर्भ लिहिणारे मजरूह हे त्यातलं अग्रगण्य नाव. ’बडी सुनी सुनी है’ हे मिलीमधलं अजरामर गीत लिहीणारे मजरूह एक शेर लिहितात,\n‘मजरूह’ क़ाफ़िले की मिरे दास्ताँ ये है\nरहबर ने मिल के लूट लिया राहज़न के साथ\nतेव्हा तो शेर स्मरणात स्थान मिळवून जातो. ’न कर मुझसे गम मेरे, दिल्लगी ये दिल्लगी’ म्हणणारे मजरूह लिहितात,\nज़बाँ हमारी न समझा यहाँ कोई ‘मजरूह’\nहम अजनबी की तरह अपने ही वतन में रहे\nतेव्हा त्यातली वेदना जाणवल्याशिवाय राहत नाही. भावभावनांच्या प्रत्येक पदराला अलगद पण तितक्याच आशयासह अर्थप्रवाही लहेज्यात मांडण्याची कला साधलेला हा एक शायर.\nसैर-ए-साहिल कर चुके ऐ मौज-ए-साहिल सर न मार\nतुझ से क्या बहलेंगे तूफ़ानों के बहलाए हुए\nतुझे न माने कोई तुझ को इस से क्या मजरूह\nचल अपनी राह भटकने दे नुक्ता-चीनों को\nतू आपली वाट चालत रहा… टीकाकारांना त्यांचे काम करू दे असं म्हणणारा हा शेर असो, इथे अगदी वेगळीच वाट चालणारी ही शायरी जेव्हा म्हणते, “हम हैं का’बा हम हैं बुत-ख़ाना हमीं हैं काएनात, हो सके तो ख़ुद को भी इक बार सज्दा कीजिए”, तेव्हा ती स्वत:च्या अस्तित्त्वाचा सर्वार्थाने विचार करत त्या गहनगंभीर रहस्याची उकल करण्यात यशस्वी झालेली असावी असे नक्कीच वाटून जाते. “कभी तो यूँ भी उमँडते सरिश्क-ए-ग़म ‘मजरूह’, कि मेरे ज़ख़्म-ए-तमन्ना के दाग़ धो देते”… दु:खाच्या झऱ्यात अपेक्षाभंगांच्या वेदनांनी वाहून जावं असं मागणं मागणाऱ्या मजरूहची १ ऑक्टोबर २०१९ ही जन���मशताब्दी.\nह्या संपन्न, समृद्ध लेखणीचा विचार करते, त्या लेखणीतून उमटलेल्या शब्दांची दीर्घकाळ रसिकांच्या मनोराज्यात मिळवलेल्या अढळ स्थानाचा विचार करते तेव्हा मजरूह नावाच्या ह्या पाईडपायपरच्या शब्दसुरांचा मागोवा घेणाऱ्या अनेक पिढ्या मला दिसून येतात आणि मजरूह नावाच्या शायरचा सर्वतोमुखी असणारा शेर पुन्हा माझ्याकडे बघून हसून मला सांगतो,\nमैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर\nलोग साथ आते गए और कारवाँ बनता गया\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, मनातल्या गोष्टी, वाचन, सुख़न\t१ प्रतिक्रिया\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, सुख़न\tby Tanvi\nरास्ता हर कदम पर रुका होता हैं\nसाँस भी मुई, कौन-सा हर पल चलती हैं\nदीर्घ श्वास घेते मी दरवेळी हे वाचते तेव्हा. जागृतीचा श्वास. जाणीवेतून उमटलेला जगण्याचा हुंकार. जगण्याच्या अखंड धांदलीतला हा क्षणभराचा विराम किती सांगणारा, जागं करणारा. पुढल्या श्वासाचं अस्तित्त्व ’असण्या’पर्यंत मला निमिषात नेऊन सोडणारा.\nश्वासांची माळ मी पुन्हा हातात घेते. ’तस्बीह’, जपमाळेचं उर्दूतलं अर्थगर्भ सुरेख नाव क्षणभर मन:पटलावर चमकून जातं. श्वासांची जाणीव अशीच सुरेख असते. धावपळीत नेमकी ही जाणीवच लोप पावते आणि सारा गोंधळ सुरू होतो. प्रश्नांची उकल अजूनही होत नाहीच पण त्यांच्या नेमक्या स्वरूपापाशी आणून ठेवणारी जाणीव.\nरास्ता हर कदम पर रुका होता हैं…\n गीत चतुर्वेदीचं लेखन. बिट्वीन द लाईन्स, एक संपूर्ण विचारचक्र दडवून ठेवणारं. गद्यमय लयबद्ध काव्याच्या ह्या अविष्कारापाशी मन थांबून रहातं. तो थांबलेला रस्ता आणि त्यावरून चालणारी पावलं. ही पावलं हरक्षणी बदलतात, रस्ता त्या बदलाकडे साक्षीभावाने बघतो. माणसं पुढे जातात, रस्ता तिथेच.. तसाच… निर्लेप सारं वाहून नेत पुन्हा शांत. रात्री पहावं त्याचं रूप. अलिप्त.. योग्यासारखं. गजबजीत असून गजबज न होणारं.\nमी वाट की वाटसरू\nश्वासांची तस्बीह, मधे विचारांच्या धाग्याने गुंफलेली असते हे पुन्हा सांगणारी प्रश्नांची मालिका मनात उमटायला लागते. कुठून कुठवर हा प्रवास सारं काही प्रवासात आहे, माझा भोवताल, चराचर, ही पृथ्वी… साऱ्यांचा स्वतंत्र आणि एकत्र प्रवास. कुठून.. कुठवर सारं काही प्रवासात आहे, माझा भोवताल, चराचर, ही पृथ्वी… साऱ्यांचा स्वतंत्र आणि एकत्र प्रवास. कुठून.. कुठवर चालत्या ट्रेनमधून धावती झाडं दिसावीत तसं. नेमकं कोण प्रवासात आणि कोण स्थिर चालत्या ट्रेनमधून धावती झाडं दिसावीत तसं. नेमकं कोण प्रवासात आणि कोण स्थिर गतिमानता की स्थैर्य चालती ट्रेनही पुढे जाते आणि उभं झाडही बदलतंच की क्षणोक्षणी. जपमाळ पुढे पुढे… विचारचक्रही. प्रवास… मागे पडलं ते संपलं. येणारा प्रत्येक क्षण आधीसारखाच, सृष्टीने तराजूत मोजून मापून दिलेला. सापेक्षतेची परिमाणं लावूून त्याचं रूप बदलून टाकत त्याला आधीपेक्षा पूर्ण नवा करणारे आपण. त्याच्या नव्या कोऱ्या असण्यात आपलं सजीवत्त्व, आपली चेतना दडलेली.\nमागे पडलेल्या अनेक मृतप्राय क्षणांच्या ढिगाऱ्यावर उभं राहून चेतनेचा प्रत्येक नवा क्षण मागे टाकणारं मी माध्यम एक. एक दिवस हे माध्यमही त्या क्षणांमधे विलीन होणारं. हे भान येईपर्यंत बदल अनिवार्य…\nबदलो, थोडा और बदलो\nतुम ऐन अपने जैसे हो जाओगे\n’अपने जैसे’ म्हणजे नेमकं कसं हाच तर शोध. कालची मी आणि आजची मी मोजून मापून दिलेल्या त्या क्षणाइतपतच सारखी. पण ’काल’चं पान गळून पडताना ’आज’च्या पालवीचा नवा फुटवा ल्यायलेलं माझं रूप पुन्हा वेगळंच. ’बदलो, थोडा और बदलो’ ह्या वाक्याच्या नादाशी मनात वेगळाच नाद समांतर ताल धरू पहातोय…. ’बदल’ म्हणजे बॉयझोनचं नो मॅटर व्हॉट, गेली कित्येक वर्ष सूत्र म्हणून मनात पक्कं.\n“What I believe”, नाही म्हटलं तरी हे काही प्रमाणात हाती लागलेलं आहे की. अस्तित्त्वाच्या देठातून प्रसंगी उमटणारे होकार/नकार ओळखण्याइतपत, त्यांचा तोल सांभाळण्याइतपत वाट पुढे सरली आहेच की. “What you believe is true”… ह्या “truth” च्या गतिमान चकव्यापाशी अडतय आता. काही हाती लागत काही निसटण्याची संदिग्धता पुन्हा मनाला गाठते. पाऱ्यासारखं रूप पालटणारं, ’सत्य’ क्षणोक्षणी बदलत पुन्हा शाश्वतही हेच… सत्य. ह्याचा शोध घेणं सुरू आहे. हाच तर प्रवास. शोध बाहेरही आणि स्वत:तही. “आँख ही खुद आँख को कहाँ देख पाती है”… मन मिटलेल्या डोळ्यांच्या ’नजरेतूनही’ पाहू लागतं.\nसाँस भी मुई, कौन-सा हर पल चलती हैं\nहरवून गेलेल्या श्वासांमधला आजचा जागृतीचा श्वास. असण्याच्या व्याख्येत कळत नकळत झालेले बदल, साठलेलं, साठवलेलं कितीतरी समोर दिसून येण्याचा क्षण. कविता पुढे म्हणते,\nआमने-सामने रखे दो आईनों के बीच\nख़ालीपन का प्रतिबिम्ब डोलता है\nआता कोडं काहीसं उलगडतय. साचलेलं, साठवलेलं काळाच्या वाहत्या पाण्यात सोडून कोऱ्या पाटीवर मुळाक्षरं गिरवता यायला हवीत. ’अजनबी और पराया होना सुखद होता है’… जपमाळेत एक नवा मंत्र. हे परकेपण स्वत:बाबत वाटतं ती पुन्हा एक नवी सुरूवात. ’स्व’ची ही नव्याने होणारी ओळख. ही ओळख निर्माण करण्याची क्षमता, ही उर्मी हेच ह्या प्रवासाच्या जीवंतपणाचं लक्षण. हवहवसं वाटणारं, प्रतिबिंबाला स्थान देणारं ’खालीपन’. हे गाठलं की वाट-वाटसरूमधलं द्वैत नाहीसं होतं आणि उमगतो “रास्ता हर कदम पर रुका होता हैं” चा व्रतस्थ साक्षीभाव. मन आता जीवापास सांभाळून ठेवतं, ’ऐन अपने जैसे’ होतानाच्या वाटेवरचं हे डोलणारं, शून्य होण्यातलं महत्त्वाचं, ’ख़ालीपन का प्रतिबिम्ब’\nकतरा कतरा जिंदगी, गोष्टी मनाच्या, मनातल्या गोष्टी, वाचन, सुख़न\t2 प्रतिक्रिया\nशोर यूँही न परिंदों ने:\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, पेपरमधे सहजच, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, सुख़न\tby Tanvi\nकतरा कतरा जिंदगी- 07\nशोर यूँही न परिंदों ने मचाया होगा\nकोई जंगल की तरफ शहर से आया होगा\nकैफ़ी आज़मींच्या एका गजलेतला शेर हा. अर्थाच्या अंगाने पहाता तसा सहजसोपा. जंगलापासून दुरावलेल्या शहराकडून कोणीतरी येण्याची चाहूल लागतेय आणि त्या चाहूलीने घाबरून किंवा त्या येण्याची नापसंती व्यक्त करताना पक्ष्यांनी गजबजाट केला आहे हा वरकरणी शब्दश: अर्थ. हा शोर आनंदाने की भितीने हा विचारही क्षणभर चमकून जातो. गजलेला स्वत:चा असा एक सूर असला तरी अनेकदा शेर एकच काही अर्थ सांगेल असं मात्र उर्दू शायरीत किंवा एकूणच काव्याच्या प्रांतात होतं कुठे अर्थाच्या अनेक छटांचं इंद्रधनू काही शब्दांमध्ये सामावलेलं असणं हेच इथे बलस्थान. आपल्या मनोवृत्तीनुसार, अनुभव सामर्थ्यानुसार वेगळ्याच अर्थाचं अवकाश आपल्यासमोर सादर करणे हे ह्या कलाप्रकाराचं विशेष.\n“शोर यूँही न परिंदों ने मचाया होगा”, हे आता मी पुन्हा वाचतेय. पक्ष्यांचा कलकलाट, त्यांच्या पंखांची अस्वस्थ फडफड, त्यांच्या जीवाची तगमग मला आता अधिकच स्पष्ट दिसू लागते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर, हिरव्या वृक्षांच्या गर्दीतून ही पाखरं उडताहेत, आपलं म्हणणं एकमेकांना उच्चरवात सांगताहेत. त्यांच्या त्या सांगण्यातून एक कोलाहल निर्माण होत आहे. “कोई जंगल की तरफ शहर से आया होगा”, इथल्या ’शहर’ शब्दाकडे आता वारंवार लक्ष जातं आहे. हे गाव नाही, हे शहर आहे. गजबजाटाचं, यंत्रांचं, इमारतींचं, यंत्रवत माणसांच्या गर्दीचं. हे शहर जिथे आज आहे तिथे एके काळी जंगल होतं आणि त्या जंगलात पाखरांची वस्ती होती. माणसांच्या जंगलातून दूर लोटल्या गेलेल्या ह्या पाखरांना जेव्हा पुन्हा कोणी त्यांच्या दिशेने येताना जाणवतंय तेव्हा निश्चित भविष्याच्या गर्भातल्या शक्यतांनी त्यांचे चिमुकले मन कातर झाले असावे.