diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0197.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0197.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0197.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,526 @@ +{"url": "http://anandghan.blogspot.com/2010/03/blog-post_08.html", "date_download": "2021-07-26T20:07:17Z", "digest": "sha1:PAFVZABUQSORM6LZ5F2J2LUS7F3XWDNC", "length": 19810, "nlines": 331, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: जागतिक महिला दिन", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nआज पुन्हा जागतिक महिला दिन आहे. म्हणजे नक्की काय हे मागच्या वर्षीसुध्दा समजले नव्हतेच. त्याबद्दल मी तीन भागात लिहिले होते. त्याच्या लिंक खाली दिल्या आहेत\nया वर्षी ब्लॉगर्सनी काय काय लिहिले आहे हे थोडे चाळून पाहिले. त्याचा गोषवारा खाली दिला आहे. त्यातला पहिला एकमेव ब्लॉग एका महिलेने लिहिला आहे आणि उरलेले पुरुषांनी. याचा अर्थ त्यांनाच या दिवसाचे थोडे महत्व वाटते की काय\nनिशिगंध आज जागतिक महिला दिन त्यामुळे महिलांवर बोलणे क्रमप्राप्त आले.\nआज म.टा.वाचताना एक बातमी वाचली मशीनवुमन नावाची.ज्यात संपूर्ण भारतात रेल्वे मशीन हाताळणारी एकमेव स्त्री शिवानीकुमार बद्दल लिहिले होते.कौतुक वाटले तिचे.\nसोमवार ८ मार्च २०१०\n***** आजची वात्रटिका *****\nमहिला दिनाच्या निमित्ताने तिच्या हाती ट्रॉफी असते.\nमुलगी नको, मुलगा हवा यासाठीच तर सोनोग्राफी असते.\nएकीकडे कौतुक, दुसरीकडे स्त्रीत्त्व हा शाप आहे \nअबलीकरणाचे सबलीकरण ही निव्वळ तोंडाची वाफ आहे \nरविवार ७ मार्च २०१०\n***** आजची वात्रटिका *****\nआयांनी संकल्प करावा पून्हा खून करणार नाही.\nकुणाच्या सांगण्यावरून गर्भातल्या लेकी मारणार नाही.\nबायकांनी ठरविले पाहिजे नवर्‍याला छळणार नाही.\nसासवांनीही ठरविले पाहिजे सूनांना जाळणार नाही.\nहक्कांपेक्षा जबाबदारी जोपर्यंत कळणार नाही \nमहिला दिनाचे औचित्य तोपर्यंत कळणार नाही \nमी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा\nजागतिक महिला दिनानिमित्त सकाळ मधील एक सुंदर लेख\nसकाळ मधे सकाळीच एक सुंदर लेख वाचला तोच तुमच्या साठी सादर करीत आहे ......\nहा लेख खालील लिंक वर देखिल मिळू शकेल\nडॉ. श्री बालाजी तांबे\nस्त्री आणि पुरुष यांच्यात केवळ शरीरभेद नाही स्त्री अधिक संवेदनशील, श्रद्धावान आहे; तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरुषाचे लक्ष मात्र भौतिकतेकडे; जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते...\nभारतीय तत्त्वज्ञानानुसार, अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्‍चर) व समृद्धी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्‍ती देणारी व संरक्षण करणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञानसंकल्पना देणारी महासरस्वती असते अशा प्रकारे या तीन शक्‍तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरुषदैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्याच्या शक्‍तीची, त्याच्या असलेल्या स्त्रीशक्‍तीची, हेही आपल्याला लक्षात ठेवावे लागेल.\n\"मातृदेवो भव'... स्त्रीला माता म्हणून संबोधित करताना तिला स्वतःचेच अपत्य असणे अभिप्रेत नसावे स्त्रीची सर्जनशीलता, संस्कार, प्रेरणा देण्याची क्षमता, सर्वांकडे हृदयभावाने पाहून दिलेले प्रेम व कर्तृत्व यामुळे ती जननी वा जगज्जननी म्हणून ओळखली जाते.\nजगात जर काही सौंदर्य, कला, नीती, चारित्र्य, समृद्धी, उत्क्रांती वाढावी असे वाटत असेल तर स्त्रीकडे लक्ष ठेवून तिच्या आवश्‍यकतांची पूर्ती करणे आवश्‍यक आहे. अशी पूर्ती करताना तिच्यावर आपण उपकार करतो आहोत, अशी भावना न ठेवता तिची योग्यता आहे म्हणून, तिचा अधिकार आहे म्हणून तिला सन्मान व प्रतिष्ठा देणे आवश्‍यक आहे. म्हणून \"माँ तुझे सलाम'\nPosted by विनोद शिरसाठ\n८ मार्च, जागतिक महिला दिनानिमित्य हार्दिक शुभेच्छा,\nइतिहासातील पहिले स्त्री व्यक्तिमत्व जिने स्वतंत्र आणि स्वाभिमानी स्वराज्यचे स्वप्न पहिले, या देशातील पहिली सहकारी बँक ज्यांनी काढली त्या जिजाऊ माँ साहेबांच्या लेकीना , या देशातील साक्षात सरस्वती, शिक्षणाची गंगा जिने भारतीय स्त्रीच्या दारी पोचवली आशा त्या सावित्रीच्या लेकींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.\nमहिला दीन – ‘करिअर ब्रेक’ साठी ‘करिअर पाथ’\nमहिलांनी आपले हक्क मिळविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे स्मरण करण्यासाठी ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो. महिलांची व्यावसायीक आणि सामाजीक उन्नती ही निश्तितच अभिनंदनीय आहे. पण नवीन संधी नवीन समस्या घेवून आल्या आहेत आणि अशी एक समस्या आज माझ्या मनात घोळते आहे.\nहे उपक्रम स्तुत्य असून अश्या सुविधा इतर कंपन्यामध्ये उपलब्ध व्हायला हव्यात. कर्मचाऱ्यांनी हा विषय लावून धरला तर पुढच्या महिला दिनाआधी अशी सुविधा आणखी कितीतरी कंपन्यांमध्ये उपलब्ध होवू शकतील. तान्ह्या मुलांना पुरेसा वेळ देवू न शकण्याची खंत बाळगणाऱ्या कितीतरी महिलांना ह्यामुळे मोठा आधार मिळेल.\nघरी येतांना अनेक ठिकाणी ‘महिला दिनाचे’ फ्लेक���स बघितले. चिंचवडमध्ये महिलांनी बनवलेल्या वस्तूंची ‘प्रदर्शन व विक्री’ सुरु आहे. हे राजकारणी ना कशाचा स्वतःसाठी कुठेही वापर करून घेतील. सगळीकडे ‘महिला दिनाच्या शुभेच्छा’च्या नावाखाली स्वतःचे हसमुख फोटो लावले आहेत.\nमी तर म्हणतो बसप्रमाणे सगळ्याच ठिकाणी ५० टक्के आरक्षण असायला हवं. पण त्यांनीही पन्नास टक्के मध्येच राहायला हवं. ‘अग बाई अरेच्या’ सारखं नको.\nनाही तरी आपण ज्या ‘देवी’ची पूजा करतो त्यांनाच आरक्षण मागायची पाळी आणायला लावतो हेच खर दुख: आहे.\nपत्राच्या वरच्या मायन्यामध्ये सुरवातीला काही ओळी रिकाम्या सोडल्यात त्याला कारण तेथे काय लिहायचे हे सुचलेले नाही असं नाही तर तेथे किती आणि काय-काय लिहायचं यावरून माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजलेला आहे\nआता आलं लक्षात मी वरच्या मायन्यामध्ये काहीच का लिहू शकलो नाही. कारण माझ्यात \"तिला' शब्दबद्ध करण्याचे बळच नाही. कारण \"ती' अमर्याद, उत्तुंग, स्वच्छंद, गहिरी, अथांग, शब्दातीत आणि.... पाहिलंत असं होतं\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nनव्या वर्षाची नवी सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/10185", "date_download": "2021-07-26T19:55:10Z", "digest": "sha1:R2DP44NE6PCZIUNMFKVNJL4O6R6NOSLC", "length": 12962, "nlines": 137, "source_domain": "abhivrutta.com", "title": "संयम आणि नियम पाळले नाही तर यम येतो | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथ��\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई संयम आणि नियम पाळले नाही तर यम येतो\nसंयम आणि नियम पाळले नाही तर यम येतो\nमुंबई : रस्ते सुरक्षा हा जीवनशैलीचा भाग व्हावा. नियम आणि संयम या दोन्ही शब्दांत ‘यम’ आहे. जर वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला तर यम भेटीला येतो, जो आपला जीव घेऊन जातो. राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ‘ट्रॉमा केअर सेंटर’ची उभारणी करावी. राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.\nसह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ chief minister udhhav thakare] यांच्या हस्ते करण्यात आले.\nरस्त्यांवरील नियम पाळताना किंवा रस्ते क्रॉस करताना ज्या सोयी-सुविधा असतात त्यात सहजता हवी. देशाच्या अपघात यादीत महाराष्ट्राचे नाव येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:सह दुसºयाचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.\nनवीन तंत्रज्ञान, अधिक वेगाच्या गाड्या येत आहेत त्या दृष्टीने माहिती देणे आणि जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाºया संस्थांमधील कर्मचाºयांना नियम आणि शिस्त याची माहिती हवी. तरच ते प्रशिक्षण देऊ शकतील. वाहतूक नियम, शिस्त यांचे पालन करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे. कार्यक्रमात प्रकाशित दिनदर्शिकेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा चित्र आणि स्लोगन तयार केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, व्यक्तींना धन्यवाद देऊन मुख्यमंत्र्यांनी ते करत असलेल्या जनजागृतीच्या कामाचा गौरव केला.\nअपघात कमी करण्यासाठी प्रयत्न : परब\nपरिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, सडक सुरक्षा- जीवन रक्षा हे यावर्षीच्या अभियानाचे घोषवाक्य असून हे अभियान यावेळी पहिल्यांदाच 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी २०२१ पर्यत महिनाभरासाठी सुरू राहणार आहे. कोरोनासारख्या महामारीवर आपण अथक प्रयत्नांतून, नियमांचे पालन करत आणि परस्परांच्या सहकार्याने नियंत्रण मिळवू शकलो. यावर्षी जवळपास २४ हजाराच्या आसपास अपघात झाले असून आधीच्यावर्षीच्या तुलनेत त्यात २३ टक्के कमी आली आहे, तर मृत्यूमध्ये १० टक्के कमी आली आहे. असे असले तरी अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी नाही. ते आणखी कमी करण्यासाठी विविध उपक्रमातून वाहतूक नियमांची जनजागृती करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्या माध्यमातून जनजागृती करुन या वर्षभरात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री परब यांनी केले.\nयावेळी मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महासंचालक हेमंत नगराळे, अपर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह परिवहन, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nPrevious articleग्रामपंचायत निवडणूक २०२० : अनेक ठिकाणी नवी उमेद, कुठे प्रस्थापितांना धक्का\nNext articleस्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संयुक्त पदवीस्तर परीक्षा २०२० अंतर्गत विविध पदांची भरती\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/contact.html", "date_download": "2021-07-26T20:16:31Z", "digest": "sha1:YY6KPLVZG22YN6EUU4AYN7QOVYQCJV5X", "length": 4835, "nlines": 75, "source_domain": "itechmarathi.com", "title": "संपर्क - ITECH Marathi : Tech News Marathi , Smartphone, ITech Marathi मराठी टेक Marathi Photos", "raw_content": "\nजर तुम्हाला काही कारणामुळे माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर डायरेक्ट खालिल ईमेल वर संपर्क साधावा, एक दोन दिवसात मी तुमच्याशी संपर्क साधेल.\nट्विटर वर मेसेज करा .\nइंस्टग्राम वर मेसेज करा .\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/bjp-leader-girish-mahajan-slams-to-shiv-sena-on-corona-virus-mhsp-457514.html", "date_download": "2021-07-26T18:39:11Z", "digest": "sha1:GE3CBGEHBHWZXU24A2BNIRBM2HIOMXN7", "length": 18079, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'कोरोनाचा लढा' हा राजकारणाचा विषय नाही, गिरीश महाजन यांचा शिवसेनेला टोला | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाण��� कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बा���ध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\n'कोरोनाचा लढा' हा राजकारणाचा विषय नाही, गिरीश महाजन यांचा शिवसेनेला टोला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\n आता Fart मुळेही Covid-19 चा धोका ढुसकी सोडली तरी पसरू शकतो Corona\n'कोरोनाचा लढा' हा राजकारणाचा विषय नाही, गिरीश महाजन यांचा शिवसेनेला टोला\nनिसर्ग वादळामुळे कोकणात मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं 100 कोटींची मदत जाहीर केली. मात्र, ही मदत फार कमी असल्याचंही गिरीश महाजन यांनी यावेळी म्हटलं.\nनाशिक, 7 जून: राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच आहे.कोरोनाविरुद्ध लढा महत्त्वाचा आहे. पक्षभेद, जातीभेद, धर्मभेद विसरून आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे. कोरोनाचा लढा हा राजकारणाचा विषय नाही, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.\nत्यात निसर्ग वादळामुळे कोकणात मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं 100 कोटींची मदत जाहीर केली. मात्र, ही मदत फार कमी असल्याचंही गिरीश महाजन यांनी यावेळी म्हटलं.\nहेही वाचा... रुपेरी पडद्यावरील खलनायक ठरला हिरो, अभिनेता सोनू सूदवरून राजकारण पेटलं\nभाजपला केंद्रात सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली. त्या अनुषंगाने गिरीश महाजन यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसऱ्या कार्यकाळातही प्रभावी कामगिरी केली. अनेक\nऐतिहासिक निर्णय घेतले. कोणत्याही प्रकारची अराजकता न माजता काश्मीरला स्वायत्तता देणारं कलम 370 रद्द करून संपूर्ण देश अखंड केला. सार्वभौम नागरिकांसाठी ऐतिहासिक नागरिकत्व कायदा लागू केला. आता तर अयोध्येचा रामजन्मभूमी वाद देखील संपुष्टात आल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.\nदेशातील जनतेनं स्पष्ट बहुमत दिल्यानं शेती, शेतकरी, कामगार, रोजगार, गरजूंना मदत, सैनिक, गरिबांना मोफत मेडिकल उपचार, शेतकऱ्यांना थेट खात्यात मदत, शेतमाल आणि व्यापार यांना मजबूत करणारे निर्णय, गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर, कोट्यावधी लोकांना मोफत ��ान्य असे अनेक महत्त्वाचे निर्णय मोदी सरकारला घेता आले.\nहेही वाचा... 'रडण्या'पलीकडे काय अपेक्षा ठेवणार, मनसेचा राऊतांना सणसणीत टोला\nकोरोनाची दाहकता अजूनही कायम...\nदेशात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ निर्णय घेतल्यानं कोरोनावर उपाययोजना आपल्याला प्रभावी करता आल्या. जगभरात होत असलेल्या हानीच्या तुलनेत आपल्या देशात चांगली परिस्थिती असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-2020/", "date_download": "2021-07-26T19:00:15Z", "digest": "sha1:QU2N4RVBU5JBWBIXY6TZBFQIBUSXC7JF", "length": 29839, "nlines": 251, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "निवडणूक 2020 – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on निवडणूक 2020 | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे प���ऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉ���र्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nMaharashtra Gram Panchayat Election 2021: तब्बल 2 कोटी रुपयांच्या बदल्यात उमराणे ग्रामपंचायत बिनविरोध; बोली लावून थांबवली निवडणूक\nBihar Assembly Election 2020: भाजपला धक्का, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोना व्हायरस संक्रमित\nBihar Assembly Election 2020: बिहारवासियांना कोरोना लस मोफत देण्याच्या भाजपच्या अश्वासनाचा शिवसेनेकडून समाचार; विचारला नेमका प्रश्न\nAurangabad Municipal Corporation Election 2020: महाविकासआघाडी सरकारमधली काँग्रेस स्वबळावर लढणार औरंगाबाद महापालिका निवडणूक\nBihar Assembly Election 2020: 'तुतारी फुं���णारा मावळा' बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला देणार साथ\n बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी\nAurangabad Graduate Constituency Election 2020: औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 मतदान केंद्रं जाहीर, निवडणूक अदिकाऱ्यांनी सूचना, हरकती मागविल्या\nBihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी NDA चे जागावाटप जाहीर; जदयु, भाजप यांच्यासह पाहा घटक पक्षांना किती जागा\nBihar Assembly Election 2020: चिराग पासवान यांना मतदार देणार राज ठाकरे यांच्याप्रमाणेच धक्का\nBihar Assembly Election 2020: शिवसेना धनुष्यबाणाचा घेतला नीतीश कुमार यांनी धसका; JDU पक्षाची निवडणूक आयोगाकडे धाव\nRam Vilas Paswan Heart Surgery: केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांची प्रकृती बिघडली, रात्री उशीरा हृदय शस्त्रक्रिया; लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांची माहिती\nBihar Assembly Election 2020: राजद, काँग्रेस महाआघाडीचे जागावाटप जाहीर; जदयू, भाजप साधरणार आजचा मुहूर्त NDA टीकणार की फुटणार\nBihar Assembly Election 2020: 'भाजपा'चे जवळचे आमने-सामने; बिहार विधानसभा निवडणुकीत NDA समोर नवी आव्हाने\n चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष NDA मधून बाहेर पडण्याची शक्यता- सूत्र\nPune Graduate Election 2020: पुणे पदवीधर निवडणूक; उमेदवारीचा मासा कोणाच्या गळाला भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार फिल्डींग\nBihar Assembly Elections 2020: सगळ्याच पक्षात इच्छुकांची बहुगर्दी, बिहार विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळविण्यासाठी अनेकांचे 'गुडघ्याला बाशिंग', प्रत्येकाची तऱ्हा निराळी\nBihar Assembly Elections 2020: अॅड. प्रकाश आंबेडकर किंग मेकर की एण्ट्रीपूरते मर्यादित बिहार निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणाच्या फायद्याची\nBihar Assembly Elections 2020 Dates: बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित, तिन टप्प्यात मतदान; 10 नोव्हेंबरला मतमोजणी\nBihar Assembly Elections 2020: बिहारच्या निवडणूक रिंगणात डॉ. बाबासाहेबांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकरांची एंट्री; समविचारी पक्षासोबत युती करून लढवणार इलेक्शन\nBihar Assembly Election 2020: बिहारच्या राजकारणात 'पॉस्टर वॉर', नितीश कुमार यांच्या DNA मध्ये गडबड, लालू प्रसाद यादव यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिल्याची चर्चा\nGram Panchayat Election In Nashik District: नाशिक जिल्ह्यात रंगणार ग्रामपंचायत निवडणुकीचा फड, 102 गावांमध्ये पुन्हा एकदा नवा उत्साह\nBihar Assembly Election 2020: बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर पोस्टरच्या माध्यमातून निशाणा, 'बिहारवर भार' म्हणून संबोधले\nBihar Assembly Election 2020: ब���हारमध्ये एकूण 240 पैकी 136 आमदार विविध गुन्ह्यात आरोपी\n#Justice4SSR चा बिहार निवडणुकीसाठी अजेंडा करणे हे वाईट राजकारण, रोहित पवार यांंची भाजप वर टीका\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97/", "date_download": "2021-07-26T18:50:40Z", "digest": "sha1:HGOCXMD7DC5U3XM6KFJRV22NWFVST6UA", "length": 27565, "nlines": 123, "source_domain": "mediawatch.info", "title": "महात्मा गांधी आणि कुमार गंधर्व - Media Watch", "raw_content": "\nHome featured महात्मा गांधी आणि कुमार गं��र्व\nमहात्मा गांधी आणि कुमार गंधर्व\nहा राग विचार उगम अशासाठी की- केवळ एक जगद्‌विख्यात व्यक्ती म्हणून त्या रागास गांधींचे नाव दिले नव्हते, तर गांधी हे नाव देण्यामागे कुमारजींनी गांधीवादाचा अथांग विचार जोडला होता. अगदी कुमारजींच्या शब्दांतच म्हणायचे तर ते म्हणतात, ‘‘गांधी रागाची रचना करण्याचे निश्चित झाल्यावर अनेक प्रश्न माझ्या मनात उमटले. जसे- कुठल्या रागाच्या पायावर हा नवा राग उभारावा कारण त्या रागाची मूळ प्रकृती आणि माझ्या मनात विराजमान झालेली गांधीजींची प्रतिमा यामध्ये मेळ होणे केवळ आवश्यकच नव्हते, तर ती माझी प्रथम अट होती.’’ ज्याप्रमाणे रणरणत्या उन्हात मल्हार रागाचे स्वर पावसाची शीतलता, चंचलता आणि त्यातही लपलेली गंभीरता घेऊन येतात; त्याप्रमाणेच हिंसेने भरलेल्या जगात मोहनदास गांधी अहिंसेचा मल्हार केवळ स्वतः गात नाहीत, तर लाखो-करोडो जणांना त्या सुरांत सूर धरायला लावतात, म्हणून रागाचे नाव ठरले ‘गांधी-मल्हार’- मल्हार रागाचा पंधरावा प्रकार\nविज्ञान ते अध्यात्म अशा सर्वच क्षेत्रांत महात्मा गांधी हे व्यक्तिमत्त्व आदरणीय ठरले आहे. परंतु शालेय अभ्यासक्रमात संगीत हा सक्तीचा विषय असावा असे म्हणणारे, आपल्या प्रत्येक आंदोलनात संगीताचा अग्रक्रमाने उपयोग करणारे आणि मनुबेनला एका पत्रात संगीत शिकण्याचा आग्रह धरणारे संगीतप्रेमी गांधीजी लोकांच्या नजरेस खूपच अभावाने पडले. परंतु संगीतप्रेमी बापूंचे गारूड प्रा.देवधरांच्या एका गुणी शिष्यावर पडले होते आणि ‘शिवपुत्र कोमकली’ नावाच्या त्या शिष्याने स्वतःची ‘कुमार गंधर्व’ अशी ओळख निर्माण झाल्यावर त्यांच्या नावाच्या एका अभिजात संगीतरचनेने त्या प्रभावाला जिवंत ओळख दिली होती.\nदि.८ ऑगस्ट १९४२ रोजी गोवालिया टँक- मुंबई येथे ‘भारत छोडो’ आंदोलनाची सभा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली भरलेली होती. याच सभेत गांधीजींनी ’र्टीळीं खपवळर’ हे जगप्रसिद्ध भाषण दिले होते. शिवपुत्र कोमकली इतर विद्यार्थ्यांसोबत तिथे भजन गाण्यास गेले होते. गांधीजींचे अजानुबाहू व्यक्तिमत्त्व त्या वेळी त्यांच्या दृष्टीस सर्वप्रथम पडले. भजन चालू असताना वेगवेगळ्या लयीत ताल धरलेल्या जमावास गांधींनी मधेच थांबवले व ते म्हणाले, ‘‘जोवर पूर्ण देश एका लयीत ताल धरू शकत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य येऊ शकत नाही.��’ संगीतातील तालबद्धता देशपातळीवर आणू पाहणारे महात्मा कुमारजींच्या मनात घर करून राहिले ते कायमचेच त्यांचा दुसरा अनुभव म्हणजे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ज्या दिवशी ते माळवा प्रांतातील देवासला स्थायिक झाले, तो दिवस होता ३० जानेवारी १९४८- महात्माजींच्या हत्येचा दिवस त्यांचा दुसरा अनुभव म्हणजे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ज्या दिवशी ते माळवा प्रांतातील देवासला स्थायिक झाले, तो दिवस होता ३० जानेवारी १९४८- महात्माजींच्या हत्येचा दिवस या दोन दिवसांमुळे कुमारजींच्या मनात या महात्म्याची एक प्रतिमा निवास करू लागली.\nदेवासला राहत असताना तेथील लोकसंगीतावर प्रभावित होऊन कुमारजींनी 11 ‘धून-उगम’ (ज्याचा मूलभूत आधार एखाद्या लोकसंगीताची धून आहे) रागांची रचना केली. पुढे ज्या वेळी गांधी जन्मशताब्दी निमित्ताने समितीने कुमारजींकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली, तेव्हा गांधींच्या नावाने राग निर्माण करायचे त्यांनी पक्के केले आणि एका ‘विचार उगम’ रागाचा जन्म झाला.\nहा राग विचार उगम अशासाठी की- केवळ एक जगद्‌विख्यात व्यक्ती म्हणून त्या रागास गांधींचे नाव दिले नव्हते, तर गांधी हे नाव देण्यामागे कुमारजींनी गांधीवादाचा अथांग विचार जोडला होता. अगदी कुमारजींच्या शब्दांतच म्हणायचे तर ते म्हणतात, ‘‘गांधीरागाची रचना करण्याचे निश्चित झाल्यावर अनेक प्रश्न माझ्या मनात उमटले. जसे- कुठल्या रागाच्या पायावर हा नवा राग उभारावा कारण त्या रागाची मूळ प्रकृती आणि माझ्या मनात विराजमान झालेली गांधीजींची प्रतिमा यामध्ये मेळ होणे केवळ आवश्यकच नव्हते, तर ती माझी प्रथम अट होती.’’ ज्याप्रमाणे रणरणत्या उन्हात मल्हार रागाचे स्वर पावसाची शीतलता, चंचलता आणि त्यातही लपलेली गंभीरता घेऊन येतात; त्याप्रमाणेच हिंसेने भरलेल्या जगात मोहनदास गांधी अहिंसेचा मल्हार केवळ स्वतः गात नाहीत, तर लाखो-करोडो जणांना त्या सुरांत सूर धरायला लावतात, म्हणून रागाचे नाव ठरले ‘गांधी-मल्हार’- मल्हार रागाचा पंधरावा प्रकार\nते पुढे म्हणतात, ‘‘महात्माजींना राजकारणात मिळालेले अभूतपूर्व यश आणि त्यांच्या कर्तृत्वाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर घडलेल्या चमत्कारांची जाणीव प्रत्येक सामान्य नागरिकाप्रमाणे मलादेखील आहे. परंतु माझे कर जुळतात त्यांच्या अभय साधनेसमोर माझे मस���तक झुकते त्यांच्या सर्वंकष करुणेसमोर माझे मस्तक झुकते त्यांच्या सर्वंकष करुणेसमोर’’ अशा प्रकारे गांधींच्या सत्य-साधनेतील अभय आणि करुणा या मूल्यांचा कुमारजींनी समग्र वेध घेतला. त्या विचारांचे संगीताशी गठबंधन करताना त्यांनी ‘ग’ आणि ‘ध’ या दोन स्वरांची चढती व उतरती सुरेल संगती आखली. त्यामुळे ‘ग’ हा या रागाचा वादी स्वर(प्रमुख स्वर) आणि ‘ध’ संवादी स्वर (उपप्रमुख स्वर) ठरला. मल्हारचा प्रकार असल्याने वर्षा ऋतूत हा राग खुलून दिसतो.\nया रागाच्या आरोहात (स्वरांचा चढता क्रम) सर्व शुद्ध स्वर- विशेषतः गंधार (ग) शांत, धीरगंभीर वलय निर्माण करतो. त्यात कुमारजींच्या गळ्यातून हा राग ऐकताना मध्य सप्तकातील धैवतापासून (ध) मिंड घेत इतर स्वरांना चिरत तार सप्तकातील गंधारपर्यंतचा (ग) प्रवास सत्यशोधनाची कास आणि आत्मनिष्ठा अधिक दृढ करून जातो. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर- स्वरांच्या खालून वरपर्यंतच्या प्रवासात कुमारजींनी अभयता हा भाव दाखवला आहे. मात्र अवरोहात (स्वरांचा उतरता प्रवास) कोमल निषाद(नी) व कोमल गंधार (ग) घेऊन ते करुणा अधोरेखित करतात. गांधी-मल्हारसाठी कुमारजींनी बनवलेल्या दोन बंदिशींत त्यांनी जरी गांधीजींच्या माहात्म्यावर भाष्य केले असले, तरीही केवळ व्यक्तिपूजेवर न थांबता भारतात गांधी नावाने प्रकट झालेल्या महानतेला त्यांचा तो दंडवत आहे. विलंबित(संथ) आणि द्रुत(जलद) लयीत बांधलेल्या या बंदिशींचे शब्द असे आहेत-\nस्थायी– तुम हो धीर हो रे संजीवन भारत के विराट हो रे\nअंतरा– आहत के आरत के सखा रे पावन आलोक अनोखे हो रे\nस्थायी– तुम में सब रूप एकहि पंथ, एक मंत्र समता साकार\nअंतरा– दर्शन के अनुगामी अंतर एकाकी भीतों के आधार\nअशा या एका महानतेने दुसऱ्या महानतेला वाहिलेल्या रागांजलीला हवा तसा लोकाश्रय मिळाला नाही. याचे कारण शोधत असताना कुमारजींचेच एक मत समोर येते. त्यानुसार, ‘राग हे नग्न असतात, तर बंदिशी त्यांना पेहराव चढवण्याचे काम करतात.’ म्हणजे बंदिशींमार्फत रागाला खरी ओळख आणि लोकाश्रय मिळतो. जसे- राग भैरवी तसा सर्वसामान्यांना माहिती नसतो, परंतु ज्या वेळी त्यांना ‘दो हंसों का जोडा’ ते ‘धूम मचाले धूम’ अशी त्या रागात बांधलेली गाणी उदाहरणादाखल दिली जातात; तेव्हा त्यांचा केवळ भैरवीशी परिचयच होत नाही, तर त्या रागाची विभिन्न विशेषता त्यांच्या सहज लक्षात येते.\nगांधी-मल्हारमध्ये कुमारजींवरील दोन बंदिशींपलीकडे आजवर कुठलीच रचना झाली नाही. अशा वेळी 50 वर्षे उपेक्षित राहिलेल्या या रागाला कुमारजींच्या शिष्यांमार्फत वा सहकाऱ्यांमार्फत लोकांपुढे आणण्याचा एकमेव पर्याय शिल्लक राहतो आणि तिथे गांधी हे नाव आड येते.\nराष्ट्रपित्याची हत्या होणाऱ्या या देशात त्यांच्या चारित्र्य- हननाचे जितके प्रकार झाले व चालू आहेत, तितके अभावानेच कुठल्या अन्य थोर व्यक्तीसोबत घडले असतील. म्हणजे- अगदी ‘वैष्णव जन तो’ हे त्यांचे आवडते भजन, म्हणून काही गायक ते भजनदेखील गात नाहीत. अशा वेळी गांधी-मल्हार तरी त्या द्वेषाची शिकार होण्यापासून कसा सुटू शकतो अगदी माझाच अनुभव घ्यायचा झाला तर- कुमारजींचा निकट सहवास लाभलेले व त्यांचे शिष्यतुल्य असलेल्या एका ज्येष्ठ शास्त्रीय गायकास मी गांधी- मल्हारविषयी विचारले होते. या बुजुर्ग गवयाच्या गप्पांची मैफल बऱ्याच वेळा गांधीद्वेषाने चालू होते व संपतेही गांधींवर गरळ ओकूनच अगदी माझाच अनुभव घ्यायचा झाला तर- कुमारजींचा निकट सहवास लाभलेले व त्यांचे शिष्यतुल्य असलेल्या एका ज्येष्ठ शास्त्रीय गायकास मी गांधी- मल्हारविषयी विचारले होते. या बुजुर्ग गवयाच्या गप्पांची मैफल बऱ्याच वेळा गांधीद्वेषाने चालू होते व संपतेही गांधींवर गरळ ओकूनच ते मला बोलले, ‘‘अरे तो गांधी- मल्हार नाही, तर ग आणि ध ची संगती असल्याने गध- मल्हार आहे आणि लोकांनी त्याचा गांधी-मल्हार केला. तुला मी सांगतो, ते गांधी…’’ आणि संगीत सोडून ते गांधींवर थोडेसे बोलले. (अर्थात पुढे गांधीप्रेमी बसलेला असल्याने टीका थोडीशी सौम्य भाषेत होती.) असो. तर, अशा प्रकारे गांधी-मल्हार राग कधी बंदिशींच्या मर्यादेमुळे तर बऱ्याचदा गांधीद्वेषाचा शिकार होऊन उपेक्षितच राहिला.\nपरंतु तसे पाहिले तर, या रागाची रचना करताना कुमारजींनी एक डोळस भक्तिभाव पाळला होता. त्यामुळे या रागाला भरभरून ग्लॅमर मिळावे, अशी त्यांचीदेखील कधी अपेक्षा नसावीच जर गांधी या प्रसिद्ध नावाचा वापर करून त्यांनी व्यक्तिपूजेचे स्तोम या रागात माजवले असते, तर कदाचित या रागाला भरभरून ग्लॅमर आणि राजकीय लाभ मिळाला असतादेखील जर गांधी या प्रसिद्ध नावाचा वापर करून त्यांनी व्यक्तिपूजेचे स्तोम या रागात माजवले असते, तर कदाचित या रागाला भरभरून ग्लॅमर आणि राजक��य लाभ मिळाला असतादेखील मात्र त्यातील आत्मा पार नाहीसा झाला असता- अगदी गांधीटोपी आणि खादीच्या आड झालेल्या गांधीविचारांच्या पायमल्लीप्रमाणेच\nवर उल्लेखल्याप्रमाणे गांधी-मल्हार हा व्यक्तिउगम नसून विचार उगम राग आहे. नव्हे, गांधींच्या शाश्वत विचारांची ती एक स्वरमालिका आहे. पन्नास वर्षांच्या दीर्घ कालखंडानंतर गांधी-मल्हार कधी तरी लोकांपर्यंत पोहोचेल की नाही, हे सृजनशीलतेबरोबर नीतीचा ध्यास असलेल्या नव- कलावंतांच्या असण्यावर व येणाऱ्या काळावर अवलंबून आहे. मात्र जोपर्यंत कुमार गंधर्व व महात्मा गांधी यांचे अस्तित्व बहुजनांच्या मनात जिवंत आहे- त्याहीपलीकडे जोवर सत्यसाधनेत अभय आणि करुणा ही मूल्ये तग धरून आहेत, तोपर्यंत ‘गांधी-मल्हार’ अमर राहील.\n1. कुमार गंधर्व यांच्या कन्या व प्रख्यात शास्त्रीय गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांच्याशी संवाद\n2. अनुपरागविलास भाग 2 – कुमार गंधर्व\n3. गांधी-मल्हार रागाची You Tube वर उपलब्ध प्रस्तुती\n4. The Raza foundation च्या कार्यक्रमातील विदुषी कलापिनी कोमकली व एस.एन. सुब्बराव यांची प्रस्तुती.\nNext articleमान लो तो हार है… ठान लो तो जीत है\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2021-07-26T20:38:30Z", "digest": "sha1:WQODFA6UKYJL65D6TLU4ZSTQP2PB5FND", "length": 5519, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रुबिडियम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(Rb) (अणुक्रमांक ३७) अल्कली धातुरुप रासायनिक पदार्थ.\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\nसंदर्भ | रुबिडियम विकीडाटामधे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१४ रोजी २१:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Ban-on-tourism-Section-144-issued-in-Junnar.html", "date_download": "2021-07-26T18:54:32Z", "digest": "sha1:CXHOSKQF5VGNALJ6SIYCRW6FYYGELXUR", "length": 13308, "nlines": 74, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "जुन्नर : पर्यटनाला बंदी, नवा आदेश जारी ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण जुन्नर पर्यटन जुन्नर : पर्यटनाला बंदी, नवा आदेश जारी \nजुन्नर : पर्यटनाला बंदी, नवा आदेश जारी \nजुलै १६, २०२१ ,ग्रामीण ,जुन्नर ,पर्यटन\nजुन्नर : जुन्नर तालुका पर्यटन तालुका आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटन येत असतात. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव आहे. तरीही गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले होते.\nवारंवार आवाहन करूनदेखील नागरिक गर्दी करत असल्याने अखेर आज (१६ जुलै) पासून जुन्नर तालुक्यातील पर्यटनस्थळी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.\nकोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे.\nत्यामुळे नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने नुकतेच केले होते. परंतु त्यांच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष करून नागरिक गर्दी करत असल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आले असून पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.\nतसेच वेगाने वाहणाऱ्या, खोल पाण्यात उतरणे, त्यात पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे, नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करून मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे, उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते, धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या, प्लास्टिकच्या बाटल्या, थरमाकॉल-प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे, लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, इत्यादी बाबींवर कडक बंदी घालण्यात आली आहे.\nजुन्नर तालुक्यातील नाणेघाट, दारे घाट, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र, शिवनेरी किल्ला, चावंड किल्ल��, हडसर किल्ला या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहणार असून प्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.\nTags ग्रामीण# जुन्नर# पर्यटन#\nat जुलै १६, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags ग्रामीण, जुन्नर, पर्यटन\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्�� अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-aadwalanawar-uday-thakurdesai-marathi-article-2411", "date_download": "2021-07-26T19:57:11Z", "digest": "sha1:VOS5TU23I3FJEKYSGWEI2HMIPXRSVIKO", "length": 26654, "nlines": 132, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Aadwalanawar Uday Thakurdesai Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 जानेवारी 2019\nएकदा तुम्ही न्यूझीलंडमध्ये पाय ठेवलात, की तुमची स्वप्नील सफर सुरू होते. दक्षिण बेटावरच्या टोकाला क्विन्सटाऊनपर्यंत पोचण्याच्या प्रवासात दुतर्फा दिसणारे अप्रतिम सृष्टिसौंदर्य बघून तुम्ही अगदी हरखून जाता. आनंदात अगदी न्हाऊन निघता. मात्र त्याच्याही पुढे म्हणजे अगदी पार दक्षिणेच्या टोकाला - मिलफोर्ड साउंडला जाण्यासाठी तुम्ही निघालात, की तुमचा प्रवास जणू स्वप्नलोकीच्या प्रदेशात जाण्यासाठी सुरू होतो. नंतर घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपण स्वप्नात पाहात आहोत, की वास्तवात अनुभवतो आहोत तेच कळेनासे होते. म्हणूनच ही गंमत अनुभवण्यासाठी मिलफोर्ड साउंडला जायलाच हवे.\nपरदेशवारी करताना दर दिवशीचा कार्यक्रम वाचून, पुढे काय वाढून ठेवलेय याची कल्पना येईलच याची शाश्‍वती नसते. उदाहरणार्थ कार्यक्रमाच्या नोंदीप्रमाणे क्विन्सटाऊनवरून मिलफोर्ड साउंड आणि परत या एवढ्याशा तपशिलावरून त्या अतिरम्य सफारीची कल्पना तुम्हाला करता येणार नाही.\nअति थंड आणि रोमहर्षक वातावरणातले क्विन्सटाऊन भल्या सकाळी सोडले, की छानपैकी कोवळे ऊन पडण्याच्या बेतास आपण टी अनौ इथे उतरतो. बाहेरच्या अतिथंड वातावरणामुळे न्यूझीलंडमध्ये बस सुरू असताना ‘हीटर’मुळे बसमधील वातावरण उबदार असते आणि आपण बसमधील त्या उबदार वातावरणात बाहेर छानछान दिसणाऱ्या निसर्गचित्रांना वा वा म्हणत पुढे प्रवास करीत असतो. परंतु बसमधून जेव्हा उतरायची वेळ येते आणि हीटर बंद होऊन बाहेरच्या थंडीचा सामना करावा लागतो तेव्हा बसमधून बाहेर पडणारा पहिला प्रवासी बसबाहेर अर्धवट पाय टाकून परत बसमधे परतायचा विचार करतो अशी छान थंडी बाहेर असते. या सुरुवातीच्या गमतीनंतर मग एक-एक करून सारेजण बसमधून बाहेर पडतात.\nटी अनौला अतिशय सुंदर वातावरणात आणि छानशा कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे चित्तवृत्ती उल्हसित झालेल्या वातावरणात एक छानसा ट्रेक करता आला तर काय बहार येईल असे वाटून गेले. परदेशात ट्रेक करावा असे प्रथम टी अनौ येथे वाटले आणि वाटणे प्रत्यक्षात पूर्ण झाले अलास्काला\nटी अनौ येथील अतिशय स्वच्छ सुंदर रस्ते, इमारती, कोवळ्या उन्हात जणू न्हाऊन निघत होते. मी बसमधून उतरून, फोटो काढून, सर्वजण येईपर्यंत चक्रधर बॉबबरोबर गप्पा मारीत उभा होतो. बॉब म्हणाला, ‘केवळ टी अनौ गावच नव्हे तर टी अनौ तळसुद्धा डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. हौशी ट्रेकर्स टी अनौवरून मिलफोर्ड साउंडला ट्रेकिंग करीतही जातात. घुमक्कड प्रवासी क्विन्सटाऊनपेक्षा टी अनौला मुक्काम करतात आणि इथूनच माघारी फिरतात.’ मी तर प्रथमदर्शनीच टी अनौच्या प्रेमात पडलो. नंतर आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करताना एक महत्त्वाचा फरक माझ्या नजरेस पडला. टी अनौ येथे बसेस थांबल्या, की परदेशी पर्यटक बसमधून फटाफट उतरत. आमच्या बसमधून किंवा दुसऱ्या ज्या बसमधे भारतीय प्रवासी होते ते दांडीला धरून, इकडे तिकडे हलत, रमतगमत बसमधून उतरत होते. हा फरक आजही तसाच दृष्टीस पडतो.\nटी अनौवरून मिलफोर्ड साउंडला जाण्यासाठी बस सुरू झाली आणि त्याचबरोबर चक्रधर आणि गाइड असणाऱ्या बाँबचे सुंदर परिसराची माहिती देणे सुरू झालं. बॉब म्हणाला, ‘आता आपण मिरर लेक बघायला चाललो आहोत. हे मिरर लेक फियोर्डलॅंड राष्ट्रीय उद्यानात येते आणि न्यूझीलंडमध्ये जी राष्ट्रीय उद्याने आहेत त्यात फियोर्डलॅंड हे पहिल्या क्रमांकावर आहे. अर्ल पर्वतशिखराजवळचा हा देखणा परिसर पायी फिरण्यासारखा आहे. तुम्हाला तो खूप आवडेल.’ बस थांबल्यावर सर्वजण घाईघाईने उतरले. बाहेरचे वातावरण आम्हाला बाहेर बोलावत होते.\nसमोर दिसणारे वातावरण इतके अप्रतिम होते की सारेजण बरोबरच्यांची साथ सोडून वेड्यासारखे समोरच्या दृश्‍यांचे फोटो घेऊ लागले.\nपर्वतशिखरांवरून घरंगळणारे ढग त्यांना टिपायचे होते. स्फटिक स्वच्छ पाण्याचे, लयदार, वळणदार ओढ्यांचे, झाडांचे, पानांचे, फुलांचे, माणसांचे फोटो घेत, लाकडाच्या दर्शनीय पायवाटेवरून चालत मिरर लेक ही उलटी अक्षरे पाण्यात सुलटी दिसतील अशा खास मोक्‍याच्या जागेवर सगळ्यांची फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली. इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, लाकडी रस्ता अशा पद्धतीने बांधलाय, की सामान्य माणसाप्रमाणे अपंगही आपापल्या गाड्या घेऊन स्वतःच्या हिमतीवर हा परिसर बघू शकतात. भारतात आपल्याकडे असा विचारच दिसत नाही. त्यानंतर फियोर्डलॅंड राष्ट्रीय उद्यानातील अतिशय मोकळ्या अतिशय उत्फुल्ल वातावरणाचा आम्ही सर्वांनी निरोप घेतला.\nआता घाई होती ती मिलफोर्ड साउंडला जाऊन वेळेवर निघणारा क्रूझ गाठण्याची\nप्रवासात किती गमती आपसूक घडतात नाही क्विन्सटाऊनवरून निघालो तेव्हा ‘कहो ना प्यार है’चे शूटिंग झाले ती अप्रतिम जागा बघायला जायचे असे कानावर आले होते. परंतु मिलफोर्ड साउंड ही जागा देखण्या फियोर्डचा एक भाग आहे किंवा मिलफोर्ड साउंड क्रूझमधे बसून बघायचे आहे याविषयी जेमतेमच माहिती होती. त्यावेळी तर क्रूझचीदेखील काहीच माहिती नव्हती. आम्ही आपले नुसतेच ‘मिलफोर्ड साउंड’चा घोष करीत चाललो होतो. अखेर आम्ही क्रूझ सुटण्याच्या धक्‍क्‍याजवळ आलो. तिथे आमची ‘प्राइड ऑफ मिलफोर्ड’ ही दिमाखदार क्रूझ उभी होती. म्हणजे आम्ही वेळेत होतो. तिकिटे देऊन शिरल्याशिरल्याच ‘बुफे’चा कार्यक्रम होता. थोडा वेळ मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारल्यावर थोडेसेच पोटात ढकलून स्वातीला म्हटले, ‘हे सर्वजण जेवताहेत तोवर आपण बाहेर फोटो काढून डेकवर जाऊ’ आणि क्रूझकप्तानाला विचारून क्रूझच्या सर्वांत पुढच्या टोकाला रेलिंगजवळ रेंगाळत राहिलो. आम्ही अतिशय मजेत असताना क्रूझ सुरू झाली. सुरुवातीला मजा वाटली. परंतु लवकरच क्रूझने वेग पकडला. मग अफाट थंडीत आपण हालचाल न करण्याइतपत गारठून जाऊ की काय, असे वाटले. चालत्या वेगवान क्रूझमध्ये केबिनमधे पाठी फिरणे तर शक्‍य नव्हते. परंतु सुदैवाने तोवर एका धबधब्याच्याजवळ क्रूझ पोचल्याने क्रूझची गती मंदावली आणि आमची गारठ्यातून सुटका झाली. क्रूझचे पहिले दर्शन घडले ते असे आणि पहिलाच अनुभव अनुभवला तोदेखील असा क्विन्सटाऊनवरून निघालो तेव्हा ‘कहो ना प्यार है’चे शूटिंग झाले ती अप्रतिम जागा बघायला जायचे असे कानावर आले होते. परंतु मिलफोर्ड साउंड ही जागा देखण्या फियोर्डचा एक भाग आहे किंवा मिलफोर्ड साउंड क्रूझमधे बसून बघायचे आहे याविषयी जेमतेमच माहिती होती. त्यावेळी तर क्रूझचीदेखील काहीच माहिती नव्हती. आम्ही आपले नुसतेच ‘मिलफोर्ड साउंड’चा घोष करीत चाललो होतो. अखेर आम्ही क्रूझ सुटण्याच्या धक्‍क्‍याजवळ आलो. तिथे आमची ‘प्राइड ऑफ मिलफोर्ड’ ही दिमाखदार क्रूझ उभी होती. म्हणजे आम्ही वेळेत होतो. तिकिटे देऊन शिरल्याशिरल्याच ‘बुफे’चा कार्यक्रम होता. थोडा वेळ मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारल्यावर थोडेसेच पोटात ढकलून स्वातीला म्हटले, ‘हे सर्वजण जेवताहेत तोवर आपण बाहेर फोटो काढून डेकवर जाऊ’ आणि क्रूझकप्तानाला विचारून क्रूझच्या सर्वांत पुढच्या टोकाला रेलिंगजवळ रेंगाळत राहिलो. आम्ही अतिशय मजेत असताना क्रूझ सुरू झाली. सुरुवातीला मजा वाटली. परंतु लवकरच क्रूझने वेग पकडला. मग अफाट थंडीत आपण हालचाल न करण्याइतपत गारठून जाऊ की काय, असे वाटले. चालत्या वेगवान क्रूझमध्ये केबिनमधे पाठी फिरणे तर शक्‍य नव्हते. परंतु सुदैवाने तोवर एका धबधब्याच्याजवळ क्रूझ पोचल्याने क्रूझची गती मंदावली आणि आमची गारठ्यातून सुटका झाली. क्रूझचे पहिले दर्शन घडले ते असे आणि पहिलाच अनुभव अनुभवला तोदेखील असा यावरून एक धडा मिळाला; क्रूझ असो अथवा बोट, न्यूझीलंडमधे काहीच हळू चालत नाही.\nक्रूझ सुरू झाल्यावर समोर दिसणाऱ्या हत्ती शिखराचे (१५१७ मीटर्स), सिंह शिखराचे (१३०२ मीटर्स), मित्रे शिखराचे (१६९२ मीटर्स) दर्शन झाल्यावर सर्व प्रवासी पाण्याऐवजी आकाशाकडे, शिखरांकडे बघू लागले. काहीवेळा हिरव्यानिळ्या तर काहीवेळा निळसर झाक असलेल्या पाण्यातून पर्वतकडांच्या खोबणीतल्या संथ पाण्यातून टास्मान समुद्रापासून १५ किलोमीटरवर असलेल्या फियोर्डमधून मिलफोर्ड साउंड परिसर बघताना अनेक चांगल्या गोष्टींचा साक्षात्कार झाला. वर उल्लेखलेली शिखरे बघू, की स्टर्लिंग आणि बॉवेन हे जोमदार धबधबे बघू क्रूझ बाजूच्या पाण्यात कोसळणाऱ्या जोरकस जलधारा बघू, की कोवळे ऊन खात दगडावर तपस्व्याप्रमाणे शांतपणे डोळे मिटून अपार शांततेत आराम करणारे सील बघू क्रूझ बाजूच्या पाण्यात कोसळणाऱ्या जोरकस जलधारा बघू, की कोवळे ऊन खात दगडावर तपस्व्य��प्रमाणे शांतपणे डोळे मिटून अपार शांततेत आराम करणारे सील बघू क्रूझबरोबर स्पर्धा करीत, बघणाऱ्या सर्व प्रवाशांना अतीव नेत्रसुख देणारे डॉल्फिन्स बघू, की केवळ निसर्गाच्या, धाडसाच्या, एकांडेपणाच्या आवडीतून मनापासून ‘कयाक’मधून विहार करणारे विरले युवा प्रवासी बघू क्रूझबरोबर स्पर्धा करीत, बघणाऱ्या सर्व प्रवाशांना अतीव नेत्रसुख देणारे डॉल्फिन्स बघू, की केवळ निसर्गाच्या, धाडसाच्या, एकांडेपणाच्या आवडीतून मनापासून ‘कयाक’मधून विहार करणारे विरले युवा प्रवासी बघू रंगरूप बदलत चमचमणारे पाणी बघू, की साप नसल्यामुळे निर्धोक चालण्याजोगा ट्रेकरूट बघू रंगरूप बदलत चमचमणारे पाणी बघू, की साप नसल्यामुळे निर्धोक चालण्याजोगा ट्रेकरूट बघू.. या विचारात गुंग असताना रुडयार्ड किपलिंगसारखा लेखक मिलफोर्ड साउंडला जगातील आठवे आश्‍चर्य मानतो, असे ऐकायला आले. दरवर्षी १०-१२ लाख प्रवासी मिलफोर्ड साउंडला भेट देतात ते काही उगाच नाही. आमची क्रूझ एका थांब्यावर थांबली. आकाशात पाहिले, तर दोन हेलिकॉप्टर्सदेखील पाहायला मिळाली. तेव्हा कळले, की मिलफोर्ड साउंड एक्‍सप्लोर करायचे अनेक मार्ग आहेत त्यातला एक मार्ग हेलिकॉप्टरद्वारे फेरी मारण्याचादेखील आहे. त्यानंतर खोलवर क्रूझ गेल्यावर क्रूझ काही काळ आवाज करेनाशी झाली. सहप्रवासी आणि हनिमून कपल्स यांच्यात आपसूक विभागणी झाली. युवा प्रवाशांनी मोक्‍याच्या जागा पकडून जणू एकमेकांच्या अंतर्मनात खोलवर जाण्याचा प्रयत्न केला. सर्वजण असे निसर्गात बुडून गेले असताना दोन डोळे अपुरे असल्याची जाणीव साऱ्यांनाच झाली. अक्षरशः अधाशासारखी निसर्गदृश्‍ये पिऊन घेत सारेजण चुळबुळ करू लागले, तशी क्रूझ पुन्हा एकदा आवाज करीत परतीच्या प्रवासाला लागली.\nसतत प्रश्‍न विचारणारी शंकेखोर मंडळी असतात ना त्याच पंथातल्या एकाने, दुसऱ्यांदा न्यूझीलंड दौऱ्यावर येणाऱ्या आमच्या सहप्रवाश्‍याला प्रश्‍न विचारला, ‘मिलफोर्ड साउंड ही एकच जागा आहे का इथे पाहायला’ त्याच्या प्रश्‍नावर जाणकार सहप्रवासी म्हणाला, ‘तुझी शंका-तुझा डाउट खरा आहे. येथून जवळच डाउटफुल साउंड ही दुसरी जागा आहे. पण तिथे जाणे थोडे अडचणीचे आहे. तुम्हाला जायचेय का तिथे’ त्याच्या प्रश्‍नावर जाणकार सहप्रवासी म्हणाला, ‘तुझी शंका-तुझा डाउट खरा आहे. येथून जवळच डाउटफुल साउंड ही दुसरी जागा आहे. पण तिथे जाणे थोडे अडचणीचे आहे. तुम्हाला जायचेय का तिथे\nत्या दोघांच्या प्रश्‍नोत्तरांवर जमलेल्यांमधे एकच खसखस पिकली आणि आम्ही त्यानंतर क्रूझमधून बसमधे आणि बसमधून क्विन्सटाऊनकडे असे परतीच्या प्रवासाला लागलो.\nमिलफोर्ड साउंडला जाण्यासाठी तुम्हाला क्विन्सटाऊन गाठावे लागेल. घुमक्कड टी अनौ या अप्रतिम गावातदेखील मुक्काम करू शकतात.\nक्विन्सटाऊन आणि टी अनौ या दोन्हीही ठिकाणांहून तुमची पूर्ण सहल आखली जाऊ शकते. न्यूझीलंडच्या व्यावसायिक मंडळींचे आयोजन खूप चांगले असते.\nसिनिक स्वीट्‌स, २७, स्टेनले रस्ता, क्विन्सटाऊन. याशिवाय तुमच्या बजेटप्रमाणे आणि आवडीनिवडीप्रमाणे तुम्हाला क्विन्सटाऊनमधे राहता येईल.\nकाय आणि कुठे खाल\nमिलफोर्ड साउंडला गेल्यावर क्रूझमधे शक्‍यतो बुफे असतो. त्याशिवाय धक्‍क्‍याजवळ अनेक हॉटेल्स आहेत. टी अनौलादेखील उत्कृष्ट सोय आहे. क्विन्सटाऊनमधे तर खाण्याची चंगळ आहे. खूप छान फळे, त्या फळांच्या स्वादाची आइस्क्रीम्स, माशांचे चविष्ट पदार्थ इत्यादींवर ताव मारता येऊ शकतो. दिवसभरात कधीतरी एकदा भारतीय अन्नपदार्थ खाण्याची तीव्र इच्छा झाल्यास क्विन्सटाऊन येथे, फ्रियाज इंडिया रेस्टॉरंट, ३३, कॅम्प रस्ता, तंदूर पॅलेस, ६२, शॉटओव्हर रस्ता, इंडियन स्टार रेस्टॉरंट, १११८, तुतनेकाई रस्ता आदी ठिकाणे आहेत.\nमिलफोर्ड साउंड कसे पाहाल\nक्विन्सटाऊन-मिलफोर्ड साउंड-क्विन्सटाऊन अशी एक पूर्ण दिवसाची सफारी करता येईल.\nघुमक्कड असाल आणि तुमच्याजवळ जास्त दिवस असतील तर टी अनौवरून मिलफोर्ड साउंड, डाउटफुल साउंड अशा सफारी करू शकता.\nहवामान चांगले असेल तर हेलिकॉप्टरमधूनदेखील तुम्ही मिलफोर्ड साउंडची सैर करू शकता.\nधाडसी असलात, सरावात असलात, तर कयाक मधूनदेखील तुम्ही सफारी करू शकता.\nट्रेकिंगची आवड असणारे तर इथे ट्रेकसुद्धा करू शकतात.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B9-%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-26T20:44:49Z", "digest": "sha1:PB67ZAN3NRI5HO6QX7CUSI4TUYI74LHR", "length": 77318, "nlines": 203, "source_domain": "mediawatch.info", "title": "अविस्मरणीय लेह- लडाख सहल - Media Watch", "raw_content": "\nHome Uncategorized अविस्मरणीय लेह- लडाख सहल\nअविस्मरणीय लेह- लडाख सहल\nमार्च,एप्रिल आणि मे या तीन महिन्याच्या काळात सतत लॉकडाऊनचा अनुभव घेतल्यावर घरात बसून बसून कंटाळा आला होता. कुठेतरी आसपास ऐतिहासिक किंवा नैसर्गिक रम्य ठिकाणी दोन चार दिवस फिरायला जावे अशी मानसिकता झाली होती.अशातच आमचे मित्र ‘मीडिया वॉच’ चे मुख्य संपादक अविनाश दुधे यांनी लेह लडाख सहल आयोजित केल्याचे कळवले.ही बातमी ऐकून आनंद झाला. मी ताबडतोब होकार कळवला. अविनाश दुधे साहेब,किशोर वाघ सर ,माझे मेहुणे गजानन पाटील साहेब ,त्यांची पत्नी मनीषा पाटील ,मी आणि माझी पत्नी मंगल सवडदकर असे सहा सदस्य सहलीसाठी तयार झालो.\nसहल म्हंटले की पूर्वतयारी आलीच.आमचे लेह – लडाखचे ७ रात्र आणि ८ दिवसाचे पॅकेज फिक्स झाले. लेहपर्यंत पोहचण्याची जबाबदारी आमची होती. लेहपर्यंत विमानाने जाण्यासाठी बुकिंग अगोदर केले. कोविड कालावधी असल्यामुळे सर्वांना RT-PCR टेस्ट करून ते प्रमाणपत्र प्रवासात सोबत घेणे आवश्यक होते. त्यामधे आमचे सर्वांचे २ -३ दिवस गेले. सोबत कमीतकमी सामान घेण्याच्या सूचना अविनाश दुधे साहेब देत होते. त्यानुसार आम्ही बॅग भरत होतो. सर्व तयारी करून आम्ही १९ जूनला घरून निघालो. १९ जूनच्या सायंकाळी आम्ही दिल्लीला पोहचलो.त्या दिवशी दिल्लीला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली विमानतळावरून लेहकडे रवाना झालो. विमानातून खालचे नैसर्गिक सौंदर्य पाहत पाहत लेह विमानतळावर सकाळी ८.३० ला आम्ही पोहचलो.तेथे आमचे RT-PCR रिपोर्ट तपासून पुन्हा आमच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या.टेस्टमध्ये आमचे सर्वांचे रिपोर्ट Negative आल्यामुळे आम्हा सर्वांना हायसे वाटले. एकदाचे सर्व अडचणीतून बाहेर पडल्याचा आनंद झाला.त्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरात आम्ही लेह येथील आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेल सिटी पॅलेसला पोहचलो .\nलेहचे तापमान १२ डिग्री असल्यामुळे हॉटेलमध्ये अल्पोपहार केल्यावर आम्हाला ४.०० वाजेपर्यंत आराम करायला सांगितले. त्या मागचे कारण म्हणजे लेह येतील थंड वातावरण आणि वातावरणातील ऑक्सीजनचे कमी प्रमाण. शरीराला या वातावरणाशी जुळवून घेता यावे यासाठी लेहमध्ये आलेल्या कुठल्याही पर्यटकाला सुरुवातीचे दोन दिवस कमीत कमी हालचाली करण्यास सांगितले जाते.\nदुपारी चारनंतर आम्ही लेहमधील दोन स्थळांना भेटी दिल्या. त्यामधे लेह शहराच्या पश्चिमेला उंच डोंगरावरील व समुद्र सपाटीपासून ११८०० फूट उंचीवर असलेल्या शांती स्तूप आणि पूर्वेकडील उंच डोंगरावर लडाखच्या नोमग्याल राजघराण्याचा माती व दगडांपासून उभारण्यात आलेला ५०० वर्षांपूर्वीचा ९ मजली राजवाडा. हे दोन्ही ठिकाणं मनाला प्रसन्न करून टाकतात . लेह शहराच्या चारही बाजूला बर्फाच्छादित उंच डोंगर रांगा आहेत. त्या प्रसन्नतेत भर घालतात .\n.२१ जून रोज सोमवारला आम्ही चार स्थळांना भेटी दिल्या.\nसिंधू – झांस्कर नदीचा संगम- आशियातील सर्वात मोठ्या नद्यापैकी एक मोठी नदी म्हणजे सिंधू (Indus) नदी. जिचा उगम तिबेटमधील मानस सरोवराच्या जवळून होतो आणि भारत ,पाकिस्तान मधून वाहत जाऊन शेवटी ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. सिंधू नदीचे एक वैशिष्टय म्हणजे तिने तिचा प्रवाह आजपर्यंत कधीच बदलला नाही.\nभारताला ‘भारत’ हे नाव सिंधू नदीवरून पडले आहे.तसेच भारतीय प्राचीन सिंधू संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली आहे.सिंधू नदी ज्या भौगोलिक भागातून वाहते त्या भागात चुन्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे सिंधू नदीच्या पाण्याचा रंग हिरवा दिसतो. भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या सिंधू नदीचे दर्शन घेण्याचा आज योग आला त्यामुळे जीवन धन्य झाल्याचा आनंद मिळाला.\nसिंधू नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात त्यापैकी एक म्हणजे झांसकर नदी होय.Zanskar (Zangs-kar) means “white copper” or brass. या नदीच्या पाण्याचा रंग भुरकट आहे व तो सिंधू नदीच्या पाण्याच्या तुलनेत लगेच ओळखू येतो.ही झांसाकर नदी मिंन या ठिकाणी सिंधू नधीला येऊन मिळते त्याला सिंधू – झांसकर संगम म्हणतात.हा संगम लेहापासून दक्षिणेला ३५कि.मी.अंतरावर आहे.\nसिंधू – झांसकर संगमापासून लेहकडे येत असताना मध्ये गुरुद्वारा फत्तर साहिब हे शिखांचे धार्मिक स्थळ लागते.या स्थळाबद्दल एक दंतकथा सांगितली जाते (अर्थात ती वैज्ञानिक कसोटीवर टिकत नाही) ती म्हणजे या ठिकाणच्या डोंगरावर एक राक्षस राहत होता आणि तो तेथील आसपासच्या लोकांना त्रास देत होता.ही गोष्ट गुरू नानकजीना समजली. ते त्या ठिकाणी आले व ध्यानस्थ बसले हे पाहून तो राक्षस रागाने बेफाम झाला व त्याने डोंगरावरून एक मोठी दगडी शीळा गुरू नानकच्या अंगावर फेकली .ती शीळा जेव्हा गुरू नानकच्या अंगावर पडली ���ेव्हा ती शीळा मेणासारखी मऊ झाली . गुरू नानक यांना काहीच झाले नाही.ती शीळा आजही तेथे आहे व गुरू नानक यांच्या भेटीची आठवण म्हणून तेथे गुरुद्वारा आहे. त्यालाच ‘गुरुद्वारा फत्तर साहिब’ असे म्हणतात.\nअर्थात ही दंतकथा अवैज्ञानिक आहे.वस्तुस्थिती ही आहे की गुरू नानक या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी आले होते व त्यांनी लोकांचे प्रबोधन केले त्याची आठवण म्हणून लोकांनी गुरुद्वारा बांधला आहे.\nआपल्या देशात वैदिक धर्म नाकारून ज्या ज्या महापुरुषांनी अवैदिक धर्माची स्थापना केली कालांतराने वैदिकांनी त्या त्या धर्मात प्रवेश करून त्या धर्मात अवैज्ञानिक गोष्टी घुसडून त्या त्या धर्माला पुन्हा दैववादी,दैववादी , कर्मकांडी बनवले आहे त्याचे उदाहरण म्हणजे गुरुद्वारा फत्तर साहिब होय.\nगुरुद्वारा फत्तर साहिब येथून लेहकडे येत असताना निसर्गाचा एक चमत्कार पाहण्यास मिळतो त्याला Magnetic hill point असे म्हणतात.या पॉइंटचे वैशिष्ठे म्हणजे न्युट्रल मध्ये उभी असलेली चार चाकी गाडी आपोआप चढावर चालायला लागते म्हणत गुरुत्वाकर्षनाच्या विरुद्ध घटना घडते.बाजूच्या पहाडा मध्ये असलेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे असे घडते म्हणून या क्षेत्राला Magnetic point म्हणतात.\nहे लेहमध्ये मिलिटरी एरियात असलेले Museum आहे.यामधे भारत – पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मृती जतन करून ठेवलेल्या आहेत.तसेच पाकिस्तानकडून हस्तगत केले शस्त्र जपून ठेवले आहे. लडाख व तेथील राजघराण्याचा इतिहास सांगणारे दालनही या संग्रहालयात आहे . या संग्रहालयाच्या भेटीमुळे लडाखबाबत भरपूर माहिती मिळाली .\nखरदुंगला मार्गे लेह ते नुब्रा व्हॅली हा १२५ कि.मी. चा निसर्गरम्य व थरारक प्रवास\nलेह लडाख हा जगातील सर्वात उंच(१२००० ते १८००० फूट ) व नैसर्गिक सौंदर्याने नटलेला पर्वतीय भौगोलिक प्रदेश आहे त्यामुळे या प्रदेशात कमी तापमान(-१८ डिग्री ते +१२ डिग्री),सतत बर्फ वृष्टी, ऑक्सीजनचे कमी प्रमाण,शेती योग्य जमिनीचे कमी प्रमाण या नैसर्गिक समस्या आहेत.असे असले तरी पिढ्यानपिढ्या तेथे राहणाऱ्या लोकांनी या परिस्थितीशी अनुकूलन साधले आहे.ज्यांना या वातावरणाची सवय नाही त्यांना या वातावरणाशी जुळून घेण्यास अवघड जाते.\nआम्ही २० व २१ जून या दोन दिवसात लेहच्या आसपासच्या भागांना भेटी दिल्या व लेहमध्ये मुक्काम केला त्या मागील कारण म्हणजे या भागातील विषम वातावरणाशी जुळून घेण्याची सवय करणे होय. दोन दिवस लेहला थाबल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे आज दि.२२ जूनला नुब्रा व्हॅलीला जाण्यासाठी आम्ही लेह हे शहर सोडले.नुब्रा व्हॅली ही लेहच्या उत्तर दिशेला आहे.लेह ते नुब्रा व्हॅली हा रोड जगातील सर्वात उंच रोड आहे.त्यामुळे या रोडने प्रवास करतांना वातावरणातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी असते आणि थंडी खूप असते याची कल्पना आम्हाला देण्यात आली होती त्यामुळे कमी ऑक्सीजनच्या समस्येवर मात करण्यासाठी सोबत ऑक्सीजन सिलेंडर नेण्याचे ठरले व थंडीसाठी सोबत कपडे आणले असतांनाही आम्ही पुन्हा थंडीच्या कपड्यांची लेहला खरेदी केली.अशा प्रकारे आम्ही पूर्व नियोजन केले व सकाळी नुब्रा व्हॅलीसाठी Innova त बसलो.लेहमध्ये ऑक्सीजन सिलेंडरची कमतरता असल्यामुळे आम्हाला ऑक्सीजन सिलेंडर मिळाले नाही त्यामुळे बिना ऑक्सीजन सिलेंडर आम्ही प्रवासाला सुरुवात केली.\nलेहपासून ते खरदूंगला चेक पॉइंट पर्यन्त ४० कि.मी.वेडीवाकडी वळणे घेत व नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत जगातील सर्वात उंच (१८००० फूट) उंचीवर आम्ही पोहचलो.तेथे पोहचताच हिमवृष्टी सुरू झाली व तापमान कमी झाले.आम्हा सर्वांच्या अंगावर थंडीचे कपडे असून सुद्धा हातपाय गारठायला लागले व ऑक्सीजनची कमी जाणवायला लागली अशा परिस्थितीत आम्ही तेथे काही वेळासाठी थांबून फोटोग्राफीचा आनंद घेतला व बर्फासोबत मस्ती केली.त्याचा परिणाम असा झाला की आमच्या काही सदस्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व काही सदस्यांचे हातपाय निळे पडून बधीर झाले.त्यामुळे आम्ही तेथून निघण्याचा विचार केला. पण आम्हाला पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला कारण हिमवृष्टी झाल्यामुळे रस्ता ब्लॉक झाला होता व तो मोकळा होण्यास कमीतकमी १ तास लागणार होता.आमच्यातील एका सदस्याला ऑक्सीजन कमतरतेमुळे घबराट होत होती व श्वास घेण्यास त्रास होत होता.तेव्हा आम्ही आमच्या जवळचे उपाय करणे सुरू केले.त्यामधे कापूर व ओवा सुंगायला दिला ,ORS चे पाणी पिण्याला दिले व सोबत आणलेले गोड लाडू खायला दिले .या सर्व बाबींचा परिणाम त्या सदस्यावर झाला. त्याला हायसे वाटले. त्यामुळे आम्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला.साधारण एक तासानंतर रोड वाहतुकीस खुला झाला. रोड बंद झाल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांची संख्या खूप वाढली होत��� त्यामुळे वाहने हळू चालत होती.१८०००फूट उंच असलेल्या खरंदुला पॉइंट वरून वेडीवाकडी वळणे घेत व नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत आम्ही १२०००फूट उंचीवर असलेल्या नुब्रा व्हॅलीत उतरलो.\nनुब्रा नदी या व्हॅलीतून वाहत असल्यामुळे या व्हॅलीला नुब्रा व्हॅली म्हणतात.नुब्रा नदीचे पात्र फार विस्तीर्ण आणि सुंदर आहे. *”भाग मिल्खा भाग”* या चित्रपटाचे शूटिंग याच नदीच्या पात्रात झाले आहे.या नदीच्या डाव्या किनाऱ्यावर असलेल्या रोडने या नदीचे व व्हॅली चे सौंदर्य पाहत पाहत आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो.\nमुक्काम नुब्रा नदीच्या पात्रात असलेल्या हुंडर या छोट्याश्या खेड्यात होता. येथे आमची राहण्याची व्यवस्था नदीच्या पात्रात असलेल्या कापडी तंबूत केली होती. पुढील तीन दिवस आमचा मुक्काम वेगवेगळ्या ठिकाणी याच व्हॅलीत असणार होता. हुंडर हे गाव श्योक आणि नुब्रा नदीच्या संगमावर आहे.येथील नैसर्गिक सौंदर्य अवर्णनीय आहे.\nआज दि.२३ जून रोज बुधवारला सकाळी आम्ही Nubra व्हॅलीतील Diskit & Hunder या मुक्कामाच्या ठिकाणावरून पश्चिमेला ८० की.मी.अंतरावर असलेल्या Turtuk आणि Tyakshi या सीमावर्ती खेड्याला भेट देण्यासाठी निघालो.हा संपूर्ण प्रवास Nubra व्हॅलीतील Shyok नदीच्या काठाने आहे.Shyok नदीचे वालुकामय पात्र विस्तीर्ण असून नदीच्या दोन्ही काठाच्या बाजूने बर्फाच्छादित उंच डोंगर रांगा आहेत.नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या व्हॅलीतून प्रवास करण्याचा आनंद वेगळाच आहे.जवळपास ४ तासाचा प्रवास करून आम्ही Turkut गावाच्या पुढे असलेल्या Tyakshi या गावाच्या पायथ्याशी पोहचलो.तेथे मिलिटरी कॅम्प आहे.तेथून पुढे गाडी नेण्यास आम्हाला परवानगी मिळाली नाही त्यामुळे गाडी तेथेच ठेऊन आम्ही पायीच निघण्याचा निर्णय घेतला.योगायोगाने तेथेच Tyakshi या गावचे मुखिया (नंबरदार) हाजी अब्दुल कादीर हे ७८ वर्षाचे गृहस्थ आम्हाला भेटले ते सुध्दा Tyakshi गावाला चालले होते.चालता चालता ते आम्हाला या गावाचा इतिहास सांगू लागले.त्यांनी सांगितले की,बाल्टिस्तानचा भाग असलेली Turtuk,Tyakshi,Chalunkha आणि Thang ही चार गावे १९४७ ते १९७१ पर्यंत पाकिस्तानाचा भाग होती. १९७१ च्या युद्धात भारताने ही गावे जिंकून घेतली.तेव्हापासून ती भारतात सामील झाली आहे. अब्दुल कादीर सांगत होते त्यांना पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशाचे नागरिक असण्याचा अनुभव आहे. ते सांगतात-���माझा सख्खा भाऊ व अनेक नातेवाईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतात. येथून १० किमीवर ते राहतात. पायी जरी निघालो तरी दोन तासात पोहचता येते. पण १९७१ नंतर त्याची भेट नाही. शेवटी काही वर्षांपूर्वी तो गेला.आमची भेट झालीच नाही.’ रक्ताच्या नात्याचे सगेसोयरे अवघ्या २-३ किलोमीटरवर आहे. पण कित्येक वर्षे उलटलीत त्यांचा चेहराही पाहता येत नाही. त्यांना भेटायचं असल्यास पासपोर्ट, व्हिसाची भानगड पूर्ण करून वाघा बॉर्डरमार्गे लाहोर-इस्लामाबाद असे २५०० किमी अंतर पार करून त्यांना जिवलगांना भेटता येतं. मात्र यासाठी येणारा खर्च येथे कोणाला परवडत नाही. त्यामुळे कोणीही तो द्रविडी प्राणायाम करत नाही.अलीकडे मोबाईल आल्यापासून व्हाट्स अपवर संपर्क करता येतो. पण सीमेलगतचे गाव असल्याने येथील मोबाईल सेवा वारंवार खंडित केली जाते. येथील लोक कोणाशी बोलतात, यावर प्रशासनाचे बारीक लक्ष असते.अब्दुल कादीर म्हणाले, ‘आमच्या दोन्ही देशाच्या सरकारकडून काही अपेक्षा नाही. फक्त वर्षातून एखाद्या वेळी तरी आमच्या नातेवाइकांना भेटता यावं. वयाच्या ७७ व्या वर्षी दुसरी काही अपेक्षा नाही.’ कादीर यांच्या डोळ्यातील पाणी येथील नागरिकांची व्यथा सांगून जात होती.\nयेथे अशा कहाण्या अनेकांच्या आहेत. १९७१ मध्ये या चारही गावातील अनेक लोक पूर्वी पाकिस्तान सरकारच्या सेवेत, सैनिकांत होते. ते तिकडेच राहिलेत.\nअब्दुल कादीर हा सर्व इतिहास सांगत असताना आम्ही तो एकाग्रतेने ऐकत होतो त्यासोबत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली हिरवीगार गव्हाची शेती, आक्रोडची झाडे पाहत चाललो होतो.थोड्याच वेळात आम्ही गावात पोहचलो.गावात पोहचल्यावर आम्हाला पाणचक्की दिसली.अब्दुल कादीर सांगत होते की,बर्फ वितळ्यावर उंच डोंगरावरून येणारे पाणी आम्ही एका दांडात (पाण्याचा पाट) जमा करून तो पाण्याचा पाट या पाणचक्कीच्या पात्यावर सोडतो त्यामुळे ही चक्की फिरते आणि गावातील सर्व लोक या चक्कीवर आपले दळण दळतात.हाच पाण्याचा पाट पुढे गावातून मुख्य रस्त्याच्या एका बाजूने वाहत जाऊन शेतीसाठी या पाण्याचा उपयोग केला जातो.\nगावात प्रवेश केल्यावर गावातील लहान मुले मुली आमच्याजवळ आली आणि त्यांनी आम्हाला Hi,Hallo,Good Mornig ,How are you अशी वाक्ये बोलून आमचे स्वागत केले आणि आमच्या सोबत सोबत चालू लागली. ती गोरी गोमटी , गुलाबी गाल असलेली सुंदर,���िष्पाप मुले पाहून आम्हाला खूप छान वाटले.आम्ही सुध्दा त्यांची नावे विचारली.कोणत्या वर्गात शिकत आहेत ते विचारले.Tyakshi गावाची शाळा गावापासून पाकिस्तान सिमेकडे साधारण १ ते १.५ कि.मी.अंतरावर आहे.आम्ही त्यांची शाळा पाहण्यासाठी गावातून पुढे निघालो तेव्हा ही लहान मुले मोठ्या आनंदाने बागडत खेळत आमच्या सोबत आली.पाण्याच्या पाटाच्या काठा काठाने शाळेकडे जाणारा रस्ता होता.एका बाजूने गव्हाची शेती आणि दुसऱ्या बाजूने खळखळ वाहणारा पाण्याचा पाट यामधून चालत चालत आम्ही शाळेत पोहचलो.\nतेथे अब्दुल कादीर आम्हाला सांगत होते की, या गावाच्या सीमेवर भारत-पाकिस्तानचा कडक पहारा आहे. अब्दुल कादीर तेथील जुन्या सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारातून समोरच्या पर्वतरांगेकडे बोट दाखवून सांगतात- तो पुढचा डोंगर पाकिस्तानच्या ताब्यात, तर… या बाजूचा भारताच्या ताब्यात आहे. येथील प्राथमिक शाळेची जुनी इमारत १९६९ मध्ये पाकिस्तान सरकारने बांधली होती. पुढे१९७१ मध्ये भारत सरकारने याच इमारतीत शाळा सुरू केली.\nया गावात भारतीय सैनिकांचा कॅम्प आहे. भारतीय सैन्याने या गावाला जवळपास दत्तकच घेतले आहे. येथे भारतीय सेनेने आर्मी वेल्फेअर स्कुल सुरू केले आहे. या शाळेत शिकून अनेक स्थानिक मुलं डॉक्टर झाली आहेत. प्रशासनातही अनेक मुलं-मुली आहेत.\nभारतीय सेनादल येथील नागरिकांसाठी केवळ शाळाच चालवत नाही तर अस्थायी स्वरूपाची पण नियमित पैसे मिळतील, असे अनेक कामे त्यांना उपलब्ध करून देते. तेथील शासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षिका नजमा मॅडम म्हणाल्या की, ‘भारतीय सैन्याचे आमच्यावर खूप उपकार आहेत. आमच्या नवीन पिढीचे आयुष्य बदलत आहे, त्यामागे केवळ भारतीय सेनादल आहे.’ येथील अनेकांची हीच भावना आहे.शाळेच्या आवारातून त्यांनी पाकिस्तानच्या सीमेजवळ व नदीच्या काठावर असलेली Chalunkha आणि Thang ही गावे दाखवली .ती भारत पाकिस्तान सीमेवरील शेवटची गावे दुरूनच बघून आणि शिक्षिका नजमा मॅडम यांचे आभार मानून आम्ही माघारी आमच्या गाडीजवळ परत आलो.\nTurtuk या गावाला भेट –\nTyakshi या गावाला भेट देऊन परतीच्या मार्गावर असलेल्या Turtuk या गावाला आम्ही भेट दिली.या गावात एक वस्तू संग्रहालय आहे.त्याला भेट देण्यासाठी आम्ही तेथे गेलो.\nTurtuk येथे बाल्टिस्तान राजघराण्याच्या तीन शाखांपैकी एका शाखेचे विद्यमान राजे मोहम्मद खान यांची ��्यांच्या ४०० वर्ष जुन्या महालात (ज्याचे आता संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे) भेट झाली. त्यांचा महाल आता पार मोडकळीस आला आहे. जुने वैभवही लयास केले आहे. मोहम्मद खान स्वतःच आता स्वतःच्याच संग्रहालयात गाईडची भूमिका बजावून शे-पाचशे रुपये कमावतात.\nखान यांनीही पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशाच्या नागरिकत्वाचा अनुभव घेतला आहे. कोणता देश अधिक आवडला, असे त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘साहेब, भारत असो वा पाकिस्तान किंवा इतर कुठलाही देश, तो आपल्यासाठी काही करत नसतो. आपल्या उपजीविकेसाठी आपल्यालाच मेहनत करावी लागते.’\n“१९४७ पूर्वी बाल्टिस्तानच्या प्रदेशाला ब्रिटिशांनी भरपूर स्वायत्तता दिली होती. १५ ऑगस्ट १९ ४७ पासून वर्षभर आमचे पूर्वजच राजे होते. मात्र ४८ मध्ये जिनांनी भारताची भीती दाखवून आमचा सुंदर प्रदेश ताब्यात घेतला. तेव्हा आम्हाला आमची स्वायत्तता कायम राहील, असे सांगितले होते, पण ते कागदावरच राहिले. नंतर खूप जाचक कायदे आमच्यावर लादले. त्या तुलनेने भारताचा, येथील सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांचा अनुभव छान राहिला.’\nबाकी येथील मुस्लिम जनता अतिशय प्रेमळ व अतिथ्यशील वाटली. अनेक वर्षे जगापासून संपूर्ण तुटलेल्या अवस्थेत ते होते. त्यामुळे त्यांच्या जुन्याकाळातील जगण्याच्या अनेक खाणाखुणा गावात आढळतात. पाण्यावर चालणारी पाणचक्की, चारा, कापून आणलेले पीक सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक घरासमोर दगडांची रास रचून बंदिस्त शेड तयार करण्यात आले आहे. २०१० पासून हा परिसर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.\nबाल्टिस्तानी स्त्री-पुरुष व लहान मुले दिसायला अतिशय देखणे व गोड आहेत. पुरुष उंचेपुरे व बांधीव शरीरयष्टीचे आहेत.स्त्रिया अतिशय लाजाळू आहेत. बाहेरील व्यक्तींसोबत त्या कमी बोलतात. मुले चटपटीत आहे.\nबाकी संपूर्ण लडाखप्रमाणे निसर्गाची मेहेरनजर येथेही आहे. विविध रंगाच्या अनेक छटा दाखवणाऱ्या पर्वतरांगा, नितळ, स्वच्छ पाण्याने वाहणाऱ्या नद्या व झरे येथेही आहेत. सीमेवरील गावांना आणखी एक वरदान लाभलंय. येथे हिरवा रंगही भरभरून आढळतो. सफेदीसारखे आकाशाला भिडणारे वृक्ष, गव्हाची हिरवीगार शेती व जर्दाळूची झाडे या गावाच्या सौन्दर्याला चार चांद लावतात.\nअशा प्रकारे Turtut व Takshi या दोन गावांना प्रत्यक्ष भेट देऊन आणि Chalunkha व Thang या गावांचे दुरून दर्शन घेऊन आम��ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी परत आलो.त्या दिवशी पौर्णिमेची रात्र होती.जेवण केल्यावर आमच्या काही सहकाऱ्यांनी तंबूच्या बाहेर शेकोटी करून गुलाबी थंडीचा आनंद घेतला तर काही सदस्य जेवण करून तंबूत जाऊन झोपी गेले.\nदि.२४ जून रोज गुरुवारला सकाळी नाष्टा करून आम्ही आजच्या पुढील प्रवासासाठी तयार झालो.\nआजचा आमचा प्रवास हा मुक्कामाच्या ठिकाणापासून पूर्वेला १५० कि.मी.अंतरावर व भारत आणि चीनच्या सीमेवर असलेल्या Pangong Lake ला भेट देण्यासाठी होणार आहे.हा संपूर्ण प्रवास Nubra Valley मधून असणार होता.\nNubra Valley ही उत्तरेकडील काराकोरम पर्वत रांग आणि दक्षिणेकडील लडाख रांग या दोन डोंगर रांगामधून वाहणाऱ्या नुब्रा (Nubra) आणि स्योक(Shyok ) नदीच्या संगमाने तयार झालेली व्हॅली आहे.\nनुब्रा व्हॅली पाकिस्तान व चीन या दोन देशांना जोडते.भारतात तिची लांबी जवळपास २७० कि.मी.आहे.यापैकी २३०कि.मी. चा प्रवास पाकिस्तान सीमेपासून ते चीन सीमेपर्यंत आम्ही या व्हॅलीतून केला आहे.दोन नदीच्या संगमामुळे व त्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे तेथे शेतीला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे सफरचंद आणि जर्दाळूच्या फळबागा, विलो आणि ध्रुवीय झाडे , गहू, बार्ली, वाटाणे आणि बाजरी यासारख्या विविध पिकांची शेती दृष्टीस पडते.तसेच प्राणी जीवन सुध्दा दृष्टीस पडते . या व्हॅलीला रेशीमचा रस्ता ( Silk Route) असेही म्हणतात. उंच पर्वतांनी वेढला गेलेल्या या आश्चर्यकारक व्हॅलीतून प्रवासाचा आनंद काही वेगळाच आहे.\nया व्हॅलीतून ५ ते ६ तासाचा निसर्गरम्य असा प्रवास करून आम्ही संध्याकाळी ५.०० वा.Pangong Lake ला पोहचलो.\nहा तलाव भारत आणि चीनच्या सीमेवर आहे.या तलावाची लांबी १३० कि.मी.असून रुंदी ६ ते ७ कि.मी.आहे. हा तलाव समुद्र सपाटीपासून ४२२० मी.उंचीवर असून याचे क्षेत्रफळ ६०४ वर्ग कि.मी.आहे पण यापैकी १/३ भागच भारताच्या ताब्यात आहे उर्वरित २/३ भाग चीनकडे आहे.\nलेह लडाख सहलीतील अनेक आकर्षणापैकी महत्त्वाचे आकर्षण म्हणजे pangong Lake होय.येथे आल्यावर आणि येथील तलाव आणि त्याच्या सभोवतालचे सौंदर्य पाहून प्रत्येकजण मोहीत होतो.आम्ही सुध्दा तो विविध रंगाच्या छटा दाखवणारा निळाशार तलाव,स्वच्छ वातावरण,तलावाच्या काठावरील स्वच्छ रेती ,चारही बाजूला असलेले बर्फाच्छादित डोंगर रांगा.या डोंगर रांगावरून येणारी थंडी हवा याचा अनुभव घेऊन तृप्त ��ालो.\nया तलावाचे पाणी खारे असून त्यामध्ये प्राणी जीवन नाही पण तलावाच्या पाण्यावर काही बदक आणि गुल्स हे पक्षी दिसतात.\nPangong Lake प्रसिद्धीला येण्याचे आणखी एक कारण म्हणजे या lake वर *थ्री इडियट* या सिनेमाचे झालेले शूटिंग होय.त्या सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये आमिरखान पर्वतरांगांनी वेढलेल्या निळ्याशार पाण्याच्या विशाल तलावाकाठी लडाखी पोरांसोबत पतंग उडवत असतो. तेवढ्यात करीना कपूर नववधूच्या वेशात पिवळ्या रंगाच्या स्कुटरवर लाल रंगाचे हेल्मेट घालून त्याच्याकडे येते. (गजब कलर कॉम्बिनेशन होतं ते) आमिर चकीत होऊन पाहत असतानाच ती स्कुटरवरून उतरते, ‘न सांगता का निघून गेलास’ असा प्रश्न करते.आमिर काही उत्तर देण्याचा आतच ती त्याच्या गालावर सणसणीत एक लावून देते. नंतर ती विचारते\n तो उत्तर देतो- नाही ती थोडी रिलॅक्स होऊन पुढचा प्रश्न विचारते-‘किसीं से प्यार करते हो\nकरिनाचा चेहरा एकदम पडतो. तरी शेवटचा प्रश्न विचारायचा म्हणून ती विचारते, -Who\nत्याक्षणी सारं विसरून ती त्याच्या ओठाचे करकचून चुंबन घेते.\nआवेग ओसरल्यावर ती म्हणते-देखा…नाक बिचमे नही आती है स्टूपिड…\n‘थ्री इडियट्स’ चा हा सीन लडाखमधील ज्या pangong लेकवर चित्रित झाला, त्या लेकवर आज आम्ही होतो.\nया लेकबाबत जेवढं सांगितलं जातं, त्यापेक्षा तो अधिक सुंदर आहे. याचं सौन्दर्य अनुभवणं म्हणजे lifetime experience आहे.\nचारही बाजूने सतत रंगसंगती बदलणाऱ्या पर्वतरांगा, त्यातील अनेक पर्वतरांगा बर्फाने झाकलेल्या आणि त्याच्या मधोमध निळ्याशार पाण्याचा हा विशाल जलाशय.\nस्वच्छ सूर्यप्रकाशाच्या दिवशी पर्वतरांगाचे सप्तरंगी प्रतिबिंब स्पटिकासारख्या चकाकत्या पाण्यात पाहण्याचा आनंद काही औरच असतो.\n*Pangong लेकच्या काठावर उभं राहून याचं सौदर्य डोळ्यात किती साठवू नी किती नाही, असं होतं. अशावेळी शरीराच्या विविध भागांवर डोळे उगवले असते, तर बरं झालं असतं, असे वाटल्याशिवाय राहत नाही.*\nPangong lake आज भारतातील Hot destination पैकी एक आहे. या लेकवर देशातील अनेक राज्यातील पर्यटक भेटतात. कोरोनाची लाट ओसरल्यांनातर सध्या लडाखला पर्यटकांची चांगली गर्दी आहे. सध्या एकट्या दिल्लीतून दिवसाला दहा विमान लेहसाठी सुटतात. मुंबई, चंदीगड व इतर शहरातून येणारी विमान वेगळी. याशिवाय श्रीनगर वा मनालीवरून मोठ्या संख्येने बायकर्स येतात.\nसोनू नावाचा Guide सांगत होता- ‘थ्री इडियट्स’ नंतर Pangong ला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. वर्षाला किमान दीड लाख लोक येतात.\nPangong lake हा भाग संरक्षणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात व वन्य जीव अभयारण्यात येत असल्याने येथे कायमस्वरूपी बांधकामाला परवानगी नाही. Tourist Season च्या काळात कापडी वा लाकडी तंबू उभारण्यास परवानगी दिली जाते. त्यात पुरेशा सोयी असतात. वीज मात्र रात्री काही तासच जनरेटरच्या साहाय्याने पुरवली जाते. मोबाईल येथे चालत नाही. कोणतंच नेटवर्क नाही.\nजगात कुठला तरी भाग असा आहे की जिथे मोबाईल नेटवर्क नसतं आणि विजही नसते, हे पाहून खूप शांत वाटतं.\nPangong lake च्या ज्या भागात ‘थ्री इडियट्स’ चा तो सीन चित्रित झाला तिथे आता करीना कपूरच्या चित्रपटातील नववधूच्या गेटअपमध्ये फोटो काढून देण्याची सोय आहे. शिवाय ढुंगणाच्या आकाराच्या सीटवर बसून आमीर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी हे तिघे ‘ऑल इज वेल…’म्हणतात. तसे फोटोही युवक काढून घेतात.\nथोडक्यात ‘थ्री इडियट्स’ चित्रपटामुळे या भागाचं अर्थकारण बदललं आहे\nमात्र प्रचंड संख्येने येणारे पर्यटक, त्यांच्या गाड्या, त्यांच्या शहरी सवयी, त्या पूर्ण करण्यासाठी नियमांची मोडतोड करणारे व्यावसायिक, कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाट लावण्याच्या आपल्या भारतीयांची सवय यामुळे या परिसराचं Virgin सौन्दर्य किती दिवस कायम राहील,याबाबत शंका आहे. या वेळी आम्ही सारे भटके समूहातील काही सदस्यांनी लेह लडाख अभ्यास सहलीचा मनसोक्त आनंद घेतला.\nया स्वर्गीय सौन्दर्याला मानवी नजर लागण्यापूर्वी एकदा नक्की जाऊन या.\nत्या दिवशी अंधार पडेपर्यंत आम्ही तलावाच्या काठावर याक सवारी,फोटोग्राफी,थ्री इडियट फेम बम आणि स्कूटर सवारीचा आनंद घेतला.\nअंधार पडल्यावर आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी तंबूत परतलो फ्रेश झालो आणि रात्रीचे जेवण करून गरम कपडे अंगावर घेऊन झोपी गेलो.\nदि.२५ जून रोज गुरुवारची आमची नियोजित भेट Pangong Lake वरून Chushul मार्गे २२० कि.मी.अंतरावर असलेल्या Tsomoriri Lake ला होणार होती व तेथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी २३५ कि.मी. अंतरावर असलेल्या लेह येथील बेस कॅम्प असलेल्या मुक्कामाला पोहचायचे होते.या दोन दिवसाच्या प्रवासात एकूण ४५५ कि.मी.चा प्रवास आणि पहिल्या दिवसाच्या प्रवासात उंचावरील Tsaga La Pass ज्याला दुसरे नाव Chagga La Pass आहे.या सारखे तीन शिखरे (high altitude passes) लाग��ार होते तसेच दुसऱ्या दिवशी Polo-Kongka Pass आणि Tanglangla Pass (5350 meter) या उंच शिखरावरून जावे लागणार होते.\nआम्ही अगोदरच्या दोन दिवसाच्या प्रवासाने थकलो होतो त्यामुळे पुन्हा पुढील दोन दिवस सतत ४५५ कि.मी.चा प्रवास करणे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही नियोजित स्थळांना भेटीचा बेत रद्द करून लेह जवळ करण्याच्या दृष्टीने अनियोजित स्थळांना भेटीचे नियोजन केले .\nगुरुवारी सकाळी ९.०० वा.आम्ही परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी पुन्हा एकदा Pangong Lake चे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी थोडा वेळ Lake वर गेलो तेथे फोटोग्राफी गेली आणि पुन्हा कधी येणे होते ही नाही या भावनेने Lake चे सौंदर्य कायमस्वरूपी डोळ्यात साठवून परतीच्या प्रवासाला निघालो.परतीचा प्रवास हा Silk Route ने Durbuk पर्यन्त होता.Durbuk पासून आम्ही Silk Route सोडून लडाख पर्वत राग चढायला सुरुवात केली.या पर्वत रांगेच्या शिखरावर Chang La Pass (5320 meter) वर आम्ही पोहचलो .आमच्या आतापर्यंतच्या प्रवासात लागलेला हा दुसऱ्या नंबरचा सर्वात उंच Pass होता.तेथे आम्ही थोड्या वेळासाठी थांबून चहा नाश्ता घेतला पण तेथे आम्हाला ऑक्सीजनची कमतरता जाणवू लागली त्यामुळे लगेच पुढील प्रवासाला सुरुवात करून या पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या आणि सिंधू नदीच्या काठावर असलेल्या Karu या गावी पोहचलो.Karu या गावा जवळ आणि सिंधू नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर Hemis Monastery म्हणून बौद्ध धर्माचा मठ आहे.तो पाहण्यासाठी आम्ही तेथे पोहचलो.\nलेह लडाख मध्ये बौद्ध धर्मियांची लोकसंख्या जवळपास ४०% आहे.त्यामुळे तेथे बौद्ध स्तूप आणि मठ मोठ्या प्रमाणात आहेत.त्यापैकी हेमिस हा एक बौद्ध मठ आहे.\nहेमिस हे सिंधू नदीच्या पश्चिमेला लेहच्या दक्षिणेस सुमारे 45 कि.मी. अंतरावर आहे. हेमिस मठ लडाखमधील सर्वात मोठा आणि अत्यंत श्रीमंत असलेला मठ आहे. हा मठ 1630 मध्ये बांधला आहे. हेमिस लडाखच्या इतर महत्वाच्या मठांपेक्षा भिन्न आहे.मठाच्या चारही बाजूं रंगीबेरंगी प्रार्थना ध्वजांनी सजविल्या आहेत .\nहेमिस मठात तिबेटी पुस्तकांचे एक महत्त्वाचे ग्रंथालय आणि थांगका (धार्मिक पेंटिंग), सोन्याचे पुतळे आणि स्तूप यांचा मौल्यवान दगडांनी भरलेला अतिशय सुंदर आणि मौल्यवान संग्रह आहे.\nजून-जुलैमध्ये दोन दिवस होणाऱ्या हेमिस फेस्टिव्हलमध्ये दर 12 वर्षांनी सर्वात मोठा थांगका (धार्मिक पेंटिंग) दाखविला जातो. गुरु पद्मसंभवच्या ( दुसरा बुद्ध) जयंतीनिमित्त वार्षिक उत्सव मठाच्या अंगणात भरतो. रंगीबेरंगी स्पर्धेत वाईटावर चांगला विजय मिळवणाऱ्या या सणात दुर्गम भागातील लडाखी लोक माल विकत घेतात व विक्री करतात. उत्सवाच्या वेळी या अंगणात विविध विधी आणि मुखवटा नृत्य केले जाते.\nया मठामध्ये तीन मोठी मंदिरे आहेत व त्यामधे अनुक्रमे गौतम बुद्ध,धर्मपाल आणि गुरू पद्मसंभव (दुसरा बुद्ध) यांच्या मोठमोठ्या व उंच मुर्त्या आहेत. या तीनही मुर्त्यांची रोज पूजाअर्चा केली जाते.\nअशा प्रकारे लडाख मधील सर्वात मोठा आणि श्रीमंत असलेला बौद्ध मठ पाहून आम्ही kharu येथील Singhy Palace Hotel ला त्या दिवशी मुक्काम केला.\nदि.२६ जून रोज गुरूवारला सकाळी आम्ही तयार होऊन पुढील प्रवासाला म्हणजे लेहला जाण्यासाठी तयार झालो. Karu हे गाव लेह-मनाली हायवेवर लेह पासून दक्षिणेला ४५ कि.मी.अंतरावर आहे. तेथे मिलिटरी कॅम्प आहे.लेहला निघण्यापूर्वी आम्ही तेथील मिलिटरी कॅम्प मधील कॅन्टीनमध्ये थोडी खरेदी केली आणि पुढील प्रवासाला निघालो.\nkaru- लेह मार्गावर Shey नावाचे एक छोटेसे शहर लागते.तेथे आम्ही दोन स्थळांना भेटी दिल्या.\n‘थ्री इडियट’ सिनेमातील तो प्रसंग आठवlला की प्रत्येक जण खदखदून हसतो.\nअमीर खान ( Rancho) ला शोधत शोधत त्याची मैत्रीण प्रिया (करीना कपूर) त्याचे दोन मित्र फरान ( माधवन) आणि राजू ( शर्मन जोशी) हे एका शाळेत येतात.त्या शाळेतील विविध वैज्ञानिक उपकरणे व ती हाताळणारे विद्यार्थी पाहून त्या सर्वांची खात्री पटते की ही शाळा त्यांचा मित्र Rancho ची (अमीर खान) असली पाहिजे.त्या वेळेसचा एक प्रसंग आहे .Rancho चा कॉलेज जीवनातील प्रतिस्पर्धी मित्र चतुर हा पुढे एका मल्टी नॅशनल कंपनीचा मॅनेजर बनतो आणि त्याची कंपनी Rancho सोबत करार कण्यासाठी त्याच्या कंपनीचे करार पत्र घेऊन त्यावर सही घेण्यासाठी चतुर Rancho च्या शाळेत आलेला असतो.तेथे त्याला जोराची सू-सू आलेली असते तेव्हा तो एका भिंतीचा आडोसा घेऊन सू-सू करण्याच्या तयारीत असतो तेवढयात वरच्या मजल्यावरील खिडकीतून दोन विद्यार्थी चतुरला पाहून तेथे सू सू करू नको म्हणून मना करतात पण चतुर ऐकत नाही आणि त्या भिंतीवर सू सू करतो तेव्हा ती मुले वरच्या खिडकीतून इलेक्ट्रिक बल्ब लावलेली वायर सोडतात आणि त्यामुळे चतुरला चांगला झटका देतात त्याने चतुर जोराने विव्हळत खाली पडतो.\nवरील प्रसंग ज्या शाळेत चित्रित केला त्या शाळेला आम्ही भेट दिली व जेथे तो प्रसंग चित्रित झाला तेथे फोटो काढले. आम्ही त्या शाळेची चौकशी केली तेव्हा कळाले की सिनेमात दाखवले तशी ती विशेष शाळा नसून सर्वसामान्य शाळे सारखी ती एका संस्थेची शाळा आहे.फक्त थ्री इडियट सिनेमाचे शूटिंग तेथे झाल्यामुळे त्या शाळेला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच Rancho आणि वांगचू बांगडोचा त्या शाळेशी काही संबंध नाही.अशा प्रकारे त्या शाळेला भेट देऊन आमचा सिनेमातील गैरसमज दूर झाला.\nत्याच शहरातील दुसरे ठिकाण म्हणजे shey palace होय.\nShey हे जुन्या काळी लडाखची उन्हाळी राजधानी होती. तेथे एक राजवाडा आहे.मूळ राजवाडा आता भग्नावस्थेत आहे, दहाव्या शतकात लडाखचा राजा (त्यावेळी मेरील नावाचा) ल्हाचन पलगीगन यांनी शे गावाजवळ हा राजवाडा बांधला होता.११ व्या शतकात लडाखवर आक्रमण केल्यावर मोगल खानदानी मिर्झा हैदर दुगलट येथेच राहला होता.\nदिवंगत राजा सेनगे नामग्याल यांच्या स्मरणार्थ, वर्तमान शे पॅलेस आणि मठ देखील १६३५ मध्ये डेल्टन नामग्यालच्या सूचनेनुसार बांधला गेला होता.\nया राजवाड्यावरून सिंधू नदीच्या पात्रातील हिरवळीने नटलेला सुपीक प्रदेश दिसतो.\nराजवाडा बघून आम्ही लेहला आलो व तेथील मिलिटरी कॅन्टीन मध्ये सर्वांनी त्या दिवशी खरेदी केली व संध्याकाळी आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो.\nअशा प्रकारे दि.२० जूनला लेह पासून सुरू झालेल्या लेह-लडाख सहलीचा समारोप २६ जूनला लेह येथेच झाला.\nलेह लडाख सहलीदरम्यान आलेल्या विविध अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन आणि त्या परिसराचे अविस्मरणीय सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही दि.२७ जूनला सकाळी १०.०० वा लेह विमान तळावरून लेह सोडले.\nलेह लडाख या सहलीचे सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत यशस्वी आयोजन आणि नियोजन अविनाश दुधे यांनी केल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करून हे प्रवास वर्णन थांबवतो .\n(लेखक मराठा सेवा संघाच्या संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे राज्य उपाध्यक्ष आहेत)\nPrevious articleलिडर – 50 इन्साईट्स फ्रॉम मायथॉलॉजी\nNext articleआदित्यनाथ : योगी की हट्टी योगी \nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून ��ैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो..\nबदलांचा स्वीकार करा; बदलाला घाबरू नका \n‘आदर्श भाडेकरू कायदा, २०२१’ – भाडे उद्योगाचे नवे पर्व\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2021-07-26T19:22:27Z", "digest": "sha1:2LXRRR6TPATAFUMWUHI2ANGVGPUVF5PL", "length": 5379, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फ्रान्सियम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(Fr) (अणुक्रमांक ८७) रासायनिक पदार्थ.\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा ���रावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १३ सप्टेंबर २०१७, at १६:३२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१७ रोजी १६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/pm-to-launch-jal-shakti-abhiyancatch-the-rain-campaign-on-22nd-march/", "date_download": "2021-07-26T19:03:04Z", "digest": "sha1:FCAKUBUJ66HWEINODM32YYFUC3WA5WLJ", "length": 16388, "nlines": 113, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "पंतप्रधान 22 मार्च रोजी ‘जल शक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात वर्षासंचय या अभियानाचे उद्घाटन करणार – आपले पर्यावरण", "raw_content": "\nनवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपंतप्रधान 22 मार्च रोजी ‘जल शक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात वर्षासंचय या अभियानाचे उद्घाटन करणार\nनवी दिल्ली, 21 मार्च 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक जल दिनाच्या दिवशी म्हणजेच 22 मार्च 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात वर्षासंचय या अभियानाचे उद्घाटन करणार आहेत. नद्या जोडणीचा राष्ट्रीय दृष्टीकोन योजनेचा पहिला प्रकल्प केन बेतवा लिंक प्रकल्प राबविण्यासाठी पंतप्रधानांच्या उपस्थितीत केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांदरम्यान ऐतिहासिक करारनाम्यावर स्वाक्षऱ्या देखील होतील.\n‘जल शक्ती अभियान: कॅच द रेन’ विषयी\n“पाऊस जेव्हा आणि जिथे पडेल त्यानुसार जलसंचय” या संकल्पनेसह हे अभियान देशभरातील सर्व ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात राबविले जाईल. याची अंमलबजावणी मान्सूनपूर्व आणि मान्सून कालावधीत म्हणजे 22 मार्च 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत होईल. लोक सहभागाद्वारे तळागाळातील लोकांपर्यंत जलसंधारणासाठी लोकचळवळ म्हणून ते सुरू केले जाईल. पावसाच्या पाण्याची योग्य साठवण सुनिश्चित करण्यासाठी हवामान आणि मातीच्या स्थितीनुसार अनुकूल वर्षासंचयन संरचना तयार करण्यासाठी सर्व हितधारकांना उद्युक्त करणे हा हेतू आहे.\nकार्यक्रम��नंतर पाणी व जलसंधारणासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये (निवडणूक असलेली राज्ये वगळून ) ग्रामसभा आयोजित केल्या जातील. जलसंधारणासाठी ग्रामसभा ‘जल शपथ’ घेतील.\nकेन बेतवा नदी जोड प्रकल्पासाठीच्या करारा विषयी\nअतिरिक्त पाणी असलेल्या भागातून दुष्काळग्रस्त आणि पाण्याची कमतरता असलेल्या भागात नद्यांच्या परस्पर जोडणीतून पाणी वाहून नेण्याच्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी करण्यात येणारा हा करार म्हणजे आंतरराज्यीय सहकार्याच्या प्रारंभाचे सूचक आहे. या प्रकल्पात दौधन धरण व दोन नद्यांना जोडणारा कालवा बांधून केन नदीमधून बेतवा नदीत पाणी हस्तांतरित करणे, निम्न ऑरर प्रकल्प, कोठा बॅरेज व बीना कॉम्प्लेक्स बहुउद्देशीय प्रकल्प समाविष्ट आहे. या माध्यमातून वर्षाकाठी सुमारे 62 लाख लोकांना पेयजलाचा पुरवठा 10.62 लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन आणि 103 मेगावॅट जलविद्युत उत्पादन मिळेल.\nया प्रकल्पामुळे बुंदेलखंडच्या दुष्काळी भागाला, विशेषत: पन्ना, टीकमगड, छतरपूर, सागर, दमोह, दतिया, विदिशा, शिवपुरी आणि मध्य प्रदेशातील रायसेन आणि उत्तर प्रदेशातील बांदा, महोबा, झांसी आणि ललितपूर या जिल्ह्यांना मोठा फायदा होईल. पाण्याची कमतरता देशाच्या विकासात अडथळा ठरू नये यासाठी नदी प्रकल्पांना जोडण्याचे मार्ग याद्वारे सुलभ होतील.\nमगर शिरली नागरी वस्तीत; चिपळूण शहराच्या परकार कॉम्प्लेक्समधील घटना\nकल्याणमध्ये विहिरीत बुडून पाच जण ठार; विषारी वायूमुळे घटना\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण\nNext story महिंद्राच्या सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पामुळे दरवर्षी 10 दशलक्ष लीटर्स पाण्याचे जतन करण्यास मदत होणार\nPrevious story 22 मार्च : जागतिक जल दिनी चित्रपटांचे विशेष पॅकेज\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Patriarchal-condolences-to-the-Minister-of-State-and-Guardian-Minister-of-Solapur.html", "date_download": "2021-07-26T20:47:38Z", "digest": "sha1:BV72OVN4ZDO4DPLQFDY33BNZQGGX453Z", "length": 7091, "nlines": 104, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री भरणे यांना पितृशोक", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री भरणे यांना पितृशोक\nराज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री भरणे यांना पितृशोक\nराज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री भरणे यांना पितृशोक\nइंदापूर : राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे वडील विठोबा भरणे यांचे काल निधन झाले आहे. पुण्यातल्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दत्तात्रेय भरणे यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे.\nआपणांस कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की आमचे व��ील तिर्थरूप विठोबा (तात्या) भरणे यांचे आज दुःखद निधन झाले आहे. उद्या बुधवार दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता मूळगावी भरणेवाडी ता.इंदापूर जि. पुणे येथे अंत्यविधी होणार आहे. pic.twitter.com/D401GqjtQM\n“आपणास कळविण्यास दु:ख होत आहे कि, आमचे वडील तीर्थरूप विठोबा (तात्या) भरणे यांचे आज दु:खद निधन झाले आहे. उद्या बुधवार दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता मुळगावी भरणेवाडी ता. इंदापूर जि.पुणे येथे अंत्यविधी होणार आहे”, अशी माहिती भरणे यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/aurangabad/rebellion-pankaja-munde-supporter-ramesh-pokale-candidature-maintained-65482", "date_download": "2021-07-26T19:25:59Z", "digest": "sha1:TEOCADY4A6J4WH46X2APQWU5TETEY5BW", "length": 22305, "nlines": 213, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पंकजा मुंडे समर्थक रमेश पोकळेंची बंडखोरी, उमेदवारी कायम ठेवली.. - Rebellion of Pankaja Munde supporter Ramesh Pokale, candidature maintained | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेट���ंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपंकजा मुंडे समर्थक रमेश पोकळेंची बंडखोरी, उमेदवारी कायम ठेवली..\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nपंकजा मुंडे समर्थक रमेश पोकळेंची बंडखोरी, उमेदवारी कायम ठेवली..\nमंगळवार, 17 नोव्हेंबर 2020\nशिरीष बोराळकर यांची भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंड यांचे कट्टर समर्थक असलेल्या रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मुर्ती हातात घेत त्यांनी उमेदवारी दाखल केल्याने त्यांच्या या बंडाची चर्चा राज्यभरात सूरू झाली होती. परंतु रमेश पोकळे हा भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे, समजूतदार आहे, त्याची समजुत काढण्यात मला यश येईल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी औरंगाबद येथे बोराळकरांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्धाटन प्रसंगी व्यक्त केला होता.\nऔरंगाबाद: औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ३५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. बीड भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व पकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश पोकळे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे.\nमराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ४५ पैकी दहा जणांनी आपले अर्ज मागे घतले. यामध्ये अक्षय खेडकर, औरंगाबाद , ईश्वर मुंडे, बीड ,अंभोरे शंकर, औरंगाबाद, जयसिंगराव गायकवाड पाटील, औरंगाबाद, प्रविणकुमार पोटभरे, बीड, विजेंद्र सुरासे, जालना, विवेकानंद उजळंबकर, लातूर, शेख गुलाम रसुल, औरंगाबाद, संजय गंभीरे ,बीड आणि संदिप कराळे, नांदेड यांचा समावेश आहे.\nशिरीष बोराळकर यांची भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंड यांचे कट्टर समर्थक असलेल्या रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मुर्ती हातात घेत त��यांनी उमेदवारी दाखल केल्याने त्यांच्या या बंडाची चर्चा राज्यभरात सूरू झाली होती. परंतु रमेश पोकळे हा भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे, समजूतदार आहे, त्याची समजुत काढण्यात मला यश येईल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी औरंगाबद येथे बोराळकरांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्धाटन प्रसंगी व्यक्त केला होता.\nपकंजा मुंडे यांचे दुसरे समर्थक प्रवीण घुगे यांनी समजूत काढून त्यांना माघार घ्यायला लावण्यात पकंजा मुंडे, रावसाहेब दानवे यांना यश आले होते. परंतु आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पोकळे यांनी माघार न घेता बंडाच निशाण कायम ठेवले आहे. आता पोकळे यांची कुणी समजुत घालण्याचा प्रयत्न केला, की मग त्यांना अर्ज कायम ठेवा, सल्ला देण्यात आला हे मात्र समजू शकलेले नाही. जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्यामुळे अधिच अडचणीत सापडलेल्या भाजपच्या उमेदवाराची अडचण पोकळे यांनी बंडखोरी केल्याने आणखीणच वाढली आहे.\nबोराळकर शिरीष (भाजप), औरंगाबाद, सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस) औरंगाबाद, अब्दुल रऊफ ( समाजवादी पार्टी) औरंगाबाद, अंकुशराव पाटील ( राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर, कुणाल खरात, (AIMIM) औरंगाबाद, ढवळे सचिन राजाराम ( प्रहार जनशक्ती पक्ष), औरंगाबाद, प्रा.नागोराव पांचाळ ( वंचित बहुजन आघाडी) परभणी, डॉ.रोहित बोरकर ( आम आदमी पार्टी) पुणे, शे.सलीम शे.इब्राहिम (वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी, सचिन निकम (रिपब्लिकन सेना) औरंगाबाद, अशोक सोनवणे ( अपक्ष ) औरंगाबाद, ॲड./प्रा. अश्विनकुमार क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' ( अपक्ष ) नांदेड, आशिष देशमुख (अपक्ष) बीड, उत्तम बनसोडे (अपक्ष) नांदेड, काजी तसलीम निजामोद्दीन (अपक्ष) उस्मानाबाद, कृष्णा डोईफोडे (अपक्ष), औरंगाबाद.ॲड.गणेश करांडे (अपक्ष) बीड, घाडगे राणी रवींद्र (अपक्ष) बीड, दिलीप घुगे ( अपक्ष), हिंगोली, पोकळे रमेश ( अपक्ष) बीड, भारत फुलारे (अपक्ष) औरंगाबाद, ॲड. (डॉ.) यशवंत कसबे (अपक्ष) परभणी, रमेश कदम (अपक्ष) नांदेड, राम आत्राम (अपक्ष) लातूर, वसंत भालेराव (अपक्ष) औरंगाबाद,विलास तांगडे (अपक्ष) जालना, डॉ.विलास जगदाळे (अपक्ष) औरंगाबाद, विशाल नांदरकर (अपक्ष) औरंगाबाद, ॲड.शरद कांबळे (अपक्ष) बीड, ॲड.शहादेव भंडारे (अपक्ष) बीड, ॲड.शिरिष कांबळे (अपक्ष) बीड, शेख हाज्जू हुसेन पटेल (अपक्ष) औरंगाबाद , समदानी शेख (अपक्ष) नांदेड, सिध्देश्वर मुंडे (अ���क्ष) बीड, आणि संजय तायडे ( अपक्ष) औरंगाबाद हे निवडणूक मैदानात आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nदहावी उतीर्ण झालेल्या पुष्कराज सातवचे सोनिया, प्रियंका गांधींकडून कौतुक..\nऔरंगाबाद ः काॅंग्रेसचे दिवगंत नेते खासदार राजीव सातव यांचे चिरंजीव पुष्कराज हा दहावीमध्ये ९८.३३ टक्के एवढे गुण मिळवून उतीर्ण झाला. त्यांच्या या यशाचे...\nरविवार, 25 जुलै 2021\nपंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून राज्य आणि राष्ट्रीय नेतेही गायब..\nऔरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून परळीत शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत....\nरविवार, 25 जुलै 2021\nखरोखर आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे का\nनाशिक : कोकण, कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा पडला. असंख्य सामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागले, प्रचंड वित्तहानी झाली. (Konkan, Kolhapur and...\nरविवार, 25 जुलै 2021\nपाॅझीटीव्हीटी दर १.१५ तरीही कोरोना चाचण्या वाढवा..\nऔरंगाबाद : कोविड विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nडोंगर, दऱ्या, धबधब्यांवर जाऊन सेल्फीचा मोह टाळा; पोलिसांकडून सावधानतेचा इशारा..\nऔरंगाबाद : ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातुन जिल्हयातील नागरिकांनी...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nमोदी म्हणाले, दानवेजी महत्वाची जबाबदारी दिली आहे, संधीचं सोनं करा..\nऔरंगाबाद ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या कुटुंबियासह काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बारा मिनिटांच्या या भेटीत...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nपावसाचे रौद्ररुप पाहून जयंत पाटील म्हणाले...तातडीने स्थलांतरीत व्हा\nमुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज; पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना\nमुंबई : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या (Heavy Rain) इशाऱ्यानंतर कोंकण विभागात रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nमहाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी झपाटलेले नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस..\nऔरंगाबाद ः एक अच्छा नेता या तो रास्ता तलाश लेता है, या तो बना लेता है, बहाने नही बनता, या उक्तीला साजेसे असे नेतृत्व म्हणते महाराष्ट्राचे माजी...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nअडीचशे गोरगरिब ह्दय रुग्णांचे आशिर्वाद, याच अजित पवारांना शुभेच्छा..\nबीड : फक्त काम करत राहायचे आणि त्याचे श्रेय घ्यायचे नाही, असा अजित पवारांचा शिरस्ता आहे. कोविड काळात तर त्यांचे काम संबंध राज्याने पाहीले. काम...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nवैजापूरला दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला..\nऔरंगाबाद ः राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजकारणातील एक अष्टपैलु व्यक्तीमत्व अशा शब्दांत त्यांचे वर्णन करावे...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nवीज ग्राहकांच्या तक्रारींवर स्मार्ट वीज मीटरचा उतारा...\nपिंपरी : घरगुती वीज ग्राहकांच्या वीज मीटरच्या तक्रारींवर राज्याच्या ऊर्जा विभागाने स्मार्ट मीटरचा तोडगा काढला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nऔरंगाबाद aurangabad विभाग sections निवडणूक बीड beed भाजप लातूर latur तूर नांदेड nanded गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे pankaja munde रावसाहेब दानवे raosaheb danve राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress aimim पुणे आशिष देशमुख उस्मानाबाद usmanabad भारत रमेश कदम ramesh kadam\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8B", "date_download": "2021-07-26T21:25:54Z", "digest": "sha1:NDOCPICPVI3MXK74SOBYVC5YAUPE5NAW", "length": 6118, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्युनो - विकिपीडिया", "raw_content": "\n(जुनो या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख रोमन देवता \"जुनो\" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जुनो (निःसंदिग्धीकरण).\nज्युनो ही प्रमुख रोमन देवता आहे. ती सॅटर्नची मुलगी व ज्युपिटरची मोठी बहीण (तसेच पत्नी) आहे. ती व ग्रीक देवता हीरा सारख्याच आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस\nरोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी\n१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १८:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathikitchen.in/author/admin/", "date_download": "2021-07-26T20:59:22Z", "digest": "sha1:FLP63IET5WYIID663GIJKG3MESR4LOWG", "length": 6186, "nlines": 92, "source_domain": "marathikitchen.in", "title": "admin - मराठी किचन", "raw_content": "\nखिमा कलेजी साहित्य : खिमा एक किलो, कलेजी पाव किलो कांदे आठ-दहा मध्यम आकाराचे किसून टोमॅटो चार-पाच मध्यम आकाराचे किसून हिरव्या मिरच्या दोन दालचिनीचा लहान […]\nचिकन तीलवाला साहित्य : चिकन एक किलो (आठ-दहा तुकडे) पांढरे तीळ अर्धी वाटी भाजून चक्का अर्धी वाटी मीठ काळे मीठ अर्धा चमचा मिरपूड एक चमचा […]\nमटण मसाला साहित्य : मटण एक किलो तीन लिंबांचा रस हिरव्या मिरच्या पाच दही एक वाटी चिरलेली कोथिंबीर दोन वाट्या मीठ जिरे एक चमचा धनेपूड […]\nचिकन बिर्याणी साहित्य: चांगल्या प्रतीचा तांदूळ चार वाट्या चिकन दीड किलो (दहा-बारा तुकडे करून) बिर्याणी मसाला तीन-चार चमचे कांदे आठ-दहा पातळ उभे चिरून कुरकुरीत तळून […]\nपनीर पसंदा टिक्की साठी साहित्य : किसलेलं पनीर दीड वाटी बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा काळे मिरे भरडून पाव चमचा मैदा चार चमचे मीठ […]\nसामोसा पारीसाठी साहित्य : अडीच वाट्या मैदा, सहा-सात चमचे तेल, चिमूटभर मीठ. सारणासाठी: दोन चमचे तेल बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी उकडून-सोलून कुस्करून घेतलेले बटाटे […]\nचटपटा पनीर चाट साहित्य : पनीरचे तुकडे एक वाटी कांदा पातळ उभा चिरून एक वाटी टोमॅटो पातळ चकत्या करून एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून पाव […]\nफ्लॉवर टिक्का साहित्य : फ्लॉवर पाव किलो चक्का दोन चमचे आलं-लसूण वाटण एक चमचा कसूरी मेथी एक चमचा मीठ एका लिंबाचा रस तिखट अर्धा चमचा […]\nहरा-भरा कबाब साहित्य : बारीक चिरलेलं पनीर मटार दाणे शिजवून कुस्करलेले किंचित शिजवून घेऊन चिरलेली पालकाची पानं, ब्रेडचा चुरा- सगळं अर्धी-अर्धी वाटी आलं वाटण एक […]\nव्हेज कबाब साहित्य : गाजर किसून एक वाटी ढोबळी मिरची एक बारीक चिरून बटाटा चार उकडून कुस्करलेले हिरवी मिरची एक बारीक चिरून कोथिंबीर बारीक चिरून […]\nराजेंद्र रामचंद्र नातू. on खिमा कलेजी\nRagini kadam on उपयुक्त किचन टिप्स\nNeelam tawhare on पनीर टीक्का मसाला\nशाही पुलाव - मराठी किचन on मसाला टोस्ट सँडविच\nभाकरी पोळी रोटी पुरी फुलके ( सर्व प्रकार )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/11376", "date_download": "2021-07-26T20:07:25Z", "digest": "sha1:EIFY76DUZ4AZVBZTZU54SIENXNHSFBWO", "length": 12580, "nlines": 135, "source_domain": "abhivrutta.com", "title": "गावाला साक्षर करून पूर्ण करण्याचा सुनिता पावरा यांचा निर्धार | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome अनुपमा... महिला विश्व गावाला साक्षर करून पूर्ण करण्याचा सुनिता पावरा यांचा निर्धार\nगावाला साक्षर करून पूर्ण करण्याचा सुनिता पावरा यांचा निर्धार\nस्वप्न पाहण्यातच आयुष्य घालविणारे किंवा ते पूर्ण न झाल्याच्या वेदना घेऊन जगणाऱ्यांकडून चांगले काम होऊ शकत नाही. उलट स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी धडपड करणारे आपल्या कामातून समाधान मिळवु शकतात हे रेवानगरच्या सुनिता पावरा यांनी सिद्ध केले आहे. शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसले तरी गावातील मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी सतत नवे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत.\nधडगावच्या असलेल्या सुनिताताईंनी लग्नानंतर अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्यास सुरूवात केली. शिक्षण केवळ १२ वी पर्यंत झाल्याने त्यांना इच्छा असूनही शिक्षिका होता आले नाही. बालकांना शिकविण्याचे समाधान मिळावे म्हणून त्यांनी अंगणवाडी सेविकेचे काम स्वीकारले. अंगणवाडीची इमारत सुंदर असावी अशी त्यांची इच्छा होती. ग्रामपंचायतीकडून मिळणारा निधी पुरेसा नसल्याने त्यांनी लोकसहभागातून इमारतीला सजविले. आतादेखील प्रवेशद्वारासाठी त्यांनी ५ हजार रुपये गोळा केले असून २५ हजाराचा निधी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.\nबालकांचे पूर्णशिक्षण चांगले झाल्यास पाया मजबूत होत असल्याने त्यांनी अंगणवाडीतच नवे शैक्षणिक उपक्रम राबविले. टाकाऊ वस्तूपासून शैक्षणिक साहित्य तयार करून खेळणी, मॉडेल्स, खेळ, चित्रे, विविध वस्तूंच्या सहाय्याने मुलांना इथे शिक्षण दिले जाते. त्यामुळे अंगणवाडीत येणारी मुले उत्साहाने वावरताना आणि चटकन प्रतिसाद देताना दिसतात. नव्या वस्तू तयार केल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद उत्साह देणारा असल्याचे त्या सांगतात.\nगावातील कुपोषण दूर करण्यातही त्यांना चांगले यश आले आहे. 19 कुपोषित बालकांच्या प्रकृतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. खाजगी डॉक्टरांकडून उपचाराचा आग्रह धरून एका कमी वजनाच्या मुलीचे प्राणही वाचविले. महिलांना पाककृती करून दाखविणे, आहाराची माहिती देणे, घरातील पाककृती अंगणवाडीत आणण्यासाठी सांगणे व त्यात सुधारणा सुचविणे आदी उपक्रम कुपोषण कमी करण्यात उपयुक्त ठरले आहेत.\nडिजिटल अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांनी सहज शिक्षणाची पद्धत अनुसरली आहे. त्यामुळे बाळगोपाळ अंगणवाडीत रमतात आणि आनंदी दिसतात. शिक्षण आणि व्यायाम यांचा समन्वय होण्यासाठी त्यांनी स्वत:च्या पद्धती विकसित केल्या आहेत. त्यामुळेच लहान मुलांसोबत वाघोबाचे गाणे म्हणताना आणि लहान मुल होऊन नाचताना आपल्या कामात रममाण होताना दिसतात.\nआपली अंगणवाडी सुंदर करण्यासोबत परसात भाजीपाला लावण्याची त्यांची इच्छा आहे. बालकांना निसर्गात रममाण होता यावे आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आदर्श शिक्षिका होण्यासाठी शाळेतील नोकरीच असावी लागते असे नाही तर शिकणारा आणि शिकविणाऱ्यात विश्वासाचे-स्नेहाचे नाते निर्माण होणे गरजेचे असते. सुनिताताईंच्या अंगणवाडीत हेच पहायला मिळत असल्याने तेथील मुले नक्कीच पुढे चांगले शिक्षण घेतील.\n(सौजन्य : जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार)\nPrevious articleपंच्याऐंशी वर्षीय आजीचे कोविड लसीकरणासाठी आवाहन\nNext articleपदांच्या निर्मितीबाबत समाज माध्यमांमध्ये प्रसारित झालेला २७ जानेवारी आणि १८ फेब्रुवारीचा शासन निर्णय बनावट\nकेंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भारती पवार यांना संधी\nडॉ. सुबी चतुर्वेदी ‘इनोव्हेटिव्ह लीडर आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित\nअवकाश वारी : कल्पना चावला, सुनिता विलियम्स यांचा वारसा चालवणार सिरीशा बांदला\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-rules-change-for-mla-abdul-sattar-4719215-NOR.html", "date_download": "2021-07-26T20:21:53Z", "digest": "sha1:KEMQWV6DL64FCYAJZQPUBXFH7ROYM5KD", "length": 9912, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rules change for mla abdul sattar | अब्दुल सत्तारांसाठी आमदार निधी खर्चाचेच नियम बदलले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअब्दुल सत्तारांसाठी आमदार निधी खर्चाचेच नियम बदलले\nऔरंगाबाद - सिल्लोडचे आमदार तथा पशुसंवर्धन विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी आमदार निधी खर्च करण्याच्या नियमांतच बदल केला आहे. अन्य स्पर्धकांनी मतदारसंघांत रुग्णवाहिका सुरू केल्याने आपलीही रुग्णवाहिका दिसावी यासाठी सत्तार व त्यांचे नातेवाईक संचालक असलेल्या दोन खासगी शैक्षणिक संस्थांना दोन रुग्णवाहिका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसे पत्र जिल्हा प्रशासनाला बुधवारी प्राप्त झाले. आमदार निधीतून खासगी संस्थांना मदत केली जात नाही. मात्र सत्तार यांच्या हट्टासमोर कर्तव्यकठोर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही हात टेकले असून विशेष बाब म्हणून आमदार निधीतून खासगी संस्थांना रुग्णवाहिका देण्याच्या निर्णयावर त्यांनी स्वाक्षरी केल्याचे समजते.\nसत्तार यांच्या आमदार निधीतून १६ लाख तर औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांच्या निधीतून तेवढीच रक्कम रुग्णवाहिका खरेदीसाठी देण्यात आली आहे. ज्या संस्थांना रुग्णवाहिका देण्यात आल्या त्या दोन्हीही संस्थांवर सत्तार यांचे नातेवाईक संचालक म्हणून आहेत.\nसिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असलेले जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर मोटे-इद्रिस मुलतानी मित्रमंडळ (३), सुनील पाटील मित्रमंडळ (२)यांच्याकडे मिळून ५ रुग्णवाहिका आहेत. त्या स्वखर्चाने चालविल्या जातात. त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. याचा फटका येत्या विधानसभा निवडणुकीत बसू नये म्हणून सत्तार यांनी शा���कीय खर्चाने रुग्णवाहिका खरेदी करून त्या स्वत:च्या मालकीच्या संस्थांकडे दिल्याचा आरोप ज्ञानेश्वर मोठे यांनी केला आहे. समाजसेवा करायची असेल तर स्वखर्चाने करावी, असा टोला मोटे यांनी लगावला.\nकाय आहे खर्चाचा नियम\nआमदार निधी हा सार्वजनिक हितासाठी वापरला जातो. त्यात रस्ते, सामजिक सभागृह, व्यायामशाळा उभारल्या जाऊ शकतात. मात्र कोणत्याही खासगी संस्थांना आमदार त्यांचा निधी देऊ शकत नाही. आमदार निधी हा सार्वजनिक असतो. जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल, अशा कामांसाठी तो वापरला जातो. सर्वाधिक निधी हा रस्त्यांच्याच कामांसाठी वापरला जात असल्याचे दिसते. मात्र हा निधी खासगी संस्थांना दिला जात नाही. सिल्लोडसाठी विशेष बाब म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.\nसत्तार यांच्यासाठी काढण्यात आलेला आदेश काय म्हणतो\nअपवादात्मक स्थितीत विशेष बाब म्हणून अब्दुल सत्तार व सुभाष झांबड या दोन आमदारांच्या निधीतून प्रगती शिक्षण संस्था व नॅशनल एज्युकेशन सोसायटी या दोन खासगी संस्थांना प्रत्येकी १६ लाखांच्या रुग्णवाहिका खरेदी करण्यास मंजुरी देण्यात येते. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावे त्या खरेदी केल्या जातील. रुग्णवाहिकांची देखभाल-दुरुस्ती तसेच त्यावर कर्मचारी नियुक्त करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांची असेल, असे उपसचिव अ. शि. बेळगुद्री यांनी राज्यपालांच्या आदेशावरून काढलेल्या विशेष आदेशात म्हटले आहे. याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली असून आठ दिवसांत अंमलबजावणी होईल.\nप्रगती शिक्षण संस्था, सोयगाव,\nनॅशनल एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड\nया दोन्हीही संस्थांवर सत्तार यांचे वर्चस्व आहे. त्यांना प्रत्येकी १६ लाख रुपये रुग्णवाहिका घेण्यासाठी दिले जातील. जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत ही खरेदी होईल. खरेदीनंतर मालकी शैक्षणिक संस्थांकडे जाईल. देखभाल, दुरुस्ती तसेच कर्मचारी नियुक्त करण्याची जबाबदारी त्या संस्थांवर असेल.\nहा तर स्वत:चा उद्धार\nजनतेच्या सुख दुःखात सत्तार यांचा कधीही सहभाग नसतो. शासनाच्या पैशावर स्वत:च्या नावाचा उद्धार व्हावा यासाठी शासनाच्या निधीचा ते वापर करतात. आयजीच्या जिवावर बायजी उधार असा हा प्रकार आहे. सत्तारांचे पितळ या निमित्ताने उघडे पडले. ते नेमके काय करतात हे उघड झाले.\nज्ञानेश्वर मोटे, जिल्हा परिषद सदस्��, सिल्लोड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-uncle-nephew-in-the-of-murder-arrested-5473528-NOR.html", "date_download": "2021-07-26T19:30:43Z", "digest": "sha1:WNSAFVZRQF7D72O7LVXIXMU7DY36ZG3D", "length": 5881, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Uncle-nephew in the of murder arrested | प्रेयसीचा खून करणाऱ्या मामा-भाच्याला अटक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रेयसीचा खून करणाऱ्या मामा-भाच्याला अटक\nपरळी - वीटभट्टीवर काम करणाऱ्या प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने मामाच्या मदतीने प्रेयसीचा गळा दाबून खून केल्यानंतर मृतदेह खदानीत फेकून दिल्याची घटना परळी शहराजवळील दादाहरी वडगाव शिवारात शुक्रवारी रात्री उघडकीस आली आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.\nपरळी शहराजवळील दाऊतपूर शिवारात आशू आरेफखाँ पठाण (२१, रा. गंगाखेड, जि. परभणी) ही तरुणी कुटुंबासह वीटभट्टीवर मजुरीचे काम करत होती. तेथेच राहणारा नजीर सुभान बागवान (२१) हा जेसीबीचालक म्हणून काम करत होता. नजीरचे त्या तरुणीबरोबर एक वर्षापासून प्रेमसंबंध जुळले होते. तरुणीने नजीर बागवान याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. परंतु नजीर लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन तरुणीने त्याला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.\n२६ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नजीर बागवान याने आशूला “आपण पळून जाऊ’ असे खोटे सांगून मामा शेख अस्लम पाशा यांच्या मदतीने घराच्या बाहेर बोलावले. त्यानंतर घरापासून काही अंतरावर तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर तरुणीच्या कमरेला दगड व दोरीने बांधून मृतदेह खदानीच्या पाण्यात फेकून दिला.\nआठ दिवसांनंतर मृतदेह पाण्यावर तरंगला : आठ दिवसानंतर तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिले. लोकांची खदानीजवळील गर्दी पाहून आरेफ पठाण हे खदानीजवळ गेले. तरुणीच्या अंगातील कपड्यावरून त्यांनी मृतदेह आशूचा असल्याचे ओळखले. त्यांनी ही माहिती परळी ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.\nमामा-भाच्याला ठोकल्या बेड्या याप्रकरणी शवविच्छेदन अहवालात तरुणीचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. परळी ग्रामीण ठाण्याचे पोलिस न��रीक्षक रामचंद्र चाटे यांनी या प्रकरणाचा तपास लावला. अवघ्या बारा तासांत नजीर बागवान व त्याचा मामा शेख अस्लम पाशा या दोघांना त्यांनी अटक केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-long-queew-on-rto-office-4880355-NOR.html", "date_download": "2021-07-26T19:56:28Z", "digest": "sha1:YSQ5Z6CUPLJJCESHE3QWUMEV4IQ4HXZH", "length": 5525, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "long queew on RTO office | परिवहन कार्यालयाबाहेर नागरिकांची लांबलचक रांग, वाहतूक निरीक्षक तैनात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपरिवहन कार्यालयाबाहेर नागरिकांची लांबलचक रांग, वाहतूक निरीक्षक तैनात\nजळगाव - आरटीओ कार्यालयात दलालांना बंदी घातल्यानंतर नागरिकांची स्वत: आपले काम करताना चांगलीच पंचाईत होत आहे. त्यांची ही समस्या सोडवण्यासाठी आता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एक वाहतूक निरीक्षक तैनात करण्यात आला आहे. तो कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कामाबाबत चौकशी करतो त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंद करतो; तसेच त्यांना तो कामाबाबत मार्गदर्शनदेखील करतो.\nसोमवारपासून राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये दलालांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात शुकशुकाट झाला आहे. एजंटच नसल्यामुळे नागरिक स्वत: येऊन आपले काम करून घेत आहेत. मात्र, कागदपत्रांची माहिती नसल्यामुळे त्यांची धावपळ होत आहे. यावर उपाय म्हणून कार्यालयाने एका वाहतूक निरीक्षकाची नेमणूक केली आहे. हा निरीक्षक नागरिकांना मार्गदर्शन करतो; त्यामुळे नागरिकांना आपले काम करणे सोयीस्कर झाले आहे.\nविविधकामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने आरटीओ कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच उभी करावी लागत आहेत. प्रवेशद्वारावरील निरीक्षकाकडून कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर तो त्या व्यक्तीची रजिस्टरमध्ये नोंदणी करून प्रवेश देत आहे. त्यामुळे कार्यालयात दलाल मुक्तीची अंमलबजावणी १०० टक्के होत आहे.\nलायसन्सकाढणे- वाहनचालवण्याचा परवाना काढण्यासाठी आता ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तशी प्रिंट घेऊन दिलेल्या वेळेत आरटीओ कार्यालयाच्या मुख्य इमारतीत परीक्षा घेण्यात येते. या वेळी सोबत अॅड्रेस प्रुफ, लाइट बिल, आधारकार्ड, मतदानकार्ड या पैकी एका कागदपत्राची झेरॉक्स ओरिजिनल प्र��� सोबत ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील कागदपत्रांमध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, दोन पासपोर्ट फोटो आवश्यक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-thursday-20-october-2016-daily-horoscope-in-marathi-5442668-PHO.html", "date_download": "2021-07-26T20:56:16Z", "digest": "sha1:Z664WBTA4NLJLXQSYAR7FPIWBKEGABFL", "length": 3393, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "thursday 20 october 2016 daily horoscope in marathi | 1 शुभ आणि 1 अशुभ योग : काहीसा असा राहील तुमच्यासाठी गुरुवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n1 शुभ आणि 1 अशुभ योग : काहीसा असा राहील तुमच्यासाठी गुरुवार\nगुरुवारी मृत्यू योग जुळून येत असून या योगाचा अशुभ प्रभाव चार राशीच्या लोकांवर जास्त राहील. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांवर या योगाचा प्रभाव कमी राहील. या व्यतिरिक्त मंगळ आणि चंद्राचा दृष्टी संबंध येत असल्यामुळे लक्ष्मी योगही जुळून येत आहे. या शुभ योगाचा प्रभाव इतर आठ राशींवर राहील. या योगाच्या प्रभावाने धनलाभ होऊ शकतो. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील. लव्ह, करिअर आणि आरोग्याच्या दृष्टीने दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 1 शुभ आणि 2 अशुभ योगाचा प्रभाव तुमच्या राशीसाठी कसा राहील...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C/", "date_download": "2021-07-26T20:14:28Z", "digest": "sha1:6B2PZUFIEJHPD4X5LKHAX3XVWVF7ME3J", "length": 21964, "nlines": 100, "source_domain": "mediawatch.info", "title": "शेतकर्‍यांचं पाणी उद्योजकांना विकलं, हे जनतेला कळू द्या! - Media Watch", "raw_content": "\nHome Uncategorized शेतकर्‍यांचं पाणी उद्योजकांना विकलं, हे जनतेला कळू द्या\nशेतकर्‍यांचं पाणी उद्योजकांना विकलं, हे जनतेला कळू द्या\nराजकीय नेत्याने एखादा आगळावेगळा शोध लावल्याबद्दल एखादं पारितोषिक असेल, तर ते निर्विवादपणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यावे लागेल, एवढा महत्वाचा शोध त्यांनी लावला आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यात शौचालयांची संख्या वाढल्यामुळे पाण्याचा वापर वाढला आणि त्यामुळे राज्याची सिंचनक्षमता कोलमडली, असा अजब शोध अजितदादांनी लावला आहे. कुठल्या टीव्ही चॅनलच्या रिअँलिटी शोमध्ये त्यांनी ही गंमत केली नाहीय. चक्क राज्याच्या विधानसभेत ‘ऑन द रेकॉर्ड’ ते हे बोललेत. गेल्या दहा वर्षात राज्याची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी 50 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च झाला असतांना केवळ 0.1 टक्केच सिंचनक्षमता का वाढली, या प्रश्नाला उत्तर देतांना केळी, द्राक्ष, उसाच्या लागवडक्षेत्रात वाढ होण्यासोबतच शौचालयांची संख्या वाढल्यामुळे सिंचन क्षमता कमी झाली आहे, असं बेजबाबदार उत्तर त्यांनी दिलं आहे. खरं तर सिंचनासाठी राखीव असलेलं पाणी गेलं कुठे, याची अजितदादांएवढी माहिती कोणालाच नाही. मात्र ती जाहीर करणं सोयीचं नसल्याने राज्याच्या सर्वोच्च सभागृहाची त्यांनी जाणिवपूर्वक दिशाभूल केली. मागील तीन वर्षापासून ते हेच काम करत आहेत.\nगेल्या दहा वर्षात राज्यात अनेक सिंचन प्रकल्पांची निर्मिती झाली. त्यामध्ये अपेक्षित तो पाणीसाठाही जमा झाला. मात्र शेतकर्‍यांच्या हक्काचं ते पाणी वीज प्रकल्प आणि खासगी उद्योगांच्या मालकांना विकण्याचा पराक्रम अजितदादा व त्यांच्या सहकार्‍यांनी केला असल्याने हा विषय निघाला की, अजितदादा आणि त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिलेदार लपवाछपवी सुरू करतात. अतिशय गंभीर असा हा विषय आहे. ‘प्रयास’ या सामाजिक संस्थेने अजितदादा जलसंपदा मंत्री असतांना त्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री उच्चाधिकार समितीने सिंचनाच्या पाण्याची कशी अनिर्बध पळवापळवी केली, याचे ठोस पुरावे समोर आणले आहेत. 2007 ते 2009 या तीन वर्षात अजितदादांनी राज्यातील 43 धरण प्रकल्पांतील तब्बल 2886 दशलक्ष घनमीटर सिंचनाचे पाणी बिगर सिंचनासाठी वळविण्याचा पराक्रम केला आहे. उच्चाधिकार समितीचं कार्यवृत्त तपासलं तर जवळपास साडेतीन लाख हेक्टर सिंचनक्षेत्र यामुळे बाधित झालं असल्याचं लक्षात येते. विशेष म्हणजे सरकारने याची कबुलीही दिली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यातील सारे नियम व तरतुदींना धाब्यावर बसवून अजितदादांनी स्वत:च्या घरातील विहिरीचे पाणी असल्यासारखे हे पाणी वाटून टाकले. सिंचनासाठी राखीव असलेले पाणी इतर क्षेत्रांना द्यावयाचे असल्यास त्याबाबतचे निर्णय मंत्री उच्चाधिकार समिती घेत असते. या समितीत जलसंपद���, अर्थ, पाणी पुरवठा, उद्योग, कृषी या खात्यांचे मंत्री असतात. कृषीमंर्त्यांची परवानगी याविषयात अनिवार्य असते. मात्र त्या तीन वर्षात अजितदादांनी सार्‍यांना फाटय़ावर बसवून आपल्या मर्जीतील उद्योग समूहांना मनमानी पद्धतीने पाण्याचे वाटप केल्याचे पुरावे आहेत.\nमहाराष्ट्राला 2012 पर्यंत भारनियमनमुक्त करायला निघालेल्या अजितदादांनी वीज प्रकल्पांवर विशेष मेहरबानी दाखविली आहे. बिगर सिंचनासाठी वळविलेल्या पाण्यापैकी 54 टक्के पाणी वीज प्रकल्पांना दिले आहे. सोफिया पॉवर, अदानी पॉवर, एनटीपीसी, लॅंको महानदी पॉवर आदी कंपन्यांच्या औष्णिक वीज प्रकल्पांना तब्बल 430.12 दशलक्ष घनमीटर पाण्याचे वाटप झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा प्रकल्पाचं काम पूर्ण होण्याअगोदरच त्यातील पाणी लॅंको पॉवरला देण्यात आलं आहे.\nशेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी लॅंकोसह अनेक सिंचन प्रकल्पांना पंतप्रधान पॅकेजमधून अर्थसहाय्य देण्यात आलं. त्या प्रकल्पातील पाणी कुठल्याही परिस्थितीत सिंचनाशिवाय कुठल्याही उद्दिष्टासाठी वापरता येत नाही. तरीही त्या धरणातील पाण्याची खुलेआम विक्री झाली. (विशेष म्हणजे धरण्यातीलच पाण्याची विक्री झाली नाही, तर चक्क नद्यांचंही पाणी विकण्यात आलं आहे. विदर्भातील वर्धा, वैनगंगा आदी नद्यांचं पाणी वेगवेगळ्या प्रकल्पांना देण्यात आलं आहे.) अमरावतीच्या अप्पर वर्धा प्रकल्पातून सोफिया पॉवर कंपनीला अशाच प्रकारे तब्बल 87.6 दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात आलं आहे. नुकताच पाटबंधारे विभाग आणि सोफियामध्ये याबाबत करारही झाला आहे. वीज प्रकल्पांपाठोपाठ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतींसाठी 21 टक्के, तर विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) 16 टक्के पाणी पळविण्यात आलं आहे. शेतकर्‍यांच्या या हक्काच्या पाण्यातून ‘इंडिया बुल’ या कंपनीला 16.29 टक्के, रिलायन्सला 9.5, तर अदानीला 8.68 टक्के पाणी मिळाले. माहितीच्या अधिकारातून मिळालेली ही माहिती महाराष्ट्र आता नावापुरतेच कृषीप्रधान राज्य राहिल्याचे स्पष्ट करते. शेतकर्‍यांचे तारणहार म्हणविणारे अजित पवारसारखे नेते उद्योजकांचंच हित कसं पाहतात, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. अजितदादा केवळ वीज प्रकल्प व उद्योजकांना पाणी देऊन थांबले नाही, तर या पाणीवाटपाच्या निर्णयाविरूद्ध कोणत्याही शेतकर्‍याला न्यायालयात धाव घेता येऊ नये, यासाठी त्यांनी जलसंपत्ती नियमन विधेयकही मंजूर करून घेतले. गेल्या वर्षीच्या अधिवेशनात मध्यरात्री 1 वाजता सभागृहात विरोधी पक्षांचे केवळ आठ सदस्य उपस्थित असताना त्यांनी हे विधेयक मांडले व लगेचच त्यावर सभागृहाची मोहोरही उमटवून घेतली. शेतकर्‍यांच्या पाण्यावर त्यांनी जो नियोजनबद्ध डाका घातला, त्याला अशापद्धतीने राजमान्यता मिळवून घेतली. सरकारमध्ये कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना सार्‍यांना ही बदमाशी माहीत आहे. एक देवेंद्र फडणवीस सोडले तर याविषयात कोणी काही फार बोललं नाही. आता तर हा विषय संपल्यात जमा आहे. वीज प्रकल्पाच्या मालकांनी बहुतेक नेत्यांना विकत घेतलं आहे. बाकीच्यांची तोंड राजकीय दबाबतंत्राने बंद करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या दादागिरीमुळे वैतागलेले कॉंग्रेसचे नेते अलीकडे सिंचन विषयात गळा काढत आहे. एवढा प्रचंड खर्च करूनही पाणी गेलं कुठे, असा त्यांचा सवाल आहे. याचे उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी झालेल्या खर्चातील मोठा वाटा अजितदादांच्या मर्जीतील कंत्राटदारांच्या घशात गेला आहे. (त्यापैकी काही महाभाग आज विधानपरिषदेत आमदार म्हणून निवडून आले आहेत. धरणाची कामं अर्धवट ठेवून त्यातून जमा झालेला पैसा त्यांनी नगरसेवकांच्या खरेदीसाठी वापरला हे त्यांचं कर्तृत्व. या आमदार कंत्राटदारांच्या कथा हा एक स्वतंत्र विषय आहे.) या कंत्राटदारांनी अजिबातच सिंचन क्षमता निर्माण केली नाही, असे नाही. मात्र ती क्षमता वर उल्लेख केल्याप्रमाणे उद्योजकांच्या हितासाठी वापरण्यात आली आहे. सिंचनाचं पाणी वीज प्रकल्प व सेझसाठी वापरण्यात येत आहे. उपलब्ध सिंचनाच्या पाण्यावर अशाप्रकारे दरोडा घालून झाल्यानंतर आता कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष सिंचनावर श्वेतपत्रिका काढण्याची भाषा करत आहे. हे केवळ नाटक आहे. त्याला काहीही अर्थ नाही. त्या श्वेतपत्रिकेत शेतकर्‍यांच्या हक्काचं पाणी आमच्या सरकारने उद्योजकांना विकलं, हे सांगण्याची हिंमत कॉंग्रेस, राष्ट्रवादी दाखविणार आहेत काय\n(लेखक दैनिक पुण्य नगरीचे\nPrevious articleजाता जात नाही ती जात, हेच खरे\nNext articleरावसाहेबांची कवचकुंडलं गेली\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी ��ैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\n“अपनी मर्जीसे कहां अपने सफरके हम है..”\nअविस्मरणीय लेह- लडाख सहल\nकैसा यह मेरे जिस्म में इक शोर मचा है..\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://s3f1981e4bd8a0d6d8462016d2fc6276b3.s3waas.gov.in/mr/document-category/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE/", "date_download": "2021-07-26T19:47:55Z", "digest": "sha1:KA7EJJ5C47D5CDMOFKNIY4QMXSFIWV22", "length": 4772, "nlines": 105, "source_domain": "s3f1981e4bd8a0d6d8462016d2fc6276b3.s3waas.gov.in", "title": "कायदे व अधिनियम | Department Preview Site | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nसंयुक्त उपक्रम (केंद्र आणि राज्य)\nधोरणे & मार्गदर्शक तत्त्वे\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nसर्व अंदाजपत्रक माहिती कामगिरी अंदाजपत्रक कायदे व अधिनियम कार्यालयीन आदेश कोर्टाचे आदेश / निर्णय धोरणे & मार्गदर्शक तत्त्वे नागरिकांची सनद नियम आणि कायदे निविदा परिपत्रके / सूचना योजना कागदपत्रे वार्षिक अहवाल वार्षिक पॉलिसी नोट्स शासकीय आदेश माहितीचा अधिकार कागदपत्रे\nपहा / डाउनलोड करा\nशेवटचे अद्यावत: Jul 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/narayan-rane-critics-shivsena-over-nanar-green-refinery/", "date_download": "2021-07-26T21:02:00Z", "digest": "sha1:6UPJGCOQTCINY7GHCCMXFMZOH6KNV4WY", "length": 21887, "nlines": 157, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Narayan Rane critics shivsena over Nanar Green Refinery | कोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा सेनेचा डाव : नारायण राणे | महाराष्ट्���नामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nकोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा सेनेचा डाव : नारायण राणे\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई : कोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचे नारायण राणे पत्रकारांना म्हणाले. कोकण संदर्भातील सर्वच प्रश्नांवर शिवसेनेची नेहमीच दुपट्टी भूमिका करत आली आहे. केवळ पैशांसाठी संपूर्ण कोकणच भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव आहे, असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला.\nरत्नागिरीत होणाऱ्या नाणार ग्रीन रिफायनरीला कोकणात आणण्याचा घाट हा शिवसेनेनेच घातला असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसेवा नारायण राणे यांनी केला आणि नाणार ग्रीन रिफायनरीला आपला तीव्र विरोध असल्याचेही नमूद केले.\nआम्ही कोणत्याही परिस्थितीत नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही आणि अधिकाऱ्यांनी कोणताही दम देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात केसेस दाखल करू. मी मुख्यमंत्री फडणवीसांना ही संदर्भात भेटणार असून त्या व्यतिरिक्त ही मला कोणाकडे जावं लागेल हे मला माहित आहे. कोणत्याही परिस्थितीत मी हा प्रकल्प होऊ देणार नाही असे ही नारायण राणे पत्रकारांना म्हणाले.\nकोकणात एकूण १३ हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आहे आणि या भागात जवळ जवळ ७ लाख आंब्याची झाडं असून प्रसिद्ध देवगड आंबाही याच क्षेत्रात येत. १८ गावांतील जनतेचा नाणार ग्रीन रिफायनरीला तीव्र विरोध शिवसेना केवळ दुपट्टी भूमिका घेऊन केवळ पैशांसाठी संपूर्ण कोकणच भस्मसात करण्याचा घाट घालत आहे. या रिफा��नरीतून होणाऱ्या सांडपाण्यामुळे मासेमारीच खूप मोठा नुकसान होणार असल्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली.\nजर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंचा या प्रकल्पाला विरोध होता तर राज्याचे ‘उद्योगी’ मंत्री आणि केंद्रातील अवजड उद्योग मंत्री शिवसेनेचेच असताना त्यांच्या प्रकल्पांना मान्यताच कशी मिळाली आणि जमीन अधिग्रहनाला मान्यता का दिली असा प्रश्न ही नारायण राणे यांनी उपस्थित केला.\nविरोध करणाऱ्या अशोक वालम यांना मातोश्रीवर बोलावून दम दिला जात आहे आणि त्यांना वारंवार धमक्याही येत आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या पत्नीवरही केसेस टाकल्या आहेत. तुझ्या सात पिढ्या बसून खातील इतका पैसा मिळेल असं पत्र ही अशोक वालम यांना देण्यात आलं.\nया ठिकाणी खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनी जमिनी घेतल्या असल्याची माहित ही आपल्याकडे आहे असा गंभीर आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला. इतकंच काय तर शिवसेनेचे पदाधिकारी इथे दलाली करत फिरताना दिसत आहेत असं ते पुढे म्हणाले.\nमागील बातमी पुढील बातमी\nतर मी पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही: अजित पवार\nमहाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता आल्यास मी अजित पवार तुम्हाला वचन देतो की माझ्या राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देईन आणि तसं नाही करू शकलो तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही.\nउद्धव साहेबांच्या कानठळ्या बसल्या; आणि हॉटेल सिल झालं\nउध्दव साहेबांना ज्या हॉटेल मधून आवाज ऐकू येत होता, त्या हॉटेललाच सिल ठोकण्याची भली मोठी कारवाई शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे. होय ही घटना घडली आहे १५ दिवसापूर्वी महाबळेश्वर येथे भर नाताळच्या हंगामात, ज्यामुळे हॉटेल मालकाला प्रचंड नुकसान सहन करावं लागत आहे.\nरामदास कदमांना खासदार खैरेंशी असलेले मतभेद पडले महागात.\nखासदार खैरेंशी पंगा घेतल्यानेच रामदास कदमांनी औरंगाबादचे पालकमंत्रिपद गमावले अशी कुजबुज राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.\nएकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर \nयाला बातमीला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे.\nजातपात पुढे करून राज्यात जातीय तेढ वाढवलं जातंय : राज ठाकरे\nजातपात पुढे करून राज्यात जातीय तेढ वाढवलं जातंय असं मत राज ठाकरेंनी नोंदवलं. आजच सांगलीत पार पडलेल्या पद्मश���री कवी सुधांशु अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनात त्यांनी हे मत नोंदवलं.\nसिंधुदुर्गात आगीच थैमान, काजूबागा आणि कलमे जळून भस्मसात.\nसिंधुदुर्गातील बांद्याजवळील कास-शेर्ले सीमेवर ‘कोल्ह्यांचो पाचो’ परिसरात आगीचे थैमान. हजारो काजूबागा आणि कलमं आगीत आगीत जळून भस्मसात झाली आहेत.\nभाजप राजवटीत महाराष्ट्राचं मंत्रालय झालं आत्महत्यालय : राज ठाकरे\nभाजप सरकार हे काँग्रेस सरकार पेक्षाही कितीतरी भयानक असल्याची टीका राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या विषयावर बोलताना दिली.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शन���वार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/12701", "date_download": "2021-07-26T20:22:03Z", "digest": "sha1:7FLT3ZFK4CSPAZLRLWLPPJCWWS4Y5AO7", "length": 5931, "nlines": 168, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शेतकरी कर्जमाफीबाबत सर्वपक्षीय सहमती निर्माण व्हावी यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली . यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते . - | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी कर्जमाफीबाबत सर्वपक्षीय सहमती निर्माण व्हावी यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली . यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते .\nपूरग्रस्तांना ता��डीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nशेतकरी कर्जमाफीबाबत सर्वपक्षीय सहमती निर्माण व्हावी यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली . यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते .\nसोमवार, 12 जून 2017\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/massey-ferguson/massey-ferguson-241-di-maha-shakti-40739/48779/", "date_download": "2021-07-26T21:03:23Z", "digest": "sha1:LYKHNYLGVEYDJ6UMB64J7PMKOT3EQDTU", "length": 23511, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले मॅसी फर्ग्युसन 241 DI MAHA SHAKTI ट्रॅक्टर, 2010 मॉडेल (टीजेएन48779) विक्रीसाठी येथे रायबरेली, उत्तर प्रदेश- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: मॅसी फर्ग्युसन 241 DI MAHA SHAKTI\nमॅसी फर्ग्युसन वापरलेले ट्रॅक्टर\nब्रँड - मॅसी फर्ग्युसन\nरायबरेली , उत्तर प्रदेश\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवे���ी दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nरायबरेली , उत्तर प्रदेश\nमॅसी फर्ग्युसन 241 DI MAHA SHAKTI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा मॅसी फर्ग्युसन 241 DI MAHA SHAKTI @ रु. 3,10,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2010, रायबरेली उत्तर प्रदेश.\nमॅसी फर्ग्युसन 5245 MAHA MAHAAN\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे मॅसी फर्ग्युसन 241 DI MAHA SHAKTI\nमॅसी फर्ग्युसन 245 डीआय प्लॅनेटरी प्लस\nमॅसी फर्ग्युसन 246 DI DYNATRACK\nमहिंद्रा 475 डीआय एसपी प्लस\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.mycolorcosmetics.com/mr/handle-materials/", "date_download": "2021-07-26T21:05:45Z", "digest": "sha1:2IFPDCWG247XHLXMHO2T77EJQQ2ST3QB", "length": 4065, "nlines": 169, "source_domain": "www.mycolorcosmetics.com", "title": "", "raw_content": "हँडल सामुग्री - शेंझेन MyColor सौंदर्यप्रसाधन कंपनी, लिमिटेड\nव्यावसायिक मेकअप ब्रश संच\nप्रवास मेकअप ब्रश संच\nवैयक्तिक मेकअप ब्रश संच\nश्वासाने घेतल्या गेलेल्या औषधाच्या आणि स्पंज\nपसंतीचा देखील स्वागत आहे.\nपण काठ शुल्क प्लास्टिक, आणि ऍक्रेलिक हाताळते आवश्यक आहेत.\nतथापि, लाकूड / बांबू हाताळते moldings कोणत्याही आकार ऐच्छिक करता येऊ शकते.\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/mahindra/mahindra-575-di-38580/45957/", "date_download": "2021-07-26T20:21:27Z", "digest": "sha1:I4TR26WCAWPIKMCNCG25XYOEG5UKZVG4", "length": 23210, "nlines": 251, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले महिंद्रा 575 DI ट्रॅक्टर, 2008 मॉडेल (टीजेएन45957) विक्रीसाठी येथे गुलबर्गा, कर्नाटक- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: महिंद्रा 575 DI\nविक्रेता नाव Mehmood Shaikh\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nमहिंद्रा 575 DI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 575 DI @ रु. 3,30,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2008, गुलबर्गा कर्नाटक.\nन्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस\nजॉन डियर 3036 EN\nसोनालिका DI 30 बागबान\nजॉन डियर 5050 D\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे महिंद्रा 575 DI\nमहिंद्रा 475 डीआय एक्सपी प्लस\nमहिंद्रा 585 डीआय सरपंच\nफार्मट्रॅक 50 ईपीआई पावरमैक्स\nन्यू हॉलंड एक्सेल 4710\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-aadwalanawar-uday-thakurdesai-marathi-article-3603", "date_download": "2021-07-26T21:02:27Z", "digest": "sha1:6MJFNUCOJ6R55U3I3FEN4KACOZYOZY7N", "length": 25200, "nlines": 128, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Aadwalanawar Uday Thakurdesai Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 3 डिसेंबर 2019\nआठवून बघा... तुमच्या आजवरच्या दोन-तीन आठवड्यांच्या देशी अथवा परदेशी वारीत एक तरी ठिकाण असे असेलच, जिथे आपण - बोलीभाषेत सांगायचे, तर नावाला राहतो किंवा नुसतेच त्या ठिकाणाला भेट देऊन जातो. परंतु ते ठिकाण काही आपण विसरू शकत नाही. कॅनडा - अलास्काच्या मोठ्या दौऱ्यात ‘कॅनमोर’ हे ठिकाण असे होते. त्या दौऱ्यात, आम्ही बांफ, जास्पर बघून जास्परहून निघालो तोवर लगेच बर्फ पडायला सुरुवात झाली. ‘कॅनमोर’ गावाजवळ येईपर्यंत अक्षरशः हीटरने गरम झालेल्या बसमधून बाहेर बर्फवृष्टी होतानाचा (भयप्रद) खेळ बघत प्रवास कसा संपला ते त्यावेळी कळलेच नव्हते अतिगारठलेल्या अवस्थेत कॅनमोर या गावी येऊन हॉटेलरुमवर विसावलो; तोच दुसऱ्या दिवशी पहाटे निघून कॅनमोरवरून कॅलगॅरी विमानतळावर जाण्यासाठी निघायचे असल्याने सर्व सामानाची आवराआवर करून सारे प्रवासी हॉटेललॉबीत भेटेपर्यंत बाहेर अंधार पडू लागला होता. पोटात कावळे ओरडू लागले होते. मुख्य म्हणजे कॅनमोर हे चिमुकले गाव बघायला न मिळाल्यामुळे खूप खूप वाईट वाटत होते. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पुन्हा एकदा अफाट बर्फवृष्टीतून अगदी कॅलगॅरी विमानतळ येईपर्यंत गोठून, थिजून गेलेल्या आम्हाला कधी एकदा बसबाहेर पडून सूर्यकिरणे अंगावर घे��ो असे झाले होते. आजही हे सारे लख्ख आठवते कारण त्यावेळी आम्ही छानशा टुमदार कॅनमोरमधे, बांफ, जास्परमधे जसे भटकलो होतो तसे भटकू शकलो नव्हतो.\nमला विचाराल तर अशी सुंदर, निवांत ठिकाणे मनात अगदी घर करून राहतात. असाच आणखी एक प्रवास पहिल्या मोठ्या युरोप दौऱ्यादरम्यान झाला. त्यावेळी पॅरिसहून (फ्रान्स) निघून, ब्रसेल्स (बेल्जियम) बघून, इंधोवेन (हॉलंड) येथे मुक्कामाला थांबलो होतो. त्या प्रवासाचे स्मरण झाले. त्या प्रवासात बरेच काही पाहिले. बरेच काही घडले आणि त्यामुळे तो प्रवास चांगलाच लक्षात राहिला. आज त्याबद्दलच बोलायचे आहे.\nपॅरिस-ब्रसेल्स-इंधोवेन प्रवासाची सुरुवात मोठी विलक्षण होती. आदल्या रात्री पॅरिसमध्ये बरोब्बर १२ वाजता प्रकाशमान झालेला आयफेल टॉवर बघितला. तेथील अतिथंड वातावरणात स्थिर, शांत राहून बघणे कठीण होते तरी भरपूर फोटो काढले. मग सारेजण एकत्र येण्याची वाट बघत बसलो. बसमधे अंग ठेवताच झोप लागली. अर्धवट झोपेतच बसमधून उठून हॉटेलरुम गाठली व गडद झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर, पॅरिस शहराबाहेरचे अतिस्वच्छ राहते हॉटेल सोडताना, ‘इतकी स्वच्छता कशी काय पाळता येते’ असा प्रश्न पडणारी स्वच्छता पाहून, शहाणी सकाळ मन स्वच्छ करून गेली.\nआमच्या बसचा इंग्रजी न समजणारा इटालियन चक्रधर नजरेनेच ‘चला. बसमधे बसा’ म्हणू लागल्यावर एक-एक करून सारेजण बसमधे बसू लागले. आम्ही ब्रसेल्सच्या वाटेला लागलो...\nरस्त्याच्या दुतर्फा एकएक अप्रतिम निसर्गदृश्ये दिसू लागली. त्यामुळे काहीजण खिडकीबाहेर बघताहेत. काहीजण बसमध्ये खाऊ नका असे सांगूनसुद्धा हळूच खाताहेत. काही हलकेच वामकुक्षी घेताहेत हे पाहिल्यावर सर्वांना सदा तरतरीत ठेवण्यावर कटाक्ष असणाऱ्या गाइडने माईक आणि सूत्रे आपल्या हातात घेऊन अखंड माहितीचा स्रोत चालू ठेवला. गाइड म्हणाला, ‘ब्रसेल्सच्या वाटेवर तुम्हाला अप्रतिम नजारा बघायला मिळेल. विनोदाने सांगायचे तर इथल्या मातीच्या कणाकणात काचेचे अंश आहेत जणू ब्रसेल्समध्ये तुम्हाला काचेच्या खूपच इमारती बघायला मिळतील...’ असे सांगत त्याने खरोखरच महत्त्वाची माहिती सांगायला सुरुवात केली. गाइड म्हणाला, ‘ब्रसेल्समध्ये अनेक महत्त्वाच्या जागतिक संस्थांची मुख्य कार्यालये आहेत. ब्रसेल्सजवळ १५ किलोमीटरवरील ‘वॉटर्लू’ येथे नेपोलियनचा पराभव झाला. बिग ब���ंग थिअरी ही बेल्जियमची जगाला देन आहे. युरोपातली पहिली भव्य इमारत बेल्जियममधीलच. स्कँडेव्हेनियन भूभाग सोडला, तर युरोपात सर्वाधिक कर लावणारा देश बेल्जियमच आहे. गे/लेस्बियन यांच्यातील लग्नाचे स्वातंत्र्य देणाऱ्या बेल्जियममध्ये घटस्फोटाचे प्रमाण खूप आहे, हे वेगळे सांगायलाच नको. येथील चॉकलेट्स जगप्रसिद्ध आहेत. ती अप्रतिम चॉकलेट्स करण्याची सुरुवात बेल्जियममधे ४०० वर्षांपूर्वी सुरू झाली, हे ऐकून तुम्ही चाट पडाल.’ आम्ही खरोखरीच चाट पडलो.\nबेल्जियम हा देश १८३० मध्ये डच लोकांकडून स्वतंत्र झाला हे माहित होते; परंतु फ्रेंच-डच-जर्मन या कडबोळ्यात तो असा काही संमिश्र बनून गेलाय, की काही विचारता सोय नाही. आम्हाला मजा दुसऱ्या एका कारणासाठीदेखील वाटत होती. मुंबईहून कसाऱ्याला जायला, म्हणजे १०५ किलोमीटर अंतर कापायला पद्धतशीर अडीच तास अधिकृतरीत्या लागतात आणि सिग्नल्स लागले तर तीन तासांचा कालावधी हा सर्वमान्य धरला जातो. इथे आम्ही सकाळी पॅरिस (फ्रान्स) सोडून सव्वा तीन तासांत ब्रसेल्सला (बेल्जियम) म्हणजे एक देश सोडून चक्क दुसऱ्या देशात, ३५० किलोमीटरचे अंतर पार करून पोचणार होतो त्यावरही कडी म्हणजे बेल्जियम या देशातील सारी महत्त्वाची ठिकाणे पाहून चक्क तिसऱ्या देशात रात्रीच्या मुक्कामासाठी थांबणार होतो. युरोपच्या पहिल्याच वारीचा प्रवास असल्याने सुरुवातीला अप्रूप वाटले. पुढील ३-४ युरोप वाऱ्यांत सारे दळणवळण अंगवळणी पडले. यादरम्यान एक मजेची गोष्ट घडली. बस सतत सव्वातीन तास न थांबता चालू असल्याने, बसमधील प्रवाशांची चुळबुळ वाढली. ब्रसेल्स शहरात आल्यावर थांबायचे ठिकाण इटालियन चक्रधराला समजत नसल्याने गाइडवरचे दडपण वाढले. गाइडचे इंग्रजी चक्रधराला समजेना. चक्रधरांची इटालियन भाषा गाइडला समजेना. त्यामुळे बसमध्ये अगोदरच वाढलेली चुळबुळ चरमसीमेला जाऊन पोचली. जीपीएसवर इतके अवलंबून कशाला त्यावरही कडी म्हणजे बेल्जियम या देशातील सारी महत्त्वाची ठिकाणे पाहून चक्क तिसऱ्या देशात रात्रीच्या मुक्कामासाठी थांबणार होतो. युरोपच्या पहिल्याच वारीचा प्रवास असल्याने सुरुवातीला अप्रूप वाटले. पुढील ३-४ युरोप वाऱ्यांत सारे दळणवळण अंगवळणी पडले. यादरम्यान एक मजेची गोष्ट घडली. बस सतत सव्वातीन तास न थांबता चालू असल्याने, बसमधील प्रवाशांची चुळबुळ वा���ली. ब्रसेल्स शहरात आल्यावर थांबायचे ठिकाण इटालियन चक्रधराला समजत नसल्याने गाइडवरचे दडपण वाढले. गाइडचे इंग्रजी चक्रधराला समजेना. चक्रधरांची इटालियन भाषा गाइडला समजेना. त्यामुळे बसमध्ये अगोदरच वाढलेली चुळबुळ चरमसीमेला जाऊन पोचली. जीपीएसवर इतके अवलंबून कशाला असा उफराटा न्याय विचारण्यात येऊ लागला. सुदैवाने अखेर बस थांबवण्याची जागा सापडली.\nआता ब्रसेल्समध्ये निवांत ३-४ तास फिरायचे होते. समोरच ॲटोमियमची देखणी कलाकृती खुणावत होती. अणूच्या अद्‍भुत क्षमतेचा शांततामय पद्धतीने पुरस्कार करण्यासाठी म्हणून दुसऱ्या महायुद्धाच्या संहारानंतर अवघ्या १३ वर्षांनी भरलेल्या जागतिक प्रदर्शनात बेल्जियमकडून मांडल्या गेलेल्या ॲटोमियम या कलाकृतीने साऱ्या जगाचे लक्ष कलाकृतीवर खिळवून ठेवले. प्रदर्शन संपल्यावर लोकाग्रहास्तव ते कायमचे तिथेच ठेवण्यात आले. आज दरवर्षी ६-७ लाख लोक ॲटोमियमला भेट देतात.\nजवळच असलेल्या मिनी युरोप पार्कला भेट देण्यासाठी तुम्ही अगदी उत्सुक असता आणि या बागेत फिरताना तुमच्या चेहऱ्यावर कुठलीही निराशा म्हणून शिल्लक राहात नाही. लंडनचे बिग बेन, इटलीमधील पिसाचा मनोरा, अगदी साऱ्या साऱ्या म्हणजे जवळपास ८० देशांच्या ३५० वास्तूंची रूपे चिमुकल्या गोंडस स्वरूपात तुम्हाला बघायला मिळतात. अगदी डीएचएलची गाडी आणि बोगद्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनसकट दिसणारा नजारा काही क्षण तरी तुम्हाला कालचक्रात गरगरवून टाकतो. साऱ्यांच्याच आवडीचा विषय असलेल्या या बागेत वेळ कसा जातो हे खरोखरीच कळत नाही.\nत्यानंतर अनेक मुख्य इमारती, काचेच्या इमारती, बघत आपण जवळच असलेल्या ग्रँड प्लेसपाशी येतो. या चौकातल्या अफाट मोकळ्या जागेवर बऱ्याच वेळा फुलांनी आरास करून चौक सजवलेला असतो. आम्ही गेलो तेव्हा तो चौक मोकळाच होता. त्यामुळे आम्हाला फोटो काढत सुशेगात फिरता आले. बाजूलाच टाऊन हॉल म्युझियमच्या इमारती बघता बघता गाइडकडून आग, होरपळ, रक्तरंजित क्रांत्यांचा साक्षीदार असलेल्या या चौकाबद्दल अनेक कहाण्या ऐकायला मिळाल्या. अगदी आजही स्थलांतरितांचा प्रमुख थांबा असलेल्या या ठिकाणाचे सांस्कृतिक महत्त्व फारच असल्याचे जाणवले.\nअखेर सुसु करणाऱ्या बालकाच्या पुतळ्याकडे आलो तेव्हा माहोल अर्थातच चेष्टेखोर बनला. मेनाकिन पिस या प्रतिकृतीकडे बघताना, ‘य��ंच्या (बेल्जियन लोकांच्या) डोक्यातून काय निघेल ते सांगता येत नाही’ इथपासून ‘आणखीन काही दाखवण्यासारखे नाही का’ असे म्हणण्यापर्यंत भारतीयांची मजल गेल्यावर गाइड म्हणाला, ‘मूळ शिल्प म्युझियममध्ये ठेवले आहे. हा पुतळा बेल्जियम लोकांच्या विनोदबुद्धीचा नमुना आहे.’ त्यानंतर सारेजण चॉकलेट खरेदीकडे वळले. चॉकलेटच्या दुकानातील तोपर्यंतचा शांत माहोलगोंगाटाने गजबजला. असंख्य तऱ्हेची चॉकलेट्स पाहून अनेक किलो चॉकलेट्स विकत घेणे झाले. यापुढच्या गमतीचा भाग असा की फारच थोड्या लोकांना बेल्जियन चॉकलेट्स ही १८ अंश सें.ग्रे. पुढच्या वातावरणात चटकन विरघळतात हे माहिती होते. त्यामुळे चॉकलेट्सची नीट तजवीज करून न ठेवणाऱ्यांना दोहा (कतार) येथील ५० अंश सें.ग्रे.च्या वातावरणात आणि मुंबईच्या मे महिन्यातील उकाड्यामुळे, रंग, आकार बदललेली चॉकलेट्‌स घेऊन जावी लागली.\nखरेदी उरकल्यावर, ग्रँड प्लेसपाशी एकत्र जमल्यावर साऱ्यांना बसमधे परतायची घाई झाली. बसमध्ये बसल्यावर पुन्हा एकदा रस्त्याच्या दुतर्फा अप्रतिम निसर्गचित्रे बघत आम्ही इंधोवेन या अप्रतिम निसर्गरम्य गावात, एका चांगल्या हॉटेलच्या विस्तीर्ण अशा, हल्लीच्या लोकप्रिय भाषेत अप्रतिम प्रॉपर्टी मधे जाऊन विसावलो.\nपॅरिसहून निघून हॉलंडच्या वाटेवरील ब्रसेल्स आम्ही ४-५ तासांत सोडले खरे; परंतु आठवणींच्या कप्प्यात मात्र ब्रसेल्स अगदी आरपार जाऊन बसले.\nपॅरिसवरून सव्वातीन तासात किंवा ॲमस्टरडॅमवरूनही अवघ्या अडीच - तीन तासांवर ब्रसेल्स आहे.\nतुमच्या बजेटनुसार राहण्यासाठी सर्व तऱ्हेची हॉटेल्स उपलब्ध आहेत. असे असले तरी बहुसंख्य एका थांब्यापुरताच या ठिकाणाचा विचार करतात. वास्तविक ब्रुग, घेंट, अँटवर्प ही शहरेदेखील बघण्यासारखी आहेत. परंतु राजधानीचे ब्रसेल्स विशेष लोकप्रिय आहे.\nफ्राईज, वॉफल्स, चॉकलेट्स हे तर खास बेल्जियम पदार्थ.\nबिअरप्रेमींसाठी तर बेल्जियम स्वप्नवत ठिकाण आहे.\nजे अस्सल मांसाहारी आहेत त्यांना अतिविक्षिप्त वाटू शकणाऱ्या डिशेस येथे खाता येतील.\nग्रँड प्लेस, मेनाकिन पिस, ॲटोमियम, मिनी युरोप, अनेक जागतिक संस्थांच्या महत्त्वाच्या प्रमुख इमारती इत्यादी.\nहॉटेल विमानतळ ठिकाणे पॅरिस\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅ���नल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6011", "date_download": "2021-07-26T20:30:07Z", "digest": "sha1:6RNOJXCXPPZZMD3TC43PEV6NUOSL5IQV", "length": 9866, "nlines": 130, "source_domain": "abhivrutta.com", "title": "आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत : पंतप्रधान | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत : पंतप्रधान\nआपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत : पंतप्रधान\nमुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करताना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या सूचना आणि योजनांवर संबंधित केंद्रीय विभागाने विचार करून निर्णय घेण्याची सूचनाही त्यांनी केली. महाराष्ट्रात, विशेषत: ५ ऑगस्ट २०२० रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीची माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंटर स्टेट फ्लड मॅनेजमेंट सिस्टिम उपयुक्त असली तरी त्यामध्ये केंद्र शासनाचे प्रतिनिधी असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी व सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करावी अशी मागणी केली. पंतप्रधानांनी महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि आसाम या सहा राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. आज व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि सहा राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी, एनडीआरएफ आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लवकरात लवकर मदत\nनिसर्ग चक्रीवादळाने राज्यात १ हजार ६५ कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे तर ५ ऑगस्ट २०२० रोजी वादळासह पडलेल्या पावसाने मुंबईत अंदाजे ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे अशी माहिती देऊन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे राज्याला लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी केली.