\nएक एक शेर मनाचा ताबाच घेतो. गावातल्या कुठल्याश्या भागातली घनदाट झाडं, संध्याकाळचा संधिकाल, हुरहूरता आसपास. पक्ष्यांचा अखंड आवाज. घराकडे परतणाऱ्या पावलांची आणि त्या वातावरणात बुडून गेलेल्या मनाची एक लय. काहीतरी उगाच आठवतं, काहीतरी हवंनकोसं नेमकं सापडतं. मला त्या पाखरांच्या जागी आता माझे विचार दिसताहेत. पंख असलेले, आकाशभर विखुरलेले. अस्ताव्यस्त धावताहेत हे विचार म्हणजे नक्कीच काहीतरी खडा पडलेला आहे मनतळ्यात. वलयांच्या लाटांवर लाटा धडक देताहेत. काहीतरी अप्रिय, दुखरं घडून गेल्यानंतरची मनोवस्था. विचारांचे थवेच्या थवे असे मनाच्या आकाशात. घाबरे विचार, एकमेकांशी जोडलेले किंवा एकमेकांपेक्षा अगदी वेगळे. मनाचं रान ह्या काहूराने थकून जातंय. ते ह्या विचारांना एका जागी निमूट थांबवण्याचा निष्फळ आटोकाट प्रयत्न करतंय. विचारांच्या मागे आता प्रश्नांची आवर्तनं दिसू लागताहेत. पक्ष्यांमागचं आकाश आता झाकोळून जातंय. ह्या अस्वस्थतेचं कारण कधी मी स्वत:, कधी माझ्या भोवतालचं कोणी तर कधी परिस्थिती. पावलं पुढेपुढे चालताहेत, भोवताली काळोख दाटून येण्यातच आहे तितक्यात मला सगळ्या पलीकडे खरं कारण दिसतं ते म्हणजे त्या त्या वेळी परिस्थितीचं आपण केलेलं आकलन. मनाचा तळ ढवळतो ते परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेनुसार. विचार पक्ष्यांचा हा थवा ह्या विचाराशी येताना जरा थबकतो. जुन्याच विचारात नव्याने पडतो. कोलाहलाला जरा विश्रांती मिळते.\nमनाच्या रानात आलेली ती आगंतुक ’शहरी’ विवंचना आता मन पडताळून पहातं. तिचं गांभीर्य, तिची क्षमता चाचपडून पहातं. विचारांचे पक्षी आता शिस्तीने हळूहळू मनाच्या फांदीफांदीवर उतरू लागतात. कलरव पूर्ण ओसरत नाही पण त्याचा बहर ओसरतो हे खरं. मनात पुढला खडा पडेल तेव्हा तरी हे विचारपक्षी शहाण्यासारखे वागतीलही असा एक नवाच विचार मनात डोकावून जातो.\nअपने जंगल से जो घबरा के उडे थे प्यासे\nहर सराब उन को समुंदर नजर आया होगा\nगजलेतला आणखी एक शेर. तहानेला शरणवत होत जे जंगलातून शहराकडे गेले होते त्यांच्या नजरेला मृगजळही समुद्र वाटले असावे असं शेर सांगतो आणि मला पक्ष्यांच्या त्या आर्त कलकलाटाचे एक नवेच रूप दिसते. शहराकडे जाऊनही ’तिश्नगी’ तशीच आहे, ते आता परतताना दिसताहेत. त्यांच्या ह्या अयशस्वी प्रयत्नाचं दु:ख तर हे पक्षी एकमेकांना सांगत नसावेत. की परतणाऱ्याला घरट्यात सामावून घेण्याची ही लगबग. कोण जाणे नक्की काय ते\nजावेद अख्तर, “शाम होने को है”, ही नज्म सांगताहेत आता:\nउन्हीं जंगलों को चले\nजिन के पेड़ों की शाख़ों पे हैं घोंसले\nवहीं लौट कर जाएँगे\nहम ही हैरान हैं\nइस मकानों के जंगल में\nअपना कहीं भी ठिकाना नहीं\nशाम होने को है\n’हम कहाँ जाएँगे’, पाशी येताना विचारांच्या गर्दीला वेगळीच वाट मिळते. घरी परतलेल्या पाखरांसारखे ते ही मनाच्या घरट्यात शांतपणे परतून येतात. पावलं लगबगीने घराच्या दिशेला पडू लागतात\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, वर्तमानपत्रातली दखल, विचार......, सुख़न\t१ प्रतिक्रिया\nअसा मोगरा समोर फुलता…\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, नाते, मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nकतरा कतरा जिंदगी- 06\nघरासाठी रोपं आणायची ठरवली तेव्हा पहिला मान होता तो मोगऱ्याचा. मोगऱ्याचं रोप आणलं, ते रूजलं, बहरलं, फुलू लागलं आणि ’माझं’ होत गेलं. त्याच्या सोबतीने कधी त्याच्या शेजारी बसावं आणि विचारांची कुपी अलगद उघडावी हे नेहेमीचं झालं मग. मोगऱ्याची नावंही किती सुरेख. मल्लीका, हृदयगंधा तर उर्दू जास्मिन. शायरीमधे मोगरा ह्याच नावाने आलेला एक शेर वाचनात आला तेव्हा गंमत वाटली होती,\nये मोतिया ये चमेली ये मोगरा ये गुलाब\nये सारे गहने ये ज़ेवर उसी से मिलते हैं\nउन्हाची काहिली जाणवायला लागते तेव्हा त्या झळांनी तापून निघणाऱ्या जिवाचा विसावा सापडतो तो निसर्गाच्या बदलायला लागलेल्या रूपात. चैत्राच्या आगमनाची चाहूल, तांबुस पोपटी नवी पालवी. कडूनिंबाचा, करंजीचा उग्रसर दरवळ तर एकीकडे अश्वत्थाची नवी कोवळी सळसळ. शाल्मली कुठे तर पळस पांगारा कुठे. दुपारच्या रखरखत्या उन्हालाही मागे टाकायला भाग पाडेल असा बहरलेला नीलमोहोर आणि शिरीष. मात्र ह्या सगळ्या वर्दळीत कुठून तरी एक गंध येतो, तनामनावर आपल्या अस्तित्त्वाचं गारूड करणारा. त्याच्या नुसत्या असण्याचं भान इतकं मोहक की त्या कोमलतेच्या केवळ स्पर्शानं निसर्गाच्या साऱ्या प्रसन्नतेचा मनावर शिडकावा व्हावा. वाऱ्याच्या येणाऱ्या झुळूकेबरोबर तो अवचिता झुळूकणारा अळुमाळु परिमळ सांगावा आणतो तो मोगऱ्याचाच.\nमोगऱ्याशी नातं तसं प्रत्येकाचं. पृथ्वीचं प्रेमगीत लिहिणारे कुसुमाग्रज मोगऱ्यावर लिहितात तेव्हा लेखणी किती अलगद शब्द मांडते ते पहाण्यासारखे:\nअसा मोगरा समोर फुलता\nकिती खरं आहे हे. सृष्टीतल्या साऱ्या सकारात्मकेचं प्रतीक दैवी गंधाची मुक्त हस्ताने पाखरण करणारी ही शुभ्रधवल फुलं. ह्यांचं व्यक्तित्त्व परमेश्वराच्या अंशाचं कोंदण ल्यायलेलं.\nअलीकडे रस्त्यावर प्रवास करताना लागणारे सिग्नल आणि मोगरा हे समीकरण सहज परिचयाचं. त्यात दिसले सिग्नलला गाडीच्या बाजूला असलेल्या वाहतुक बेटावरचे ते सगळे. एक वयस्कर स्त्री, तिचा बहुधा मुलगा आणि सून. सूनेच्या कुशीतलं लहानसं बाळ आणि आजीच्या समोर असलेली मोगऱ्याच्या अर्धउमललेल्या कळ्यांची रास. त्या राशीतल्या कळ्यांचे गजरे विणताना मधेच आपल्या नातवाच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारी ती आजी दिसली तेव्हा मन अनेक वर्ष ओलांडून थेट बालपणात जातं झालं. मोगरा आणि आजोळ, मोगरा आणि परिक्षेनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्य़ा असं नातं मनात पक्कं. आजोळच्या अंगणातलं ते मोगऱ्याचं घमघमतं रोप, हिरव्या पदरावर सुगंधी चांदण्यांची ती नक्षी मनात वस्तीला आली ती कायमची. मोगऱ्याची फुलं आजी ’वेचायची’ तेव्हा कळ्यांना धक्काही लागू न देता तिने वेचलेली ती फुलं तिचा पदर भरून टाकत. सूर्याची किरणं परत फिरायची, सांज हलकेच उतरू लागायची तेव्हा आजीच्या अवतीभोवती आम्ही सगळे आणि एक एक फूल गुंफत गजरा विणणारी ती. तिच्या अस्तित्त्वालाच तेव्हा मोगऱ्याचा गंध यायचा. माठातल्या पाण्यात मोगऱ्याची काही फुलं जात आणि उरलेल्या फुलांचे गजरे ती आम्हा नातींच्या केसांत माळायची तेव्हा तिच्या हाताची ओंजळ मोगऱ्याची होत जायची. उबदार प्रेममयी आठवणींचा हा मोगरा मनात फुलला तो निरंतर.\nआठवणींच्या वाटेवरून मनाची पावलं परतायची होती अजून तितक्यात आलेल्या पुढल्या सिग्नलला तो आला, असेल ८-९ वर्षांचा. गजरे हवेत का हे खूणेनेच विचारत होता. माझी नजर मात्र त्या गजऱ्यांकडून त्याच्या चेहेऱ्याकडे गेली आणि तिथेच थबकली. मोहक प्रसन्न हास्य, अ��्यंत बोलके डोळे, मोगऱ्याच्या गंधाने व तेजाने जणू उजळलेला तो. सिग्नल सुटायला अवघ्या काही सेकंदांचा असलेला अवकाश मी त्याला खूणेनेच सांगितला. ’काही हरकत नाही, मी सिग्नलच्या पलीकडच्या बाजूला येतो’, असं त्याने सांगता मात्र माझा जीव घाबरा झाला. सिग्नलच्या पुढे धावणारी ही मुलं विचारात पाडतात ती नेहेमीच. ’मला गजरा नको’ हे त्याला चटकन ठाम सांगितलं पण त्याचा उर्जेचं रूप असलेला चेहेरा, हातातले गजरे, सुटलेला सिग्नल आणि धावणारी मुलं मनातून जाईनात. गाडी तिथून पुढे निघाली तरी मन रेंगाळलं तिथेच. आणि “का मोगरा फुलेना” लिहिणारे गदिमा आठवले.\nबरसात चांदण्याची, वारा कसा हलेना\nहिरवा दिसे पिसारा, परि का कळी धरेना\nम्हणताना गदिमा म्हणाले, ’चुकते कुठे कुणाचे माझे मला कळेना, का मोगरा फुलेना’, तेव्हा मोगरा पुन्हा वेगळ्याच रूपात सामोरा आला. काहिसं उदास मन होत होतं आणि एकीकडे पुन्हा पुन्हा त्या हसऱ्या नजरेतले स्वत:वरच्या ठाम विश्वासाचं प्रतीक असलेले, अनंत स्वप्नांना कवेत घेण्याची क्षमता असलेले ते लहानसे डोळे नजरेसमोर येत होते. ते इवलेसे रोप आपल्या सामर्थ्यासह उंच होणार होते. त्याच्या निरागस खंबीर हसण्याची आठवण झाली आणि लहानश्या पण स्वर्गीय अस्तित्वाच्या अंगभूत तेजाने दरवळणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांचे नेमके वर्णन करणारे तात्यांचे शब्द आठवत गेले. समुद्राकडे धावत निघालेल्या जीवनसरितेला क्षणभर रोखून ठेवण्याचं सामर्थ्य मांडताना कुसुमाग्रज म्हणतात…\nसागर विसरूनी धवल फुलांनो\nसकारात्मकतेवरच्या विश्वासाची शुभ्रधवल कळी आता मनात पुन्हा स्वच्छ उमलली\nआठवणी..., गोष्टी मनाच्या, नातेसंबंध, वाचन, विचार......\tयावर आपले मत नोंदवा\nPosted in कतरा कतरा जिंदगी, दैनिक पुण्य नगरी लेख, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\n“मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ”… पडद्यावर दिसणारी हिरव्या वाटेतून मार्ग काढणारी ट्रेन आणि अत्यंत भावगर्भ असे शब्द आपल्यापर्यंत वाहून आणणारा शुभा मुद्गलचा संयमित असा गहिरा दैवी स्वर. मथुरेचा नगरपती पुन्हा गोकुळाकडे निघालेला आहे. राजदंड त्यागलाय, डोक्यावरचा ताज उतरवून ठेवत रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी सारथ्याला बोलावून हा निघालाय. गोकुळ सोडून निघताना राधेकडे बासरी देत तिने माथ्यावर ठेवलेलं मोरपीस घेऊन पुढल्या वाटेला निघालेला हा कान्हा आज पुन्हा माग��� वळून पहातोय… राधेच्या आठवणीने मन भरून आलेला तो. त्याची पावलं निघालीत ती गोकुळाच्या वाटेवर. ऋतुपर्णो घोषच्या “रेनकोट” चित्रपटाची सुरूवात ही. अर्थाने काठोकाठ भरलेले स्वत: ऋतुपर्णोच्या लेखणीतून उतरलेले संवेदनशीलतेने भारलेले प्रवाही शब्द.\nरेनकोट हा ऋतुपर्णो घोषचा अप्रतिम चित्रपट. मुळात ऋतुपर्णो म्हणजे तरल संवेदनशीलता. विषयाची मांडणी करताना केलेली अत्यंत बारकाईची कलाकुसर. अतिशय सहज साकारणारं भावभावनांचं अत्यंत मनोज्ञ चित्र. एखाद्या भावनेचं धूसर अस्तित्त्व जाणवावं पण तिच्यापर्यंत पोहोचण्याची वाट हाती लागू नये असं ह्या दिग्दर्शकाचं होत नाही. मानवी मनाच्या प्रांतात अनवट वाटांवरही लीलया पोहोचण्याचं सामर्थ्य ह्या जादूगाराकडे होतं. द लास्ट लियर, चोखेर बाली, मेमरीज इन मार्च असे त्याचे चित्रपट पाहून संपतात तेव्हा आपल्यात काहीतरी अलवार बदलून जातं. संवेदनशीलतेच्या रोपाला कोवळी नवी पालवी फूटलेली असते. ह्याची भेट होण्याआधीचे आपण आणि नंतरचे आपण ह्यात सूक्ष्म काहीसं बदलून टाकण्याची क्षमता असलेला, चित्रपट जगणारा ऋतुपर्णो. आपल्या मनात हे विचार येत असताना गाणं एव्हाना पुढे सरकलेलं असतं, राधेच्या विरहवेदनेने व्याकुळ मथुरेचा तो नगरपती गोकुळात आहे आता.\nयमुनेचा तट एकाकी आहे. पूर्वीसारखी गोपिकांची लगबग तिथे नाही. मंद मृदुल पवन वाहतो आहे. क्षण क्षण आठवणींनी व्यापून उरताना, हृदयात आठव दाटून येताना कान्हा आज एकटा आहे. राधा अनयाच्या घरी आहे. ऋतुपर्णोची लेखणी लिहिते,\nतुम्हरी प्रिया अब पुरी घरवाली\nतुम्हरी राधा अब पुरी घरवाली\nविरहाचे अश्रू पुसून टाकत ती तिच्या संसारात रमलीये आणि अश्यावेळी तू परत आलास कान्हा, “का त्या जीवाला पुन्हा दु:ख देणार आहेस मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जाओ” ह्या प्रश्नापाशी येत गीत पडद्यावर संपत जातं. माझ्या मनात मात्र सांधेबदल होत हळूहळू प्लॅटफॉर्मवर येत थांबणारी इजाजत मधली ट्रेन डोकावून जाते. अनेकवर्षांनी भेटणारे महेन आणि सुधा इथे माझ्यासोबत येतात. गुलजारांची हळवी प्रगल्भ कथा पुन्हा मनात डोकावत तिचं अस्तित्त्व दर्शवत असताना मनाचा ताबा पुन्हा ऋतुपर्ण घेत जातो. स्त्रीयांच्या मनाचे, सौंदर्याचे, अस्मितेचे, भावनांचे, घुसमटीचे, त्यांच्या समाजातल्या स्थानाविषयीचे अत्��ंत संयत केलेले चित्रण हे ऋतुपर्णोच्या चित्रपटांचे ठळक विशेष. त्यातलाच एक “रेनकोट”. काळाचा मधला तुकडा ओलांडून पुन्हा भेटणारे दोघं, अजय देवगण आणि ऐश्वर्या, मन्नू आणि नीरु. कोलकता हे केवळ एक स्थळ न उरता ऋतुपर्णोच्या चित्रपटांमधलं महत्त्वाचं पात्र, ते तसं इथेही जाणवत जातं सतत. बाहेर पडणारा पाऊस आणि आठवणींनी चिंब मनं. रेनकोट पडद्यावर संपला तरी ओलावलेल्या मनात खोलवर रूजून बहरतो.\nपुन्हा राधेकडे जाणारा कृष्ण. संसारात रमलेली राधा. राधा-कृष्ण आणि अनय, ह्यांचा विचार मनात हलकेच उतरतो तेव्हा आठवते अरूणाताईंची राधा. कृष्णाचा किनारा शोधत आयुष्याच्या अखेरच्या प्रहरी सरत्या सांजेला द्वारकेत त्याला भेटायला आलेली राधा. काही प्रश्न तिच्या लाडक्या श्रीरंगाला विचारायला, त्याचा निरोप घ्यायला आलेली काहीशी थकली भागली राधा. द्वारकेचा समुद्र, खारा मिरमिरता वारा, पौर्णिमेचा चंद्र साक्ष होतोय राधेच्या संवादाचा. कितीतरी उमजून येतय राधेला आणि कृष्णालाही. राधेला एक स्त्री म्हणून कृष्णाची सखी असलेल्या द्रौपदीची अगदी आतून असलेली ओळख साक्षात कृष्णाला नवी. “अनयाचं प्रेम वास्तव आणि कृष्णाचं दाट निळं प्रेम हे ही वास्तवच. आपलं अस्तित्त्व हेच ह्या प्रेमाचं मिरवणं” ह्या जाणीवेपर्यंत आलेली राधा. कृष्णेच्या मदतीला वेळीच का नाही रे धावलास असं अधिकारवाणीने विचारणारी राधा… राधेची किती रूपं. प्रेमाचं प्रतीक राधा\nउत्तररात्रही कललीये आता. क्षितीज आता नवे रंग पांघरणार. कृष्ण परत निघालाय आणि राधेने समुद्राच्या वाळूतून टिपून एक भेट दिलीये त्याच्या हातात. गुलाबी छटेची जोडशिंपली. मोरपीस देणाऱ्या राधेने आयुष्याचं मर्म पुन्हा कान्ह्याला दिले आहे. तो परत फिरलाय द्वारकेकडे. राधा तिथेच त्या समुद्राच्या काठी… रेनकोटमधल्या मन्नूला आता त्याच्या नीरूने त्याला दिलेला तिच्याकडे असलेला एकमेव सोन्याचा दागिना सापडतोय. राधेनी इथेही भेट दिलीये कृष्णाला. साऱ्या आयुष्याचं दान सहज देऊन टाकणारी “राधा” आणि तिला लाभलेलं विरहाचं दान. काही कोड्यांची उकल होत नाही, काही वेदना चिरंतनाचं वलय घेऊन येतात.\nभरून आलेल्या मनाला एखादा हलकासा धक्का लागतो तेव्हा त्या कलाकृतींच्या वाटेने झरझर वाहतात. ऋतुपर्णो, गुलजार आणि अरुणाताई एकत्रच आठवतात. शाश्वताचा अर्थ असा उलगडत असताना ���नाच्या पटलावर इजाजतमधला शशी कपुर नावाचा अनय त्याचं ते सारं उमजून येणारं नितळ निर्मळ चिरविलक्षण हलकसं विश्वासपूर्ण हसू चेहेऱ्यावर ठेवत पुढे निघतोय….मला पुन्हा दिसत जाते प्रेमाच्या, विरहाच्या, हुरहुरीच्या अर्थांच्या किती कोनातून लकाकणारे मोती स्वत:त दडवून ठेवलेली ती अनमोल जोडशिंपली. काळाची एक जोडशिंपली.. त्या जोडशिंपलीच्या स्पर्शाचं मोरपिशी फुलपाखरू माझ्या हातावर येऊन विसावतं ते कायमस्वरूपी\nआठवणी..., कतरा कतरा जिंदगी, नातेसंबंध, मनातल्या गोष्टी, विचार......\t3 प्रतिक्रिया\nPosted in उजळणी..., कतरा कतरा जिंदगी, खुपणारे काही...., नाते, मनातल्या गोष्टी, मिलिंद बोकील, ललित, वाचन, विचारप्रवाह...\tby Tanvi\nमिलिंद बोकीलांचं ’समुद्र’ वाचताना मला वाटायचं की नंदिनीचा, एका स्त्रीच्या मनाचा अत्यंत खोलवर प्रगल्भ अदमास घेत उतरलय हे पात्र लेखणीतून. बोकीलांची इतर अनेक पुस्तकं ही गोष्ट अगदी परिपूर्णतेने करतात. एकम् असो की रण/दुर्ग, स्त्रीयांच्या मनातली स्पंदनं जेव्हा या कथांमधल्या पात्रांमधून अभिव्यक्त होतात तेव्हा ती संवेदनशील मनांना चटकन आपलीशी वाटतात हेच लेखकाचं यश. गौरी देशपांडे, आशा बगे, सानिया या लेखिकांच्या लेखनातही हा पैलू सामोरा येतो. बोकीलांच्या लेखनाचे कौतुक वाटताना एका पुरुषाच्या लेखणीतून उतरणाऱ्या स्त्रीच्या मनाचे सकस चित्रण हा मुद्दा जाणवतो आणि ही पुस्तकं, ही पात्र भावविश्वाचा एक भाग होत जातात.\nनंदिनी आणि भास्करची ही कथा. संसाराच्या, वयाच्या एका टप्प्यावर, आयुष्याच्या मध्यंतरातल्या त्यांच्या नात्यातल्या वळणांची कथा. आत्तापर्यंतच्या वाचनात ही कथा प्रामुख्याने नंदिनीची वाटत होती मला. पुस्तकातली तिच्या मनाच्या आंदोलनांनी, विचारांच्या, संवादांच्या बारकाव्यांनी पूर्ण पानं लाडकी वाटत होती. फार सहज सामर्थ्याने मनापासून उतरलेलं एक पात्र हे. आयुष्याच्या मध्यंतरात, कर्तव्याचा पसारा नेटका होत जाताना, मूल मोठं झालय आणि संसारातही तितकीशी अडकून रहाण्याची गरज नाही, अश्यावेळेस हाती येणारा मोकळा वेळ तसेच धूसर भावनांच्या पटामागे हरवू पहाणाऱ्या स्वत्त्वाचा शोध घेऊ पहाणारी ही स्त्री. या स्त्रीच्या प्रवासाचा मी विचार करते तेव्हा जाणवतं, नंदिनीसारखी संवेदनशील, विचार करू शकणारी स्त्री आयुष्यातल्या निरनिराळ्या टप्प्यांवर मनात होणाऱ्��ा परिवर्तनाचा विचार नक्कीच करेल. वेळोवेळी मनाच्या आकलनात होणाऱ्या बदलांकडे ती सजगतेने नक्कीच पाहू शकेल, तशी ती पहातेही. जे जाणवतय त्यावरही ती विचार करते. या वळणावर निर्माण होणारी पोकळी भरून काढण्याचा ती प्रयत्नही करणार. या दरम्यान तिच्या आयुष्यात आलेला मित्र, समान रस असणाऱ्या विषयांवरचे त्याचे ज्ञान याने ती भारूनही जाईल आणि मैत्री अजून ठळक होतही जाईल, तशी ती जातेही. एका संसारी स्त्रीची मनमोकळी मैत्री आणि त्याबद्दलचा तिच्या नवऱ्याचा दृष्टिकोन. इथे खरा कस लागतो तो भावनांच्या गुंतागुंतीच्या पटाचा आणि त्याची मांडणी कशी केली जाते यावर अवलंबून असतं लेखकाचं यश.\nआयुष्य नावाचा चक्राकार प्रवास करत असताना भावभावनांची अनेक आवर्तनं नकळत पेलत असतो आपण. दरवेळेस वर्तुळाचा परीघ वाढतो आणि मधल्या काळात आलेल्या अनुभवांमुळे विचारांच्या खोलवर समजेचाही. सुखादु:खाच्या प्रसंगांना, भावनांच्या गर्दीला, एकाकीपणाला हाताळणं प्रत्येकाचं समंजस होत जातं तसं ही वाचलेली, पाहिलेली, ऐकलेली पात्रही दरवेळेस मग नव्याच रुपात भेटत जातात. पूर्वी एखाद्या शब्दाजवळून, वाक्यावरून किंवा त्याच्या एखाद्या अर्थाच्या छटेवरून चटकन पुढे निघून गेलेली नजर एखाद्या वाचनात अलगद थबकते आणि अर्थाच्या जाणीवेला नवं परिमाण देऊन जाते. अलीकडे ’समुद्र’ पुन्हा वाचायला घेतली आणि याची प्रचिती वारंवार येत गेली. आत्ताआत्तापर्यंत नंदिनीची असणारी ही कथा भास्करने त्याच्या स्वभावातल्या गुणदोषांसह मोठं व्हावं, नंदिनीची ’चूक’ पोटात घेत समुद्र व्हावं यासाठी वळतेय असं वाटलं आणि चमकले मी. नंदिनीचं तिच्या मित्रामधे गुंतणं आणि त्या नात्याचं शारीर पातळीवरचं वळण, भास्करची त्यानंतरची घुसमट, त्याचा संशय, असुया आणि समोरच्या व्यक्तीच्या मुखी भास्करबद्दल हीन हलकी वाक्यं आणि मग नंदिनीने निकराने परतून येणं हे असं सरधोपट मार्गाने न होतं तर कसं वळण मिळालं असतं या नात्यांच्या गुंत्याला हे का नसेल वाटलं लेखकाला हा प्रश्न पडतो. इथे नात्यांच्या गाठी उकलणारी म्हणून लाडकी वाटणारी कथा एकदम सोईस्कर वाटू लागली मला. हा विचार मनात आला नं मग ही कथा नंदिनीची न रहाता अचानक भास्करची होत गेली. म्हणजेच स्त्रीची न उरता पुरुषाची होत गेली आणि माझ्या मनातलं काहीतरी खूप दुखावलं, कुठेतरी एक धक्का बसला.