\nPrevious articleदेशातील संरक्षण उत्पादन क्षमता वाढवणार\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nचालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/rahul-gandhi-held-policemans-collar/", "date_download": "2021-07-26T20:18:28Z", "digest": "sha1:J62WUKA2FTE2BMFUGFOB72FFFGBWCOQN", "length": 14887, "nlines": 100, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "राहुल गांधींनी पोलिसाची कॉलर पकडली? वर्दीवर हात टाकला? जाणून घ्या सत्य! | CheckPost मराठी", "raw_content": "\nराहुल गांधींनी पोलिसाची कॉलर पकडली वर्दीवर हात टाकला\nहाथरस सामुहिक बलात्कार घटनेनंतर पिडीतेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. याच दृश्यांतील एक फोटो भाजप कार्यकर्त्यांकडून व्हायरल केला जातोय आणि राहुल गांधी यांनी ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरची कॉलर पकडल्याचे (Rahul Gandhi Held Policeman’s Collar) दावे करणारे प्रश्न उपस्थिती केले जाताहेत.\n‘ऑन ड्युटी पोलिसांच्या वर्दीवर हाथ’ अशा कॅप्शनसह महाराष्ट्र भाजपचे सोशल मिडिया को-कन्व्हेनर आशिष नावंदर यांनी फेसबुकवर सदर फोटो पोस्ट केलाय.\nऑन ड्युटी पोलिसांच्या वर्दीवर हाथ\nत्याच पद्धतीने प्रदीप नवले पाटील या फेसबुक युजरने ‘ज्या वर्दीवर हाथ टाकला ती वर्दी वारसहक्काने मिळालेली वर्दी नाही ज्या वर्दीचा अपमान केला ती वर्दी खाकी आहे ज्या वर्दीचा अपमान केला ती वर्दी खाकी आहे वर्दीचा रंग खाकी का असतो हे कदाचीत पप्पूला माहीत नसाव, माहीत असत तर त्याने त्या वर्दीचा अपमान केला नसता \n#कुणीतरी_हे_ही_दाखवा_राव‘ या कॅप्शनसह फोटो पोस्ट केलाय.\nज्या वर्दीवर हाथ टाकला ती वर्दी वारसहक्काने मिळालेली वर्दी नाही ज्या वर्दीचा अपमान केला ती वर्दी खाकी आहे ज्या वर्दीचा अपमान केला ती वर्दी खाकी आहे \nज्या ज्या फेसबुक युजर्सने प्रियांका गांधींच्या वस्त्रांवर हात टाकणाऱ्या पोलिसाचा निषेध करणाऱ्या पोस्ट टाकल्या त्यांच्या कमेंटमध्ये विरोध दर्शवत अनेकांनी हाच फोटो पोस्ट केला असून यावर का कुणी बोलत नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय.\nअभिनेत्री हेमांगी कवी यांनी टाकलेल्या फेसबुक पोस्टवरील कमेंटचा स्क्रिनशॉट:\n‘चेकपोस्ट मराठी’द्वारे आम्ही व्हायरल फोटोला गुगल रिव्हर्स सर्च द्वारे शोधून पाहिले. त्यावेळी झालेल्या घटनेसंबंधी विविध माध्यमांनी दिलेल्या बातम्या समोर आल्या.\n१ ऑक्टोबर २०२० रोजी हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणी १९ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी तिच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने रात्रीतूनच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. याच्या बातम्या, व्हिडीओज जसे सर्वत्र पसरू लागले तसे विरोधी पक्षांनी योगी सरकारविरोधात आंदोलनाचा पावित्रा घेतला.\nपीडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या राहुल आणि प्रियांका गांधींच्या गाड्या अडवल्या गेल्या. त्यानंतर त्यांनी पायीच घटनास्थळी पोहचण्याचा निर्णय घेतला. यावेळी पोलिसांनी त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या धक्क्याने राहुल गांधी खाली पडले.\nसावरून पुन्हा त्यांनी चालण्यास सुरुवात केली परंतु पोलीस त्यांना आडवे येत होते. यावेळी समोरील पोलीस कर्मचाऱ्यास बाजूला काढत राहुल गांधी यांनी आगेकूच केली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना घेराव घातला आणि कलम १४४ म्हणजेच जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचे सांगत त्यांना ताब्यात घेतले.\nसमोरील पोलीस कर्मचाऱ्यास बाजूला करत असतानाचा व्हिडीओ कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आपण पाहू शकतो.\nसत्य और अहिंसा की लड़ाई में हर बार हिंसा बाधक बनी है लेकिन हर बार सत्य ने अहिंसा के बल पर हिंसा को हराया है\nऐसे ही यूपी की भाजपा सरकार ने श्री @RahulGandhi को सत्ता के बल पर रोकने की नाकाम कोशिश की है\nबेटी के इंसाफ के लिए पैदल कूच जारी है\n‘चेकपोस्ट मराठी’च्या ��डताळणीमध्ये स्पष्ट झाले की राहुल गांधी यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्दीवर हात उचलला किंवा कॉलर पकडली (Rahul Gandhi Held Policeman’s Collar) असा दावा करणाऱ्या पोस्ट दिशाभूल करणाऱ्या आहेत.\nराहुल गांधी यांच्याशी झटापट केल्यानंतर ते पडले आणि सावरून पुन्हा चालू लागले त्यावेळी पुन्हा आडवे येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास बाजूला करताना शूट झालेल्या व्हिडीओचा सोयीस्कर स्क्रीनशॉट वापरून भाजप समर्थक आणि कार्यकर्ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताहेत.\nहेही वाचा: राहुल गांधी यांच्यावर विरोधकांनी आजवर डागलेल्या ‘फेक’ तोफा \nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nमहाराष्ट्रात ४७ ‘हाथरस’ म्हणत उद्धव ठाकरेंना ट्रोल करणाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषय��� अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-26T20:37:39Z", "digest": "sha1:T32XPGLBJK3M5ZXEYJZARPKGDZNQJC64", "length": 6141, "nlines": 100, "source_domain": "ejanshakti.com", "title": "धक्कादायक! कोरोना मृतांचा आकडा २०००च्या वर जाणार ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\n कोरोना मृतांचा आकडा २०००च्या वर जाणार \n कोरोना मृतांचा आकडा २०००च्या वर जाणार \nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\nनवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असतानाही कोरोनाचा फैलाव काही कामी होत नाहीये. यातच संपूर्ण भारताची चिंता वाढवणारा अहवाल नुकताच इंडिया टास्क फोर्स सदस्यांच्या आयोगाने प्रदर्शित केला आहे ज्यात म्हटलं आहे कि,भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज १ हजार ७५० लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दररोज २ हजार ३२० लोक कोविडमुळे मरण पावतील.\nभारतातील दुसऱ्या करोना लाटेच व्यवस्थापन : तातडीचे उपाय’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात करोना महामारीच्या प्रमुख मुद्द्यांवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला असून, करोना संक्रमणाचा वेग कमी करण्यास परिणामकारक ठरणाऱ्या उपाययोजनांचीही शिफारस करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या अंगानी बघितलं तर करोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी असल्याचं अहवालात म्हटलं आहे.\nहातावर पोट असलेल्यांना लॉकडाऊनचा फटका\nभुसावळात भंगार विक्रेत्यांमध्ये खळबळ : पहिल्याच दिवशी संचारबंदीनंतर पोलिसांकडून धडक कारवाई\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\nमुसळधार पावसानंतर भूस्खलन, दरड-इमारत कोसळून मृत्यूचे तांडव\nकुठे गावांना पुराचा वेढा, कुठे दरड कोसळली, कुठे रास्ता-पूल वाहून गेला\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक म���िन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2.html", "date_download": "2021-07-26T20:38:27Z", "digest": "sha1:FUMNO4TJM7RAGOIZNLL3STJTQFBDCNV5", "length": 15530, "nlines": 203, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "जर आपण ही बातमी वाचली असेल, तर नैतिकतेबद्दल आयुष्य द्वेष केला जाईल, कारण .. - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nजर आपण ही बातमी वाचली असेल, तर नैतिकतेबद्दल आयुष्य द्वेष केला जाईल, कारण ..\nby Team आम्ही कास्तकार\nतुम्ही कदाचित लोणचे खाल गमतीशीरपणे मधुर पदार्थ खाण्याची तुमची सवय असू शकेल, परंतु माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही जर आमच्याबद्दलची ही बातमी वाचली असेल तर कदाचित असे होऊ शकते की आपण उद्यापर्यंत लोणचे फारच चव देऊन खाल्ले असेल तर त्या धर्मावर वैतागू नका. आज या द्वेषाचे कारण समोर आले आहे, हरियाणाच्या उड्डाण करणारे मुख्यमंत्र्यांच्या आश्चर्यचकित निरीक्षणानंतर, ज्या प्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया उघडकीस आली आहे, ज्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने हरियाणामध्ये धर्माभिमान केला जात आहे, त्यानंतर त्याला जाणून घेतल्यामुळे, आपण सखोल डोळ्यासह नीतिनिती पाहू शकाल.\nइथं आम्ही तुम्हाला सांगत होतो की मुख्यमंत्र्यांची उड्डाण करणारे पथक ज्या कारखान्यात बोलत होते त्या कारखान्यावर तिथे पोचले. एका सडलेल्या गल्लीत नैतिकता पाहून टीमची इंद्रियांची जाणीव फाख्ता येथे झाली, ज्या शैलीने आणि कार्यप्रणालीने नीतिशास्त्र बनवले जात आहे हे पाहून संपूर्ण टीमचे डोळे विस्फारलेले होते. पथकाने केलेल्या या आश्चर्यचकित तपासणीनंतर हे कळले की ज्या कारखान्यात लोण बनविला जात होता त्या कारखान्याच्��ा मालकाकडे परवानाही नव्हता. मात्र, आता संपूर्ण टीमने कारखाना मालकाविरूद्ध कठोर कारवाई करण्यास सुरवात केली आहे.\nत्याचबरोबर या पथकाने केलेल्या कारवाईनंतर कारखाना मालकांच्या इतर मालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वजण थक्क झाले आहेत. कालपर्यंत, सर्व फॅक्टरी मालकांनी ज्यांनी शिथिलपणे काम केले आहे त्यांनी त्यांच्या सर्व प्रक्रियांची दुरुस्ती सुरू केली आहे.\nमुख्यमंत्र्यांकडे तक्रार आली होती\nयेथे आम्ही आपणास सांगत होतो की मुख्यमंत्र्यांना अशी तक्रार मिळाली होती की राज्यात नीतिमानांचे उल्लंघन केले जात आहे, जे लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. हा क्रम दीर्घकाळ राहिल्यास लोकांना मोठी किंमत मोजावी लागू शकते. म्हणूनच, त्याचे प्रबळ स्वरुप घेण्यापूर्वीच प्रशासन या प्रकरणाला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या तक्रारीत असे सांगितले होते की राज्यात खत सुरक्षेचे नियम मोडून नीतिशास्त्र बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nआम्हाला कळू द्या की सेठी चौकातील एका घरावर छापा टाकण्यात आला आहे, जेथे अशा प्रकारच्या नीतिशास्त्र मोठ्या प्रमाणात वसूल झाले आहेत, जेथे नियमांचे उल्लंघन करीत नियमांचे उल्लंघन केले जात आहे. तथापि, आता आश्चर्यचकित तपासणीनंतर, नैतिकतेचे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले आहेत.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nराजीव गांधी किसान योजना योजनेचा चौथा हप्ता या ��िवशी जाहीर केला जाईल, पैसे थेट खात्यात येतील\nगहू आणि तांदूळ उंदीर व कीटकांपासून बचाव करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, स्टील स्टोरेज टाक्या बनविल्या जातील\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/06/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2021-07-26T20:51:25Z", "digest": "sha1:GXZSSC6BDEECGUPPZQU55P4IILHJTVS4", "length": 17262, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "मॉन्सून आज केरळात धडकणार - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nमॉन्सून आज केरळात धडकणार\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे : गेल्या चार दिवसांपासून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह सक्रिय नसल्याने, तसेच पुरेशा बाष्पाअभावी पावसाने दडी मारल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) केरळमधील आगमन लांबले होते. मॉन्सूनची अखडलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली असून, आज (ता. ३) मॉन्सून केरळमध्ये दाखल होण���याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, केरळच्या अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे.\nअंदमान बेटांवर २१ मे रोजी दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळ तयार झाले. त्यामुळे मॉन्सूनला चाल मिळाल्याने गुरुवारी (ता. २७) मॉन्सूनने श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या काही भागांत वाटचाल केली. यंदा मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मोसमी वाऱ्यांसाठी पोषक स्थिती नसल्याने, मॉन्सूनची आगमन लांबले होते.\nहवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.\nआता जवळपास आठवडाभरानंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय होऊ लागले आहेत. केरळ व लगतच्या समुद्रात ढग गोळा होत असून, पावसाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे येत्या चोवीस तासांत मॉन्सून केरळात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nमॉन्सून आज केरळात धडकणार\nपुणे : गेल्या चार दिवसांपासून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह सक्रिय नसल्याने, तसेच पुरेशा बाष्पाअभावी पावसाने दडी मारल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) केरळमधील आगमन लांबले होते. मॉन्सूनची अखडलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली असून, आज (ता. ३) मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, केरळच्या अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे.\nअंदमान बेटांवर २१ मे रोजी दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळ तयार झाले. त्यामुळे मॉन्सूनला चाल मिळाल्याने गुरुवारी (ता. २७) मॉन्सूनने श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या काही भागांत वाटचाल केली. यंदा मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मोसमी वाऱ्यांसाठी पोषक स्थिती नसल्याने, मॉन्सूनची आगमन लांबले होते.\nहवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारता��� १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.\nआता जवळपास आठवडाभरानंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय होऊ लागले आहेत. केरळ व लगतच्या समुद्रात ढग गोळा होत असून, पावसाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे येत्या चोवीस तासांत मॉन्सून केरळात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nमॉन्सून केरळ पुणे हवामान ऊस पाऊस मालदीव समुद्र महाराष्ट्र भारत अरबी समुद्र\nमॉन्सून, केरळ, पुणे, हवामान, ऊस, पाऊस, मालदीव, समुद्र, महाराष्ट्र, भारत, अरबी समुद्र\nगेल्या चार दिवसांपासून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह सक्रिय नसल्याने, तसेच पुरेशा बाष्पाअभावी पावसाने दडी मारल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) केरळमधील आगमन लांबले होते.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nआज मान्सून देशात ठोठावतो, तुमच्या राज्यात हवामान कसे असेल हे जाणून घ्या\nआंबा बागायतदार करणार पीककर्ज माफीची मागणी\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या व��र्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+938+us.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:53:17Z", "digest": "sha1:DGEEZ7J3EYQVJB6UWGOE4OMS2K33P6CD", "length": 3989, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 938 / +1938 / 001938 / 0111938, अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड: 938 (+1 938)\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)\nक्षेत्र कोड 938 / +1938 / 001938 / 0111938, अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)\nआधी जोडलेला 938 हा क्रमांक Alabama क्षेत्र कोड आहे व Alabama अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)मध्ये स्थित आहे. जर आपण अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)बाहेर असाल व आपल्याला Alabamaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका) देश कोड +1 (001) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Alabamaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +1 938 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनAlabamaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +1 938 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 001 938 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/protest-against-bjp-leaders-not-giving-ministerial-post-to-pritam-munde-jpd93", "date_download": "2021-07-26T21:09:49Z", "digest": "sha1:DD7AWSTW3DPH3UWQH6HLURFBXHIFLYSD", "length": 6302, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | डॉ. प्रीतम मुंडेंना डावलल्याने भाजप नेत्यांचा निषेध; नगरमध्ये कार्यकर्त्यांकडून घोषणा", "raw_content": "\nडॉ. प्रीतम मुंडेंना डावलल्याने भाजप नेत्यांचा जाहीर निषेध\nअहमदनगर : प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी भाजपचे रोपटे राज्यात लावले. त्यानंतरच्या काळात भाजपचा वटवृक्ष झाला. पक्षाला युतीच्या माध्यमातून राज्यात सत्ता प्राप्त झाली. आता केंद्रातही भाजपला सत्ता मिळाली. आजही केंद्रात भाजप सत्तेत आहे. ही सगळी किमया मुंडे-महाजन यांनी घडविली आहे. मात्र, आज त्यांच्या मागे अलीकडच्या नेतृत्वाने खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलून समाजाचा विश्वासघात केला, असा आरोप जय भगवानबाबा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांनी केला. (protest-against-BJP-leaders-not-giving-ministerial-post-to-Pritam Munde-ahmednagar-political-news)\nकार्यकर्त्यांनी दिल्या भाजपच्या विरोधात घोषणा\nजय भगवानबाबा महासंघातर्फे आयोजित निषेध सभेत ते बोलत होते. यावेळी डॉ. मुंडे यांना मंत्रिपदाची संधी न दिल्याबद्दल भाजपमधील असंतुष्ट नेत्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष मदन पालवे, कैलास गर्जे, किशोर पालवे, हेमंत राख, शिवाजी पालवे, संपर्कप्रमुख डॉ. श्रीकांत चेमटे, संजय आव्हाड, शरद मुर्तडकर, ॲड. पोपट पालवे, संदीप जावळे, ऋषिकेश पालवे, देविदास गिते, रमेश पालवे, शिवाजी गर्जे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. श्रीकांत चेमटे, संजय आव्हाड, कैलास गर्जे आदींची समयोचित भाषणे झाली. सभेनंतर सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात घोषणा दिल्या.\nहेही वाचा: PM योजनेतील एक कोटीचा हप्ता थकीत\nहेही वाचा: ॲड. प्रताप ढाकणे ॲक्शन मोडमध्ये; मतदारसंघात दौरे केले सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/railway-lines-diverted-in-goa-trapped-passengers-old-goa-tunnel-ratnagiri-akb84", "date_download": "2021-07-26T19:49:32Z", "digest": "sha1:FGXAJDNSLJIHZSC2G53W752HU6JSGTOD", "length": 7175, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गोव्यातील रेल्वेचे 5 मार्ग वळवले; वेळापत्रकावर होणार परिणाम", "raw_content": "\nगोव्यातील रेल्वेचे 5 मार्ग वळवले; वेळापत्रकावर होणार परिणाम\nरत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर (Konkan railway) थिविम -करमळी (Thivim-karmali) दरम्यान असलेल्या ओल्ड गोवा बोगद्यात चिखल, माती रेल्वेरुळावर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाच गाड्यांचे मार्ग ���ळवण्यात आला असून पाच गाड्यातील प्रवाशांना ट्रान्सपर करण्यात आले आहे. मडगावकडे जाणार्‍या सर्वच गाड्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे सलग चौथ्या दिवशी कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. तसेच कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेस रद्द केली आहे.(railway-lines-diverted-in-goa-trapped-passengers-old-goa-tunnel-ratnagiri-akb84)\nचार दिवसांपुर्वी दक्षिण रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती. त्यानंतर दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तिन दिवस कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते.आता चौथ्या दिवशी ओल्ड गोवा टनेलमध्ये दरड कोसळल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. गेले आठ दिवस कोकण विभागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचा परिणाम रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी होऊ लागला आहे.\nहेही वाचा: कोल्हापुरात सनईच्या सुरात व्यापाऱ्यात जल्लोष; मिळणार डिस्काऊंट\nदरड कोसळल्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाश्यांचेही हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे गाड्यांचं वेळापत्रक खोळंबलं आहे. काही गाड्या या वेगळ्या मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत. रुळांवरील पाणी आणि दरड बाजूला करण्याचं काम सुरू असून रेल्वे केव्हा पूर्वपदावर येणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.\nगोवा बोगद्यात कोसळलेल्या दरडीचा प्रकार सोमवारी (ता. 19) सकाळी घडला. त्यामुळे नेत्रावती एक्स्प्रेस थिविम स्थानकात, पेडणे येथे वास्को एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस कुडाळला थांबवून ठेवण्यात आली आहे. रुळावरील माती काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली आहे. सकाळपासून कर्नाटक-केरळकडे जाणारी सर्वच वाहतूक ठप्प झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/V4dhyC.html", "date_download": "2021-07-26T20:16:48Z", "digest": "sha1:G733TYSRXXVQFYEK42QZLV75U3CT3UPL", "length": 5443, "nlines": 32, "source_domain": "www.punepravah.page", "title": "स्टार प्रवाह वरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत धक्कादायक ट्विस्ट", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nस्टार प्रवाह वरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत धक्कादायक ट्विस्ट\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nमुंबई :- बॉम्बस्फोटामध्ये कीर्ती गमावणार का आई-वडिलांचं छत्र\nस्टार प्रवाहवर सुरु झालेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. कीर्तीवर तिच्या आई-बाबांचं जीवापाड प्रेम. लेकीने शिकून आयपीएस अधिकारी व्हावं आणि तिचं सुशिक्षित मुलाशी लग्न व्हावं ही स्वप्न आई बाबांनी पाहिली होती. मात्र त्यांची ही स्वप्न फक्त स्वप्नच राहणार का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कीर्तीचे आई बाबा कीर्तीला परीक्षा केंद्रावर सोडून खरेदीसाठी म्हणून मंडईत फिरत असताना अचानक बॉम्बस्फोट होतो. या बॉम्बस्फोटामध्ये त्यांना मोठी दुखापत होते. एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. शुभम त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये नेतो खरा पण या दोघांचे प्राण वाचणार का हे मालिकेच्या पुढील भागामध्ये उलगडेल.\nकीर्ती आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडणारा हा प्रसंग. या प्रसंगाचा सामना कीर्ती कशी करणार कीर्तीच्या आई-बाबांचा जीव वाचणार का कीर्तीच्या आई-बाबांचा जीव वाचणार का याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका नवी मालिका ‘फुलाला सुगंध मातीचा’ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/silent-protest-kolhapur-%E2%80%8Bmajor-demands-of-the-muk-morcha-movement-including-the-maratha-reservation-issue-260793.html", "date_download": "2021-07-26T21:06:26Z", "digest": "sha1:UJLV367XNHLW2AADQEAHVENQQOE7S6UX", "length": 38871, "nlines": 233, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Maratha Mukh Morcha in Kolhapur: मराठा आरक्षण मुद्द्यासह 'मूक मोर्चा' आंदोलनात असतील 'या' प्रमुख मागण्या | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील क���विड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती स���वर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nMaratha Mukh Morcha in Kolhapur: मराठा आरक्षण मुद्द्यासह 'मूक मोर्चा' आंदोलनात असतील 'या' प्रमुख मागण्या\nमराठा आरक्षण (Maratha Reservationa) मुद्द्यावर कोल्हापूर येथे आज मूक मोर्चा (Silent Protest) काढण्यात येत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या या मोर्चात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. जवळपास या मागण्या जुण्याच आहेत. त्या पूर्ण न झाल्यानेच पुन्हा एकदा नव्याने मोर्चा काढण्यात येतो आहे.\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Jun 16, 2021 10:33 AM IST\nMaratha Mukh Morcha: मराठा आरक्षण (Maratha Reservationa) मुद्द्यावर कोल्हापूर येथे आज मूक मोर्चा (Silent Protest) काढण्यात येत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या या मोर्चात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. जवळपास या मागण्या जुण्याच आहेत. त्या पूर्ण न झाल्यानेच पुन्हा एकदा नव्याने मोर्चा काढण्यात येतो आहे. प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेलेल मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि त्यावरुन निर्माण झालेली स्थिती. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा महत्त्वाचा मानला जात आहे. मराठा आरक्षण या प्रमुख मुद्द्यासह या मोर्चात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. शिवाय राज्यातील कोरोना व्हायरस महामारीच स्थिती पाहून मोर्चेकऱ्यांसाठी काही अचारसंहिताही देण्यात आली आहे. प्रामुख्याने मोर्चेकऱ्यांनी कशा पद्धतीने मोर्चात सहभागी व्हायचे आहे. तसेच, कशा प्रकारचे वर्तन ठेवायचे आहे याबाबत ही अचारसंहीता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ही अचारसंहिता आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सविस्तर दिली आहे. आज (16 जून) सकाळी 11 वाजलेपासून या मोर्चाला कोल्हापूर (Silent Maratha Kolhapur) येथून सुरुवात होत आहे.\nमूक मोर्चा आंदोलनातील प्रमुख मागण्या\nराज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका( रिव्ह्यू पीटिशन) दाखल करावी. जस्टिस गायकवाड आयोगाच्या शिफारसींचा बचाव करावा, न्यायालयाने रिव्ह्यू पीटिशन अमान्य केल्यास तर दुसरा पर्याय क्युरेटीव्ह पिटीशनचा (Curative Petition)पर्याय उपलब्ध आहे.\nकेंद्र सरकार ची जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने एक व्यवस्था दिली आहे. त्याकरिता 338b नुसार राज्याने प्रस्ताव तयार करून राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे तो पाठवावा. राष्ट्रपती त्यांच्या अधिकारात त्याला मजुरी देऊ शकतात किंवा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे विचारार्थ पाठवतील. त्यानंतर तो प्र���्ताव संसदेत चर्चेला येईल. मग आपण केंद्र सरकार कडे पाठपुरावा करू शकतो. या संदर्भात लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेणार आहेत\nराज्य शासनाने जो नवीन राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे, त्यासंदर्भात मराठा समाजाचे काही प्रश्न आहेत. त्याबाबत सरकार ने तत्काळ भूमिका जाहीर करावी\nमराठा आरक्षणासाठी कळीचा मुद्दा बनलेली संविधानात 50% ची जी मर्यादा आहे, त्याबाबत लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका जाहीर करावी. (हेही वाचा, Silent Protest For Maratha Reservation: कोल्हापूरात आज 'मूक मोर्चा'; मराठा आरक्षण मुद्द्यावर एल्गार)\nसारथी' संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत व त्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 'सारथी' संस्थेची उपकेंद्रे सुरू करावीत.प्रत्येक जिल्हयात सारथी उपकेंद्र सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत. मनुष्यबळ व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 'सारथी' संस्थेला कमीतकमी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी. सारथी संस्थेचा कणा असणारा तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करावा. सर्वात महत्वाचे म्हणजे सारथी ची स्वायत्तता पुन्हा बहाल करावी.\nआण्णासाहेब पाटील महामंडळाला कमीत कमी 2 हजार कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा. लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल कराव्यात व ही प्रक्रिया अधिक सुलभ करावी, आण्णासाहेब पाटील महामंडळ मार्फत व्याज परताव्याची 10 लाख रूपयांची मर्यादा वाढवून ती किमान 25 लाख रूपये करावी.\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांना शहरामध्ये शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींमुळे राहण्याची व जेवणाची सोय होत नाही. यासाठी सध्या शासनाकडून पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता दिला जातो. मुंबई, नागपूर, पुणे अशा महानगरांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 3000 रूपये व इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 2000 रूपये प्रति महिना दिले जातात, ही रक्कम वाढवावी. शासनाकडून मागासवर्गीय वसतीगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतीगृहांची उभारणी करावी.\nआरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये Super Numerary Seats निर्माण कराव्यात.\nकोपार्डी- 2016 साली कोपर्डीच्या भगिनीवर अमानुष अत्याचार झाला. 2017 साली आ���ोपींवरील गुन्हे सिद्ध होऊन त्यांना फाशीच्या शिक्षेची सुनावणी झाली. तेव्हापासून आजपर्यंत हा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तात्काळ याविषयी उच्च न्यायालयात 'स्पेशल बेंच'च्या स्थापनेची मागणी करून हा विषय तात्काळ निकाली लावावा.\nकाकासाहेब शिंदे यांच्यासह सर्वच आत्मबलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना मदत व त्यांच्या कुटंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जावी.\nसर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार 9 सप्टेंबर 2020 पर्यंत जी नोकर भरती चा विषय होता, तो तत्काळ सोडवावा.\nराजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनास सुरुवात केली जाईल, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. आज सकाळी 11 वाजता या आंदोलनास सुरुवात होईल. मराठा आंदोलन हे कोल्हापूरपासून सुरु होईल. सुरु होणार असले तरी पुढे ते महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हे आंदोलन पाच जिल्ह्यांमध्ये होईल. त्यानंतर हुळूहळू या आंदोलनाचे इतर टप्पे पार पडतील. दरम्यान, आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसाठी काही नियमावलीही सादर करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मोर्चेकऱ्यांनी मौन बाळगायचे आहे. तसेच, कोरोना नियमांचे पालन करुन हे आंदोलन करायचे आहे. कोरोना संसर्ग वाढेल असे कोणतेही कृत्य करण्यात येऊ नये असा सूचना आंदोलकांना करण्यात आल्या आहेत.\nMaharashtra Floods: भूस्खलनाच्या विविध ठिकाणाहून NDRF ने बाहेर काढले 52 मृतदेह; 1,800 लोकांची सुटका\nMaharashtra Rains: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी NDRF, Coast Guard, Navy आणि Army Units तैनात; शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू\nMaharashtra Rains: रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, पालघर जिल्ह्यात पूरस्थिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश\nMaharashtra Rains Updates: कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पूरस्थिती, नद्यांनी ओलांडली धोक्याची पाणीपातळी\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nThane: अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडला 'या' कारणामुळे धावत्या ट्रेनमधून ढकलले; वडीलांसह 10 जणांना अटक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/topics/arogya-tips/", "date_download": "2021-07-26T20:49:55Z", "digest": "sha1:HK5RVV5A5C5W2SLHPFK3UTPGBJ3VIMAU", "length": 11152, "nlines": 86, "source_domain": "marathit.in", "title": "arogya tips - मराठीत.इन | Marathit.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nनिरोगी शरीरासाठी प्रत्येकाच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. हिमोग्लोबिन कमी झालं तर, गंभीर त्रास होतात. यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कसे वाढवावे याबाबत सांगणार आहोत डाळिंब शरीरामध्ये…\nजाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे\nकापूर जाळणे धार्मिक परंपरांमध्ये एक विशेष महत्त्वाचे आहे. मात्र हाच कापूर जाळण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे कापूर फक्त पूजेसाठी नाही तर इतर गोष्टींसाठी देखील फायदेशीर ठरतो. यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचा कापूर वापरला जातो.…\nपावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय\nपावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात ज्यामुळे याकडे वेळेत लक्ष न दिल्यास हे महागात पडू शकते. यामध्ये विशेषत: कोविडच्या परिस्थीतीच रोगांपासून बचाव करण्यावरच आपला भर असला पाहिजे. या पावसाळ्यातील रोगांपासून बचावण्याचे उपाय सांगितले आहेत.…\nआंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या | Aambe khanyache Fayde\nउन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे. आंबे खाण्याचे फायदे (Benefits of eating Mango) आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी…\nकाही लोकांना सकाळी उठल्यावर चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय चुकीची आहे. कारण याने शरीराला नुकसान होते. चला तर मग त्याबाबत जाणून घेऊयात... सकाळी उठल्यावर अनोश्यापोटी चहा प्यायल्यानं पचनाशी निगडित समस्या उद्भवतात. असे केल्याने…\nटाचांच्या वेदनांसाठी फायदेशीर व्यायाम | टाच दुखीवर उपाय\nअनेकांना टाचांचे दुखणे सतावत असते अनेक उपचार करून देखील दातांचे दुखणे थांबत नाही यासाठी काही योगासने फायदेशीर ठरतात. जाणून घ्या ही योगासने कोणते आहेत उष्ट्रासन या आसनामध्ये शरीराची मुद्रा उंटाप्रमाणे करावी लागते त्यामुळे याला उष्ट्रासन…\nरोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी आरोग्यदायी ब्राह्मी\nआयुर्वेदामध्ये अनेक वनस्पती आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे सांगितले आहे यामध्ये ब्राह्मी या वनस्पतीमुळे केसांच्या आरोग्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. ब्राह्मीचं सेवन केल्याने यातील अँटिऑक्सिडंटमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.…\nबदाम खाण्याचे आरोग्य मेंदू आणि त्वचेलाही फायदे आहेत. बदमा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर आहेत. बदामाचा वापर विविध पद्धतीने करता येतो. बदाम तेलाचे ही फ��यदे आहे. Health benefits of almond oil. चेहरा उजळतो: रात्री झोपण्याआधी बदाम…\nया पाच गोष्टी खा आणि ब्लडप्रेशरच टेन्शन दूर करा\nआजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये अगदी कमी वयामध्ये अनेकांना ब्लडप्रेशर कमी किंवा जास्त होण्याच्या समस्या निर्माण होतात. यातून हायपरटेन्शन सारखे परिणाम समोर येतात. यासाठी ॲलोपॅथिक डॉक्टर औषध गोळ्या देतात तर आयुर्वेदात देखील…\nकोरोना आणि म्युकरमायकोसीस एकाचवेळी होऊ शकतो का याविषयी सविस्तर जाणून घेऊया..\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात हजारो लोक दररोज मृत्युमुखी पडत आहेत. आता एक नवे संकट भारतासमोर उभे ठाकले आहे. काही रुग्णांना म्युकरमायकोसीस या घातक रोगाची लागण होताना दिसत आहे. म्युकरमायकोसीस हा आजार कोरोनापेक्षाही भयंकर आहे. कोरोना आणि…\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2021-07-26T19:54:33Z", "digest": "sha1:X3XRJBMD5MBUEADXUZ23EU6EHXYEIQHQ", "length": 3488, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उत्तराभाद्रपदा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nउत्तराभाद्रपदा हे एक नक्षत्र आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद ��ेली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ००:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/10786", "date_download": "2021-07-26T19:52:58Z", "digest": "sha1:URSHEG56PU7UKDQQ6YI2EXAM2GYTQVBZ", "length": 7692, "nlines": 134, "source_domain": "abhivrutta.com", "title": "न्यायव्यवस्थेला सुदृढ बनवणे, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मिळून काम व्हावे | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राष्ट्रीय न्यायव्यवस्थेला सुदृढ बनवणे, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मिळून काम व्हावे\nन्यायव्यवस्थेला सुदृढ बनवणे, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मिळून काम व्हावे\nनवी दिल्ली : न्यायव्यवस्थेला सुदृढ बनवण्यासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकारने मिळून काम करावे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी [ pm modi ] यांनी व्यक्त केले.\nगुजरात उच्च न्यायालयाच्या [ gujrat high court ] रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते.\nनागरिकांच्या अधिकारांची सुरक्षा असो वा राष्ट्रीय हिताला प्राधान्य असो, न्यायव्यवस्थेने नेहमी कर्तव्य बजावले आहे. न्यायव्यवस्थेत केल्या जाणाºया विविध सुधारणांमुळे न्यायालयांचे कामकाजही आधुनिक झाले आहे. कोविड काळात सर्वोच्च न्यायालय, तसेच जिल्हा न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल माध्यमातून सुनावणी झाल्याचेही मोदी यांनी नमूद केले.\nPrevious articleनागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांना आणखी एक संधी\nNext article10 जिल्हास्तरावर जलधारक नकाशे, जलधरांचे व्यवस्थापन आराखडे यांना मान्यता\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nचालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्क�� कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/manmohan-singh-wasnt-asked-to-change-his-sit-for-sonia-gandhi/", "date_download": "2021-07-26T19:56:21Z", "digest": "sha1:6XLBVD52G3PA67KA2WMMPQKPFYKUBGQ6", "length": 14389, "nlines": 89, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "सोनिया गांधींसाठी मनमोहन सिंह यांना दुसऱ्या खुर्चीवर बसायला सांगण्यात आले? | CheckPost मराठी", "raw_content": "\nसोनिया गांधींसाठी मनमोहन सिंह यांना दुसऱ्या खुर्चीवर बसायला सांगण्यात आले\nनुकताच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा वाढदिवस पार पडला. वाढदिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंह यांना शुभेच्छा दिल्या. राहुल गांधींच्या या शुभेच्छा संदेशाच्या प्रत्यूत्तरात ट्विटर युजरकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओच्या आधारे दावा करण्यात आला की सोनिया गांधींसाठी मनमोहन सिंह यांना दुसऱ्या खुर्चीवर बसायला सांगून त्यांचा अपमान (manmohan changing sit for sonia) केला गेला होता.\nएका बैठकीतील ११ सेकंदाची ही व्हिडीओ क्लिप आहे. यामध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह एका खुर्चीवर बसलेले दिसताहेत. त्यांच्या मागे सोनिया गांधी उभ्या आहेत. त्यानंतर दोन अधिकाऱ्यांकडून मनमोहन सिंह यांना दुसऱ्या खुर्चीवर बसायला सांगण्यात येतंय. मनमोहन सिंह दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसतात आणि ते पूर्वी बसलेल्या खुर्चीवर सोनिया गांधी जाऊन बसतात असा हा व्हिडीओ आहे.\nअशा प्रकारे सोनिया गांधींसाठी प्रथमच पंतप्रधानांना त्यांच्या खुर्चीवरून दुसऱ्या खुर्चीवर जायला सांगण्यात आलं, यावरूनच आपल्याला अंदाज येईल की १० वर्षांच्या शासनकाळात सरकारवर सोनिया गांधींची काय पकड असेल असं ट्विटर युजरने आपल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये म्हंटलंय.\nपडताळणीसाठी आम्ही सर्वप्रथम व्हिडीओच्या किफ्रेम्स घेऊन त्या गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या.\nआम्हाला ‘इंडिया टीव्ही’ या न्यूज चॅनेलच्या युट्यूब चॅनेलवर ‘किस्सा कुर्सी का’ नावाचा रिपोर्ट सापडला. या रिपोर्टनुसार ही ��टना २०११ सालची युपीएच्या बैठकी दरम्यानची असून खुर्च्यांमधील अदलाबदलीच्या किस्स्याची सविस्तर माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.\nइंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार युपीएच्या बैठकीसाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि युपीए अध्यक्षा सोनिया गांधी पंतप्रधानांच्या ‘७ रेसकोर्स’ या निवासस्थानी जमले होते.\nबैठकीसाठी जमल्यानंतर मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी हे एकमेकांच्या खुर्च्यांवर (manmohan changing sit for sonia) जाऊन बसले. परंतु दोघांच्या खुर्च्यामध्ये अदलाबदल झाल्याचे पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था बघणाऱ्या एसपीजी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.\nपंतप्रधान आणि युपीए अध्यक्षांच्या खुर्चीमध्ये आदलाबदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर एसपीजी अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम सोनिया गांधींना पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या खुर्चीवरून उठण्यास सांगितले आणि त्यानंतर मनमोहन सिंह यांना देखील त्यांची खुर्ची दुसरी असल्याचे सांगत त्यावर विराजमान होण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर दोघे परत आपापल्या खुर्च्यांवर स्थानापन्न झाले.\nएसपीजी प्रोटोकॉलनुसार सुरक्षेच्या कारणांमुळे कुणीही पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसू शकत नाही. परंतु त्या प्रसंगी सोनिया गांधी चुकून पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसल्याने एसपीजी अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करून सोनिया गांधींना पंतप्रधानांच्या खुर्चीवरून उठवावे लागले.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर शेअर केला जात असलेला व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे.\nव्हिडीओ संदर्भात केल्या जात असलेल्या दाव्याप्रमाणे सोनिया गांधी यांच्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना त्यांच्या खुर्चीवरून उठविण्यात आले नव्हते, तर दोघांच्या खुर्च्यांमध्ये अदलाबदली झाल्याने एसपीजी प्रोटोकॉलनुसार मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी यांना आपापल्या जागेवर स्थानापन्न होण्यास सांगण्यात आले होते.\nहे ही वाचा– डॉ. मनमोहन सिंह यांनी २६ सरकारी कंपन्या विकल्याचे सांगणाऱ्या पोस्ट दिशाभूल करणाऱ्या\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्र���सवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n'मनमोहन सिंह नव्हे सोनिया गांधीच पंतप्रधान होत्या' सांगत व्हायरल होतोय दिशाभूल करणारा व्हिड May 25, 2021\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/01/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-signal-app-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2.html", "date_download": "2021-07-26T20:23:45Z", "digest": "sha1:FRKQW4KPNBS6NC5UOP42PO7QYYNCUTT2", "length": 14402, "nlines": 114, "source_domain": "itechmarathi.com", "title": "व्हाट्सएप पेक्षा Signal App चांगले आहे का ? नक्कीच जाणून घ्या कसे ? Signal App better than WhatsApp?, Signal App -", "raw_content": "\nव्हाट्सएप पेक्षा Signal App चांगले आहे का नक्कीच जाणून घ्या कसे नक्कीच जाणून घ्या कसे Signal App better than WhatsApp\nव्हाट्सएप पेक्षा Signal App चांगले आहे का नक्कीच जाणून घ्या कसे नक्कीच जाणून घ्या कसे Signal App better than WhatsApp\nSignal App एक क्रॉस-प्लॅटफॉर्म एनक्रिप्टेड मेसेजिंग सेवा अँप आहे.Signal फाउंडेशन आणि Signal messenger द्वारे विकसित केली गेली आहे. वन टू वन आणि ग्रुप मेसेजेस पाठविण्यासाठी हे इंटरनेट वापरते, ज्यात फायली, व्हॉइस नोट्स, प्रतिमा आणि व्हिडिओ समाविष्ट असू शकता.\nइतर न्यूज चॅनेल तसेच वेबसाईट पेक्षा आपण बरोबर माहिती पाहणार आहोत, आणि विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट या ॲपमध्ये आपल्या मायबोली मराठी भाषेत देखील समावेश करण्यात आला आहे. या सिग्नल ॲप मध्ये तुम्ही मराठी ,हिंदी , इंग्लिश सोबत विविध प्रादेशिक भाषांचा वापर करू शकता.\nव्हाट्सएप पेक्षा Signal App चांगले आहे का \nसिग्नल प्रोटोकॉल हा अत्याधुनिक end-to-end इंक्रीप्शन म्हणजेच, ओपन सोर्स सिग्नल प्रोटोकॉल द्वारा पावर केलेला आहे.म्हणजे आपली संभाषण अगदी सुरक्षित आपण घेऊ शकतो तिसरा तृतीय पक्ष कोणीही वाचवू शकणार नाही किंवा पाहू शकणार नाही. यामध्ये आपल्या प्रत्येक संदेश प्रत्येक कॉल प्रत्येक वेळी समावेश आहे.\nत्यामुळे नक्कीच व्हाट्सअप पेक्षा सिग्नल हे चांगले आहे.\nSignal App मध्ये असणाऱ्या सुविधा\nसिग्नल या ॲपमध्ये तुम्ही तुमचे मेसेज, व्हॉइस मेसेज, फोटो, व्हिडिओज, जीआयएफ आणि फाईल,तुमच्या मित्रांना अगदी सहज आणि मोफत पाठवू शकता, तुमच्या मोबाईलमधील एसएमएस हेदेखील डिफॉल्ट म्हणून यामध्ये ठेवू शकतात.\nज्यांना तुम्ही व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस कॉल करणार आहात ते तुमच्या पासून दुसऱ्या देशात लांब जवळ कुठेही सातासमुद्रापलिकडे असाल तरीही अगदी स्पष्ट आणि विनामूल्य व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉल करू शकता.\nव्हाट्सअप प्रमाणे स्टिकर सुविधादेखील आलेले आहे.तुम्ही तुमच्या स्टीकर पेट बनवू शकता आणि आपल्या मित्रांसोबत पाठवू शकता शेअर करू शकतात.\nग्रुपचे देखील फिचर येथे सिग्नल ॲप मध्ये देण्यात आलेला आहे.आपले कुटुंब मित्र किंवा सहकार यांच्यासोबत कनेक्ट होण्यासाठी तुम्ही तुमचे ग्रुप देखील येथे बनवू शकतात.\nकोणतेही थर्ड पार्टी नफीचर्स यामध्ये देण्यात आलेले नाहीत.तुम्हाला इथे कुठल्याही जाहिराती पाहण्यास मिळणार नाहीत, किंवा भीतीदायक असे कोणतेही तुम्ही अगदी मनमोकळेपणाने याचा आनंद घेऊ शकता.\nसिग्नल हे एक स्वतंत्र आणि ना नफा येतात तत्त्वावर चालणारी संघटना आहे,आणि या सिग्नलचे विशेष म्हण���े कुठल्याही मोठ्या तांत्रिक कंपनी यांच्याबरोबर संबंध नाही हे जसे की,व्हाट्सअप फेसबुक ची कंपनी आहे व्हाट्सअप ला फेसबुकने विकत घेतलं होतं भविष्यात कोणीही आपला विकत घेऊ शकतो परंतु सध्या तरी या कंपनीचे कोणत्याही कंपनीशी कोणत्या संबंध नाही येत.\nSignal App कसे वापराल\nसिग्नल ॲप हे वापरण्यास अतिशय सोपे आहे,आलेले आहेत आणि वापरण्यास देखील हे सोपे आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर ने लॉग इन करावे लागेल. मोबाईल नंबर आणि ओटीपी ची आवश्यकता असेल. तिथे तुमचा एक गुप्त पिन बनवा.\nकी झाले तुमच्याशी ओपन होईल आणि तुम्ही त्याचा व्यवस्थित रित्या वापर करू शकतात.\nSignal app डाऊनलोड करण्यासाठी सिग्नलच्या अधिकृत वेबसाईटवरुन तुम्ही तुमच्या डेस्कटॉप कॉम्प्युटर साठी विंडोज व्हर्जन डाऊनलोड करू शकता.\nतसेच मोबाईलवर डाऊनलोड करण्यासाठीतुम्ही खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करु शकता किंवा गुगल प्ले स्टोअर मधन डाऊनलोड करा.\n, Signal App,व्हाट्सएप पेक्षा Signal App चांगले आहे का नक्कीच जाणून घ्या कसे नक्कीच जाणून घ्या कसे \nमकर संक्रांतीच्या शुभेच्छा फोटो,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा इमेज\nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \nTitan Pay : भारताचे सर्वात पहिले पेमेंट घड्याळ ,आता पैसे घ्या घड्याळाने \nगुगल फॉर्म कसा तयार करावा [google forms in marathi]\nशाओमी 22 फेब्रुवारी रोजी भारतात 2 नवीन ऑडिओ प्रॉडक्ट बाजारात आणत आहे . Xiaomi…\nMivi Roam 2 वायरलेस ब्लूटूथ स्पीकर,भारतात लॉन्च ,वाटरप्रूफ, डुअल पेयरिंग सह आहेत…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2021-07-26T20:35:09Z", "digest": "sha1:S5BVAV7CZLOPDXLRSXZ4FCJAJMNAEX5I", "length": 21568, "nlines": 99, "source_domain": "mediawatch.info", "title": "होय..मेळघाटातही माणसं राहतात! - Media Watch", "raw_content": "\nHome Uncategorized होय..मेळघाटातही माणसं राहतात\nमेळघाटातही तुमच्या-आमच्यासारखी नाक, कान, डोळे, तोंड असलेली हाडामासाची जिवंत माणसं राहतात. त्यांनाही शहरी माणसांसारख्याच संवेदना असतात, हे अमरावतीचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगण्याची वेळ आली आहे. गेल्या दहा दिवसापासून मेळघाटातील हतरू, सलिता, सुमिता, रेटय़ाखेडा, बोराटय़ाखेडा, खंडुखेडा, चिलाटी, बिबा, भांडूम आदी 25 गावं जगापासून तुटली आहेत. तेथे काय परिस्थिती आहे, कोणालाही माहीत नाही. बेदम पावसाने या गावांकडे जाणारे रस्ते व पूल खचल्याने कुठलंही वाहन तिकडे जाऊ शकत नाही. तिकडून कोणी इकडे येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत रस्ते तातडीने पूर्ववत करण्याच्या उपाययोजना करण्याऐवजी जिल्ह्याचे कर्तेधर्ते अधिकारी अमरावतीत गीत, गजल, लावणी आणि गोंधळात रमले होते. प्रचंड संताप आणि तेवढंच वैफल्य यावं, अशी परिस्थिती आहे. आपला देश ‘इंडिया’ आणि ‘भारत’ अशा दोन भागात विभागलेला आहे, असं जे म्हणतात, ते अजिबात खोटं नाही. शहरात राहणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी असो वा सामान्य माणसं.. ते आपल्या चकचकीत, आत्मकेंद्री जगात मश्गूल आहेत. दूर खेडय़ातील, मेळघाटसारख्या दुर्गम भागातील माणसांची दु:ख त्यांना भिडतच नाही. वर्तमानपत्र वा टीव्हीवर या बातम्या जरी आल्या तरी आपल्यापासून केवळ 100 किलोमीटर अंतरावरील माणसं अशीही जगतात, याचं भान फारच कमी लोकांना असतं. बहुतेकांसाठी दुसर्‍या दुनियेतील ही केवळ एक रंजक गोष्ट असते.\nमेळघाटातील खेडी जगापासून तुटण्याची घटना पहिल्यांदा घडली असे नाही. प्रत्येक पावसाळ्यात हे घडतं. हतरू आणि परिसरातील 40 खेडी पावसाळ्याचे संपूर्ण चार महिने जगापासून अलग-सलग पडली असतात. या कालावधीत तेथील माणसं जगतात कशी, आणि मरतात कशी याचं सोयरसुतक बाहेर कोणालाच नसतं. आदिवासी आणि अधिकारी या दोन्ही घटकांसाठी ही गोष्ट आता रूटीन झाली आहे. वर्षोनुवर्ष पावसाळ्यात ही अशी स्थिती उद्भवते, मात्र पावसाळ्यापूर्वी रस्ते-पुलांची डागडुजी वा इतर उपाययोजन�� कधीच केल्या जात नाही. या गावांच्या समस्यांकडे ‘नेहमीचं दुखणं’ याच भावनेनं अधिकारी पाहतात. अर्थात त्यांच्याही काही अडचणी आहेत. वनविभागाच्या निर्बधामुळे आम्हाला त्या परिसरात काहीही काम करता येत नाही, असा प्रशासनाचा युक्तिवाद असतो. काही प्रमाणात त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प व अभयारण्याच्या क्षेत्रात असलेल्या या गावांचं भविष्यात पुनर्वसन होणार असल्याने तेथे विकासकामं करण्यास बंदी आहे. नवीन रस्ते तेथे करता येत नाही. त्यामुळे आदिवासींची मात्र पार कोंडी झाली आहे. जंगल जपण्यासाठी वनविभाग त्यांना सुखाने जगू देत नाही, आणि तेथून बाहेरही काढत नाही. पुनर्वसन करावयाच्या खेडय़ाकडे जाणार्‍या रस्त्यांची दुरूस्ती करायची नाही म्हटल्यानंतर त्याचा परिणाम सार्‍याच मुलभूत सोयीसुविधांवर होतो. रस्ता हा विकास घेऊन येतो म्हणतात, ते खरं आहे. पण येथे रस्तेच नाही म्हटल्यावर पावसाळ्यातील चार महिने आरोग्य, शिक्षण, शासकीय योजनांची अंमलबजावणी अशा सार्‍याच गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. पावसाळ्यात जर या गावातील कोणी आदिवासी गंभीर आजारी झाला, तर त्याला जवळपास 36 किलोमीटर बाजेवर टाकून चौघांना तिरडी उचलल्यासारखा उचलून पायी सेमाडोहला आणावं लागते, ही तेथील भीषण वास्तविकता आहे. अशा अंगावर काटा आणणार्‍या खूप कथा आहेत.\nमेळघाटातील हजारो आदिवासींना कायम अशा विपरित परिस्थितीला सामोरं जावं लागतं. चिखलदरा तालुक्याच्या प्रशासकीय रचनेने त्यांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. या तालुक्यासारखी विचित्र रचना क्वचितच दुसरीकडे असेल. या तालुक्याचं क्षेत्रफळ वर्धा जिल्ह्याएवढं आहे. या तालुक्याचं एक टोक गुगामल अभयारण्य क्षेत्रातील धारगड, केलपाणी या गावाजवळ आहे. हे अंतर आहे 135 किलोमीटर. येथे पोहाचायचं असल्यास तारूबांदा, हरिसालच्या दाट जंगलातून किंवा अकोट, हिवरखेड असं जावं लागतं. दुसरं टोक इकडे 90 किलोमीटरवर मध्यप्रदेशच्या सीमेवर भांडूम, जारिदा, खंडूखेडा आदी भागाकडे आहे. या परिसरात कुठेही काही घटना-दुर्घटना घडली की, चिखलदर्‍यातील तहसीलदार, ठाणेदार वा इतर कुठलाही अधिकारी 6-7 तासाशिवाय पोहोचू शकत नाही. तसंच यापैकी कुठल्याही गावातील आदिवासीला चिखलदरा या तालुकाठिकाणी काही काम असेल, तर त्याचे किमान तीन दिवस मोडतात. (वर्षातील आठ महिने एखादी-दुसरी एस.टी. प्रमुख गावांमध्ये तेवढी जाते.) शासन आदिवासींचं जीवन सुसह्य करण्याच्या गोष्टी नेहमी करते, मात्र चिखलदरा तालुक्याची रचना जरी बदलली तरी त्यांच्या आयुष्यात बराच फरक पडू शकतो. धारगड, केलपाणी व लगतच्या गावांना चिखलदर्‍यापेक्षा अकोट हे तालुका म्हणून सोयीचं पडू शकतं. तसंच जारिदा, हातरू, काटकुंभ या परिसरातील खेडय़ांसाठी चुर्णी हा नवीन तालुका निर्माण केला, तर त्या भागातील आदिवासींची मोठी पायपीट थांबू शकते. चिखलदरा तालुक्याचं उपविभागीय केंद्र हे धारणी आहे. ते सुद्धा त्यांच्यासाठी अतिशय गैरसोयीचं आहे. चिखलदरा तालुक्यातील शेकडो गावांना धारणीपेक्षा अचलपूर हे उपविभागीय केंद्र म्हणून सोयीचं पडतं. अचलपुरात येण्यासाठी वाहतुकीच्या सोयीही बर्‍यापैकी आहेत. अमरावती जिल्ह्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सामूहिकपणे हा एवढं विषय जरी रेटून नेला, तरी मेळघाटातील आदिवासींसाठी ते उपकार ठरतील.\nअर्थात हे बदलं व्हायचे तेव्हा होतील. सध्या संपर्क तुटलेल्या 25 गावांना तातडीने मुख्य भागाशी जोडणे गरजचे आहे. मात्र हे काम लगेच हाती घेण्याऐवजी रस्ते व पूल दुरूस्तीसाठी जिल्हा प्रशासनाजवळ कुठलाही आपातकालीन निधी नाही, असे प्रशासन सांगत आहे. काही हजार माणसांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला असतांना पैसा आणायचा कुठून यावर गेल्या आठ दिवसांपासून चर्चा सुरू आहे. निगरगट्टपणाचा हा कळस आहे. समजा अमरावती शहरात जर अशी परिस्थिती उद्भवली असती, तर.., अमरावतीचा एखादा प्रमुख रस्ता खंडित झाला असता, तर आतापर्यंत सारं शहर डोक्यावर घेतलं गेलं असतं. महानगरपालिकेची तोडफोड झाली असती. जिल्हा प्रशासनाची लक्तर टांगण्यात आली असतं. मात्र जंगलात राहणारे आदिवासी येथे येऊन तमाशा करू शकत नसल्याने कोणतीही यंत्रणा हालायला तयार नाही. अमरावतीत प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना जेव्हा जेव्हा आल्या तेव्हा येथील चांगल्या असणार्‍या रस्त्यांना डांबराची पुटं चढविण्यात आली. काही तासाच्या वास्तव्यासाठी विश्रमगृह चकाचक करण्यात आली. झुंबर लावण्यात आली. त्यासाठी वाट्टेल तेवढा पैसा उधळण्यात आला. विशेष म्हणजे तो पैसा तातडीने उपलब्धही करून देण्यात आला. (त्यासाठी नियमात तरतूद आहे म्हणे.) मात्र या देशातील मूळ निवासी असलेल्या आदिवासींच्या गावांना जोडणार्‍या रस्ता दुरूस्तीसाठी पैसा नाही, यासारखी लज्जास्पद दुसरी गोष्ट नाही. नियम व तरतुदी या माणसांसाठी असतात, याचं भान ठेवून अधिकार्‍यांनी इतर कामावरचा पैसा इकडे वळविला पाहिजे. गडचिरोलीप्रमाणे मेळघाटच्या जंगलातही नक्षलवादी तयार व्हावे, असे तर शासन-प्रशासनाला वाटत नाही ना\n(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत)\nPrevious articleपरिवर्तनाचे चक्र उलटे फिरविणारा खुजेपणा\nNext articleसुखविंदर कौर ते राधेमॉं:एक रंजक प्रवास\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\n“अपनी मर्जीसे कहां अपने सफरके हम है..”\nअविस्मरणीय लेह- लडाख सहल\nकैसा यह मेरे जिस्म में इक शोर मचा है..\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/five-million-children-school-receive-nutritional-benefits-262484", "date_download": "2021-07-26T20:36:09Z", "digest": "sha1:FYBQZHYCQFH3UYOSGON4W62U67YFJ2ZM", "length": 5772, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | या शाळेतील पाच लाख मुले घेतात पोषणआहाराचा लाभ", "raw_content": "\nया शाळेतील पाच लाख मुले घेतात पोषणआहाराचा लाभ\nनगर ः जिल्ह्यातील 14 तालुके व महापालिका हद्दीतील एकूण 4544 शाळांतील एकूण 4 लाख 82 हजार 79 विद्यार्थी शालेय पोषणआहाराचा लाभ घेत आहेत. त्यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.\nराज्य सरकारतर्फे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळी श���लेय पोषणआहार दिला जातो. त्यात जिल्ह्यात पहिली ते पाचवीच्या दोन लाख 91 हजार 329, तर सहावी ते आठवीपर्यंतच्या एक लाख 90 हजार 750, अशा एकूण चार लाख 82 हजार 79 विद्यार्थ्यांना शालेय पोषणआहाराचा लाभ दिला जात आहे.\nहेही वाचा - तृप्ती देसाईंना कोण म्हणतंय हाणीन\nविद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक शाळेला पोषणआहाराचा पुरवठा होतो. त्यामुळे शाळेत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन त्यांची आकडेवारी नव्याने येणाऱ्या आहाराच्या पुरवठ्याच्या वेळी तयार केली जाते. काही वेळा निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत चौकशीची मागणी होत आहे.\nतालुकानिहाय विद्यार्थी संख्या ः अकोले 456 27204, संगमनेर 460 51900, कोपरगाव 223 32438, राहाता 208 33483, राहुरी 314 34515, श्रीरामपूर 189 30576, नेवासे 318 43389, शेवगाव 272 29146, पाथर्डी 343 29080, जामखेड 202 18181, कर्जत 317 26058, श्रीगोंदे 427 32283, पारनेर 402 28083\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/CHS00h.html", "date_download": "2021-07-26T19:34:51Z", "digest": "sha1:FMC4RSXUV7TQNLIUF4QB5TJQFZZIDDGW", "length": 6022, "nlines": 33, "source_domain": "www.punepravah.page", "title": "सेवायोजन कार्यालयाकडे नांवनोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीला आधार कार्ड जोडण्याचे आवाहन", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nसेवायोजन कार्यालयाकडे नांवनोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीला आधार कार्ड जोडण्याचे आवाहन\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nसेवायोजन कार्यालयाकडे नांवनोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांनी\nत्यांच्या नोंदणीला आधार कार्ड जोडण्याचे आवाहन\nपुणे दि . 10 : - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच रोजगाराच्या प्रशिक्षणाच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी आधार कार्ड लिंक करुन आपला डेटा अद्ययावत करणे आवश्यक आहे.\nपुणे जिल्ह्यातील सर्व नोकरीइच्छुक व नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नांवनोंदणी केलेल्या ज्या बेरोजगार उमेदवारांनी अद्याप आपल्या नोंदणीला आपापले आधार कार्ड जोडले (लिंक) केले नसेल, अशा सर्व उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत ही प्रक्रिया www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरुन “ऑनलाईन�� पध्दतीने पूर्ण करावी.अन्यथा 30 सप्टेंबर 2020 अखेर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल.\nप्रत्येक उमेदवाराने तात्काळ www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरुन आपल्या नोंदणीस आपले आधार कार्ड ऑनलाईन पध्दतीने जोडावे आणि या सर्व सेवा / सुविधांसाठी स्वत:स सक्षम बनवून त्यांचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच आपण अशा प्रकारे आधार नोंदणी जोडण्याबाबत काही अडचणी असल्यास या कार्यालयास punerojgar@gmail.com या ईमेलद्वारे कळवावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणेच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार, यांनी केले आहे. 0 0 0 0\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.shubhasurpedia.com/post/shubhasur-creations-youtube-journey", "date_download": "2021-07-26T20:44:43Z", "digest": "sha1:EUPDNTLUO5B7BZJ4XATJAV3CY6IBKLCL", "length": 12093, "nlines": 62, "source_domain": "www.shubhasurpedia.com", "title": "शुभसूर क्रिएशन्सचा युट्यूब प्रवास!", "raw_content": "\nशुभसूर क्रिएशन्सचा युट्यूब प्रवास\nयुट्यूबचा उपयोग व्हिडियोज बघायला खूप आधीपासून आपण सगळेच करतो तसाच मी ही करत होते.. त्यात म्युझिशियन असल्याने काहीही ऐकायचं असेल, एखादं गाणं, म्युझिक ट्रॅक की हाताशी लगेच युट्यूब असायचं आणि अजूनही असतंच कारण युट्यूब हे गुगल नंतरचं टॉप नंबरचं सर्च इंजिन आहे.. प्रत्येक जण तिथे काही ना काही शोधायला येत असतो.\n२००९ ते २०१३ मध्ये जनरल काही व्हिडियोज, म्हणजे अल्बमच्या मेकिंगचे वगैरे, सहज म्हणून माझ्या पर्सनल gmail id वरून युट्यूबवर टाकले होते.. त्यातल्या काहींना छान रिस्पॉन्स आला. मग २०१४ मध्ये गंमत म्हणून शुभसूर क्रिएशन्सच्या gmail आयडीवरून आमच्या एका नवीन गाण्याचा एक लिरीक व्हिडियो अपलोड करून शुभसूरच्या युट्यूब चॅनलला सुरुवात केली.. सुरुवातील��� फारसं सिरियसली घेतलं नाही.. साधारण थोड्या थोड्या काळाने एखादं एखादं ओरिजिनल गाणं त्यावर अपलोड करत राहिले. नंतर मला कळलं की युट्यूबवर व्हिडियोज अपलोड करून पैसेही मिळवता येतात. शिवाय अजून बऱ्याच गोष्टी असतात ज्यायोगे चॅनल ग्रो करता येतो. आणि युट्यूब हा एक साईड बिझिनेस म्हणून करता येतो.. काही युट्यूबर्स हेही आहेत ज्यांची रोजीरोटी युट्यूबवरच अवलंबून असते हे कळलं तेव्हा तर मी अवाकच झाले होते\nहळूहळू या सगळ्यातलं पोटेन्शियल लक्षात आलं आणि प्रत्येक कलाकाराचा युट्यूब चॅनल असलाच पाहिजे यावर ठाम विश्वास बसला मग मात्र युट्यूबला थोडं सिरियसली घ्यायचं ठरवलं आणि महिन्याचे अपलोड्स वाढवण्यासाठी प्रयत्न करायला लागले. पण बाकी प्रोजेक्ट्समधून इतका वेळ मिळत नव्हता जास्त पण तरी जेव्हा थोडा वेळ फ्री असायचा युट्यूब चॅनलसाठी काम करायचे.. आणि अचानक चॅनलवरचा एक व्हिडियो पॉप्युलर व्हायला सुरुवात झाली मग मात्र युट्यूबला थोडं सिरियसली घ्यायचं ठरवलं आणि महिन्याचे अपलोड्स वाढवण्यासाठी प्रयत्न करायला लागले. पण बाकी प्रोजेक्ट्समधून इतका वेळ मिळत नव्हता जास्त पण तरी जेव्हा थोडा वेळ फ्री असायचा युट्यूब चॅनलसाठी काम करायचे.. आणि अचानक चॅनलवरचा एक व्हिडियो पॉप्युलर व्हायला सुरुवात झाली मग दुसरा, मग तिसरा असे काही व्हिडियोज सबस्क्राईबर्स, वॉचटाईम असं मिळवायला लागले. त्यावेळेला एक हजार सबस्क्राईबर्स आणि चार हजार तास वॉचटाईम हा क्रायटेरिया नव्हता पण मला माहीतच नव्हती प्रोसिजर चॅनल मॉनेटाईझ करायची.. एक दिवस अचानक ती कळली, अप्लाय केलं आणि एक दोन दिवसांत चॅनल मॉनेटाईझेशन ऑन झालंसुद्धा\nपण त्यानंतरही पहिला पेचेक येणं सोपं नव्हतं. सुरुवातीला महिन्याला हार्डली ३ किंवा ४ डॉलर्स मिळायचे.. आणि १००डॉलर्स पूर्ण झाल्याशिवाय ते पैसे आपल्याला मिळत नाहीत.. पण एका टीव्ही सिरीयलच्या मी लिहिलेल्या आणि कंपोझ केलेल्या गाण्याचा लिरीक व्हिडियो अपलोड केला आणि चॅनलची खऱ्या अर्थाने ग्रोथ सुरू झाली पुढच्याच महिन्यात युट्युबकडून पहिलं पेमेंट आलं आणि मला प्रचंड सॉलिड काहीतरी मिळल्यासारखं वाटत होतं पुढच्याच महिन्यात युट्युबकडून पहिलं पेमेंट आलं आणि मला प्रचंड सॉलिड काहीतरी मिळल्यासारखं वाटत होतं या एका वेगळ्याच प्रवासातली पहिली अचिव्हमेंट होती ती\nत्यान���तर मी इंटरनेटवर सर्च करून युट्यूबबद्दल बऱ्याच गोष्टी शिकत गेले आणि त्या शुभसूरच्या चॅनलवर इम्प्लिमेंट करत गेले. हळूहळू चॅनलची ग्रोथ दिसत होती.. आणि अचानक कोविड१९ आला आणि जग ठप्प झालं. पण डिजिटल प्लॅटफॉर्म्स तेवढेच active राहिले किंबहुना जास्तच कंझ्युम व्हायला लागले. अर्थात युट्यूब यात नंबर एकला होतं या काळात नव्याने युट्यूबवर बऱ्याच जणांनी एंटर केलं, युट्यूबवरचे व्हिडियोज बघणाऱ्यांची संख्याही अनेक पटींनी वाढली.. जे चॅनल्स छान इंटरेस्टिंग कंटेंट रेग्युलरली प्रोड्युस करत होते त्यांच्या व्ह्यूजमध्ये आणि सबस्क्राईबर्समध्ये कमालीची वाढ झाली.. या सगळ्यात शुभसूरलाही थोडाफार फायदा झालाच.. आणि थोडाथोडा का होईना पण रेग्युलरली एक रेव्हेन्यू यायला लागला या काळात नव्याने युट्यूबवर बऱ्याच जणांनी एंटर केलं, युट्यूबवरचे व्हिडियोज बघणाऱ्यांची संख्याही अनेक पटींनी वाढली.. जे चॅनल्स छान इंटरेस्टिंग कंटेंट रेग्युलरली प्रोड्युस करत होते त्यांच्या व्ह्यूजमध्ये आणि सबस्क्राईबर्समध्ये कमालीची वाढ झाली.. या सगळ्यात शुभसूरलाही थोडाफार फायदा झालाच.. आणि थोडाथोडा का होईना पण रेग्युलरली एक रेव्हेन्यू यायला लागला माझ्यासाठी फार भारी फीलिंग होतं हे..\nएक अतिशय महत्त्वाची गोष्ट यात कळली ती म्हणजे जसं जॉबमध्ये आपल्याला रोजच्या रोज काम करावं लागतं, इनपुट्स द्यावे लागतात, तसंच युट्यूबर म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर सातत्याने काम करण्याला फार जास्त महत्व आहे भले चॅनल नवीन असेल, फार सबस्क्राईबर्स नसतील, व्ह्यूज नसतील, पण तरीही एखादं व्रत घेतल्यासारखं हे माध्यम हाताळावं लागतं. प्रचंड मेहनत, वेळ, डेडिकेशन हे सगळं द्यायची तयारी असेल तरच युट्यूबकडे सिरियसली बघावं.. अन्यथा क्वचित महिन्यातून एखादा व्हिडियो अपलोड करून त्यातून यशाची अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही.\nदुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युट्यूब आता केवळ मनोरंजनाचं साधन उरलेलं नाही. एक व्यवसाय म्हणून युट्यूबवर प्रचंड पोटेनशियल आहे, आणि हे ओळखून त्या दृष्टीने पावलं उचलली, तर अजूनही वेळ गेलेली नाही.. आत्ता २०२१ सुरू होतंय, २०२५ पर्यंत युट्यूबवर येणारा व्ह्यूअर आणि कंटेंट क्रिएटर हे दोन्ही आकडे कमालीचे वाढणार यात शंका नाही\nएक कलाकार म्हणून माझ्या इतर कलाकार मित्रांना आणि ज्यांना नव��याने युट्यूबवर यायची इच्छा आहे, त्या सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे, की युट्यूबसंदर्भातल्या शक्य तितक्या गोष्टी स्वतः शिका, मुद्दाम वेळ काढून युट्यूबवर व्हिडियोज अपलोड करा.. लगेच यश मिळणार नाही, गोष्टी चुकतील, पण निराश न होता प्रयत्न चालू ठेवा. सातत्याने व्हिडियोज अपलोड करणाऱ्याला युट्यूब अल्गोरिद्म्स त्यांच्या मेहनतीचं फळ नक्की देतात\nयुट्यूबवर स्वतःचा ऑडियन्स कसा निर्माण कराल नवीन युट्यूबर्ससाठी महत्वाच्या टिप्स\nतो... ती... आणि कोकणकन्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiwishes.xyz/author/ritika2016/page/2/", "date_download": "2021-07-26T20:39:18Z", "digest": "sha1:KBZ5PZTAZZCB7XNSXFZ4H7OPZAS4ARW4", "length": 1627, "nlines": 34, "source_domain": "marathiwishes.xyz", "title": "Tarun Kumar - MarathiWishes - Page 2 of 2", "raw_content": "\nHappy Birthday Wishes For Father In Marathi – आज आमच्या सर्वोत्कृष्ट आणि आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा वाढदिवस…\nHappy Birthday Wishes For Mother in Marathi – नमस्कार मित्रांनो, आज माझा वाढदिवस आहे आणि तुमच्या आयुष्यातील…\nBirthday Wishes For Brother In Marathi – नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी आमचा खूप वाढदिवस आहे आणि प्रत्येकजण सध्याच्या…\nHappy Birthday Wishes For Sister In Marathi – नमस्कार मित्रांनो, जगात बहीण भावासारखे कोणतेही प्रेम व आपुलकी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/7203", "date_download": "2021-07-26T20:52:13Z", "digest": "sha1:NHDFKHBT5WKNIIC5C45DAZJ6QPFWHWTI", "length": 10076, "nlines": 135, "source_domain": "abhivrutta.com", "title": "गोसेखुर्द बुडितक्षेत्रातील गावांचे फेरसर्वेक्षण तातडीने करावे | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome पूर्व विदर्भ गोसेखुर्द बुडितक्षेत्रातील गावांचे फेरसर्वेक्षण तातडीने करावे\nगोसेखुर्द बुडितक्षेत्रातील गावांचे फेरसर्वेक्षण तातडीने करावे\nमुंबई : बाधितांना न्याय देण्यासाठी प्रकल्पाच्या महत्तम पाणीसाठा क्षमतेमुळे बाधित होणाºया क्षेत्राचे फेरसर्वेक्षण करून पुनर्वसन प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले.\nगोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या मागण्यांसंदर्भात तसेच अलीकडेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे याविभागातील अनेक गावांमध्ये शिरलेले पाणी या अनुषंगाने विधान भवनात श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली.\nयावेळी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त त���पुरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, जलसंपदा विभागाचे सचिव एन. व्ही. शिंदे, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय बनकर, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे यशवंत टिचकुले, मंगेश वंजारी आदी उपस्थित होते.\nजलसंपदा विभागाने फेरसर्वेक्षण करून जिल्हाधिकाºयांनी पुनर्वसन प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवावेत. गावे बाधित नसतील तर ऐच्छिक पुनर्वसन प्रस्ताव स्वीकारण्यात यावेत. बाधित गावांबाबत पुनर्वसनाचे प्रस्ताव करावेत, असे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.\nआधी पुनर्वसन आणि नंतर धरण या तत्त्वानुसार गोसेखुर्द प्रकल्पबाधित क्षेत्रातील सर्व गावांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. नाग नदीच्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे काही गावांमध्ये राहणे कठीण झाले आहे. अशा गावांच्या पुनर्वसनाबाबत सहानुभूतीने वेगळा विचार करावा लागेल. प्रकल्पग्रस्त शेतकºयांना जमिनीचा मोबदला अदा करण्यासंदर्भात त्रुटी असल्याबाबतच्या तक्रारी तपासून त्यावर कार्यवाही करावी,अशी सूचनाही श्री. पटोले यांनी केली. यावेळी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी आपल्या व्यथा,अडचणी मांडल्या.\nPrevious articleमुंबई, ठाण्याला ‘रेड अलर्ट’, पुण्यात चार बळी\nNext articleबॉलीवूडला संपवण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nत्या सर्वांत मागील हत्तीने मग सर्वांनाच पिटाळलं… पहा कसं…\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-samantar-jalvahini-in-auranagabad-4719204-NOR.html", "date_download": "2021-07-26T19:20:03Z", "digest": "sha1:FHN7WJR2LJLDKC4ODZPAH7KBH27JPUFE", "length": 6004, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "samantar jalvahini in auranagabad | 'समांतर' हा बनवाबनवीचा खेळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\"समांतर' हा बनवाबनवीचा खेळ\nऔरंगाबाद - कागदावर ७९२ कोटी रुपयांची किंमत दाखवून प्रत्यक्षात आगामी २० वर्षांत ठेकेदाराच्या घशात २३८१ कोटी रुपये घालणारी समांतर जलवाहिनी योजना म्हणजे बनवाबनवीचा खेळ असून याविरोधात नागरिकांनी उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद सोशल फोरमचे डॉ. विजयदिवाण यांनी केले.\n\"समांतर'च्या माध्यमातून होत असलेल्या पाण्याच्या खासगीकरणाविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या फोरमने आता या योजनेच्या भूमिपूजनाच्या तोंडावर ही तोफ डागली. डॉ. विजय दिवाण, सुभाष लोमटे आणि इतर मान्यवरांनी एका पत्रकार परिषदेत या योजनेचे पुन्हा एकदा वाभाडे काढले. डॉ.. दिवाणम्हणाले की, जी योजना अजून सुरूच झाली नाही त्या योजनेच्या नावाखाली चक्क २०११ पासूनच पाणीपट्टी वाढवण्यात आली आहे. ही वाढ कशाच्या आधारावर केली हे समजायला हवे.\nठेकेदाराला फायदा व्हावा या हेतूनेच जायकवाडी ते औरंगाबाद या मार्गावर पाणी विकण्याची परवानगी ठेकेदाराला देणे साफ चुकीचे असल्याचे दिवाण म्हणाले. समांतर जलवाहिनीचे श्रेय घेण्याची चढाओढ सध्या लागली आहे, असे सांगत खासदार खैरे यांना टोला लगावला. सुभाष लोमटे म्हणाले की, पाणी ही अत्यावश्यक गोष्ट असल्याने ती मोफतच मिळायला हवी. याविरोधात लोकशक्ती उभी केली जाणार आहे. पत्रकार परिषदेला अजमल खान, सुभेदार सुखदेव बन, उद्धव भवलकर यांची उपस्थिती होती.\nयाचे उत्तर कोण देणार\nठेकेदाराला ७९२ कोटींच्या वर एक छदाम देणार नाही असा जनकल्याणवादी आव मनपा आणत असताना प्रत्यक्षात मनपा ठेकेदाराला कार्यवहन अनुदानाच्या नावाखाली आगामी २० वर्षात २३८१ कोटी रुपये देणार आहे. हा पैसा मनपा कोठून आणणार आहे याचे उत्तर मनपा आयुक्त, शहर अभियंता, खासदार खैरे यांनी का दिले नाही, असा सवाल डॉ.. दिवाणयांनी केला.\nन्यायालयात प्रकरण असताना भूमिपूजन\nसमांतर जलवाहिनी संदर्भात आपण न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही, असे असताना न्यायप्रविष्ट योजनेचे उद्घाटन करणे चुकीचे असून जर खटल्याचा निकाल योजनेच्या विरोधात गेला तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल. त्यामुळे या योजनेचे उद््घाटन करू नये, असे राजेंद्र दातेे पाटील यांनी एका निवेदनात म्हटले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/fake-covid-19-vaccine-scam-more-than-2000-people-fall-victim-to-fake-vaccinations-in-mumbai-4-fir-filed-263191.html", "date_download": "2021-07-26T19:35:42Z", "digest": "sha1:TIBXMXVUCPPKO5D3ILMJXM6BW5JWX3JV", "length": 32775, "nlines": 225, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Fake COVID-19 Vaccine Scam: मुंबईमध्ये खोट्या लसीकरणाला बळी पडले 2 हजाराहून अधिक लोक; 4 FIR दाखल | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्य�� खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्��ार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nFake COVID-19 Vaccine Scam: मुंबईमध्ये खोट्या लसीकरणाला बळी पडले 2 हजाराहून अधिक लोक; 4 FIR दाखल\nकोरोना विषाणूशी (Coronavirus) लढण्यासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण (Vaccination) केले जात आहे. महाराष्ट्र राज्याने पुन्हा एकदा एका दिवसात जास्तीत जस लोकांना लस देऊन एक नवीन विक्रम केला आहे. मात्र अशात खोट्या कोरोना विषाणू लसीकरणाची (Fake COVID-19 Vaccine Scam) प्रकरणे समोर येत आहेत\nमहाराष्ट्र टीम लेटेस्टली| Jun 24, 2021 05:05 PM IST\nकोरोना विषाणूशी (Coronavirus) लढण्यासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण (Vaccination) केले जात आहे. महाराष्ट्र राज्याने पुन्हा एकदा एका दिवसात जास्तीत जस लोकांना लस देऊन एक नवीन विक्रम केला आहे. मात्र अशात खोट्या कोरोना विषाणू लसीकरणाची (Fake COVID-19 Vaccine Scam) प्रकरणे समोर येत आहेत. महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, मुंबईत आतापर्यंत दोन हजारांहून अधिक लोक बनावट अँटी कोविड-19 लसीकरण शिबिरांना बळी पडले आहेत. राज्य सरकारचे वकील, मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी कोर्टाला सांगितले की शहरात आतापर्यंत किमान नऊ बनावट शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भात चार स्वतंत्र एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.\nन्यायालयात याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीसंदर्भात राज्य सरकारने स्टेटस रिपोर्टही दाखल केला. सरन्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाला महाराष्ट्र सरकारने सांगितले की, पोलिसांनी आतापर्यंत 400 साक्षीदारांची निवेदने नोंदवली आहेत. यासह आरोपी डॉक्टरांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. याआधी मुंबईच्या कांदिवली भागातील एका सोसायटीमध्ये नागरिकांचे खोटे लसीकरण केल्याची घटना घडली होती, त्याच प्रकरणात एका डॉक्टरवर आरोप आहे.\nआता बनावट लसीकरणाच्या घटनेप्रकरणी बुधवारी एका महिलेस अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, ही महिला या प्रकरणातील सह आरोपींना बनावट ओळखपत्र व प्रमाणपत��रे देत असे. ठाकरे म्हणाले, या बनावट लसीकरण शिबिरांमध्ये किमान 2,053 लोकांची फसवणूक झाली आहे. या शिबिरांच्या संघटनेसंदर्भात चार एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. काही आरोपींची ओळख पटली गेली आहे, तर अनेक अज्ञात व्यक्तींवरही एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.\nखंडपीठाने राज्याचा अहवाल स्वीकारताना सांगितले की, बनावट लसींचे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी राज्य सरकार आणि पालिका अधिकाऱ्यांनी पीडित व्यक्तींची तपासणी करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. ते पुढे म्हणाले की, आमची चिंता ही आहे की, लसीकरण झालेल्या (बनावट लसीकरण शिबिरांमध्ये) या लोकांची सध्या काय अवस्था असेल. त्यांना नक्की काय दिले गेले असावे व त्याचे काय परिणाम होतील.\nकोर्टाने या महिन्याच्या सुरुवातीस आदेश देऊनही, खासगी निवासी संकुले, कार्यालये इत्यादींमध्ये लसीकरण शिबिर आयोजित करण्यासाठी राज्य सरकारने विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे घातली नाहीत, याबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. (हेही वाचा: खोट्या लस घोटाळ्याचा मुंबईच्या Aditya College लाही फटका\nबृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अनिल साखरे म्हणाले, ‘ज्या दिवशी लोकांचे लसीकरण केले त्यांना त्याच दिवशीचे प्रमाणपत्र दिले गेले नाही. नंतर तीन वेगवेगळ्या रुग्णालयांच्या नावे ही प्रमाणपत्रे देण्यात आली व तेव्हा लोकांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. या रुग्णालयांनी सांगितले की त्या शिबिरांमध्ये वापरल्या गेलेल्या कुप्या त्यांनी पुरविल्या नाहीत. आम्ही यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियालाही एक पत्र लिहिले आहे.’\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: मुंबईतील सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याची भाजपची घोषणा\nMaharashtra Floods: मुंबईत जगातील सर्वात श्रीमंत लोकं असून त्यांनी मदत करावी- संजय राऊत\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री श��्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nThane: अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडला 'या' कारणामुळे धावत्या ट्रेनमधून ढकलले; वडीलांसह 10 जणांना अटक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/health-fitness/risk-corona-after-antibody-depletion-icmr-gives-serious-warning-health-updates/", "date_download": "2021-07-26T19:33:44Z", "digest": "sha1:HYCUAJK23II7RGD7NH2MJXTY6T6X5HJX", "length": 25944, "nlines": 155, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "अँटीबॉडी आणि कोरोना संदर्भात ICMR’चा गंभीर इशारा | पहा काय म्हटलंय | अँटीबॉडी आणि कोरोना संदर्भात ICMR'चा गंभीर इशारा | पहा क���य म्हटलंय | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » Health Fitness » अँटीबॉडी आणि कोरोना संदर्भात ICMR’चा गंभीर इशारा | पहा काय म्हटलंय\nअँटीबॉडी आणि कोरोना संदर्भात ICMR'चा गंभीर इशारा | पहा काय म्हटलंय\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 9 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nनवी दिल्ली, २१ ऑक्टोबर: कोरोना व्हायरसच्या नवीन केसेस कमी होऊ लागल्या आहेत. मंगळवारी 47 हजारावर नवीन रुग्ण सापडले होते. तर आज हा आकडा पुन्हा वाढला असून 54,044 नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. मृतांची संख्या कमी होत आहे. असे असले तरीही आयसीएमआरने मोठा इशारा दिला आहे.\nकोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या शरीरामध्ये अँटीबॉडी बनू लागते. यामुळे कोरोना बरा होत आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये अँटीबॉडी बनण्याचे प्रमाण मोठे आहे. मध्यंतरीच्या संशोधनात भारतात लहानपणी लसीकरण होत असल्याने कोरोनाचा धोका कमी असल्याचे सांगितले जात होते. कोरोना झाल्यानंतर अँटीबॉडी वाढतात आणि कोरोना व्हायरसला विरोध करतात. मात्र, कालांतराने या अँटीबॉडी कमी होण्याची शक्यता असते. असे झाल्यास पुन्हा कोरोनाची लागण होण्याचा इशारा आयसीएमआरने दिला आहे.\nदुसऱ्यांदा कोरोनाची लागण होत नाही असे म्हणणे चुकीचे असल्याचेही आयसीएमआरने म्हटले आहे. यामुळे लोकांनी सावधानता बाळगावी, असा सल्ला देण्यात आला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54,044 नवे रुग्ण सापडले आहेत. तर एकूण रुग्णांचा आकडा हा 76,51,108 वर पोहोचला आहे.\nदरम्यान, करोनावरील लस संशोधन निर्णायक टप्प्यात आहे. लवकरच करोनावरील लस उपलब्ध ह���ईल. पण लस उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्यक्रम कसा ठरवायचा हेच सर्व देशांसमोरील मुख्य आवाहन असेल. भारतात लशीच्या व्यवस्थापनासंदर्भात एक राष्ट्रीय तज्ज्ञांची समिती बनवण्यात आली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पहिले डोस कोणाला द्यायचे हेच सर्व देशांसमोरील मुख्य आवाहन असेल. भारतात लशीच्या व्यवस्थापनासंदर्भात एक राष्ट्रीय तज्ज्ञांची समिती बनवण्यात आली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पहिले डोस कोणाला द्यायचे या दृष्टीने या समितीचे आराखडा बनवण्याचे काम सुरु आहे.\nभारताकडे आज लस उपलब्ध असेल तर, सरकार तीन कोटी लोकांना लगेच लशीचे डोस द्यायला तयार आहे, असे आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्याने म्हटले आहे. “पहिल्या टप्प्यात ढोबळ मनाने तीन कोटी लोकांचे लशीकरण करावे लागेल, असा आमचा अंदाज आहे. यात ७० ते ८० लाख डॉक्टर्स आणि दोन कोटी आरोग्य सेवक आहेत” असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.\nकरोना व्हायरस विरोधात लस उपलब्ध झाल्यानंतर लवकरात लवकर कोणाला लस मिळाली पाहिजे कोणाला पहिले प्राधान्य मिळाले पाहिजे कोणाला पहिले प्राधान्य मिळाले पाहिजे त्यावर लशी संदर्भात बनवण्यात आलेली तज्ज्ञांची समिती आराखडा तयार करतेय.\nमागील बातमी पुढील बातमी\nकोरोना रुग्णाच्या मृतदेहातील व्हायरस बद्दल ICMR' कडून महत्त्वाचा खुलासा\nसध्या देशात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात नव्या ५ हजार ६११ रूग्णांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकू संख्या आता ३ हजार ३०३ वर पोहोचली आहे.\nकोरोना रॅपीड टेस्ट थांबवा, ICMR'चे सर्व राज्यांना आदेश\nकोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही यासाठी प्राथमिक स्वरुपात घेण्यात येत असलेल्या रॅपीड टेस्टमध्ये काही त्रूटी असल्याची तक्रार आयसीएमआरकडे आली आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही राज्यांनी पुढील दोन दिवस रॅपीड टेस्ट करु नये, असे आयसीएमआरने म्हटले आहे. दोन दिवसात आयसीएमआरचे पथक यासंदर्भात तपासणी करेल, त्यानंतर नवी अधिसूचना काढली जाईल, अशी माहिती आयसीएमआरचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.\nकोरोना व्हायरस वटवाघुळांमधून माणसांमध्ये संक���रमित होत नाही: ICMR\nकोरोना विषाणूला थोपवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार संगनमताने योग्य ते निर्णय घेत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. सध्याच्या परिस्थितीत देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीवरुन जिल्हानिहाय तीन गटात वर्गवारी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशातील १७० जिल्ह्यांचा हॉटस्पॉटमध्ये तर जवळपास २७० जिल्हे हे नॉन हॉटस्पॉट ठिकाणे म्हणून घोषित करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.\nकोरोनावरील दोन स्वदेशी लसींची मानवी चाचणी सुरु : ICMR\nजगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला असून देशात कोरोनाचे रुग्ण ९ लाखावर गेले आहे. यामुळे सध्याची परिस्थिती फार गंभीर झाली आहे, अशा स्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात कोरोनावर दोन लसी विकसित करण्यात आल्या असून मानवी चाचणीला देखील परवानगी दिली आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे. विशेष म्हणजे उंदीर आणि संशयित अशा दोन्ही स्वदेशी लसींची टॉक्सिसिटी स्टडीज यशस्वी झाली आहे, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.\n१५ ऑगस्टपर्यंत देशी लस आणायचा ICMR चा अट्टाहास मूर्खपणाचा - वैज्ञानिकांची प्रतिक्रिया\nकोरोना संसर्गावर स्वदेशात बनविलेली कोव्हॅक्सिन ही पहिली प्रतिबंधक लस स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्याकरिता इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने (आयसीएमआर) कंबर कसली आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी व भारत बायोटेक यांच्या सहकार्याने तयार होत असलेल्या कोव्हॅक्सिनच्या माणसांवरील चाचण्या ७ जुलैपासून सुरू कराव्यात असे पत्र आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी संबंधित बारा संस्थांना पाठविले आहे.\n देशात २४ तासांत कोरोनाचे ८१ हजार ४८४ नवे रुग्ण\nगेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८१ हजार ४८४ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसंच १ हजा ०९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख ९४ हजार ४८४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे देशात सध्या ९ लाख ४२ हजार २१७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५३ लाख ५२ हजार ०७८ जणांनी करोनावर मात केल्याची माहिती आ���ोग्य विभागाकडून देण्यात आली. तसंच आतापर्यंत ९९ हजार ७७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/preliminary-text-of-prime-minister-shri-narendra-modi-s-address-to-the-nation-from-the-ramparts-of-the-red-fort-on-the-71st-independence-day-536596", "date_download": "2021-07-26T19:35:56Z", "digest": "sha1:SYQX53DBXF32SBJ3MLCZWK3URIAZGGPN", "length": 103188, "nlines": 331, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nमाझ्या प्रिय देशवासीयांनो, स्वातंत्र्याच्या या पवित्र पर्वाच्या निमित्ताने देशवासीयांना कोटी कोटी शुभेच्छा. आज संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाबरोबरच जन्माष्टमीचा उत्सव साजरा करत आहे. माझ्या समोर मी पाहत आहे, मोठ्या संख्येने बालकृष्ण देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सुदर्शनचक्रधारी मोहन पासून चरखाधारी मोहनपर्यंतच्या आपल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वारशाचे आपण वारसदार आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाचा मानसन्मान, प्रतिष्ठा यांसाठी, देशाच्या गौरवासाठी ज्या ज्या लोकांनी आपले योगदान दिले आहे, हालअपेष्टा सहन केल्या, बलिदान दिले, त��याग आणि तपस्येची पराकाष्ठा केली आहे, अशा सर्व महान लोकांना, माताभगिनींना मी लाल किल्याच्या तटावरून सव्वाशे कोटी देशवासीयांच्या वतीने शतशः प्रणाम करत आहे. त्यांचा आदर करत आहे. काही वेळा नैसर्गिक आपत्ती आपल्यासाठी फार मोठी आव्हाने ठरतात. चांगला पाऊस देशाच्या भरभराटीसाठी, समृद्धीसाठी मोठे योगदान देतो. मात्र, हवामानबदलाच्या परिणामामुळे काही वेळा या नैसर्गिक आपत्ती संकटे निर्माण करतात. गेल्या काही दिवसात देशाच्या अनेक भागात या नैसर्गिक आपत्तीची संकटे आली. गेल्या काही दिवसात रुग्णालयात आपल्या निरागस बालकांचा मृत्यू झाला. या सा-या संकटाच्या काळात, दुःखाच्या काळात सव्वाशे कोटी देशवासीयांच्या संवेदना या आपत्तींमध्ये सर्वांच्या सोबत आहेत आणि मी देशवासीयांना याची हमी देतो की अशा संकटाच्या काळात पूर्ण संवेदनशीलतेने सर्वसामान्यांच्या सुखी आयुष्यासाठी, सुरक्षिततेसाठी काही करण्यामध्ये आम्ही कोणतीही उणीव ठेवणार नाही. माझ्या प्रिय देशवासीयांनो, हे वर्ष स्वतंत्र भारतासाठी एक विशेष वर्ष आहे. गेल्या आठवड्यातच आपण भारत छोडो चळवळीच्या 75 वर्षांचे स्मरण केले. याच वर्षात आपण चंपारण्य चळवळीची शतकपूर्ती साजरी करत आहोत. साबरमती आश्रमाच्या शताब्दीचे देखील हे वर्ष आहे. हे वर्ष लोकमान्य टिळक, ज्यांनी म्हटले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि लोकांमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली त्याचे देखील हे 125 वे वर्ष आहे. एका प्रकारे इतिहासातली अशी तारीख आहे जिचे स्मरण, ज्याचा बोध आपल्या देशासाठी काही ना काही करण्याची प्रेरणा देतो. देशाच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे आणि 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्षे, 1942 पासून 1947 या काळात देशाने एका सामूहिक सामर्थ्याचे दर्शन घडवले, इंग्रजांच्या नाकी नऊ आणले आणि पाच वर्षांच्या आत इंग्रजांना हा देश सोडून जाणे भाग पडले. स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे साजरी करण्यासाठी आपल्या हातात अजून पाच वर्षे आहेत. आपली सामूहिक संकल्पशक्ती, आपला सामूहिक पुरुषार्थ, आपली सामूहिक वचनबद्धता, त्या महान देशभक्तांचे स्मरण करताना, प्रयत्नांची पराकाष्ठा, 2022 मध्ये स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्यांच्या स्वप्नांना अनुरूप भारताची निर्मिती करण्यामध्ये उपयुक्त ठरू शकते आ���ि म्हणूनच नव्या भारताचा एक संकल्प करून आपल्याला देशाला पुढे न्यायचे आहे. सव्वाशे कोटी देशवासीयांच्या संकल्पाने, सव्वाशे कोटी देशवासीयांच्या पुरुषार्थाने, सव्वाशे कोटी देशवासीयांच्या त्याग आणि तपश्चर्येने आणि आपल्याला माहित आहेच की सामूहिकतेचे सामर्थ्य काय असते ते. भगवान श्रीकृष्ण कितीतरी ताकदवान होते पण जेव्हा सर्व गवळी आपल्या काठ्या घेऊन उभे राहिले तेव्हा एक सामूहिक शक्ती निर्माण झाली आणि गोवर्धन पर्वत उचलला गेला. प्रभू रामचंद्रांना लंकेत जायचे होते. वानरसेनेतले लहान लहान लोक कामाला लागले, रामसेतू तयार झाला आणि प्रभू रामचंद्र लंकेत पोहोचले. एक मोहनदास करमचंद गांधी होते. त्यावेळी लोक हातात टाकळी घेऊन, कापूस घेऊन स्वातंत्र्याचे धागेदोरे गुंफत होते, एक सामूहिक शक्ती होती ज्यामुळे देश स्वतंत्र झाला. कोणीही लहान असत नाही, कोणी मोठा असत नाही. एका लहानशा खारुताईचे उदाहरण आपल्याला ठाऊक आहे. एक लहानशी खार देखील परिवर्तनाच्या प्रक्रियेचा भागीदार बनते, ती गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊक आहे. यासाठीच सव्वाशे कोटी देशवासीयांमध्ये ना कोणी लहान आहे ना कोणी मोठा आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने, 2022 मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे पूर्ण होताना, एक नवा संकल्प, एक नवा भारत, नवी उर्जा, नवा पुरुषार्थ, सामूहिक शक्तीद्वारे आपण देशात परिवर्तन आणू शकतो. नवभारत जो सुरक्षित असावा, समृद्ध असावा, शक्तिशाली असावा, नवभारत ज्या ठिकाणी ज्या कोणासाठी समान संधी उपलब्ध व्हाव्या, नवभारत ज्या ठिकाणी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा जगात दबदबा असेल. स्वातंत्र्य संग्राम आपल्या भावनांशी अधिक जास्त जोडला गेलेला आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे की स्वातंत्र्याची चळवळ जेव्हा सुरू होती तेव्हा एक शिक्षक देखील मुलांना शिकवत होता, एक शेतकरी शेतात काम करत होता, एक मजूर मजुरीचे काम करत होता. पण तेव्हा ते जे काही करत होते, त्यांच्या मनमंदिरात, त्यांच्या हृदयात एकच भावना होती आणि ती भावना म्हणजे आपण जे काही करत आहोत ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी करत आहोत. मनामध्ये असलेला हा भाव एक अतिशय महत्त्वाची ताकद असते. कुटुंबात देखील नेहमीच जेवण शिजवले जाते, विविध पदार्थ तयार केले जातात पण जेव्हा हे पदार्थ देवाच्या समोर ठेवले जातात, तेव्हा ���्या पदार्थाचे रूपांतर प्रसादामध्ये होते. आपण कष्ट करतो पण माता भारतीच्या भव्यतेसाठी, दिव्यतेसाठी, देशवासीयांना गरिबीतून मुक्त करण्यासाठी, सामाजिक धाग्यादो-यांना योग्य प्रकारे गुंफण्यासाठी, आपल्या प्रत्येक कर्तव्याला राष्ट्रभावनेने, देशभक्तीने देशाला समर्पित करण्यासाठी केले तर त्याच्या परिणामांची ताकद अनेक पटीने वाढते आणि यासाठीच आपण सर्व ही बाब विचारात घेऊन पुढे चालले पाहिजे. हे वर्ष 2018 चे येणा-या 2018चे एक जानेवारी, या एक जानेवारीला मी सामान्य एक जानेवारी मानत नाही. ज्या लोकांनी एकविसाव्या शतकात जन्म घेतला आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष महत्त्वाचे आहे. एकविसाव्या शतकात जन्माला आलेल्या युवकांसाठी हे वर्ष त्यांच्या जीवनातील निर्णायक वर्ष आहे. ते ज्या ज्या वेळी 18 वर्षांचे होतील, त्या वेळी ते एकविसाव्या शतकाचे भाग्यविधाते होणार आहेत.\nएकविसाव्या शतकाचे भाग्य हे युवक निश्चित करणार आहेत. ज्यांचा जन्म एकविसाव्या शतकात झाला आहे आणि ते लवकरच 18 वर्षांचे होणार आहेत अशा सर्व युवकांचे मी मनापासून खूप खूप स्वागत करतो, त्यांचा सन्मान करतो आणि त्यांचे अभिनंदन करत आहे आणि त्यांना सांगतो की या, तुम्ही 18 वर्षांच्या उंबरठ्यावर उभे आहात, देशाच्या भाग्यनिर्मितीची संधी तुम्हाला मिळत आहे, देशाच्या विकासयात्रेतून अतिशय जलद गतीने तुम्ही भागीदार बना, देश तुम्हाला निमंत्रण देत आहे. माझ्या प्रिय देशवासीयांनो, जेव्हा कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाने श्रीकृष्णाला अनेक प्रश्न विचारले होते, तेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, मनात ज्या प्रकारची भावना असते, त्याच प्रकारचा परिणाम कार्यावर होत असतो आणि त्यांनी सांगितले आहे, मनुष्य ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, तोच परिणाम त्याला दिसून येतो, तीच दिशा त्याला दिसू लागते. आपल्या देखील मनात ठाम दृढनिश्चय असेल, उज्वल भारतासाठी आपण वचनबद्ध असलो, तर मला असे अजिबात वाटत नाही, यापूर्वी आपण वारंवार निराशात्मक भावनेच्या वातावरणात वाटचाल केली. मात्र आता आपल्या आत्मविश्वासाने पुढे जायचे आहे, निराशेचा त्याग करायचा आहे. चालेल, ठीक आहे, अरे जाऊ दे, मला असे वाटते की चालतंय या भावनेचा काळ आता निघून गेला आहे. आता तर केवळ एकच आवाज येईल आणि तो असेल बदल होत आहे, बदलले आहे, बदल होऊ शकतो हाच विश्वास आपल्या अं��र्मनात असेल तर आपणही त्या विश्वासाला अनुरूप साधक असू, साधन असू, सामर्थ्य असू, संसाधन असू. पण ज्या वेळी हे सर्व त्याग आणि तपश्चर्येशी जोडले जातात, काही तरी करायच्या भावनेने तयार होतात, तेव्हा आपोआपच एक फार मोठे परिवर्तन घडून येते. संकल्प सिद्धीमध्ये रुपांतरित होतो. बंधुभगिनींनो स्वतंत्र भारतात प्रत्येक देशवासीयाच्या मनात देशाचे रक्षण, संरक्षणाची भावना एक नैसर्गिक बाब आहे. आपला देश, आपले सैन्य, आपले वीरपुरुष, आपली सर्व गणवेशधारी दले, मग ती कोणीही असोत, मग ते केवळ लष्कर, नौदल आणि हवाईदल नव्हे तर सर्व गणवेशधारी दले असतील, ज्या ज्या वेळी त्यांना संधी मिळाली त्यांनी आपली चुणूक दाखवली आहे, आपले सामर्थ्य दाखवले आहे. बलिदानाची पराकाष्ठा करताना आपले हे वीर कधीही मागे हटले नाहीत. मग तो डाव्या विचारसरणीचा कट्टरवाद असो, घुसखोरी असो, दहशतवाद असो, आपल्या देशात अंतर्गत समस्या निर्माण करणारे घटक असोत. आपल्या देशात गणवेशात असलेल्या या लोकांनी बलिदानाची पराकष्ठा केली आहे. जेव्हा सर्जिकल स्ट्राइकची कारवाई करण्यात आली तेव्हा जगाला आपल्या सामर्थ्याची दखल घ्यावी लागली. आपल्या लोकांचे सामर्थ्य मान्य करावे लागले.\nमाझ्या प्रिय देशवासीयांनो हे स्पष्ट आहे की देशाची सुरक्षितता ही आपली प्राधान्यक्रमाची बाब आहे. अंतर्गत सुरक्षा आपली प्राधान्याची बाब आहे. समुद्र असो वा सीमा असो, सायबर असो वा अंतराळ असो, प्रत्येक प्रकारच्या सुरक्षिततेमध्ये भारत सामर्थ्यशाली आहे आणि देशाच्या विरोधात काहीही करणा-यांचे मनसुबे उधळण्यामध्ये आम्ही सक्षम आहोत.\nमाझ्या प्रिय देशवासीयांनो, गरीबांना लुबाडून तिजोरी भरणारे लोक आजही सुखाने झोपू शकत नाहीत आणि त्यामुळे कष्ट करणा-या लोकांचा विश्वास वाढत जातो. प्रामाणिक लोकांना वाटते की मी प्रामाणिकपणाच्या या मार्गावर चालत असताना माझ्या या प्रामाणिकपणाचे देखील काही मोल आहे. आज असे वातावरण तयार झाले आहे की प्रामाणिकपणाचा महोत्सव साजरा होत आहे, प्रामाणिकपणाचा उत्सव साजरा केला जात आहे आणि बेईमान लोकांना तोंड लपवण्यासाठी देखील जागा उरलेली नाही. हे काम एक नवा विश्वास निर्माण करते. बेनामी संपत्ती बाळगणारे, किती वर्षांपासून कायदे प्रलंबित होते. अगदी अलीकडेच आम्ही या कायद्यांची प्रक्रिया सुविहित पद्धतीने पुढे नेली. इतक्या कमी कालावधीत 800 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती सरकारने जप्त केली. जेव्हा या गोष्टी होतात तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या मनात एक विश्वासाची भावना निर्माण होते. हा देश प्रामाणिक लोकांसाठी आहे हा विश्वास सामान्य माणसाच्या मनात निर्माण होतो. 30-40 वर्षांपासून आपल्या लष्करासाठी वन रँक वन पेन्शनचा मुद्दा प्रलंबित होता. वन रँक वन पेन्शनचा प्रलंबित असलेला मुद्दा ज्या वेळी सरकार निकाली काढते, आपल्या सैनिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने योग्य पाऊल उचलते त्या वेळी देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावण्याचे त्यांचे सामर्थ्य आणखी वाढते. देशात अनेक राज्ये आहेत. केंद्र सरकार आहे आणि आपण पाहिले आहे की जीएसटीच्या माध्यमातून देशाने सहकार्यकारी संघराज्यवाद, स्पर्धात्मक सहकार्यकारी संघराज्यवादाला एक नवी ताकद प्रदान केली आहे. एक नवा परिणाम दिसून आला आहे आणि जीएसटी प्रणाली ज्या प्रकारे यशस्वी झाली आहे, त्यामागे कोटी कोटी मानवी प्रयत्न आहेत, तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. जगभरातील लोकांना याचे आश्चर्य वाटते की इतक्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या देशात जीएसटीची अंमलबजावणी सुरू होते ही बाब स्वतःच भारतामध्ये किती सामर्थ्य आहे याचा विश्वास देशाच्या नव्या पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते. नव्या व्यवस्थांची निर्मिती होते. आज दुप्पट वेगाने रस्ते तयार होत आहेत, आज दुप्पट वेगाने विविध मार्गांवर रेल्वे रुळ घातले जात आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटल्यानंतरही अंधारात राहणा-या 14हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्यात आली आहे आणि देश प्रकाशाच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहे हे आपल्याला अगदी स्पष्ट दिसत आहे. गरिबांची, 29 कोटी गरिबांची बँक खाती जेव्हा सुरू होतात, नऊ कोटींहून जास्त शेतक-यांना मृदा आरोग्य पत्रिका मिळतात, अडीच कोटींहून अधिक माताभगिनींना लाकडाच्या चुलीपासून मुक्ती मिळून गॅसची शेगडी मिळते तेव्हा गरीब आणि दीनदुबळ्या आदिवासींचे मनोबल उंचावते, गरीब व्यक्ती मुख्य प्रवाहाशी जोडली जाते आणि देश प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे. कोणत्याही तारणाविना स्वयंरोजगारासाठी युवकांना 8 कोटींहून जास्त कर्ज मंजूर होते, बँकेतून मिळणा-या कर्जाच्या व्याजदरात कपात होते, महागाईवर नियंत्रण राहते, मध्यमवर्गीय माणसाला जर स्वतःच्य�� मालकीचे घर हवे असेल तर त्याला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यावेळी या देशासाठी काही तरी करायचे आहे या भावनेने देशातील सामान्य नागरिक या कार्यात सहभागी होऊ लागतो.\nकाळ बदलला आहे. आज सरकार जे बोलते ते करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे दिसत आहे. मग ती नोक-यांमधल्या मुलाखती बंद करण्याची बाब असेल, आम्ही प्रक्रिया बंद करण्याचे सांगितले असेल, एकट्या कामगार क्षेत्रातही एका लहानशा उद्योजकाला पन्नास साठ अर्ज भरावे लागत होते, त्याच्यात आम्ही कपात करून ती संख्या केवळ पाच अर्जांवर आणली. सांगण्याचे तात्पर्य हे आहे, मी अनेक उदाहरणे देऊ शकतो, पण सांगण्याचे तात्पर्य हे आहे की चांगले प्रशासन, प्रशासनाची प्रक्रिया सोपी करणे या दिशेवर भर देण्याचा हा परिणाम आहे की आज गती वाढली आहे, निर्णयप्रक्रियेत गती वाढली आहे आणि त्यामुळेच सव्वाशे कोटी देशवासी या विश्वासाने पुढे वाटचाल करत आहेत.\nमाझ्या प्रिय देशवासीयांनो, आज भारताची पत वाढत चालली आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत, माझ्या देशवासीयांनो तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की दहशतावादाविरुद्धच्या लढाईत भारत एकटा नाही, जगातील अनेक देश आपल्याला अतिशय सक्रिय होत मदत करत आहेत, हवाला व्यवहार होत असले तर त्याची माहिती आपल्याला जगभरातील देश देत आहेत, दहशतवाद्यांच्या कारवायांविषयीची माहिती आपल्याला जग देत आहे. आपण संपूर्ण जगाच्या खांद्याला खांदा लावून दहशतवादाविरुद्धची लढाई लढत आहोत. या कामामध्ये जगभरातील जे देश आपल्याला साथ देत आहेत, भारताची प्रतिष्ठा वाढवायला मदत करत आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानत आहे आणि हेच जागतिक संबंध भारताच्या शांततेला, सुरक्षिततेला एक नवा आयाम प्रदान करत आहेत, नवे बळ देत आहेत.\nजम्मू काश्मीरचा विकास, जम्मू काश्मीरची उन्नती, जम्मू काश्मीरच्या सामान्य नागरिकाच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रयत्न हा जम्मू काश्मीरच्या सरकारबरोबरच आपल्या सर्व देशवासीयांचा देखील संकल्प आहे. या स्वर्गाला पुन्हा एकदा त्या पूर्वीच्या स्थितीमध्ये नेण्याचा अनुभव आपण घेऊया आणि त्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत. यासाठी मला हे सांगायचे आहे की काश्मीरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली जातात, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जातात, प्रत्येकजण दुस-याची निंदा करण्य���मध्ये गुंतलेला आहे. मात्र, मला स्पष्टपणे असे वाटते की काश्मीरमध्ये ज्या काही घटना घडतात, त्या घटनांमध्ये फुटीरतावादी, हे मूठभर फुटीरतावादी नव्या नव्या प्रकारांचा वापर करत असतात. या लढाईला जिंकण्यासाठी माझ्या मनात अगदी स्पष्ट योजना आहे. निंदा करून ही समस्या सुटणार नाही किंवा बंदुकीच्या गोळ्यांनी समस्येचे निराकरण होणार नाही. ही समस्या सुटेल ती प्रत्येक काश्मीरी व्यक्तीला आपलेसे करून. याच परंपरेमध्ये सव्वाशे कोटी देशवासीयांची जडणघडण झाली आहे. म्हणूनच ना निंदानालस्ती करून, ना बंदुकीच्या गोळ्या झाडून, परिवर्तन होईल ते आपलेसे करणा-या आलिंगनातून, हा निर्धार करून आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. दहशतवादाविरोधात कोणत्याही प्रकारे नरमाईच्या धोरणाचा अवलंब केला जाणार नाही. दहशतवाद्यांना आम्ही वारंवार आवाहन केले आहे की तुम्ही मुख्य प्रवाहात सामील व्हा. भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये तुमचे म्हणणे मांडण्याचा तुम्हाला संपूर्ण अधिकार आहे. पूर्ण व्यवस्था आहे आणि मुख्य प्रवाहच कोणाच्याही जीवनात नवी उर्जा निर्माण करू शकतो. यासाठीच मला आनंद वाटतो की आमच्या सुरक्षा दलांच्या प्रयत्नांमुळे विशेषकरून डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाच्या प्रभावाखाली असलेल्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात युवक परतले आहेत, त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. मुख्य प्रवाहामध्ये येण्याच्या दिशेने त्यांनी प्रयत्न केले आहेत. सीमेच्या रक्षणासाठी आपले जवान तैनात आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आज भारत सरकार एक असे संकेतस्थळ सुरू करत आहे. जे शौर्य पुरस्कार विजेते आहेत, आपल्या देशाचा सन्मान वाढवणारे लोक आहेत, त्यांच्या संपूर्ण माहितीसह आज शौर्य पुरस्कार विजेत्यांचे एक पोर्टल सुरू केले जात आहे. ज्यामुळे आपल्या नव्या पिढीला या बलिदान करणा-या वीरांची बरीचशी माहिती मिळू शकेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने देशात प्रामाणिकपणाला पाठबळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. काळ्या पैशाच्या विरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आमचा संघर्ष सुरू राहील आणि आम्ही हळूहळू तंत्रज्ञानाचा वापर वाढवत नेत आधारच्या व्यवस्थेची जोड देत पारदर्शकता आणण्याच्या दिशेने अनेकविध यशस्वी प्रयत्न केले आहेत. जगातील अनेक लोक भारताच्या या मॉडेलची चर्चा करत आहेत आणि त���याचा अभ्यासही करत आहेत. सरकारमध्येही, खरेदी करण्यासाठी आता एक साधा माणूस, हजारो किलोमीटर दूर असलेला गावातील एक माणूस देखील सरकारला आपल्या मालाचा पुरवठा करू शकतो, आपल्या उत्पादनांचा पुरवठा करू शकतो. त्याला आता कोणत्याही दुस-या व्यक्तीची गरज नाही, मध्यस्थाची गरज नाही. जीएम नावाचे एक पोर्टल तयार करण्यात आले आहे, जीएम या पोर्टलद्वारे सरकार माल खरेदी करत आहे. खूप मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आणण्यात यश मिळाले आहे.\nबंधु भगिनींनो, सरकारच्या योजनांची गती वाढली आहे. ज्यावेळी कोणत्याही कामामध्ये विलंब होतो तेव्हा केवळ त्या योजनेला विलंब होत नाही, हा केवळ निधीच्या खर्चाशी संबंधित विषय नाही. कोणतेही काम जेव्हा थांबून राहते, तेव्हा सर्वात जास्त हानी माझ्या गरीब कुटुंबांची होते. माझ्या गरीब बंधुभगिनींची होते. नऊ महिन्यांच्या आत मंगळयान पोहोचवू शकतो हे आपले सामर्थ्य आहे, नऊ महिन्यांच्या आत इथून मंगळयान पोहोचू शकते. मात्र, मी एकदा पाहिले, सरकारच्या कामाचा आढावा मी दर महिन्याला घेत असतो. एकदा अशीच एक बाब माझ्या लक्षात आली. 42 वर्ष जुना एक प्रकल्प, 70-72 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प होता रेल्वेचा, 42 वर्षांपासून अडकून पडला होता, रखडला होता. बंधुभगिनींनो नऊ महिन्यात मंगळयान पोहोचवण्याचे सामर्थ्य असलेला माझा देश 42 वर्षांपर्यंत 70-72 किलोमीटर लांबीचे रेल्वेचे रूळ त्या भागात टाकू शकत नाही. अशा वेळी गरिबाच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की माझ्या या देशाचे काय होणार आणि अशाच गोष्टींवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. या गोष्टींमध्ये बदल आणण्यासाठी आम्ही नव्या नव्या तंत्रज्ञानावर, जिओ टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी अशा प्रकारच्या तंत्रज्ञानांना एकत्र करून परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.\nतुम्ही पाहिले असेल एक काळ असा होता ज्या काळात युरियासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये तणाव निर्माण व्हायचा. केरोसीनसाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये तणाव असायचा. एक असे वातावरण असायचे जसे केंद्र मोठा भाऊ आहे आणि राज्य लहान भाऊ आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून या दिशेने काम सुरू केले. कारण मी दीर्घ काळ मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे देशाच्या विकासात राज्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे याची मला जाणीव आहे. मुख्यमंत्र्यांचे किती महत्त्व आहे, राज्यांच्या सरकारांचे किती महत्त्व आहे, याची मला अतिशय चांगल्या प्रकारे जाणीव आहे. म्हणूनच आता आम्ही सहकार्यकारी संघराज्यवादावर, स्पर्धात्मक सहकार्यकारी संघवादावर भर दिला आहे आणि त्यामुळे तुम्ही पाहिले असेल की आम्ही सर्व निर्णय एकत्र घेत आहोत. तुम्हाला आठवत असेल याच लाल किल्ल्याच्या तटावरून देशातल्या राज्यांमधल्या वीज कंपन्यांच्या दुर्दशेची चर्चा एका पंतप्रधानाने केली होती. लाल किल्यावरून चिंता व्यक्त करावी लागली होती. आज आम्ही राज्यांना सोबत घेऊन उदय योजनेच्या माध्यमातून या वीज कारखान्यांच्या ज्या अडचणी होत्या त्यावर तोडगे काढण्याचे प्रयत्न एकत्रित रित्या केले आहेत. संघराज्यवादाचा एक सर्वात मोठा पुरावा आहे. जीएसटीबरोबरच स्मार्ट सिटीच्या निर्मितीचा विषय असेल, स्वच्छता मोहिमेचा विषय असेल, टॉयलेटची चर्चा असेल, व्यवसाय करण्यातील सुलभतेचा विषय असेल, हे सर्व विषय असे आहेत की ज्यासंदर्भात सर्व राज्ये खांद्याला खांदा लावून, भारतासोबत, भारत सरकार राज्यांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करत आहेत आणि त्यात यशस्वी होत आहेत.\nमाझ्या प्रिय देशवासीयांनो ‘न्यू इंडिया’ आपले सर्वात मोठे सामर्थ्य आहे, लोकशाही आहे. मात्र, आपल्याला माहित आहे की आपण आपल्या लोकशाहीला मतपत्रिकेपर्यंत मर्यादित केले आहे. लोकशाही मतपत्रिकेपुरती मर्यादित असू शकत नाही आणि म्हणूनच ‘न्यू इंडिया’ मध्ये आम्हाला त्या लोकशाहीवर भर द्यायचा आहे ज्यामध्ये एखाद्या राजवटीने लोक नव्हे तर लोकांच्या पद्धतीने राजवट चालेल अशी लोकशाहीची ओळख ‘न्यू इंडिया’मध्ये बनावी,या दिशेने वाटचाल करण्याची आमची इच्छा आहे.\nलोकमान्य टिळकांनी म्हटले होते, ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’. स्वतंत्र भारतामध्ये आपल्या सर्वांचा मंत्र असला पाहिजे, ‘ सुराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’. सुराज्य आपल्या सर्वांचे उत्तरदायित्व असले पाहिजे. नागरिकांना आपल्या जबाबदा-या पार पाडता आल्या पाहिजेत. सरकारांना आपल्या जबाबदा-या पार पाडता आल्या पाहिजेत.\nस्वराज्यापासून सुराज्याच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर देशवासी मागे राहत नाहीत. ज्या वेळी मी गॅस अनुदानाचा त्याग करण्याचे आवाहन केले होते, तेव्हा देश पुढे आला. स्वच्छतेचा विषय उपस्थित केला, तर देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात आजही स्वच्छतेची मोहिम राबवली जात आहे. ज्यावेळी नोटाबंदीचा विषय निघाला तेव्हा जगाला आश्चर्य वाटले होते. लोकांनी तर इथपर्यंत देखील म्हटले की आता मोदी संपले. पण नोटाबंदीच्या काळात सव्वाशे कोटी लोकांनी जे धैर्य दाखवले, जो विश्वास व्यक्त केला आणि त्याचाच परिणाम आहे की आज भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही एकापाठोपाठ एक उचलत असलेल्या पावलांना यश मिळत आहे. आपल्या देशासाठी या नव्या लोकसहभागाच्या परंपरेने, जनभागीदारीनेच देशाला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.\nमाझ्या प्रिय देशवासीयांनो, लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. आपल्या देशातील शेतक-यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही, विक्रमी उत्पादन आज आपले शेतकरी पिकवत आहेत. नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊनही नवनवीन कौशल्ये आत्मसात करत आहेत. डाळींचे विक्रमी उत्पादन झाले आहे आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, माझ्या शेतकरी बांधवांनो, भारतात कधीही सरकारने डाळ खरेदी करण्याची परंपरा नव्हती आणि कधी तरी एखाद्या वेळेला केली असेल तरी हजारातही हजारो टनांच्या हिशोबाने हिशोब होत असायचा. यावेळी जेव्हा माझ्या देशाच्या शेतक-यांनी डाळींचे उत्पादन करून गरिबांना पौष्टिक आहार देण्याचे काम केले तेव्हा सरकारने 16 लाख टन डाळ खरेदी करण्याची ऐतिहासिक कामगिरी करून या कार्याला प्रोत्साहन दिले.\nमाझ्या शेतकरी बांधवांना पंतप्रधान पीक विमा योजनेचे सुरक्षा कवच मिळाले आहे. तीन वर्षांपूर्वी केवळ सव्वा तीन कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते आणि ती पूर्वी दुस-या नावाने चालवली जात होती. आज पंतप्रधान पीक विमा योजनेत इतक्या कमी कालावधीत इतके शेतकरी या योजनेचे सदस्य झाले आहेत आणि जवळ जवळ ही संख्या पावणे सहा कोटींपर्यंत पोहोचली आहे.\nपंतप्रधान कृषी सिंचन योजना, शेतक-यांना जर पाणी मिळाले तर मातीमधून सोने पिकवण्याचे त्यांच्यात सामर्थ्य आहे आणि यासाठीच शेतक-यांना पाणी मिळवून देण्यासाठी मी गेल्या वेळी लाल किल्ल्यावरून सांगितले होते या योजनांपैकी 21 योजना आपण पूर्ण केल्या आहेत आणि बाकी 50 योजना आगामी काळात काही दिवसातच पूर्ण होतील आणि एकूण 99 योजनांचा माझा संकल्प आहे. 2019 पूर्वी त्या 99 मोठ्या मोठ्या योजनांना परिपूर्ण करून शेतक-यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम आम्ही पूर्ण करणार आहोत आणि शेतक-यांना बियाण्यापासून ते बाजारपेठेपर्यंतची व्यवस्था जोपर्यंत आपण उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आपल्या शेतक-याचे भाग्य आपण बदलू शकणार नाही आणि यासाठी आपल्याला पायाभूत सुविधा हव्यात, पुरवठा साखळीची गरज आहे. दरवर्षी लाखो-करोडो रुपयांची भाजी, आपली फळे, आपली शेती यांची नासाडी होते आणि यासाठी त्यात बदल करण्यासाठी एकतर परदेशी थेट गुंतवणुकीला आम्ही प्रोत्साहन दिले जेणेकरून अन्न प्रक्रियेच्या संदर्भात आपण जगाशी जोडले जाऊ.\nपायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आणि भारत सरकारने पंतप्रधान शेतकरी संपदा योजना लागू केली आहे. ज्यामुळे या व्यवस्थांना निर्माण करण्यात आले तर बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत शेतक-यांना सर्व व्यवस्था सहज उपलब्ध होतील, व्यवस्था विकसित करण्यात येतील आणि आपल्या कोट्यवधी शेतक-यांच्या आयुष्यात नवे परिवर्तन आणण्यात आपण यशस्वी होऊ.\nमागणी आणि तंत्रज्ञानामुळे आपल्या देशातील रोजगाराच्या स्वरुपात देखील मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागले आहेत. रोजगाराशी संबंधित योजनांमध्ये, प्रशिक्षणाच्या पद्धतींमध्ये 21व्या शतकाच्या गरजांनुसार, मानव संसाधनाच्या विकासासाठी भारत सरकारने अनेक योजना हाती घेतल्या आहेत. युवकांना विनातारण कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी खूप मोठी मोहीम राबवण्यात येत आहे. आपला युवक आपल्या पायावर उभा राहावा, तो रोजगार मिळवणारा बनण्यापेक्षा रोजगार देणारा बनला पाहिजे आणि गेल्या तीन वर्षात पंतप्रधान मुद्रा योजनेमुळे कोट्यवधी युवक आपल्या पायावर उभे राहिले असल्याचे मी पाहिले आहे. केवळ इतकेच नाही तर एक युवक एक किंवा दोन तीन लोकांना रोजगार देऊ लागला आहे.\nशिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाची विद्यापीठे बनवण्यासाठी आम्ही बंधनातून मुक्ती देणारे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 20 विद्यापीठांना आवाहन केले आहे की तुम्ही तुमच्या भविष्याचा निर्णय स्वतःच घ्या. सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही. वरून 1000 कोटी रुपयांची मदत देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. आवाहन केले आहे, माझ्या देशातील शिक्षण संस्था या कामात पुढाकार घेतील, या योजनेला यशस्वी बनवतील असा ठाम विश्वास मला वाटत आहे.\nगेल्या तीन वर्षात सहा आयआयटी, सात आयआयएम, आठ नव्या आयआयआयटींची निर्मिती केली आहे आणि शिक्षणाला रोजगार संधी���ची जोड देण्याचे काम आम्ही केले आहे.\nमाझ्या माता, भगिनी आज मोठ्या संख्येने नोकरीसाठी बाहेर पडतात. आणि म्हणूनच रात्री देखील त्यांना नोकरीची संधी मिळावी, कारखान्यांमध्ये काम करण्याची संधी मिळावी, यासाठी कामगार कायद्यात सुधारणा करण्याचे खूप मोठे पाऊल उचलले आहे.\nआपल्या माता, भगिनी कुटुंबाचा एक महत्वपूर्ण घटक आहेत. आपले भवितव्य घडवण्यात आपल्या माता, भगिनींचे खूप मोठे योगदान आहे. आणि म्हणूनच प्रसूती रजा जी पूर्वी 12 आठवड्यांची होती, ती 26 आठवड्यांची करण्याचे, त्याकाळात वेतन चालू राहील, अशा प्रकारे देण्याचे काम केले आहे.\nमी आज आपल्या महिलांच्या सशक्तीकरणाच्या कामासंदर्भात, विशेषतः, मी त्या भगिनींचे अभिनंदन करू इच्छितो, ज्यांना तीन तलाकमुळे अतिशय दुर्दैवी आयुष्य जगावे लागत आहे. कुठेही आश्रय राहिला नाही, आणि अशा पीडित, तीन-तलाकमुळे पीडित भगिनींनी संपूर्ण देशात एक आंदोलन सुरु केले आहे. देशाच्या बुद्धिजीवी वर्गाला हादरवले, देशाच्या प्रसारमाध्यमांनीही त्यांची मदत केली, संपूर्ण देशात तीन-तलाकविरोधात एक वातावरण निर्माण झाले आहे. हे आंदोलन चालवणाऱ्या त्या माझ्या भगिनींचे, ज्या तीन-तलाकविरोधात लढाई लढत आहेत, मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे कि माता-भगिनींना त्यांचे अधिकार मिळवून देण्यात , त्यांच्या या लढाईत भारत त्यांची सर्वतोपरी मदत करेल. भारत त्यांची मदत करेल आणि महिला सक्षमीकरणाच्या या महत्वपूर्ण कार्यात त्या यशस्वी होतील असा मला पूर्ण विश्वास वाटतो.\nमाझ्या प्रिय देशबांधवांनो, कधी कधी श्रद्धेच्या नावाखाली धैर्याच्या अभावी, काही जण अशा गोष्टी करून बसतात, ज्या समाजातील शांततेला धक्का पोहचवतात. देश शांतता, सद्भावना आणि एकतेने चालतो. जातीयवादाचे विष, सांप्रदायिकतेचे विष, देशाचे कधीही भले करू शकत नाही. ही तर गांधीजींची भूमी आहे, बुद्धाची भूमी आहे, सर्वाना बरोबर घेऊन जायचे हा या देशाच्या संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे. आपल्याला ते यशस्वीपणे पुढे न्यायचे आहे, आणि म्हणूनच श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचारावर भर दिला जाऊ शकत नाही.\nरुग्णालयात जर रुग्णाला काही झाले, तर रुग्णालयात जाळपोळ करणे, अकस्मात काही घडले, तर गाड्या जाळणे, आंदोलन करणे, सरकारी संपत्ती जाळणे, स्वतंत्र भारतात हे कुणाचे आहे आपल्या सव्वाशे कोटी देशबांधवांची संपत्ती आहे. हा सांस्कृतिक वारसा कुणाचा आहे आपल्या सव्वाशे कोटी देशबांधवांची संपत्ती आहे. हा सांस्कृतिक वारसा कुणाचा आहे हा आपल्या सव्वाशे कोटी देशबांधवांचा सांस्कृतिक वारसा आहे. ही श्रद्धा कुणाची आहे हा आपल्या सव्वाशे कोटी देशबांधवांचा सांस्कृतिक वारसा आहे. ही श्रद्धा कुणाची आहे आपल्या सव्वाशे कोटी देशबांधवांची ही श्रद्धा आहे. आणि म्हणूनच, श्रद्धेच्या नावाखाली हिंसेचा मार्ग, या देशात कधीही खपवून घेतला जाणार नाही, हे देश कधी स्वीकारूच शकत नाही. आणि म्हणूनच मी देशबांधवांना आवाहन करतो, त्याकाळी 'भारत छोडो'चा नारा होता, आज नारा आहे 'भारत जोडो'. व्यक्ती-व्यक्तीला आपल्याला बरोबर घ्यायचे आहे, माणसा-माणसाला बरोबर घ्यायचे आहे, समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घ्यायचे आहे, आणि त्यातूनच आपल्याला देश पुढे न्यायचा आहे.\nसमृद्ध भारत बनवण्यासाठी आपली अर्थव्यवस्था मजबूत असायला हवी. समतोल विकास हवा, पुढील पिढीचा पायाभूत विकास हवा, तेव्हा कुठे आपल्या स्वप्नातील भारत आपण आपल्या डोळ्यांसमोर पाहू शकू.\nबंधू-भगिनींनो, तीन वर्षात आम्ही अगणित निर्णय घेतले. काही बाबी आढळल्या आहेत, आणि काही बाबी बहुधा नजरेस पडल्या नाहीत. मात्र एक गोष्ट महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही एवढा मोठा बदल करता, तेव्हा अडथळे येतात, वेग मंदावतो. मात्र या सरकारची कार्यशैली पहा, जेव्हा रेल्वेगाडी एखाद्या रेल्वे स्थानकाजवळून जाते, जेव्हा रूळ बदलते, तेव्हा 60 चा वेग तिला 30 पर्यंत कमी करावा लागतो. रेल्वेमार्ग बदलल्यावर गाडीचा वेग कमी होतो. आम्ही संपूर्ण देशाला एका नव्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र आम्ही त्याचा वेग कमी केलेला नाही, आम्ही त्याचा वेग कायम राखला आहे. मग ती वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी असेल किंवा अन्य कुठला कायदा आणायचा असेल, कुठली नवी व्यवस्था आणायची असेल, आम्ही ते करण्यात यशस्वी झालो आहोत आणि यापुढेही आम्ही ते करून दाखवू.\nआम्ही पायाभूत विकासावर भर दिला आहे. पायाभूत विकासासाठी अभूतपूर्व तरतूद केली जात आहे. रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण असेल, छोट्या शहरांमध्ये विमानतळ बांधायचा असेल, जल मार्गांची व्यवस्था करायची असेल, रस्तेमार्गाची व्यवस्था करायची असेल, गॅस ग्रीड उभारायचे असेल, पाण्याचे ग्रीड करायचे असेल, ऑप्टिकल फायबर नेटवर��क उभारायचे असेल, हर तऱ्हेच्या आधुनिक पायाभूत विकासावर आम्ही संपूर्ण भर देत आहोत.\nमाझ्या प्रिय देशबांधवांनो, 21 व्या शतकात, भारताला पुढे नेण्याचे सर्वात उर्जावान क्षेत्र आहे आपला पूर्वेकडील भारत. इतकी क्षमता आहे, सामर्थ्यवान मनुष्यबळ आहे, अमाप नैसर्गिक संपत्ती आहे, परिश्रम करण्याची तयारी आहे, संकल्प करून आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. आपले संपूर्ण लक्ष पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, आसाम, ईशान्य भारत, ओदिशा, ही आपली अशी सामर्थ्यवान राज्ये आहेत, जिथे नैसर्गिक संपत्ती प्रचंड आहे, तिला चालना देऊन देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्न करत आहोत.\nबंधू-भगिनींनो, भ्रष्टाचार-मुक्त भारत एक खूप महत्वपूर्ण काम आहे, त्यावर आम्ही भर देण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकार बनल्यानंतर पहिले काम केले होते एसआयटी स्थापन करण्याचे. आज तीन वर्षांनंतर मी देशबांधवांना सांगू इच्छितो, अभिमानाने सांगू इच्छितो कि तीन वर्षांच्या आत, जवळपास सवा लाख कोटी रुपयांहून अधिक काळा पैसा आम्ही शोधून काढला आहे, तो पकडला आहे आणि शरण येण्यासाठी प्रवृत्त केले आहे.\nत्यांनतर आम्ही विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला. विमुद्रीकरणाच्या माध्यमातून आम्ही अनेक महत्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. जो काळा पैसा दडलेला होता, त्याला मुख्य प्रवाहात यावे लागले. तुम्ही पाहिले असेल कि आम्ही कधी 7 दिवस, 10 दिवस-15 दिवस मुदत वाढवत होतो, कधी पेट्रोल पंपावर, कधी औषधांच्या दुकानात, कधी रेल्वे स्थानकावर जुन्या नोटा स्वीकारणे सुरु ठेवत होतो, कारण आमचा प्रयत्न होता कि एकदा जे धन जमा होईल, ते बँकांमध्ये अर्थव्यवस्थेचा भाग बनेल आणि ते काम आम्ही यशस्वीपणे पार पाडले आहे. आणि यामुळे असे झाले कि अलिकडेच जे संशोधन झाले आहे, अंदाजे तीन लाख कोटी रुपये... हे संशोधन सरकारने केलेले नाही, बाहेरच्या तज्ञ मंडळींनी केले आहे. नोटबंदीनंतर तीन लाख कोटी रुपये, जे अतिरिक्त, जे कधी बँकिंग व्यवस्थेत पुन्हा येत नव्हते, ते आले आहेत.\nबँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेपैकी पावणे दोन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम संशयाच्या फेऱ्यात आहे. कमीत कमी दोन लाख कोटी रुपयांहून अधिक काळा पैसा बँकांपर्यंत पोहचला आहे आणि आता व्यवस्थेबरोबर त्यांना स्पष्टीकरण देण्यास भाग पाडण्यात आले आहे. नवीन काळ्या पैशावर देखील खूप संकटे आली. या वर्षी, याचा परिणाम पहा, 1 एप्रिल ते 5 ऑगस्ट पर्यंत प्राप्तिकर परतावे दाखल करणाऱ्या नव्या वैयक्तिक करदात्यांची संख्या 56 लाख एवढी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हि संख्या केवळ 22 लाख होती. दुपटीहून अधिक. काळ्या पैशाविरोधातील आमच्या लढाईचा हा परिणाम आहे.\n18 लाखांहून अधिक अशा लोकांची ओळख पटवण्यात आली आहे, ज्यांचे उत्पन्न त्यांच्या हिशेबापेक्षा थोडे जास्त आहे, बेसुमार जास्त आहे आणि म्हणूनच या तफावतीबाबत त्यांना उत्तर द्यावे लागत आहे. यापैकी साडे चार लाख लोक आता मैदानात उतरले आहेत, आपली चूक मान्य करून मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहेत. एक लाख लोक असे आढळले आहेत, ज्यांनी कधी आयुष्यात प्राप्तिकराचे नाव देखील ऐकले नव्हते, कधी प्राप्तिकर भरला नव्हता, कधी त्यांनी याबाबत विचार केला नव्हता, मात्र आज त्यांना ते करावे लागत आहे.\nबंधू भगिनींनो, आपल्या देशात जर दोन चार कंपन्या देखील कधी बंद पडल्या, तर चोवीस तास त्यावर चर्चा होत राहते, त्यावर वादविवाद होतो. अर्थनीती संपली... असे झाले, आणखी काय काय होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, काळ्या पैशाचे कारभारी शेल कंपन्या चालवत होते, आणि नोटबंदी नंतर जेव्हा माहितीचे विश्लेषण करण्यात आले, तेव्हा तीन लाख अशा कंपन्या आढळल्या, ज्या केवळ आणि केवळ शेल कंपन्या आहेत. हवाला उद्योग करायच्या. तीन लाख, कुणी कल्पना करू शकते. आणि त्यापैकी दोन लाखाची नोंदणी आम्ही रद्द केली आहे. पाच कंपन्या बंद झाल्या तर भारतात वादळ येते. पावणे दोन लाख कंपन्यांना टाळे लावण्यात आले. देशाचा माल लुटलेल्यांना उत्तर द्यावे लागेल, हे काम आम्ही करून दाखवले. पावणे दोन लाख कंपन्यांना टाळे लावले. देशाची लूट करणाऱ्यांना जबाब द्यावा लागेल, आम्ही हे काम केले आहे.\nआपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की काही बनावट कंपन्या,एकाच पत्त्यावर चार -चारशे कंपन्या चालवत होत्या, बंधू-भगिनींनो, चारशे कंपन्या चालवल्या जात होत्या.कोणी विचारणारे नव्हते, कोणी पाहणारे नव्हते.सगळे एकमेकांना सामील. म्हणूनच,बंधू-भगिनींनो, मी भ्रष्टाचार आणि काळ्यापैशाविरुद्ध लढा पुकारला आहे, देशाच्या भल्यासाठी, देशातल्या गरिबांच्या कल्याणासाठी, देशाच्या युवकांचे भवितव्य घडवण्यासाठी.\nबंधू-भगिनींनो,एकापाठोपाठ एक पाऊले उचलली जात आहेत.मला विश्वास आहे की वस्तू आणि सेवा करानंतर यात वाढच होणार आहे. अधिक पारदर्शकता येणार आहे. केवळ वाहतुकीचे पाहाल तर, एक वाहतूक चालक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असे, वस्तू आणि सेवा करानंतर त्याच्या वेळेची तीस टक्के बचत झाली आहे. चेक नाके काढण्यात आल्याने हजारो कोटी रुपयांची बचत तर झाली आहेच. सगळ्यात मोठी बचत झाली आहे ती वेळेची. एका प्रकारे तीस टक्के कार्यक्षमता वाढली आहे. हिंदुस्थानमध्ये वाहतुकीत तीस टक्के बचत म्हणजे काय याचा अर्थ काय असतो याची आपण कल्पना करू शकता. एका वस्तू आणि सेवा करामुळे हे परिवर्तन घडले आहे.\nमाझ्या प्रिय देशबांधवांनो, नोटबंदी मुळे बँकांकडे धन आले आहे. बँक आपले व्याजदर कमी करत आहेत. मुद्राद्वारे सर्व सामान्याला, बँकांकडून पैसे मिळत आहेत. सर्व सामान्याला आपल्या पायावर उभे होण्याची संधी मिळत आहे. गरीब असो, मध्यमवर्गीय असो, त्यांना घर बांधायचे असेल तर बँका मदतीसाठी पुढे येत आहेत, कमी व्याज दर लावून पुढे येत आहेत.देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दिशेने हे सर्व कामी येत आहे.\nआम्ही नेतृत्व करू, आम्ही जबाबदारी घेऊ, आम्ही डिजिटल व्यवहार करू. आम्ही भीम अँपचा वापर करू, त्याला आर्थिक कारभाराचा भाग बनवू. आम्ही प्रीपेड द्वारा काम करू. मला आनंद आहे की डिजिटल देवाणघेवाण वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 34 टक्के वाढ झाली आहे आणि प्रीपेड पद्धती मध्ये 44 टक्के वाढ झाली आहे. म्हणूनच रोखीचे व्यवहार कमी राखणारी अर्थव्यवस्था, त्या दृष्टीने आपल्याला आगेकूच करायची आहे.\nमाझ्या प्रिय देशबांधवांनो,सरकारच्या काही योजना अशा आहेत ज्या हिंदुस्तानच्या सामान्य जनतेच्या पैशाची बचत करू शकतात. आपण एल ई डी ब्लबचा वापर केला तर वर्षभराची हजार, दोन हजार,पाच हजार रुपयांची बचत होणार आहे. स्वच्छ भारत अभियानात आपण सफल ठरलात तर गरीबाचा औषधावरचा सात हजार रुपयांचा खर्च बंद होतो . महागाईवर नियंत्रण, आपला वाढता खर्च रोखण्यावर नियंत्रण आणणे म्हणजे एका प्रकारे बचतच आहे. जन औषधी केंद्राद्वारे स्वस्त औषधांची दुकाने, गरिबांसाठी आशीर्वादच ठरली आहेत. आपल्याकडे शस्त्रक्रियेवर, स्टेंटवर जो खर्च होत असे तो कमी झाला आहे. येत्या काही दिवसात गुढघ्यावरच्या शस्त्रक्रियेसाठीही सर्व सुविधा मिळणार आहेत. गरीब आणि मध्यमवर्गाचा खर्च कमी व्हावा यासाठी आमचे प्रयत्��� सुरु आहेत आणि त्यासाठी आम्ही एकामागोमाग एक पाऊले उचलत आहोत.\nयाआधी आपल्या देशात राज्यांच्या मुख्यालयात डायलिसिस होत असे. आम्ही निश्चय केला की हिंदुस्तानच्या जिल्हा केंद्रापर्यंत डायलिसिस केंद्र पोचवण्याचा . सुमारे तीनशे, चारशे जिल्ह्यापर्यंत पोहोचवली आणि मोफत डायलिसिस करून गरिबांचे जीवन वाचवण्याचे काम आम्ही करत आहोत. आज देश अभिमानाने सांगू शकतो की जगासमोर आम्ही आपली व्यवस्था विकसित केली आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे नॅव्हिक नेव्हिगेशन व्यवस्था करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. सार्क उपग्रहाद्वारे शेजारी राष्ट्रांबरोबर मदत करण्याचे सफल अभियान चालवत आहोत.\nतेजस विमानाद्वारे जगाला आपले महत्व जाणवून देत आहोत. भीम - आधार अँप, जगभरात डिजिटल व्यवहारांसाठी एक आश्चर्य ठरले आहे. रूपे कार्ड , हिंदुस्तानमध्ये रूपे कार्ड करोडोच्या संख्येने आहेत. ती कार्यान्वित झाली आणि गरीबाच्या खिशात असतील तर ते जगभरात सर्वात मोठे ठरेल.\nआणि म्हणूनच माझ्या प्रिय देशवासियांनो, माझा आग्रह आहे की आपण सर्व न्यू इंडिया अर्थात नव भारताचा संकल्प करूनच पुढे वाटचाल करूया. आपल्या पुराणात म्हटले आहे, अनियत काल:, अनियत कालः प्रभुतयो विप्लवन्ते, प्रभुतयो विप्लवन्ते. योग्य वेळी एखादे काम पूर्ण केले नाही तर त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. म्हणूनच टीम इंडियासाठी, सव्वाशे कोटी देशवासीयांच्या टीम इंडियासाठी आज आपल्याला, 2022 पर्यंत नव भारत बनवण्याचा संकल्प करायला हवा, आणि हे काम आपण स्वतःच करणार आहोत, कोणी करेल असे नव्हे आपण स्वतःच करू, पहिल्यापेक्षा अधिक करू, समर्पण भावाने करू आणि 2022 मध्ये भव्य-दिव्य हिंदुस्थान पाहण्यासाठी करू.\nआपण सर्व एकत्र येऊन एक असा भारत घडवू, जिथे गरिबाकडे पक्के घर असेल, वीज असेल,पाणी असेल.\nआपण सर्व मिळून एक असा भारत घडवूया जिथे,शेतकऱ्याला विवंचना नसतील, तो सुखाची झोप घेऊ शकेल. 2022 मध्ये त्याचे उत्पन्न आजच्यापेक्षा दुप्पट असेल.\nआपण सर्व मिळून एक असा भारत घडवूया जिथे,युवकांना, महिलांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संधी उपलब्ध असेल.\nआपण सर्व मिळून एक असा भारत घडवूया जो, दहशतवाद, जातीयवादापासून मुक्त असेल.\nआपण सर्व मिळून एक असा भारत घडवूया जिथे, भ्रष्टाचाराला थारा नसेल.\nआपण सर्व मिळून एक असा भारत घडवूया जो,स्वच्छ, तंदुरुस्त असेल आणि स्वराजाचे स्वप्न पूर्ण करेल.\nम्हणूनच माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण सगळे मिळून या विकासाच्या वाटचालीत पुढे राहण्याचा प्रयत्न करूया.\nस्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर, स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या प्रतिक्षेच्या या पाच वर्षाच्या महत्वपूर्ण काळात एका भव्य-दिव्य भारताचे स्वप्न घेऊन आपण सर्व देशवासीय वाटचाल करूया, हा भाव मनात बाळगून स्वातंत्र्यासाठी झपाटलेल्या,त्यासाठी योगदान देणाऱ्यांना मी पुन्हा एकदा प्रणाम करतो.\nसव्वाशे कोटी देशवासीयांच्या नवा विश्वास,नव्या उत्साहाला नमन करतो. त्याचबरोबर नवा संकल्प घेऊन बरोबरीने वाटचाल करण्याचे टीम इंडियाला आवाहन करतो.\nया भावनेबरोबरच, आपणा सर्वाना माझ्या मनःपूर्वक खूप-खूप शुभेच्छा.\nभारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद.\nजय हिंद, जय हिंद, जय हिंद.\nभारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय,\nवंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम\nसर्वाना अनेक अनेक धन्यवाद.\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2017/07/blog-post.html", "date_download": "2021-07-26T19:36:00Z", "digest": "sha1:ACS7PYWLU6JBCDCSITBYRDP6JFYRCYFT", "length": 27499, "nlines": 265, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: सिंहगड रोड - भाग १, २", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nसिंहगड रोड - भाग १, २\nसिंहगड रोड - भाग १\nमाझ्या ब्लॉगमध्ये मी स्वतः असतोच. त्यामुळे सिंहगड रोड हा भागसुध्दा सिंहगड रोड आणि मी असाच असणार आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. या रस्त्याचा इतिहास, भूगोल वगैरेसंबंधी माहिती न सांगता हा रस्ता माझ्या जीवनात कसा येत गेला त्याचा हा वृत्तांत आहे.\nआता कर्नाटक राज्यात असलेल्या जमखंडी या लहान गावात माझे बालपण गेले. माझ्या लहानपणी मी बेळगाव, सांगली, कोल्हापूर यासारखी जवळची शहरे सुध्दा कधी पाहिली नाहीत, त्यामुळे पुणे तर माझ्या दृष्टीने खूपच दूर होते. साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळात आणि त्या लहान गावात जी पुस्तके किंवा मासिके माझ्या वाचनात येत होती त्यातल्या चोरून वाचलेल्या अनेक कथाकादंब-यांमधली मुख्य पात्रे पुण्यात रहात आणि पर्वती, पेशवे पार्क, तळ्यातला गणपती वगैरे परिसरामध्ये घुटमळत असत. पुढे तयार झालेल्या सारसबाग नावाच्या सुंदर उद्यानाने त्यामधील प्रेमी युगलांसाठी निवांत आडोशांची सोय केली. अशा प्रकारे गणपती आणि पर्वती या धार्मिक स्थानांना एक वेगळे रोमँटिक आणि गूढ असे वलय प्राप्त झाले होते. त्या काळात पुण्यावरचा कोणताही लेख पर्वतीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नव्हता. पुण्याहून आमच्याकडे आलेल्या किंवा पुण्याला जाऊन आलेल्या लोकांच्या बोलण्यामध्ये या ना त्या निमित्याने पर्वतीचा उल्लेख हमखास येत असेच. या सगळ्यांमुळे माझ्या वाचनामधून आणि मोठ्या लोकांच्या बोलण्यातून पर्वती हे आणखी एक नाव माझ्या मनःपटलावर कोरले गेले होते.\nमी कॉलेजला गेल्यानंतर पुण्याला पहिली भेट दिली. तेंव्हा मला पर्वती पहायची तीव्र इच्छा असल्याचे तिथे असलेल्या माझ्या मोठ्या भावाला सांगितले आणि त्यानेही ती लगेच पूर्ण केली. आम्ही दोघे बसने प्रवास करून टिळक रोडवरील एस.पी.कॉलेजच्या समोरच्या बसस्टॉपवर उतरलो आणि त्या कॉलेजच्या कुंपणाला लागून असलेल्या रस्त्याने चालत चालत पर्वतीच्या टेकडीवर गेलो. वाटेत लागलेल्या इमारतींमधल्या संस्था, बंगल्यांमध्ये राहणारी मोठी माणसे, वगैरेंबद्दल सांगत असतांनाच माझा भाऊ वाटेत लागणा-या रस्त्यांचीही थोडी माहिती देत होता. ती बहुतेक नावे मी पहिल्यांदाच ऐकत असल्यामुळे मला त्यामधून फारसा बोध होत नव्हता आणि ती लक्षात राहणे तर कठीणच होते, पण त्यातले एक नाव ऐकताच मी क्षणभर थबकून तिथेच उभा राहिलो कारण ते नाव माझ्या मनात आधीपासून रुतून बसलेले होते.\n\"हा रस्ता सिंहगडाकडे जातो.\" असे त्याने सांगिताच शिवाजी महाराजांचे किल्ले सह्याद्री पर्वतावर होते ही इतिहासातली पुस्तकी माहिती मला आठवली आणि मी लगेच बोलून दाखवली.\n\"बरोबर आहे, पण सह्याद्रीच्या रांगा तर पुण्यापासूनच सुरू होतात. त्यातला सिंहगड हा जवळचा किल्ला इथून अंदाजे पंधरा मैलांवर (चोवीस किलोमीटर्सवर) असेल.\" त्याने सांगितले. म्हणूनच तर राजमाता जिजाबाईं यांना तो कोंढाणा किल्ला त्यांच्या लालमहालामधून दिसला आणि तो काबीज करून आणण्याची आज्ञा त्यांनी राजांना दिली हे ही मला आठवले.\n\"म्हणजे हा रस्ता सुध्दा चारशे वर्षांपूर्वी बांधला आहे सगळ्याच किल्ल्याकडे जाण्यासाठी असे रस्ते पण बांधले होते का सगळ्याच किल्ल्याकडे जाण्यासाठी असे रस्ते पण बांधले होते का\nमाझी जिज्ञासा संपत नव्हती, प�� आता माझ्या सर्वज्ञ भावाने हात टेकले.\n\"ते माहीत नाही रे, मुठा नदीच्या कांठावर वसलेल्या लहान लहान गांवांना जोडत हा रस्ता खडकवासल्याला जातो. तिथे एक मोठे धरण आहे, तसेच मिलिटरीचे कॉलेज (एनडीए), एक मोठे संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) आणखी काही काही आहे. कदाचित त्यासाठी इंग्रजांच्या काळातच हा पक्का रस्ता बांधला गेला असेल. तिथून पुढे डोंगरातल्या इतर गांवांकडे जाणारे निरनिराळे साधे रस्ते आहेत, त्यातला एक सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गांवापर्यंत जातो.\"\nत्यावेळी या विषयावरचे आमचे बोलणे एवढ्यावरच संपले असावे, मला त्यातले इतर काहीच आठवत नाही. सिंहगड आणि पर्वती ही मनावर कोरलेली दोन नावे असलेली ठिकाणे एकमेकांना रस्त्याने जोडलेली आहेत एवढे मात्र लक्षात राहिले. जाता जाता मी त्या रस्त्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला.\nएकाद्या मोठ्या गावाबाहेर गेल्यावर आजूबाजूच्या खेड्यांकडे जाणारे रस्ते, त्यांच्या बाजूला लावलेल्या झाडांमधून डोकावणारी घरे, देवळे, रस्त्यावरून अधून मधून जाणारी एकाददुसरी वाहने, सायकलीवरून किंवा चालत जाणारे पाचदहा वाटसरू वगैरेंची आठवण करून देणारा असा तो रस्ता त्या काळात होता. फक्त त्यावर गुरेढोरे आणि बैलगाड्या दिसत नव्हत्या किंवा बैलगाड्यांच्या चाको-या पडलेल्या नव्हत्या एवढेच.\nइंजिनियरिंगच्या अभ्यासात आकंठ बुडून गेल्यावर मला डोके वर करायलाही उसंत मिळत नव्हती आणि शिक्षण संपल्यानंतर मी नोकरीसाठी मुंबईला गेलो. त्यामुळे स.प.महाविद्यालयाच्या बाजूने जाणा-या त्या रस्त्याने मी पुनः कधीच पर्वतीवर चालत गेलो नाही. त्यामुळे वाटेत लागलेला सिंहगडचा रस्तासुध्दा मला नेमका कुठे दिसला होता हे मी नंतर विसरून गेलो.\nसिंहगड रोड - भाग २\nमी पुण्याला कॉलेजात असतांना लकडी पुलापासून सुरू होणारा डेक्कन जिमखाना हा त्या मानाने शहरातला आधुनिक भाग समजला जात होता. त्या काळातले मुख्य पुणे शहर तिथूनच सुरू होत होते. कर्वे रोडवरील आयुर्वेद रसशाळा जवळ जवळ गावाच्या हद्दीवर होती. पुढे काही ठिकाणी तुरळक वस्ती दिसत होती, पण मला कधीच तिकडे जायची गरज पडली नाही. मी नोकरीला लागल्यानंतर अनेक वेळा पुण्याला येऊन जात असे. तेंव्हा माझी ऑफीसची बहुतेक कामे उपनगरांमधल्या कुठकुठल्या कारखान्यात असायची आणि माझे बहुतेक सगळे नातेवाईक शहराच्या जुन्या भागातल्या पेठांमध्ये रहात असत. यामुळे माझा पुण्यातला संचार तेवढ्या भागातच होत असे. तरीसुध्दा पुणे शहर सर्व बाजूंनी कसे पसरत चालले होते याची माहिती मला बोलण्यामधून मिळत होतीच.\nज्या लोकांनी पूर्वीचे जुने वाडे किंवा चाळी यामधल्या एक दोन खोल्यांमध्ये संसार थाटले होते त्या लोकांच्या पुढल्या पिढ्या कोथरूड, एरंडवणे, पौड रोड, कर्वेनगर वगैरे भागांमध्ये सेल्फकन्टेन्ड फ्लॅट्समध्ये रहायला जात होत्या किंवा सातारा रोडवरील बिबवेवाडी, पद्मावती, सहकारनगर यासारख्या भागांमध्ये स्थलांतर करत होत्या. नव्याने पुण्यात येणारे मध्यमवर्गीय लोकसुध्दा याच भागात घरे पहात होते किंवा त्यांना तिकडेच मनासारख्या जागा मिळत होत्या. यामुळे पुढील दोन तीन दशकांच्या काळात माझ्या परिचयातली बरीचशी मंडळी या दोन भागात रहायला लागली. थोडक्यात म्हणजे मुठा नदीच्या डाव्या तीरावरील भागामध्ये आणि दक्षिणेला सातारा रोडवर होत असलेल्या शहराच्या विस्तारात नवनव्या वस्त्यांमध्ये भर पडत होती. या विस्ताराची खबर मला मिळत होती आणि या ना त्या निमित्याने मला कधीकधी तिकडे जावेही लागत होते. पण या दोन भागांच्या बेचक्यातल्या म्हणजे मुठा नदीच्या उजव्या तीरावरील भागाचा कसा विकास होत होता याचा मात्र बरीच वर्षे मला पत्ता ही नव्हता. किंबहुना माझ्या लेखी तो भाग अस्तित्वातच नव्हता. सिंहगडाकडे जाणारा रस्ता त्या भागातून जातो किंवा तो एक मोठा हमरस्ता होत होता हे ही मला माहीत नव्हते. मुंबईपुणे द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस हायवे) सुरू झाला तेंव्हा तो वाकडपासून कात्रजपर्यंत ओसाड भागातून जात होता, पण एकवीसाव्या शतकात मात्र वाकड, हिंजवडी, बालेवाडी, बाणेर, बावधान, वारजे वगैरे खूप मोठा पट्टा झपाट्याने विकसत गेला आणि त्याचा वेग वाढतच आहे. त्यांच्या तुलनेत सिंहगड रोडला तितके प्राधान्य मिळाले नाही.\nएकोणीसशे नव्वद पंच्याण्णऊच्या सुमाराला एके दिवशी माझा मुंबईतच राहणारा एक आतेभाऊ मला भेटायला आला आणि त्याने बोलताबोलता मला एक लहानसा धक्का दिला. त्याने पुण्याजवळच्या कुठल्याशा बुद्रुक किंवा खुर्दमध्ये एक फ्लॅट विकत घेतला होता म्हणे. ते नवराबायको दोघेही मुंबई महापालिकेत नोकरीला असल्यामुळे तिथे चांगले स्थायिक झालेले होते आणि त्यांना रिटायर व्हायला निदान पंचवीस वर्षे अवकाश होता. त्���ामुळे त्यांनी आताच असल्या खेड्यात घर का घेतले याचे मला सहाजिकच आश्चर्य वाटले. किंचित हेटाळणीच्या स्वरातच मी त्याला विचारलं, \"काय रे, तुझं हे बुद्रुक नेमके कुठं आहे\nत्याने अत्यंत अभिमानाने सांगितलं. \"सिंहगड रोडवर.\"\n\" मी ताड्कन उडालो. थोडासा सांवरून त्याला विचारलं \"म्हणजे तू एकदम मावळ्यांच्या वस्तीत रहायला जाणार शेला, पागोटं वगैरे घेऊन ठेवलं असशील ना शेला, पागोटं वगैरे घेऊन ठेवलं असशील ना\" त्याचे ते बुद्रुक सिंहगडाच्या अगदी पायथ्यापाशी असावे असेच मला वाटले होते. तोंपर्यंत मी सिंहगडही पाहिला नव्हता, फक्त ह.ना.आपट्यांच्या कादंबरीतले त्याचे वर्णन वाचले होते.\n\"नाही रे, सिंहगड रोड पुण्यातच आहे.\" त्याने मला नसलेली माहिती दिली. मला तीस वर्षांपूर्वी पाहिलेला सिंहगडकडे जाणारा लहानसा रस्ता आठवला.\n तो गावाबाहेरचा जुना खेडवळ रस्ता सिंहगड रोड कधी झाला\nआता मात्र त्याला बोलायची संधी मिळाली. \"म्हणजे तुला एवढं सुध्दा माहीत नाही अरे सिंहगड रोड कसला पॉश रोड आहे अरे सिंहगड रोड कसला पॉश रोड आहे आपल्या चेंबूरमध्येसुध्दा असला रस्ता नाही.\" कदाचित त्या काळात नसेलही.\n मला येऊन पहायलाच हवं.\" मी म्हणालो.\n\"पुढच्या आठवड्यात आम्ही सगळ्या जवळच्या नातेवाइकांसाठी तिथे एक कार्यक्रम ठेवला आहे ते सांगायलाच मी आलो होतो. अर्थातच तुम्हालाही यायचे आहेच. तुम्ही सगळे येणार ना \nअसे मी सांगितले खरे आणि मला जायची इच्छाही होती, पण आयत्या वेळी काही अडचण आल्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही. माझ्या त्या आत्तेभावाला तिथे प्रत्यक्षात रहायला जायचे नव्हतेच, त्याने फक्त गुंतवणूक म्हणून तो विकत घेऊन ठेवला होता. त्या फ्लॅटचे पुढे काय झाले कोण जाणे, पण मला काही तो पहाण्याची आणि त्या निमित्याने सिंहगड रोडचे नवे रूप पाहण्याची संधी मिळाली नाही.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nसिंहगड रोड - भाग ४\nसिंहगड रोड - भाग ३\nसिंहगड रोड - भाग १, २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-26T20:23:24Z", "digest": "sha1:OEW2D6A55IXXRPBC3NNUZ77ZW4ZN4K67", "length": 8579, "nlines": 99, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अ‍ॅक्झोन ब्रेन रूग्णालयाची कोविड उपचाराची मान्यता निलंबीत | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअ‍ॅक्झोन ब्रेन रूग्णालयाची कोविड उपचाराची मान्यता निलंबीत\nअ‍ॅक्झोन ब्रेन रूग्णालयाची कोविड उपचाराची मान्यता निलंबीत\nजिल्हा शल्य चिकीत्सकांनी काढले आदेश\nजळगाव – शहरातील महामार्गालगत असलेल्या डॉ. निलेश किनगे यांच्या अ‍ॅक्झोन ब्रेन हॉस्पीटलची कोविड उपचाराची मान्यता निलंबीत करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकीत्सक तथा नोडल अधिकारी डॉ. एन.एस. चव्हाण यांनी आज दिले. तसेच नव्याने कोविड रूग्ण दाखल करण्यात येऊ नये असेही\nआदेशात नमूद करण्यात आले आहे.\nशहरातील मेंदू व मणका विकार तज्ञ असलेले डॉ. निलेश किनगे यांच्या अ‍ॅक्झोन ब्रेन रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार केले जात होते. या रूग्णालयात दाखल होणार्‍या रूग्णांकडुन अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. तसेच सोशल मीडीयाच्या माध्यमातूनही डॉ. किनगे यांच्या रूग्णसेवेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान जिल्हा रूग्णालयाच्या भरारी पथकाने रूग्णालयास भेट देऊन तपासणी केली. या तपासणीत अनेक गंभीर बाबी आढळुन आल्या. त्यानुसार जिल्हा शल्यचिकीत्सक तथा नोडल अधिकारी डॉ. एन.एस. चव्हाण यांनी डॉ. निलेश किनगे यांच्या अ‍ॅक्झोन ब्रेन रूग्णालयातील कोविड उपचाराची मान्यता निलंबीत करण्याचे आदेश दिले.\nअशा आहेत गंभीर बाबी\nदि. १७ जानेवारी रोजी रूग्णालयाची मान्यता रद्द केलेली ��सतांना डॉ. किनगे यांनी दि. १७ जानेवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान रूग्ण उपचारासाठी दाखल करून घेतले. तसेच रूग्णालयास १५ बेडची परवानगी असतांना २४ रूग्ण दाखल केल्याचे आढळुन आले. रूग्णालयातील डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचारी हे पीपीई किट परिधान न करताच रूग्णांना सेवा दिल्याचे आढळुन आले. रूग्णालयात ऑक्सीजनचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर होतांना दिसून आले. अशा गंभीर बाबींमुळे डॉ. किनगे यांच्या रूग्णालयाची कोविड-१९ ची मान्यता पुढील आदेशापर्यंत निलंबीत करण्यात आली आहे. तसेच दाखल असलेले रूग्ण यांना नियमानुसार रूग्णालयातून सुटी देण्याची कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यता आल्या आहे. असे न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही डॉ. किनगे यांना देण्यात आला आहे.\nरस्त्यावर भटकणार्‍यांना ‘अँन्टीजन’ पर्याय\nजिल्ह्यात तब्बल १२ कोरोना बाधित महिलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87/", "date_download": "2021-07-26T20:58:07Z", "digest": "sha1:2KETSFE57LDWYZJATYXEGEEUHSGN6JUU", "length": 10938, "nlines": 101, "source_domain": "ejanshakti.com", "title": "विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला: विकास पाटील | Janshakti Newspaper", "raw_content": "\nविस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला: विकास पाटील\nविस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला: विकास पाटील\nसार्वजनिक वाहतुक व्यवस्था विस्कळीत असल्याने पिंपरी-चिंचवड शहराची पर्यावरणीय स्थिती बिघडली असून याचा शहरी पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. याला शहरातील नागरिकही जबाबदार असल्याचे पर्यावरण तज्ञ इसिएचे चेअरमन विकास पाटील यांनी सांगितले आहे.\nराज्यातील विविध भागातून नागरिक नोकरीधंद्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले आहेत. आपण राहतो आहोत शहराच्या एका टोकाला आणि नोकरी दुसऱ्या टोकाला करत आहे, त्यामुळे वाहनांची आवश्यकता असतेच. त्याचाही परिणाम पर्यावरणावर होत आहे.\nशासनाने रस्ते मोठे केले , काही ठिकाणी एवढे मोठे केले कि रस्त्या शेजारची दुकाने घरे तोडून रस्ते रुंद केले तरी पण आज कोणताही रस्ता वाहनांनी गच्च भरलेला दिसतो .\nशहरातील एकही रेल्वे स्टेशन बसच्या मार्गशी थेट जोडलेले नसल्याने रेल्वे हा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय सहज उपलब्ध होत नाही . शहरातील एकही सार्वजनिक वाहतुकीची बस MIDC मधील अंतर्गत रस्त्यावर फिरत नाही . नागरिक ज्या भागात कामाला जातात तो भाग pmpml ह्या बस सेवेत सामाविष्ट नसल्याने आज प्रत्येक कामगार आपल्या स्वतःच्या दुचाकीने कामाला जात आहेत. घरात दुचाकी व इतर वाहने उपलब्ध असताना नागरिक सुटीच्या दिवशी अथवा इतर दिवशी सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय निवडत नाहीत व या सर्व गुंतागुंतीच्या अडचणी मुळे आपल्या शहरातील वाहतुकीच्या बाबतीत समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्त्यावर एकाच वेळी अनेक वाहने एकदम येतात आणि बेशिस्त वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी रोज पहावयास मिळते. हिंजवडी ला रोज कामाला जाणारे १४ किलोमीटरचे अंतर कापायला रोज पुरे दोन तास खर्ची घालतात. जर दोन तास गाडी सतत चालली तर ती कमीत कमी ४०ते ५० किलोमीटर चालू शकते म्हणजेच तेवढे इंधन आम्ही रोज फक्त १४ किलोमीटर साठी वापरतो व हि अवस्था जाताना व येताना दोन्ही वेळेस अनुभवावी लागते आहे , म्हणजे ह्या प्रकारात देशाच्या संपत्ती नाहक उध्वस्त करीत आहोत.