\nभास्करमधला ’मी’ जागृत आहे, बहुतेकवेळा असतोच तो तसा. नंदिनीच्या मानसिक गरजा हे त्याला खूळ वाटतं, सगळी सुबत्ता मी देऊ करताना हे नखरे सुचतात, इतर काही अडचण नसणाऱ्या स्त्रीयांची ही नवी नाटकं असं वाटणारा सर्वसामान्य पुरुष. तो जे जसं वागला ते अगदीच सरळ मार्गाने कोणीही वागलं असतं तसंच. नंदिनी सगळं सांगू पहाते तेव्हा त्याची प्रखर प्रतिक्रिया हे त्याने तिच्याकडे एक मालकीची उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले हेच सांगणारी. स्वत:चं पौरूषत्त्व सिद्ध करणं वगैरे फार मळलेल्या मार्गावरच्या प्रवासासारखं. अर्थात तो आहेच तसा. पण नंदिनी, ती मला आता पुन्हा विचारात टाकतेय. ही स्त्री मानसिक आंदोलनांचा, त्या अनुषंगाने येणाऱ्या एकटॆपणाचा इतका सखोल अभ्यास करू शकते. त्रयस्थ परिप्रेक्ष्याने स्वत:च्याच विचारांना तर्कसुसंगत मांडत त्यावर भाष्य करू शकते तिच्या प्रवासाला असं ठरलेलं वळण लागेल का सहसा नाहीच लागणार अशी खात्री वाटते. साधारण चाळीशीच्या उंबरठ्यावरची नंदिनी. मात्र तिला मळलेल्या रुळलेल्या वळणांवर वळवावं असं का वाटलं असावं लेखकाला हा प्रश्न सतत छळू लागला मग. त्यातही नैतिकता, अनैतिकता, चूक-बरोबर या कुठल्याही कसोट्यांच्या पलीकडे जात मानवीय विचार केला तर जे घडले त्याला फार महत्त्व न देता पुढे जाऊन, ठाम असणारी नंदिनी मुळात वाटेचं निसरडं असणं सहजच टाळू शकेल हा विचार मनात वारंवार ठामपणे उमटत राहिला. मुळात जगण्याच्या धांदलीतून प्रगल्भतेचा कण कण उचलत मनापर्यंत पोहोचलेली ती मैत्रीच्या अर्थाचे पदर मनाशी आणि केवळ मनाशीच जोडेल हेच संयुक्तिक वाटत गेलं. पण ते तसं न होता, जे घडलं त्यावर तिने केलेली कारणमिमांसा किंवा तिला ते तितकसं महत्त्वाचंच न वाटणं, ते तिने अनेकोनेक मुद्द्यांमधून भास्करला पटवून देणं आणि भास्करने तिला पुन्हा जवळ करणं वगैरे सगळं पुरूषी मानसिकतेचं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या भास्करचं समुद्रासारखं विशाल होण्याची पुर्वतयारी वाटली या वाचनात. यापेक्षाही ही मैत्री निखळ, निरलस असती तरीही भास्कर असाच वागला असता काय ह्या प्रश्नाला माझ्या मनात उत्तर ’हो’ असं जेव्हा येतं तेव्हा नक्की काय खटकतय हे कोडं उलगडतं. पुस्तक वाचताना, आपलंसं करताना मी बोकीलांकडून तरी यापेक्षा जास्त काही अजून खोलवर विचार करू पहाणारं, विचार करायला उद्युक्त करणारं लिख���ण वाचायला मिळावं अशी केलेली अपेक्षा.\nएखाद्या पुनर्वाचनात पुस्तक जेव्हा नवाच विचार देतं तेव्हा नजर वळते ती स्वत:कडे. मधल्या काळात आपल्यात झालेल्या बदलांचा शोध घ्यावा अशी उत्सुकता दाटून येते. आपल्यात काय बदललय याचा अंदाज घ्यावा वाटताना जाणवला तो माझ्यात झालेला बदल. मधल्या काळात वाचलेलं पु शि रेगेंचं सावित्री, रेणु, मातृका वगैरे. आणि माझी वयाच्या चाळीशीकडे होणारी वाटचाल, स्त्रीत्त्वाच्या डोळस पायवाटेवरचा एक महत्त्वाचा थांबा\nस्त्रीचं मन-एक कोडं असं सतत म्हटलं जातं, प्रत्यक्ष ब्रम्हदेवालाही न उलगडणारं वगैरे. एक स्त्री म्हणून स्वत:च्या मनाचा ठाव घेताना जाणवतात अनेक स्पष्ट तर अनेक धुसर कंगोरे. किती स्तर किती पोत, उलगडलेले अनेक पदर. स्त्रीकडे स्त्री म्हणून पहाताना, मैत्रीण, आई, बहीण, मुलगी अश्या अनेक नात्यांच्या चौकटीतून पहाताना आणि सरतेशेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक ’माणूस’ म्हणून पहाताना दरवेळेस हाती लागत गेलं ते होतं काहीसं समान आणि बरचंसं वेगळं. स्त्री-पुरुष अश्या वेगळेपणाच्या एक पाऊल पुढे जात माणूसपणाच्या टप्प्यापर्यंत प्रवास करणाऱ्या, करू पहाणाऱ्या परिपूर्णतेच्या वाटेवरच्या ज्ञात अज्ञात कितीतरी. इमरोझच्या विचारातली अमृतासारखी एखादी ’संपूर्ण स्त्री’. सगळ्यांना न मिळणारी आणि अनेकांना न पेलणारी. ’अपूर्णतेच्या’ जोखडातल्या ’सोयीच्या’ सगळ्याजणी अवतीभोवती मोठ्या संख्येने दिसतात, परिस्थितीशी जुळवून घेत जगण्याच्या तडजोडी करणाऱ्या. समानता, परिवर्तन,मुक्ती, करियर, गुणांना वाव आणि त्यांची कदर अश्या कित्येक मुद्द्यांसाठी झगडणाऱ्या. समाजव्यवस्थेतल्या सकारात्मक बदलांनी सुखावणाऱ्या तरीही लढा न संपलेल्या. वयाची वीस ते पस्तीस ही वर्ष सरताना अपरिहार्य गतीमानतेमुळे स्वत:बद्दल विचार करायला मुळीच सवड मिळत नाही किंवा तशी फारशी आवश्यकताही भासत नाही. पस्तिशी ओलांडताना पुन्हा स्वत:शी गाठ पडू लागते. आवडीनिवडी, मतं व्यवस्थित उमजून त्यावर विचार करतायेण्य़ाजोगा प्रगल्भ टप्पा येत वाटचाल होते चाळीशीकडे. समंजस, जाणीवेचा काळ हा. एक नितांतसुंदर देखणं स्थैर्य देऊ शकणारी वेळ. आत्तापर्यंत व्यतीत केलेलं आयुष्य, कराव्या लागलेल्या तडजोडी याचा पूर्ण विचार आणि उर्वरित प्रवासाचं भान माणसाला येतं ते या थांब्यावर. हे स्त्री पुरुष अश्या भेदभावाशिवाय होतं खरं तर, तरीही विशेषत: स्त्रीयांबाबत तर हे फार प्रामुख्याने घडतं. संसार आटोपत येतो, करियरमधे एक स्थान मिळालेलं असतं आणि मुलंही मोठी होऊ लागलेली असतात. इथे त्यांची पावलं वळतात ती स्वत:कडे. ’स्व’च्या अस्तित्त्वाची एक नवी उमज येते, त्याचा अजून अर्थवाही शोध घ्यावा वाटतो. ती हे सगळं तिला काही कमतरता आहे म्हणून करते अश्यातला भाग नसून तिच्या मानसिकतेतल्या एका परिवर्तनाची ही नांदी वाटते. भौतिकतेकडून आत्मिक अस्तित्त्वाचं भान येण्याची ही वेळ. प्रत्येकीबाबत याची तीव्रता वेगवेगळी पण जाणीवा विस्तारताना शारीरिक बदलांसहित मानसिक जागृतीही सहसा होत जाते.\nकाय हवं असतं हिला नक्की नेमकं, अगदी थेटपणाने ही नव्याने चढलीये ही झळाळी कसली नव्याने लिहीतेय ती सेल्फ रिस्पेक्टची व्याख्या आता इतर कोणाला नाही तर स्वत:लाच सांगतेय. एका चौकटीतून बाहेर पडतेय खरी पण ते दूसरीत जाण्यासाठी नक्कीच नाही. किंबहुना चौकटीतलं जगणं नाकारतेय ही आता. स्वत:च्या जवळ येणारी वाट. तिच्याकडे परतणाऱ्या वाटेवर रमतगमत रेंगाळतीये आठवणींशी, अनुभवांशी, स्वत:ला स्वत:त मुरवत, ’स्व’च्या स्वातंत्र्याची लज्जत अनुभवतेय ’ती’.\nमित्र-मैत्रीणी असा भेदाभेद न उरता “मैत्री” होऊ शकण्याचा हा काळ. मैत्रीणी जास्त जवळच्या वाटू लागतात त्या इथेच. अन्य कोणी आपला स्वीकार करण्यापेक्षा स्वत: स्वत:चा संपूर्ण स्वीकार करावासा वाटतो. समंजसपणे स्वत:ची वाटचाल आखणे, घर, करियर, मुलं यांचा प्राधान्यक्रम आणि त्यात स्वत:लाही जरा वेळ द्यावा वाटण्याचा हा काळ. मन भरून श्वास घेत स्वत:च्या अस्तित्त्वाची स्वत:लाच ग्वाही द्यावी, सुंठ वेलदोड्याचा चहा कधीतरी केवळ स्वत:साठी करावा अशी स्वत:शी मैत्री होते या टप्प्यावर. आयुष्यातल्या भल्याबुऱ्या अनुभवांतून, टक्क्याटोणप्यांतून, वाचनातून ती घडत येते आणि या वाटचालीतून आलेले शहाणपण तिचे दिशादर्शक ठरते. अपेक्षांचा ताळेबंद नीटसा मांडत अपूर्णतेचं कुब्जेसारखं ओझं समर्थपणे स्वबळावर झुगारून देताना तर इथे तिला कृष्णाची गरज भासत नाही, तिच्यातल्या सामर्थ्याशी तिची एव्हाना ओळख झालेली असते.\nइथे हा सखा आणि मित्र असलेला कृष्ण विचारात आला आणि त्या निळाईपाठॊपाठ समुद्र पुन्हा आठवलं. “मनाच्या गरजा बदलतात अरे” भास्करला समजावून सांगणारी नंदिनी प��न्हा आठवली. वाटलं, पुढल्या एखाद्या वाचनात ही निरिक्षणं जरा बदलतीलही कदाचित. डोळ्यातल्या भरल्या समुद्राची पापणी स्त्रीत्त्वाच्या जात्याच कणवेने उंचावताना भास्करकडे ममत्त्वाने पहाता येईलही, कोण जाणे सध्यातरी एका पुस्तकातल्या एका स्त्री व्यक्तीरेखेच्या अंगाने विचार करू पहाताना सुरू झालेली विचारश्रृंखला ही. यातली शेवटची निर्णायक कडी काय असावी असं वाटताना पुन्हा नंदिनीशी मैत्री करावी वाटली. मग जाणवलं वयाच्या एका वळणावर स्त्री जेव्हा स्वत:ची व्यक्तीरेखा स्वत: चितारायला घेते, आपल्यालाही हा ’संपूर्ण’ अधिकार आहे अशी जागृत होते तेव्हा स्त्रीत्त्वाच्याही पलीकडे जात ’माणूस’ होते, निसरड्या दगडांपाशी न रेंगाळता नितळ खळाळत पूढे निघते आणि तरीही केवळ समुद्राला जाऊन मिळणारी नदी न उरता अथांग, असीम आणि ब्रम्हदेवालाही कोड्यात टाकणाऱ्या आपल्या अस्तित्त्वाच्या पूर्ण क्षमतांसह समुद्र होत जाते\nआठवणी..., मनातल्या गोष्टी, मिलिंद बोकील, विचार......\tयावर आपले मत नोंदवा\nपामाल रस्तों का सफ़र…\nPosted in मनातल्या गोष्टी, ललित, वाचन, विचारप्रवाह..., सुख़न\tby Tanvi\nमुंबई आकाशवाणी, अस्मिता वाहिनी\nरॉबर्ट फ्रॉस्टची, ’द रोड नॉट टेकन’ कविता. साध्या शब्दांमधे खूप गहन अर्थ. शेवटचं कडवं तर कित्येकांना आयुष्यात वेगळी नवी वाट चालून पहाण्यासाठी उमेद आणि बळ देणारं.