\nवाहतूक समस्येला नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या सरकारला / शासनास हे समजावून सांगणे महत्वाचे आहे कि सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम करा शहराच्या परीघा पासून वाहतूक शहराच्या मध्यबिंदू पर्यंत सगळ्या दिशेने असणे महत्वाचे आहे तसेच शहराच्या परीघावर मोठे रस्ते असणे गरजेचे आहे\nआपल्याकडे BRT सुरु झाली व बंद पडली त्याठिकाणी आपण आता METRO चे मागील दोन वर्ष खांब मोजत बसलो आहोत. पिंपरीतील नागरिक १०रुपयाचे तिकीट काढून दापोडीला नदीत अंघोळ करून परत येण्यासाठी आता सोय केली आहे. मेट्रोचा उपयोग सार्वजनिक वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे का हा मात्र अभ्यासाचा विषय आहे. सर्वात जास्त वाहतूक भोसरी,चिंचवड,पिंपरी,ताथवडे,तळवडे,चिखली, सांगवी आणि पिंपळे सौदागर परिसरात असताना त्या भागाचा विचारच झालेला नाही . नाशिक फाटा ते भोसरी मोशी या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांची प्रचंड गर्दी असते खरे पाहता नाशिक फाटा ते चाकण असा मेट्रो मार्ग असणे गरजेचे आहे. भोसरी चिखली तळवडे निगडी असा एक मार्ग हवा होता पण त्याबाबत कोणीच मागणी करीत नाही, त्यामुळेच पर्यावरणात बिघाड होत आहे.\nनंदुरबार येथील कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू \nतळोद्यातील चोरी प्रकरणी तीन चोरटे जेरबंद: एलसीबीची कामगिरी\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/failed-masterstroke/", "date_download": "2021-07-26T18:39:12Z", "digest": "sha1:OJM4ILY2SAHI4FV2EGBXNLXYNLG3Y2RP", "length": 21330, "nlines": 79, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "मोफत लसीकरण.. मोदींचा मास्टरस्ट्रोक की नेतृत्वाची नामुष्की? - Prabuddh Bharat", "raw_content": "\nमोफत लसीकरण.. मोदींचा मास्टरस्ट्रोक की नेतृत्वाची नामुष्की\n१ जुन २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना केंद्र सरकार तर्फे मोफत कोविड १९ लस देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे लसीकरणाबाबत देशभर निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात आला. यानंतर नेहमी प्रमाणे भजपच्या काही नेत्यांनी राज्य सरकारांना लसीकरण करण्यास अपयश आल्यामुळे मोदींना लसीकरण प्रश्�� स्वतच्या हाती घ्यावा लागला अशी प्रकारची विधान केली. कोविड १९ ची तिसरी लाट टाळण्यासाठी देशाच्या जास्तीत जास्त जनेतेचे लसीकरण होणे आवश्यक असताना मोदी व समर्थकांनी त्यातही मोदींची प्रतिमा संवर्धनाची व विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याची संधी शोधावी हे क्लेशकारक आहे. लसीकरणाबाबत मोदींची ही घोषणा प्रत्यक्ष आधीच्या भुमिकेपासुन यु टर्न आहे. या यू टर्नला मोदी समर्थकांनी मास्टर स्ट्रोक म्हणून कितीही नावाजण्याचा प्रयत्न केला तरी सत्य मात्र वेगळ आहे.\n१६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरवात झाली. या टप्प्यात डॉक्टर, नर्स, हॉस्पिटल हे फ्रंटलाईन कर्मचारी आणज अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या ईतर सरकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. यासाठी आवश्यक लसीचे सर्व डोस केंद्र सरकारकडून पुरवण्यात आले होते. लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्च २०२१ रोजी सुरू करण्यात आला. या टप्यात ४५ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. यासाठी आवश्यक डोसेस सुद्धा केंद्र सरकारने पुरवले. त्यानंतर १ मे रोजी लासिकरणाच्या 4थया टप्प्याची घोषणा करण्यात आली. या टप्प्यात १८ ते ४५ वया दरम्यानच्या नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा करण्यात आली. या टप्यातीळ लसीकरणसाठी मात्र केंद्र सरकारने वेगळे धोरण अवलंबले. या धोरणानुसार केंद्र सरकार आवश्यक एकूण लसींच्या ५०% लस स्वत: खरेदी करणार होते तर उर्वरित ५०% डोस राज्याना सिरम इंस्टिट्यूट आणि भारत बायोटक कडून खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यातही सिरम ईंस्टीट्युट आणि भारत बायोटेककडून जी लस केंद्र सरकारला देण्यात येणार होती तीचा दर रु.१५० प्रत्येकी असा होता परंतु तीच लस राज्य सरकारांना मात्र रु. ३०० आणि ४०० मोजावे लागणार होते. लसींच्या दरांमधील या फरकावर सुद्धा राज्य सरकारं नाराज होती. लसीकरणाबाबतच्या गोंधळला खरी सुरवात केंद्र सरकारच्या या धोरणामुळे झाली. केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर अनेक राज्यांनी लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने घ्यायला हवी अशी मागणी केली. यात कॉँग्रेस शासित प्रदेशांसाह बंगाल, ओडीसा आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे. विरोधकांच्या या मागणीत तथ्य होते कारण देशात आजवर जेवढे लसीकरण करण्यात आले आहे ते केंद्रसरकारच्या बजेटमधुन करण्यात आले आहे. जगभर नावाजली गेलेली भारताची पोलीओ लसीकरण मोहीमेचा संपुर्प खर्च हा मागील सरकारनेच ऊचलला आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. शिवाय लॉकडाऊन मुळे बहुसंख्य राज्य सरकारांच उत्पन्न घटलेलं आहे. त्यात केंद्र सरकार राज्यांना जीएसटीचा हि्स्सा देत नसल्यामुळे राज्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झालेल आहे. शिवाय केंद्र सरकारने २०२०-२१ दरम्यान लसीकरणासाठी ३५ हजार कोटीच्या बजेटची प्रावधान केल्यामुळे लसीकरण ही केंद्र सरकारचीच जबाबदारी असताना केंद्र सरकार या जबाबदारीतुन पळ काढु शकत नाही असं राज्यांच म्हणणं होतं.\nया घोषणे नंतर मोदींनी मोठ्या ऊत्साहात देशभर टीका महोत्सवाची घोषणा केली पण देशात कोवीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसींचा पुरेसा साठा नसल्याने हा टीका महोत्सव अपयशी ठरला. यावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमधे वाद निर्माण झाला. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार दरम्यान यावरुन बरेच खटके उडाले. ओरीसाचे मुख्यमंत्री बिजु पटनाईक व आंध्रचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी ईतर राज्यांच्या मुख्यमंत्र्याना पत्र लिहून केद्र सरकारला देशातील सर्व नागरीकांचे मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरावा अशी विनंती केली. लसपुरवठ्यातील कमतरतेमुळे मुंबईसह देशात अनेक ठिकाणी दुसऱ्या/तीस-या टप्प्यातील लसीकरण पुर्ण करण्यासाठी लस मिळेनाश्या झाल्यामुळे लसीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांचा संताप वाढू लागला. केंद्र व राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखऊ लागले. त्यामुळे लसीकरणाचा तिसरा टप्पा घोषणा होऊनही सुरू मात्र होऊ शकला नाही. याच कालावधित सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला लंडनल निघून गेले आणि तिथे जाऊन त्यांनी अनेक बड्या नेत्यांनी लस मिळवणीसाठी आपल्याला धमक्या दिल्याचा आरोप केला. लसीच्या टंचाई बाबत आदर पुनावाला यांनी सरकारने एप्रिप पर्यंत ऑर्डरच न नोंदवल्यामुळे लसींचे ऊत्पादन करण्यात आले नाही असा खुलासा केला. या खुलाश्या नंतर देशभरात केंद्र सरकारच्याच चुकीमुळे लसीकरणाला होत आहे याचा ऊलगडा देशाला झाला.\nजानेवरी महीन्यापासुन सुप्रिम कोर्ट कोविड उपचार व लसीकरणाबाबत सुनवाई घेत आहे. ११ मे केंद्र सरकारने सुप्रिम कोर्टात सादर केलेल्या शपथपत्रातुन अनेक धक्कादायक बाबी स्पष्ट झाल्या. केंद्र सरकारने लस ऊत्पादनासाठी सिरम ईंस्टीटयुट आणि भारत बायोटेकला कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही. तरीही सरकार लस उत्पादनासाठी स्वत:ची पाठ स्वत:च थोपटुन घेत होतं. सुप्रिम कोर्टात ३१ मे रोजी झालेल्या सुनवाईत सुप्रिम कोर्टाने देशातील सर्व नागरिकांना एकाच दराने लस मिळाली पाहीजे असे मतं व्यक्त केले आणि त्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यामुळे सुप्रिम कोर्टात होऊ पाहणारी संभाव्य नामुष्की टाळण्यासाठी केंद्र सरकार समोर संपुर्ण देशाचे एकाच दराने लसीकरण करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता.\nकोविडच्या दुस-या लाटेच्या हाताळणीवरुन सुप्रिम कोर्टाने केंद्र सरकारची कान ऊघाडणी आधीच केली होती. गोदी मिडीया वगळता विरोधी पक्ष, समाज माध्यमं आणि आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यम सुद्धा देशाला कोविडची दुसरी लाट हाताळण्यास आलेल्या अपयशावरुन मोदींच्या नेतृत्व क्षमते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत होते. कोविडचा धोका लक्षात न घेता बंगाल मधे मोदी लाखोंच्या सभा घेत होते. सभांना होणा-या गर्दीवर आनंद व्यक्त करत होते. तर दुसरीकडे कोविड प्रसाराची पर्वा न करता मोदींनी हिंदुत्वाद्याच्या दबावाला बळी पडुन उत्तराखंड मधे कुंभमेळ्याला परवानगी दिली होती ज्यातुन उत्तर भारतात करोना मोठ्या प्रमाणात पसरला. त्यामुळे कोवीड परिस्थिती हाताळण्याबाबत मोदी गंभीर नाहीत असे चित्र देशभर आणि जगभर निर्माण झाले. यावरुन होणा-या टिकेला आपल्या कामातुन ऊत्तर देण्याऐवजी मोदी सरकार फेसबुक, ट्वीटरला विरोधी पोस्ट, हॅशटॅग डिलीट करण्यास सांगत होते. त्यामुळे स्वत;चे व केंद्र सरकारच्या अपयशावरुन देशाचे लक्ष हटवण्यासाठी व स्वत:चे प्रतिमा संवर्धन करण्यासाठी मोदींना काही तरी मोठी घोषणा करण्याची संधी शोधत होत. ती संधी त्यांना लसीकरणाच्या घोषणेतुन मिळाली. यावरुन संपुर्ण देशाचे लसीकरण करण्याबाबत केंद्र सरकारची घोषणा हा मोदींचा मास्टरस्ट्रोक नसुन कोवीड परिस्थिती हाताळण्यास आलेले अपयश झाकण्यासाठी व सुप्रिम कोर्टाच्या आदेशामुळे मोदींवर आलेली नामुष्की आहे हे स्पष्ट होते. मोदींनी जर मागच्या वर्षी वेळीच स्वत:च्या कर्तव्याला, तज्ञांनी दिलेल्या ईशा-यांना गांभिर्याने घेत दिये लावा, थाळी, टाळी वाजवा या सारख्या सवंग घोषणा करण्याऐवजी योग्य ती पावले ऊचलली असती तर त्यांच्यावर ही नामुष्कीची वेळ आलीच नसती.\nअन्याय ��्रस्त खेरडा ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आरोपीला हद्दपार करा – डॉ.सुरेश शेळके\nसावळ्या विठ्ठला-पांडुरंगा, तुझ्या शेजारची रुख्माई कुणी गायब केली\nसावळ्या विठ्ठला-पांडुरंगा, तुझ्या शेजारची रुख्माई कुणी गायब केली\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/civics/types-uses-of-parliamentary-majority/", "date_download": "2021-07-26T19:26:14Z", "digest": "sha1:5YHOORU5I625MR2WWJUC3VOUPOPNBL7V", "length": 13801, "nlines": 156, "source_domain": "marathit.in", "title": "संसद बहुमताचे प्रकार आणि वापर - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nसंसद बहुमताचे प्रकार आणि वापर\nसंसद बहुमताचे प्रकार आणि वापर\n2 सर्वकष बहुमत /पूर्ण बहुमत (Absolute Majority)\nउपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 50% पेक्षा जास्त (50% + 1) असे बहुमत संदर्भित करते.\nकार्यशील बहुमत म्हणून देखील साधे बहुमत ओळखले जाते.\nसाधे बहुमत समजण्यासाठी आपण लोकसभेतील संख्येचा वापर करून समजून घेऊया.\nलोकसभेतील सदस्य संख्या : 545\nअनुपस्थित सदस्य : 45\nमतदान न करणारे : 100\nम्हणजे उपस्थित व मतदान करणारे : 400\n400 च्या 50% पेक्षा जास्त म्हणजे 200 + 1\nतर लोकसभेतील साधे बहुमत असेल : 201\nसर्वसाधारण धन/ वित्त विधेयक पारित करण्यासाठी\nअविश्वास प्रस्ताव/ विश्वास प्रस्ताव/ निंदाव्यंजक प्रस्ताव/ स्थगन प्रस्ताव पारित करण्यासाठी\nउपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी लोकसभेत साध्या बहुमताचा वापर होतो.\nआर्थिक आणीबाणी लागू करण्यासाठ\nराष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी.\nकलम 2 व 3 नुसार नवीन राज्य निर्मिती\nसंसदेत विधापरिषद निर्मिती/नष्ट करण्यासाठी\nसर्वकष बहुमत /पूर्ण बहुमत (Absolute Majority)\nसदनाच्या एकूण सदस्य संख्येपैकी 50% पेक्षा जास्त सर्वंकष बहुमत संदर्भित करते.\nलोकसभा सदस्य संख्या : 545\nतर लोकसभेतील सर्वंकष बहुमत असेल : 545 च्या 50% + 1\nसर्वंकष बहुमताचा वापर केंद्र आणि राज्य सदनांमध्ये सहसा होताना दिसत नाही.\nपरंतु केंद्र किंवा राज्य सरकारे स्थापनेवेळी या बहुमताचा वापर होतो. (सर्वसाधारण निवडणुकांनंतर)\nसदनाच्या सदस्य संख्येच्या (रिक्त जागा वगळता) 50% पेक्षा जास्त (50%+1) संख्या प्रभावी बहुमत संदर्भित करते.\nलोकसभा सदस्य संख्या : 545\nरिक्त जागा : 45\nम्हणजे त्यावेळी सदनाची संख्या 3 500 =\nम्हणून प्रभावी बहुमत असेल 500 च्या 50% + 1 : 250 + 1 = 251 =\nउपराष्ट्रतींना पदावरून दूर करण्यासाठी राज्यसभेत वापर (कलम 67b)\nलोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करणे.\nराज्य विधानसभेचे व विधान परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करणे.\nसाधे बहुमत, सर्वंकष बहुमत, प्रभावी बहुमत या व्यतिरिक्त असलेले बहुमत हे विशेष बहुमत प्रकारात येईल.\nविशेष बहुमताचे 4 प्रकार आहेत.\nकलम 249 नुसार असलेले विशेष बहुमत.\nसदनातील उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमत. म्हणजेच,\nराज्यसभा सदस्यसंख्या : 245\nपरंतु फक्त 150 सदस्य हे उपस्थितांपैकी मतदान करणार असतील.\nतर विशेष बहुमत 101 लागेल.\nराज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेला अधिकार प्रदान करण्यासाठी आधी ते .विधेयक या प्रकारातून राज्यसभेत पारित होते.\nकलम 368 नुसार विशेष बहुमत\nसदनातील एकूण सदस्यसंख्येच्या बहुमताने (50% पेक्षा अधिक मते) आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ते संमत झाले पाहिजे.\nलोकसभा सदस्य संख्या : 545\nयांचे एकूण बहुमत म्हणजे (50% + 1) = 273 =\nउपस्थित व मतदान करणारे : समजा 500\nत्यांचे 2/3 बहुमत म्हणजे = 334 .\n1. घटनादु���ुस्ती विधेयके पारित करण्यासाठी\n2. सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करणे.\n3) महालेखापरीक्षक आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना यांना पदावरून दूर करतेवेळी\n4. राष्ट्रीय आणीबाणीस मान्यतेसाठी दोन्ही गृहात या.प्रकाराचे बहुमत असावे लागते.\nकलम 368 नुसार विशेष बहुमत + साध्या बहुमताने 50% राज्यांची मान्यता.\nम्हणजे प्रकार 2 नुसार विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या विधानसभांच्या साध्या बहुमताने विधेयक पारित होते.\nप्रकार 2 नुसार विशेष बहुमत आणि 50% + 1 राज्यांची मान्यता म्हणजे, 28 राज्यांच्या निम्यापेक्षा जास्त 15 राज्यांची मान्यता\nया प्रकारातील बहुमत हे देशाच्या संघराज्यीय संरचनेतील जर बदल होणार असेल तर वापरले जाते.\nजेथे संघराज्यीय संरचनेत बदल होणार असेल, अशा घटनादुरुस्ती विधेयकांमध्ये या प्रकाराचा वापर होतो.\nजसे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे स्थान\nकलम 61 नुसार विशेष बहुमत म्हणजे सदस्याच्या एकूण संख्येच्या 2/3 बहुमताने\nलोकसभा : 545 च्या 2/3 = 364 मते\nराज्यसभा : 245 च्या 2/3 = 164 मते\nराष्ट्रपतींवरील महाभियोगावेळी हे बहुमत लागते.\nजेवल्यानंतर चहा पिण्याची सवय आहे\nराज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या | कलम 371\nभारताची संसद : लोकसभा, राज्यसभा\nसंसदीय शासन पद्धती म्हणजे काय | संसदीय शासन पद्धतीची ओळख\nग्रामसभा सम्पूर्ण माहिती | ग्रामसभा म्हणजे काय\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/health-tips-for-pregnant-mother-and-baby/", "date_download": "2021-07-26T19:40:29Z", "digest": "sha1:OGAPLIMYW5MDB3FGZJY42RHNLNIFODF6", "length": 7885, "nlines": 84, "source_domain": "marathit.in", "title": "गर्भवती आई आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी टिप्स - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nगर्भवती आई आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी टिप्स\nगर्भवती आई आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी टिप्स\nगर्भाववस्थेत बर्‍याच वेळा तणाव, चिंता यासारख्या समस्यांना स्त्रीला सामोरे जावे लागते आणि त्यातच ती नकारात्मक विचारांनी वेढली जाते. या समस्यांचा परिणाम तिच्या गर्भावरही होतो. अशा परिस्थितीत खालील टिप्स तुम्हाला मदत करतील…\n1 योग आणि ध्यान\n2 एखादी डायरी लिहा\n4 मॉर्निंग सिकनेस टाळण्यासाठी\n5 निरोगी व सक्रिय बाळासाठी\nयोग, ध्यान आणि डॉक्टर-निर्देशित व्यायाम नियमितपणे करा. एखाद्या प्रशिक्षकाच्या उपस्थितीत योगा केल्यास अधिक फायदा होईल. याशिवाय नकारात्मक बोलणाऱ्यांपासून अंतर ठेवा.\nयामुळे आपण आपल्या आत सुरु असलेल्या सर्व गोष्टी व्यक्त करण्यास सक्षम व्हाल आणि यामुळे आपला ताणतणाव देखील कमी होईल.\nया काळात मनाला शांती देणारी आणि आवडती गाणी ऐका. संगीत स्वतः एक उत्तम थेरपी म्हणून काम करते. या व्यतिरिक्त याकाळात आवडते छंद जोपासा.\nयासाठी घाई न करता सकाळी आरामात उठा. हलके कोमट पाणी प्या. तळलेले, मसालेदार अन्न खाणे टाळा. चहा कॉफी सेवन देखील कमी प्रमाणात करा. रिक्त पोटी राहू नका.\nनिरोगी व सक्रिय बाळासाठी\nगरोदरपणात सक्रिय रहा, कथा ऐका, धार्मिक पुस्तके मोठ्याने वाचा, हलक्या पावलांनी चाला आणि व्यायाम करा. यामुळे शरीरात इंडोरफिन संप्रेरक तयार होते, यामुळे आपण नेहमी आनंदी राहाल आणि हा हार्मोन प्लेसेंटामधून गर्भातील बाळाकडे जाईल.\nअन्न पचवण्यासाठी ‘या’ पद्धतींचे अनुसरण ठरेल फायदेशीर\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nजाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे\nपावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय\nआंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या | Aambe khanyache Fayde\nमुका मार लागणे घरगुती उपाय | मुका मार लागल्यानंतर काय करावं\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्��ानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AC%E0%A5%AF", "date_download": "2021-07-26T19:47:50Z", "digest": "sha1:2ZAAQKUHSNXS5FOGDPMCH3P4N2ILKOER", "length": 3028, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १४६९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४४० चे - १४५० चे - १४६० चे - १४७० चे - १४८० चे\nवर्षे: १४६६ - १४६७ - १४६८ - १४६९ - १४७० - १४७१ - १४७२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nएप्रिल १५ - गुरू नानकदेव.\nमे ३१ - मनुएल पहिला, पोर्तुगालचा राजा.\nLast edited on १३ फेब्रुवारी २०१५, at १३:२५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०१५ रोजी १३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ncp-leader-sharad-pawar-congress-ashok-chavan-nana-patole-election-participate-individually-mahavikas-aghadi-nk990", "date_download": "2021-07-26T19:45:36Z", "digest": "sha1:SUDJP6FCGPVGIGMOSKY63CU37HG4ZJHL", "length": 8692, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | काँग्रेसचे बडी नेतेमंडळी पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण", "raw_content": "\nकाँग्रेसचे बडी नेतेमंडळी पवारांच���या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण\nराज्यभरातील आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले होते. त्यातच पटोले यांच्या काही वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमधील मतभेद आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळाले होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अशोक चव्हाण यांनी या भेटीचं छायाचित्र आपल्या ट्विटरवर पोस्ट केलं आहे.\nमागील काही दिवसांपासून नाना पटोले यांनी सतत स्वबळाची भाषा केली होती. त्यातच भर म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरही निशाणा साधला होता. यामुळे महाविकास आघाडीमधील संबध बिघडल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची पवारांसोबत झालेल्या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे. या बैठकीत नेमकं काय झालं हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, पटोलेंच्या सततच्या बेताल वक्तव्यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.\nहेही वाचा: नितीन राऊतांचे खाते पटोलेंना हवे\nमहानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आलेल्या एच. के. पाटील यांनी पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली. स्वपक्षातील गटबाजी, पटोले यांची विधाने, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, त्यावरील हक्क, ओबीसी आरक्षण या मुद्यांवर त्यांनी मते व्यक्त केली. ‘‘कोरोनामुळे निवडणुका पुढे गेल्याने तयारीसाठी वेळ असून, त्यात २२ महापालिका, २४ जिल्हा परिषदा आणि १४४ नगरपालिकांच्या निवडणुकांची रणनीती ठरविण्यात येत आहे. त्याची तयारी पक्ष करीत आहे. त्यासाठी संघटनेतील काही समित्यांची फेररचना करण्यात येणार आहे,’’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.\nहेही वाचा: 4 जुलै रोजीच आली तिसरी लाट, संशोधकाचा दावा\nविधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेस आणि आघाडीच्या मित्रपक्षांत कोणतेही वाद नाहीत. हे पद काँग्रेसकडे राहणार असून, कोरोनामुळे ही निवडणूक लांबणी���र पडली आहे. ती योग्य वेळी होईल, असे सांगून एच. के. पाटील यांनी अध्यक्षपदावरील काँग्रेसचा अधिकार कायम असल्याचे स्पष्ट केले. यावरून शिवसेना-काँग्रेसमधील मतभेद उघड झाले आहेत.\nहेही वाचा: उद्योगांसाठी टास्क फोर्स उभारणार - मुख्यमंत्री ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-16th-july-2021-pjp78", "date_download": "2021-07-26T19:03:32Z", "digest": "sha1:2PJBKZL5PJV6Z2FGBWAKKWULLKHJZ6BJ", "length": 6959, "nlines": 137, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 जुलै 2021", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 जुलै 2021\nशुक्रवार : आषाढ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय सकाळी ११.३६, चंद्रास्त रात्री ११.५७, विवस्वत सप्तमी, भारतीय सौर आषाढ २५ शके १९४३.\n१९९६ : ‘स्वाध्याय’ परिवाराचे संस्थापक व क्रियाशील तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर.\n१९९८ : गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याचा अधिकार आहे, असा निर्णय घेतल्याची माहिती गुजरातच्या शिक्षण राज्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत दिली.\n२००० : माजी हॉकीपटू अरुणकुमार मित्रा यांचे कलकत्ता येथे निधन.\n२००३ : टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचे टिळक सन्मान पारितोषिक आंध्र प्रदेशातील ‘इनाडू’ या वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक आणि ‘ई-टीव्ही’ चे प्रमुख रामोजी राव यांना जाहीर.\nमेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.\nवृषभ : नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.\nमिथुन : प्रॉपर्टीचे ेनवीन प्रस्ताव समोर येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.\nकर्क : हितशत्रुंवर मात कराल. महत्त्वाची कामे शक्यतो विचारपूर्वक करावीत.\nसिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.\nकन्या : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.\nतुळ : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. कामे शक्यतो पुढे ढकलावीत.\nवृश्‍चिक : पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.\nधनु : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.\nमकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.\nकुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.\nमीन : भागीदारीतील निर्णय मार्गी लागतील. इतरांवर प्रभाव राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/2020-vU1T57.html", "date_download": "2021-07-26T20:52:10Z", "digest": "sha1:LLHDATZCAZPZSIGX6SKYI4TZNJXUCPUA", "length": 5931, "nlines": 62, "source_domain": "www.punepravah.page", "title": "कवयित्री कु.अलका कारभारी डिडोरे मु. पो. धामणगाव (म्हसोबा) ता. फुलंब्री जि. औरंगाबाद यांना पुणे प्रवाह कोविड महायोद्धा योद्धा 2020 पुरस्काराचे मानकरी", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nकवयित्री कु.अलका कारभारी डिडोरे मु. पो. धामणगाव (म्हसोबा) ता. फुलंब्री जि. औरंगाबाद यांना पुणे प्रवाह कोविड महायोद्धा योद्धा 2020 पुरस्काराचे मानकरी\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nकवयित्री कु.अलका कारभारी डिडोरे\nमु. पो. धामणगाव (म्हसोबा)\nता. फुलंब्री जि. औरंगाबाद.\nपुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020\nपुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा\nकवयित्री कु.अलका कारभारी डिडोरे\nमु. पो. धामणगाव (म्हसोबा)\nता. फुलंब्री जि. औरंगाबाद.\nकोविड - १९ महायोद्धा 2020\nअसेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो,\nआपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा\nटिप :- आणखीन कुणालाही\nकोविड-१९ महायोद्धा 2020 पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर\nवर आपली संपूर्ण माहिती\n*त्याचप्रमाणे येणाऱ्या वर्षातील दिवाळी अंकात आणि पुणे प्रवाह च्या कॅलेंडर २०२१ मध्ये* *आपल्या पुरस्कारांची प्रसिद्धी करण्यासाठी आज च आपली माहिती आणि* *जाहिरात करिता आजच बुक करा.....*\n*थोडे च पान शिल्लक*.....\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5126", "date_download": "2021-07-26T19:36:29Z", "digest": "sha1:N7BRI3XNNFG5U4PYGAF2WPYCB2TMHJIH", "length": 13838, "nlines": 135, "source_domain": "abhivrutta.com", "title": "गुरुंचे महत्त्व…SAAY pasaaydan | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome आध्यात्मिक गुरुंचे महत्त्व…SAAY pasaaydan\nआषाढ महिन्याची पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यादिवशी आपण आपल्या शैक्षणिक तसेच अध्यात्मिक गुरुंचा आदर सत्कार करून त्यांच्याप्रति श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करतो. सांसरिक जीवनात आपल्याला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा आपण अशा व्यक्तीकडे जातो, जी त्यात पारंगत आहे आणि तो विषय ती व्यक्ती आपल्याला शिकवू शकते. अशाप्रकारे आपल्याला जर आपला अध्यात्मिक विकास करायचा असेल तर आपल्याला अशा व्यक्तिकडे जावे लागेल, जी अध्यात्म्यात पारंगत आहे. एक पूर्ण सद्गुरु अध्यात्मिकात पारंगत असतात. सुदैवाने प्रत्येक वेळी या पृथ्वीतलावर एक ना एक पूर्ण सद्गुरु अस्तित्वात असतात, जे आपल्याला आपल्यातील आत्मिक शक्तीशी जोडण्यासाठी मदत करतात. प्रत्येक युगात असे संत महात्मे पृथ्वीवर येत असतात, जे आमच्या आत्म्याला आंतरिक यात्रेवर घेऊन जाण्यात समर्थ असतात.\nसंतमताचे संत सांगतात की, परमेश्वराची सत्ता ही कुठल्या न कुठल्या मानवी देहातून कार्यरत असते. मनुष्य इतर मनुष्यांकडूनच शिकत असतो. संत या जगात येतात आपल्याशी आपल्या स्तरावर येऊन बोलण्यासाठी, अंतरिक अनुभव प्राप्त करण्याची पद्धत आपल्या भाषेत स्पष्ट करून सांगण्यासाठी जेणेकरून ते आम्हालाही आंतरिक अनुभव करून देऊ शकतील. केवळ बोलून किंवा वाचून अध्यात्म शिकता येत नाही. हे केवळ वैयक्तिक अनुभवातूनच शिकले जाऊ शकते. आणि असा अनुभव मात्र आपल्याला संपूर्ण सद्गुरुच देऊ शकतात.\nशिष्याला नामदान दिल्यानंतर सद्गुरु सदैव शिष्यसोबत असतात व त्याला सर्व प्रकारे सुरक्षित ठेवतात. सद्गुरुंचे हे संरक्षण केवळ या जगापुरते मर्यादित नसून त्यानंतरही ते कायम राहते. सद्गुरु शिष्याच्या कमार्चा भार आपल्याकडे घेतात आणि सदैव त्याच्या ��वतीभवती असतात. शिष्याच्या शेवटच्या काळातही ते त्याच्याबरोबर राहून पुढील मंडळांमध्ये त्याचे मार्गदर्शक होतात. त्यावेळी सद्गुरु शिष्याच्या अंतरी प्रकट होऊन अत्यंत प्रेमाने त्याला अलिंगन देऊन प्रकाशाच्या मध्ये घेऊन जातात.\nकरुणा व ममतेने ओतप्रोत सद्गुरु आम्हाला संकटात पाहू शकत नाहीत. सद्गुरु या जागी आम्हाला कर्माच्या चिखलपासून दूर राहण्याची शिकवण देण्यासाठी येतात, आम्ही कर्माच्या चक्रव्यूहातून बाहेर पडावे, अशी त्यांची इच्छा असते की, ज्यामध्ये अडकून आपण पुन्हा पुन्हा या जगात येत असतो. त्यांची इच्छा असते की आपण आपल्या खºया पित्याच्या घरी परत जावे, जे कोणताही क्लेश किंवा मृत्यू नाही. आमच्या जीवन काळात देखील सद्गुरु आमचे अनेक प्रकारच्या संकटापासून रक्षण करतात. तेआमच्यावर विविध प्रकारे करत असणाºया कृपांचे, मदतीचे आम्हाला ज्ञान देखील नसते. जोपर्यंत आम्ही परमात्म्या सोबत एकरुप होत नाही, तोपर्यंत आमची हर प्रकारे मदत करण्यासाठी सद्गुरु सदैव आमच्यासोबत राहतात. एकदा का पूर्ण सद्गुरुद्वारे नामदान मिळाले की सद्गुरु आपल्या शिवनेत्रावर विराजमान होतात व जीवनातील प्रत्येक घडामोडीमध्ये आमची मदत करतात. सद्गुरु हे आपले खरे नि:स्वाथ मदतगार असतात, मदतीच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा मोबदला,नाव किंवा कीर्ती त्यांना नको असते. ते आपल्याला मदत करतात़ कारण ते आपल्या सर्वांवर प्रेम करतात़, त्यांचे स्वत:चे अंत:करण प्रभूप्रेमाने ओतप्रोत भरलेले असते.\nजर आपल्याला या मानव देहाचे उद्दीष्ट पूर्ण करायचे असेल आणि आपल्या आत्म्याला परमात्म्याशी एकरुप करायचे असेल, तर आपल्याला पूर्ण सद्गुरुंच्याच चरणी जावे लागेल. आपण परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे की वर्तमानक्षणी या जगी आस्तित्वात असणाºया पूर्ण सद्गुरुंच्या चरणी आम्हाला लवकरात लवकर घेउन जावे, जेणेकरून त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आपण आपली अध्यात्मिक यात्रा शक्य तितक्या लवकर पूर्ण करू शकू आणि आपल्या जनधामी पोहचून कायमस्वरुपी परमात्म्यामध्ये लीन होऊ.\nPrevious article‘ही’ अभिनेत्री विवाहानंतर ठरली यशस्वी …CINEdeep\nNext articleआधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवा : कृषीमंत्री\nनित्य करूया नारळ अर्पण …..\nपितृदिन : आपण पिता-परमेश्वरास ही सन्मान व धन्यवाद दिले पाहिजे, जे आपल्या सर्वांचे सर्���ोपरी पिता आहेत…\nआध्यात्मिक ….. गाण्यांतून गुणगान श्री विठ्ठलाचे\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/11/micromax%E0%A4%9A%E0%A5%80-redmi-%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B0.html", "date_download": "2021-07-26T20:59:33Z", "digest": "sha1:GYFGZCZZLT62O2CORUIAUS7GFHMACR52", "length": 10009, "nlines": 100, "source_domain": "itechmarathi.com", "title": "Micromaxची Redmi ला टक्कर आणले आहेत जबरदस्त स्मार्टफोन -", "raw_content": "\nMicromaxची Redmi ला टक्कर आणले आहेत जबरदस्त स्मार्टफोन\nMicromaxची Redmi ला टक्कर आणले आहेत जबरदस्त स्मार्टफोन\nMicromaxची Redmi ला टक्कर आणले आहेत जबरदस्त स्मार्टफोन\nMicromax नि भारतीय बाजारात पुह्ना IN सोबत दमदार एन्ट्री केली आहे IN सिरीज मध्ये IN NOTe १ आणि IN १B स्मार्टफोन लॉन्च केले आहेत . स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio प्रोसेसर्स, 5,000mAh ची दमदार बॅटरी असणार आहे . स्मार्टफोन मध्ये स्टॉक अँड्रॉइड देण्यात आले आहे.सध्या आपण IN १बी या स्मार्टफोन जाणून घेऊयात किंमत ६,९९९ इतकी आहे .\nमायक्रोमॅक्स इन 1 बी च्या 2 जीबी + 32 जीबी व्हेरिएंटची किंमत 6,999 रुपये आणि 4 जीबी + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सच्या वेबसाइटवरून 26 नोव्हेंबरपासून होईल.\nमायक्रोमॅक्स इन 1 बी स्पेसिफिकेशन्स या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसह 6.52 इंचाचा एचडी + एलसीडी डिस्प्ले आहे. यात 4 जीबी रॅम आणि माली-जी 5 2 जीपीयू असलेले मीडियाटेक हेलियो जी 35 प्रोसेसर आहे. याची अंतर्गत मेमरी 64 जीबी पर्यंत आहे आणि मेमरी कार्डच्या मदतीने ती वाढविली जाऊ शकते.\nफोटोग्राफीसाठी, त्याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 13 एमपीचा आहे आणि दुय्यम कॅमेरा 2 एमपीचा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर एक 8 एमपी कॅमेरा आहे.\nमायक्रोमॅक्स इन 1 बी बॅटरी 5,000 एमएएच आहे आणि 10 डब्ल्यू फास्ट चार्जिंग देखील येथे समर्थित आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, 4 जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसाठी समर्थन आहे.\nगुगल प्ले स्टोर वरून काढून टाकण्यात आले हे १७ धोकादायक अँप्स ,आताच डिलीट करा हे अँप्स\nसॅमसंग चा ३२ GB स्टोरेज असणारा स्मार्टफोन फक्त ५,९९९ रुपयात\nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आज भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\nमोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे \nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \n7,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत,मिळतोय 5000mAh बॅटरी असलेले स्मार्टफोन,खतरनाक फिचर्स\nMi 11 Lite : स्मार्टफोन भारतात सादर , २५ जूनला सेल,जाणून घ्या किंमत फिचर्स\nTitan Pay : भारताचे सर्वात पहिले पेमेंट घड्याळ ,आता पैसे घ्या घड्याळाने \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/04/shivaji-maharaj-punyatithi-%E0%A5%A4%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-26T18:50:41Z", "digest": "sha1:4G2KGKV52MDEXJ6WOGZXKKVIJQFT3W6W", "length": 7356, "nlines": 90, "source_domain": "itechmarathi.com", "title": "shivaji maharaj punyatithi ।छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी -", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी\nछत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन\nछत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन\nसर्वांना शिवजयंती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छाजय शिवराय जय जिजाऊ\nजय महाराष्ट्र…🚩🚩#शिवछत्रपती #रयतेचाराजा #शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म pic.twitter.com/vqS8m2psDI\n…सर्वज्ञपणे सुशील सकळांठ��यी असा मराठी मातीतला 'रयतेचा राजा' #शिवछत्रपती #रयतेचाराजा #शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म #राजमुद्रा #मातीतलाभगवा #मनसेचाभगवा #ShivChhatrapati #ShivJayanti #ChhatrapatiShivajiMaharaj #HindaviSwarajya #MaharashtraDharma pic.twitter.com/FbF1PPUqjC\n इथे डाउनलोड करा MPCS ऍडमिट कार्ड\n टेक्नो स्पार्क 7 कॅमेरा पुढील आठवड्यात तो भारतात दाखल होणार \nप्रजासत्ताक दिन बॅनर,prajasattak din banner\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://kedusworld.blogspot.com/2011/03/blog-post.html", "date_download": "2021-07-26T18:40:55Z", "digest": "sha1:LAT7P3IV6IMQAZDC462GVZ7EWCHO2YNK", "length": 24871, "nlines": 75, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: फक्त तुझीच - भाग २", "raw_content": "फक्त तुझीच - भाग २\nपुढे दोन दिवस दोघेही आपापल्या कामात खूपच बिझी होते. तिसऱ्या दिवशी सोनलनी परत जतिनला फोन केला.\n\"काय साहेब कुठे आहात\n\"सोनल... अगं मी इथेच आहे जरा बिझी होतो एवढच. बोल आज कशी आठवण झाली\n\"काहि नाहि सहजच, आज दुपारी थोडा वेळ होता म्हंटलं तुला जर वेळ असेल तर थोडं शॉपिंग करुया.\"\n\"शॉपिंग... अं... आज थोडं बिझी आहे परत कधी तरी जाऊया\n\"का रे घाबरलास का, माझ्याबरोबर तुला कोणी पाहिल आणि तुझ्या बायकोला सांगितलं तर\nआणि ती हसायला लागली.\n\"नाहि गं तसं काहि नाहि, खरच आज जरा बिझी आहे पण प्रॉमीस उद्या आपण नक्की जाउ शकतो. तसं पण उद्या शुक्रवार आहे आणि परवा सुट्टी त्यामुळे वर्कलोड पण कमी असेल\"\n\"बर ठिक आहे, उद्या सकाळी मी फोन करेन\"\nअसं म्हणून तिनं फोन ठेवला. इथे जतिन मात्र स्वतःशीच विचार करु लागला. ’मी सोनलला नाहि का म्हटल, आज तर तस काहिच विशेष काम नाहिये. मग मी तिला टाळल पण का का खरच सोनल म्हणाली तसं मी घाबरलो हो���ो आणि त्याच भरात तिला नाहि म्हणालो. पण मग उद्याच काय शॉपिंग म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये खरच कुणी पाहिल आणि नीताला सांगितलं तर नसते गैरसमज होतील. काय कराव’ तो स्वतःच्या जागेवरून उठला आणि खिडकीजवळ जाऊन बाहेर बघत विचार करू लागला. ’मी असं कसं वागु शकतो सोनलशी’ तो स्वतःच्या जागेवरून उठला आणि खिडकीजवळ जाऊन बाहेर बघत विचार करू लागला. ’मी असं कसं वागु शकतो सोनलशी एके काळि मी तिच्यावर अगदी जिवापाड प्रेम केल होत, आजही ती मला मनापासून आवडते. ठिक आहे आम्ही एकत्र येऊ शकलो नाहि पण मैत्री तर कधीच तुटू शकत नाहि ना. आज ती मला तिचा एक चांगला मित्र मानते आहे मग मी तिच्या मैत्री खातर एवढपण करु शकत नाहि का एके काळि मी तिच्यावर अगदी जिवापाड प्रेम केल होत, आजही ती मला मनापासून आवडते. ठिक आहे आम्ही एकत्र येऊ शकलो नाहि पण मैत्री तर कधीच तुटू शकत नाहि ना. आज ती मला तिचा एक चांगला मित्र मानते आहे मग मी तिच्या मैत्री खातर एवढपण करु शकत नाहि का आज इथे ती एकटि आहे तिला माझ्या मैत्रीची खूप गरज आहे त्यामुळे मला तिला एका चांगल्या मित्राचा आधार दिलाच पाहिजे. राहिली गोष्ट नीताची तर बघून घेऊ तेव्हा काय सांगायच ते.’ असा विचार करताच जतिनला थोडं हलक वाटल. एकिकडे त्यालाही हे माहिती होत कि नीताला जे कारण तो सांगणार होता ते तिला पटण्यासारखं नव्हत पण तो त्या गोष्टीचा विचार करण्याच्या तयारीत आता नव्हता.\nदुसऱ्या दिवशी तो ऑफिसला जायला निघाला ते जरा चांगले कपडे घालूनच, नीतान त्याला त्याबद्दल हटकल पण, त्यावर त्यान क्लायंट व्हिजिट असल्याच सांगितलं. कदाचित त्यान आजपर्यंत नीताशी बोललेल हे पहिलंच खोट होत, तो स्वतःशीच खजील झाला. मग काहिहि न बोलता पटकन तयार होऊन ऑफिसला निघून गेला. साधारण साडेअकरा वाजता सोनलनं त्याला फोन केला आणि दुपारी एक वाजता स्प्रिंट मॉलच्या गेटवर बोलावल. सोनलनं पहिले शॉपिंग आणि मग दुपारचं जेवण असा दोन तासाचा कार्यक्रम बनवला होता. जतिन बरोबर एक वाजता मॉलच्या गेटजवळ पोहोचला, सोनल आधीपासूनच येऊन तेथे उभी होती. पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करून दोघंही मॉलमध्ये गेले. सोनलनं भरपूर शॉपिंग केलं, मग निघताना दोघांनी मॅक्डोनाल्डस मध्ये जेवण केल. दुपारी तीन सव्वातीन वाजता त्यान सोनलला तिच्या ऑफीसच्या गेटजवळ सोडल आणि तो स्वतःच्या ऑफिसमध्ये निघून गेला. दुपारी बराच वेळ ब���हेर गेल्यामुळे जतिन त्या दिवशी ऑफिसमधून जरा उशीराच निघाला, त्यानं गाडी स्टार्ट केली आणि आपल्या घराच्या दिशेने निघाला. विचारांच्या नादात त्याच्या डोळ्यासमोरून सोनल बरोबर व्यतीत केलेली आजची दुपार एखाद्या सिनेमा सारखी जाऊ लागली. तो स्वतःशीच हसला आणि विचार करु लागला. ’किती छान वेळ गेला आज सोनल बरोबर, खरच तिच्यात एक वेगळाच ग्रेस आहे, तिचं बोलण, तिचं ते खळखळून हसण, तिचं ते मधुन मधुन स्वतःच्याच केसांतून हात फिरवणं खरच आगदी वेड लावत जीवाला. तिच्या बोलण्यातून जो उत्साह ओसंडत असतो तो समोरच्याला आगदी भुलवून टाकतो. परत कधी भेटेल ती आता.’ विचारांच्या तंद्रीत तो कधी घरी आला ते त्यालाच कळल नाहि. आज तो नेहमीपेक्षा जरा जास्तच खूष वाटत होता. नीताला त्याच्यातला हा बदल अगदी प्रकर्षाने जाणवला, पण ती काहिच बोलली नाहि त्याला असं खूष ती कदाचित पहिल्यांदाच बघत होती. दिवसभराचा एवढा थकवा असूनसुद्धा जतिनला बिछान्यावर पडल्या पडल्या लगेच झोप येत नव्हती. कदाचित त्याला ओढ लागली होती सोनलच्या पुढच्या भेटीची.\nपुढे दोघांच्या भेटी काहि ना काहि कारणाने होतच राहिल्या. दुपारचं लंच असो किंवा शॉपिंग दोघेही अगदी मनसोक्त एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत असतं. एक दिवस लंच टेबलवर जतिनन परत ती जुनी जखम कुरडली, तो म्हणाला.\n\"सोनल तू मला सोडून गेलीस, त्यानंतर माझं काय झालं असेल ह्याचा तू कधी विचार केला होतास\nसोनल काहिच बोलली नाहि ती नुसतीच त्याच्याकडे बघत होती.\n\"तू गेलीस आणि मी पुरता कोलमडून गेलो होतो. मला कशातच रस वाटत नव्हता. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाहि जेव्हा मला माझ्या बाबांच्या निधनाची बातमी कळली आणि मला तातडीनं गावाला जायला लागलं. मला आठवतय त्याच काळात तुझे सुद्धा अमेरीकेला जायचे प्रयत्न चालु होते. पंधरा दिवसांनंतर मी जेव्हा परत आलो तेव्हा तू इथे नव्हतीस. तुझ्या रुममेटनी सांगीतल कि तू अमेरीकेला गेलीस म्हणून, त्यांनीच मला तुझ्या पुण्याच्या घरचा फोन नंबर दिला. मी पुण्याला तुझ्या घरी फोन पण केला होता पण त्यांनी मला काहिच नीट प्रतिसाद दिला नाहि, तुझा साधा अमेरिकेतला फोन नंबर पण दिला नाहि. मग तुला मी भरपूर ई मेल पाठवली. पहिल्यांदा तू एखाद दोन शब्द असलेले रीप्लाय तरी पाठवायची पण नंतर ते पण बंद केलस. वर्षभर मी तसाच वेड्यासारखा वागत होतो. कशातच लक्ष लागत नव्हत, मग विचार केला कि मुंबई सोडून गावाला जायचं ते कायमच. सगळ विसरून जायचं आणि नव्यान आयुष्य परत सुरु करायच. पण त्या काळात मला खऱ्या अर्थानं सावरल तर ते करण आणि प्रियानं. त्यांनी मला खूप आधार दिला, दोघांनी मला खूप समजावलं, हळूहळू मी पण सावरत गेलो, लवकरच मला इथे जॉबही मिळाला. पुढे नीताशी लग्न झालं आणि खऱ्या अर्थानं माझी भटकलेली गाडी रुळांवर आली.\"\nजतिनन सोनलसमोर सगळ भडाभडा बोलून टाकल. सोनल पण अगदी शांतपणे ते सगळ ऐकत होती. जतिनच बोलण ऐकून तिचे डोळे पाणावले होते. तिने आपले दोन्ही हात स्वतःच्या चेहऱ्यावर ठेवले आणि ती मुसमुसून रडू लागली, पण क्षणार्धात ती शांत झाली, आणि आपले डोळे पुसत जतिनला म्हणाली.\n\"आय एम सॉरी, जतिन बट आय वॉज हेल्पलेस. तुला तर माहितच होतं कि मी किती करीयर ओरिएन्टेंड होते ते. तू गेलास आणि लगेच दुसऱ्या दिवशी मला हॉवर्ड मधुन ऍडमिशन कन्फॉर्मेशन लेटर आलं. मी हि संधी वाया घालवु शकतच नव्हते, आणि तुलाहि ते माहित होतच कि आज ना उद्या मी अमेरीकेला जाणारच होते म्हणून, बर तुला कॉन्टॅक्ट तरी कसा करणार तुझा मोबाईल बंद होता आणि तुझ्या गावाचा नंबर पण माझ्याकडे नव्हता. मग मी प्रिया कडे मेसेज ठेवून पुण्याला गेले. घरच्यांना खूपच आनंद झाला. बोलता बोलता मी तुझ्याबद्दल आणि आपल्या प्रेमाबद्दल पण सांगितलं तर मला घरच्यांनी जवळ जवळ विरोधच केला, आणि पुढे दोनच दिवसांत मला अमेरीकेला जाव लागल.\"\nजतिन तिचं बोलण शांतपणे ऐकत होता.\n\"तिथे गेल्यावर माझी खरी परीक्षा सुरु झाली होती, नवीन देश, नवीन लोक सगळच निराळं. मला त्या वातावरणात स्वतःला ऍडजस्ट व्हायलाच बरेच दिवस गेले. हॉस्टेलची ती छोटीशी रुम, कुठल्यातरी दुसऱ्याच देशांतून आलेल्या त्या रुम मेट्स आणि त्याच्याबरोबर कराव्या लागणाऱ्या त्या रोजच्या ऍडजेस्टमेन्ट्स. माझं पुरत जगच बदलून गेलं होत रे. तुला सांगते कि स्कॉलरशिप पण इतकी तुटपुंजी मिळायची कि माझा रोजचा खर्च आणि अभ्यासाचं सामान आणताना सगळे पैसे संपून जायचे. त्या काळात फोन पण आजच्या सारखे स्वस्त नव्हते त्यामुळे मी घरी सुद्धा अगदी क्वचितच फोन करत असे. पुढे त्या नव्या वातावरणात ऍड्जस्ट होण आणि तो भयंकर अभ्यास यातच माझा संपूर्ण वेळ जायचा. ई मेलहि हार्डली चेक करायचे आणि तेही कॉलेजच्या लायब्ररीतून आणि थोड्या कालावधीपर्यंत. पण खर सांगु असा एकही दिवस गेला नसेल कि ���ेव्हा मी तुझी आठवण काढली नसेन. हळूहळू मी तिथे व्यवस्थित सेट झाले, नवीन मित्र मैत्रीणी मिळाले. रोजच्या रुटिनमध्ये इतकी बिझी असायचे कि मला स्वतःला सुद्धा वेळ नव्हता. बघता बघता दोन वर्ष कशी गेली कळलच नाहि. आता परत यायचं होत पण तेवढ्यात माझा परफॉर्मन्स पाहुन युनिव्हर्सिटीनी मला सहा महिन्याच्या एका सर्टिफिकेट कोर्सची ऑफर दिली. माझा वीजा पण अजुन सहा महिन्यांचा बाकि होता. म्हटलं सहा महिने तर आहे हा कोर्स पूर्णं करू आणि मग परत येऊ. पण दोन तीन महिन्यातच प्रियाच इमेल आलं कि तुझं लग्न झालय म्हणून. मग माझी इथे परत यायची इच्छाच निघून गेली. मग मी पण विचार केला भारतात कशाला जायचं ज्याच्या ओढीन मी इथे येणार होते तो माझा राहिलेलाच नव्हता, मग त्यापेक्षा इथेच जॉब शोधला तर ज्याच्या ओढीन मी इथे येणार होते तो माझा राहिलेलाच नव्हता, मग त्यापेक्षा इथेच जॉब शोधला तर पण त्याच काळात नुकतेच अमेरीकेत झालेल्या हल्ल्यामुळे वीजा मिळणं तसं कठिणच होत. अशातच माझी स्टिफनशी ओळख झाली, तो मी ज्या कंपनीत प्रोजेक्ट करायला जायचे तिथेच काम करायचा. पुढे आमची मैत्री वाढत गेली त्याला मी खूप आवडायची, आणि एक दिवस त्यान मला लग्नासाठी विचारल मग. मी त्याला निर्णय द्यायला थोडा वेळ मागितला. घरच्यांशी बोलायच तर त्यांनी तुलाच विरोध केला होता त्यामुळे स्टिफनबद्दल बोलायचा प्रश्नच नव्हता. खूप विचार केला त्याच्याशी लग्न करून मला तिकडचं कायमच नागरिकत्व मिळणार होत तर दुसरीकडे इकडच्या सगळ्यांचीच आठवण येत होती. मी पूर्णपणे कन्फ्यूज झाले होते. बराच विचार केला, तिकडच्या मित्र मैत्रिणींनी पण त्याच्याशी लग्न कर असच सजेस्ट केलं आणि मी शेवटि लग्न केल आणि सोनल स्टिफन जॉन्स बनले. ह्या लग्नामुळे मला फायदा झाला तो म्हणजे तिकडचं नागरिकत्व कायमच मिळाले. आधी सगळ ठिक चालल होत पण नंतर आमच्यात खटके उडायला लागले कदाचित त्याला माझं करियरमध्ये त्याच्यापुढे जाण पचनी पडत नव्हत, आणि एक दिवस सगळ संपल. आम्ही अजुनही डिवोर्स घेतलेला नाहि पण आज पाच वर्ष झाली मला स्टिफन कुठे आहे हेही माहिती नाहि. बघ ना नियतीचा खेळ किती अजब असतो ते.\"\nजतिन तिचं सगळ म्हणण शांतपणे ऐकत होता, त्याचे डोळे पाणावले होते. त्यान स्वतःचा हात तिच्या हातावर ठेवला आणि म्हणाला.\n\"आय एम सॉरी सोनल, मी तुला चुकीची समजलो होतो. पण आता ह्या सगळ्या��ा खूपच ऊशीर झालाय.\"\nती नुसतीच हसली आणि मग दोघे परत आपापल्या दिशेला निघून गेले. त्या रात्री जतिनला अजिबात झोप आली नाहि. रात्रभर तो फक्त सोनलचाच विचार करत होता. ’किती चुकीची समजत होतो मी तिला, खरच ह्यात चूक कुणाची, तिची, माझी, कि परिस्थितीची. पण सत्य हेच आहे कि आज आमचे दोघांचे मार्ग वेगळे आहेत. पण सोनल खूपच एकटि आहे, तिला आज तिचं असं कोणीच नाहि, मी काहि नाहि तर कमीत कमी एखाद्या मित्राची तर साथ देऊ शकतो ना. छे सगळच विचित्र आहे.’ तिथे सोनलची अवस्था पण ह्यापेक्षा काहि वेगळी नव्हती.\nat शुक्रवार, मार्च २५, २०११\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/sfi-participates-global-climate-strike/", "date_download": "2021-07-26T19:27:39Z", "digest": "sha1:FWPK6JXKEW4WVIRMTX5LCGZB2MSMVPS6", "length": 16258, "nlines": 113, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "एसएफआय घेणार ‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मध्ये सहभाग; सामील होण्याचे आवाहन – आपले पर्यावरण", "raw_content": "\nएसएफआय घेणार ‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मध्ये सहभाग; सामील होण्याचे आवाहन\nकोल्हापूर : जगभरातील लाखो तरूण २० ते २७ सप्टेंबर दरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास आणि बदलांचा विरोध करण्यासाठी संप आणि निदर्शने करणार आहेत. या सप्ताहात जगातील लाखो लोक जीवाश्म इंधनाचा वापर कमी करावा यासाठी कामाच्या ठिकाणावरून आणि घरातून बाहेर पडणार आहेत.\nस्टुडंटस् फेडरेशन ऑफ इडियाने याबाबत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, युवक, सुशिक्षित, शेतकरी, कामगार आणि नागरीकांनी ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.\nजीवश्म इंधनावर अवलंबून असलेला असुरक्षित विकास जागतिक वातावरणाला खिळ घालत आहे. जगातील काही नामशेष होत असलेल्या प्राण्यांच्या प्रजाती आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. तसेच या पृथ्वीवरील असुरक्षित समुदाय, आदिवासी आणि असंख्य प्रजाती त्यांनी निर्माण न केलेल्या हवामान बदलाला सामोरे जावे लागत आहे. ते आता त्यांच्यावर होणारा अन्याय थांबविण्याची मागणी करत आहेत. परंतु ती फक्त त्यांचीच मागणी नसून मानवी अस्तित्वाची लढाई आहे, हे ध्यानात घेऊन आपल्याला पर्यावरण संवर्धन कृतीत आणण्याची गरज आहे, असे एसएफआयने म्हटले आहे.\nपँरीस करार रद्द झाल्यास प्रदुषकांचे उत्सर्जन वाढून जागतिक तापमान ३ डिग्री सेंल्सियसने वाढण्याची शक्यता आहे. आयपीसीसी ( Intergovernmental Panel On Climate Change ) म्हणण्यानुसार जर आपण आपल्या चुका १२ वर्षात सुधारल्या नाही तर २०३० नंतर हवामान बदल अपरिवर्तनीय असेल, ते नियंत्रित करणे आपल्या हाताबाहेर जाणार आहे. त्यामुळे मानवाला विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या बाबींचा गांभीर्याने विचार करून कृती करण्याची गरज आहे. आता आपल्याला अभुतपुर्व बदल करून कार्बन उत्सर्जन कमीत कमी ५० टक्के कमी करावा लागेल, अशी माहिती एसएफआयकडून देण्यात आली आहे.\nआता शक्य तितक्या लवकर सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणासाठी काम करण्याची गरज आहे. विज्ञानाचा विधायक वापर करत आपण यावर मात करूयात, असे आवाहनही करण्यात आले आहे.\nजागतिक पातळीवर होणाऱ्या पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला काही तास आपल्या वर्गातून, ठिकाणावरून बाहेर येऊन किंवा शक्य असल्यास वर्ग रद्द करून या संपाच्या समर्थनार्थ फलक घेऊन पाठिंबा द्यावा, असे एसएफआय ने म्हटले आहे.\nराज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे, जिल्हाध्यक्ष पंकज खोत, जिल्हा सचिव सर्वेश सवाखंडे, जिल्हा उपाध्यक्ष हरी आवळे, जिल्हा सहसचिव प्रेरणा कवठेकर, प्रमोद मोहिते, रत्नदिप सरोदे, तुषार सोनुले, विनय कोळी, गणेश भालेराव, आकाश मुंढे आदींसह स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हा कमिटीने आवाहन केले आहे.\nबाणगंगा तलावातील जल प्रदूषण थांबविण्याबाबत कार्यवाही करा : सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख\nग्रिहा कौन्सिल इंडिया कडून लुब्रिजोल अ‍ॅडव्हान्स मटेरियलच्या ‘टेम्पराइट(R)’ ब्रँड फ्लोगार्ड प्लस सीपीव्हीसी पाइपिंग सिस्टमला ग्रीन मान्यता\nकुटुंब नियोजनावर भर देण्याची आवश्यकता : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त डॉ. हर्षवर्धन यांचे प्रतिपादन\nNext story ‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मोहीमेला बिंदू चौकात फलक घेऊन पाठिंबा\nPrevious story राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा : मुख्यमंत्री\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+27+hu.php?from=in", "date_download": "2021-07-26T20:56:25Z", "digest": "sha1:44TJKJCFO7EMDC5WURESQ7XE22MAF5SM", "length": 3487, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 27 / +3627 / 003627 / 0113627, हंगेरी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्��मांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड: 27 (+36 27)\nआधी जोडलेला 27 हा क्रमांक Vác क्षेत्र कोड आहे व Vác हंगेरीमध्ये स्थित आहे. जर आपण हंगेरीबाहेर असाल व आपल्याला Vácमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. हंगेरी देश कोड +36 (0036) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Vácमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +36 27 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनVácमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +36 27 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0036 27 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/02/Breaking-Minister-of-State-Bachchu-Kadu-contracted-corona-for-the-second-time.html", "date_download": "2021-07-26T20:18:25Z", "digest": "sha1:FGC4XAED23DYB4D6C4OGJGIEDEG2QX5H", "length": 7032, "nlines": 102, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "Breaking : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रBreaking : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण\nBreaking : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण\nमुंबई : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. नव्याने कोरोना होणाऱ्यांमध्ये अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. नुकतंच आरोग्यमंत्री राजेश टोपे,जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते.\nआता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. बच्चू कडू यांनी संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केलं आहे.दर���्यान, आमदार बच्चू कडू यांना पहिल्यांदा 19 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता.\nमाझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.\nJoin Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinprakashan.com/shop/music/tabla-guide/", "date_download": "2021-07-26T20:14:39Z", "digest": "sha1:HVLZAQCY736JV2T7ZLU4WZTJYIF6QOXF", "length": 3452, "nlines": 63, "source_domain": "www.nitinprakashan.com", "title": "total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today Tabla Guide (तबला गाईड) | Nitin Prakashan", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) Books\nतबल्याविषयी सर्वकाही या पुस्तकामध्ये आहे. तबल्याची निर्मिती, तबल्याची घराणी, तबल्याची रचना, सर्व ताल, त्याचे कायदे, ताललिपीची पद्धत, चिन्हांचा परिचय, पढत, साथसंगतीची पद्धत इत्यादि सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. तबला शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावे असेच\nतबल्याविषयी सर्वकाही या पुस्तकामध्ये आहे. तबल्याची निर्मिती, तबल्याची घराणी, तबल्याची रचना, सर्व ताल, त्याचे कायदे, ताललिपीची पद्धत, चिन्हांचा परिचय, पढत, साथसंगतीची पद्धत इत्यादि सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. तबला शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावे असेच\nगाता रहे मेरा दिल भाग १ आणि २ (२ पुस्तकांचा संच )\nसुधीर फडके (बाबूजी ) , भावगीते , आवडती गाणी नोटेशन सह ( ४ पुस्तकांचा संच )\nहार्मोनियम + संगीतशास्त्र + तबला गाईड (३ पुस्तकांचा संच )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/%C2%A0sakal-saptahik-foodpoint-%C2%A0girija-vasantrao-kale-marathi-article-marathi-article-2149", "date_download": "2021-07-26T19:35:47Z", "digest": "sha1:TESJTV2ZHE3YQDP5PGQZJPAST2JSULZY", "length": 18819, "nlines": 130, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Foodpoint Girija Vasantrao Kale Marathi Article Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगिरिजा वसंतराव काळे, बार्शी\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\n‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूडपॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.\nसाहित्य : दोन कप मैदा, १ कप कणीक, २ चमचे तूप, थोडी खसखस, थोडी बडीशेप, कोमट दूध व पाणी भिजवायला.\nकृती : नेहमीप्रमाणे पीठ भिजवावे. किचन ओट्यावर मोठी पातळ पोळी लाटावी. त्याचे ६ गोल कापावे. प्रत्येक पोळीवर तेल व पिठी लावावे. एकावर एक तीन पोळ्या रचाव्यात. दोन सेट तयार होतील. तव्यावर टाकताना दोन्ही बाजूला पाणी लावून पोळी टाकावी. वरच्या भागात बडीशेप खसखस थोडी पेरा व जरा दाबावे. मंद गॅसवर तूप सोडून भाजावे. किंवा फुलक्‍याप्रमाणे गॅसवर भाजावे.\nसाहित्य : एक वाटी तांदळाचे पीठ, १ मोठा चमचा लोणी, अर्धी वाटी दूध, २ चमचे साखर, पाव चमचा खायचा सोडा, मीठ, केळीची पाने, पाणी इत्यादी.\nकृती : दूध थोडे कोमट करून त्यात साखर, लोणी, चवीपुरते मीठ घालावे. त्यात थोडा खायचा सोडा मिश्रण तयार करावे. तांदळाचे पीठ त्या मिश्रणात घालून कालवावे. मिश्रण सैलसर ठेवावे. (इडलीप्रमाणे) जरूर वाटल्यास थोडे पाणी घालावे. केळीच्या पानावर तांदळाचे मिश्रण पसरून दुसरे केळीचे पान त्यावर ठेवावे. तव्यावर पोळीप्रमाणे पानगी भाजावी. पानगीची एक बाजू भाजून झाल्यावर वरचे केळीचे पान काढून टाकावे. आणि पानगीची दुसरी बाजू भाजावी.\nसाहित्य : एक मोठ्या आकाराचा नारळ, लहान दीड चमचा मीठ, १ वाटी डाळीचे पीठ, १०० ग्रॅम पनीर, १ वाटी नारळाचे तेल, २ छोटे चमचे भाजलेले चण्याचे पीठ, २ चमचे धनेपूड, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा तिखट, जिरे, हिंग.\nसजावटीसाठी साहित्य : किसलेले खोबरं, बारीक कोथिंबीर,\nकृती : नारळ खवून त्यात पनीर कुस्करून टाकावे. पनीर व किस चांगला एकत्र करून त्याचे गोळे तयार करावे. डाळीचे पीठ पाण्यात कालवून भज्याच्या पीठासारखे मिश्रण असावे. एका कढईत तेल गरम करून पनीर नारळाचे गोळे, भज्यासारखे चण्याच्या पिठात बुडवून तळून काढावे. गोळे सोनेरी रंगात तळावे. नंतर उरलेल्या तेलात हिंग, जिरे टाकून सगळे मसाले खमंग तळून घ्यावे. त्यात भाजलेले चण्याचे पीठ आणि गरजेप्रमाणे पाणी घालावे. दाट ग्रेव्ही तयार होईल. ग्रेव्हीला उकळी आली, की त्यात गोळे टाकून शिजवावे. या कोफ्त्यावर खोबरे व कोथिंबीर टाकावी. आणि भाताबरोबर खायला द्यावे.\nसाहित्य : दोन वाट्या तांदळाचे पीठ, १ टीस्पून मेथीची पूड, अडीच वाट्या दूध, अर्धा चमचा वाटलेले आलं, तूप, चवीपुरते मीठ, रसासाठी एका मोठ्या नारळाचे दीड ते दोन वाट्या दूध, दीड ते दोन वाट्या गूळ, १ चमचा वेलची पूड.\nकृती : आदल्या रात्री तांदळाचे पीठ व मेथीची पूड टाकून जाडसर भिजवावे. सकाळी फुगून आलेल्या पिठात गरजेनुसार थोडे पाणी, थोडे मीठ व आवडत असल्यास आले घालून सरबरीत करावे. नंतर नारळाच्या दुधात गूळ व वेलची विरघळून ते बाजूला ठेवावे. मातीचे खापर किंवा तवा तापवून त्याला तूप लावावे. नारळाच्या शेंडीने तवा पुसून त्यावर २ डाव पीठ घालावे. व मध्यापासून कडेपर्यंत गोल गोल पसरत जावे. जाळी पडली, की थोडे तूप सोडून झाकण ठेवावे. नंतर उलटून दुसरी बाजू भाजावी. थोडा तांबूस रंग आला, की नारळाच्या दुधात भिजत घालून खापरपोळी खायला द्यावी.\nसाहित्य : दोन कप कॉर्न, १ कप ओले काजू, १ कप मोड आलेले मूग, १ कप मशरूम, १०-१२ लहान कांदे, १ चमचा आलं लसूण पेस्ट, ४-५ हिरव्या मिरच्या, २ लवंगा, २ दालचिनी काड्या, ७-८ मिरी, १ नारळ, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, १ चमचा राई, कढीपत्ता, हिंग, मीठ, तेल व १ चमचा कॉर्नफ्लॉवर इत्यादी.\nकृती : दोन कप नारळाचा जाड रस व उरलेल्या चवाचा १ कप रस काढून घ्यावा. तेलात संपूर्ण मसाला घालून लहान कांदे परतावे. तिखट व हळद घालावे. आलं, लसूण व हिरव्या मिरच्या घालाव्यात. लसणाचा वास जाईपर्यंत परतून घ्यावे. नंतर नारळाचा रस कॉर्न, काजू, मूग सर्व एकत्र करून मंद आचेवर शिजवावे. पातळ रस पूर्णपणे आटल्यावर त्यात नारळाचा जाड रस, मीठ व मश��ूम रस्सा जाड होईपर्यंत ढवळत राहावे. कॉर्नफ्लोअर दोन चमचे पाण्यात मिसळून वरील स्ट्युमध्ये घालावे. पुन्हा ढवळून घ्यावे. एक उकळी येताच बंद करावे. दोन चमचे तेलात राई, हिंग व कढीपत्ता घालून फोडणी करावी. ती फोडणी रस्स्यात घालावी. हा स्ट्यु भाताबरोबर किंवा डोशाबरोबर सर्व्ह करावा.\nसाहित्य : तीन वाट्या गव्हाची जाडी कणीक, अर्धी वाटी डाळीचे पीठ, १ वाटी गोड घट्ट दही, १ वाटी साखर, अर्धी वाटी तेल, १५० ग्रॅम साखर, २ चमचे भाजलेले तीळ, २ चमचे खसखस, ४ चमचे किसून भाजलेले खोबरे, अर्धे जायफळ पूड, ५-६ काजूचे तुकडे, ४ वेलदोडे, चारोळे, चवीपुरते मीठ, हळद, तेल, थोडी साधी कणीक.\nकृती : दह्यात साखर व जायफळ पूड मिसळावी. साखर विरघळेपर्यंत कणीक, डाळीचे पीठ, तीळ, खसखस, खोबरे, चिमूटभर मीठ व पाव चमचा हळद एकत्र करून त्याला तेलाचे मोहन नीट चोळून घेऊन दही घालून भिजवावे. दोन तास झाकून ठेवावे. साट्यांसाठी ५ चमचे तूप पातळ करून दोन चमचे कणीक मिसळून फेसून घ्यावी. भिजलेली कणीक तेल व पाण्याचा हात लावून मळून घ्यावी. हाताला रवाळपणा लागत असल्यास पाणी जास्त वापरावे. मुठीत मावेल एवढा गोळा तयार करावा. असे १७ ते १८ गोळे तयार होतील. प्रत्येक गोळा हातावर नीट मळून पुरीप्रमाणे गोल करावा. त्याला दोन बोटे साटा लावून दुमडून घ्यावे. असे दोनदा करावे. गोळा खोलगट करून काजू तुकडा, २-३ चारोळी, वेलची दाणे, ठेवून चपटा बनवावा. अंगठ्याने दाबून त्या बाजूस खसखस लावावी. अशा सर्व वाट्या करून सोलर कुकरच्या मोठ्या डब्यात तेल लावून रचून ठेवावे. वर थोडा पाण्याचा शिपका देऊन झाकण लावून दोन तास भाजून काढावे. खाली उतरल्यावर स्टीलच्या तरसाळ्यात तूप लावून त्यात प्रत्येक वाटी मुठीने दाबून सोडावी. वरून आणखी तूप सोडावे. दोन तीनदा खालीवर करावे. सोलर कुकर असल्यास ओव्हनमध्ये १६० सेल्सिअस अंशावर अर्धा तास ठेवावे. ओव्हनमध्ये लाल रंग येत नाही. बाहेर काढल्यावर चिरा देऊन तुपात सोडावे. झाकून ठेवावे. या गोड वाट्या मुलांना नुसत्याच आवडतात. थंड झाल्यावर दुधात कुस्करून किंवा जेवणात वरणाबरोबर कुस्करून देता येतात.\nसाहित्य : एक वाटी शेंगदाण्याचा कूट, १ वाटी तिळाचे कूट, २ वाट्या राजगिऱ्याच्या लाह्या, १ वाटी सुक्‍क्‍या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी खारीक पावडर, अर्धी वाटी भाजलेली खसखस, अर्धी वाटी किसलेला गूळ, १ टीस्पून जायफळ पावडर, १ टीस्पून व���लदोडा पावडर, २ टीस्पून तूप.\nकृती : गॅसवर जाड बुडाचे पातेले ठेवावे. त्यात गूळ घालून हलवत राहावे. पाणी अजिबात नको. गूळ विरघळून त्यावर बुडबुडे येतील. तेव्हा तूप सोडावे. गॅस बंद करावा. सर्व साहित्य पातेल्यात ओतावे. ते एकजीव करावे. ताटाला तुपाचा हात लावून मिश्रणाचा घट्ट गोळा त्यात ओतावा. एका प्लॅस्टिकच्या कागदाला तूप लावून तो कागद त्या गोळ्यावर ठेवावा व लाटण्याने तो ताटात पसरवा. ताबडतोब सुरीने वड्या पाडाव्यात.\nरेसिपी साहित्य literature दूध गॅस gas साखर केळी banana नारळ डाळ मूग हळद\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-2020/", "date_download": "2021-07-26T21:06:47Z", "digest": "sha1:IWO3HPWKB3SRKSK6LAEPDVQDVT76WDYT", "length": 30861, "nlines": 245, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण���यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल��याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nदिल्ली विधानसभा निवडणूक 2020\nदिल्ली विधानसभा निवडणूक 2020\n 'टीना फॅक्टर' वापरत अरविंद केजरीवाल यांनी केला पंतप्रधान मोदी, शाह यांच्या भाजपचा पराभव\nलवकरच होणार मुंबईतील मध्यवर्ती कामाठीपुरा येथील इमारतींचा पुनर्विकास; 11 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDelhi Election Results 2020 Winners List: मनीष सिसोदीया, राघव चड्ढा ते विजेंदर कुमार; पहा AAP, BJP च्या विजयी उमेदवारांची यादी\n 'टीना फॅक्टर' वापरत अरविंद केजरीवाल यांनी केला पंतप्रधान मोदी, शाह यांच्या भाजपचा पराभव\nDelhi Election Results 2020: नवी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचं डबल सेलिब्रेशन; विजयाच्या हॅट्रिक सोबत साजरा केला पत्नीचा वाढदिवस\nDelhi Election Results 2020 ABP Majha Live Streaming: एबीपी न्यूज वर दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nDelhi Election Results 2020 TV9 Live Streaming: टीव्ही 9 वर दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nठाणे: अंबरनाथमधील मोरीवली औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्याला आग ; 8 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDelhi Assembly Elections 2020 News 18 Exit Poll Results:मतदारांचा कौल यंदा कोणाच्या पारड्यात पडणार, येथे पहा 'न्यूज 18 लोकमत' च्या एक्झिट पोलचा अंदाज\nDelhi Election 2020: दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान; आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा पक्षाची प्रतिष्ठा पणाला\nDelhi Assembly Election-2020: राजधानी दिल्लीमध्ये 132 शंभरीपार मतदार, 110 वर्षांची सर्वात ज्येष्ठ महिलाही करणार मतदान\nमलाला यूसुफजईला गोळ्या घालणारा दहशतवादी एहसानुल्ला एहसान पाकिस्तानच्या तुरुंगातून पळाला; 6 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDelhi Assembly Elections 2020: सपना चौधरी यांनी दिल्लीच्या जनतेला विचारले कोणाला मत देणार, लोक म्हणाले 'केजरीवाल' (Video)\nकोरोना व्हायरस: राज्यात पुणे आणि मिरज येथे प्रत्येकी एक जण रुग्णालयात निरिक्षणाखाली; 4 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nकल्याण जवळ रुळाला तडा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ; 3 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nयेत्या आठवड्यात विदर्भात पावसाची शक्यता; स्कायमेट अंदाज; 2 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCorona Virus: भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी एअर इंडिया कंपनीचे विशेष विमान वुहान येथे दाखल; 31 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nCAA-NRC Protest: नागरिकत्व दुरूस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात दिल्ली येथील शाहीन बाग येथे आज 11 वाजता पत्रकार परिषद ; 30 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\nDelhi Assembly Election 2020: दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वादग्रस्त विधान; भाजप खासदार अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्यावर प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई\nDelhi Assembly Election 2020: भाजपची जय्यत तयारी; नितीन गडकरी, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्रातील 10 दिग्गज नेते करणार दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार\nदिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी नरेंद्र मोदी यांना शिवाजी महाराज तर अमित शाह यांना तान्हाजी रूपात दाखवणारा Video Viral; नेटकरी भडकले\nदिल्ली विधानसभा निवडणूकीत 80 वर्षावरील मतदारांसाठी खास सोय, 'पोस्टल बॅलेट' च्या माध्यमातून बजावू शकता मतदानाचा हक्क\nDelhi Assembly Election 2020 Dates: दिल्ली विधानसभा निवडणूक 8 फेब्रुवारीला; मतदान निकाल 11 फेब्रुवारी दिवशी\nदिल्ली विधानसभा निवडणूक कार���यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाने बोलावली पत्रकार परिषद\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-26T21:07:17Z", "digest": "sha1:6GWWJPGZECUDC267ZJDXYF354ILG2FJU", "length": 29803, "nlines": 251, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मुंबई इंडियन्स विरुद्ध च – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on मुंबई इंडियन्स विरुद्ध च | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील ��ोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे ���ाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nमुंबई इंडियन्स विरुद्ध च\nमुंबई इंडियन्स विरुद्ध च\nMI vs CSK IPL 2021 Match 27: किरोन पोलार्डचे वेगवान अर्धशतक, चेन्नईच्या विजयी ‘एक्सप्रेस’वर लागला ब्रेक; मुंबई इंडियन्सने मिळवला दिमाखदार विजय\nMI vs CSK IPL 2021 Match 27: Kieron Pollard ने यंदाच्या हंगामातील ठोकले वेगवान अर्धशतक, पृथ्वी शॉला टाकले पिछाडीवर\nMI vs CSK IPL 2021: चेन्नई फलंदाजांकडून Jasprit Bumrah ची धुलाई, बुमराहच्या नावावर झाला इतिहासातील लाजिरवाणा विक्रम\nMI vs CSK IPL 2021 Match 27: मोईन, फाफ डु प्लेसिस, रायुडूने केली गोलंदाजांची धुलाई, ‘पलटन’ विरुद्ध चेन्नईने उभारला 218 धावांचा डोंगर\nIPL 2021: रोहित शर्माची जबरदस्त कामगिरी, CSK विरोधात मैदानात उतरताच ‘हिटमॅन’ने रचला इतिहास\nMI vs CSK IPL 2021: एमएस धोनी, रोहित शर्माच्या स्पेशल ‘200’ क्लबमध्ये Suresh Raina याचाही झाला समावेश, असा कारनामा करणारा बनला चौथा भारतीय\nMI vs CSK IPL 2021 Match 27: रोहित शर्माने जिंकला टॉस, चेन्नई करणार पहिले बॅटिंग; मुंबईच्या 'पलटन'मध्ये ‘या’ घातक अष्टपैलूची एंट्री\nIPL 2021: CSK च्या ‘येलो आर्मी’ला नेहमीच नडल्या ‘या’ 3 टीम, पहा एमएस धोनीच्या सुपर किंग्सना सर्वाधिक वेळा पराभूत करणारे संघ\nMI vs CSK Preview: आयपीएल 2021 हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या 27 व्या सामन्याबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहिती आहे काय\nMI vs CSK IPL 2020 Funny Umpire Jokes: अंपायर मुंबई इंडियन्स टीमचा होता का ट्विटरवर मजेदार फोटो शेअर करून यूजर्सने लुटला आनंद\nMI vs CSK, IPL 2020 Highlights: मुंबई इंडियन्सला नमवत CSKने 5 विकेटने जिंकला सामना\nMI vs CSK IPL 2020: फाफ डु प्लेसिसने एकाच ओव्हरमध्ये पकडले दोन अफलातून कॅच, पाहून तुम्ही देखील व्हाल चकित (Watch Video)\nMI vs CSK IPL 2020: मुंबई इंडियन्सची घसरगुंडी, फलंदाजांचा फ्लॉप शो; चेन्नई सुपर किंग्ससमोर 163 धावांचे लक्ष्य\nMI vs CSK, IPL 2020: 'स्लिप ठेवायचं की नाही' टॉससाठी आलेल्या एमएस धोनीने घेतली रेफरीची फिरकी, पाहा मजेदार Video\nMI vs CSK 1st IPL Match 2020: चेन्नई सुपर किंग्सचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; पाहा कोणाला मिळाले मुंबई, चेन्नईच्या प्लेयिंग XI मध्ये स्थान\nMI vs CSK, IPL 2020 Live Streaming: कधी आणि कुठे बघता येईल मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील पहिल्या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग\nMI vs CSK, IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या नाकी नऊ आणण्यासाठी पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स 'या' 11 शिलेदारांसोबत उतरू शकते मैदानात\nMI vs CSK, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यासाठी अशी असेल रोहित शर्माची पलटन\nMI vs CSK IPL Rivalry: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या इतिहासातील 3 सर्वात रोमांचक सामने (Watch Videos)\nIPL 2020 रद्द झाल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा पण आज MI vs CSK च्या सामान्याची ट्वीटरवर कॉमेन्ट्री आणि लाइव्ह स्कोर\nमुंबई: IPL 12 मधील मुंबई इंडियन्स च्या विजयाचा जल्लोष चक्क लग्नसोहळ्यातही; लग्नाचे विधी सोडून बॅन्ड बाजावर थिरकले वर्‍हाडी (Watch Video)\nमुंबई इंडियन्स संघाची सेलिब्रेशन सफर, आज ओपन बस मधून घेणार फॅन्सची भेट\nIPL 2019 Final: मुंबई इंडियंस संघाच्या रोमांचक विजयावर सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ह�� कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/sfi-demonstrate-to-save-amazon-forest/", "date_download": "2021-07-26T20:37:40Z", "digest": "sha1:5OMK7X3M6JEE5M5TBPLTP2CNUJV7DMNZ", "length": 14669, "nlines": 113, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "अमेझाॅनचा पेटलेला वणवा विझणार कधी? पृथ्वीची फुफ्फुसे वाचवण्यासाठी एसएफआयची निदर्शने, आगीकडे वेधले लक्ष – आपले पर्यावरण", "raw_content": "\nआपला सहभाग / विशेष वृत्त\nअमेझाॅनचा पेटलेला वणवा विझणार कधी पृथ्वीची फुफ्फुसे वाचवण्यासाठी एसएफआयची निदर्शने, आगीकडे वेधले लक्ष\n पृथ्वीची फुफ्फुसं असलेल्या अमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीबाबत देशाची आघाडीची विद्यार्थी संघटना असलेल्या स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाने(एसएफआय) चिंता व्यक्त केली आहे. आज एसएफआय आणि लोकपर्यावरण मंचने पैठण गेट येथे निदर्शने करत या आगीकडे लक्ष वेधले. अमेझाॅन जंगलाला लागलेली आग नियंञणात आणा, पर्यावरण आपत्ती जाहीर करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nमागील चार आठवड्यापासून जगाच्या २०% प्राणवायूचा स्रोत असणारं अमेझाॅन वन जळत आहे. मोठा वणवा तेथे पेटला आहे. हजारो प्राणी, वनस्पती नष्ट होत आहेत. जीवसृष्टी वाचवण्यासाठी वणव्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे, याकडे एसएफआयने लक्ष वेधले. जगातील अनेक देश आणि नेते हा मुद्दा महत्वाचा मानत नाहीत याबाबत यावेळी खंत व्यक्त करण्यात आली.\nलागलेली आग जागतिक आणीबाणी आहे. मुख्य\nप्रवाहातील माध्यमांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. माध्यमांनी पर्यावरणाला कमी न लेखता याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, असे आवाहन एसएफआयने केले.\nब्राझील या देशात हे जंगल येतं. तिथले राष्ट्राध्यक्षही आगीचे लोण रोखले जावे यासाठी ठोस पावले उचलत नाहीत. ही अनास्था उद्या जीवसृष्टीच्या जीवावर उठणार आहे. देशाच्या सीमा पर्यावरणाला लागू होत नसतात, असे एसएफआयकडून सांगण्यात आले.\nनिदर्शनात एसएफआय चे राज्य सहसचिव नितिन वावळे, जिल्हा सचिव स्टॅलिन आडे, लोकपर्यावरण मंच चे विजय रकटे, रामेश्वर घिटरे यांनी मार्गदर्शन केले.\nया वेळी झालेल्या निदर्शनास रवी खंदारे, मोनाली अवसरमल, पल्लवी बोराडकर, अभिमान भोसले, रेखा काकडे, भाग्यश्री मरळकर, ओमकार पाटील, प्रमोद घुगे, अंजली हिवाळे, वर्षा सोळंके, माऊली वाघ, सचिन तेगमंपुरे, बाबराय भोसले, भगवान रोट���, रत्नदीप भालेराव, केतन सोनट्टके, परमेश्वर जाधव, श्रीनिवास लांटगे, भगवान शारवणे, फारुक पठाण आदी उपस्थित होते.\nलॉंग मार्चमध्ये सेव्ह आरेचा आवाज दुमदुमला; चिपको आंदोलनाचा इशारा\nदेशातल्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आणि वृक्ष आच्छादित क्षेत्राची 24.56 टक्क्यांपर्यंत वाढ\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nNext story तब्बल 800 पुस्तके, 120 वह्या वापरून साकारला पर्यावरणस्नेही ‘ज्ञानगणेश’; मालाडमध्ये रायपाडाचा राजाचा उपक्रम\nPrevious story गणेशोत्सवात द्या ग्रीन मोदकांचा प्रसाद; साजरा करा पर्यावरणस्नेही उत्सव\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्य�� जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/05/Ghazal-eagle-flew-on-Sahitya-banyan-tree.html", "date_download": "2021-07-26T20:16:33Z", "digest": "sha1:M5WDL7VEOQFZGEJ2AR5AKTK46GDGQYUB", "length": 12521, "nlines": 98, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "'साहित्य वटवृक्षावरील गजलेचा गरूड उडाला' - Maharashtra24", "raw_content": "\nशनिवार, १ मे, २०२१\nHome महाराष्ट्र यवतमाळ विचारमंच 'साहित्य वटवृक्षावरील गजलेचा गरूड उडाला'\n'साहित्य वटवृक्षावरील गजलेचा गरूड उडाला'\nTeamM24 मे ०१, २०२१ ,महाराष्ट्र ,यवतमाळ ,विचारमंच\nमीच दिल्ली,मीच केरळ,मीच हिंदुस्थान आहे;मरणही माझे भुईला कुंकवाचे दान आहे \nआर्णी,यवतमाळ: साहित्य क्षेत्रातल बहारदार भारदस्त व्यक्तीमत्व संपुर्ण भारतभर आपल्या वेगळ्या शैलिसाठी प्रसिद्ध असलेले कवी गज़लकार आदरनिय कलीम खान सर आज साहित्य क्षेत्राला पोरक करून गेलेत.अनेक अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलने असो की, विदर्भ साहित्य संमेलने असो. ते आपल्या विशिष्ट शैलीने आपली छाप रसिक श्रोत्यांवर सोडायचे.\nश्रृंगारते यारा कधी,अंगारते माझी गजल बर्फातल्या सुर्यासवे,अवतारते माझी गजल तैशी खरे तर नेहमी, ही शांततेने नांदते पन वेळ जर आलीच तर, एल्गारते माझी जगल.कलीम खान\nसाहित्य क्षेत्रात वावरतांना त्यांनी अनेक नवोदितांना आपल्या ज्ञानाचे अमृत दान केले. बी.ए.बी.एड., एल.एल.बी. सेवानिवृत्त प्राचार्य (ज्युनियर काॅलेज) कवी तथा व्याख्याता आणि विषेश हिंदी,मराठी,उर्दू, इंग्रजी,संस्कृत भाषेवर आपल प्रभुत्व गाजवत साहित्य क्षेत्रावर अधिराज्य केले.त्यांचा साहित्य क्षेत्राचा प्रवास थक्क करणारा आहे. कलीम खान हे प्राध्यापक म्हणुन अनेक पिढ्या घडवितांना नेहमी कठोर पावल उचलायचे शिस्तप्रिय पण तितकेच मृदु स्वभावाचे ते धनी होते.अनेक कार्यक्रमाना त्यानी आपल्या अभ्यासपुर्ण संचलनाने चार चाँद लावलेत.सुरेश भट आणि गजल गंधर्व, सुधाकर कदम यांचे सोबत सपुर्ण देशभर ते आपल्या विशिष्ट संचलन शैलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचे.\nसृजन बिंब द्वारा प्रकाशित झालेल्या गजल संग्रह 'मंज़र' चे त्यांनी उत्कृष्ट संपादन केले. आजपर्यंत त्यांच्या कलीमच्या कविता,कलीम के दोहे,व गजल कौमुदी या साहित्य संग्रहाचे प्रकाशन करून त्यांनी श्���ोत्यांच्या संग्रहात आदरपुर्वक ठेवले.कलीम के दोहे हे त्यांची अफलातून व एक नाविण्यपुर्ण साहित्य निर्मिती आहे. मागिल महिन्यातच आमच्या एका छोटेखानी मैफिलित त्यांनी आपली मनशा बोलून दाखविली की 'विजू आता माझे आगामी *चांद की टहनियाँ(उर्दु गजल संग्रह),सुर्याच्या पारंब्या(मुक्त छंदातील मराठी कविता) कलीमच्या रुबाया, या तीन संग्रहाच आपल्याल एकदम थाटात प्रकाशन करायच आहे,आणि तेही आर्णीत.\nपरंतू आज अचानक अशी वावटूळ येऊन कानात निरोप सांगून गेली.की त्या तिच्या निरोपावर खरच विश्वास बसने कठीण झाले.मृत्यु हा अटळ आहे.त्याने पृथ्वी तलावरील कोणत्याही जीवाला सोडले नाही.त्या विधात्याने त्याची प्रिय वास्तु पुन्हा आपल्या महालात नेली.आम्ही कोण त्याला अडवणारे.जरी खाणा-खुणा इथल्या,कधी पुसनारही नाही ; मनाची ती जुनी वस्ती,पुन्हा वसणारही नाही \nअभंगाचेच डोहाळे, तुला इंद्रायणी कांगे;आता दिंडीत ह्या खोट्या, तुका असणारही नाही \nTags महाराष्ट्र# यवतमाळ# विचारमंच#\nBy TeamM24 येथे मे ०१, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: महाराष्ट्र, यवतमाळ, विचारमंच\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Akole-Install-battery-on-BSNL-tower-at-Rajur-otherwise-MNS-style-agitation.html", "date_download": "2021-07-26T19:51:15Z", "digest": "sha1:JQWQCDI3N2FWW4HKNUFIHLFNUKTM3R5E", "length": 10116, "nlines": 71, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "अकोले : राजूर येथील बीएसएनएल टॉवरला बँटरी बसवा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण अकोले : राजूर येथील बीएसएनएल टॉवरला बँटरी बसवा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा\nअकोले : राजूर येथील बीएसएनएल टॉवरला बँटरी बसवा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा\nजुलै १३, २०२१ ,ग्रामीण\nराजूरच्या बीएसएनएल कंपनीला मनसे चा शेवटाचा इशारा\nराजूर / डॉली डगळे : अकोले तालुक्यातील अति दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क सेवा असलेल्या बीएसएनएल कंपनीचे मोबाईल टॉवर असून ऐन पावसाळ्यात लाईट बारा बारा तास गेल्यास या टॉवर ला बँटरी उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोबाईल नेटवर्क ही बंद होते, पर्यायाने जनसंपर्क बंद होते व मुलांचेऑनलाईन शिक्षणावर देखील परिणाम होत आहे.\nत्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकोले तालुका संघटक योगेश कोंडार यांनी राजूर येथे असलेल्या बीएसएनएल कार्यालयात वांरवार लेखी तक्रार करून देखील नविन बँटरी बसविण्यात आले नाही, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेवटचा इशारा दिला आहे. आठ दिवसात बँटरी संच न बसविल्यास राजूर येथील बीएसएनएल कार्यालयावर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.\nat जुलै १३, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी हो���ाना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/nagar-vishleshan/attempt-danve-divert-farmers-movement-copper-66669", "date_download": "2021-07-26T18:52:31Z", "digest": "sha1:VZYS2TDRVDUAVKKLE2IHAS2WLXFCNXLV", "length": 16341, "nlines": 214, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शेतकरी आंदोलन भरकटविण्याचा दानवे यांच्याकडून प्रय़त्न : तांबे - Attempt by Danve to divert farmers' movement: Copper | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी आंदोलन भरकटविण्याचा दानवे यांच्याकडून प्रय़त्न : तांबे\nशेतकरी आंदोलन भरकटविण्याचा दानवे यांच्याकडून प्रय़त्न : तांबे\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nशेतकरी आंदोलन भरकटविण्याचा दानवे यांच्याकडून प्रय़त्न : तांबे\nगुरुवार, 10 डिसेंबर 2020\nजाबविचारण्यासाठी दानवे यांच्या जालन्यातील घरासमोर उद्या (ता. 11) सकाळी 11 वाजता युवक कॉंग्रेस कार्यकर्ते जाणार आहेत.\nनगर : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पूर्वीही शेतकऱ्यांविषयी अक्षेपार्ह वक्‍तव्य केले होते. आताही ते शेतकरी आंदोलनाला भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी पाकिस्तान, चीन असे मुद्दे काढत आहेत, असे प्रतिपादन युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.\nतांबे आज पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. त्या वेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, की शेतकऱ्यांविषयी दानवे यांच्या बोलण्यातून सातत्याने शेतकरी विरोधी भावना व्यक्‍त होत आहे. याचा जाबविचारण्यासाठी दानवे यांच्या जालन्यातील घरासमोर उद्या (ता. 11) सकाळी 11 वाजता युवक कॉंग्रेस कार्यकर्ते जाणार आहेत. दिल्लीतील कडाक्‍याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्रीय कृषी मंत्री व इतर मंत्री या आंदोलनावर बोलत नाहीत.\nतृप्ती देसाईंना तो मुद्दा समजला नसेल\nशिर्डी ग्रामस्थांचा मुद्दा रास्त होता. भाविकांनी कोणते कपडे घालावेत, याचे बंधन त्यांनी घातलेले नव्हते. केवळ अंगभर व शरीर प्रदर्शन होणार नाही, असे कपडे घालावेत, असे त्यांचे मत होते. भारतीय पारंपरिक कपडे परिधानांचे बंधन केलेले नव्हते. कदाचित तृप्ती देसाई यांना ग्रामस्थांचे म्हणणे समजले नसेल. म्हणून शिर्डी ग्रामस्थ, नगराध्यक्ष व देवस्थानला मी म्हणणे स्पष्ट करणारे निवेदन देण्याची विनंती केली आहे, असे तांबे यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n`भास्कर जाधव यांचा आवाजच `रावडी राठोड` सारखा मला राग आलेला नाही..`\nचिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण (CM Uddhav Thackeray visits flood affected Chiplun city) दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव (...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकोविड रुग्ण आढळण्यात पारनेर नंबर वन \nपारनेर : तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र हा आकडा काही केल्या कमी होत नाही. तालुक्यात मागे...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदहावी उतीर्ण झालेल्या पुष्कराज सातवचे सोनिया, प्रियंका गांधींकडून कौतुक..\nऔरंगाबाद ः काॅंग्रेसचे दिवगंत नेते खासदार राजीव सातव यांचे चिरंजीव पुष्कराज हा दहावीमध्ये ९८.३३ टक्के एवढे गुण मिळवून उतीर्ण झाला. त्यांच्या या यशाचे...\nरविवार, 25 जुलै 2021\nपंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून राज्य आणि राष्ट्रीय नेतेही गायब..\nऔरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून परळीत शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत....\nरविवार, 25 जुलै 2021\nउपजिल्हाधिकाऱ्यांनी पुरात उडी घेऊन वाचवले दोन तरुणांचे प्राण..\nनांदेड ः राज्यात सध्या सर्वत्र पाऊस, अतिवृष्टीमुळे नद्या, नाल्यांना पूर आले आहेत. या पुराने पीकांचे नूकसान, घराची पडझड तर झालीच पण अनेकांना आपले...\nरविवार, 25 जुलै 2021\nआई-बाबांचा चेहरा दिसेल म्हणून दोन दिवसांपासून वाट पाहतोय....\nअलिबाग : दोनच दिवसांपूर्वी आई-बाबांबरोबर बोलणे झाले होते. आज ते कुठे आहेत, याची कल्पनाही करवत नाही. येथे आल्यानंतर अंगावर काटे येणारी परिस्थिती आहे,...\nशनिवार, 24 जुलै 2021\nतो भीषण आवाज ऐकून घराबाहेरच थांबले असते तर ४५ जीव वाचले असते...\nमहाड : दरड कोसळण्यापूर्वी दुर्घटनेचे काही संकेत मिळाले होते. जमिनीतून आवाज येऊ लागल्यानंतर ग्रामस्थ बाहेर आले. त्यानंतर ते सगळे एकत्र आले. या वेळीच...\nशनिवार, 24 जुलै 2021\nप्रताप ढाकणेंना शह देण्यासाठी आमदार राजळेंना पंकजा मुंडे ताकद देणार\nनगर : खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या भाजपच्या पाथर्डीतील कार्यकर्त्यांची नाराजी काढण्यात माजी मंत्री पंकजा मुंडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nमोबाईलच नाही, अभ्यास कसा करायचा, असे विद्यार्थ्याने छेडताच तनपुरेंनी केले हे काम\nतिसगाव : तरूणांचे आयडॉल असलेले मंत्री प्राजक्त तनपुरे कधी क्रिकेट खेळताना, तर कधी वाढदिवस साजरा करताना नेहमीच चर्चेत असतात. आज मात्र ते वेगळ्याच...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\n\"कोविडमुळे निराधार झालेल्या महिलांना आमदार रोहित पवारांनी असा दिला आधार\nजामखेड : 'कोरोनाच्या संकटात आपण घरातील कर्ता माणुस गमावला आहे. हे दुःख सर्वांसाठीच खूप मोठे मात्र या दुःखातून सावरुन मुलांचे शिक्षण, त्यांचे...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nअतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या ठिकाणी तातडीची मदत द्या : शंभूराज देसाई\nसातारा : पाटण तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या ठिकाणी मदत कार्य तातडीने सुरु करा, अशा सूचना गृह (...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nभाजपने बंद केलेली ही योजना आघाडी सरकारने सुरू करून आदिवासींना न्याय दिला\nतिसगाव : मागील सरकारच्या काळात बंद करण्यात आलेली आदिवासी खावटी विकास योजना महाविकास आघाडी सरकारने पुन्हा सुरू करून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nवन forest सकाळ नगर रावसाहेब दानवे raosaheb danve आंदोलन agitation पाकिस्तान चीन पोलीस दिल्ली थंडी प्रदर्शन भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-kille-bhramanti-dr-amar-adke-marathi-article-2384", "date_download": "2021-07-26T20:06:48Z", "digest": "sha1:ZHI3V45DBQTFMKMMYFLRCLRHITY3YGY4", "length": 27213, "nlines": 153, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Kille Bhramanti Dr. Amar Adke Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 3 जानेवारी 2019\nकिल्ल्यांवर फिरायला कोणाला आवडत नाही पण त्यासाठी लागतो प्रचंड उत्साह, फिटनेस, संयम.. किल्ले आपल्याला केवळ इतिहासच शिकवत नाहीत, त्या काळातच नेत नाहीत; तर अनेक गोष्टी शिकवतात. सकारात्मक वृत्तीने जगायलाही शिकवतात.. किल्ले भ्रमंतीतील अनुभव.\nबागळाणातला रौद्रसुंदर उत्तुंग साल्वेह सालोट्यापासून ते बेळगावजवळच्या घनगर्द जंगलातल्या भीमगडापर्यंत; सह्याद्रीतल्या दुर्गांपासून ते यावलच्या उत्तर अंगाने सातपुड्याला स्पर्शून मेरुघाटातल्या नरनाळ्यापर्यंत आणि त्याच्याही पुढे मनमुराद भटकलो. उघड्या बोडक्‍या प्रचंड कातळकड्यापासून ते अरण्याने वेढलेल्या या साऱ्या किल्ल्यांनी अक्षरशः वेड लावले...\nतीन तपे होऊन गेली. ही सौंदर्यानु���ुती घेतो आहे.\nआपल्याच पावलांचा लयबद्ध आवाज,\nकधी पायतळीचा पालापाचोळा तुडविल्याचा,\nकधी पाण्याच्या झुळझुळणाऱ्या प्रवाहातून चालतानाचा,\nतर कधी चिखलात पावले रुतवत चालण्याचासुद्धा.\nकधी वाळलेल्या तर कधी ओल्या गवतातून चालतानाचा,\nतर कधी सड्यावरच्या दगडांवरून चालताना घुमणारा,\nकधी भोवती पिंगा घालणाऱ्या वाऱ्याचे संगीत,\nकधी झोडपणाऱ्या पावसाचा ताल,\nकधी कळाकळा तापणाऱ्या उन्हात समोर धावणारे मृगजळ,\nभोवतीच्या पानांची लयबद्ध सळसळ,\nतर कधी आसमंत भरली निःस्तब्ध शांतता,\nत्या शांततेचा भंग करणाऱ्या पक्ष्यांचे आवाज,\nकधी पाय ठरू न देणारी घसरण,\nआणि मग या साऱ्यात\nभूमिपुत्रांच्या लोभसवाण्या संस्कृतीच्या वाड्यावस्त्या.\nहे अनुभवले ते शब्दांत पकडणे कठीण आहे. पण या साऱ्यांसह गडकोट जसे भावले तसे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. हे अपरिचित गडकोट त्यांच्या संवेदनांसह आपल्याला भेटविण्याचा हा प्रयत्न.\nदूर अज्ञातात असणारे हे गडकोट मनाला इतके का भावतात कुणास ठाऊक\nजानेवारी २०१६. उत्तररात्री थोडी लवकरच जाग आली. म्हटले, इतक्‍या लवकर उठून काय करायचे तसाच पडून राहिलो. ना धड झोप ना जाग. अर्धवट काहीतरी एखादी डुलकी लागली असावी. डोळ्यासमोर सह्याद्रीच्या बेलाग रांगा आणि खोल दऱ्या दिसू लागल्या. ते काळ्या पाषाणाचे अफाट कडे दिसू लागले. एवढ्यात जाग आली. पण डोळ्यासमोरून सह्याद्रीचे ते रौद्रसौंदर्य हलेना. त्या दऱ्या, ते सुळके, ते कडे सारे ओळखीचे होते. अस्पष्ट स्वप्न ताणताणून जुळवले आणि अंगावर रोमांच उभे राहिले.\n हा तर सिद्धगड, पलीकडे साखरमाची, त्याही पलीकडे आहुपे घाट, तो दुर्गम गोरखगड आणि पलीकडचा आकाशात घुसलेला सुळका - मच्छिंद्रगड. खूप दिवस झाले जाऊन. खरेतर नाशिक सोडल्यानंतर जाणे झालेच नव्हते.. आणि आज स्वप्नच पडले. म्हणजे हे किल्ले आणि घाट बोलावतायत. जायलाच हवे.. अखेर गोरखगड-सिद्धगड मोहीम नक्की झाली. तीन दिवसांचा सारा संसार पाठीवर बांधून मोहिमेला निघालो.\nकोल्हापूर - पुणे मार्गे खालापूर-खोपोली-चौक-कर्जतमार्गे मुरबाड रस्त्यावर ‘म्हसा’ या गावी पोचलो. हे गाव तसे मोक्‍याचे. मुरबाडच्या जवळ, पण भीमाशंकरच्या डोंगररांगांच्या पश्‍चिमेकडच्या सौंदर्यशाली पर्यटनाच्या वाटेवर असल्यामुळे चांगलेच वाढले आहे. गावच्या म्हसोबाची यात्रा ही ठाणे जिल्ह्यातील एक मोठी यात्र���. इथे नाश्‍ता उरकून मोहिमेच्या मार्गाला लागलो.\n‘म्हसा’ मग जांबुर्डे फाटा, नारिवली फाटा, उचले, देहरी असे करत अखेर खोपोलीत पोचलो. सिद्धगड तसा गोरखगडाच्या किंचित दक्षिण-पश्‍चिमेला. आधी तो करून मग गोरख असा प्रघात. पण यावेळी गोरखगड पहिल्यांदा मग सिद्धगड असे करायचे ठरले. म्हणून खोपोलीपर्यंत आलो.\nगोरखगडाला उचले, देहरी आणि खोपिवली अशा तीनही ठिकाणांहून जाता येते. त्यापैकी उचलेपासूनचा मार्ग तसा लांबचा आणि पायथ्यापर्यंत पोचायला बरीच पायपीट, म्हणून फारसे कोणी जात नाही. देहरीचा तसा दुर्गारोहींसाठी रुळलेला, पण दांडावरची चढण डोक्‍यावर सूर्य घेऊनच चढावी लागते. पल्लाही मोठा. म्हणून खोपिवली निवडली. मार्ग चढाचाच पण झाडीतून जाणारा आणि माचीपर्यंत अंतर कमी. तशा रानात याव्यतिरिक्त अनेक पायवाटा आहेत. पण कोणत्याही रानवाटेने चढून शेवटी गडपायथ्याच्या गोरखमाचीवर यावेच लागते.\nथंडी तशी कमीच. सकाळ असल्यामुळे वातावरण आल्हाददायक. उचले फाटा ओलांडून खोपिवलीत पोचलो. रेखीव घरांचे कोकणी गाव. भीमाशंकर डोंगररांगांच्या पश्‍चिम पायथ्याचे.\nहॅवरसॅक पाठीला लावल्या आणि मान वर केली.. समोर चोहोबाजूंनी सुटलेल्या कातळात कोरून काढल्यासारखा गोरखगड आणि त्याच्या पश्‍चिम अंगाला वाडीच्या बाजूला आकाशात घुसलेला मच्छिंद्रगडाचा सुळका आणि मधली खिंड. सह्याद्रीचे केवढे विलोभनीय रूप या पाषाण शिल्पावर चढून जायचे या पाषाण शिल्पावर चढून जायचे\nएव्हाना सूर्य बराच वर आला होता. घाई करणे भाग होते. कारण ऊन वाढू लागले होते. जोरात आरोळी दिली, ‘बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय’ आणि गड चढायला सुरुवात झाली.\nपहिला टप्पा भातखाचरांमधला. कणाकणाने चढ सुरू झाला. वाळलेली भातखाचरे मागे पडली आणि चढाची जंगलवाट सुरू झाली. चढ अगदीच उभा नसला तरी झपाट्याने उंची गाठणारा होता. नशीब एवढेच, की डोंगरउतारावरचे जंगल त्यामुळे ऊन थेट अंगावर येत नव्हते. चढाला डबे मागे पुढे होऊ लागले. पुनःपुन्हा मोट आवळावी लागली. एक - दोन थांबे अपरिहार्य ठरले.\nजंगलवाटेने दुर्ग पायथ्याच्या माचीवर पोचलो. आता खालचे पिवळ्या घराचे, मोकळ्या भातखाचरांचे कोकण वेगळेच दिसत होते. या माचीवर नाथपंथीय साधकांची वस्ती आहे. एका जुन्या मंदिराच्या अवशेषांतच थोडी डागडुजी करून नवीन मंदिर उभारले आहे. त्या जंगलझाडीतच उत्तम बाग फुलव��ी आहे. नैसर्गिक स्रोतांद्वारे पाण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. माचीवरच थोड्या मोकळ्या जागी अर्धवट तुटलेल्या पण वैशिष्ट्यपूर्ण वीरघळी दिसतात. एक रंगविलेला नंदीही दिसतो. या झाडीतून थोडे वर गेल्यावर एका दगडी चौथऱ्याशेजारी एक जुनी शिवपिंड आणि त्याच्याच शेजारी शेंदरी रंगाने रंगविलेली नवीन पिंड आणि घडीव दगड आहेत. शेजारीच पत्र्यांनी बंदिस्त केलेले मंदिर आहे. आता मूळ मंदिर ढासळलेय. पण काही वर्षांपूर्वीपर्यंत मंदिराची कमरेएवढी दगडी भिंत अस्तित्वात होती.\nआता बारीक चढाने झाडी ओलांडून गडपायथ्यापर्यंत पोचायचे. समोर उत्तुंग पाषाणातला गोरखगड उभा. चिंतामणी खरे विचारतो, ‘सर, हे चढून जायचे’ मी ‘हो’ म्हटल्यावर सगळ्यांच्याच नजरा प्रश्‍नार्थक. कोणीच काही बोलले नाही. सगळे माझ्या मागून चालू लागले. दुर्गमतेची, खड्या चढाची, दरीच्या बाजूच्या एक्‍स्पोजरची कल्पना आधीच दिली होती. आता प्रत्यक्ष वस्तुस्थितीच समोर आली होती. नाही म्हटले तरी साऱ्यांना दबून गेल्याचे जाणवत होते.\nआता झाडी संपली. खडा चढ सुरू झाला. पहिला टप्पा अस्ताव्यस्त पसरलेल्या कातळांमधून जाणारा, उभे चढत जायचे. काही ठिकाणी तुटलेल्या पायऱ्यांमुळे अधिकच दुर्गम झालेला. त्यात उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता.\nभवानी आणि शिवरायांचे नाव घेऊन त्यांच्यासह सह्याद्रीला वंदन करून दगडांच्या खोबणीत हातापायांची बोटे रुतवत, कधी तुटलेल्या पायऱ्या तर कधी उभा कातळ असे नेटाने वर चढू लागलो. आता कातळातच कोरून काढलेला बालेकिल्ल्याचा पहिला छोटेखानी दरवाजा आला. अलीकडे भगव्या ऑईलपेंटने रंगवला आहे. इथून गडाच्या बालेकिल्ल्यात प्रवेश.\nदरवाजातून आत येऊन वर चढाला लागावे. इथे मात्र सुस्थितीतल्या पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून छोटेखानी मोकळ्या माळावर पोचावे. समोर छाती दडपून टाकणारा अवघा कातळ उभा चढून जावा लागणारा एकमेवाद्वितीय बालेकिल्ला कातळाच्या पायथ्याला सर्व बाजूंनी गुहा मंदिरे आणि पाण्याची टाकं आहेत. त्यातले एक गुहालेणे औरस - चौरस आणि प्रशस्त आहे. गडावरची ही उत्तम मुक्कामाची जागा.\nपण तिकडे जाण्यापूर्वी या उत्तुंग कड्याच्या डाव्या बाजूला एका पायवाटेने जावे. दगडी भिंतीत कोरलेल्या दोन अश्‍वारूढ मोठ्या मूर्ती आणि एक छोटी खांद्यावर कावड घेतलेली श्रावण बाळाची मूर्ती आहे. दोन मूर्तींपैकी डाव���कडील शालिवाहन राजा याची आहे, असे मानतात. अश्‍वारूढ मूर्तीच्या हातात विचवा हे शस्त्र असून डोक्‍यावर वैशिष्ट्यपूर्ण शिरस्त्राण आहे. उजवीकडची मूर्ती काहीशी अशीच असून तिच्या हातातही खंजीर हे शस्त्र आहे. परंतु परंपरेने त्यास शालिवाहन राजा आणि त्याची पत्नी ‘नागणिका’ असल्याचे स्थानिक लोक सांगतात.\nहे वैशिष्ट्यपूर्ण लेणे पाहून पुन्हा माघारी यावे. कातळ कडा डाव्या हाताला ठेवून काही पायऱ्या उतरून प्रशस्त गुंफा डावीकडे ठेवून थोडा चढ चढून कातळाला डावीकडे भिडावे. इथूनच खरा थरारक चढाईचा टप्पा सुरू होतो.\nकातळाकडे तोंड करून वर बघितल्यास थोड्या उंचीवर कातळातच कोरून काढलेल्या अरुंद कातळ पायऱ्या दिसतात. पण तिथपर्यंत तरी या उभ्या कातळावरून चढायला हवे. तुटलेल्या कातळाच्या आधाराने ज्याला रॉक क्‍लाइंबिंग विदाऊट रोप म्हणावे असे चढून वर पायऱ्यांपर्यंत गेलो. हळूहळू एकेकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत, सारे पणाला लावून थोडे पुढे - मागे होत वर पोचत गेले. सगळे या टप्प्यावर आले. खालच्या सरळसोट दरीकडे काही जणांना पाहवेना.\nइथून पुढे काही सुस्थितीतल्या पायऱ्या - पण बाजूला दगडी कठडा नाही, काही ठिकाणी उद्‌ध्वस्त पायऱ्यांमुळे तयार झालेला छोटेखानी कडा, सुस्थितीत असलेल्या पायऱ्यांचा कोन सरळ, धोकादायक वळणे, खाली जवळजवळ दोन हजार फूट खोल दरी अशा अवघड परिस्थितीतून दुर्गचढाई सुरू झाली. प्रत्येक सवंगड्याला आळीपाळीने हाक मारून त्यांची मानसिकता आणि सुरक्षितता यांची खात्री करू लागलो. अखेरीस सर्वांसह गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोचलो. माथा तसा छोटेखानीच. बांधकामाचे अवशेषही फारसे नाहीत. अलीकडेच उभे केलेले एक छोटेखानी शिवमंदिर माथ्यावर आहे. लाल भडक रंगविलेले हे मंदिर आजूबाजूच्या दऱ्या, पठारे आणि अगदी सिद्धगडावरूनसुद्धा चटकन नजरेस पडते. त्या सर्वोच्च माथ्यावर कळाकळा तापणाऱ्या उन्हात उभे होतो. घामाने चिंब भिजलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दुर्गचढाईचे समाधान मात्र स्पष्ट दिसत होते. त्या गडमाथ्यावरून आजूबाजूच्या सह्याद्री काय विलोभनीय दिसत होता\nपूर्वेला उत्तुंग कड्यांची भीमाशंकराची अनेक पदरांची डोंगररांग त्यातून पायऱ्यांच्या उतारासारखा दिसणारा प्राचीन आहुपे घाट, पश्‍चिमेला सिद्धगडाची माची, त्यावरचा अवाढव्य कातळभिंतीचा सिद्धगड आणि बालेकिल्ला, तळातले कोकण... किती सुंदर नजरेत मावत नव्हते. त्या माथ्यावर थोडे विसावलो. डोके टेकून माथ्याला वंदन केले.\nआता निघायला हवे होते. कारण दोन-एक म्हणजे गोरखचा बालेकिल्ला चढणे जेवढे अवघड, त्याहीपेक्षा उतरणे जोखमीचे. उभा कातळ उतरणे चढण्यापेक्षा जास्त अवघड आणि दुसरे कारण म्हणजे खाली उतरून पुन्हा सिद्धगडाची माची गाठायची होती.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2021-07-26T21:10:15Z", "digest": "sha1:FPBVITTRPTKO4HAQFWV4SUT32JLRVLY6", "length": 11240, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "मंदिरे बंद : भाविकांनी बाहेरून घेतले दर्शन | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमंदिरे बंद : भाविकांनी बाहेरून घेतले दर्शन\nमंदिरे बंद : भाविकांनी बाहेरून घेतले दर्शन\nहनुमान जन्मोत्सवानिमित्त सोशल डिस्टन्सचे पालन करीत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक व पूजाविधी\nभुसावळ : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र शासनाने मंदिरे बंदचे आदेश दिले असलेतरी महाबलीवर अगाध श्रद्धा असलेल्या भाविकांनी मंदिराबाहेरच हनुमानाचे दर्शन घेत बुधवारी आशीर्वाद घेतला. नवसाला पावणार्‍या शिरसाळा मारोती येथेदेखील मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली असलीतरी सोशल डिस्टन्सचे पालन करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. हनुमान जन्मोत्सवानिमित्त भुसावळसह विभागात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक व पूजाविधी करण्यात आला. विशेष म्हणजे सलग दुसर्‍या दिवशी कोरोनामुळे जन्मोत्सव साध्या पद्धत्तीने साजरा करण्यात आला.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nशिरसाळा येथे भाविकांची गर्दी\nबोदवड : नवसाला पावणारा हनुमान अशी ख्याती असलेल्या शिरसाळा येथे बुधवारी सकाळपासून भाविकांनी गर्दी केली. मंदिर बंद असलेतरी तोच उत्साह बाळगत बाहेरून दर्शत घेत कोरोनाचा नायनाट व जगात शांती नांदण्यासाठी भाविकांनी साकडे घातले. सर्व भाविकांना गेटच्या बाहेरुनच दर्शन घेण्यासा��ी आवाहन करण्यात आले. लॉकडाऊन असल्यामुळे मंदिर बंद असून भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष विश्‍वनाथ पाटील, मारूतीरायाचे निस्सीम भक्त मेघराज बाफना नाशिक; हरिभाऊ बोरसे, भागवत पाटील, रामदास दांडगे, बाबुराव पत्रे, पुजारी प्रल्हाद धनगर आदींसह इतरांनी भाविकांसाठी आज बाहेरून दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली.\nभुसावळात पूजा व अभिषेक\nभुसावळ : कोरोना संकटामुळे यंदा सलग दुसर्‍या वर्षीही श्री हनुमान जन्मोत्सव साध्या पध्दतीने साजरा झाला. शहरातील विविध मंदिरांमध्ये होणारे सर्व सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रम यंदाही रद्द करण्यात आले होते. श्रीराम मंदिर वॉर्डातील बडा हनुमान मंदिरातील जन्मोत्सवाचे फेसबुक लाईव्ह, युट्यूब, गुगल मिटव्दारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. शहरातील शेकडो भाविकांनी घरी बसून जन्मोत्सवात सहभाग नोंदवला. मंगळवारी पहाटे योगेश अग्रवाल यांच्याहस्ते पंडित जयप्रकाश शुक्ला व महंत प्रशांत रामदासजी वैष्णव यांच्या उपस्थितीत महाभिषेक झाला. हनुमंताला मुंबई येथील भाविक के.जी.पाटील व शोभा पाटील यानी महावस्त्र अर्पण केले.यानंतर जन्मसोहळा, महाआरती करण्यात आली. उत्सव यशस्वीतेसाठी श्री बड़ा हनुमान मंदिराचे महंत प्रशांत वैष्णव, भारती वैष्णव, अ‍ॅड.मेघा वैष्णव , विमल वैष्णव, संतोष टाक, गोविंद अग्रवाल, सामाजीक कार्यकर्ते जे.बी.कोटेचा यांनी परीश्रम घेतले. स्टेशनरोडवरील बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळील जागृत हनुमान मंदिरात सकाळी धार्मिक विधी व जन्मोत्सव झाला. यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. दिवसभर भाविकांना मंदिराच्या बाहेरुन दर्शन घेतले. यावल रोडवरील तापी काठावरील अंजाळे शिवारातील जागृत हनुमान मंदिरात पहाटे जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मुख्य बाजारातील जागृत काळा हनुमान मंदिरात दरवर्षी होणारे धार्मिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले. भाविकांनी मंदिराच्या बाहेरुच दर्शन घेतले.\nपालिका मुख्य औषध निर्माण अधिकार्‍यांचे अल्पशा आजाराने निधन\nशिरपूरच्या लाचखोर हवालदाराराची कोठडीत रवानगी\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://gangadharmute.wordpress.com/category/%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-26T19:31:21Z", "digest": "sha1:IK7XAQEIQ2FLJUGAIF2IMGNHD5K3WXPJ", "length": 47047, "nlines": 670, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "भक्तीगीत | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥\n– गंगाधर मुटे “अभय”\nBy Gangadhar Mute • Posted in अभंग, भक्तीगीत, भजन, वाङ्मयशेती, शेतकरी काव्य, शेतकरी गीत\t• Tagged कविता, वाङ्मयशेती, शेतकरी गीत, शेती आणि शेतकरी, Poems, Poetry\nआज ज्या विषयाला मी हात घालतोय, त्याला काय म्हणावे, माझे मलाच कळत नाही. संगीत विषयाचा फ़ारसा अभ्यास नाही, गायनायोग्य आवाज नाही आणि तरीही संगीताच्या एका पैलूचे मुखदर्शन इतरांना करून देण्याचा एक प्रयत्न करतोय. प्रारंभीच एक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की, ज्यांना माझ्याएवढी किंवा माझ्यापेक्षा संगीताची अधिक जाण आहे त्यांनी या लेखाच्या अजिबात वाटेला जाऊ नये. मात्र ज्यांनी कॅरावके हा शब्ददेखील अजून ऐकलेला नाही त्यांनी मात्र अवश्य हा लेख वाचावा आणि उदाहरणादाखल जे गीत दिले आहे तेही जरूर ऐकावे.\nगेली दोन वर्ष आंतरजालावर वावरतांना ठळकपणे माझ्या एक बाब लक्षात आली की, अनेकांकडे सुंदर आणि सुमधूर आवाज आहे. त्यांनी जर कॅरावके तंत्र अवगत केले तर त्यांना संगीताचा अमर्याद आनंद लुटता येऊ शकेल. स्वत:च्या आवाजात अत्युत्तम संगीतसाजासह गाणी रेकॉर्डींग करता येऊ शकेल. स्वत:च स्वत:ची गाणी ऐकून किंवा इतरांना ऐकवून स्वर्णिम आनंदाचे क्षण मिळवता येऊ शकेल.\nपूर्वीच्या काळी प्रथम गीत लिहिले जायचे. गीतकाराने लिहिलेल्या गीताला त्यानुरूप संगीतकार चाल लावायचेत. लावलेल्या चालीशी सुसंगत वाद्याची निवड करून संगीत दिले जायचे. पण काळानुरूप त्यात बरेच बदल होत गेले आणि बरीच उलटापालट झाली. सर्वप्रथम संगीतकाराच्या डोक्यात घोळत असलेली चाल संगीतबद्ध करून त्या संगीतात आणि चालीत फ़िट बसेल असे गीत गीतकाराने लिहायचे, अशी एक नवी पद्धत विकसीत झाली. कॅरावके प्रकारही काहीसा याच प्रकारात मोडणारा आहे.\nलोकप्रिय गाण्यांच्या चालींना संगीतबद्ध करून ते प्रथम रेकॉर्डींग केले जाते. त्यानंतर गायकाने संगीतातील रिकाम्या जागा हेरून, त्याला साजेशा स्वरूपात आपला आवाज मिसळून त्यानुरूप गायचे, यालाच कॅरावके तंत्रज्ञान म्हणतात.\nआजकाल बाजारात बर्‍याचशा गाण्यांच्या कॅरावके सिडी उपलब्ध आहेत. तुमच्या आवडत्या चालीतील कॅरावके संगीत शोधा, थोडेसे परिश्रम घेऊन संगीतामध्ये आपला आवाज मिसळून गाणी म्हणून बघा. आपणही हा प्रयोग अवश्य करून बघाच. आणि संगीताचा आनंद लुटा….\nउदाहरणादाखल मी १९८० च्या सुमारास लिहिलेले\n“मना रे” आणि “हे जाणकुमाते” ही दोन भक्तीगीते सिनेसंगीताच्या चालीत साग्र संगीतात गाण्याचा प्रयत्न केलाय.\nहे जाणकुमाते, हे जाणकुमाते\nतुझ्या दर्शनास मी आलो मा, पुजा घेऊनी\nया पामरास दान द्यावे, दर्शन देऊनी ॥धृ०॥\nमनमोगर्‍याचे फ़ूल मी हारास आणिले\nगुंफ़ूनी भाव भोळा मी चरणी वाहिले ॥१॥\nमुर्ती तू साजरीशी, डोळ्यात साठली\nस्वप्नात मुर्त आज मी तुझीच पाहिली ॥२॥\nयेते सदासदा मुखी, तुझेच गूण ते\nअरविंदही मनोमनी, तुलाच गाईते ॥३॥\n– गंगाधर मुटे “अरविंद”\nमना रे मना रे….\nमना रे मना रे, नको आडराना\nजाऊ सोडोनी सतमार्गा ॥धृ०॥\nघर तुझे नाशिवंत असे हे रे\nआशा मनिषा काम क्रोध सोयरे हे\nदेह हा जाईल, आत्मा हा राहिल\nअसे तुझा कोठे वास रे ॥१॥\nतुझे हाती जीवनाची नाव ह्या रे\nतोलुनिया संयमाने हाकार रे\nभरतीही येईल, ओहोटीही जाईल\nआला भोग संयमाने भोग रे ॥२॥\nवासनेच्या आहारी तू जाऊ नको\nपाप भरले जहर तू पिऊ नको\nसंग असा घेई जो, मोक्षपदा नेई जो\n“अरविंदा” चढवी तू साज रे ॥३॥\n– गंगाधर मुटे “अरविंद”\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nBy Gangadhar Mute • Posted in कविता, कॅरावके, दिवाळी अंक - २०११, भक्तीगीत, भजन, मार्ग माझा वेगळा\t• Tagged अभंग, कविता, कॅरावके, दिवाळी अंक - २०११, भक्तीगीत, भजन, भावगीत, Poems, Poetry\nजा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत)\nजा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत)\nराधा : जा रे कान्हा नटखट, तू सोड माझे मनगट\nमोडेन तुझी खोड कान्हा सारी रे\nमला समजू नको भोळीभाळी रे ……॥१॥\nकृष्ण : तू मस्त मदनाची नार, गोमटी झुंजार\nबोलीचालीत अंगार सखे, भरला गं\nतुझ्या पदराला हात राधे धरला गं …॥२॥\nराधा : अधरी धरुनी पावा, का रे धून छेडीते\nसुरांच्या लहरीने, धुंदी मज जडते\nनंदाच्या नंदलाला, रंगीला रंगलाला\nमुरलीचा मोह नच पाडी रे\nमला समजू नको भोळीभाळी रे ……॥३॥\nकृष्ण : गार गार वारं वाहे, बहरिले अंग\nवेणुच्या नादाने का न होशी दंग\nवेडीच्या वेडलगे, जिवीच्या जिवलगे\nशुन्यात ब्रह्म कसा भरला गं\nतुझ्या पदराला हात राधे धरला गं …॥४॥\nराधा : निळे-निळे आकाश, निळा माझा शालू रे\nहिरवे हिरवे शिवार, हिरवी किनार रे\nखोडीच्या खोडकरा, प्रितीच्या प्रियकरा\nप्रितीची चाल नगं चाली रे\nमला समजू नको भोळीभाळी रे ……॥५॥\nकृष्ण : ना निळे अंबर, ना हिरवी किनार गं\nवितभर दुनियेचा, मोह पसारा गं\nतन-मन मज देई, रज-तम दूर नेई\nप्रितीने भोग सारा सरला गं\nतुझ्या पदराला हात राधे धरला गं …॥६॥\nराधा : तन-मन कृष्णा तुला, समर्पित केले रे\nरज-तम मुरलीधरा, आज वर्ज्य केले रे\nयेरे येरे कान्हाई, प्रितीचा पंथ दावी\nप्रणयाचा खेळ आज खेळी रे\nमला समजू नको भोळीभाळी रे ……॥७॥\nकृष्ण : अशा रितीप्रितीने, शरण कुणी येईन\nप्रितीचा खेळ खेळून, पंथ तया दाविन\nअरविंद गीत गात, नाद घुमे गोकुळात\nप्रितीने जीव सारा तरला गं\nतुझ्या पदराला हात राधे धरला गं …॥१॥\n(१९८० चे सुमारास लिहिलेली गौळण)\nBy Gangadhar Mute • Posted in अभंग, कविता, गौळण, नाट्यगीत, भक्तीगीत, भजन\t• Tagged अभंग, कविता, गौळण, देशभक्ती, नाट्यगीत, भक्तीगीत, भजन, Poems, Poetry\nचोरटा मुरारी – गौळण\nचोरटा मुरारी – गौळण\nशिंके हा तोडी, माठ हा फ़ोडी\nकान्हा रे माझ्या माठात नाही लोणी… ॥धृ०॥\nशेला पागोटा काठी हातात\nअवचित येवुनिया घुसतो घरात\nखिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी\nकान्हा रे माझ्या माठात नाही लोणी… ॥१॥\nयमुनेचा चोरटा, मथुरा मुरारी\nपकडाया जाता, होतो फ़रारी\nचव हा चाखी, ओठ हा माखी\nकान्हा रे माझ्या माठात नाही लोणी… ॥२॥\nव्दारकेचा व्दाड, ऐकेना कुणाशी\nअरविंद मागे लोणी, हरी चरणाशी\nकमरेशी बांधा, पायाशी टांगा\nकान्हा रे माझ्या माठात नाही लोणी… ॥३॥\n१९८०-८५ च्या सुमारास लिहिलेली गौळण\nBy Gangadhar Mute • Posted in अभंग, कविता, गौळण, भक्तीगीत, भजन, मार्ग माझा वेगळा\t• Tagged अभंग, कविता, गौळण, भक्तीगीत, Poems, Poetry\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद हो���\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nUniGreet च्यावर एक लेख एका आत्मप्रौढीचा\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nनिळकंट शिंदे च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… च्यावर श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nshivaji Bhanudas Haj… च्यावर बळीराजाचे ध्यान\nvinod chaudhari च्यावर बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe च्यावर माय मराठीचे श्लोक…\nआत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४\nकेवळ जंतूमुळे रोग होतो\nपैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही – भाग १२\nअस्तित्व दान करायचे नसते\nकरोना चालेल; एचआयव्ही नक्कोच\nशिमगा ही आनंदाची पर्वणीच – भाग ८\nआल्हाददायी हवी वेशभूषा – भाग ७\nया हृदयीचे त्या हृदयी – भाग ६\n…तर विचार प्रवाही होतात – भाग ५\nमाणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४\nमूळ मानवी प्���वृत्तीवर हवा ताबा – भाग ३\nसुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २\nजगणे सुरात यावे – भाग १\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन आयुष्याच्या रेशीमवाटा कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी विनोदी कविता शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (16) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आयुष्याच्या रेशीमवाटा (14) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (5) करुणरस (9) कविता (131) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (128) विडंबन (14) विनोदी (19) विनोदी कविता (9) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (32) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी ���ंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maatrubhashavikasmunch.blogspot.com/2013/12/blog-post_3.html", "date_download": "2021-07-26T19:58:21Z", "digest": "sha1:SONFEEIP7LBIW6FU3W43CBZ2Q6KCZFIT", "length": 6426, "nlines": 36, "source_domain": "maatrubhashavikasmunch.blogspot.com", "title": "स्वामी विवेकानंद मातृभाषा विकास मंच : बिज अंकुरे", "raw_content": "स्वामी विवेकानंद मातृभाषा विकास मंच\nतुमची भाषा तुम्हाला तुमच्या परंपरा आणि संस्कृतीचा परिचय करून देत असते. तुम्हाला त्या प्रदेशाचे नागरिक म्हणून घडवत असते. आज आम्ही भारताचे सुजाण नागरिक घडवत आहोत कि,अमेरीका आणि इतर तत्सम देशांसाठी नोकर वर्ग तयार करत आहोत असा मला प्रश्न मला बरेच दिवसांपासून पडतो आहे.आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख नसेल तर तिच्याबद्दल त्याला आस्था कशी निर्माण होईल,ही आस्था असणारे नागरिक हवे असतील तर त्यांना आपली संस्कृती माहिती पाहिजे आणि म्हणूनच आपली मातृभाषा अवगत असल्याशिवाय आपली संपुर्ण प्रगती शक्य नाही\nतुमची भाषा तुम्हाला तुमच्या परंपरा आणि संस्कृतीचा परिचय करून देत असते.\nतुम्हाला त्या प्रदेशाचे नागरिक म्हणून घडवत असते. आज आम्ही भारताचे सुजाण नागरिक घडवत आहोत कि, अमेरीका आणि इतर तत्सम देशांसाठी नोकरदार वर्ग तयार करत आहोत असा मला प्रश्न मला बरेच दिवसांपासून पडतो आहे.\nआपल्या भारतीय संस्कृतीची ओळख नसेल तर तिच्याबद्दल त्याला आस्था कशी निर्माण होईल, ही आस्था असणारे नागरिक हवे असतील तर त्यांना आपली संस्कृती माहिती पाहिजे आणि ही संस्कृतीची माहिती सर्वत्र भाषेत विखुरलेली आहे. आणि म्हणूनच आपली मातृभाषा अवगत असल्याशिवाय लोकांशी संवाद आणि आपली संपुर्ण प्रगती शक्य नाही.\nतसेच आपल्या लोकांसाठी काही करायचे असेल तर आपल्या आसपास परिसरातील लोकांच्या भाषा ,संस्कृती समजली पाहिजे. लोकांच्या समस्या समजायच्या असतील तर लोकभाषा तिथली मातृभाषा आली पाहिजे. मातृभाषा अवगत असल्याशिवाय लोका���शी संवाद आणि आपली संपुर्ण प्रगती शक्य नाही .\nअतिशयोक्ती नाही पण हल्ली मुलं झाल्यापासून म्हणा किवा दोन एक वर्षाचे झाल्या पासून घरोघरी एकच चर्चा असते मुलांसाठी शाळा कुठली, कुठल्या बोर्ड ला घालावे हीच सुरवात, आणि सुरवात सीबीएसई /आय सी एस ई / केम्ब्रिज / ऑक्सफर्ड पासूनच, माध्यम कुठले ह्या प्रश्नाचा आपण कधीच निकाल लाऊन मोकळे झालो आहोत कारण इंग्लिश शिवाय आपल्यला तरणोपाय नाही हा गोडगैरसमज मोठ्या प्रमाणात सध्या ऊच्च आणि मध्यम वर्गात पसरला आहे,\nपण शिक्षणाचा खरा उपयोग काय ,त्यांचे माध्यम काय असावे शाळा किती जवळ /लांब असावी हा आपण मुलांच्या दृष्टीने विचार करायला हवा\nआणि त्याच धर्तीवर “मातृभाषेतुन शिक्षण हेच खरे प्रगतीचे लक्षण” ह्या उक्ती ला अनुसरून हा ब्लॉग आपल्या सर्वांसाठी\nराज्य मराठीचे... इंग्रजी शाळांचे\nमाझी बोली माझा विकास\n\"मातृभाषा विकास मंच\" ब्लॉग वरील लेख माहिती व ज्ञानार्जन स्वरुपात आहे कृपया व्यावसायिक वापर टाळावा. Simple theme. Theme images by luoman. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/news/national/", "date_download": "2021-07-26T18:56:08Z", "digest": "sha1:DELAXGYBFNE7HLNJIEILIBJ6TRFIY426", "length": 6074, "nlines": 86, "source_domain": "marathit.in", "title": "राष्ट्रीय बातम्या - मराठीत.इन | Marathit.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nशेतकऱ्यांना दिलासा, केंद्राकडून खरीप पिकांच्या किमान आधारभूत…\nया स्पर्धेत जिंकणाऱ्याला केंद्र सरकार देणार ५ लाख रुपयांचे…\nकोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्र सरकारची मोठी…\nलसीकरण नोंदणी करताना SMS बाबत सावधगिरीचा इशारा\nकोण आहेत आसामचे नवे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा\nTwitter वर रामदेव बाबाच्या अटकेची मागणी, WHOच्या नावावर फसवणूकीचे आरोप\nनीति आयोगाने दुसरा इंडिया इनोव्हेशन अहवाल २०२० प्रसिद्ध केला\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून DakPayची सुविधा लाँच\nनव्या संसद भवनाचा १० डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा\nउद्योगपतीही आता बँक सुरू करू शकणार; RBIच्या समितीची सूचना\nबुलढाण्यातील लोणार सरोवर आणि आग्रा येथील केथमलेक सरोवराला मिळाला ‘रामसर’ पाणथळ…\nकेंद्र सरकारकडून तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा\nकोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला 3 वर्षाची शिक्षा\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा ���्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2021-07-26T21:17:15Z", "digest": "sha1:46MAEPOJWM2QP77H24PZ3JMYSPGKVHRH", "length": 2721, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अफगाणिस्तानचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअफगाणिस्तानचा ध्वज (पश्तो: د افغانستان بيرغ,फारसी: بيرق افغانستان) ४ जानेवारी २००४ रोजी स्वीकारला गेला.\nस्वीकार ४ जानेवारी २००४\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-07-26T21:17:51Z", "digest": "sha1:TFO25A6AY3TNJGATAO336P4PESZ5TCH5", "length": 3212, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पूर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख नदीचा पूर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पूर (नि:संदिग्धीकरण).\nपावसामुळे किंवा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नदीचे पाणी जेव्हा प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा त्या स्थितीला पूर असे म्हणतात.\nभारत��तील मध्य प्रदेश राज्यात पचमढीजवळ असलेल्या 'देनवा' नदीला आलेला पूर\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१९ रोजी १६:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-city-citizens-lives-are-in-danger-by-bad-roads", "date_download": "2021-07-26T20:21:00Z", "digest": "sha1:ATXBM3TQUVEMIGS3RS3PSEOUJ5KDUXFA", "length": 9624, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धुळेकरांना एमजेपी, पीडब्ल्यूडीने लोटले मृत्यूच्या दारात!", "raw_content": "\nधुळेकरांना एमजेपी, पीडब्ल्यूडीने लोटले मृत्यूच्या दारात\nधुळे : वेगवेगळ्या मौलिक कारणांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works) (पीडब्ल्यूडी) आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (Maharashtra Jeevan Pradhikaran) (एमजेपी) जीवघेण्या खड्ड्यांविषयी धुळेकरांची चिंता, त्यांच्या जिवाची पर्वा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या (Shiv Sena) येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत देवपूरमधील जुन्या आग्रा रोडवरील (Agra Road) जीवघेणे खड्डे बुजवावेत, असा अल्टिमेटम एमजेपी आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, शिवसेनेची मागणी या विभागांनी धुडकावून लावली.\nहेही वाचा: मंत्रिपदाचा राजीनामा..पक्षत्याग..‘ईडी’ची चौकशी\nशहरातील जयहिंद कॉलनी, इंदिरा गार्डन परिसर, वाडीभोकर रोड आणि शहरातून जाणारा जुना मुंबई-आग्रा महामार्ग जीवघेण्या खड्डांमुळे धोकेदायक बनला आहे. त्याविषयी ‘पब्लिक क्राय’ ‘सकाळ’च्या माध्यमातून ऐरणीवर आला. ‘एमजेपी’च्या नियंत्रणातील भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. ही स्थिती या जन्मात सुधारते की नाही, याविषयी सहनशील धुळेकरांना कुठलीही आशा-आकांक्षा उरलेली नाही. त्��ात किमान शारीरिक व्याधी, वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देणारे जीवघेणे खड्डे, खचलेले रस्ते दुरुस्त करून दिलासा द्यावा, अशी माफक अपेक्षा धुळेकरांकडून व्यक्त होत आहे.\nशिवसेनेच्या मागणीची दखल नाही\nमात्र, एमजेपी, पीडब्ल्यूडी आणि भूमिगत गटार योजनेचा ठेकेदार या तीन घटकांनी धुळेकरांची चिंता, पर्वा तर सोडाच; परंतु मुख्यमंत्री लाभलेल्या शिवसेनेच्या येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाची दखलही घेतली नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. या तीन घटकांनी धुळेकरांना मरणाच्या दारातच लोटले असल्याची तीव्र भावना उमटत आहे.\nहेही वाचा: दुचाकी अपघातात बापलेक अन मायलेकासह पाच जणांचा मृत्यू\nजीवघेणे खड्डे झाले मोठे\nमहिनाभरात देवपूरमधील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील, भूमिगत गटारीसाठी खोदकाम झालेल्या मार्गावर जीवघेणे व धोकादायक खड्डे अद्याप बुजविलेले नाहीत. याउलट अधिकारी, ठेकेदाराचे दुर्लक्ष आणि पावसामुळे आहे ते जीवघेणे खड्डे आकाराने मोठे झाले आहेत. रस्त्याच्या मधोमध झालेले असे खड्डे चुकविताना धुळेकरांचा जीव धोक्यात जात आहे. पावसात पथदिवे बंद झाले, तर जीव मुठीत घेऊनच वाहनधारक प्रवास करतो. या स्थितीशी एमजेपी, पीडब्ल्यूडी आणि ठेकेदाराला काहीही देणेघेणे नाही, असे दिसून येत आहे.\nदेवपूरमध्ये भाजपचे २३ ते २४ नगरसेवक आहेत. त्यांचेही या गंभीर स्थितीकडे लक्ष नाही. त्यांना संबंधित अधिकारी जुमानत नसल्याचा निष्कर्ष धुळेकर काढू लागले आहेत. जीवघेण्या खड्ड्यांप्रश्‍नी एमजेपी, पीडब्ल्यूडी आणि ठेकेदाराविरोधात देवपूरमध्ये तीव्र संतापाची लाट उसळत आहे. एमजेपी-पीडब्ल्यूडीमध्ये खड्डे दुरुस्तीवरून तू- तू, मै- मै सुरू आहे. त्यात धुळेकर भरडले जात आहेत. याप्रश्‍नी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/expectations-from-professionals-in-electric-vehicle-industry-jpd93", "date_download": "2021-07-26T20:02:29Z", "digest": "sha1:MUSGI2WZ3ZMPLZL2SGWBSX6VU7UWF3H6", "length": 10764, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्र : धोरण चांगले; अंमलबजावणी गरजेची", "raw_content": "\nइलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्र : धोरण चांगले; अंमलबजावणी गरजेची\nनाशिक : राज्यातील प्रदूषणमुक्त पर्यावरण ई-वाहनांचा वापर वाढविण्यासाठी राज्याच�� धोरण निश्चित केले आहे. त्यात ई- वाहनांचा वापर वाढविण्यासाठी निश्चित धोरण स्वीकारले आहे. दरम्यान, शासनाचे धोरण चांगले असले तरी त्यानुसार अंमलबजावणी गरजेची आहे, असे या क्षेत्रातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. (Expectations-from-professionals-in-electric-vehicle-industry-jpd93)\nधोरण चांगले; पण अंमलबजावणी गरजेची\nकेंद्र शासनाने देशासाठी नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन स्वीकारले. इलेक्ट्रिक वाहनाचा गतीने वापर वाढविण्यासाठी १ एप्रिल २०१९ पासून धोरण स्वीकारले. त्यानुसार, राज्य शासनाने या धोरणाला पूरक स्वरूपाचे धोरण स्वीकारत इलेक्ट्रिक वाहन धोरणात राज्यात बॅटरीवरील वाहनांचा वापर वाढविण्याचे नियोजन आहे. त्यात वित्तीय मदतीतून बॅटरीवरील वाहनांचा उत्पादन खर्च नियंत्रित ठेवण्यासह ई-वाहनांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याला प्राधान्य दिले आहे.\nइलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांची अपेक्षा\nराज्यात सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या पाच शहरी समूहात ई-वाहनांचा वापर वाढविण्यासाठी नियोजन केले आहे. त्यात २०२५ पर्यंत ई-वाहनांचा २५ टक्क्यांपर्यंत वापर वाढवला जाणार आहे. दुचाकी दहा टक्के, तीनचाकी २०, तर चारचाकी वाहनांच्या वापरात पाच टक्के वाढीचे नियोजन आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १५ टक्के बस इलेक्ट्रिकवर करणे, त्या व्यवस्थेत सक्रिय केल्या जाणार आहेत. दरम्यान, राज्यातील प्रदूषित शहर पर्यावरणपूरक करण्यासाठी धोरण चांगले असले, तरी त्याची अंमलबजावणी मात्र कळीचा मुद्दा ठरणार आहे. देशात ई-वाहन उत्पादनांचे परवाने मिळालेल्या वाहन निर्मात्यांना केंद्राने अनेक सवलती देण्याचे जाहीर केले. मात्र त्यातील अनेक विषय प्रलंबित होते. त्यामुळे धोरणाच्या गतिमान पद्धतीने अंमलबजावणीसाठी राज्याच्या धोरणात गतिमानता यावी, अशी वाहन उत्पादकांची अपेक्षा आहे.\nनाशिकला दुचाकी व तीनचाकी ई-वाहनांचा वापर सुरू झाला आहे. चारचाकी ई-वाहनांसाठी काही वेळ जाणार आहे. त्यात चार्जिंग सेंटरची कमतरता ही प्रमुख अडचण आहे. सध्या सीएनजीसारख्या इंधनासाठी वाहनांना रात्रभर रांगा लावाव्या लागतात, हे वास्तव आहे, अशा स्थितीत चार्जिंग सेंटर सुरू झाल्याशिवाय किंवा वाढल्याशिवाय ई-वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता नाही, त्यासाठी पुढील दीड-दोन वर्षे तरी काम उभे राहावे लागणार आहे.\nहेही वाचा: चंद्रकांत पाटील यांच्या ‘डीनर डिप्लोमसी’ साठी फिल्डिंग\n- १०० सार्वजनिक बस विजेवर\n- १०० ठिकाणी चार्जिंग सेंटर\n- १५ टक्के बस ई-इंधनावर\n- पाच टक्के दुचाकी ई-इंधनावर\nराज्य सरकारने जाहीर केलेले इलेक्ट्रिक वाहन धोरण महत्त्वाकांक्षी आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली, तर सर्वसामान्यांना परवडेल त्या किमतीत ही वाहने मिळतील. वाढत्या पेट्रोलच्या किमतीमुळे मोठ्या संख्येने ग्राहक याकडे आकृष्ट होतील. केंद्राप्रमाणे राज्य शासनातर्फे मिळणाऱ्या सूटमुळे या बाइकच्या किमती कमी होऊन सर्वसामान्य ती घेऊ शकतील. विशेष म्हणजे आज पेट्रोल स्कूटर एका किलोमीटरसाठी अडीच रुपये घेते, तर ई-बाइक अवघ्या वीस पैशांत एक किलो मीटर धावणार आहे. सोबत देशाचा विचार केला, तर पेट्रोलच्या माध्यमातून परदेशात जाणारे चलन मोठ्या प्रमाणात कमी होईल. पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त शहरे होण्यासाठी हा एक मजबूत पर्याय निर्माण होईल. - जितेंद्र शहा, जितेंद्र मोटर्स, ई-वाहननिर्माते\nहेही वाचा: भाजप, शिवसेनेत पक्षांतर्गत पेच; आजी-माजी आमदारांमध्ये टक्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/koala-stopped-a-cycle-and-drank-a-bottle-of-water-in-australia-30-per-cent-of-koala-burned-in-forest-fire-126407106.html", "date_download": "2021-07-26T20:41:01Z", "digest": "sha1:PDZSCGCTTGVNIUCHVFXDT2LCGLXJCSI3", "length": 3911, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Koala stopped a cycle and drank a bottle of water, in Australia 30 per cent of Koala burned in forest fire. | सायकलस्वाराला राेखून कोआलाने प्यायले त्याच्या बाटलीतील पाणी, जंगलाच्या आगीत 30 टक्के काेआला भाजलेेे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसायकलस्वाराला राेखून कोआलाने प्यायले त्याच्या बाटलीतील पाणी, जंगलाच्या आगीत 30 टक्के काेआला भाजलेेे\nअॅडिलेड : ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीचा वणवा भडकला आहे. ही आग दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये २५,००० हेक्टरवर पसरली आहे. आतापर्यंत १,००० घरे जळून खाक झाली आहेत. त्याच वेळी जंगलात राहणारे १००० कोआल (प्राण्यांची एक प्रजाती) मरण पावले आहेत. जंगलात पसरलेल्या या आगीतून वाचलेला एक कोआला एका दुचाकीस्वाराकडे मदतीसाठी गेला व त्यांच्या बाटलीतून पाणी प्यायला. सायकलस्वार अॅना ह्यूसलरने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने लिहिले की, ताे सायकलीवरून नाॅर्टन समिट येथून अॅडिलेड जात हाेता. त्याच वेळी समाेररून काेआला आला व त्याला थांबवून ��्याच्या बाटलीतले पाणी पिऊ लागला. त्या वेळी तेथे ४० अंशापेक्षा जास्त तपमान हाेते. ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरणमंत्र्यांनी एका विधानात सांगितले की, न्यू साऊथ वेल्समध्ये जवळपास ३० टक्के काेआला आगीच्या तडाख्यात सापडले आहे. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासन कसाेशीने प्रयत्न करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-26T20:24:18Z", "digest": "sha1:XMCVMHWHDQBQQ5VGOPTEE5LOKPKPGXBW", "length": 7518, "nlines": 108, "source_domain": "ejanshakti.com", "title": "गलवानमधून सैनिकांच्या माघारीनंतरही राहुल गांधींकडून तीन प्रश्न ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nगलवानमधून सैनिकांच्या माघारीनंतरही राहुल गांधींकडून तीन प्रश्न \nगलवानमधून सैनिकांच्या माघारीनंतरही राहुल गांधींकडून तीन प्रश्न \nनवी दिल्ली: गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर सीमेवरील वातावरण तापलेले असताना दुसरीकडे राजकारण तापले आहे. काल चीनी सैनिक दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहे. भारतीय सैनिकही मागे हटले आहे. तणाव कमी करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहे. त्यातच विरोधी पक्ष आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेवरून सरकारला सातत्याने लक्ष केले आहे. वारंवार प्रश्नांचा भडीमार केला आहे. आजही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला तीन प्रश्न केले आहे.\nगलवान खोऱ्याच्या सार्वभैमत्वाचा उल्लेख परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात का नाहीय\nराष्ट्रहीत सर्वोच्च असून त्याचे रक्षण करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\n१. तणाव निर्माण होण्याआधीची परिस्थिती ‘जैसे थे’ कायम ठेवण्यावर का भर देण्यात आला नाही\n२. आपल्या हद्दीत २० निशस्त्र जवानांची हत्या करणाऱ्या चीनला ते योग्य आहेत हे ठरवण्याची संधी का दिली\n३. गलवान खोऱ्याच्या सार्वभैमत्वाचा उल्लेख परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात का नाहीय\nहे तीन प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारले आहेत.\nराहुल गांधी यांच्याकडून संरक्षण क्षेत्रासारख्या विषयावरून प्रश्न उपस्थित केले जात असल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. भाजपकडूनही राहुल गांधी यांच्या या कृतीवर शंका उपस्थित केली जात आहे.\nमराठा आरक्षणावरील सुनावणी पूर्ण: बुधवारी पुढील सुनावणी \nआघाडीत कोणतेही खटके उडालेले नाही: संजय राऊत\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-26T19:50:30Z", "digest": "sha1:GIETG7CMPK4U3BTTDOWIVR7D6NQ4B4A7", "length": 6741, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळातील नाले सफाईबाबत नगरपालिका प्रशासनाला साकडे | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळातील नाले सफाईबाबत नगरपालिका प्रशासनाला साकडे\nभुसावळातील नाले सफाईबाबत नगरपालिका प्रशासनाला साकडे\nभुसावळ : शहरात पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर अद्यापही नाले सफाईला मुहूर्त मिळाला नसल्याने नगरपालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांनी दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी यांनी केली आहे. गेल्या चार वर्षांपासून पालिका प्रशासन शहरातील नालेसफाईकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कुरेशी यांनी करीत शहरातील सर्व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा तसेच प्लॅस्टीक पिशव्या साचल्या असल्याने मुसळधार पाऊस झाल्यास प्रभाग क्रमांक पंधरा मधील आगाखान वाडा परीसरातील पाणी शिरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nतातडीने लक्ष देण्याची मागणी\nसध्या शहरात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोरोना उपाय योजनेत व्यस्त आह��� तर दुसरीकडे पावसाळ्युमळे साथीचे आजार जसे डेंग्यू, मलेरीया व टाईफाईड या अजारांचा सामना भुसावळकरांना करावा लागणार आहे. शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेत नगरपालिका प्रशासनाने नाले सफाईबाबत दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.\nवटपौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ\nमुंबईकरांना दिलासा: कोरोना रुग्ण वाढीचा दर ओसरला\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/actor-dino-morea-and-ahmed-patel-son-in-law-property-sized-by-ed-265385.html", "date_download": "2021-07-26T19:01:14Z", "digest": "sha1:HJ7RXW7E2IZROPHVS7OCLYAW23EFMY75", "length": 29240, "nlines": 232, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "बॉलिवूड अभिनेता Dino Morea आणि काँग्रेस नेते Ahmed Patel यांच्या जावयाची कोटी रुपयांची संपत्ती ED कडून जप्त | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोब��� रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठ�� संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्���ॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nबॉलिवूड अभिनेता Dino Morea आणि काँग्रेस नेते Ahmed Patel यांच्या जावयाची कोटी रुपयांची संपत्ती ED कडून जप्त\nमनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करत असेलल्या ईडने आज काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता डीनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे.\nमनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करत असेलल्या ईडने आज काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता डीनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास सुरु होता. गुजरात मधील फार्मास्युटिकल कंपनी स्टर्लिंग बायोटेक ग्रुपशी जोडली होती. PMLA अॅक्ट नुसार त्यांनी 4 लोकांची एकूण 8.79 कोटी रुपयंची प्रॉपर्टी ताब्यात घेतली आहे.\nइंडिया ट��व्हीच्या एका रिपोर्ट्सनुसार, यामध्ये संजय खान याची 3 कोटींची प्रॉपर्टी, डिओ मोरियाची 1.4 कोटी, अकील अब्दुलखीलील बचूअली यांची 1.98 कोटी आणि इरफान अहमद सिद्दीकी (अहमद पटेल यांचे जावई) यांची 2.14 कोटी रुपयांची संपत्ती आहे.(Gulshan Kumar Murder Case: गुलशन कुमार हत्या प्रकरणात अब्दुल राशिद दाउद मर्चेंट यास जन्मठेप)\nया प्रकरणी ईडीने असे म्हटले की, स्टर्लिंग बायोटेक ग्रुपचे प्रमोटर नितीन संदेसरा आणि संदेसरा यांनी पळ काढला आहे. तपासादरम्यान या 4 जणांची नावे समोर आली. एका विशेष कोर्टाने प्रमोटर भाई नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि चेतन याची पत्नी दीप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना आर्थिक अपराध करणारे पळकुटे म्हणून घोषित केले आहे.\nअसे सांगितले जात आहे की, हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगचे असून यामध्ये कथित रुपात 14,500 कोटीचा बँक फ्रॉड करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्टर्लिंग बायोटेक आणि याचे मुख्य प्रमोटर आणि डायरेक्टर यांचा समावेश आहे.\nAhmed Patel Dino Morea ED Money Laundering अहमद पटेल ईडी डीनो मोरिया मनी लॉन्ड्रिंग संपत्ती जप्त\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nEnforcement Directorate: प्रसारमाध्यम समूह दैनिक भास्कर सोबतच उत्तर प्रदेशमधील अनेक वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयावर ईडीचे छापे\nED Raids Anil Deshmukh’s House in Katol: अनिल देशमुख यांच्या काटोल जवळील मूळ गाव वडवीरा येथील घरावर ईडीचा छापा\nअनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर भाजप नेते प्रविण दरेकर, किरीट सोमय्या यांच्या प्रतिक्रीया (Watch Videos)\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-26T21:00:07Z", "digest": "sha1:XW4HGHH5FLSPKIIP2TI3LRPGXXYLIIV4", "length": 21368, "nlines": 100, "source_domain": "mediawatch.info", "title": "ही अशीही माणसं असतात.. - Media Watch", "raw_content": "\nHome Uncategorized ही अशीही माणसं असतात..\nही अशीही माणसं असतात..\nमलईदार मानल्या जाणार्‍या पाटबंधारे विभागातील मुख्य अभियंता या पदावरील माणसाची लाईफस्टाईल कशी असते डोळे दिपविणारा बंगला, बंगल्यासमोर किमान दोन-तीन महागडय़ा गाडय़ा, शंभरेक एकर शेती, पत्नी, भाऊ, मुलांच्या नावे आठ-दहा ठिकाणी कोटय़वधींची स्थावर मालमत्ता, मुलं उच्चशिक्षित. व्यवस्थित सेटल झालेली. चेहर्‍यावर ओसंडून वाहणारा सुखवस्तूपणा. हातात वेगवेगळ्या ग्रहांच्या सोन्यात मढविलेल्या अंगठय़ा, गळ्यात जाडसर चेन आणि दुनिया मेरी मुठ्ठी मे.ं.असा चेहर्‍यावरचा भाव. साधारणत: पाटबंधारे किंवा बांधकाम विभागाच्या उच्च पदावरील अभियंत्याबाबत तुमचा-आमचा हाच अनुभव आहे.\nमात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनोरुग्ण ठरविलेले आणि ज्यांच्या पत्राने महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडविला ते विजय बळवंत पांढरे हा माणूस मात्र याला अपवाद आहे. सध्या लाईमलाईटमध्ये असलेल्या या माणसाला आपण भेटलो की, एका वेगळ्याच वल्लीला भेटल्याचं समाधान मिळतं. त्यांच्या पत्राने उठलेलं वादळ अजूनही शांत झालं नाही, या माणसाच्या चेहर्‍यावर मात्र त्याच्या कुठेही खुणा नाहीत. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर पांढरे सुटीवर गेलेत अशा बातम्या छापून आल्यात. मात्र त्यात काही तथ्य नाही. एक-दोन दिवस सुटी मिळाली की, पांढरेंची पावलं अनेक वर्षापासून त्यांचे गाव लाखनवाडय़ाकडे वळत असतात. सध्याही ते तिथेच आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावपासून 30 किमी अंतरावरील हे गाव अजित पवारांच्या राजीनाम्यापासून एकदम चर्चेत आलं आहे. वेगवेगळ्या संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, राजकीय नेते, माध्यमांचे प्रतिनिधी सार्‍यांची सध्या लाखनवाडय़ात गर्दी आहे. पांढरेंबद्दल सार्‍यांनाच कुतूहल आहे. प्रत्येक जण त्यांना भेटायला उत्सुक आहे. अनेकांना त्यांचा पराक्रम समजून घ्यायचा आहे. काहींना त्यांची संपूर्ण कुंडली जाणून घ्यायची आहे, तर काहींना त्यांचा वापर करता येऊ शकतो का, याची चाचपणी करायची आहे. पांढरे मात्र अगदी शांत आहेत. येणार्‍या-जाणार्‍या सर्वासोबत ते बोलतात. मात्र आपण काही वेगळं केलं असा भाव कुठेही नाही. अभिनिवेश तर अजिबात नाही. कुठलं श्रेय घेण्याचा प्रयत्नही नाही. अजितदादांच्या राजीनाम्याविषयात बोलतं करण्याचा प्रयत्न केला तरी काही हाती येत नाही. ”मी काहीही केलं नाही. अनेक वर्षापासून माझ्या खात्यातल्या\nअनियमिततेबाबत, गैरव्यवहाराबाबत वरिष्ठांना मी कळवीत असतो. अमरावती, जळगाव, पुणे व आता नाशिकमध्येही असतानाही वेळोवेळी वरिष्ठांना खात्यात काय सुरू आहे, हे पत्रव्यवहाराद्वारे सांगितलं आहे. हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे,” एवढंच ते सांगतात.\nलाखनवाडय़ातले विजय पांढरे हे मुख्य अभियंता आहेत, असं वाटतचं नाही. पांढरा सदरा, पांढरा पायजमा आणि गळ्यात पांढराच शेला गुंडाळलेले पांढरे येथे असले म्हणजे मुकुंदराज महाराज संस्थानच्या मंदिरात रात्री ‘ज्ञानेश्वरी’वर, ‘गीते’वर प्रवचन करतात. ‘ज्ञानेश्वरी’ हा त्यांचा आवडता विषय. ज्ञा��ेश्वरीच्या पद्यमय स्वरूपाचे अतिशय सोप्या, सर्वाना समजेल अशा मराठीत त्यांनी रूपांतर केले आहे. नामवंत कवी मंगेश पाडगावकर दररोज या अनुवादाचं वाचन करतात. त्यांनी त्याबद्दल पांढरेंचा गौरवही केला आहे. मूळ संस्कृत भाषेतील ‘भगवद्गीता’, ‘अमृतानुभव’ आणि ‘चांगदेव पासष्टी’ आदींच्या सुलभ भाषांतराचे कामही त्यांनी केले आहे. ”ज्ञानेश्वरी, भगवद्गीता केवळ पारायण वा निरूपणासाठी नाही, तर आयुष्य जाणतेपणानं कसं जगायचं हे सांगणारे ते ग्रंथ आहेत,” असं ते मानतात. पांढरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या जगण्यात त्यांच्या चिंतनाचं प्रतिबिंब दिसतं. कमालीचं साधं जीवन हे कुटुंब जगतं. गावाच्या काहीसं बाहेर एक साधं घर पांढरेंनी बांधलंय. या घरात गरजेच्या वस्तू सोडल्या, तर कुठलाही झगमगाट नाही. चैनीच्या वस्तू तर अजिबात नाहीत. त्यांची पत्नी मंगला आणि मुलं अभिषेक आणि विशाल येथेच राहतात. या दोघांचं शिक्षण केवळ दहावीपर्यंतच झालं. हा निर्णय पांढरेंनी समजून उमजून घेतलाय. ”आजच्या शिक्षणाचा आणि जगण्याचा काही संबंध नाही. शिक्षणानं माणूस शिक्षित होतो, शहाणा होत नाही,” असं ते मानतात. त्यामुळे लिहिण्या-वाचण्यापुरतं शिकणं पुरे असं म्हणत त्यांनी दोन्ही मुलांना शेतीत गुंतविलं. या कुटुंबाची लाखनवाडय़ात आठ एकर शेती आहे. केळी आणि सोयाबीनचं उत्पादन ते घेतात. लहानपणापासून मुलांवर श्रमसंस्कार घडतील, याची काळजी त्यांनी घेतली आहे. आपण समाजापासून वेगळे नाही. त्यांचाच एक भाग आहोत, ही भावना त्यांनी कुटुंबात रुजविली आहे. दुसर्‍या व चौथा शनिवारी आणि इतर सुटीच्या दिवशी पांढरे लाखनवाडय़ात येतात. प्रत्येक वेळी एसटीने येतात आणि एसटीनेच जातात. नाही म्हणायला एक जुनी मारोती व्हॅन त्यांच्याकडे आहे. मात्र प्रवासासाठी एसटीलाच त्यांची पसंती असते. महाविद्यालयीन जीवनात स्वामी विवेकानंदांचा पगडा असलेल्या पांढरेंच्या पूर्वजांचं मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील पहूर. मात्र अनेक वर्षापूर्वी ते लाखनवाडय़ात आलेत. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ते पाटबंधारे खात्यात रुजू झाले. सुरुवातीला साहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची नेमणूक झाली. कालांतराने कार्यकारी अभियंता म्हणून त���यांना बढती मिळाली. काही वर्षापूर्वी महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधनीच्या मुख्य अभियंतापदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी जिथे जिथे सेवा दिली आहे तिथे याच पद्धतीने काम केलं आहे. आपलं काम चोख करताना चुकीचं काही होत असल्यास कर्तव्याचा भाग म्हणून व्यवस्थेच्या चौकटीत राहूनच वरिष्ठांना त्यांनी वेळोवेळी माहिती दिली. सध्या गाजत असलेल्या सिंचन घोटाळ्याबाबत तीन-चार वर्षापासून वरिष्ठांना ते सावध करीत होते.मुख्यमंत्री व राज्यपालांना लिहिलेलं आपलं पत्र कसं बाहेर आलं, याची आपल्याला खरंच कल्पना नसल्याचं ते सांगतात. शासकीय अधिकारी अध्यात्माशी जोडले गेले तर चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत, असे त्यांना वाटते. जानेवारी महिन्यात नाशिकमध्ये संतसाहित्य संमेलन झाले होते. त्या संमेलनात ‘शासकीय अधिकारी आणि अध्यात्म’ या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले होते.\nआता अजित पवारांच्या एपिसोडनंतर लोक त्यांना खरोखरच बुवा, महाराज बनवायला निघाले आहेत. त्यांना शेंदूर लावण्याचा प्रयत्न अनेकांनी सुरू केला आहे. कोणाला त्यांच्यामध्ये खैरनार दिसतो आहे, कोणाला अण्णा, तर कोणाला केजरीवाल. ते मात्र स्वत:ला काहीही चिपकून घेत नाहीय. गीतेतल्या कर्मयोगावर ठाम श्रद्धा असलेले पांढरे ”आपण कुठलाही पराक्रम केला नाही. आपण कुठल्या राजकीय पक्षाविरुद्ध वा कुठल्या नेत्याविरुद्धही नाही. राजकारणाशीही आपल्याला काही देणंघेणं नाही. आपण फक्त कर्तव्य केलं. ते यापुढेही करत राहू,” एवढंच सांगतात. त्यामुळे लाखनवाडय़ातून बाहेर पडताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना तरळत असते. ही अशीही वेडी माणसं असतात तर..\n(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)\nPrevious articleप्रतिभाताई, त्यांना माफ करा..\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. ��ध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\n“अपनी मर्जीसे कहां अपने सफरके हम है..”\nअविस्मरणीय लेह- लडाख सहल\nकैसा यह मेरे जिस्म में इक शोर मचा है..\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/doc", "date_download": "2021-07-26T21:28:51Z", "digest": "sha1:MQ62SMOHSSZM2EMVGDRIWWMBSES333XU", "length": 3455, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:प्रारंभिक बौद्ध धर्म/docला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:प्रारंभिक बौद्ध धर्म/docला जोडलेली पाने\n← साचा:प्रारंभिक बौद्ध धर्म/doc\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:प्रारंभिक बौद्ध धर्म/doc या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:प्रारंभिक बौद्ध धर्म (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Raaneaa+se.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:08:30Z", "digest": "sha1:GOSLH6H5T3ZTNGWZ7DQVH3SAYRT7NZQF", "length": 3384, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Råneå", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधा���ोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Råneå\nआधी जोडलेला 0924 हा क्रमांक Råneå क्षेत्र कोड आहे व Råneå स्वीडनमध्ये स्थित आहे. जर आपण स्वीडनबाहेर असाल व आपल्याला Råneåमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्वीडन देश कोड +46 (0046) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Råneåमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +46 924 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनRåneåमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +46 924 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0046 924 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE/60cb773b31d2dc7be77360b5?language=mr", "date_download": "2021-07-26T18:57:24Z", "digest": "sha1:3LYMUQJQCG2QTUCRJPMOQ6FESPIFHENS", "length": 5348, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कपाशीच्या निरोगी वाढीसाठी 'भरोसा किट' सर्वोत्तम! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकपाशीच्या निरोगी वाढीसाठी 'भरोसा किट' सर्वोत्तम\n➡️ कापूस पिकाचे सुरवातीच्या अवस्थेत येणाऱ्या किडींचे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन व पांढऱ्या मुळ्यांची वाढ करून रोपाच्या निरोगी व जोमदार विकासासाठी 'भरोसा किट' वापराने अत्यंत फायद्याचे ठरेल. याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संबंधित उत्पादने - AGS-CN-035,AGS-CP-608,AGS-KIT-645 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020क्लिक करा. संदर्भ:- शेतकरी पुत्र हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nकाप��सपीक पोषणपीक संरक्षणव्हिडिओखरीप पिककृषी ज्ञान\nपहा साप्ताहिक हवमान अंदाज (२६ जुलै- ३० जुलै)\n👉 महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून उत्तर भागात १००२ हेप्टापास्कल तर दक्षिण भागावर १००४ राहण्यामुळे इतका अधिक हवेचा दाब सुरवातीस राहण्यामुळे कोकण वगळता उर्वरित...\nकृषि वार्ता | डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )\nसल्लागार लेखखरीप पिकरब्बीकापूसपीक संरक्षणपीक पोषणतणनाशकेकृषी ज्ञान\nफवारणी करताना कोणती काळजी घ्यावी\nशेतकरी बंधूंनो, पिकातील कीटनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी जेणे करून कोणतीही हानी होऊ नये. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या...\nकपाशीवरील मावा तुडतुडे किडींचे नियंत्रण\nशेतकरी बंधुनो, कपाशीच्या सुरवातीच्या वाढीच्या काळात मावा तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. या किंडींविषयी माहिती व त्यावरील नियंत्रण यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/srh-vs-kkr-ipl-2021-match-3-david-warner-wins-toss-hyderabad-opts-to-bowl-harbhajan-singh-makes-debut-for-kolkata-240714.html", "date_download": "2021-07-26T20:21:25Z", "digest": "sha1:CZPLRZILZ7P4ZCGJSALPQU7IEBXKPGZG", "length": 31796, "nlines": 230, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "SRH vs KKR IPL 2021 Match 3: कोलकाताविरुद्ध नाणेफेक जिंकून हैदराबादचा बॉलिंगचा निर्णय | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस ��िळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nSRH vs KKR IPL 2021 Match 3: कोलकाताविरुद्ध नाणेफेक जिंकून हैदराबादचा बॉलिंगचा निर्णय\nइंडियन प्रीमियर लीग 2021 च्या तिसऱ्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. आजच्या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकाता संघाकडून आजच्या सामन्यातून हरभजन सिंह डेब्यू करत आहे तर हैदराबादसाठी मागील मोसमात फक्त चार सामने खेळलेला भारताचा ज्येष्ठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे.\nडेविड वॉर्नर आणि इयन मॉर्गन (Photo Credit: PTI)\nSRH vs KKR IPL 2021 Match 3: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या तिसऱ्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात लढत होणार आहे. डेविड वॉर्नरचे (David Warner) सनरायझर्स आणि इयन मॉर्गनचे (Eoin Morgan) नाईट रायडर्स यांच्यातील सामनाचे न्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघाचा आजचा आयपीएल (IPL) 14 मधील पहिला सामना आहे. आजच्या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 14 व्या हंगामाची सुरुवात विजयाने करण्याचा मानस दोन्ही संघाचा असणार आहे त्यामुळे दोन्ही संघाने जबरदस्त प्लेइंग इलेव्हन निवडला आहे. लक्ष्य घेण्यासारखे म्हणजे कोलकाता संघाने अखेर 2012 मध्ये चेपॉकवर सामना जिंकला होता तर वॉर्नरच्या हैदराबादlला या स्टेडियमवर सर्व 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. (How to Download Hotstar & Watch SRH vs KKR IPL 2021 Match 3: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसं डाउनलोड कराल\nकोलकाता संघाकडून आजच्या सामन्यातून हरभजन सिंह (Harbhajan Singh) डेब्यू करत आहे तर हैदराबादसाठी मागील मोसमात फक्त चार सामने खेळलेला भारताचा ज्येष्ठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे. चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल असल्याने नाईट रायडर्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये भज्जीसह शाकिब अल हसनचा समावेश केला आहे. दुसरीकडे, वॉर्नरसह हैदराबादसाठी रिद्धिमान साहा सलामीला येईल तर जॉनी बेअरस्टोवर मधल्या फळीत धावा करण्याची जबाबदारी असेल. शिवाय, संघात मोहम्मद नबी आणि रशिद खानच्या रूपात दोन फिरकीपटू देखील आहेत.\nपहा हैदराबाद-कोलकाताचा प्लेइंग इलेव्हन\nसनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), मनीष पांडे, विजय शंकर, अब्दुल समद, मोहम्मद नबी, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि टी नटराजन.\nकोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन: इयन मॉर्गन (कॅप्टन), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, हरभजन सिंह, वरुण चक्रवर्ती, पॅट कमिन्स आणि प्रसिद्ध कृष्णा.\nMumbai Indians IPL 2021 Schedule: यूएई येथे मुंबई इंडियन्सच्या ‘पलटन’चा कधी, कोणाबरोबर होणार सामना; पाहा संपूर्ण वेळापत्रक\nIPL 2021: युएईमध्ये आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची BCCI ने केली घोषणा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक\nIPL 2021 Phase-2: आयपीएलच्या दुसरा टप्प्याचा रणसंग्राम 19 सप्टेंबरपासून, पहिल्या दिवशी 'या' दोन संघात होणार भिडत\nIND vs SL T-20: भारत विरूद्ध श्रीलंका सामन्याआधी शिखर धवनचे मोठे विधान, 'अशी' असेल खेळाची रणनीती\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष���ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nTokyo Olympics 2020: भवानी देवी हिने तलवारबाजी मध्ये दणदणीत विजय मिळवत रचला इतिसाह, ठरली पहिली भारतीय तलवारबाज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-26T20:54:12Z", "digest": "sha1:C6S4CGAH6VBZZ6AMF4527PVNFICJD7YT", "length": 46071, "nlines": 133, "source_domain": "mediawatch.info", "title": "वादळाचा संसार - Media Watch", "raw_content": "\nHome featured वादळाचा संसार\nबच्चू कडू हे एक वादळ आहे. हे वादळ जेव्हा घोघावतं तेव्हा भल्याभल्यांची तारांबळ उडते. हजारो लोकांना आपल्याकडे खेचून घेण्याची चुंबकीय ताकद तर या वादळात आहेच; सोबतच त्यांना रस्त्यावर उतरविण्याची किमयाही ते सहज करतं. सामान्य माणसांच्या वेदनांनी कळवळणारं मन या वादळाला इतरांपेक्षा वेगळं करतं. जनतेच्या प्रश्नासाठी जेव्हा तो व्यवस्थेशी भिडतो तेव्हा त्याला कोणत्याच परिणामांची तमा नसते. सामान्यांच्या त्या लढाईत तो कोणाचाच उरत नाही, अगदी स्वतःचाही. तो तेव्हा असतो केवळ संघर्षयात्री. अशा या वादळाला कुठल्याच मर्यादा वा सीमारेषेत थोपवून धरता येत नाही. बांधून ठेवता येत नाही. ‘कलंदर’, ‘अवलिया’ अशा विशेषणात अगदी फिट्ट बसणार्‍या या माणसासोबत संसार करणं म्हणजे निखारा पदरात बांधून घेण्याजोगच आहे. निखारा विझायलाही नको अन् पदर पेटायलाही नको.\nही अवघड कसरत करणार्‍या सौभाग्यवती नयना बच्चू कडूंना त्यांच्या आईने बच्चू यांच्याशी लग्न होण्यापूर्वी १८ वर्षांपूर्वी असाच काहीसा सल्ला दिला होता. ‘बाई गं त्यांच्याशी संसार करणं म्हणजे छातीला गोटा लावणं आहे. विचार कर.’\nपण त्या मुलखावेगळ्या पोरीला तरी कुठे परिणामांची फिकीर होती तिचीही स्वप्नं काही वेगळीच होती. नयना कडू सांगतात, ‘मला चारचौघींपेक्षा वेगळा नवरा हवा होता. मला दिसण्याचं काही नव्हतं. पण पोरगा भरपूर शिकलेला असावा. त्याला स्वतःचं व्यक्तिमत्त्व असावं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो ११ ते ५ च्या चाकोरीत अडकलेला नसावा, असं मला वाटायचं.’\nगुलाबराव महाराजांच्या माधान येथील पंडितराव मोहोड या शिक्षकाची ज्येष्ठ कन्या असलेली नयना एम.ए. फायनलला असताना तिच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. मुले पाहायला येऊ लागली. अशातच काही नातेवाइकांकडून बेलोऱ्याच्या बच्चू कडूंचं स्थळ सांगून आलं. हे नाव तेव्हा सामाजिक व राजकीय क्षेत्रात गाजायला लागलं होतं. मजेची बाब म्हणजे, आपण बरं आणि आपला अभ्यास बरा, अशा विश्वात असलेल्या नयना कडूंना तेव्हा या माणसाबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांच्या घरातली मंडळी व नातेवाइकांना मात्र बच्चूंच्या पराक्रमांची चांगलीच कल्पना होती आणि त्यामुळे या स्थळाला आई बहिणीसह सर्वांच�� विरोध होता.\nबच्चूंचे तेव्हाचे कारनामे कितीही चर्चेचा विषय असले तरी लग्नाच्या बाजारात त्याच qualification घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणारा असंच होत. मोहोडांच्या घरात त्यावेळी उठलेले तरंग नयना कडूंच्या शब्दात ऐकण्याजोगे आहेत.- ‘घरी काका व बाबा सोडून कोणीच या स्थळाला अनुकल नव्हते. आईचं म्हणण होतं, पोरगा चांगला आहे पण ज्या घरात नवरा सतत बाहेर राहतो, तेथे बाईची किंमत राहत नाही. शिवाय सहा भाऊ व चार बहिणी असलेल्या बच्चूंच्या मोठ्या कुटुंबाचीही तिला चिंता होती. तुला कामाची सवय नाही. तुझं कस होईल असं ती म्हणायची. बहिणीचाही तीव्र विरोध होता. तुला आता जरी बरं वाटत असलं तरी पुढे त्रास होईल, असं त्या सांगायच्या. बच्चूंच्या घरीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. शिकलेली पोरगी आपल्याकडे कशी adjust होईल, यावर तिथे चर्चा होती.’\n‘अशा परिस्थितीतही यांचं व माझं लग्न झालं यासाठी माझ्या वडिलांना शंभर टक्के मार्क द्यावे लागतील. सर्वांचा विरोध असतानाही ते आपल्या मतावर ठाम होते. २००३ च्या उन्हाळ्यात लग्न पक्कं झालं. बच्चूभाऊ जावयांसोबत जेव्हा मला पाहायला आले तेव्हा यांनी कोणत्याही अटी घातल्या नाहीत, प्रश्नही विचारले नाहीत. फक्त वडिलांना सांगितलं- ‘लग्न माझ्या पद्धतीने होईल. भगतसिंग जयंतीच्या दिवशी अपंगांना सायकल वाटप करुन वगैरे..\nलग्न पक्कं झालं. मात्र लग्न जुळणं ते लग्न होणं हा सहा महिन्यांचा काळ नयना मोहोड यांच्यासाठी मानसिक संघर्षाचा काळ होता. आपण हो तर म्हटल पण आपण तेथे adjust होऊ का कायम लोकांच्या गराड्यात राहणार्‍या, आंदोलनं करणार्‍या त्याला प्रेम वगैरे समजेल का कायम लोकांच्या गराड्यात राहणार्‍या, आंदोलनं करणार्‍या त्याला प्रेम वगैरे समजेल का असे अनेक विचार डोक्यात यायचे. एखाद्या वेळी असंही वाटायचं, आता नाही म्हणायच का असे अनेक विचार डोक्यात यायचे. एखाद्या वेळी असंही वाटायचं, आता नाही म्हणायच का डोक्यात अशी घालमेल असताना एकदा बाबा व मी एकत्र बसले. त्यांनी डोक्यावर हात ठेवला.- ‘बेटा, सर्वाचा विरोध घेऊन मी लग्न पक्कं केलं. तुला काय वाटतं डोक्यात अशी घालमेल असताना एकदा बाबा व मी एकत्र बसले. त्यांनी डोक्यावर हात ठेवला.- ‘बेटा, सर्वाचा विरोध घेऊन मी लग्न पक्कं केलं. तुला काय वाटतं’ त्याक्षणी अतिशय आश्वासक स्वरात त्यांनी वाईटात वाईट काय होऊ शकतं. हे मला समजावून सांगितले. माणसाच जीवन, नियती नशीब, मृत्यू यावर चर्चा झाली आणि माझ्या डोक्यातील गोंधळ संपला. नयना कडू तेव्हाची मनःस्थिती आणि वादळासोबत संसार करण्याची मनोभूमिका कशी तयार केली, याबाबत सांगत होत्या.\nसाखरपुडा ते लग्न हा काळ तसा रोमँटिक असतो. मात्र नयना व बच्चू कडू यांचेसाठी तसं नव्हतं. ‘लग्न जुळल्यानंतर तीनेक महिने तर आमच बोलणंच झालं नाही. आमच्या घरी टेलिफोन होता. पण सर्वांसमोर बोलता येत नसे. एखाद्या वेळी यांच्या मित्राच्या मोबाइलवर बोलणं व्हायचं. तेव्हा हे काय बोलायच…तर आमच्या घरी डोक्यावर पदर घ्यावा लागेल. घरी लहान मुलं खूप आहेत. तुला त्यांना सांभाळावं लागेल वगैरे… वगैरे… रोमँटिक वगैरे कधी बोलल्याचं मला आठवत नाही. सहा महिन्यात एकदाच पत्रिका पक्की करताना भेट झाली. तीही सर्वांसमोर. एकदा दोघांनीच भेटायचं ठरवलं. पण हे नेमके आजारी पडले. पण या सहा महिन्यात एक गोष्ट समजली. या माणसाला प्रेम कळतं. आपल्या मनात काय आहे हे याला नक्की उमजेल,हा विश्वास त्या दिवसांत निर्माण झाला .-नयना कडू तेव्हाच्या आठवणी उलगडतात.\nबच्चू कडू व नयना कडू २ ऑक्टोबर २००३ ला चांदूरबाजार भक्तिधाम येथे विवाहबद्ध झाले. लग्नाला गो.रा. खैरनार, बी.टी. देशमुख, नरेशचंद्र ठाकरे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. चांदरबाजारात हे लग्न तेव्हा चर्चेचा विषय होते. बच्चू कडू हे नाव प्रकाशझोतात असलं तरी नयना मोहोड या नावाभोवतीही तेव्हा वलय निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. काही कार्यक्रमांमध्ये नयना यांनी केलेली भाषण चांगलीच गाजली होती. एका कार्यक्रमात नामवंत वर्‍हाडी कवी विठ्ठल वाघ यांनी नयनाचं भाषण ऐकून तिचा उल्लेख ‘वाघाची माय’ असा केला होता. वर्तमानपत्रांनी त्या घटनेला चांगली प्रसिद्धी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर फोकसमध्ये असलेल्या या दोघांचं लग्न चांगलंच गाजलं. अनेकांना तर हे love marriage आहे, असंच वाटल.\nलग्नानंतर बेलोर्‍यात सहजीवनाला सुरुवात झाली. नयना वहिनीसाठी ते विश्व संपूर्णतः नवीन होतं. एका छोट्या कुटुंबातून त्यांनी मोठ्या खटल्यात प्रवेश केला होता. तेथे त्यांना तेव्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा. तेव्हाच्या अनेक गमती-जमती आहेत. त्यांच्या जावा चुलीवर सराईतपणे स्वयंपाक करायच्या. भराभर पोळ्या करायच्या. यांची मात्र प्रत्येक पोळी जळायची. पोळीत वेगवेगळे आकार उमटायचे. नयना वहिनीचे चुलीवरच्या स्वयंपाकाचे प्रयोग त्यांच्या तोडूनच ऐकण्याजोगे आहेत. अंगावरची हळद सुकत नाही तोच काही दिवसात नयना कडूंनी चांदुरबाजारच्या जी.आर. काबरा कनिष्ठ महाविद्यालयात Contributory lecturer म्हणून पुन्हा काम सुरु केलं. बच्चूभाऊ तेव्हा रोज त्यांना चांदूरबाजारला मोटारसायकलने सोडून द्यायचे व घ्यायला पण यायचे. ‘ते दिवस खुप सुखद होते. नवर्‍याच्या पाठीमागे बसून सारा शीण विसरायला व्हायचं. एकमेकांना समजून-उमजून घेणं सुरु झालं होतं. तेव्हा जाणवलं, या लढाऊ माणसाच्या कप्पा खूप हळवा आहे. तो खूप भावनिक आहे. त्या प्रवाहात तो गेला की, त्याला बाहेर काढणं जड जातं.’- नयना वहिनी लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवासातील सुखद आठवणीत चांगल्याच रमतात.\nहे रम्य दिवस फार टिकले नाहीत. बच्चू कडूंसारखं वादळ या भावनिक गुंताळ्यात फार दिवस अडकून राहण शक्यच नव्हत. काही दिवसांतच त्यांची आंदोलनं सुरु झालीत. लग्नानंतरची पहिली दिवाळी कुठल्याही विवाहितेसाठी किती महत्त्वाची असते पण हा बहाद्दर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या बायकोला घेऊन पूर्णा नदीच्या पात्रात उपोषणाला बसला. नयना कडू सांगतात, ‘तेव्हाच लक्षात आलं. आपली परिक्षा सुरु झाली. याचे एकापाठोपाठ एक आंदोलनं लढे सुरु होते. मला सगळ्याच गोष्टी माहीत नसायच्या. एकदा यांनी अर्धदफन आंदोलन केलं. दोन-तीन दिवसानंतर त्या आंदोलनातील भयावहता मला कार्यकर्त्यांकडून कळली. तेव्हा आयुष्यात मी प्रथमच भीती अनुभवली. तेव्हा आणखीही एक गोष्ट लक्षात आली. हा माणूस जिवावर बेतले ते आपल्याला सांगलेच असं काही नाही.’\nयाच दरम्यान बच्चू कडूंची एक सवय त्यांच्या भीतीत भर घालून गेली. ‘तुम्हाला ऐकायला नवल वाटेल पण; मोटारसायकल चालविताना हे अनेकदा झोपतात. मी देवाच्या (मुलगा) वेळेस Pregnant होते तेव्हाची गोष्ट. एकदा चांदूरहून बेलोर्‍याला येत असताना मोटरसायकल रस्त्यावरुन खाली उतरली. वाकडी-तिकडी चालायला लागली. मी समोर वाकून पाहते तर हे चक्क झोपलेले. माझा धरकाप उडाला. लगेच गाडी थांबविली. एका झाडाखाली यांना विश्रांती घ्यायला लावली. तेव्हापासून नवीनच घोर लागला. हे रात्री-बेरात्री घरी येतात. मोटारसायकलवर काही कमी-जास्त झाले तर हा विचार डोक्यातून जात नव्हता. मी कायम चिंतेत राहायला लागले. अनेक रात्री मी जागून काढल्या. मात्र एका र��त्री मला स्वप्न पडलं. हे गाडी चालवीत आहेत आणि मागे गुलाबराव महाराज बसले आहेत. तेव्हापासून भिती निघून गेली.’ – नयना कडू आमदार बच्चू कडूंच्या अनोख्या सवयीबाबत आपल्याला सांगतात.\nथोरला बाजीराव घोड्यावरच झोप घेत असल्याच्या कथा आपण ऐकून आहोत. मात्र हे मोटरसायकलीवरचं झोपणं नवीन कथांना जन्म देणारं आहे.\n२००४ सालची लोकसभा निवडणूक लागली. बच्चू कडूंच्या आयुष्यातील ते एक अविस्मरणीय पर्व आहे. सामान्य माणूस प्रेम-प्रेम करतो म्हणजे नेमके काय करतो, याचा भावनोत्कट अनुभव कड़ दाम्पत्याला या निवडणुकीत आला. हजारो लोक वेड्यासारखे कामाला लागले. अमरावतीत ’न भूतो’ अशी विशाल मिरवणूक निघाली. लोक वर्गणी करून बच्चूला पैसे देत होते. ही निवडणूक बच्चू लढवीत नसून लोक लढत आहेत, असा अभूतपूर्व माहोल होता. वातावरण असं भारलेलं असताना बायकोला मागे राहून कसं जमेल त्यावेळी नयना कडूंना सहावा महिना लागला होता. त्या अवस्थेत पहिल्या बाळंतपणाचे लाड करून घेण्याऐवजी ही बाई रणरणत्या उन्हात नवर्‍यासाठी पायपीट करीत होती. नयना कडूंच्या तोंडून तो अनुभव ऐकताना आपण हेलावून जातो.\n‘त्या अवघडलेल्या अवस्थेत मी रोज सात-आठ तास सभा करायची. त्या अवस्थेत डायसच्या पायर्‍या चढताना-उतरताना माझा जीव निघायचा. रोजच्या सभांसोबत घराघरांत, वस्त्यावस्त्यांत जाऊन प्रचार तो वेगळाच. जिवाची लाही-लाही व्हायची. चक्कर यायचे. अनेकदा सभा आटोपली की दुसर्‍या गावात जाताना गाडीत पोतं ओलं करून मी ते पायाखाली ठेवायचे. हे सारं करताना घरातील कामांपासून सुटका नसायची. कामं टाकून मला जाता येत नसे. सकाळी पाचला उठून सारी कामे उरकून मी बाहेर पडे. पाठ टेकायला रात्रीचे दोन व्हायचे. या काळात यांना बोलायचीही सवड नव्हती. काही मिनिटांसाठी घरी आले तरी हे आपल्याच तालात असायचे. यांचेशी बोलायची भीती वाटायची. खूप दगदगीचे दिवस होते ते. आठवलं तरी अंगावर शहारे येतात. मात्र त्या दगदगीतही काही अनुभव मोरपीस फिरविल्यासारखं सुख द्यायचे. माझी एवढी मेहनत पाहून एखादी म्हातारी जवळ घ्यायची. म्हणायची, ’पोरी, तू एवढी फिरते आहेस. तुझा नवरा नक्की निवडू येईल बघ.’\nअनेक बायका बच्चू कडूची बायको कशी आहे हे पाहायला यायच्या. कौतुकाने माझी दृष्ट काढायच्या. शरीराला जीव भारी असल्याच्या कठीण काळातील त्या मेहनतीच नवर्‍याला कौतुक होत का आपण व���चारतो. ‘त्या निवडणूक रणधुमाळीत तर यांना माझ्याशी बोलायलाही फुरसत नव्हती. नंतर त्यांना कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली असावी. त्यानंतर मात्र त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं.- ‘त्या काळात तू खूप सहन केलंस.’ बाईला दुसर काय हव असतं आपण विचारतो. ‘त्या निवडणूक रणधुमाळीत तर यांना माझ्याशी बोलायलाही फुरसत नव्हती. नंतर त्यांना कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली असावी. त्यानंतर मात्र त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं.- ‘त्या काळात तू खूप सहन केलंस.’ बाईला दुसर काय हव असतं\nत्या २००४ च्या निवडणुकीत जनतेचं अपार प्रेम व कार्यकर्त्यांच्या जिवापाड मेहनीनंतरही बच्चू कडू थोडक्यात हरले. मात्र तो संघर्ष वाया गेला नाही. सहाच महिन्यात जनतेने त्यांना विधानसभेत पाठविले. बच्चूभाऊ आमदार झाले. आमदार झाल्यानंतर कोणाच्याही आयुष्यात मोठे बदल होतात. तसे बदल कडू दाम्पत्याच्या जीवनात झालेत का आयुष्यातील संघर्ष कमी झाला आयुष्यातील संघर्ष कमी झाला आयुष्य सोपं झालं का आयुष्य सोपं झालं का या प्रश्नांना नयना वहिनी अतिशय सुरेख उत्तर देतात, ’प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्याचं, व्यवस्थेविरुद्ध लढणार्‍याचं आयुष्य कधीच सोपं होत नाही. संघर्ष हा यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. Settelement हा विषयच यांना कळत नाही. तो विषय ते गंभीरतेने घेतही नाहीत. आमदार झाल्याचा फायदाच सांगायचा झाल्यास, यांचं आमदारकीचं नियमित मानधन तेवढं यायला लागलं. आर्थिक वणवण थोडी कमी झाली. पण इतर व्याप आणखी वाढलेत. गर्दी वाढली.’\nकायम माणसांच्या कोंडाळ्यात व त्यांच्या प्रश्नांचा गुंता सोडविण्यात व्यस्त राहणार्‍या बच्चू कडूंच्या आयुष्यात नयना कडूचं नेमकं स्थान कोणतं. याची आपल्याला उत्सुकता असते. – ‘तुम्हाला खरं सागू का, हा माणूस अतिशय हळवा आहे. उत्कट आहे. पण कोण्या एका ठिकाणी हे नाही गुंतून राह शकत. स्पष्ट सांगायला हरकत नाही, मी यांची Priority निश्चित नाही. तो माणूस कामाशिवाय राहूच शकत नाही. गेली अनेक वर्षे मी त्यांना पाहते आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं विश्लेषण करणं फार कठीण आहे. वैयक्तिक संबंधांपेक्षा त्यांच्यासाठी समाजाची दुःख मोठी आहेत. त्यांच्या या वृत्तीचा अभिमान वाटतो आणि त्याचवेळी आपण त्यांची Priority नाही, याची खंतही वाटते.’\nगंभीर विषयातून बाजूला काढून आपण नयना कडूंना विचारतो, ’पण नवरा म्हणून ब��्चू कडू कसे आहेत कधी भांडणं वगैरे होतात की नाही कधी भांडणं वगैरे होतात की नाही’ नयनावहिनी सांगतात – ’नवरा म्हणन यांना ’इगो’ अजिबात नाही. आंघोळीसाठी स्वतः पाणी काढन घेतात. मी कामात असले तर स्वतःचं जेवण स्वतः वाढूनही घेतात. एखादी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे झाली नाही की मात्र ’बह्याड’, ’मॅड’ या शब्दांनी माझा उद्धार होतो. काही वेळा त्यांच्यातला नवरा वर येतो. शर्टाचं बटण तुटलं असेल आणि आपलं लक्ष नसेल तर बडबड होते. आमच्यात भांडणंही होतात. कधी कधी हे खूप तुसडेपणाने बोलतात. ’तुले कायी कळत नायी. तू बह्याड आहे,’ असं म्हणतात. तेव्हा वाईट वाटतं. मात्र हे चिडले म्हणजे मी उलट उत्तर देत नाही. भांडणं मिटविण्यातही तेच पुढाकार घेतात. तेव्हा खूप मस्का लावतात. आपली चूक कबूल करतात’ – नयना वहिनी अवलिया माणसासोबतच्या संसारातील खट्टे-मिठे अनुभव सांगतात.\nया दोघांच्या लग्नाला आता जवळपास साडेचार वर्षे झालीत. या एवढ्या वर्षांत बच्चू एकदाच नयना कडूंना बाहेर फिरायला घेऊन गेलेत. ’दिलीला एक कार्यक्रम होता. आम्ही तेव्हा पहिल्यांदा विमानात बसलो. विमानात प्रवेश केल्याबरोबर हे म्हणाले ’नयना, आज आपण लोकांमुळे विमानात बसू शकलो.’ यांच्या डोक्यात हे असं कायम सुरू असतं. त्यानंतर दोघांनी कुठे गेल्याचं आठवत नाही. एरवी आमच्यासोबत कायम कार्यकर्ते व पेशंट असतात.’ बच्चू कडूंच्या आवडी-निवडींबाबत आपण छेडताच नयना कडू सांगतात, ’माणसांच्या समस्या सोडविणे एवढंच एक व्यसन यांना आहे.\nत्या व्यतिरिक्त सांगायचं झाल्यास पोहायला यांना मनापासून आवडते. मोकळा वेळ असला, तर नाना पाटेकरचे चित्रपट आवडीने पाहतात. पुस्तकं वगैरे वाचत नाहीत. वाचनाने काही फरक पडत नाही, असे ते मानतात. आयुष्यात एकमेव ’श्रीमान योगी’ हे पुस्तक यांनी वाचलंय. गांधीजींचे ’सत्याचे प्रयोग’ अर्धवट वाचलं.\n‘जबर आत्मविश्वास हा यांच्या व्यक्तिमत्त्वातील Strong Point आहे. एखादी गोष्ट आपण करू शकत नाही, असे त्यांना वाटतच नाही. एखाद्या विषयात डोकं घातलं की पार उधळून देतात. जिवावर उदार होतात.’ नयना कडूंना बच्चूंच्या याच स्वभावाची भीती वाटते. यांनी स्वतःला थोडा आवर घालावा, स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असं त्यांना वाटतं. पण काळजी हा विषय बच्चू कडूंच्या गावी नसतो. कुठल्याही स्त्रीप्रमाणे नयना कडूंच्याही काही अपेक्षा आ��ेत. ’इतरांप्रमाणे आपलंही एक स्वतःचं घर असावं. घर चालविण्यासाठी ठरावीक Income Source असावा, अडचणी सांगून येत नाहीत. त्यामुळे गाठीशी थोडाफार पैसा असावा.’ पण बच्चूंना हे पटत नाही. आपण असं काही बोललो की ते म्हणतात, ’आपल्यावर वाईट दिवस आले, तर समाज आपल्याला मदत करणार नाही’ आपला चेहरा पाहून हे म्हणतात, ’तू काळजी करू नको. काम पडलं तर मी चहाचं कॅन्टीन लावेल.’ यावर आपण काय बोलायचं\nकोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचा हा कणखरपणा बच्चूंमध्ये कुठून आला नयना कडू याचं सारं श्रेय आपल्या सासूला देतात. ‘आज हे जे काही आहेत त्यात आईचा फार मोठा वाटा आहे. प्रत्येक भल्याबुर्‍या प्रसंगात त्यांनी याची पाठराखण केली उद्या काही बरं वाईट झााल, तर बाकी कोणाच सांगता योणार नाही पण, आई आामच्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहतील, याची मला खात्री आहे. बच्चूची खर्‍या अर्थाने ताकद कोण असेल तर त्या आईच आहेत.’- नयना वहिनी सासूच ऋण कृतज्ञतापूर्वक नमूद करतात.\nहे सुद्धा नक्की वाचा – कहाणी बच्चूभाऊ आणि नयनावहिनीसोबतच्या स्नेह्बंधाची\nबच्चूसोबत आयुष्याची साथ निभविताना नयना कडूंना लहान वयातच खूप बदलावं लागलं नवरा संघर्षयात्री असला की, तसंही बाईला खूप सोसावं लागतं. ते सोसण त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसतं. बच्चू कडू या वादळासोबत संसार करताना काय गमवावं लागलं या प्रशाला उत्तर देताना त्या झटकन सांगतात, ’निवांतपणा, मला शांतपणे जगायला आवडतं. पण, आता आयुष्यात निवांतपणाला जागा नाही,मी साहित्याची विद्यार्थिनी असल्याने काहीसा Romantism डोक्यात होता. तोही बाजूला ठेवून आता वास्तविकतेला भिडणं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही काही घडू शकतं, यासाठी मनाची कायम तयारी ठेवावी लागते.’\nआयुष्यातील काही स्वप्नं बाजूला ठेवावी लागली असली तरी नयना कडूंना आज त्याची अजिबात खंत नाही. उलट लढाऊ नवर्‍याच्या कर्तृत्वाचा अभिमान त्यांच्या चेहर्‍यावर साफ झळकतो. ’आज त्यांची स्वप्नं माझी स्वप्नं झाली आहेत. मला एकाच गोष्टीची खंत आहे, मी त्यांच्या गतीची बरोबरी नाही करू शकत. त्यांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत. पण मी ठरवलंय, ऊर फाटेपर्यंत त्यांच्यासोबत धावायचं, सारं झोकून द्यायचं. नयना कडूंच आज परमेश्वराजवळ एकच मागणं आहे. ’तो हरला, तो थकला’ असं कधीही कोणी म्हणायची पाळी येऊ नये. आणि हो…, ’या अवलिया माणसासोबत प्रत्येक जन्मात संसार करायला मला आवडेल,’ हे सांगायलाही त्या विसरत नाहीत.\n(ही मुलाखत २००६ साली दैनिक ‘लोकमत’ साठी घेतली होती . प्रस्तुत लेखकाच्या ‘आमदार सौभाग्यवती’ या पुस्तकात या मुलाखतीचा समावेश आहे .)\n(लेखक ‘मीडिया वॉच’ वेब पोर्टल व दिवाळी अंकाचे संपादक आहेत)\nPrevious articleपंडित नेहरू-एडविनाची उत्कट प्रेमकहाणी\nNext articleअखेर आज त्याचे श्वास थांबले…\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nखूप सुंदर अविनाश दादा…\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8", "date_download": "2021-07-26T18:54:56Z", "digest": "sha1:JLEIYJX7LGTDVTVVAR3VB4JXUL2NGUD4", "length": 6064, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनतोल फ्रांस - विकिपीडिया", "raw_content": "\n१६ एप्रिल १८४४ (1844-04-16)\n१२ ऑक्टोबर, १९२४ (वय ८०)\nसाहित्यातील नोबेल पारितोषिक (१९२१)\nअनतोल फ्रांस (फ्रेंच: Anatole France; १६ एप्रिल १८४४ - १२ ऑक्टोबर १९२४) हा एक प्रसिद्ध फ्रेंच साहित्यिक होता. त्याच्या कादंबरी व इतर लेखनासाठी फ्रांसला १९२१ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nक्नुट हाम्सुन साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते\nइ.स. १८४४ मधी��� जन्म\nइ.स. १९२४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१५ रोजी ११:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/it-minister-ravi-shankar-prasad-over-25800-online-banking-fraud-cases-reported-in-2017/", "date_download": "2021-07-26T19:03:51Z", "digest": "sha1:CBSGKFAYL5D6DVRB4ALV5FL2RFYS6PF4", "length": 20544, "nlines": 155, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "IT Minister Ravi Shankar Prasad over 25800 online banking fraud cases reported in 2017 | देशात जनतेच्या १७९ कोटीची ऑनलाईन लूट, महाराष्ट्र अव्वल स्थानी. | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nदेशात जनतेच्या १७९ कोटीची ऑनलाईन लूट, महाराष्ट्र अव्वल स्थानी.\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nनवी दिल्ली : सरकारने डिजिटल इंडिया च्या नावाने ढोल बडवले खरे, पण त्याच मोदी सरकारने ऑनलाईन व्यवहारासाठी लागणारी सुरक्षा आणि त्यावरील उपाय यावर किती विचार केला आहे यावरच विचार करायला लावणारी आकडेवारी समोर आली आहे.\nस्वतः माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीच ही ऑनलाईन फसवणुकीची आकडेवारी प्रसारित केली आहे. २१ डिसेंबर २०१७ पर्यंत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग म���र्फत ऑनलाईन ग्राहकांची तब्बल १७९ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.\nतर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने प्रसारित केलेल्या आकडेवारीत केवळ गेल्या ३ महिन्यात ऑनलाईन फ्रॉडची तब्बल १० हजार २२० प्रकरण समोर आली आहेत. त्यात एकूण आकडा १११. ८५ कोटी इतका आहे असे रिझर्व्ह बँकेने प्रसारित केलेल्या आकडेवारीत समोर केले आहेत.\nऑनलाईन चोरट्यांच्या एकूण डल्ल्या पैकी तब्बल १२. १० कोटी रुपये महाराष्ट्रात ऑनलाईन लुटले गेल्याचे समोर आले आहे. एक लाखांपेक्षा जास्त किमतीची ऑनलाईन लूट झालेली एकूण ३८० प्रकरणं तर एकट्या महाराष्ट्रात समोर अली आहेत.\nएकूण ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्रानंतर हरियाणा (२३८ प्रकरणं), कर्नाटक (२२१ प्रकरणं), तामिळनाडू (२०८ प्रकरणं) आणि दिल्ली (१५६ प्रकरणं) समोर आली आहेत.\nमागील बातमी पुढील बातमी\nBLOG - अच्छे दिन'च्या प्रतीक्षेत\nएकूणच २०१४ मधील लोकसभा निवडणुका असो कि राज्यभर झालेल्या विधानसभा निवडणुका “नरेंद्र मोदी” या शब्दाला साथ लाभली होती ती काही घोष वाक्यांची. त्यातील काही घोषवाक्य आजही मतदारांच्या चांगली लक्ष्यात आहेत उदाहरणार्थ ‘अच्छे दिन आने वाले है’ आणि ‘अब कि बार मोदी सरकार’ आणि या घोषणांनी भुललेल्या आणि काँग्रेस आणि यू.पी.ए च्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या मतदारांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, मोठया अपेक्षेने मोदींवर विश्वास ठेऊन भरगोस मतदान करून बहुमताने निवडून आणलं.\nदेशात जनतेच्या १७९ कोटीची ऑनलाईन लूट, महाराष्ट्र अव्वल स्थानी.\nऑनलाईन चोरट्यांच्या एकूण डल्ल्या पैकी तब्बल १२. १० कोटी रुपये महाराष्ट्रात ऑनलाईन लुटले गेल्याचे समोर आले आहे. एक लाखांपेक्षा जास्त किमतीची ऑनलाईन लूट झालेली एकूण ३८० प्रकरणं तर एकट्या महाराष्ट्रात समोर अली आहेत.\nभाजप खासदार नेपालसिंह यांची मुक्ताफळे, सैन्यात जवान असाल तर जीव जाणारच...\nभाजपचे उत्तर प्रदेशातील रामपूरचे खासदार नेपाळसिंह यांना पत्रकारांनी पुलवामाच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी ही विक्षिप्त प्रतिकिया दिली आहे. सैन्यातील जवान हे रोजच मरतात. इतकंच नाही तर जगाच्या पाठीवर असा कोणता देश आहे जिथे युध्दात सैनिक मरत नाहीत असं ही ते बरगळले.\n२०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार : रामदास आठवले\nगुजरात आणि राज्यस्थानमधील निकालांचा हवाला देत ���गामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील अस भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.\nमोदींसाठी २०१९ मधील लोकसभा निवडणूक बिकट, नाराज मित्रपक्ष वाढतच आहेत.\nमहाराष्ट्रातील शिवसेना, आंध्र प्रदेश मधील टीडीपी आणि त्यात आता एनडीए मधील अजून एका मोठ्या घटक पक्षाची वाढ झाली आहे.\nराहुल गांधींची थेट कुत्र्याशी तुलना, भाजप खासदारांचा जिभेवरचा तोल सुटला.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पीएनबी घोटाळ्यासंबंधी केलेल्या ट्विट ला उत्तर देताना यूपीतील भाजप खासदाराचा जिभेवरचा तोल सुटला.\nनारायण राणेंनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्वीकारली\nमाजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्वीकरली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची दिल्लीत अमित शहा यांच्याशी चर्चा झाली होती.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते ���गाने पाहिले - संजय राऊत\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6319", "date_download": "2021-07-26T18:41:04Z", "digest": "sha1:JT2OAQEYZGHJYME4SE4BIWNIE6DP2PAI", "length": 8081, "nlines": 132, "source_domain": "abhivrutta.com", "title": "कृत्रिम टाक्यांमध्ये गणेशबाप्पाला निरोप | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर कृत्रिम टाक्यांमध्ये गणेशबाप्पाला निरोप\nकृत्रिम टाक्यांमध्ये गणेशबाप्पाला निरोप\nनागपूर : यंदा कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा �� करण्याच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर राज्यातील समस्त भाविकांनी नियमांचे पालन करून श्री गणेश विसर्जन केले. अनेक शहरात घरगुती गणेश विसर्जनाला मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली.\nस्वत:सह इतरांच्या सुरक्षेसाठी अनेकांनी जबाबदारीची भूमिका घेउन घरी किंवा स्थानिक पातळीवर प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम टाक्यांमध्ये गणेशबाप्पाला निरोप देण्यात आला. तसेच, अनेकांनी घरगुती गणपतीचे विसर्जन घरीच आटोपून घेतले.\nदरम्यान, दरवर्षी गणेश मूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध असलेले तलाव बंद करण्यात आले होते.\nतसेच, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडण्याकडे लक्ष द्यावे. बाहेर कृत्रिम टाक्यावर कोणत्याही प्रकारे विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी घरीच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, अशा प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी सामंजस्याने प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.\nPrevious articleप्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंतिम संस्कार\nNext articleपूरबाधित, व्यावसायिकांचे लवकरच पुनर्वसन\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://gangadharmute.wordpress.com/2017/07/", "date_download": "2021-07-26T20:50:28Z", "digest": "sha1:RZLWT62IK5HLO6KYKFONHSZZMIPAD4ZU", "length": 44623, "nlines": 553, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "जुलै | 2017 | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोट���)\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\nसंपादकीय : अंगारमळा – वर्ष १, अंक २ : मार्च २०१७खरा शेती साहित्यिक कोण\nशेतकर्‍यांची बाजू घेऊन लढण्यार्‍या लढवैय्यांसाठी हातात नांगर धरल्याची अनुभूती असणे नक्कीच महत्त्वाचे असले तरी अनिवार्य नाही. एखाद्याच्या नावाने सात-बारा असला किंवा तो प्रत्यक्षात शेतीत राबत असला म्हणजे तो शेती आणि शेतकर्‍यांचा हितचिंतकच असतो, असेही समजण्याचे कारण नाही. इथे स्वार्थ आणि परमार्थाचे व्दंद उभे राहते. शेतीची बाजू घेऊन लढायचे असेल तर निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कटिबद्धता महत्त्वाची असते. स्वत: शेतीवर राबून शेतीवर उपजीविका असणार्‍याला शेतकरी म्हणता येईल; नव्हे तोच खराखुरा शेतकरी. पण शेतकरी असला म्हणजे तो समग्र शेतीच्या भल्यासाठी वैश्विकतेच्या भावनेतून सद्भावना बाळगून असतोच, शेतीचे प्रश्न सुटून समग्र शेतकर्‍यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे जीवन खेचून आणणारे व्यवस्था परिवर्तन व्हावे असा व्यापक विचार करत असतोच, असा गैरसमज करून घेण्याचेही कारण नाही. शेती कसणे हा त्याचा व्यवसाय आहे, कदाचित अन्य कोणतेच पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध नसल्याने नाईलाजाने उपजीविकेचे साधन म्हणून शेती कसत राहणे व मरता येत नाही म्हणून जगत राहणे अथवा जगण्याच्या सर्व वाटा समाप्त झाल्या तर स्वत:चे जीवन संपवण्यास सिद्ध होणे, हीच एकंदरीत शेतकर्‍याची जीवनशैली झाली आहे, असेही म्हणता येईल.\nमात्र शेतीची बाजू मांडायची असेल तर शेतकरी असणे किंवा नसणे फारसे महत्त्वाचे नाही. मागील ३० वर्षाचा इतिहास तपासला तर नेमके हेच आढळून येते. ज्यांच्याकडे सातपिढ्यापासून शेती नव्हती, शेतीच्या उत्पन्नावर उपजीविका अवलंबून नव्हती, शेतकर्‍यांच्या पोटी जन्मही घेतला नव्हता तरी त्यांनी “शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचा व सन्मानाचा दिवस उजाडावा” म्हणून घरादारावर तुळशीपत्र ठेवून शेतकरी आंदोलनात स्वत:ला झोकून दिले होते, अनेकांनी स्वत:च्या आयुष्याची होळी आणि संसाराची राखरांगोळी केली होती, हजारो तुरुंगात गेले होते, हजारोंनी निधड्या छातीवर पोलिसांच्या लाठ्या झेलल्या होत्या. शेकडोंनी बंदुकीच्या गोळ्यांसमोर स्वत:ची छाती आडवी धरली होती. मात्र त्याच वेळी स्वत:ला शेतकरी म्हणवणारे करोडो शेतकरी पुत्र मात्र शेतकरी आंदोलनाशी प्रतारणा करत आपापल्या जातीच्या पुढार्‍यांचे धोतर धूत बसले होते. हा अगदी ताजा इतिहास आहे.\nविषय शेतकरी आंदोलनाचा असो किंवा शेती साहित्य चळवळीचा. वास्तव कटु असले तरी ते स्वीकारलेच पाहिजे. शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेतला असला किंवा नावाने सात-बारा असला तरी हा निकष लावून कोणत्याच निष्कर्षाप्रत पोचता येत नाही. फक्त सातबारा नावाने असला म्हणजे तो शेतकरी आंदोलक ठरत नाही; तद्वतच शेती साहित्यिकही ठरत नाही. संबंधित व्यक्तीची शेती विषयासोबत असलेली बांधिलकी, शेतीच्या अर्थवादाचा अभ्यास, कटिबद्धता आणि प्रसंगी त्यासाठी सर्वस्व पणाला लावू शकणारी त्यागी वृत्तीच इथे महत्त्वाची; भले मग तो शेतकर्‍याच्या घरात जन्मलेला असो अथवा नसो लेखणीतून व्यक्त होणारा आशय शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा आहे की शेतीचा प्रश्न आणखी किचकट करून शेतीच्या शोषकांना पोषक ठरणारा आहे यावरूनच साहित्यिकाची जातकुळी ठरवली गेली पाहिजे.\nपीडीएफ स्वरूपात डाउनलोड करुन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nअंगारमळा वार्षिक वर्गणी – रु.१५०/-\nवर्गणी चेक/एमओ ने पाठवण्यासाठी पत्ता:\nता. हिंगणघाट जी. वर्धा पिनकोड – ४४२३०७\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\n४ थे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन\nआज १ जुलै २०१७. वर्षाचा सहा महिन्याचा पूर्वार्ध संपला आणि आजपासून उत्तरार्ध सुरु झालाय. ४ थ्या अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला लागायचे म्हणता-म्हणता अन्य कामाच्या धबडग्यात चक्क चार महिने निघून गेलेत. जरा उशीर झाला असला तरी पुढील कामाचा थोडा वेग वाढवून आपल्या लेट गाडीचा टाइम भरून काढणे अशक्यही नाही. चला तर मग आजपासून आता चवथ्या संमेलनाच्या आयोजन आणि नियोजनाबद्दल विचार करुयात आणि कामाला लागुयात.\n२८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे पहिले, २० व २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दुसरे आणि २५ आणि २६ फ़ेब्रुवारी २०१७ ला गडचिरोली येथील संस्कृती सांस्कृतिक सभागृहात तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन सुखरूप आणि यशस्वीरित्या पार पडले, त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.\nआता चवथे संमेलन विदर्भाबाहेर मुंबई, पुणे, नाशिक किंवा औरंगाबाद येथे घ्यायचे नियोजित असून त्याकरिता पुढील प्रयत्नाची दिशा ठरवून वाटचाल करण्��ासाठी आणि पुढील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी आपले अभिप्राय आणि सुचना महत्वाच्या ठरणार आहेत.\nतीन साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर आता अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणे आवश्यक झाले आहे. पहिल्या टप्यात जिल्हानिहाय संपर्क प्रमुख किंवा जिल्हा संपर्क मंडळ नेमायचे आहे. या कार्यात स्वतःची पदरमोड करून स्वेच्छेने कार्य करु इच्छिणार्‍यांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर १५/०७/२०१७ पूर्वी संपर्क साधावा.\nअ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळीच्या आर्थिक व्यवहार व ताळेबंद हिशेबाकरिता दोन वर्षापूर्वी “शेती अर्थ प्रबोधिनी” ही संस्था नोंदणीकृत करण्यात आली आहे. सबब पुढील सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शीपणाने संस्थेच्या मार्फतच चालतील. इच्छुक व्यक्ती/संस्था/प्रतिष्ठन यांच्याकडून देणगी स्वरुपात निधी स्विकारला जाऊ शकतो. इच्छुकांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.\nमोबाईलधारकासाठी खास : अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळीची सर्व माहिती सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी “युगात्मा परिवार” मोबाईल एप डाउनलोड करा.\nआपल्या सुचनांचे स्वागत आहे.\nअ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळ\nBy Gangadhar Mute • Posted in साहित्य चळवळ\t• Tagged शेतकरी साहित्य संमेलन, शेती आणि शेतकरी, साहित्य संमेलन\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्य�� छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nUniGreet च्यावर एक लेख एका आत्मप्रौढीचा\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nनिळकंट शिंदे च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… च्यावर श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nshivaji Bhanudas Haj… च्यावर बळीराजाचे ध्यान\nvinod chaudhari च्यावर बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe च्यावर माय मराठीचे श्लोक…\nआत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४\nकेवळ जंतूमुळे रोग होतो\nपैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही – भाग १२\nअस्तित्व दान करायचे नसते\nकरोना चालेल; एचआयव्ही नक्कोच\nशिमगा ही आनंदाची पर्वणीच – भाग ८\nआल्हाददायी हवी वेशभूषा – भाग ७\nया हृदयीचे त्या हृदयी – भाग ६\n…तर विचार प्रवाही होतात – भाग ५\nमाणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४\nमूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३\nसुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २\nजगणे सुरात यावे – भाग १\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन आयुष्याच्या रेशीमवाटा कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी विनोदी कविता शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (16) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आयुष्याच्या रेशीमवाटा (14) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (5) करुणरस (9) कविता (131) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्���क्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (128) विडंबन (14) विनोदी (19) विनोदी कविता (9) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (32) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/01/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0mi-bluetooth-speakermi-bluetooth-speaker-price.html", "date_download": "2021-07-26T18:59:31Z", "digest": "sha1:7AODBAKM6YNYRSTE67YCRN6QML7ZQ7SI", "length": 7290, "nlines": 94, "source_domain": "itechmarathi.com", "title": "मी ब्लूटूथ स्पीकर,mi bluetooth speaker,mi bluetooth speaker price -", "raw_content": "\nआज आपण Mi Compact Bluetooth Speaker 2 या bluetooth speaker बद्दल माहिती पाहणार आहोत ,हा तुमच्यासाठी उपयोगी असू शकतो .\n७९९ रुपये इतकी आहे .\nखरेदी करण्यासाठी इथे लिंक वर क्लीक करा .\nपत्रकार दिन शुभेच्छा,पत्रकार दिन शुभेच्छा संदेश , WhatsApp Status च्या माध्यामातून शुभेच्छा देऊन साजरा करा पत्रकारिता दिन\nsaphala ekadashi 2021,सफला एकादशी 2021,सफला एकादशी शुभेच्छा मराठी,सफला एकादशीच्या शुभेच्छा संदेश\nXiaomi ची नवीन पावरबँक मोबाईल चार्जिंग बरोबरच ,ठेवणार तुम्हला देखील गरम \nRedmi Power Bank 799 रुपये पासून होते सुरुवात, जाणून घ्या अधिक माहिती\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/imran-khan/", "date_download": "2021-07-26T19:54:42Z", "digest": "sha1:TMSH7T3WBBJFDFAWN7ZKWNTOJMVISS2O", "length": 15549, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Imran Khan Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धो���्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस���ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nइम्रान खान यांना संघाचा फोबिया, सलग दोन दिवस टीका, काश्मीरबाबत नवी पोपटपंची\nपाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मनातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) फोबिया दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं त्यांच्या विधानांमधून स्पष्ट होत आहे.\nधर्मांतराबाबत इम्रान खान यांच्या 'या' प्रस्तावाला पाकिस्तानमध्येच होतोय विरोध\nदिलीप कुमार यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्येही हळहळ, इम्रान खान-आफ्रिदी म्हणाले\nपाकिस्तानला सतावतीये 2 वेळच्या अन्नाची चिंता; इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती\n अमेरिका, चीननं पाडलं इम्रान सरकारला तोंडघशी\nइम्रान सरकारचा अजब निर्णय पाकिस्तानच्या मॅच पाहण्यास नागरिकांना मनाई\nहमासच्या दहशतवाद्यांना पाकिस्ताचे प्रशिक्षण, खासदाराकडून इम्रान सरकारची पोलखोल\nपाकिस्ताननही आणली स्वत:ची PakVaK कोरोना लस, सर्व माहिती मात्र लपवली\nभारतीयांचं कौतुक करणं इम्रान खानला पडलं महागात; पाकिस्तानींना राग अनावर\nभारताला मदत देणारा पाकिस्तान उपासमारीच्या मार्गावर\n'कोरोनाच्या संकटात पाकिस्तान भारतीयांसोबत, दोघे मिळून सामना करू' - इम्रान खान\nपाकिस्तानात सैन्य दलासाठी नवीन विधेयकामुळे इम्रान सरकारमध्ये फूट\nमहिलांनी नाही तर पुरुषांनी बुरखा घालावा इम्रान खान यांच्या पूर्व पत्नीचा सल्ला\nअभी तक \u0003खेलने के लिए\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप व��ंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/youth-catches-crocodile/", "date_download": "2021-07-26T20:39:45Z", "digest": "sha1:FLVIRY45G5UQIGJHCUNKBVIUPHPUO65C", "length": 12049, "nlines": 108, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "साडेसात फूट मगरीला तरुणांनी धाडसाने पकडले; मानवी वस्तीत घुसत होती – आपले पर्यावरण", "raw_content": "\nआपला सहभाग / बातम्या / विशेष वृत्त\nसाडेसात फूट मगरीला तरुणांनी धाडसाने पकडले; मानवी वस्तीत घुसत होती\nरत्नागिरी, (आरकेजी) : मानवी वस्तीत घुसू पाहणार्‍या साडेसात फ़ुट मगरीला स्थानिक तरुणांनी पकडले आणि वनविभागाच्या ताब्यात दिले. गुहागर शहरातील वरचापाट भंडारवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर ही मगरीला आली होती.\nसमुद्रावर फेरफटका मारत असताना आरेगावातील अनिकेत भोसले, स्मितेश भोसले, स्वराज देवकर, आकाश भोसले, प्रतीक महाकाल यांना मगर दिसली. ती लोकवस्तीच्या दिशेने जात होती. रहिवाशांना त्रास होऊ नये व मगर सुरक्षीत राहावी, यामुळे या तरुणांनी तातडीने दोरीच्या सहाय्याने मगरीला पकडले. ती आरे येथून येणाऱ्या नदीतून आली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मगरिला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. गुहागर-चिपळूण मार्गावरील तांबी येथील धरणामध्ये तिला सोडण्यात आले.\nपर्यावरण सरंक्षणासोबत उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करा : रविंद्र वायकर\nवाघ मृत्यू आणि वन्यजीव संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात : डॉ. परिणय फुके\nआंतरराष्ट्रीय महिला दिनी पर्यावरण मंत्र्यांकडून महिला वनाधिकांऱ्यांवरील ई-पुस्तकाचे विमोचन\nNext story पर्यावरण स्नेही नागरिकांमुळे राज्यात साडेदहा कोटींहून अधिक वृक्षलागवड : मुनगंटीवार\nPrevious story दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांना तरुणांकडून जीवदान\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.currentschoolnews.com/mr/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/blw-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-26T19:21:57Z", "digest": "sha1:6WMXTEW22ZNQ2WGEHLGWWWXRYLB3QRYM", "length": 22573, "nlines": 123, "source_domain": "www.currentschoolnews.com", "title": "बीएलडब्ल्यू स्टाफ पोर्टल www.blwstaffportal.org/auth/login/?refr=Lw== अद्यतन: सद्य शाळा बातम्या", "raw_content": "\nजगातील सर्वोत्तम रेट केलेले शैक्षणिक अद्यतन पोर्टल; परीक्षा आणि शैक्षणिक मार्गदर्शक, उच्च पगाराच्या नोकर्‍या आणि शिष्यवृत्ती वेबसाइट\n आयजेएमबी / जेपीईबीच्या माध्यमातून आपल्या आवडीच्या कोणत्याही विद्यापीठात कोणत्याही कोर्सचा अभ्यास करण्यासाठी 200 लेव्हल प्रवेश मिळवा. नाही जाम | कमी फी नोंदणी प्रगतीपथावर आहे. आत्ता 07063900993 वर कॉल करा\nदाखल लेख by टीएमएलटी संपादकीय 18 जून 2021 रोजी\n आता जेएमबी सीबीटी सॉफ्टवेअर विनामूल्य डाउनलोड करा\nबीएलडब्ल्यू स्टाफ पोर्टल: आपण बीएलडब्ल्यू स्टाफ पोर्टलवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करीत आहात त्या करण्य��चा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खाली दिलेल्या अधिकृत दुव्यांचा वापर करणे. आम्ही सर्व दुवे सर्व वेळी अद्ययावत ठेवतो.\nतसेच, जर आपल्याला बीएलडब्ल्यू स्टाफ पोर्टलवर लॉग इन करायचे असेल तर, तसे करण्याचा एक सोपा मार्ग आहे. आणि हा लेख आपल्याला मार्गदर्शन करेल.\nबीएलडब्ल्यू स्टाफ पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठीः\nतसेच, येथे भेट द्या\nतसेच, येथे क्लिक करा\nपोर्टलमध्ये लॉग इन करा\nबर्‍याच वेबसाइट्स आपल्याला असे करण्याबद्दल विरोधाभास मार्ग देतात. तथापि, एक सोपा मार्ग आहे. आपल्याला फक्त खाली या सोप्या सूचनांचे अनुसरण करण्याची आवश्यकता आहे. तसेच, आपल्याला काही समस्या असल्यास कृपया खाली आमच्या मार्गदर्शकाचे अनुसरण करा:\nजा बीएलडब्ल्यू स्टाफ पोर्टल आमच्या अधिकृत दुव्याद्वारे अधिकृत लॉगिन पृष्ठ. आपण दुव्यावर क्लिक केल्यानंतर ते एका नवीन टॅबमध्ये उघडेल जेणेकरुन आपण मार्गदर्शक पहाणे सुरू ठेवू आणि आवश्यक असल्यास चरणांचे अनुसरण करू शकता.\nतसेच, आपल्या लॉगिन तपशीलांसह लॉगिन करा. आपल्याला बीएलडब्ल्यू स्टाफ पोर्टलद्वारे दिले जावे लागेल, एकतर साइन अप किंवा बीएलडब्ल्यू स्टाफ पोर्टलच्या आपल्या अधिकाराद्वारे.\nशिवाय, आपल्याकडे आता “यशस्वीरित्या लॉग इन” संदेश असावा. अभिनंदन, आपण आता बीएलडब्ल्यू स्टाफ पोर्टलवर यशस्वीरित्या लॉग इन आहात.\nतथापि, आपण बीएलडब्ल्यू स्टाफ पोर्टल वेबसाइटवर लॉग इन करू शकत नसल्यास खाली आढळलेल्या आमच्या समस्यानिवारण मार्गदर्शकाचे अनुसरण करा.\nसमस्यानिवारण बीएलडब्ल्यू स्टाफ पोर्टल\nलोकांनी आमच्या समस्यानिवारण मार्गदर्शकाचे अनुसरण करणे दुर्मीळ असले तरी अशी काही उदाहरणे आहेत ज्यात आपल्याला आवश्यक आहे. आम्ही येथे समस्या निवारण मार्गदर्शकाद्वारे जाऊ.\nआपल्याकडे एक सक्रिय आणि विश्वसनीय इंटरनेट कनेक्शन असल्याचे सुनिश्चित करा. यामुळे टाईमआउट्स सारख्या अनपेक्षित त्रुटी उद्भवू शकतात.\nतसेच, आपण आपला तपशील योग्य प्रकारे टाइप केला असल्याचे सुनिश्चित करा. आपला संकेतशब्द पहाण्यासाठी एखादा पर्याय असल्यास तो वापरा. प्रदान करीत आहे की जवळपास कोणीही नाही जो आपला संकेतशब्द पाहू शकत नाही.\nया व्यतिरिक्त, आपले कॅप्स लॉक बंद असल्याचे सुनिश्चित करा.\nतसेच, आपण अद्याप साइटवर प्रवेश करू शकत नसल्यास, आपण आपला कॅशे आणि कुकीज साफ करू शक���ा.\nआपण वापरत असलेले कोणतेही आभासी खाजगी नेटवर्क (व्हीपीएन) बंद करा. काही साइट विशिष्ट देश अवरोधित करतील किंवा IP पत्ते ठेवतील.\nआपण व्हीपीएन वापरत नसल्यास आणि आपल्याकडे चांगले कनेक्शन असल्यास आपण कदाचित आपला संकेतशब्द विसरला असाल. अनुसरण करा आपला संकेतशब्द पुनर्प्राप्त करा सूचना येथे.\nतसेच, आपल्याकडे अद्याप समस्या असल्यास आणि आपल्या खात्यात प्रवेश करू शकत नसाल तर आमच्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा आणि आम्हाला शक्य तितक्या लवकर मदत करण्यात आम्हाला आनंद होईल.\nयाबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न बीएलडब्ल्यू स्टाफ पोर्टल\n१. मी माझा स्टाफ पोर्टल संकेतशब्द कसा पुनर्प्राप्त करू\nपोर्टलच्या लॉगिन पृष्ठावर “विसरलेला संकेतशब्द” वर क्लिक करा. आपला पोर्टल आयडी क्रमांक किंवा पोर्टलवर नोंदणीकृत आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\n” या संदेशासह हे पृष्ठ रीफ्रेश होते. आपला लॉगिन तपशील ईमेल पत्त्यावर पाठविला गेला आहे: उदाहरणः [ईमेल संरक्षित]. आपल्या लॉगिन तपशीलांसाठी आणि नवीन संकेतशब्दासाठी आपला ईमेल तपासा\n२. मी माझा स्टाफ पोर्टल आयडी कसा पुनर्प्राप्त करू\nआपला पोर्टल आयडी आपल्या स्टाफ आयडी कार्डच्या बारकोडच्या खाली दर्शविलेल्या संख्यांचा संच आहे. पोर्टलच्या लॉगिन पृष्ठावरील “विसरलेला संकेतशब्द” वैशिष्ट्य वापरा.\nतसेच, पोर्टलवर नोंदणीकृत आपला ईमेल पत्ता टाइप करा. आपला पोर्टल आयडी आपल्या नवीन संकेतशब्दासह ईमेल पत्त्यावर पाठविला जाईल.\nThe. स्टाफ पोर्टलला भेट देण्याची माझी पहिली वेळ आहे, मी लॉग इन कसे करावे\nपोर्टलची URL आहे www.blwstaffportal.org. लॉगिन पृष्ठावर आपला अनोखा पोर्टल आयडी आणि संकेतशब्द इनपुट करा. तसेच, एक पृष्ठ पॉप अप होईल, जे आपल्याला आपले प्रोफाइल तपशील भरण्यास प्रवृत्त करेल.\nयाव्यतिरिक्त, प्रत्येक अनिवार्य फील्ड अचूकपणे भरा. आणि सेव्ह वर क्लिक करा. आपले पोर्टल पृष्ठ आता सक्रिय आहे.\nI. मी लॉग इन केल्यानंतर “प्रलंबित MSNC” प्रदर्शित; मी काय करू\nलॉग इन केल्यानंतर, आपण प्रलंबित एमएसएनसी पाहिल्यास, कृपया आपल्या एचआर / Managerडमिन व्यवस्थापकाच्या लक्षात आणून द्या. तसेच, वैकल्पिकरित्या, मेल पाठवा [ईमेल संरक्षित] औपचारिक तक्रार करणे\nMy. माझे खाते अक्षम केले गेले आहे; मी स्टाफ पोर्टलमध्ये प्रवेश कसा मिळवू\nआपले खाते स्टाफ पोर्टलवर अक्षम केले असल्���ास कृपया ते आपल्या एचआर / Adडमिन व्यवस्थापकाच्या लक्षात आणा. तसेच, वैकल्पिकरित्या, मेल पाठवा [ईमेल संरक्षित] औपचारिक तक्रार करणे\nThe. मी स्टाफ पोर्टलवर माझी वैवाहिक स्थिती कशी अद्यतनित करू\nपोर्टलवर लॉग इन करा. तसेच “माय प्रोफाइल” वर क्लिक करा. या व्यतिरिक्त, “प्रोफाइल संपादित करा” वर स्क्रोल करा आणि क्लिक करा. तसेच, प्रोफाइल पृष्ठावर, “वैवाहिक स्थिती” वर खाली स्क्रोल करा\nयाव्यतिरिक्त, ड्रॉप डाऊन बाणावर क्लिक करा, योग्य पर्याय निवडा. तसेच खाली स्क्रोल करा आणि सेव्ह वर क्लिक करा. “माझे प्रोफाइल” वर क्लिक करा\nमी विद्यार्थी हस्तांतरण प्रवेशासाठी कसे अर्ज करु\nफेडरल युनिव्हर्सिटी ओये एकिती पोर्टल\nमाझा अंदाज आहे की आपण जे शोधत आहात ते आपल्याला मिळाले. तथापि, कृपया आपण मित्रांसह सामायिक असल्याचे सुनिश्चित करा.\nतुमचा इमेल पत्ता लिहा:\nद्वारा वितरित टीएमएलटी नायजेरिया\nऑनलाईन 3,500 पेक्षा अधिक वाचकांना सामील व्हा\n=> आम्हाला अनुसरण करा Instagram | FACEBOOK & TWITTER नवीनतम अद्यतनांसाठी\n=> आत्ता आमच्या प्रतिनिधींशी गप्पा मारा\nजाहिराती: फक्त 60० दिवसांत मधुमेह-डायबेट्स - येथे ऑर्डर करा\n या संकेतस्थळावरील अनुज्ञप्ती योग्य परवानग्या किंवा पावती न देता संपूर्ण किंवा काही प्रमाणात पुनर्प्रकाशित, पुनरुत्पादित, पुन्हा वितरित केल्या जाऊ शकत नाहीत. सर्व सामग्री डीएमसीएद्वारे संरक्षित आहेत.\nया साइटवरील सामग्री चांगल्या हेतूसह पोस्ट केली आहे. आपण या सामग्रीचे मालक असल्यास आणि आपल्या कॉपीराइटचे उल्लंघन किंवा उल्लंघन झाल्याचा विश्वास असल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू याची खात्री करा [[ईमेल संरक्षित]] तक्रार नोंदविण्यासाठी आणि कारवाई त्वरित केली जाईल.\nडब्ल्यूएईसी सरकार अभ्यासक्रम 2020/2021 | येथे केंद्रित विषय पहा\nअभिनव वैज्ञानिकांसाठी आफ्रिकन Academyकॅडमी ऑफ सायन्सेस iliफिलिएट्स प्रोग्राम 2018\nएमटीयू ट्रान्सक्रिप्ट आणि दस्तऐवज पडताळणी अनुप्रयोग मार्गदर्शक\nव्यवसाय विकास व्यवस्थापकासाठी प्रॉक्सीनेट कम्युनिकेशन्स भर्ती 2017\n70 त्याच्यासाठी गोड गुड नाईट संदेश जे त्याला आवडेल\nस्कूल किट्स लिमिटेड भर्ती 2020 | www.schoolkits.ng\nनायजेरियामधील पोस्ट ऑफिसची यादी आणि त्यांचे संपर्क तपशील\nसारखे लोड करीत आहे ...\nटॅग्ज: blw कर्मचारी पोर्टल, ब्ल्यूडब्ल्यू स्टाफ पोर्टलबद्दलचे प्रश्न, ब्ल्यू ���्टाफ पोर्टलमध्ये लॉगिन करा, blw कर्मचारी पोर्टल शूटिंग समस्या\n« प्राइसवाटरहाऊस कूपर्स (पीडब्ल्यूसी) 2021 अद्यतनांवरील करीयर संधी\nप्रोग्राम सहाय्यक 2021 साठी अबूजामध्ये यूएनडीपी नोकरीसाठी आता अर्ज करा »\nजुलै 2021 आपल्या प्रियजनांच्या संरक्षणासाठी प्रेरणादायक प्रार्थना\nWAEC नमुना प्रश्न 2021 आणि सर्व विषयांच्या योजना\nकडूना शिक्षक भरती 2021/2022 नवीनतम अर्ज फॉर्म पोर्टल पहा\nस्वस्त कार भाड्यानेः 2021 स्वस्त दरात गुणवत्तेच्या कार भाड्याने कुठे द्याव्यात\nजुलै 2021 आणि सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nअल्टारा क्रेडिट लिमिटेड जॉब पोर्टल 2021 www.altaracredit.com\nअल्टारा क्रेडिट लिमिटेड भर्ती 2021/2022 अर्ज\nवेमा बँक भरती 2021/2022 चेक अप्लिकेशन अपडेट पोर्टल\nनायजेरियन एअर फोर्स डीएसएससी भरती फॉर्म 2021 www.airforce.mil.ng/apply-now\nटीएसबी भर्ती डॅशबोर्ड 2021 अर्जांची स्थिती तपासा\nसर्व देश 2021 अद्यतनांसाठी व्हिसा अर्ज शुल्क तपासा\nलॉगिन पोर्टल 2021 अर्ज मार्गदर्शक\nनायजेरियन एअर फोर्स डीएसएससी भरती 2021 साठी आता अर्ज करा\nनायजेरियन एअरफोर्स डीएसएससी भरती 2021/2022 अर्ज फॉर्म पोर्टल पहा\nWAEC GCE कृषि विज्ञान नमुना 2021 पूर्ण नमुना तपासा\nWAEC GCE भौतिकशास्त्र नमुना 2021 पूर्ण व्यावहारिक नमुना तपासा\nपॅरा-मिलिटरीसाठी डायरेक्ट शॉर्ट सर्व्हिस कमिशन (डीएसएससी) आवश्यकता\nगारंटी ट्रस्ट बँक भरती 2021/2022 अर्ज फॉर्म पोर्टल\nवेमा बँक पीएलसी भरती पोर्टल 2021 www.wemabank.com वर भेट द्या\nजीटीबँक लॉगिन पोर्टल www.gtbank.com भरती अद्यतन 2021 तपासा\n2021 XNUMX वर्तमान स्कूल बातम्या. सर्व हक्क राखीव ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/lifestyle/prasad-shirgaonkar-writes-about-wari-pjp78", "date_download": "2021-07-26T20:24:51Z", "digest": "sha1:VDJHDAH3GVJ4WM65CWATHT3F5JTFW7KB", "length": 9287, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गप्पा ‘पोष्टी’ : तुम्ही नियमितपणे ‘वारी’ करता का?", "raw_content": "\nगप्पा ‘पोष्टी’ : तुम्ही नियमितपणे ‘वारी’ करता का\nअगदी खरं सांगायचं, तर मी आयुष्यातली पहिली ‘वारी’ चार-सहा वर्षांपूर्वी पाहिली आणि ती पाहण्याचं कारण चांगले किंवा काहीतरी वेगळे ‘फोटो काढणं’ हे होतं. गेली शेकडो वर्षे वारी सुरू आहे. ती पुण्यातून जाते. मी पुण्यात जन्मलो आणि मी गेली चाळीसेक वर्षं पुण्यात राहातो. पण इतकी वर्षं, ‘एक-दोन दिवसाचं ट्रॅफिक जॅम’ ह्या पलीकडं मी वारीचा विचार नव्हता केला कधी. फोटोग्राफीचा छंद लागल्यावर ‘स्ट्रीट फोटोग्राफी’ प्रकारातले फोटो काढायला वारीत जावंसं वाटलं आणि गेलो. आणि तेव्हापासून दरवर्षी जातोच आहे\nमाझी फोटो-वारी ही शिवाजीनगरमधल्या शेतकी महाविद्यालयापासून सुरू होते. तिथून जुना बाँबे-पुना रोड, इंजिनिअरिंग कॉलेज, संचेती हॉस्पिटल, पुणे वेधशाळा, फर्ग्युसन रोड वगैरे परिसर भटकून पुन्हा शेतकी महाविद्यालयापाशी येऊन संपते. ह्या चार-पाच किलोमीटरच्या परिघात मी वारी अनुभवतो, तेव्हा मला अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राचं तीन-चार तासांत दर्शन होतं पार लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूरपासून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले वारकरी भेटतात. शेतकरी, कामकरी, धंदेवाले, व्यावसायिक, शहरी, गावाकडचे. सगळे सगळे. त्यांचं स्वागत करणारे स्थानिक राजकारणी, सुरक्षा आणि शिस्तीसाठी आटोकाट प्रयत्न करणारे पोलिस, त्यांना पाणी-स्नॅक्स-औषधं देणारे स्वयंसेवक हे सारे दरवर्षी दिसतात. ह्यामध्ये भक्तिरसात ओलेचिंब न्हाऊन निघणारे खरेखुरे वारकरीही दिसतात आणि वारकऱ्यांचं सोंग घेतलेले काही लोकही दिसतात. वारकऱ्यांची खरीखुरी सेवा करणारे सेवाकरीही दिसतात आणि सेवेच्या नावानं नफेखोरी करणारे व्यापारीही दिसतात. आपल्या आख्ख्या समाजाचं आणि त्याच्या सद्यस्थितीचं दर्शन केवळ दोन-चार तासांत होतं वारीला आलं की\nमाझ्यासारख्या शहरात जन्मलेल्या, शहरातच वाढलेल्या आणि भक्तीमार्गापासून नेहमीच शेकडो कोस दूर राहिलेल्या माणसाला वारी हे कधीच न सुटलेलं विलक्षण कोडं आहे दर वर्षी लाखो माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी पंढरीला जातात. जाताना प्रवासभर टाळ मृदुंग वाजवत, भजनं म्हणत आणि नाचत नाचतही जातात. वाटेत अनेक ठिकाणी कोणत्याही सुखसोयी सोडा, अगदी बेसिक गरजा पूर्ण करणारी साधनंही नसतात, तरीही जातात. ‘हे काय गौडबंगाल आहे दर वर्षी लाखो माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी पंढरीला जातात. जाताना प्रवासभर टाळ मृदुंग वाजवत, भजनं म्हणत आणि नाचत नाचतही जातात. वाटेत अनेक ठिकाणी कोणत्याही सुखसोयी सोडा, अगदी बेसिक गरजा पूर्ण करणारी साधनंही नसतात, तरीही जातात. ‘हे काय गौडबंगाल आहे’ हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे’ हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे पण मलाच काय, बहुदा कोणालाच ‘हे का’ याचं कोडं आजवर सुटलेलं नाहीये पण मलाच काय, बहुदा कोणालाच ‘हे का’ याचं कोडं आजवर सुटलेलं नाहीये पण ही गोष्ट चारेकशे वर्षं लाखो लोक करत आले आहेत, अजूनही करत आहेत. मी ह्यानं अफाट अचंबित होतो\nदरवर्षीच्या वारीच्या दोन-चार तासांच्या दर्शनातच नवं काहीतरी गवसत राहातं. वारीच्या निमित्तानं मला माझ्या आतला आणि बाहेरचा विठ्ठल दरवर्षी सापडतो, सापडत राहातो. तुम्ही तुमच्या आतला विठ्ठल शोधता का तुम्ही नियमितपणे ‘वारी'' करता का\nगेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पायी जाणारी वारी झाली नाही. मात्र, आपल्या आतला विठ्ठल शोधण्याची वारी सदैव सुरू ठेवू शकतोच आपण. अन् ठेवायला हवी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Dance-historian-Sunil-Kothari-passes-away.html", "date_download": "2021-07-26T18:49:56Z", "digest": "sha1:UHURY3M5NCYABFEB65T5QDEL2MTR5RDO", "length": 6721, "nlines": 101, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "नृत्य इतिहासकार सुनील कोठारी यांचे निधन", "raw_content": "\nHomeदेश-विदेशनृत्य इतिहासकार सुनील कोठारी यांचे निधन\nनृत्य इतिहासकार सुनील कोठारी यांचे निधन\nनृत्य इतिहासकार सुनील कोठारी यांचे निधन\nनवी दिल्ली : नृत्य इतिहासकार व समीक्षक सुनील कोठारी यांचे रविवारी सकाळी दिल्ली येथील रुग्णालयात निधन झाले, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते ८७ वर्षांचे होते. महिनाभरापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.\nत्यांना पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले होते. त्यांचा जन्म २० डिसेंबर १९३३ रोजी मुंबईत झाला. त्यांनी वीस पुस्तके लिहिली असून त्यात भारतीय नृत्य प्रकारांवर नवा प्रकाश टाकला आहे. त्यात सत्रिया डान्सेस ऑफ आसाम, न्यू डायरेकशन्स इन इंडियन डान्स ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. भरतनाटय़म, ओडिशी, छाहू, कथ्थक, कुचीपुडी या नृत्य प्रकारांवर त्यांनी लेखन केले. रबींद्र भारती विद्यापीठाच्या उदय शंकर अध्यासनाचे ते प्रमुख होते. त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या नृत्य विभागात अध्यापन केले.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/desh/republic-tv-editor-arnab-goswami-tells-his-days-taloja-jail-65455", "date_download": "2021-07-26T20:46:05Z", "digest": "sha1:4Q2HE6NYAHRQEYHZYT2OMRKLLUP3VVT3", "length": 19458, "nlines": 215, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अर्णब गोस्वामींनी कारागृहात असे घालवले दिवस...सातशे कैद्यांत एकच टीव्ही अन्... - republic tv editor arnab goswami tells his days of taloja jail | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअर्णब गोस्वामींनी कारागृहात असे घालवले दिवस...सातशे कैद्यांत एकच टीव्ही अन्...\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nअर्णब गोस्वामींनी कारागृहात असे घालवले दिवस...सातशे कैद्यांत एकच टीव्ही अन्...\nमंगळवार, 17 नोव्हेंबर 2020\nअर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन मोठा गदारोळ उडाला होता. त्यांची आठवडाभरानंतर कारागृहातून सुटका झाली होती. त्यांनी आता कारागृहातील अनुभव मांडले आहेत.\nमुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. गोस्वामी यांनी आता कारागृहातील अनुभव कथन केल��� आहेत. गँगस्टर आणि दहशतवादी ठेवलेल्या तळोजा कारागृहातील दिवस कसे घालवले याचा उलगडा गोस्वामी यांनी केला आहे.\nगोस्वामी यांना ४ नोव्हेंबरला अटक झाली होती. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.\nयाप्रकरणी गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. गोस्वामी यांची ११ नोव्हेंबरला रात्री तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली होती. सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर गोस्वामी यांची सुटका झाली होती.\nगोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीवरील कार्यक्रमात तळोजा कारागृहातील अनुभव कथन केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, तळोजा कारागृहात गँगस्टर अबू सालेम आणि दहशतवादी अबू जिंदाल यांच्यासारखे गुन्हेगार ठेवले आहेत. वेगवेगळ्या कारागृहात ठेवून माझे मनौधैर्य करण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न होता. परंतु, मी संघर्षातून बाहेर आलेलो आहे आणि इतक्या सहजपणे गुडघे टेकणार नाही.\nमी ज्या कोठडीत होतो तेथून २० मीटर अंतरावर एकच टीव्ही होता. तब्बल सातशे कैद्यांमध्ये एकच टीव्ही होता. टीव्ही लांब असल्याने तो स्पष्टपणे पाहताही येत नव्हता. मात्र, टीव्हीचा आवाज ऐकू येत होता. लोकांनी मात्र, मला भरभरून प्रेम दिले. काही लोक रोज माझ्यासाठी जेवण घेऊन येत होते. रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी लोक जेवण घेऊन कारागृहात येत होते, असे गोस्वामी यांनी म्हटले आहे.\nइंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना 4 नोव्हेंबरला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती.\nपोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आ���्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. आता पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nवसई-विरार, भिवंडी महापालिकेची हद्द वाढणार; या गावांचा होणार समावेश\nविरार : वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा तिढा मुंबई उच्च न्यायालयात असतानाच या महापालिकेचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. वसई तालुक्यातील...\nसोमवार, 26 जुलै 2021\n‘हे’ माजी आमदार गुरुवारी अजित पवारांना भेटणार, भाजपला मोठा धक्का \nयवतमाळ : पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात भाजपला खिंडार पडणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. असे असताना पश्‍चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही भाजपला...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपोलिसांची कुणकुण लागल्यानंतर भाजपचे नेते पळून गेले...\nमुंबई : झारखंडमध्ये हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदार फोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून झारखंडमध्ये रचले जात...\nसोमवार, 26 जुलै 2021\nचिपळुणच्या वादावर रावसाहेब दानवे म्हणतात, हे वागणं बरं नव्हं\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी एका महिलेला दिलेल्या उत्तरावरून जोरदार...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकोकण, पुणे विभागात दीडशे पूल पाण्याखाली, तीनशे रस्ते बंद..\nमुंबई : राज्यातील कोकण व पुणे विभागात पडलेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता...\nसोमवार, 26 जुलै 2021\nवाढदिवसाच्या फ्लेक्सवरून भाजप नेते गायब....त्यात पंकजा मुंडेंचा काय दोष..\nमुंबई : पंकजा मुंडे यांचे ज्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्सबोर्ड लावले, त्यांच्या मनात पंकजा यांच्याविषयी जे प्रेम आहे. ते प्रेम व्यक्त करत असताना...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार झाले तरी नगरसेवकपदाचे मानधन खिशात\nमुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनात नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधींनी आमदार व खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nझारखंड सरकार पाडण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे गेले होते... 50 कोटी आणि मंत्रीपदाची होती आॅफर\nमुंबई : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून महाराष्ट्रातील भाजपचे नेते...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदुर्दैवी : तळीयेत 31 जण सापडलेच नाहीत, शोधकार्य थांबवलं\nरायगड : जिल्ह्यातील तळीये या गावांवर आभाळ फाटलं अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोंगउतारावर वसलेल्या या गावावर पाच दिवसांपूर्वी दरड कोसळली...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदोन तासाचा दौरा आटोपला..हुश्श..मदतीचे देवेंद्रजी बघून घेतील\nजळगाव : भारतीय जनता पक्षाच्या खासदार व आमदारांनी शिवसेना व त्यांच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमालकाला खूश करण्यासाठी भास्कर जाधव असं करतात\nमुंबई : शिवसेनचे आमदार भास्कर जाधव bhaskar jadhav यांनी काल चिपळूणमध्ये chiplun मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर गाऱ्हाणं मांडणाऱ्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nप्रीतम मुंडेंच्या पंकजांना अनोख्या शुभेच्छा, म्हणाल्या...\nमुंबई : आज (ता. २६ जुलै) भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून आणि...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुंबई mumbai टीव्ही सर्वोच्च न्यायालय दहशतवाद उच्च न्यायालय high court अबू सालेम abu salem गुन्हेगार महाराष्ट्र maharashtra अलिबाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/economicalsensus/", "date_download": "2021-07-26T20:15:56Z", "digest": "sha1:L6RX6AOWC5WQXNZXXL4CVOXWC37JWXVW", "length": 22597, "nlines": 92, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "आर्थिक जनगणनेचे गौडबंगाल - Prabuddh Bharat", "raw_content": "\nby टीम प्रबुद्ध भारत\nकेंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयातर्फे सुरू असलेल्या सातव्या आर्थिक जणगणनेला करोनामुळे देशभर उद्भवलेल्या बिकट परिस्थितीमुळे ब्रेक लागला आहे, असे सांगितले जात आहे. नागरिकांचा अल्प प्रतिसाद, गणकांना होणारा विरोध आणि सध्याचे करोनाचे संकट यामुळे सहा महिन्यांची डेडलाइन पुढे सरकली आहे.असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी ज्या पद्धतीने ही गणना सुरु आहे ती पाहता ह्यातील अनेक विसंगती समोर आल्या आहेत.ज्या उद्देशासाठी ही आर्थिक जनगणना केली जात आहे त्यावर आक्षेप घेतले जात असून आर्थिक जनगणनेच्या आडून विशिष्ट वर्गाला योजना वंचित करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे एकंदर परिस्थिती वरून लक्षात येते.\nसातव्या आर्थिक जनगणनेचे काम कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) ई-गव्हर्नन्सकडे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच ही गणना पेपरलेस पद्धतीचे करण्यात येणार होती. मात्र सुरुवातीपासूनच या आर्थिक जनगणनेला विविध समस्यांनी ग्रासले आहे. देशभर लागू झालेल्या संचारबंदीमुळे हे काम ठप्प असल्याचे दिसत असले तरी ‘सीएससी’ला पूर्वीपासूनच जाणवत असलेल्या गणकांच्या तुटवड्यामुळे कामाने प्रत्यक्षात वेगच घेतला नाही. केंद्र सरकारतर्फे या कामासाठी सहा महिन्यांची मुदत ‘सीएससी’ला देण्यात आली होती. मात्र महाराष्ट्रासोबत बहुतांश राज्यातील गणना करणारे गणकांच्या कमतरतेमुळे यापूर्वीच ठप्प झाले आहे.तरी देखील आर्थिक जनगणनेचे काम सुरु असल्याचा दिखावा केला जात आहे.त्याकरिता करोनापश्चात विविध क्षेत्रांत होणारी आर्थिक स्थित्यंतरे अधिक प्रकर्षाने या गणनेत दिसून येतील, त्यामुळे हे शासनासाठी अधिक फायद्याचे ठरेल. शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत आर्थिक गणना पूर्ण झाली असती, तर करोनापश्चात परिणाम शोधून काढणे कठीण झाले असते, असेही तञ् सांगताहेत असे ठोकून दिले जाते.\nआर्थिक जनगणनेमुळे विविध क्षेत्रातील नागरिकांचा कल नेमका कुठे आहे, हे जाणून घेण्याचा प्राथमिक हेतू असतो, असे सांगितले जाते. या गणनेंतर्गत फेरीवाले, लघु-व्यवसाय यांसह देशातील सर्व छोट्या-मोठ्या उद्योजकांची गणना होणार आहे. तसेच व्यवसाय स्थापना, मालकी त्यात गुंतलेले लोक, इत्यादींबाबत महत्त्वाची माहिती सरकारला मिळणार असून भविष्यातील आर्थिक नियोजन करणे सोपे जाणार आहे.निवासाचे स्वरूप, मालकी हक्काची स्थिती, पाण्याचा स्रोत, प्रकाश योजना, शौचालय, सांडपाणी व्यवस्था, स्वयंपाकघर रचना, घरातील वस्तू, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, संगणक, मोटार वाहनाचा प्रकार आदी बाबी विचारात घेवून आर्थिक जनगणना केली जात आहे.\nमुळात २०११ मध्ये केंद्र शासनाने सामाजिक-आर्थिक जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात या कामाची जबाबदारी ग्रामविकास खात्याकडे होती. या खात्याने सर्वेक्षणासाठी एका खाजगी कंपनीशी करार केला होता. या कंपनीला काम पूर्ण करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कंपनीने दुसऱ्या उपकंपनीकडे काम सोपविले.कामाला सुरुवात झाल्यापासूनच या कामात अनेक अडचणी आल्या. कंपनीकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे नोंदी चुकल्या. चुका दुरुस्तीसाठी काही ठिकाणी फेरगणना करण्यात आली. त्यानंतर पीडीएफ फाईलचा घोळ झाला. याचा निपटारा करण्यात दोन वर्षे निघून गेली. रखडत रखडत का होईना या वर्षी ३५ पैकी राज्यात ३३ जिल्ह्य़ात प्रारूप याद्या तयार झाल्या.तरी अडचणी अनेक होत्या.दावे व आक्षेपांवर सुनावणी झाल्यानंतर त्याच्या नोंदी संगणकात करण्यासाठी मनुष्यबळ नाही. ज्या कंपनीकडे याची जबाबदारी होती, त्यांनी मागणीच्या तुलनेत कमी कर्मचारी दिले होते.परिणामी तब्बल चार वर्षे हे काम रखडले होते.हा पूर्वानुभव असताना केंद्र सरकारने सातव्या आर्थिक जनगणनेचे काम कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) ई-गव्हर्नन्सकडे दिले आहे त्याबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आलया आहेत.२०११ साली जी स्थिती खाजगी कंपनीची होती तीच स्थिती किंबहुना त्या पेक्षा वाईट स्थिती कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) ची आहे.वरकरणी शासकीय वाटणारी ही कंपनी खाजगी असून डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत ही कंपनी स्थापित करण्यात आली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ह्या खाजगी कंपनीला csc.gov.in हे डोमेन बहाल करण्यात आले आहे.कुठल्याही खाजगी कंपनीला gov.in हे डोमेन वापरता येत नाही.\nह्या कंपनीचे प्रोफाइल तपासले असता १६ जुलै २००९ साली स्थापन झालेली ही खाजगी कंपनी दिसते.त्याचे संचालक हे अलोक पांडे, ऋषभ अलोक गांधी, संजय गोयल, शंकर अग्रवाल आणि दिनेशकुमार त्यागी Csc E-governance Services India Limited’ चा (CIN) क्रमांक U74999DL2009PLC192275 असून नोंदणी क्रमांक 192275 असा आहे.त्यांचा इमेल देखील [email protected] असा असून gov असा मेल ऍड्रेस हा केवळ शासकीय कार्यालयांना दिला जातो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ह्या खाजगी कंपनी चा वर्तमान पत्ता हा मिनिस्ट्री ऑफ इलेकट्रोनिक्स एन्ड इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि च्या मंत्रालयाचा असून इलेक्ट्रॉनिक्स निकतेनचा सीजीओ कॉम्प्लेक्स मधील चवथा माळा ह्या खाजगी कंपनीला बहाल करण्यात आला आहे.पीपीई (पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेल अंतर्गत ५७.४२ बिलियन हा उपक्रम सरकारने ह्या कंपनीला बहाल केला आहे.त्या मध्ये सरकारचा हिस्सा हा ३०% तर खाजगी कंपनीचा हिस्सा हा ७०% एवढा आहे.अर्थात सीएससी ई-गवर्नेंस सर्विस इंडिया ही पूर्णतः खाजगी कंपनी असून तिला नफेखोरी करीता सर्व सरकारी अधिकार बहाल करून “लूट लो इंडिया” हा उपक्रम केंद्रातील भाजपाने सुरु केलेला आहे.\nअश्या रीतीने पूर्णता खाजगी कंपनीला समोर करून सातवीं आर्थिक जनगणना पूर्ण करून हा रिपोर्ट मार्च २०२० पर्यंत दिला जाईल असे जाहीर झाले होते.केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयातर्फे सीएससी कडून आलेल्या आर्थिक गणनेच्या आकडेवारी वरून रिपोर्ट तयार करणार आहे.ज्यामध्ये आर्थिकरूपाने कमकुवत घटक तसेच अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय घटकांच्या विकासा साठी केल्या जाणा-या विविध योजना असणार आहेत.डिजिटल माध्यमाचा वापर करून पेपरलेस पद्धतीने सुरु असलेली ही गणना अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरु आहे.शहरी आणि ग्रामीण भागात ह्याची फारशी माहिती नाही.ज्या सीएससी केंद्रा मार्फत ही आर्थिक गणना केली जात आहे.त्याचे गणकांना कोणतेही प्रशिक्षण दिले गेले नाही.अप्रशिक्षित गणक गावात जाऊन आर्थिक गणनेच्या नावावर पैसा उकळत असल्याचा तक्रारी देखील प्राप्त होत आहेत.२० राज्य आणि ५ केंद्र शासित प्रदेशांत हि प्रक्रिया सुरु असल्याचे सीएससी ई-गवर्नेंस सर्विस इंडिया चे मुख्य कार्यपालक अधिकारी दिनेश त्यागी ह्यांनी जाहीर केले आहे.केवळ पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि गुजरात मध्ये आर्थिक जनगणनेचे काम प्रलंबित असल्याचे त्यागी सांगतात.मात्र महाराष्ट्रात ग्रामीण भागात आदर्शआचार संहिता असताना देखील अनेक गावात सीएससी चे गणक गावात जाऊन ही गणना करीत असल्याचे आणि अकोला जिल्हाधिकारी ह्यांनी ह्या गणकांना पोलीस संरक्षण देण्याचा फतवा काढल्याचे उघडकीस आले आहे.\nसबब ही आर्थिक जनगणना फसवी असून बाबा आदमच्या काळातील निकष लावून अल्पसंख्याक, ओबीसी, आदिवासी आणि अनुसूचित जाती जमाती ला उन्नत गटात टाकून त्यांचे घटनादत्त अधिकार काढून घेण्याची मनुवादी खेळी आहे.केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या वेग साईटवर आर्थिक जनगणनेच्या संदर्भात असलेली लिंक तपासली असता त्यावर ‘एरर ४०४’ असे दिसते.देशातील केवळ ३ राज्यात हे काम प्रलंबित असेल तर त्या बद्दलची माहिती सीएससी, केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालय किंवा मिनिस्ट्री ऑफ इलेकट्रोनिक्स एन्ड इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजिच्या मंत्रालयाच्या वेबसाईटवर ह्या बद्दल कोणतीही लिंक ओपन होत नाही.सीएससी च्या संचालका बाबत माहिती देखील कुठेही दिसत नाही.ह्या खाजगी कंपनीला शासकीय लोगो, डोमेन, ईमेल आणि मंत्रालयातील एक अख्खा फ्लोर वापरायला देऊन केंद्र सरकारने एक मोठे राजकीय षडयंत्र रचले आहे.ज्यायोगे पुढील १० वर्षे आर्थिक निकषावर विशिष्ट समूहाला विकासापासून आणि शासकीय योजना पासून वंचित ठेवण्याचा हा राजकीय डाव आहे.\n“राष्ट्रभक्त ठेकेदार” संघ परिवार आणि “शेतकऱ्यांचे आंदोलन”\nमेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए\nमेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/article-90072.html", "date_download": "2021-07-26T20:26:36Z", "digest": "sha1:55PYLDL3A3JLRLP3F7WB2BOED3GNL2QQ", "length": 16922, "nlines": 187, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हा विध्वंस कशामुळे ? | Program - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाह��र गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nमोदी हे घरपणाला मुकलेले गृहस्थ, शरद पवारांची UNCUT मुलाखत\nविशेष कार्यक्रम February 4, 2019\n#Youthकोर्ट : मराठवाड्यात कुणाची हवा\n#Youth कोर्ट : कोण होणार देशाचा पंतप्रधान\nVIDEO : धनंजय हे तोडपाणी करणारे विरोधी पक्षनेते -पंकजा मुंडे\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात मह��्व\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nकुटुंबातील एका सदस्याच्या चुकीमध्ये 7 जणांनी गमावला जीव; घरात माजला हाहाकार\nया महिलेचं वय ठरलं काँग्रेसमधील वादाचं कारणं; काय आहे प्रकरण\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/968480", "date_download": "2021-07-26T19:57:32Z", "digest": "sha1:NXYC37RH77FVVWTXBOC2UBSM4BLJZ2WV", "length": 2221, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"न्यू (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"न्यू (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:३०, ७ एप्रिल २०१२ ची आवृत्ती\n२६ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: lez:Ню (гьарф)\n१२:२४, १८ जानेवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने काढले: eu:Ny)\n२०:३०, ७ एप्रिल २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: lez:Ню (гьарф))\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/godrej-agrovets-solar-power-project/", "date_download": "2021-07-26T20:01:44Z", "digest": "sha1:54CA7F3ZSHTB4JV7IYMIQKIQ6LR5CHFA", "length": 16226, "nlines": 111, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "गोदरेज अॅग्रोव्हेटचा सोफिया कॉलेजमध्ये सौरऊर्जा प्रकल्प – आपले पर्यावरण", "raw_content": "\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nगोदरेज अॅग्रोव्हेटचा सोफिया कॉलेजमध्ये सौरऊर्जा प्रकल्प\nमुंबई : गोदरेज अॅग्रोव्हेटने मुंबईतील सोफिया कॉलेज फॉर विमेनच्या छतावर 64.02 किलोवॅट क्षमतेचा स��रऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित केला आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे सोफिया कॉलेजला 75 टन कार्बनडाय ऑक्साइड इतका ग्रीनहाउस गॅस कमी करतायेणार आहे व दरवर्षी अंदाजे एक लाख युनिट विजेची निर्मिती करता येणार आहे.\nभारत हा वीज उत्पादन करणारा व वापरणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. आपण वापरत असलेली बहुतांश ऊर्जा कोळसा, तेल व नैसर्गिक वायू अशा जीवाश्म इंधनांपासून तयार केली जाते. भारतात सध्या केवळ 15% ऊर्जा अपारंपरिक स्रोतांपासून निर्माण केली जाते व त्यातील बहुतेकशी हायड्रोपॉवरपासून तयार होते. जगातील अन्य महत्त्वाच्या देशांच्या तुलनेत, भारतात उर्जेचा वापर झपाट्यानेवाढतो आहे आणि ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक शाश्वत ऊर्जास्रोतांचा अवलंब करणे गरजेचे आहे.\nगोदरेज अॅग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव म्हणाले, “गोदरेजमध्ये आम्ही सामाजिक जबाबदारीचे उत्तमरित्या पालन करतो. आम्ही ‘हरित भारत’ घडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि हरित भारताच्या दिशेने टाकलेल्या या पावलामुळे सोफिया कॉलेजला विजेचे बिल कमी करण्यासाठी मदत होईलच, शिवाय शैक्षणिक संस्थांना त्यांच्या आजूबाजूला सुरू असलेल्या घडामोडींचीही कल्पना येईल.”\nसोफिया कॉलेजचे प्राचार्य डॉ. (वरिष्ठ) आनंदा अमृतलाल यांनी सांगितले, “सोफिया कॉलेजमध्ये सोलार पॅनल बसवण्याचा गोदरेज अॅग्रोव्हेटलि.च्या सीएसआर युनिटचा उपक्रम उल्लेखनीय आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्याची बांधिलकी गांभिर्याने जपणाऱ्यांसाठी सौर उर्जेमध्ये वाढ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे व त्यामुळे दोन हेतू साध्य होतील: आवार हरित होईल आणि विजेचे बिल कमी झाल्याने महिलांच्यासबलीकरणासाठीच्या प्रयत्नांमध्ये मदत होईल.”\nसमूहाच्या ‘गुड अँड ग्रीन’ या अधिक समावेशक व अधिक हरित भारताची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असलेल्या धोरणाच्या अनुषंगाने, गोदरेज अॅग्रोव्हेट आपले कार्य पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक शाश्वत ठरण्यासाठी ऊर्जेच्या स्वच्छ स्रोतांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेत आहे. गोदरेज अॅग्रोव्हेटच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये वापरली जाणारी अंदजे 80% ऊर्जा अपारंपरिक स्रोतांपासून तयार होते. उत्पादन प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांबरोबरच, गोदरेज अॅग्रोव्हेट ग्रामीण भागात व शैक्षणिक संस्थांमध्येही अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचीयंत्रणा बसवत आहे व उर्जेची वाढती मागणी अपारंपरिक स्रोतांद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.\nमुंबईच्या मिनी गोवा किनारपट्टीवरील पर्यावरण धोक्यात; प्लास्टीकचा खच, डांबरी गोळ्यांनी समुद्राचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण\nबाणगंगा तलावातील जल प्रदूषण थांबविण्याबाबत कार्यवाही करा : सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख\nसागरतटीय जिल्ह्यात लागणार ४१ लाख कांदळवन रोपे : सुधीर मुनगंटीवार\nNext story कांदिवलीमधील अरविंदो सोसायटीचे खत प्रकल्पात आदर्शव्रत कार्य\nPrevious story मृतावस्थेत आढळले हॉकबील कासव; प्लास्टीकमुळे मृत्यू झाल्याचा संशय\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/The-message-will-come-that-person-will-get-the-corona-vaccine-Health-Minister-Rajesh-Tope.html", "date_download": "2021-07-26T20:57:58Z", "digest": "sha1:6B3XAZHRMTX6JVB2JBPILSF7AA2QNJDT", "length": 8546, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "असा मेसेज येईल, त्या व्यक्तीला मिळणार कोरोना लस ; आरोग्य मंत्री राजेश टोपे", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रअसा मेसेज येईल, त्या व्यक्तीला मिळणार कोरोना लस ; आरोग्य मंत्री राजेश टोपे\nअसा मेसेज येईल, त्या व्यक्तीला मिळणार कोरोना लस ; आरोग्य मंत्री राजेश टोपे\nअसा मेसेज येईल, त्या व्यक्तीला मिळणार कोरोना लस ; आरोग्य मंत्री राजेश टोपे\nमुंबई : केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मायक्रो प्लॅनिंग सुरु केलं आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला केला जाईल. त्यानंतर ती व्यक्ती आल्यावर ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्याला लस देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.\nलसीकरणाबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले ५० वर्षांवरील नागरिक यांची माहिती गोळा केली जाते आहे असंही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.\n“१८ हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्यासंबंधीचा मेसेज संबंधित व्यक्तीला येईल तो येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार अशा प्रकारचं मायक्रो प्लानिंग सुरु असल्या”चं टोपे यांनी सांगितलं.”\nकोरोनाचा प्रतिबंध करणारी लस केंद्र सरकार पुरवेल अशी आम्हाला खात्री आहे. जी कामं राज्य सरकारने करायची आहेत ती आम्ही करतो आहोत. लॉजिस्टिक, डेटा या सगळ्याची कामं सुरु आहेत. लसीकरणाच्या परिमाणाबाबत एक युनिट तयार करण्यात आलं आहे. सीरम आणि भारत बायोटेक यांनी लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. आता निर्णय केंद्राला करायचा आहे” असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2016/07/blog-post_26.html", "date_download": "2021-07-26T19:45:35Z", "digest": "sha1:N534LXADUFPQR2INO4GN6RHBORFYTZ6N", "length": 24652, "nlines": 265, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ९ - विजेचा उपयोग", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ९ - विजेचा उपयोग\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान .... (खास पुरुषांसाठी) मागील भाग ---\nभाग १ - प्रस्तावना\nभाग २ - प्रयोजन आणि नियोजन\nभाग ३ ... पूर्वतयारी\nभाग ४ - चिरणे, किसणे वगैरे\nभाग ५ - - भाजणे, तळणे, शिजवणे\nभाग ६ - अग्निदिव्य -१\nभाग ७ - अग्निदिव्य - २\nभाग ८ - अग्निदिव्य - ३\nवाफेच्या इंजिनांच्या शोधापासून आधी कारखान्यांमध्ये सुरू झालेली औद्योगिक क्रांती विजेच्या प्रवाहाबरोबर थेट घराघरातल्या स्वयंपाकघरांपर्यंत जाऊन पोचली. विजेच्या दिव्यांनी लख्ख उजेड निर्माण करून रात्रीच्या काळोखावर मात केली, घरबसल्या आपल्या खोलीमध्येच पंख्याच्या सहाय्याने ��वा तेंव्हा वारा घेता य़ेऊ लागला आणि पंपांमधून पुरवलेले पाणी घरांच्या आतपर्यंत येऊन पोचले. दळणे, वाटणे, कुटणे, खिसणे, घुसळणे वगैरे बरीचशी स्वयंपाकघारातली कामे मिक्सरग्राइंडरवर व्हायला लागली आणि चूल किंवा शेगडी यांनासुद्धा विजेच्या शेगड्यांचे पर्याय उपलब्ध झाले.\nचुली, शेगड्या, भट्ट्या वगैरे जुन्या पारंपारिक साधनांमध्ये इंधन जाळण्याच्या रासायनिक क्रियेमधून ऊष्णता निर्माण केली जाते. विजेपासून ऊष्णता निर्माण करण्यामागचे विज्ञान वेगळे आहे. विजेचा प्रवाह कोणत्याही वाहकामधून (कंडक्टरमधून) जात असतांना त्या प्रवाहाला अंतर्गत विरोध होतो आणि त्या विरोधामधून ऊष्णता निघते, किंबहुना विद्युत्प्रवाहातल्या थोड्या ऊर्जेचे ऊष्णतेमध्ये रूपांतर होते. तांबे (कॉपर) या धातूच्या तारेमधून जातांना वीजेला अत्यल्प विरोध होतो, तर नायक्रोमसारख्या मिश्रधातूमध्ये प्रखर विरोध होतो. वाहकाच्या तारेची जाडी कमी असेल आणि लांबी जास्त असेल तर त्या प्रमाणात विरोध वाढतो आणि अधिक ऊष्णता बाहेर पडते. असे विजेच्या शास्त्राचे काही प्राथमिक नियम आहेत.\nया तत्वांचा उपयोग करून स्वयंपाकघरातल्या उपयोगासाठी अनेक प्रकारची उपकरणे तयार केली जातात. मी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत असतांना हॉस्टेलमधल्या काही विद्यार्थ्यांकडे क्वचित कधी तरी उपयोग करण्यासाठी एक अत्यंत प्राथमिक स्वरूपाची साधी स्वस्तातली विजेची शेगडी असायची. एका चिनी मातीच्या जाडसर तबकडीमध्ये वळणावळणाचे खाचे करून त्यात नायक्रोम वायरचे स्प्रिंगसारखे दिसणारे भेंडोळे बसवलेले असायचे. बटन दाबताच विजेचा प्रवाह सुरू झाला की ते भेंडोळे तापून लालबुंद होत असे. या शेगडीमधून धूर बाहेर पडत नसल्यामुळे खोलीचा दरवाजा बंद करून शेगडी सुरू केली की बाहेर कोणाला त्याचा पत्ता लागत नसे आणि काम झाल्यावर तिला लपवून ठेवणे सोपे होते. त्यातूनही रूमवर अचानक घातलेल्या धाडीत ती जप्त झाली तरी त्याचे फारसे दुःख होत नसे. पण अशा प्रकारे उघड्या तारेमधून वीजप्रवाह खेळवणे धोक्याचे असते. त्या तारेला भांड्याचा किंवा हाताचा स्पर्श झाला तर जोराचा घातक झटका बसण्याची भीती असते. शिवाय जास्त गरम झाल्याने किंवा शॉर्टसर्किट होऊन केंव्हाही ती कॉइल पटकन तुटून जात असे. असली तकलादू शेगडी रोज धुवून पुसून स्वच्छ करण्याची तर सोयच नसते. यामुळे मी तरी अशा प्रकारची गावठी शेगडी आमच्या स्वयंपाकघरात आणली नाही.\nया शेगडीच्या रचनेत आवश्यक त्या सुधारणा करून सुरक्षित अशा अनेक हॉट प्लेट्स बाजारात आल्या आणि येत आहेत. विजेच्या या शेगड्यांमधून कसल्याही ज्वाला निघून वर ठेवलेल्या भांड्यांना तापवत नाहीत. कॉइलजवळची तापलेली ऊष्ण हवा आणि उत्सर्जनामधून बाहेर पडणारी ऊर्जा यामधूनच त्या भांड्यांना ऊष्णता मिळते. यामुळे गोल आकाराची कढई किंवा खोलगट बुडाची पातेली यासाठी सोयीची नसतात. ऊर्जा वाचवण्याच्या दृष्टीने किंवा ऊष्णता वाया जाऊ नये यासाठी हॉट प्लेटसोबत फ्राइंग पॅनसारखी सपाट भांडी वापरणे चांगले असते.\nसाध्या शेगडीवरचे भांडे ज्वालांच्या वरच्या बाजूला ठेवणे आवश्यक असते, पण विजेच्या शेगडीतल्या कॉइल्स वर, खाली, बाजूला, आडव्या, उभ्या अशा कशाही रचून ठेवल्या तरी तेवढीच ऊष्णता देतात. यामुळे त्यांची विविध प्रकारांनी रचना करता येते. पॉप अप टोस्टरमध्ये त्या कॉइल्स उभ्या ठेवलेल्या असतात आणि ब्रेडच्या स्लाइसला दोन्ही बाजूंनी खरपूस भाजतात. तर सँडविच टोस्टरमध्ये त्यांना पसरवून ठेवलेले असते. गोल किंवा चौकोनी आकारांच्या अनेक प्रकारच्या लहान मोठ्या ओव्हन्स मिळतात. केक, बिस्किटे, पफ वगैरेसारखे आंग्ल पदार्थ तर त्यात करता येतातच, पण पापड भाजण्यापासून ते शाही पुलाव शिजवण्यापर्यंत अनेक भारतीय पदार्थसुद्धा आता ओव्हनमध्ये केले जाऊ शकतात.\nइंडक्शन आणि मायक्रोवेव्ह या नावांच्या विजेच्या उपकरणांच्या आणखी दोन शाखा आता निघाल्या आहेत. तांब्याच्या तारेच्या भेंडोळ्यामधून विजेचा उभयदिक्प्रवाह (Alternating current आल्टर्नेटिंग करंट) नेला आणि त्याच्या मध्यभागी (core) कोअरमध्ये लोखंडाचा तुकडा किंवा पत्रा ठेवलेला असला तर त्यात आलटून पालटून चुंबकीय क्षेत्रे तयार होत राहतात आणि अखेरीस त्यांचे ऊष्णतेमध्ये रूपांतर होते. याला चुंबकीय प्रवर्तन (Magnetic induction मॅग्नेटिक इंडक्शन) म्हणतात. या प्रकारच्या उपकरणात एका लोखंडाच्या मिश्रधातूच्या पात्राभोवती तांब्याच्या तारा गुंडाळलेल्या असतात. त्यामधून विजेचा प्रवाह गेला की थेट त्या पात्रामध्येच ऊष्णता निर्माण होते. यामुळे ऊष्णता वाया जात नाही आणि ते भांडे लवकर तापते. या तत्वावर काम करणारे कुकर विजेची बचतही करतात.\nमोबाइल फोनचे काम ज्या लहरींवर चालते तशा प��रकारच्या अतीसूक्ष्म विद्युत लहरी (मायक्रोवेव्ह्ज) हवेमधून किंवा विद्युत वाहक (इलेक्ट्रिकल कंडक्टर) पदार्थांमधून निर्विघ्नपणे आरपार जाऊ शकतात पण पाण्यामधून जातांना त्यांना प्रखर विरोध होतो. मायक्रोवेव्ह ओव्हन या तत्वावर कार्य करते. यात ठेवलेले पाणी किंवा दूध काही सेकंदात तापते. भात सुद्धा लवकर शिजतो. पण भाजणे किंवा तळणे ही अधिक तापमानावर होणारी कामे या ओव्हनमध्ये करत नाहीत. या ओव्हनचे एक खास वैशिष्ट्य असते. कढई किंवा पातेल्यात घालून साध्या शेगडीवर तापवायला ठेवलेला पदार्थ बाहेरून आतल्या बाजूला तापत जातो पण मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये काचेच्या किंवा चिनी मातीच्या पात्रात गरम करायला ठेवलेला पदार्थ यात आतबाहेर सर्वकडे तापतो, पण ते भांडे मात्र थंडच राहते. ते उचलून टेबलावर आणून ठेवता येते. या खास सोयीमुळे नवे खाद्यपदार्थ शिजवण्यापेक्षा फ्रीजमधून काढलेले थंड पदार्थ किंवा बाजारातून आणलेले तयार खाद्यपदार्थ गरम करण्यासाठीच मायक्रोवेव्ह ओव्हनचा जास्त उपयोग केला जातो. हे काम काही संकंदांमध्ये होते हा याचा मुख्य फायदा आहे. कुठल्याही प्रकारची धातूची वस्तू चुकूनसुद्धा या ओव्हनमध्ये ठेवायची नसते. तसे केले तर त्यातल्या अतीसूक्ष्म विद्युत लहरींना (मायक्रोवेव्ह्ज)ना विरोध होणार नाही आणि एक प्रकारचे शॉर्ट सर्किट होऊन ती ओव्हन खराब होऊ शकते.\nकॉइलच्या शेगडीवरच्या भांड्याला बाहेरून ऊष्णता मिळते, इंडक्शन कुकरमध्ये थेट भांडेच तापते आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये तर भांड्यातला पदार्थच तेवढा गरम होतो अशी गंमत आहे. विजेचा प्रवाह कमी किंवा जास्त करून त्यांचेवर नियंत्रण करण्याची अनेक साधने निघाली आहेत. एकदोन बटने दाबून तापमान (टेंपरेचर) आणि वेळ निश्चित करून दिली की ती ओव्हन्स आपल्या आपण चालत राहतात आणि ठराविक वेळानंतर बंद होतात. त्यांच्यावर लक्ष ठेवायची गरज नसते. अशा फायद्यांमुळे विजेच्या उपकरणांद्वारे स्वयंपाक करण्याचे एक नवे दालनच उघडले गेले आहे.\nभारतात विजेचे दर अवाच्या सव्वा असल्यामुळे यांचा वापर अजून तसा कमीच होतो, पण वाढत्या शहरीकरणाबरोबर त्याचे प्रमाण वाढत आहे. युरोपअमेरिकेतल्या हिवाळ्यातल्या कडाक्याच्या थंडीमुळे त्यांच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेऊन फक्त श्वासोछ्वासापुती थोडी मोकळी हवा खेळती ठेवली जात���, ती ज्वलनात खर्च होऊ नये, शिवाय हवेचे प्रदूषण होऊ नये म्हणून घरात इंधन जाळण्याचे प्रमाण कमीत कमी ठेवले जाते. विजेवर चालणारी उपकरणे स्वयंचलित (ऑटोमॅटिक) होत चालली आहेत, कमी वेळात काम करतात. या कारणांमुळे आजकाल परदेशांमध्ये मात्र बहुतेक सगळा स्वयंपाक विजेवरच होऊ लागला आहे.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ९ - वि...\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ८ - अग...\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ७ - अग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-government-schemes-for-upcoming-sc-businessmans-4963262-NOR.html", "date_download": "2021-07-26T20:39:40Z", "digest": "sha1:MDZ5WOZE4YD6CXLX5W3PP2Y4DNPJ6KSW", "length": 12067, "nlines": 69, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Government Schemes for Upcoming SC Businessman's | असा उभा करावा उद्योग - उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी सरकारच्या अनेक योजना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअसा उभा करावा उद्योग - उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी सरकारच्या अनेक योजना\nडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संदेशानुसार अनुसूचित जाती व नवबाैद्ध तरुण उद्याेगाकडे वळावे, यासाठी शासन अर्थसाहाय्य करणा-या विविध याेजना राबवत अाहे. यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत १० जुलै १९७८ मध्ये महामंडळाची स्थापना करण्यात अाली अाह��. महामंडळाचे भागभांडवल ५०० काेटी अाहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप.\nअशा अाहेत राज्य शासनाच्या याेजना\nप्रकल्पासाठी ५० टक्के अनुदान याेजना - ५० हजारांपर्यंत प्रकल्प, उद्याेग सुरू करायचा झाल्यास प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजारांपर्यंत अनुदान देण्यात येते. उर्वरित रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. या कर्जाची फेड तीन वर्षांत करावी लागते.\nप्रशिक्षण याेजना : अनुसूचित जातीच्या लाभार्थीसाठी व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक काैशल्य प्राप्त करण्यासाठी विनामूल्य ३ ते ६ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. यात शिवणकला, ब्यूटीपार्लर, इलेक्ट्रिक वायरमन, टर्नर, फिटर, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेकॅनिकल, संगणक प्रशिक्षण, माेटार वायंडिंग, फेब्रिकेटर्स, वेल्डर, अाॅटाेमाेबाइल रिपेअरिंग, पेंटिंग, मशरुम, वाहनचालक, चर्माेद्याेग, घड्याळ दुरुस्ती, फाेटाेग्राफी, कंपाेझिंग, बुक बायंडिंग, सुतारकाम, माेबाइल दुरुस्ती याचे प्रशिक्षण दिले जाते. या साेबत स्थानिक प्रशिक्षणार्थ्यास ३०० रुपये, महापालिका क्षेत्रात ५०० रुपये, तर जिल्ह्याबाहेरील प्रशिक्षणार्थ्यास ६०० रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येते.\nबीज भांडवल याेजना : एखादा ५० हजार ते ५ लाखापर्यंत प्रकल्प सुरू करायचा असल्यास यासाठी महामंडळातर्फे ४ टक्के व्याजदराने २० टक्के बीजभांडवल कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. याची फेड ३ ते ५ वर्षांत करावी लागते. अर्जदारास ५ टक्के रक्कम भरावी लागते. उर्वरित ७५ टक्के बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. महामंडळातर्फे १० हजार रुपये अनुदान दिले जाते.\nकेंद्र शासनाच्या सुधारीत बीज भांडवल याेजनेत अनुसूचित जाती जमाती, विमुक्त व भटक्या जाती जमाती, इतर मागासवर्गीय उमेदवारांना २० टक्के बीज भांडवल कर्ज देण्यात येऊन प्राेत्साहन दिले जाते. अल्प व्याजदरात सहा वर्षांत याची परतफेड करावी लागते. बँकेकडून ७५ टक्के कर्ज स्वरूपात, तर ५ टक्के स्वनिधी अशा प्रकारे उद्याेग उभारणी करणे शक्य अाहे.\nपंतप्रधान राेजगार निर्मिती याेजना\nकेंद्र शासनाच्या पंतप्रधान राेजगार निर्मिती याेजनेत विशेष प्रवर्गातील नागरिकांना उद्याेग, व्यवसाय सुरू करायचा असल्यास प्राेत्साहन देण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या तुलनेत झु���ते माप देण्यात अाले अाहे. विशेष प्रवर्गातील नागरिक प्रकल्प किमतीत अवघे ५ टक्के स्वहिस्सा टाकून उद्याेग सुरू करू शकताे. अनुदान देतानाही शहरी भागासाठी २५, तर ग्रामीण भागासाठी ३५ टक्के अनुदान (सबसिडी) दिले जाते.\nप्रकल्पासाठी जाेडावयाची अावश्यक कागदपत्रे\n- जातीचा व उत्पन्नाचा दाखला.\n- पासपाेर्ट अाकाराचे दाेन फाेटाे.\n- रेशनकार्ड, मतदानकार्ड, अाधारकार्डवरील रहिवासी प्रमाणपत्र.\n- व्यवसायासाठी जागेचा पुरावा, काेटेशन, इतर कागदपत्रे\n- अावश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल\n- व्यवसायानुरूप अावश्यक दाखले उदा. वाहनाकरिता लायसन्स, परमिट, लायसन्स\nअशा अाहेत केंद्रीय महामंडळाच्या याेजना\nकेंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाची (एनएसएफडीसी) स्थापना केलेली अाहे. या महामंडळाचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे अाहे. राज्य पातळीवर याेजना राबवण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा मध्यस्त यंत्रणा म्हणून काम करते. या माध्यमातून मुदती कर्ज, सिड कॅपिटल, सूक्ष्म पतपुरवठा, महिला समृद्धी, महिला किसान याेजना यासह इतरही याेजनांची अंमलबजावणी केली जाते.\nमुदत कर्ज याेजना : पाच लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी महामंडळातर्फे २० टक्के बीज भांडवल ४ टक्के व्याजदराने दिले जाते. त्यात १० हजारांपर्यंत अनुदानाचा समावेश अाहे. कर्जदाराचा सहभाग ५ टक्के असताे. ‘एनएसएफडीसी’तर्फे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कर्जावर ६ टक्के व्याजदर अाकारण्यात येताे.\nदहा लाखांपर्यंत बीज साहाय्य\nअर्जदारास बँकेमार्फत ५० लाखांपर्यंत कर्ज मंजूर झाल्यानंतर प्रकल्प किमतीच्या २० टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपये बीज भांडवल वितरित करण्यात येते.\nया याेजनेत ५ टक्के व्याजदारने ५० हजारांपर्यंत कर्ज देण्यात येते, याची फेड तीन वर्षांत करावी लागते. प्रकल्पाच्या १० टक्के रक्कम अर्जदाराचा सहभाग म्हणून घेण्यात येते.\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा स्तरावर कार्यालये अाहेत. या कार्यालयांमध्ये या संदर्भातील संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-IFTM-mysterious-brazilian-women-town-where-hundreds-of-pretty-ladies-longing-to-get-married-5826872-PHO.html", "date_download": "2021-07-26T18:54:31Z", "digest": "sha1:CWQDVXRTOXPERYA6BJTRC72F4P5IBDUE", "length": 2881, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mysterious Brazilian Women Town Where Hundreds Of Pretty Ladies Longing To Get Married | सुंदर तरुणींच्या या गावात मिळतच नाहीत पुरुष; सर्वांना हवेत नवरदेव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुंदर तरुणींच्या या गावात मिळतच नाहीत पुरुष; सर्वांना हवेत नवरदेव\nइंटरनॅशनल डेस्क - ब्राझीलच्या डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या नोइव्हा असे गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथील तरुणींचे सौंदर्य देशभर प्रसिद्ध आहे. मुळात हे गावच सुंदर तरुणींसाठी ओळखल्या जाते. पण, येथील 600 तरुणींना प्रशासनाकडे आपली व्यथा मांडली. त्यापैकी एकीलाही लग्नासाठी पुरुष मिळत नाहीत. गावात फक्त बोटावर मोजण्याइतके पुरुष आहेत. त्यातही बहुसंख्य पुरुष वयोवृद्ध आहेत. त्यामुळे, सुंदर तरुणींच्या या गावात तरुण पाहायला देखील मिळत नाहीत.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, या महिलांबद्दल आणखी काही माहिती आणि PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-new-born-baby-found-on-railway-track-on-lonavala-5442714-PHO.html", "date_download": "2021-07-26T19:45:49Z", "digest": "sha1:XUEDSZLE4EP7MVJQHSBFGYPCXH2JKFRG", "length": 4293, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "New born baby found on railway track on Lonavala | लोणावळ्यात रेल्वे लाईनवर सापडले नवजात अर्भक, वेळीच नजर पडल्याने थोडक्यात बचावले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलोणावळ्यात रेल्वे लाईनवर सापडले नवजात अर्भक, वेळीच नजर पडल्याने थोडक्यात बचावले\nपुणे- माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. तीन दिवसांच्या नवजात अर्भकाला प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरुन लोणावळा रेल्वे ट्रॅकवर मरण्यासाठी ठेवण्यात आले होते. सुदैवाने दोन युवकांनी ही बॅग बघितली. त्याचा जीव वाचवला. याची माहिती पोलिसांना देऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रेल्वे लाईनवरुन बाळाला उचलल्यानंतर जरा वेळाने मालगाडी गेली. युवकांची नजर पडली नसती तर बाळाच्या शरीराच्या अगदी चिंध्या झाल्या असत्या.\nअसे आहे संपूर्ण प्रकरण\n- मंगळवारी सकाळी लोणावळा रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली. लोणावळा येथील रहिवासी सुहास साबळे आणि तेजस राईलकर जिमला जात होते.\n- त्यांना रेल्वे लाईनवर निळ्या रंगाची प्लॅस्टिकची बॅग दिली. ही बॅग आतून हलत होती. दोघांना संशय आला. त्यांनी बॅग उघडून बघितली तर धक्काच बसला.\n- प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये कापडात गुंडाळलेले नवजात अर्भक होते. थंडी वाजत असल्याने तो थरथर कापत होता. दोघांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.\n- आता बाळाची प्रकृती उत्तम आहे. शुगर लेव्हल कमी झाल्याने आणले तेव्हा बाळ बेशुद्ध झाले होते.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, घटनेशी संबंधित फोटोज....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-news-about-domestic-and-foreign-alcohol-sales-5669286-PHO.html", "date_download": "2021-07-26T20:13:15Z", "digest": "sha1:VZIADAEXTXRO4HVKUSTHAMD2YKM3BAYO", "length": 9090, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about domestic and foreign alcohol sales | ‘स्टेट एक्साईज’: 38 दुकानांचे बस्तान आता नव्या जागेमध्ये, आणखी दीड डझन प्रस्ताव तयार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘स्टेट एक्साईज’: 38 दुकानांचे बस्तान आता नव्या जागेमध्ये, आणखी दीड डझन प्रस्ताव तयार\nअकोला - देशी-विदेशीमद्य विक्रीच्या माध्यमातून कर गोळा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाची चिंता बऱ्यापैकी कमी झाली आहे. स्थलांतराचा पर्याय स्वीकारुन ३८ दुकाने नव्या जागेत सुरू झाली असून आणखी दीड डझन दुकानांचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.\nदरम्यान स्थलांतराच्या घडामोडीमुळे जिल्हाभरातील एकूण मदिरालयांची संख्या ६८ वर पोचली आहे. गेल्या महिन्यात ती ६० वर स्थिरावली होती. दुकानांची संख्या वाढली की आपोआपच खरेदी वाढते आणि पर्यायाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर संकलनातही वाढ होते. त्यामुळे निकट भविष्यात या विभागाचा तोटाही कमी होणार आहे.\nराष्ट्रीय राज्य महामार्गांपासून पाचशे मीटरच्या अंतर बंदीमुळे जिल्ह्यातील मदिरालयांची संख्या २५४ वरुन थेट ३० वर आली होती. नंतरच्या काळात काही दुकानदारांनी केलेला अंतर्गत रचनेतील बदल आणि काहींनी निवडलेला स्थलांतराचा पर्याय यामुळे ही संख्या आता ६८ वर पोचली आहे.\nबियर बार आणि दारु दुकानांची संख्या वाढल्याने मद्य शौकीनांची भटकंतीही कमी झाली आहे. पूर्वी लांबवर एकच मदिरालय सुरू होते. त्यामुळे सर्व शौकीनांना त्यावरच विसंबून राहावे लागायचे. आता दुकानांची हद्द काहीशी त्यांच्या हद्दीतच आली आहे. पाचशे मीटर बंदीचा आदेश आला त्यावेळी जिल्ह्यातील २५४ पैकी केवळ ३० दुकाने शाबूत राहिली होती. परिणामी जिल्हाभरातील २२४ दुकानांना एकाचवेळी टाळे लागले होते.\nअचानक झालेल्या या बदलामुळे मद्य व्यवसायिक तर अडचणीत आलेच, मद्य शौकीनांचाही मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला होता. त्यानंतर शासनाने नवे परिपत्रक जारी करुन २० हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांना ५०० ऐवजी २०० मीटर बंदीचा आदेश बजावला. यामुळे आणखी काही दुकानांना अभय मिळून ते मद्य विक्रीस पात्र ठरले.\nदरम्यानच्या काळात बहुतेकांनी स्थलांतराचा पर्याय स्वीकारत नव्या जागांसाठी अर्ज सादर केले. हे अर्ज सादर करताना ग्रामपंचायत, नगरपालिका महापालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाहरकत दाखल्यांची अटही नंतर शासनाने शिथील केली. त्यामुळे अनेक मदिरालयांचा मार्ग मोकळा झाला.\nराज्य शासनाने मदिरालयांच्या बाबतीमध्ये एक निर्णय घेऊन महामार्गावरील दारू दुकाने बंद करून इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शहरातील मार्गावरील बहूतांश दुकाने बंद झाली होती. त्यामुळे दारू शौकीनांची पंचाईत तसेच शासनाच्या करावरही त्याचा परिणाम झाला होता.मात्र आता दुकाने स्थलांतरीत झाल्यामुळे शासनाच्या करामध्ये वाढ होणार आहे.\nदारू दुकानाला विरोधाच्या ठिकाणी मतदान घेणार\n-कायदेशीर तरतुदींचा आधार घेऊन दुकानांचे स्थलांतर होत असले तरी नव्या जागांमध्ये काही ठिकाणी नागरिकांचा विरोधही होत आहे. हा विरोध मतदानाच्या प्रक्रियेद्वारे सिद्ध करावा लागतो. त्यासाठी त्या-त्या गाव/परिसरच्या नागरिकांकडून तशी तयारी करवून घेतली जात आहे.’’\nराजेश कावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अकोला.\nदारू दुकानांचे आणखी १५ प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत\nनजिकच्या काळात आणखी १५ दुकानांना प्रशासनाची परवानगी मिळण्याची शक्यता असून तसे प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि दारुबंदी विभागाचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या टेबलवर पोचले आहेत. या बदलामुळे संबंधित विभागाचा संचित तोटाही कमी होणार आहे.\nपुढील स्लाइडवर, तालुकानिहाय मद्यविक्रीची दुकाने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/thackeray-government-adjourns-the-decisions-of-devendra-fadnavis-pankaja-munde-126216282.html", "date_download": "2021-07-26T19:05:14Z", "digest": "sha1:VHPMDWKPWURITI6G4TXG5GO5LNGP7EMO", "length": 6971, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Thackeray Government adjourns the decisions of Devendra Fadnavis, Pankaja Munde | देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्या निर्ण���ांना ठाकरे सरकारची स्थगिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदेवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्या निर्णयांना ठाकरे सरकारची स्थगिती\n2 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार\nमुंबई - फडणवीस सरकारने महत्त्वाच्या कामांबाबत घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेऊन यापैकी काही वादग्रस्त निर्णयांना स्थगिती देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली आहे. तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडणुकीआधी ग्रामविकास विभागाअंतर्गत मंजूर २ ते २५ कोटीपर्यंतच्या अनुदान असलेल्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय ठाकरे यांनी बुधवारी घेतला. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागामार्फत मंजूर पण कार्यारंभ आदेश न निघालेल्या कामांचा निधीही राेखण्याचा आदेश सरकारने गुरुवारी काढला आहे.\nग्रामविकास विभागाच्या योजनांना स्थगिती देण्याबाबत काढलेल्या शासन आदेशात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे (२५-१५, १२-३८), कोकण पर्यटन विकास कार्यक्रम २५-१५ २४-३२) यात्रास्थळाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता दोन कोटी ते २५ कोटींपर्यंत अनुदान योजनेअंतर्गत अद्याप कार्यारंभ आदेश देण्यात न आलेल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आहे. तसेच या कामांना कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाहीही पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे,’ असेही म्हटले आहे.\nज्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत त्यांची माहितीही त्वरित ई-मेलवर मागवण्यात आली आहे. ज्या कामांचे कार्यारंभ आदेश दिलेल्या मुदतीत मिळणार नाहीत आणि एल.आर.एस. प्रणालीवर त्याची नोंद केली नसल्यास अशा कामांना कार्यारंभ आदेश दिलेला नाही असे समजण्यात येईल. तसेच नमूद कालावधीपर्यंत सादर केलेल्या कार्यारंभ आदेशाच्या प्रतीव्यतिरिक्त इतर कार्यारंभ आदेश आढळल्यास संबंधितांना जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही शासनादेशात बजावले आहे.\nफडणवीसांनीही दिली हाेती आघाडीच्या निर्णयांना स्थगिती\nमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी भाजप आम���ारांच्या मतदारसंघात जास्तीत जास्त कामे मंजूर केली. त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे २०१४ मध्ये जेव्हा फडणवीस सरकार सत्तेवर आले होते तेव्हा त्यांनीही आघाडी सरकारच्या ग्रामविकास विभागाने घेतलेल्या अशा कामांना स्थगिती दिली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/06/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-meani.html", "date_download": "2021-07-26T20:25:12Z", "digest": "sha1:52CJ7WKBNPOLZWKRJVYA6TJOV7LBZOZD", "length": 8349, "nlines": 98, "source_domain": "itechmarathi.com", "title": "ज्वारीचे कणीस म्हणजे काय ? Meaning of word JWARI KANSE in Marathi -", "raw_content": "\nज्वारीचे कणीस म्हणजे काय \nज्वारीचे कणीस म्हणजे काय \nज्वारी आणि ज्वारीचे कणीस यांच्याबद्दल माहिती गूगल वर लोक Meaning of word JWARI KANSE in Marathi सर्च करत आहे याचीच माहिती पुढे दिलेली आहे.\nज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख रब्बीचे पीक आहे. महाराष्ट्रातील बहुतेक भागात ज्वारीचे पीक घेतले जाते. महाराष्ट्रातील कमी पावसाच्या भागात या पिकाचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. यामध्ये अहमदनगर, नाशिक, विदर्भ मराठवाडा या भागात जास्त उत्पादन घेतले जाते.\nसोलापूर ला तर ज्वारीचे कोठार असे म्हणतात. ज्वारी हे एक दलिय बीज असते. याची शेतात पेरणी केल्यानंतर पिकाला ज्वारीची कणसे येतात यालाच कणीस असे म्हणतात.jwari kanise असे म्हणतात. याचा हुरडा करून खाल्ला जातो, तसेच हुरडा पार्टी केली जाते.\nपिकाचे उत्पादन घेतले नंतर पाला पाचोळा हा वैरण म्हणून जनावरांसाठी साठवून ठेवला जातो, याला गंज असे म्हणतात.\n जाणून घ्या PUBG गेम चा इतिहास \nHow to delete WhatsApp व्हाट्सअप हे अकाउंट डिलीट कसे करावे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीई���ी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/crisis-of-population-growth-in-the-country-after-corona-warning-to-the-ministry-of-health-mhmg-451298.html", "date_download": "2021-07-26T19:02:53Z", "digest": "sha1:RJRN4YBEHJU22AKSLJPBRGDBK5GS6CIZ", "length": 17771, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनानंतर देशात लोकसंख्या वाढीचं संकट? आरोग्य मंत्रालयाला दिला इशारा | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nकोरोनानंतर देशात लोकसंख्या वाढीचं संकट आरोग्य मंत्रालयाला दिला इशारा\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना ऑन द स्पॉट भरावा लागणार भरभक्कम दंड\nकर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं चर्चेत\nCBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी 'हे' आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण\nकोरोनानंतर देशात लोकसंख्या वाढीचं संकट आरोग्य मंत्रालयाला दिला इशारा\nएका सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर आली आहे. यानुसार कोरोनानंतर भविष्यात लोकसंख्या वाढीच संकट उभं राहण्याची शक्यता आहे\nडेहराडून, 4 मे : एकीकडे संपूर्ण देश कोरोना (Coronavirus) संकटाचा सामना करीत असून यासाठी सरकार लॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी वाढवत आहे. तर दुसरीकडे एक वेगळीच चिंता निर्माण झाली आहे. आता डेहराडून जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणाने (District Legal Services Authority) एक सर्व्हे केला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणानंतर आरोग्य मंत्रालयाला (Health Ministry) सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात लिहिले आहे की, लॉकडाऊनमुळे लोकसंख्या जलद गतीने वाढू शकते. यामागे अनेक कारणं आहेत. अनेक ठिकाणी महिलांना गर्भनिरोधक औषधे मिळत नसल्याचेही एक महत्त्वाचे कारण आहे.\nकेवळ ग्रामीण भागात ही समस्या नाही. तर शहरांमध्येही महिलांसमोर अनेक प्रश्न आहेत. डीएलएसएची टीम जेव्हा कंटेन्टमेंट झोनसह अन्य भागात रेशन वाटप करण्यासाठी गेली तेव्हा महिलांनी गर्भनिरोधक गोळ्यांबाबत प्रश्न विचारला. औषधं घेत नसल्यामुळे त्यांना भीती वाटत असल्याचे त्या महिलांनी सांगितले.\nगर्भनिरोधक औषधे आणि सॅनिटरी नॅपकीनचे वाटप\nअनेक झोपडपट्टी भागात गर्भनिरोधक गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे. डीएलएसएने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून ही राष्ट्रीय समस्या असल्याची माहिती दिली. कंटेन्टमेंट झोनमध्ये गर्भनिरोधक गोळ्या आणि सॅनिटरी नॅपकीनचे वाटप आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या संकटानंतर देशात लोकसंख्यावाढीची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळीत यासाठी काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे विविध राज्यांमध्ये यासंदर्भात समस्या असल्यास त्या सोडविण्यालाठी पुढे येणं आवश्यक आहे.\nसंबंधित-लॉकडाऊनमध्ये घरगुती हिंसाचाराची धक्कादायक कारणं आली समोर, पोलिसही झाले हैराण\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडू��� मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/information/union-budget-2020-do-you-know-these-5-things-about-the-union-budget-97281.html", "date_download": "2021-07-26T21:08:32Z", "digest": "sha1:FOYLBUKUX2E3Y6HGRGSS4FI6CE3D6QYQ", "length": 34127, "nlines": 232, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Union Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय? | 📝 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या म���्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवास��ची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगा��की चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nUnion Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय\nसरकार दरवर्षी अर्थसंकल्प सादर करत असते. कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर असले तरी, त्या सरकारला अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी सादर करणे बंधनकारक असते. हे बंधन घटनेने घालून दिले आहे. अर्थसंकल्पाचेह दोन प्रकार असतात. एक महसूली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प.\nमाहिती अण्णासाहेब चवरे| Jan 28, 2020 02:14 PM IST\nWhat is a Budget: नेहमीच येतो पावसाळा या उत्कीप्रमाणे नेहमीच येतो अर्थसंकल्प असे अनेकांना वाटू शकतं. परंतू, अर्थसंकल्प हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. वरवर पाहता आपण आपल्या व्यग्र जीवनशैलीमुळे त्याकडे गांभीर्याने पाहात नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाबाबत बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. जसे की, अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय अर्थसंकल्प कोण सादर करते अर्थसंकल्प कोण सादर करते, भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला, भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला, अर्थसंकल्प प्रस्ताव केव्हापासून लागू होतो, अर्थसंकल्प प्रस्ताव केव्हापासून लागू होतो वैगे���े.. वैगेरे. म्हणूनच या प्रश्नांबाबत थोडक्यात माहिती आम्ही येथे आपल्याला देतो आहोत. देशात केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापले अर्थसंकल्प सादर करत असतात. या लेखात आपण केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत चर्चा करत आहोत.\nकेंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय\nकेंद्रीय अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी संसदेत सादर केला जातो. यात आगामी आर्थिक वर्षातील गुंतवणूक, खर्च आणि अपेक्षीत महसूल याबाबत केंद्र सरकारचे धोरण आणि तरतूद यांसबंधीचा ताळेबंद असतो. हे साधारण असे असते जसेकी एखाद्या कुटुंबाचा महिन्याच्या गृहखर्चाचा तपशील आगोदर काढला जातो.\nअर्थसंकल्प केव्हा सादर केला जातो\nभारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून अर्थसंकल्प मांडण्याची तारीख नेहमीच बदलत आली आहे.परंतू, 2017 पासून केंद्र सरकारने निर्णय घेतला की, प्रत्येक वर्षाच्या 1 फेब्रुारीला वार्षिक अर्थसंकल्प सादर केला जाईल. या आधी हा अर्थसंकल्प शक्यतो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात असे.\nअर्थसंकल्प कोण सादर करते\nकेंद्रीय अर्थसमंत्री केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतात. त्यामुळे अनेकदा या पदावर असलेल्या व्यक्ती बदलल्याने वेगवेगळ्या व्यक्ती हा अर्थसंकल्प सादर करतात. काही सरकारमध्ये एकच व्यक्ती दीर्घकाळ अर्थमंत्री पदावर कार्यरत असतो. अशा वेळी अशा व्यक्तीस केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी आणि संधी एकापेक्षा अधिक वेळ मिळू शकते. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. यंदाही अर्थमंत्री त्याच असल्याने अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. (हेही वाचा, Union Budget 2020: Income Tax कपात, विविध सवलतींसह अर्थसंकल्प २०२० मध्ये केंद्र सरकार विमा क्षेत्राला काय गिफ्ट देणार\nभारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर झाला\nशनमुखम चेट्टी हे स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय अर्थमंत्री होते. त्यामुळे स्वतत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प शनमुखम चेटी यांनी 26 नोव्हेंबर 1947 या दिवशी सादर केला. हा अर्थसंकल्प म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची समिक्षा होती. त्यामुळे यात नवे कर अथवा इतर विषयांवर या अर्थसंकल्पात भाष्य नव्हते.\nअर्थसंकल्पीय तरतूद केव्हापासून लागू होते\nकेंद्रीय अर्थसंकल्पात लागू असलेल्या तरतुदी 1 एप्रिलपासून लागू होत असतात. भारताचे नवे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरु होते. हे वर्ष पुढच्या वर्षीच्या मार्च अखेरपर्यंत लागू असते.\nसरकार दरवर्षी अर्थसंकल्प सादर करत असते. कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर असले तरी, त्या सरकारला अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी सादर करणे बंधनकारक असते. हे बंधन घटनेने घालून दिले आहे. अर्थसंकल्पाचेह दोन प्रकार असतात. एक महसूली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प. महसूली अर्थसंकल्पात कर असलेला आणि कर नसलेल्या महसूलावर भाष्य केले जाते तसेच खर्च आणि त्याबाबतच्या निर्णयांना मान्यत्या दिलेली असते. तर, भांडवली अर्थसंकल्पात भागिदारी, गुंतवणूक, मालमत्ता निर्मिती, भांडवल अशा गोष्टींचा अंतर्भाव असतो.\n First Budget अर्थमंत्री अर्थसंकल्प 2020 अर्थसंकल्प म्हणजे काय पहिला अर्थसंकल्प आर्थिक वर्ष केंद्रीय अर्थसंकल्प 2020 निर्मला सीतारमण\n161st Income Tax Day: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने साजरा केला 161 वा प्राप्तिकर दिवस; FM Nirmala Sitharaman यांच्याकडून प्राप्तिकर विभागाची प्रशंसा\nUnion Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी महत्त्वाची बैठक\nLoan Guarantee Scheme: COVID-19 प्रभावीत क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपायंची कर्ज हमी योजना, केंद्री अर्थमंत्री Nirmala Sitharaman ​यांची घोषणा\nBlack Funguses ची औषध टॅक्स फ्री, कोरोनाच्या लसीवर 5 टक्के GST कायम राहणार\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव य��ंच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-07-26T21:23:43Z", "digest": "sha1:CQNVDC3GJZ5NINUZXWMW6GX4HHLXAVQ3", "length": 26312, "nlines": 328, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१९ इटालियन ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nअटोड्रोमो नझिओनल डी मोंझा\nसप्टेंबर ८, इ.स. २०१९\n२०१९ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १४ शर्यत.\nफॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया २०१९\nअटोड्रोमो नझिओनल डी मोंझा\nसर्किटचे प्रकार व अंतर\n५.७९३ कि.मी. (३.६०० मैल)\n५३ फेर्‍या, ३०६.७२० कि.मी. (१९०.५८७ मैल)\n२०१९ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१९ इटालियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया २०१९) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी सप्टेंबर ८, इ.स. २०१९ रोजी मोंझा येथील अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची १४वी शर्यत आहे.\n५३ फे‍ऱ्यांची हि शर्यत चार्ल्स लेक्लर्क ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली.\n२.१ चालक अजिंक्यपद गुणतालीका\n२.२ कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका\nमुख्य शर्यतीत सुरवात स्थान\n१६ चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी १:२०.१२६ १:१९.५५३ १:१९.३०७ १\n४४ लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२०.२७२ १:१९.४६४ १:१९.३४६ २\n७७ वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:२०.१५६ १:२०.०१८ १:१९.३५४ ३\n५ सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:२०.३७८ १:१९.७१५ १:१९.४५७ ४\n३ डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ १:२०.३७४ १:१९.८३३ १:१९.८३९ ५\n२७ निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:२०.१५५ १:२०.२७५ १:२०.०४९ ६\n५५ कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२०.४१३ १:२०.२०२ १:२०.४५५ ७\n२३ अलेक्झांडर अल्बोन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:२०.३८२ १:२०.०२१ वेळ नोंदवली नाही. ८\n१८ लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:२०.६४३ १:२०.४९८ वेळ नोंदवली नाही. ९\n७ किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:२०.६३४ १:२०.५१५ वेळ नोंदवली नाही. पिट लेन मधुन सुरवात१\n९९ अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:२०.६५७ १:२०.५१७ - १०\n२० केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२०.६१६ १:२०.६१५ - ११\n२६ डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:२०.७२३ १:२०.६३० - १२\n४ लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२०.६४६ १:२१.०६८ - १६२\n१० पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:२०.५०८ १:२१.१२५ - १७२\n८ रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२०.७८४ - - १३\n११ सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:२१.२९१ - - १८२\n६३ जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२१.८०० - - १४\n८८ रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२२.३५६ - - १५\nपा.ना. ३३ मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ वेळ नोंदवली नाही. - - १९३\n१६ चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी ५३ १:१५:२६.६६५ १ २५\n७७ वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५३ +०.८३५ ३ १८\n४४ लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५३ +३५.१९९ २ १६१\n३ डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ ५३ +४५.५१५ ५ १२\n२७ निको हल्���ेनबर्ग रेनोल्ट एफ१ ५३ +५८.१६५ ६ १०\n२३ अलेक्झांडर अल्बोन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ५३ +५९.३१५ ८ ८\n११ सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ५३ +१:१३.८०२ १८ ६\n३३ मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ५३ +१:१४.४९२ १९ ४\n९९ अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १० २\n४ लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १६ १\n१० पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५२ +१ फेरी १७\n१८ लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी ९\n५ सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी ४\n६३ जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी १४\n७ किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी पिट लेन मधुन सुरवात\n८ रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १३\n८८ रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५१ +२ फेऱ्या १५\nमा. २० केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ४३ हाड्रोलीक्स खराब झाले ११\nमा. २६ डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ २९ तेल गळती १२\nमा. ५५ कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ २७ चाक खराब झाले ७\n१ लुइस हॅमिल्टन २८४\n२ वालट्टेरी बोट्टास २२१\n३ मॅक्स व्हर्सटॅपन १८५\n४ चार्ल्स लेक्लर्क १८२\n५ सेबास्टियान फेटेल १६९\n२ स्कुदेरिआ फेरारी ३५१\n३ रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ २६६\n४ मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ८३\n५ रेनोल्ट एफ१ ६५\n२०१९ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n^ \"फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया २०१९ - पात्रता फेरी निकाल\".\n↑ a b \"फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया २०१९ - शर्यत सुरवातील स्थान\".\n^ \"फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया २०१९ - निकाल\".\n↑ a b \"इटली २०१९ - निकाल\".\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n२०१९ बेल्जियम ग्रांप्री २०१९ हंगाम पुढील शर्यत:\n२०१८ इटालियन ग्रांप्री इटालियन ग्रांप्री पुढील शर्यत:\n२०१९ फॉर्म्युला वन हंगाम (सद्द्य)\nलुइस हॅमिल्टन (४१३) • वालट्टेरी बोट्टास (३२६) • मॅक्स व्हर्सटॅपन (२७८) • चार्ल्स लेक्लर्क (२६४) • सेबास्टियान फेटेल (२४०)\nमर्सिडीज-बेंझ (७३९) • स्कुदेरिआ फेरारी (५०४) • रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ (४१७) • मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ (१४५) • रेनोल्ट एफ१ (९१) •\nरोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री • गल्फ एर बहरैन ग्रांप्री • हेइनकेन चिनी ग्रांप्री • सोकार अझरबैजान ग्रांप्री • एमिरेट्स ग्रान प्रिमीयो डी इस्पाना • ग्रांप्री डी मोनॅको • पिरेली दु कॅनडा • पिरेली ग्रांप्री डी फ्रान्स • माय व्हर्ल्ड ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच • रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री • मर्सिडीज-बेंझ ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड • रोलेक्स माग्यर नागीदिज • जॉनी वॉकर बेल्जियम ग्रांप्री • ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया • सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री • व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री • जपानी ग्रांप्री • ग्रांडे प्रीमियो दे मेक्सिको • एमिरेट्स युनायटेड स्टेट्स ग्रांप्री • ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल • एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री\nमेलबर्न ग्रांप्री सर्किट • बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट • शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट • बाकु सिटी सर्किट • सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या • सर्किट डी मोनॅको • सर्किट गिलेस व्हिलनव्ह • सर्किट पॉल रिकार्ड • ए१-रिंग • सिल्वेरस्टोन सर्किट • हॉकेंहिम्रिंग • हंगरोरिंग • सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस • अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा • मरीना बे स्ट्रीट सर्किट • सोची ऑतोद्रोम • सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स • अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ • सर्किट ऑफ द अमेरीकाज • अटोड्रोम जोस कार्लोस पेस • यास मरिना सर्किट\nऑस्ट्रेलियन • बहरैन • चिनी • अझरबैजान • स्पॅनिश • मोनॅको • कॅनेडियन • फ्रेंच • ऑस्ट्रियन • ब्रिटिश • जर्मन • हंगेरियन • बेल्जियम • इटालियन • सिंगापूर • रशियन • जपानी • मेक्सिकन • युनायटेड स्टेट्स • ब्राझिलियन • अबु धाबी\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९ • १९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९ • १९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९ • २०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७ • २०१८ • २०१९\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\n२०१९ फॉर्म्युला वन हंगाम\nसाचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२१ रोजी ०६:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%AA.html", "date_download": "2021-07-26T20:16:40Z", "digest": "sha1:VPKYAHPVD4XM54H5UEPIA6BL7RLEZE3W", "length": 14991, "nlines": 213, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल बोंडे - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल बोंडे\nby Team आम्ही कास्तकार\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दालन उपलब्ध करून दिले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणारे नेते केवळ मोदी यांना यश मिळेल म्हणून देशात द्वेषपूर्ण राजकारण करीत आहेत, असा आरोप भाजप किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केला.\nकेंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजप व शेतकरी आघाडीच्या वतीने निंबा फाटा येथे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. बोंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर होते.\nयावेळी दोन नवीन ट्रॅक्टरचे पूजन करून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार सावरकर यांनी महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार होत असल्याचे सांगितले. अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतरसुद्धा सर्व्हे, पंचनामे न करणे हा प्रकार निंदनीय असून मानवतेच्या दृष्टीने चुकीचा असल्याचे म्हटले. यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, माजी महापौर विजय अग्रवाल, शामराव शेलार, श्रीकृष्ण मोरखडे, अमर साबळे, जयंत मसने, माधव मानकर यांच्यासह इतर उपस्थित होते.\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल बोंडे\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दालन उपलब्ध करून दिले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणारे नेते केवळ मोदी यांना यश मिळेल म्हणून देशात द्वेषपूर्ण राजकारण करीत आहेत, असा आरोप भाजप किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केला.\nकेंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजप व शेतकरी आघाडीच्या वतीने निंबा फाटा येथे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. बोंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर होते.\nयावेळी दोन नवीन ट्रॅक्टरचे पूजन करून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार सावरकर यांनी महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार होत असल्याचे सांगितले. अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतरसुद्धा सर्व्हे, पंचनामे न करणे हा प्रकार निंदनीय असून मानवतेच्या दृष्टीने चुकीचा असल्याचे म्हटले. यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, माजी महापौर विजय अग्रवाल, शामराव शेलार, श्रीकृष्ण मोरखडे, अमर साबळे, जयंत मसने, माधव मानकर यांच्यासह इतर उपस्थित होते.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आ��ी आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात गूळ सौदे बंद\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा गोडाऊन\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zpbeed.gov.in/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-07-26T20:15:49Z", "digest": "sha1:V3DD7TXAK2T4U2YYHIVU7V2BOYGMN2DP", "length": 6842, "nlines": 101, "source_domain": "zpbeed.gov.in", "title": "अधिकारी | जिल्हा परिषद, बीड", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामिण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nअधिकाऱ्याचे नाव व मोबाईल क्रमाक\nविभागाचे /पं.स. चे नाव\nकार्यालयाचा दुरध्वनी क्र. कोडसह\nश्री अजित कुंभार(भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी मु.का.अ.जि.प.बीड 7507338844 02442-222323 ceo_zpbeed@rediffmail.com\nश्री वानखेडे प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं.बीड प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं.बीड 02442-222697 drdabeed@gmail.com\nश्री सी. एस. केकाण उपमुकाअ (मबाक) बालकल्याण विभाग 9822454547 02442-222398 dyceocw@yahoo.com\nपी.बी.काकडे उपमुकाआ (पापु व स्व) पापु व स्वच्छता विभाग 9834653963 02442-231014 nbabeed@gmail.com\nश्री जटळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी(प्र) वित्त विभाग 9850692095 02442-222479 cafo.beed@gmail.com\nश्री अजय अभिमन्यू बहिर शिक्षणाधिकारी (प्रा) प्रभारी शिक्षण विभाग 9764004001 02442-222374 ssabeed@gmail.com/mdmbeed@gmail.com\nश्री. राजेश हरिभाऊ खटावकर शिक्षणाधिकारी (मा) प्रभारी शिक्षण विभाग 9175747326 02442-222374 rmsabeed@gmail.com\nश्री वाघमोडे व्ही.एस. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग 9822574807 02442-225482 eebnbee@rediffmail.com\nडॉ. आर. बी. पवार जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग 9403724039 02442-222374 beeddho@gmail.com\nडॉ. विजय भास्करराव देशमुख जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी(प्र) पशुसंवर्धन विभाग 7972865796 02442-222392 dahobeed@gmail.com\nश्री .एस.एम.साळवे कृषी विकास अधिकारी कृषी विभाग 9604792962 02442-222378 ado.zpbeed@yahoo.com\nश्री आर. एस. काळे जिल्हा जलसंधारण अधिकारी लघुपाटबंधारे विभाग 8668279960 02442-222456 mizpbeed@yahoo.in\nश्री पी.जी. हाळीकर कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्र.1 9422005950 02442-222318 eewd1zpb@gmail.com\nश्री पी.जी. हाळीकर (प्र) कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्र.2 9422005950 02442-222318 eewno2zpbeed@gmail.com\nश्री आर.एच. एडके जिल्हा समाजकल्याण अधिकारी समाजकल्याण विभाग 9867810600 02442-222224 dswo.zpbid@gmail.com\nसहा. ग. वि. अ.\nश्री. एन. बी. मिसाळ(प्र)\nश्री के.एम. बागुल (प्र)\nश्री. के. एम. बागुल\nआष्टी श्री पी. डी. अनंत्रे (प्र)\n9604438145 श्री पी. डी. अनंत्रे\nश्री एन. बी. मिसाळ\nशिरूर (का) श्री आर. के. बागडे(प्र)\n9960876542 श्री आर. के बागडे\nश्री बी. टी. चव्हाण\n9423348756 श्री आर. एच राडैवाड(वि.अ.)(प्र)\nश्री डी. यु. दराडे\nश्री व्ही. एम. नागरगोजे\nश्री एस. जी. घोनसीकर\nश्री एस. एन केंद्रे\n9021822222 श्री दिनेश गुळभिले( वि.अ)(प्र)\nश्री एस. ए. अकेले\nश्री एम. एस. कांबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-electrity-issue-in-chhavani-area-at-aurangabad-4311302-NOR.html", "date_download": "2021-07-26T20:32:48Z", "digest": "sha1:DT2SWMDDXVN35QHMQMC5OGZFBJIKLERA", "length": 3919, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Electrity issue in Chhavani area at Aurangabad | छावणीत आज चार तास वीज बंद; वाकलेले खांब काढून नवे खांब उभारणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nछावणीत आज चार तास वीज बंद; वाकलेले खांब काढून नवे खांब उभारणार\nऔरंगाबाद- टेम्पोच्या धडकेने वाकलेले दोन खांब बदलण्यासाठी छावणी परिसरातील वीजपुरवठा सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत (चार तास) बंद ठेवला जाणार आहे. 30 जून रोजी सकाळी भरधाव टेम्पोने नगरनाक्याजवळील दोन खांबांना धडक दिल्याने हे 33 केव्ही वाहिन्यांचे दोन्ही खांब वाकले आहेत. खांबावरील वीज वाहिन्या चिकटल्यामुळे छावणी परिसरातील वीजपुरवठा दोन त���स बंद झाला होता. त्या वेळी पर्यायी वीज व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अखंडित वीज सेवा देण्यासाठी वाकलेले खांब काढून नवीन खांब उभारण्याचे काम शुक्रवारी केले जाईल.\nया भागात बंद राहणार वीजपुरवठा\nदुरुस्तीच्या कामासाठी होलिक्रॉस फीडर, छावणी फीडर, एम.ई.एस.फीडर, मिलिंद फीडरवरील वीजपुरवठा बंद राहणार आहे. या फीडरवर छावणी परिसर, मिलिंद महाविद्यालय परिसर, बन्सीलालनगर, महापौर बंगला, बाबा पेट्रोलपंप, रत्नप्रभा मोटर्स, पद्मपुरा परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. टेम्पोचालक मच्छिंद्र विठ्ठल केळकर विरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात जीटीएलच्या वतीने तक्रार नोंदवण्यात आल्याचे जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-26T20:55:53Z", "digest": "sha1:RROMVMP4YWR2KWRBECCBZXFAAGYGCWWD", "length": 10166, "nlines": 110, "source_domain": "ejanshakti.com", "title": "सुप्रीम कॉलनीतील अमृतच्या पंप हाऊसचे काम अंतिम टप्प्यात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसुप्रीम कॉलनीतील अमृतच्या पंप हाऊसचे काम अंतिम टप्प्यात\nसुप्रीम कॉलनीतील अमृतच्या पंप हाऊसचे काम अंतिम टप्प्यात\nमहापौरांनी केली पाहणी : फेब्रुवारीत होणार कार्यान्वित\nजळगाव: शहरातील महत्वाचा परिसर असलेल्या सुप्रीम कॉलनीतील नागरिकांना आजवर नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनीत नवीन जलकुंभ आणि पाण्याची टाकी तयार करण्यात येत असून पंप हाऊसचे काम अंतीम टप्प्यात आहे. शनिवारी महापौर भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली असता दीड महिन्यात काम पूर्ण होऊन नागरिकांना प्रत्यक्षात पाणी पुरवठा होणार आहे.\nअमृत योजनेंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीची आणि पंप हाऊसच्या कामाचा महापौर गेल्या अनेक महिन्यांपासून आढावा घेत आहे. शनिवारी महापौर भारती सोनवणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपमहापौर सुनील खडके, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, रियाज बागवान, निता सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, सुरेश भापसे, दिलीप सोनवणे, संजय विसपुते, वाहिद खान, आदिल शाह यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nमहापौर भारती सोनवणे यांनी कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला असता पंप हाऊसचा स्लॅब उघडण्यास 8 दिवसांचा कालावधी असून टाकीला तसेच पंप हाऊसचे आतून-बाहेरून प्लॅस्टर करण्यास किमान महिनाभर वेळ लागणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. पंप हाऊसचे काम पूर्ण झाल्यावर त्याठिकाणी विद्युत मोटार बसविण्याच्या कामाला पंधरा दिवस लागतील, अशी माहिती मक्तेदाराने दिली.\nदीड महिन्यात होणार काम पूर्ण\nबांधकामाला 1 महिना आणि विद्युत मोटार बसविण्यास 15 दिवस असा दीड महिन्याचा कालावधी संपूर्ण कामाला लागणार आहे. परिसरात अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यात आली असून त्याद्वारे नागरिकांना पुढील महिन्यात पाणी देणे शक्य होणार आहे.\nपरिसरात रिक्षाद्वारे जनजागृती करा:\nसुप्रीम कॉलनीत सर्वांना अमृत योजनेच्या पाईपलाईनवरून नवीन नळ संयोजन देण्यात येत आहे. नागरिकांना नवीन नळ संयोजन घेण्याबाबत जागरूक करण्यासाठी ध्वनीफीत तयार करून ती घंटागाडी आणि रिक्षावर लावावी परिसरात फिरवण्यात यावी, अशा सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिल्या.\nनवीन कनेक्शन घेण्याचे आवाहन:\nसुप्रीम कॉलनी परिसरात अनेक घरांना पिण्याच्या पाण्याचे संयोजन नसून काही ठिकाणी अवैध नळ संयोजन आहेत. नवीन टाकीवरून अमृत योजनेची जोडणी करण्यात आली असून त्याद्वारेच पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी नवीन नळ संयोजन लवकरात लवकर घ्यावे आणि भविष्यातील त्रास टाळावा असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.\nजिल्ह्यात शेवटच्या महिन्यात कोरोनामुळे 30 रूग्णांचा मृत्यू\n10 दिवसापासून पाणी नसल्याची पोलीस कॉलनीतील नागरिकांची तक्रार\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/search/label/smartphones", "date_download": "2021-07-26T20:09:13Z", "digest": "sha1:4EOC4QCNDEH76Z7UNKNUPUNBKKCLVKUM", "length": 11006, "nlines": 100, "source_domain": "itechmarathi.com", "title": "You searched for label/smartphones - ITECH Marathi : Tech News Marathi , Smartphone, ITech Marathi मराठी टेक Marathi Photos", "raw_content": "\nरेडमी नोट Pro प्रो आणि रेडमी नोट Pro प्रो मॅक्स अक्षरशः एकसारखे दिसत आहेत आणि बर्‍याच प्रमाणात सारखे आहेत , परंतु अधिक प्रीमियम मॅक्स मॉडेलमध्ये चांगले फ्रंट आणि रियर कॅमेरा, अधिक रॅम आणि वेगवान चार्जिंग आहे. झीओमीच्या रेडमी…\nनव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद वनाविन्याची कास धरत नवीन वर्षाच…\nXiaomi Mi 11 जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nXiaomi Mi 11 ची किंमत ऑनलाइन लिक झाली आहे. लीक्सने सूचित केले आहे की आगामी शाओमी फ्लॅगशिपची किंमत फेब्रुवारीमध्ये चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या मे 10 पेक्षा अधिक लागणार आहे . मी तुम्हाला सांगतो की, नुकताच फोनचा टीझर…\nMicromax चा ६ GB रॅमअसणारा स्मार्टफोन लवकरच लॉन्च होतोय\nआत्मनिर्भर भारत अभियाना नंतर देशातील अनेक कंपन्यांनी आपली उत्पादने नवीन अवतारात बाजारात आणली आहेत. यामध्ये भारतीय स्मार्टफोन निर्माता मायक्रोमॅक्स (micromax) चा समावेश आहे. ज्याने दोन महिन्यांपूर्वी त्याची दोन नवीन…\nOPPO F17 Pro दोन सेल्फी कॅमेरे असणाऱ्या या स्मार्टफोन ची किंमत घसरली ,जाणून घ्या नवी किंमत\nOPPO F17 Pro स्मार्टफोन स्वस्त झाला आहे. कंपनीने त्याची किंमत कमी केली आहे. ओप्पो इंडिया वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि अमझोन वर फोनची नवीन किंमत अपडेट करण्यात आली आहे. ओपीपीओ एफ 17 प्रो फक्त एकाच प्रकारात आढळतो. यात 6.4…\nस्वस्त झाला हा स्मार्टफोन ,5000 MAH बॅटरी ,किंमत फक्त 5,499\nफ्लिपकार्टवर ब्लॅक फ्राइडेची विक्री सुरू आहे आणि 30 नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवशी सेल मायक्रोमॅक्स, पोको, रियलमी, झिओमी या कंपनीच्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. . परंतु काही खास सौद्यांविषयी बोलताना येथे ५०००…\nGarmin Forerunner 745 स्मार्टवॉ�� भारतात लॉन्च ,हे आहेत जबरदस्त फिचर\nफोटो - shortpidia गार्मिन इंडियाने फॉररनर 745 स्मार्टवॉच भारतात सादर केला आहे. याची किंमत 52,990 रुपये आहे. ही GPS स्मार्टवॉच खास धावपटू आणि खेळाडूंसाठी डिझाइन केली गेली आहे. हे सर्वसमावेशक प्रशिक्षण डेटा,…\nओप्पोच्या या स्मार्टफोनच्या किंमती झाल्या आणखीन स्वस्त ,जाणून माहिती \nप्रसिद्ध चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो ने त्यांच्या Oppo A33 या स्मार्टफोन ची किंमत कमी केली आहे .Oppo ने एक महिन्यापूर्वी हा स्मार्टफोन Oppo A33 देशात लाँच केला होता. आता कंपनीने ओप्पो ए ३३ च्या…\nपासवर्ड हॅक झाला तर Google Chrome सांगणार, मोबाइल ब्राउझरमध्ये नवं फीचर\nपासवर्ड हॅक झाला तर Google Chrome सांगणार, मोबाइल ब्राउझरमध्ये नवं फीचर मुंबई, 08 ऑक्टोबर: कुठलाही ब्राउझर वापरत असताना पासवर्डची सुरक्षितता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो, अशा स्थितीत काही ब्राउझर तुम्हाला सतर्क करतात,…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/07/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%88%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80.html", "date_download": "2021-07-26T20:12:27Z", "digest": "sha1:FVG2PQVRJU6G5FIX2RIZLOBYQH4UBUOQ", "length": 11551, "nlines": 199, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "कोल्हापूर : ‘बकरी ईद’ साठी प्रशासनाकडून महत्वाची सूचना - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\n���वामान अंदाज आणि बातम्या\nकोल्हापूर : ‘बकरी ईद’ साठी प्रशासनाकडून महत्वाची सूचना\nby Team आम्ही कास्तकार\nकोल्हापूर | कोव्हिड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमध्ये गृह विभागाच्या 17 जुलै 2020 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार बकरी ईद साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई केले आहे. या शासन परिपत्रकात कोव्हिड-19 मुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी न करता, नागरिकांनी आपल्या घरीच साजरी करावी.\nसध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरून खरेदी करावीत. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील, त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.\nबकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, किंवा एकत्र जमू नये. कोरोनाला प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण इ. विभाग तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्यामधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे अनुपालन करावे.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nPrevious articleकोल्हापूर : कोरोना अस्वस्थ रुग्णांकरिता बेडसाठी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधण्याचे पालकमंत्र्याचे आवाहन\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nमराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nशेतकरी संसदेत आज ‘महिला राज’\nसमृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग\nPM किसान योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा निर्णय\nकागल मधील तरूणाच्या खून प्रकरणी दोघांना अटक\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nरक्षाबंधनवर बहिणीला देण्याची सर्वोत्कृष्ट भेट, मग भाऊ हे पर्याय निवडा\nमका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2020/11/Gharkul-complex-on-its-way-to-Solar-City-9-lakh-savings-per-year.html", "date_download": "2021-07-26T19:02:14Z", "digest": "sha1:6QW27TB4LOG46NXYHZA6RGP5IQ4PGC5A", "length": 13106, "nlines": 76, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "घरकुल संकुल ची वाटचाल सोलर सिटीकडे; वर्षाला ९ लाखाची बचत - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य समाजकारण घरकुल संकुल ची वाटचाल सोलर सिटीकडे; वर्षाला ९ लाखाची बचत\nघरकुल संकुल ची वाटचाल सोलर सिटीकडे; वर्षाला ९ लाखाची बचत\nनोव्हेंबर ०५, २०२० ,राज्य ,समाजकारण\nचिखली : पिंपरी चिंचवड मनपा घरकुल संकुल मध्ये सौर ऊर्जेचा यशस्वी प्रयोग राबविण्यात आला आहे.\nपिंपरीतील चिखली येथील आर्थिक दुर्बल घटकातील श्रमिकासाठी बांधलेल्या घरकुल संकुल या ठिकाणी पाच इमारतीमध्ये सौर उर्जेचा वापर सुरू झाला आहे, पाणी पुरवठा मोटर, लिफ्ट आणि सोसायटीचे सार्वजनिक लाईट सौर ऊर्जेवर चालतात. यामुळे प्रत्येक सोसायटीचे दरमहा १५ हजार रुपयांची बचत होत आहे.\nपितांबरी कंपनीने सीएसआर फंडातून १७ लाख रुपये या प्रकल्पाला दिले. पुणे सहवास रोटरी क्लब आणि डेटम कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प यशस्वी करण्यात आला आहे.\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रीन पर्यावरण धोरणाला घरकूलवासीयांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद अतिशय उल्लेखनीय आहे. मनपा, केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक सहकार्याने उभ्या केलेल्या घरकुल प्रकल्प संपूर्ण सौर उर्जेवर चालत आहे.\nपितांबरी कंपणी चे CMD रविंद्र प्रभुदेसाई, सोलर डीव्हीजन हेड शमिंदर कुलकर्णी, CEO पुजारी, मिलिंद कडगावकर, तस��च रोटरी क्लबचे किरण इंगळे, प्रकाश अवचट, डेटम कंपनीचे संतोष जोशी, मेजर विचारे या तज्ञ मंडळींनी हा प्रकल्प कार्यान्वित केला.\nदेशातील हा पहिलाच प्रयोग आहे, असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी सांगितले. घरकुल मधील सोलर सिस्टम बसवलेल्या बिल्डिंगला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी भेट देऊन सोलर सिस्टिम ची पाहणी केली.\nयावेळी संजोग वाघेरे पाटील म्हणाले, की अशोक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल मध्ये सोलर सिस्टम चे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. तसेच या कामाची पावती म्हणून शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलर सिस्टम ची माहिती देण्यात येणार असून तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलर सिस्टम दाखवण्यासाठी घेऊन येण्याचे वचन शहराध्यक्षांनी दिले. यावेळी उर्वरित राहिलेल्या बिल्डिंगला ही सोलर सिस्टम बसवण्यासाठी मदत करण्याचे वचन वाघेरे पाटील यांनी दिले.\nयावेळी पिंपरी - चिंचवड जिल्हा सरचिटणीस अशोक मगर, मनिषाताई गटकळ, नागेश गवळी, सुरेश सांडुर, सुजाताताई विधाते, सविताताई मिडगुले, संतोष माळी, शांताराम खुडे, संभाजी गोरे , प्रेमा शेट्टी, सादीक शेख विनायक शेंडगे आदीसह घरकुल मधील नागरिक उपस्थित होते.\nat नोव्हेंबर ०५, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्य��ंना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pmc.gov.in/mr/encroachment?qt-department_information=1&qt-department_information_quicktab_=2&qt-encroachment_department_overview=0", "date_download": "2021-07-26T20:25:53Z", "digest": "sha1:CRVOK4GTZ22N3Y42OJ6HFV3VG5YLDLW2", "length": 23912, "nlines": 362, "source_domain": "www.pmc.gov.in", "title": "अतिक्रमण विभाग | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nपुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट\nमहिला व बाल कल्याण\nमहिला लैंगिक छळ तक्रार (She-Box)\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » अतिक्रमण विभाग\nपथविक्रेते संबंधित धोरणे व ठराव\nवारंवार विचारण्यात येणारे प्रश्न\nसेवा व प्रशाकीय कामकाजाबाबत प्रश्न-उत्तरे स्वरूपात माहिती\nतक्रार नोंदविण्यासाठी संपर्क क्रमांक\n-- परिणाम आढळला नाही --\nपुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग हे एक स्वतंत्र खाते असून, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेटस्) यांच्या नियंत्रणाखाली आहे. या विभागाचे कार्यालयीन कामकाज १५ क्षेत्रिय कार्यालयांमधून होत असून त्याचे नियंत्रण म.न.पा. भवन, पुणे शिवाजीनगर येथील मुख्य कार्यालयामार्फत केले जाते.\nनागरिकांना अनधिकृत बांधकाम व बेकायदेशीर फेरीवाले यांचा कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे.\n\"फेरीवाला क्षेत्र\" व \"ना- फेरीवाला क्षेत्र\" घोषित करणे व फेरीवाल्यांचे ना- फेरीवाला क्षेत्रामधून फेरीवाला क्षेत्रामध्ये पुर्नवसन करणे.\nपुणे शहराची फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करणे.\nपदपथ, रस्ते इ. वरील बेकायदेशीर अतिक्रमण व अनधिकृत फेरीवाले यांचे अतिक्रमण काढणे.\nदवाखाने, रेल्वे स्टेशन, शाळा, धार्मिक स्थळे, सरकारी कार्यालये तसेच सायलेंट झोन इ. परिसर फेरीवाले अतिक्रमण मुक्त ठेवणे.\nउत्सवादरम्यान ता���्पुरत्या स्वरुपाचे मंडप, सभा मंडप इ. उभारण्यासाठी परवानगी देणे आणि कोणत्याही प्रकारची वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घेणे.\nया विभागाचे कामकाज \"महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-१९४९\" मधील खालील कलमांनुसार चालते.\n• कलम २२७ – दुकांनाकरीता झाप/फळी परवाना देणे.\n• कलम २३१- मनपा हद्दीतील पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे.\n• कलम २३४ - उत्सवा दरम्यान तात्पुरते मंडप उभारण्यासाठी परवानगी देणे.\n• कलम २३९- तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवण्यास परवानगी देणे.\n• कलम ४३८– अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य योग्य ते शुल्क आकारुन\n- जप्त साहित्यांचा लिलाव करणे.\n\"पथ विक्रेता अधिनियम-२०१४\" नुसार शहरातील पात्र फेरीवाल्यांना व्यवसाय परवाने देणे, परवाना शुल्क वसूल करणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे.\nकर्तव्ये व जबाबदा-या :-\n• अतिक्रमण विभागाचे मुख्य काम महानगरपालिकेच्या रस्ते/पदपथावरील अतिक्रमण हटविणे आहे.\nरस्ते/पदपथावरील अनधिकृत बांधकाम यांचे \"महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-१९४९\" नुसार निरीक्षण करणे.\nरस्ते/पदपथावरील अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण बाबत येणा–या तक्रारींवर योग्य ती कारवाई करणे.\nपात्र फेरीवाल्यांना \"पथ विक्रेता अधिनियम-२०१४\" नुसार परवाना व ओळखपत्र देणे.\nअधिकृत फेरीवाले किंवा परवानाधारक यांचे \"पथ विक्रेता अधिनियम-२०१४\" नुसार पुनर्वसन करण्यासाठी ओटा मार्केट/मार्केट चे बांधकाम करणे.\nस्टॉल/हातगाडी/पथारी अधिकृत परवाना वारसहक्का नुसार वारसास प्रदान करणे.\nफेरीवाल्यांना मागणी अर्जानुसार दुबार परवाना देणे.\nफेरीवाल्यांच्या मागणी अर्जानुसार त्यांच्या परवान्यातील व्यवसाय प्रकार बदलून देणे.\nउत्सवा दरम्यान मान्य धोरणांनुसार तात्पुरत्या स्वरूपाच्या हंगामी व्यवसायास परवानगी देणे.\nमान्य धोरणाअंतर्गत नागरिक/संस्था/मंडळे यांना मंडप/कमान उभारणीस परवानगी देणे.\nसरकारी व खाजगी जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा पुरविणे.\nमान्य धोरणाअंतर्गत शेतकरी समुह गटांना शेतकरी आठवडे बाजार भरविणेकरीता महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांना मोकळ्या जागा भाडे कराराने उपलब्ध करून देणे.\nअर्ज १ - फेरीवाला व्यवसायिकाचा बायोमेट्रीक सर्वेक्षणाद्वारे संगणकीय नोंद\nअर्ज २ - फेरीवाला प्रमाणपत्रधारकाचा व्यवसाय जागा बदल/व्यवसाय प्रकार बदल\nअर्ज ३ - फेरीवाला प्रमाणपत्रधारकाची व्यवसाय कालावधीबाबतची वर्गवारी बदल\nअर्ज ४ - फेरीवाला प्रमाणपत्राची/ओळखपत्राची दुबार प्रत\nअर्ज ५ - अतिक्रमणात उचलून आणलेला माल/साहित्य सोडविणे\nअर्ज ६ - सार्वजनिक रस्त्यावर इमारत माल मसाला टाकणे/पहाड बांधणे/नुतनीकरण\nअर्ज ७ - सार्वजनिक रस्त्यावर मंडप/स्टेज/कमान/रनिंग मंडप उभारणे\nअर्ज ८ - मनपा रस्ता/पदपथावरील होणारी अनधिकृत अतिक्रमणे/बांधकामे काढून टाकणे\nअर्ज ९ - फेरीवाला प्रमाणपत्र अथवा ओळखपत्र वारसाचे नावे वर्ग करुन मिळणे\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nतांत्रिकी सहाय्य एक्सटेन्सिबल सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड\nशेवटची सुधारणा - July 16, 2021\nकॉपीराइट © २०२१ पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-tiger-cover-story-rajesh-rampurkar-marathi-article-2912", "date_download": "2021-07-26T18:41:58Z", "digest": "sha1:JWVM2KJI6BUGNNG6KPILUMTKPJFG4BRE", "length": 26421, "nlines": 124, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Tiger Cover Story Rajesh Rampurkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 20 मे 2019\nन स्याद्वनमृते व्याघ्रान्व्याघ्रा न स्युरते वनम्‌\nवनं हि रक्ष्यते व्याघ्र व्याघ्रानक्षति काननम्‌\nमहाभारतातील विदुरनीतीमधील या श्‍लोकाचा अर्थ, वने ���ाघाचे संरक्षण करतात आणि वाघ वनांचे रक्षण करणारे आहेत.\nनिसर्गचक्र आणि जीवसृष्टीची साखळी मजबूत करण्यासाठी भारतात ‘वाघ वाचवा’ मोहीम जोरात सुरू आहे. त्याचे फायदेही डोळ्यात भरू लागले आहेत. असे असताना देशात वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात होणारी वाढ ही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे, तर मानवी समाजाच्या एकंदर अस्तित्वाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. गेल्या सहा वर्षांत ६५६ वाघांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. त्यातील २०७ वाघांचा मृत्यू अवैध शिकार व विद्युत प्रवाहाच्या धक्‍क्‍याने झाल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) दिलेल्या आकडेवारीवरून पुढे आली आहे.\nवाघ हा संपूर्ण पर्यावरणाचे प्रतीक आहे. जेथे नद्या जलप्रवाहित असतात, तेथे गवत आणि वृक्ष वाढतात. जेथे गवत आणि वृक्षराई असते, तेथे तृणभक्षक प्राणी आणि फळे, पाल्यावर जगणाऱ्या पशू-पक्ष्यांची गर्दी असते. तृणभक्षक वन्यप्राणी असतात, त्याच भागात वाघांचा अधिवास असतो. म्हणूनच वाघ हा निसर्गसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. दुर्दैवाने अशा वाघाला वाचविण्याचे प्रयत्न कमी पडत आहेत. वाघाचे अस्तित्व कायम राहिले तरच मानवी विकास आणि प्रगती सार्थ ठरणार आहे. कारण निसर्गाला ओरबाडून भौतिक विकास साधणाऱ्या मानवाला नैसर्गिक साधनसंपत्तीविना येणारा काळ भकास होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचे चटके देशातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक परिसरात जाणवू लागले आहे. पाण्यासाठी होणारी भटकंती पावसाच्या कमी प्रमाणामुळे झाल्याचे म्हटले जात असले, तरी वृक्षतोड हाही त्याचा एक कंगोरा आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.\nपर्यावरणाचा राखणदार वाघ वाचावा, वाघांची संख्या वाढावी म्हणून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७२ मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा लागू केला. भारताचा विविध क्षेत्रांत विकास घडवून आणणाऱ्या इंदिरा गांधी यांनी वाघाचे अस्तित्व व संख्यावाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. पुढे डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले. त्यांनी वाघाच्या संपूर्ण संरक्षणासाठी ‘टायगर टास्क फोर्स’ स्थापन केले. आज भारतात ५० व्याघ्र प्रकल्प, वन्यजिवांची ६७९ अभयारण्ये आहेत.\nमहाराष्ट्राचा विचार केल्यास ४२ अभयारण्ये, सहा राष्ट्रीय उद्याने आणि सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्र���सह भारतातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यासाठी सुमारे ६१ हजार चौरस किलोमीटरचे जंगल राखीव करण्यात आले आहे. आता हे जंगलही सुरक्षित राहील की नाही, अशी शंका आहे. कारण देशात दरवर्षी लाखो हेक्‍टर जंगलाचे भूक्षेत्र व्यापार व उद्योगासाठी हस्तांतरित करण्यात येत आहे. त्याचा परिणाम विदर्भातील ताडोबा-अंधारी, पेंच व्याघ्र प्रकल्पावर झाला आहे. ताडोबामध्ये अदानी उद्योग समूहाने या प्रकल्पाच्या वॉटर झोनमध्ये खाण खोदकाम सुरू केले होते. मात्र, नागरिकांच्या रेट्यामुळे हे खोदकाम बंद करावे लागले. पेंच व्याघ्र प्रकल्पातून मनसर-शिवणी महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्ग ब्रेक होणार होता. स्वयंसेवी संस्थांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यात मानवाप्रमाणेच वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात उड्डाणपूल तयार करण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयानेही वन्यप्राण्यांचे भ्रमण मार्ग खंडित होऊ नये म्हणून उड्डाणपूल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या राष्ट्रीय मार्गावर वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्गावर उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत. वाघाला स्वतःच्या हक्कासाठी लढता येत नसले, तरी वन्यजीव प्रेमी त्यांच्यासाठी लढा पुकारत आहे. यामुळेही वाघांचे भ्रमणमार्ग आजही शाबूत आहेत. परिणामी, वाघांच्या प्रजननात भविष्यात जनुकीय अडचणी होणार नाहीत आणि सुदृढ वाघ जन्माला येतील हा त्यामागील उद्देश आहे. त्याला काही प्रमाणात यशही मिळू लागले आहे.\nदेशातील १९८९ च्या गणनेनुसार वाघांची संख्या चार हजार ३०० होती. ही संख्या तेव्हाच जास्त असावी. त्यानंतर गेल्या १७ वर्षांत ही संख्या निम्मी झाली असल्याचा अंदाज आहे. वन्यजीव प्रेमी आणि वन विभागाकडून संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भात तरी वाघांची संख्या सध्या वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र, वाघांची संख्या वाढत असताना जंगलक्षेत्र कमी झालेले आहेत. त्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष वाढू लागला आहे. त्यावर नियंत्रण मिळण्यासाठी आता वाघ आणि मानवातील सहजीवनच त्यांना वाचवू शकणार आहे.\nभारतात २००७ मध्ये १४११ वाघ होते. त्यापैकी महाराष्ट्रात १०३ वाघ असल्याचे पाहणीत आढळले होते. मागील पाच वर्षांत देशात २९५, तर महाराष्ट्रात ६६ ने वाघांची संख्या वाढली होती. केंद्रीय वन आणि ��र्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण आणि डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थांनी अत्याधुनिक पद्धतीने २०१० मध्ये देशभरात व्याघ्र गणना केली होती. त्यानुसार देशातील पूर्व घाट, मध्य भारत तसेच महाराष्ट्राशी संलग्न असलेल्या पश्‍चिम क्षेत्रात ११३५ वाघ आढळले होते.\n२०१४ मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेनुसार देशभरातील अंदाजे ४० टक्के म्हणजे २,२२६ वाघ असल्याचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (एनटीसीए) म्हणणे आहे. वाघ हा जंगलाचा राजा असला, तरी त्यालाही शिकारीसाठी संघर्ष करावा लागतो. वाघ वृद्धत्वामुळे शिकार करण्यास असमर्थ ठरत असल्याने, मनुष्याशी संघर्ष करताना ते बळी पडतात. २०१२ आणि २०१५ मध्ये दोन अंकी असलेली असुरक्षित वाघांच्या मृत्यूची संख्या वाढून, २०१६ च्या पुढे तीन अंकी झाली. दर चार वर्षांनी होणारी वार्षिक व्याघ्र गणना २०१८ मध्ये झाली. त्याची आकडेवारी व संपूर्ण माहिती एनटीसीएकडे पाठविण्यात आलेली आहे. त्यानुसार देशपातळीवर त्याचे विश्‍लेषण करण्यात येत असून शेवटच्या टप्प्यात आहे. नवीन सरकार स्थापन होताच साधारण एका महिन्यामध्ये व्याघ्रगणनेनुसार आकडेवारी समोर येण्याची शक्‍यता आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये यंदा वाघांची संख्या वाढलेली दिसणार आहे. ही सुखद धक्का देणारी बाब असली, तरी देशपातळीवर ११८ वाघांच्या मृत्यूचे नेमके कारण सांगण्यात एनटीसीएला अपयश आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राज्य वन विभागांनी याबाबतची नेमकी माहिती अद्ययावत करून प्राधिकरणाकडे पोचवलीच नसल्याचे उघड झाले आहे.\nवाघांचा मृत्यू झालेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशचा १४८ वाघांच्या मृत्यूसह सर्वांत वरती क्रमांक येतो. त्याखालोखाल महाराष्ट्र (१०७), कर्नाटक (१००) आणि उत्तराखंड (८२) यांचा क्रमांक लागतो. २०१९ मध्ये ४२ वाघांचा मृत्यू झाला. यापैकी चार वाघांच्या मृत्यूचे कारण शिकार आहे. गेल्या पाच महिन्यांतच सर्वांत जास्त आकडा हा मध्य प्रदेशचा १३, त्याखालोखाल महाराष्ट्रात आठ वाघांचा मृत्यू झाला आहे. २०१४ च्या गणनेनुसार मध्य प्रदेशचा (३०८), कर्नाटक (४०८) आणि उत्तराखंड (३०४) च्या खालोखाल वाघांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्यात तिसरा क्रमांक आहे.\nदेशातील १२४ वाघांची शिकार झाल्याचे त्यांच्या शवविच्छेदनानंतर आणि त्यांच��या शिकाऱ्यांकडे आढळून आलेल्या अवशेषांवरून उघड झाले आहे. २१५ वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला (एकूण ४५ टक्के), तर ३६ वाघ रस्ता किंवा रेल्वे दुर्घटनांमध्ये ठार झाले आहेत. रस्ते व रेल्वे अपघातात वाघांसह वन्यप्राण्यांचे जीव जाण्याचे प्रमाण वाढण्याची शक्‍यताही बळावली आहे. राज्यातील वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने पाच वर्षांपूर्वी सात वाघांना रेडिओ कॉलर लावण्यात आल्या होत्या. त्याच्या माध्यमातून वाघांचा मागोवा घेतला जात होता. नवेगाव-नागझिरा अभयारण्यातून उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यात आलेला जय वाघ सर्वांचेच आकर्षण ठरला होता. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आशिया खंडातील या सर्वांत मोठ्या वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आली होती. तो पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला होता.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह अनेकजण या वाघाला पाहण्यासाठी या अभयारण्यात आले होते. त्यांना त्याचे दर्शनही झाले. अचानकच साडे चार वर्षांपूर्वी हा वाघ गायब झाला. त्याला शोधण्याचे प्रयत्न वन विभागाने केले. अद्यापही त्याचा पत्ता लागलेला नाही. रेडिओ कॉलर लावलेला वाघ गायब होणे ही चिंता वाढविणारी बाब आहे. ही प्रातिनिधिक स्वरूपाची घटना असून अशा अनेक वाघांची माहिती वन विभागाकडे नसावी, असा संशय वन्यप्रेमींच्या गोटात चर्चिला जातो. त्यामुळे वाघाला वाचविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. वाघाचे अस्तित्व नाकारून मानव भौतिक सुखाच्या आहारी गेला, तर आगामी काळात पर्यावरणाला मोठा धोका होईल. त्यातून मानवी जीवन सुरक्षित आणि शाश्वत राहणार नाही. तेव्हा ‘वाघ वाचवा-मानव वाचवा-देश वाचवा’ हा संदेश भारतीय नागरिकांनी अंगीकारला, तर जंगले राहतील, वाघ वाचतील आणि शाश्वत विकासाला गती येईल.\nभारतीय वाघांसाठी सकारात्मक बाब समोर आली आहे. ती म्हणजे, भारतीय सुंदरबनातील वाघांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०१८ मध्ये कॅमेरा ट्रॅप्समध्ये किमान ८४ वाघांची छायाचित्रे घेण्यात यश आल्याचे कोलकता राज्याच्या वनविगाने म्हटले आहे. ९४ पैकी ६४ वाघांची छायाचित्रे आरक्षित क्षेत्रामध्ये काढण्यात आली आणि उरलेले ३० वाघ बफर झोनमधील कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाले. २०१६-१७ मध्ये वाघांची संख्या ८७ नोंदवली गेली होती.\nवनविभागातर्फे अधिकृत आकडेवारी पुढील महिन्यामध्ये जाहीर करण्यात येईल. डेहराडूनमधील वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यातर्फे भारतातील वाघांच्या अंतिम संख्येबाबत माहितीचे एकत्रीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी प्रोग्रॅम मार्क या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण भारतातील वाघांच्या संख्येबाबतचा अंतिम अहवाल प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे.\nवन forest भारत वाघ निसर्ग पर्यावरण environment वृक्ष विकास महाराष्ट्र maharashtra वृक्षतोड वन्यजीव मनमोहनसिंग अभयारण्य व्यापार विदर्भ vidarbha ताडोबा महामार्ग उच्च न्यायालय high court विभाग sections मंत्रालय डेहराडून बळी bali २०१८ 2018 सरकार government कर्नाटक उत्तराखंड रेल्वे अपघात रेडिओ कॉलर पर्यटक आग\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/has-journalist-pragya-mishra-been-killed-in-broad-daylight/", "date_download": "2021-07-26T19:36:21Z", "digest": "sha1:HKXTBFAIH52G2CMHC46KSW5BNDGQB6VT", "length": 12120, "nlines": 85, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "भाजप विरोधात बोलणाऱ्या पत्रकार प्रज्ञा मिश्रा यांची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आलीय? | CheckPost मराठी", "raw_content": "\nभाजप विरोधात बोलणाऱ्या पत्रकार प्रज्ञा मिश्रा यांची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आलीय\nपत्रकार प्रज्ञा मिश्रा यांना कुंभमेळा, हाथरस प्रकरणात निडरपणे शासन प्रशासनाला सवाल करताना आपण आपण टीव्हीच्या स्क्रिनवर बघितलंय बघितलंय. सोशल मीडियावर देखील त्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. मात्र, गेल्या काही दिवसात त्या सोशल मीडियावर दिसत नव्हत्या. त्यानंतर लगेचच सोशल मीडियावर भाजप विरोधात बोलल्यामुळे त्यांची दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली (pragya mishra killed) असे दावे व्हायरल होतायेत.\n‘प्रज्ञा मिश्रा की दिन दहाडे हत्या कर डी गई, क्योंकी वे कोरोना वायर्स के बीच हो रहे कुंभ प्र बात कर रही थी. वो कुंभ के जोखीम के बारे में बात कर रही थी. बीजेपी सरकार के खिलाफ बोलने वाले एक और Activist कि हत्या.’\nअशा कॅप्शनसह व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असलेला फोटो ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अविनाश घोडके यांनी निदर्शनास आणून दिला आणि पडताळणी करण्याची विनंती केली.\n‘भारत समाचार’ या चॅनलवर ‘कटिं�� चाय’ नावाच्या कार्यक्रमातून जगाला जमिनी हकीकत सांगणाऱ्या प्रज्ञा मिश्रा गेल्या काही दिवसांत चांगल्याच चर्चेत आहेत. हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणात रिपोर्टिंग करताना जमिनीवर ठाण मांडून बसलेल्या प्रज्ञा मिश्रा यांना देशाने पाहिलंय. त्यांची हत्या झाल्याचे व्हायरल दावे एका सीसीटीव्ही फुटेज क्लिपसह १८ एप्रिलपासूनच व्हायरल होतायेत.\nपडताळणी करत असताना स्वतः प्रज्ञा मिश्रा यांचे ट्विट आम्हाला सापडले ज्यात त्यांनी आपल्या हत्येचे (pragya mishra killed) व्हायरल दावे खोटे असल्याचे सांगताना आपण कोव्हीड प्रोटोकॉल मुळे घरी असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण एकदम सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सोशल मिडीयावर लाईव्ह येऊन प्रेक्षकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देखील दिली आहेत.\nदोस्तों कोविड प्रोटोकॉल्स की वजह से घर में हूँ एकदम जीवित और सुरक्षित हूँ..मेरे मर्डर की खबर अफवाह है..https://t.co/5man4uDZSb pic.twitter.com/bsH3WsTU2x\nहत्या झालेली युवती कोण\n‘इंडिया टूडे‘च्या बातमीनुसार दिल्लीच्या रोहिणी परिसरात हरीश मेहता या व्यक्तीने त्याच्या पत्नीचा भर रस्त्यात खून केला. नीलू असे त्या युवतीचे नाव असून ती सफरदजंग हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती. ८ महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. २४ वर्षीय हरीश मेहताला दिल्ली पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या कलम ३०२ नुसार खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. पुढील तपास चालू आहे.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावा फेक असल्याचे निष्पन्न झाले असून पत्रकार प्रज्ञा मिश्रा सुखरूप आहेत. व्हायरल व्हिडीओमधील युवती दिल्ली येथील असून आरोपीला अटक झाली आहे.\nहे ही वाचा: ‘मोदी नव्हे, हिंदू हारले’ म्हणत बंगाल व अन्य राज्यांत मुस्लिम आमदारांचा टक्का वाढल्याच्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डि��ग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/breaking-news-president-ramnath-kovind-gives-assent-to-three-contentious-farm-bill-updates-news-mhsp-483057.html", "date_download": "2021-07-26T21:02:50Z", "digest": "sha1:MVAIZMVFA3WJH3G4KYK554VRDQIP476Y", "length": 21242, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तिन्ही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भय��कर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताच��� सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना ऑन द स्पॉट भरावा लागणार भरभक्कम दंड\nकर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं चर्चेत\nCBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी 'हे' आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर तीनही कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर\nराज्यसभेत मोठ्या गदारोळात कृषी विधेयके गेल्या रविवारी मंजुरी मिळाली होती.\nनवी दिल्ली, 27 सप्टेंबर: संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळालेल्या शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकांना (Farm Bills) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी देखील मान्यता दिली आहे. राष्ट्रपतींनी तीनही कृषी विधेयकांवर स्वाक्षरी केल्यांनंतर आता या तीनही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झालं आहे.\nमोदी सरकारनं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात तीन कृषी विधेयकं सादर केली होती. या कृषी विधेयकांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी मोठा गदारोळ केला होता. मात्र, तरी देखील मोदी सरकारनं आपल्या बहुमताच्या जोरावर तीनही कृषी विधेयके गेल्या रविवारी मंजूर करून घेतले.\nदुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारन��� मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.\n कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा\nदरम्यान, कृषी विधेयकावरून नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला आहे. या निर्णयानंत अकाली दलानं मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दशकांची मैत्री तोडत पक्षाने केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेनंतर भाजपशी काडीमोड घेणारा अकाली दल हा भाजपचा सगळ्यात जवळचा मित्र होता.\nकेंद्र सरकारनं आणलेली कृषी विधेयके ही शेतकरी विरोधी आहेत त्यामुळे ती मागे घेतली जावीत, अशी मागणी अकाली दलाने केली होती. त्यावरून पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलनही उभं राहिलं आहे. त्यामुळे पक्षाची अडचण होऊ नये म्हणून अकाली दलाने हा मोठा निर्णय घेतला आहे.\nशिवसेना आणि अकाली दल हे भाजपचे सर्वात जवळे मित्र म्हणून त्यांची ओळख होती. विधानसभा निवडणुकीनंतर बेबनाव झाल्याने शिवसेना भाजपपासून दुरावला गेला. त्यामुळे भाजप शिवसेनेची 27 वर्षांची युती तुटली होती.\nपंजाबमध्ये अकाली आणि भाजपची युतीही अशीच मजबूत समजली जात होती. मात्र अंतर्गत राजकारण आणि नवी समिकरणे यामुळे अकाली दलाने हा निर्णय घेतला आहे.\nअकाली दलाने NDAमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी केंद्र सरकारचा पाठिंबा काढण्यावर मात्र कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही. भाजपला पूर्ण बहुमत असल्याने केंद्र सरकारला धोका नाही. आपल्यापासून मित्र पक्ष का दुरावत चालले आहेत याचा भाजपने विचार करावा, असं या आधीच शिवसेनेने भाजपला सुनावलं आहे.\nदुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. देशातील जवळपास 250 शेतकरी संघटना या विधेयकांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.\nहेही वाचा......तर सगळ्याच समजाचं आरक्षण रद्द करा, खासदार उदयराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य\nपंजाब आणि हरियाणातील शेतकरी कृषी विधेयकांविरोधात आंदोलनं करत आहेत. या दोन्हीही राज्यांमध्ये काँग्रेसने आधीच आंदोलनाला सुरुवात केली आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, या विधेयकांमार्फत मोदी सरकार शेतकऱ्यांना कॉर्पोरेट ��गतात अडकवत आहेत. यामुळे बाजारपेठेची व्यवस्था संपुष्ठात येईल आणि शेतकऱ्यांना एमएसपी उपलब्ध होणार नाही.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/Domena+VN.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:11:42Z", "digest": "sha1:7KKI7QXUQWHGMDKQL2Y2BXF73CY65BYX", "length": 7802, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन VN(आंतरजाल प्रत्यय)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस ��्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nउच्च-स्तरीय डोमेन VN(आंतरजाल प्रत्यय)\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) VN: व्हियेतनाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/02/blog-post_08.html", "date_download": "2021-07-26T18:59:04Z", "digest": "sha1:JEGH2HDPDRYQBY43HED67C7FQMVXZQ5D", "length": 16009, "nlines": 268, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: कोकाकोला", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nमाझ्या लहानपणी आमच्या लहान गांवातल्या कोणाच्याच घरात रेफ्रिजरेटर नव्हता. हॉटेलात जाऊन खाणे त्या काळात निषिध्द मानले जायचे आणि गांवात चांगली हॉटेलेही उघडली नव्हती. कैरीचे पन्हे, लिंबाचे सरबत आणि ताक एवढीच शीतपेये माझ्या ओळखीची होती. कोकाकोलाची आकर्षक बाटली मी शहरात आल्यानंतर पहिल्यांदा पाहिली, पण त्यातल्या पेयाचा काळा रंग पाहून ती तोंडाला लावावीशी कांही वाटली नाही. सर्व माध्यमातून चाललेला धडाकेबाज प्रचार, सगळीकडे सहज मिळणा-या या पेयाची अमाप लोकप्रियता आणि मित्रांची आवड या सगळ्यांमुळे कोकाकोलाने मला गांठलेच. कसलीही बाटली उचलून सरळ तोंडाला लावणे हे त्या काळात रानटीपणाचे समजले लक्षण जात असे. ती कमनीय बाटली स्टाईलमध्ये हातात धरून त्यात बुडवलेल्या स्ट्रॉमधून कोकाकोलाचा हळूच एक सिप घेतला. पहिल्या घोटाने जिभेला चुरचुरल्यासारखे वाटले म्हणून तो घोट पटकन गिळून टाकला. या अचानक झालेल्या हल्ल्याचा गळ्याने प्रतिकार केल्यामुळे ठसका लागला. हळूच तोंड वळवून एक आवंढा गिळला आणि दुसरा घोट घेतला, मग तिसरा, चौथा. चार घोट पोटात गेल्यावर बरे वाटले आणि मेंदूलाही थोडी तरतरी येऊन महात्मा गांधीजींची आठवण झाली.\nगांधीजींनी तर गायीचे दूध पिणेसुध्दा सोडले होते, त्यांनी कोकाकोला प्यायला कोणाला सांगितले असणे असंभव वाटेल. अनेक प्रकारच्या अखाद्यभक्षण आणि अपेयपानापासून दूर राहण्याचा उपदेश त्यांनी केला होता. पण मला असे वाटते की आपला आवडता पदार्थ समोर दिसत असतांना तो न खाण्यासाठी जसा अचाट संयम लागतो त्याचप्रमाणे मुळीच न आवडलेला पदार्थ खाण्यासाठीसुध्दा तितक्याच किंवा कदाचित अधिकच निग्रहाची गरज असते. आपला निग्रह किती आहे हे तपासून पाहण्याच्या दृष्टीने घोट घोट करीत कोकाकोलाची ती माझ्या जीवनात आलेली पहिली वहिली बाटली पूर्ण संपवली. पण तोंपर्यंत त्या चवीची संवय जिभेला झाली असावी. त्यानंतर दुसरे वेळी फारशा निग्रहाची गरज पडली ��ाही. त्याच्या कृष्णवर्णाबद्दलचा मनात वाटणारा तिटकारा मावळून गेला आणि हळूहळू ते पेय आवडायला लागले. \"ठंडा मतलब कोकाकोला \" हा 'ठंडेका फंडा' कधी अंगवळणी पडला आणि कोकाकोला हा सुध्दा माझ्या नेहमीच्या खाद्यजीवनाचा एक भाग कधी झाला ते समजलेच नाही.\nजनता पार्टीच्या राज्यात जॉर्ज फर्नांडिस महाशयांनी या परदेशी पेयाला भारतातून हद्दपार केले होते. पण त्याला पर्याय म्हणून काढलेले डबल सेवन फार काळ चालले नाही. कालांतराने कोकाकोलाने भारतात पुनर्प्रवेश केला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी थम्स अप आणले, परदेशातला प्रतिस्पर्धी पेप्सीसुध्दा भारतात आला, शीतपेयांच्या बाजारात त्या दोघांनी आपापल्या जागा निर्माण केल्या पण कोकाकोला हे कोकाकोलाच राहिले. त्याच्याबद्दल एक गोष्ट कौतुकाने सांगावीशी वाटते ती म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि सौराष्ट्रापासून सिक्किमपर्यंत भारतात सगळीकडे मला तो प्यायला मिळाला आणि त्याची चंव गेली चाळीस वर्षे सगळ्या ठिकाणी जशीच्या तशीच वाटली. शेजारच्या चार\nघरातल्या चहाची चंव वेगळी लागते आणि काळाबरोबर तीसुध्दा बदलते, पण कोकाकोला मात्र 'सेम टू सेम' राहिला आहे. फक्त भारतातच नव्हे तर युरोप अमेरिकेतसुध्दा त्याची चंव तशीच लागते, इतकेच नव्हे तर साखरेचे खाणे टाळण्यासाठी तयार केलेला डाएट कोकसुध्दा तसाच लागतो.\nकोकाकोलाची आठवण काढायचे कारण म्हणजे मी अमेरिकेत गेल्यावेळी ख्रिसमसच्या सुमारास त्याच्या जन्मस्थानी अॅटलांटाला गेलो होतो. इंग्रज लोक हांडाचे व्यापारी समजले जातातच, पण शोमनशिपच्या बाबतीत अमेरिकन त्यांच्याहीपेक्षा चार पावले पुढे आहेत. कोकाकोलाची जन्मभूमी असलेल्या या गांवात खास कोकाकोलाचेच एक म्यूजियम आहे. मी पाहिलेल्या इतर कोठल्याही वस्तुसंग्रहापेक्षा आगळे वेगळे असे हे म्यूजियम अत्यंत प्रेक्षणीय आहे. त्याबद्दल चार शब्द आता पुढच्या भागात.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nमराठी दिवसाच्या निमित्याने ...\nखुशखबर - सत्ययुग येत आहे\nसमर्थ रामदास स्वामींचे पत्र (संपादित आवृत्ती ४ मार...\nसी एन एन च्या अंतरंगात\nप्रेमदिन - व्हॅलेंटाईन डे\nसलिल चौधरी भाग ७\nसलिल चौधरी भाग ६\nसलिल चौधरी भाग ५\nसलिल चौधरी भाग ४\nसलिल चौधरी भाग ३\nसलिल चौधरी भाग २\nसलिल चौधरी - भाग १\nचन्द्रयान ( भाग ७) - यशोगाथा (उत्तरार्ध)\nचन्द्रयान ( भाग ६) - यशोगाथा (पूर्वार्ध)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6891", "date_download": "2021-07-26T19:49:59Z", "digest": "sha1:E4BDFZBQK3ZBL6SBARMQHV762MS643S6", "length": 12448, "nlines": 144, "source_domain": "abhivrutta.com", "title": "विकासाचा ‘अटल बोगदा’… ATAL TUNNEL | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome ब्लॉग विकासाचा ‘अटल बोगदा’… ATAL TUNNEL\nविकासाचा ‘अटल बोगदा’… ATAL TUNNEL\nरस्ते, पूल, इमारती, नदी, धरणे, वृक्ष, वन्यजीव या सर्वांना कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया समजण्यात येते. यापैकी काही निसर्गनिर्मित तर काही मानवनिर्मित; परंतु मानवी समाजाच्या सर्वांगीण विकासाला मोठा हातभार लागत असतो़.\nज्याप्रमाणे दोन मने जोडली (जुळली) जातात, त्यावेळी ती एकसंघ होतात आणि त्यातूनच विचारांची (अर्थात विकासाची) देवाण घेवाण होते़ हाच नियम येथे लागू होतो. दोन शहरे, दोन महत्त्वाची ठिकाणे, दोन राज्यांच्या सीमा़़़या सर्वांना जोडाचे असेल तर ‘रस्ता’ हा हवाच. सुरुवातीला तो कच्चा असेल, त्यात खाचखळगेही असतील; परंतु पुढील काही दिवसांत तो पक्का बनेल, मजबूत बनेल़ त्याची रुंदी वाढेल, कक्षा वाढेल आणि क्षमताही वाढेल़ (कारण त्यावर पूल असतील, बोगदे असतील शिवाय जोडरस्तेही असतील.) काही काळानंतर तो रस्ता दोन पदरी, चार पदरी आणि सहा पदरीही होईल. म्हणजेच विकासाला ग���ी मिळेल. कारण रस्ता म्हणजे वाहतूक म्हणजेच विकास, हे साधे सरळ समीकरण.\nअसाच उत्तर भारतातील ‘अटल बोगदा’… [ ATAL TUNNEL ] रोहतांग खिंडीच्या खालून बोगदा काढण्याचा निर्णय माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने 3 जून 2000 रोजी घेतला होता. त्यानंतर 26 मे 2002 रोजी बोगद्याच्या दक्षिणेकडील तोंडाकडे जाणाºया रस्त्याची पायाभरणी झाली होती. हा बोगदा 9.02 किलोमीटरचा असून, जगातील महामार्गांवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा मानला जात आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार मीटर उंचीवर (10 हजार फूट) हिमालयातील पिर पंजाल पर्वतरांगांमध्ये अल्ट्रा मॉडर्न पद्धतीने हा बोगदा खोदण्यात आला आहे. यात मनाली आणि लाहौल स्पिती शहरे जोडली जाणार असून, वर्षभर हा बोगदा वाहतुकीसाठी खुला असेल. दरवर्षी सहा महिने होण्याºया बर्फाच्या पावसामुळे लाहौल स्पिती खोºयाचा देशाच्या अन्य भागाशी संपर्क तुटलेला असायचा.\n* आपत्कालीन संपर्कासाठी प्रत्येक 150 मीटर अंतरावर टेलीफोन सुविधा\n* प्रत्येक 60 मीटर अंतरावर ‘फायर हाईड्रंट सिस्टम’\n* प्रत्येक 250 मीटर अंतरावर सीसीटीव्ही\nकॅ मेरायुक्त कोणत्याही घटनेचा शोध लावणारी यंत्रणा\n* प्रत्येक किलोमीटर अंतरावर एयर क्वालिटी गुणवत्तेची चाचणी\n* प्रत्येक 25 मीटरवर उजेडाची व्यवस्था\n* प्रत्येक 60 मीटर अंतरावर कॅ मेराची सुविधा\nबोगद्याचे दक्षिणेकडील तोंड मनालीपासून 25 किलोमीटर अंतरावर 3060 मीटर उंचीवर, तर उत्तर दिशेकडील तोंड 3071 मीटर उंचीवर असलेल्या लाहौल स्पितीतील सिसूजवळच्या तेलिंग नावाच्या गावाजवळ आहे. हा दुहेरी वाहतुकीचा बोगदा असून घोड्याच्या नालच्या आकाराचा आहे. यात 8 मीटरचा ‘रोड वे’ आहे. तसेच, बोगद्याचा क्लिअरन्स 5.525 मीटर आहे. दररोज तीन हजार कार आणि 1,500 ट्रक अशी वाहने सुमारे 80 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने प्रवास करू शकतील.\nदरम्यान, उद्या 3 आॅक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अटल बोगद्या’चे देशार्पण होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 डिसेंबर 2019 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सन्मान प्रदान करण्यासाठी रोहतांग बोगद्याचे नामकरण ‘अटल बोगदा’ असे करण्याचा निर्णय घेतला होता. (छायाचित्र साभार)\nPrevious articleशेतकºयांच्या डोळ्यांतील अश्रूंची जाणीव बाळगावी : नाना पटोले\nNext articleअपघात नियंत्रणासाठी वाहनचालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे :अनिल परब\nजाणून घेऊ या. झिकाः आजार, लक्षणे व उपचार\nBLOG : जल व्यवस्थापनातील निर्मळतेचा समृद्ध काठ : डॉ. शंकरराव चव्हाण\nBLOG : डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे झाले शक्य\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://emuktagiri.in/post/97202", "date_download": "2021-07-26T20:07:36Z", "digest": "sha1:N3IWK5EUMABLZHUZLCAYF3HE7K6MNYX5", "length": 14787, "nlines": 123, "source_domain": "emuktagiri.in", "title": "मनसेच्या मागणीने पवनचक्की कंपन्यांना जाग; पाटण तालुक्यात आले पहिले व्हेंटीलेटर युनिट", "raw_content": "\nकराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार\nसातारारोड येथे फरसाण कंपनीला आग; दोन कोटीचे नुकसान\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nमाण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nमंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत\nआंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान\nवाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी\nअभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----\nपरळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी\nप्रा.अजय शेटे यांची राज्य सचिवपदी निवड\nसुधाकर मुंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड\nविरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nकै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट्रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप\nमेगन-हॅरी यांना रॉयल लिस्टमध्ये मिळाले सर्वात खालचे स्थान\nपचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणे\nलहान मुलांना सतत येणार्‍या पुरळांमुळे होईल ‘एक्झिमा’\nसोयाबीन उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा ः म्हेत्रे\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाठार पोलीस ठाण्यात वृक्षारोपण...\n‘जय मल्हार’चा शेकडो कुटुंबांना आधार\nछ शिवाजी महाराजांना ना. एकनाथ शिंदेकडून अभिवादन\nप्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते लोणंद येथे वृक्षारोपण\nलसीकरणासाठी महाबळेश्‍वर, पाचगणी पालिकांना आर्थिक करू\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\n1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू\nकोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे\nपर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nवरकुटे-मलवडी येथील कोरोना केअर सेंटर रुग्णांना ठरतेय संजीवनी\nकोविड महामारीमध्ये महावितरणची कार्यतत्परता\nमहाबळेश्‍वर सुंदर हिल स्टेशन म्हणून नावारुपास येईल\nजात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nमहाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा किताब तेजश्री प्रधानला जाहीर\nहेअर कलर करताय, घ्या ही काळजी\nअभिनेता प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचूप लग्न\nश्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा\nवडूज आगाराच्यावतीने सात एस.टी. कर्मचार्‍यांचा सत्कार\nग्रामपरिवर्तन संस्थेमार्फत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान\nतांबव्याच्या धरणातून वाळू माफियांचा अनिर्बंध वाळू उपसा...\nपाइप लाईनची गळती युद्धपातळीवर काढा : सौ. माधवी कदम\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nमनसेच्या मागणीने पवनचक्की कंपन्यांना जाग; पाटण तालुक्यात आले पहिले व्हेंटीलेटर युनिट\nमनसेच्या आक्रमक पवित्र्याचा कंपन्यांनी घेतला धसका\nNews By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर\nदोनचं द���वसापूर्वी महाराष्ट्र नव निर्माण सेना पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर व त्यांचे सहकारी पाटण शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, मोरणा विभाग अध्यक्ष जितेंद्र कवर व मनसैनिक यांनी पवनचक्की कंपन्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन तालुक्यात अॉक्सिजन विथ व्हेटिंलेटर बेडची व्यवस्था या पवनचक्की कंपन्यांनी करावी अशी मागणी केली होती. पाटण कोविड केअर सेंटरला रत्नागिरी विंड पॉवर प्रोजेक्ट प्रायवेट लि. ग्रिनको च्या वतीने तालुक्यात पहिले व्हेंटिलेटर युनिट प्रांताधिकारी तथा इंसिडेंट कमांडर श्रीरंग तांबे व तहसिलदार योगेश्र्वर टोंपे यांच्याकडे सुपुर्द केले. मनसेच्या मागणीने एका कंपनीला जाग आली परंतू, अजून इतर ही कंपन्यांनी लवकरात लवकर जागं व्हावं.. मनसेचा लढा थांबलेला नाही आणि थांबणार नाही. पवनचक्की कंपन्यांनी लवकरात लवकर कोविंड सेंटर उभारावं यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत.\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nकोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे संबंधी उपाययोजना करा : आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम\n'तू सौभाग्यवती हो' मध्ये सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं लग्न - विवाह सप्ताह विशेष\nकोरोनाचे राजकारण करणाऱ्या पालकमंत्र्यांना जनता माफ करणार नाही\nउच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार माण कृषी बाजार उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू\nकोरोना सं���र्ग रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्या विविध उपाययोजना\nभेंडी व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून साडे पंधरा लाखाची खंडणी उकळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9D", "date_download": "2021-07-26T18:49:29Z", "digest": "sha1:I3KZKF6L2N7D6OYDBHPC72WPIVZA5RK5", "length": 4238, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "व्हॉक्ल्युझ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nव्हॉक्ल्युझ (फ्रेंच: Vaucluse; ऑक्सितान: Vauclusa) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे.\nव्हॉक्ल्युझचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ३,५६७ चौ. किमी (१,३७७ चौ. मैल)\nघनता १५१ /चौ. किमी (३९० /चौ. मैल)\nऐतिहासिक आव्हियों शहरामधील पोपचे प्रासाद\nयेथील आव्हियों शहरामधील पोपचे प्रासाद (Palais des Papes) ही युरोपमधील एक महत्त्वाची मध्ययुगीन गॉथिक वास्तू युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nप्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील विभाग\nआल्प-दा-ओत-प्रोव्हाँस · ओत-आल्प · आल्प-मरितीम · बुश-द्यु-रोन · व्हार · व्हॉक्ल्युझ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1705223", "date_download": "2021-07-26T19:40:51Z", "digest": "sha1:JEY2M43PESPJ6J6Q5SALLAEEGRRSOVP4", "length": 9812, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"ग्रंथालय\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"ग्रंथालय\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:१४, १७ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती\n३,५०२ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n१३:४८, १५ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nMorer.adt (चर्चा | योगदान)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit\n१७:१४, १७ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nRlohakare (चर्चा | योगदान)\n९. संशोधन कर्यात मदतकरणे.\n३ विदयापीठ ग्रंथालय विदयापीठ प्रवेश घेतलेले विदयार्थी प्राधापक संशोधक यांच्यासाठी विदयापीठ येथे असणारे ग्रंथालय म्हणजे विदयापीठ ग्रंथालय होय.\n* सार्वजनिक ग्रंथालय समाजाने समाजासाठी निर्माण केलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय.अशा ग्रंथालयात समाजातील सर्व थरातील लोकांना त्याच्या गरजेचे वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते.ही ग्रंथालये गाव, तालुका राज्य,देश पातळीवर कार्यरत असतात विविधं प्रकारच्या सामाजिक व संकृत उपक्रमा द्वारे लोकशिक्षण अत्यत महत्वाचे कार्यपार पडले जाते.\nसार्वजनिक ग्रंथालय म्हणजे शिक्षण,संस्कृती,माहिती, आणि शांतता प्रथापित करणारी तसेच नागरिकामध्ये व विविधं देशामध्ये सामंजस्य निर्माण करणारीअत्यावश्यक संथा होय.\nसार्वजनिक ग्रंथालय म्हणजे ज्या ग्रंथालयात समाजातील सर्व जाती धर्माच्या वाचकांना वंश ,वर्ण,वर्ग,असा कोणताही भेदाभेद न करता त्यांना हवे असलेले वाचन साहित्य कोणत्याही पर्व ग्रह शिवय निरपेशपणे मोफत किवां अल्प वर्गणी घेवून उपलब्ध करून दिले जाते त्या ग्रंथालयाला सार्वजनिक ग्रंथालय असे म्हणतात.\nया ग्रंथालयाची उभारणी शासनाच्या कायद्यानुसार केली जाते. त्याचे संचालन सर्वजनिक निधीतून केली जाते.ही ग्रंथालये समाजातील सर्व नागरिकांना सेवा पुरवतात.\n१ ग्रंथालयज्या टिकाणी आहे त्या परिसरातीलवाचकांची ,आवड, गरज आणि त्याचा कल विचारात घेऊन ग्रंथ, नियतकालिक व दृक्श्राव्य साधनाचे संकलन करणे.\n१३ सर्व नागरिकांना स्वय शिक्षणासाठी मदत करणे.\n१ राष्ट्रीय ग्रंथालय ▼\nराष्ट्रीय ग्रंथालय हे त्या देशाचे सर्वोच्च ग्रंतालय म्हणून ओळखले जाते. राट्रीय ग्रंथालये त्याच्या शीर्षकानुसार देशांतगत प्रकाशित झालेल्या सर्व महत्त्व पूर्ण प्रकाशनाचे संकलनव जतन करणे ही या ग्रंथालयाची प्रमुख जबाबदारी होय. या ग्रंथालयात डीलीव्हरी ऑफ बुक्स कायद्यानुसार देशातील प्रतेक प्रकाशकाने आपले प्रकाशन नाची ३ प्रती या ग्रंथालयास विनामुक्य पोष्टाने पाठवा व्या लागतात.\nभारताचे राष्ट्रीय ग्रंथालय हे कलकत्ता येथे आहे. यां ग्रंथालय मध्ये सर्वांना प्रवेश दिला जातो. समाजातील सर्व घटकातील लोकांना या मध्ये विनामुल्य प्रवेश दिला जातो. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद ण करता प्रवेश दिला जातो.\nभारताचे राष्ट्रीय ग्रंथालय हे कलकत्ता ये���े आहे. यां ग्रंथालय मध्ये सर्वांना प्रवेश दिला जातोकार्य.\n१. भारतातील सर्व भाषा मधील प्रकाशित झालेली सर्व ग्रंथ संग्रहित करणे.\n२. राट्रीय सुचीय माहिती केंद्रीय म्हणूनकार्य करणे.\n३ संघ तालिका म्हणून काम करणे.\n४. ठराविक कालखंडात राष्ट्रीय ग्रंथसूची निर्मिती करणे.\n५. देशातील सर्व नागरिकांना सेवा पुरविणे.\n६. शासनास लागणारी व वेळो वेळी लागणारी माहिती पुरविणे.\n७ देशात नवीन सार्वजनिक ग्रंथालये स्थापन करण्यस उत्तेजन देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे.\n८ ग्रंथ प्रदर्शने आयोजित करून विविधं वाचन साहित्याची माहिती समाजातील घटका पर्यत पोहचविणे.\n९ ह्स्तलीकीताचे आधुनिक तंत्रज्ञान च्या साह्याने जतन करणे.\n१० इतर देशातील राट्रीय ग्रंथाल्याब्रोबर प्रकाशनाचीदेवाण घेवाण करणे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/7073j1.html", "date_download": "2021-07-26T20:14:02Z", "digest": "sha1:YYJ6KLMLCRUSNLXMXJCNNXUQRVZBD6YD", "length": 7196, "nlines": 31, "source_domain": "www.punepravah.page", "title": "सूर्यदत्ता फूड बँकेतर्फे गरजुंना धान्य वाटप", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nसूर्यदत्ता फूड बँकेतर्फे गरजुंना धान्य वाटप\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे : सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या सूर्यदत्ता फूड बँकेच्या वतीने गरजुंना एक महिन्याचे धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 'सोशल अफलिफ्टमेंट' उपक्रमांतर्गत सूर्यदत्ता शिक्षण संस्था आणि लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. गोखलेनगर येथील कामायनी, सदाशिव पेठेतील सेवासदन, जीवनधारा आदी विशेष मुलांच्या संस्थांना एक महिन्याचे रेशन देण्यात आले.\nयावेळी सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, अधिष्ठाता प्रा. नूतन जाधव, सीएसआरच्या प्रमुख समन्वयिका सविता गांधी, लायन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी देशमुख, सेवाकार्य प्रमुख सीमा दाबके, सुहास दाबके, दिपाली ठाकर, ऋजुता पितळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थी व ��ालकांना मास्क, तसेच अर्सेनिक गोळ्यांचे वाटपही करण्यात आले. यापुढे दर महिन्याला समाजातील गरजू लोकांना अशा स्वरूपात अन्नधान्य वाटण्यात येणार आहे, अध्यक्षा पल्लवी देशमुख, माजी अध्यक्ष व सेवाकार्य प्रमुख सीमा दाबके सुहास दाबके दिपाली ठाकर ऋजुता पितळे असे संयोजकांनी सांगितले.\nयावेळी बोलताना प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, \"सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरजुंना मदत व्हावी, या उद्देशाने 'सूर्यदत्ता'ने फुड बँक, क्लोदिंग बँक, प्रॉडक्ट्स बँक, नॉलेज बँक आणि बिझनेस बँक अशा पाच उपक्रमांची सुरुवात केली आहे. यामार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जात असून, समाजातील गरजू, होतकरू, आर्थिक मागास वर्गातील लोकांना, शेतकर्‍यांना, सैन्यदलातील सदस्यांना, नोकरदारांना, दिव्यांग मुलांना मदत दिली जात आहे. सुर्यदत्ता फुड बँकेच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्था, रोजंदारीवरील मजूर, रस्त्यावर राहणारे नागरिक यांच्यासह गरजूंना अन्न व इतर जीवनावश्यक साहित्य पुरवले जात आहे. क्लोदिंग बँकेमार्फत वापरायोग्य कपड्यांचे संकलन, तसेच नवीन कपडे गरजूना पुरविण्यात येत आहेत.\"\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-26T20:07:51Z", "digest": "sha1:TN6I42SPPR6YLCRMDFLWMK5K45RP5ZXM", "length": 8587, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "वरणगाव पोलिस ठाण्यातील लाचखोर उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nवरणगाव पोलिस ठाण्यातील लाचखोर उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात\nवरणगाव पोलिस ठाण्यातील लाचखोर उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात\nपोलिस ठाण्यातच स्वीकारली दहा हजारांची लाच : पोलिस वर्तुळात खळबळ\nभुसावळ : वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळू वाहतूक करणार्‍या डंपरावर कारवाई न करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणार्‍या वरणगाव पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच स्वीकारताच लाच जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यातच हा सापळा यशस्वी झाला. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगन्नाथ वाणी (56, रा.भिरूड कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ) व कॉन्स्टेबल गणेश महादेव शेळके (31, पोलीस वसाहत, वरणगाव ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nडंपरवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच\nसाकेगाव येथील 30 वर्षीय तक्रारदार यांच्या मालकीचे डंपर (क्रं.एम.एच.40 एन. 4086) असून वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्या द्वारे वाळू वाहतूक केली जाते मात्र या वाहनावर कारवाई न करण्यासाठी दोघा आरोपींनी गुरुवारी लाच मागितली मात्र लाच द्यावयाची नसल्याने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व सापळा रचण्यात आला. पोलिस ठाण्यातच आरोपींनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या पोलिस ठाण्यात नोकरी केली त्या पोलिस ठाण्यातच दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.\nयांच्या पथकाने केला सापळा यशस्वी\nजळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, एएसबाय दिनेशसिंग पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.\nवरणगावातील पीएसआय, कॉन्स्टेबलला 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले\nशहरा जवळ झाला भयानक अपघात\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पू���ग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/stone-pelt-ajit-pawar-statment-nilesh-ranes/", "date_download": "2021-07-26T20:38:26Z", "digest": "sha1:OOSODKWTBX4RBG25BAHCTAEU54GJVMQY", "length": 7948, "nlines": 100, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अजित पवारांना दगड माराःनिलेश राणेंचे टीकास्त्र | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअजित पवारांना दगड माराःनिलेश राणेंचे टीकास्त्र\nअजित पवारांना दगड माराःनिलेश राणेंचे टीकास्त्र\nमुंबई: कालपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे. वैधानिक विकास मंडळावरून विरोधकांनी सत्ताधार्यांना चांगलेच धारेवर धरले. सरकार विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय करत असल्याचा आरेाप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला होता. फडणवीस यांनी काल अजित पवारांवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज माजी खासदार निलेश राणे यांनीही अजित पवारांना लक्ष केले आहे. 12 आमदार जाहीर होतील, तेव्हा वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊ असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा-विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा-विदर्भात आले, तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केला पाहिजे अशा शब्दात निलेश राणेंनी टीका केली आहे. 12 आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध, असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nकाल विदर्भ, मराठवाड्यातील जनता सरकारला माफ करणार नाही या शब्दात फडणवीस यांनी संताप व्यक्त केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर चांगलेच संतापले. वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही 72 दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही 72 दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही असा प्रश्न माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. ’अजित दादा तुम्ही विदर्भाच्या जनतेवर अन्याय करत आहात. विदर्भाची जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, अजित पवारांचा मी निषेध करतो’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.\nविज बिलांवरुन भाजप आक्रमकः अखेर विज तोडणीला स्थगिती\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2021-07-26T21:32:48Z", "digest": "sha1:F3T7CS2FVHJUPOFIO6NOSK5CCNL3NNM6", "length": 63028, "nlines": 543, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पहिले महायुद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nवरून सव्य पद्धतीने: पश्चिम आघाडीवरील खंदक, खंदक ओलांडताना ब्रिटिश मार्क ४ रणगाडे, दार्दानेल्लेच्या लढाईत पाणसुरुंगास धडकून एचएमएस इर्रे‍झिस्टिबल हे रॉयल नेव्हीचे लढाऊ जहाज बुडताना, गॅस-मुखवटे घालून व्हिकर्स मशीनगन चालवणारे सैनिक, जर्मन आल्बाट्रोस डी.३ जोडपंखी विमाने\nइ.स. १९१४ - इ.स. १९१८\n२८ जून, इ.स. १९१९ रोजी घडलेला व्हर्सायचा तह\nयुरोप, आफ्रिका, मध्यपूर्व, प्रशांत महासागरी बेटे, चीन & उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका\nप्रशियन, रशियन, ओस्मानी, ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्यांचा अस्त\nयुरोप व मध्यपूर्वेत नवीन देशांची निर्मिती\nपहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नाव��नेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अश्या या युद्धात ७ कोटी सैनिकांनी भाग घेतला ज्यापैकी ६ कोटी सैनिक युरोपियन होते. भांडखोर देशांची तांत्रिक आणि औद्योगिक प्रगती आणि प्रदीर्घ खंदक लढायांतून निर्माण झालेली 'जैसे थे' परिस्थिति यामुळे या युद्धात आणि त्याबरोबर झालेल्या विविध शिरकाणांमध्ये ९ लाखांपेक्षा जास्त सैनिक व ७ लाख नागरिक ठार झाले. हा इतिहासातील सर्वात घातक संघर्षांपैकी एक होता, आणि त्यात सामील असलेल्या अनेक देशांमध्ये क्रांती किवा मोठ्या राजकीय बदलांसाठी कारणीभूत झाला. युद्धापूर्वीच्या सुप्त संघर्षांचे पूर्ण निराकरण न झाल्याने या युद्धाअखेरीस एकवीस वर्षांनंतर झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली.\nदोस्त राष्ट्रे किंवा ट्रिपल ऑंतॉंत (रशियन साम्राज्य, फ्रेन्च तिसरी प्रजासत्ताक आणि ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र) आणि केन्द्रीय सत्ता (जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी) या दोन गटात झालेल्या या युद्धात जगातील सर्व आर्थिक महासत्ता ओढल्या गेल्या. जरी इटली हा जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी यांच्याबरोबर तिहेरी युतीचा सदस्य असला तरी, ऑस्ट्रिया-हंगेरीने युतीच्या अटींविरुद्ध जाऊन आक्रमण केल्यामुळे त्याने केन्द्रीय सत्तांच्या बाजूने युद्धात भाग घेतला नाही. जसजसे अधिकाधिक देश या युद्धात सामील झाले तसतशी युद्धपूर्व आघाड्यांची वाढ आणि पुनर्रचना झाली. इटली, जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले, तर ओस्मानी साम्राज्य आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांमध्ये सामील झाले.\n२८ जून् १९१४ रोजी सारायेव्होमध्ये जहाल युगोस्लाव्ह राष्ट्रवादी गॅव्ह्रिलो प्रिन्सिप यांनी ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सिंहासनचा वारसदार असलेल्या ऑस्ट्रियाचे आर्चड्यूक फ्रांझ फर्डिनांडयांची हत्या केली आणि या युद्धाची ठिणगी पडली. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर जर्मन साम्राज्याच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियासोबत युद्धाची घोषणा केली. या आधीच्या दशकात झालेल्या विविध करारांनी युरोपातील सर्वच देश परस्परांशी बांधले गेले होते. त्यामुळे जेव्हा २३ जुलै रोजी ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाला निर्वाणीचा इशारा पाठवला, तेव्हा एक राजनैतिक पेचप्रसंग निर्माण झाला. काही आठवड्यांतच प्रमुख सत्ता युद्धात उतरल्या, आणि जुलै १९१४ मध्ये बाल्कन भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण युरोपभर पसरले.\nसर्वात आधी २४-२५ जुलै रोजी रशियाने आपलया सैन्याची अंशतः जमवाजमव सुरु केली. २८ जुलै रोजी ऑस्ट्रो-हंगेरियन लोकांनी सर्बियाविरुद्ध युद्ध घोषित केले त्यापाठोपाठ रशियाने ३० जुलै रोजी जाहीरपणे सैन्याची जमवाजमव सुरु केली. जर्मनीने ही जमवाजमव थांबवण्यासाठी रशियाला ३१ जुलैच्या मध्यरात्री रशियाला निर्वाणीचा खलिता पाठवला. रशियाने ही मागणी अमान्य केल्यानंतर १ ऑगस्ट रोजी जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध जाहीर केले. रशियाबरोबरच जर्मनीने फ्रान्सलादेखील निर्वाणीचा खलिता पाठवला, आणि फ्रान्सच्या तटस्थतेची हमी म्हणून फ्रेंचांच्या ताब्यातील दोन किल्ले जर्मनीच्या ताब्यात् देण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यास फ्रान्सने असमर्थता दर्शवली आणि १ ऑगस्ट रोजी सैन्याची जमवाजमव सुरु केली.३ ऑगस्ट रोजी जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध जाहीर केले. फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील सीमा दोन्ही बाजूंनी मजबूत होती. त्यामुळे श्लिफेन योजनेनुसार, जर्मनीने तटस्थ बेल्जियम आणि लक्झेंबर्गवर आक्रमण करून उत्तरेकडून फ्रान्सवर चढाईची तयारी केली. यात बेल्जियन तटस्थतेचे उल्लंघन झाल्यामुळे ब्रिटनने ४ ऑगस्ट रोजी जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले. मार्नच्या लढाईत जर्मन सैन्याची आगेकूच थोपवण्यात दोस्त राष्ट्रांना यश आले. त्यानंतर पश्चिम आघाडीवरच्या लढाईला एका प्रचंड वेढ्याचे स्वरूप आले आणि दोन्ही सैन्यांकडून खंदकांची एक मोठी साखळी तयार झाली. १९१७ सालापर्यंत या साखळीत फारसा फरक पडला नाही. पूर्व आघाडीवर रशियाने ऑस्ट्रिया-हंगेरीविरुद्ध यश मिळवले, पण जर्मन सैन्याने टॅनबेनबर्ग आणि मासुरियन लेक्सच्या युद्धात रशियाचे पूर्व प्रशियावरील आक्रमण परतवून लावले. नोव्हेंबर १९१४ मध्ये, ओस्मानी साम्राज्य केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाले आणि कॉकेशस, मेसोपोटेमिया आणि सिनाई येथे नव्या आघाड्यांवर युद्धाला सुरुवात झाली. १९१५ मध्ये इटलीने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने भाग घेतला आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाला; १९१६ मध्ये रोमेनिया आणि १९१७ साली अमेरिकेची ��ंयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले.\nमार्च १९१७ मध्ये रशियन सरकार कोसळले आणि नोव्हेंबरमध्ये एक क्रांती झाली आणि पुढील लष्करी पराभवानंतर रशियाला ब्रेस्ट लिटोव्हस्कच्या तहनीद्वारे सेंट्रल पॉवर्सशी संबंधित अटींचा लाभ झाला, ज्यामुळे जर्मनांना महत्त्वपूर्ण विजय मिळाला.१९१८ च्या वसंत ऋतू मध्ये वेस्टर्न फ्रंटला एक आश्चर्यकारक जर्मन आक्षेपार्ह साम्राज्य निर्माण केल्यानंतर, मित्र राष्ट्रांनी प्रतिस्पर्धी हल्ल्यांच्या मालिकेमध्ये जर्मन सैन्याला परतवून लावले. ४ नोव्हेंबर १९१८ रोजी, ऑस्ट्रो-हंगेरी साम्राज्य एक युद्धकलापात मान्य झाले आणि जर्मनीला क्रांतिकारकांशी स्वतःची समस्या होती, ११ नोव्हेंबर १९१८ रोजी युद्धनौकेवर सहमती दर्शवली, ज्यामुळे मित्र राष्ट्रांच्या विजयाची लढाई संपली.\nयुद्धाच्या अखेरीस किंवा काही काळानंतर जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य आणि ऑट्टोमन साम्राज्य अस्तित्वात नव्हते. नॅशनल बॉर्डरची पुनर्मुद्रण करण्यात आली, अनेक स्वतंत्र राष्ट्रांनी पुनर्संचयित केले किंवा तयार केले, आणि जर्मनीच्या वसाहतींना व्हिक्टर्समध्ये फेकून दिले गेले. १९१९ च्या पॅरिस शांतता परिषदेदरम्यान, बिग फोर (ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका व इटली) यांनी त्यांच्या करारांची एक श्रृंखला दिली. अशा संघर्षाची पुनरावृत्ती टाळण्याच्या उद्देशाने संघटनेची स्थापना झाली. हा प्रयत्न अयशस्वी झाला, आणि आर्थिक उदासीनता, नूतनीकरण नवीकरण झालेली उत्तराधिकारी राज्ये, आणि अपमान (विशेषत: जर्मनीमध्ये) च्या भावनांनी अखेरीस द्वितीय विश्वयुद्धाच्या सुरुवातीला योगदान दिले.\n५ युरोपाच्या पश्चिम आघाडीवरील युद्ध\n५.४ विमी ब्रिजची लढाई\n७ युरोपाच्या पूर्व आघाडीवरील युद्ध\n७.२ मासुरियन तलावाची लढाई\n९ आशिया व प्रशांत महासागर क्षेत्रातील युद्ध\n१३.१ आरोग्य व आर्थिक परिणाम\n१४ पहिल्या महायुद्धावरील मराठी पुस्तके\nऑक्टोबर - पहिल्या बाल्कन युद्धाची सुरुवात\nपहिले बाल्कन युद्ध इ.स. १९१२ ते १९१३ दरम्यान सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रो व बल्गेरिया विरुद्ध ओस्मानी साम्राज्य असे झाले, ह्या युद्धात संख्येने अधिक व डावपेचात निपुण असलेल्या बाल्कन राष्ट्रांनी ओस्मानी सैन्याला पराभूत केले. ह्या पराभवामुळे ओस्मानी साम्राज्याचा युरोपामधील जवळजवळ सर्व सत्ता संपुष्टात आली. ह्याची परिणती स्वतंत्र आल्बेनिया देशात झाली.\nयुद्धात विजय मिळवून देखील बल्गेरियाच्या वाट्याला मॅसिडोनियामधील फारसा भूभाग न आल्यामुळे बल्गेरिया नाराज झाला. ह्यातच दुसऱ्या बाल्कन युद्धाची मुळे रोवली गेली. तसेच १९१० च्या दशकामधील इतर घटनांचा विचार करता पहिल्या महायुद्धाच्या कारणांमध्ये बाल्कन युद्ध हे एक प्रमुख कारण मानले जाते.\nयुरोपामधील तत्कालीन बलाढ्य राष्ट्रे ह्या युद्धामध्ये सहभागी नसली तरीही येथील घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष होते.\nरशियाचा बाल्कन लीगच्या स्थापनेत मोठा सहभाग होता. बाल्कन लीगच्या विजयामुळे ऑस्ट्रिया-हंगेरीवर लक्ष ठेवणे रशियाला सुकर होते.\nफ्रान्सचा बाल्कन युद्धाला संपूर्ण विरोध होता व आपण युद्धात उतरणार नसल्याचे फ्रान्सने रशियाला कळवले.\nब्रिटनचा ओस्मान्यांना पाठिंबा होता. परंतु युद्धानंतरच्या वाटणीमध्ये बल्गेरियाला अधिक भूभाग मिळणे तसेच त्राक्या प्रदेशावर रशियापेक्षा बल्गेरियाचे अधिपत्य ब्रिटनच्या दृष्टीने फायदेशीर होते.\nजर्मनीने ओस्मान्यांना पाठिंबा देत ह्या युद्धाला विरोध दर्शवला. परंतु बल्गेरियाला आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी जर्मनीने सुप्त हालचाली सुरू केल्या.\nजून - दुसरे बाल्कन युद्ध\nदुसरे बाल्कन युद्ध इ.स. १९१३ साली बल्गेरिया विरुद्ध सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रो व रोमेनिया असे झाले. पहिल्या बाल्कन युद्धातील विजयादरम्यान ओस्मानी साम्राज्याकडून काबीज केलेल्या भूभागाची वाटणी करण्यात आली. ही वाटणी बल्गेरियाला मान्य नव्हती. ह्यावरून जून १९१३ मध्ये बल्गेरियाने ग्रीस व सर्बियावर आक्रमण केले. बल्गेरियाच्या रोमेनियासोबतच्या वादामुळे रोमेनियाने देखील ह्या युद्धात सामील होण्याचे ठरवले. युद्धाचा फायदा घेऊन ओस्मानी साम्राज्याने पहिल्या युद्धादरम्यान गमावलेला काही भूभाग परत मिळवला.\nसुमारे दीड महिन्यांच्या संघर्षानंतर बल्गेरियाने माघार घेतली. रशियाने ह्या युद्धात न पडण्याचे ठरवल्यामुळे रशिया-बल्गेरिया दोस्ती संपुष्टात आली. ह्याची परिणती रशिया-सर्बिया संबंध बळकट होण्यात झाली ज्यामुळे बाल्कन प्रदेशामध्ये सर्बियाचे वर्चस्व वाढले. ह्यामधूनच ऑस्ट्रिया-हंगेरी व सर्बियामधील संघर्षाला सुरूवात झाली ज्याच�� रूपांतर पहिल्या महायुद्धामध्ये झाले. ह्या कारणास्तव दुसरे बाल्कन युद्ध साधारणपणे पहिल्या महायुद्धासाठी कारणीभूत मानले जाते.\nजून - ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड याची सर्बियामध्ये हत्या झाली. हा ऑस्ट्रिया-हंगेरीचा वारसदार होता.\nजुलै - ऑस्ट्रिया-हंगेरी ने याचा प्रतिकार म्हणून सर्बियावर हल्ला केला. फ्रान्स, जर्मन साम्राज्य व रशिया यांनी युद्धासाठी सैन्य सज्ज केले.\nऑगस्ट - प्रशियाने रशिया व फ्रान्सवर युद्धाची घोषणा केली. व बेल्जियमवर हल्ला केला. ब्रिटिश साम्राज्य यामुळे युद्धात ओढले गेले.\nसप्टेंबर - मार्न नदी येथे प्रशियाला ब्रिटिश व फ्रेन्चांनी रोखले.\nऑक्टोबर - ओस्मानी साम्राज्य प्रशियाच्या बाजूने युद्धात उतरले.\nएप्रिल - प्रशियाने य्प्रेस येथे प्रथमच विषारी वायूचा वापर केला. गल्लीपोल्ली द्वीपकल्पावर हल्ला करून दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्याला युद्धाबाहेर काढण्याचा प्रयत्‍न केला.\nमे - इटली दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.\nफेब्रुवारी - प्रशियाने फ्रान्सचा वेर्डन हा किल्ला १० महिने युद्ध करून घेतला.\nमे - जटलॅंडच्या युद्धात ब्रिटन व जर्मनीच्या नौका लढल्या.\nजुलै ते नोव्हेंबर - सोमच्या युद्धात प्रथमच रणगाड्याचा वापर करण्यात आला.\nएप्रिल - अमेरिका युद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.\nजुलै ते नोव्हेंबर - पास्सकेन्नडायलचे युद्ध.\nमार्च - प्रशिया व रशिया यांनी ब्रेस्ट-लिटोव्हस्क येथे युद्धबंदी केली. प्रशियाने पश्चिमेकडे जबरदस्त आघाडी घेतली.\nजुलै - प्रशियाची घोडदौड थांबली.\nऑगस्ट - अमेरिकेच्या मदतीने दोस्त राष्ट्रे जर्मनीच्या सीमेपार गेली.\nऑक्टोबर - इटलीने ऑस्ट्रिया-हंगेरीला हरवले. ऑस्ट्रिया-हंगेरी व ओस्मानी साम्राज्याने शांततेची मागणी केली.\nनोव्हेंबर - प्रशिया व दोस्त राष्ट्रे यांनी युद्धबंदी केली.\nजून - व्हर्सायचा तह\nव्हर्सायचा तह हा ११ नोव्हेंबर, इ.स. १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय (Versailles) येथे पहिल्या महायुद्धात जर्मनीने शरणागती स्वीकारल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव आणण्यासाठी अटी लादल्या. जर्मनीच्या त्यातील काही अटी अपमानास्पद असल्याची जर्मन लोकांमध्ये भावना होती. या तहाप्रमाणे जर्मनीला हरण्याची युद्ध लादल्याबद्द्ल शिक्षा म्हणून प्रंचड पैसा दोस्त राष्ट्रांना द्यावा लागला तसेच लष्करी, आर्थिक नुकसान सोसावे लागले. याचा परिणाम म्हणून जर्मनीत पुढील काळात प्रंचड आर्थिक मंदी आली. अपमानास्पद भावनांमुळे आपोआपच दुसऱ्या महायुद्धाची बीजे या तहात रोवली गेली.\nव्हर्सायच्या तहातील अटींमध्ये एक अट अशी होती की जर्मनीच्या ताब्यातील सार प्रांत पंधरा वर्षांसाठी फ्रान्सला द्यावा तसेच र्‍हाइन नदीलगतच्या पन्नास किलोमीटर प्रदेशात जर्मनीने लष्कर ठेऊ नये.\nकंसात राष्ट्रे युद्धात सहभागी झाली तो दिवस\nबेल्जियम (४ ऑगस्ट १९१४)\nब्राझील (२६ ऑक्टोबर १९१७)\nब्रिटिश साम्राज्य (४ ऑगस्ट १९१४)\nचीन (१४ ऑगस्ट १९१४)\nकोस्टा रिका (२३ मे १९१८)\nक्यूबा (७ एप्रिल १९१७)\nफ्रान्स (३ ऑगस्ट १९१४)\nग्रीस (२ जुलै १९१७)\nग्वातेमाला (२३ एप्रिल १९१८)\nहैती (१२ जुलै १९१८)\nहोंडुरास (१९ जुलै १९१८)\nइटली (२३ मे १९१५)\nजपान (२३ ऑगस्ट १९१४)\nलायबेरिया (४ ऑगस्ट १९१७)\nमोंटेनेग्रो (५ ऑगस्ट १९१४)\nनिकाराग्वा (८ मे १९१८)\nपनामा (७ एप्रिल १९१७)\nपोर्तुगाल (९ मार्च १९१६)\nरोमानिया (२७ ऑगस्ट १९१६)\nरशिया (१ ऑगस्ट १९१४)\nसान मारिनो (३ जून १९१५)\nसर्बिया (२८ जुलै १९१४)\nसयाम (थायलंड) (२२ जुलै १९१७)\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने (६ एप्रिल १९१७)\nऑस्ट्रिया-हंगेरी (२८ जुलै १९१४)\nबल्गेरीया (१४ ऑक्टोबर १९१५)\nप्रशिया (१ ऑगस्ट १९१४)\nओस्मानी साम्राज्य (३१ ऑक्टोबर १९१४)\nऑस्ट्रियाचा आर्चड्यूक प्रान्सिस फर्डिनांड\n२८ जून, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियात हत्या झाली. या खुनाच्या कारस्थानासाठी सर्बियास जबाबदार ठरवण्यात आले व ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियावर आक्रमण केले. तेव्हा रशियन साम्राज्य सर्बियाच्या मदतीस धावून आले. प्रशियाने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला आणि बेल्जियम व फ्रान्सवर हल्ला केला. यामुळे ब्रिटिश साम्राज्याने प्रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.\nयुरोपाच्या पश्चिम आघाडीवरील युद्ध[संपादन]\nप्रशियाला बेल्जियम जिंकून फ्रान्समध्ये घुसायचे होते व त्यानंतर पॅरिस जिंकून फ्रान्सचा पाडाव करायचा होता. पण मार्ने नदीच्या युद्धात फ्रान्सने प्रशियाला रोखले.\nमुख्य लेख: सोमची लढाई\n१ जुलै, इ.स. १९१६ रोजी दोस्त राष्ट्रांनी सोम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. चार महिन्यांच्या युद्धानंतर दोस्तांचे सैन��य केवळ ८ किलोमीटर खोल पोचू शकले. या लढाईत १० लाख बळी पडले.\nमुख्य लेख: पासंडालेची लढाई\nजुलै इ.स. १९१७मध्ये दोस्त राष्ट्रांनी पासंडाले, बेल्जियम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा पुन्हा प्रयत्‍न केला. या खेपेस ३ लाख सैनिक मृत्युमुखी पडले. परंतु या लढाईतून दोस्तांच्या पदरी फारसे काहीही पडले नाही.\nमुख्य लेख: वेर्डनची लढाई\nवेर्डनची लढाई ही पहिल्या महायुद्धातील एक मोठी लढाई होती. प्रशिया व फ्रान्सच्या सैन्यांमध्ये ही लढाई झाली. २१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर १९१६ या कालावधीत ही लढाई झाली. वेर्डन शहराच्या उत्तरेला टेकड्यांमध्ये ही लढाई झाली.\nमुख्य लेख: विमी ब्रिजची लढाई\nविमी ब्रिजची लढाई फ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले या प्रदेशात लढली गेली. ब्रिटन व प्रशियामध्ये ही लढाई झाली. ९ ते १२ एप्रिल १९१७ या कालावधीत ही लढाई झाली.\nयुद्ध सुरू झाले तेव्हा नेहमीच्या सैनिकांना युद्धावर पाठवण्यात आले. पण सैनिकांचे मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने सक्तीची लष्करभरती करण्यात आली.\nतिसरे फ्रेंच प्रजासत्ताक ८४,१०,०००\nसाचा:देश माहिती ऑस्ट्रिया-हंगेरी ७८,००,०००\nयुरोपाच्या पूर्व आघाडीवरील युद्ध[संपादन]\nयुरोपाच्या पूर्व आघाडीवरील युद्ध मुख्यतः प्रशिया, ऑस्ट्रिया-हंगेरी व रशिया या देशांमध्ये झाले. हे युद्ध पश्चिम आघाडीकडील युद्धापेक्षा भयानक होते. येथील युद्ध मुख्यतः उघड्या मैदानात खेळले गेले. इ.स. १९१४ साली ओस्मानी साम्राज्याने रशियावर हल्ला केल्यानंतर युद्ध आशिया खंडापर्यंत पोहोचले. ओस्मानी साम्राज्याने सीरिया व पॅलेस्टाईनवर हल्ला चढवण्याची धमकी दिली, तेव्हा ब्रिटिश साम्राज्याने इजिप्तमधील आपले सैन्य सीरिया व पॅलेस्टाईन भूप्रदेशांत उतरवले.\nयुद्धाच्या सुरुवातीला प्रशिया व रशियन साम्राज्य यांमध्ये ही लढाई झाली. २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट १९१४ यांदरम्यान ही लढाई झाली. यात रशियाचे ४,१६,००० सैन्य मृत्युमुखी पडले व प्रशियाचा विजय झाला.\nमुख्य लेख:मासुरियन तलावाची पहिली लढाई, मासुरियन तलावाची दुसरी लढाई\nमासुरियन तलावाची पहिली लढाई\nप्रशियाने ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशियाचे सैन्य माघार घेऊ लागले.\nमासुरियन तलावाची दुसरी लढाई\nकेंद्रवर्ती सत्तांनी ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशिया युद्धाबाहेर गेला..\n[[चित्|150px|left|thumb|व्लादिमिर इलिच ले���िन]] मुख्य लेख:रशियन क्रांती (१९०७)\n१९१६ साली ब्रुसिलोव्हमध्ये विजय मिळवूनही रशियात सरकार विरोधी असंतोष वाढत होता. झारची राजवट नावापुरती होती. खरी सत्ता महाराणी अलेक्झांड्रा हिच्या व ग्रिगोरी रास्पुतिन याच्या हातात होती. असंतोष वाढत गेल्यावर ग्रिगोरी रास्पुतिन याचा १९१६ च्या अखेरीस खून करण्यात आला.\nमार्च १९१७ साली, पेट्रोग्राडमध्ये झारविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यामुळे झारने सिंहासनाचा त्याग केला व एक कमकुवत हंगामी सरकार स्थापण्यात आले. या गोंधळात आघाडीवरचे लष्कर निकामी ठरले.\nहंगामी सरकारबद्दलचा असंतोष वाढत असतानाच व्लादिमिर इलिच लेनिनच्या बोलशेव्हिक पक्षाची ताकद व लोकप्रियता वाढत होती. लेनिनने सरकारला युद्ध थांबवण्याची मागणी केली. बोल्शेव्हिकांनी केलेला सशस्त्र उठाव यशस्वी ठरला. लेनिनने लगेच प्रशियाला युद्ध थांबवण्याची मागणी केली. ही मागणी प्रशियाला पटली नाही. नंतर ब्रेस्ट-लिटोव्हस्क चा तह झाला. यानुसार फिनलॅंड, बाल्टिक देश, पोलंड व युक्रेन केंद्रवर्ती सत्तांना देण्यात आले.\nमुख्य लेख: आफ्रिकेतील युद्ध (पहिले महायुद्ध)\nआफ्रिका खंडात प्रशिया, फ्रान्स व युनायटेड किंग्डम इत्यादी युरोपीय देशांच्या वसाहती होत्या. पहिल्या महायुद्धात या वसाहतींमध्ये लढाया होत असत. ७ ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी फ्रान्स व ब्रिटनने प्रशियाच्या आधिपत्याखालील टोगोलॅंड जिंकून घेतले. १० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जर्मन नैर्ऋत्य आफ्रिकेतील प्रशियाचे सैन्य दक्षिण आफ्रिकेत शिरले.\nआशिया व प्रशांत महासागर क्षेत्रातील युद्ध[संपादन]\nमुख्य लेख: आशिया व प्रशांत महासागर क्षेत्रातील युद्ध (पहिले महायुद्ध)\nन्यू झीलंडने जर्मन सामोआ (वर्तमान सामो‌आ) ३० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जिंकून घेतले. ११ सप्टेंबर, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीच्या न्यू ब्रिटन बेटावर हल्ला केला.\n:पहिल्या महायुद्धातील सहभागी देश: दोस्त राष्ट्रे हिरव्या रंगात, तर केंद्रवर्ती सत्ता पिवळ्या रंगात\nमुख्य लेख: बाल्कन मोहीम (पहिले महायुद्ध)\nरशियाविरुद्ध लढत असल्यामुळे ऑस्ट्रीया-हंगेरीने स्वतःचे एक तृतीयांश सैन्य सर्बियात घुसवले व सर्बियाची राजधानी बेलग्रेड जिंकून घेतली. कोलुबाराच्या लढाईत सर्बियाने यशस्वीपणे ऑस्ट्रिया-हंगेरीला हरवले. यामुळे १९१४ च्या शेवटी ऑस्टिया-हंगेरीचे सैन्य सर्बियातून परतले.\nपहिल्या महायुद्धाआधीचे सैनिकी डावपेच व युद्धतंत्रे पहिल्या महायुद्धात निष्फळ ठरली. यामुळे नवीन डावपेच शोधणे आवश्यक ठरले. कुंपणासाठीच्या काटेरी तारा, आधुनिक तोफखाना, मशीन गन यांमुळे खुल्या मैदानात लढणे कठीण झाले. प्रशियाने प्रथमच विषारी वायू वापरला, व या घटनेनंतर सर्वच राष्ट्रांची सैन्ये विषारी वायूंचा वापर करू लागली.\nयुद्धकाळात नवीन शस्त्रे व युद्धसाहित्य शोधण्याकडे दोन्ही बाजूंचा कल होता. रणगाडे हे यांतील ठळक उदाहरण होय. ब्रिटन व फ्रान्स या राष्ट्रांनी प्रथमच रणगाडे वापरले. प्रशियाने दोस्त सैन्यांकडून जप्त केलेले रणगाडे व स्वतःचे काही रणगाडे, यांचा वापर युद्धात केला.\nमार्ने नदीच्या पहिल्या लढाईनंतर दोस्त राष्ट्रांच्या व केंद्रवर्ती सत्तांच्या सैन्यांनी मोठ्या प्रमाणावर युद्धाभ्यास सुरू केला.\nब्रिटिशांनी या युद्धात रणगाड्याचा शोध लावला. खंदकापलीकडे जाण्यासाठी रणगाड्याचा शोध लावला गेला. रणगाड्यात बसलेले सैन्य मशीनगनने शत्रूवर हल्ला करत असे व शत्रूसैन्यापलीकडे जात असे.\nयुद्धात विमानाचा वापर पहिल्या महायुद्धात करण्यात आला. तत्कालीन विमानांमध्ये एक वैमानिक व एक बंदुकधारी सैनिक बसू शके. बंदुकधाऱ्याचे काम शत्रूवर मशीनगनने गोळीबार करणे व बॉम्बगोळ्याचा भडिमार करणे हे होते.\nमशीनगनमुळे पहिले महायुद्ध इतर युद्धांपेक्षा प्राणघातक ठरले. या बंदुकीमुळे सतत गोळ्या झाडणे शक्य होते.\nयुद्धाच्या सुरुवातीच्या काळात प्रशियाने जगभरातील समुद्रांत क्रुझर नौका तैनात केल्या होत्या. यांतील काही क्रुझर नौका दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांना उपद्रव देऊ लागल्या. यामुळे ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने पद्धतशीरपणे क्रुझर नौकांचे पारिपत्य केले.\nयुद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनने प्रशियाची नाविक नाकेबंदी केली. हे तंत्र भलतेच परिणामकारक ठरले, यामुळे प्रशियाची सैनिकी नाकेबंदी झाली. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार हे डावपेच चुकीचे होते. ब्रिटनने समुद्रात पाणसुरुंग पेरून ठेवले पण त्यामुळे शत्रुनौकांसह तटस्थांच्या नौकांसही हानी पोहचे.\nइ.स. १९१६ साली झालेली जुटलॅंडची लढाई पहिल्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई होती. ही लढाई ३१ मे, इ.स. १९१६ ते १ जून, इ.स. १९१६ या कालखंडात उत्तर समुद्रात लढली गेली.\nआरोग्य व आर्थिक परिणाम[संपादन]\nइतर कोणत्याही युद्धाचे परिणाम या युद्धाएवढे मोठे नव्हते. या युद्धामुळे प्रशियन साम्राज्य, ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य व रशियन साम्राज्य ही साम्राज्ये नामशेष झाली. बेल्जियम व सर्बिया ही राष्ट्रांना भरपूर हानी पोहोचली होती. फ्रान्सचे १४ लाख सैनिक या युद्धात मृत्युमुखी पडले, रशिया व प्रशियाचे जवळपास एवढेच सैन्य मरण पावले.\n१९१४ ते १९१८ या काळात ८० लाख सैनिक युद्धात मृत्यू पावले, ७० लाख कायमचे जायबंदी झाले, तर १.५ कोटी सैनिक जखमी झाले. प्रशियातील १५.१%, ऑस्ट्रिया-हंगेरीतील १७.१% व फ्रान्समधील १०.५% पुरुष मृत्युमुखी पडले. ७,५०,००० प्रशियन नागरिक ब्रिटनने केलेल्या नाकाबंदीत उपासमारीने मेले. युद्धसमाप्तीच्या काळात १ लाख नागरिक लेबेनानमध्ये दुष्काळामुळे मृत्युमुखी पडले होते.\nपहिल्या महायुद्धावरील मराठी पुस्तके[संपादन]\nपहिले महायुद्ध (लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे)\nपहिले महायुद्ध : का झाले कसे झाले (लेखक : पंढरीनाथ सावंत)\nयुद्धस्य कथा रम्या (आगामी -लेखक : माणिक वाळेकर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०२१ रोजी १०:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pmc.gov.in/mr/aundh-baner-ward?qt-department_information=3&qt-department_gallery=1", "date_download": "2021-07-26T20:59:58Z", "digest": "sha1:IFYNE73GRQAVPLTK3C22KOHGLABK3JOY", "length": 19616, "nlines": 415, "source_domain": "www.pmc.gov.in", "title": "औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nपुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट\nमहिला व बाल कल्याण\nमहिला लैंगिक छळ तक्रार (She-Box)\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय\nतुमच्या नजीकच्या क्षेत्रिय कार्यालयाशी संपर्क करा...\nप्रभाग समिती अध्यक्षांची यादी\nप्रभाग समिती अध्यक्षांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा\nप्रभाग सुविधा व्यवस्थापन प्रणाली\nपुणे महानगरपालिकेची प्रभाग सुविधा व्यवस्थापन प्रणाली\n-- परिणाम आढळला नाही --\nनगरसेवकाचे नाव: सुनिता परशुराम वाडेकर\n०८ - औंध - बोपोडी\nकुंदन हेरिटेज, बोपोडी, पुणे.\nनगरसेवकाचे नाव: सायकर स्वप्नाली प्रल्हाद\n०९ - बाणेर - बालेवाडी - पाषाण\nस.नं.128/10, राम इंदू पार्क, बाणेर, पुणे.45\nनगरसेवकाचे नाव: अर्चना मधुकर मुसळे\n०८ - औंध - बोपोडी\nसी.बी.2, क्लेरिओन पार्क, पेट्रोल पंपाजवळ, रोड, पुणे.7\nनगरसेवकाचे नाव: ज्योती गणेश कळमकर\n०९ - बाणेर - बालेवाडी - पाषाण\nस.नं.87,श्रीनाथनगर, गणराज निवास, बाणेर, पुणे.\nनगरसेवकाचे नाव: अमोल रतन बालवडकर\n०९ - बाणेर - बालेवाडी - पाषाण\nब - 103, पर्ल, बालेवाडी, पुणे.\nनगरसेवकाचे नाव: बंडू उर्फ प्रकाश ज्ञानोबा ढोरे\n०८ - औंध - बोपोडी\nघर नं.49, दूध डेअरीजवळ, बोपोडी गाव, पुणे.20\nनगरसेवकाचे नाव: बाबुराव दत्तोबा चांद��रे\n०९ - बाणेर - बालेवाडी - पाषाण\nदत्तकृपा, स.नं.87/5, प्लॉट नं.6, वीरभद्रनगर, बाणेर, पुणे.\nऔंध बाणेर प्रभाग समिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nमाहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.\n--कोणतेही फोटोज् आढळले नाहीत --\n-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nतांत्रिकी सहाय्य एक्सटेन्सिबल सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड\nशेवटची सुधारणा - July 16, 2021\nकॉपीराइट © २०२१ पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-district-large-dams-reduce-water-reserves-bms86", "date_download": "2021-07-26T19:14:20Z", "digest": "sha1:LQG2LKQ63RG3MJH4NNYMG6ET3EZHP4CT", "length": 6400, "nlines": 141, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जळगाव जिल्ह्यातील मोठ्या धरणात जलसाठा कमी!", "raw_content": "\nजळगाव जिल्ह्यातील मोठ्या धरणात जलसाठा कमी\nजळगाव ः जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे (Rain) धरणांच्या (Dam) साठ्यात वाढ होत आहे. नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत. मोठ्या धरणांत गेल्या वर्षीपेक्षा कमी साठा (Water reserves) , तर लहान धरणांत आता साठा वाढू लागला आहे. गेल्या महिन्यात पावसाने ओढ दिली होती. यामुळे धरणाच्या साठ��यात आता कुठे वाढ होण्यास सुरवात झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत अनेक धरणे भरली होती.\nहेही वाचा: अवैध्य चालत्या फिरत्या बायोडिझेल पंपावर पोलिसांची कारवाई\nजूनमध्ये सुरवातीस पाऊस झाला. नंतर मात्र पावसाने ओढ दिली. यामुळे २५ जून ते १० जुलैपर्यंत जिल्ह्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे उकाडा होऊन शेतातील पेरण्या खोळंबल्या होत्या. नंतर मात्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. गेल्या गुरुवारी (ता. १५) धुव्वाधार पाऊस झाला. नंतर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. हतनूर धरणाचे दहा दरवाजे मंगळवारी (ता. २०) सुरू होते. बुधवारी (ता. २१) सहा दरवाजे बंद केले असून, चार दरवाजे सध्या सुरू आहेत. सततच्या पावसाने काही शेतात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पिकांची उगवणही चांगली झाली आहे.\nहेही वाचा: जळगावच्या रस्त्यांवर चिखलाची ‘रांगोळी’; नागरिकांचे प्रचंड हाल\nधरण--आजची टक्केवारी--गेल्या वर्षाची टक्केवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ravindra-barhate-did-not-take-the-corona-vaccine", "date_download": "2021-07-26T19:54:06Z", "digest": "sha1:PRE3WG4S7UMALARHPYEOINDRWJUNALK5", "length": 7760, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ...म्हणून रविंद्र बऱ्हाटेने घेतली नाही कोरोना प्रतिबंधक लस !", "raw_content": "\n...म्हणून रविंद्र बऱ्हाटेने घेतली नाही कोरोना प्रतिबंधक लस \nपुणे - खंडणी, जीवे मारण्याची धमकी, जमिन बळकाविण्यासह विविध गंभीर गुन्ह्यासह महाराष्ट्र गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोका) कारवाई (Crime) झालेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे (Ravindra Barhate) हा वर्षभर पोलिसांना गुंगारा देत होता. त्यासाठी आवश्‍यक सर्व प्रकारची काळजीही तो घेत होता. कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) घेण्यासाठी आधारकार्डचा वापर केल्यास, आपण पोलिसांच्या हाती लागू, यामुळे बऱ्हाटेने कोरोना लस घेण्याचेही टाळले. मात्र पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी बऱ्हाटेस कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्राधान्य दिले. (Ravindra Barhate did not take the Corona Vaccine)\nबऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून बऱ्हाटे फरारी होता. पुणे पोलिसांकडून रविंद्र बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध \"मोका'अंतर्गत कारवाई केली. त्याच्या इतर साथीदारांना अटक केली, तर काही दिवसांपुर्वी बऱ्हाटेची पत्नी, मुलगा व वकीलालाही पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर बऱ्हाटे पोलिसांच्या हाती लागला.\nहेही वाचा: देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प औरंगाबादमध्ये\nदरम्यान, मागील वर्षभरापासून बऱ्हाटे हा पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी विविध क्‍लृप्त्या लढवित होता. मोबाईल, इंटरनेटचा वापर टाळण्यापासून ते कुटुंबीय, जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात राहण्याचेही टाळत होता. त्याचबरोबर कोरोना संसर्ग वाढत असतानाही बऱ्हाटेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचेही टाळले होते. बऱ्हाटे हा कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आधार कार्डचा वापर नक्की करेल, कार्डचा वापर केल्याचे तांत्रिक तपासामध्ये लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी सोपे जाणार होते. हे बऱ्हाटेला माहिती असल्याने त्याने लस घेतली नव्हती.\nदरम्यान, पोलिसांनी बऱ्हाटेला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त व तपासी अंमलदार सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या देखरेखीखाली बऱ्हाटेची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यानंतर त्यास कोविशील्ड कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. बऱ्हाटेची 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी आहे. त्यामध्ये पोलिस त्याची सखोल चौकशी करणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Classic-Marathi-reach-out-to-general-public-Marathi-Language-Minister-Subhash-Desai.html", "date_download": "2021-07-26T20:34:07Z", "digest": "sha1:RDX2QBLXFF7PER4CGJY7AN6SD4PGCO5U", "length": 12408, "nlines": 73, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "‘अभिजात मराठी’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य ‘अभिजात मराठी’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई\n‘अभिजात मराठी’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई\nजुलै ०१, २०२१ ,राज्य\nमुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करतच आहे. याखेरीज मराठी भाषा मूळ स्वरुपात अभिजात कशी आहे, याची माहिती ग्रंथ किंवा प्रदर्शनाद्वारे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी सूचना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केली.\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे तसेच विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीधर दीक्षित यांनी देसाई यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर च���्चा केली.\nमराठी माणसांना अभिजात मराठीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. परंतु ही अभिजात मराठी नेमकी कशी आहे, याची माहिती सर्वसामान्यांना मिळत नाही. ती विविध माध्यमांतून सर्वसामान्यांना उपलब्ध झाली पाहिजे. महाराष्ट्री प्राकृत ते मराठी अशा उत्क्रांती साखळीची सर्वांना ओळख झाली पाहिजे. विविध माध्यमांद्वारे मराठी भाषेचे मूळ जनतेपर्यंत पोहोचविले पाहिजे अशी सूचना देसाई यांनी केली\nबोली भाषेतील शब्द नव्या पिढीसाठी रुढ झाले पाहिजेत, यासाठी त्याचा वापर लेखन, पटकथा तसेच मालिकांमध्ये झाला पाहिजे, असेही देसाई म्हणाले.\nयावेळी दीक्षित यांनी विश्वकोष मंडळाची पुढील वाटचाल आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, विश्वकोषाचे काम ग्रामीण भागापर्यंत पोहचविले जाईल. ज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यावर विशेष भर दिला जाईल. विश्वकोषातील माहिती नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून दिली जाईल. पारंपरिक पद्धत आणि आधुनिक माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पुरविण्यात येईल. येत्या काळात २१ कोषांप्रमाणे कुमारकोष काढण्याचा मानस असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले. खंड अद्ययावतीकरण, तपशील तपासणे, आक्षेपार्ह बाबींमध्ये दुरूस्ती करण्याचा मानस असल्याचेही दीक्षित यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष डॉ.मोरे यांनी त्यांच्या निवडीबद्दल राज्य शासनाचे आभार मानले.\nat जुलै ०१, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्य��� शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2008/12/blog-post_05.html", "date_download": "2021-07-26T20:04:32Z", "digest": "sha1:IRYNXC2A7RRZYKS7Y5F3ABBFJ7KPZKIH", "length": 19266, "nlines": 267, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: अमेरिका ! अमेरिका !! - (उत्तरार्ध)", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nइंजिनियरिंग कॉलेजमधले कांही 'बडे बापके बेटे' असलेले सहाध्यायी तिथे प्रवेश झाल्याझाल्याच पुढे अमेरिकेत जाऊन एमएस करण्याचा त्यांचा बेत सर्वांना सांगायला लागले होते. ते ऐकून आपण सुध्दा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जावे असा विचार माझ्याही मनात येत होता, पण त्या वेळी ते कर्मकठीण असल्यामुळे तो बेत तात्पुरता तहकूब करून मी तो विषयच बाजूला ठेवून दिला होता. माझ्या कांही मित्रांनी मात्र आपापल्या कांही धनिक मित्रांचे हात घट्ट धरून ठेवले आणि त्यांच्या आधाराने ते स्वतःसुध्दा एक दोन वर्षानंतर अमेरिकेला जाऊन पोचले. माझ्या सुदैवाने मला इथे मनासारखे काम मिळाले होते. त्यात रोजच्या रोज वेगळे कांही तरी वाचायला, पहायला, शिकायला आणि करायलासुध्दा मिळत होते. नवनवी आव्हाने समोर येत होती आणि ती स्वीकारून पेलून दाखवण्यातला आनंद मिळत होता. पगार बरा होता आणि काटकसर करून पैसे साठवून ठेवण्यापेक्षा मनासारखा खर्च करण्याची इच्छा प्रबळ होत होती. थोडक्यात म्हणजे मी त्यात रमलो होतो. शिवाय कामानिमित्य कधी ना कधी परदेशप्रवास घडणार याची जवळ जवळ खात्री होती. परदेशात जाऊन कायमचे तिकडे रहाण्याची मला\nमुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे हातचे सुखी जीवन सोडून पळत्याच्या पाठीमागे लागावे असे कांही तेंव्हा वाटले नाही आणि उच्च शिक्षणाच्या निमित्याने अमेरिकेला जाण्याची मनातली इच्छा हळू हळू विरून गेली.\nमाझ्या अपेक्षेनुसार परदेशी जाण्याच्या संधी मला मिळाल्या आणि त्रिखंडात थोडेसे भ्रमण झाले. त्यातला 'अपूर्वाई' आणि नवलाईचा भाग संपल्यानंतर मला त्याचेही खास कौतुक वाटेनासे झाले. सी एन एन सारख्या वाहिन्यांवरून अमेरिकेतल्या जीवनाची चित्रे आपल्याला रोजच घरबसल्या दिसतात आणि ती युरोपमध्ये मी प्रत्यक्ष पाहिलेल्या दृष्यांपेक्षा फारशी वेगळी नसतात. आता तर अंतर्बाह्य पाश्चात्य धाटणीची दिसणारी घरे, ऑफीसे, दुकाने आणि मोटारगाड्या भारतात सर्रास दिसू लागल्या आहेत. अमेरिकेत प्रत्यक्ष पाऊल ठेवण्याचा योग जरी वेळोवेळी हुलकावण्याच देऊन गेला असला तरी परिस्थितीत एवढे बदल झाल्यानंतर त्याची टोचणी वगैरे कधी बोचत राहिली नाही.\nआमच्या पिढीतल्या मध्यमवर्गीय लोकांची मुले शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर मोठ्या संख्येने परदेशात गेली आहेत. त्यातही अमेरिकेत जाणा-यांचीच बहुसंख्या आहे. आपल्या मुलांना भेटून येण्याचे निमित्य करून आमच्या ओळखीतले बरेच लोक अमेरिकेची वारी करून आले. शेजारीपाजारी, मित्रमंडळी, नातेवाईक ���गैरे सगळ्यांच्या मेळाव्यात कोणी ना कोणी आपल्या अमेरिकेच्या प्रवासातले मजेदार अनुभव सांगून आणि तिकडच्या वातावरणाचे तोंडभर कौतुक करून झाल्यानंतर \"तिकडे सगळे कांही खूपच छान असले तरी आपल्याला तर बुवा त्याचा भयंकर कंटाळा आला आणि म्हणून आम्ही कधी एकदा आपल्या घरी परत जातो असे झाले होते.\" वगैरे सांगायचे. आपल्यालाही असले कांही बोलण्याची संधी मिळावी एवढ्यासाठी तरी एकदा अमेरिकेला जाऊन यायला पाहिजे असे आता नव्याने वाटू लागले आणि आम्हीसुध्दा अमेरिकेला जाऊन यायचे ठरवले. त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्याचे जे काम मी\nचाळीस वर्षांपूर्वी करण्याचे टाळले होते ते नव्याने पुन्हा हातात घेतले.\nपण चाळीस वर्षांपूर्वी मी या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ होतो तसा आता नव्हतो. माझ्याकडे पासपोर्ट उपलब्ध होता आणि व्हिसा मिळण्यासाठी सर्वसाधारणपणे कशा प्रकारची कागदपत्रे लागतात, तसेच ती कुठे मिळतात याची बरीच माहिती व पूर्वानुभव होता. त्यातले बरेचसे दस्तऐवज आधीच माझ्या संग्रहात होते ते बाहेर काढून चाळून पहायला सुरुवात केली. आवश्यक जागी अद्ययावत माहिती भरून त्यांचे नूतनीकरण करायचे आणि जे आपल्याकडे नसतील ते प्राप्त करून घ्यायचे काम करायला हळू हळू सुरुवात केली.\nआजकाल इंटरनेटवर याबद्दल खूप मार्गदर्शन मिळण्याची सोय झाली आहे. अशाच एका सर्वाधिक प्रसिध्द असलेल्या स्थळाला भेट देऊन त्याबद्दल तिथे दिलेली माहिती उतरवून घेतली. ती अत्यंत उपयोगी होतीच, व्हिसा मिळवण्यासाठी उपयोगी पडणा-या संभाव्य कागदपत्रांची एक लांबलचक यादीसुध्दा त्यात मिळाली पण त्यातल्या एक दोन गोष्टी तापदायक होत्या. उदाहरणार्थ एकाद्या नोंदणीकृत तज्ञाकडून आपल्या मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करवून घेऊन त्याच्याकडून त्यासंबंधीचे प्रमाणपत्र मिळवावे अशी एक सूचना होती. आता या तज्ञाला कुठे शोधायचे, त्याचे नोंदणीपत्र कसे तपासून पहायचे आणि त्याच्या अधिकृत दर्जावर कसा विश्वास ठेवायचा वगैरे शंकांना अंत नव्हता. शिवाय आपली सव्वा लाखाची झाकली मूठ कोणा परक्याच्या समोर कशाला उघडायची पण त्यातल्या एक दोन गोष्टी तापदायक होत्या. उदाहरणार्थ एकाद्या नोंदणीकृत तज्ञाकडून आपल्या मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करवून घेऊन त्याच्याकडून त्यासंबंधीचे प्रमाणपत्र मिळवावे अशी एक सूचना होती. आता ��ा तज्ञाला कुठे शोधायचे, त्याचे नोंदणीपत्र कसे तपासून पहायचे आणि त्याच्या अधिकृत दर्जावर कसा विश्वास ठेवायचा वगैरे शंकांना अंत नव्हता. शिवाय आपली सव्वा लाखाची झाकली मूठ कोणा परक्याच्या समोर कशाला उघडायची त्यापेक्षा आपल्या घरी आपण निवांतपणे सुखात रहावे हे उत्तम असा विचार मनात आला.\nपण इतर लोक काय करतात त्याचीही एकदा चौकशी करायचे ठरवले. नुकतेच अमेरिकेला जाऊन आलेले आणि तिकडे जायला निघालेले अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना गांठून त्यांचे अनुभव ऐकून घेतले. त्यात थोडी फार तफावत असली तरी त्यांचा लसावि, मसावि काढून विशेष कष्ट न करता त्यातल्या त्यात कोणती कागदपत्रे आपल्याला मिळू शकतील त्यांची अखेरची यादी करून तेवढी गोळा करायची असे ठरवले. सुदैवाने तेवढ्यावर आमचे काम झाले आणि इंटरव्ह्यूत पास होऊन व्हिसा मिळाला. महत्वाचे असे कांही तरी मिळाल्याचा जो आनंद या वेळी झाला तसा आनंद कित्येक वर्षानंतर होत होता.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nयोगायोग, पुनरुत्थान आणि पुनर्जन्म\nमेरि ख्रिसमस भाग २\nमेरि ख्रिसमस भाग १\nयॉर्कचे रेल्वे म्यूझियम (उत्तरार्ध)\nयॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूझियम (पूर्वार्ध)\nयॉर्कला भेट - भाग १\nझुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली - भाग१ ते ४\nतेथे कर माझे जुळती - भाग २ - स्वरभास्कर पं.भीमसेन...\nतेथे कर माझे जुळत�� - भाग १ - स्व.पांडुरंगशास्त्री ...\nमुंबई ते अल्फारेटा (भाग १,२,३)\nचोखी ढाणी - भाग ३\nचोखी ढाणी - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_66.html", "date_download": "2021-07-26T19:20:50Z", "digest": "sha1:AMZ6LOTAFFGUXVRACY4QE4UOEGEVANA2", "length": 16901, "nlines": 86, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "भौतिकतेच्या मागे धावण्या ऐवजी मानवी मूल्यें धारण करा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज ७३व्या वार्षिक निरंकारी समागमाचा शुभारंभ - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / भौतिकतेच्या मागे धावण्या ऐवजी मानवी मूल्यें धारण करा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज ७३व्या वार्षिक निरंकारी समागमाचा शुभारंभ\nभौतिकतेच्या मागे धावण्या ऐवजी मानवी मूल्यें धारण करा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज ७३व्या वार्षिक निरंकारी समागमाचा शुभारंभ\nकल्याण , कुणाल म्हात्रे : \"मनुष्य भौतिकेच्या मागे लागण्यापेक्षा मानवी मूल्यांचा अंगीकार करेल तर जीवन सुंदर होईल\". असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुंदीक्षा जी महाराज यांनी ७३ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या विधिवत उद्गाटन प्रसंगी 'मानवतेच्या नावे संदेश' देताना व्यक्त केले. व्हर्चुअल रुपात आयोजित या संत समागमाचा आनंद जगभरात पसरलेल्या लक्षावधी निरंकारी भक्तांनी व इतर प्रभुप्रेमी सज्जनांनी मिशनची वेबसाईट तसेच संस्कार टी. व्ही. चॅनेलद्वारे प्राप्त केला.\nसद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की यावर्षी विश्वामध्ये पसरलेल्या कोरोना महामारीने आपल्याला कित्येक धडे शिकविले आहेत. समस्त मानवमात्राचे दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त करुन टाकले. याचा प्रभाव कोणी सकारात्मक तर कोणी नकारात्मक ग्रहण केला. भौतिक दृष्टीने विचार केला तर कित्येक लोकांकडे आलीशान घरे, महागड्या गाडया, भरपुर साधन-संपत्ती होती. परंतु लॉकडाउनचे निर्देश आले आणि सर्वकाही जागेवरच राहीले, त्यामुळे या साधनांचा लाभ घेता आला नाही. पुरातन काळापासुन संतांनी हेच समजावले, की आपण भौतिक मायेला इतके अधिक महत्व देउ नये की तेच सर्वस्व आहे. खरंतर ही माया केवळ भ्रम आहे. मायेचा सदुपयोग करुन आपण आपल्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदा-या पार पाडायच्या आहेत. या व्यतिरिक्त याचे आणखी काही महत्व दिसुन येत नाही.\nसद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की संतांनी नेहमी प्रेम, नम्रता, करुणा, दया यांसारख्या मानवी मुल्यांना महत्व दिले. लॉकडाउनच्या दरम्यान जेंव्हा आपण सर्व आपापल्या घरात कैद होतो तेव्हा ज्या घरांमध्ये अगोदरपासुन प्रेमाचे वातावरण होते तिथे या परिस्थितीचा नकारात्मक प्रभाव घेतला गेला नाही. उलट हेच मानले, की नेहमीच्या कामाच्या व्यापात आपण कुटुंबाला वेळ देउ शकत नव्हतो, पण या परिस्थितीमध्ये एकमेकांना वेळ देता आला आणि आधीची प्रेमळ नाती आणखी घट्ट झाली व त्यामध्ये दिव्य मानवी गुणच कामी आले.\nसद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांनी असे प्रतिपादन केले, की ज्यांनी आपल्या परिवारात प्रेम दिले त्यांच्या सेवा भावनेने जगातील अन्य पीडितांमध्येही जागृतता निर्माण झाली आणि त्यांना जेव्हा समजले, की कोणीतरी संकटात आहे तेव्हा त्याला व्यक्तिगत रुपात असो अथवा अनेक संस्थांच्या माध्यमांतुन मदतीचा हात दिला गेला ज्यामध्ये निरंकारी मिशनचे योगदानही बहुमुल्य होते. मर्यादीत परिघामध्ये केवळ स्वत:पुरते सीमीत न राहता त्यांनी अवघ्या जगाला आपले मानले.\n'विश्वबंधुत्व' आणि 'भिंतीरहित जग' हा भाव मनामध्ये बाळगुन गरजूंना त्या सर्व गोष्टी मागणी करण्यापूर्वीच पोहचविण्याचा प्रयत्न केला ज्यांची त्यांना गरज होती. या परिस्थितीने हे सिध्द केले की मानवता हाच खरा धर्म आहे. जर आम्ही मनुष्य आहोत तर आपल्याला मानवता धर्माचे पालन करायाला हवे. लॉकडाउनने आमच्या मनाला ही प्रेरणा दिली, की आपण एकजुटीने सर्वांना प्रेमच द्यायचे आहे. एकमेकाला आपले मानण्यासाठी यापुढे अशा प्रेरणेची गरज पडू कारण आपण मनुष्य आहोत आणि कोणत्याही भेदभावाविना सर्वांशी मनापासून प्रेम करण्याची आपली वृत्ती असायला हवी.\nशेवटी, सद्गुरु माताजींनी निरंकारी भक्तगणांना आवाहन केले, की अनासक्त भावनेने आपण साधनांना साधनच समजावे आणि या सत्याकडे आकर्षित व्हावे. सत्याचा आधार घेउन जीवनात स्थिरता प्राप्त करावी. परमात्म्याबरोबर एकत्वाचा भाव आणखी दृढ करावा, ज्यायोगे हृदयांतरीचे प्रेम वाढीस लागेल आणि त्याच प्रेमाने आपण जगाशी एकत्वाची भावना प्रस्थापित करावी. आपण ख-या अर्थाने मनुष्य आहोत तर मानवेतच्या दिव्य गुणांचा अंगिकार करुन प्रेमच करत जावे. कारण पुढे हाच एकमेव मार्ग आहे.\nभौतिकतेच्या मागे धावण्या ऐवजी मानवी मूल्यें धारण करा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज ७३व्या वार्षिक निरंकारी समागमाचा शुभारंभ Reviewed by News1 Marathi on December 05, 2020 Rating: 5\nठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई\n■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-small-details-writing-books-vijay-tarawade-marathi-article-4296", "date_download": "2021-07-26T20:58:41Z", "digest": "sha1:43FWNTMOTKBZHE2B36TBTODS4TIPYFW2", "length": 14911, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Small Details Writing on Books Vijay Tarawade Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 13 जुलै 2020\nआपण खूप पुस्तके वाचत असतो. त्यातील काही स्मरणात राहतात, काही वाचायची राहून जातात. अशा पुस्तकांवरील रंजक लेखन\nविपुल लेखन करणारे विनोदी लेखक अनेकदा ठराविक पात्रांना जन्म देतात. त्याचा फायदा असा की पहिल्या कथेत, लेखात त्या पात्राचे शारीरिक वर्णन केले, स्वभाववैशिष्ट्ये सांगितली, की पुढच्या वेळेस ते पात्र आयते वापरता येते.\nसत्तरच्या दशकात आम्हाला जेम्स बॉंड पुस्तकातून ठाऊक झाला. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर त्याचे चित्रपट बघण्याचा परवाना प्राप्त झाला. चित्रपटातले कथानक तेच असले, तरी पाश्चात्यांचे सफाईदार कलादिग्दर्शक, ट्रिक सीन्स आणि जेम्स बॉंडची धाडसी प्रणयदृश्ये हे त्या चित्रपटांचे यूएसपी होते. जेम्स बॉंडवर कितीही संकटे आली तरी तो मरणार नाही, हरणार नाही, लढाईत जिंकणार आहे, हे ठाऊक असल्याने चित्रपट बघताना कोणताही मानसिक ताण नसे. जेम्स बॉंडला ००७ उपाधी होती. यातील दोन शून्ये म्हणजे एका कामगिरीत त्याने दोन शत्रूंना ठार केल्याची नोंद होती. त्या काळात शर्ट इन करून ‘००७ बेल्ट’ वापरणे ही फॅशन लोकप्रिय झाली होती.\nपुस्तके वाचून झाली. चित्रपट पाहून झाले. त्यातले नावीन्य सरले आणि काही वर्षांनी अचानक रमेश मंत्री यांचा जनू बांडे भेटला. जनू बांडे हे एक खळखळून हसवणारे अफलातून विडंबन होते. ज्याने तरुणपणी जेम्स बॉंडचा आनंद घेतला आहे, त्या सिनेमातली जेम्स बॉंडची जगावेगळी उपकरणे, शस्त्रे, न्यूटनने प्रतिपादलेले गुरुत्वाकर्षणाचे, गतीचे आणि भौतिक शास्त्रातले सगळे नियम फाट्यावर मारून केलेल्या त्याच्या अतर्क्य मारामाऱ्या वगैरेंचा आनंद घेतला असेल, त्याला जनू बांडेची मौज समजेल. ००७ जेम्स बॉंडचा जनू बांडे ०००५ आणि मिस्टर एमचे श्रीयुत ण करून लेखकाने सलामीलाच षटकार ठोकला आहे. वसंत सरवटे यांनी प्रत्येक पात्राची अफलातून अर्कचित्रे सादर केली आहेत.\nश्रीयुत ण जनूवर विविध कामे सोपवतात आणि त्या निमित्ताने जनूसह आपले देखील विदेश पर्यटन होते. पहिल्या भेटीत एकमेकांची ओळख पटण्यासाठी गुप्तहेर परवलीचे शब्द – पासवर्ड्स वापरतात. इथे लेखकाने जनूला ‘आई थोर तुझे उपकार’ किंवा ‘गेट आउट ऑफ इंडिया’सारखे परवलीचे शब्द वापरले आहेत. जेम्स बॉंडच्या सिनेमात पावलोपावली येणाऱ्या चुंबनदृश्यांची पुस्तकात पानोपानी थट्टा केली आहे. सगळे विनोद घटनाप्रधान आहेत. शाब्दिक कोट्या नाहीत. त्यामुळे त्यांची उदाहरणे देता येत नाहीत. गुप्तहेरांचे आपसातले संवाद रंगवताना लेखक ‘अक्षरशः सुटला’ आहे. विदेशी गुप्तहेराशी बोलताना जनू सांगतो, 'आमच्या देशात हेरखातेच नाही. जे आहे ते सरकारला स्वतःसाठीच लागते. म्हणजे विरोधी पक्षातला कोण सभासद फुटून आपल्याकडे येतो किंवा आपल्यातला फुटून तिकडे जातो, कोणावर पाळत ठेवायची, कोणाचे फोनवरचे संभाषण टिपायचे, यातून बिचारे गुप्तहेर आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे लक्ष देणार तरी कधी\nहॉलिवूडमधले कलाकार भारतातील एका साधूच्या कच्छपी लागल्यावर त्यांना तिथून अमेरिकेत नेण्यासाठी जनूला भाडेतत्त्वावर अमेरिकेत नेले जाते. तिथे तो एका साधूचे रूप धारण करतो. हॉलिवूडचे निर्माते त्याला करारपत्र देतात. तो न वाचता सही करतो, तेव्हा निर्माते म्हणतात, 'आमच्याकडे अशीच पद्धत आहे. एका नटीने चुकून करारपत्राऐवजी रेल्वेच्या टाइमटेबलवर सही केली. आम्हीदेखील त्यावर सही केली. कोणाच्याच लक्षात आले नाही. काहीही अडचण न येता चित्रपट पूर्ण झाला\nजनूला आलुविया देशात हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी जावे लागते. तिथल्या प्राचार्यांनी गुप्ततेच्या नियमाखातर स्वतःचे नाव कोणाला कळू दिले नव्हते. लग्नानंतर बायकोलादेखील नाही. दोघे एकमेकांना नवरा आणि बायको अशी हाक मारीत. एका प्रसंगी जनूने त्यांची थट्टा केल्यावर ते म्हणतात, 'मिस्टर बांडे, ही थट्टेची वेळ नाही. आपल्या हेरगिरी महाविद्यालयात सकाळी दहा ते सव्वा दहा आणि दुपारी चार ते सव्वा चार याच वेळात थट्टा करायला परवानगी आहे. एरवी थट्टा करणारा शिक्षेस पात्र होतो.' एका देशातला शास्त्रज्ञ जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विश्वबंधुत्वाची लस तयार करतो आणि ती टोचल्यावर माणूस प्रेमळ होतो. ही लस ताब्यात घेण्यासाठी जनू जे कारनामे करतो ते मुळातूनच वाचायला हवेत. त्यात यश मिळाल्यावर श्रीयुत ण म्हणतात, 'जगातली सारी राष्ट्रे विश्वबंधुत्वाने बांधली गेली, तर हेरखाते बरखास्तच की. मग तुम्हाला आम्हाला नोकऱ्या कोण देणार आणि मग हाणामाऱ्या नसतील, तर जीवनात गंमत काय राहिली आणि मग हाणामाऱ्या नसतील, तर जीवनात गंमत काय राहिली\nजनू बांडेबद्दलचा एक किस्सा सांगायलाच हवा. एका तरुण मित्राने शाळेत असताना वाचनालयात समग्र जनू बांडे वाचला होता. पण जेम्स बॉंड ठाऊक नसल्याने त्याला त्यातली मुख्य गंमतच समजली नाही. पुढे काही वर्षांनी जेम्स बॉंडचे चित्रपट पाहिल्यावर त्याला जनू बांडेची पुस्तके अंधूक आठवली. त्याने फेसबुकवर चौकशी केली. पुस्तके शोधली, वाचली आणि विडंबनाचा आनंद घेतला. सोशल मीडियाच्या या काळात मंत्री हवे होते. जनू बांडेप्रमाणेच त्यांनी बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्गचे नवे अवतार म्हणून बाळू फाटक आणि गुणाजी तोंडबुके नक्की साकार करून आपल्याला हसवले असते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/recipe/chana-masala-cooking/", "date_download": "2021-07-26T20:53:23Z", "digest": "sha1:LGSNCOGSLQ3VSWNB7JQBI5FRKPN33US4", "length": 5422, "nlines": 78, "source_domain": "marathit.in", "title": "सोपा चना मसाला - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\n२५० ग्रॅम काबुली चणे\n२ चमचे गरम मसाला पूड\n१ चमचा लाल तिखट\nआदल्या रात्री चणे भिजत घालावेत. सकाळी पाणी ओतून निथळावे.\nआले किसावे,मिरच्या उभ्या चिराव्या. प्रेशर कुकरमध्ये ३ कप पाणी उकळले की चणे घालावेत.\nप्रेशर टाईम १५ मिनिटे शिजवावेत. कुकर गार झाल्यावर उघडावा. चणे चाळणीवर ओतून निथळावे.\nएका पातेलीत घालून सर्व मसाला व मीठ चण्यात घालून मिसळावे. आल्याचा कीस व मिरच्या वरच्या थरावर पसराव्या. छोट्या पातेलीत तेल कडकडीत तापवावे चण्यांवर ओतावे.\nपाच मिनिटे मंद आंचेवर उकळू द्यावे. परदेशात शिजलेल्या चण्याचे डबे मिळतात. त्यात मीठ असल्यास मीठाचे प्रमाण थोडे कमी करावे\nअशी मिळवा अतिरिक्त चरबीपासून सुटका\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/6129-2/", "date_download": "2021-07-26T19:51:52Z", "digest": "sha1:WUPSZA2DEBCKBNMA2IAY7FJAL6PFAW4N", "length": 30513, "nlines": 109, "source_domain": "mediawatch.info", "title": "संतपीठाचं ग्रहण खरंच सुटेल ? - Media Watch", "raw_content": "\nHome featured संतपीठाचं ग्रहण खरंच सुटेल \nसंतपीठाचं ग्रहण खरंच सुटेल \nमहाराष्ट्राचं प्रशासन किती अकार्यक्षम आणि स्वत: केलेल्या घोषणांबद्दल सरकारं किती उदासीन आहेत आहेत , याचं जळजळीत उदाहरण म्हणजे तब्बल ३९ वर्ष रेंगाळलेली संतपीठाची स्थापना आहे सरकारी काम अन सहा महिने थांब” ही म्हण तद्दन खोटी असून ही म्हण प्रत्यक्षात “सरकारी काम , कायम थांब” अशी आहे , याची प्रचीती गेली सुमारे ३९ वर्ष रेंगाळलेल्या पैठणच्या संतपीठाच्या संदर्भात येते आहे . महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहेमान अंतुले यांनी २३ जानेवारी १९८१ रोजी मराठवाडा विका��ाचा जो ४२ कलमी कार्यक्रम जाहीर केला त्यात पैठणला संतपीठ स्थापन करण्याचं कलम म्हणजे आश्वासन होतं . ते संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं उपकेंद्र म्हणून सुरु करण्याची तयारी सरकारनं चालवली असल्याची बातमी प्रकाशित झाली आहे . हे संतपीठ खरंच सुरु झालं तर विद्यमान आणि १९८१पासूनच्या सर्व मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी या अक्षम्य विलंबासाठी संत एकनाथांच्या पैठणच्या वाड्यात येऊन नाक घासून क्षमा याचना करायला हवी .\nसरकार आणि नोकरशाही अशा दोन्ही पातळ्यांवर राज्यशकट कशा बेजबाबदार अकार्यक्षमपणे चालवलं जातं, याचं उत्तम उदाहरण म्हणून अधिकार्‍यांच्या भारतीय आणि महाराष्ट्र केडर सेवेच्या अभ्यासक्रमात पैठणच्या संतपीठाचा समावेश व्हावा , इतकं हे अफलातून आणि इरसाल लालफितशाहीचं उदाहरण आहे . १९८१ ते आता २०२० या तीनपेक्षा जास्त तपांच्या ( आजच्या पिढीसाठी-एक तप म्हणजे १२ वर्ष ) काळात अंतुले , बाबासाहेब भोसले , वसंतदादा पाटील , शिवाजीराव निलंगेकर पाटील , एक मंत्री म्हणून ज्यांनी हे संतपीठ स्थापन होण्याचा आग्रह धरला होता ते शंकरराव चव्हाण , शरद पवार , मनोहर जोशी , नारायण राणे , विलासराव देशमुख , सुशीलकुमार शिंदे , अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण , देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उद्धव ठाकरे असे तेरा मुख्यमंत्री राज्याला लाभले आहेत ) काळात अंतुले , बाबासाहेब भोसले , वसंतदादा पाटील , शिवाजीराव निलंगेकर पाटील , एक मंत्री म्हणून ज्यांनी हे संतपीठ स्थापन होण्याचा आग्रह धरला होता ते शंकरराव चव्हाण , शरद पवार , मनोहर जोशी , नारायण राणे , विलासराव देशमुख , सुशीलकुमार शिंदे , अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण , देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उद्धव ठाकरे असे तेरा मुख्यमंत्री राज्याला लाभले आहेत यातील चार मुख्यमंत्री मराठवाड्याचे आहेत . एखादा प्रकल्प जाहीर होऊनही तो आकाराला न येता त्याचे ‘तीन तेरा वाजल्याचा साडेतीन तपपूर्ती कार्यक्रम’ या निमित्तानं आयोजित करुन सरकार आणि नोकरशाहीचा ‘विक्रमी नामुष्की’ म्हणून जाहीर सत्कार करण्याची ही घटना आहे \nसंतपीठ स्थापनेची घोषणा करताना बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली गेली . या समितीनं अभ्यासक्रम आणि अन्य संबधित बाबी निश्चित करावयाच्या होत्या . संतपीठासाठी पैठणच्या ज्ञानेश��वर उद्यानातील जमीन आणि सुमारे एक कोटीपेक्षा जास्त रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती . प्रत्यक्षात मात्र ही जमीन उपलब्ध करून देण्यासाठी नोकरशाहीनं कासवाला लाजवेल अशा मंद गतीनं काम केलं ( हाही कदाचित भारतीय नोकरशाहीच्या नामुष्कीचा राष्ट्रीय विक्रम असावा . ) १९९५ साली महाराष्ट्रात सेना-भाजप युतीचं सरकार आलं आणि रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण करण्याचं जे धोरण हाती घेण्यात आलं , त्यात संतपीठाचा समावेश झाला . १९८१ साली जाहीर झालेल्या संतपीठाच्या ताब्यात तब्बल साडेसतरा वर्षांनी म्हणजे १९९८ साली तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत खैरे तसंच मुख्यत: तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकारानं जमीन देण्यात आली तसंच हा प्रकल्प सांस्कृतिक खात्याकडे वर्ग करण्यात आला . पुन्हा एकदा बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. यु . म . पठाण, राम शेवाळकर प्रभृतीं मान्यवरांचा समावेश असलेलं नवं नियामक मंडळ स्थापन करुन संतपीठाचे पीठाचार्य म्हणून भीमसिंह महाराज यांची नियुक्ती करण्यात आली . तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते संतपीठाचं नोव्हेंबर १९९८ मध्ये भूमिपूजन झालं . त्यावेळी हा प्रकल्प ‘हिंदुत्वाचा अजेंडा’ आहे असा आरोप युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी केला आणि कार्यक्रम स्थळी निदर्शनं केली होती . हा प्रकल्प कॉंग्रेसच्या काळातला आहे असं टोला लगावत ‘या संतपीठात कोणत्या धर्माचं नव्हे तर नीतीमूल्यांचं शिक्षण दिलं जाईल’, असं गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केलं. (अधिक माहितीसाठी- ही हकिकत ग्रंथालीनं प्रकाशित केलेल्या माझ्या ‘नोंदी डायरीनंतरच्या’ या पुस्तकात पान पान ३१ वर ‘सरकारी काम…’ या लेखात विस्तारानं आहे)\nऔरंगाबादला २०१५मधे स्थायिक झाल्यावर एकदा पैठणला एका कामासाठी गेलो तेव्हा संतपीठाबद्दल सहज चौकशी केली तेव्हा अजूनही अभ्यासक्रम सुरुच झाला नसल्याचं कळलं. ‘भूमिपूजन झाल्यावर नंतरच्या सुमारे अठरा वर्षात काहीच प्रगती नाही ’ मी आश्चर्यानं विचारलं तर , काही इमारती बांधून तयार होण्यापलिकडे संतपीठाची काहीही प्रगती झालेली नसल्याचं कळलं . उत्सुकतेनं त्या परिसरात चक्कर मारली तेव्हा . प्रशासकीय भवन , सभागृह , वसतीगृह , ग्रंथालय यासाठी काही इमारती तयार होत्या . बांधकामाचा एकूण दर्जा ‘सरकारी बांधकामा’नी आजवर जोपासलेल्या निकृष्टतेची ग्वाही देणारा होता . त्या इमारतींना कोणी ‘वाली’ आहे असं काही दिसलं नाही . वसतीगृहात गेलो तर गुटख्याच्या पुड्या , दारुच्या रिकाम्या बाटल्या , विडी-सिगारेटची थोटकं पाह्यला मिळाली . संतांच्या नीतीमूल्यांच्या वाटेवरचा पैठणच्या संतपीठाचा ‘हा’ प्रवास बघून मन खिन्न झालं…इतका मोठा खर्च करुन या इमारती विनावापराच्या ठेवल्याबद्दल खरं तर सर्व संबंधितांवर गुन्हेच दाखल करायला पाहिजेत पण , एवढी संवेदनशीलता आपल्या सराकर आणि नोकरशाहीत आहे कुठे \n२०१६मधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं उपकेंद्र म्हणून संतपीठ चालवलं जाईल , येत्या शैक्षणिक सत्रापासून अभ्यासक्रम सुरु होईल अशी तत्कालीन कुलगुरु डॉ. चोपडे यांची घोषणा वाचली आणि आणि आता तब्बल चार वर्षांनंतर या वर्षी या पीठात अभ्यासक्रम सुरु होणार असल्याची बातमी पुन्हा वाचल्यावर कपाळावर हातच मारुन घेतला . त्याचा अर्थ , या चार वर्षात हे संतपीठ सुरु करण्यासाठी कांहीच निर्णायक हालचाली झालेल्या नाहीत असा होता या काळात राज्याचे तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु ( ‘प्री-डिग्री सर्टिफिकेट फेम’ ) डॉ . चोपडे यांनी काय दिवे लावले हे जनतेला समजलं पाहिजे .\nजी माहिती हाती आली ती ‘दिवे पाजळले’ या सदरात मोडणारी आहे . या पीठात संत वाङ्मय आणि विचार नव्हे तर एखाद्या महाविद्यालयात चालवले जातात तसे कला शाखेचे अभ्यासक्रम सुरु करण्याची योजना होती म्हणे , हे म्हणजे वरुन कीर्तन आतून तमाशा झालं संतपीठ म्हणजे संत वाङ्मय , त्यांचे विचार हा अभ्यास या मूळ विषयाला ही तिलांजलीच होती . या वर्षी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी सरकार गंभीर आहे ,असं उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे खात्याचे मंत्री उदय सामंत यांच्या प्रतिक्रियेवरुन दिसतं . संतपीठाला गेली ३९ वर्ष लागलेलं ग्रहण सुटणार असल्याचं हे सुचिन्ह आहे . त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरु डॉ . प्रमोद नेवले आणि त्यांच्या सहकार्‍यांवरची जबाबदारी मोठी आहे . प्रशासकीय शिस्त , कामाचा वकूब असलेला आणि महत्वाचं म्हणजे स्वच्छ प्रतिमेचा व चारित्र्याचा कुलगुरु या विद्यापीठाला खूप वर्षानी डॉ. प्रमोद येवले यांच्या रुपात मिळाला आहे . डॉ. येवले यांनी एक प���राचार्य आणि प्र-कुलगुरु म्हणून बजावलेली कामगिरी मला चांगली ठाऊक आहे ; त्यांनी वर्ध्याचं फार्मसी महाविद्यालय राज्यात नंबर एकचं करतांना घेतलेले श्रम , त्या महाविद्यालयाला लावलेली शिस्त ज्ञात आहे . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संत तुकडोजी महाराज अध्यासनाला आकार देण्यात डॉ . येवले यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे . तो अनुभव संतपीठाला निश्चित आकार देतांना नक्कीच कामी येईल . संत तुकडोजी महाराज अध्यासनाचं मॉडेल शिक्षण क्षेत्रात आदर्श समजलं जातं . त्या मॉडेलचा विस्तार करत पैठणचं संतपीठ केवळ संत वाङ्मय केंद्रीत असेल , हे आव्हान डॉ . येवले आणि त्यांच्या सहकार्‍यांना पेलावं लागेल . सरकारला संबंधित इमारती , जागा तातडीने विद्यापीठाकडे हस्तांतरित कराव्या लागतील . त्यासाठी ठिय्या मारुन , अक्षरश: दररोज रेटा लावून काम करवून घेण्याची धमक मंत्री उदय सामंत यांना दाखवावी लागेल .\nहे संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं उपकेंद्र म्हणून चालवलं जाण्यापेक्षा त्याला एक स्वायत्त दर्जा देण्याची औदार्याची भूमिका स्वीकारण्याच्या कुलगुरु प्रमोद येवले यांच्याकडून दाखवण्यात आलेल्या म्हणण्याचंही स्वागत करायला हवं . देशातील बहुसंख्य विद्यापीठांचा कारभार सुमारांच्या हाती आणि बहुसंख्य विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा अतिसुमार अशी एकंदरीत अवस्था आहे ; बहुतेक सर्व विद्यापीठे कोणत्या-ना-कोणत्या तरी राजकीय विचारांचे, जाती-धर्मांचे अड्डे झालेले आहेत . कुलगुरु म्हणून डॉ . येवले यांची आतापर्यंतची कामगिरी वगळता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कारभाराबद्दल तर बोलावं तितकं कमीच आहे . तसा कांही ‘चिवडा’ होऊ नये म्हणून संतपीठासाठी प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी नियुक्त करतांना मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे .\nआणखी एक म्हणजे, संतपीठ विद्यापीठाचा एक भाग होणार म्हणजे , त्यावरील राज्य सरकारचं नियंत्रण जाणार आणि ते विद्यापीठ अनुदान आयोगाच्या चौकटीत ते जाणार . म्हणजे सर्व निर्णय दिल्लीत होणार आणि केंद्रात जे सरकार असेल त्याच्या मर्जीनं अनुदान आयोग म्हणजे , विद्यापीठ म्हणजे संतपीठ पहिल्या दिवशीपासून काम करणार . संत वाङ्मय आणि विचाराचा अभ्यास , बांधिलकी बाजूला राहणार आणि प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशीप्रमाणे वेतन मागणार ; शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी ‘नेट-सेट’ आवश्यक ठरणार . त्यांच्या वेतनासाठी पहिल्या दिवशीपासून भक्कम निधी लागणार , म्हणजे पहिल्या दिवशीपासूनच संत वाङ्मयाचं शिक्षण राहिलं बाजूला आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशींप्रमाणे वेतनासाठी लढा सुरु होणार ; असं कांही घडू नये .\nकोणत्याच विद्यापीठात संत वाङ्मय , संतांची नीतिमूल्ये अभ्यास म्हणून शिकवावे असे परिपूर्ण अभ्यासक्रम सध्या अस्तित्वात नाहीत . जे काही आहेत ते मर्यादित आहेत . म्हणून ‘काही-बाही’ कोंबून अभ्यासक्रम तयार केला जाणार आणि तो नियमांच्या चौकटीत बसवून एकदाचा शिकवला जाणार . स्वाभाविकच संताची शिकवण तसंच त्यातील मूल्य बाजूला पडून संत ‘टेक्स्टबुक’ आवृत्तीबद्ध होणार ; थोडक्यात संत वाङ्मय आणि संतांची नितीमूल्ये शिकवण्याची संकल्पना हे पीठ सुरु होण्याआधीच बोंबलणार , असं कांही संतपीठाचं त्रांगडं होऊ नये म्हणजे मिळवलं .\nसंतपीठाच्या स्थापनेच्या नावाखाली संतांची झाली तेवढी अवहेलना आता पुरे झाली . सरकार आणि नोकरशाहीच्या कचाट्यातून संतांची सुटका करुन संत आणि त्यांच्या साहित्याला मोकळा श्वास घेऊ द्यावा . या भूमीचे संत , त्यांची परंपरा , त्यांचं साहित्य , त्यांचा संस्कार , त्यांनी निर्माण केलेली ती जात-पात-धर्म विरहित संस्कृती कोणतीही भेसळ न होता शुध्दच राहावी . तसं घडलं तरच संतपीठ स्थापनेचा हेतू ३९ वर्षानी साध्य होईल .\n(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)\nPrevious articleरावांचा काटेरी मुकुट ‘हवाला’ने दाखवला\nNext article४० वर्षांचा विजनवास…महान छायाचित्रकार केकी मूस यांची चटका लावणारी कहाणी\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अ���क व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2021-07-26T21:33:53Z", "digest": "sha1:YJ7KMEC7TGNQ7DTESGXB33YAS2MEEMCQ", "length": 8670, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००९ - विकिपीडिया", "raw_content": "\nआय.सी.सी. कसोटी विजेतेपद एप्रिल १३, इ.स. २००८\n१ ऑस्ट्रेलिया ३३ ४६५० १४१\n२ भारत ४२ ४२४२ १११\n३ दक्षिण आफ्रिका ४४ ४७८९ १०९\n४ इंग्लंड ४४ ४७७१ १०८\n५ श्रीलंका ३५ ३७०९ १०६\n६ पाकिस्तान ३३ ३१०७ ९४\n७ न्यूझीलंड २५ २२७७ ९१\n८ वेस्ट इंडीज ३१ २३८० ७७\n९ बांगलादेश २४ २३ १\n१ दक्षिण आफ्रिका ४३ ५४३४ १२७\n२ ऑस्ट्रेलिया ४४ ५५९७ १२७\n३ न्यूझीलंड ३८ ४३१२ ११३\n४ भारत ५६ ६३३० ११३\n५ पाकिस्तान ३६ ३९४३ ११०\n६ इंग्लंड ४० ४२०० १०५\n७ श्रीलंका ४६ ४८१० १०५\n८ वेस्ट इंडीज ३९ ३८८० ९९\n९ बांगलादेश ३८ १७९८ ४७\n१० आयर्लंड ११ २१७ २०\n११ झिम्बाब्वे ३१ ५५२ १८\n१२ केनिया ६ ० ०\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००८\nदक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया • भारत वि पाकिस्तान (रद्द) • वेस्ट ईंडीझ वि न्यू झीलँड • श्रीलंका वि बांगलादेश • झिम्बाब्वे वि बांगलादेश • बांगलादेश त्रिकोणी • भारत वि श्रीलंका\nभारत वि श्रीलंका • इंग्लंड वि वेस्ट ईंडीझ • न्यू झीलँड वि ऑस्ट्रेलिया • भारत वि न्यू झीलँड • श्रीलंका वि झिम्बाब्वे\nइंग्लंड वि वेस्ट ईंडीझ • भारत वि न्यू झीलँड • श्रीलंका वि झिम्बाब्वे • ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका\nभारत वि न्यू झीलँड • वेस्ट ईंडीझ वि बांगलादेश • ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका\nझिम्बाब्वे वि इंग्लंड • श्रीलंका त्रिकोणी\nझिम्बाब्वे वि इंग्लंड • आय.सी.सी. टी२० चषक, २००९ • ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड • वेस्ट इंडीज वि. भारत\nऑस्ट्रेलिया वि इंग्लंड • वेस्ट इंडीज वि. भा��त • न्यू झीलँड वि झिम्बाब्वे • पाकिस्तान वि श्रीलंका\nऑस्ट्रेलिया वि इंग्लंड • पाकिस्तान वि श्रीलंका • न्यू झीलँड वि श्रीलंका • बांगलादेश वि झिम्बाब्वे\nऑस्ट्रेलिया वि इंग्लंड • न्यू झीलँड वि श्रीलंका • श्रीलंका त्रिकोणी मालिका\nऑस्ट्रेलिया वि भारत • झिम्बाब्वे वि बांगलादेश\nझिम्बाब्वे वि बांगलादेश • इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका • श्रीलंका वि भारत • न्यू झीलँड वि पाकिस्तान\nइंग्लंड वि दक्षिण आफ्रिका • श्रीलंका वि भारत • वेस्ट ईंडीझ वि ऑस्ट्रिलिया • न्यू झीलँड वि पाकिस्तान\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१०\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१३ रोजी १८:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/07/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D.html", "date_download": "2021-07-26T20:35:45Z", "digest": "sha1:QIUWOMXP7C7MOFO6R55KP4GGFQREIJAW", "length": 30430, "nlines": 246, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नगर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nनगर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा\nby Team आम्ही कास्तकार\nनगर : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत असला तरी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचा पश्चिम भाग वगळता जिल्हाभरात पावसाची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाला असल्याने भंडारदरा, निळवंडे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. मुळातही पाणी येण्याची आशा वाढली आहे.\nनगर जिल्ह्यात खरिपाच्या सरासरीएवढी पेरणी होत आली ��सली तरी गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र कमीच आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातही यंदा अजून जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. पाऊस नसल्याने भात लावणीलाही फारसा वेग येत नव्हता. मुंबई, कोकणात व घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने अकोल्याच्या पश्चिम भागातील घाटघर, रतनवाडी, पांजरे, वाकी, भंडारदरा परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.\nदोन दिवसांपासून या परिसरात पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरणात ०.२५ टीएमसी पाणी आले आहे. भंडारदरा धरणातून ८३७ क्युसेकने प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुळा नदीही कोतूळजवळ ३ हजार २१२ क्युसेकने पाणी वाहत आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत घाटघरला ७४, रतनवाडीला ८२, पांजरे येथे ४६, वाकी येथे ३५, भंडारदरा येथे ४१ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस नसल्याने अन्य प्रकल्पात पाण्याची आवक नाही.\nकोयना धरण ५० टक्के भरले\nसातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात पाणी आवक वाढली आहे. धरणात पाण्याची आवक २८ हजार ६५६ क्युसेकने होत आहे. धरणातील पाणीसाठा ५४.०५ टीएमसी झाला आहे.\nजिल्ह्यात बहुतांशी भागात पाऊस सुरू झाला आहे.\nअधूनमधून हलका ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी (ता. २०) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायमच होती. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगरला ८९, नवजात १५२, तर महाबळेश्वर येथे ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची जलपातळी २१११.१० फूट असून, धरणात ५४.०५ टीएमसी एकूण तर ४८.९३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.\nइतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरू झाला आहे. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर धरणात सर्वाधिक पाणीसाठा होत असतो. यंदा मात्र जून व जुलै महिन्याचे तीन आठवडे पावसाशिवाय गेले आहे.\nयामुळे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर धरणाचे भवितव्य ठरणार आहे. जिल्ह्यात पिकांची वाढ होण्यासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. मंगळवारपासून कमी प्रमाणात का होईना सुरू झालेला पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार ��हे. मात्र पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत.\nपुरंदरमधील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत\nपरिंचे, जि. पुणेे : काळदरी (ता.पुरंदर) खोऱ्यात पाण्याची उपलब्धता झाली अशा तुरळक ठिकाणी भात लागणीला सुरुवात झाली आहे. पुरंदर किल्ला परिसर पावसाचे आगार समजले जात असले तरी बहुतांशी भागातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असून पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे भात रोपांवर परिणाम झाला असून, रोपांच्या संख्येत घट झाली असल्याचे बहिरवाडी येथील शेतकरी राजेंद्र भगत यांनी सांगितले.\nपुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी बहिरवाडी,कोंडकेवाडी, बांदलवाडी परिसरातील काही भात खाचरात पाणी आले आहे तेथील शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरवात केली आहे.काळदरी, धनकवडी, दवणेवाडी,मांढर परिसरातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असून भात लागवडी खोळंबल्या आहेत. या परिसरात इंद्रायणी भाता बरोबर संकरीत वाणांची लागवड केली जाते संकरी वाणांचा उत्पादन कालावधी कमी असतो पाऊस लांबल्याने भात रोपे लावणी बाहेर चालली आहेत. तरवे टाकल्यावर पावसाने दडी मारल्यामुळे भात रोपांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे अंकुश परखंडे यांनी सांगितले.\nपाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे भात रोपांची उंची खुंटली आहे याचा परिणाम उत्पादन होणार आहे.भात लागवड करताना रोपांची उंची कमी असल्याने पाण्यात रोप दिसत नसल्याचे महिला शेतकरी सुनिता भगत यांनी सांगितले यावेळी पुजा चिव्हे, संगिता चिव्हे, रुपाली पांगसे मंगल कोकरे आदी भात लागवड करणाऱ्या महिला शेतकरी उपस्थित होत्या.काळदरी खोऱ्यात भुईमूग, नाचणी, बाजरी आदी खरीपातील पिके जोमा पिकांच्या खुरपणीची कामे पूर्ण झाली आहेत.\nनगर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा\nनगर : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत असला तरी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचा पश्चिम भाग वगळता जिल्हाभरात पावसाची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाला असल्याने भंडारदरा, निळवंडे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. मुळातही पाणी येण्याची आशा वाढली आहे.\nनगर जिल्ह्यात खरिपाच्या सरासरीएवढी पेरणी होत आली असली तरी गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र कमीच आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातही यंदा अजून जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. पाऊस नसल्याने भात लावणीलाही फारसा वेग येत नव्हता. मुंबई, कोकणात व घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने अकोल्याच्या पश्चिम भागातील घाटघर, रतनवाडी, पांजरे, वाकी, भंडारदरा परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.\nदोन दिवसांपासून या परिसरात पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरणात ०.२५ टीएमसी पाणी आले आहे. भंडारदरा धरणातून ८३७ क्युसेकने प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुळा नदीही कोतूळजवळ ३ हजार २१२ क्युसेकने पाणी वाहत आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत घाटघरला ७४, रतनवाडीला ८२, पांजरे येथे ४६, वाकी येथे ३५, भंडारदरा येथे ४१ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस नसल्याने अन्य प्रकल्पात पाण्याची आवक नाही.\nकोयना धरण ५० टक्के भरले\nसातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात पाणी आवक वाढली आहे. धरणात पाण्याची आवक २८ हजार ६५६ क्युसेकने होत आहे. धरणातील पाणीसाठा ५४.०५ टीएमसी झाला आहे.\nजिल्ह्यात बहुतांशी भागात पाऊस सुरू झाला आहे.\nअधूनमधून हलका ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी (ता. २०) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायमच होती. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगरला ८९, नवजात १५२, तर महाबळेश्वर येथे ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची जलपातळी २१११.१० फूट असून, धरणात ५४.०५ टीएमसी एकूण तर ४८.९३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.\nइतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरू झाला आहे. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर धरणात सर्वाधिक पाणीसाठा होत असतो. यंदा मात्र जून व जुलै महिन्याचे तीन आठवडे पावसाशिवाय गेले आहे.\nयामुळे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर धरणाचे भवितव्य ठरणार आहे. जिल्ह्यात पिकांची वाढ होण्यासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. मंगळवारपासून कमी प्रमाणात का होईना सुरू झालेला पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. मात्र पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत.\nपुरंदरमधील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत\nपरिंचे, ज��. पुणेे : काळदरी (ता.पुरंदर) खोऱ्यात पाण्याची उपलब्धता झाली अशा तुरळक ठिकाणी भात लागणीला सुरुवात झाली आहे. पुरंदर किल्ला परिसर पावसाचे आगार समजले जात असले तरी बहुतांशी भागातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असून पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे भात रोपांवर परिणाम झाला असून, रोपांच्या संख्येत घट झाली असल्याचे बहिरवाडी येथील शेतकरी राजेंद्र भगत यांनी सांगितले.\nपुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी बहिरवाडी,कोंडकेवाडी, बांदलवाडी परिसरातील काही भात खाचरात पाणी आले आहे तेथील शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरवात केली आहे.काळदरी, धनकवडी, दवणेवाडी,मांढर परिसरातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असून भात लागवडी खोळंबल्या आहेत. या परिसरात इंद्रायणी भाता बरोबर संकरीत वाणांची लागवड केली जाते संकरी वाणांचा उत्पादन कालावधी कमी असतो पाऊस लांबल्याने भात रोपे लावणी बाहेर चालली आहेत. तरवे टाकल्यावर पावसाने दडी मारल्यामुळे भात रोपांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे अंकुश परखंडे यांनी सांगितले.\nपाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे भात रोपांची उंची खुंटली आहे याचा परिणाम उत्पादन होणार आहे.भात लागवड करताना रोपांची उंची कमी असल्याने पाण्यात रोप दिसत नसल्याचे महिला शेतकरी सुनिता भगत यांनी सांगितले यावेळी पुजा चिव्हे, संगिता चिव्हे, रुपाली पांगसे मंगल कोकरे आदी भात लागवड करणाऱ्या महिला शेतकरी उपस्थित होत्या.काळदरी खोऱ्यात भुईमूग, नाचणी, बाजरी आदी खरीपातील पिके जोमा पिकांच्या खुरपणीची कामे पूर्ण झाली आहेत.\nऊस पाऊस नगर धरण पाणी water वर्षा varsha मुंबई mumbai कोकण konkan कोयना धरण महाबळेश्वर पुरंदर आग भुईमूग groundnut खरीप\nऊस, पाऊस, नगर, धरण, पाणी, Water, वर्षा, Varsha, मुंबई, Mumbai, कोकण, Konkan, कोयना धरण, महाबळेश्वर, पुरंदर, आग, भुईमूग, Groundnut, खरीप\nराज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत असला तरी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचा पश्चिम भाग वगळता जिल्हाभरात पावसाची प्रतीक्षा आहे.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब क���ा. धन्यवाद.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nसिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर कायम\nओबीसींना दिलेला शब्द कायम : देवेंद्र फडणवीस\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_76.html", "date_download": "2021-07-26T20:29:52Z", "digest": "sha1:TEK6WWP5UO2Z5ZIVHEJHZEKNQREARQX3", "length": 13424, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "शनी नगर प्रभागात जेष्ठ नागरिक कट्टा आणि वाचनालयाचे लोकार्पण - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / शनी नगर प्रभागात जेष्ठ नागरिक कट्टा आणि वाचनालयाचे लोकार्पण\nशनी नगर प्रभागात जेष्ठ नागरिक कट्टा आणि वाचनालयाचे लोकार्पण\n■नगरसेवक राजाराम पावशे यांच्या प्रयत्नांना यश आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते झाले उद्घाटन...\nकल्याण, कुणाल म्हात्रे : कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक ९७ शनी नगर येथे नगरसेवक राजाराम पावशे यांच्या प्रयत्नाने जेष्ठ नागरीक कट्टा आणि वाचनालयाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.जेष्ठ नागरीकांना वृत्त पत्र वाचण्यास मिळावे त्याच बरोबर जेष्ठ नागरीक संस्थेला कार्यालय उपलब्ध व्हावे या उद्देशाने काटेमानिवली येथील जुन्या पोस्ट ऑफिस इमारती जवळ बांधण्यात आलेल्या कार्यालय आणि वाचनालयाचे उद्घाटन कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि कल्याण शहर शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले .विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवाण दिनी या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यातआले होते.\nयावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना आमदार भोईर यांनी सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाला शिक्षण आणि वाचनाचा कानमंत्र दिला मानवाला स्वःताची प्रगती करून घ्यायची असेल तर वाचन महत्वाचे आहे. राजाराम पावशे यांनी जेष्ठ नागरीकांसाठी या कार्यालयाच्या आणि वाचनालयाच्या माध्यमातून जेष्ठ नागरीकांबरोबरच परिसरातील नागरीकांना वृत्तपत्र वाचनाची संधी उपलब्ध करून दिली आहे हे फार मोठे समाज कार्य आहे असेही ते म्हणाले.\nमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला अंधत्कारातून उजेडात आणले आहे. त्यांनी अनेक साहित्य निर्माण केले आहे. हे साहित्य केवळ डोक्यावर घेउन नाचण्यात अर्थ नाही तर या साहित्याचे वाचन आणि चिंतन करून ते डोक्यात घेण्याची गरज असल्याचे मत उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते धनंजय बोडारे यांनी व्यक्त केले. तर माजी नगरसेवक शरद पाटील यांनी सांगितले की डॉ बाबासाहेबांनी सांगितले होते की वाचाल तर वाचाल या प्रमाणेच प्रत्येकाने वाचन केले तर आपल्या प्रगतीच्या दिशा नक्कीच उंचावतील.\nजुन्या काटेमानिवली पोष्टाच्या जवळ निर्माण करण्यात आलेल्या काटेमानिवली जेष्ठ नागरीक संस्था या संस्थेचे कार्यालय आणि वाचनालयाच्या या उद्घाटन समयी माजी महापौर रमेश जाधव, नगरसेवक महेश गायकवाड, विशाल पावशे, हर्षवर्धन पालांडे, महादेव रायभोळे, नगरसेविका शितल मंढारी, संगिता गायकवाड यांच्यासह कल्याण पूर्वेतील अनेक शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.\nशनी नगर प्रभागात जेष्ठ नागरिक कट्टा आणि वाचनालयाचे लोकार्पण Reviewed by News1 Marathi on December 06, 2020 Rating: 5\nठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई\n■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/11701", "date_download": "2021-07-26T20:28:01Z", "digest": "sha1:XXOFINFFOM7MD573YZEHKYNNMZFTRYCW", "length": 7237, "nlines": 156, "source_domain": "abhivrutta.com", "title": "Kavyabhilasha ….चांदणं पडलं रातीला सपान आलं चांदनी हवी चंदाला एकांत आपुल्या साथीला | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome साहित्य-संस्कृती काव्याभिलाषा Kavyabhilasha ….चांदणं पडलं रातीला सपान आलं चांदनी हवी चंदाला एकांत आपुल्या साथीला\nKavyabhilasha ….चांदणं पडलं रातीला सपान आलं चांदनी हवी चंदाला एकांत आपुल्या साथीला\nचांदणं पडलं रातीला सपान आलं\nचांदनी हवी चंदाला एकांत आपुल्या साथीला\nचांदणं पडलं रातीला सपान आलं\nचल घेऊ मोकळा श्वास\nश्वासात सख्या अडकला प्राण\nचांदणं पडलं रातीला सपान आलं\nसख्या का असा लांब मजसी घे कुशीत\nकर शांत या देहास\nवेच तू यौवन ओंजळीत…\nचांदणं पडलं रातीला सपान आलं…\nसळसळ सळसळ पानाची हुरहुर मनाची\nजरी दूर दूर तू भासतेस अवती भवती\nगंधाळला आसमंत प्रीत पावलांनी\nकोकिळसूर गुंजे हिरव्या आम्रवनी\nझुळूक गार शहारली तनू रोमांचली\nमनमोहोर चुंबते धुंद श्वासांनी\nPrevious articleसरकार कोरोना विषाणूसंबंधी बाबींचे दस्तऐवजीकरण करणार\nNext articleक्रोधाचे प्रेमात रुपांतर\nKAVYABHILASHA … वाजतोय फक्त ढगांचा मृदंग सरीत अभंग\nकाव्याभिलाषा … काय बोलला पाऊस \nकाव्याभिलाषा … सळसळत्या रक्ताचे… दोन जीव चालले होते\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्क�� कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2021-07-26T21:27:29Z", "digest": "sha1:PAIN4LA3EYHHEFPLMUFIT4GLD55K7YS4", "length": 4282, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पर्यावरणतज्ज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► राष्ट्रीयत्वानुसार पर्यावरणतज्ज्ञ‎ (१ क)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१८ रोजी १२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.astrosage.com/2020/vakri-budh-tula-rashi-sankraman-marathi.asp", "date_download": "2021-07-26T21:02:21Z", "digest": "sha1:YF2L5IFI6GQ2UQJXRCWADIUMBTFHNOAY", "length": 60007, "nlines": 473, "source_domain": "www.astrosage.com", "title": "विक्री बुधाचे तुळ राशीमध्ये संक्रमण - Mercury Retrograde In Libra In Marathi (14 Oct 2020)", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nहोम » 2020 » विक्री बुधाचे तुळ राशीमध्ये संक्रमण\nविक्री बुधाचे तुळ राशीमध्ये संक्रमण - 14 ऑक्टोबर, 2020\nव्यापार, बुद्धी, आपली वाणी इत्यादींचे कारक मानले जाणारे बुध देवाचे तुळ राशीमध्ये विक्री होणे ज्योतिष शास्त्रात खूप महत्वाच्या घटनेच्या रूपात पाहिले जाते. वैदिक शास्त्रानुसार, बुध मुख्य रूपात बुद्धी, वाणी, चेतना, व्यापार, सांख्यिकी आणि त्वचा इत्यादींचे कारक असते आणि आता हाच लाभ दाता ग्रह बुध, आपली विक्री गती करून 14 ऑक्टोबर 2020, बुधवारी तुळ राशीमध्ये प्रातः काळी 6.00 वाजता आपले संक्रमण करेल. आणि मार्गी झाल्यानंतर तो पुन्हा 03 नोव्हेंबर 2020, मंगळवारी रात्री 10 वाजून, 46 मिनिटांनी वृश्चिक राशीमध्ये पुन्हा प्रवेश करतील.\nजीवनात कुठल्या ही समस्येचे समाधान मिळवण्यासाठी प्रश्न विचारा\nविक्री बुधाच्या या संक्रमणाचा प्रभाव बऱ्याच राशीतील जातकांच्या जीवनात खूप चिंता घेऊन येणारा आहे कारण, या प्रकारे होणाऱ्या या विक्री अवस्थेत होणाऱ्या संक्रमणाचा प्रभाव सर्व 12 राशींवर कुठल्या न कुठल्या रूपात पाहायला मिळेल.\nचला तर मग जाणून घेऊया की, विक्री बुध चा प्रभाव तुमच्या राशीवर कश्या प्रकारे टाकेल प्रभाव:-\nहे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. जाणून घ्या आपली चंद्र राशि\nतुमच्या राशीसाठी बुध तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी विक्री अवस्थेत बुध तुमच्या सप्तम भावात संक्रमण करेल. ज्योतिषमध्ये कुंडलीच्या सातव्या भावाने व्यक्तीच्या वैवाहिक जीवन, जीवनसाथी आणि जीवनाच्या अन्य क्षेत्रात होणाऱ्या भागीदारांबद्दल विचार केला जातो कारण, सप्तम भावाचा सरळ संबंध वैवाहिक जीवनाने आहे. निश्चित रूपात बुधाच्या या विक्री संक्रमणाचा प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनात खूप चढ-उतार घेऊन येत आहे.\nप्रेमी जातकांच्या जीवनात कुणी जुना खास मित्र, या विक्री संक्रमणाच्या वेळी परत येऊ शकतो यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरी येण्याची शक्यता राहील तथापि, या वेळी तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता असेल की, आपल्या प्रियतम सोबत प्रत्येक वाद सोडवला पाहिजे असे करण्याने तुमचे नाते मजबूत आणि यशस्वी होईल. जर तुम्ही विवाहित नाही आणि विवाहाचा विचार करत असाल तर विवाहाची तारीख बुधाला मार्गी होण्यापर्यंत टाळा अथवा समस्या येऊ शकतात. तसेच कार्यस्थळी प्रत्येक प्रकारच्या वादापासून लांब राहा हेच तुमच्यासाठी चांगले असेल. यात्रेवर जाण्याची संधी मिळेल परंतु, सध्या यात्रा करणे टाळा अन्यथा तुम्हाला हानी होऊ शकते.\nउपाय- नियमित “विष्णु सहस्रनाम” जप करणे तुमच्यासाठी चांगले राहील.\nमेष साप्ताहिक राशि भविष्य\nतुमच्या राशीसाठी बुध दुसरे आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या वेळी आपल्या विक्री अवस्थेत ते तुमच्या षष्ठम भावात प्रवेश करेल. सहाव्या भावाद्वारे जीवनात संघर्षाच्या बाबतीत माहिती होते. ज्योतिष मध्ये या भावाला शत्रू भाव म्हटले जाते. या भावाने विरोधी, रोग, जॉब, स्पर्धा, रोग प्रत���कारक क्षमतेला पाहिले जाते. बुधाचे हे विक्री संक्रमण तुमच्यासाठी चांगले संकेत देत नाही.\nकार्य क्षेत्रात तुम्हाला मीटिंग, कार्य, योजना इत्यादीची ची नियमित रूपात व्यवस्थित करण्याची आवश्यकता असेल तेव्हाच तुम्ही यशस्वीरीत्या कुठले ही कार्य वेळेवर पूर्ण करू शकतात. जर तुमचा कार्य स्थळी तुमच्या सहकर्मीसोबत काही वाद चालू असेल तर, ही वेळ ही सर्व विवादांना संपवून नात्याला मजबूत बनवण्यासाठी खूप उत्तम दिसत आहे यासाठी तुम्हाला त्यांच्याशी बोलून मार्ग काढण्याची आवश्यकता असेल.