\nकोणीही न चाललेली नवीच वाट मी चालून पाहिली आणि त्यानेच सारं काही बदलून टाकलं. माझ्या अत्यंत मनाजवळच्या ओळी ह्या. डायरीच्या पहिल्या पानावर स्थान पटकवलेल्या. कितीवेळा आपण असे द्विधा होतो, आपल्या समोर दोन पर्याय उभे असतात. एकाची निवड करणं कठीण होऊन बसतं. रूळलेल्या मार्गाने चालायचे तसे सोपे ठरते, अनुभवी हात मदतीला, पडलो, दमलो थकलॊ तर सावरायला हजर असतात. येणाऱ्या संकटांची साधारण कल्पना असते पण तरीही ही न चाललेली वाट मोहात पाडते. तिथे असतं नवेपण, आपली उमटणारी पावलं स्पष्ट लख्ख ओळखू येण्याचं स्वातंत्र्य. अज्ञातातून काही शोधून पहाण्याची उर्मी. नवे अनुभव, नवी आव्हानं आणि ती पेलून पार होताना पुन्हा गवसत जाणारं स्वत्त्व…स्वत:चीच ओळख होते या वाटांवर. आपल्या मागे येणाऱ्यांसाठी वाटेवरचे काटे उचलून टाकण्याची मिळालेली संधी ही नवी वाट देते. या ओळी मग मनात वारंवार रूंजी घालतात. अश्याच एका वाटेवर चालताना एक शेर वाच��ा,\nजिधर जाते हैं सब जाना उधर अच्छा नहीं लगता\nमुझे पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता\n“मुझे पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता”, पामाल रास्ते- पायवाट, वाटसरूंनी चालून जुनी झालेली, झिजलेली वाट. या शेरमधला सूर मला फार परिचयाचा वाटला. मत मांडायची पद्धत आवडली. विचार साधा सरळ तसा पण तो ठामपणे मांडण्याची शैली सहज दिसली. म्हणणं तेच तसंच पण उर्दूच्या गोडव्यासह. नाही मला आवडत ते करायला जे सगळेच करतात, नवं काही निर्माण करण्याची जिद्द मला माझी ओळख म्हणून आवडते. शेर कोणाचा आहे शोध घेणं झालंच ओघाने. नाव समोर आलं ते होतं, जावेद अख्तर. नामही काफी है म्हणावं असं नाव. कित्येक वर्षांपासून मनात रुंजी घालणाऱ्या अनेक अर्थपूर्ण गाण्यांना लिहीणारी ही लेखणी. ’जादू’ हे टोपणनाव सार्थ ठरविणारी ही लेखणी. जाँ निसार अख्तर, कैफी आझमी, मजाझ, साहिर अश्या अनेक दिग्गजांच्या सानिध्यात आयुष्य घडतानाची वर्ष घालवलेला कवी, गीतकार, पटकथाकार… शायर अर्थात बाकी ओळख अगदी जुनी असली तरी जावेद अख्तरच्या शायरीची अशी नव्याने ओळख उशीरानेच आणि अगदी योगायोगानेच झाली माझी.\nब-ज़ाहिर क्या है जो हासिल नहीं है\nमगर ये तो मिरी मंज़िल नहीं है\nवरवर पहाता मला कसलीही कमतरता नाही तरीही काहीतरी शोध सुरू आहे, ही काही माझी ’मंजिल’ नाही… याहून पुढेही काहीतरी शोध घ्यायचा आहे मला. खरंतर एक तरल अर्थाने जाणारं अध्यात्म आहे हे. “किस लिए कीजे बज़्म-आराई, पुर-सुकूँ हो गई है तंहाई”, बज़्म-आराई – गर्दी, मैफीली कश्यासाठी कराव्यात जेव्हा एकटेपणात सुकुन आहे. आयुष्याचं सार समजल्यानंतर, अनेक अनुभव मनात रुजल्यानंतर, त्या अनुभवांतून मिळणाऱ्या ज्ञानाचं मर्म उमगल्यानंतर केव्हातरी अगदी सहज सारं तत्त्वज्ञान असं केवळ दोन ओळीत लिहिण्याइतकी सक्षम होते लेखणी. हीच गजल पुढे म्हणते,\nयूँ सुकूँ-आश्ना हुए लम्हे\nबूँद में जैसे आए गहराई\n मनात सहज स्वर उमटतात ते म्हणजे, वाह क्षणांमधे अशी असीम शांतता भरून आलीये, कण कण खोलवर अर्थपूर्ण होत जातोय. जावेदसाहेबांकडून उर्दू ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असतो हे एव्हाना समजले होते मला. त्यांचं लेखन अधिकाधिक वाचत गेले तेव्हा त्यांच्या हा फारश्या प्रकाशझोतात नसणाऱ्या साहित्याने एका वेगळ्या जावेदसाहेबांना भेटत होते मी. उर्दू मुळात साखरेसारखी गोड जुबाँ, त्यात कसलेल्या लेखणीतून उ��रलेले हे अर्थगर्भ शब्द एक पर्वणी असते आपल्यासाठी. शिंपल्यातला मोती हाती लागावा तसा प्रत्येक शब्द आणि त्याच्याभोवतीचं अर्थाचं मऊसुत वलय असं काहीसं विचारात आलं आणि वाचला हा शेर,\nबूँद जब थी बादल में ज़िंदगी थी हलचल में\nक़ैद अब सदफ़ में है बन के है गुहर तन्हा\nसरळ अर्थ घ्यावा तर शेर म्हणतो, पावसाचा थेंब जेव्हा आकाशात ढगांमधे दडून होता तेव्हा त्याच्यात किती जीवंतपण होतं आणि आता शिंपल्यात कैद झाल्यानंतर मोत्यात परावर्तित होत असला तरी तो तिथे एकाकी कैद झाला आहे बरं अर्थाचं अवकाश जेव्हा आयुष्याच्या पटलाला व्यापून टाकतं तेव्हा शेरमधला शब्द न शब्द सजीव होऊन मनात उतरत जातो. हाच शायर मानवी भावभावनांच्या बारकाव्यांचं चित्रण करतो. अत्यंत सूक्ष्म तरल अस्पर्श, अस्फुट असं काही चिमटीत पकडून स्वत:पासून दुरावलेल्या कोणासाठी किंवा दुखावून गेलेल्या कोणासाठी शब्द मांडतो की, “तुम फ़ुज़ूल बातों का दिल पे बोझ मत लेना, हम तो ख़ैर कर लेंगे ज़िंदगी बसर तन्हा”… माझं दु:ख, तू केलेला अन्याय वगैरे गोष्टींमुळे तुला अपराधीपण येऊ घातलं तर ते येऊ देऊ नकोस, हम तो ख़ैर कर लेंगे ज़िंदगी बसर तन्हा… दिलासा देताना, स्वत:च्या वेदनेला, छिन्नविछिन्न हृदयाला मागं टाकतानाची ही रीत दिसते तेव्हा त्या भावनेला झुकून ’सजदा’ करावा वाटतो. याच अलवार वाटॆवर अजून एक शेर आठवतो जो म्हणतो,\nमैं पा सका न कभी इस ख़लिश से छुटकारा\nवो मुझ से जीत भी सकता था जाने क्यूँ हारा\nगंमत आहे ही खरं तर, मला कल्पना आहे जिंकत असताना हार का पत्करली त्याने, प्रेमात वाद होताना हारण्यातही एक सुख असतंच की. पण तरीही विचारण्याची ही पद्धत मात्र आगळीच.\n“प्यास की कैसे लाए ताब कोई”, जावेदसाहेबांच्या ’लावा’ या संग्रहातील गजल ही. जीवघेणी तहान ही कशी सहन करावी या ’प्यास’ शब्दाला अर्थाचे किती कंगोरे. अगणित गोष्टी हव्या आहेत आपल्याला, एक मिळाली की दुसऱ्या मृगजळामागे उर धपापेपर्यंत धावतो आहेच की आपण. जावेदसाहेब लिहीतात,\nप्यास की कैसे लाए ताब कोई\nनहीं दरिया तो हो सराब कोई\nनदी नसेल आसपास तर मनाला भुलविण्यासाठी मृगजळही चालेल अशी अवस्था. “कौन सा ज़ख़्म किस ने बख़्शा है, इस का रक्खे कहाँ हिसाब कोई”, असं पुढचा शेर म्हणतानाच एक शेर असा येतो जो मनाला जागं करत जातो,\nफिर मैं सुनने लगा हूँ इस दिल की\nआने वाला है फिर अज़ाब कोई\nम�� पुन्हा माझ्या मनाचा, हृदयाचा कौल घेऊ पहातोय तेव्हा नक्कीच काहीतरी घडणार आहे आता. हळवं हृदय, कोमल मन यांनी घेतलेले निर्णय आणि बुद्धीने व्यवहाराच्या निकषांवर तावून सुलाखून घेतलेले निर्णय यात फरक असायचाच. याच हृदयाने घेतलेल्या निर्णयांतून वेदना येतीलही पण तेच तर याच्या असण्याचं लक्षण आहे. हेच जावेद अख्तर लिहीतात तेव्हा म्हणतात,\nबहुत आसान है पहचान उस की\nअगर दुखता नहीं तो दिल नहीं है\nकिती सहज किती सोपी आणि किती सार्थ व्याख्या\n“द्विधा होण्यास भाग पाडणारी, दोराहे पे खडा होना’, अशी वेळ मला रॉबर्ट फ्रॉस्टपासून जावेद अख्तरच्या लेखणीतल्या वेगळ्याच वाटेवर घेऊन आली आणि “पंछी नदियाँ पवन कें झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके’ किंवा ’ये कहाँ आ गये हम’, अशी अनेक अप्रतिम गीतं मांडणाऱ्या जावेदसाहेबांची एक नवी ओळख मला करून देती झाली. ’वेळ’- वक्त, या वेळेबाबतच असलेली त्यांची “ये वक़्त क्या है” ही एक नज्म मात्र मग कायमस्वरूपी मनात घर करून राहिली… ते म्हणतात…\nये वक़्त क्या है\nये क्या है आख़िर कि जो मुसलसल गुज़र रहा है\nये जब न गुज़रा था\nतो अब कहाँ है\nकहाँ से आया किधर गया है\nये कब से कब तक का सिलसिला है\nये वक़्त क्या है\n“ये कब से कब तक का सिलसिला है”…. आयुष्यात कधीतरी सगळ्यांनाच पडणारा हा प्रश्न. विश्वाच्या अथांग पसाऱ्यातलं आपलं स्थान नक्की कोणतं आणि या दिशा, हे क्षितीज, हे आकाश, हे अवकाश कितीही उलगडलं तरी हे रहस्यमयी सगळंच कोड्यात टाकणारं.\nये जैसे पत्ते हैं\nबहते पानी की सतह पर\nऔर अब हैं ओझल\nदिखाई देता नहीं है लेकिन\nये कुछ तो है\nजो कि बह रहा है\nये कैसा दरिया है\nकिन पहाड़ों से आ रहा है\nये किस समुंदर को जा रहा है\nये वक़्त क्या है\nआत्ता नजरेसमोर आहे आणि काही क्षणांत नजरेआड होत जाईल सगळं. आपण नव्हतो तेव्हाही हा प्रवाह वाहत होता आणि आपण नसतानाही ही वेळ अशीच प्रवाही असणार आहे…. नज्म पुढे सहज वाहती होते. मी मात्र आता सत्याशी पुन्हा थेट गाठभेट होऊन थक्क होते आणि आयुष्य नावाच्या वाहत्या प्रवाहाची साक्ष होत जाते\nविचार......, व्यक्ती आणि वल्ली, सुख़न\t2 प्रतिक्रिया\nतुम मेरे कौन हो :-\nजो मेरे घर कभी नहीं आयेंगे….\nसखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nअबुधाबी अमिताभ अमृता प्रितम आई आठवणी... उशीर कतरा कतरा जिंदगी काही न पटलेले... गोष्टी मनाच्या छोटा दोस्त देउळ नातेसंबंध निसर्ग ��ुस्तक... प्रेरणा.... ब्लॉग माझा मनातल्या गोष्टी महाराष्ट्र टाईम्स माहेर.... मिलिंद बोकील मी पाहिलेली गावे मृत्यू र ला ट... वर्तमानपत्रातली दखल वाचन वाढदिवस विचार...... व्यक्ती आणि वल्ली शाळा शाळा…. संगीत संस्कृती सिनेमा सुख दु:ख सुख़न हलकंफुलकं\nTanmay च्यावर तुम मेरे कौन हो :-\nPrachi च्यावर थोड़ा-सा… काव्यवाचन\nतन्मय च्यावर सखि वे मुझसे कह कर जाते… काव्यवाचन\nPrachi च्यावर ट्विंकल स्टार:\nसौ.तन्वी अमित देवडे (कुलकर्णी)\nमुपो : अबुधाबी , UAE\nब्लॉगबद्दल ’अमृता प्रितम’ च्या शब्दात सांगायचं तर ....