\nकारण बुध देव विचारांचे कारण असतात अश्यात आपले विचार आणि सल्ला कुणासमोर व्यक्त करतांना विशेष सावधान राहा अन्यथा, तुमच्या गोष्टींचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आर्थिक दृष्ट्या ही वेळ थोडी प्रतिकूल राहणारी आहे म्हणून, कुठल्या ही प्रकारची देवाण घेवाण कर्त्यावेळी सावधान राहणे उत्तम राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या पूर्ण मेहनतीचा या वेळी चांगले फळ मिळू शकते परंतु, त्यासाठी तुम्हाला सतत मेहनत करण्याची आवश्यकता असेल.\nउपाय- शुभ फळांच्या प्राप्ती हेतू, नियमित तुळशीच्या झाडाला पाणी घाला.\nवृषभ साप्ताहिक राशि भविष्य\nबुध ग्रह तुमच्या राशीचा स्वामी असण्यासोबतच तुमच्या चतुर्थ भावाचा स्वामी आहे आणि आपल्या या संक्रमणाच्या वेळी विक्री गतीने तुमच्या पंचम भावात प्रवेश करेल. कुंडलीमध्ये या भावाला संतान भावाच्या नावाने ही जाणले जाते. या भावाने रोमान्स, संतान, रचनात्मकता, बौद्धिक, क्षमता, शिक्षण इत्यादी नवीन संधींना पाहिले जाते. विक्री बुधाच्या या संक्रमणाच्या वेळी आपले विचार आणि सल्ल्यांना घेऊन तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता पाहिली जाईल. यामुळे तुम्हाला थोडे असहज वाटू शकते याच्या परिणामस्वरूप, कुठल्या ही कार्याला पूर्ण करण्यात तुम्हाला सामान्य पेक्षा अधिक वेळ लागेल.\nकौटुंबिक जीवनात तुमच्या आईला तुमच्यामुळे काही लाभ मिळू शकतो. दांपत्य जीवनात विक्री बुधाचे संक्रमण या काळात तुम्हाला आपल्या संतान सोबत वेळ घालवण्याची ही संधी मिळेल. या काळात तुमच्यात आत्मविश्वास आणि रचनात्मक क्षमतेत वाढ पाहिली जाईल.\nज्योतिष मध्ये कुंडलीच्या पंचम भावापासून, रोमान्स आणि प्रेमाची माहिती होते म्हणून, वक्री बुधा��्या या संक्रमणाच्या वेळी तुम्ही आपल्या प्रियतम सोबत आपल्या भावना व्यक्त करण्यात अयशस्वी असाल यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो तसेच, जर तुम्ही आत्तापर्यंत सिंगल आहे तर, या वेळी तुम्ही कुठल्या ही नवीन नात्यात येणे तुमच्यासाठी हानिकारक असेल. विवाहित जातकांची गोष्ट केली असता त्यांच्या जीवनात या वेळी पूर्वीसारखे प्रेम परत येऊ शकते यामुळे तुमचा वर्तमान सर्वात अधिक प्रभावित होईल.\nउपाय- सोन्याच्या मुद्रेमध्ये आपल्या उजव्या हाताच्या करंगळीमध्ये पन्ना घाला यामुळे तुम्हाला शुभ फळ मिळतील.\nमिथुन साप्ताहिक राशि भविष्य\nआपले सटीक राशि भविष्य नियमित आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा - अ‍ॅस्ट्रोसेज कुंडली अ‍ॅप\nया राशीतील लोकांसाठी बुध तुमच्या कुंडलीच्या बाराव्या तसेच तिसऱ्या भावाचा स्वामी आहे. आपल्या या संक्रमणाच्या वेळी ते तुमच्या चतुर्थ भावात संचरण करेल. कुंडलीच्या चौथ्या भावाला सुख भाव म्हटले जाते. या भावाने माता, जीवनात मिळणारे सर्व प्रकारचे सुख, चल-अचल संपत्ती, लोकप्रियता आणि भावनांना पाहिले जाते.\nवक्री बुधाच्या संक्रमणाच्या वेळी तुम्ही आपली सर्व मेहनत घरातील सजावटीवर लावतांना दिसाल. या काळात तुम्ही घरातील असलेल्या जुन्या वस्तुंना ही बदलू शकतात परंतु, या सोबतच तुम्ही आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे ही गरजेचे आहे अन्यथा गरजेपेक्षा अधिक खर्च केल्यास आर्थिक तंगी येऊ शकते.\nकुंडलीच्या चतुर्थ भावाने माताचे ज्ञात होते म्हणून, तुमच्या आईला काही जुना आजार असेल तर, या संक्रमण काळात तो पुन्हा त्रास देऊ शकतो म्हणून, वेळोवेळी त्यांच्या सोबत बोला आणि त्यांची मदत करत राहा. कार्य क्षेत्रात तुम्हाला काही काम पूर्ण करण्यात काही समस्या येऊ शकते. यात्रा करण्याची संधी मिळू शकते आणि खासकरून, तुम्हाला परदेशी यात्रेपासून अधिक लाभ होण्याची शक्यता राहील.\nतुमच्या आरोग्याची गोष्ट केली असता तुम्हाला श्वास किंवा त्वचा संबंधित समस्या होऊ शकते म्हणून, सुरवातीपासून सावध राहा आणि आपल्या खाण्या-पिण्याची पूर्णपणे काळजी घ्या.\nउपाय- स्वास्थ्य जीवनात उत्तम परिणामांसाठी चांदीच्या ग्लासने पाणी प्या.\nतुमच्या कुंडलीचे शुभ योग जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा अ‍ॅस्ट्रोसेज बृहत् कुंडली\nकर्क साप्ताहिक राशि भविष्य\nसि���ह राशीतील लोकांसाठी बुध ग्रह दुसऱ्या किंवा अकराव्या भावाचा स्वामी आहे तसेच, आपल्या वक्री संक्रमणाच्या वेळी तुमच्या तृतीय भावात प्रवेश करेल. कुंडलीमध्ये तिसऱ्या घराला सहज भाव म्हटले जाते. या भावाने व्यक्तीचे साहस, इच्छा शक्ती, लहान भाऊ बहीण, जिज्ञासा, ऊर्जा आणि उत्साहाला पाहिले जाते.\nअश्यात वक्री बुधाचे हे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल परिणाम घेऊन येईल. तुम्ही या काळात आपल्या भाऊ- बहिणींसोबत वेळ घालवाल सोबतच, त्याच्या सोबत गप्पा गोष्टी कराल. यामुळे तुमच्यातील आणि त्यांच्यातील दुरावा कमी होईल. तुम्हाला लहान दूरच्या यात्रेवर जाण्याची संधी मिळेल. ही यात्रा तुमच्या साठी लाभदायक राहील कारण, यामुळे तुम्हाला आनंद आणि प्रसन्नता मिळेल. तथापि तुम्ही यात्रेवर जातांना आपल्या वाहनांची कागद पत्रे आणि ते ठिकाण सर्व व्यवस्थित पाहून घ्या अन्यथा उगाचच समस्यांचा सामना करावा लागू शकतो.\nबुधाची ही स्थिती कार्य क्षेत्रात तुम्हाला अधिक मेहनत करण्याचे कार्य करेल तेव्हा तुम्हाला आपल्या इच्छे अनुसार उत्तम फळांची प्राप्ती होईल म्हणून, कुठल्या ही सहकर्मी सोबत बोलतांना किंवा इ-मेल वर संपर्क करतांना आपल्या शब्दांचा योग्य वापर करा अन्यथा, तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागेल. बुध ऊर्जेचा कारक ग्रह ही असतो म्हणून, या संक्रमण दरम्यान आपल्याला आपल्या सर्व विद्युत वस्तू आणि उपकरणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा ते बिघडल्यामुळे किंवा तोटा झाल्यामुळे त्यांच्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो.\nस्वत: चे मनोरंजन करण्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. म्हणून वेग-वेगळे छंद आणि इतर मनोरंजक क्रियाकलापांचा आनंद घ्या. असे केल्याने आपल्याला आपली सर्जनशीलता वाढविण्यास आणि तणावातून मुक्त होण्यास मदत होईल जेणेकरून आपण आपली कार्ये योग्य रीतीने पूर्ण करण्यास सक्षम व्हाल.\nउपाय- गणपतीला दूर्वा अर्पण करणे आपल्यासाठी शुभ असेल.\nसिंह साप्ताहिक राशि भविष्य\nबुध ग्रह आपल्याच राशीचा स्वामी आहे आणि सोबतच आपल्या दहाव्या घराचा आधिपत्य ठेवणारा ग्रहआहे. या संक्रमण दरम्यान तो आपल्या दुसर्‍या घरात प्रवेश करेल. ज्योतिषमध्ये दुसर्‍या भावामध्ये कुटुंब, त्याचा वाणी, प्राथमिक शिक्षण आणि पैसा इत्यादी मानल्या जातात. वक्री बुधच्या या संक्रमण दरम्यान आपणास मिश्रित फळ मिळेल.\nविशेषतः कन्या राशीतील लोक या काळात आपण आर्थिक क्षेत्रात आपली संपत्ती बचत करू शकता. ज्याद्वारे आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू शकाल. परंतु यासाठी आपल्याला योग्य रणनीतीनुसार आपले पैसे खर्च करावे लागतील. व्यावसायिक जातक नवीन गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय उघडण्याच्या विचारात असाल तर वेळ त्याच्यासाठी चांगला आहे. आपण त्यातून धन लाभ घेण्यात यशस्वी व्हाल .\nसंक्रमणादरम्यान आपल्याला बरीच अतिरिक्त खर्च करावा लागला असला तरी या खर्चाचा तुमच्या आर्थिक स्थितीवर अजिबात परिणाम होणार नाही. कौटुंबिक जीवनात काही समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे आपल्याला घराच्या खराब वातावरणामुळे काही मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासाठी, आपल्याला कुटुंबासमवेत बसून योग्य संवाद साधण्याची आवश्यकता असेल.\nआरोग्याच्या बाबतीत हा वेळ थोडा त्रासदायी असेल. आपल्याला आपल्या खराब खान-पान आणि अनियमित खाण्याच्या सवयी सुधारण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यासाठी, शक्य तितक्या आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा आणि वेळोवेळी इतर महत्त्वपूर्ण पोषण आहार घेत रहा.\nउपाय- गौ माताला नियमित हिरवा चारा द्या.\nकन्या साप्ताहिक राशि भविष्य\nतुळ राशीच्या लोकांसाठी बुध बाराव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे आणि यावेळी बुधचे संक्रमण आपल्या पहिल्या घरात असेल. त्याला लग्न भाव असेही म्हणतात. पहिल्या घराचे वर्णन आपल्या व्यक्तित्त्वाचे आरसा म्हणून केले गेले आहे. याद्वारे आपले शरीर, समाजातील आपली ओळख आणि रोग प्रतिकारशक्ती देखील ओळखली जाऊ शकते. आपल्या लग्नमध्ये वक्री बुध चे संक्रमण आपल्यासाठी खूप शुभ सिद्ध होईल.\nयावेळी आपल्याला भाग्याचा पूर्ण साथ मिळेल, जेणेकरून आपण आपल्या कार्याची प्रत्येक तपशील समजून घेतल्यानंतरच ते कार्य कराल. कार्यक्षेत्रात देखील तुम्हाला बरेच यश मिळेल. बुधची हि स्थिती आपल्याला सुपर-पर्फेक्शनिस्ट बनवेल, ज्यामुळे प्रत्येक कामांची पुन्हा पुन्हा तपासणी करण्यात आपला बहुतेक वेळ वाया जाऊ शकतो. परिणामी, आपण वेळेत कार्य पूर्ण करण्यात अयशस्वी व्हाल. जे आपल्याला अस्वस्थता आणि मानसिक तणाव देईल.\nबुध देव वेळी आपल्याला अधिक नाजूक आणि भावनिक बनवेल. ज्याचा आपल्या वैयक्तिक आणि आपल्या व्यावसायिक जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. तथापि, नवव्या घरामुळे, आपल्याला कोणी मोठ्या विशेषत: वडील किंवा वडिलांसारख्या व्यक्तीकडून सल्ला प्राप्त होईल जो तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करेल.\nपहिल्या घरापासून, आपले व्यक्तित्त्व देखील विचारात घेतले जाते, म्हणून बुधच्या प्रभावाने आपण यावेळी आपल्या व्यक्तित्त्वाबद्दल थोडे अधिक सावध दिसू शकाल. आपण स्वत: वर जास्त खर्च कराल. तुम्हाला यात्रेवर जाण्याची संधी मिळेल आणि परदेशी प्रवासामधून तुम्हाला लाभ मिळू शकतो .\nउपाय- लहान मुलींना मिठाई वाता आणि त्यांचा आशीर्वाद घ्या.\nअ‍ॅस्ट्रोसेज ई-पत्रिका हिंदी मध्ये मुफ्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा - अ‍ॅस्ट्रोसेज ई-पत्रिका\nतुळ साप्ताहिक राशि भविष्य\nबुध ग्रहाचे संक्रमण आपल्या राशीच्या द्वादश भावात असेल. बुध आपल्यासाठी आठव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. ज्योतिषात द्वादश भावला व्यय भाव म्हटले जाते. या भावामध्ये खर्च, तोटा, मोक्ष, विदेश यात्रा इत्यादीचा विचार केला जातो. अशा परिस्थितीत या संक्रमण दरम्यान बुध आपल्यास प्रतिकूल परिणाम देईल.\nया वेळी, आपल्याला आरोग्याशी संबंधित काही समस्या किंवा अभूतपूर्व प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागू शकते. यामुळे आपल्याला बरेच पैसे खर्च करावे लागतील. आपल्याला बर्‍याच यात्रा करण्याच्या संधी देखील मिळेल. तथापि आत्ताच या यात्रा टाळणे आपल्यासाठी चांगले होईल, अन्यथा आपणास नुकसान होण्याची शक्यता आहे, यामुळे आपला मानसिक ताण देखील वाढेल.\nकार्यक्षेत्राच्या बाबतीत, हा काळ आपल्यासाठी अनुकूल दिसत नाही, कारण या काळात आपल्या शत्रूंची संख्या वाढेल आणि कामावर असलेले विरोधक आपल्या कामात अडथळा आणताना दिसतील. म्हणूनच, यावेळी आपण त्यांच्याशी विशेषत: सावधान राहण्याची आवश्यकता आहे. यावेळी, शक्य तितक्या स्वत: ला कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वादापासून किंवा भांडणापासून दूर ठेवा, अन्यथा आपली प्रतिमा खराब होऊ शकते. तसेच जे कायदाविरोधी आहे असे सर्व कार्य करण्यास टाळा, अन्यथा आपण स्वत: काही मोठ्या संकटात सापडला.\nया काळात तुम्ही धार्मिक आणि अध्यात्मवादाकडेही अधिक झुकताण दिसाल. अशा परिस्थितीत आपल्याला यावेळी योगा आणि व्यायामाची नियमित आवश्यकता असेल, कारण असे केल्याने आपण केवळ स्वतःच्या आतून नकारात्मक विचार आणि भावना दूर करू शकणार नाही तर आपल्याला आनंद देखील होईल. तसेच दररोज किमान 7 ते 8 तास झोप घ्या. यामुळे आपण स्वत: ला तणावमुक्त ठेवण्यात यशस्वी व्हाल.\nउपाय- श्रीकृष्ण आणि देवी राधा यांची सोबत उपासना करा.\nवृश्चिक साप्ताहिक राशि भविष्य\nआपल्या राशीतून अकराव्या घरात संक्रमण करणारा वक्री बुध आपल्या राशीसाठी सातवा आणि दहावा भावाचा स्वामी ग्रह आहे . कुंडलीतील अकराव्या घराला उत्पन्नाचा भाव म्हणतात. या घरातून उत्पन्न, आयुष्यातील सर्व प्रकारचे यश, मित्र, मोठे भाऊ व बहीण इत्यादी गोष्टी पाहिल्या जातात. म्हणूनच, बुधचे हे वक्री संक्रमण आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.\nया काळादरम्यान, आपल्याला आपली कमकुवत आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी बरीच संधी मिळतील, ज्यामुळे आपल्याला संपत्तीचा लाभ होण्याबरोबरच सामाजिक लाभ देखील मिळतील. कार्यक्षेत्रात आपल्या कठोर परिश्रमामुळे आपल्याला आपल्या वरिष्ठांकडून पदोन्नती मिळू शकेल. जर आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आपल्याला त्या दरम्यान बर्‍याच चांगल्या संधीही मिळतील. त्याच वेळी, भागीदारीमध्ये व्यावसायिक लोकांच्या व्यवसायात या संक्रमणादरम्यान महत्त्वपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे.\nहे संक्रमण आपल्याला आपले काही जुने आणि जवळचे मित्र भेटू शकता. आपण त्यांना भेटून आपल्यालाआनंद आणि प्रसन्नतेचा अनुभव होईल. तसेच, त्यांच्या मदतीने आपल्याला नवीन व्यवसाय किंवा नवीन गुंतवणूक करण्याची संधी देखील मिळेल.\nउपाय- उत्तम फळ मिळविण्यासाठी किन्नरांना भोजन द्या, तसेच त्यांना दान-दक्षिणा द्या.\nधनु साप्ताहिक राशि भविष्य\nबुध ग्रहाचे संक्रमण आपल्या राशीच्या दहाव्या घरात असेल आणि आपल्या राशीतून तो सहावा आणि नववा भाववरती अधिकार ठेवतो. ज्योतिषशास्त्रात दहावे घर करियर किंवा प्रोफेशनल , वडिलांचा दर्जा, रुतबा, राजकारण आणि जीवन लक्ष्य यांचे वर्णन करते. त्याला कर्म भाव असेही म्हणतात. मकर राशीच्या जातकांसाठी बुधचे हे संक्रमण विशेष भाग्यवान ठरणार आहे.\nही ती वेळ असेल जेव्हा आपल्या पूर्वीच्या कठोर परिश्रमाचा आपल्याला फळ मिळेल आणि त्याच वेळी या कालावधीत आपण आपली सर्व कार्ये यशस्वीरित्या पूर्ण करण्यास सक्षम असाल. यावेळी, प्रतिस्पर्धाच्या शक्तिमध्ये अचानक वाढ होईल, ज्यामध्ये आपण आपल्या मार्गामध्ये येणार्‍���ा प्रत्येक अडथळ्यावर विजय मिळवाल. कार्यक्षेत्रात आपल्याला आपल्या सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल, जो आपल्या कार्य करण्याच्या क्षमतेत वाढ दर्शवेल.\nबुधच्या या वक्री संक्रमणादरम्यान, आपण कार्यक्षेत्रात नवीन तंत्रज्ञान शिकताना आणि आपल्या कार्यांमध्ये त्याचा वापर करताना दिसाल. विशेषत: या नवीन तंत्रज्ञानाच्या बळावर व्यावसायिकांना चांगला लाभ मिळविण्याच्या संधी मिळू शकतात. जर तुमच्या वडिलांशी जर तुमचे वाईट संबंध असतील तर बुध या संक्रमणकाळात वडिलांशी तुमचे संबंध सुधारतील आणि तुम्ही त्यांचा सल्ला घेतानाही दिसाल. त्यांच्या सल्ल्यामुळे आपल्याला बराच काळ फायदा मिळेल.\nस्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवनात उंची गाठण्याच्या संधी मिळेल आणि ते यशाची पायरी चढू शकतील. कौटुंबिक जीवनात, घर आणि कुटुंबाचे वातावरण आनंदी राहील, जेणेकरून आपण तणावमुक्त आणि निसर्गाचे सौंदर्य पाहताना दिसून येतील. या वेळी आपण स्वत:ला आतून ताजेतवाने महसूस कराल.\nउपाय- बुध देवताला प्रबळ बनवण्यासाठी घरामध्ये दररोज कापूर जाळा.\nमकर साप्ताहिक राशि भविष्य\nबुध ग्रहाचे संक्रमण वक्री अवस्थेमध्ये आपल्या नवम भावात असेल आणि हे आपल्या राशीसाठी पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रात नवव्या घराला भाग्य भाव देखील म्हणतात. या भावामध्ये व्यक्तीचे भाग्य, गुरु, धर्म, प्रवास, तीर्थस्थल, तत्त्वे मानली जातात. आपल्याला या संक्रमणातून अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील.\nकार्यक्षेत्रात, आपल्या विचारांचे आणि सूचनांचेआपल्या वरिष्ठांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जाईल, ज्यामुळे आपल्याला प्रगती आणि उन्नतिसाठी अनेक सुंदर संधी देखील मिळतील. यावेळी, आपल्याला आर्थिक लाभ आणि कोणतीही भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. या संक्रमणानंतर, आपले मन गूढ विषय जसे की: ज्योतिष विज्ञान, गुप्त विषय इत्यादींच्या अभ्यासात अधिक व्यस्त असेल.\nबुधचे हे संक्रमण आपल्याला धार्मिक स्थळे आणि तीर्थक्षेत्रांमध्ये जाण्याची संधी देखील प्रदान करेल, ज्यामुळे आपल्याला आंतरिक शांती मिळेल. प्रेम जीवनाविषयी बोलताना, वक्री बुधची ही स्थिती आपल्याला आपल्या प्रियकरासमोर आपल्या भावना आणि आपले प्रेम व्यक्त करण्यास प्रोत्साहित करेल. या वेळी, आपण त्यांच्याबरोबर सुंदर वेळ घालवताना देखील पहाल. तसेच, आपण प्रियकराच्या आवडत्या ठिकाणी देखील जाऊ शकता, जिथे आपण त्यांची काळजी घेऊन त्यांचे हृदय जिंकू शकाल. हे आपल्या दोघांमधील संबंध दृढ करेल. त्याच वेळी, प्रेमाची भरमार देखील दिसून येईल.\nविद्यार्थ्यांविषयी बोलताना, ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची इच्छा आहे त्यांना या संक्रमण दरम्यान चांगले परिणाम प्राप्त होतील, कारण बुधचे हे संक्रमण त्यांच्यासाठी खूप चांगले फळ देत आहे.\nउपाय- बुधचा शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची सामग्री द्या.\nकुंभ साप्ताहिक राशि भविष्य\nआपल्या राशीसाठी बुध चौथ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे आणि या वक्री संक्रमण अवस्थेत तो आपल्या आठव्या घरात प्रवेश करेल. कुंडलीच्या आठव्या घराला आयुर्भाव म्हणतात. या अर्थाने आयुष्यातील चढ-उतार, अचानक घडणाऱ्या घटना, वय, रहस्य, संशोधन इत्यादी गोष्टी पाहिल्या जातात. अशा परिस्थितीत, मीन राशीच्या लोकांना वक्री बुधच्या संक्रमण दरम्यान सामान्यपेक्षा कमी चांगले फळ मिळतील.\nयावेळी, बुध आपल्या आईच्या आरोग्याशी संबंधित समस्या देईल, जो आपला मानसिक ताणतणाव वाढविण्याचे सर्वात मोठे कारण असेल. आपल्या विवाहित जीवनातही, हे संक्रमण बरेच चढउतार आणत आहे. तथापि, हे चढ-उतार काही काळ राहील आणि त्यानंतर परिस्थिती हळूहळू सामान्य होईल.\nयावेळी, आपल्या सहकाऱ्याशी विवाद संभव आहे. यावेळी, आपण आपल्या जोडीदारास खूप गंभीरपणे घ्याल आणि जर काही चुकले असेल किंवा व्यवसायात तोटा झाला असेल तर सर्व दोष त्याच्यावर दिसेल. तथापि, आपल्या सहकारी प्रति आपले गांभीर्य आपल्याला बर्‍याच नुकसानापासून देखील वाचवेल.\nयावेळी, बुध आपल्याला आपल्या कोणत्याही वडिलोपार्जित मालमत्तेतून महत्त्वपूर्ण लाभ देखील देऊ शकतो. जर आपण यात्रेवर जाण्याचा विचार करत असाल तर आता तोप्लान पुढे ढकलून द्या अन्यथा आपल्याला आरोग्याचे नुकसान आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या वेळी कोणत्याही प्रकारचा व्यवहार टाळणे आपल्यासाठी चांगले राहील.\nजर आपण अद्याप आपला कर भरला नसेल तर तो वेळेत भरा, अन्यथा सरकारी अडचणींमध्ये अडकाल. आपले आरोग्य जीवन पाहता, विशेष वाहनचालकांना वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागेल. अन्यथा अपघात होऊ शकतो. तसेच, यावेळी, पोट संबंधित विकार देखील आपल्याला त्रास द��ईल. म्हणून दररोज योग आणि व्यायाम करताना आपल्या खान-पानची काळजी घ्या. तरच आपण स्वत: ला निरोगी ठेवण्यास सक्षम व्हाल.\nबुधचे हे संक्रमण केवळ आपल्या चुकांमधून आपल्याला शिकवणार नाही तर भविष्यात आपण या चुका पुन्हा करणार नाही. यावेळी, कोणतीही छुपी रुचि किंवा क्षमता देखील बाहेर येईल, जेणेकरून आपल्यातला हरवलेला आत्मविश्वास देखील परत येईल.\nउपाय- बुधच्या होरा वर बुध देव यांच्या बीज मंत्राचा जप केल्यास तुम्हाला उत्तम फळ मिळेल.\nमीन साप्ताहिक राशि भविष्य\nरत्न, रुद्राक्ष सोबतच सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर\nराशि भविष्य 2020 मराठीत मेष राशि भविष्य 2020 वृषभ राशि भविष्य 2020 मिथुन राशि भविष्य 2020 कर्क राशि भविष्य 2020 राहु संक्रमण 2020\nसिंह राशि भविष्य 2020 कन्या राशि भविष्य 2020 तुळ राशि भविष्य 2020 वृश्चिक राशि भविष्य 2020 धनु राशि भविष्य 2020 केतु संक्रमण 2020\nमकर राशि भविष्य 2020 कुंभ राशि भविष्य 2020 मीन राशि भविष्य 2020 गुरु संक्रमण 2020 शनि संक्रमण 2020 राशिभविष्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/what-shivsena-chief-uddhav-thackeray-was-informed-to-shivsainik-after-meet-with-bjp-president-amit-shah-at-matoshri/", "date_download": "2021-07-26T21:04:10Z", "digest": "sha1:Q2G4KN37UPULLGSZ3CDO5FLOJBKHGXZA", "length": 26060, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "#VIDEO: उद्धव यांचा हाच तो पुरावा ज्यावरून भाजप खोटं बोलत आहे हे सिद्ध होतं | #VIDEO: उद्धव यांचा हाच तो पुरावा ज्यावरून भाजप खोटं बोलत आहे हे सिद्ध होतं | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » Mumbai » #VIDEO: उद्धव यांचा हाच तो पुरावा ज्यावरून भाजप खोटं बोलत आहे ह�� सिद्ध होतं\n#VIDEO: उद्धव यांचा हाच तो पुरावा ज्यावरून भाजप खोटं बोलत आहे हे सिद्ध होतं\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nमुंबई: सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पद आणि सत्तेत समसमान वाटा यावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. मात्र अमित शहा यांनी मातोश्रीवर भेट दिल्यानंतर जी चर्चा झाली होती, त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधत यावर भाष्य करत शिवसैनिकांना खात्री दिली होती. त्याचा पुरावा म्हणजे सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मोठा पुरावा म्हणावा लागेल.\nकाय आहे तो नेमका व्हिडिओ\nतत्पूर्वी, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला चोख प्रतिउत्तर दिलं आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलंच नव्हतं असा दावा करणारे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेनं आज चोख प्रत्युत्तर दिलं. ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं शिवसेनेचे पक्षप्रमुख प्रत्येक सभेत सांगत असताना अमित शहा गप्प का होते. त्यांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही,’ असा सवाल करतानाच, ‘अमित शहा यांनी युतीच्या सत्तावाटपाची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून लपवली,’ असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज केला.\nराऊत यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीआधी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मातोश्रीवर झालेल्या चर्चेबद्दल भाष्य केलं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे वक्तव्य नैतिकतेला धरुन नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. बंद दाराआड जी चर्चा झाली ती पंतप्रधानांपर्यंत नेली असती तर इतकी वेळ आली नसती. ही बंद खोली सामान्य खोली नव्हती. ज्या खोलीत बाळासाहेबांनी शिवसैनिकांना आशिर्वाद दिला. पंतप्रधान मोदींनी इथे आशिर्वाद घेतला. इथे अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. आमच्यासाठी हे मंदीर आहे. या मंदीरात ही चर्चा झाली. संपूर्ण देशाची श्रद्धा या मंदीराशी जोडली गेली आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन आम्ही कधी खोट बोलणार नाही. आम्ही खोट्याचे राजकारण करणार नाही.\nमागील बातमी पुढील बातमी\n'फडणवीस परत आले', पण मुख्यमंत्री नाही तर 'महाराष्ट्राचे सेवक' बनून\nयुतीला बहुमत मिळाल्यानंतरही भारतीय जनता पक्ष-सेनेत मतभेदांमु���े सरकार स्थापन करता आलं नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होईपर्यंतच्या काळात त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद होते. भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला वेळेत सत्ता स्थापनेसाठी दावा करता आला नाही. त्यासाठी वेळ वाढवून मागितली मात्र, राज्यपालांनी त्यासाठी नकार दिला. अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.\nउद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून संजय राऊत यांच्या आरोग्याची विचारपूस\nलिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवसेनेचे संजय राऊत यांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे भेटीला येण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे संजय राऊत यांची भेट घेऊन गेले आहेत. भाजपाला दूर केल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या राऊत यांनी बहुमतासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या नव्या आघाडीतील संजय राऊत महत्वाचा दुवा असून, रुग्णालयात असतानाही ते सध्या सक्रिय असल्याचे दिसत आहे.\nएनसीपीच्या बैठकीत असताना अजित पवारांना संजय राऊत यांचा एसएमएस\nकेंद्रात सक्रीय असणारी एखादी व्यक्ती महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊ शकते असं सूचक वक्तव्य एनसीपी’चे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. एनसीपी’च्या मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात याआधी असं झालं आहे, जे या सभागृहाचे सदस्य नाहीत किंवा राज्यसभा सदस्य आहेत किंवा समाजातील महत्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत.’ अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे एकीकडे चर्चेला उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बैठकीदरम्यानच अजित पवारांना एक एसएमएस पाठवून या चर्चेला आणखी फोडणी दिली आहे.\nकाँग्रेस सेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता; दोन्ही बाजूंनी अप्रत्यक्ष वक्तव्य\nमहाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. त्यात भाजप हा १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना ५६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. हे द���न्ही पक्ष महायुतीने निवडणुका लढले होते. मात्र, निकालानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षांत संघर्ष सुरू झाला. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम राहिल्याने व भाजपने ही मागणी सपशेल फेटाळून लावल्याने या सत्तासंघर्षाने कळस गाठला.\nराज्यपालांकडून दुजाभाव; भाजपाला ७२ तासांचा तर सेनेला २४ तासांचा अवधी दिला: संजय राऊत\nशिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपतींकडून आम्हाला सत्ता स्थापन करण्यास कमी कालावधी मिळाल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी भारतीय जनता पक्षाला ७२ तासांचा अवधी दिला होता. पण, शिवसेनेला केवळ २४ तासात सरकार स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. वास्तविक राज्यातील परिस्थिती पाहता, आम्हाला जास्त वेळ देणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही, असे म्हणत राऊत यांनी दुजाभाव झाल्याकडे लक्ष वेधलं.\n५०-५०च्या चर्चा झाल्या नसल्याचं मुख्यमंत्रीच बोलतात मग बैठक कशाला हवी: शिवसेना\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५०च्या फॉर्म्युल्यावरून शब्द फिरवल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री शब्द फिरवत असतील तर बैठकीत कशावर चर्चा करायची असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना-भारतीय जनता पक्षाची मंत्रिमंडळ स्थापन्याबाबतची होणारी बैठक रद्द केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तणाव निर्माण झाला आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठ���वता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Bogus-corona-like-you-dont-do-tests-Kejriwals-Yogi-Adityanath-tola.html", "date_download": "2021-07-26T18:40:30Z", "digest": "sha1:S75Q5PPTYXMLNS7QRUDVMPIUA373MGDS", "length": 9325, "nlines": 102, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“तुमच्यासारख्या बोगस कोरोना चाचण्या करत नाही” ; केजरीवाल यांचा योगी आदित्यनाथ यांना टोला", "raw_content": "\nHomeदेश-विदेश “तुमच्यासारख्या बोगस कोरोना चाचण्या करत नाही” ; केजरीवाल यांचा योगी आदित्यनाथ यांना टोला\n“तुमच्यासारख्या बोगस कोरोना चाचण्या करत नाही” ; केजरीवाल यांचा योगी आदित्यनाथ यांना टोला\n“तुमच्यासारख्या बोगस कोरोना चाचण्या करत नाही” ; केजरीवाल यांचा योगी आदित्यनाथ यांना टोला\nनवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच राज्यांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोना चाचण्यांचे प्रमाण हे वाढवण्यात आले आहेत. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना चाचण्यांवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सणसणीत टोला लगावला आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत निशाणा साधला आहे.\nयोगी आदित्यनाथ यांनी दिल्लीशी तुलना करत सरकारची कामगिरी मांडली आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या 24 कोटी आहे आणि 10 महिन्यांत 8 हजार नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली. दिल्लीची लोकसंख्या पावणेदोन कोटी असून करोनाने 10 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही यूपीच्या कोविड व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. यूपीतील कोविड व्यवस्थापन ज्यांना दिसत नाही, त्यांनी सार्वजनिक स्थळावरून माहिती घ्यावी. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळे आणि सर्वसामान्यांच्या पाठिंब्याने हे सर्व शक्य झाल्याचं योगी आदित्यनाथ म्हटलं आहे.\n\"योगी आदित्यनाथ यांना जागे असताना, झोपताना, उठताना, बसताना फक्त दिल्ली सरकार आणि आम आदमी पार्टीचं दिसते\" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तसेच \"कोरोनासंदर्भातील आमच्या शानदार कामाची चर्चा ही उत्तर प्रदेशमध्ये होते. आम्ही तुमच्यासारख्या बोगस कोरोना चाचण्या करत नाही\" असं देखील केजरीवालांनी म्हटलं आहे. याआधी योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीच्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाने होणारे मृत्यू कमी आहेत. कोरोना संसर��गाची साखळी प्रत्येत पातळीवर तोडण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे असं म्हटलं होतं. त्यावर आता केजरीवालांनी निशाणा साधला आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2019/11/blog-post_13.html", "date_download": "2021-07-26T19:26:07Z", "digest": "sha1:26CNXT2DCVOG4PSPIOYQHHKFNBCRH54A", "length": 22304, "nlines": 248, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: अणुरेणुशास्त्रज्ञ अॅव्होगाड्रो", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nसर्व जग सूक्ष्म कणांपासून तयार झाले आहे असा काहीसा एक सिद्धांत महर्षी कणाद यांनी पुराणकाळातच मांडला होता असे सांगतात, पण या एका वाक्यापलीकडे त्याविषयीची सविस्तर आणि सुसंगत अशी माहिती मला तरी मिळाली नाही. जे धार्मिक आणि तात्विक ज्ञान परंपरागत पद्धतीने आपल्यापर्यंत येऊन पोचले आहे त्यात वसिष्ठ, विश्वामित्र, व्यास, वाल्मिकी इत्यादि अनेक ऋषींची नावे येतात, पण त्यात कुठेही कणाद ऋषींचा उल्लेख येत नाही. बहुधा अन्य विद्वानांनी त्यांचे तत्वज्ञान मान्य केले नसावे आणि ते काळाच्या ओघात नाहीसे झाले असावे.\nजॉन डाल्टन या इंग्रज शास्त्रज्ञाने सन १८०८ मध्ये जो अणुसिद्धांत मांडला होता त्यातही या विश्वामधले सर्व पदार्थ अत्यंत सूक्ष्म अशा अदृष्य अणूंचे बनलेले असतात असे त्याने सांगितले होते आणि त्या सिद्धांतात त्याने त्या कणांचे काही गुणधर्मही सांगितले होते. पण आपल्या सभोवती असलेले दगडमाती, हवा, पाणी इतकेच नव्हे तर माणसे, पशू, पक्षी, झाडे, चंद्रसूर्यतारे वगैरे सगळी निर्जीव किंवा सजीव सृष्टी सूक्ष्म कणांपासून बनलेली असते अशी क्रांतिकारक कल्पना त्या काळातल्या युरोपमधील सर्वसामान्य लोकांनाही समजणे किंवा पटणे कठीणच होते. त्यामुळे तिलाही लगेच फारसा पाठिंबा मिळालाच नाही.\nआपल्या डोळ्यांना हवा दिसत नाही, पण तरीही तिचे असणे आपल्याला जाणवते. टॉरिसेली, ओटो व्हॉन गेरिक, रॉबर्ट बॉइल यासारख्या शास्त्रज्ञांनी या अदृष्य पण बाटलीत किंवा फुग्यात कोंडता येणाऱ्या हवेवर विविध प्रयोग करून तिच्या अनेक गुणधर्मांचे शोध लावले. पुढील शतकातल्या शील, प्रेस्टली, लेवोजियर, गे ल्युसॅक, कॅव्हेंडिश वगैरे शास्त्रज्ञांनी प्राणवायू, नायट्रोजन आणि हैड्रोजन यासारख्या निरनिराळ्या वायूंचे शोध लावले. तेंव्हा त्यांना तेही हवेचेच वेगवेगळे प्रकार वाटले होते. त्यांनी तशी नावेही ठेवली होती. पुढे त्या वायूंना स्वतःची ओळख आणि नवी नावे मिळाली. वायूंवरील संशोधन हा अठराव्या शतकाच्या अखेरीस आणि एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या संशोधकांसाठी महत्वाचा विषय होता. डाल्टननेसुद्धा यात मोठी भर घातली होती. त्या काळातल्या काही संशोधकांना डाल्टनचा नवा अणुसिद्धांत पटला आणि त्यांनी त्यावर अधिक संशोधन केले. इटालियन शास्त्रज्ञ अॅमिलियो अॅव्होगाड्रो हा त्यातला एक प्रमुख शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने डाल्टनच्या सिद्धांतात भर टाकून त्याच्या सिद्धांताला पुढे नेले.\nअॅमिलियो अॅव्होगाड्रो याचा जन्म सन १७७६ मध्ये सध्याच्या इटलीमधील तुरीन या गावातल्या एका स्थानिक राजघराण्यात झाला. त्याने आधी वकीलीचा अभ्यास करून वकीली सुरू करून दिली होती, पण पुढे त्याच्या मनात गणित आणि विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि तो त्या विषयांच्या अभ्यासाकडे आणि त्यातल्या संशोधनाकडे वळला. त्याने विद्यापीठांमध्ये या विषयांचे अध्यापनही केले तसेच आपले शोधनिबंध पुस्तकांमधून प्रसिद्ध केले.\nवायुरूप पदार्थांना आकार न��तो. त्यांचे आकारमान ते ज्या पात्रात ठेवलेले असतात त्याच्या आकारानुसार ठरते. वायूंचे तापमान आणि दाब यानुसार ते सतत बदलत असते. ते तापमानाबरोबर वाढते आणि दाबाच्या व्यस्त प्रमाणात कमी होते. म्हणून वायूरूप पदार्थांचे आकारमान सांगतांना या दोन्हींचा उल्लेख करणे आवश्यक असते. अॅव्होगाड्रोने सन १८११ मध्ये प्रसिद्ध केलेल्या लेखात असे सांगितले की प्रमाणभूत तापमान आणि दाब (Standard Tempearature and Pressure) असतांना समान आकारमानातील कुठल्याही वायूच्या रेणूंची संख्या तेवढीच असते. अर्थातच सर्व वायुरूप पदार्थ सूक्ष्म अशा रेणूंपासून बनतात हे त्याने आधी मान्य केले होते. ही गोष्ट प्रयोग करून दाखवून देणे शक्य नसल्यामुळे त्याने हे गृहीतक (hypothesis) म्हणूनच मांडले होते. पुढील काळात त्याला अॅव्होगाड्रोचा नियम (Avogadro's law) असे नाव दिले गेले. सन १८१४ मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ अँपियर याने सुद्धा अशाच प्रकारचे गृहीतक स्वतंत्रपणे मांडले होते आणि त्या काळातल्या शास्त्रज्ञांमध्ये तो जास्त प्रसिद्ध असल्यामुळे काही काळ ते गृहीतक त्याच्या नावाने ओळखले जात असे.\nअठराव्या शतकाच्या अखेरीला लेवोजियरने मूलद्रव्यांची नवी संकल्पना मांडली आणि जगामधील सर्व पदार्थांची मूलद्रव्ये (Elements), संयुगे (Compounds) आणि मिश्रणे (Mixtures) या तीन प्रकारांमध्ये विभागणी केली. पण डाल्टनने अणुसिद्धांत मांडला होता त्या काळापर्यंत अणू (Atom) आणि रेणू (Molecule) यांच्या स्पष्ट व्याख्या झाल्या नव्हत्या. हे दोन्ही शब्द सूक्ष्म कण म्हणूनच ओळखले जात होते. अणू किंवा रेणूएवढा सूक्ष्म कण डोळ्यांनी पाहणे आजही शक्य नाही आणि भविष्यातही शक्य होणार नाही, तेंव्हा पूर्वीच्या काळातसुद्धा कुठलेही अणू रेणू वेगळे काढून प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणे किंवा दाखवणे अशक्यच होते. डाल्टनने त्याच्या तर्कशुद्ध विचारामधून अशा कणांची कल्पना केली होती आणि अॅव्होगाड्रोनेही तशाच प्रकारे रेणूंचा नियम सांगितला होता, पण ते विचार इतर लोकांच्या आकलनशक्तीच्या आणि कल्पनाशक्तीच्या पलीकडे होते. त्यात इंग्लंडमधला डाल्टन, इटलीमधला अॅव्होगाड्रो आणि फ्रान्समधला अँपियर यांनी त्यांच्या देशात प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांमधल्या कल्पना सर्व देशांमधल्या तत्कालिन विद्वानांच्या वाचनात येऊन, त्यावर साधकबाधक चर्चा आणि विचारविनिमय होऊन त्या सर्वांना पटाय���ा मध्ये कित्येक वर्षांचा काळ जावा लागला.\nमूलद्रव्यांचे सर्वात लहान कण म्हणजे अणू आणि संयुगांचे सर्वात लहान कण म्हणजे रेणू अशी एक ढोबळ कल्पना बऱ्याच काळानंतर रूढ झाली, तशी ती अजूनही रूढ आहे. पण वायूंचे आकारमान, वस्तुमान, तापमान वगैरेवरील प्रयोगातून अणूरेणूंचे गुणधर्म शोधण्याच्या प्रयत्नात काही विसंगति दिसून येत होत्या. त्याची कारणे कळत नव्हती किंवा त्यामुळे अणुसिद्धांतावरच प्रश्नचिन्ह लागत होते. पण प्राणवायू, हैड्रोजन आदि मूलद्रव्यांचे दोन दोन अणू एकत्र येऊन त्यांचे रेणू तयार होतात असे अॅव्होगाड्रोने सुचवल्यानंतर या विसंगतींचा उलगडा झाला. अशा मूलद्रव्यांचा निसर्गात असलेला सर्वात लहान कण हा दोन अणूंचा रेणू असतो, पण रासायनिक क्रियेमध्ये भाग घेतांना त्यातले अणू वेगळे होतात आणि इतर मूलद्रव्यांच्या अणूंशी त्यांचा संयोग होऊन नवा रेणू तयार होतो. उदाहरणार्थ हवेमधला प्राणवायू O2 या रूपात असतो आणि हैड्रोजन H2 असतो, पण पाण्यामध्ये ते H2O असे संयुग होऊन एकत्र नवा रेणू बनवतात.\nअणू, रेणू वगैरेंच्या सिद्धांतांबद्दल दीर्घ काळापर्यंत लोकांच्या मनात शंका होत्या. त्यामुळे अॅव्होगाड्रोच्या नियमाकडेसुद्धा त्याच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी द्यावे तेवढे लक्ष दिले नव्हते. नंतरच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी यावर अधिक संशोधन केले. सुमारे पन्नास वर्षांनंतर सन १८६५मध्ये जोसेफ लॉश्मिट या जर्मन शास्त्रज्ञाने रेणूंच्या संख्येचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ १०० वर्षांनंतर सन १९०९ मध्ये जीन पेरिन या शास्त्रज्ञाने असे सिद्ध केले की प्रत्येक ग्रॅमरेणू एवढ्या वस्तुमानात त्या पदार्थाचे ६.०२२१४०८६ × १०^२३ ( १० गुणिले १० असे तेवीस वेळा किंवा १ या आकड्यापुढे २३ शून्ये) इतके अणू असतात. त्याने या प्रचंड आकड्यला 'अॅव्होगाड्रो नंबर' असे नाव सुचवले आणि सर्वानुमते ते नाव देण्यात आले.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रम��िका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nपरमहंस योगानंद यांचा आश्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/fake-claim-that-nita-ambani-supports-kangana-ranaut-for-construction-of-new-studio-goes-viral/", "date_download": "2021-07-26T19:19:43Z", "digest": "sha1:J2QQ7WMLL53YSXR7NHCG5V4ZP7MVIXU5", "length": 11755, "nlines": 86, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "नीता अंबानींनी कंगनाला नवीन स्टुडिओच्या बांधकामासाठी २०० कोटी देण्याची घोषणा केलीये? | CheckPost मराठी", "raw_content": "\nनीता अंबानींनी कंगनाला नवीन स्टुडिओच्या बांधकामासाठी २०० कोटी देण्याची घोषणा केलीये\nसोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येतोय की बीएमसीसोबतच्या वादात आता खुद्द अंबानी परिवारच अभिनेत्री कंगना रानावतच्या समर्थानात उतरलाय. (nita ambani supports kangana)\nअंबानी परिवाराकडून अभिनेत्री कंगना राणावत हिला नवीन स्टुडिओच्या बांधकामासाठी २०० कोटी रुपये मदत म्हणून देणार आहेत. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी यासंबंधीची घोषणा केली असल्याचा दावा केला जातोय.\nसमयारा रावत या युजरने सुशांत सिंग राजपूत फेसबुक पेजवर टाकलेल्या पोस्टचा स्क्रिनशॉट इतरही अनेक युजर्सनी आपापल्या फेसबुक वालवर टाकायला सुरुवात केलीये. फेसबुकवर अनेक वेगवेगळ्या पेजेसवरून या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला जातोय.\nट्विटरवर तर थेट पंतप्रधान कार्यालय आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना पोस्टमध्ये टॅग करण्यात आलंय. माफियांच्या तावडीतून चित्रपटसृष्टीच्या मुक्ततेसाठी हिमाचल प्रदेश सरकारने जमीन आणि निधी देण्याची मागणी करण्यात आलीये.\nआम्ही सर्वप्रथम मुख्य प्रवाहातील न्यूज चॅनेल्स आणि न्यूज पेपर्समध्ये यासंबंधीच्या घोषणेची काही बातमी आहे का ते शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु अशा प्रकारची कुठलीही बातमी आमच्या हात��� लागली नाही.\nआम्ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जाऊन देखील यासंबंधी काही घोषणा करण्यात आली आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा प्रकारचा कुठलाही ठोस पुरावा आम्हाला मिळाला नाही.\nदरम्यान आमच्या पडताळणीमध्ये आम्हाला ‘इंडिया टुडे’ची एक बातमी मिळाली. बातमीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरील व्हायरल दाव्याचं खंडन केलं असल्याचं समजलं.\nहा व्हायरल दावा खोटा असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अधिकाऱ्याने ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले. बीएमसी आणि कंगना या वादानंतर अशा प्रकारची कोणतीही घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजकडून करण्यात आलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की नीता अंबानी यांनी कंगना राणावत हिला नवीन स्टुडिओ बांधण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या मदतीची (nita ambani supports kangana) घोषणा केल्याचा सोशल मीडियावरील व्हायरल दावा निराधार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून हा दावा नाकारण्यात आला आहे.\nहे ही वाचा- ‘अतिक्रमणातल्या मशिदी BMCला दिसत नाहीत’ सांगत फिरवला जातोय मध्यप्रदेशातला फोटो\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक म���न्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/03/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA.html", "date_download": "2021-07-26T19:32:56Z", "digest": "sha1:S6YCH2JHTYK6F5YNH67W2AEUDJV7CSVV", "length": 9653, "nlines": 105, "source_domain": "itechmarathi.com", "title": "तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये कोणीही ॲड करत असेल तर हि ट्रिक वापरा itech marathi -", "raw_content": "\nतुम्हाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये कोणीही ॲड करत असेल तर हि ट्रिक वापरा itech marathi\nतुम्हाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये कोणीही ॲड करत असेल तर हि ट्रिक वापरा itech marathi\nITech Marathi – बर्याच वेळा आपल्याला अनेक व्हाट्सअप ग्रुप मध्ये आपले मित्र किंवा अनोळखी नंबर आपल्याला ग्रुप मध्ये ऍड करत असतात.\nअसे अनोळखी ग्रुप ला ॲड होणा आपल्याला नको असतं. त्यामुळेच आता व्हाट्सअप ना एक नवीन अपडेट आणली आहे.\nतुम्हाला जर ही पिक्चर माहीत नसेल तर तुम्ही या पद्धतीने तुमचे व्हाट्सअप प्रायव्हसी चेंज करू शकतात.\n1) त्यासाठी तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप च्या सेटिंग मध्ये जायचं आहे.\n2) व्हाट्सअप चे सेटिंग मध्ये तुम्हाला तुमच्या Account ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.\n3) आता तुम्हाला Privacy या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.\n4)इथे तुम्हाला 7 नंबर चा ऑप्शन Group वरती क्लिक करायचं आहे आणि खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमचे सेटिंग निवडू शकता.\nजर तुम्ही पहिले ऑप्शन निवडलं तर तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप नंबर हा कोणत्याही ग्रुप मध्ये ऍड करू शकतो व तो कोणीही असू शकतो.\nदुसरा आहे my contact म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप नंबर सेव आहेत त्यांच्यातील कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू शकते.\nआणि जर तिसरा तुम्ही ऑप्शन निवडला तर तुमच्या मोबाईल मध्ये सेव असलेल्या नंबर जे तुम्ही सिलेक्ट करा त्यांना वगळून बाकीचे सर्व नंबर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू शकतात.\nआमच्या व्हाट्सअप नंबर ग्रुप ला ॲड होण्यासाठी इथे क्लिक करा\nइंग्रजी येत नसेल तरी चालेल या अँड्रॉइड ॲप च्या मदतीने करा कोणतेही काम आपल्या मराठी भाषेत\nया व्हाट्सअप लिंकवर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते होईल खाली Clicking on this WhatsApp…\n2021 मध्ये या मोबाईलमध्ये नाही चालणार व्हाट्सअप, मोबाईल लिस्ट\nवर व्हाट्सअप वर डीपी म्हणून ठेवण्यासाठी ,खास वॉलपेपर्स\nWhatsaap चे मेसेज डिलीट होणारे फिचर असे करा ऍक्टिव्हेट ,मेसेज आपोआप होतील डिलीट\nआता व्हाट्सअँप मेसेजस आपोआप होतील डिलीट जाणून घ्या कसे \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/entertainment/mahesh-bhatts-response-to-lavinas-allegations/", "date_download": "2021-07-26T20:57:39Z", "digest": "sha1:HSRXSS3Y2SNHID65DGKJ6KUYH4J772SN", "length": 5528, "nlines": 62, "source_domain": "marathit.in", "title": "लविनाच्या आरोपांना महेश भट्ट यांचं प्रत्युत्तर - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nलविनाच्या आरोपांना महेश भट्ट यांचं प्रत्युत्तर\nलविनाच्या आरोपांना महेश भट्ट यांचं प्रत्युत्तर\nमहेश भट्ट हे बॉलिवूडमधील डॉन आहेत. त्यांच्या एका फोनमुळे एखाद्या कलाकाराचं आयुष्य उद्धस्त होऊ शकतं, असा खळबळजनक आरोप लविना लोध हिने केला आहे.\nलविना ही महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी आहे. तिच्या या आरोपांवर आता महेश भट्ट यांनी प्रत्युत्तर दिले आ��े.\nत्यांनी लविना विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक कोटी रुपयांचा मानहानिचा दावा ठोकला आहे.\nमहेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबियांनी लविनाने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.\nभट्ट कुटुंबियांना केवळ बदनाम करण्यासाठी लविनाने हे आरोप केले आहेत असा दावा महेश भट्ट यांनी केला आहे.\nतिने आपले सर्व आरोप मागे घेऊन माफी मागावी अन्यथा आमच्यासमोर कायदेशीर कारवाई करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असाही इशारा महेश भट्ट यांनी दिला आहे.\n ‘या’ 4 पद्धतीने जखमेची काळजी घ्या\nलसूण खाण्याचे असेही फायदे…\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/nine-compressed-biogas-plants-commissioned/", "date_download": "2021-07-26T20:14:06Z", "digest": "sha1:SP3VHT7J7JEIRNM7GQXEBBYDXHEDJYSL", "length": 13426, "nlines": 109, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "आत्तापर्यंत 9 कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांचा आरंभ – आपले पर्यावरण", "raw_content": "\nआत्तापर्यंत 9 कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांचा आरंभ\nनवी दिल्ली, 8 मार्च 2021 : किफायतशीर वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय – सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अँफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन (SATAT) या योजनेचा प्रारंभ 1 ऑक्टोबर 2018 रोजी करण्यात आला. यानुसार तेल आणि वायू विपणन कंपन्यांनी कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) निर्मितीसाठी संभाव्य नव उद्योजकांकडून स्वारस्य निविदा मागवल्या. या योजनेअंतर्गत कॉम्प्रेसर बायोगॅस पुरवण्यासाठी तेल आणि वायू विपणन कंपन्यांसोबत केलेल्या ���राराची निश्चित रक्कम, प्लांट मधून निघणाऱ्या सेंद्रिय जैविक खताचा (FOM) फर्टीलायझर कंट्रोल ऑर्डर 1985 प्रमाणे समावेश, तसेच CBG प्रकल्पाला भारतीय रिझर्व बँकेकडून प्राधान्यक्रमाने कर्ज उपलब्धता यासारख्या सक्षम पर्यायांची सुविधा मिळेल.\nआत्तापर्यंत 9 कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प स्थापन झाले आहेत आणि त्यातून SATAT अंतर्गत कॉम्प्रेस्ड बायोगॅसचा पुरवठा सुरू झाला आहे हे प्रकल्प आंध्र प्रदेशात (1) गुजरात मध्ये (3), महाराष्ट्रात (3) हरियाणात (1) व तामिळनाडूत(1) याप्रमाणे उभारले गेले आहेत. हे प्रकल्प. तेल आणि वायू विपणन कंपन्यांकडून (OGMC) मिळालेल्या मंजुऱ्यांनुसार (LoIs) खाजगी कंपन्या आणि उद्योजकांकडून आर्थिक संसाधनाची सुविधा घेऊन उभारले गेले आहेत.\nपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.\n“परिवेष” या पर्यावरणीय एकल खिडकी केंद्राचा प्रारंभ\nवाघांचा अधिवास वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार; मेळघाट प्रकल्पातील रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज करू नका : केंद्राला विनंती\nविकसित देशांनी UNFCCC आणि पॅरिस कराराअंतर्गतच्या वित्तीय आणि तंत्रज्ञान विषयक कटीबद्धतेचे पालन करावे : प्रकाश जावडेकर\nNext story प्रदूषित नद्या ओळखण्यासाठी संनियंत्रण समिती\nPrevious story आंतरराष्ट्रीय महिला दिनी पर्यावरण मंत्र्यांकडून महिला वनाधिकांऱ्यांवरील ई-पुस्तकाचे विमोचन\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी ��ेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2021-07-26T19:10:38Z", "digest": "sha1:SBKJSPJTFD55L3W4IQFM3EMAQ2KDJY7C", "length": 20364, "nlines": 267, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पुणे ‘झेडपी’च्या आरोग्य विभागात मेगाभरती - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपुणे ‘झेडपी’च्या आरोग्य विभागात मेगाभरती\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार आहे. यानुसार या विभागातील १ हजार ५२१ रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी येत्या ४ ते ७ एप्रिल या कालावधीत थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.\nया बाबतची जाहिरात पुणे जिल्हा परिषदेच्या https://punezp.mkcl.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रिक्त पदांमध्ये विशेषतज्ज्ञ (फिजिशियन), भूलतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी (ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक), दंतरोगतज्ज्ञ, रुग्णालय व्यवस्थापक, स्टाफ नर्स, एएनएम, क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, डेटा एन्ट्री ऑपरेटर आदींचा समावेश आहे.\nही सर्व पदे कोरोना प्रतिबंधासाठी सुरू करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड आरोग्य केंद्र आणि समर्पित कोविड रुग्णालयासाठी किमान तीन महिने कालावधीसाठी (आवश्यकतेनुसार कालावधी वाढवणार) कंत्राटी पद्धतीने किंवा मानधन तत्त्वावर भरण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी सांगितले.\nया साठी एम.डी. (मेडिसिन), एम.डी. किंवा डी.एन.बी. (ॲनेस्थेशिया), एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.डी.एस., जी.एन..एम किंवा बी एस्सी (नर्सिंग), ए.एन.एम., क्ष-किरण तंत्रज्ञ अभ्यासक्रम उत्तीर्ण, बी. एस्सी, डी.एम.एल.टी., डी. फार्मसी, बी.फार्मसी आणि पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत.\nपदवी किंवा पदविका प्रमाणपत्र.\nवैद्यकीय अधिकारी (सर्व मिळून) ५३७\nस्टाफ नर्स (परिचारिका) ४३४\nपुणे ‘झेडपी’च्या आरोग्य विभागात मेगाभरती\nपुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार आहे. यानुसार या विभागातील १ हजार ५२१ रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी येत्या ४ ते ७ एप्रिल या कालावधीत थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.\nया बाबतची जाहिरात पुणे जिल्हा परिषदेच्या https://punezp.mkcl.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रिक्त पदांमध्ये विशेषतज्ज्ञ (फिजिशियन), भूलतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी (ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक), दंतरोगतज्ज्ञ, रुग्णालय व्यवस्थापक, स्टाफ नर्स, एएनएम, क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, डेटा एन्ट्री ऑपरेटर आदींचा समावेश आहे.\nही सर्व पदे कोरो��ा प्रतिबंधासाठी सुरू करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड आरोग्य केंद्र आणि समर्पित कोविड रुग्णालयासाठी किमान तीन महिने कालावधीसाठी (आवश्यकतेनुसार कालावधी वाढवणार) कंत्राटी पद्धतीने किंवा मानधन तत्त्वावर भरण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी सांगितले.\nया साठी एम.डी. (मेडिसिन), एम.डी. किंवा डी.एन.बी. (ॲनेस्थेशिया), एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.डी.एस., जी.एन..एम किंवा बी एस्सी (नर्सिंग), ए.एन.एम., क्ष-किरण तंत्रज्ञ अभ्यासक्रम उत्तीर्ण, बी. एस्सी, डी.एम.एल.टी., डी. फार्मसी, बी.फार्मसी आणि पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत.\nपदवी किंवा पदविका प्रमाणपत्र.\nवैद्यकीय अधिकारी (सर्व मिळून) ५३७\nस्टाफ नर्स (परिचारिका) ४३४\nपुणे आरोग्य health विभाग sections खत fertiliser यशवंतराव चव्हाण सकाळ आयुर्वेद प्रशासन administrations पदवी\nपुणे, आरोग्य, Health, विभाग, Sections, खत, Fertiliser, यशवंतराव चव्हाण, सकाळ, आयुर्वेद, प्रशासन, Administrations, पदवी\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार आहे. यानुसार या विभागातील १ हजार ५२१ रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nमराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nशेतकरी संसदेत आज ‘महिला राज’\nसमृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग\nनवीन मतदार रोल पीडीएफमध्ये नाव शोधा\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+31362+tj.php?from=in", "date_download": "2021-07-26T21:13:50Z", "digest": "sha1:5ONFV7TJAIVYSWFADYR6WLEPHXAORIQE", "length": 3781, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 31362 / +99231362 / 0099231362 / 01199231362, ताजिकिस्तान", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 31362 हा क्रमांक Vakhdat (F. Kofarnikhon) क्षेत्र कोड आहे व Vakhdat (F. Kofarnikhon) ताजिकिस्तानमध्ये स्थित आहे. जर आपण ताजिकिस्तानबाहेर असाल व आपल्याला Vakhdat (F. Kofarnikhon)मधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ताजिकिस्तान देश कोड +992 (00992) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Vakhdat (F. Kofarnikhon)मधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +992 31362 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनVakhdat (F. Kofarnikhon)मधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +992 31362 लावावा लागतो, त्य���ला पर्याय म्हणून आपण 00992 31362 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/stick-insect-found-in-sindhudurg-khmabale-kokan", "date_download": "2021-07-26T20:27:18Z", "digest": "sha1:6SJKAY2RBGZNTTFN73MEBWVFQ2R5QRWT", "length": 9781, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | खांबाळेत आढळला जेसीबी प्रमाणे हालचाल करणारा ‘स्टिक इन्सेक्ट’", "raw_content": "\nखांबाळेत आढळला जेसीबी प्रमाणे हालचाल करणारा ‘स्टिक इन्सेक्ट’\nवैभववाडी : सुकलेल्या लहान काठीसारखा दिसणारा आणि विशिष्ट हालचालीमुळे ओळखला जाणारा ‘स्टिक इन्सेक्ट’ हा कीटक खांबाळे येथे आढळला आहे. जेसीबी किंवा एखाद्या पोकलॅनप्रमाणे या कीटकाची हालचाल असते. पर्यावरणप्रेमींच्या मते, या कीटकाला पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर देखील कीटकाच्या अंड्यांना धक्का लागत नाही. त्या अंड्यातून या कीटकाचा प्रसार होतो.\nपशु, पक्षी, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, रंगीबेरंगी फुलपाखरे, शेकडो प्रकारचे कीटक आजूबाजूला पाहायला मिळतात. सिंधुदुर्गात तर अशा विविधतेचा खजिनाच आहे; परंतु त्यातही अनेक पक्षी, फुलपाखरे सहज लक्ष वेधून घेतात. अशाच प्रकारचा जिल्ह्यात सर्वत्र आढळणारा ‘स्टिक इन्सेक्ट’ हा आज खांबाळे येथील एका घराजवळ आढळला. सुरूवातीला वाळलेली काठी म्हणुन त्याकडे पाहण्यात आले; परंतु त्यानंतर त्याची हालचाल झाल्यामुळे तो कीटक असल्याचे स्पष्ट झाले. या कीटकाचा रंग काळसर आहे. जेसीबीप्रमाणे याची हालचाल होते. मागचे पाय काटकोनात तो उचलतो.\nकधी कधी पुढचे टोक जेसीबीप्रमाणे जमिनीला टेकवून मागचे दोन्ही पाय उचलतो. हा खूप अंतर चालत नाही; परंतु चालताना त्याच्याकडे कुतूहलाने लोक पाहतात. हवेत तरंगल्याप्रमाणे तो चालत असल्याचा भास होतो. शत्रूपासून संरक्षण मिळवण्यासाठी हा कीटक करवंदीच्या वाळलेल्या काठ्या, गवताच्या सुकलेल्या काड्या किंवा अन्य झाडांच्या सुकलेल्या फांद्यांशी रंगरूप जुळवून घेतो. या कीटकाची अंडी टणक असतात. पर्यावरणप्रेमींच्या मते, एखाद्या पक्ष्याने याला खाल्ल्यानंतर त्याची अंडी पक्ष्यांच्या विष्ठेतून बाहेर पडतात. त्यातून देखील त्या कीटकाचा प्रसार होतो. तशाप्रकारचे निष्कर्ष संशोधनातून स्पष्ट झाले आहेत. तपकिरी कानाचा ‘बुलबुल’ पक्षी हे स्टिक कीटक खाण्यात निष्णात मानला जातो.\nहेही वाचा: शिक्षणाचे स्वरुप बदलणार; कोल्हापूरातील 100 अंगणवाड्या होणार हायटेक\nपान���, वेली हे ‘स्टिक इन्सेक्ट’चे खाद्य\nप्रा. हेदुळकर म्हणाले, की ‘स्टिक इन्सेक्ट’ कीटकाची लांबी आठ ते दहा सेंटीमीटर असू शकते. स्वसंरक्षणासाठी हे कीटक निसर्गामध्ये त्याच्या परिसंस्थेत उपलब्ध असलेल्या ठिकाणी जुळवून घेतात. याला एकूण सहा पाय असतात. पुढचे दोन पाय हे विश्रांतीवेळी ॲन्टीनाप्रमाणे समांतर ताणलेले दिसतात. वेगवेगळ्या वनस्पतींची पाने व वेली त्यांचे अन्न आहे. आपल्याकडे आढळणारा ‘भगत’, ‘प्रार्थना’ किडा हा या कीटकाच्या अगदी जवळचा आहे.\nजिल्ह्यात अनेक ठिकाणी हा कीटक\nवाळलेल्या फांद्यावर अधिकतर दिसतो\nस्वसंरक्षणासाठी आपले रंगरूप फांद्यांशी जुळवतो\nअंड्यातून कीटकाचा होतो प्रसार\nकीटकांची अंडी असतात टणक\nहेही वाचा: ट्रोलिंगपासून मुक्तता; यूजर्सना Twitter अकाऊंट हाईड करता येणार\n\"एखाद्या लाकडाच्या काडीसारखा हा कीटक दिसत असल्याने त्याला ‘स्टिक इन्सेक्ट’ किंवा ‘ओकिंग स्टिक’, असे म्हटले जाते. हा फेझमीटीडी नावाच्या कुळामध्ये येतो. या कुळामध्ये जगभरात सुमारे तीन हजार प्रजाती आहेत.\"\n- प्रा. नंदू रामकृष्ण हेदुळकर, प्राणिशास्त्र विभागप्रमुख, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Be-ready-to-sell-saffron-in-Chandwad-taluka-Bhausaheb-Chaudhary.html", "date_download": "2021-07-26T21:05:07Z", "digest": "sha1:CMRQCLIBIVZWLIZFUS2W6V442U2OLCPQ", "length": 11393, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "चांदवड तालुक्यात भगवा फडकवण्यासाठी सज्ज रहा - भाऊसाहेब चौधरी - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण चांदवड तालुक्यात भगवा फडकवण्यासाठी सज्ज रहा - भाऊसाहेब चौधरी\nचांदवड तालुक्यात भगवा फडकवण्यासाठी सज्ज रहा - भाऊसाहेब चौधरी\nजुलै १७, २०२१ ,ग्रामीण\nचांदवड (सुनिल सोनवणे) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार आज दि.१६ जुलै रोजी चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने नाशिक शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते काजीसांगवी येथे छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून शिवसंपर्क अभियानास प्रारंभ करण्यात आला.\nया प्रसंगी भाऊ चौधरी यांनी मरगळ झटकून कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागावे व कोरोना काळात ज्या लोकांनी मदत केली त्यांचा सत्कार करा, गाव पातळी संघटना मजबूत करा, यावेळी शिवसंपर्क अभियानात विव���ध उपक्रम राबविण्यात येणार आहे, तसेच भविष्यातील निवडणुका लक्षात घेता संघटनेतील बदल, गावपातळीवरील नियुक्त्या, शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचविणे याबद्दल मार्गदर्शन केले.\nया प्रसंगी जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, तालुकाप्रमुख विलासभवर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सोमनाथ पगार यांनी केले. तालुका संघटक केशव ठाकरे यांनी आभार मानले व पुढे तळेगांव रोही, निमोण, दुगाव, चांदवड शहरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात आला.\nया शिवसंपर्क अभियानात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, विधानसभा संपर्क प्रमुख ललित शाईवाले, युवासेना तालुका अधिकारी रोहित ठाकरे, उपतालुका प्रमुख रवींद्र काळे, घमाजी राजे सोनवणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसंपर्क कार्यक्रमास प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nat जुलै १७, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने ���ाय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-paryatan-pandurang-patankar-1201", "date_download": "2021-07-26T20:50:16Z", "digest": "sha1:MX4Y6FT42EZQI6QNNSHSWNLOD52ONLSD", "length": 13680, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Pandurang Patankar | Saptahik Sakal", "raw_content": "\nअंकाई लेणी व नवनाथाच्या गुहा\nअंकाई लेणी व नवनाथाच्या गुहा\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nअखिल जगतामध्ये आपल्या भारत वर्षात संख्येने सर्वांत जास्त कोरीव लेणी आहेत. यातील पितळखोऱ्याशी नाते सांगणारे अंकाईचे शिल्परत्न मनमाडच्या अलीकडे सुमारे १३ किमी अंतरावर आहे.\nअखिल जगतामध्ये आपल्या भारत वर्षात संख्येने सर्वांत जास्त कोरीव लेणी आहेत याचा आनंद वाटतो. त्यातही महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरीव लेणी आहेत. इसवी सन पूर्व २०० ते १५० या काळात पहिले लेणे भाजे येथे कोरले गेले व त्यापुढच्या शे-दीडशे वर्षात कोंडाणे, पितळखोरे, अजिंठा, बेडसा वगैरे लेणी खोदली गेली. यातील पितळखोऱ्याशी नाते सांगणारे अंकाईचे ��िल्परत्न मनमाडच्या अलीकडे सुमारे १३ किमी अंतरावर आहे. याच पहाडावर देखणा असा अंकाई-ढंकाई हा जोडकिल्लाही आहे. दौंडहून मनमाडला रेल्वेने जाताना मनमाडच्या अलीकडे अंकाई किल्ला नावाचे अगदी छोटे रेल्वेस्टेशन लागते. काही पॅसेंजर रेल्वेगाड्याच तिथे थांबतात. किल्ला व लेणी पाहण्यासाठी आम्ही थेट मनमाड गाठले. तेथून येवला, शिर्डीकडे जाणाऱ्या एस.टी. बसेस किंवा रिक्षा, टेम्पोसारखी वाहनेही अंकाई रेल्वे फाट्यावर आपल्याला उतरवतात किंवा रिक्षा, टेम्पो अंकाई गावातही (५ कि.मी.) नेतात. गंमत अशी झाली की आम्ही गेलो होतो किल्ला व लेणी पहायला पण रेल्वे फाट्यावर आम्हाला कळले की उजवीकडचा भला मोठा पहाड नाथसंप्रदायाच्यापैकी गोरक्षनाथांचा आहे. त्यावर अनेक मोठ्या गुहा असून त्यात कानिफनाथ, चौरंगीनाथ व अडबंगनाथांची महत्त्वाची स्थाने आहेत. आमच्या पर्यटनाला धार्मिक पर्यटनाची जोड मिळाली व तेथेही जायचे ठरविले. प्रथम अनकाई गावात जाऊन किल्ल्याच्या पायथ्याची कोरीव लेणी पाहिली. हा एकूण दहा लेण्याचा दुमजली शिल्पसमूह असून लेणी अप्रतिम आहेत. ९ व १० क्रमांकाची तळाकडील लेणी निवासस्थाने किंवा विहार स्वरूपाची असून त्यावरील स्तरातील द्वितीय क्रमांकाचे मुख्य लेणे बेजोड आहे. प्रवेशद्वारातील स्वागतिका शिल्प स्तंभाच्या तळाकडे अकरा नृत्यांगनांच्या विविध पोझेस, कमानी, वेलबुट्टी यांची मुक्त पखरण असा जामानिमा आहे. भगवान शंकराच्या ध्यानावस्थेतील तीन मूर्ती सुरेख आहेत. पुढे गेल्यावर दुर्गा देवी व शिवाच्या तीन मीटर उंचीच्या भव्य मूर्ती पाहताच मंत्रमुग्ध होऊन जातो. सिंहशिल्पे, हत्तीशिल्पेही अप्रतिम आहेत. येथील एका शिलालेखावरून ही लेणी दहाव्या, अकराव्या शतकातील असावीत असे वाटते. हिंदू, जैन व बौद्ध यांचे शिल्प योगदान येथे आढळते.\nदुपारी ३ वाजता गोरखनाथांचा पहाड चढायला सुरवात केली. पायथ्याच्या विशाल वटवृक्षापासून पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. अर्ध्या तासात गोरक्षनाथांच्या गुहेपाशी आलो आणि स्तिमितच झालो. पंधरा - वीस मीटर उंचीच्या या भव्य गुहेत खोलवर गोरक्षनाथ, गणपती, देवी यांच्या मूर्ती आहेत. पहाड आणखी चढून गेल्यावर वरच्या स्तरांत कानिफनाथांची अशीच गुहा आहे. येथे मात्र खडकाच्याच पृष्ठभागावर त्यांची मूर्ती कोरलेली आहे. नंतर पुढे पाण्याचे टाके व एका छोट्या गुहेत शिवाची पिंड आहे. त्यानंतर आणखी एक पाण्याचे टाके असून त्यामागे चौरंगावर चौरंथीनाथांची छोटी मूर्ती आहे. ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीच्या अठराव्या अध्यायातील सतराशे त्रेपन्नाव्या ओवीत या चौरंगीनाथांचा उल्लेख आलेला आहे. सप्तश्रृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला मत्स्येंद्रनाथ भेटले व तो सर्वांगांनी संपूर्ण झाला असे म्हटले आहे. या पहाडाच्या उजवीकडील टोकावर अडबंगनाथांची गुहा आहे व तेथेही पाण्याचे टाके आहे. कमी पावसाच्या या पहाडावर फिरताना, श्रावणामुळे मात्र हिरवी शाल पांघरल्यासारखी दिसत होती. कुठे कुठे आस्टर, सोनकीची फुले डोके वर काढून वाऱ्यासंगे डोलत होती. त्र्यंबकेश्‍वरच्या ब्रह्मगिरी पहाडावर शंकराने जटा आपटल्या ते स्थान आहे. तसेच इथे खडकावर गोरक्षनाथांनी लहानग्या अडबंगनाथाला आपटले तेव्हा उमटलेल्या खुणा पहायला मिळतात. श्रावण महिन्यात दर शनिवारी येथे यात्रा भरते तेव्हा खूप लोक येतात. गुरे चारायला येणाऱ्या गुराखी मुलांपैकी एकाने आम्हाला या पहाडावरील हे गुहांचे विश्व दाखविले, त्याबद्दल त्याला बक्षिशी म्हणून पैसे देऊ लागताच नको नको म्हणत तो पसारही झाला. अंकाई-टंकाई व मनमाडच्या या भागात फिरताना सपाटीवर एखादा स्तंभ उभारल्यासारखा एक कातळसुळका एकट्याने उभा राहिल्यासारखा दिसत असतो. निसर्गाचा हा चमत्कार 'हडबीची शेंडी' या नावाने ओळखला जातो. थम्सअप पेयाच्या बाटलीवरील अंगठ्यासारखे हे निसर्गनवल दूरवरून खूप वेळ आपली साथ करीत असते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/poster-demanding-release-of-sharjeel-imam-has-nothing-to-do-with-farmers-protest/", "date_download": "2021-07-26T21:05:30Z", "digest": "sha1:TIJS5INWO3DH66F22WCEVCCBUU35IKLV", "length": 12660, "nlines": 89, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "शर्जिल इमामच्या सुटकेची मागणी करणाऱ्या मोर्चाचा शेतकरी आंदोलनाशी संबंध नाही! | CheckPost मराठी", "raw_content": "\nशर्जिल इमामच्या सुटकेची मागणी करणाऱ्या मोर्चाचा शेतकरी आंदोलनाशी संबंध नाही\nजेएनयूचा विद्यार्थी शर्जिल इमामच्या सुटकेची मागणी (Release Sharjeel Imam) करणाऱ्या मोर्चाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जातोय. दावा करण्��ात येतोय की हा फोटो सध्याच्या शेतकरी आंदोलनादरम्यानचा आहे.\nशेतकरी आंदोलनाने ‘एमएसपी’ ते ‘एफएसआय’ (फ्री शर्जिल इमाम) असा मोठाच प्रवास पूर्ण केला असल्याचा दावा भाजप युवा मोर्चाशी संबंधित वैशाली पोद्दार यांनी हा फोटो पोस्ट करताना केलाय.\nशर्जिल इमाम हा ‘कृषी दर्शन’चा प्रमुख असल्याचा उपरोधिक दावा करून ह्या फोटोचा शेतकरी आंदोलनाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातोय.\nशर्जिल इमाम जेएनयूचा विद्यार्थी असून त्याला जानेवारी २०२० मध्ये कथितरित्या देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी बिहारच्या जहानाबाद येथून अटक करण्यात आली होती. इमामावर धर्माच्या आधारे गुन्हेगारी कारस्थान, देशद्रोह आणि दोन धर्मांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान यांसारखे आरोप ठेवण्यात आलेले आहेत. इमामच्या जामीन प्रकरणाची सुनावणी 17 डिसेंबर रोजी होणार आहे.\nव्हायरल फोटो व्यवस्थित निरखून बघितला तर आपल्या लक्षात येईल की फोटोमध्ये जे ‘फ्री शर्जिल इमाम’ बॅनर दिसतंय, त्याच्या डाव्या कोपऱ्यात ‘वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया’ असं लिहिलेलं आहे. सहाजिकच हा फोटो संबंधित पक्षाच्या मोर्चादरम्यानचा आहे.\nआम्हाला यासंदर्भातील ‘इंडिया टुडे’चा रिपोर्ट देखील वाचायला मिळाला. रिपोर्टनुसार ‘वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया’च्या केरळ शाखेचे राज्य सचिव साजिद खालिद यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना व्हायरल फोटो चालू वर्षीच्या फेब्रुवारीत तिरुअनंतपुरममध्ये पक्षाने काढलेल्या सीएएविरोधी मोर्चादरम्यानचा असल्याची माहिती दिली आहे.\nपक्षाने फेब्रुवारी २०२० मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात तिरुअनंतपुरममध्ये ‘ऑक्युपाय राजभवन‘ निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चात शर्जिल इमामच्या सुटकेची मागणी (Release Sharjeel Imam) करण्यात आली होती, असेही साजिद खालिद यांनी सांगितले.\nसाजिद खालिद यांच्याकडून मिळलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही गुगलवर किवर्ड सर्च केल्यानंतर आम्हाला ‘ऑक्युपाय राजभवन’ मोर्चाविषयीच्या बातम्या वाचायला मिळाल्या. त्यातून खालिद यांनी दिलेल्या माहितीची पुष्टी होऊ शकली.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटोचा सध्याच्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही.\nसोशल मीडियावरील व्हायरल फोटो जवळपास ८ महिने जुना असून ‘वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षाने केरळमधील तिरुअनंतपुरम येथे नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आयोजित केलेल्या रॅलीदरम्यानचा आहे.\nहे ही वाचा- शेतकरी आंदोलक आता काश्मीर प्रश्नावरील ‘आर्टिकल ३७०’ पुन्हा लागू करा म्हणतायेत\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/coronavirus-vaccine-side-effects-pfizer-causing-allergic-reaction-in-america-508261.html", "date_download": "2021-07-26T21:05:45Z", "digest": "sha1:7PAVTYBQ3G7RKCOVTVTFNOAEZULBSFTD", "length": 18386, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Covid-19 लशीबाबत चिंता वाढवणारी बातमी! लसीकरणादरम्यान अनेकांनी नोंदवली अ‍ॅलर्जीची तक्रार | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडे��� भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nCovid-19 लशीबाबत चिंता वाढवणारी बातमी लसीकरणादरम्यान अनेकांनी नोंदवली अ‍ॅलर्जीची तक्रार\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\n आता Fart मुळेही Covid-19 चा धोका ढुसकी सोडली तरी पसरू शकतो Corona\nCovid-19 लशीबाबत चिंता वाढवणारी बातमी लसीकरणादरम्यान अनेकांनी नोंदवली अ‍ॅलर्जीची तक्रार\nभारतात अद्याप कोरोनाची लस (Covid-19 vaccine) आलेली नाही. पण लशीच्या चाचण्या (Trials) अगदी शेवटच्या टप्प्यात आहेत. अशा वेळी ज्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे, तिथून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे.\nन्यूयॉर्क, 25 डिसेंबर : भारतात अद्याप कोरोनाची लस आलेली नाही. पण लशीच्या चाचण्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहेत. अशा वेळी ज्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे, तिथून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. Coronavirus ची लस (covid-19) टोचून घेतलेल्यांना आता त्याचे साइड इफेक्ट्स दिसू लागले आहेत. विशेषतः अमेरिकेत ज्यांनी फायझरची लस (Pfizer COVID-19 vaccine) घेतली आहे त्यातल्या काहींना त्याची अ‍ॅलर्जी दिसायला लागले आहेत. त्यामुळे लशीचे वैज्ञानिक आणि डॉक्टरांची चिंता वाढली आहे. जगभरात आता कोरोना लशीकरणाबाबत संशयाचं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे.\nअमेरिका आणि ब्रिटनमधून आलेल्या बातमीनुसार, Pfizer लस टोचल्यानंतर अनेक लोकांनी अॅलर्जी आल्याची तक्रार केली आहे. अमेरिकन सरकारने फायझर आणि मॉडर्ना (Moderna) लशींना आपत्कालीन विषय म्हणून मान्यता दिली होती. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची अ‍ॅस्ट्राझेनेका ((AstraZeneca) लस अधिक प्रमाणात दिली जात आहे. या देशातही इमर्जन्सी अप्रूव्हल देऊन लसीकरण सुरू करण्यात आलं आहे.\nभारतात लस निर्माण करणाऱ्या तीन कंपन्यांनी अशाच प्रकारच्या इमर्जन्सी अप्रूव्हलची मागणी मोदी सरकारकडे केली होती. पण सरकारकडून अद्याप तशी परवानगी देण्यात आलेली नाही.\nमेड इन इंडिया कोरोना लस (CORONA VACCINE) कोवॅक्सिनचा (COVAXIN) पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा (clinical trial) अहवाल जारी करण्यात आला. यामध्ये लस परिणाकारक आणि सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता या लशीला भारतात आपात्कालीन वापरासाठी (EUA) परवानगी मिळवण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी दुसऱ्यांदा अर्ज करण्यात आला आहे.\nकोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापराला (EMERGENCY USE) मंजुरी मिळावी यासाठी भारत बायोटेकनं (BHART BIOTECH) केंद्र सरकारकडे पुन्हा अर्ज केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या लशीचं सध्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल कंपनीनं जारी केला आहे.\nPublished by: अरुंधती रानडे जोशी\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ��लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/entertainment/akshay-kumar-laxmi-movie-release/", "date_download": "2021-07-26T19:09:25Z", "digest": "sha1:ZL2F25DBY7SPREP6WRZMXSCJJC6LPN7W", "length": 7096, "nlines": 67, "source_domain": "marathit.in", "title": "अक्षय कुमारचा बहुचर्चित 'लक्ष्मी' चित्रपट अनेक वादांनंतर आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला. - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nअक्षय कुमारचा बहुचर्चित ‘लक्ष्मी’ चित्रपट अनेक वादांनंतर आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला.\nअक्षय कुमारचा बहुचर्चित ‘लक्ष्मी’ चित्रपट अनेक वादांनंतर आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला.\nदेशभरात अनलॉक करण्यात येत असून चित्रपटगृहे देखील सुरू करण्यात आली आहेत मात्र अद्याप प्रेक्षकांचा प्रतिसाद दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर आज अक्षय कुमारचा बहुचर्चित लक्ष्मी सिनेमादेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे\nअक्षय कुमार व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘लक्ष्मी’ हा चित्रपट आज डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे\nया हॉरर कॉमेडी चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. चित्रपटात अक्षय एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार असून ट्रेलर व गाण्यांना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.\n‘लक्ष्मी’ या चित्रपटाच्या नावावरून बराच वाद झाला. सुरुवातीला या चित्रपटाचं नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असं होतं. चित्रपटाच्या नावावर अनेक वेळा आक्षेप घेतल्याने, चित्रपटाचे नाव बदलून ‘लक्ष्मी’ ठेवण्यात आले\nअक्षय कुमारची ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ ही निर्मिती संस्था, फॉक्स स्टार स्टुडिओज आणि तुषार कपूर यांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे.\nजो बायडेन अमेरिकेचे अ���्यक्ष झाल्याचा भारताला काय फायदा होणार\nगणपत मध्ये झळकणार अभिनेत्री नुपूर सेनन\nशाहरुखच्या चित्रपटात सलमानची एण्ट्री | बादशाह शाहरुख खानचा नवा चित्रपट\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/08/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%95.html", "date_download": "2021-07-26T19:13:16Z", "digest": "sha1:VBGAQNUHLKFOHUFUJK3XTTHZ55T2NCBO", "length": 25214, "nlines": 255, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पिकाला बटाटेच आले नाही ! अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपिकाला बटाटेच आले नाही अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान\nby Team आम्ही कास्तकार\nin पंतप्रधान पीक विमा योजना, बातम्या, शासन निर्णय\nनगर ः बटाटा पिकाची लागवड करून सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटला. आता पंधरा दिवसाने पीक काढणीला येईल, मात्र अजूनही पिकाला अपेक्षित प्रमाणात बटाटे आलेले नाहीत. लागवड करुनही बटाटे न आल्याने अकोले तालुक्यातील ब्राह्��णवाडा, करंडीसह परिसरातील सहा ते सात गावांतील दोनशेवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.\nकृषी विभागाने काही ठिकाणी बटाटा पिकाची पाहणी केली असून पीक आले नसल्याचे मान्य केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करावी, असे सांगितले आहे. या भागातील शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारण दोनशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर असे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा कोट्यवधींचा फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nअकोले (जि. नगर) तालुक्यातील ब्राह्मणवाडा, करंडी, मन्याळ, कळंब, खुंटेवाडी, जावळले बदगी, जाधववाडी, चैतन्यपुर आदी भागात प्रामुख्याने बटाट्याचे पीक घेतले जाते. यंदा दोन ते सव्वादोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी बटाट्याची लागवड केली. आता पंधरा दिवसांत पीक काढणीला येण्याचा काळ असताना अजूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकाला बटाटे आलेच नाहीत. बटाट्याच्या ठोंबाला केवळ मुळ्या आहेत. काही ठिकाणी प्रत्येक ठोंबाला दोन- तीनच बटाटे लागली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांत खळबळ उडाली.\nतालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, कृषी सहाय्यक अशोक धुमाळ यांच्यासह इतर अधिकारी- कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारींनुसार पाहणी केली असून बटाटे आले नसल्याचे मान्य केले आहे. साधारण सहा ते सात गावांतील दोनशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. उन्हाळ्यात टोमॅटोच्या नुकसानीतून मोठा फटका बसलेला असताना आता तालुक्यात बटाट्यानेही दगा दिला असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.\nलागवडीसह कष्टही गेले वाया\nअकोले तालुक्यातील सहा ते सात गावांत बटाट्याचे पीक आले नसल्याने शेतकऱ्यांचे कष्ट आणि लागवड, बेणे, खतांचा खर्चही वाया गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केवळ लागवड, बेणे, खते व इतर खर्च कोट्यवधींच्या घरात आहे. बटाटा पिकाच्या बाबतीत हा प्रकार प्रथमच झाला असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.\nआमच्या भागात प्रामुख्याने बटाट्याचे पीक घेतले जाते. मात्र यंदा पीकच आले नसल्याने मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. तसेच यामुळे शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत. त्यामुळे बटाटे न येण्याची कारणे शोधून शासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी. बटाटा या पिकासाठी विमा संरक्षण कवच मि���ावे.\n-चंद्रकांत सीताराम गोंदके, सरपंच, करंडी, जि. नगर.\nतालुक्यातील काही गावांत बटाटा पीक आले नाही हे खरे आहे. प्रथमच या भागात असे झाले आहे. आम्ही पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी आल्यानंतर तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती पाहणी करून पुढील निर्णय घेईल.\n– प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी, अकोले, जि. नगर.\nनगर : पंधरा दिवसाने बटाटा पीक काढणीला येईल, मात्र अजूनही पिकाला अपेक्षित प्रमाणात बटाटे आले नाहीत. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा, करंडीसह सात गावांतील दोनशेवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.\n.#अकोले #नगर #बटाटा #शेती #शेतकरी #पीक #पीकनुकसान #खरीप #खरीप२०२० #ग्रामीण pic.twitter.com/zbG0iUWs2M\nपिकाला बटाटेच आले नाही अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान\nनगर ः बटाटा पिकाची लागवड करून सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटला. आता पंधरा दिवसाने पीक काढणीला येईल, मात्र अजूनही पिकाला अपेक्षित प्रमाणात बटाटे आलेले नाहीत. लागवड करुनही बटाटे न आल्याने अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा, करंडीसह परिसरातील सहा ते सात गावांतील दोनशेवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.\nकृषी विभागाने काही ठिकाणी बटाटा पिकाची पाहणी केली असून पीक आले नसल्याचे मान्य केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करावी, असे सांगितले आहे. या भागातील शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारण दोनशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर असे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा कोट्यवधींचा फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nअकोले (जि. नगर) तालुक्यातील ब्राह्मणवाडा, करंडी, मन्याळ, कळंब, खुंटेवाडी, जावळले बदगी, जाधववाडी, चैतन्यपुर आदी भागात प्रामुख्याने बटाट्याचे पीक घेतले जाते. यंदा दोन ते सव्वादोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी बटाट्याची लागवड केली. आता पंधरा दिवसांत पीक काढणीला येण्याचा काळ असताना अजूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकाला बटाटे आलेच नाहीत. बटाट्याच्या ठोंबाला केवळ मुळ्या आहेत. काही ठिकाणी प्रत्येक ठोंबाला दोन- तीनच बटाटे लागली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांत खळबळ उडाली.\nतालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, कृषी सहाय्यक अशोक धुमाळ यांच्यासह इतर अधिकारी- कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारींनुसार पाहणी केल�� असून बटाटे आले नसल्याचे मान्य केले आहे. साधारण सहा ते सात गावांतील दोनशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. उन्हाळ्यात टोमॅटोच्या नुकसानीतून मोठा फटका बसलेला असताना आता तालुक्यात बटाट्यानेही दगा दिला असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.\nलागवडीसह कष्टही गेले वाया\nअकोले तालुक्यातील सहा ते सात गावांत बटाट्याचे पीक आले नसल्याने शेतकऱ्यांचे कष्ट आणि लागवड, बेणे, खतांचा खर्चही वाया गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केवळ लागवड, बेणे, खते व इतर खर्च कोट्यवधींच्या घरात आहे. बटाटा पिकाच्या बाबतीत हा प्रकार प्रथमच झाला असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.\nआमच्या भागात प्रामुख्याने बटाट्याचे पीक घेतले जाते. मात्र यंदा पीकच आले नसल्याने मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. तसेच यामुळे शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत. त्यामुळे बटाटे न येण्याची कारणे शोधून शासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी. बटाटा या पिकासाठी विमा संरक्षण कवच मिळावे.\n-चंद्रकांत सीताराम गोंदके, सरपंच, करंडी, जि. नगर.\nतालुक्यातील काही गावांत बटाटा पीक आले नाही हे खरे आहे. प्रथमच या भागात असे झाले आहे. आम्ही पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी आल्यानंतर तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती पाहणी करून पुढील निर्णय घेईल.\n– प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी, अकोले, जि. नगर.\nनगर : पंधरा दिवसाने बटाटा पीक काढणीला येईल, मात्र अजूनही पिकाला अपेक्षित प्रमाणात बटाटे आले नाहीत. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा, करंडीसह सात गावांतील दोनशेवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.\n.#अकोले #नगर #बटाटा #शेती #शेतकरी #पीक #पीकनुकसान #खरीप #खरीप२०२० #ग्रामीण pic.twitter.com/zbG0iUWs2M\nनगर कृषी विभाग टोमॅटो खत\nनगर, कृषी विभाग, टोमॅटो, खत\nनगर ः बटाटा पिकाची लागवड करून सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटला. आता पंधरा दिवसाने पीक काढणीला येईल, मात्र अजूनही पिकाला अपेक्षित प्रमाणात बटाटे आलेले नाहीत.\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ ��जार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nशेतकरी गटांना मिळावे शेतमाल वाहतूक योजनेचे अनुदान\nआढळा धरण पूर्ण क्षमतेने भरले\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/ugc/", "date_download": "2021-07-26T20:58:30Z", "digest": "sha1:J4PHBKL7MTGZ25ZRHZYVZCIDLVMAJNAA", "length": 15135, "nlines": 123, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "पदवी परीक्षांना स्थगितीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली | पदवी परीक्षांना स्थगितीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत ��िखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nपदवी परीक्षांना स्थगितीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली\n‘मुंबई विद्यापीठाच्या १२ जून २०१९च्या परिपत्रकाप्रमाणे अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यापासून प्रत्यक्ष परीक्षा सुरू होईपर्यंत किमान एक महिन्याचा कालावधी विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. मात्र, यंदा विद्यापीठाने करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरवले असले तरी विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा कालावधी दिलेला नाही’, असे कारण देत १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षेला स्थगिती देण्याची विनंती दोन विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी ती विनंती फेटाळून लावली.\nपरीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार | घरात बसूनच परीक्षा देता येईल याची व्यवस्था करणार\nन्यायालयाने दिलेल्या निकालानुसार विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यासाठी राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ मागितीली आहे. तसेच, विद्यापीठांनी आपले म्हणने राज्य सरकारला कळविण्यापूर्वी विचार करण्यासाठी आणखी एक दिवसाची मुदत मागितल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत उदय सामंत यांनी आज (31 ऑगस्ट) एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत ते बोलत होते. कोरोना व्हायरस संसर्ग, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकारांनी असमर्थता दाखवली होती.\nपरीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, अधिकार फक्त UGC'ला\nपरीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे आमच्या वैधानिक अधिकारावरील अतिक्रमण असल्याचा दावाही ‘यूजीसी’ने केला आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर आम्हाला आहे. विशेष काद्याने हा अधिकार आम्हाला बहाल केलेला आहे अशी भूमिका यूजीसीने शुक्रवारी उच्च न्यायालयात मांडली. निवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले होते.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोर��जन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/dr-raju-waghmare-presides-as-the-chairman-of-the-state-scheduled-castes-region/09041850", "date_download": "2021-07-26T19:36:32Z", "digest": "sha1:APTBLG3O3BNAKKYWMVXVXWVAADJ7MCWT", "length": 2619, "nlines": 27, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "डॉ. राजू वाघमारे प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » डॉ. राजू वाघमारे प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी\nडॉ. राजू वाघमारे प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी\nमुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजू वाघमारे यांची नियुक्ती झाली आहे.\nअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी आज नवी दिल्ली येथे यासंदर्भातील नियुक्ती पत्रक प्रसिद्ध केले. डॉ. वाघमारे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत.\n14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/beforeyearsinterview/", "date_download": "2021-07-26T20:34:18Z", "digest": "sha1:UX5ZH5VQQUWNZE7V5JT6YRTBTKBJ5ZMQ", "length": 35944, "nlines": 112, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "२२ वर्षां पूर्वीची बाळासाहेब यांची मुलाखत - Prabuddh Bharat", "raw_content": "\nHome विशेष चळवळीचा दस्तऐवज\n२२ वर्षां पूर्वीची बाळासाहेब यांची मुलाखत\nby टीम प्रबुद्ध भारत\n१४ एप्रिल, १९९९ च्या ‘प्रबुध्द भारत’ च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकात आमचे तत्कालीन औरंगाबाद व आताचे ‘गोवा’ येथील फुले-आंबेडकरी विचारांचे पत्रकार सहकारी प्रभाकर ढगे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची २२ वर्षांपूर्वी मुलाखत घेतली होती. १९९५ ची “बहुजन श्रमिक समिती” च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा जागा व स्वत: भारिप बहुजन महासंघाने पहिल्याच निवडणुकीत सर्वाधिक जागा लढविल्या होत्या. या निवडणुकीत प्रथमच महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ सत्तेवर असलेल्या व मूठभर श्रीमंत मराठा घराणेशाहीच्या कॉंग्र��सचा पराभव झाला होता. आणि राज्यात फारच थोड्या मतांनी शिवसेना-भाजप सत्तेवर आली होती. यामुळे सर्व पुरोगामी पक्षांतील ’उच्चवर्णीय, शहरी, मध्यमवर्गीय, कॉग्रेसकेंद्री नेतृत्व” अस्वस्थ झाले होते. महाराष्ट्रात प्रथमच फुले-आंबेडकरांच्या लढाऊ शक्तीसोबत बहुसंख्य परिवर्तनवादी पक्ष-संघटनांनी ऐतिहासिक आघाडी केल्यामुळे कॉंग्रेस-भाजप-शिवसेना यांना समर्थ सामाजिक-राजकीय पर्याय उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. समितीने एकत्र बसून ठोस धोरण, कार्यक्रम ठरवून बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एका बाजूला वंचित बहुजन\nसमूहांच्या कळीच्या प्रश्नांवर चळवळ करायची आणि दुस-या बाजूला मिळालेल्या मतांच्या आधारावर आपापले लोकसभा-विधानसभा मतदारसंघ निश्चित करून पुढील निवडणुकीची तयारी करायची अशी सार्थ राजकीय अपेक्षा होती.\nमहात्मा गांधी यांचा खून आणि प. महाराष्ट्रातील ब्राह्मणांची कत्तल, त्यातून सर्वत्र गावांगावातील ब्राह्मणांनी मुंबई-पुणे-औरंगाबाद-नांदेड, आदी शहरांकडे पलायन केले होते. आधीच शिक्षणाची परंपरा व ब्रिटीशांसोबतचा प्रशासनातील अनुभव असल्याने तेव्हापासून सर्व ब्राह्मण एकतर साहित्य-संस्कृती, नाट्य-सिनेमा, प्रशासनात स्थिरावले होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यानंतर पंडीत नेहरूंपासून राज्यातील कॉंग्रेसी मराठा नेतृत्वाने संपूर्ण संरक्षण दिले. “त्या मोबदल्यात सफाई कामगार सोडल्यास अन्यत्र कोणत्याही प्रशासनामध्ये अनु.जाती-जमाती-ओबिसी\nसमूहांसाठीच्या आरक्षणाची फारशी अंमलबजावणी करायची नाही. वंचित बहुजनांचा हक्क डावलून तेथे पुरोगाम्यांसह रा.स्व.संघाच्या विद्वेषी ब्राह्मणांची सरसकट भरती केली गेली. याचा परस्पर नातेसंबंध कुणीही सांगेल, “\nकाही काळ कॉंग्रेसी मराठा नेतृत्वाला शरण गेल्याचे नाटक करून आपापली स्थानं बळकट केली गेली. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा या संघीय ब्राह्मणांनी मध्यम जातींमधील कष्टकरी, अर्ध शिक्षित तरुणांना संघ शाखा व विविध छुप्या आघाड्यांमार्फत सोबत घेवून त्यांनी भाजपला सत्तेवर बसविले. दुसरीकडे पुरोगामी ब्राह्मण समूह, पत्रकार- आणि कॉंग्रेसने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जर सर्व साम्यवादी-समाजवादी-संघटना-चळवळी आणि भारिप बहुजन महासंघ यांची राजकीय आघाडी स्थिरावली त��� “आपले काही खरे नाही” हे प्रस्थापित नेतृत्वाने जाणले होते.म्हणून एका बाजूला विविध माध्यमांतून बाळासाहेब व त्यांच्या सामाजिक-राजकारणाविरुध्द पत्रकारांनी धादांत खोटा प्रचार सुरू केला. बहुसंख्य पुरोगामी, अभ्यासक (), विचारवंतांनी निवडणूक आयोगाच्या कोणत्याही आकडेवारीचा आधार न घेता “कॉंग्रेसची मते + भारिप बहुजन महासंघाची मते” अशा “मराठा-कॉंग्रेसकेंद्री समीकरणातून” सोयीचे, पूर्वग्रह दूषित राजकीय अंकगणित मांडत राहिले. लिखाण करत राहिले. त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे विषारी मौखिक पध्दतीने राजकीय चारित्र्य हनन करीत राहिले. आणि आताही करत आहेत.\nभारिप बहुजन महासंघाचे अधिकृत आकडेवारीसह आलेले लिखाण, भूमिका वा त्यांच्या अभ्यासक-विचारवंतांच्या लिखाणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. यामागे आणखी एक सुप्त न बोललेले कारण म्हणजे “पारंपरिक ’ब्राह्मणी-हिंदू धर्मा’ला” लाथाडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर, १९५६ ला आपल्या लाखो अनुयायांसह ब्राह्मणी हिंदू धर्म त्यागून बौध्द धम्म स्वीकारला” हे “तथाकथित बुध्दिवादी, विवेकवादी, विज्ञानवादी, धर्मनिरपेक्ष” पुरोगामी वर्तुळाला अजिबात पटलेले नाही. गायरान-पडीत-वन जमीन हक्क चळवळीपासून १९९५ च्या समितीच्या निवडणुकीपर्यंत भारिप बहुजन महासंघाच्या नेत्यापासून माझ्यासारख्या तत्कालीन पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांना काय काय सहन करावे लागले याचे आम्ही सारे साक्षीदार आहोत यात भार पडली “रिपब्लिकन-दलित ऐक्य” च्या राजकीय कट कारस्थानाने यात भार पडली “रिपब्लिकन-दलित ऐक्य” च्या राजकीय कट कारस्थानाने या पार्श्वभूमीबर तत्कालीन “भारिप बहुजन महासंघा” चे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी विचारपूर्वक पण ऐक्याच्या “कॉग्रेसी राजकीय डावा” बाबतीत अत्यंत रोखठोक सविस्तर उत्तर १४ एप्रिल, १९९९ च्या “प्रबुध्द भारत” डॉ. बाबासाहेब आंबेडकरजयंती विशेषांक” मध्ये खालील मुलाखतीत दिले आहे. एवढेच नाही, तर बाळासाहेब “सम्यक समाज ते भारिप ते भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी” असा “वंचित बहुजन सत्तेच्या” वाटचालीकडे धिमा पण यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. त्यामागील सविस्तर वैचारिक व धोरणात्मक मांडणी केली आहे. ही वाटचाल डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या “बहिष्कृत हितकारिणी ते स्वतंत्र मजूर पक्��� ते शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ते रिपब्लिकन पक्ष संकल्पनेचे भारतीय जनतेला खुले पत्र” लिहीपर्यंतची वाटचाल हे सारे त्यांच्या सामाजिक-राजकीय चळवळीतील प्रक्रियेतील टप्पे आहेत. ते अचानक मध्येच खंडित करुन आता फुले-आंबेडकरी इतिहास, विचार व चळवळीकडे पाहता येणार नाही. या मुलाखतीत बाळासाहेब याविषयी विचार मांडताना दिसत आहेत……\nआघाड्यांच्या लबाड्या फार झाल्या; आता पर्यायी ताकद उभी करू\n”सत्तेसाठी भाजपबरोबर घरोबा करून आपली पत हरवून बसलेले बसपा नेते कांशीराम, जातीवाद्यांच्या नावाने बोटे मोडण्यात; ज्यांची उभी हयात गेली ते तथाकथित समाजवादी जॉर्ज फर्नांडिस आणि दक्षिणेतील दलित एझीलमलाई हे जातिनिष्ठ भाजप आघाडीमध्ये कोडगेपणाने सत्ता उपभोगत असतानाच जनता दलाचा राजीनामा देवून कांशीरामाच्याच वाटेने जाण्याची तयारी करीत असलेले रामविलास पासवान, कॉंग्रेसची राखीव फौज म्हणून वावरणारी व बहुजनांचे राजकारण करीत असल्याचा आव आणणारी समाजवादी मंडळी अन या कोलाहलात ’जय बोलो और किधर भी चलो’ असा नारा लावून शिवसेना-भाजप युती सारख्या धर्मांध व जात्यंध पक्षांच्या कच्छपी लागलेले काही मागास वर्गीय नेते अन रिपब्लिकन पक्षात चाललेली साठमारी’ या पार्श्वभूमिवर दलित-ओबिसी एकजुटीचा फॉर्म्युला घेवून सामाजिक समतेच्या बांधिलकीचे व्यापक राजकारण करणारे एड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे ’मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या सहवासात’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभानिमित्त औरंगाबादेत आले असता त्यांच्याशी केलेली बातचित.\nमुलाखत : प्रभाकर ढगे\n रिपब्लिकन पक्षाची फूट हा\nदलित जनतेचा सर्वांत काळजीचा विषय. आठवले-गवई-कवाडे एका बाजूला ,तर टी.एम कांबळे दुस-या बाजुला तर आंबेडकर-ढाले तिस-या\nबाजूला, अशा स्थितीत आठवले व आपणही निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या मान्यतेसाठी अर्ज केला आहे. आयोगाचा निर्णय विरोधात गेला ,तर आपण काय करणार आहात\nबाळासाहेब : लोकशाही पध्दतीने आम्ही लोकांच्या सहमतीने नियमानुसार पक्षाची कार्यकारिणी निवडली आहे व ती निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. आम्ही आमचं काम केलं आहे. निवडणूक आयोगाने त्याचे काम करावं. पक्षाच्या मान्यतेबाबत म्हणाल तर मी निवडणूक आयोगाला फारसे महत्त्व देत नाही. निवडणूक आयोग हे पोस्ट खातं आहे आणि निवडणूक आयुक्त हे पोस्टमास्तर आहेत. बस्स यापलीकडे मी त्यांना फारसे गांभिर्याने घेत नाही. कारण तिथे बसलेले जे कुणी आहेत; ते तथाकथित ऊच्च वर्णी यांचे प्रतिनिधित्व करतात आणि दलित बहुजन जनतेच्या पक्षाकडे ते कधीही सहानुभूतीने पाहू शकणार नाहीत.\n महाराष्ट्रातील रिपब्लिकन नेते हे विकाऊ असल्याची व ते एकाच जातीगटाचे नेतृत्व करीत असल्याची टीका बसपा नेते कांशीराम करत असतात. त्याबद्दल आपणाला काय म्हणायचे आहे.\nबाळासाहेब : ज्यांच्या राजकीय आयुष्याची उभी हयातच सत्तेसाठी तत्त्वशून्य आणि\nदलितद्रोही तडजोडी करण्यात स्वत:ला विकण्यात गेली; त्यांनी दुस-यांवर आरोप करून आपण फार धुतल्या तांदळासारखे आहोत ,असा आव आणू नये. राजकारणाला पैसा लागतो हे लपवता कशाला ज्याच्याकडे लाखाची सुध्दा प्रॉपर्टी नव्हती; ते कोट्यधीश कसे झाले हे जनतेला कळत नाही काय ज्याच्याकडे लाखाची सुध्दा प्रॉपर्टी नव्हती; ते कोट्यधीश कसे झाले हे जनतेला कळत नाही काय जातीगटाबाबत म्हणत असाल तर इतरांचे मला माहीत नाही; पण सुरुवातीपासून आम्ही मात्र दलित-ओबिसी राजकारण करत आलो आहोत. बहुजनांच्या राजकारणाची अपरिहार्यता व त्यादृष्टिने ठोस कार्यक्रम देण्याचं काम आम्ही फक्त केलं आहे. त्यामुळे आमच्याबाबतीत मात्र या टीकेत काही तथ्य नाही.\n जो रिपब्लिकन पक्ष कधीही होवू शकत नाही; त्यांच्याशी कॉंग्रेसने युती का करावी, असा प्रश्न आजकाल उपस्थित केला जातो.\nबाळासाहेब : नका करू ना युती. आम्ही कुठे आग्रह धरलाय आम्ही कुणाच्याही मागे धावणार नाहीत. ज्याला कुणाला सत्तेत जाण्याची इच्छा आहे; त्याने आमच्या मागे यावे. आम्ही कुणाला आमंत्रण देणार नाही. युती तोडण्याचा पुढाकार कॉंग्रेसने घेतला. आता देखील काय करायचे हे त्यांनीच ठरवावे. आम्ही आमच्या पध्दतीने चाललो आहोत. जे कॉंग्रेसमध्ये विलीन झाले; त्यांनीच तो विचार करायचा आहे. कारण कॉंग्रेसच्या कुबड्या घेतल्याशिवाय आपण उभे राहू शकणार नाही ही भीती त्यांनाच वाटते. रिपब्लिकन ऐक्याचा मुद्दाच आता निकाली निघाला आहे. कारण रिपब्लिकन पक्षाचे खरे शिलेदार कोण आहे हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे कुणाच्या मागे जायचे हे देखील त्यांनी नक्की केले आहे. एकीकृत रिपाईचे भांडवल करून जर कुणी आम्हाला मॅनेज करू पाहत असेल तर तो प्रयत्न\nकधीही यशस्वी होणार नाही. रिपाई-बहुजन महासंघ हे नैसर्गिक ऐक्य त्या सर���व थोतांडांना पुरून उरणार आहे.\n तुम्ही जातीयवादी पक्षांशी लढण्याची भाषा करता आणि प्रत्यक्षात सेना-भाजप सारख्या पक्षांना सोयीची भूमिका घेता, असा आरोप गवई-आठवले व कॉंग्रेसकडून केला जातो.\nबाळासाहेब : लग्न एकाशी करायचे आणि संसार दुसरीशी करायचा असा काहीसा प्रकार आहे तसल्या प्रकारचा वैचारिक भ्रष्टाचार मी करत नाही. माझ्यावर आरोप करणारांबाबत तर एक ताजे उदाहरण आहे. राज्यातील सत्तारुढ सेना-भाजप युतीच्या विरोधात अहोरात्र बोंबलणा-या कॉंग्रेसने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-सेनेशी युती का केली त्याचा खुलासा केला पाहिजे. आम्ही युतीला धार्जिणे निर्णय घेतो ,असे म्हणणा-या कॉंग्रेसने आधी आपले राजकीय चारित्र्य तपासून बघावे अन माझ्यावर आरोप करणारे व कॉंग्रेसच्या कच्छपी लागलेले गवई-आठवले यांनी देखील त्याचे उत्तर द्यावे. महापालिकेसारख्या निवडणुकीत ज्यांचे चारित्र्य गहाण पडते व निष्ठा गळून पडतात ती कॉंग्रेस आणि तिला पुरोगामी म्हणणारे आठवले-गवई त्याचे कुठल्या तोंडाने समर्थन करणार आहेत; हे आता तुम्हीच त्यांना विचारले पाहिजे.\n बहुजन राजकारणाला पेच ठराव्या अशा काही घटना घडताना दिसतात. उदा. मातंगांनी वेगळ्या ७% आरक्षणाची मागणी, चर्मकारांनी रविदासांना घेवून मांडलेली वेगळी चूल, शिवसेनेच्या मागे चाललेले कोळी व इतर बहुजन, भाजपाच्या नादी लागलेल्या काही अनुसूचित जाती-जमाती अशा वातावरणात सामाजिक सलोखा निर्माण होण्याऐवजी जातीय यादवी माजेल असे वाटत नाही कां\nबाळासाहेब : तिस-या आघाडीचे प्रयत्न कोण करतंय हे मला\nमाहीत नाही. कलमाडी हे तर भाजपचे दलाल आहेत. त्यामुळे त्यांचे व आमचे जुळणे शक्यच नाही. शिवाय ,ममता बॅनर्जी, रामकृष्ण हेगडे हे सगळे भाजपबरोबर सत्ता उपभोगत आहेत. ते काय तिसरी आघाडी करणार मी तर आता तिस-या आघाडीची शक्यताच गृहीत धरत नाही. आता पर्यायी पक्ष, पर्यायी ताकद Alternative force उभा राहिला पाहिजे, हा माझा आग्रह आहे व तीच काळाची गरज आहे. आघाड्याच्या लबाड्या खूप झाल्या. आता पर्याय देण्याची उमेद हवी आणि त्याची सुरुवात आम्हीच केली आहे. राजकीय, सामाजिक स्वयंसेवी अशा सर्वच स्तरातील छोट्या- मोठ्या संस्था, कार्यकर्ते, नेते यांनी आपापल्या ठिकाणी तालुका-जिल्हा पातळीवर काम सु रू केले आहे. वातावरण बदलण्यासाठी काम सुरू आहे. मला वाटते हे अगदी खा��च्या स्तरावर सुरू असले तरी महत्त्वाचे आहे. पर्यायी ताकद तिथूनच उभी राहणार आहे आणि त्याच्यावर आमचे लक्ष आहे. त्यामुळे आम्ही सध्या फक्त पक्ष वाढवायचं काम करीत आहोत.\n कॉंग्रेसने युती केली नाही ,तर आगामी निवडणुका तुम्ही कुणाच्या सोबत व किती जागांवर लढवणार तुमचा काही स्वतंत्र जाहीरनामा आहे का\nबाळासाहेब : युती झाली नाही तर २८८ जागांची तयारी आम्हाला करावी लागेल. त्यासाठी तर पक्ष बांधणी आणि वाढवण्याचं काम जोरात सुरू आहे. प्रतिसादही उत्तम मिळतोय. लोक विचारतात नांदेड अधिवेशनाचं फलीत काय’ तर मी सांगत असतो की,”त्यात सहभागी न होणा-यांची डिपॉझिटे जप्त होताहेत हे त्याचे फलीत आहे. अकोला जिल्हा परिषदेत कॉंग्रेस आमच्या विरोधात असताना आम्ही निर्विवाद बहुमत मिळवलं आणि पुणे अधिवेशन घेतलं; ते मात्र कॉंग्रेससोबत असूनही पराभूत झाले हे आमच्या अधिवेशनाचे यश आहे.’\nआमचा स्वतंत्र जाहीरनामा आहेच. सतत तीन वर्षे कोरड्या व ओल्या दुष्काळाने पिचलेल्या शेतक-यांना कर्जमाफी देणे, कर्ज वसुली थांबविणे, दुष्काळी जिल्हे जाहीर करणे, शेतक-यांची बाजाराभिमुख उत्पादकता वाढविणे, ओबिसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कर्मचा-यांच्या सेवा निवृत्ती वयाचा घोळ थांबविणे, असे अनेक मुद्दे आहेत ते योग्य वेळी जाहीर होतील.\n राज्यातील सेना-भाजप युती, केंद्रातील भाजप आघाडी ही सरकारे किती दिवस चालतील असे आपणास वाटते\nबाळासाहेब : महाराष्ट्राचं दिवाळं काढणार्रं युती सरकार जनतेच्या, कर्मचा-यांच्या व सर्वच घटकांच्या मनातून उतरलेलं आहे. या सरकारला खाली खेचण्याची कॉंग्रेसची इच्छा नव्हती म्हणून ते सत्तेवर राहू शकलं. केंद्रातील भाजप आघाडी सरकारचंही तसच आहे. कॉग्रेसची इच्छा असेल तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी कॉंग्रेसला पाडावे वाटेल त्या दिवशी ते पडेल. परंतु, कुठल्याही परिस्थितीत हे सरकार पाच वर्षांची टर्म पूर्ण करणार नाही एवढे मात्र निश्चित\nजाणिवा समृद्ध करणारी “पटेली”\nकुठे आहे सरकारचे आपत्ती व्यवस्थापन\nकुठे आहे सरकारचे आपत्ती व्यवस्थापन\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कु���ुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiwishes.xyz/anniversary-wishes-for-sister-in-marathi/", "date_download": "2021-07-26T19:28:54Z", "digest": "sha1:WE3SBIO3VFN3T6JFAP6ZXELY7JKZGMSL", "length": 21962, "nlines": 121, "source_domain": "marathiwishes.xyz", "title": "Happy Anniversary Wishes For Sister In Marathi 2021", "raw_content": "\nHappy Anniversary Wishes For Sister In Marathi – आज मी आमच्या मोठ्या आणि छोट्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, ज्या आपण आपल्या बहिणीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर डाउनलोड आणि कॉपी आणि सामायिक करू शकता आणि त्यांच्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त, जगभरातून तुम्हाला कमीतकमी घेऊन आलो आहे बेस्ट वेडिंग एनिव्हर्सरी शुभेच्छा मराठीसाठी. आपल्याला इतर कोठेही जाण्याची गरज नाही म्हणून प्रतिमांसह बहिणीसाठी या मराठीबरोबर सर्वोत्कृष्ट वेडिंग एनिव्हर्सरी स्पेशलची जोडी तयार केली गेली आहे. आपल्या खाली मराठी मध्ये बहिणीसाठी एनिवर्सरी प्रतिमा, मॅरेज एन्निव्हर्सरी, Birthday Wishes For Sister In Marathi\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई, देव करो तुम्ही राहावं सदा खूष.लग्न वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप.\nमी खरंच खूप भाग्यवान आहे कि मला तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेम करणारी ताई मिळाली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई…Happy Wedding Sister.\nतुमची जोडी राहो अशी सदा कायमजीवनात असो भरपूर प्रेम कायमप्रत्येक दिवस असावा खासलग्नवाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा \nप्रत्येकवेळी माझी पाठराखण करणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.Happy Anniversary Tai.\nअशीच क्षणा क्षणाला,तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,शुभ लग्नाचा हा वाढदिवस,सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बहीण.\nतुझ्यासारखी काळजी घेणारी, पाठराखण करणारी, मनमुराद प्रेम करणारी ताई जगात कुठेही नसेल. Happy Anniversary Sis.\nजशी बागेत दिसतात फूल छानतशीच दिसते तुमची जोडी छानलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nजगातील सर्व बहिणीमध्ये तू सर्वात चांगली ताई आहेस आणि मी भाग्यवान आहे की तू माझी ताई आहेस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई.\nआज या दिवसाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ही प्रार्थना करतो की,तुमची सर्व स्वप्नं पूर्ण व्हावी.लग्नाच्या वर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा,Anniversary Wishes For Sister In Marathi\nमाझ्या कडून होणाऱ्या चुकांना जी नेहमी माफ करते, मला सांभाळून घेते अश्या माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nसाथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदारअसलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहोआनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो \nमाझ्या हृदयाच्या सर्वात जवळ असणाऱ्या, माझी सर्वात जास्त काळजी करणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. Anniversary Wishes From Brother.\nना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरूनतुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,कधीही रागावू नका एकमेंकावर,लग्नाच्या वाढदिवसाच्या आनंदमय शुभेच्छा \nमाझी सर्वात चांगली मैत्रीण असणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Anniversary Wishes For Sister In Marathi\nप्रेम व विश्वास याने तुमचे नातेसमृद्ध, संपन्न आणि संपूर्ण होवो..लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nमला प्रत्येक गरजेच्या कामात मदत करणाऱ्या, समजून सांगणाऱ्या आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण असणाऱ्या माझ्या ताईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nअतूट नातं हे लग्नाचं..दोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारं..हीच आहे माझी शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्याशुभ घडीला सदा कायम राहो सहवास तुमचा \nजेवढे प्रेम तू माझ्यावर करते त्यापेक्षा कैक पटीने आनंद तुला मिळो, तू सर्वकाळ आनंदी असावी.\nविश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई \nतू मला आयुष्यात मिळालेला आशीर्वाद आहेस. तू आयुष्यात हवं ते सर्वकाही मिळो. Anniversary Wishes For Sister In Marathi\nप्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा,प्रत्येक पावसाचा प्रेम असंच खुलवत राहा.प्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं.लग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो \nतू खरंच जगातील सर्वात चांगली ताई आहेस. तुला हवं ते मिळो.\nखरे प्रेम कधीच मरत नाही,केवळ काळानुसार ते दृढ आणि सत्यात वाढते.तुमचे प्रेम सर्वात मजबूत आणि सत्यप्रिय आहेलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nआजच्या या सुंदर दिवशी मी जाहीर करतो की, तू जगातील सर्वात चांगली काळजी घेणारी, प्रेम करणारी ताई आहेस. Anniversary Wishes For Sister In Marathi.\nतुमच्या संसाराची गोडी वाढत राहोलग्नाचा आज वाढदिवस तुमचासुखाचा आणि आनंदाचा जावो.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nअसं म्हणतात की ताई ही आईचं दुसरं रूप असतं, माझ्यासाठी तू आईच आहेस. Anniversary Wishes For Sister In Marathi.\nप्रार्थना करते की,तुम्हा दोघांमध्ये लग्नाआधी आणिलग्नानंतरही अगदी लग्नाच्या पहिल्या दिवशीसारखं प्रेम असावं लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nआजच्या या सुंदर दिवशी तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवो. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा ताई.\nतुम्ही दोघे सोबत दिसता छान,असेच एकमेकांवर प्रेम कराआणि आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा छान \nम्हणायला ताई आहेस माझी मात्र आईएवढं प्रेम केलंय तू माझ्यावर. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई. Anniversary Wishes For Sister In Marathi\nजन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूटआनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग अनंतहीच आहे ईश्वराकडे प्रार्थना.Happy Marriage Anniversary Sister\nतुला तुझ्या आयुष्यात हवं ते मिळो, आणि माझ्यावर तुझं प्रेम चिरकाल असंच असावं. Anniversary Wishes For Sister In Marathi.\nतुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी देवाकडे प्रार्थना करते की,तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बहीण\nतुझ्यासारखी ताई मला प्रत्येक जन्मात मिळण्यासाठी मी कुठलाही उपवास धरू शकतो. Anniversary Wishes For Sister In Marathi.\nदिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nआईंनंतर मला सांभाळून आणि समजून घेणारी तूच आहेस. Anniversary Wishes For Sister In Marathi.\nसप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन, जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,कोणाची न लागो त्याला नजर, आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर \nलहानपणी मला जेवढा त्रास द्यायची त्यापेक्षा जास्त आता माझी काळजी घेते. तुला हवं ते मिळो, Anniversary Wishes For Sister In Marathi\nसमर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातंविश्वासाची गाथा आहे तुमचं नातंप्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातंतुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छालग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमला खात्री आहे की आपले भांडणे अशीच सुरु राहतील मात्र प्रत्येकक्षणाला प्रेम वाढत राहील. Anniversary Wishes For Sister In Marathi\nविश्वासाचं नातं हे कधीही तुटू नयेप्रेमाचा धाग हा सुटू नयेवर्षोनुवर्ष नातं कायम राहोलग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,,\nमाझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nतुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे,तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी,रंगून जावो प्रेमात तुम्ही.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुझ्याएवढं प्रेम करणारी, मस्ती करणारी, समजून घेणारी, सांभाळून घेणारी बहीण या जगात दुसरी नसेल. Anniversary Wishes For Sister In Marathi\nमी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्यावैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतोया दिवसाचा आनंद कायम आणिशेवटच्या श्वासापर्यंत राहील लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nजेवढं तू समजून घेतेस अजून कुणीही नाही समजून घेतलं. Anniversary Wishes For Sister In Marathi\nआयुष्याचा अनमोल आणिअतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस…लग्न वाढदिवसाच्या दोघांना हार्दिक शुभेच्छा.\nआमच्या परिवारातील सर्वात प्रिय आणि लाडकी व्यक्ती असणाऱ्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.\nआपणास जगातील सर्व आनंद आणि प्रेम,लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन \nमाझं प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक असणाऱ्या माझ्या प्रेमळ ताईला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95", "date_download": "2021-07-26T21:10:06Z", "digest": "sha1:OWGYXPA3F3DEZJCUSQXSEDIOGCAU4QXG", "length": 3381, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:जर्मन लेखक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► जर्मन भाषांतरकार‎ (रिकामे)\n\"जर्मन लेखक\" वर्गातील लेख\nएकूण २० पैकी खालील २० पाने या वर्गात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०११ रोजी १५:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/11/%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A5%AB.html", "date_download": "2021-07-26T18:58:37Z", "digest": "sha1:AHQP2LYWANVAFTVUEYCZQJ4BFIPHESXO", "length": 23821, "nlines": 234, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "अचूक हवामान अंदाजामुळे ५० हजार कोटींचा फायदा ! : ‘एनसीएईआर’च्या सर्व्हेतून दावा - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअचूक हवामान अंदाजामुळे ५० हजार कोटींचा फायदा : ‘एनसीएईआर’च्या सर्व्हेतून दावा\nby Team आम्ही कास्तकार\nin पीक व्यवस्थापन, बातम्या, हवामान अंदाज\nनवी दिल्ली : हवामानाचा अचूक पूर्वअंदाज वर्तविल्यामुळे मागील पाच वर्षांत शेतकरी, पशुधनपालक आणि मच्छीमारांना पन्नास पट म्हणजे सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे, असा दावा एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चने (एनसीएईआर) हे सर्व्हेक्षण केले आहे. या बाबतचा अहवाल केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी नुकताच (ता.३) एका कार्यक्रमात जाहीर केला.\nकेंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने सुमारे एक हजार कोट��� रुपये खर्च करून सुरू केलेल्या राष्ट्रीय मॉन्सून मिशन आणि उच्च कामगिरी संगणकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या हवामान अंदाजाबाबत हे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.\nनॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चने (एनसीएईआर) ३,९६५ शेतकरी, ७५७ मच्छीमार आणि १,३७६ पशुपालक, असे एकूण ३,९६५ जणांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. शिवाय इंटरएक्टिव व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीमद्वारे २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. त्यातून असे निदर्शनास आले, की दरवर्षी सुमारे १३ हजार कोटी आणि पाच वर्षांत सुमारे ५० हजार कोटींवर फायदा शेतकरी आणि पशुपालकांना झाला आहे.\nप्रदूषण, पूरस्थितीचाही अचूक अंदाज\nपृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मुख्य सचिव एम. राजीवन म्हणाले, ‘‘या दोन प्रकल्पांमुळे फक्त मॉन्सूनचाच अचूक अंदाज वर्तविण्यात आला असे नाही. तर विशेषकरून राजधानी दिल्लीतील प्रदूषणाबाबत अचूक अंदाज वर्तविणे शक्य झाले. शिवाय देशातील पूरस्थितीचा ही अचूक अंदाज वर्तविणे शक्य झाल्याने मोठे नुकसान टाळता आले. मॉन्सूनचा अंदाज वर्तविणे आणि अंदाज वर्तविण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे.\nअल्प काळात हवामानाचा अंदाज वर्तविण्याची क्षमता ही निर्माण झाली आहे. पशुपालक, शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा झाला. हवामानाचा पूर्व अंदाज व्यक्त केल्यामुळे जनावरांचा चारा, चारा नियोजन, निवारा याची व्यवस्था करणे शक्य झाले. शेतीतील पिकांचा काढणी, काढणीनंतरचे व्यवस्थापन योग्य वेळी झाल्याने नुकसान टळले आहे. समुद्रातील वादळांचा पूर्व अंदाज वर्तविल्यामुळे मच्छीमारांची जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर टळली आहे.’’\nसन २०१२ ते २०१८ या काळात ५५१ कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय मॉन्सून मिशन सुरू करण्यात आले होते. हवामानाचा अंदाज वर्तविण्याची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ४३८.९ कोटी, असे एकूण ९९० कोटी रुपये दोन प्रकल्पांवर खर्च करण्यात आले. मात्र या दोन्ही प्रकल्पांपासून पाच वर्षांत देशातील शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांना सुमारे पन्नास पट म्हणजे ५० हजार ४४७ कोटींचा फायदा झाला आहे. ‘‘हवामानाचा अचूक पूर्वअंदाज वर्तविल्यामुळे पशुपालकांना वेळेत लसीकरण करता आले. शेती, जनावरांच्या चारा पिकांचे योग्य व्यवस्थापन, नियोजन करता आले,’’असे पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.\nअचूक हवामान अंदाजामुळे ५० हजार कोटींचा फायदा : ‘एनसीएईआर’च्या सर्व्हेतून दावा\nनवी दिल्ली : हवामानाचा अचूक पूर्वअंदाज वर्तविल्यामुळे मागील पाच वर्षांत शेतकरी, पशुधनपालक आणि मच्छीमारांना पन्नास पट म्हणजे सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे, असा दावा एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चने (एनसीएईआर) हे सर्व्हेक्षण केले आहे. या बाबतचा अहवाल केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी नुकताच (ता.३) एका कार्यक्रमात जाहीर केला.\nकेंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या राष्ट्रीय मॉन्सून मिशन आणि उच्च कामगिरी संगणकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या हवामान अंदाजाबाबत हे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.\nनॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चने (एनसीएईआर) ३,९६५ शेतकरी, ७५७ मच्छीमार आणि १,३७६ पशुपालक, असे एकूण ३,९६५ जणांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. शिवाय इंटरएक्टिव व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीमद्वारे २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. त्यातून असे निदर्शनास आले, की दरवर्षी सुमारे १३ हजार कोटी आणि पाच वर्षांत सुमारे ५० हजार कोटींवर फायदा शेतकरी आणि पशुपालकांना झाला आहे.\nप्रदूषण, पूरस्थितीचाही अचूक अंदाज\nपृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मुख्य सचिव एम. राजीवन म्हणाले, ‘‘या दोन प्रकल्पांमुळे फक्त मॉन्सूनचाच अचूक अंदाज वर्तविण्यात आला असे नाही. तर विशेषकरून राजधानी दिल्लीतील प्रदूषणाबाबत अचूक अंदाज वर्तविणे शक्य झाले. शिवाय देशातील पूरस्थितीचा ही अचूक अंदाज वर्तविणे शक्य झाल्याने मोठे नुकसान टाळता आले. मॉन्सूनचा अंदाज वर्तविणे आणि अंदाज वर्तविण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे.\nअल्प काळात हवामानाचा अंदाज वर्तविण्याची क्षमता ही निर्माण झाली आहे. पशुपालक, शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा झाला. हवामानाचा पूर्व अंदाज व्यक्त केल्यामुळे जनावरांचा चारा, चारा नियोजन, निवारा याची व्यवस्था करणे शक्य झाले. शेतीतील पिकांचा काढणी, काढणीनंतरचे व्यवस्थापन योग्य वेळी झाल्याने नुकसान टळले आहे. समुद्रातील वादळांचा पूर्व अंदाज वर्तविल्यामुळे मच्छीमारांची जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर टळली आहे.’’\nसन २०१२ ते २०१८ या काळात ५५१ कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय मॉन्सून मिशन सुरू करण्यात आले होते. हवामानाचा अंदाज वर्तविण्याची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ४३८.९ कोटी, असे एकूण ९९० कोटी रुपये दोन प्रकल्पांवर खर्च करण्यात आले. मात्र या दोन्ही प्रकल्पांपासून पाच वर्षांत देशातील शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांना सुमारे पन्नास पट म्हणजे ५० हजार ४४७ कोटींचा फायदा झाला आहे. ‘‘हवामानाचा अचूक पूर्वअंदाज वर्तविल्यामुळे पशुपालकांना वेळेत लसीकरण करता आले. शेती, जनावरांच्या चारा पिकांचे योग्य व्यवस्थापन, नियोजन करता आले,’’असे पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.\nदिल्ली हवामान मॉन्सून प्रदूषण पूरस्थिती forest शेती farming २०१८ vaccination\nदिल्ली, हवामान, मॉन्सून, प्रदूषण, पूरस्थिती, forest, शेती, farming, २०१८, Vaccination\n50,000 crore profit due to accurate weather forecast नवी दिल्ली : हवामानाचा अचूक पूर्वअंदाज वर्तविल्यामुळे मागील पाच वर्षांत शेतकरी, पशुधनपालक आणि मच्छीमारांना पन्नास पट म्हणजे सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे, असा दावा एका सर्वेक्षणातून समोर आला आहे\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nगहू पिकासाठी पाणी व्यवस्थापन\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/07/hindi-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2.html", "date_download": "2021-07-26T20:18:01Z", "digest": "sha1:K6P234ZBTUEJZQTGFV3XSH7OD45D477I", "length": 17049, "nlines": 207, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "[Hindi] विंचर आणि मराठवाड्यातील मध्य प्रदेशात प्रचंड बारिश होण्याची शक्यता, स्थानिक बालेचा भाग | विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n[Hindi] विंचर आणि मराठवाड्यातील मध्य प्रदेशात प्रचंड बारिश होण्याची शक्यता, स्थानिक बालेचा भाग | विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे\nby Team आम्ही कास्तकार\nहवामान बातम्या आणि विश्लेषण\n21 जुलै, 2021 6:21 पंतप्रधान\nविदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसलमान बारिश होण्याची शक्यता आहे. तृतीय दिवस (23 जुलै) रोजी बारिशच्या कमीपणाचे प्रमाण कमी होते. हलान्कीची काही ठिकाणी अति भारी बारिश असल्यामुळे स्थानिक पातळीवर बाधा येते.\nमहाराष्ट्रात मानसूनची स्थिती चांगली झाली आणि आतापर्यंतच्या राज्यातील बहुतेक ठिकाणी सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त बारिश दिसू शकते. 21 जून ते 10 जुलै दरम्यान दोन आठवड्यांहून अधिक काळ मान्सूनच्या क्रियाकलापांविषयी माहिती असेल तर त्यापैकी कमीतकमी मानूसनी बारिश प्रवेश झाला आह��. भूतकाळातील मराठवाड्यातील बहुतेक क्षेत्रातील लोकसंख्या सुधारली गेली आहे परंतु इतर दोन उप-मंडळांमध्ये सरासरी भीषण बारिश प्रवेश झाला आहे.\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\n[Hindi] मान्सून २०२१: तेलंगाना, ओडिशा आणि महाराष्ट्रात मुसलमान बारिश आसर / मान्सून २०२१: कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तेलंगण, ओडिशा आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होऊ शकतो.\nसध्या, बंगालच्या खादीच्या उत्तर-पश्चिमी भागातील एक चक्रवाती वायु प्रदेशाचा क्षेत्र बनला आहे आणि त्यापैकी एक निश्चित दबाव असलेल्या क्षेत्रामध्ये क्षेत्रीय भागात नाही. अरब सागर येण्यापूर्वी पोंगा हवामान आणि बंगालची खाडी पासून मानसूनची पूर्वी दिशा मुरुती वायु का मिलन का महत्वपूर्ण क्षेत्र बन रहा है हे संगम क्षेत्र पुढील 48 घंट्यांमधील बंगालच्या खादीच्या वरच्या बनण्यापूर्वी एक अन्य मौसमी सिस्टम कारणे विस्थापित होण्यापूर्वी मराठवाडा आणि परिसरातील बहुतेक भागांमध्ये बारिश दिसणे आवश्यक आहे.\nया तीन उप-मंडळामध्ये आज आणि उद्या कल 22 जुलै रोजी संपूर्ण भागातील प्रमुख भागातील शक्यता जास्त बारिश होण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, बुलढाणा, नागपुर, जालना, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, जलगंव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नासिक व पुणे येथेही आंधी, चतुर्भुज आणि शीघ्र वर्षाची चळवळ चालू आहे. मिल मिळते. हालाकीकि या आठवड्याच्या शेवटी होणा मौसम्या हंगामातील परिस्थितीत सामान्य सुधारणेची अपेक्षा आहे.\nअचूक हवामान अंदाज आणि अद्यतनांसाठी, स्कायमेट वेदर डाउनलोड करा (Android अ‍ॅप | iOS अ‍ॅप) अॅप.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nTags: भारत मध्ये मानसूनभारतात मान्सूनमध्य महाराष्ट्रात पाऊसमध्य महाराष्ट्रात बारिशमराठवाडा मध्ये बारिशमराठवाडा मध्ये मानसूनमराठवाड्यात पाऊसमराठवाड्यात मान्सूनमहाराष्ट्रात पाऊसमहाराष्ट्रात बारिशमहाराष्ट्रात मानसूनमहाराष्ट्रात मान्सूनमानसून 2021मान्सून 2021विचित्र मध्ये बारिशविदर्भात पाऊस\n[Hindi] उत्तर प्रदेशच��या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\n[Hindi] मान्सून २०२१: तेलंगाना, ओडिशा आणि महाराष्ट्रात मुसलमान बारिश आसर / मान्सून २०२१: कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तेलंगण, ओडिशा आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होऊ शकतो.\n[Hindi] बंगालची खाडी बनल्यानंतर खालील दबाव क्षेत्र, मध्य भारत मध्ये भारी बारिशचा संकेत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा विकास होतो, भारताच्या मध्य भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे\n[Hindi] बिहारमधील जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भारी बारिश आणि संभाव्य शक्यता | बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते\n[Hindi] बंगालच्या खादीवर नवीन अनुसरण क्षेत्र बनण्याची शक्यता, बर्‍याच भागांमध्ये मानुषी बारिशचे आसरा | खाडीत तयार होणारा कमी दबाव, मान्सूनच्या वाढीस कमी करण्यासाठी\nमुसळधार दिल्ली पावसाने हजेरी लावली, अधिक पाऊस अपेक्षित | दिल्लीत मानूसनी भारी बारिश आणि पावसाची आशा\nअमरावती : अतिवृष्टीमुळे ८७ गावांतील तीन हजार हेक्‍टरवर नुकसान\nनगर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2011/11/blog-post_18.html", "date_download": "2021-07-26T18:51:23Z", "digest": "sha1:4FR7OWIXXK6K6WTXQC6HCD2Q76CUTNJL", "length": 21803, "nlines": 247, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: ईश्वरी कृपा, पूर्वसंचित, सुदैव ...", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nईश्वरी कृपा, पूर्वसंचित, सुदैव ...\nविश्वामधील सर्व चराचरांचा कर्ता करवता परमेश्वरच असतो. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचे एक पानदेखील हलत नाही. तसेच मनुष्याला आपल्या पापपुण्याचे फळ या किंवा पुढल्या जन्मात मिळतेच. त्याच्या आयुष्यात काय काय घडणार आहे हे आधीच ठरलेले असते आणि त्याच्या कपाळावरील विधीलिखितात लिहून ठेवलेले असते. ते घडल्याशिवाय रहात नाही. वगैरे गोष्टींवर अढळ विश्वास ठेवणा-या लोकांची संख्या प्रचंड आहे.\nसर्व सजीव आणि निर्जीवांचे गुणधर्म आणि त्यात होणारे बदल या गोष्टी निसर्गाच्या निश्चित आणि शाश्वत अशा नियमांनुसार होत असतात. प्रत्येक घटनेच्या मागे एक कार्यकारणभाव असतो आणि त्या क्षणी असलेली परिस्थिती आणि ते नियम य़ांच्या अनुसार सर्व घटना घडत असतात असे मला वाटते. विज्ञानामधले शोध, श्रेष्ठ साहित्यकृती व कलाकृती, तंत्रज्ञानातून निर्माण झालेली उत्पादने वगैरे सगळे पुढे घडणार आहे असे आधीच ठरले असेल असे म्हणणे मला पटत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आय़ुष्यात घडत असलेल्या घटना हा एका मोठ्या गुंतागुंतीच्या योजनेचा लहानसा भाग असतो असे मला वाटत नाही.\nअसे असले तरी कधी कधी आलेले अनुभव चक्रावून सोडतात. असेच माझ्या बाबतीत नुकतेच घडले. आमच्या नात्यातील एका मुलाच्या लग्नासाठी आम्ही जबलपूरला गेलो होतो. लग्नामधले धार्मिक विधी, सामाजिक रूढीरिवाज, नाचणे, भेडाघाटची सहल वगैरेंमध्ये धमाल आली. लग्न संपल्यानंतर त्या रात्रीच सर्व पाहुण्यांची पांगापांग सुरू झाली. जबलपूरमधीलच एका आप्तांना भेटायला आम्ही गेलो आणि तिथेच राहिलो. तोपर्यंत सारे काही अपेक्षेप्रमाणे सुरळीत चालले होते. पण दुसरे दिवशी पहाटेच पोटात गुरगुरू लागले आणि उठल्याबरोबर एक उलटी आणि जुलाब झाला. आमचे यजमान स्वतःच निष्णात आणि अनुभवी डॉक्टर असल्याने त्यांनी लगेच त्यावर औषध दिले. ते घेऊन आम्ही आपल्या मुक्कामी परत गेलो. त्यानंतर दिवसभर पुन्हा काही झाले नाही. तरीही दुस-या एका स्थानिक डॉक्टराचा सल्ला घेऊन आम्ही मुंबईला परत यायला निघालो.\nप्लॅटफॉर्मवर बसून गाडीची वाट पहात असतांना एकाएकी मला डोळ्यापुढे निळाशार समुद्र पसरलेला दिसला, आजूबाजूला चाललेला गोंगाट ऐकू येईना, क्षणभर सगळे शांत शांत वाटले आणि ते वाटणेही थांबले. प्रत्यक्षात मी माझी मान खाली टाकली होती, माझ्या पोटातून बाहेर पडलेल्या द्रावाने माझे कपडे आणि पुढ्यातले सामान भिजले होते आणि मी नखशिखांत घामाने थबथबलो होतो, पण मला त्याची शुध्दच नव्हती. जवळच बसलेल्या पत्नीने मला गदागदा हलवल्यावर मी डोळे किलकिले करून वर पाहिले. तोपर्यंत आमची गाडी प्लॅटफॉर्मवर आली होती, पण त्यात चढण्याचे त्राणसुध्दा माझ्यात नव्हते, तसेच ते करण्यात काही अर्थ नव्हता. आम्हाला पोचवायला आलेल्या नातेवाईकांनी धावपळ करून एक व्हीलचेअर आणली आणि तिच्यावर बसवून तडक एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले. अतिदक्षता विभागात दाखल करून इंजेक्शन्स, सलाईन वगैरे देत राहिले. तिथून दुसरे दिवशी वॉर्डमध्ये आणि तिसरे दिवशी घरी पाठवले.\nजबलपूरच्या हॉस्पिटल्समध्ये रुग्ण दाखल झाला तर त्याच्या सोबतीला सतत कोणीतरी तिथे उपस्थित असणे आवश्यक असते. रुग्णासाठी अन्न, पाणी, औषधे वगैरे गोष्टी त्याने वेळोवेळी आणून द्यायच्या असतात. माझी पत्नी सोबत असली तरी त्या नवख्या गावात ती काय करू शकणार होती डॉक्टर्स सांगतील ती औषधे केमिस्टकडून आणून देणे एवढेच तिला शक्य होते. बाहेरगावाहून लग्नाला आलेले सर्व पाहुणे परतीच्या वाटेवर होते. आता फक्त नवरदेवाचे आईवडील तिथे राहिले होते. लग्नकार्यातली धावपळ आणि जागरणे यांनी त्यांनाही प्रचंड थकवा आला होता आणि उरलेल्या कामांचे डोंगर समोर दिसत होते. तरीही त्यातल्या एकाने माझ्या पत्नीसोबत तिथे राहून दुस-याने घर व हॉस्पिटल यामध्ये ये जा करायची असा प्रयत्न ते करत होते. या दोन्हीमधले अंतरही खूप असल्यामुळे ते कठीणच होते. त्यांनी आणलेले उसने बळ कुठपर्यंत पुरेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न पुढे उभा होता.\nपण माझ्या आजाराबरोबर जसा हा प्रश्न अचानक उद्भवला, तसाच तो सुटलासुध्दा. मला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची वार्ता मोबाईल फोनवरून सगळीकडे पसरली होतीच. बाहेरगावातल्या एका नातेवाईकाने त्याच्या चांगल्या परिचयाच्या जबलपूरमधील एका हिंदी भाषिक व्यक्तीचा फोन नंबर माझ्या पत्नीला कळवला. त्यांना फोन लावताच दहा मिनिटात ते सद्गृहस्थ हॉस्पिटलात येऊन हजर झाले आणि त्यांनी आमच्या कल्पनेच्या पलीकडे मदत केली. डॉक्टरा���ना विचारून माझ्यासाठी ते सांगतील तसे मऊ आणि सात्विक अन्नपदार्थ त्यांच्या घरी तयार करून आणून दिले, तसेच माझ्या पत्नीला जेवणासाठी त्यांच्या घरी घेऊन गेले आणि परत हॉस्पिटलात आणून सोडले. असे दोन्ही वेळा केले. गावातच राहणारी त्यांची बहीण आणि तिचे पती यांनी दुसरे दिवशी अशाच प्रकारे आमची काळजी घेतली. त्या संध्याकाळी आम्ही आमच्या आप्तांच्या घरी परतलोच. पुण्याहून माझा मुलगा विमानाने जबलपूरला येऊन पोचला आणि त्याने आम्हाला विमानानेच मुंबईला परत आणले.\nआजारपण हा सगळ्यांच्याच जीवनाचा एक भाग असतो आणि ते काही सांगून येत नाही. त्यामुळे तसे पाहता यात काहीच विशेष असे नव्हते, पण या वेळचा सारा घटनाक्रम मात्र माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाहून काही बाबतीत वेगळा होता. आम्ही जबलपूरला गेल्यावेळी तिथे कसलीही साथ आलेली नव्हती आणि लग्नसमारंभ एका चांगल्या दर्जाच्या हॉटेलात होता. शुध्दीकरण केलेले पाणी पिणे आणि भरपूर शिजवलेले किंवा भाजलेले ताजे अन्न खाणे याची सावधगिरी मी कटाक्षाने घेतली होती. तरीसुध्दा कोणत्या रोगजंतूंना माझ्या पोटात प्रवेश मिळाला हे पहिले गूढ. त्यांच्या पराक्रमाचा सुगावा लागताच मी त्यावर औषधोपचार सुरू केला होता आणि दिवसभर त्रास न झाल्यामुळे तो लागू पडला आहे असे मला वाटले होते. तरीसुध्दा माझी प्रकृती क्षणार्धात एकदम का विकोपाला गेली हे दुसरे गूढ आणि या गोष्टींचे परफेक्ट टायमिंग हे सर्वात मोठे तिसरे गूढ.\nमला सकाळी दिसलेली आजाराची लक्षणे औषध घेऊनसुध्दा दिसत राहिली असती, तर मी लगेच त्यावर वेगळे उपाय केले असते आणि माझी परिस्थिती कदाचित इतकी विकोपाला गेली नसती, परगावाहून आलेला एकादा धडधाकट नातेवाईक माझ्यासाठी मागे थांबला असता. थोडक्यात सांगायचे तर आम्हा सर्वांना झालेल्या त्रासाची तीव्रता कमी झाली असती. पण तसे झाले नाही. नंतर ज्या वेळी परिस्थिती अगदी असह्य होत चाललेली दिसायला लागली होती तेंव्हा नात्यागोत्यात नसलेल्या एका सद्गृहस्थांनी पुढे येऊन तिचा भार उचलला आणि तिला सुसह्य केले. गाडी सुटून पुढे निघून गेल्यानंतर जर मला हेच दुखणे झाले असते, तर त्यावर तातडीचे उपाय होण्याची शक्यताच नव्हती आणि कदाचित त्यातून भयानक प्रसंग ओढवला असता.\nपरमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण���याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो. पण खरेच हे सगळे असते का असा एक विचार मनातून डोकावतोच\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nआत्याबाईला मिशा असत्या तर तिला काका म्हंटले असते\nईश्वरी कृपा, पूर्वसंचित, सुदैव ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2015/03/blog-post_28.html", "date_download": "2021-07-26T20:42:45Z", "digest": "sha1:ZZPJ7YTNXTGMYFBSMXJCTTDN34JIWUVX", "length": 34903, "nlines": 256, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: विजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग ३)", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nविजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग ३)\nमकरसंक्रांत होऊन गेल्यावर सातआठ दिवसांनी केबल फॉल्टच्या रूपाने या वर्षीची संक्रांत आमच्या घरातल्या वीजपुरवठ्यावर आली होती. केबलची दुरुस्ती झाल्यानंतर ती संक्रांत बहुधा तिच्या निजधामाला परत गेली असे मला वाटले होते. पण ती इथेच मुक्कामाला राहिली होती. दोन दिवसांनी तिने पुन्हा दुसरा फटका दिला, पण संक्रांतीच्या या वेळच्या फेरीमुळे आपण गांगरून न जाता तिला धीराने तोंड द्यायचे असे मी या वेळी ठरवले होते आणि मी त्यासाठी तयार राहिलो होतो. या वेळी मी दिवसभर घरीच होतो आणि तो दिवस 'नो टीव्ही आणि नो कॉम्प्यूटर डे' असा साजरा करायचा असल्यामुळे मला बराचसा मोकळा वेळ मिळाला होता. मी दर तासा दोन तासांनी खाली उतरून रस्त्यावर जात होतो आणि आमच्या बिल्डिंगच्या वीजपुरवठ्याला पूर्ववत करण्यासाठी नेमके कोणते उपाय योजले जात होते याचा मागोवा घेत होतो.\nवीज कंपनीच्या कामगारांनी येऊन सगळी पाहणी केली आणि पुन्हा एकदा केबलफॉल्टच आला आहे असा निष्कर्ष काढून ते लोक परत गेले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी खणलेला खड्डा अजून भरलेलाही नव्हता. त्यानंतर आलेल्या कामगारांनी त्या खड्ड्यातली माती उकरून आधी मारलेला केबलचा जॉइंट पाहिला. तो ठीकठाकच दिसत होता. त्या लोकांनी तिथून खणायला सुरुवात करून तो खड्डा रस्त्याच्या कडेने वाढवत नेला. दीड दोन मीटर्स लांब खड्डा खणून झाल्यानंतर त्यांना केबलमधला नवा दोष (फॉल्ट) सापडला. या दोन ठिकाणांमधली खराब झालेली केबल बदलायचे ठरवून ते लोक केबलचा एक नवा तुकडा घेऊन आले. त्यांनी हा तुकडा जुन्या केबलच्या जागेवर ठेऊन त्याला दोन्ही बाजूंच्या बाकीच्या केबलशी दोन ठिकाणी नवे जॉइंट्स मारून जोडले.\nआमच्या इमारतीला विजेचा पुरवठा करणारी ही केबल चौपदरी होती. मनगटाएवढ्या जाड मुख्य केबलचे जाड आणि कठीण कवच काढल्यावर आत लाल, पिवळ्या, निळ्या आणि काळ्या रंगाच्या अंगठ्याएवढ्या जाड चार केबल्स होत्या. आर, वाय आणि ब्ल्यू या तीन फेजमधल्या विजेचा पुरवठा तीन रंगांच्या केबल्समधून होत होता आणि काळ्या कॉमन न्यूट्रल केबलमधून ती वीज ग्रिडकडे परत जात होती. या प्रत्येक लहान केबलमध्येसुद्धा दीडदोन मिलिमीटर जाडीच्या पंधरावीस अॅल्युमिनियमच्या तारा दाटीवाटीने बसवलेल्या होत्या. यामुळे यातली एक एक केबल एकेका सळीसारखी दिसत होती. हे लोक त्यांना एकमेकांसोबत कसे जोडणार होते ते मला माहीत नसल्यामुळे ते पाहण्याची मला उत्सुकता होती.\nत्या लोकांनी अॅल्युमिनियमच्या जाडसर नळीचे बोटबोटभर लांब असे अनेक तुकडे आणले आणि दोन बाजूच्या तारा एकेका तुकड्यात दोन बाजूंनी घुसवून त्या पोकळ तुकड्याला आतल्या तारांवर हातोडीने मारून चांगले चेचून काढले. अशा त-हेने त्या दोन तारा त्या नळीच्या तुकड्यांमधून एकमेकींशी जोडल्या गेल्या. लाल, पिवळ्या, निळ्या आणि काळ्या रंगाच्या तारांसाठी दोन ठिकाणी अशा प्रकारचे प्रत्येकी चार जॉइंट्स करून त्यांनी ���े जोडणीचे काम केले. त्यावर इन्सुलेशन टेपचे अनेक थर गुंडाळून झाल्यावर त्यामधून विजेचा पुरवठा सुरू केला गेला. विजेवरल्या संक्रांतीचा हा अध्याय एकदाचा मिटला असे मला एकीकडे वाटत होते, पण या जुन्या केबलमध्ये आणखी कुठे कुठे नवे फॉल्ट्स निर्माण होणार आहेत ही शंकासुद्धा मनात येत होतीच.\nया घटनेला दोन तीन दिवसही झाले नसतील तेवढ्यात या वर्षीच्या संक्रांतीने पुन्हा आपला तडाखा आम्हाला दिला. मात्र या वेळी तिने फक्त आमच्या फ्लॅटमधल्या विजेवरच हल्ला चढवला. एका संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला आमच्या घरातले सगळे दिवे अचानक प्रखर आणि मंद व्हायला लागले, टेलिव्हिजनवरील चित्रे थयथयाट करायला लागली, एरवी सुप्तावस्थेत पडून असलेले इन्व्हर्टरवरचे तीन लाल दिवे आलटून पालटून डोळे मिचकावायला लागले. इन्व्हर्टरमधून खस्स्स खस्स्स असे लहानसे स्पार्क पडल्याचे आवाज ऐकायला येऊ लागले. आम्ही लगेच टीव्ही बंद केला. आमच्या इन्व्हर्टरमध्येच काही लोचा झाला असावा असे गृहीत धरून त्याच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला असलेली सगळी बटने दाबून पाहिली, स्विचे वर खाली करून पाहिली, पण अपेक्षेप्रमाणे काहीच घडत नव्हते. एक तर घरात संपूर्ण अंधार व्हायचा, नाही तर सगळे दिवे प्रखर आणि मंद होण्याची भुताटकी व्हायची. बहुधा या वेळी संक्रांतीने तिच्या एकाद्या गणाला सोबत आणले असावे. आम्हाला क्षणभर काहीच समजेनासे झाले, तेंव्हा आमच्या नेहमीच्या इलेक्ट्रिशियनला म्हणजे पठारांना फोन लावला. त्यातल्या त्यात सुदैवाची एक गोष्ट घडली. \"इस लाइनकी सभी लाइने व्यस्त है\", \"आप जिस फोनसे संपर्क करना चाहते हैं वह इस समय संपर्कक्षेत्रके बाहर है\", \"आप जिस फोनसे संपर्क करना चाहते हैं वह इस समय संपर्कक्षेत्रके बाहर है\", \"डायल किया हुवा नंबर मौजूद नही है\", \"डायल किया हुवा नंबर मौजूद नही है\" अशा प्रकारचा कोणताही संदेश आला नाही. चक्क पठारांनीच फोन उचलून हॅलो म्हंटले. मी लगेच त्यांना विचारले, \"पठार, तुम्ही आत्ता कुठे आहेत\" अशा प्रकारचा कोणताही संदेश आला नाही. चक्क पठारांनीच फोन उचलून हॅलो म्हंटले. मी लगेच त्यांना विचारले, \"पठार, तुम्ही आत्ता कुठे आहेत\n\"सेक्टर १७ मध्ये\" त्यांनी सांगितले.\n\"अहो तुम्हाला काय सांगू आमच्या घरातले दिवे सारखे सेकंदासेकंदाला जाताय्त आणि येताय्त, इन्व्हर्टरमधून कसले कसले ��वाज येताय्त. तुम्ही लगेच येऊन पाहू शकाल का आमच्या घरातले दिवे सारखे सेकंदासेकंदाला जाताय्त आणि येताय्त, इन्व्हर्टरमधून कसले कसले आवाज येताय्त. तुम्ही लगेच येऊन पाहू शकाल का नाही तर रात्रभर आम्हाला वीजही नाही आणि इन्व्हर्टरही नाही असे झाले तर मोठे प्रॉव्लेम येतील हो.\"\nमाझ्या आवाजातली काकुळती पाहून त्यांनी लगेच यायचे कबूल केले. मी एक मेणबत्ती पेटवली आणि विजेचे मेनस्विच आणि इन्व्हर्टर या दोघांनाही बंद ठेऊन अंधारात बसून राहिलो. सांगितल्याप्रमाणे पठार आले. त्यांनी इन्व्हर्टर सुरू केला तर या वेळी तो सुतासारखा सरळ झाला होता. त्यातून येणारे चित्रविचित्र आवाज येणेही बंद झाले होते. मेन स्विच ऑन करून मात्र काही उपयोग झाला नाही. आमच्या घरातला वीजपुरवठा बंद झालेला होताच. शेजारी आणि जिन्यातले दिवे मात्र लागलेले होते.\n\"अहो, तुम्ही नक्की विजेचं बिल भरलं होतं ना\" या वेळी एक अविश्वासदर्शक विचारणा व्हायला हवीच होती.\n\"आता या अंधारात तुला रिसीट शोधून काढून आणून दाखवू का\" हर सवाल का सवाल ही जवाब हो या जुन्या गाण्याची मला आठवण झाली.\nपठारांनी आमच्या घरातला कंट्रोल बोर्ड उघडून दोन तीन जागी टेस्टर टोचला आणि तिथपर्यंत सप्लाय येत नसल्याची खात्री करून घेतली. मग आम्ही दोघेही खाली उतरलो. बिल्डिंगच्या स्विचबोर्डाच्या जाळीदार कॅबिनेटचे कुलूप उघडले. तिथल्या भिंतीवरल्या बोर्डावर चौदा मीटर्स दाटीवाटीने लावलेली होती आणि त्यांचे चौदा फ्यूज खालच्या जागेत दाटीवाटीनेच बसवले होते. त्यातले आमचे मीटर आणि फ्यूज शोधून काढले. खरे तर त्यासाठी प्रयत्न करण्याची गरजच नव्हती. त्यातली फ्यूजवायर नाहीशी झालेली होतीच, तिला जोडलेल्या तारेवरचे इन्सुलेशनही जळून काळे ठिक्कर पडले होते, शिवाय ते अजून धुमसत असल्याने जळक्या रबराचा वास दरवळत होता. त्या वायरला टेस्टरने जरासे हलवताच तिच्यातून भल्या मोठ्या ठिणग्या पडत होत्या. झोपडपट्ट्यांपासून गगनचुंबी इमारतींच्या वरच्या मजल्यांपर्यत अनेक ठिकाणी लागलेल्या आगी इलेक्टिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्या असल्याची शंका घेतल्याच्या अनेक बातम्या मी वाचल्या होत्या, पण आतापर्यंत माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. या वेळी आमच्या घराकडे येणा-या मुख्य वायरमधून येणा-या मोठ्या ठिणग्या पाहिल्या आणि त्या बातम्या मला ख-या वाटायला लागल्या. जर एकादा ज्वालाग्राही पदार्थ जवळपास असता तर त्याने पेट घेणे या ठिणग्या पाहून शक्य वाटत होते. आमचे नशीब म्हणा किंवा आमचा शहाणपणा म्हणा, अशा कुठल्याही वस्तू त्या जागेच्या आसपास ठेवलेल्या नव्हत्या.\nफ्यूजला जोडलेली वायर का जळली असेल हा प्रश्न मला पडल्याने मी पठारांना विचारला. \"वायरिंग जुनं झालंय्.\" असे एक मोघम उत्तर मिळाले. खरे तर फ्यूजने सर्वात आधी वितळून वीजपुरवठाच बंद करावा आणि इतर उपकरणांना वाचवावे असे अपेक्षित असते, मग या वेळी तसे का झाले नाही हा प्रश्न मला पडल्याने मी पठारांना विचारला. \"वायरिंग जुनं झालंय्.\" असे एक मोघम उत्तर मिळाले. खरे तर फ्यूजने सर्वात आधी वितळून वीजपुरवठाच बंद करावा आणि इतर उपकरणांना वाचवावे असे अपेक्षित असते, मग या वेळी तसे का झाले नाही या जागची फ्यूज कधी आणि कुणी लावली होती हेसुद्धा मला माहीत नव्हते किंवा आठवत नव्हते. त्या वेळेलाच त्यात काही तरी घोटाळा झाला असला तर आम्ही किती वर्षे असुरक्षितपणे रहात होतो याचा विचार मनात आला. पठारांनी मात्र शांतपणे जळलेला वायरचा तुकडा काढून त्या जागेवर नवा तुकडा बसवला आणि फ्यूजच्या जागी एमसीबी बसवून वीजप्रवाह सुरू करून दिला.\nया घटनेला आठवडाही झाला नसेल तेवढ्यात पुन्हा एका भल्या पहाटे बाहेरून धडाड् धुडुम्, फाट् फुट् असे आवाज येऊ लागल्यामुळे मला जाग आली. त्याच वेळी आमच्याकडली वीज गेली असल्याचेही लक्षात आले. दोन तीन आठवड्यांपूर्वी पहिल्या वेळी जेंव्हा असले आवाज यायला लागले होते तेंव्हा ते फटाक्यांचे आवाज असावेत असे मला वाटले होते आणि त्याच वेळी गेलेल्या विजेकडे सगळे लक्ष द्यावे लागल्यामुळे मी त्या आवाजांकडे दुर्लक्ष केले होते. या वेळी मात्र विजेच्या वारंवार जाण्याची संवय झालेली असल्यामुळे मी त्या विचित्र आवाजांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. हे आवाज जमीनीखालील केबलमध्ये होत असलेल्या भयानक स्पार्किंगमुळे निघत असल्याचे कळल्यामुळे अचानकपणे असे आवाज येणे आणि त्याच वेळी वीज जाणे यात जवळचा संबंध आहे हे पहिल्यांदाच माझ्या लक्षात आले. हे सगळे जसे मला समजले तसेच ते इतरांच्याही लक्षात आले असणार. आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी माझ्या घराच्या वरच्या मजल्यावरच राहतात. पहाटेच्या शांत वातावरणात त्यांचे टेलिफोनवरून चालत असलेले संभाषण मला ऐकू येत होते. आमच्या ���राजवळ जमीनीखाली मोठमोठे स्फोट होत असल्याचे कुणाला तरी ओरडून सांगून त्यावर ताबडतोब उपाययोजना करायला ते जोराजोरात सांगत होते. पाच मिनिटातच मोटारसायकलवर बसून एक जोडगोळी आली, त्यांनीही ते स्फोटाचे आवाज ऐकले, कदाचित ते त्यांच्या ओळखीचे असतील. त्यांनी लगेच सबस्टेशनमध्ये जाऊन आमच्या सोसायटीचा वीजपुरवठा खंडित केला.\nसकाळी मी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडलो तेंव्हा घटनास्थळावर जाऊन पाहिले. आठवडाभरापूर्वी केलेल्या दुरुस्तीनंतर त्या केबल्सना जमीनीखाली गाडून त्यावर माती पसरलेली होती, पण वर काँक्रीटचे कवच केलेले नव्हते. खड्ड्यातली ती माती भिजून ओली किच्च झालेली दिसत होती. त्याच जागी एक टोयोटा गाडी उभी होती आणि तीदेखील भिजलेली दिसत होती. बहुधा रात्री कोणीतरी ती गाडी तिथे उभी केली होती आणि पाण्याने धुतली होती. जमीनीतले पाणी केबलच्या इन्सुलेशनच्या आतपर्यंत झिरपत जाऊन शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामधून ठिणगी पडताच त्या पाण्याची वाफ होऊन तिचा स्फोट झाला असावा. त्या स्फोटाने केबल तुटल्यामुळे आमच्याकडची वीज गेली असली तरी सबस्टेशनपासून त्या जागेपर्यंतचे सर्किट शाबूत होते. त्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा थोडे पाणी झिरपून इन्सुलेशनच्या आत शिरले की दुसरा स्फोट होत असेल अशा प्रकारे तो प्रकार दहा पंधरा मिनिटे चालला होता. वीजपुरवठाच बंद केल्यानंतर ते थांबले. त्यानंतर वीजकंपनीच्या लोकांनी यथावकाश येऊन पुन्हा एकदा ती केबल जोडून दिली. यावेळी मुद्दाम तिकडे जाऊन त्यांचे काम पहावेसेही मला वाटले नाही.\nएकाच ठिकाणी पंधरावीस दिवसांमध्ये तीन वेळा केबव फॉल्ट आल्यामुळे वीजमंडळाच्या उच्चपदस्थांनाही त्यात लक्ष घालावेसे वाटले आणि त्यांनी ती जुनी केबलच बदलण्याचा निर्णय घेतला. पण त्यात एक अडचण होती. आमची बिल्डिंग आणि जवळचे सबस्टेशन यांच्या मधून एक रस्ता जातो. त्या रस्त्याखालून जात असलेली केबल बदलायची असल्यास त्या रस्त्यावरील रहदारी बंद ठेऊन त्या रस्त्याच्या आरपार जाणारा खड्डा खणून काढावा लागणार. यासाठी महानगरपालिकेची परवानगी हवी. ती मिळायला खूप वेळ लागणार. यावर त्यांनी एक उपाय काढला. हे काम एका वेळी न करता ते दोन टप्प्यात करायचे असे ठरवले. त्या रस्त्याच्या आमच्या बाजूच्या कडेला एक लाल रंगाचे मोठे कपाट आणून उभे केले. त्यांच्या भाषेत त्य���ला केबल पिलर असे म्हणतात. या पिलरमध्ये तीन फेजेस आणि न्यूट्रल केबल्सना जोडणारे पॉइंट्स आणि फ्यूज वगैरे असतात. या पिलरपासून ते आमच्या घऱापर्यंत एक नवी केबल टाकली. पण रस्त्याच्या पलीकडल्या बाजुने आलेली केबल पिलरपर्यंत पोचू शकली नाही. यामुळे त्यादरम्यान पुन्हा एक जोड आलाच.\nकेबलमधला हा जोड टिकाऊ आहे असे त्यावेळी सांगण्यात आले होते, पण तो जेमतेम महिनाभर टिकला. त्यानंतर म्हणजे मागल्या आठवड्यात पुन्हा एकदा रस्त्याखालून स्फोटाचे आवाज येऊ लागले, धूर यायला लागला. वीजकंपनीच्या लोकांनी येऊन रिपेअरीचे काम केले, पण तेही फुसकेच ठरले, तीन चार तासदेखील टिकले नाही. त्यानंतर अधिक खोलवर आणि दूरवर खणून त्यांनी त्याच ठिकाणी दुसरा जोड (जॉइंट) मारला आणि जमीनीतल्या पाण्याने तो भिजू नये म्हणून तो खड्डा न बुजवता अजून तसाच ठेवला आहे. केबलसाठी हे ठीक असले तरी माणसांसाठी ते असुरक्षित आहेच. शिवाय कावळे, चिमण्या, उंदीर, घुशी, कुत्री, मांजरे वगैरे प्राणी केंव्हा त्यात जाऊन कडमडतील आणि कसले घोटाळे करून ठेवतील ते सांगता येत नाही. रस्त्याखालून आरपार जाणारी केबल बदलून हा जोड जेंव्हा नाहीसा होईल तोपर्यंत या धोक्याची टांगती तलवार शिल्लक राहणार आहे.\nथोडक्यात सांगायचे झाल्यास या वर्षी आमच्या घराच्या वीजपुरवठ्यावर आलेली संक्रांत अजून परत गेलेली नाही.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nविजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग ३)\nविजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग २)\nविजेवर आली संक्रांत .. केबल फॉल्टचे फटके (भाग १)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/payandpark/", "date_download": "2021-07-26T20:50:12Z", "digest": "sha1:ZW363HIKTUB4HBV7K7LJ4V7ETYCTAXXC", "length": 13219, "nlines": 86, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पे अँड पार्कच्या विरोधात तीव्र आंदोलन - Prabuddh Bharat", "raw_content": "\nवंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पे अँड पार्कच्या विरोधात तीव्र आंदोलन\nby टीम प्रबुद्ध भारत\nपिंपरी येथील आंबेडकर चौकात जाहीर “भिक मांगो आंदोलन” आंदोलकांनी थेट पालिका मुख्य प्रवेशद्वारावर मारली धडक..\nवंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी चिंचवडकरांच्या खिशावर दरोडा टाकणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पे अँड पार्क हे धोरण रद्द करण्यासाठी महापालिका मुख्य प्रवेशद्वारावर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणाहून सुरू झालेल्या निषेध आंदोलनात पे अँड पार्क या धोरणाविरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या तद्नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकातील सिग्नल वर भिक मांगो आंदोलन करून आंदोलनात सहभागी वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट महापालिका प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक देत तीव्र घोषणा दिल्या प्रवेशद्वारावर आंदोलकांना आत जाण्यास मज्जाव केल्यानंतर वंचितचे पदाधिकारी,पोलिस प्रशासन व सुरक्षारक्षक यांच्या मध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाल्यानंतर संतापाने आंदोलकांनी रस्त्यावर जमा केलेली भीक प्रवेशद्वारावर टाकुन आंदोलक तेथुन निघुन गेले.\nदरम्यान आठवडा भरापूर्वी वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महापालिका आयुक्त यांना निवेदन देत “पे अँड पार्क हे धोरण रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते..दिलेल्या निवेदनावर सात दिवसांच्या आत कारवाई झाली नाही तर आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचितचे शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिला होता.. या वर सात दिवस उलटुन देखील कारवाई झाली नाही हे पाहता आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र असे निषेध आंदोलन ���रण्यात आले.\nवाहन खरेदी करताना आर. टी. ओ. च्या माध्यमातून रोड टॅक्स घेतला जातो,मिळकत करा मध्ये देखील रस्ता सेवा कर घेतला जात असताना पे अँड पार्क अट्टाहास कशासाठी असा सवाल तायडे यांनी उपस्थित केला. या शहरातील नगरसेवक व आमदार त्यांच्या चेल्या चपाटयांना पाळण्यासाठी त्यांच्या ठेकेदारांना पोसण्यासाठी बहुमताच्या जोरावर असली धोरणे संमत करतात व विरोधी पक्ष देखील यात सहभागी होऊन सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे काम करीत आहेत असे मत इंजि.देवेंद्र तायडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले..जर या महिनाभराच्या आत महापालिका प्रशासनाकडून “पे अँड पार्क” रद्द करण्याची कारवाई झाली नाही तर पे अँड पार्क हे धोरण रद्द होत नाही तो पर्यंत या पेक्षा ही तीव्र असे जन आंदोलन करण्यात येईल असा निर्वाणीचा ईशारा देत जर यावर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी ज्या ज्या ठिकाणी हे “पे अँड पार्क”लागु करण्यात आले आहे त्या ठिकाणी जाऊन हा प्रकार उधळून लावु निर्वाणीचा ईशारा देखील त्यांनी त्यांच्या मनोगतात पालिका प्रशासनास दिला.\nवंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड चे शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांच्या नैतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्याध्यक्ष अंकुश कानडी,संजीवन कांबळे,महासचिव राजन नायर, राहुल सोनवणे, प्रवक्ता के.डी.वाघमारे, उपाध्यक्ष धनंजय कांबळे,कचरू ओव्हाळ,किरण हिंगणे,दशरथ शिंदे, असंघटित कामगार आघाडीचे दिनकर ओव्हाळ,सचिव राहुल बनसोडे, इमाम शेख, राजु चांदणे, राजेंद्र साळवे,अप्पू शिवशरण, बाळासाहेब शिवशरण,विनोद बांगर,बिनू वर्घिस,माजी युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील,संतोष जोगदंड,वंचित बहुजन महिला आघाडी कोषाध्यक्षा शारदा बनसोडे,दापोडी शाखा अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, विशालनगर शाखा अध्यक्ष गजेंद्र कांबळे, विठ्ठलनगरचे अमोल माने,घरकुल शाखेचे विजय गेडाम, शशिकुमार टोपे, भीमाशंकर शिंदे,इंद्रसेन गोरे, मंगेश भंडारे,सोनू शेळके,कैलास लोखंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nज. वि. पवार : द पावर ऑफ पॅंथर\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह��यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/money-tips-for-investment-and-saving-for-the-millennial-who-are-starting-their-investment-journey-mhjb-502741.html", "date_download": "2021-07-26T20:16:47Z", "digest": "sha1:SLMNSIKOOJO3E6EQL4OQMXX2DNMOO5UV", "length": 22837, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अलीकडेच कमाईची सुरुवात केली आहे का? वाचा बचत आणि गुंतवणुकीसाठी BEST TIPS | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nअलीकडेच कमाईची सुरुवात केली आहे का वाचा बचत आणि गुंतवणुकीसाठी BEST TIPS\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nसेल्फीच्या वेडानं दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा घेतला जीव, एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं\nप्रेमाच्या नावावर घात; लग्नाचं आमिष दाखवून 11 वर्षे तरुणीवर बलात्कार\n सिद्धिविनायक मंदिरात प्रत्यक्ष दर्शन नाही तरी असा आहे भरगच्च कार्यक्रम\nनेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य\nअलीकडेच कमाईची सुरुवात केली आहे का वाचा बचत आणि गुंतवणुकीसाठी BEST TIPS\nसध्याची पिढी गुंतवणुकीचे विविध प्रकार वापरू लागली आहे. फिजिकल गुंतवणुकीपेक्षा (Physical Investment) त्यांनी डिजिटल (Digital) गुंतवणुकीला अधिक पसंती दिली आहे.\nनवी दिल्ली, 06 डिसेंबर: सध्याची पिढी अर्थात The Millennial Generation एकप्रकारे चांगली कमाई करत आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तुमचं बजेट ठरवणं कदाचित Cool ठरणार नाही.\nतुम्ही आताच उड्डाण भरायला सुरुवात केली आहे आणि अशावेळी तुम्हाला हवा तसा जर त्या पैशांचा वापर करता येत नसेल तर त्या कमाईचा उपयोग काय असं वाटणं सहाजिक आहे, पण बचत आणि गुंतवणूकही तितकीच महत्त्वाची आहे. मनीकंट्रोलमध्ये फायनॅन्शिअल प्लॅनर तेजल गांधी (CEO and Founder, Money Matters, India) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या असं लक्षात आलं आहे की ही पिढी आधीच्या पिढीपेक्षा जास्त प्रमाणात बचत करत आहे.\nया अहवालात असे म्हटले आहे की, केवळ बचत महत्त्वाची नाही आहे. आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी या पिढीकडे एक योग्य रोडमॅप असणे गरजेचे आहे. याकरता गुंतवणूक आवश्यक आहे. Millennial पिढीने गेल्या काही वर्षात टेक्नॉलॉजीकल बदल पाहिला आहे. या वर्षात तांत्रिकदृष्ट्या झालेला बदल अधिकाधिक वेगवान होत आहे. ही पिढी फिजिकल इनव्हेस्टमेंटकडून डिजिटलकडे वळली आहे.\nजाणून घ्या काय आहे या नव्या पिढीसाठी गुंतवणुकीच्या TIPS\nया अहवालामध्ये गांधी यांनी दिलेल्या काही खास टीप्स आजच्या पिढीसाठी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर अजून गुंतवणूक आणि बचत करण्यास सुरुवात केली नसेल, तर लवकरच तुम्ही हे काम करणं आवश्यक आहे. जाणून घ्या याकरता आवश्यक काही Tips-\nकंपाउंडिंगः गुंतवणूक करण्याची वेळ येते तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मिळणारा परतावा कंपाऊंड होत आहे की नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. कंपाउंडिंग तुम्हाला व्याजावर व्याज मिळवण्यास अनुमती देते. याकरता तुम्ही जितका जास्त वेळ द्याल तितका कॉर्पस तयार होईल.\n(हे वाचा-या राज्यात नोकरी करायची असेल तर सोडावं लागेल सिगरेट आणि तंबाखू, अशी आहे अट)\nमालमत्ता वाटप (Asset Allocation): विविध कर्ज आणि इक्विटीमध्ये तुम्ही किती जोखीम घेऊ शकता, यानुसार तुमच्या मालमत्तेची रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवा.\nवेळ आणि उद्दिष्टं: गुंतवणूक करताना एखाद्याला त्याचे आर्थिक लक्ष्य आणि त्यासाठी लागणारा कालावधी निश्चित करण्याची आवश्यकता असते. यामुळे तुमची सद्यस्थिती आणि तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे चित्र स्पष्ट होतं.\nकर्जाचं व्यवस्थापन करा: महागड्या आणि गरज नसणाऱ्या गोष्टींवर पैशाची उधळपट्टी टाळण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित असणे आवश्यक आहे.\nनिवृत्तीसाठी करा बचत: तुम्हाला तुमचा पहिला पगार मिळाल्यापासूनच रिटायरमेंटसाठी गुंकवणूक करा. इक्विटीसारख्या दीर्घ मुदतीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा, जे तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी चांगलं उत्पन्न मिळवून देतील. तुमच्या सध्याच्या जीवनशैलीनुसार, आपल्याला आवश्यक असलेल्या सेवानिवृत्ती कॉर्पसची गणना करा आणि त्यानुसार बचत करण्यास सुरुवात करा.\n(हे वाचा-Post Office च्या या योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुप्पट रिटर्न\nमहागाई: गेल्या काही वर्षांमध्ये गरजा तर वाढतच आहेत पण त्याचबरोबर महागाईही वाढते आहे. ऑगस्ट 2020 मध्ये महागाई 6.93 टक्क्यांवर होती. तुमच्या गुंतवणुकीने महागाईवर विजय मिळवणे गरजेचे आहे. अन्यथा, महागाईमध्ये तुमची सर्व बचत संपून जाईल.\nआपत्कालीन परिस्थितीसाठी तयार रहा: आपात्कालीन निधी असणे किती महत्वाचे आहे याची जाणीव कोव्हिड 19 (COVID-19) काळात सर्वांना झाली. संपूर्ण अर्थव्यवस्था थांबल्यासारखी परिस्थिती प्रथमच निर्माण झाली होती. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, नोकरी गमावणे आणि पगार कपात करणे यासांरख्या आपात्काली�� परिस्थितीसाठी तुम्ही तयार असणं आवश्यक आहे.\nदुसरे उत्पन्न मिळवाः केवळ नोकरीवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत शोधा. हा एक साइड बिझनेस असू शकतो (जर कायदेशीर परवानगी असेल तर)\nआर्थिक शिस्त पाळा: भविष्यासाठी संपत्ती निर्माण मिळवताना सुसंगत असणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला गुंतवणुकीसाठी नियमित योगदान करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुम्ही मासिक सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) सुरू करुन घर घेण्याचं उद्दिष्टाजवळ पोहोचू शकता.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/general-knowledge/noble-prize-winners-2020/", "date_download": "2021-07-26T20:48:13Z", "digest": "sha1:SIFIPSX6DZZQQN6DPBOUIRZG7LHEIB7B", "length": 6388, "nlines": 88, "source_domain": "marathit.in", "title": "नोबेल पुरस्कार २०२० विजेते - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nनोबेल पुरस्कार २०२० विजेते\nनोबेल पुरस्कार २०२० विजेते\n1 वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२०\n2 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०\n3 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०\n4 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२०\n5 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२०\n6 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०\nवैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२०\nभौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०\n👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)\n👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मन���)\n🙎‍♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)\nरसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०\n🙎‍♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)\n🙎‍♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)\nसाहित्यातील नोबेल पुरस्कार २०२०\n🙎‍♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )\nशांततेतील नोबेल पुरस्कार २०२०\n🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम\nअर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०\n👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)\n👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)\nनोबेल पुरस्कार २०१९ विजेते\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nपद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार २०२१\nजनरल नॉलेज | माहिती\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nनोबेल पुरस्कार २०१९ विजेते\nएका ओळीत सारांश, 15 जानेवारी 2021\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-26T20:17:51Z", "digest": "sha1:KRYXFGEIZKPDMSLJPPVWLGBZ4NSVMBC5", "length": 15817, "nlines": 112, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "पर्यावरण रक्षणात महाराष्ट्राचे भरीव योगदान : एडगार्ड डी. कगन – आपले पर्यावरण", "raw_content": "\nबातम्या / विशेष वृत्त\nपर्यावरण रक्षणात महाराष्ट्राचे भरीव योगदान : एडगार्ड डी. कगन\nमुबई ‍: विक्रमी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वन, वन्यजीव रक्षण आणि पर्यावरण संरक्षणामध्ये भरी�� योगदान देत असल्याचे प्रशंसोद्गार अमेरिकेचे भारतातील महावाणिज्य दूत एडगार्ड डी. कगन यांनी काढले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांनी नुकतीच त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.\nआपण विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांना भेटलो पण त्यापैकी एकाही अर्थमंत्र्यांकडे वन विभागाचा पदभार नाही. मात्र, महाराष्ट्र राज्यात ही बाब वेगळी असल्याचे एडगार्ड यांनी यावेळी आवर्जून नमूद केले तसेच मुनगंटीवार यांच्या वन्यजीव संवर्धन, संरक्षण आणि वृक्षलागवडीच्या ध्यासाचे त्यांनी कौतुक केले. वन विभागाने लोकसहभागातून सुरु केलेल्या ५० कोटी वृक्ष लागवडीबाबत त्यांनी खूप औत्सुक्य दाखवले. वृक्ष लागवडीचे संकल्प आणि त्याची विक्रमी स्वरूपात होणारी पूर्तता याबद्दल त्यांनी खूप आनंद व्यक्त केला. महाराष्ट्राचा हा प्रयत्न कार्बन फुट प्रिंट कमी करण्यामध्ये नक्कीच उपयुक्त सिद्ध होईल असेही ते म्हणाले.\nअर्थमंत्री मुनगंटीवार यांनी देशात राबविण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणी संदर्भात एडगार्ड यांना माहिती दिली. या ‘कर प्रणाली’ची सुलभ आणि यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यामध्ये महाराष्ट्राचे असलेले योगदान त्यांनी अधोरेखित केले.\nवृक्ष लागवडीत पारदर्शकता आणण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेल्या उपाययोजना तसेच हॅलो फॉरेस्ट, १९२६, ग्रीन आर्मी, रोपे आपल्या दारी, माय प्लांट मोबाईल ॲप अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती वनमंत्र्यांनी उपस्थित मान्यवरांना दिली.\nएडगार्ड यांनी मुनगंटीवार करत असलेल्या प्रयत्नांचा, त्यांच्या दूरदृष्टीचा आणि कामात आणत असलेल्या पारदर्शकतेचा विशेष उल्लेख केला. या सर्व उपक्रमांचे कौतुक करताना यातील काही उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.\nबैठकीत उभयतांनी देश आणि राज्याची अर्थव्यवस्था, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, उद्योग क्षेत्राची वृद्धी अशा विविध विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्र आणि अमेरिका यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही बैठकीत विचार विनिमय झाला. हे दोन्ही देश नैसर्गिक मित्र असून परस्पर सहकार्याने आणि मैत्रीने जगासमोर विकासाचे एक उत्तम उदाहरण निर्माण करू शकतात असेही एडगार्ड यावेळी म���हणाले. वनमंत्र्यांनी सुरुवातील एडगार्ड यांचे ताडोबातील वाघाची प्रतिकृती आणि वन विभागाचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.\nकॅमेराद्वारे केलेल्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातील व्याघ्र गणना गिनीज रेकॉर्डमध्ये\nप्लास्टिक बंदीसाठी डोंबिवलीत पोळी-भाजी केंद्रांचे आवाहन\nकोळसा मंत्रालयातर्फे शाश्वत विकास कक्ष\nNext story “परिवेष” या पर्यावरणीय एकल खिडकी केंद्राचा प्रारंभ\nPrevious story मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर जेलिफिश; समुद्राच्या पाण्यात जाणे टाळा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्���ळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://avibase.bsc-eoc.org/checklist.jsp?lang=MR", "date_download": "2021-07-26T19:47:58Z", "digest": "sha1:DKHLCEUGD3XHXZL7UKDQ45JPBU3IVSXT", "length": 5930, "nlines": 37, "source_domain": "avibase.bsc-eoc.org", "title": "Avibase - जागतिक पक्षी चेकलिस्ट", "raw_content": "Avibase - जागतिक पक्षी डेटाबेस\nपक्षी चेकलिस्ट - वर्गीकरण - वितरण - नकाशे - दुवे\nएविबेस घर About Avibase Twitter बर्डिंग वेबकॅम कराराची तुलना करा एविबेस फ्लिकर ग्रुप दिवस संग्रहित पक्षी पीटर चे चेकलिस्ट डेटाबेस एविबेसचे उद्धरण Birdlinks ट्रिप अहवाल\nMyAvibase आपल्याला आपले स्वत: चे जीवनवाहक तयार करण्याची आणि व्यवस्थापित करण्याची परवानगी देतो आणि आपल्या पुढील पक्ष्यांसाठी भ्रमण करण्याच्या योजना आखण्यास उपयुक्त अहवाल तयार करतो.\nmyAvibase होम लिविलिस्ट व्यवस्थापित करा निरिक्षण व्यवस्थापित करा myAvibase अहवाल\nAvibase मधील 20,000 पेक्षा जास्त प्रादेशिक चेकलिस्ट आहेत, ज्यात 175 विविधांपेक्षा अधिक समानार्थी शब्दसमूह समाविष्ट आहेत. प्रत्येक चेकलिस्ट पक्षीसंपादित समुदायाने सामायिक केलेल्या फोटोंसह पाहिली जाऊ शकतात आणि फील्ड वापरासाठी पीडीएफ चेकलिस्ट म्हणून मुद्रित केली जाऊ शकते.\nAvibase शोध कुटुंबांद्वारे ब्राउझ करा Avibase Taxonomic Concepts\nआपण या पृष्ठाच्या विकासास मदत करू शकता अशा काही मार्ग आहेत, जसे की फोटोंसाठी फ़्लिकर गटात प्रवेश करणे किंवा अतिरिक्त भाषांमध्ये साइटचे भाषांतर प्रदान करणे.\nAvibase मध्ये योगदान करा पोष्ट फ्लिकर गट माध्यम आकडेवारी Flickr गट सदस्य माध्यम हवे एक चांगले भाषांतर द्या\nआपले लॉगिन नाव किंवा आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि ईमेलद्वारे स्मरणपत्र प्राप्त करण्यासाठी स्मरणपत्र पाठवा क्लिक करा.\nAvibase - जागतिक पक्षी चेकलिस्ट\nया चेकलिस्ट सध्या उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम माहितीवर आधारित आहेत. ते बर्याच वर्षांपासून मी एकत्रित केलेल्या विविध स्त्रोतांवर आधारित आहेत आणि सतत सुधारित आहेत मी पक्षीवाचकर्ते यांना सेवा म्हणून या चेकलिस्टची ऑफर करून खूश आहे, परंतु ते काही त्रुटींच्या अधीन आहेत. आपल्याला कोणतीही त्रुटी आढळल्यास, कृपया अजिबात संकोच करू नका .\nद वर्ल्ड ऑफ बर्ड चेकलिस्ट्स अॅबिबेसचा एक भाग आहे आणि बर्नी लिंक्स जगातील आहे, जे डेनिस लेपेजने रचना आणि राखून ठेवलेले आहे, आणि बर्ड स्टडिज कॅनडा��्वारे होस्ट केलेल्या, जे बर्ड लाइफ इंटरनॅशनलचे सह-भागीदार आहे.\nप्रदर्शन सूची प्रदर्शित करा: देश / प्रांत / प्रदेश राज्ये / प्रांत समाविष्ट करा सर्व साइट दर्शवा\nप्रदेश नाव प्रविष्ट करा:\nAvibase भेट दिली गेली आहे 326,211,526 24 जून 2003 पासून वेळा. © Denis Lepage | गोपनीयता धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/quickly/entertainment/bollywood/milkha-singh-passed-away-farhan-akhtars-emotional-post-after-flying-singh-death-261630.html", "date_download": "2021-07-26T20:57:13Z", "digest": "sha1:OQ4IA6DDZ37XRPRWXCA5GQSR3ZGMKSTR", "length": 1149, "nlines": 6, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "बॉलिवूड News | ऑनस्क्रीन मिल्खा सिंह साकारणाऱ्या Farhan Akhtar ची भावूक पोस्ट | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\n⚡ऑनस्क्रीन मिल्खा सिंह साकारणाऱ्या Farhan Akhtar ची भावूक पोस्ट\nप्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांचे काल रात्री 11.30 वाजता निधन झाले. कोविड-19 संसर्ग आणि त्यातून उद्भवलेल्या समस्यामुळे मिल्खा सिंह यांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, ऑनस्क्रिन मिल्खा सिंह साकारणारा बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर यांने देखील सोशस मीडियावर भावूक पोस्ट केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/superstitions-follows-during-solar-eclipses-unscientific-says-anis/", "date_download": "2021-07-26T21:09:48Z", "digest": "sha1:A2HFNCYT6LQ4FEYYFUV34VP6SSAOIJID", "length": 14317, "nlines": 110, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "सूर्यग्रहणाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा अवैज्ञानिक : अंनिस – आपले पर्यावरण", "raw_content": "\nसूर्यग्रहणाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा अवैज्ञानिक : अंनिस\nमुंबई. 21 June : आज जे सूर्यग्रहण आहेत ती खगोलशास्त्रीय घटना आहे. त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता घरातून बाहेर पडले पाहीजे. सूर्यग्रहणाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा अवैज्ञानिक आहेत. पृथ्वीच्या मध्ये आज चंद्र आला आहे. त्यामुळे त्यांनी सूर्याची किरणे अडवली असून एवढी साधी घटना आहे. ग्रहणाचे वेगेवेगळे प्रकार असतात असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नंदकिशोर तळाशीकर यांनी सांगितले.\nमुंबईत काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि लॉकडाऊनमुळे बहुतांश ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्याची संधी अनेकांना मिळाली नाही. प्रभादेवी येथे बच्चेकंपनीने तळाशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रहणामागेचे वैज्ञानिक कारण शारीरिक अंतर ठेवत जाणून घेतले.\nमुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे बहुतांश ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्याची संधी अ��ेकांना मिळाली नाही. मात्र सकाळी 11 च्या सुमारास काही ठिकाणी आकाशात दाटलेले ढग काही काळासाठी बाजूला झाले आणि अनेकांना सूर्यग्रहण पाहायला मिळाले. विशेष चष्मे वापरून प्रभादेवी येथील प्रभा-विनायक सोसायटीच्या गच्चीवर बच्चेकंपनीने ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला.\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती सूर्यग्रहणाबाबत असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मोहिम राज्यभर राबवत आहे. ग्रहण पाहिल्याने अनिष्ठ घडते, गरोदर महिलांवर दुष्परिणाम होतात त्यामुळे ग्रहणात भरून ठेवलेले पाणी देखील सांडून दिले जाते. असे अनेक समज गैरसमज आहेत. ते दूर करुन वैज्ञानिक दृष्टीकोनातून ग्रहणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे अंनिसचे नंदकिशोर तळाशीकर यांनी यावेळी केला.\n’युनायटेड वे’ मुंबईचे मिशन मॅनग्रूव्हज; जागतिक खारफुटी दिनानिमित्त नेरूळमधील करावे येथे खारफुटींचे वृक्षारोपण\nपर्यावरण सरंक्षणासोबत उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करा : रविंद्र वायकर\nपर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रणासाठी सांघिक भावनेने सहभागी होण्याची गरज : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे\nNext story ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वन्यजीव कॉरिडॉरचे संरक्षण करावे : आदित्य ठाकरे; प्रकल्पाजवळील खाण साईटच्या प्रस्तावित लिलावास केला विरोध\nPrevious story आर्यभट्ट खगोलशास्त्र संशोधन संस्था करणार आगामी सूर्यग्रहणाचे समाज माध्यमांवर थेट प्रसारण\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज��ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+233496+cm.php?from=in", "date_download": "2021-07-26T18:51:33Z", "digest": "sha1:ZSMPXMR2TJQPS6XJLX662WY3S6UILFTV", "length": 3647, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 233496 / +237233496 / 00237233496 / 011237233496, कामेरून", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 233496 हा क्रमांक Nkongsamba क्षेत्र कोड आहे व Nkongsamba कामेरूनमध्ये स्थित आहे. जर आपण कामेरूनबाहेर असाल व आपल्याला Nkongsambaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. कामेरून देश कोड +237 (00237) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Nkongsambaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +237 233496 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळत���. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनNkongsambaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +237 233496 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00237 233496 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/riiVhG.html", "date_download": "2021-07-26T19:10:20Z", "digest": "sha1:LCGHZTZ46PSHVZSGNVMBAFBG5G7V6VTH", "length": 8335, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "दौऱ्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा : राजू शेट्टी", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रदौऱ्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा : राजू शेट्टी\nदौऱ्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा : राजू शेट्टी\nदौऱ्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा : राजू शेट्टी\nसांगली : नुसते दौरे करून काय साध्य होणार आहे, त्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली असून केंद्र सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी व मदतीसाठी एनडीआरएफ पथक पाठवावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी सांगली येथे पत्रकार परिषद घेतली.\nअतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने 75 व 25 टक्के तातडीने मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असे म्हणाले तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याआधी राज्यात अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पाहणी करत भरीव मदतीची घोषणा केली होती.\nआता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने मदत जाहीर केली पाहिजे. तसेच शेती नुकसानीबाबत दौरे करून काही होणार नाही, त्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार असल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nJoin Free Telegram माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/BfwF0n.html", "date_download": "2021-07-26T20:41:54Z", "digest": "sha1:Z7Z3NU56AWMZ3EZZVDPQTK7WQTJFGXF4", "length": 10430, "nlines": 34, "source_domain": "www.punepravah.page", "title": "पॅन-आयआयटीच्या जागतिक ई-कॉन्क्लेव्हची सांगता", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nपॅन-आयआयटीच्या जागतिक ई-कॉन्क्लेव्हची सांगता\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nराज्य आणि उद्योगांच्या पुनर्रचनेसह शेती, अन्न सुरक्षा, एमएसएमई आणि दैनंदिन रोजगारावर भर\nमुंबई, २२ जुलै २०२०: संपूर्ण देश साथीच्या परिणामांतून सावरण्याचा प्रयत्न करतानाच या दरम्यान तीन आठवड्यांच्या पॅन-आयआयटी ग्लोबल ई-न्क्लेव्हचा अखेरचा टप्पा महत्त्वपूर्ण उपाय आणि धोरणांच्या चर्चेसह संपन्ना झाला. ग्लोबल आयआयटी अॅल्युमनी कम्युनिटीने सध्याच्या संकटावर मात करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या हितचिंतकांसोबत प्रयत्न केले. कॉन्क्लेव्हच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य आणि उद्योगांच्या पुनर्रचनेसह शेती, अन्न सुरक्षा, एमएसएमई आणि दैनंदिन रोजगारावर ग्लोबल आयआयटी अॅल्युमनी आणि भारतीय धोरणकर्ते, इंडस्ट्रीतील दिग्गज आणि थर्ड सेक्टर लीडर्स यांच्यामध्ये गंभीर सल्ला मसलत करण्यात आली.\n‘री-बिल्डिंग स्टेट्स’ विषयावर पहिल्या सत्रात लोकसभा खासदार जयंत सिन्हा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली. तसेच साथीतून मिळालेले धडे व या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सत्राच्या दुस-या भागात आयआयटी मद्रास येथील अॅल्युमनी आणि हिंदु ग्रुपमध्ये पब्लिशिंग व्हर्टिकलचे सीईओ राजीव सी. लोचन यांनी जयंत सिन्हांसोबत संरचनात्मक परिवर्तनांसाठी व्यवस्थित प्रक्रियांवर चर्चा केली.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ म्हणाले, “ जवळपास २४ कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात आम्ही विषाणूच्या प्रकोपाशी सामना करताना अनेक आव्हानांना तोंड दिले. या तयारींदरम्यान आम्हाला अनुभव आला की, आपण राज्यात दीर्घकाळ लॉकडाऊन ठेवू शकत नाहीत, कारण यामुळे आर्थिक आरोग्यावर परिणाम होतो. लॉकडाऊन दरम्यान आम्ही कृषी उद्योग सक्रीय ठेवणे आणि शेतकरी व औद्योगिक मजूरांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत केले. आम्ही या काळात साखर आणि इथेनॉलचे विक्रमी उत्पादन घेतले. तसेच २५०० कोल्ड स्टोरेज यशस्वीरित्या सुरू ठेवले. सर्वात चांगली बाब म्हणजे आम्ही टेक्नोलॉजी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे या सर्वांवर नजर ठेवू शकत होतो. आम्हाला विश्वास आहे की, याद्वारे अर्थव्यवस्थेला गती देण्यात तसेच भविष्यात नव्या नोकरी निर्माण करण्यात आम्हाला मदत मिळेल.”\nकॉन्क्लेव्हच्या अखेरच्या दिवशी एमएसएमई, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच ग्रामीण बँकेचे संस्थापक प्रोफेसर मोमम्मद युनूस यांनी माइंड वर्क्सचे सीईओ आर. गोपालकृष्णन यांच्याशी चर्चा केली. ते आयआयटी खरगपूरचे माजी विद्यार्थीही आहेत. या तिघांनी एमएसएमई आणि भारतीय अर्थव्यवस्थेला पुनरुज्जिवित करण्याच्या धोरणांवर सल्ला-मसलत केली. कारण देशातील ६९ टक्के लोकसंख्येची उपजीविका या क्षेत्रावर अवलंबून आहे.\nया विषयावर सरकारचा दृष्टीकोन विशद करताना केंद्रीय एमएसएमई, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी म्हणाले, “गरीब लोकांच्या कर्जाची व्यवस्था करणे आणि रोजगार क्षमता वाढवणे, ही भारताची महत्त्वाची गरज आहे. स��माजिक, आर्थिक आणि शैक्षणिक रुपाने मागसलेल्या लोकांसाठी ही समस्या आहे. त्यांच्यासाठी मायक्रोफायनान्स उपलब्ध नाहीत. त्यांची मदत करणे, ही काळाची गरज आहे. आपल्या कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात, ६५ टक्के लोकसंख्या कार्यरत आहे. जीडीपी विकास दर आणि प्रति व्यक्ती उत्पन्न शून्यासमान आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी १५६ जिल्ह्यांची निवड केली असून तेथे आरोग्य सेवा, शिक्षण, अर्थव्यवस्थेवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.”\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/a-shocking-incident-took-place-on-the-streets-of-thane-about-a-corona-suspected-patient-mhas-452084.html", "date_download": "2021-07-26T19:10:41Z", "digest": "sha1:MALHSMYSLRNX2OOY2K7ZF2IEQUD6XDT3", "length": 17597, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोना संशयित रुग्णाबाबत ठाण्यातील रस्त्यावर घडली धक्कादायक घटना, A shocking incident took place on the streets of Thane about a Corona suspected patient mhas | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त���यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nकोरोना संशयित रुग्णाबाबत ठाण्यातील रस्त्यावर घडली धक्कादायक घटना\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nसेल्फीच्या वेडानं दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा घेतला जीव, एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं\nप्रेमाच्या नावावर घात; लग्नाचं आमिष दाखवून 11 वर्षे तरुणीवर बलात्कार\n सिद्धिविनायक मंदिरात प्रत्यक्ष दर्शन नाही तरी असा आहे भरगच्च कार्यक्रम\nनेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य\nकोरोना संशयित रुग्णाबाबत ठाण्यातील रस्त्यावर घडली धक्कादायक घटना\nरस्त्यावर बसल्यानंतर ही आजारी व्यक्ती मदतीकरता लोकांना हाक देवू लागली. हा सर्व धक्कादायक प्रकार तब्बल एक तास सुरू होता.\nठाणे, 8 मे : कोरोनाचं थैमान सुरू असताना ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाची लक्षण असलेली व्यक्ती तब्बल तास भर भररस्त्यात व्हिवळत पडली होती. हा प्रकार ठाण्यातील वाडीया हॉस्पिटल समोर घडला आहे. गोकुळनगर येथे राहणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीला अस्वस्थ वाटत असल्याने ती व्यक्ती ठाण्यातील वाडीया हॉस्पिटल येथे आली. मात्र वाडीया हॉस्पिटलमधील ओपीडी बंद झाल्याने आता जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला. त्यात त्या व्यक्तीची तब्येत खालावत चालल्याने ती व्यक्ती रस्तावरच बसली.\nरस्त्यावर बसल्यानंतर ही आजारी व्यक्ती मदतीकरता लोकांना हाक देवू लागली. हा सर्व धक्कादायक प्रकार तब्बल एक तास सुरू होता. शिवाय त्या व्यक्तीकरता एक तास अॅम्ब्युलन्सची सुविधादेखील उपलब्ध होवू शकली नाही. या सर्व प्रकाराची माहिती स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे यांना कळवली असता त्यांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला घटनेची माहिती दिली आणि काही वेळातच आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी अॅम्ब्युलन्स घेवून पोहोचले.\nहेही वाचा - औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर SRP चे 72 जवान पॉझिटिव्ह, हॉटस्पॉटमध्ये केली ड्युटी\nसंबंधित व्यक्तीला नंतर कळवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र ती व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आहे की नाही त्यानुसार त्या व्यक्तीला हॉस्पिटमध्ये शिफ्ट केलं जाईल, असं निश्चित करण्यात आलं. या प्रक्रियेला देखील वेळ गेला. शेवटी त्या व्यक्तीला कळवा हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले की नाही त्यानुसार त्या व्यक्तीला हॉस्पिटमध्ये शिफ्ट केलं जाईल, असं निश्चित करण्यात आलं. या प्रक्रियेला देखील वेळ गेला. शेवटी त्या व्यक्तीला कळवा हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले की नाही किंवा त्या व्यक्तीला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले किंवा त्या व्यक्तीला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले याबाबत मात्र माहिती उपलब्ध होवू शकली नाही.\nसंपादन - अक्षय शितोळे\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/career/career-in-fitness-sector/", "date_download": "2021-07-26T18:47:51Z", "digest": "sha1:WLVVJTW2JT27J7FRNMKIQEDRSAPUCY37", "length": 10719, "nlines": 97, "source_domain": "marathit.in", "title": "फिटनेस क्षेत्रात करिअर संधी - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nफिटनेस क्षेत्रात करिअर संधी\nफिटनेस क्षेत्रात करिअर संधी\nआरोग्य उत्तम राखण्यासाठी भारतातील प्राचीन पद्धत म्हणजे योगा होय. योगासोबतच शरीर स्वास्थ्यासाठी, बळकटीकरणासाठी अनेक ठिकाणी जीम, योगा क्लासेस असे विविध हेल्थ सेंट��� पहावयास मिळतात. या क्षेत्रात करियर करावयाचे असल्यास तुम्हाला जगभर काम करण्याची संधी प्राप्त होते. यासंदर्भातील काही शिक्षणक्रम पाहुयात…\n1 मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन\n2 BSc इन योगा\n3 पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा सायन्स\n4 पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा थेरपी\n5 डिप्लोमा इन योगा\n6 पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पा थेरपी ॲण्ड मॅनेजमेंट\n7 डिप्लोमा इन ब्युटीशियन ॲण्ड स्पा मॅनेजमेंट\n8 नैसर्गिकशास्त्र आणि योगा विषयात पदव्युत्तर पदवी\n9 पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन योगा एज्युकेशन\n10 पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा थेरपी\n11 बॅचलर ऑफ आयुर्वेदा, मेडीसीन ॲण्ड सर्जरी\nमास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन\nहा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. बी.पी.एड हे शिक्षणक्रम 50 टक्केसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nहा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. 50 टक्केसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nपोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा सायन्स\nहा 18 महिन्याचा पूर्ण वेळ पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. विज्ञान शाखेतून पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.\nMA इन योगा ॲण्ड कॉन्शीयसनेस\nहा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.\nपोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा थेरपी\nहा एक वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.\nहा 18 महिन्याचा पूर्णवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक असून, 17 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.\nपोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पा थेरपी ॲण्ड मॅनेजमेंट\nहा 15 महिन्याचा अर्धवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.\nडिप्लोमा इन ब्युटीशियन ॲण्ड स्पा मॅनेजमेंट\nहा 10 वी नंतरचा 6 महिन्याचा पदविका शिक्षणक्रम आहे.\nनैसर्गिकशास्त्र आणि योगा विषयात पदव्युत्तर पदवी\nहा एक वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. 45 टक्केसह पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.\nपोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन योगा एज्युकेशन\nहा एक वर्षाचा पूर्णवेळ योगा विषयातील पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. 20 वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक आहे.\nपोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा थेरपी\nहा एक वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. फंडाम���ंटल ऑफ योगा, ह्युमन ॲनॉटॉमी ॲण्ड फिजीओलॉजी, अल्टरनेटीव्ह थेरपीज आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असतो.\nबॅचलर ऑफ आयुर्वेदा, मेडीसीन ॲण्ड सर्जरी\nहा 6 महिन्याचा पूर्ण वेळ पदवी शिक्षणक्रम आहे. १०+ २ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अण्णासाहेब आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, सांगली येथे हा शिक्षणक्रम उपलब्ध आहे.\nस्कुल ऑफ आयुर्वेदा, डी.वाय.पाटील विद्यापीठ, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय, वर्धा, भारती विद्यापीठ आदी शिक्षणसंस्थेत संबंधित शिक्षणक्रम उपलब्ध आहेत.\nनव्या संसद भवनाचा १० डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा\nबोलण्यातील तोतरेपणामागील काही शास्त्रीय कारणे\nवॉइस ओवर मध्ये करिअर संधी, वॉइस ओवर म्हणजे काय\nविविध कौशल्य शिका ऑनलाईन\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-26T19:57:04Z", "digest": "sha1:X2D3TO7TPZD6LTBF3I42OHAEAMAKC73M", "length": 15428, "nlines": 227, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "उजनीचे पाणी हिप्परगा तलावात सोडले - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान प���क विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nउजनीचे पाणी हिप्परगा तलावात सोडले\nby Team आम्ही कास्तकार\nसोलापूर ः उजनी धरणातून एकरूक उपसा सिंचन योजनेच्या कालव्यात सोडलेले पाणी रविवारी (ता.६) कारंबा पंप हाऊस येथे पोहोचले. त्यानंतर हे पाणी पुढे हिप्परगा तलावात सोडण्यात येत आहे. या पाण्याचा उपयोग अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरातील सिंचनासाठी होणार आहे.\nउजनीतून सोडलेले पाणी रविवारी कारंबा पंप हाऊस येथे आले. रात्री टप्प्पाटप्याने ५०० अश्वशक्तीचे दोन पंप सुरू करण्यात आले. त्यातून ८० क्युसेक वेगाने पाणी हिप्परगा तलावाकडे जात आहे. हिप्परगा तलावातील पाण्याची पातळी ७ ते १० टक्के वाढणार असून, त्याचा फायदा सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी होणार आहे.\nपुढील दोन दिवसात पाणी हिप्परगा तलावात पोहोचणार आहे. दहा दिवस दोन पंप सुरू ठेवण्याचे नियोजन आहे. त्यानंतर उजनीतून जसे पाणी उपलब्ध होईल, तसा उपसा करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश वाडकर यांनी दिली.\nया पाण्याचा उपयोग अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरातील शेतीसाठीही होणार आहे. तलावात पाणी साठल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा होऊन उर्वरित पाणी या भागातील शेतीला दिले जाणार आहे.\nउजनीचे पाणी हिप्परगा तलावात सोडले\nसोलापूर ः उजनी धरणातून एकरूक उपसा सिंचन योजनेच्या कालव्यात सोडलेले पाणी रविवारी (ता.६) कारंबा पंप हाऊस येथे पोहोचले. त्यानंतर हे पाणी पुढे हिप्परगा तलावात सोडण्यात येत आहे. या पाण्याचा उपयोग अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरातील सिंचनासाठी होणार आहे.\nउजनीतून सोडलेले पाणी रविवारी कारंबा पंप हाऊस येथे आले. रात्री टप्प्पाटप्याने ५०० अश्वशक्तीचे दोन पंप सुरू करण्यात आले. त्यातून ८० क्युसेक वेगाने पाणी हिप्परगा तलावाकडे जात आहे. हिप्परगा तलावातील पाण्याची पातळी ७ ते १० टक्के वाढणार असून, त्याचा फायदा सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी होणार आहे.\nपुढील दोन दिवसात पाणी हिप्परगा तलावात पोहोचणार आहे. दहा दिवस दोन पंप सुरू ठेवण्याचे नियोजन आहे. त्यानंतर उजनीतून जसे पाणी उपलब्ध होईल, तसा उपसा करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश वाडकर यांनी दिली.\nया पाण्याचा उपयोग अक्कलकोट आणि दक्षिण सोलापु��ातील शेतीसाठीही होणार आहे. तलावात पाणी साठल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा होऊन उर्वरित पाणी या भागातील शेतीला दिले जाणार आहे.\nसोलापूर पूर floods उजनी धरण धरण सिंचन पाणी water ऊस अक्कलकोट विभाग sections शेती farming\nसोलापूर, पूर, Floods, उजनी धरण, धरण, सिंचन, पाणी, Water, ऊस, अक्कलकोट, विभाग, Sections, शेती, farming\nसोलापूर ः उजनी धरणातून एकरूक उपसा सिंचन योजनेच्या कालव्यात सोडलेले पाणी रविवारी (ता.६) कारंबा पंप हाऊस येथे पोहोचले. त्यानंतर हे पाणी पुढे हिप्परगा तलावात सोडण्यात येत आहे.\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nकुर्डुवाडीत उडीद हमीभाव खरेदी केंद्र सुरू करा ः शिंदे\nनेवासा तालुक्यात पावसाने पिके जमीनदोस्त\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+4642+ua.php?from=in", "date_download": "2021-07-26T20:50:32Z", "digest": "sha1:KTIKI7THP65GUR6YTILJR3SXELHAKAWB", "length": 3585, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 4642 / +3804642 / 003804642 / 0113804642, युक्रेन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 4642 हा क्रमांक Nosivka क्षेत्र कोड आहे व Nosivka युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Nosivkaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 (00380) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Nosivkaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 4642 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनNosivkaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 4642 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 4642 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2021-07-26T21:01:57Z", "digest": "sha1:RSJXNT46PUJUTTERM37HMXDZWAGVTJOW", "length": 8198, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "उत्तर प्रदेश सरकारमधील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याचे निधन | Janshakti Newspaper", "raw_content": "\nउत्तर प्रदेश सरकारमधील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याचे निधन\nउत्तर प्रदेश सरकारमधील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याचे निधन\nलखनौ: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते उत्तरप्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे आज रविवारी १६ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. चेतन चौहान यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागणीही झा���ी होती. त्यानंतर त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यातच त्यांना आज रिवारी हृदयविकाराचा झटका आला, त्यात त्यांचे निधन झाले.\nचेतन चौहान यांच्याकडे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद होते. सैनिक कल्याण या खात्याचे ते मंत्री होते. दोनवेळा माजी खासदार म्हणून त्यांनी काम पहिले होते.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nचौहान यांना जुलैमध्ये करोनाची लागण झाली होती. यानंतर उपचारासाठी ते लखनऊ येखील एका रुग्णालयात दाखल झाले. मात्र यानंतर चौहान यांना उच्च रक्तदाब आणि किडनीचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांना तात्काळ गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९७० च्या काळात चेतन चौहान आणि सुनिल गावसकर यांची जोडी विशेष गाजली होती. १९६९ ते १९७८ या काळात चौहान यांनी भारतीय संघाकडून ४० कसोटी सामने खेळले. गावसकर यांच्यासोबत चेतन चौहान यांनी १० शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. तसेच या जोडीच्या नावावर ३ हजार धावाही जमा आहेत. याव्यतिरीक्त स्थानिक क्रिकेटमध्येही चेतन चौहान यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं आहे. १९८१ साली चौहान यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.\n‘अखेरचा जय महाराष्ट्र’; राज ठाकरेंची माफी मागत मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या\nजिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट ; नवीन 601 कोरोनाबाधित रुग्णांची भर\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची ल��ंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/saloons-are-allow-in-solapur-from-tomorrow/", "date_download": "2021-07-26T20:56:02Z", "digest": "sha1:RCZKKDB4EQ2MUT76ZA3LNYYNQ4OGXNP5", "length": 7227, "nlines": 83, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "'वंचित'चा दणका; उद्यापासून सोलापुरात केस कर्तनयाला परवानगी - Prabuddh Bharat", "raw_content": "\n‘वंचित’चा दणका; उद्यापासून सोलापुरात केस कर्तनयाला परवानगी\nby टीम प्रबुद्ध भारत\nटीम प्रबुद्ध भारत –\nसोलापुर: कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाज घटकावर याचा मोठा परिणाम दिसून आलाय. सलून व्यवसायिकांची बिकट अवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर दि. २५ जून रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी नाभिक बांधवांच्या समस्या त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेऊन सलून व्यवसायिकांना दुकाने उघाडण्याची परवानगी द्यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतर २४ तासातच सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी काही अटी, शर्तींवर सलून, ब्यूटी पार्लर उघडायला परवानगी दिली. यामुळे सलून व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वंचितच्या या भूमिकेमुळे सलून व्यवसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.\nपरदेशी शिक्षण शिष्यवृत्ती संदर्भात आंबेडकरी विद्यार्थ्यांची भूमिका\nभाजपचे ओबीसी विरोधी राजकरण \nभाजपचे ओबीसी विरोधी राजकरण \nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/02/tik-tok-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-26T19:19:54Z", "digest": "sha1:T2QGF5NT6AV7Y3HMJM22SH3NKJ5JVYAS", "length": 6144, "nlines": 94, "source_domain": "itechmarathi.com", "title": "Tik Tok अकाउंट साठी पासवर्ड कसा सेट करावा -", "raw_content": "\nTik Tok अकाउंट साठी पासवर्ड कसा सेट करावा\nTik Tok अकाउंट साठी पासवर्ड कसा सेट करावा\nऑनलाइन शॉपिंग कशी करायची – How to shop online\nFathers Day date 2021: जाणून घ्या तारीख, इतिहास आणि सर्व गोष्टी वडिलांसाठी विशेष…\nशुभ शनिवार सुविचार : Shubh Shanivar Images ( प्रेरणादायक सुविचार मराठी )\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-07-26T21:30:19Z", "digest": "sha1:AVLSBXRAZ4K3UPCJKMAJE5QS7N4TGNRF", "length": 4255, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वेल्समधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ ��पवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► कार्डिफ‎ (२ प)\n► स्वॉन्झी‎ (२ प)\n\"वेल्समधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-07-26T21:32:24Z", "digest": "sha1:L2P6Q4YSL4LBUDQORAPINGEVOGFT7MWU", "length": 3271, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६११ मधील मृत्यूला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६११ मधील मृत्यूला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १६११ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १६११ मधील मृत्यू या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १६११ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/11/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA-%E0%A4%95.html", "date_download": "2021-07-26T20:24:32Z", "digest": "sha1:IB4UYC6WXL7KWTW3SPCNGLTTMOX67VQQ", "length": 18953, "nlines": 231, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "एकरकमी ‘एफआरपी’चे वाटप कोल्हापुरात प्रलंबित - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nप��तप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nएकरकमी ‘एफआरपी’चे वाटप कोल्हापुरात प्रलंबित\nby Team आम्ही कास्तकार\nकोल्हापूर : जिल्ह्यात हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप अपवाद वगळता बहुतांशी साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली नाही. जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी यंदा ऊस गाळपास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २३ नोव्हेंबर अखेर सुमारे १७ लाख टनांचे गाळप या कारखान्यांनी केले आहे. एका कारखान्यानेच फक्त तोडणीच्या पंधरा दिवसानंतरही एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे.\nगेल्या वर्षी साखर निर्यात केलेली रक्कम अद्याप कारखान्यांना मिळालेली नाही. याचबरोबर साखर विक्रीही वेगवान होत नसल्याने कारखान्यांकडे सध्या शेतकऱ्यांना तातडीने देण्यासाठी पैसे नसल्याने एफआरपी देण्यास दिरंगाई होत असल्याची माहिती कारखाना सूत्रांनी दिली.\nयंदाच्या हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी एफआरपीच्या मुद्यावर कोणतेही आंदोलन केले नाही. नियमाप्रमाणे पंधरा दिवसांत एफआरपी द्यावी लागते. पण काही कारखाने सुरू होऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त अवधी लोटला आहे. अनेकांनी महिन्यापूर्वीपासून गाळप सुरू केले आहे. पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. बॅंक कर्ज आणि साखरेचे दर याच गर्तेत सध्या साखर कारखाने अडकले आहेत.\nएकरकमी एफआरपीचा वायदा केल्याने त्याचे तुकडे पाडता येत नसल्याने कारखान्यांनी एफआरपी देणेच प्रलंबित ठेवले आहेत. ज्यावेळी पूर्ण रक्कमेची जुळणी होइल त्याच वेळी एफआरपी देण्याचा विचार कारखान्यांचा आहे.\nएफआरपीचे तुकडे पाडून दिल्यास पुन्हा शेतकऱ्यांत रोष होइल या भीतीने कारखान्यांनी एफआरपीच उशिरा देण्याची मानसिकता केली असल्याचे चित्र सध्या आहे. मजूर टंचाईमुळे यंदाचा हंगाम हळूवार चालत आहे. वाफसा वेगात येत असला तरी मजुरांमुळे कारखाने कमी क्षमतेवर चालत आहेत. यातच आता कारखान्यांवर वेळेत एफआरपी देण्याचा दबावही वाढत\nएकरकमी ‘एफआरपी’चे वाटप कोल्हापुरात प���रलंबित\nकोल्हापूर : जिल्ह्यात हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप अपवाद वगळता बहुतांशी साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली नाही. जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी यंदा ऊस गाळपास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २३ नोव्हेंबर अखेर सुमारे १७ लाख टनांचे गाळप या कारखान्यांनी केले आहे. एका कारखान्यानेच फक्त तोडणीच्या पंधरा दिवसानंतरही एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे.\nगेल्या वर्षी साखर निर्यात केलेली रक्कम अद्याप कारखान्यांना मिळालेली नाही. याचबरोबर साखर विक्रीही वेगवान होत नसल्याने कारखान्यांकडे सध्या शेतकऱ्यांना तातडीने देण्यासाठी पैसे नसल्याने एफआरपी देण्यास दिरंगाई होत असल्याची माहिती कारखाना सूत्रांनी दिली.\nयंदाच्या हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी एफआरपीच्या मुद्यावर कोणतेही आंदोलन केले नाही. नियमाप्रमाणे पंधरा दिवसांत एफआरपी द्यावी लागते. पण काही कारखाने सुरू होऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त अवधी लोटला आहे. अनेकांनी महिन्यापूर्वीपासून गाळप सुरू केले आहे. पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. बॅंक कर्ज आणि साखरेचे दर याच गर्तेत सध्या साखर कारखाने अडकले आहेत.\nएकरकमी एफआरपीचा वायदा केल्याने त्याचे तुकडे पाडता येत नसल्याने कारखान्यांनी एफआरपी देणेच प्रलंबित ठेवले आहेत. ज्यावेळी पूर्ण रक्कमेची जुळणी होइल त्याच वेळी एफआरपी देण्याचा विचार कारखान्यांचा आहे.\nएफआरपीचे तुकडे पाडून दिल्यास पुन्हा शेतकऱ्यांत रोष होइल या भीतीने कारखान्यांनी एफआरपीच उशिरा देण्याची मानसिकता केली असल्याचे चित्र सध्या आहे. मजूर टंचाईमुळे यंदाचा हंगाम हळूवार चालत आहे. वाफसा वेगात येत असला तरी मजुरांमुळे कारखाने कमी क्षमतेवर चालत आहेत. यातच आता कारखान्यांवर वेळेत एफआरपी देण्याचा दबावही वाढत\nकोल्हापूर साखर एफआरपी fair and remunerative price frp ऊस साखर निर्यात मात mate आंदोलन agitation कर्ज\nकोल्हापूर, साखर, एफआरपी, Fair and Remunerative price, FRP, ऊस, साखर निर्यात, मात, mate, आंदोलन, agitation, कर्ज\nएकरकमी ‘एफआरपी’चे वाटप कोल्हापुरात प्रलंबित Distribution of lump sum FRP pending in Kolhapur\nकोल्हापूर जिल्ह्यात हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप अपवाद वगळता बहुतांशी साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली नाही. जिल्ह्��ातील २३ कारखान्यांनी यंदा ऊस गाळपास प्रारंभ केला आहे.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nठिबक सिंचनातून खतांचा कार्यक्षम वापर\nपरभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर ७० कोटी जमा\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Kaumberg+at.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:01:20Z", "digest": "sha1:AABMUWBQGBFRWWX26HAUSCYUXDGGE5FB", "length": 3435, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Kaumberg", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kaumberg\nआधी जोडलेला 2765 हा क्रमांक Kaumberg क्ष���त्र कोड आहे व Kaumberg ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Kaumbergमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kaumbergमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 2765 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनKaumbergमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 2765 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 2765 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/cm-uddhav-thackeray-pm-narendra-modi-bjp-shivsena-nk990", "date_download": "2021-07-26T20:26:34Z", "digest": "sha1:I6UWQFYYM4XZJCWUWBMGRTPVT2OIZD4X", "length": 8650, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भाजप नेत्यांविरुद्ध मुख्यमंत्री ठाकरेंची नरेंद्र मोदींना गळ", "raw_content": "\nभाजप नेत्यांविरुद्ध मुख्यमंत्री ठाकरेंची नरेंद्र मोदींना गळ\nमुंबई : रस्त्यांवर उतरून आंदोलने, मोर्चा, मेळावे घेऊन ठाकरे सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधकांना म्हणजे भाजप नेत्यांना रोखण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविली असून, कोरोना टाळण्याचा भाग म्हणून राजकीय कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवरच धोरण आखण्याचा आग्रह ठाकरे यांनी धरला आहे. हे धोरण आणून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकडेही त्यांनी लक्ष्य वेधल्याने मोदींच्या धोरणाची उत्सुकता आहे.\nमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षातून ठाकरे सरकार आणि भाजप नेत्यांमधील राजकीय वैर वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत मराठा,ओबीसी आरक्षण, मंत्री, आमदारांच्या चौकशा, १२ आमदारांच्या निलंबनावरून सरकार विरोधक आमने-सामने येत आहेत. सरकारविरोधात लोकांत जाऊन आंदोलने करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाही. कोरोनाचे संकट अजूनही संपले नसतानाही आंदोलने, मोर्चामुळे लोकांची गर्दी होत आहेत. त्यात आरक्षणावरून राज्यात सर्वत्र मेळावे, बैठका होत आहेत. सध्याच्या स्थितीत अशा प्रकारे गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना केले होते. तरीही कार्यक्रमांचा सपाटा सुरू राहिला.\nहेही वाचा: पवार-मोदी भेटीमुळे काँग्रेस बॅकफूटवर; नव्या समीकरणाची चर्चा\nकोरोनाच्या आढाव्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेल्या ऑनलाइन बैठकीत ठाकरे यांनी गर्दीचा मुद्दा मांडला. या काळात सावध भूमिका म्हणून राजकीय कार्यक्रम, सभा, मेळाव्यांसाठी देशाच्या पातळीवरच धोरण आखण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, असेही ठाकरे यांनी सूचविले. कोरोना, पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेआडून ठाकरे यांनी विरोधकांना रोखण्यासाठी नवा उपाय शोधला आहे. मात्र,या उपायासाठी मोदी कितपत सकारात्मक असतील, याची उत्सुकता आहे. दरम्यान, मोदी यांनी धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी झाल्यास ठाकरे सरकारची डोकेदुखी कमी होण्याची आशा महाविकास आघाडीला आहे.\nहेही वाचा: कोकणात ‘रेड अलर्ट’; मुंबई, पुणे, कोल्हापुरात मुसळधारेचा इशारा\nविरोधकांकडून आंदोलने, मोर्चा काढले जात असले तरी, सत्ताधाऱ्यांकडून म्हणजे, शिवसेनेने शिवसंपर्क अभियान हाती घेतले आहे. याआधी युवासेनेने मेळावे घेतले. त्यामुळेही गर्दी होत आहे. महागाईविरोधात काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आंदोलनाचा सपाटा लावला असून, पक्षसंघटनेचे मेळावे वाढले आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबाबतच्या मोदी यांच्या धोरणामुळे सत्ताधाऱ्यांवरही वचक राहणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/01/Janbhumi-Poll-Should-Social-Justice-Minister-Dhananjay-Munde-resign-after-allegations-of-rape.html", "date_download": "2021-07-26T20:10:16Z", "digest": "sha1:IFD6THGFSBKZGAWO6B4RZ4HXAZXTXMXF", "length": 8644, "nlines": 71, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "जनभूमी पोल : बलात्काराच्या आरोपानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा का? - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जनभूमी पोल जनभूमी पोल : बलात्काराच्या आरोपानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा का\nजनभूमी पोल : बलात्काराच्या आरोपानंतर सा���ाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा का\nजानेवारी १४, २०२१ ,जनभूमी पोल\nबलात्काराच्या आरोपानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा का\nat जानेवारी १४, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या त���मच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/06/Big-news-Restrictions-likely-to-be-tightened-again-in-the-state.html", "date_download": "2021-07-26T18:47:17Z", "digest": "sha1:4LG2WFHGQ2PSES5DYDZYSGOXPLWVSQZD", "length": 10245, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "मोठी बातमी : राज्यात पुन्हा निर्बंध कडक होण्याची शक्यता ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome आरोग्य कोरोना राज्य मोठी बातमी : राज्यात पुन्हा निर्बंध कडक होण्याची शक्यता \nमोठी बातमी : राज्यात पुन्हा निर्बंध कडक होण्याची शक्यता \nजून २४, २०२१ ,आरोग्य ,कोरोना ,राज्य\nमुंबई, दि. २४ : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध कडक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांचा आग्रह धरला असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाट आली तर नाही ना हा प्रश्न उपस्थित होत आहे.\nतर दुसरीकडे राज्यात डेल्टा प्लस चे रुग्णही सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात असली तरी तिसरी लाट राखण्याचे आवहान सरकारपुढे असल्याचे निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nराज्यात दोन दिवसात नवीन नियमावली जाहीर करणार असल्याचीही माहिती सुत्रांकडून मिळत आहे.\nराज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले होते. राज्यातील लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने हटवला जाणार होता. परंतु राज्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि डेल्टा प्लस चे रुग्ण यामुळे पुन्हा निर्बंध कडक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nTags आरोग्य# कोरोना# राज्य#\nat जून २४, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags आरोग्य, कोरोना, राज्य\nनवीनत��� पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता य���णार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/YMF542.html", "date_download": "2021-07-26T18:55:06Z", "digest": "sha1:L6XXSPNGCYDVBUH2S6AT45ISDHVY3GAZ", "length": 13589, "nlines": 38, "source_domain": "www.punepravah.page", "title": "लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात 'जमावबंदी आदेश' लागू करण्याचा निर्णय घ्या* _*-उपमुख्यमंत्री अजित पवार", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nलोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात 'जमावबंदी आदेश' लागू करण्याचा निर्णय घ्या* _*-उपमुख्यमंत्री अजित पवार\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे दि.18: पुणे जिल्ह्यात 'कोरोना'च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.\nविधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हिसीद्वारे), पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अशोक पवार, आमदार सुनिल शेळके, आमदार राहुल कुल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त तथा ससून रुग्णालयाचे समन्वय अधिकारी एस. चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्ह��धिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ बुटाला, वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शहरी भागासह ग्रामीण भागातील 'कोरोना'चा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. 'कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने काम करावे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत. येथील ऑक्सिजनयुक्त बेड व अन्य सोयी सुविधांसाठीची अपुरी कामे आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीने पूर्ण करुन घ्यावीत, अशी सूचना करुन नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात गृह सर्वेक्षणावर भर देवून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम प्रभावीपणे राबवावी. यात लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था व नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.\nराज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा व साधन सामग्री उपलब्ध असल्याची खात्री जिल्हा शल्यचिकित्सक यांनी करावी. या भागातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना गृह विलगीकरण करण्यात येणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. गृहविलगिकरण केलेल्या रुग्णांना दुरध्वनीव्दारे संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांची माहिती अद्यावत ठेवावी. याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील व खाजगी प्रयोगशाळांमध्ये आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची माहिती अद्ययावत ठेवावी. जेणेकरुन संसर्ग रोख��े सोपे होईल.\nराज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शहरी भागातील रुग्णालयांवर ग्रामीण भागातील रुग्णांचा ताण वाढू नये यासाठी ग्रामीण भागातच पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच ऑक्सीजनयुक्त बेड, व्हेंन्टीलेटर व अन्य उपकरणे सुरळीत सुरु ठेवावीत.\nआशा वर्कर व अंगणवाडी सेविका 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' योजनेचे सर्वेक्षण करत आहेत. त्यांचे संरक्षण व इतर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली.\nयावेळी आमदार अशोक पवार, आमदार सुनिल शेळके व आमदार राहुल कुल यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना वेळेत उपचार व्हावेत यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात असे सांगून आवश्यक त्या सूचना केल्या.\nजिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण, अति जोखीम व कमी जोखीम नागरिक, कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या तसेच रुग्णदर व मृत्युदराबाबत माहिती देवून ऑक्सिजन पुरवठा नियोजन व बेडची उपलब्धता तसेच उपाययोजनांची माहिती दिली.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.wyevcharger.com/mr/", "date_download": "2021-07-26T19:23:10Z", "digest": "sha1:YA2S4GNZ73N7HQNMIYTZBTENMG6KXLAK", "length": 10682, "nlines": 217, "source_domain": "www.wyevcharger.com", "title": "ईव्हीएसई | इलेक्ट्रिक व्हेईकल (इव्ही) चार्जिंग स्टेशन - वीक्यू", "raw_content": "\nवाययू इलेक्ट्रिक ही 1996 मध्ये स्थापन झालेल्या सूचीबद्ध कंपनीची (स्टॉक कोड: 300820) संपूर्ण मालकीची कंपनी आहे.\n२०१ 2016 मध्ये स्थापित, WEEYU सिचुआन वेइयू इलेक्ट्रिक कंपनी, लिमिटेडचा “ईव्हीएसई” (इलेक्ट्रिक व्हेकल सप्लाई इक्विपमेंट) ब्रँड आहे, जो उर्जा उद्योगाच्या क्षेत्रातील नाविन्य, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी समर्पित आहे. व्यावसायिक आर अँड डी आणि सेल्स Serviceण्ड सर्व्हिस टीमच्या अविरत प्रयत्नांसह, वाययू इलेक्ट्रिक सर्व प्रकारच्या ईव्ही चार्जिंग स्टेशनचे उत्पादन करण्यास आणि ग्राहकांना संपूर्ण चार्जिंग सोल्यूशन प्रदान करण्यास आधीच सक्षम आहे. OEM आणि ODM किंवा अभियांत्रिकी अनुप्रयोग सहाय्य देखील उपलब्ध आहे.\nआम्ही आमची उत्पादने अधिक ऊर्जा बचत करण्यासाठी संशोधन आणि नाविन्यपूर्ण, शाश्वत आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर केंद्रित आहोत\nएसी चार्जिंग स्टेशन अधिक जाणून घ्या>\nडीसी चार्जिंग स्टेशन अधिक जाणून घ्या>\nCharक्सेसरीज चार्ज करीत आहेत अधिक जाणून घ्या>\n3.5 केडब्ल्यू ते 22 केडब्ल्यू पर्यंत, स्मार्ट चार्जिंग स्टेशन\nवेगवान डीसी चार्जिंग स्टेशन, 40 किलोवॅट ते 240 किलोवॅट पर्यंत, जीबी / टी\nCharक्सेसरीज चार्ज करीत आहेत\nटाइप करा 2 ते टाइप 2, टाइप 2 टाइप टाइप 1 चार्जिंग केबल्स\nआपणास चार्जिंग स्टेशन कुठे स्थापित करायचे आहेत\nघरी, कामावर किंवा सार्वजनिक ठिकाणी आमची ईव्ही चार्जिंग स्टेशन द्रुत थांबासाठी कोणत्याही जागेच्या कारसाठी डिझाइन केलेले आहेत.\nकार भाड्याने देणार्‍या कंपन्या\nआमच्याकडे व्यावसायिक निराकरणे प्रदान करण्यासाठी तांत्रिक कार्यसंघ आहेत.\nसिचुआन वाययू इलेक्ट्रिक वॉलबॉक्स केएफडब्ल्यू 440 मध्ये सूचीबद्ध केले गेले आहेत\n“सिचुआन वेइयू इलेक्ट्रिक वॉलबॉक्स केएफडब्ल्यू 440 मध्ये सूचीबद्ध केले गेले आहेत.” 900 युरो सबसिडीसाठी केएफडब्ल्यू 440 ...\nचीनमधील .3 १..3% सार्वजनिक चार्जिंग स्टेशन केवळ opera ऑपरेटर चालवत आहेत\n\"बाजार अल्पसंख्यांकांच्या हाती आहे\" चार्जिंग स्टेशन \"चायना न्यू इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट\" बनले असल्याने चार्जिंग स्टेशन उद्योग खूप गरम आहे ...\nसिचुआन वाययू इलेक्ट्रिक वॉलबॉक्स केएफडब्ल्यू 440 मध्ये सूचीबद्ध केले गेले आहेत\nचीनमधील .3 १..3% सार्वजनिक चार्जिंग स्टेशन केवळ opera ऑपरेटर चालवत आहेत\n160 केडब्ल्यू स्मार्ट फ्लेक्झिबल चार्जिंग स्टेशनचे 33 सेट यशस्वीरित्या चालू आहेत\nहिवाळ्यात ड्रायव्हिंग रेंज सुधारण्यासाठी इलेक्ट्रिक कारसाठी 3 टिपा.\nस्वायत्त ड्रायव्हिंगचा क्रूर अंतः टेस्ला, हुआवेई, Appleपल, वेलाय झियाओपेंग, बायू, दीदी, जो करू शकतो ...\nटियान्यू सायन्स टेक्नॉलॉजी पार्क, क्रमांक 1 तुमेनजियांग रोड, देयंग सिटी, सिचुआन, चीन\nगरम उत्पादने - साइट मॅप\nइव्ह चार्ज स्टेशन, इव्ह चार्ज स्टेशन, चार्जिंग स्टेशन एव्ह, इलेक्ट्रिक वाहन चार्जर्स, चार्जिंग स्टेशन इव्ह, टाइप 2 प्लगसह इलेक्ट्रिक वाहन चार्जर्स,\nई - मेल पाठवा\nआपला संदेश आम्हाला पाठवा:\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2019/02/blog-post.html", "date_download": "2021-07-26T19:52:51Z", "digest": "sha1:KBABVFRVYOLKA63OWPSAWNNVJUN6446E", "length": 19873, "nlines": 244, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: बलूनवाला साहसी फ्रेंच शास्त्रज्ञ जॅक चार्ल्स", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nबलूनवाला साहसी फ्रेंच शास्त्रज्ञ जॅक चार्ल्स\nघनरूप आणि द्रवरूप पदार्थांच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्याचे काम पूर्वीच्या काळापासून चाललेले होते. त्या अभ्यासातूनच आर्किमिडीजला पाण्याच्या उद्धरणशक्तीसारखे नियम समजले. घनरूप आणि द्रवरूप पदार्थांचे घनफळ किंवा आकारमान (व्हॉल्यूम) इंच, फूट, मीटर, लीटर यासारख्या एककांमध्ये मोजता येते, त्यांना तराजूत तोलून त्यांचे वजन करता येते, त्यावरून त्याची घनता काढता येते, पण वायूंचा अशा प्रकारचा अभ्यास कसा करणार सतराव्या शतकातल्या अनेक शास्त्रज्ञांनी हवा आणि इतर वायूंवर लक्षपूर्वक संशोधन केले. त्यांना हे प्रश्न पडलेच. प्रयोगशाळेतल्या ज्या बंद पात्रात ते तयार केले जात होते त्यात ते सर्वत्र पसरून जायचे आणि बाहेर निघाले तर लगेच हवेत विरून जायचे. त्यांना एका फुग्यात भरून त्या फुग्याचे घनफळ आणि वजन मोजणे हा एक उपाय होता. त्यामधून फुगे तयार करून त्यात वायूंना भरण्याची कल्पना निघाली.\nहवेपेक्षा वाफ हलकी असल्यामुळे ती वर वर जातांना दिसते, त्याचप्रमाणे थंड हवेपेक्षा गरम हवा हलकी असते आणि ती धुराड्यातून वर वर जाते. हे पाहिल्यानंतर ऊष्ण हवा भरून आभाळात उंचवर उडवले जाणारे फुगे (Baloons) तयार करण्याचे प्रयोग सुरू झाले. त्या काळात फुगे बनवण्यासाठी रबरासारखे लवचीक पदार्थ सुलभपणे उपलब्ध नव्हते आणि त्याचे मोठमोठे शीट तयार करण्याचे तंत्रज्ञान माहीत नव्हते. विशिष्ट आकाराच्या कापडाच्या पिशव्या शिवून आणि त्यावर निरनिराळ्या पदार्थांचे ले��� देऊन हे फुगे तयार केले जात असत.\nइसवी सन १७४६ मध्ये जन्मलेल्या जॅक्स चार्ल्स ( Jacques Charles) याने लहानमोठे फुगे तयार करून आणि त्यात निरनिराळे वायू भरून त्यांचा अभ्यास केला. हैड्रोजन हा वायू हवेपेक्षा खूपच हलका असल्यामुळे तो फुग्यात भरला तर तो फुगा खूप उंच जाईल असा विचार केला आणि रॉबर्ट बंधूंच्या सहाय्याने सन १७८३ मध्ये तसा पहिला प्रयोग केला. त्यासाठी त्याने कमी वजनाच्या आणि मोठ्या आकाराच्या अशा खास फुग्याचे डिझाईन तयार केले आणि रेशमी कापड, रबराचा चीक, टर्पेंटाइन, व्हार्निश वगैरेंचा उपयोग करून तो मोठा बलून तयार करवून घेतला. त्यात हैड्रोजन वायू भरण्यासाठी शिशाचे नळ आणि त्या वायूला बाहेर पडू न देण्यासाठी घट्ट बंद होणारी झडप (व्हॉल्व्ह) तयार केली. लोखंडाच्या स्क्रॅपवर सल्फ्यूरिक अॅसिड टाकून त्याने हैड्रोजन वायू तयार करवून घेतला. फुगा हवेत उडवण्यासाठी आवश्यक इतका वायू तयार करायलाच कित्येक दिवस लागले होते. या कामासाठी लागणारी विशेष प्रकारची उपकरणे तयार करवून घेऊन घेण्याइतके ज्ञान, बुद्धीमत्ता आणि कौशल्य चार्ल्सकडे होते. त्याचा हा अद्भुत प्रयोग पहायला लाखो लोकांनी गर्दी केली, त्या वेळी फ्रान्समध्ये आलेला अमेरिकन शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन यानेसुद्धा तो प्रयोग पाहिला.\nचार्ल्सने ऊष्ण हवेने भरलेले फुगे तयार करण्यातही सहाय्य करून त्यांना हवेत उडवले. त्याला स्वतःलासुद्धा त्या बलून्सबरोबर हवेत उडायची इच्छा होती, पण फ्रान्सच्या राजाने त्याला असले धाडस करू दिले नाही. या उड्डाणातला धोका पाहून त्याने आधी तुरुंगातल्या दोन कैद्यांना फुग्यासोबत हवेत उडायला लावले. त्यामुळे मानवनिर्मित साधनाने हवेत पहिले उड्डाण करण्याची संधी आणि बहुमान मात्र कोणत्या संशोधकाला न मिळता दोन गुन्हेगारांना मिळाला.\nचार्ल्स आणि रॉबर्ट यांनी चित्रात दाखवल्याप्रमाणे एक अवाढव्य आकाराचा फुगा तयार केला आणि त्याला एक पाळणा टांगून निकोलस रॉबर्टसह चार्ल्स स्वतः त्यात बसला. या फुग्याला हवेत वर चढवण्याची किंवा खाली जमीनीवर उतरवण्याची व्यवस्था त्याने केली होती. हा फुगा हवेत ५५० मीटर इतका उंच उडला आणि दोन तास हवेवर तरंगत तरंगत ३६ किलोमीटर इतक्या दूरवर गेला. त्यानंतर चार्ल्सने एकट्यानेच पाळण्यात बसून ते बलून उडवले आणि ते वेगाने तब्बल ३००० मीटर इतक्या ��ंचावर गेले, पण हवामानातला इतका अचानक बदल चार्ल्सला सहन झाला नाही. त्याला असह्य वेदना होऊ लागल्यामुळे ते बलून लगेच खाली आणावे लागले.\nहे प्रयोग करत असतांना चार्ल्सने असे पाहिले की दिवसभर हैड्रोजन वायू भरून त्याचा फुगा बराच फुगायचा पण रात्रीच्या थंडीमध्ये त्याचा संकोच होऊन तो आकाराने लहान व्हायचा. तो सीलबंद असल्याने कुठूनही गळत नव्हता यााची खात्री करून घेतली तरीही सकाळ होईपर्यंत त्याचा आकार थोडा लहान होत असे. इसवी सन १७८७ मध्ये त्याने प्रयोगशाळेमध्ये यावर मुद्दाम वेगळे प्रयोग केले आणि असे पाहिले की कुठल्याही वायूला त्याच्यावरील दाब स्थिर ठेवून तापवले तर त्याच्या तापमानात ज्या प्रमाणात वाढ होईल त्याच प्रमाणात तो प्रसरण पावतो आणि त्याचे आकारमान वाढते आणि त्याला थंड केले तर ज्या प्रमाणात त्याचे तापमान कमी होते त्याच प्रमाणात त्याचे घनफळही कमी होते.\nवरील आकृतीमधील सिलिंडरमधील दट्ट्यावर ठेवलेल्या वजनाएवढा दाब त्यामधील हवेवर पडतो. समान वजन ठेवून त्याचा हवेवर पडणारा दाब स्थिर ठेवला आहे. वरील आकृतीमधला सिलिंडरच्या खाली ठेवलेला बर्नर पेटवला की त्यातला वायू तापून त्याचे आकारमान वाढते आणि दट्ट्या वर उचलला जातो, खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे तो बर्नर विझला की आतला वायू थंड होऊन दट्ट्या खाली येतो, म्हणजे वायूचे आकारमान कमी होते. घनरूप आणि द्रवरूप पदार्थांचेसुद्धा तापमानानुसार प्रसरण आणि आकुंचन होतच असते, पण ते अतीशय सूक्ष्म असते, सहजपणे दिसण्यासारखे नसते. वायुरूप पदार्थांच्या घनफळात मात्र खूप मोठा फरक पडतो. चार्ल्सने जेंव्हा आपले हे संशोधन केले त्यावेळी फ्रान्समधील अस्थिर परिस्थितीत ते प्रसिद्ध करून त्याला इतर शास्त्रज्ञांची मान्यता मिळवली नाही. काही वर्षांनंतर गे ल्यूसॅक या दुसऱ्या फ्रेंच शास्त्रज्ञाने १८०२ मध्ये आपला सिद्धांत मांडला तेंव्हा तो चार्ल्सच्या संशोधनाच्या आधारावर असल्याचे सांगून चार्ल्सला त्याचे श्रेय दिले आणि त्याला चार्ल्सचा नियम (Charles' law) असे नाव दिले. या नियमाला आकारमानाचा नियम ( law of volumes) असेही म्हणतात. या नियमाला हवेच्या अभ्यासामध्ये खूप महत्व आहे. हवेच्या प्रसरणाच्या या नियमामुळेच पुढील काळातल्या शास्त्रज्ञांना निरनिराळ्या प्रकारची इंजिने तयार करणे शक्य झाले.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपह���ली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nतेथे कर माझे जुळती - भाग १८- श्रीकांत भोजकर\nबलूनवाला साहसी फ्रेंच शास्त्रज्ञ जॅक चार्ल्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-26T21:04:16Z", "digest": "sha1:HHUVIROPPXR234GNFKU6DACPJLOGRBXU", "length": 7129, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "आमच्या हक्काचे काढून घेतल्यास शांत बसणार नाही | Janshakti Newspaper", "raw_content": "\nआमच्या हक्काचे काढून घेतल्यास शांत बसणार नाही\nआमच्या हक्काचे काढून घेतल्यास शांत बसणार नाही\nजालना: मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच ओबीसी समाजाची जनगणना करावी या मागणीसाठी आज रविवारी जालन्यात ओबीसी समाजातर्फे विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात हजारोच्या संख्येने ओबीसी समाजबांधव सहभागी होते. सर्वपक्षीय नेते या मोर्च्यात होते. कॉंग्रेस नेते मंत्री विजय वडेट्टीवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समीर बुजबळ यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे, जर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला, आमच्या हक्काचे हिरावून घेतले तर शांत बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nकॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आग्रीही आहोत, मात्र ओबीसी आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.\nआम्ही देशाचे नागरिक आहोत आमचीही जनगणना झाली पाहिजे असे भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.\nभारतात आतापर्यंत इतक्या लोकांनी घेतली कोरोना लस\nराज्यात ओबीसी मुख्यमंत्री हवा; ओबीसी मोर्च्यात एल्गार\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/quickly/sports/cricket/ind-vs-nz-wtc-final-2021-twitterati-hilariously-react-after-mohammed-shami-wraps-himself-in-towel-while-on-field-watch-video-262663.html", "date_download": "2021-07-26T20:25:07Z", "digest": "sha1:WCNHGZBCLOS744XITPZRJ2ZZGPEUMGM4", "length": 1574, "nlines": 6, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "क्रिकेट News | IND vs NZ WTC Final 2021: मोहम्मद शमीने या कारणामुळे मैदानावर गुंडाळला टॉवेल, व्हिडिओ पाहून हसून-हसून व्हाल लोटपोट | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\n⚡IND vs NZ WTC Final 2021: मोहम्मद शमीने या कारणामुळे मैदानावर गुंडाळला टॉवेल, व्हिडिओ पाहून हसून-हसून व्हाल लोटपोट\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या पाचव्या दिवशी बी. जे वॅटलिंगची विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमी फिल्डिंगला गेला, त्यानंतर तो एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसला. शमीने बाऊंड्री लाइनवर क्षेत्ररक्षण करताना टॉवेलने ओढलेला दिसला आणि पंचांनी दुपारच्या जेवणाची वेळ जाहीर केली तेव्हा शमी टॉवेलमध्येच मैदानावरून ड्रेसिंग रूममध्ये परतताना दिसला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/01/blog-post_63.html", "date_download": "2021-07-26T19:05:58Z", "digest": "sha1:5X2OU3MBPLTDNETEHTM5P5HIUHBZB34F", "length": 7732, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "भाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nभाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश\nनवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला चांगलीच गळती लागली आहे. भाजपच्या आणखी एका नगरसेवकाने पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.\nभाजप नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तनुजा मढवी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.\nउच्च शिक्षित नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा भाजप नगरसेविकेनं भाजपला रामराम ठोकला. आतापर्यंत 14 नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.\nविशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजपचे 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते. नवीन गवते, अपर्णा गवते, दिपा गवते यांनी सेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेनं धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपला धक्के पे धक्का दिला आहे.\nJoin Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहे��� आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/12574", "date_download": "2021-07-26T20:37:12Z", "digest": "sha1:ISIQ5Y2PFATW5FYSU6BAZJYQTXKZ7KFU", "length": 7305, "nlines": 132, "source_domain": "abhivrutta.com", "title": "सुशील चंद्र नवे मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्त | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राष्ट्रीय सुशील चंद्र नवे मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्त\nसुशील चंद्र नवे मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्त\nनवी दिल्ली : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त [ CEC ] म्हणून सुशील चंद्र यांनी आज पदभार स्वीकारला.\nमावळते मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते 12 एप्रिल 2021 रोजी सेवामुक्त झाले. सुशील चंद्र [ SUSHEEL CHANDRA ] हे 15 फेब्रुवारी 2019 पासून आयोगामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. 18 फेब्रुवारी 2019 पासून ते मतदारसंघ पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणूनही काम करत आहेत. जम्मू काश्मीर केंद्रसशासित प्रदेशाच्या मतदारसंघ पुनर्रचनेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी तब्बल 39 वर्षांपासून प्राप्तिकर विभागात विविध पदांच्या जबाबदाºया सांभाळल्या असून, 1 नोव्हेंबर 2016 ते14 फेब्रुवारी 2019 या काळात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे [ CTBT ] अध्यक्षही होते.\nPrevious articleमंत्री छगन भुजबळांनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी\nNext article‘ब्रेक द चेन’ काळात राज्य सरकारकडून ५ हजार ४७६ कोटी रुपयांचे पॅकेज\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nचालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश\nखासगी शाळांच्य��� शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/indianmediacastiesm/", "date_download": "2021-07-26T18:52:17Z", "digest": "sha1:CITCI26ECVOFYWZFFLFMZVGCK3CWRWW2", "length": 33010, "nlines": 91, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "आंबेडकर आणि आंबेडकरोत्तर भारतीय माध्यमांतील जातवास्तव - Prabuddh Bharat", "raw_content": "\nआंबेडकर आणि आंबेडकरोत्तर भारतीय माध्यमांतील जातवास्तव\nby टीम प्रबुद्ध भारत\nकाँग्रेसची विचारधारा मान्य असणारी वर्तमानपत्रे बाबासाहेबांच्या भूमिकेला नेहमी विरोध करत राहिली. १८ जानेवारी १९४३ रोजी बाबासाहेबांनी अशा वर्तमानपत्रांचा चांगलाच समाचार घेतला होता. या वर्तमानपत्रांना त्यांनी ‘काँग्रेस प्रेस’ असे संबोधले होते. ‘काँग्रेस प्रेस मला चांगली माहीत आहे. मी त्यांच्या टीकेला महत्त्व देत नाही. त्यांना माझा युक्तिवाद कधीच नाकारता आला नाही. मी काहीही केलं तरी माझ्यावर टीका करणे, माझा धिक्‍कार करणे किंवा माझी निंदा करणे, मी सांगत असलेल्या बाबींची मोडतोड करणे, चुकीचे वर्णन करणे आणि त्याचे विकृतीकरण करणे एवढेच त्यांना माहीत आहे. मी केलेल्या कोणत्याही गोष्टीने काँग्रेस प्रेसला आनंद होत नाही.’ अशा शब्दांत बाबासाहेबांनी काँग्रेसी विचारांच्या वर्तमानपत्रांना फटकारले होते.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उत्तम पत्रकार, संपादक म्हणून ओळख अगदी ठळकपणे होणे आवश्यक आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कार्य केले असले, तरी पत्रकारितेतील त्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. पण ,संपादक बाबासाहेब आंबेडकर अशी मांडणी खूप कमी वेळा होताना दिसते. आंबेडकरांचा राजकीय पटलावर उदय झाल्यानंतर त्यांनी अस्पृश्यांच्या हक्‍कांसाठी लढा उभारला. समाजातल्या एका मोठ्या महत्त्वाच्या वर्गाला मिळत असलेल्या अमानुष वागणुकीच्या विरोधात त्यांनी बंड केले. प्रस्थापित व्यवस्थेला याचा जाब विचारत त्यांनी अनेक पातळ्यांवर संघर्ष सुरू ठेवल���. खरं तर बाबासाहेब राष्ट्रीय नेते होते. प्रचंड मोठा आवाका आणि विलक्षण आकलन असलेले संघर्ष आणि स्वकर्तृत्त्वातून पुढे आलेले ते नेते होते. पण, त्या काळातील मुख्य प्रवाहातील माध्यमांनी बाबासाहेबांना देशाचा नेता न मानता त्यांचा उल्‍लेख अस्पृश्यांचा नेता असा केला. त्याहीपलीकडे जाऊन एका जातीचा नेता म्हणून त्यांची संभावना करणे सुरू ठेवले. माध्यमातील जातवर्चस्वाचा अगदी प्रारंभीच्या काळात बाबासाहेबांना बसलेला हा सर्वात मोठा फटका होता. एवढेच नाही, तर बाबासाहेबांना त्या काळातील प्रस्थापित वर्तमानपत्रातून कमीत कमी प्रसिद्धी दिली जात होती. दलित चळवळीला वाहिलेल्या ‘समाथुवम’ (समानता) या तामिळ नियतकालिकाच्या १७ व्या अंकाच्या संपादकीयात यावर भाष्य करण्यात आले आहे. मद्रास प्रांतात येणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांना समकालीन तामिळ वर्तमानपत्रे भरभरून प्रसिद्धी देत होती. पण, बाबासाहेब मद्रासमध्ये आले तर ही वर्तमानपत्रे त्यांना जागा देत नसत. त्यांची भाषणेही त्रोटक प्रसिद्ध करत असत. माध्यमांचाही एक अजेंडा असतो. तो सेट केलेला असतो. कोणाला किती प्रसिद्धी द्यायची, याची गणितं पक्‍की असतात. कोणाला का टाळायचं, याचा गृहपाठही पक्‍का असतो. बाबासाहेबांच्या बाबतीत तेच झालं. त्यांना एकतर एका जातीचा नेता संबोधलं आणि दुसर्‍या बाजूला त्यांना कमीत कमी प्रसिद्धी मिळेल, अशी व्यवस्था केली. याच्या मुळाशी पुन्हा आपली जाती व्यवस्था आहे. ती माध्यमात नसते, असं म्हणणं आपली स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखं ठरेल.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात मूलगामी राजकीय संकल्पना रूजविण्यात मोठी भूमिका बजावली. बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य विचारात घेतले ,तर राजकारण नेमके कुणासाठी करायचे, याचे उत्तर त्यातून मिळते. समाजातील खूप मोठा वर्ग वगळून राजकीय प्रक्रिया पुढे घेऊन जाता येणार नाही, याची जाणीव त्यांनी उर्वरित भारतीय समाजाला करून दिली. सर्वांना समान संधी आणि सर्वांसाठी एकच न्याय या तत्त्वावर त्यांचे राजकारण बेतलेले होते. हीच भूमिका सातत्याने त्यांच्या पत्रकारितेतून व्यक्‍त होत राहिली. अस्पृश्यांची राजकीय प्रेरणा, जातीय हिंसाचाराला केलेला कडाडून विरोध, राजकीय प्रतिनिधित्व आणि धार्मिक कट्टरवाद्यांनी केलेले दोनहात अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बाबासाहेबांनी पत्रकारितेच्या माध्यमातून भर दिला होता. आपले म्हणणे मांडण्यासाठी त्यांनी अत्यंत कठोर भाषेचा उपयोग केला. बाबासाहेबांनी लिहिलेले अग्रलेख नजरेखालून घातले ,तर त्यांच्या भाषेचा बाज लक्षात येईल. ते स्वतः इंग्रजीत विचार करत असत. इंग्रजीत लिहून नंतर त्याचे मराठीत भाषांतर करत. पण, हे भाषांतर मूळ भाषेत विचार केल्यासारखे असे. प्रतिस्पर्ध्यावर टीका करताना त्यांनी कसलीही कसर सोडली नाही. अनेक ठिकाणी त्यांनी टोकाची भाषा वापरली. अस्पृश्य समाजावरील अन्याय पाहून संतप्‍त झाल्याने त्यांचा हा अंगार भाषेतून अभिव्यक्‍त होत राहिला. स्पष्ट, परखड आणि तितकीच आक्रमक भाषा वापरून त्यांनी अस्पृश्य बांधवांमध्ये चेतना जागृत केली. त्याचवेळी बाबासाहेबांच्या भूमिकांवर आक्षेप घेत प्रतिस्पर्धी वर्तमानपत्रेही त्यांच्यावर टीका करीत होती.\nसन १९२० नंतर बाबासाहेबांना वर्तमानपत्रासारखे स्वतःचे माध्यम मिळाल्यामुळे त्यांची भूमिका तपशीलाने लोकांपर्यंत पोहोचू लागली. सुरुवातीच्या काळात अनेक वर्तमानपत्रे बाबासाहेबांकडे एकतर दुर्लक्ष करायचे किंवा जाता जाता त्यांची दखल घेतली जायची. अस्पृश्यांच्या प्रश्‍नांची चर्चा होणे तर सोडाच, पण अस्पृश्यांच्या संदर्भात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींची दखलही त्या काळची वर्तमानपत्रे नीट घेत नसत. १९१९ मध्ये बाबासाहेबांनी साऊथबरो कमिटीसमोर अस्पृश्यांसमोरील अडचणींचा पाढा वाचला. या मोठ्या समूहाच्या न्याय हक्‍कांची चर्चा त्यांनी तेथे केली. त्या काळातील ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी भास्करराव जाधव यांनी बाबासाहेबांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. पण अन्य राजकीय पक्ष तसेच नेत्यांकडून त्यांना पाठबळ मिळाले नाही. किंबहुना त्या काळातील वर्तमानपत्रांनीही ही बाब अनुल्‍लेखाने मारली. यातून बाबासाहेबांच्या मनात आपली भूमिका मांडण्यासाठी वर्तमानपत्रासारखे एखादे विचारपीठ असावे, अशी कल्पना आली आणि पुढे १९२० मध्ये ‘मूकनायक’चा जन्म झाला. ‘मूकनायक’चा जन्म होण्याच्या आधी बाबासाहेबांना समकालीन वर्तमानपत्रांकडून अनेक अपमान पचवावे लागले होते. अन्य समाजघटकांकडून जसा अस्पृश्य वर्ग बहिष्कृत केला जात होता, तसाच वर्तमानपत्रांकडूनही केला गेला होता. यातून वर्तमानपत्राची निकड निर्माण झाली.\nबाबा���ाहेब ज्या काळात पत्रकारितेत आले, तो काळ मुद्रित माध्यमांचा होता. वर्तमानपत्रे, नियतकालिके आदी छापील माध्यमे प्रभावी असण्याचा तो कालखंड होता. उच्च मानल्या जाणार्‍या जात समूहांच्या हाती मुद्रित माध्यमांची धुरा होती. त्यामुळे त्या त्या समूहाच्या हितसंवर्धानाच्या पलीकडे असलेल्या अन्य समूहाचा फारसा विचार होत नव्हता. काही अपवाद वगळता पत्रकारितेला जातीयतेचा दुर्गंध प्रारंभीपासूनच आहे. शिवाय, त्या त्या काळातील राजकीय व्यवस्थेचाही प्रभाव समकालीन माध्यमांवर होता. व्यवस्थेच्या विरोधात जाणारी माध्यमे अपवादानेच आढळतात. बाबासाहेब सार्वजनिक जीवनात सामाजिक काम करत होते, त्या काळात काँग्रेस बलाढ्य शक्‍ती होती. निर्णय प्रक्रियेवर काँग्रेसचा वरचष्मा होता. गांधीजींच्या काँग्रेसला त्या काळातील वर्तमानपत्रे झुकते माप देत होती. बाबासाहेब काँग्रेसी विचारधारेपेक्षा वेगळी मते मांडत असत. त्या मतांना तितकी प्रसिद्धी दिली जात नसे. पत्रकारितेची ही आणखी एक खोड आहे. अगदी\nसुरुवातीपासूनची. आपल्याला सोईचे नसणारे विचार एकतर टाळायचे किंवा नकारात्मक पद्धतीने मांडायचे, ही एक रित झाली आहे. पत्रकारिता तशी पहिल्यापासून कधी निकोप वगैरे नव्हती. आणि तशी ती नसतेही. करताही येत नाही. कुठल्या ना कुठल्या विचार प्रवाहाशी ती जोडलेली असते. विचारप्रवाहाशी पत्रकारिने जोडून घेण्यात अजिबात काही गैर नाही. पत्रकारितेने भूमिका घेतलीच पाहिजे. पत्रकारिता तटस्थ राहिली ,तर अवघड होऊन बसेल. पण ,भूमिका घेणे म्हणजे इतरांच्या भूमिका नाकारणं असा अर्थ होत नाही. प्रत्येकाला भूमिका घेण्याचा आणि ती निःसंकोचपणे मांडण्याचा अधिकार आहे. माध्यमांनी अशा भूमिकांचं स्वागत केलं पाहिजे. ती भूमिका मान्य नाही, असं ठणकावलंही पाहिजे. पण, कोणाचा भूमिका मांडण्याचा हक्‍क हिरावून घेता कामा नये, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. बाबासाहेबांच्या बाबतीत मात्र ही अपेक्षाही पूर्ण होऊ शकली नाही. काँग्रेसची विचारधारा मान्य असणारी वर्तमानपत्रे बाबासाहेबांच्या भूमिकेला नेहमी विरोध करत राहिली. १८ जानेवारी १९४३ रोजी बाबासाहेबांनी अशा वर्तमानपत्रांचा चांगलाच समाचार घेतला होता. या वर्तमानपत्रांना त्यांनी ‘काँग्रेस प्रेस’ असे संबोधले होते. ‘काँग्रेस प्रेस मला चांगली माहीतआहे. मी त्यांच्या टीकेला महत्त्व देत नाही. त्यांना माझा युक्तिवाद कधीच नाकारता आला नाही. मी काहीही केलं तरी माझ्यावर टीका करणे, माझा धिक्‍कार करणे किंवा माझी निंदा करणे, मी सांगत असलेल्या बाबींची मोडतोड करणे, चुकीचे वर्णन करणे आणि त्याचे विकृतीकरण करणे एवढेच त्यांना माहीत आहे. मी केलेल्या कोणत्याही गोष्टीने काँग्रेस प्रेसला आनंद होत नाही.’ अशा शब्दांत बाबासाहेबांनी काँग्रेसी विचारांच्या वर्तमानपत्रांना फटकारले होते. अस्पृश्यांच्या चळवळीकडे पाहण्याचा तत्कालीन वर्तमानपत्रांचा दृष्टिकोन यातून समोर येतो. त्याचबरोबर बाबासाहेबांना सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना माध्यमांनी दिलेल्या सापत्नभावाचाही अंदाज यातून येतो.\nबाबासाहेबांनी केलेल्या आंदोलनाला त्या काळातील उच्चजातीय वर्तमानपत्रे सत्याग्रह मानायला तयार नव्हती. काँग्रेसच्या वतीने होणारी आंदोलने मात्र या वर्तमानपत्रांच्या नजरेतून सत्याग्रह आसायचा. पण ,महाड येथील लोकशाही मार्गाने झालेले आंदोलन किंवा नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचे शांततामय मार्गाने झालेले आंदोलन प्रस्थापित वर्तमानपत्रांसाठी सत्याग्रह नव्हता. उलट ,अस्पृश्यांच्या संदर्भातील काही मत मांडले तर या वर्तमानपत्रांसाठी ते भारतीय समाजाच्या विरोधातील मत वाटायचे. समाजाची वीण उसवली जातेय, अशा भावनेतून ही वर्तमानपत्रे बाबासाहेबांवर टीका करत असत. माध्यमातील जातवर्चस्वाचा मुद्दा याठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे. तेव्हाची स्थिती आणि आजची स्थिती यात काही बदल झाले असले ,तरी आजही माध्यमांची धुरा उच्च जातींकडेच आहे. कनिष्ठ जाती माध्यमांच्या परिघापासून काहीशा दूर आहेत.\nजागतिकीकरण, नवीन तंत्रज्ञान, डिजिटल साधने अशा प्रगतीच्या मोठमोठ्या उड्या आपण घेतल्यानंतर समाजातील दुर्बल घटकांची माध्यमांतील स्थिती मजबूत होणे अपेक्षित होते. पण, त्यामध्ये दखलपात्र बदल झाली नाही. ‘हू टेल्स अवर स्टोरीज मॅटर ः रिप्रेझेंटेशन ऑफ मार्जिनालाईज्ड कास्ट ग्रूप इन इंडियन न्यूजरूम’ हा ऑक्सफाम इंडियाचा अहवाल यावर प्रकाशझोत टाकतो. देशातील महत्त्वाची हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रे, नियतकालिके, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांतील १२१ न्यूजरूमचा अभ्यास केला. मुख्य संपादक, व्यवस्थापकीय संपादक, कार्यकारी संपादक, ब्युरो चीफ अशा निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाच्या पदांवर उच्च जात समूहातील १०६ जण आहेत. यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा एकही उच्चपदस्थ व्यक्‍ती नाही. इंग्रजी वृत्तवाहिन्यांमध्ये निर्णय प्रक्रियेतील महत्वाच्या पदांवरील ८९ टक्के लोक खुल्या गटातील आहेत. सहा इंग्रजी आणि सात हिंदी वृत्तपत्राच्या अभ्यासातून समोर आलेली बाब म्हणजे, या वर्तमानपत्राचे नेतृत्त्व करणारा एकही व्यक्‍ती कनिष्ठ जातीतील नाही. वर्तमानपत्रातील लेख लिहिणार्‍यांमध्येही सर्वाधिक उच्च जातीय लेखक आहेत. डिजिटल माध्यमे सर्वांसाठी खुली असल्याने यामध्ये सर्व जातसमूहांना संधी मिळेल, असे अनेकांना वाटते. पण, तशी स्थिती नाही. देशातील प्रमुख सात डिजिटल प्लॅटफॉर्मचा अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये प्रमुख पदावर ८४ टक्के लोक खुल्या प्रवर्गातील असल्याने स्पष्ट झाले. देशभरातील १२ प्रमुख नियतकालिकांच्या अभ्यासातून ओबिसी घटकांना काही प्रमाणात निर्णय प्रक्रियेत स्थान मिळाल्याचे समोर आले. ही काहीशी समाधानाची बाब आहे. परंतु, याठिकाणीही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना काहीही स्थान नाही. या अभ्यासातून आलेले निष्कर्ष निश्‍चितपणे विचार करायला लावणारे आहेत. माध्यमांतील जातवास्तवावर यातून प्रकाश पडला. सगळीकडे अशीच स्थिती आहे, असे नाही. परंतु व्यापक विचार करता माध्यमात कनिष्ठ जातींचे प्रतिनिधित्व कमी आहे, हे कोणीही मान्य करेल. यामध्येही निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सहभाग दुय्यम आहे. मुस्लीम, ख्रिश्‍चन, पारसी, आदिवासी, तृतीयपंथी आदी समाजघटकही माध्यमांमध्ये अपवादाने आढळतात. भारतीय माध्यमांचे लोकशाहीकरण करणे या अर्थाने आवश्यक आहे. समाजातील सर्व घटक माध्यमात सक्रिय झाले ,तर समाजाचे वस्तुनिष्ठ प्रतिबिंब माध्यमांत उमटेल. यातून एक निकोप व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल.\nप्रा. शिवाजी जाधव, कोल्हापूर\nशोधाची नवी वाट : थेरीगाथा नवे आकलन\nबाबासाहेब आणि सिद्धार्थ महाविद्यालय\nबाबासाहेब आणि सिद्धार्थ महाविद्यालय\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/cm-inaugurates-kachramukt-mumbai-campaign/", "date_download": "2021-07-26T21:02:58Z", "digest": "sha1:RPLFZVIMXY66QLQIB2QKYZ3XHIUFR3DG", "length": 11848, "nlines": 108, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "कचरामुक्‍त मुंबई अभियानचे उद्घाटन – आपले पर्यावरण", "raw_content": "\nनवीन उपक्रम / विशेष वृत्त\nकचरामुक्‍त मुंबई अभियानचे उद्घाटन\nमुंबई : दर महिन्‍यातील सर्व शनिवार – रविवार सहित किमान १० दिवस लोकसहभागातून व मुंबई पोलिसांच्‍या सहकार्याने महापालिकेव्‍दारे संयुक्‍त ‘ कचरामुक्‍त मुंबई अभियान’ राबविण्‍यात येणार आहे. या ‘ कचरामुक्‍त मुंबई अभियान’चे उद्घाटन महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते आज दि. २९ जुलै रोजी पोलिस मुख्‍यालयात पार पडले.\nयाप्रसंगी गृह राज्‍यमंत्री दि‍पक केसरकर, अतिरिक्‍त मुख्‍य सचिव (गृह) संजयकुमार, महापालिका आयुक्‍त प्रवीण परदेशी, पोलिस गृहनिर्माण मंडळाचे महासंचालक बिपीन बिहारी, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे तसेच पोलिस महासंचालक (सायबर गुन्‍हे) ब्रिजेश सिंग हे मान्‍यवर उपस्थि‍त होते.‍\nरत्नागिरीत आढळला दुर्मिळ साप\nकॅमेराद्वारे केलेल्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातील व्याघ्र गणना गिनीज रेकॉर्डमध्ये\nजंगलातल्या वणव्यांचा प्���भावी मुकाबला करण्याच्या दृष्टीने ओडिशा सरकारच्या सहाय्याकरिता केंद्र सरकारकडून तज्ञ पथक\nNext story बिच वॉरीयर फाऊंडेशनतर्फे मानखुर्द येथील खाडीकिनारी स्वच्छता\nPrevious story महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ : सुधीर मुनगंटीवार; ३१२ वाघांची नोंद, व्याघ्रसंवर्धनात भरीव यश\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/51-0Wdvxi.html", "date_download": "2021-07-26T19:08:04Z", "digest": "sha1:JTZJEWLEWFZKDFNA5XOA4UGQ3LICP6QY", "length": 7391, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "कोरोनाशी युद्ध करण्यासाठी बेलदार समाजाने दिले 51 बाटल्या रक्त", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रकोरोनाशी युद्ध करण्यासाठी बेलदार समाजाने दिले 51 बाटल्या रक्त\nकोरोनाशी युद्ध करण्यासाठी बेलदार समाजाने दिले 51 बाटल्या रक्त\nकोरोनाशी युद्ध करण्यासाठी बेलदार समाजाने दिले 51 बाटल्या रक्त\nबार्शी- बेलदार समाज बांधवांच्या वतीने नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक 20 ऑक्टोबर 2020 वार मंगळवार रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये 51 बाटल्या रक्त जमा झाले. कोरोनाशी युद्ध करण्याचा मानस ठेवून रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.\nरक्तदानाच्या उद्घघाटनासाठी कामगार नेते कॉम्रेड तानाजी ठोंबरे हे उपस्थित होते. हा कार्यक्रम बेलदार समाजाचे अध्यक्ष प्रेम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.\nयावेळी मंचावर संतोष मोहिते, परमेश्वर पवार, शिवराम जाधव, अनिरुद्ध नखाते, प्रवीण मस्तुद उपस्थित होते.\nकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम मोहिते, बालाजी मोहिते, सागर पवार, अजय मोहिते, सचिन पवार, सोमनाथ मोहिते, चंद्रकांत जाधव, नवनाथ मोहिते, संभाजी मोहिते, कृष्णा मोहिते, मोहन मोहिते, महेश जाधव, नारायण पवार, संदीप पवार, शशिकांत पवार, सागर शिरसागर, अजय हाके, श्रीकांत जाधव, राहुल मोहिते, स्वप्नील पवार, बंडू साळुंखे आदींनी कष्ट घेतले.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-health-dr-avinash-bhondave-marathi-article-4264", "date_download": "2021-07-26T18:51:04Z", "digest": "sha1:PAQIRQ72J25BL2BXUDQPNDUWADANENOU", "length": 34836, "nlines": 141, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Health Dr Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 6 जुलै 2020\nकोरोना विषाणूच्या साथीचा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर पडला. मात्र, आरोग्यसेवा क्षेत्राचा आणि यातील प्रत्येक घटकाचा या आजारात चांगलाच कस लागला. दरम्यान या काळात आरोग्य क्षेत्रात बरेच बदलही झाले, काही बदल करून घ्यावे लागेल; शिवाय यापुढेही आणखी काही बदल होणे गरजेचे आहे, यासंदर्भात केलेली चर्चा...\nपन्नास-साठ वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पिढीतल्या लोकांच्या तोंडी एक वाक्य कायम असायचे, 'गोऱ्यांच्या काळात असे काही नव्हते.' त्या साऱ्यांच्या आयुष्याचे दोन खास टप्पे होते. इंग्रजांचा काळ आणि आणि त्यानंतरचा स्वातंत्र्याचा काळ. कोरोनाची साथ जेव्हा कधी संपेल, तेव्हा जग पुन्हा असेच बदललेले असेल. त्यानंतरच्या काळात आपल्या सर्वांच्या बोलण्यात कोरोनाची साथ येण्याआधीचा आणि साथ संपल्यानंतरचा काळ... असे जीवनाचे दोन भाग झालेले असतील.\nजीवनाच्या अनेक पैलूंप्रमाणे वैद्यकीय सेवेमध्येसुद्धा आमूलाग्र बदल झालेले असतील. वैद्यकीय महाविद्यालयात, 'कोरोनापूर्वीची वैद्यकीय सेवांची परिस्थिती आणि त्यानंतर झालेले बदल' यावर कदाचित संशोधनात्मक प्रबंधही लिहिले जातील. कारण इतर सेवांपेक्षा वैद्यकीय सेवांमध्ये आपल्याला अनेक आमूलाग्र बदल करावे लागतील. मग ती दवाखान्याची सेवा असो, रुग्णालयांमधील असो किंवा सार्वजनिक आरोग्यसेवा असो. या सर्वांना अनेक क्रांतिकारी बदलांना सामोरे जावे लागेल.\n'वैद्यकीय सेवा म्हणजे कमीत कमी कष्टात भरपूर पैसे कमावण्याचे करिअर', ही सर्वसामान्यांची समजूत नक्की दूर होईल. साथ पसरल्यावर औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरांना सर्वात जास्त धोका असतो, वेळ आली तर प्राणही गमवावे लागतात. हे कोविडच्या साथीत सर्वसामान्यांच्या लक्षात आले. ���ाहजिकच पैसे मिळवण्यासाठी भरपूर डोनेशन देऊन वैद्यकीय व्यवसायाचा व्यापार करणाऱ्यांच्या संख्येत खूपच घट होईल. कोरोनाच्या साथीत समाजाकडून होणारी अवहेलना, डॉक्टरांमुळे आपल्याला कोरोना होईल म्हणून सोसायटीत प्रवेश नाकारणारा समाज, वेळोवेळी डॉक्टरांवर हल्ला करणारे, रुग्णालयांची नासधूस करणाऱ्या घटनांमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांची संख्या नक्की कमी होत जाईल.\nदवाखाने : आजपर्यंत आजारी पडल्यावर दवाखान्यात नाहीतर रुग्णालयात जायचे आणि डॉक्टरांकडून तपासून घेऊन औषधे घ्यायची, ही पद्धत हळूहळू बदलत जाईल. दवाखान्यात रुग्णांकडून डॉक्टरांना संसर्ग होऊ नये म्हणून आता डॉक्टर्स ऑनलाइन प्रणाली वापरून रुग्णांना तपासू लागले आहेत आणि इतर वेबबेस्ड व्यवहारांसारखी ऑनलाइन फीसुद्धा घेऊ लागले आहेत. मेडिकल कौन्सिलनेही आता अशा वैद्यकीय सल्ल्यांना परवानगी दिली आहे. आपले कामधाम सोडून दवाखान्यात नंबर लावायला कंटाळा करणाऱ्या मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांना हे खूप आवडू लागले आहे. साहजिकच याचे लोण यापुढे वाढत जाईल.\nआज जागेच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. दवाखान्यात कामाला माणसे मिळत नाहीत. परत तिथे येऊन भांडणे करणाऱ्या आणि पैसे बुडवणाऱ्या ठराविक गुंडांना डॉक्टर वैतागले आहेत. कदाचित यापुढे प्रत्यक्ष दवाखान्याऐवजी असे पूर्णपणे ऑनलाइन किंवा व्हर्च्युअल दवाखाने अस्तित्वात आल्यास आश्चर्य मानायची गरज नाही. हे झाले उच्च मध्यमवर्गाबाबत. मात्र, देशातील बहुसंख्य लोक हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील असल्यामुळे त्यांना दवाखान्यात जाण्यावाचून पर्याय राहणार नाही. मात्र, सोशल डिस्टन्सिंगमुळे यापुढे दवाखान्यात फार कमी लोक आत बसू शकतील. ग्रामीण भागातील आणि झोपडपट्टी नजीकच्या शहरातील दवाखान्यांमध्ये एरवी कमालीची गर्दी होत असते. साहजिकच यापुढे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी प्रत्येकाला अपॉइंटमेंट घेऊनच जावे लागेल. भारतीय रुग्णांमध्ये हा बदल घडला, तर डॉक्टर्स आणि पेशंट्स दोघांचेही वेळेचे नियोजन उत्तम होईल. कदाचित काही ठिकाणी फोनवरून वेळ घेण्याऐवजी दवाखान्यात जाऊन नंबर लावण्याच्या वहीत नाव लिहून ठेवण्याची दोन पिढ्यांपूर्वीच्या डॉक्टरांची पद्धत पुन्हा उदयाला येईल.\nदवाखान्यांना स्वच्छतेच्या बाबतीत डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागेल. दवाखान्यातील फरशा, काउंटर्स, दरवाजे, खिडक्या, टेबल्स, पेशंट्स तपासण्याची टेबले आणि एकूण एक कानेकोपरे सतत स्वच्छ करावे लागतील. एवढेच नव्हे तर रुग्ण तपासणीसाठी वापरले जाणारे स्टेथोस्कोप्स, बीपी मशीन्स सारखे स्वच्छ करणे शक्य नसल्याने, रोगाचा संसर्ग निर्माण करणारी ठरू शकतील. त्यामुळे कदाचित ती कालबाह्य होतील आणि रुग्णाला स्पर्श न करता अंतर राखून तपासणी करणारी साधने वापरली जाऊ लागतील. तसे पाहता तापमान तपासण्याच्या थर्मामीटर्सची जागा आता डिजिटल थर्मल यंत्रांनी घेतली आहेच. रुग्णालयात, दवाखान्यात प्रवेश करण्यापूर्वी पादत्राणे बाहेर काढावी लागतील, नाक-तोंड झाकणारा मास्क वापरणे अत्यावश्यक असेल. आत येताना सॅनिटायझरने हात साफ करावे लागतील. नेहमीच्या जाडजूड फाईल्स न आणता कमीतकमी कागद आणावे लागतील. रुग्णाबरोबर जास्तीत जास्त एकाच नातेवाईकाला येता येईल.\nकर्मचारी : दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना एन-९५ मास्क आणि ग्लोव्हज वापरावे लागतील. वृद्ध किंवा गंभीर रुग्णांना स्ट्रेचरवरून आणणे, त्यांना उचलून खाटेवर झोपवणे, त्यांना आधार देत आत आणणे या गोष्टींसाठी कमालीची काळजी आणि स्वच्छता पाळावी लागेल. दवाखान्यांचे रिसेप्शन, बिलिंग काउंटर अशा ठिकाणी मास्कबरोबर फेसशिल्ड वापरावे लागतील.\nडॉक्टर्स : सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप असे रुग्ण तपासताना पीपीइ किट्स, एन-९५ मास्क, सर्जिकल ग्लोव्हज वापरावे लागतील. अन्यथा त्या रुग्णांना जर कोरोनाची लागण असेल, तर डॉक्टरांनादेखील त्याचा संसर्ग होऊ शकेल.\nरक्त, लघवी तपासणाऱ्या बहुसंख्य लॅबोरेटरीजने गेल्या काही महिन्यांपासून इमेलने रिपोर्ट्स देणे सुरू केले आहे. त्यामुळे रिपोर्ट घ्यायला यायचा हेलपाटा वाचतोच; शिवाय कागदाचीही बचत होते. याच धर्तीवर दवाखान्यात रुग्णांना प्रिस्किप्शन देण्यासाठी कागद न वापरता, इमेलने किंवा व्हॉट्सअॅपवर देणे सुरू केले जाईल. त्यामुळे कागदांना हात लावण्याचा आणि रोगसंसर्गाचा धोका टळू शकेल.\nएक गोष्ट नक्की, दवाखान्यातील स्वच्छता आणि हे पीपीई किट्स, मास्क्स, नवी उपकरणे यांमुळे होणारा अतिरिक्त खर्च भागवण्यासाठी डॉक्टरांना जास्त फी अाकारावी लागेल.\nरुग्णालये : सर्व रुग्णालयांत रुग्णांना दाखल करताना, फ्लू सम्यक लक्षणे असणाऱ्या रुग्णांना वेगळे काढावे लागेल. त्यांना तपासायच्या खोल्या वेगळ्या असतील. त्यांचे वॉर्डस वेगळे असतील. या रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांना, नर्सेसना आणि इतर कर्मचाऱ्यांना खास स्वसंरक्षण साधने वापरावी लागतील. त्यांच्या खोल्यांची स्वच्छताही वरचेवर ठेवावी लागेल.\nसध्याच्या आकडेवारीनुसार, कोणतीही लक्षणे नसणाऱ्या ८० टक्के व्यक्तींमध्ये कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह येते आहे. त्यामुळे कदाचित सर्वच रुग्णांबाबत ही काळजी घ्यावी लागेल. डॉक्टरांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही सर्व काळजी घेणे आवश्यक अशासाठी असेल, की त्यांना जर कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या असंख्य रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना कोरोनाची लागण होऊ शकते. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात (आयसीयू), शस्त्रक्रिया विभागात आणि बाळंतपणाच्या विभागातील रुग्णांबाबत ही काळजी जास्तच दक्षतेने घ्यावी लागणार आहे. कारण या विभागातल्या रुग्णांपासून डॉक्टरांना आणि नर्सेसना कोरोनाची लागण होऊन त्याने गंभीर स्वरूप धारण केल्याची असंख्य उदाहरणे आज केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात दृष्टोत्पत्तीस येत आहेत. स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आणि मास्क यांची काळजी बालरोग विभागात जास्त महत्त्वाची ठरेल. बाळांना गर्दीत नेणे, दवाखान्यात त्यांना इतरांच्या जवळ देणे टाळावे लागेल. लहान मुलांना मास्क बांधता येणार नसल्याने त्यांच्या मातांना त्यांना पदराखाली घ्यावे लागेल. साडी न वापरणाऱ्या मातांना बाळाच्या सुरक्षेसाठी तरी किमान स्वच्छ ओढणी वापरावी लागेल.\nआजपर्यंत भारत सरकारने गेली सात दशके भारतीयांच्या सार्वजनिक आरोग्याकडे डोळे झाक केलेली आहे. भारतासारख्या १.३ अब्ज लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्यसेवा खूप तुटपुंजी आहे. पुरेसे डॉक्टर्स नाहीत, नर्सेस नाहीत. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये अगदी थोडी, सरकारी रुग्णालये कमी, त्यात पुन्हा आधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव; रुग्णांच्या तपासण्यांच्या प्रयोगशाळा, वैद्यकीय संशोधन संस्था, वैद्यकीय उपचारासाठी लागणाऱ्या उपकरणांच्या टेक्निशियन्सचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची वानवा. या सगळ्यांची संख्या वाढवण्याचा कधी विचारच झाला नाही. कोरोनाच्या साथीमध्ये भारतीय वैद्यकीय सेवेची ही सारी वैगुण्ये उघडी पडली. याचे मुख्य कारण भारत सरकारने वैद्यकीय क्षेत्राकरिता राष्ट्रीय अर्थसंकल्पामध्ये कधी भरघोस तरतूदच केली नाही. जीडीपीच्या किमान ३.५ टक्के तरतूद करावी अशी वर्षानुवर्षे वैद्यकीय सल्लागार, डॉक्टर्स, वैद्यकीय सामाजिक संस्था सातत्याने मागणी करत असताना, केवळ १.३ टक्क्यापर्यंत कशीबशी तरतूद केली जाते. त्यातील बहुसंख्य रक्कम ही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारातच खर्च होते. साहजिकच गेल्या कित्येक वर्षात मोठी सर्वोपचार रुग्णालये निर्माणच झाली नाहीत.\nसाधारणतः दर पाच लाख वस्तीमागे ५०० खाटांचे एक सुसज्ज रुग्णालय असायला हवे. पण आज ती संख्या पन्नास लाखांमागे ५०० खाटांचे एक रुग्णालय अशी आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरात असलेली सरकारी रुग्णालये, इंग्रजांच्या काळात स्थापन झालेली आहेत. स्वातंत्र्यानंतर तेथील काही इमारती फक्त वाढल्या. पण स्वतंत्र रुग्णालये निर्माण झाली नाहीत.\nसाथीचे रोग भारतात सतत थैमान घालत असतात. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज असे 'इन्फेक्टिव्ह डिसिजेस हॉस्पिटल' असावे अशी मागणी सातत्याने करूनही ती कधीही पूर्ण झालेली नाही. ग्रामीण आणि दुर्गम भागासाठी आवश्यक असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे गरजेच्या पंचवीस टक्केच आहेत. त्यातली निम्म्याहून अधिक आरोग्य केंद्रे पूर्णवेळ सुरू नसतात. योग्य अशा पायाभूत सुविधा नसल्याने आणि या ग्रामीण रुग्णालयांमध्ये असलेले कामाचे वातावरण वैद्यकीय सेवेला योग्य नसल्याने प्रशिक्षित आणि उच्चशिक्षित डॉक्टर्स सरकारी सेवेपासून दूर राहू लागले.\nसरकारी आरोग्य क्षेत्रातील या अनास्थेमुळे भारतातील सर्व आर्थिक स्तरातील ८० टक्के लोक खासगी क्षेत्रातील दवाखाने, क्लिनिक्स आणि रुग्णालयांचा लाभ घेतात. ऐंशीच्या दशकात भारत सरकारने आरोग्य क्षेत्राचा समावेश कॉर्पोरेट क्षेत्रात केल्यानंतर भारतातील जवळजवळ सर्व राज्यांत त्यांच्या साखळ्या निर्माण झाल्या. परिणामतः आरोग्यसेवा हा एक राजरोसपणे सरकारमान्य 'धंदा' झाला. कोणतीही कंपनी ही फायदा मिळवण्यासाठीच निर्माण होत असते. त्यामुळे या सर्व कॉर्पोरेट रुग्णालयांत अत्याधुनिक डॉक्टरांची उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा आणि पंचतारांकित हॉटेल्सच्या तुलनेतील सुविधा तितक्याच महागड्या पद्धतीने मिळू लागल्या. यामुळे एकूणच वैद्यकीय सेवेतल्या दरात वाढ झाली. वैद्यकीय सेवेची बिले सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली.\nत्यात भारत सरकारने १९९५ मध्ये वैद्यकीय सेवा ही 'ग्राहक संरक्षण कायद्या'मध्ये अंतर्भूत केली. त्यानंतर येणाऱ्या अनेक कठोर कायद्यांमुळे डॉक्टरांच्या मालकीची छोटी रुग्णालये बंद पडू लागली आणि कॉर्पोरेट रुग्णालये अधिक जोमाने चालू लागली. कोरोनाच्या भीषण साथीमध्येही अतिरिक्त फायदा घेण्याचे धोरण कॉर्पोरेट रुग्णालयांनी न सोडल्याने सरकारला त्यांच्या ८० टक्के खाटा सरकारी दरांन्वये इ.स. १८९७ च्या साथ नियंत्रण कायद्याचा बडगा दाखवून अधिग्रहित कराव्या लागल्या.\nकोरोना विषाणूची साथ हा भारतीय वैद्यकीय सेवेला मिळालेला एक धडा होता. भारतीय सार्वजनिक आरोग्यसेवेने आणि खासगी डॉक्टरांनी या काळात अनेक ठेचा खाल्ल्या. अनुभवाला आलेल्या या प्रत्येक टक्क्याटोणप्यांचे परिशीलन करून त्यातून बोध घेतला आणि दूरदृष्टीने काही सकारात्मक धोरण आखले, तर नक्कीच पुढच्या साथीत अशी परवड होणार नाही.\nअधिक हॉस्पिटल्स - सर्व प्रकारची - साथीच्या रोगांसाठी खास हॉस्पिटल्स\nभारतातील डॉक्टर्स सेवाभावी आहेत, त्यांचे ज्ञान आणि कौशल्य यांना जगात तोड नाही. कोरोना साथीच्या दु:सह्य काळानंतर भारताच्या आरोग्यसेवेमध्ये सकारात्मक बदल व्हावेत अशी एक भाबडी आशा अनेक वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आहे. हे बदल काय असावेत\nभारताच्या अर्थसंकल्पामध्ये किमान तीन टक्के रक्कम वैद्यकीय सेवांच्या पायाभूत विस्तारासाठी आणि आधुनिकीकरणासाठी राखीव असावी. दरवर्षी ही तरतूद ०.५ टक्क्याने वाढत पाच वर्षांत पाच टक्के व्हावी.\nयापेक्षा अधिक रकमेसाठी मोठ्या रकमांच्या व्यवहारांवर दर शंभर रुपयांमागे ०.२५ पैसे अधिभार लावावा. आवश्यक असल्यास आरोग्य कर्जरोखे काढावेत.\nग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या तिपटीने वाढावी आणि तिथे सर्व मूलभूत सेवा उपलब्ध असाव्यात.\nजिल्हा रुग्णालये सुसज्ज व्हावीत. त्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यात एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, एक नर्सिंग महाविद्यालय असावे. - डॉक्टरांची, नर्सेसची संख्या येत्या पाच वर्षांत दुपटीने वाढेल, एवढी महाविद्यालये निर्माण व्हावीत. प्रत्येक राज्यात साथीच्या रोगांसाठी विशेष रुग्णालये लोकसंख्येच्या प्रमाणात निर्माण व्हावीत.\nवैद्यकीय शिक���षणात आणि उच्च शिक्षणात साथीचे रोग हा वेगळा विषय असावा.\nउच्च शिक्षणाच्या जागा दुपटीने वाढवाव्यात.\nआज भारतात प्रशासकीय सेवेसाठी आयएएस, पोलीस सेवांसाठी आयपीएस, आंतरराष्ट्रीय सेवांसाठी आयएफएस असे सरकारी सेवांचे विशेष वर्गीकरण उपलब्ध आहे. याच धर्तीवर वैद्यकीय सेवांसाठी 'इंडियन मेडिकल सर्व्हिस' हा शासकीय सेवा वर्ग निर्माण करावा. या अंतर्गत ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांपासून देशातील सर्वोच्च एम्ससारख्या रुग्णालयांच्या सेवा याव्यात. भारतातील तरुण डॉक्टर्स या योजनेला मोठ्या प्रमाणात नक्की प्रतिसाद देतील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/60ed1cca31d2dc7be7ee7171?language=mr", "date_download": "2021-07-26T20:32:21Z", "digest": "sha1:AMBRQXESEBRNW7ECO4XD33YMG6IUE3YF", "length": 4783, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - सोयाबीन पिकांमधील तणाचं व्यवस्थापन - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nसोयाबीन पिकांमधील तणाचं व्यवस्थापन\nआपल्या शेतामध्ये सोयाबीन तण नियंत्रणासाठी तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की पहा 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nपहा साप्ताहिक हवमान अंदाज (२६ जुलै- ३० जुलै)\n👉 महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून उत्तर भागात १००२ हेप्टापास्कल तर दक्षिण भागावर १००४ राहण्यामुळे इतका अधिक हवेचा दाब सुरवातीस राहण्यामुळे कोकण वगळता उर्वरित...\nकृषि वार्ता | डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )\nसोयाबीनपीक संरक्षणखरीप पिकमहाराष्ट्रकृषी ज्ञान\nसोयाबीन पिकात जमिनीद्वारे येणारे रोग\nशेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकामध्ये जमिनीतून येणाऱ्या रोगाविषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile\nहवामानकृषी ���ार्ताखरीप पिकव्हिडिओसोयाबीनमकाकापूसकृषी ज्ञान\n(24-30 जुलै) रोजी इतक्या जिल्ह्यात होणार अतिमूसळधार पाऊस\nशेतकरी बंधूंनो, २५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात होणार्‍या संभाव्य पावसाविषयी माहिती देण्यात येत आहे. २४ जुलै ते २६ जुलै पालघर ते सिंधुदुर्ग विभागात...\nकृषी वार्ता | मौसम तक Devendra Tripathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%AB", "date_download": "2021-07-26T21:12:24Z", "digest": "sha1:6ZQQXIKM3UPSQ7V6FII6HRA7NJVWTWO5", "length": 7062, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९०५ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९०५ मधील जन्म‎ (६४ प)\n► इ.स. १९०५ मधील मृत्यू‎ (४ प)\n► इ.स. १९०५ मधील खेळ‎ (रिकामे)\n\"इ.स. १९०५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १९:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/author/admin/", "date_download": "2021-07-26T20:05:33Z", "digest": "sha1:GGLILLGYQAMN4CWX2HQMLFNNUDTWFG6T", "length": 11130, "nlines": 111, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "admin – आपले पर्यावरण", "raw_content": "\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nरत्नागिरी – कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले...\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\n– भारतीय हवामानाशी अनुरुप उपाय देणारे देशातील पहिलेच संशोधन केंद्र नवी दिल्ली : देशातील रिअल इस्टेट क्षेत्र उर्जा-कार्यक्षम असावे, यासाठी महिंद्र लाईफस्पेस डेव्हलपर्स लि. (एमएलडीएल) आणि द एनर्जी अॅन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) यांनी नुकतेच ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हे संशोधन केंद्र स्थापन...\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nरत्नागिरी, प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या जोरदार पावसात पालेगाव येथे चक्रीवादळात शशिकांत बाळकृष्ण दुर्गवले यांच्या घराचे छप्पर उडून गेले. घराच्या भिंतींना तडे गेले असून खांबांना लावलेला जांभा चिरा सुमारे ४० फूट लांब उडाला. घरावर टाकण्यात आलेले...\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nरत्नागिरी, प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई ही गंभीर समस्या असून आजपासून रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपाय योजनाच्या माध्यमातून सोडवीण्याची गरज आहे,यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेणेची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन...\nबातम्या / विशेष वृत्त\nकीटकनाशके, हार्मोन्सचा अनावश्यक वापर टाळा : फुंडकर\nमुंबई : राज्यातील शेतकरी बांधवांनी फळे, भाजीपाल्यावर अनावश्यक कीटकनाशके आणि हार्मोन्सचावा पर टाळावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे.यासंदर्भात कृषिमंत्री म्हणाले,...\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्या��ाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/foundation-programme-of-solar-power-project-and-yoga-centre-in-r-a-society-ratnagiri/", "date_download": "2021-07-26T18:41:16Z", "digest": "sha1:63DI5ETEXKCOQVI5HETLAWI3ISLG6CXB", "length": 19220, "nlines": 113, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "र. ए. सोसायटीमध्ये सौर उर्जा प्रकल्पाची पायाभरणी – आपले पर्यावरण", "raw_content": "\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nर. ए. सोसायटीमध्ये सौर उर्जा प्रकल्पाची पायाभरणी\nरत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे गोगटे-जोगळेकर महाविद्याल��ाच्या जिमखाना येथे योगकक्ष व ध्यानधारणा केंद्र इमारतीचे भूमीपूजन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, आयुषमंत्री तथा र. ए. सोसायटीचे अध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी केले. त्यानंतर कै. पार्वतीबाई शंकर केळकर विद्यार्थिनी वसतीगृहात सौर पॅनेल युनिटच्या कामाची पायाभरणीही केली. या विकासकामांकरिता एलआयसीने 25 लाख रुपये, उद्योजक दीपक गद्रे यांनी 20 लाख आणि सारस्वत सहकारी बँकेने 15 लाख रुपये दिले आहेत. सौर उर्जेमुळे दर महिन्याला विजेचे बिल 4 ते 5 लाखांवरून अत्यल्प येणार आहे.\nव्यासपीठावर एलआयसीचे वरिष्ठ अधिकारी जगदीश्‍वर, शाखाधिकारी ह. धो. मासाळ, बांधकाम व्यावसायिक घनश्याम फडके, उद्योजक दीपक गद्रे, सारस्वत बँकेचे शाखा व्यवस्थापक सतीश कदम, कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, उपकार्याध्यक्ष अ‍ॅड. विजय साखळकर, उपाध्यक्ष बबनराव पटवर्धन, अ‍ॅड. अशोक कदम, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर उपस्थित होते.\nजगदीश्‍वर व मासाळ यांनी एलआयसीच्या सामाजिक बांधिलकीबाबत माहिती दिली. दोन महिन्यांत प्रस्ताव मंजूर झाला ही संस्थेची प्रामाणिकता व शिल्पाताईंचे कार्य यामुळेच शक्य झाल्याचे सांगितले. उद्योजक दीपक गद्रे यांनी विद्यार्थ्यांनी सौर उर्जा क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच सौर पॅनेलवरच नव्हे तर खिडकीला लावलेल्या काचांमधूनही वीजनिर्मिती होऊ शकते. अमेरिकेत चाळीस वर्षे संशोधन करणारे दोन भारतीय तरुण आता भारतात या गोष्टीचा प्रसार करत आहेत. त्यामुळे याची माहिती विद्यार्थ्यांनी घेऊन नवनवे संशोधन करावे, असे आवाहन केले.\nछोटेखानी कार्यक्रम राधाबाई शेट्ये सभागृहात झाला. त्या वेळी मंत्री नाईक म्हणाले की, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे. शुद्ध हेतूने संस्था चालू झाल्याने देणगीदारांची मदत मिळते आहे. प्रामाणिक, जागरुक नागरिक घडवणे हे शिक्षण संस्थेने काम असून देशाची मदार शिक्षणावरच आहे. शिक्षण ही विकासाची चावी आहे. विद्यार्थ्यांना लागणार्‍या सर्व सोयीसुविधा संस्था उपलब्ध करून देत आहे. चांगला नागरिक घडवणे ही शिक्षणसंस्थांची जबाबदारी असून त्यातूनच देशाचा उत्कर्ष होतो. बुद्धीमत्तेसोबत संस्कारांची जोड असावी लागते. सुजाण विद्यार्थ्यांची पेरणी महत्वाच�� आहे. यातूनच कोणत्याही आव्हानांना तोंड देणारी पिढी निर्माण होणार आहे. ध्येयपूर्तीसाठी झोकून देणारे कार्यकर्ते आहेत व शुद्ध हेतुमुळेच अनेक दाते मदत करत आहेत. फक्त आर्थिक मदत नव्हे तर कार्यकर्ते लागेल ती सर्व मदत करत आहेत. जनतेचा सहभाग असतो तेव्हा कोणताही प्रकल्प यशस्वी होतो. या संस्थेत काम करताना मला सकारात्मक उर्जा मिळाली व आंतरिक बदल होत गेला.\nया वेळी शिल्पाताई पटवर्धन यांनी सांगितले की, रत्नागिरी एज्युकेशन सोसासटीचे भारतात नाव आहे. बाबुराव व मालतीबाई जोशी यांनी कष्टाने उभी केलेली ही संस्था त्यांच्या आदर्शांवर पुढे नेत आहोत. कॉलेजला 75 वर्षे, शिर्के प्रशाला 60, विधी महाविद्यालय व पीजी विभागाला 25 वर्षे होत आहेत. सौर प्रकल्प व योगकक्ष इमारतीच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देणार आहोत. रणगाडा, तोफ आदी युद्धाच्या स्मृती रत्नागिरीत जतन करण्याचा मानस आहे. त्याकरिता अध्यक्ष नाईक यांचे सहकार्य लाभणार आहे.\nया वेळी देणगीदारांचा सत्कार संस्था पदाधिकार्‍यांनी केले.\nजीजीपीएसच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या ‘हम करे राष्ट्रआराधन’ या गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. सोनाली पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह सतीश शेवडे यांनी आभार मानले. शिल्पाताई पटवर्धन अमेरिका दौर्‍यावर जात असून संस्थेसाठी काही ना काही देणग्या त्या आणतील. याकरिता मंत्री नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी र. ए. सोसायटीचे पदाधिकारी, विश्‍वस्त, नियामक मंडळाचे सदस्य, घटक संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.\nकांदिवलीमधील अरविंदो सोसायटीचे खत प्रकल्पात आदर्शव्रत कार्य\nपंतप्रधानांची ’जल की बात’; पाणी संकटावर मात करण्यासाठी एकत्र येण्याचे केले आवाहन, सूचविले खास उपाय\nवैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी प्रत्येकाने पाच झाडे लावावी व जगवावी : प्रकाश जावडेकर\nNext story पर्यावरण रक्षणासाठी घाटकोपरमध्ये वॉकथोन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nPrevious story 2030 च्या शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी भारताचा समग्र दृष्टिकोन\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजि��िकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/rajaram-dam-under-water-warning-of-heavy-rain-in-two-days-kolhapur-marathi-news", "date_download": "2021-07-26T19:05:29Z", "digest": "sha1:DLJMQIIOTESNCMK266IE4YDCP5B5ZHUG", "length": 11958, "nlines": 136, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राजाराम बंधारा पाण्याखाली; दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा", "raw_content": "\nराजाराम बंधारा पाण्याखाली; दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा\nकोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आज दिवसभरही पावसाची संततधार कायम राहिली. त्यामुळे कसबा बावडा (Kasba Bavda) येथील राजाराम बंधारा (rajaram dam)आज चौथ्यांदा पाण्याखाली गेला.गगनबावडा तालुक्���यात तब्बल २०५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी ३.९ मिमी. पाऊस हातकणंगले तालुक्‍यात झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने उद्या (मंगळवार) व बुधवारी (ता. १४) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. (rajaram-dam-under-water-warning-of-heavy-rain-in-two-days-kolhapur-marathi-news)\nपंधरा दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा दुपारी पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पातळी १९ फुटांपर्यंत होती.\nशहरातील परीख पुलाखाली दुपारी झालेल्या जोरदार पावसाने वाहतुकीला अडथळा येईल एवढे पाणी वाहत होते. तर सासने मैदान रस्ता, दुधाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत राहिले.\nजिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक २०५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हातकणंगले- ३.९ मिमी, शिरोळ- ४.५ मिमी, पन्हाळा- २०.८ मिमी, शाहूवाडी- १७.३ मिमी, राधानगरी -३३.१ मिमी, गगनबावडा- ११०.८ मिमी, करवीर- २१.७ मिमी, कागल- ९.६ मिमी, गडहिंग्लज- ८.७ मिमी, भुदरगड- ३१.५ मिमी, आजरा-१४.५ मिमी व चंदगड- १४.४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.\nगगनबावडा ः गगनबावडा तालुक्यात गेल्या २४ तासांत २०५ मि.मी. पाऊस झाला. लखमापूर व कोदे धरण पाणलोट क्षेत्रात अनुक्रमे १६५ व १६३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोदे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून ७४३ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू आहे.\nहेही वाचा- स्पर्धा परीक्षेचा मार्ग वेळीच बदलला; निर्माण केला ‘केकोबा’ नावाचा बॅण्ड\nगडहिंग्लज : गेल्या वीस दिवसांपासून गायब असलेल्या पावसाची गडहिंग्लज तालुक्यात रविवारी रात्रीपासून रिपरिप सुरू झाली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. जूनमधील पावसाने पिकांची उगवण व वाढ चांगली झाली होती. त्यानंतर सुमारे वीस दिवस पावसाने दडी मारली. त्यातच कडक उन्हाने माळरानातील पिके कोमेजू लागली होती. काही शेतकऱ्यांनी पिकांना जगवण्यासाठी तुषार सिंचनासह विविध पद्धतीने पाणी दिले. दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला. हवेतील उष्मा कमी झाला. ढगाळ वातावरण कायम होते. रविवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. अधूनमधून पावसाची मोठी सर कोसळत आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे.\nतुळशीच्या पाणलोटात ६४ मिमी. पाऊस\nधामोड : परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कुरणेवाडी येथे पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६४ मि.मी. पाऊस झाला. सध्या तुळशी धरणातून नदीपात्रात ५० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जलाशयाची पाणीपातळी ६०५.६९ मी. आहे. भात रोप लागणी व नाचणा मांडणीत शेतकरी गुंतला आहे. येथे रात्रभर दमदार पावसाने सुरुवात झाल्याने कुरणेवाडी येथील वीजपुरवठा आठ तास खंडित झाला होता.\nसरवडे परिसरात रोपलावणीची धांदल\nसरवडे : भात रोपलावणीस धांदल उडाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झाला. पावसाला प्रारंभ झाल्याने रोपलावणीची धांदल उडाली होती. डोंगरमाथा परिसरात चिखलगुठ्ठा सुरू झाला आहे. नाचणा मांडणीला सुरुवात झाली.\nम्हाकवे : बाचणी-बेलवळे तसेच म्हाकवे परिसरात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने दमदार सुरुवात केली. भाताची तूट अळी लावणे, रोप लागण, सोयाबीन, भुईमूग, भांगलण, खतांचा डोस देण्यात शेतकरी मग्न आहे. पावसाने ओढ धरल्याने काही शेतकऱ्यांनी उपसा पंपाद्वारे भाताला पाणी देण्यास सुरुवात केली होती. दूधगंगा, वेदगंगेच्या पातळीत वाढ होत आहे.\nजिल्ह्यात मंगळवारी (ता. १३) व बुधवारी (ता. १४) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी या दोन दिवशी शक्‍यतो प्रवास टाळला पाहिजे.\n-प्रसाद संकपाळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कोल्हापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/vkW-gH.html", "date_download": "2021-07-26T19:11:43Z", "digest": "sha1:NTKXE2TZKC4U7FIXBCIUQX734NOELO2E", "length": 9459, "nlines": 37, "source_domain": "www.punepravah.page", "title": "चिकनपाडा,पोशीर मधील नुकसानग्रस्त शेत जमीन लागवडी योग्य करून द्यावी या मागणी शेतकऱ्यांचे आंदोलन", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nचिकनपाडा,पोशीर मधील नुकसानग्रस्त शेत जमीन लागवडी योग्य करून द्यावी या मागणी शेतकऱ्यांचे आंदोलन\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nकर्जत :- तालुक्यात मागील दोन वर्षी झालेल्या अतिवृष्टीत माले चिकणपाडा रस्ता वाहून रस्त्याच्या लगत भात शेतीचे नुकसान होत आहे.त्यामुळे चिकनपाडा येथील शेतकरी रियाज हसन बोंबे यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते .सदर ची भातशेती दुरुस्ती करून लागवडी योग्य करून द्��ावी अशी मागणी सार्वजनीक बांधकाम विभागाकडे केली होती मात्र त्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्याने रस्ता खोदुन वाहतुकीस बंद केल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.\nमागील वर्षी 21 जुलै2019 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन माले चिकणपाडा रस्त्याचा सुमारे 100 मीटर भाग पूर्णतः वाहून गेला होता.परिणामी पाण्याच्या प्रवाहाने रस्त्याच्या लगत असलेल्या रियाज हसन बोंबे यांच्या भात शेतीत दगड, मातीचा भराव,तसेच रस्त्याची खडी, डांबर जाऊन यांच्या शेतीची नासधूस झाली होती.रस्ता वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मोरी बसवून रस्ता रहदारीस खुला केला.आजतागायत हा रस्ताचे काम झाले नसल्याने यावेळी ही वाहून जाण्याची भीती कायम आहे.दरवर्षी या रस्त्याची काम केले जाते मात्र काम दर्जेदार नसल्याने पावसाळी दिवसात वाहून जाते.याचा फटका दरवेळेस प्रवाशांबरोबरच शेतकऱ्यांना ही बसत आहे.दरवर्षी होत असलेल्या भात शेतीच्या नुकसानीमुले केवळ भात शेतीवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब शेतकर्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.\nकोरोनाच्या काळात बेजार झालेले शेतकरी निदान या हंगामात तरी शेतीतून काही उत्पन्न मिळावे अशा अपेक्षेत आहेत.यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पावसाळ्यापूर्वी,शेतात गेलेला रस्त्याचा भराव दगड, माती,डांबर खडी,इत्यादी जेसीबी च्या साह्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून द्यावा.भातशेत या खरीप हंगामात लागवडी योग्य करून द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे अनेक वेळा केली आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या कडे दुर्लक्ष केल्याने चिकनपाडा येथील शेतकरी रियाज बोंबे यांनी आक्रमक भूमिका घेत सदर चा रस्ता खोदून बंद केला असून परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.\nरियाज हसन बोंबे - नुकसानग्रस्त शेतकरी\nआम्ही वारंवार बांधकाम विभागाकडे आमची शेती दुरुस्ती करण्यासाठी निवेदन दिली आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे यापुर्वी पावसाळा झालेनंतर पाईप मोरी टाकुन तात्पुरती केलेली दुरुस्तीचे पाईप मोरी काढण्यास हमीपत्र दिले असतांनाही कोणतीही उपाययोजना केली नाही मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील लागवड केलेली शेतीचे नुकसान होऊन आमचेवर उपासमारीचे संकट ओढवले असुन य�� हंगामात शेती लागवड केली नाही.तर आमचेवर आत्महत्येची पाळी येईल व त्यास सर्वस्व बांधकाम खाते जबाबदार राहील.आमच्या विनंतीचा सहानुभुती पुर्वक योग्य तो विचार न केल्याने आम्ही स्वतःपाईप मोरी काढुन सदरचा रस्ता बंद करत आहोत.\nरस्ता असा खोदला आहे\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2010/11/blog-post_23.html", "date_download": "2021-07-26T18:58:02Z", "digest": "sha1:O7T3S3TBWC6IUFDDUDSEJOBTUXUWXKHU", "length": 19442, "nlines": 251, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग ५ - अंतिम)", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nमोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग ५ - अंतिम)\nमाझ्या उजव्या डोळ्यामधला मोतीबिंदू अत्यंत मंद गतीने वाढत होता. सेवानिवृत्त होईपर्यंत त्याचे ऑपरेशन करण्याची आवश्यकता पडलीच नाही. त्यानंतर मनात एक प्रकारची विरक्तीची भावना निर्माण झाली होती. वर्षभरातच एक मोठे आजारपणही येऊन गेले. त्यात ती भावना वाढीला लागली. \"जेवढ्या प्रयत्नसाध्य गोष्टी मला मिळवणे शक्य होते, त्यातल्या बहुतेक सगळ्या मिळून गेल्या आहेत, आता जे काही पदरात पडेल ते गोड मानून आलेला दिवस पुढे ढकलावा, कसला हव्यास धरू नये, आकांक्षा, अभिलाषा वगैरेंना मुरड घालावी\" अशा प्रकारच्या विचारांचे ढग मनात जमायला लागले. नियमितपणे डोळ्यांची तपासणी होत होतीच. \"उजव्या डोळ्यातला मोतीबिंदू पुरेसा वाढला असल्याने पाहिजे तर आता शस्त्रक्रिया करता येईल, पण ती नाही केली तरी त्यापासून धोका नाही\" असे एकदा डॉक्टरांनी सांगितले. डाव्या डोळ्यातला मोतीबिंदू या अवस्थेत येण्यापूर्वीच काढून झाला होता, पण थोडी सावधगिरी, थोडी निश्क्रियता आणि थोडे औदासिन्य यांनी मिळून या वेळी दुसरा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला. डोळ्यातला मोतीबिंदू हळू हळू वाढत होता आणि दृष्टीला अंधुक करत होता, तरीही पुढे दरवर्षी याचीच पुनरावृत्ती होत राहिली आणि मी त्या डोळ्याचे ऑपरेशन पुढे ढकलत राहिलो.\nदरम्यानच्या काळात मनात विचांरांचे मंथन चाललेले होते. मूळचा चळवळ्या स्वभाव आणि लहानपणापासून त्यावर झालेले प्रयत्नवादाचे संस्कार मला स्वस्थ बसू देत नव्हते. मोकळ्या वेळात काही नवे अवांतर उपद्व्याप सुरू केले आणि त्यांना थोडे फार यश मिळाल्यामुळे आशावादाला फुलोरा येत गेला. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पुन्हा किंचित बदलला, त्याला सामोरे जाण्यासाठी वेगळा पवित्रा घेतला गेला. हे सगळे माझ्या कळत नकळत होत होते. क्रिकेटच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी नवे कोरे पिच असते, ताज्या दमाचा फलंदाज त्यावर खेळतांना धावांचा ढीग जमवण्यासाठी मनसोक्त फटकेबाजी करतो. पण शेवटची पारी खेळण्याची वेळ येईपर्यंत पिच ढेपाळलेले असते, त्यावरून चेंडू अनिश्चित उसळ्या मारतात किंवा वेडेवाकडे वळायला लागतात, खेळाडू थकलेले असतात, कधी कधी थोडे जखमी झालेले असतात. त्यांना कदाचित पहिल्या पारीतल्यासारखा खेळ करता येणार नाही याची जाणीवही असते, पण या वेळी सामना जिंकण्याची जिद्द मनात असते. समोरचे आपले साथीदार एकामागोमाग एक तंबूत परतत असतांनासुध्दा एकादा खेळाडू नेटाने खेळत राहतो. \"जीवनातल्या दुस-या इनिंगमध्येसुध्दा असेच खेळायचा प्रयत्न केला, फक्त 'शेवटचा दिस'च नव्हे तर तोपर्यंतचा प्रत्येक दिवस गोड व्हावा यासाठी अट्टाहास धरला तर त्यात काही गैर नाही.\" असे विचार मनात घर करायला लागले. तसे पूर्वी तिथे जमलेले ढग विरू लागले\nया वर्षी डोळ्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टराने पहिल्यासारखा हो किंवा नाही असा मोघम अभिप्राय दिला तेंव्हा मी विचारले, \"एक डॉक्टर म्हणून तुम्ही पेशंटला कोणता सल्ला द्याल\nतो गृहस्थ सकारात्मक विचार करणारा आहे हे मला माहीत होते. त्याने सांगितले, \"आता जेंव्हा तुम्हाला सोयिस्कर असेल त्या वेळी ऑपरेशन करून घ्या.\"\nमी याबद्दल विचार केलेला होताच. रक्तदाब आणि मधुमेह हे विकार सध्या आटोक्यात होते, तांत्रिक सल्लागार म्हणून हातात घेतलेली सारी कामे मी मार्गी लावली होती, घरात कोणता कौटुंब��क कार्यक्रम ठरवलेला नव्हता की परदेशगमनाचा बेत आखला होता. थोडक्यात म्हणजे सध्या मी मोकळा होतो आणि परिस्थिती अनुकूल होती. त्यामुळे दिवाळीची धूमधाम संपल्यावर लगेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यायचे ठरवून टाकले आणि ते काम करवून घेतले.\nमुंबईतले प्रख्यात नेत्रशल्यविशारद पद्मश्री केकी मेहता यांच्या रुग्णालयात हे ऑपरेशन झाले. फॅकोइमल्सिफिकेशन नावाच्या गुंतागुंतीच्या टेक्निकचा वापर यात केला गेला. त्यांनी सर्वात आधी डोळ्यावरील आवरणाला एक लहानसा छेद घेतला. त्यातून आत भिंगापर्यंत सुई घातली आणि तिच्यातून मोतीबिंदूच्या खड्याला अल्ट्रासॉनिक ध्वनीलहरींचे धक्के देऊन त्याचा चुराडा केला. हा 'मोतीचूर' आणि डोळ्याच्या नैसर्गिक भिंगामधला द्रवपदार्थ पोकळ सुईमधून शोषणाने बाहेर काढला. त्यानंतर एका खास प्रकारच्या इंजेक्शनच्या सुईमधून पारदर्शक कृत्रिम भिंगाची सुरळी डोळ्यात सोडली आणि तिला योग्य जागी फैलावून व्यवस्थित बसवले. हे सारे काम फार फार तर पंधरा मिनिटात झाले असेल.\nऑपरेशन टेबलवर गेल्यानंतर मला शिरेतून एक इंजेक्शन दिले गेले. त्याने मी बोलता बोलता स्वप्नाच्या जगात गेलो. पंधरा वीस मिनिटांनी कोणी तरी मला नावाने हाक मारताच उठून बसलो. तेंव्हा स्वप्नातून जागे झाल्यासारखे वाटले, पण त्या स्वप्नातला कसलाच तपशील मात्र आठवला नाही. अर्धवट गुंगीच्या अवस्थेत असतांना एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे सांगितलेले ऐकत होतो. टेबलावरून उठून खाली उतरलो आणि व्हीलचेअरवर बसलो. मला ढकलत वॉर्डमध्ये नेले. तिथे गेल्यावर व्हीलचेअरवरून उतरून बेडवर जाऊन पडलो. माझी पत्नी तिथे माझी वाट पहात बसली होती. पाच मिनिटात पूर्णपणे जागा झाल्यानंतर कपडे बदलले आणि पत्नीबरोबर टॅक्सीत बसून घरी गेलो. मी नेहमीच बेशुध्द झाल्यासारखा गाढ झोपतो असे घरातले सांगतात. त्यामुळे यावेळी निद्रावस्थेत गेलो होतो की बेशुध्दावस्थेत ते मलाही नक्की सांगता येणार नाही. पण इतक्या झटपट बेशुध्द होणे आणि पुन्हा शुध्दीवर येणे बहुधा कठीण असावे. तेंव्हा ती झोपच असावी.\nमाझे पहिले ऑपरेशन झाल्यानंतर ज्या गृहस्थांनी मला फोल्डेबल लेन्सबद्दल छेडले होते ते आज कुठे आहेत कोण जाणे. त्यांना शोधून काढून मी आता 'भिंगाचे भेंडोळे (फोल्डेबल लेन्स)' डोळ्यात बसवली असल्याचे सांगावे असे एकदा वाटले. पण आत�� ती लेन्स 'मल्टीफोकस' आहे का असे ते कदाचित (किंवा नक्कीच) विचारतील.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\n२६ नोव्हेंबर २००८ (भाग १,२)\nमोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग ५...\nमोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग ४)\nमोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग ३)\nमोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग २)\nमोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2012/03/blog-post_24.html", "date_download": "2021-07-26T19:15:09Z", "digest": "sha1:LSRRACMKVIWXVB4TJJYEJRLOW5COEXFG", "length": 23497, "nlines": 246, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: घई आणि घाई", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nथोडे दिवस पुण्याला राहून परत आल्यानंतर आपल्या घरातला मेलबॉक्स उघडून पाहिला. आप्तांनी किंवा मित्रांनी स्वतःच्या अक्षरात लिहिलेली पत्रे आजकाल येतच नाहीत. मी तरी यापूर्वी कधी आणि कोणाला व्यक्तीगत पत्र लिहिले होते हे आठवतसुध्दा नाही. हा रिवाजच आता नाहीसा होत चालला आहे. निरनिराळी बिले, वार्षिक अहवाल, नोटिसा, जाहिराती, कार्यक्रमांची किंवा समारंभांची आमंत्रणे वगैरे छापील पत्रकांनीच तो डबा भरला होता. त्यातच पोस्टकार्डाच्याही अर्ध्या आकाराचे एक चिटोरे होते. ते एका कूरियर कंपनीकडून आले होते. \"तुमच्यासाठी आलेले पत्र आमच्या कंपनीच्या ऑफीसामधून ताबडतोब घेऊन जावे.\" अशा अर्थाच्या छापील मजकुरात पाठवणा-याचे नाव 'पी.एस.घई' आणि असिस्टंटचे नाव 'संतोष' एवढे दोनच शब्द गिचमिड अक्षरात हाताने लिहिले होते.\nहा घई कोण असावा यावर माझे विचारचक्र सुरू झाले. 'सुभाष घई' हे एकच सुप्रसिध्द नाव माझ्या परिचयाचे होते, म्हणजे फक्त ते नावच तेवढे मला माहीत आहे, तेसुध्दा हे गृहस्थ सिनेमे काढतात म्हणून यावर माझे विचारचक्र सुरू झाले. 'सुभाष घई' हे एकच सुप्रसिध्द नाव माझ्या परिचयाचे होते, म्हणजे फक्त ते नावच तेवढे मला माहीत आहे, तेसुध्दा हे गृहस्थ सिनेमे काढतात म्हणून \"आम्ही मायबाप प्रेक्षकांसाठी चित्रपट काढण्याचे उपद्व्याप करतो.\" वगैरे थापा हे सिनेमावाले मारत असले तरी त्यांचे सिनेमे पहायला कोण लोक येतात त्याची चौकशी ते कधीच करत नाहीत. सिनेमाचे तिकीट काढतांना कधीही मी आपले नावगाव सांगितल्याचे मला तरी आठवत नाही. तो पाहून झाल्यावर त्यातला कोणता भाग मला बरा वाटला आणि कोणता भाग भिकार याची चर्चा मी कोणाबरोबर केलीही असली तरी साक्षात सुभाष घईलाच पत्र लिहून ते कळवण्याची तसदी मी कधी घेतली नव्हती की त्यावर कोठल्याही माध्यमातून माझी जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यामुळे माझे नावसुध्दा त्याच्या कानावर जाण्याची मुळीच शक्यता नव्हती. अभिनय, गायन, गीतलेखन, संवादलेखन, छायाचित्रण, संकलन असल्या सिनेमाक्षेत्राशी संबंधित कुठल्याच क्षेत्राशी माझा दूरान्वयानेही संबंध नसल्यामुळे सुभाष घईने माझा पत्ता शोधून काढला नसणारच. थोडक्यात म्हणजे त्याच्या नावामागे कदाचित एकादा 'सायलंट पी' असला अशी कल्पना केली तरीही त्या (पीएस)घईने मला पत्र पाठवले असण्याचे एकही कारण दिसत नव्हते.\nसुभाष घईचे नाव अशा प्रकारे रद्द करेपर्यंत घई या नावाची दुसरी एक व्यक्ती मला आठवली. माझ्या ऑफीसात घई नावाचे कोणी नवे फायनॅन्स डायरेक्टर असल्याचे मी कोणाकडून तरी ऐकले होते. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या पदावर रुजू झालेले असल्यामुळे मी त्यांना प्रत्यक्षात कधी भेटलेलो नव्हतो, पण त्या महत्वाच्या जागेवर ते आले असल्याची माहिती माझ्यापर्यंत पोचली होती. त्यामुळे हे कूरियर त्यांनीच पाठवले असावे असे मी ठरवून टाकले. त्यांना तरी ते पाठवायची काय गरज पडली असेल या प्रश्नाची काही संभाव्य उत्तरेही मिळाली. सरकारी कर्मचा-यां��े वेतन ठरवण्यासाठी आयोग नेमले जातात. दीर्घकाळानंतर ते आपला अहवाल देतात. सरकार तसेच कर्मचा-यांची संघटना या दोघांनाही ते पसंत पडत नाहीत. त्यामुळे ते त्यावर थेट चर्चा आणि घासाघीस करून नव्या वेतनश्रेण्या ठरवतात. त्यासंबंधी काढलेल्या सरकारी फतव्यांमध्ये कधीकधी अनेक त्रुटी किंवा असंबध्दपणा आढळतो. त्यावर वादविवाद, कोर्टकचे-यातले तंटे, लवाद वगैरे चालत राहतात. त्यांच्या निकालानुसार नवी पत्रके निघतात. हे सगळे पुढील आयोग बसेपर्यंत चालतच असते. अशाच कुठल्याशा उपकलमात बदल युचवणा-या पत्रकानुसार मला काही फायदा होणार असल्याचे फायनॅन्स डिपार्टमेंमधल्या कोणाच्या लक्षात आले असेल आणि त्याने त्या लाभाच्या थकबाकीचा धनादेश माझ्याकडे पाठवला असेल असे मनातले मांडे मी खाऊन घेतले.