\nजिंदगी के उन अर्थो के नाम _\nजो पेडों के पत्तों की तरह\nचुपचाप उगते हैं और\nब्लॉगवरील लिखाण ई-मेलद्वारे मागवण्यासाठी इथे क्लिक करा…. Subscribe to Sahajach's Blog by Email\nदैनिक पुण्य नगरी लेख\nसुहास- मन उधाण वाऱ्याचे….\nस्वप्ना प्रवीण – खाऊगल्ली ब्लॉग \nजालवाणी….. ब्लॉगर्स च्या लेखांचे अभिवाचन….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindustantimes.com/tags/wi-fi", "date_download": "2021-01-18T01:43:31Z", "digest": "sha1:T5CPHJUFFZGVSSOHZQWLJACN6IWANX3N", "length": 13327, "nlines": 149, "source_domain": "marathi.hindustantimes.com", "title": "Wi-Fi Latest news in Marathi, Wi-Fi संबंधित बातम्या, Breaking News - Hindustan Times Marathi, page1", "raw_content": "\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा\nMLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा\n५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\nधारावीत काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nपोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\nलॉकडाऊन: पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती\nलॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक\nपुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n कोरोनाग्रस्तांचा दुपटीने वाढणारा वेग ११ दिवसांवर\n नांदेडवरुन आलेल्या ५० भाविकांना कोरोनाची लागण\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nकोरोनामुळे जगभरात जूनपर्यंत ३० कोटीहून अधिक लोकांच्या नोकरीवर गदा\n5G नेटवर्कची तयारी, एअरटेल आणि नोकियामध्ये ७५०० कोटी रुपयांचा करार\nगूगलच्या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मेपर्यंत वर्क फ्रॉम होम\nदेशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\nपाकचे माजी क्रिकेटर म्हणाले, ऋषींच जाणं हा एका युगाचा अंत\nनिवृत्तीनंतर राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याचीही ऑफर होती : एबी\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nचित्रपटसृष्टीतील दोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\nमाझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता\nआइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो\nकोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं\n, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक\nलॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ\nPHOTOS : ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयांची उपस्थिती\nPHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप\nPHOTOS : अभिनेत्री भूमीचं बाल्कनी गार्डन पाहिलंत का\nPhotos : लॉकडाऊनदरम्यानची मुंबईतील काही खास क्षणचित्रे\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | रविवार | २६ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०\nआजचे राशिभविष्य | सोमवार | २७ एप्रिल २०२०\nएअरटेलची वायफाय व्हॉईस कॉल सेवा भारतात सुरू, वाचा सेवा कशी सुरू करायची\nवायफायवर आधारित व्हॉईस कॉल सुविधा भारती एअरटेलकडून मंगळवारी भारतात सुरु करण्यात आली. सध्या केवळ दिल्ली-एनसीआर परिसरातील ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. पण लवकरच देशातील सर्व शहरांतील...\nविधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र\nराष्ट्रीय फुटबॉलसह रणजीत बंगालचे नेतृत्व करणाऱ्या गोस्वामींचे निधन\n या परिसरात केवळ दूध आणि औषध विक्रीला मुभा\n लतादींदीने शेअर केला ऋषींसोबतचा जुना फोटो\n... म्हणून व्हाईट हाऊसने नरेंद्र मोदी आणि इतरांना अनफॉलो केले\nबीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी\nसचिन-सेहवागकडून अष्टपैलू अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली\nवॉच्या शब्दांची त्याच्या मुलाकरवी परतफेड, पार्थिवचा स्लेजिंगचा किस्सा\nकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...\nसचिनच्या प्रेमळ भाषेतील 'डोस'ने पाक गोलंदाजाला वाटली होती स्वत:ची लाज\nपत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...\nBLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व\nहा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प\nकोरोनाचा लढा: व्हिडिओ कॉल ठरतोय बाप-लेकातील दुवा\nVideo :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ\nवुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम\nकोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR\nमजुरांच्या पोटा-पाण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ राबणार हा खास उपक्रम\nVideo: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात\n२० एप्रिलपासून मोबाईल, लॅपटॉपसह या वस्तू ऑनलाइन खरेदी करणं शक्य होईल\n...म्हणून शमीचं रोहितपेक्षाही कॅप्टन कोहलीसोबत चांगल जमतं\nदेशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज\nलॉकडाऊन उठल्यावर इंडिगोच्या विमानसेवेत मोठे बदल\nदोन पिढ्यांतील दुवा निखळला, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nकॅन्सरमुळे २४ तासांत बॉलिवूडने गमावले दोन दिग्गज कलाकार\nऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Chandra_Hota_Sakshila", "date_download": "2021-01-18T01:50:34Z", "digest": "sha1:WXB5L2GZIDO2APNA37VD4RTHN36QUXCU", "length": 2369, "nlines": 32, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "चंद्र होता साक्षीला | Chandra Hota Sakshila | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nसूर गेले दूर आता, शब्द मागे राहिला\nचंद्र होता साक्षीला, चंद्र होता साक्षीला\nपाहिले, भेटलो, बोललो प्रीतिने\nपौर्णिमा लाजली, हासले चांदणे\nप्राण हे छेडुनी, राग मी गाइला\nभावना अंतरी, वेदना जाहली\nप्रीत मी पाहिली, रीत मी साहिली\nथांबली आसवे, हुंदका थांबला\nचंद्र तो, रात्र ती, श्वास तो मोकळा\nआज ते संपले शून्य मी एकला\nत्याग मी भोगिता, स्‍नेह का भंगला\n���ीत - जगदीश खेबूडकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - सुधीर फडके\nचित्रपट - चंद्र होता साक्षीला\nगीत प्रकार - चित्रगीत, शब्दशारदेचे चांदणे\nगळ्याची शपथ तुला जिवलगा\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/ramdas-athawale-on-yogi-adityanath-mumbai-visit-334045.html", "date_download": "2021-01-18T01:27:59Z", "digest": "sha1:6TK3KZMYDUL7IFSVBWVGFU76P7MBJF7Z", "length": 18643, "nlines": 314, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "बॉलिवूड यूपीला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही; आठवलेंचा योगींना घरचा आहेर Ramdas Athawale on Yogi Adityanath Mumbai visit", "raw_content": "\nमराठी बातमी » राजकारण » बॉलिवूड यूपीला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही; आठवलेंचा योगींना घरचा आहेर\nबॉलिवूड यूपीला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही; आठवलेंचा योगींना घरचा आहेर\nयोगी आदित्यनाथ बॉलिवूडला नोएडाला नेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale Yogi Adityanath)\nहेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath ) बॉलिवूडला नोएडाला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही,” असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर दिला आहे. इलेटक्ट्रिक रिक्षा आणि गुड्स करिअरच्या उद्धाटनासाठी ते मुंबईत आले होते. यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. (Ramdas Athawale on Yogi Adityanath Mumbai visit)\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्याथ आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ते मुंबईतील प्रतिष्ठित उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांशी चर्चा करुन उत्तर प्रदेशमध्ये आर्थिक गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीतर्फे योगींच्या या दौऱ्यावर टीका केली जात आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडून बॉलिवूड उत्तर प्रदेशमध्ये हलवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीतर्फे केला जातोय. या पार्श्वभूमीर प्रतिक्रिया विचारली असता, रामदास आठवले यांनी याोगी आदित्यनाथ यांचा बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असं म्हटलं आहे.\n“उतर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूडला नोएडला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तो प्रयत्न यश��्वी होणार नाही. बॉलीवूडचे कलाकार मुंबई सोडून जाण्यास तयार नाहीत,” असे रामदास आठवले म्हणाले. तसेच, योगी आदित्यनाथ यांना याबद्दल प्रयत्न करायचे असतील तर, ते त्यांनी करावेत असे रामदास आठवले म्हणाले.\nदरम्यान, बुधवारी (2 डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेत आम्ही नवी फिल्मसिटी तयार करायला आलो आहोत, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच, बॉलिवूड मुंबईमंध्येच राहील याची ग्वाहीदेखील यावेळी त्यांनी दिली.\n“बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवं मॉडल तयार करायचं आहे. वर्डक्लास फिल्मसिटी तयार करण्यासाठी फिल्मी दुनियेच्या लोकांशी मी चर्चा केली. आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नवी निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.\nमहाविकास आघाडीचा आक्षेप काय\nयोगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडून राज्यातील गुंतवणूक उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याबद्दल बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली होती. “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर ते बॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधाण्याची शक्यता आहे. यानंतर बॉलिवूड निर्मात्यांवर जोर-जबरदस्ती करण्याचा प्रयत्न होऊ शकतो,” असा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी योगी आदित्यनाथांवर केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या सरकारने असं काही होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी राज्य सरकारला केले होते.\nयोगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का; संजय राऊतांचा सवाल\nउद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही; योगींच्या दौऱ्याची भाजपकडून पाठराखण\nअपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’, योगींचे नाव न घेता मनसेची खरमरीत टीका\nVijay Wadettiwar | पासपोर्ट जप्तीनंतर विजय वडेट्टीवारांची पहिली प्रतिक्रिया\n…म्हणूनच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले : गिरिश बापट\nBHR Case | BHR घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून जमीन खरेदीच्या चौकशीचे आदेश\nऔरंगाबादमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत ज��रदार गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची\nऔरंगाबाद 1 month ago\nआधी फिल्म इंडस्ट्रीला आवताण, आता योगी थेट मुंबईत, उद्योगपती आणि सिनेसृष्टीशी चर्चेची वेळ ठरली\nताज्या बातम्या 2 months ago\nLIVE | ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजनीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात जमाव बंदी\nआता मास्क न लावता खुशाल गाडी चालवा, खासगी वाहनांसाठी पालिकेची नियमावली जारी\nमराठमोळ्या उद्योजकावर दक्षिण आफ्रिकेत प्राणघातक हल्ला, जळगावचे तरुण उद्योजक मणियार यांचं निधन\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nपरदेशात शिक्षण घेणाऱ्या संगणकतज्ज्ञाचा 22 हजार महिलांना गंडा, मुंबई पोलिसांची सुशिक्षित ठगाला अटक\nपोलिसांचा गणवेश बदलणार का; अनिल देशमुख म्हणतात…\nसातारा पोलीस, वनविभाग आणि सह्याद्री देवराई दुर्मिळ वनस्पती पार्क उभारणार: सयाजी शिंदे\nBorder Gavskar Trophy | टेस्ट सीरिज बरोबरीत सुटल्यास ट्रॉफीचा मानकरी कोण\nशिवसेना भाजपचा ‘बंगाली’ इलाज करणार\nताज्या बातम्या1 hour ago\nPhoto: टॉमी, जिमी, लुसी, शेराही दिमाखात धावले; औरंगाबादेत चक्क श्वानांची मॅरेथॉन\nफोटो गॅलरी1 hour ago\nताज्या बातम्या2 hours ago\nशिवसेना भाजपचा ‘बंगाली’ इलाज करणार\nताज्या बातम्या1 hour ago\n‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर सेलिब्रेशनला मज्जाव; मिरवणूक काढण्यास बंदी, जमावबंदीही लागू\nLIVE | ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजनीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात जमाव बंदी\nमी कुणाला घाबरत नाही; गणेश नाईकांचा थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल\nनवी मुंबई2 hours ago\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी, फॉर्म्युलाही सांगितला\nशास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन\nमहिलेच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवरुन टोमणे, ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान तुफान हाणामारी, 22 जणांना अटक\nएकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे भाजपची ललकारी, जळगावात बाजी कोण मारणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/over-180-cultural-literary-persons-letter-pm-49-celebrities-condemn-fir", "date_download": "2021-01-18T00:05:02Z", "digest": "sha1:WF5MK2YPAOECF7T76CNJIKIGKTX4V5H7", "length": 6940, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "४९ ‘देशद्रोही’ मान्यवरांच्या बाजूने उतरले १८५ कलावंत - द वायर मराठी", "raw_content": "\n४९ ‘देशद्रोही’ मान्यवरांच्या बाजूने उतरले १८५ कलावंत\nनवी दिल्ली : झुंडबळीच्या विरोधातच बोलणाऱ्या देशातील ४९ मान्यवरांवर देशद्रोहाचा खटला दाखल केल्यानंतर या मान्यवरांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी देशातील सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील आणखी १८५ कलावंत मैदानात उतरले आहे. या कलावंतांनी देशात वाढते झुंडबळी रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घालणाऱ्या ४९ मान्यवरांच्या पत्राचे समर्थन केले असून लोकांचा आवाज दाबण्याचा व न्यायालयाच्या माध्यमातून त्यांचा छळ करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आमचा कडाडून विरोध असेल असे या मान्यवरांनी स्पष्ट केले आहे.\nझुंडबळी रोखण्यासाठी ज्या कलावंतांनी मोदींना पत्र पाठवले ते समाजातील प्रतिष्ठित नागरिक असून त्यांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन केले आहे. या कलावंतांनी झुंडबळीच्या विरोधात जर भीती, चिंता प्रकट केली असेल तर त्याला देशद्रोह म्हणायचे का या मान्यवरांचा आक्रोश बंद करण्यासाठी न्यायालयांच्या मार्फत त्यांना त्रास देणे हा छळ नाही का असा सवाल १८५ मान्यवरांनी केला आहे. जर सरकार लोकांचा आवाज दाबण्याचा, त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर आम्हीही सातत्याने आवाज उठवत जाऊ असाही इशारा या मंडळींनी दिला आहे.\nया १८५ मान्यवरांच्या यादीत प्रामुख्याने अभिनेता नसीरुद्धीन शाह, लेखिका नयनतारा सहगल, नृत्यांगना मल्लिका साराभाई, इतिहास संशोधक रोमिला थापर, विचारवंत आनंद तेलतुंबडे, शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा, कलाकार विवान सुंदरम आदी सामील आहेत.\nझुंडबळी हा भारताला बदनाम करणारा कट – सरसंघचालक\nउत्पादन ठप्प; सप्टेंबरपर्यंत एकाच नॅनोची विक्री\nशेतकरी आंदोलन: कार्यकर्ते आणि टीव्ही पत्रकाराला एनआयएची नोटिस\nनवीन विज्ञान तंत्रज्ञान धोरण (मसुदा) समजून घेताना …\nस्नूपगेट २०१३ : ‘साहेबां’साठी तरुण आर्किटेक्टवर हेरगिरी\nअँजेला मर्केल युग मावळतीकडे : जर्मन सीडीयूने नवा नेता निवडला\n‘पटेली’ – नवे बंडखोर सौंदर्यशास्त्र\nलेफ्टिस्ट सुफी सईद मिर्झा\nकौटुंबिक हिंसाचाराचा मुलांवर होणारा परिणाम\nकोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आव्हान किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathatej.com/2020/08/88.html", "date_download": "2021-01-18T01:06:40Z", "digest": "sha1:EESQZOTM67PQAO6ORQKGLMHEBQ6UDZF3", "length": 8461, "nlines": 231, "source_domain": "www.marathatej.com", "title": "वडोद बा��ार च्या स.भु. विद्यालयाचा दहावी चा निकाल 88 टक्के", "raw_content": "\nHomeफुलंब्रीवडोद बाजार च्या स.भु. विद्यालयाचा दहावी चा निकाल 88 टक्के\nवडोद बाजार च्या स.भु. विद्यालयाचा दहावी चा निकाल 88 टक्के\nफुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)\nफुलंब्री - तालुक्यातील वडोद बाजार येथील श्री सरस्वती भुवन विद्यालयाचा यंदा दहावी च्या परीक्षेचा निकाल 88.67 टक्के एवढा लागला असून विद्यालयाने याही वर्षी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.\nश्री स.भु.विद्यालयात कु.साक्षी पांडुरंग वाघ हिने 87.60 टक्के गुण घेऊन सर्व प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यशोदा चंद्रभान ब्राम्हणे व समरीन अन्सार खान यांनी 86.60 टक्के गुण घेऊन दोन्ही विद्यार्थ्यांनी द्वितीय आल्या आहे .तसेच तृतीय क्रमांक जयश्री विष्णु सोमदे हिने 85.20 टक्के गुण प्राप्त केले आहे.\nया सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्ष अमोल भाले , व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पाडेजी ,मुख्याध्यापक अशोक भारती , महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे सुधाकर कापरे, वरिष्ठ लिपिक डि.डी.दुबे ,एन.वाय.वाघ प्रा.बी.सी.पाटील ,याच्या सह माजी जि.प.सदस्य शिवराम म्हस्के, पांडुरंग पाटील वाघ, गोविंद पाडेजी, डॉ.गोपाल वाघ, मधुकर म्हस्के, दीपक ताबंट, भागीनाथ घुले आदींनी अभिनंदन केले आहे.\nकरुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात ; दोन मुलं सुध्दा असल्याची धनंजय मुंडेंची कबुली\nचक्क आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल\nमोठ्या प्रतीक्षेनंतर औरंगाबादेत कोरोनाची लस दाखल १६ जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरवात.\nकंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू. 1\nपेंच व्याघ्र प्रकल्प 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2017/12/learn-python-in-marathi-part-5-lists.html", "date_download": "2021-01-18T01:42:45Z", "digest": "sha1:KXFIVL3RMUU5BCZQW7NIAZ7THXT6PHJB", "length": 4550, "nlines": 60, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Learn Python in marathi Part 5 Lists", "raw_content": "\nबुधवार, 13 दिसंबर 2017\nआज आपण पायथॉनमध्ये यादी (list)सोबत वापरले जाणारे काही पद्धती methods पाहू.\nपायथॉनच्या यादी (list) मध्ये समाविष्ट असलेल्या एखाद्या नावाला item जर पहायचे असेल तर त्यासाठी पॉप pop नावाची method पद्धत वापरली जाते\nत्यासाठी आपल्याला यादी (list) च्या नावासमोर pop लिहून एका कंसात अनुक्रमांक लिहावा लागतो. list मध्ये त्या जागी असलेले item वस्तू/ नाव लिहिलेले आपल्याला दिसते\nज��� आपण pop पद्धति method चा वापर क्रमांक न लिहिता केला तर यादी मधील सर्वात शेवटचे नाव किंवा तेथे जे काही लिहिलेले असेल ते स्क्रीन वर दर्शवले जाते\nआपण extend नामक पद्धतीचा उपयोग दोन याद्या lists जोडण्यासाठी करू शकतो\nआपण अधिक चिन्हाचा (+ operator) वापर दोन याद्या lists जोडण्यासाठी करू शकतो\nयादी list मध्ये एखाद्या शब्दाचा क्रमांक जाणण्यासाठी आपण index (अनुक्रमांक) या पद्धतीचा method वापर करू शकतो\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करेंTwitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुखपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nहेल्लो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला स्क्रॅच 3 सोफ्टवेअर मध्ये गेम कसा बनवावा याची माहिती देणार आहे. ही माहिती मी माझ्या युट्युब चॅनल वर सांगि...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-01-18T01:36:30Z", "digest": "sha1:5XPA6SC6RIKC3LW2ST3OEXP3EEKETOFY", "length": 4911, "nlines": 62, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑस्ट्रियन एअरलाइन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nऑस्ट्रियन एअरलाइन्स (Austrian Airlines) ही ऑस्ट्रिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. व्हियेनाजवळील व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली ऑस्ट्रियन एअरलाइन्स १९५७ साली स्थापन करण्यात आली. सप्टेंबर २००९ मध्ये ऑस्ट्रियन एअरलाइन्सला जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाने विकत घेतले. ऑस्ट्रियन एअरलाइन्स स्टार अलायन्सचा सदस्य आहे. सध्या ऑस्ट्रियन एअरलाइन्सद्वारे देशांतर्गत ६ शहरांना तर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह जगातील ५० देशांच्या ८२ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते.\nनारिता आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे ऑस्ट्रियन एअरलाइन्सचे बोईंग ७७७ विमान\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे ��ंकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2021-01-18T02:10:27Z", "digest": "sha1:QOJMNTU7YI2UQ644LJSFRXGDPPZIMQUA", "length": 7135, "nlines": 86, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पोलीस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपोलीस हा राज्सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत.पोलीसामुळे आपण सुरक्षित आहोत. परंतु त्यांचे जिवन खूपच असुरक्षित आहे. पोलीस हे कर्तव्य निष्ठ असतात.\nभारतातील पोलीस दलसंपादन करा\nपोलीस या विषयावरील मराठी पुस्तकेसंपादन करा\nगुप्त पोलीस कथा (श्रीकांत सिनकर)\nपोलिसांचे अधिकार : मुंबई पोलीस अधिनियम, १९५१, क्रमांक - २२ आणि किरकोळ कायदे (खेमसिंह जाधव)\nपोलिसांच्या उत्तम तपास कथा (अनेक भाग, लेखक - अरुण हरकारे)\nपोलिसांद्वारा अत्याचार (पी.ए. सेबॅस्टियन)\nपोलीस उपनिरीक्षक (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, लेखक - अनिकेत भालेराव)\nपोलीस कॉन्स्टेबल भरती : संपूर्ण मार्गदर्शक (स्टडी सर्कल पब्लिकेशन्स)\nपोलीस तपास कथा (जयंत शिंदे, पद्मगंधा प्रकाशन)\nपोलीस फाईल्स - पुणे पोलिसांच्या लक्षवेधी तपासकथा (आश्लेषा गोरे, ओंकार कुलकर्णी, केदार वाघ, सुश्रुत कुलकर्णी)\nपोलीस भरती आणि लष्करातील सिव्हिलियन नोकरी (भाऊसाहेब निमगिरीकर)\nपोलीस भरती गाईड (प्रा. संजय नाथे)\nपोलीस : समाज आणि शासन ( डॉ. मधुकर मोकाशी )\nमहानगरातील पोलिस प्रशासन (सुरेश खोपडे)\nमुंबई पोलीस तपास कथा (रोहिदास दुसार)\nमुंबई पोलिसांची शान, भाग १, २. (अरुण हरकारे\nसंपूर्ण पोलीस भरती (जॉन्सन बोर्जेस)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २०२० रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरि���्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bulandtimes.com/page/4/", "date_download": "2021-01-18T00:23:57Z", "digest": "sha1:BBPFRBIBIZZSFMXD6PMZWSI675YWA3KI", "length": 7460, "nlines": 60, "source_domain": "www.bulandtimes.com", "title": "मुख्य पान - महाराष्ट्र बुलंद टाइम्स", "raw_content": "\nकार्यक्रम / स्पर्धा माहिती\nसृष्टी / उन्मेष गुजराथी\nपूर्व पट्टीतील नागरिकांसाठी जात दाखल्यांचे वाटप\nविरार (प्रतिनीधी) : बोईसर मतदार संघाचे आमदार राजेश रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व पट्टीतील नागरिकांसाठी महत्त्वाचे असे जातीचे दाखले...\nशासकीय दवाखाने आले महापालिकेच्या कार्यक्षेत्रात\nवसई : महाराष्ट्राच्या आघाडी सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. वसई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कारभारात समाविष्ट असलेली शासकीय आरोग्य...\nबडतर्फ केलेल्या अतिक्रमण विभागातील १२७ कर्मचारी पुन्हा सेवेत समाविष्ट होणार \nवसई (वार्ताहर) : कोरोनाच्या वैश्विक संकट चालू असताना लॉकडाऊनच्या काळात वसई-विरार महानगरपालिका आयुक्तांनी शासकीय संकेत तथा सूचना पायदळी तुडउन...\nआदीवासी महिलांनी बनविलेल्या कंदिलांनी राजभवन लखलखणार\nवसई : आदीवासी भागात सामाजिक, शैक्षणिक व रोजगार निर्मितीसाठी कार्यरत असणार्‍या पालघर जिल्हातील ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’च्या आदीवासी भगिनींनी...\nवसईकरांची पदयात्रा “उद्धवाची वारी” स्थगित\nवसई (वार्ताहर) : वसईच्या अत्यंत अशा महत्वाच्या अशा प्रश्नाबरोबरच वसईतील राजकीय परिवर्तनाच्या मुद्यावर शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे संवेदनशील...\nअदृश्य शक्तींनी पोखरला वालीवचा डोंगर \nवसई (वार्ताहर) : दिवसरात्र काम करून पाच दिवसांत वालीवचा डोंगर पोखरणार्‍या भुमाफियांची नावेही महसुल विभागाला निष्पन्न न करता आल्यामुळे...\nकेळवे-शिरगाव पर्यटन विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार – आमदार श्रीनिवास वनगा\nपालघर (वार्ताहर) : पालघर तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र असलेले केळवे-शिरगाव पर्यंटन स्थळांचा सर्वांगीण विकास तसेच शासनाचा जास्तीत जास्त निधी...\nफिजिकल इफिशिएन्सीचे महत्व जाणणारे क्रीडाप्रेमी पंकज भास���कर ठाकूर\nविरारचे आणि प्रसिद्ध ठाकूर परिवारातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असणारे सदाबहार नेते पंकज भास्कर ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त (१...\nवैद्यकीय अधिकारी तबस्सुम काझी यांनी दिला पदाचा राजिनामा\nवसई (वार्ताहर) : गेल्या दोन वर्षापासून वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी पदावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणार्‍या वैद्यकीय अधिकारी तबस्सुम...\nगोखिवरे नाक्यावर अवतरलेल्या गटर गंगेने रोगराईची भिती\nवसई (वार्ताहर) : गोखिवरे गावच्या नाक्यावर असलेल्या काशिविश्वेश्वर मंदिरा समोर गेल्या काही महिन्यांपासून गटार गंगा अवतरली आहे .गेल्या आठवड्यात...\nश्री वज्रेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्यात कुडे ग्रामस्थांचे सक्रिय योगदान\nनाहीतर आयुक्तांना घेराव घालू…\nनागरिकांना मोठा दिलासा ; नव्या बस ताफ्यातही वाढ होणार\nवसईचा महोत्सव मे महिन्यात आयोजित होऊ शकतो – राजीव पाटील\nपोलिसांच्या कारभारावर भाष्य करणारे खुले व्यासपीठ म्हणजे आपली मोहल्ला कमिटी – पोलीस आयुक्त सदानंद दाते\n© महाराष्ट्र बुलंद टाइम्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-04/segments/1610703514046.20/wet/CC-MAIN-20210117235743-20210118025743-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}