\nपण अशा प्रकारचा पत्रव्यवहार एकदम डायरेक्टरच्या पातळीवर करायची काय गरज होती एरवी एकाद्या अकौंट्स ऑफीसर किंवा मॅनेजरनेच हे काम केले असते. कदाचित उच्च पदावरून निवृत्त झालेल्या लोकांचा मान राखण्यासाठी त्यांना स्वतः पत्र पाठवण्याचा नवा पायंडा या घईने सुरू केला की काय एरवी एकाद्या अकौंट्स ऑफीसर किंवा मॅनेजरनेच हे काम केले असते. कदाचित उच्च पदावरून निवृत्त झालेल्या लोकांचा मान राखण्यासाठी त्यांना स्वतः पत्र पाठवण्याचा नवा पायंडा या घईने सुरू केला की काय असा विचित्र विचार मनात आला. कदाचित हे पत्र मला वाटत होते त्या संबंधात नसेलच. हे घई महाशय ऑफीसातल्या एकाद्या समीतीचे अध्यक्ष असतील आणि त्या भूमिकेतून त्यांनी मला व्याख्यान देण्यासाठी किंवा उद्घाटन करण्यासाठी, किंवा नुसतीच हजर राहून शोभा वाढवण्यासाठी पत्र पाठवून पाचारण केले असण्याचीही शक्यता होती. काही का असेना, या निमित्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी मी उत्सुकच होतो. त्यामुळे न मिळालेले हे पत्र वाचण्याची उत्कंठा मला अनावर झाली.\nसकाळी कूरियरचे ऑफीस उघडायच्या वेळीच तिथे जाऊन धडकलो. पण तिथे निराशाच पदरी पडली. दोन दिवस माझी वाट पाहून ते पत्र परत पाठवले असल्याचे तिथल्या माणसाने सांगितले. म्हणजे त्याने ते नेमके कोणाकडे आणि कुठल्या पत्यावर परत पाठवले हे विचारायचे भानही मला निराशेच्या भरात त्यावेळी राहिले नाही. मी विचारणा केली असती तरी त्याचे उत्तर मिळण्याची शक्यता तशी कमीच होती, कारण ते एक लहानसे एक्स्टेंशन होते. कंपनीच्या मुख्य ऑफीसमधून तिथे आलेली पत्रे घरोघरी जाऊन वाटायची आणि ग्राहकांनी पाठवण्यासाठी आणून दिलेली पत्रे हेडऑफीसकडे पाठवून द्यायची एवढेच काम करणा-या त्या माणसाकडे सर्व पत्रांचे सविस्तर रेकॉर्ड असण्याची संभावना कमीच होती. पण ते पहाण्याचा प्रयत्न करणेही मला त्या क्षणी सुचले नाही.\nमी तडक माझ्या जुन्या ऑफीसाकडे गेलो. सिक्यूरिटी ऑफीसमध्ये एक अनोळखी नवा चेहरा दिसला. त्याने मला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. माझे काय काम आहे हे मी सांगितल्यावर त्याने डिस्पॅच सेक्शनशी फोन जोडून दिला. तिथे एक जुन्या बाई अद्याप कामावर होत्या. माझे नाव ऐकताच त्यांना माझी ओळख पटली आणि तत्परतेने मला लागेल ती मदत करायला त्या सज्ज झाल्या. पण 'घई' हे नाव ऐकताच त्या उद्गारल्या, \"घई साहेबांची तर सहा महिन्यांपूर्वीच बदली झाली.\" मग त्यांनी मला आठ दहा दिवसांपूर्वी पत्र पाठवणे कसे शक्य आहे संतोष नावाचा कोणी सहाय्यक त्यांच्या ऑफीसात नव्हताच. गेल्या दोन चार दिवसात कुरीयरकडून परत आलेल्या पत्रांच्या लहानशा गठ्ठ्यात माझ्या नावाचे काही नव्हते, एवढेच नव्हे तर गेल्या महिनाभरात ऑफीसकडून माझ्या नावे कोठलेही पत्र पाठवले गेल्याचीच मुळी नोंद नव्हती. शिवाय ऑफीसकडून बाहेर जाणारी ऑफीशियल पत्रे ऑफीसचा पत्ता छापलेल्या पाकिटांमधूनच पाठवली जातात आणि त्यावर पाठवणा-या व्यक्तीचे नाव कधीच लिहिले जात नव्हते हे मला आठवले. ऑफीसच्या पाकिटावर आपले नाव लिहून त्यातून व्यक्तीगत पत्र डिस्पॅचतर्फे पाठवण्याचा मूर्खपणा कोणीही करणार नाही याचीही मला जाणीव होती. त्यामुळे मला पत्र पाठवणारा हा घई माझ्या पूर्वीच्या ऑफीसातला नव्हता हे नक्की झाले.\nमग तो कोण असेल ते कसे शोधायचे विचार करायलाही दिशाच दिसत नव्हती. अखेर जो कोणी असेल त्याला गरज असेल तर तोच पुन्हा आपल्याशी संपर्क साधेल असा विचार करून मी आपल्या कामाला लागलो. माझ्या मोटारीचा विमा संपत आला होता. त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असल्याने विमा कंपनीचे ऑफीस गाठले. तिथे गेल्यावर पूर्वीच्या विम्याची पॉलिसी काढून तिथल्या माणसाला दाखवली. त्याला दाखवत असतांना मीही तिच्यावर एक नजर टाकली आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्या पॉलिसीवर डेव्हलपमेंट ऑफीसर म्हणून पी एस घई यांच्या नावाचा रबरस्टँप मारलेला होता. माझ्या पॉलिसीची मुदत संप�� आल्याकारणाने तिचे नूतनीकरण करण्यासाठी आठवण देणारे पत्र त्याच्या ऑफीसातून माझ्या नावे पाठवले गेले होते आणि पाकिटावर त्याच्या नावाचा शिक्का पडला असल्यामुळे कूरियरवाल्याने त्याचे नाव लिहिले असणार. संतोष हे त्या कूरियरच्या सहाय्यकाचेच नाव असणार.\nया घईला शोधायची मी उगाचच घाई केली होती आणि त्याने पाठवलेल्या लिफाफ्यात काय असेल यावर इतके तर्क केले होते. मी घाई केली नसती तरी तो कोण आहे हे कळले असतेच. त्याचा लिफाफा मला मिळाला असता तरी त्यात मला काही लाभ नव्हता आणि नसला तरी त्याने माझे काहीच बिघडले नव्हते. घई या नवामुळेच मला घाई करायला उद्युक्त तर केले नसेल\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nधुळवड, होली आणि जागतिक महिला दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/7-year-old-photo-of-separatist-shared-as-sikh-farmer-disrespecting-tricolour/", "date_download": "2021-07-26T20:00:01Z", "digest": "sha1:YRRAKHJVJ7GWCFMAJSPQB2I2YLUZRTSF", "length": 12420, "nlines": 92, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "शेतकरी आंदोलनाला 'देशद्रोही' ठरवण्यासाठी भाजप नेत्याने शेअर केला ७ वर्ष जुना फोटो! | CheckPost मराठी", "raw_content": "\nशेतकरी आंदोलनाला ‘देशद्रोही’ ठरवण्यासाठी भाजप नेत्याने शेअर केला ७ वर्ष जुना फोटो\nशेतकरी कायद्यांच्या विरोधात पंजाब-हरियानातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठींबा मिळत असताना सोशल मीडियात ��क फोटो व्हायरल होतोय, ज्यामध्ये पगडी परिधान केलेली शीख व्यक्ती तिरंग्याला बुटाने मारत असल्याचं दिसतंय. (sikh men disrespecting tricolour)\nभाजपा नेते आणि माजी राज्यमंत्री सतीश कसार यांच्या फेसबुक अकाऊंटवरून सदर फोटो पोस्ट करण्यात आलाय. त्यासोबत ‘हमारे राष्ट्रीय ध्वज का अपमान करना ही किसान आंदोलन नही है,#मैं_थूकता_हु_ऐसे_किसान_आंदोलन_पर हमे धिक्कार है ऐसे किसान आंदोलन पर‘ अशा वाक्यांत कॅप्शन देण्यात आले आहे.\nफेसबुकवर अशा पद्धतीचे अनेक दावे करण्यात आले आहेत ते आपण ‘येथे’ वाचू शकता.\n‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी सर्वात आधी व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. ‘दल खालसा‘ या ब्लॉगस्पॉट साईटवर मूळ इमेज आम्हाला सापडली.\nवेबसाईटवर दि. १७ ऑगस्ट २०१३ रोजी अपडेट केलेल्या अनेक इमेजेस पैकी ही एक इमेज आहे. किंबहुना त्यावर ‘टाईम स्टॅम्प’ सुद्धा दिसून येतोय, ज्यावर सदर फोटो १५ ऑगस्ट २०१३ रोजी दुपारी १.३१ वाजता क्लिक केल्याचे दिसतेय.\nकाय आहे ‘दल खालसा’\nपंजाबमधील अमृतसर मध्ये १९७८ साली या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. खलिस्तानवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन उभी राहिलेली ही संस्था आहे. सदर व्हायरल फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती मनमोहन सिंह खालसा आहे. काही बातम्यांनुसार मनमोहन सिंह खालसा यांचे २०१७ सालीच निधन झाले आहे.\n२०१३ साली भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०१३ रोजी सेन्ट्रल लंडनमध्ये शीख, काश्मिरी आणि इतर अल्पसंख्यांक लोकांनी एकत्र येऊन भारताने काश्मीर व पंजाब मध्ये केलेल्या कारवायांच्या विरुद्ध निदर्शने केली होती. त्यावेळी त्यांनी तिरंगा पायदळी तुडवला होता. ‘दल खालसा यूके’कडून त्यापूर्वी देखील अनेक वेळा 1984 मध्ये शीख समुदायावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ लंडनमध्ये मोर्चाचे आयोजन केले गेले आहे.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे की शीख व्यक्ती तिरंग्याला बुटाने मारत असल्याचा व्हायरल फोटोचा शेतकरी आंदोलनाशी काहीही संबंध नाही. फोटो २०१३ सालचा म्हणजे तब्बल ७ वर्षे जुना असल्याचे यातील व्यक्ती खलिस्तानवादी विचारसरणीच्या ‘दल खालसा’ संघटनेचा नेता आहे. शिवाय ही घटना देखील भारतातील नसून लंडनमधील आहे.\nहे ही वाचा: आंदोलक शेतकरी रामाचा विरोध करता��ेत का जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n'भारत बंद'मध्ये भाजीपाल्याची नासधूस केल्याचे सांगत भाजप कार्यकर्ते फिरवताहेत जुना फोटो\nशेतकऱ्यांच्या आंदोलनात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या का\nभाजप आमदाराने ऑन ड्युटी पोलिस अधिकाऱ्यास हॉटेलमध्ये केली मारहाण व्हायरल व्हिडीओ सत्य\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/we-confirm-that-the-leaked-letter-circulating-on-social-media-is-from-pankaja-munde/", "date_download": "2021-07-26T20:50:37Z", "digest": "sha1:CPVXUZVYGSKAFLPTQNMVW4AIIIORDBF5", "length": 12418, "nlines": 86, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "लीक होऊन सोशल मीडियात फिरत असलेलं ‘ते’ पत्र पंकजा मुंडे यांचंच ! | CheckPost मराठी", "raw_content": "\nलीक होऊन सोशल मीडियात फिरत असलेलं ‘ते’ पत्र पंकजा मुंडे यांचंच \nभाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाने एक पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झालंय. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र व्हायरल झाल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जाताहेत. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आणि भाजपच्या गोटात उमेदवारी कोणाला मिळणार यावरून तर्क वितर्क व अंदाज बांधणीला सुरुवात झाली.\nविधान परिषद २०२०च्या उमेदवारीसाठी मी इच्छुक असून मला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. त्यासाठी ‘नो ड्युज सर्टिफिकेट’ मिळावं असा अर्ज करणारं हे पत्र पंकजा मुंडे यांनी लिहिलेलं आहे असं त्यातील मजकुरातून समजतं. अंतर्गत पत्रव्यवहाराचं, विनंती अर्जाचं ते पत्र लिक होऊन जगासमोर आल्याने फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मिडियामधून जोरदार फिरायला लागलं.\nकाय आहे नेमकं या पत्रात पहा तुम्हीच:\nपत्रातील मजकूर वाचून कुणालाही हेच वाटण्याची शक्यता आहे की हा विरोधकांचा खोडसाळपणा आहे. कारण हे पत्र कुणासाठी लिहिलंय त्या व्यक्तीचे, संस्थेचे नाव यात नाही. हे पत्र पंकजा यांच्या अधिकृत लेटरहेडवर सुद्धा नाही. परंतु त्यावर सही असल्याने ते पूर्णपणे खोटं असल्याचा दावा देखील कुणी छातीठोकपणे करू शकत नाही. त्याचमुळे आम्ही आमचे संशोधन सुरु केले. यात आम्हाला पंकजा यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर या पत्रासंबंधी त्यांनी केलेले ट्विट सापडले.\nट्विटमध्ये त्या म्हणतात : “कोणाच्याही उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्टीकडून कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. सर्व संभाव्य नावांसाठी कोरोनाच्या बंधनामुळे कागदपत्रे जमा करून ठेवण्यात येत आहे. माझ्या ई-मेलवरून माझ्या pa ने परस्पर विधानसभेतील मथळा उतरवला ते कोणी viral केलं बातमी झाल्यावर मला कल्पना आली स्पष्ट करत आहे” असे स्पष्टीकरण खुद्द पंकजा मुंडे यांनीच दिल्याचे आढळले. याचाच अर्थ असा की ते पत्र पंकजा मुंडे यांचंच असल्याचं खुद्द पंकाजा मुंडे यांनीच मान्य केलं आहे.\nपंकजा मुंडे यांच्या ��्हणण्यानुसार त्यांच्या पी.ए ने हे पत्र परस्पर विधानसभेतील मजकूर उतरवून तयार केलं असेल तर त्यावर पंकजा यांची सही कशी काय ती सुद्धा त्यांच्या परवानगीविनाच घेतली असेल का ती सुद्धा त्यांच्या परवानगीविनाच घेतली असेल का या अशा शंकांचं उत्तर मात्र पंकजा मुंडे यांच्याकडेच असणार.\nपंकजा यांच्या स्पष्टीकरणानंतर एक गोष्ट मात्र नक्की होते की ’ते’ पत्र हा विरोधी पक्षातील कुठल्याही नेत्याचा खोडसाळपणा नाही किंवा कुणी तयार केलेले बनावट पत्र नाही. सोशल मीडियात फिरत असलेलं लीक झालेलं ‘ते’ पत्र पंकजा मुंडे यांचंच आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून ‘चेकपोस्ट’वर आम्ही त्यास हिरवा कंदील देतोय.\nहे ही वाचा- ‘कॉंग्रेसचे नेते एक महिन्याचे वेतन पीएम केअरला देणार’ -‘सरकारनामा’ची बातमी दिशाभूल करणारी\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\n‘पुढारी’ने दिलेली ‘खडसे, पंकजा मुंडे यांना परिषदेचे तिकीट’ ही बातमी साफ खोटी | CHECKPOST मराठी राजकारण May 24, 2020\n‘महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी यू-टर्न मारला का\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक ���ुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shiv-sena-minister-eknath-shindes-car-crashes-at-toll-plaza-vashi-navi-mimbai-mhss-508353.html", "date_download": "2021-07-26T20:38:11Z", "digest": "sha1:RSSFXUX7VZPQOALLDUKQQZ3TINVWCE3W", "length": 18177, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, टोल नाक्यावर धडकली गाडी! | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवा��खोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nशिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, टोल नाक्यावर धडकली गाडी\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nसेल्फीच्या वेडानं दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा घेतला जीव, एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं\nप्रेमाच्या नावावर घात; लग्नाचं आमिष दाखवून 11 वर्षे तरुणीवर बलात्कार\n सिद्धिविनायक मंदिरात प्रत्यक्ष दर्शन नाही तरी असा आहे भरगच्च कार्यक्रम\nनेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य\nशिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, टोल नाक्यावर धडकली गाडी\nया अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातातून एकनाथ शिंदे बचावले आहे.\nठाणे, 25 डिसेंबर : शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातातून एकनाथ शिंदे बचावले आहे. त्यांना या अपघातात किरकोळ दुखापत झाली. मात्र, गाडीचे नुकसान झाले आहे.\nएकनाथ शिंदे यांच्या टोयटा एसयुव्ही गाडीला गुरुवारी 24 डिसेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर अपघात झाला. या अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातातून एकनाथ शिंदे बचावले आहे. त्यांच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती उत्तम आहे, असे वृत्त टीव्ही 9 वृत्तवाहिनीने दिले आहे.\nमहाराष्ट्रातील या बँकेचा परवाना RBI ने केला रद्द, ठेवीदारांवर काय होणार परिणाम\nदरम्यान, काही दिवसांपूर्वी पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला होता.\nएकनाथ शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली.\nया तरुणीने मोडलं फडणवीसांचं रेकॉर्ड; 21 व्या वर्षीच देशातली सर्वांत तरुण महापौर\nया प्रकरणावर न्यूज18 लोकमतशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली हो���ी. 'अशा अघोरी घटना होतात त्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. अशा प्रवृत्ती आहेत त्यावर पोलिसांमार्फंत कारवाई केली आहे. अशा कृत्याने कोणतीही गोष्ट घडत नसते, समाजाला अशा पासून सावध राहिले पाहिजे' असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/republic-of-mali-awards-project-management-consultancy-contract-to-ntpc-for-development-of-500-mw-solar-park/", "date_download": "2021-07-26T19:00:59Z", "digest": "sha1:SFQDHZH4X3R4N2DAMUCAU6OTTXK7EZ6Y", "length": 17706, "nlines": 111, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "माली देशात 500 मेगावॅट सोलर पार्कचा एनटीपीसी करणार विकास – आपले पर्यावरण", "raw_content": "\nमाली देशात 500 मेगावॅट सोलर पार्कचा एनटीपीसी करणार विकास\nनवी दिल्ली, 24 जून : माली प्रजासत्ताकने 500 मेगावॅट सोलर पार्कच्या विकासासाठी एनपीटीसी या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून कंत्राट दिले आहे. 24 जून 2020,रोजी ऊर्जा, एनआरई, कौशल्य विकास राज्यमंत्री आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे (आयएसए) अध्यक्ष आर. के. सिंह आणि मालीचे राजदूत महामहीम सीकोऊ कासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात, माली प्रजासत्ताकातील 500 मेगावॅट सोलर पार्कच्या विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंत्राटाचे पत्र एनटीपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय सं���ालक गुरदीप सिंग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.\nआंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए ) ही भारतात स्थित आंतर-सरकारी संस्था असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली निर्माण झाली आणि पॅरिस येथे झालेल्या सीओपी 21 दरम्यान फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत याची संयुक्तपणे घोषणा करण्यात आली. आयएसएची कल्पना व्यापक प्रमाणात सौर क्रांती घडवण्याची आहे, विज्ञान आणि आर्थिक संसाधनांचा सुगम्य वापर, तंत्रज्ञान आणि भांडवल खर्चाची बचत, किंमतींत कपात आणि साठवणूक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन सक्षम करणारी एक सोयीस्कर आंतरराष्ट्रीय परिसंस्था तयार करण्यावर याचा भर आहे. विविध अर्थव्यवस्थांच्या उर्जा संक्रमण संधींच्या प्रमाण आणि अधिकृत आकलनासह, आयएसए ही ऊर्जा दारिद्र्य ते उर्जा सबलीकरणामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी जगातील सर्वात आघाडीची ऊर्जा संक्रमण उत्प्रेरक आहे.\nनवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. आयएसएचे महासंचालक महामहीम उपेंद्र त्रिपाठी, सचिव (ऊर्जा) – संजीव नंदन सहाय आणि सचिव (एमएनआरई) – इंदू शेखर चतुर्वेदी आणि सचिव (आर्थिक संबंध) राहुल छाब्रा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nमाली प्रजासत्ताक सौर उर्जा आणि त्याच्या वापरांवर लक्ष केंद्रित करून, देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी विशेषत: नागरिकांना वीज सहज उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. मालीतील सौर प्रकल्पांचा विकास मालीच्या सामाजिक-आर्थिक वाढीवर लक्षणीय परिणाम करेल.\nकेंद्र सरकारचा उपक्रम आणि 62,110 मेगावॅट स्थापित क्षमतेसह एनटीपीसी एक आघाडीची जागतिक ऊर्जा कंपनी असून सौर प्रकल्प उभारणीत आणि भारतातील राष्ट्रीय सौर मिशन सारखे विविध सौर कार्यक्रम हाताळण्याचा कंपनीला प्रचंड अनुभव आहे.2019 मध्ये, आयएसएने सदस्य देशांना एनटीपीसीच्या सेवा मिळविण्यासाठी स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे एनटीपीसीला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मान्यता दिली. यापूर्वी टोगो रिपब्लिकने टोगोमधील 285 मेगावॅट सोलर पार्कच्या विकासासाठी अशाच पीएमसी समर्थनासाठी एनटीपीसीला सहभागी करून घेतले होते. एनटीपीसीची पुढील दोन वर्षांत आयएसएच्या सदस्य देशांमध्ये 10,000 मेगावॅट सॊलर पार्क उभारण्याची यो���ना आहे. सोलर पार्क भारताची एक उत्तम पद्धती म्हणून अधोरेखित केली जात असून त्यांनी सोलर पार्क ही अभिनव संकल्पना म्हणून सुरू केली आणि अनेक प्रकल्प सुरू केले आणि अशा प्रकारे सौर ऊर्जेची किंमत मोठ्या प्रमाणात कमी केली , गुंतवणूक आणली, रोजगार निर्माण केला आणि याद्वारे पर्यावरणाचे हित जोपासले.\nतेलाच्या किंमतीतील घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल फायदा\nपर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रणासाठी सांघिक भावनेने सहभागी होण्याची गरज : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे\nएसएफआय घेणार ‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मध्ये सहभाग; सामील होण्याचे आवाहन\nNext story कांजूरमार्गमध्ये आठ फुट अजगर तर मुलुंडमध्ये सापडला एक फुट अजगर आणि ‘तस्कर’ साप\nPrevious story तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र घोषित; अधिसूचना निर्गमित, राज्याची संपन्न जैवविविधता जपण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात ��ले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.travelclix.in/mr/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%9B%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2021-07-26T20:10:36Z", "digest": "sha1:V7MB3N2ZPGL53ZEHVO5KZEOE2PEBQEP5", "length": 32392, "nlines": 119, "source_domain": "www.travelclix.in", "title": "ताडोबा - पहिला सामना, Travelclix Blog, India", "raw_content": "\nताडोबा – वाघीण आणि बछडे भाग २ - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प\n22 ऑक्टोबर, 2020 / श्रेणी: जंगलाची सफर, महाराष्ट्र / 0 / 516\nउन्हाळा ४६ ºc - ४९ ºc\nमोहर्ली झोन येथील दुकान\nताडोबाच्या आठवणी – ओळख ही पहिली पोस्ट खरं तर, ताडोबा सहलीतील दुसरी सफारी होती. आमच्या ताडोबाच्या सहलीचा श्रीगणेशा हा मदनापूर बफर झोनपासून झाला. ताडोबाला भेट देण्यापूर्वी आम्ही व्याघ्र प्रकल्पात ६ सफारी केल्या होत्या. थोडेसे फ्लॅशबॅक मध्ये जाऊन सांगायचे तर, जानेवारी २०१५ ची ही गोष्ट. जानेवारी २०१५ आयुष्यात एक वेगळाच अनुभव देऊन गेला ज्याने नविन आवड आणि छंद जोपासण्याची सुरुवात झाली. प्रवास आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. जानेवारी २०१५ मध्ये पहिल्यांदा मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानात जाण्याचा योग आला. जंगल सफारी वगैरे असला काही प्रकार असतो हे तेव्हा कळाले. जंगल म्हणजे मोठी घनदाट झाडे यापलीकडे काही माहित नव्हते. जिथे भरपुर झाडे दिसतील तेच आमच्यासाठी जंगल. पण तिथे झाडांशिवाय वन्य प्राणी, पक्षी मोकाट हिंडताना, उडताना दिसतात आणि आपण त्यांना एका उघड्या गाडीतून पहायला जातो हे कळाले तेव्हा मात्र मनात जे विचार आले ते शब्दात सांगणे कठीण आहे. तर २०१५ पासुन व्याघ्र प्रकल्पात ६ सफारी केल्या. ५ सफारी या कान्हामध्ये तर १ सफारी राजस्थान मधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात. पण जंगलाच्या राजाचे म्हणजे वाघाचे दर्शन एकदाही झाले नव्हते. तरीही आम्हाला त्याच्या आजुबाजूला असण्याची जाणीव अलार्म कॉल मार्फत अनुभवता आली.\nजेव्हा एखादा हिंस्त्र प्राणी आढळ���ो तेव्हा इतर प्राणी जसे की चितळ, सांबर, मोर आणि वानर विशिष्ट प्रकारे ओरडतात. हिंस्त्र प्राण्याच्या उपस्थितीबद्दल इतर प्राण्यांना जागरूक करण्यासाठी ते जो आवाज काढतात त्याला अलार्म कॉल म्हणतात.\nआम्ही मागील सफारींमध्ये असे अलार्म कॉल ऐकले होते. पिंजऱ्यातला वाघ पहाण्यापेक्षा जंगलात स्वैर हिंडणारा वाघ पाहण्याची मजाच वेगळी अर्थात गाडीत बसुन. असो, वाघ जरी पाहता आला नाही तरी या नैसर्गिक संपत्तीचे सौंदर्य, तिथली मन प्रसन्न करणारी तर कधी गुढ वाटणारी शांतता अनुभवली. जो काही अनुभव आला त्याने जंगलाच्या अधिकच प्रेमात पडलो.\nएवढ्या प्रतिक्षेनंतर जेव्हा ताडोबाला गेलो तेव्हा मात्र वाघाचे मनसोक्त दर्शन घडले.\nमदनापूर गेट, ताडोबाफोटो: मंगेश देशपांडे\nबफर झोनमध्ये वाघ दिसेल याची अपेक्षा खरोखर नव्हती पण…हे ताडोबा आहे 🙂\nताडोबाचे क्षेत्रफळ तुलनात्मकदृष्ट्या लहान असले तरी वाघांची संख्या त्यामानाने जास्त आहे. ताडोबामध्ये सहसा कोणी निराश होत नाही (पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की वाघ हमखास दिसेलच). आमचे मित्र मंगेश देशपांडे यांनी मदनापूर बफरमध्ये एक आणि इतर सफारी कोअर झोनमध्ये करण्याचे सुचवले. मग सर्वांनी ठरवुन मदनापूर बफर झोनमध्ये पहिली सफारी नक्की केली. आम्हाला या बफर झोनमध्ये वाघ दिसण्याची खरोखरच अपेक्षा नव्हती. किंबहुना भूतकाळातील अनुभवांमुळे वाघाची आपल्या समोर येण्याची इच्छा नाही असे वाटायला लागले. शिवाय, आम्ही ऐकले होते की कोअर तुलनेत बफर झोनमध्ये वाघ दिसण्याची शक्यता फारच कमी आहे. कोअर झोन, पर्यटकांची वाहने आणि वनरक्षक सोडल्यास मानवी हस्तक्षेपाशिवाय असतात म्हणून वाघ तेथेच राहणे पसंत करतात.\nमदनापूर बफर झोनमधील बोर्ड\nआणि आमची पहिली ताडोबा सफारी सुरू झाली\nआमची दुपारची सफारी होती जी २.३० वाजता सुरू होते आणि साधारण ६:०० वाजता संपते. मदनापूर झोन हा नव्याने घोषित केलेला झोन होता म्हणून उद्यानात प्रवेश करण्यासाठी वाहने कमी होती. आमच्या कागदपत्रांची तपासणी झाली आणि आत प्रवेश केला. आत पोहोचल्यावर एकेक पाणवठा शोधत होतो पण कुठेही वाघाची चाहूल नव्हती. अधेमधे नीलगाय(Neelgai or Bluebulls) गवत चरताना दिसली. नीलगाय ही आशिया खंडातील सर्वात मोठी हरीण प्रकारातील स्थानिक प्रजाती आहेत. त्यांच्यामध्ये नर आणि मादी ओळखणे खूप सोपे आहे. मादी ही तपकिरी रंगाची आणि बहुतेक शिंग नसलेली असते. तर नर नीलगायच्या डोक्यावर शिंग असुन नर निळ्या-राखाडी रंगाचा असतो. निलगाय हे सहसा दिवसा वावरणारे प्राणी असतात.\nमधेच एक घोरपड(Monitor Lizard) जमिनीवर पडलेल्या पानांमधून सरपटत होती. त्याच वेळी एक सशासारखा प्राणी(Indian Hare) देखील बांबूच्या झाडाच्या दिशेने निघाला होता. ससा आणि हा प्राणी एकाच कुटुंबातील आहे. पण याचे मागचे पाय मजबूत आणि लांब असतात. हे बहुधा झिगझॅग पॅटर्नमध्ये उडी मारत पुढे जातात. उद्यानाच्या या क्षेत्रामध्ये मुख्यतः सर्वत्र पसरलेल्या बांबूच्या झाडाचा समावेश आहे.\nसश्यासारखा प्राणी (Indian Hare)\nझुनाबाईचे वास्तव्य हे त्याच भागात होते आणि तिची दोन पिल्लेही तिच्या बरोबर असल्याने कदाचित आज वाघ नक्की दिसेल असेही वाटायला लागले. झुनाबाई ही एक वाघीण हे एव्हाना तुम्हाला समजले असेलच. नेहमीच्या पाणवठ्यावर ती दिसली नाही मग काही किलोमीटर अंतरावर दुसर्या पाणवठ्यावर पाहिले, तिथेही नाही. आता काय करावे कारण मार्गदर्शक(Guide) म्हणाला ती सहसा तिथे नाहीतर इथे असते. मग ठरवले परत पहिल्या पाणवठ्यावर बघु कदाचित तिथे गेली असेल. इतर पाणवठे पाहून संध्याकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास आम्ही परत चेकपोस्टच्या बाजूच्या मुख्य पाणवठ्यावर आलो. तिथे जाऊन बघतो तर नाहीच. लवकरच, जवळपास सगळ्या गाड्या तिथे जमल्या. आमच्यापासून सुमारे ४० मीटर अंतरावर पाणवठा होता ज्यामध्ये वाघाला पिण्यासाठी आणि भिजण्यासाठी पुरेसे पाणी होते. पाणवठ्याच्या दोन्ही बाजूंना आणि आजुबाजुला घनदाट झाडी होती पण आम्ही जिथे उभारलो तिथे वरती आकाश आणि तळपता सुर्य. जवळपास ४८-५० अंश तापमानात उघड्या जागेत आम्ही वाघ दिसण्याची वाट पहात होतो. डोळे सोडता शरीराचा संपुर्ण भाग कपड्याने झाकलेला, बरोबर असलेल्या पाण्याच्या बाटल्या एक एक करत पटापट संपत होत्या. उन्हाचा त्रास भयंकर होता पण डोक्यावरचे, अंगावरचे कापड काढणे म्हणजे आजाराला आमंत्रण. जवळपास ७-८ जिप्सी तिथे येऊन थांबल्या आणि उन्हामुळे माणसांचा चिवचिवाट सुरू झाला…हाश्श… हुश्श. अर्धा तास झाला तरी ना कॉलींग ऐकु आले ना वाघ दिसला. जंगलात जे दिसेल ते अनुभवावे याचा प्रत्यय इथे आला.\nआजूबाजूला वाघाचे कोणतेही चिन्ह नसल्याने एक वानरीण आपल्या मुलासह तहान शमवण्यासाठी पाणवठ्यावर खाली उतरली होती. पाणवठ्याजवळ एक जांभळा सूर्यपक��षी(Purple Sunbird) पाइपमधून गळणारे पाणी हवेतच उडत पीत होता.\nबरीच वाट पाहिल्यानंतर सुखाचा धक्का 🙂\nआम्ही वानरांना आणि पिलांना पहाण्यात व्यस्त होतो इतक्यात दुसर्या गाडीचा चालक ओरडला “आली, आली” तेवढ्यात वानरे पिलांना घेऊन पसार झाली आणि सगळे वातावरण शांत झाले. सगळे फोटोग्राफर बंदूक घेतल्यासारखे कॅमेरा घेऊन तयार झाले तर कंटाळलेले आणि कॅमेरा नसलेले आनंदाने बघु लागले. सगळ्यांची नजर झाडांमधुन होणार्या हालचालींवर होती.\nसोनेरी, काळ्या पट्ट्या असलेली एक आकृती झाडांमधुन येताना दिसु लागली आणि “आज आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा जंगलात मनसोक्त हिंडणारा वाघ दिसणार” याची खात्री झाली. ती आकृती संपूर्ण दिसायला लागली, एक वेगळाच अनुभव होता ज्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. अद्भुत क्षण होता तो ज्याची वाट आम्ही मागच्या काही वर्षांपासून पहात होतो. तेवढ्यात खटाखट आवाज सुरू झाले. मंगेशने आणि इतरांनी त्यांचे हत्यार काढुन करुन गोळ्या घालायला म्हणजे फोटो काढायला सुरुवात केली होती. मी मात्र व्हिडिओ घेण्यास उत्सुक होतो. पाणवठ्याजवळ दोन मोठी झाडं होती आणि डाव्या झाडाच्या बाजुने ती आकृती हळूहळू जवळ येत होती. पुढच्या क्षणाला ती एकदम समोर आली आणि पाणी प्यायला लागली. पाणी पिताना तिचे डोळे आम्हालाच पहात होते. बापरे काय क्षण होता तो… अक्षरशः अंगावर शहारे आले. आम्ही गाईडला विचारले हिची मुले कुठे आहेत\n“हा झुनाबाईचा बछडा आहे”…काय…बछडा\nपाणी पिऊन तो खाली पाण्यात येऊन बसला पण त्याचे डोळे अजुनही आम्हालाच पहात होते. तरी हे सर्व आम्ही साधारण ३०-४० मीटर अंतरावरून पहात होतो.\nपाणवठ्यावर वाघाचा बछडा, मदनापूर, ताडोबा\nविडिओ पाहण्यासाठी क्लिक करा\nपाणवठ्यावर वाघाचा बछडा, मदनापूर, ताडोबा\nइतक्यात डाव्या बाजुने त्याची बहिण, झुनाबाईची मुलगी आली. पुढे येऊन ती त्या झाडाच्या मागे थांबुन, डोकं बाहेर काढून आम्हाला पहायला लागली. वाघाबरोबर लपंडाव खेळत असल्यासारखे वाटत होते मग ती पाण्यात उतरली आणि पाणी पिऊन भावाबरोबर जाऊन बसली. थोड्या वेळाने वाघ उठला आणि झाडाजवळ जाऊन अंग वाकडे तिकडे करत झाडाचा आधार घेत अंग ताणुन आळस झटकला. शरीर ताणताना त्याचा पंजा आणि ती तीक्ष्ण नखे पाहताना अंगावर काटा उभा राहिला. आळस झटकून तो झाडांमध्ये गेला आणि त्याच्यामागे त्याची बहीण गेली.\nपाण्यात डु��बून झाल्यानंतर आळस झटकताना झुनाबाईचा बछडा\nआता मात्र वाघाला पुढे थांबून पहाण्यासाठी धडपडणार्या गाड्या पटकन मागे वळुन वाघ कुठे निघेल तिकडे जाण्यासाठी धडपडत होत्या.तिथल्या गाईड आणि ड्रायवर यांना अंदाज असतो की वाघ साधारण कुठे जाईल, त्याप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन वाघांची वाट पहात थांबलो. काही मिनिटांत दोघे आले. दोघे परत झाडांमध्ये जाऊन बसले. त्यांची नजर मध्ये मध्ये आमच्या वर असायची. इतर भागात तपासणी करुन परत आलो आणि आम्ही पाहिले की हे संपूर्ण कुटुंब झुडुपात बसलेले आहे. झुनाबाई पुढे बसली होती आणि तिच्या मागे पिल्ले पक्ष्यांकडे बघत होती.\nराजेशाही चाल अगदी बिनधास्त\nसर्व गाड्या रस्त्यावर रांगेत उभ्या होत्या. थोड्या वेळात परत बछडा उठला आणि रस्त्याच्या मधोमध येऊन थांबला. थोड्या वेळापूर्वी त्यांना ३०-४० मीटर वरुन पाहिले पण आता तो दोन गाड्यांच्या मधोमध साधारण ३०-४० फुटांवर होता. झाडांमधून जात नंतर रस्त्यावर चालु लागला. सगळ्या गाड्या त्याच्यामागे गेल्या. रस्त्यावरुन चालणारा वाघ ही फोटोग्राफर साठी पर्वणीच असते. रस्त्यावरुन चालतानाचा हा क्षण आम्ही त्याच्या मागोमाग जात अनुभवत होतो. थोडी इकडची तिकडची पहाणी करुन तो बहिण बहीण आणि त्याची आई बसली तिकडे जायला लागला. लगेच गाड्या पुढची जागा मिळविण्यासाठी परत त्याजागी निघाल्या. जे समोर दिसत होते त्यावर विश्वास बसत नव्हता. कारण ३ मोठे वाघ काही अंतरावरुन आम्ही पहात होतो आणि ते आमच्याकडे पहात होते.\nझुनाबाईचा बछडा, मदनापूर, ताडोबा\nझुनाबाईचा बछडा रस्त्यावरून बिनधास्त चालताना , मदनापूर, ताडोबा\nजंगल सफारीची वेळ संपत आलेली. संध्याकाळचे ५:४० झाले होते आणि आम्हाला बाहेर जावे लागणार होते. आम्ही तिथून निघालो. संध्याकाळी ६:०० नंतर कोणत्याही जिप्सीला पार्कमध्ये राहण्याची परवानगी नाही. सफारीची सुरूवात थोड्याशा निराशेने, रणरणत्या ऊन्हाने झाली तरी पुढचा वेळ कसा गेला समजले नाही. पहिल्या १.३० तासात एकापाठोपाठ एक रिकाम्या केलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि नंतर पाणी पिण्याची आठवणही येऊ नये यातच सर्व आले 🙂\nगेटवर येऊन जिथे रहायची सोय होती तिकडे निघालो. साधारण ३० किलोमीटर वर खडसांगी गावात “ताडोबा टायगर व्हिला” येथे जायचे होते. अंधार पडला होता, रस्त्यात उजेड फक्त गाडीच्या दिव्यांचा होता आणि आजुबाजु��ा जंगलाचा परिसर. ताडोबाची पहिली सफारी ही अनपेक्षित आणि अविस्मरणीय झाली होती. ही तर सुरुवात होती कारण अजुन ६ सफारी त्याही कोअर झोनमधील शिल्लक होत्या :).\n← ताडोबा भाग १ – ओळख\nताडोबा भाग ३ – आनंदी आणि भीतीदायक क्षण →\nमाया – ताडोबाची राणी\nताडोबा - पहिला सामना\n६ सफारी व्याघ्रदर्शनाशिवाय केल्यानंतर एकदम ३ वाघांचे अविस्मरणीय दर्शन झाले तो एक अद्भुत क्षण\ntadoba mayatadoba waghintadobachi maya waghinखडसांगीघोरपडचिवचिवाटझुनाबाईझुनाबाईचा बछडाताडोबाताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पताडोबा सफारीनीलगायपाणवठामदनापूर बफर झोनवाघवानर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nरानी की वाव, पाटण, गुजरात\nताडोबा – आनंदी आणि भीतीदायक क्षण\nताडोबा – वाघीण आणि बछडे\nलोथल – हडप्पा कालीन बंदर\nराज्ये / इतर श्रेणी\nTadoba Andhari Tiger Reserve tadoba jungle tadoba safari tadoba waghin खडसांगी घोरपड चिवचिवाट जंगली कुत्र्यांची शिकार झुनाबाई झुनाबाईचा बछडा ताडोबा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबाच्या कधीही न विसरणाऱ्या चांगल्या आठवणी ताडोबा तलाव ताडोबा सफारी ताडोब्याची राणी तुरेबाज गरुड नवरंग नीलगाय पंचधारा पांढरपौनी पाणवठा भीतीदायक क्षण मदनापूर बफर झोन मादी सांबर मायाची बछडी माया वाघिण मेसोपोटेमियन शहरांशी व्यापार मोहेंजोदडो मोहोळ घार राष्ट्रीय उद्यान लोथल येथील उच्च वसाहतीतील घरे लोथल येथील गोदी लोथल शहर रचना वाघ वानर शहररचना सफारी सांबर सिंधु नदीच्या खोऱ्यातील लोथल शहर सिंधू कालीन लोथल शहर सिंधू संस्कृती सिंधू संस्कृतीतील रंगवलेली मातीची भांडी सिंधू सभ्यता हडप्पाकालीन बंदर\nPlaces From जंगलाची सफर1755महाराष्ट्र येथील स्थळे\nताडोबा – ओळख भाग १ – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प\nजंगलाची सफर, महाराष्ट्र / 0 लेख पहा →\nताडोबा – आनंदी आणि भीतीदायक क्षण भाग ३ - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प\nजंगलाची सफर, महाराष्ट्र / 0 लेख पहा →\nTravelClix हा आमचा प्रवास आणि छायाचित्रणाचा ब्लॉग असून ठिकाणांविषयी माहिती, वैयक्तिक यात्रा / सहलीचे अनुभव याबद्दल माहिती देण्यासाठी केला आहे. भारत देश हा नैसर्गिक संपत्तीने आणि वारसा स्थळांने समृद्ध आहे. आम्हाला जमेल तसे या स्थळांना भेट देऊन त्यांची माहिती शब्दांच्या आणि छायाचित्रांच्या स्वरूपात देण्याचा आमचा प्रयत्न आहे . ही माहिती जशी आम्हाला मिळाली तशी दिली आहे आणि आमच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/12714", "date_download": "2021-07-26T20:56:57Z", "digest": "sha1:EFOTJ5NPX2GGH2DZGDVJFWNYNMBO55RN", "length": 5337, "nlines": 168, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "सोलापूर : आमदार सोपल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात तणावाचे वातावरण - | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर : आमदार सोपल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात तणावाचे वातावरण\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nसोलापूर : आमदार सोपल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात तणावाचे वातावरण\nमंगळवार, 13 जून 2017\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/11687", "date_download": "2021-07-26T20:46:30Z", "digest": "sha1:CF5PM4ZNR4YIC2XI2RFNMRDG2AY66ZPI", "length": 13121, "nlines": 135, "source_domain": "abhivrutta.com", "title": "राज्यातील विविध कौशल्य धारण करणारे कारागिर, कामगारांसाठी सरकारकडून ‘ही’ मोठी संधी | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई राज्यातील विविध कौशल्य धारण करणारे कारागिर, कामगारांसाठी सरकारकडून ‘ही’ मोठी संधी\nराज्यातील विविध कौशल्य धारण करणारे कारागिर, कामगारांसाठी सरकारकडून ‘ही’ मोठी संधी\nमुंबई : राज्यातील विविध कौशल्य धारण करणारे कारागिर, कामगार आदी घटकांना आता कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत प्रमाणित केले जाणार आहे. विशेषत: असंघटित क्षेत्रातील कारागिर, कामगार आदी कुशल घटकांना याचा लाभ होणार आहे. यासाठी राज्य शासनामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजना (Recognition of Prior Learning – RPL) राबविण्यास मंजुरी देण्��ात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी दिली.\nप्रशिक्षणानंतर मिळणार १ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान\nमंत्री श्री. मलिक म्हणाले, राज्यात घरगुती कामगार, शेती क्षेत्रातील विविध कुशल कारागिर, बांधकाम कामगार, मिस्त्री, सुतार कारागिर, टेलर, पेंटर, वाहनचालक, आरोग्य, आदरातिथ्य, उद्योग, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्रातील विविध कौशल्ये धारण करणारे घटक, गॅरेजमध्ये वाहनदुरुस्ती करणारे कुशल कारागिर, वायरमन, प्लंबिंग, रिटेल व्यवसाय, हेल्थकेअर, लॉजिस्टिक्स, ब्युटी आणि वेलनेस, अन्न प्रक्रिया, हस्तकला, फर्निचर, पोलाद आणि स्टीलशी संबंधित कामे यासह आधुनिक अशा संगणक, आयटी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, मोबाईल दुरुस्ती अशा अनेक क्षेत्रात कुशल कारागिर काम करतात. यातील बहुतांश कारागिर हे विशिष्ट कौशल्य धारण करणारे पण असंघटित आहेत. तसेच त्यांच्याकडे चांगले कौशल्य असले तरी त्याविषयीची कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात त्यांना अडचणी येतात. शिवाय खाजगी क्षेत्रातही त्यांना वेतनवाढ, बढती इत्यादी प्रकारचे प्रोत्साहन मिळण्यातही अडचणी येतात. त्यामुळे या कौशल्यधारी कारागिरांना आता पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजनेतून प्रमाणित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी या कारागिरांना आधी एनएसक्यूएफ ( national standred qualification framework ) संलग्न असलेले किमान १२ तास ते कमाल ८० तासांपर्यंतचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षण कालावधीत कारागिरांच्या झालेल्या वेतनाची नुकसानभरपाई म्हणून त्यांना ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदानही देण्यात येणार आहे. राज्यात एनएसक्यूएफ संलग्न विविध क्षेत्रामधील जवळपास २ हजार ५०० जॉब रोल्स (अभ्यासक्रम) आहेत, असे त्यांनी सांगितले.\nया योजनेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करणारा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. योजनेच्या संनियंत्रणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकडे देण्यात आली आहे. आता लवकरच कुशल कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील सर्व भागात प्रशिक्षण संस्थांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर लवकरच कुशल कारागिरांना या संस्थांमार्फत एनएसक्यूएफ संलग्न असलेली प्रशिक्षणे देऊन त्यांना त्यांची कारिगरी, कौशल्य याबाबत प्रमाणपत्र देऊन प्रमाणित करण्याची मोहीम सुरु केली जाईल. यासाठी कौशल्य विकास सोसायटीच्या https://kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रियाही लवकरच सुरु केली जाणार आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.\nPrevious articleमोठ्ठी बातमी : वर्धा, पुलगांव मार्गे धावणार बुलेट ट्रेन\nNext articleअकोला जिल्ह्यातील बेघर तसेच भिक्षेकरींसाठी 400 व्यक्तींच्या राहण्याची व्यवस्था असलेले सुसज्ज बेघर निवारा केंद्र उभारणार\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nत्या सर्वांत मागील हत्तीने मग सर्वांनाच पिटाळलं… पहा कसं…\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F/60bf6fc931d2dc7be75eda9b?language=mr", "date_download": "2021-07-26T20:46:51Z", "digest": "sha1:MX4GKTSEO3A2ILMPNA3PLGDN3YQB7V2A", "length": 9044, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - अटल पेन्शन योजनेबाबत एक नवी अपडेट! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nयोजना व अनुदानलोकमत न्युज १८\nअटल पेन्शन योजनेबाबत एक नवी अपडेट\nअटल पेन्शन योजना - या योजनेचं नाव अटल पेन्शन योजना असं आहे. 2015 मध्ये केंद्र सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन लाभ प्रदान करणं आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या 18 ते 40 वर्ष वयोगटातील लोकांचं भविष्य सुरक्षित करणं हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे आणि कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट असणं, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असणं अत्यावश्यक आहे. गुंतवणुकीनुसार दर महिन्याला मिळेल पेन्शन - • नियमानुसार, ���ा योजनेत जमा करण्यात येणारा पैसा तुम्हाला 60 वर्षानंतर पेन्शन रुपात मिळणं सुरू होईल. पेन्शनची रक्कम 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि अधिकाधिक 5000 रुपये इतकी असू शकते. पेन्शन रुपात मिळणारा पैसा तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. • जर तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर, 5000 रुपये महिन्याचं पेन्शन हवं असेल, तर तुम्हाला दर महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील. याचा अर्थ दररोजच्या हिशोबाने तुम्ही 7 रुपयांची गुंतवणूक करता. • तसंच जर 1000 रुपये महिन्याला पेन्शन हवं असेल, तर दर महिन्याला केवळ 42 रुपये • 2000 रुपये पेन्शन हवं असल्यास, दर महिन्याला 84 रुपये • 3000 रुपये मासिक पेन्शनसाठी 126 रुपये आणि • 4000 रुपये पेन्शनसाठी 168 रुपये दर महिना भरावे लागतील. • अटल पेन्शन योजनेशी जोडलेल्या सर्व टॅक्सपेअर्सला इनकम टॅक्स अॅक्ट 80 C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट (Tax Benefit) मिळतो. त्याशिवाय स्पेशल प्रकरणात 50000 रुपयांपर्यंत अतिरिक्त टॅक्स बेनिफिट मिळतो. वेळेआधीच मृत्यू झाल्यास पेन्शन पत्नीला मिळेल - या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. जर एखाद्या व्यक्तीने अटल पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशन केलं असेल आणि पेन्शन सुरू होण्याआधीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीची पत्नी डिफॉल्ट रुपात नॉमिनी होते. पत्नीला योजनेचे संपूर्ण फायदे मिळतील. त्या व्यक्तीचं पेन्शन त्याच्या पत्नीच्या नावे दिलं जाईल. पत्नी हयात नसल्यास, त्या व्यक्तीने ज्याला नॉमिनी ठेवलं आहे, त्याला संपूर्ण फायदे मिळतील. संदर्भ:- लोकमत न्युज१८. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nयोजना व अनुदानकृषी वार्तामहाराष्ट्रकृषी ज्ञान\nकृषी वार्तायोजना व अनुदानव्हिडिओकृषी ज्ञान\nशेतकरी योजना २०२१ ची लॉटरी लवकरच\nशेतकरी बंधुनो, महाडीबीटी फार्मर्स स्कीम मार्फत एक शेतकरी अनेक योजना संबंधित नवीन अपडेट आले आहे. काय आहे हे अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार...\nकृषि वार्ता | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nयोजना व अनुदानकागदपत्रे/दस्तऐवजव्हिडिओकृषी ज्ञान\nप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनासाठी अर्ज\nशेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. या योजनेसाठी अर्ज कसा भरायचा पात्रता व अटी काय आहेत...\nव्यवसाय कल्पना | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nठिबक सिंचनसिंचनव्हिडिओखरीप पिकभाजीपालायोजना व अनुदानकृषी ज्ञान\nठिबक ला मिळणार ९०% अनुदान\nशेतकरी बंधूंनो, बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत ठिबक ला ९०% अनुदान मिळते. या योजनेविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान...\nयोजना व अनुदान | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/diabetes-tips-foot-care-in-marathi/", "date_download": "2021-07-26T20:00:29Z", "digest": "sha1:UNG3KR2S5SSADOZIHV5MSFLRMJARGSBC", "length": 7816, "nlines": 77, "source_domain": "marathit.in", "title": "मधुमेही आणि पायाची काळजी |Diabetes Care Tips in Marathi - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nमधुमेही रुग्णांना पायाच्या समस्या साधारण नसतात. त्यामुळे होणारे परिणाम हे भयानक असू शकतात. जाणून घ्या कशी घ्यायची पायाची काळजी..\nजर पायाची समस्या जाणवत असेल तर तातडीने उपचार घ्या. आहारातील साखर नियंत्रणात आणणे हा महत्त्वाचा उपाय आहे. मात्र त्याबरोबरच जखम होऊ नये यासाठी जास्त काळजी घ्या.\nचालताना खरचटणे, ठेच लागणे यांसारख्या छोटय़ा समस्याही धोक्याच्या ठरू शकतात. मधुमेही रुग्णांनी घराबाहेर पडताना पादत्राणे घालून फिरावे.\nचप्पल घातल्यानंतरही जखम होण्याची शक्यता असते. अशावेळी शूज फायदेशीर ठरतात.\nपायांची स्वच्छता हा यातील महत्त्वाचा पैलू आहे. कोमट पाणी आणि साबणाचा वापर करून पायांची नियमित स्वच्छता करावी.\nपाय धुतल्यानंतर कोरडे करून घ्यावे. बोटांमधील भागही कोरडा करा. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने मलमाचा वापर करा.\nनखे नियमित कापावी आणि नखांच्या कडा हळुवार घासून काढाव्या. नखे जास्त बारीक कापू नये. नखे कापण्यासाठी ब्लेडचा वापर करू नये. नेलकटरचाच उपयोग करावा. मात्र नखे कापताना जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.\nपायांवर येणारे फोड, चट्टे, लालसरपणा किंवा नखांचे जंतुसंसर्ग यांसाठी दररोज पायांची तपासणी करावी.\nमापाच्या आणि मऊ चपलांचा वापर करावा. रात्री झोपताना पातळ पायमोजे घालावेत.\nपायाची नियमितपणे तपासणी करणे. पायाचा तळवा पाहण्यासाठी पायाखाली आरसा धरावा. पायाला जखम झाल्यास घरगुती उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nStop Corona Caller Tune : कोरोना व्हायरस कॉलर ट्यून बंद करण्यासाठी हे करा Jio Airtel Idea Vodafone\nGoogle Duo’ TV वर सुद्धा करता येणार व्हिडिओ कॉलिंग\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nजाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे\nपावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय\nजाणून घ्या दररोज दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या | Aambe khanyache Fayde\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/price-of-petrol-diesel-hike-know-today-fuel-rates-mumbai-delhi-kolkata-ssy93", "date_download": "2021-07-26T19:12:30Z", "digest": "sha1:UXTYYZZYGAMCF3LGRAPTRQL6Z7HKDDSM", "length": 6377, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच; जाणून घ्या आजचे दर", "raw_content": "\nसोमवारी डिझेलच्या दरात किरकोळ कपात झाली होती तर पेट्रोलचे दर वाढले होते. जुलै महिन्यात 8 वेळा तेलाच्या किंमती वाढवल्या आहेत.\nपेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच; जाणून घ्या आजचे दर\nनवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमती दर दोन दिवसांनी वाढत आहेत. गुरुवारी पुन्हा एकदा तेलाच्या दरात वाढ झाली. याआधी सोमवारी डिझेलच्या दरात किरकोळ कपात झाली होती तर पेट्रोलचे दर वाढले होते. जुलै महिन्यात 8 वेळा तेलाच्या किंमती वाढवल्या आहेत.\nदिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 35 पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या दरात 15 पैसे वाढ झाली. मुंबईत पेट्रोल 24 पैसे तर डिझेल 16 पैसे महाग झालं आहे. दिल्लीतील पेट्रोलचा प्रति लिटर दर 101.54 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल 107.54 रुपये तर डिझेल 97.45 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत 109.89 रुपयांवर तर डिझेल 98.67 रुपयांवर पोहोचली आहे.\nहेही वाचा: झोमॅटोच्या IPO ला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद\nकोलकात्यात पेट्रोलचा दर 101.74 रुपये प्रति लीटर तर डिझेलची किंमत 93.02 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नई, तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोलची किंमत 103 रुपयांवर पोहोचली आहे तर डिझेल 95 रुपयांवर आहे. हैदराबादमध्ये पेट्रोलची किंमत 105.52 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 97.96 रुपये प्रति लिटर आहे.\nभारताला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी 89 टक्के तेल हे आयात केलं जातं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर कमी जास्त झाल्यास त्याचा भारतातील इंधन दरावर परिणाम दिसतो. तसंच पेट्रोल डिझेलवर प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर असल्याने दर वेगवेगळे असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/sonam-kapoor-trolled-for-saying-i-like-the-freedom-of-london", "date_download": "2021-07-26T19:55:49Z", "digest": "sha1:5J6VVSU7MK66KHYOAPSRV7QSHMHFZNJD", "length": 7990, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वा गं ! 'भारतात काम करायला लाज वाटते',म्हणे लंडनमध्ये 'फ्रीडम',", "raw_content": "\n 'भारतात काम करायला लाज वाटते',म्हणे लंडनमध्ये 'फ्रीडम',\nमुंबई - आपल्या हटके अंदाज आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सोनम कपूर (sonam kapoor) ही सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं सोशल मीडियावर देशाच्या फ्रीडम (freedom) संदर्भात एक वक्तव्य केलं होत. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. आपल्या देशाचा अभिमान नसेल तर तिथे राहणे राहायला का आवडते अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया तिला ट्रोलर्सनं दिल्या आहेत. मात्र आपल्या परखड़ स्वभावामुळे ओळखल्या जाणाऱ्या सोनमनं हे प्रकरण फारसं सिरियस घेतलं नसल्याचेही दिसून आले आहे. मात्र तिचं ते बोलण चर्चेत आलं आहे. (sonam kapoor trolled for saying i like the freedom of london)\nवास्तविक अभिनयापेक्षा आपल्या वेगळेपणासाठी सर्वांचं लक्ष वेधून घेणारे काही सेलिब्रेटी आहेत. त्यात अभिनेत्री सोनमचं (soanm kapoor) नाव घ्यावं लागेल. ती नेहमीच सोशल मीडियावर राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्रातील वेगवेगळ्या घटनांवर प्रतिक्रिया देत असते. तिनं आताही आपलं ���रखड मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकेला तोंड द्यावं लागत आहे. तिनं एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं की, आपल्याला लंडनमधील फ्रीडम जास्त भावतं. त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.\nफॅशन मॅगझीन वोगला तिनं मुलाखत दिली आहे. त्यात तिनं आपल्या लंडनविषयक वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिनं सांगितलं, लंडनमधील स्वतंत्रता मला जास्त आवडते. मी माझं जेवण स्वत; बनवते. साफसफाई करते. घरातील आवश्यक वस्तूंची खरेदी करते. सोनमच्या या गप्पा तिच्या चाहत्यांना काही आवडल्या नाहीत. आपल्या देशाच्या विरोधात अशा प्रकारे तिनं मत व्यक्त करणं त्यांना खटकले आहे. या कारणामुळे ती ट्रोल झाली आहे.\nहेही वाचा: 'ही पोरी कोणाची'; मराठी कपलचा सुपरहिट डान्स व्हिडीओ व्हायरल\nहेही वाचा: ऑनलाइन शॉपिंगमध्ये शाहिदच्या पत्नीची फसवणूक\nसोनमच्या त्या वक्तव्यावर एका ट्रोलर्सनं तिला म्हटले आहे की, तुला भारतात काही गोष्टींची कमतरता जाणवली का, या देशात काम करणारे तुझ्या घरात तुला न विचारता येतात का, अशाप्रकारे तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक सोनम कपूरनं आनंद आहूजाशी लग्न केलं आहे. आणि ती त्याच्यासमवेत सध्या लंडनमध्ये राहत आहे. तिच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास, ब्लाइंड चित्रपटामध्ये ती दिसणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi.plus/girmitiya/", "date_download": "2021-07-26T18:42:56Z", "digest": "sha1:6ZEY2MZ76P774QMDZYDDAEM7DD24UIXE", "length": 19354, "nlines": 93, "source_domain": "www.marathi.plus", "title": "ब्रिटिशांनी शोषण केलेल्या गिरमिटियांबद्दल माहिती आहे का ? | मराठी प्लस", "raw_content": "बुधवार, जून 30, 2021\nमुख्यपृष्ठ इतिहास ब्रिटिशांनी शोषण केलेल्या गिरमिटियांबद्दल माहिती आहे का \nब्रिटिशांनी शोषण केलेल्या गिरमिटियांबद्दल माहिती आहे का \nसाम्राज्यवादी ब्रिटिशांना जगातील सगळ्या देशांवर राज्य करायचे होते अशावेळी ते जिथल्या ठिकाणी राज्य करत होते तिथल्या लोकांची पिळवणूक करून स्वतःचे जागतिक महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत होते. साधारण सन अठराशेच्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. संपूर्ण जगावर आपले राज्य प्रस्थापित करायचे असल्यामुळे ब्रिटिशांना जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या वसाहती तयार करणे महत्त्वाचे वाटू लागले आणि ह्याच अट्टाहासामुळे ���दयास आली गिरमिट प्रथा आणि गिरमिटिया.\nआशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी ब्रिटिशांचे वसाहतवादाचे धोरण सुरू झाले. एखाद्या नवीन शहर वसवायचे असेल किंवा नवीन वसाहत तयार करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची साधन संपत्ती म्हणजे आपला घाम गाळून ते शहर उभं करणारे मजूर हे आहेत हे ब्रिटिशांनी ओळखले. भारतीय लोक मेहनती आणि इमानदार असल्यामुळे त्यांना मजूर म्हणून तेव्हाच्या जुलुमी कायद्यांचा आधार घेऊन नव्या वसाहती उभ्या करण्यासाठी नेण्यात आले. नवी वसाहत उभी करायची असल्यामुळे आम्ही स्वखुशीने मजूर म्हणून येत आहोत असा करार अर्थात एग्रीमेंट त्या लोकांशी केले जायचे आणि याच एग्रीमेंट शब्दाचा अपभ्रंश होऊन गिरीमेंट आणि असा एग्रीमेंट करणारा ‘गिरमिटिया’ म्हणून ओळखला जाऊ लागला.\nगिरमिटियांबद्दल माहिती सांगणारे हे भोजपुरी गाणे\nवरवर पाहता हा जरी सर्वसामान्य करार वाटत असला तरी केवळ एकदा एग्रीमेंट करून अनेक वर्ष मजुरांची पिळवणूक केली जात असे. सुरुवातीलाच जेवढे पैसे घेतले आहेत ते पैसे परत दिले तरी गिरमिटिया लोक गुलामीतून मुक्त होऊ शकत नव्हते. कायद्याचा खेळ असा होता की कागदोपत्री केवळ पाच वर्षांचा करार होता त्यामुळे ज्या ठेकेदाराने गिरमिटिया म्हणून मजुरांना आणले आहे त्याच्याकडे काम करण्याचे बंधन करारानुसार केवळ पाच वर्षे होते पण पाच वर्षांनंतर मजूर करारातून मुक्त जरी झाले तरी भारतात येण्याइतके पैसे त्यांच्याकडे नसायचे त्यामुळे त्यांना आधीच मालकाकडे जाऊन पुन्हा अग्रीमेंट करावे लागायचे किंवा नवीन मालकाशी अग्रीमेंट करण्याची सोय होती पण नवीन अग्रीमेंट म्हणजे पुन्हा पाच वर्षाची गुलामगिरी. कुठल्याही मालकाकडे काम करताना काम केले नाही किंवा कामात काही गडबड झाली तर त्यांचे शोषण होत असे.\nगिरमिटियांना लग्न करण्याची परवानगी होती पण लग्न जरी केले तरीदेखील ते गुलाम म्हणूनच वागवले जायचे याचा अर्थ त्यांना कोणतेही स्वातंत्र्य नव्हते. त्यांच्या बायकापोरांना कोणालाही विकण्याची मुभा मालकाला होती. पुरुषांच्या तुलनेत साधारणपणे 40 टक्के बायका गिरमिटिया म्हणून जायच्या, त्यातल्या तरुण मुलींना मालकांच्या वासनापूर्तीसाठी ठेवले जात असे ज्यात त्यांचे शोषण केले जात असे. त्या मुलींचे वय वाढल्यानंतर त्यांना मजुरांकडे परत पाठवले जात असे. गिर���िट यांची मुलंबाळं मालकांची संपत्ती असे त्यामुळे ती मुले मोठी झाली की त्यांना स्वतःकडे मजुरी करायला ठेवून घेतले जात असे किंवा इतरांना विकले जात असे. मजुरांना शिक्षण, मनोरंजन इत्यादी गोष्टी तर दूरच पण माणूस जगेल एवढे अन्न आणि काही कपडे एवढंच दिला जात असे. दिवसातल्या 24 तासातले 12 ते 18 तास त्यांच्याकडून मेहनत करून घेतली जात असे. माणसाला काम करण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या परिस्थितीत यांच्याकडून काम करून घेतले जात असल्यामुळे अनेक मजदूर दर वर्षी अकाली मरण पावत.\nवरकरणी कायदेशीर भासणाऱ्या या प्रत्येकाच्या तळाशी मानवी मूल्य वर्षानुवर्ष पायदळी तुडवली जात होती. महात्मा गांधींनी या प्रथेविरोधात दक्षिण आफ्रिकेतून मोहीम छेडली. भारतात देखील गोपाळकृष्ण गोखले यांनी इंपीरियल लेजिस्लेटिव काउंसिल मध्ये मार्च 1912 मध्ये गिरमिटिया प्रथा संपवण्याचा प्रस्ताव ठेवला. जोपर्यंत ही अमानवी प्रथा संपवली जात नाही तोपर्यंत दरवर्षी आम्ही हा प्रस्ताव मांडत राहू ही भूमिका कौन्सिल मधल्या बावीस सदस्यांनी भूमिका घेतली. डिसेंबर 1916 मधल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी भारत सुरक्षा आणि गिरमिट प्रथा अधिनियम नावाचा प्रस्ताव मांडला. यानंतर एका महिन्यातच फेब्रुवारी 1917 मध्ये अहमदाबाद शहरात गिरमिट प्रथेच्या विरोधात एका विशाल सभेचे आयोजन केलं गेलं. या सभेमध्ये सीएफ एंड्रयूज, हेनरी पोलाक यांनी सदर प्रथेविरोधात आपले मत मांडलेच याशिवाय सरोजनी नायडू, पंडित मदन मोहन मालवीय, जिन्ना या भारतीय नेत्यांनी देखील गिरमिट प्रथा संपवण्याच्या मोहिमेमध्ये भरीव योगदान दिले. पुढील काळात गिरमिट विरोधी मोहीम वेग पकडू लागली आणि सन 1917 मध्ये गिरमिट प्रथेच्या विरोधातील मंडळींनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. प्रथेच्या विरोधात वाढता असंतोष बघता ब्रिटिश सरकारने १२ मार्च १९१७ मध्ये गिरमिट प्रथेला स्थगिती दिली.\nमॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष श्री.राजकेश्वर पुरियांग\nगिरमिट प्रथा संपल्यानंतर भारतातून मजूर पाठवणे थांबले तरी अनेक मजुरांनी तिथे थांबणे पसंत केले किंवा इतर उपाय नसल्यामुळे त्यांना तिथे थांबणे भाग होते. आज त्याच गिरमिट यांचे वंशज त्या त्या देशातील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटेल पण मॉरिशस मधील बहुतांश राष���ट्राध्यक्ष आहे बिहारी मुळ असलेले आहेत. अनेक देशातील राष्ट्राध्यक्ष हे भारतीय मूळ असलेले आहेत ज्यांच्या पूर्वजांना गिरमिटिया म्हणून भारताबाहेर नेण्यात आले होते. 2013 साली जेव्हा मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष श्री.राजकेश्वर पुरियांग जेव्हा बिहार मध्ये त्यांच्या मूळ गावी आले होते तेव्हा ते अत्यंत भावुक झाल्याचे दिसून आले.\nमराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.\nकॅमेरा बनवणारी जगातील सर्वात मोठी कोडॅक कंपनी अयशस्वी का ठरली \nसमस्या सोडवण्याआधी कोब्रा परिणाम जाणून घ्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.*\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nकॅमेरा बनवणारी जगातील सर्वात मोठी कोडॅक कंपनी अयशस्वी का ठरली \n२४ हजार वर्ष जुना समुद्र ६० वर्षात वाळवंटी प्रदेश का झाला \nतिसऱ्या संस्कृती मधील मुलं म्हणजे नक्की कोण \nइंग्रजी भाषा शिकण्याचे ७ सर्वोत्तम मार्ग\nघरगुती लॉज शोधण्यासाठी हक्काची वेबसाईट म्हणजे एयर बीएनबी\nभविष्यात इको-होम म्हणजेच पर्यावरण पूरक घर गरज बनेल का \nमिनिमलिझम : कमी म्हणजेच जास्त मानणारी जीवन शैली\nतुमच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वर हे चिन्ह असेल तर सावध व्हा\nभारतीय खाद्य पदार्थांबद्दल १० रंजक गोष्टी\nमराठीप्लसचे विनामूल्य सभासद व्हा\nतुमचा ई-मेल ऍड्रेस *\nलाईक आणि फॉलो करा\nटेलिग्राम वर सामील व्हा\nइंटरनेट अनेक शक्यतांनी भरलेलं आहे पण बहुतांश माहिती हि इंग्रजी भाषेत किंवा इतर भाषेत आहे. उपयुक्त माहितीचा मोठा खजिना केवळ काही भाषांपुरता मर्यादित राहू नये. अधिकाधिक भाषांमध्ये त्याचा प्रसार व्हावा, माहितीचा, ज्ञानाचा उपयोग सर्वांना व्हावा आणि अमर्यादित शक्यतांचा शोध मराठी भाषा जाणणाऱ्या प्रत्येकाला घेता यावा यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आपल्या वाट्याचे कर्त्यव्य म्हणून मराठी प्लसच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.\nकॅमेरा बनवणारी जगातील सर्वात मोठी कोडॅक कंपनी अयशस्वी क��� ठरली \n२४ हजार वर्ष जुना समुद्र ६० वर्षात वाळवंटी प्रदेश का झाला \nतिसऱ्या संस्कृती मधील मुलं म्हणजे नक्की कोण \n© Marathi Plus | कॉपीराईट 2020 | सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2018/08/blog-post_20.html", "date_download": "2021-07-26T19:29:03Z", "digest": "sha1:V72DIMHUOQSDHO7RFOPBDENATRHA7KM3", "length": 40318, "nlines": 256, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: वाफेच्या इंजिनाचा शोध - भाग १ आणि २", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nवाफेच्या इंजिनाचा शोध - भाग १ आणि २\nवाफेच्या इंजिनाचा शोध - भाग १\nमनुष्य हा एकच प्राणी आपले शारीरिक कष्ट कसे कमी करावेत यासाठी इतिहासपूर्व काळापासून प्रयत्न करीत आला आहे. त्याने अनुभवावरून तरफ आणि चाक यांचे शोध लावले आणि त्यांचा उपयोग करून तो आपली शक्ति वाढवत गेला किंवा कमी शक्ती वापरून जास्त उपयुक्त काम करायला लागला. धारदार हत्यारांच्या उपयोगाने शिकार करणे आणि जमीन खणणे, झाडाच्या फांद्या तोडणे वगैरे कामे सोपी केली आणि अग्नीवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्याचा अनेक प्रकारे उपयोग करून घ्यायला लागला, नव्या वस्तू तयार करायला लागला. त्याने बैल आणि घोडा यासारख्या काही प्राण्यांना काबूत आणून पाळीव बनवले आणि शेती, वाहतूक अशा कामासाठी त्यांना कामाला जुंपले. आपली कामे सुलभ रीतीने आणि चांगल्या प्रकारे करून घेण्यासाठी अनेक प्रकारची यंत्रे तयार केली आणि आपल्या हातातल्या किंवा पायातल्या शक्तीने ती चालवायला लागला. नदीचे वाहते पाणी आणि वारा यांच्या शक्तीवर चालवता येणारी यंत्रे तयार केली, पण त्यांना मर्यादा होत्या. हजारो वर्षांपासून अग्नीचा उपयोग ऊष्णता मिळवण्यासाठी होत होता. पण त्या ऊष्णतेचा उपयोग करून त्यावर चालणारी यंत्रे तयार करणे हा माणसाच्या प्रगतीमधला अत्यंत महत्वाचा टप्पा होता. वाफेवर चालणारे इंजिन हे अशा प्रकारचे पहिले यंत्र कुणी आणि कसे तयार केले हे मी या लेखात सांगितले आहे.\nपाणी तापवल्यावर त्याचे वाफेत रूपांतर होते आणि पाण्याच्या मानाने त्या वाफेत प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते हे सर्वांनाच ठाऊक असते. पूर्वीपासून एवढे सामान्यज्ञान माणसाला असणार आणि त्या ऊर्जेचा उपयोग करून घेण्याचे अनेक प्रयत्नसुद्धा झाले असतील. त्यातल्या सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी केलेल्या प्रयत्नांविषयीची थ��डी तपशीलवार माहिती आज उपलब्ध आहे.\nआता इजिप्तमध्ये असलेल्या पण त्या काळातल्या रोमन साम्राज्यातल्या अलेक्झान्ड्रिया या गावी हीरो नावाचा हुषार माणूस रहात होता. आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्याने एका गोलाकार पात्राला दोन वक्र नळ्या बसवल्या. त्या भांड्यात वाफ तयार केली किंवा नळांवाटे सोडली की ती वाफ जेट इंजिनाप्रमाणे त्या पात्राला ढकलून वक्र नलिकांमधून बाहेर पडत असे आणि त्यामुळे भोवरा फिरवल्याप्रमाणे ते पात्र गोल फिरायचे. त्याला औलिपाइल (Aeolipile) किंवा हीरोचे इंजिन असे म्हणतात. त्याला आताच्या टर्बाईनचा पूर्वज असे म्हणता येईल. वाफेचा उपयोग करून एक प्रकारचे चक्र फिरवण्याचा हा पहिला प्रयत्न होता, पण त्या चाकाला काहीही जोडले गेले नसावे. हे इंजिन त्याने फक्त एक खेळणे किंवा मनोरंजन करण्यासाठी बनवले होते की त्याचा कांही व्यावहारिक उपयोग केला जात असेल याबद्दल कांही माहिती नाही. पण पुढील काळातल्या लोकांनीसुद्धा तशी यंत्रे तयार करून आपले काम सोपे करून घेतले नाही आणि हे इंजिन इतिहासात लुप्त होऊन गेले या अर्थी त्याचा उपयोग करून घेता येईल असे त्या काळात कुणालाही वाटले नसावे.\nत्यानंतर पुढील सोळा सतरा शतके इतक्या दीर्घ काळात निरनिराळ्या लोकांनी वाफेचा उपयोग करून घ्यायचे प्रयत्न करून पाहिले पण त्यात क्रांतिकारक असा नवा शोध लागला नसावा. सतराव्या शतकात झालेल्या इतर विषयांवरील शास्त्रीय संशोधनामधून बरीच नवी माहिती उपलब्ध झाली. वातावरणामधील हवेला दाब असतो तसेच निर्वात पोकळी असू शकते हे टॉरिसेलीने दाखवून दिले. वायुरूप किंवा द्रवरूप पदार्थावर दिलेला दाब सर्व दिशांना समान पसरतो असा शोध पास्कलने लावला. वायुरूप पदार्थांचे आकारमान आणि दाब हे व्यस्त प्रमाणात असतात असे बॉइलने सांगितले. विविध प्रकारच्या मिश्रधातू निर्माण करून त्यांना हवा तसा आकार देणे शक्य झाले. त्यामुळे या शास्त्रज्ञांना वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी लागणारी उपकरणे तयार केली जाऊ लागली. वाफ हा एक वायुरूप पदार्थ असल्यामुळे वाफेवरील संशोधनालाही चालना मिळाली. अशा प्रकारे ज्ञानाची अनेक कवाडे उघडली गेली.\nडेनिस पॅपिन हा फ्रेंच शास्त्रज्ञ वाफेच्या गुणधर्मांवर संशोधन करीत होता. त्याने कांही काळ इंग्लिश शास्त्रज्ञ रॉबर्ट बॉइल याच्याबरोबर काम करून वायुरूप पदार्थांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला होता. बंद पात्रामध्ये पाणी तापवून त्याला उकळी आणल्यावर पाण्यापासून वाफ तयार होते, पण तिचे आकारमान पाण्याच्या अनेकपट असते. वाफेला हवाबंद भांड्यात कोंडून ठेवल्यामुळे तिचा दाब वाढत जातो. जसजसा दाब वाढत जातो तसतसे त्या पात्रामधील पाण्याचे आणि वाफेचे तापमानही वाढत जाते. त्या जास्त तापमानावर त्यात ठेवलेले पदार्थ लवकर शिजतात. पण तो दाब प्रमाणाबाहेर गेला तर आत कोंडलेली वाफ त्या पात्राला फोडून बाहेर निघते. असा स्फोट होऊ नये यासाठी वाफेचा दाब ठराविक मर्यादेपर्यंत वाढताच आपोआप उघडणारी एक खास सुरक्षा झडप (सेफ्टी व्हॉल्व्ह) पॅपिनने तयार केली. ही सगळी योजना करून पॅपिनने इसवी सन १६७९ मध्ये जगातला सर्वात पहिला प्रेशर कुकर तयार केला. त्याला त्याने प्रेशर डायजेस्टर असे नांव दिले होते.\nसतराव्या शतकात युरोपमध्ये कोळशाच्या आणि इतर खनिजांच्या मोठ्या खाणी सुरू झाल्या. त्या खाणींमध्ये पाणी भरत असे आणि कामगारांना जमीनीखाली उतरून खोदकाम करता यावे यासाठी ते पाणी उपसून बाहेर काढून टाकणे आवश्यक होते. कामगारांनी बादल्या भरून किंवा हातपंपाने ते बाहेर काढण्याऐवजी एकाद्या यंत्राच्या सहाय्याने उपसून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सन १६९८ मध्ये थॉमस सॅव्हरी या इंजिनियरने अशा प्रकारचा पहिला वाफेच्या सहाय्याने चालणारा पंप तयार केला. सॅव्हरीने त्याला स्टीम इंजिन असे नांव दिले होते. तो वर दिलेल्या चित्रात दाखवला आहे.\nत्याच्या इंजिनात एका चेंबरला एका बाजूने पाण्याची वाफ तयार करणारा बाष्पक (बॉयलर) जोडला होता आणि खालच्या बाजूला जोडलेल्या एका नळाने तो चेंबर खाणीमधील पाण्याला जोडला होता. आधी तो चेंबर वाफेने भरून बॉयलरच्या बाजूची तोटी बंद करायची. त्या चेंबरला थंड केले तर त्यातील वाफेचे पाण्यात रूपांतर होते. पण पाण्याचे आकारमान वाफेच्या मानाने फारच कमी असल्यामुळे त्यात निर्वात पोकळी (व्हॅक्यूम) तयार होते आणि खाणीमधील हवेच्या दाबामुळे तिथे साचलेले खालचे पाणी त्या चेंबरमध्ये वर चढते. त्यानंतर खाणीला जोडलेल्या नळाची झडप बंद केली की ते पाणी चेंबरमध्येच राहते. बॉयलरकडची तोटी उघडून त्या पाण्यावर वाफेचा जोर दिला की ते पाणी तिसऱ्या एका नळामधून बाहेर पडत असे. अर्थातच हा पंप सतत चालत राहणारा नव्हता. चेंबरमध्ये वाफ सोडणे आण�� बंद करणे, तोट्या उघडणे आणि बंद करणे वगैरे कामे आलटून पालटून करावी लागत असत. त्यामधून प्रत्येक वेळी थोडे पाणी उपसले जात असे. चित्रामध्ये अशा प्रकारच्या दोन पंपांची जोडी दाखवली आहे. त्यांचा चतुराईने आलटून पालटून उपयोग करून दुप्पट पाणी उपसणे शक्य होते. त्यापूर्वी तयार केले गेलेले हातपंप, रहाटगाडगी, मोट वगैरेंसाठी माणसाच्या किंवा जनावरांच्या शक्तीचा उपयोग केला जात असे, पण त्याऐवजी वाफेच्या शक्तीवर पाणी खेचणारे हे पहिले यंत्र होते. वाफेच्या शक्तीचा अशा प्रकारचा उपयोगच यात पहिल्यांदा केला गेला. त्याच काळात युरोपमधील इतर कांही शास्त्रज्ञ आणि इंजिनियर अशा प्रयत्नात होते, पण सॅव्हरीचा प्रयत्न अधिक यशस्वी झाल्यामुळे हे श्रेय त्याला मिळाले.\nसॅव्हरीच्या इंजिनामध्ये बॉयलर आणि चेंबर ही पात्रे, त्यांना जोडणारे नळ आणि झडपा होत्या, पण त्यात गोल फिरणारे चाक किंवा मागेपुढे सरकणारा दट्ट्या यासारखा मुव्हिंग पार्ट म्हणता येईल असा भाग नव्हता. अशा भागांनी युक्त असे वाफेचे इंजिन कसे तयार झाले हे पुढील भागात पाहू.\nवाफेच्या इंजिनाचा शोध - भाग २\nइंजिन म्हंटल्यावर गोल गोल फिरणारे एकादे तरी चाक किंवा अनेक चक्रे आणि त्यांचा खडखडाट या गोष्टी पटकन आपल्या डोळ्यापुढे येतात. पण सॅव्हरीच्या इंजिनामध्ये यातले काहीच नव्हते. त्यातली सर्व उपकरणे आपापल्या जागी स्थिर ठेवलेली होती. वाफेच्या शक्तीचा कशालाही ढकलण्यात किंवा उचलण्यात थेट विनियोग केला जात नव्हता. खाणींमधील पाणी वाफेमुळे नव्हे तर हवेच्या दाबामुळे वर ढकलले जात होते.\nत्या काळात युरोपमध्ये तोफा आणि बंदुका तयार होत होत्या. त्यांच्या निर्मितीसाठी धातूंच्या जाड आणि सरळ नळ्याचे उत्पादन होत होते. तोफेच्या आंत विस्फोटके आणि तोफेचा गोळा ठेवून त्याला बत्ती दिली की विस्फोटकाचा स्फोट होऊन त्या धक्क्याने तोफेचा गोळा नळीमधून वेगाने बाहेर फेकला जातो आणि दूरवर शत्रूच्या गोटात जाऊन पडतो. स्फोटामधून निघणाऱ्या या ऊष्णतेचा यांत्रिक कामासाठी उपयोग करून घ्यावा अशी कल्पना डच शास्त्रज्ञ ख्रिश्चन ह्यूगन याच्या मनात आली. त्यासाठी त्याने तोफेच्या रचनेत थोडा बदल केला. एक तोफ उभी करून ठेवली. तिच्या खालच्या बाजूने थोडेसेच स्फोटक आंत घातले आणि त्याच्या वर गोळ्याच्या ऐवजी एक दट्ट्या (पिस्टन) उभा करून ठेव��ा. स्फोटकामध्ये जाळ करताच त्याचा स्फोट होऊन त्या धक्क्याने तो दट्ट्या वर उचलला गेला. वर येत असलेल्या दट्ट्याला एक दांडा आणि काही तरफा जोडून त्याच्या द्वारे खाणींमधले किंवा विहिरीतले पाणी उपसून वर काढणे शक्य होते. ह्यूगनने हे डिझाइन १६८० मध्ये मांडले होते. पण त्याचे पुढे काय झाले, प्रत्यक्षामध्ये असा संपूर्ण पंप तयार झाला होता का आणि तो कसा चालला, त्यात आणखी कोणकोणत्या तांत्रिक अडचणी आल्या याबद्दलची नेमकी माहिती उपलब्ध नाही. युरोपातल्या इतर कांही शास्त्रज्ञांनीही तसे प्रयत्न करून पाहिले होते, पण तेही पूर्णपणे यशस्वी न झाल्यामुळे असे गनपॉवडर इंजिन लोकप्रिय झाले नाही किंवा त्याचा जास्त पाठपुरावा केला गेला नाही.\nख्रिश्चन ह्यूगन याचा एके काळचा सहकारी फ्रेंच शास्त्रज्ञ डेनिस पॅपिन याला विस्फोटकांपेक्षा वाफेच्या गुणधर्मात जास्त रस होता. त्याने १६९० मध्ये विस्फोटकांऐवजी वाफेच्या दाबाचा उपयोग करून नळीमधील दट्ट्याला उचलण्याचा प्रयोग करून पाहिला. त्याने अशा यंत्राचे डिझाइन करून लहान प्रमाणावर प्रयोग करून पाहिले होते. सन १७०५ मध्ये त्याने सॅव्हरीच्या इंजिनात सुधारणा करून एक वाफेचे इंजिन आणि त्या इंजिनावर चालणारी एक प्रायोगिक आगबोटही तयार केली होती. अशा प्रकारचे हे जगातले पहिलेच वाहन होते. पण पॅपिन हा मुख्यतः शास्त्रज्ञ होता, त्याला व्यवसाय करून त्यातून पैसे मिळवण्यापेक्षा प्रयोगशाळेत संशोधन करण्याची अधिक आवड होती. शिवाय आपल्या मायदेशामधून परागंदा झाल्यानंतर त्याला मोठी यंत्रे तयार करण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल मिळवणे शक्य झाले नसेल. अशा कारणांमुळे पॅपिनचे हे संशोधन प्रायोगिक अवस्थेतच राहिले. त्याचा मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक प्रसार झाला नाही.\nसन १७१२ मध्ये ब्रिटिश इंजिनियर थॉमस न्यूकॉमेन याने थॉमस सॅव्हरी आणि डेनिस पॅपिन या दोन्ही संशोधकांच्या कल्पनांना एकत्र आणून एक मोठे इंजिन तयार केले आणि ते चालवून खाणींमधले पाणी उपसून दाखवले. चित्रात दाखवल्याप्रमाणे या इंजिनात वाफेच्या पात्राच्या जागी एक सिलिंडर असतो आणि बॉइलरमध्ये तयार झालेली वाफ त्यात सोडतात. ती वाफ थंड होऊन तिचे पाण्यात रूपांतर होतांना तिचे आकारमान अगदी कमी झाल्यामुळे सिलिंडरमध्ये निर्वात पोकळी (व्हॅक्यूम) तयार होते आणि बाहेरील हवे���्या दाबामुळे पिस्टन खाली ढकलला जातो. या पिस्टनला साखळीद्वारे एका मोठ्या तुळईला (बीम) टांगून ठेवलेले असते आणि त्या तुळईच्या दुसऱ्या बाजूला एक पंप जोडलेला असतो. इंजिनातला पिस्टन खाली जात असतांना खाणीमधील पाणी या पंपामधून वर उचलले जाते. त्यानंतर सिलिंडर आणि बॉइलर यांच्यामधली झडप उघडते, पंपाच्या वजनामुळे पिस्टन वरच्या बाजूला ओढला जातो, आणि बॉइलरमध्ये तयार झालेली वाफ सिलिंडरमध्ये भरते. पण त्या वाफेला थंड होऊन तिचे पाणी होण्यासाठी कांही वेळ थांबावे लागते. या इंजिनांमध्येसुद्धा प्रत्यक्ष होत असलेल्या क्रियेसाठी हवेच्या दाबाचाच उपयोग केला जात होता. न्यूकॉमने त्याचे नांवच अॅट्मॉस्फीरिक इंजिन असे ठेवले होते. हे इंजिन खाणींमधील पाणी उपसण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले आणि पुढील सहा सात दशकांमध्ये अशा प्रकारची शेकडो इंजिने तयार करून उपयोगात आणली गेली.\nन्यूकॉमची ही इंजिने कार्यक्षम नव्हती. पाण्याची वाफ करण्यासाठी बराच कोळसा जाळावा लागत असे. कोळशाच्याच खाणींमध्ये तो मुबलक प्रमाणात उपलब्ध असायचा, पण इतर खाणींमध्ये मात्र तो मुद्दाम आणावा लागत असे आणि त्यासाठी खर्च पडत असे. यावर काही तरी उपाय करण्याची गरज होती. थॉमस न्यूकॉमेनच्या मृत्यूनंतर सन १७३६ मध्ये जन्माला आलेल्या जेम्स वॉट या स्कॉटिश इंजिनियरने ते काम यशस्वीरीत्या केले.\nजेम्स वॉट लहानपणापासूनच अत्यंत बुद्धीमान तसेच काम करण्यात कुशल होता, पण त्याला त्या काळातल्या शाळांमध्ये शिकवले जाणारे ग्रीक, लॅटिन असले जुनेपुराणे विषय शिकण्यत रस नव्हता. त्याने विविध साधने (इंस्ट्रुमेन्ट्स) दुरुस्त करायचे प्रात्यक्षिक शिक्षण घेतले आणि त्यात प्राविण्य मिळवले. ग्लासगोमधल्या लोकांना लागणारी अनेक प्रकारची साधने दुरुस्त करता करता तो स्वतः तशी नवीन साधने तयार करून द्यायला लागला. एकदा त्याच्याकडे न्यूकॉमचे इंजिन दुरुस्त करायचे काम आले. त्या इंजिनाची चांचणी घेत असतांना त्यात कांही सुधारणा करणे आवश्यक आहे असे त्याच्या लक्षात आले. त्या इंजिनाचा सिलिंडर प्रत्येक वेळी वाफ भरतांना गरम होतो आणि वाफेचे पाणी करतांना तो थंड करावा लागतो. यात बरीचशी ऊष्णता वाया जात होती. जेम्स वॉटने वाफेला थंड करण्यासाठी एक वेगळा संघनक (कंडेन्सर) जोडला आणि ऊष्णतेची बचत केली. त्यानंतर तो त्या इंजिनात एकामागून एक सुधारणा करत गेला. प्रत्येक वेळी झडपा उघडण्या आणि बंद करण्याचे काम आधी कामगारांनी हाताने करावे लागत असायचे. वॉटने त्यासाठी इंजिनालाच खास दांडे बसवले आणि ते पिस्टनला जोडले. यामुळे पिस्टन वर किंवा खाली होत असतांना त्या झडपा आपोआप उघडून वाफेला सिलिंडरमध्ये सोडायला आणि थांबवायला लागल्या. आणखी कांही दिवसांनी वॉटने तो पिस्टन विशिष्ट प्रकारच्या दांड्याने एका मोठ्या चाकाला जोडला. हा एक क्रांतिकारक बदल होता. आधी असलेले मूळचे इंजिन फक्त खाणींमधील पाणी उपसण्याच्या कामाचे होते, पण चाकाला जोडून कोणतेही यंत्र फिरवणे शक्य झाल्यामुळे ते कारखान्यात कामाला यायला लागले. ते काम सुरळितपणे करता येण्यासाठी त्याच्या वेगावर नियंत्रण असणे आवश्यक होते. वॉटने त्यासाठी नियंत्रक (गव्हर्नर) तयार करून त्या चाकाला जोडला. सिलंडरमध्ये पिस्टनच्या दोन्ही बाजूंना वाफ सोडण्याची योजना करून त्याची क्षमता दुप्पट केली. हे सगळे केल्यानंतर वाफेचे इंजिन हे एक आपोआप चालणारे परिपूर्ण इंजिन तयार झाले. अर्थातच त्याला प्रचंड मागण्या यायला लागल्या आणि जेम्स वॉटचे नाव जगभर झाले.\nअशा प्रकारे जेम्स वॉटने मूळच्या न्यूकॉमच्या इंजिनाचे रूप पार पालटून टाकले आणि त्यात इतकी स्वतःची भर घालून अनेक नव्या सोयी करून त्याची उपयुक्तता इतकी वाढवली की वॉटनेच वाफेच्या इंजिनाचा शोध लावला असे समजले जाते. पूर्वी फक्त माणसांनी हातापायांनी चालवता येणारी किंवा पशूंच्या बळावर चालवता येणारी यंत्रे होती, कांही ठिकाणी वाहते पाणी किंवा वारा यांच्या जोरावर फिरणाऱ्या चक्क्या होत्या, पण त्या हवामानवर अवलंबून असायच्या. वाफेच्या इंजिनांमुळे त्या सगळ्या यंत्रांना चालवणारे एक हुकुमी साधन मिळाले आणि कारखानदारीला भर आला, तसेच रेल्वेगाड्या, आगबोटी यासारखी वाहतुकीची साधने निर्माण झाली. म्हणूनच युरोपमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीचे फार मोठे श्रेय वॉटलाच दिले जाते.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमाल��का - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nवाफेच्या इंजिनाचा शोध - भाग १ आणि २\nमाझी संग्रहवृत्ती - भाग ३ - पत्रे आणि तिकीटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/60ddb44631d2dc7be767b802?language=mr", "date_download": "2021-07-26T19:42:28Z", "digest": "sha1:4HJNROXQRP52GQBBTRZZQKOAVKSNBKU6", "length": 5239, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - ड्रॅगन फ्रुट लागवड तंत्रज्ञान! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nस्मार्ट शेतीकृषि विभाग, महाराष्ट्र\nड्रॅगन फ्रुट लागवड तंत्रज्ञान\nशेतकरी बंधुनो, सध्या शेतीचे नव नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे अशाच ड्रॅगन फ्रुट लागवड तंत्रज्ञान राजेंद्र देशमुख बार्शी येथील आपल्या शेतात करत आहेत. त्यांना किती नफा मिळत आहे व ते कशा पद्धतीने ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषि विभाग, महाराष्ट्र, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nस्मार्ट शेतीसल्लागार लेखव्हिडिओकृषी ज्ञान\nस्मार्ट शेतीकृषी यंत्रेहार्डवेअरव्हिडिओकृषी ज्ञान\nहा' पावर विडर करतो शेतातील सर्व कामे\nशेतकरी बंधुनो,शेत तयार करण्यासाठी रोटावेटर, सरी पाडण्यासाठी नांगर अशा प्रकारच्या सर्व मशीन एका पावर वीडर ला जोडून कामे करू शकता. पावर वीडर विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ...\nकृषी यांत्रिकीकरण | SHETI GURUJI\nड्रॅगन फ्रुटस्मार्ट शेतीअनुदानव्हिडिओकृषी ज्ञान\nड्रॅगन फ्रुट लागवडीला मिळणार अनु���ान\nशेतकरी बंधूंनो,ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी आता शासन देणार आहे अनुदान.प्रति हेक्टर किती मिळणार आहे अनुदान हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी...\nस्मार्ट शेती | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nयोजना व अनुदानव्हिडिओस्मार्ट शेतीकृषी ज्ञान\nशेळी गट वाटप योजनेबाबत महत्वपूर्ण निर्णय\nशेळी गट वाटप योजनेबाबत दिलासा देणारी बातमी येत आहे. राज्याच्या विविध भागात सर्वासाठी ही योजना राबविली जाते.. आता, जालना जिल्हयात ही योजना राबविण्याचा शासन निर्णय घेतला...\nयोजना व अनुदान | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aniruddha-devotionsentience.com/mr/mantragajar-2/", "date_download": "2021-07-26T19:23:27Z", "digest": "sha1:ZDDBCM6NE2BO3LXZ3FYTRFSHZWYI5GGC", "length": 11433, "nlines": 93, "source_domain": "aniruddha-devotionsentience.com", "title": "स्वयंभगवान त्रिविक्रमाचा मंत्रगजर - अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य", "raw_content": "\nअनिरुद्ध भक्तीभाव चैतन्य – होम\nसदगुरु श्री अनिरुद्धांची ओळख\nभक्तिभाव चैतन्य म्हणजे काय \nतुलसीपत्र अग्रलेख – संवाद\nअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य कार्यक्रम\nबापू पूजन करताना ​\nअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य कार्यक्रम\nभक्तिभाव चैतन्य विशेष व्हिडिओ\n’रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्‌गुरुसमर्था\nसद्‌गुरुसमर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा’\nश्रद्धावानांच्या जीवनात भगवंताचे पडणारे पाऊल म्हणजे ‘स्वयंभगवान त्रिविक्रमाचा मंत्रगजर’.\nस्वयंभगवान त्रिविक्रमाचे सर्वश्रेष्ठ, सर्वहितकारी, मंगलधाम, सुखधाम म्हणजे त्रिविक्रमाचा मंत्रगजर.\nस्वयंभगवानाचा मंत्रगजर हा भक्तिभाव चैतन्याचा प्राण आहे. हा मंत्रगजर अनंत ऐश्वर्यांनी युक्त, असंख्य सामर्थ्यांनी समृद्ध आणि अफाट गतीने अनिरुद्ध आहे आणि या मंत्रगजराचे भजन श्रद्धावानाला, अगदी पाप्यांतील पापी श्रद्धावानालाही निर्दोष करणारे आहे.\nह्या मंत्रगजरातून त्रिविक्रमाचे नाम श्रद्धावानाच्या प्रत्येक पेशी-पेशीत शिरते, प्रत्येक ग्रंथीमध्ये शिरते, प्रत्येक विचारामध्ये शिरते, प्रत्येक भावनेमध्ये शिरते, प्रत्येक अनैच्छिक क्रियेमध्ये (Involuntary Action) सुद्धा शिरते. एवढेच नव्हे, तर त्या श्रद्धावानाच्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर ह्या षड्‌रिपुंमध्येही शिरते. आणि हा मंत्रगजर ह्या षड्‌रिपुंनाच, त्या त्या श्रद्धावानाच्या जीवनात चा��गल्या कामासाठी वापरत राहतो.\nस्वयंभगवानाचा मंत्रगजर मुखात, मनात, अंतरंगात ठेवून जे जे काही केले जाते, ते कितीही चुकीचे असले, तरीही हळूहळू शुभ, हितकारी आणि मंगल बनत जाते.\n‘भक्तिभाव चैतन्यात’ ह्या मंत्रगजराचे स्थान सर्वोच्च आहे.\nभक्तिभाव चैतन्यात त्रिविक्रमाचा मंत्रगजर हे तर सर्वश्रेष्ठ भजन आहे आणि म्हणूनच ह्या भगवत्‌भजनावाचून भक्तिभाव चैतन्य अधिकाधिक बहरू शकत नाही.\nह्या भक्तिभाव चैतन्यामध्ये ‘स्वयंभगवानाचा मंत्रगजर’ हा सर्वोच्च मंत्र मानला जातो कारण हा दत्तभगिनी शुभात्रेयीने केला आहे.\nप्रत्येक मानवाच्या इष्टदैवताचे नाम ह्या मंत्रगजरात सामावलेलेच आहे. कारण कुठल्याही दैवताचे नाम हे शेवटी केशवाचे नाम आहे. (‘सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति’) ‘केशव’ म्हणजे ‘आकृतीच्या पलीकडे असणारा आणि तरीही आकृतीत असणारा’ आणि ‘केशव’ हे मूळ स्वयंभगवान त्रिविक्रमाचेच नाम आहे. तोच राम आहे आणि तोच कृष्ण आहे. तोच शिव आहे आणि तोच विष्णू आहे.\nस्वयंभगवानाच्या जिवंत अस्तित्वाची व रसरशीत प्रेमाची जाणीव अखंडपणे मन व बुद्धीत राहणे, हे सामान्य मानवाला जमू शकत नाही. परंतु भक्तिभाव चैतन्याचा हा मंत्रगजर अतिशय प्रेमपूर्वक करीत राहिल्यास, थोडा जपही मोठा बनतो आणि खंडित आठवणही अखंड बनते.\nजो श्रद्धावान ह्या मंत्रगजराच्या १६ माळा दररोज, ह्याप्रमाणे कमीत कमी ३ वर्षे करतो, त्या श्रद्धावानाच्या विशुद्ध चक्राच्या (कंठकूप चक्राच्या) सोळाच्या सोळा पाकळ्या शुद्ध होतात अर्थात त्याचे विशुद्ध चक्र ‘हनुमत्-चक्र’ बनते. मग कुठल्याही जन्मात तो सुखाने येतो, आनंदात राहतो आणि आनंदातच विलीन होतो.\nज्याला दररोज १६ माळा करणे जमणार नाही, त्याने आपापल्या कुवतीनुसार ‘न मोजता’ हा मंत्रगजर करीत रहावा आणि तो जप ‘त्या’च्या चरणी अर्पण करीत रहावे - अशा श्रद्धावानाचे जीवनही सुंदर होतच राहणार.\nह्या मंत्रगजरातून भक्तिभाव चैतन्याच्या लहरी उसळत राहतात आणि ज्याला ज्याला म्हणून स्वतःचे जीवन चांगले घडवायचे आहे, त्याला सर्व काही पुरविले जाते.\nस्वयंभगवानाचा मंत्रगजर हाच शांती व समाधान मिळविण्याचा एकमेव मंत्र आहे. जो जो जन्माला आला, त्याच्या जीवनात अडचणी, प्रश्‍न, दुःखे व संकटे येतच राहतात. परंतु अशा विपत्तीतून समर्थपणे बाहेर पडण्यासाठीसुद्धा हा मंत्रगजरच सर्वसमर्थ आहे.\nभक्तिभाव चैतन्य म्हणजे आपण स्वयंभगवान त्रिविक्रमाचे (The Supreme Personality of Godhead) होऊन राहणे व तो माझ्याबरोबर सदैव आहे, ह्याची जाणीव बाळगणे.अर्थात खरेखुरे भगवत्ज्ञान व खरेखुरे भगवत्भान. अधिक वाचा\n|अनिरुद्ध बापू | अनिरुद्धा फाऊंडेशन |\n| समिरसिंह दत्तोपाध्ये ब्लोग |\n| अनिरुद्धा टीव्ही | अनिरुद्ध बापू कोटस | अनिरुद्ध भजन म्युझिक |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2011/03/blog-post.html", "date_download": "2021-07-26T20:20:01Z", "digest": "sha1:K7O3F2AR6C3AJQOM5KYRKTX4YGYCZBUD", "length": 24453, "nlines": 251, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ५", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nसंस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ५\nप्रत्येक जीव त्याच्या आधीच्या अनेक जन्मांमध्ये केलेल्या कृत्यांपासून मिळवलेल्या पापपुण्याचे 'पूर्वसंचित' बरोबर घेऊन येतो आणि त्याचा प्रभाव त्याच्या सध्याच्या जीवनावर पडतो असे म्हणतात. काही अगम्य, अनाकलनीय अशा गोष्टींचे स्पष्टीकरण त्यावरून दिले जाते. एकाद्या माणसाला अमूक एक गोष्ट का मिळाली किंवा दुस-या एकाद्याचे कशामुळे नुकसान झाले याचे नक्की कारण कधी कधी समजत नाही. अशा वेळी \"पहिल्याने पूर्वजन्मात काहीतरी चांगले करून ठेवले असावे\" किंवा \"दुस-याने काहीतरी वाईट कृत्य केले असेल\" असे कधी गंभीरपणे किंवा कधी विनोदाने सांगितले जात असते. याला हिंदूधर्मशास्त्राची मान्यता असेल, पण वैज्ञानिक दृष्ट्या पूर्वसंचिताच्या संकल्पनेला कसलाही शास्त्रीय आधार नाही.\nआईवडिलांचे काही गुण त्यांच्या अपत्यांमध्ये येतात असे दिसते. यावरून \"खाण तशी माती\" अशी म्हणसुध्दा पडली आहे. जनुकांच्या माध्यमातून हे गुणदोष पुढील पिढीला दिले जातात हे शास्त्रीय संशोधनातूनसुध्दा सिध्द झाले आहे. पण आई किंवा बापाकडून कोणती आणि किती गुणसूत्रे, जनुके वगैरे त्यांच्या अपत्यांकडे जावीत आणि त्यांचे नेमके कोणते गुण किंवा दोष त्यांच्या मुलांनी किती प्रमाणात उचलावे वगैरे गोष्टी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. हे सगळे कसे आणि कशामुळे ठरते ते समजलेले नाही. शास्त्रज्ञांना या बाबतीत अजून फारसे सविस्तर ज्ञान प्राप्त झालेले नाही.\nवरील दोन गोष्टी वगळता जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाच्या मनाची पाटी पूर्णपणे कोरी ���सते. आजूबाजूला दिसत असणारे आकार, त्यांच्या हालचाली ते पहात असते, ध्वनी ऐकत असते आणि त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते. जसजशी त्याची आकलनशक्ती वाढत जाते, तसतसा त्याला त्या गोष्टींचा बोध होत जातो. ते त्यातून भराभरा शिकत जाते, चालायला, बोलायला लागते, प्रश्न विचारू लागते. लिहायला, वाचायला शिकल्यानंतर ते पुस्तकातले ज्ञान मिळवायला लागते. लहान मुलांची वाढ होत असतांना अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न ती मुले करत असतातच, शिवाय त्यांचे पालक, शिक्षक आणि इतर वडीलधारी मंडळी त्यांना काही गोष्टी समजावून सांगतात, शिकवतात, त्यांच्याकडून करवून घेतात. या सगळ्यांमधून त्यांच्यात जो फरक पडत असतो त्याला 'संस्कार' असे नाव दिले गेले आहे.\n'निसर्गनिर्मित गोष्टींचे मूळ स्वरूप कायम ठेवून त्यात माणसाने केलेले बदल' म्हणजे त्यावर केले गेलेले 'संस्कार' असे समजले जाते. उदाहरणार्थ शेंगदाणे भाजले किंवा तळले तर ते संस्कार झाले. त्याची कुटून तिखट चटणी किंवा गोड वड्या केल्या तर ते संस्कारामध्ये येत नाही, त्याच्या पलीकडे जाते अशी माझी समजूत आहे. माणसाच्या बाबतीत त्याच्या मनावर संस्कार केले जातात. त्यातून त्याचा स्वभाव, त्याची वागणूक वगैरेवर प्रभाव पडतो. हुषार माणूस गरज पडेल तेंव्हा ठरवून कृत्रिम रीतीने वेगळे वागू शकतो किंबहुना तो तसे करतच असतो, पण ज्या गोष्टी त्याच्या नकळत तो करत असतो त्यांच्या मुळाशी त्याच्या अंगातले उपजत गुण असतात, तसेच त्याच्या मनावर झालेले संस्कार असतात. लहानपणी मनावर झालेले संस्कार इतके खोलवर रुजलेले असतात की ते त्या माणसाच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनून जन्मभर त्याच्या सोबत राहतात. ते पुसण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागतात.\nसंस्कार हा शब्द सर्वसाधारणपणे चांगल्या अर्थाने वापरला जातो. कोणतेही पालक किंवा शिक्षक सहसा मुद्दामहून मुलांना वाईट मार्गाला लावणार नाहीत. पण ती लागली तर बहुतेक वेळी त्यालासुध्दा वाईट संगत हे कारण दाखवले जाते. 'चांगले' आणि 'वाईट' या शब्दांचे अर्थ निरनिराळ्या परिस्थितींमध्ये वेगळे निघतात. खूप श्रीमंत कुटुंबांकडे स्वयंपाकपाणी करण्यासाठी नोकरचाकर असतात. घरातल्या प्रत्येक माणसाने त्याला आवडेल तो पदार्थ यथेच्छ खावा आणि त्याला तो कमी पडता कामा नये असा हुकूम असल्यामुळे ढीगभर अन्न शिजवले जाते आणि घरातल्या माणसांची जेवणे झाल्यानंतर उरलेल्या अन्नाचे काय होत असेल याची फिकीर कोणीही करत नाही. अशा वातावरणात वाढलेल्या मुलांच्या मनावर तसेच संस्कार होतात, त्यांना तशाच संवयी लागतात. याउलट दरिद्री माणसांच्या घरात अन्नाचा प्रत्येक कण मोलाचा समजला जातो आणि वाया जाऊ दिला जात नाही. मध्यमवर्गीयांची अन्नान्नदशा नसली तरी ती होऊ नये म्हणून \"पानात वाढलेले अन्न संपवलेच पाहिजे\", \"शिजवलेले सारे अन्न खाल्ले गेले पाहिजे\" वगैरे शिकवण दिली जाते. शरीराला आवश्यकता नसतांना खाल्ले गेलेले जास्तीचे अन्न अपायकारक असते आणि तेसुध्दा एक प्रकारे वायाच जाते हे अनेक लोकांना कळले तरी वळत नाही. याला कारण लहानपणी मनावर झालेले संस्कार यातले कोणते संस्कार चांगले आणि कोणते वाईट याबद्दल वेगवेगळी मते असू शकतात.\nपूर्वीच्या काळी रूढ असलेल्या एकत्र कुटुंबांमध्ये आजोबापणजोबा आणि आज्यापणज्यांपासून नातवंडे पणतवंडांपर्यंत खूप माणसे एकत्र रहात असत. त्यांनी आपसात भांडणतंटा न करता सामंजस्याने रहावे यासाठी घराघरात एक प्रकारची शिस्त पाळली जात असे. लहानपणापासूनच प्रत्येकाने ती अंगात भिनवावी या दृष्टीने मुलांच्या व मुलींच्या मनावर विशिष्ट प्रकारचे संस्कार प्रयत्नपूर्वक केले जात असत. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करायचे आणि ते कसे करायचे याचे नियम असत. परवचे आणि श्लोक वगैरेचे पाठांतर करून घेतले जात असे. प्रामाणिकपणा, विनम्रता, आज्ञाधारकपणा वगैरेंसारखे गुण शिकवले जात असत. त्यात आज्ञाधारकपणा हा सर्वात मोठा गुण समजला जात असे. मोठ्या माणसांनी सांगितलेले सर्व काही निमूटपणे ऐकून घ्यायचे, वर तोंड करून त्यांना उलट उत्तरे द्यायची नाहीत, त्यांची चूक काढायची नाहीच, त्यांच्या सांगण्याबद्दल शंकासुध्दा व्यक्त करायची नाही वगैरे बाबींचा थोडा अतिरेक होत असावा असे मला आता वाटते. सुमार वकूब असलेल्या मुलांसाठी ते ठीक असेलही, पण स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आणि कल्पकता यांच्या वाढीमध्ये त्या प्रकारच्या संस्कारांचा अडथळा येत असे. संयुक्त कुटुंब पध्दतीच आता मोडीत निघाली आहे आणि टेलिव्हिजनच्या प्रसारामुळे मुलांना लहानपणापासूनच बाहेरच्या जगात काय चालले आहे हे समजू लागले आहे. त्यामुळे कळत नकळत त्यांच्या मनावर होणारे संस्कार आता ब��लले आहेत.\nमाणसाच्या जन्माच्याही आधीपासून ते मृत्यू होऊन गेल्यानंतरसुध्दा त्याच्यासाठी काही धार्मिक विधी केले जात असत. गर्भसंस्कारांपासून ते अंत्यसंस्कारापर्यंत करण्यासाठी अनेक संस्कार सांगितले गेले आहेत. जीवनाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर परमेश्वराचे स्मरण करून त्याचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुढील गोष्टी सुरळीतपणे पार पडोत अशी प्रार्थना त्या संस्कारांच्या प्रसंगी उच्चारण्यात येणा-या मंत्रांमध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्याबरोबर विशिष्ट विधी करण्याची रूढी पडली होती. ते संस्कार केल्यामुळे काही प्रमाणात त्या व्यक्तीच्या ऐहिक किंवा पारलौकिक जीवनात चांगला फरक पडतो असे समजले जात असे. पण बदललेल्या परिस्थितींमध्ये त्यांना अर्थ उरला नाही आणि श्रध्देची जागा ब-याच प्रमाणात तर्कसंगत विचाराने घेतली गेली असल्याने या परंपरा आता मागे पडत चालल्या आहेत.\nसंस्कार हा प्रकार वैश्विक आहे. स्थळकाळानुसार त्यांचा तपशील वेगळा असतो. चांगले संस्कार लाभलेला भारतीय मुलगा आल्यागेल्या मोठ्या माणसाच्या पाया पडून त्याला नमस्कार करेल, इंग्रज मुलगा हस्तांदोलन करून त्याची विचारपूस करेल किंवा \"त्याची सकाळ, संध्याकाळ, किंवा रात्र चांगली जावो\" अशी लांबण न लावता फक्त \"गुड मॉर्निंग, गुड ईव्हनिंग, गुड नाईट\" असे काही तरी उच्चारेल. जाता येता सारखे \"थँक्यू, सॉरी\" वगैरे म्हणणे हा देखील संस्कारांचाच भाग आहे. आधुनिक काळात हे संस्कारसुध्दा आपल्याकडील मुलांवर केले जात आहेत. कधी कधी ज्या स्वरांमध्ये ते शब्द म्हंटले जातात त्यात तो भाव मुळीसुध्दा दिसत नाही. कारण ते शब्द केवळ संवयीने उच्चारलेले असतात. त्यांचा अर्थ त्यात अपेक्षित नसतो आणि कोणी तो लावायचा प्रयत्नसुध्दा करत नाही.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस���से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nफुकुशिमा येथील दुर्घटनेच्या निमित्याने (पूर्वार्ध)\nअणुशक्ती वीजकेंद्र आणि अणुबाँब\nमहिला दिवस जिंदाबाद, थँक यू गूगल \nसंस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ७ (अंतिम)\nसंस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ६\nसंस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5431", "date_download": "2021-07-26T20:33:38Z", "digest": "sha1:SENW3RWF5OMKNGKOYHMYFDDNZYJGP6CG", "length": 10964, "nlines": 130, "source_domain": "abhivrutta.com", "title": "शेतकऱ्यांसाठी गोसीखुर्दचे पाणी उपलब्ध | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome प्रादेशिक विदर्भ शेतकऱ्यांसाठी गोसीखुर्दचे पाणी उपलब्ध\nशेतकऱ्यांसाठी गोसीखुर्दचे पाणी उपलब्ध\nचंद्रपूर : पावसाळा सुरू होऊनही धान उत्पादकांना रोवणीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज असल्यामुळे राज्याचे मदत पुनर्वसन, मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसीखुर्द प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील काही दिवसात हे पाणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळेल. चंद्रपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गोसीखुर्द [indira sagar gose dharan] प्रकल्पातून पावसाळ्याच्या तोंडावर पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी घेतला आहे. यासंदर्भात गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्याला त्यांनी निर्देश दिले होते. स्वतः धान उत्पादक असलेले पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी रोवणीसाठी आवश्यक पाणी नसल्यामुळे रोवणीला विलंब होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली होती. धान उत्पादक शेतकऱ्यांना गोसीखुर्द प्रकल्पाचा लाभ मोठ्या प्रमाणात व्हावा, यासाठीचे नियोजन सध्या पालकमंत्री करीत आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून ज्यावेळी आवश्यकता असेल त���यावेळी शेतकऱ्यांना तातडीने पाणी मिळाले पाहिजे. पाण्याचे वाटप योग्य प्रमाणात व विविध भागात समानतेने झाले पाहिजे, यासाठी त्यांनी नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागपूर निवासी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी गोसीखुर्द मधील पाणी रोवणीच्या काळातच शेतकऱ्यांना मिळावे, याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, मूल व अन्य तालुक्यांमध्ये या निर्णयाचा फायदा होणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांनी देखील आपल्या शेतामध्ये येणाऱ्या पाण्याचा वापर करत मोठ्याप्रमाणात रोवणी कामासाठी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोना संसर्ग काळामध्ये मोठ्या प्रमाणात धान उत्पादनाची गरज असून शेतकऱ्यांनी पुढील काळातील गरज लक्षात घेऊन धान उत्पादनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. नुकतेच त्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांना आवाहन करीत मोठ्या प्रमाणात धान उत्पादन करण्याचे सुचविले होते. राज्यासह देशाला मोठ्या प्रमाणात पुढील काळामध्ये खाद्यान्नाची गरज असून यासाठी शेतकऱ्यांनी या काळात आवश्यकतेनुसार पीक पॅटर्न निवडावा. नगदी पिकांपेक्षा खाद्यान्‍नाला प्राधान्य द्यावे. धान उत्पादनाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.\nPrevious articleपंतप्रधानांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन\nNext articleआसामात महापूर, मृतकांची संख्या 110\n‘माविम’मुळे महिलांची अर्थसाक्षरता व सक्षमतेकडे वाटचाल : ॲड.यशोमती ठाकूर\nश्रीक्षेत्र कौंडण्यपूरला पालखी मार्गाशी जोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन\nशेतकरी बांधवांच्या तक्रारीनुसार तत्काळ पंचनामे करून घ्यावे] ॲड. यशोमती ठाकूर यांचे आदेश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/04/Mahapur-in-Indonesia-50-killed.html", "date_download": "2021-07-26T19:42:39Z", "digest": "sha1:LBIJSIFJX3TENYTQHYXQX6KIVLPO5CCS", "length": 10120, "nlines": 71, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "इंडोनेशियामध्ये महापुराचे थैमान; 50 जणांचा मृत्यू - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome आंतरराष्ट्रीय पर्यावरण इंडोनेशियामध्ये महापुराचे थैमान; 50 जणांचा मृत्यू\nइंडोनेशियामध्ये महापुराचे थैमान; 50 जणांचा मृत्यू\nएप्रिल ०५, २०२१ ,आंतरराष्ट्रीय ,पर्यावरण\nइंडोनेशिया : पूर आणि भूस्खलनामुळे इंडोनेशिया आणि तिमोर लेस्टमध्ये आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे प्रचंड पूर आला आहे. पूर्व इंडोनेशियात आणि शेजारील तिमोर लेस्ट परिसरात यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असं आपात्कालीन यंत्रणांनी सांगितलं.\nचार उपजिल्हे आणि सात गाव पुराच्या केंद्रस्थानी आहे, असं इंडोनेशिया डिझॅस्टर मिटिगेशन एजन्सीचे प्रवक्ते रादित्य जाती यांनी सांगितलं. 27 लोक बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं.\nइस्ट फ्लोअर्स भागात 60 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र इंडोनेशियाच्या राष्ट्रीय यंत्रणांनी याला दुजोरा दिलेला नाही. तिमोर लेस्ट भागात 11 जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. भूस्खलन आणि पुराचा फटका बसलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे, असं आपात्कालीन यंत्रणेनं सांगितलं.\nat एप्रिल ०५, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अ���्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/news/maharashtra/pu-la-deshpande-jayanti-google-doodle/", "date_download": "2021-07-26T20:30:30Z", "digest": "sha1:WRWMVFAY7FBCFK523Z6M7OLUGGSO7YC7", "length": 6502, "nlines": 59, "source_domain": "marathit.in", "title": "पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त Googleची मानवंदना - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nपु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त Googleची मानवंदना\nपु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त Googleची मानवंदना\nगूगलने साहित्य, चित्रपट, संगीत, अभिनय, नाटक, समाजसेवा अशा क्षेत्रांत योगदान दिलेल्या पु. ल. देशपांडे या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची दखल घेत��ी आहे.\n‘गूगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर’ या विभागात पुलंच्या १०१ व्या जयंतीनिमित्त पुलंच्या जीवन आणि कार्याचा वेध घेणारे अनोखे प्रदर्शन समाविष्ट करून गूगलने पुलंना मानवंदना दिली आहे.\nनुकतेच पुलंचे जन्मशताब्दी वर्ष (२०१८-१९) झाले, तर पुलंचा आज (८ नोव्हेंबर) १०१ वा जन्मदिन आहे. गूगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर विभागातील पुलंविषयीचे खास दालन या निमित्ताने खुले केले आहे.\nआशुतोष आणि दिनेश ठाकूर यांनी पुलंचे व्यक्तिमत्त्व उलगडणाऱ्या या ऑनलाइन प्रदर्शनासाठी विशेष सहकार्य केले आहे. त्यामुळे मराठीजनांनी आतापर्यंत अलोट प्रेम केलेले पु. ल. देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आता जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.\nपुलंचा जन्म आणि त्यांचे आयुष्य, लेखन, त्यांच्या चित्रपट, नाटकांची पोस्टर्स, पुलंनी चित्रपट-नाटकात केलेल्या अभिनयाच्या ध्वनिचित्रफिती, त्यांची काही भाषणे, टपाल तिकीट, तसेच आयुका, मुक्तांगण, आनंदवन अशा संस्थांसाठी केलेले सामाजिक काम अशा वेगवेगळ्या अंगाने हे प्रदर्शन सजवले आहे.\nबिहार विधानसभा निवडणुकीत जनतेचा राजद-काँग्रेसला कौल\nसाहित्य क्षेत्रातील ‘अमृतसिद्धी’ म्हणजे पु.ल.देशपांडे\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2021-07-26T20:31:11Z", "digest": "sha1:R7ORT7PMUIDKR775TKLA3QZFG3BHMR5W", "length": 13704, "nlines": 275, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भा��तमाला - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख नरेंद्र मोदी यांचेबद्दलच्या\nलेखमालिकेतील एक भाग आहे\nबेटी बचाओ, बेटी पढाओ\nवस्तू व सेवा कर\nरस्ता वाहतूक व सुरक्षा\nभारतमाला (इं:Bharatmala) हे नाव मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी रस्ते व महामार्ग प्रकल्पाला दिलेले नाव आहे.[१]हा प्रकल्प गुजरात व राजस्थानपासून सुरु होऊन पंजाब कडे जाईल व नंतर संपूर्ण हिमालयातील राज्यांना आवाक्यात घेईल- जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश व उत्तराखंड, त्यानंतर, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांच्या सीमांपैकी काही भाग व्यापून मग तो सिक्किमआसामअरुणाचल प्रदेशकडे वळेल, त्यानंतर तो थेट भारत-म्यानमार सीमारेषेजवळच्या मणिपूर व मिझोराम पर्यंत जाईल.[१]\nया प्रकल्पात जवळपास ५०० billion (US$११.१ बिलियन) इतकी गुंतवणूक अपेक्षित आहे.[२]\nरस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २.६ लाख करोड रुपयांच्या खर्चाचा समावेश असलेली एक मसूदा कॅबिनेट नोट भारतमाला प्रकल्पावर बनविली आहे, ज्यात सुमारे २५,००० किमी रस्त्याचे जाळे भारताच्या सीमांवर बनविण्याची तरतूद आहे. यात आणखी समुद्र किनारी क्षेत्र, समुद्री बंदरे, धार्मिक व पर्यटनाच्या क्षेत्रांचापण अंतर्भाव आहे.तसेच, १०० जिल्हा मुख्यालयांचापण यात समावेश आहे.[३]\n↑ a b इंग्रजी मजकूर भारतमाला: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात ते मिझोराम पर्यंत रु. १४,००० करोड ची योजना बनविली Check |दुवा= value (सहाय्य). एकॉनॉमिक टाईम्स. नवी दिल्ली.\n^ इंग्रजी मजकूर सरकारने भारतमाला योजना बनविली, ५००० किमी रस्त्यांचे जाळे Check |दुवा= value (सहाय्य). टाईम्स ऑफ इंडिया. नवी दिल्ली.\n^ इंग्रजी मजकूर भारतमाला प्रकल्पांतर्गत २५,००० किमी रस्त्यांचे जाळे मंत्रालयाद्वारे प्रस्तावित Check |दुवा= value (सहाय्य). एकॉनॉमिक टाईम्स. नवी दिल्ली.\nबेटी बचाओ,बेटी पढाओ योजना\nराष्ट्रीय कृषी विकास योजना\nप्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना\nप्रधानमंत्री कौशल्य विकास योजना\nप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना\nमृदा आरोग्य कार्ड योजना\nस्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना\nप्रधानमंत्री पीक विमा योजना\nभारतीय नद्या जोडणी प्रकल्प\nअसंघटीत कामगार ओळख क्रमांक\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालय\nसंपूर्ण ग्रामीण रोजगार योजना\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे ���ाय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/aries-to-organize-live-telecast-of-upcoming-solar-eclipse-on-social-media/", "date_download": "2021-07-26T19:17:24Z", "digest": "sha1:BS7WZRXECRGAUTKCKVMBXS3RFEQ7CLKV", "length": 17270, "nlines": 120, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "आर्यभट्ट खगोलशास्त्र संशोधन संस्था करणार आगामी सूर्यग्रहणाचे समाज माध्यमांवर थेट प्रसारण – आपले पर्यावरण", "raw_content": "\nआर्यभट्ट खगोलशास्त्र संशोधन संस्था करणार आगामी सूर्यग्रहणाचे समाज माध्यमांवर थेट प्रसारण\nनवी दिल्ली, 19 जून : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 21 जून 2020 रोजी सकाळी 10:25 पासून भारताच्या उत्तरेकडील भागातून पाहता येईल. या संदर्भात, नैनितालच्या आर्यभट्ट खगोलशास्त्र संशोधन संस्थेने (एआरआयईएस), तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) या सरकारच्या स्वायत्त संस्थेने 19 जून 2020 रोजी दुपारी 03:30 वाजता आर्यभट्ट संशोधन संस्थेचे संचालक प्रा. दिपंकर बॅनर्जी यांचे ‘सूर्यग्रहणांचे विज्ञान’ या विषयावर खास व्याख्यान आयोजित केले आहे. शिवाय झूम, यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून सूर्यग्रहणाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे.\nहे सूर्यग्रहण आफ्रिका, आशिया व युरोपच्या काही भागांतून पाहता येईल आणि विशेष म्हणजे उत्तर भारतातून हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता येणार आहे. रविवारी सकाळी 10:25 वाजता सुरु होणारे ग्रहण दुपारी 12:08 वाजता पूर्णावस्थेत दिसेल; तर दुपारी 01:54 वाजता ग्रहण सुटेल. 26 डिसेंबर, 2019 रोजी दक्षिण भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते आणि देशातील विविध भागांमधून खंडग्रास ग्रहण दिसले होते. भारतात यापुढील कंकणाकृती सूर्यग्रहण पुढील दशकात म्हणजे 21 मे 2031 रोजी तर खग्रास सूर्यग्रहण 20 मार्च 2034 रोजी दिसेल.\nजेव्हा चंद्राच्या छायेमुळे (अमावस्येला) सूर्य आंशिक किंवा पूर्णपणे झाकला जातो तेव्हा अनुक्रमे खंडग्रास, कंकणाकृती किंवा खग्रास सूर्यग्रहण होते. सूर्य ग्रहणावेळी चंद्राची ��ावली पृथ्वीवर पडते आणि गडद भाग तयार होतो ज्याला अंब्र म्हणतात आणि तुलनेने कमी गडद भागाला पेनंब्र म्हणतात. सूर्यग्रहणांपैकी खग्रास सूर्यग्रहण हे क्वचित दिसते. जरी प्रत्येक महिन्यात अमावस्या असली तरी दरवेळी सूर्यग्रहण होत नाही. पृथ्वी आणि सूर्याच्या पृष्ठभागाच्या तुलनेत चंद्राचा कक्षा सुमारे 5˚च्या कोनात झुकलेली आहे; या वस्तुस्थितीमुळे प्रत्येक अमावास्येला ग्रहण दिसत नाही. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येणे, ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे.\n“ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घटना म्हणजे तरुणांना आणि समाजाला विज्ञानाविषयी उत्तेजन आणि शिक्षण देण्याचीआणि पर्यायाने त्यांच्यात विज्ञानविषयक रुची निर्माण करण्याची अपवादात्मक संधी आहे.” असे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव, प्राध्यापक आशुतोष शर्मा, यांनी म्हटले आहे.\nग्रहणादरम्यान काय करावे आणि काय करू नये, याविषयीची यादी आर्यभट्ट संशोधन संस्थेने निर्दिष्ट केली आहे:\n1. डोळ्यांना इजा होऊ नये, म्हणून ग्रहण पाहण्याकरिता ग्रहण चष्मा (आयएसओ प्रमाणित) किंवा योग्य फिल्टरसह कॅमेरा वापरा.\n2. पिनहोल कॅमेरा किंवा दुर्बिणीचा वापर करून पडद्यावरील प्रतिमा पाहणे, हा कंकणाकृती सूर्य ग्रहण पाहण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.\n3. ग्रहण चालू असताना खाणे, पिणे, अंघोळ करणे, बाहेर जाणे ठीक आहे. ग्रहण म्हणजे नेत्रसुखद अनुभव असतो.\n1. उघड्या डोळ्याने सूर्य थेट पाहू नका.\n2. ग्रहण पाहण्यासाठी एक्स-रे फिल्म किंवा सामान्य गॉगल (अतिनील संरक्षणासह) वापरू नका.\n3. ग्रहण पाहण्यासाठी रंगीत काच वापरू नका.\n4. हे ग्रहण चुकवू नका.\nमहिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे टेंभा गावातील सहा खेड्यांसाठी फायदेशीर पाणी पुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन\nमाली देशात 500 मेगावॅट सोलर पार्कचा एनटीपीसी करणार विकास\nरत्नागिरी जिल्हा विधी न्याय प्राधिकरण, वनविभाग व जिल्हा प्रशासनाने केले वृक्षारोपण\nNext story सूर्यग्रहणाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा अवैज्ञानिक : अंनिस\nPrevious story महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A6.html", "date_download": "2021-07-26T20:09:36Z", "digest": "sha1:4ZXFB4HBWL6PTHKDPWFPTWISZMYJJPJT", "length": 18104, "nlines": 228, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जम��फी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nby Team आम्ही कास्तकार\nin फळे, बाजारभाव, बातम्या\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा, दिवाळीची आस लागली आहे. या हंगामातील निसर्ग चक्रीवादळ, मॉन्सून हंगामातील सततचा वादळी पाऊस, अतिवृष्टीमुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीने कंबरडे मोडल्यानंतर शेतकरी आता नवरात्र, दसरा, दिवाळी या प्रमुख हंगामाच्या आशेवर आहेत. या हंगामात चांगले दर मिळण्याचे संकेत आहेत.\nपुणे बाजार समितीमधील फुलांचे प्रमुख आडतदार सागर भोसले म्हणाले,‘‘ यंदाचा फुलांचा हंगाम फारच वाईट सुरु आहे. काही प्रमुख सण सोडले, तर फुलांची मागणी कमीच आहे. कोरोना टाळेबंदीमध्ये सुमारे तीन महिने फुल बाजारासह निर्यात देखील बंद होती. फुले हे जिवनावश्‍क आणि फळे भाजीपाल्यासारखा आहारातील वस्तू नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. फुलांचे शंभर टक्के नुकसान झाले.\nकोरोना टाळेबंदी काही प्रमाणात शिथील झाल्यावर गणेशोत्सवात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. फुलांची मागणी अंशतः वाढली होती. मात्र गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा झाला. त्यामुळे विशेष फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. तर, आता नवरात्र, दसरा दिवाळीला मागणी वाढणार आहे.’’\n‘‘गणेशोत्सवानंतर हे तीनच सण फुल उत्पादकांना चांगले पैसे देणारे ठरतात. यंदा आता कोरोना संकटातून शेतकरी सावरत आहेत. काही शेतकऱ्यांनी आता दसर दिवाळीसाठीचे नियोजन करुन, लागवडी केल्या आहेत. मात्र, आता लांबलेला मॉन्सून, परतीच्या मॉन्सूनचा देखील लांबलेला प्रवास, याचा परिणाम काय होतो, यावर दसरा, दिवाळीतील फुलांची आवक आणि मागणी अवलंबून राहिल. दर आतापेक्षा नक्की वाढतील, अशी शक्यता आहे.’’\nफूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीची\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा, दिवाळीची आस लागली आहे. या हंगामातील निसर्ग चक्रीवादळ, मॉन्सून हंगामातील सततचा वादळी पाऊस, अतिवृष्टीमुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीने कंबरडे मोडल्यानंतर शेतकरी आता नवरात्र, दसरा, दिवाळी या प्रमुख हंगामाच्या आशेवर आहेत. या हंगामात चांगले दर मिळण्याचे संके��� आहेत.\nपुणे बाजार समितीमधील फुलांचे प्रमुख आडतदार सागर भोसले म्हणाले,‘‘ यंदाचा फुलांचा हंगाम फारच वाईट सुरु आहे. काही प्रमुख सण सोडले, तर फुलांची मागणी कमीच आहे. कोरोना टाळेबंदीमध्ये सुमारे तीन महिने फुल बाजारासह निर्यात देखील बंद होती. फुले हे जिवनावश्‍क आणि फळे भाजीपाल्यासारखा आहारातील वस्तू नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. फुलांचे शंभर टक्के नुकसान झाले.\nकोरोना टाळेबंदी काही प्रमाणात शिथील झाल्यावर गणेशोत्सवात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. फुलांची मागणी अंशतः वाढली होती. मात्र गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा झाला. त्यामुळे विशेष फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. तर, आता नवरात्र, दसरा दिवाळीला मागणी वाढणार आहे.’’\n‘‘गणेशोत्सवानंतर हे तीनच सण फुल उत्पादकांना चांगले पैसे देणारे ठरतात. यंदा आता कोरोना संकटातून शेतकरी सावरत आहेत. काही शेतकऱ्यांनी आता दसर दिवाळीसाठीचे नियोजन करुन, लागवडी केल्या आहेत. मात्र, आता लांबलेला मॉन्सून, परतीच्या मॉन्सूनचा देखील लांबलेला प्रवास, याचा परिणाम काय होतो, यावर दसरा, दिवाळीतील फुलांची आवक आणि मागणी अवलंबून राहिल. दर आतापेक्षा नक्की वाढतील, अशी शक्यता आहे.’’\nपुणे गणेशोत्सव दिवाळी निसर्ग मॉन्सून वादळी पाऊस ऊस अतिवृष्टी नवरात्र बाजार समिती agriculture market committee वन forest\nपुणे, गणेशोत्सव, दिवाळी, निसर्ग, मॉन्सून, वादळी पाऊस, ऊस, अतिवृष्टी, नवरात्र, बाजार समिती, agriculture Market Committee, वन, forest\nपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना गणेशोत्सवानंतर आता दसरा, दिवाळीची आस लागली आहे. या हंगामातील निसर्ग चक्रीवादळ, मॉन्सून हंगामातील सततचा वादळी पाऊस, अतिवृष्टीमुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे.\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे ��नोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nलातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा मंजूर | Pik Vima Latur 2020\nपुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के व्याजाने परतफेड\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nरक्षाबंधनवर बहिणीला देण्याची सर्वोत्कृष्ट भेट, मग भाऊ हे पर्याय निवडा\nमका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nप्रमोद यांची कविता वाचा – ‘गझल ये हिंदुस्तान की’\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/Domena+Ajharabaijana.php?from=in", "date_download": "2021-07-26T21:08:07Z", "digest": "sha1:J4JJ2C6X7FFC7AK53CK4DKJIMNTKMDEU", "length": 7878, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन अझरबैजान(आंतरजाल प्रत्यय)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरून��िरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंड��्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nउच्च-स्तरीय डोमेन अझरबैजान(आंतरजाल प्रत्यय)\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) अझरबैजान: az\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://emuktagiri.in/post/98978", "date_download": "2021-07-26T19:56:41Z", "digest": "sha1:DQCE2OOXC7LXR4E37LZV3S6RTSW6TRIS", "length": 19592, "nlines": 127, "source_domain": "emuktagiri.in", "title": "खटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा", "raw_content": "\nकराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार\nसातारारोड येथे फरसाण कंपनीला आग; दोन कोटीचे नुकसान\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nमाण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nमंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत\nआंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान\nवाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी\nअभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----\nपरळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी\nप्रा.अजय शेटे यांची राज्य सचिवपदी निवड\nसुधाकर मुंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड\nविरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nकै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट्रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप\nमेगन-हॅरी यांना रॉयल लिस्टमध्ये मिळाले सर्वात खालचे स्थान\nपचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणे\nलहान मुलांना सतत येणार्‍या पुरळांमुळे होईल ‘एक्झिमा’\nसोयाबीन उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा ः म्हेत्रे\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाठार पोलीस ठाण्यात वृक्षारोपण...\n‘जय मल्हार’चा शेकडो कुटुंबांना आधार\nछ शिवाजी महाराजांना ना. एकनाथ शिंदेकडून अभिवादन\nप्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते लोणंद येथे वृक्षारोपण\nलसीकरणासाठी महाबळेश्‍वर, पाचगणी पालिकांना आर्थिक करू\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात स���ावेश\n1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू\nकोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे\nपर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nवरकुटे-मलवडी येथील कोरोना केअर सेंटर रुग्णांना ठरतेय संजीवनी\nकोविड महामारीमध्ये महावितरणची कार्यतत्परता\nमहाबळेश्‍वर सुंदर हिल स्टेशन म्हणून नावारुपास येईल\nजात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nमहाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा किताब तेजश्री प्रधानला जाहीर\nहेअर कलर करताय, घ्या ही काळजी\nअभिनेता प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचूप लग्न\nश्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा\nवडूज आगाराच्यावतीने सात एस.टी. कर्मचार्‍यांचा सत्कार\nग्रामपरिवर्तन संस्थेमार्फत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान\nतांबव्याच्या धरणातून वाळू माफियांचा अनिर्बंध वाळू उपसा...\nपाइप लाईनची गळती युद्धपातळीवर काढा : सौ. माधवी कदम\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nबांधकाम विभागाचे दुर्लक्ष ः संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात\nNews By : वडूज प्रतिनिधी I आकाश यादव\nआपत्ती व्यवस्थापन बैठकीत खटाव प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी रस्त्याकडेला असणारी झुडपे काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र संबंधित विभागाने अजून काहीच कार्यवाही केली नसल्याचे चित्र आहे. याबाबत प्रांताधिकारी जनार्दन कासार यांना संपर्क साधला असता या संदर्भात अहवाल मागवून घेऊ तसेच प्रत्यक्षात कामास सुरुवात नसेल तर त्यांना पुन्हा एकदा या विभागाला सूचना दिल्या जातील अशी प्रतिक्रिया श्रीफ कासार यांनी दिली\nखटाव तालुक्यातील रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे मोठ्या प���रमाणात वाढल्याने अपघात वाढले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही वाढलेली झुडपे मृत्यूचे सापळे बनले असल्याने या विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सामाजिक संघटना संतप्त झाल्या आहेत. या बाबत काही सामाजिक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.\nयाबाबत अधिक माहिती अशी की खटाव तालुक्यातील बहुतांशी गावाला जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहनधारक तसेच नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या कसरतीत अनेकवेळा अपघात ही घडले आहेत तर काही जणांना जीवाला मुकावे लागले आहे. असे असतानाही या गंभीर विषयाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेच्या सोंगेत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या वातावरणात बदल होत असल्याने सुसाट वारा आणि पाऊस याचा प्रत्यय ही तालुक्यातील लोक अनुभवत असतानाच काही रस्त्यावर मोठी धोकादायक वाळलेली झाडे आहेत. ही झाडे अशा वार्‍याने पडली जाण्याची दाट शक्यता आहे. या मुळे या रस्त्यावरून वाहतूक करणार्‍या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. येरळवाडी - बनपुरी रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात वाढलेली झुडपे ही अपघातास कारणीभूत ठरत आहेत.\nयाबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी पत्र व्यवहार ही केला आहे. मात्र संबंधित बांधकाम विभागाच्या श्री. देसाई यांनी या पत्राला कोणताच प्रतिसाद दिला नाही तर सरपंच जाधव यांनी फोन वरून संपर्क साधला असता हा विषय माझ्याकडचा नाही, मी काहीही करू शकत नाही, असें म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे सरपंच श्रीफ जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.\nविशेषतः या विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या काही रस्त्यांची अवस्था म्हणजे न बोलेलच बर अशी प्रतिक्रिया काहीजण व्यक्त करीत आहेत. तालुक्याचे मुख्यालय म्हणून वडूज शहराला ओळखले जाते. त्यामुळे तालुक्यातील इतर भागातून वडूज याठिकाणी शासकीय व इतर कामासाठी येणार्‍या वाहनधरकांची संख्या अधिक आहे. मात्र अशा प्रवासात येत असताना रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे वाहनधारकांना अपघातास निमंत्रण देत आहेत. या झुडपांमुळे रस्ते अरुंद झाल्याने वाहने समोरासमोर आल्यानंतर मोठी अडचण निर्माण होत आहे. या गंभीर विषयाकडे बांधकाम विभागाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती नाना पुजारी यांनी दिला आहे.\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nकोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे संबंधी उपाययोजना करा : आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम\n'तू सौभाग्यवती हो' मध्ये सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं लग्न - विवाह सप्ताह विशेष\nकोरोनाचे राजकारण करणाऱ्या पालकमंत्र्यांना जनता माफ करणार नाही\nउच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार माण कृषी बाजार उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्या विविध उपाययोजना\nभेंडी व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून साडे पंधरा लाखाची खंडणी उकळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/06/what-is-a-mobile-processor.html", "date_download": "2021-07-26T18:56:37Z", "digest": "sha1:3SEBXJ3BHJL2SHW7ENTPSLOUZCTHTWKS", "length": 7155, "nlines": 108, "source_domain": "itechmarathi.com", "title": "मोबाइल प्रोसेसर म्हणजे काय ?- What is a mobile processor? -", "raw_content": "\nमोबाइल प्रोसेसर म्हणजे काय \nमोबाइल प्रोसेसर म्हणजे काय \nमोबाइल प्रोसेसर म्हणजे काय \nमोबाइल प्रोसेसर कसे काम करते \nProcessor एक प्रकारची चीप असते जी मोबाइल आणि संगणकाच्या आतमध्ये जोडलेली असते .\nयालाच Micro Processor असे देखील म्हणतात . आपण जे काम मोबाइल वर किंवा संगणकावर ��रतो या प्रोसेस चा अर्थ कडण्याचे काम प्रोसेसर करते .\nमोबाइल वर app बनवायला शिका फुल कोर्स\nसर्वात चांगले मोबाइल प्रोसेसर \nसर्वात जास्त अन्द्रोइड मोबाइल मध्ये Qualcomm Snapdragon Processor,\nचा प्रामुख्याने वापर केला जातो . यामध्ये Mediatek helio प्रोसेसर चा देखील समावेश आहे.\nमोबाइल प्रोसेसर चे प्रकार\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/pune-museum-purchases-pak-cricketers-bat-for-covid-19-help-mhsy-452127.html", "date_download": "2021-07-26T20:11:32Z", "digest": "sha1:N2BOW674U3PF6IZZGUNBGMF35S2R3JJC", "length": 17463, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यातील म्युझियमने खरेदी केली पाक क्रिकेटपटूची बॅट, 'या' कारणासाठी केला लिलाव pune museum purchases pak cricketers bat for covid 19 help mhsy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nपुण्यातील म्युझियमने खरेदी केली पाक क्रिकेटपटूची बॅट, 'या' कारणासाठी केला लिलाव\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nसेल्फीच्या वेडानं दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा घेतला जीव, एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं\nप्रेमाच्या नावावर घात; लग्नाचं आमिष दाखवून 11 वर्षे तरुणीवर बलात्कार\n सिद्धिविनायक मंदिरात प्रत्यक्ष दर्शन नाही तरी असा आहे भरगच्च कार्यक्रम\nनेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य\nपुण्यातील म्युझियमने खरेदी केली पाक क्रिकेटपटूची बॅट, 'या' कारणासाठी केला लिलाव\nपाकिस्तानी क्रिकेटपटूने त्याची बॅट आणि जर्सीचा लिलाव केला. त्यातील बॅटची खरेदी पुण्यातील म्युझियमने केली आहे.\nपुणे, 08 मे : पुण्यातील क्रिकेट संग्रहालयानं पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार अजहर अलीची बॅट विकत घेतली आहे. कोरोनाच्या लढ्यात गरजू लोकांना मदत करण्यासाठी त्याची बॅट लिलावात ठेवण्यात आली होती. अजहरनं कोरोनाग्रस्तांना मदतीसाठी पैसे जमवण्याकरीता त्याच्या दोन आठवणीतील वस्तू लिलावात ठेवल्या होत्या. यात त्यानं 2016 मध्ये विंडिजविरुद्ध 302 धावा केलेल्या बॅटचा समावेश होता. याशिवाय त्यानं भारताविरुद्ध 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खातलेली जर्सीसुद्धा होती.\nअजहर अलीच्या बॅटवर आणि जर्सीवर पाकिस्तानच्या संपूर्ण क्रिकेट संघाच्या सदस्यांनी सह्या केल्या आहेत. अजहरनं सोशल मीडियावर याची घोषणा केली होती. त्यानं बॅट आणि जर्सीसाठी प्रत्येकी दहा लाख किंमत ठेवली होती. यातून अजहरला 22 लाख रुपये मिळाले.\nपुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्��ुझिअमने दहा लाख रुपयांची बोली लावून बॅट खरेदी केली. लिलावात ठेवलेल्या जर्सीसाठी अनेकांनी बोली लावली. यामध्ये कॅलिफोर्नियात राहणाऱ्या पाकिस्तानी काश विलानी यांनी 11 लाख रुपयांची बोली लावली.\nहे वाचा : हिटमॅनला टी20 मध्ये द्विशतक करण्याची संधी होती पण...\nन्यू जर्सीत राहणाऱ्या एका पाकिस्तानी व्यक्तीने एक लाख रुपये दान केले. अजहरनं लिलाव सुरु केल्यानंतर ट्विट केलं होतं की, मी सध्या कोरोनाशी लढत असलेल्या लोकांची मदत करण्यासाठी दोन खास वस्तूंचा लिलाव करत आहे. त्याची बेसिक किंमत दहा लाख पाकिस्तानी रुपये आहे.\nहे वाचा : मुलीच्या वर्दीवरचे स्टार पाहतायत वडील, बापलेकीचा PHOTO होतोय व्हायरल\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6622", "date_download": "2021-07-26T19:43:40Z", "digest": "sha1:VPWHAYRTVFCTHMT4EXO76W6L6Y7ZT4A2", "length": 8151, "nlines": 133, "source_domain": "abhivrutta.com", "title": "मुंबईत मुसळधार पाऊस, गुडघाभर पाणी | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई मुंबईत मुसळधार पाऊस, गुडघाभर पाणी\nमुंबईत मुसळधार पाऊस, गुडघाभर पाणी\nमुंबई : मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. आतापर्यंत 150-200 मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागान��� म्हटले आहे.\nमाहितीनुसार, हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यासह अनेक जागी गुडघ्याएवढे पाणी साचले आहे. सांताक्रुझ, अंधेरीसह पश्चिम उपनगरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे.\nमुंबईतील आज पहाट मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक स्थानकात पाणी साचल्याने रुळ पाण्याखाली गेले आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड भागात येत्या 24 तासात जोरदार पावसांची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.\nदरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाºयाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना आदी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. (छायाचित्र : ट्विटर)\nPrevious articleमहावितरणमधील कर्मचाºयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई\nNext articleरक्तानेच दिले दु:ख मला अश्वत्थाम्याचे\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-ms-dhoni-dropped-a-catch-and-played-very-slow-in-second-odi-at-delhi-5443931-PHO.html", "date_download": "2021-07-26T18:45:14Z", "digest": "sha1:JD64G2FNW3PIXMSKOBQSALJ2S5UQJR3N", "length": 4676, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "MS Dhoni Dropped A Catch And Played Very Slow In Second ODI At Delhi | मॅच हारल्यानंतर फॅन्सच्या निशाण्यावर धोनी, स्लो बॅटिंगमुळे अशा आल्या कमेंट्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमॅच हारल्यानंतर फॅन्सच्या निशाण्यावर ध���नी, स्लो बॅटिंगमुळे अशा आल्या कमेंट्स\nस्पोर्ट्स डेस्क- भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दिल्लीत खेळला गेलेला दुसरा वन डे सामना भारताने 6 धावांनी गमावला. या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी कीपिंग आणि बॅटिंगमध्ये फेल ठरला. आधी त्याने किवी कर्णधार केन विलियम्सनचा 59 धावांवर एक सोपा झेल सोडला त्यानंतर त्याने शानदार 118 धावा केल्या. यानंतर धोनी फलंदाजीतही फ्लॉप ठरला. 39 धावा करताना धोनीने 59 चेंडू घेतले. त्याच्या फलंदाजीत जोष दिसत नव्हता. अखेर भारत 6 धावांनी हारला. त्यामुळे सोशल मीडियातर यूजर्सच्या निशाण्यावर धोनी आला. यूजर्सनी केले लक्ष्य....\n- धोनीने जेव्हा विलियम्सनचा झेल सोडला तेव्हा तो 59 धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंतर त्याने शानदार शतक ठोकले.\n- या कॅचमुळे सोशल मीडियात लोकांनी धोनीची जोरदार खेचली.\n- मात्र, काही लोकांनी धोनीचा बचाव केला. अनेक लोकांनी म्हटले की, विश्वास बसत नाही की धोनीही झेल सोडतो.\n- धोनीने झेल सोडल्यानंतर काहींनी त्याची तुलना अरविंद केजरीवाल, राहुल गांधी आणि अभिषेक बच्चनशी केली.\n- झेल सोडल्यानंतर एका यूजरने कमेंट केली की, 'कॅच सोडल्याचे कारणाने अक्षर पटेलने धोनीची तक्रार मोदीजीकडे केली पाहिजे.'\n- एका यूजरने लिहले, 'आधी धोनी रनआउट झाला, आता झेल सोडला आणि हे दुर्मिळ बाबी माझ्या डोळ्याने पाहतोय.\"\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सोशल मीडिया यूजर्सनी कशा प्रकारे केल्या आहेत धोनीवर कमेंट्स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2021-07-26T20:46:21Z", "digest": "sha1:5RNECEISX74LA6UW4KXEYSD7WB2SYZOV", "length": 8371, "nlines": 107, "source_domain": "ejanshakti.com", "title": "परीक्षांबाबतचा निर्णय पुन्हा लांबणीवर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nपरीक्षांबाबतचा निर्णय पुन्हा लांबणीवर\nपरीक्षांबाबतचा निर्णय पुन्हा लांबणीवर\nनवी दिल्ली: कोरोनामुळे यावर्षी होणाऱ्या परीक्षांना ब्रेक लागले आहे. यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) परीक्षा घेण्याबाबतचे आदेश दिले होते. 6 जुलैला मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या. मात्र राज्य सरकार परीक्षा घेण्याबाबत सकारात्मक नसल्याने हा वाद सुप्रीम कोर्टात गेला आहे. हा मुद्दा अजूनही निकाली निघालेला नाही. आज सोमवारी सुप्रीम कोर्टात याची सुनावणी झाली. मात्र सुप्रीम कोर्टाने कोणताही निकाल दिलेला नसून १४ ऑगस्टपर्यंत याचिकेवरील कामकाज तहकूब केले आहे. त्यामुळे परीक्षांबाबतचा निर्णय पुन्हा लांबणीवर गेला आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nयूजीसीतर्फे सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनी भूमिका माडली. त्यांनी परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे सांगत परीक्षा न घेणे हा विद्यार्थी हिताचा नाही अशी भूमिका मांडली. यूजीसी ही विद्यार्थ्यांना पदवी देण्यासाठी नियम तयार करणारी संस्था आहे. राज्य सरकार नियमात बदल करू शकत नाही असे तुषार मेहता यांनी कोर्टात सांगितले.\nविद्यापीठ अनुदान आयोगानं ६ जुलै रोजी नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी करत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. ‘यूजीसी’च्या नव्या मार्गदर्शक सूचनांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं असून, या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली असून, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंच्या बहुमतानेच परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली. मात्र, यूजीसीनं परीक्षा घेण्याची भूमिका कायम ठेवली आहे.\n; ‘या’ नेत्याला भेटण्याची मागितली वेळ\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82-%E0%A4%96/", "date_download": "2021-07-26T20:12:10Z", "digest": "sha1:2JDG2GVND7KZIFH3YBDZYAYMRIF46DA7", "length": 17922, "nlines": 106, "source_domain": "ejanshakti.com", "title": "श्रीराम मंदिर होतेय नां, खोडा कशाला घालता? | Janshakti Newspaper", "raw_content": "\nश्रीराम मंदिर होतेय नां, खोडा कशाला घालता\nश्रीराम मंदिर होतेय नां, खोडा कशाला घालता\nश्रीराम जन्मस्थळाच्या मालकी हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतानाच ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर उभारणीचे सांगितले होते. त्यावर आता कार्यवाही होते आहे एवढेच. हे काम गेल्या वर्षापासूनच सुरू आहे. पायाभरणीच्या तोंडावर काहींच्या तोंडी आमच्यामुळे मंदिर होतेय अशी अहंकाराची भाषा आहे. ती त्यांनाही न शोभणारी आहे. कोणी कोणासाठी काय केले, आता काय करताहेत हे सर्वांनाच ठावूक आहे. ज्यांनी आपला आत्मसन्मान व सत्त्व विकले आहे त्यांनी इतरांच्या आत्मसन्माला ठेच बसेल अशा तर्‍हेने निदान वागू तरी नये. अयोध्येत श्रीराम मंदिर होऊच नये म्हणून आजवर अनेक अडथळे आणले गेले. आता ते होत आहे म्हटल्यावर त्यात खोडा घालण्याचे पाप करू नये.\nउत्तर प्रदेशातील अयोध्येत श्रीराम मंदिराची पायाभरणी होण्यास अवघा एक दिवस बाकी राहिलेला असताना, जगभरातील असंख्य लोकांच्या मनात वसलेले मंदिर प्रत्यक्षात साकार होणे ही गोष्ट अजूनही काहींच्या पचनी पडलेली दिसत नाही. दररोज या विषयावरून नवनवे वाद निर्माण होतील, अशा तर्‍हेची वक्तव्ये केली जात आहेत. काही व्यक्तींना मंदिराची पायाभरणी करून देशातील कोरोना जाणार नसल्याचे वाटते, काही गट हे श्रेयवादाच्या लढाईत गुंतले आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील टाइम स्क्वेअरवर 5 ऑगस्टला श्रीरामांची भव्य प्रतिमा साकारली जाणार आहे. म्हणजे मंदिराच्या पायाभरणी सोहळ्याचे वारे त्या ठिकाणीही आहे. हे मान्य करायला हवे. जगभरातील बहुसंख्य श्रीरामभक्तांची इच्छा माहित करून घेण्यात मंदिराच्या पायाभरणीला विरोध करणारे कमी पडत आहेत का असे आता वाटू लागले आहे. रामजन्मस्थळी मंदिर उभे राहणे हा केवळ एखादी वास्तू, धर्म किंवा संस्कृतीचा प्रश्‍न नाही तर गेल्या सातशे ते आठशे वर्षात ज्या-ज्या विदेशी आक्रमकांनी भारताला लुटून नेले, गुलाम बनवले होते त्या-त्या प्रत्येकाला हे मंदिर होणे म्हणजे एक प्रकारे प्रत्युत्तर असल्याचे मानणारेही बरेच आहेत.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबी���्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nस्वतःचा आत्मसन्मान परत मिळवण्यासाठी 80 च्या दशकापासून अयोध्येत मोठ्या प्रमाणात जन आंदोलने उभी राहिली. कारसेवा घडली. कारसेवकांनी बाबरी मशिद पाडून तेथे रामलल्लांना विराजमान केले. यातून धार्मिक दंगली उसळल्या, प्रचंड हिंसाचार झाले. सर्वोच्च न्यायालयापर्यंत जागेच्या मालकी हक्काबाबत दावे दाखल करण्यात आले होते. त्यावर प्रदीर्घ कामकाज होऊन निकाल लागला आणि कथित वादग्रस्त जमिन श्रीराम मंदिरासाठी मिळाली. हे सत्य मंदिराला विरोध करणार्‍या पक्षकारांनीही स्वीकारले. न्यायालयाने श्रीरामलल्लाचा जागेवरील हक्क मान्य करताना अयोध्यानगरीतच मशिदीसाठी पाच एकर जागा देण्यासही सांगितले. न्यायालयाच्या निकालानंतर श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला. त्याचे कामकाज सुरू झाले आणि आता प्रत्यक्ष मंदिराची पायाभरणी होऊ घातली आहे. दुसरीकडे पाच एकर जागेत मशिद उभारण्याचीही तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी मुस्लीम बांधवांनी ट्रस्ट स्थापन केला आहे पण त्याला अजून पूर्ण स्वरुप प्राप्त झालेले नाही. ट्रस्टमधील संपूर्ण नियुक्त्या व्हायच्या आहेत. श्रीराम जन्मस्थळाच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात चाललेल्या कामकाजात अनेक ऐतिहासिक तथ्थे समोर आली. या जागेत पूर्वी मंदिर होते याचे पुरावे पुरातत्व खात्यामुळे जगाला कळले. गेली 25 ते 30 वर्षे मंदिराभोवती संपूर्ण देशाचे राजकारण फिरले. मंदिराच्या मुद्यावरच केंद्रात सरकारे बनली आणि ती पाडलीदेखील गेली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचे सरकार 2014 मध्ये केंद्रात पुन्हा एकदा सत्तारुढ झाले. परंतु, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या तुलनेत मोदी यांच्या नेतृत्त्वात एनडीएला लोकसभेच्या 543 पैकी 336 जागांचे मिळालेले प्रचंड बहुमत हे वेगळेपण ठरले. या निवडणुकीत भाजपाने 282 जागा जिंकल्या होत्या. वाजपेयी हे पंतप्रधान झाल्यावर त्यांच्यावरही श्रीराम मंदिर साकारण्यासाठी परिवारातून मोठा दबाव होता. त्यानंतर केंद्रात ‘आरंभ है प्रचंड’ दाखवून देणारे मोदी हे लवकरात लवकर मंदिर साकारतील ही अपेक्षा वारंवार व्यक्त केली गेली. परंतु, सरकारने न्यायालयीन निकालाची वाट पाहिली. घटनाबाह्य ठरेल, असे कोणतेही पाऊल उचलले नाही. अयोध्येत मंदिर उभे रा���ीपर्यंत आणि त्यानंतर पुढची अनेक वर्षे या मंदिराभोवती राजकारण फिरत राहणार आहे. हिंदूंचा आत्मसन्मान म्हणूनच या वास्तूकडेे पाहिले जाईल. अखंड भारत, समान नागरी कायदा, अयोध्येत श्रीराम मंदिर, काश्मीरमधून कलम 370 हटवणे यासारखे मुद्दे भाजपाच्या अजेंड्यावर राहिले आहेत. त्यापैकी काय झाले आणि काय बाकी आहे हे जनतेसमोर आहे. त्यामुळे या निर्णयांचा राजकीय लाभ नक्कीच उठवला जाईल. श्रीराम मंदिरासाठी जनआंदोलन उभारले जात असताना ‘अयोध्या एक झाकी है, काशी-मथुरा बाकी है’ यासारख्या घोषणा दिल्या जायच्या.\nदेशाच्या राजकारणाची, विचारांची दिशा बदलत आहे. जे विषय पूर्वीच्या सत्ताधार्‍यांना ताज्य होते त्याच मुद्यांचा आधार घेत विरोधक आज सत्ताधारी बनले आहेत आणि ते आपला खुंटा अधिकच बळकट करत आहेत. त्यांना लोकांचे समर्थनही लाभत असल्याचे 2014 व 2019 मधील लोकसभा निवडणुकांनी दाखवून दिले आहे. राहिला मुद्दा मंदिराची पायाभरणी आताच करण्याची घाई का आणि त्यामुळे कोरोना जाईल का आणि त्यामुळे कोरोना जाईल का यासारख्या प्रश्‍नांचा. मुळातून मंदिराची पायाभरणी झाल्यामुळे देशातून कोरोना पळून जाईल हे कोणीही म्हटलेले नाही हे समजून घेतले पाहिजे. श्रीराम जन्मस्थळाच्या मालकी हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतानाच ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर उभारणीचे सांगितले होते. त्यावर आता कार्यवाही होते आहे एवढेच. हे काम गेल्या वर्षापासूनच सुरू आहे. पायाभरणीच्या तोंडावर काहींच्या तोंडी आमच्यामुळे मंदिर होतेय अशी अहंकाराची भाषा आहे. ती त्यांनाही न शोभणारी आहे. कोणी कोणासाठी काय केले, आता काय करताहेत हे सर्वांनाच ठावूक आहे. ज्यांनी आपला आत्मसन्मान व सत्त्व विकले आहे त्यांनी इतरांच्या आत्मसन्माला ठेच बसेल अशा तर्‍हेने निदान वागू तरी नये. अयोध्येत श्रीराम मंदिर होऊच नये म्हणून आजवर अनेक अडथळे आणले गेले. आता ते होत आहे म्हटल्यावर त्यात खोडा घालण्याचे पाप करू नये.\nसाकेगावात 32 हजारांचा गुटखा जप्त : एकाविरुद्ध गुन्हा\nविकासकामांना विलंब करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईची शिफारस\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वे��िएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/does-the-image-of-lord-krishna-really-appear-in-the-yajna-kunda-of-guruvayur-temple-in-kerala/", "date_download": "2021-07-26T18:42:11Z", "digest": "sha1:KNWWCI5CPZHJNE4HXW2W2RBAZDA7ION7", "length": 13033, "nlines": 91, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "खरंच केरळच्या गुरुवयूर मंदिराच्या यज्ञकुंडात श्रीकृष्णाची प्रतिमा दिसते का? | CheckPost मराठी", "raw_content": "\nखरंच केरळच्या गुरुवयूर मंदिराच्या यज्ञकुंडात श्रीकृष्णाची प्रतिमा दिसते का\nकेरळमधील गुरुवयूर मंदिराच्या (guruvayur temple) यज्ञकुंडातील आगीत श्रीकृष्णाची हातात बासरी घेतलेली त्रिभंगी मुद्रेतील प्रतिमा दिसत असल्याचे दावे सोशल मीडियातून गेल्या काही वर्षांपासून व्हायरल होत आहेत.\n‘केरल में गुरुवयूर मन्दिर जो श्री krishan जी का हे वहा हवन करते समय अगनि में श्री krishan ji दर्शन देते हे\nइस गोल्डन चित्र को अपने सभी दोस्तों को भेजे, क्योंकि आज जो कोई यह भेजता है धन धान्य हो जाता है’ या कॅप्शनसह यज्ञकुंडातून निघणाऱ्या ज्वाळांत कृष्णाची प्रतिमा दिसत असल्याचे फोटोज पोस्ट केले जात आहेत.\nकेरल में गुरुवयूर मन्दिर जो श्री krishan जी का हे वहा हवन करते समय अगनि में श्री krishan ji दर्शन देते हे🙏🙏 इस गोल्डन चित्र को अपने सभी दोस्तों को भेजे, क्योंकि आज जो कोई यह भेजता है धन धान्य हो जाता है\nफेसबुकवर सदर दावे २०१७ सालापासून व्हायरल होत आहेत. परंतु आता त्याच पोस्ट्सचे स्क्रिनशॉट व्हॉट्सऍपवर व्हायरल केले जाताहेत.\n‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण साखरे यांनी निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.\n‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची पडताळणी करण्यासाठी त्यातील फोटोज रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिले. या शोधकार्यात ‘न्यूज १८ इंडिया’चा २३ एप्रिल २०१७ रोजीचा एक रिपोर्ट समोर आला.\n’ नावाच्या कार्यक्रमात त्यांनी त्यावेळी व्हाय���ल होत असलेल्या दाव्यांची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी गुरुवयूर मंदिर (guruvayur temple) संस्थानाचे प्रबंधक सी.सी. शशीधरन यांची भेट घेतली आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.\nकाय म्हणाले श्री शशीधरन\n‘मागच्या काही दिवसांपासून गुरुवयुर मंदिराच्या बाबतीत काही पोस्ट्स, फोटोज व्हायरल होत आहेत. हवनकुंडाची प्रतिमा सर्वत्र शेअर होत आहे. याविषयी मी स्पष्ट करू इच्छितो की आमचा या फोटोजशी काहीएक संबंध नाही. जर आम्हाला हे कोण करत आहे याविषयी निदर्शनास आणून दिले तर आम्ही कायदेशीर कारवाईचा मार्ग नक्कीच अवलंबू.’\nशशीधरन यांनी असेही सांगितले होते की आमच्या मंदिरातील पुजारी पिवळ्या रंगाचे धोतर नेसत नाहीत त्यांची पांढरी लुंगी असते. याची खातरजमा करण्यासाठी आम्ही ऑफिशियल वेबसाईटपासून इतरही काही ठिकाणच्या ‘गुरुवयूर’ मंदिराच्या फोटोजची तपासणी केली आणि हे स्पष्ट झाले की खरोखर येथील पुजारी केवळ पांढऱ्या रंगाची लुंगी गुंडाळतात.\n८ जून २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवयुर मंदिरास भेट दिली होती त्यात त्यांच्यासोबत दिसणाऱ्या पुजाऱ्यानेसुद्धा पांढरीच लुंगी परिधान केली आहे.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावे तथ्यहीन असल्याचे निष्पन्न झाले. यज्ञकुंडाच्या आगीत श्रीकृष्णाची प्रतिमा दिसत असलेल्या फोटोजचा केरळमधील गुरुवयुर मंदिराशी काहीएक संबंध नाही.\nप्राथमिक अंदाजानुसार ज्वालांमध्ये दिसणारी ती प्रतिमासुद्धा फोटोशॉपच्या मदतीने तयार केलेली असावी. अर्थात याविषयी ठोस पुरावे नसले तरीही व्हायरल दावा विश्वासपात्र नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nहे ही वाचा: ग्रहणात आधाराविना मुसळ उभं राहण्यामागे चमत्कार नसून विज्ञान आहे\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम��सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/republic-day-2020/", "date_download": "2021-07-26T20:11:51Z", "digest": "sha1:DKV4ILKEOIQ67RU5E7H5ULINVDQA3NWX", "length": 30380, "nlines": 251, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Republic Day 2020 – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Republic Day 2020 | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पा���ण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजल��� (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nठाणे: स्वामी भगवान नित्यानंद यांच्या मूर्तीच्या अपमानाबाबत दोन विश्वस्तांवर गुन्हा दाखल; 26 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE\n71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा सह क्रीडा विश्वाने अशा प्रकारे दिल्या देशवासियांना शुभेच्छा\nRepublic Day 2020: प्रजासत्ताक दिन निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शहा, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, आदी दिग्गज नेत्यांनी भारतीयांना दिल्या शुभेच्छा\nRepublic Day 2020: भारतीय प्रजासत्ताक दिनी आज राजपथावर पाहायला मिळणार भारतीय शौर्य आणि संस्कृतीचे द���्शन; जाणून घ्या कसा असेल कार्यक्रम\nHappy Republic Day 2020 Greetings: 71 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Wishes, Messages, HD Images, GIFs च्या माध्यमातून देऊन साजरा करा यंदाचा गणतंत्र दिवस\nभारतीय प्रजासत्ताक दिन 2020: 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत गुगलने बनवले खास डूडल\nRepublic Day 2020 WhatsApp Stickers: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर स्वतः बनवा देशभक्तीपर स्टिकर्स; जाणून घ्या प्रक्रिया\nRepublic Day Parade 2020 Live Streaming on Doordarshan and PIB India: आता घरबसल्या पहा दिल्लीच्या राजपथावरील 71 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण\nPadma Award 2020: अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिससह 7 जणांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर; पहा संपूर्ण यादी\nRepublic Day 2020: 71 व्या प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे विशेष संचलन; मुंबई पोलिसांनी जारी केली Traffic Advisory\nदेशातील 1040 पोलीस कर्मचाऱ्यांना President's Police Medal जाहीर; महाराष्ट्रातील 54 जणांचा समावेश\nHappy Republic Day 2020 Wishes: प्रजासत्ताक दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Messages, Facebook, Images, WhatsApp Status, GIFs च्या माध्यमातून देऊन मोठ्या उत्साहात साजरा करा हा ऐतिहासिक दिवस\nRepublic Day 2020: प्रजासत्ताक दिनानिमित्त Twitter ने आणला #RepublicDayIndia हॅशटॅगसाठी खास इमोजी\nHappy Republic Day 2020 Images: खास मराठी HD Greetings, Wallpapers, Whatsapp Status च्या माध्यमातून, वीर पुरूषांचे Quotes शेअर करून द्या प्रजासत्ताक दिन शुभेच्छा\nराजपथावरील पथसंचलनात केंद्राने नाकारलेला 'महाराष्ट्राचा चित्ररथ' आता प्रजासत्ताक दिनी शिवाजीपार्क येथील संचलनात दिसणार\nRepublic Day Special Recipes: प्रजासत्ताक दिनी तिरंग्याच्या रंगातील '5' हटके आणि स्वादिष्ट रेसिपीज; Watch Video\nRepublic Day Dress Ideas: 'प्रजासत्ताक दिन' निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी 'या' वेशभूषा साकारून करा आपल्या मुलांना तयार\nRepublic Day 2020 Messages: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश, Wishes, Greetings, Images, WhatsApp Status शेअर करून व्यक्त करा देशप्रेम\n26 जानेवारीपूर्वी सर्व बॉर्डरवर 15 दिवसांचा अलर्ट जारी; दहशतवादी सहा मार्गांनी करू शकतात हल्ले, 24 तास पाळत\nभारताच्या 70व्या प्रजासत्ताक दिनासाठी अमृतसरच्या शिक्षकाने बनवला खास राष्ट्रध्वज; 71,000 टूथपिक आणि 40 तासाच्या मेहनतीचे 'असे' आहे फळ (See Photos)\n26 जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधानच्या प्रस्तावनेचे वाचन सक्तीचे; ठाकरे सरकारचा आदेश\nRepublic Day 2020: सरकारकडून प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु; जाणून घ्या कोण असतील यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे\n26 जानेवारीला होणाऱ्या दहशवादी हल्ल्याचा कट उधळला; जम्मू-काश्मीर पोलिसांकडून 5 दहशवाद्यांना अटक\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/7413-2/", "date_download": "2021-07-26T19:05:27Z", "digest": "sha1:Q5HSXOMNSOG3KPYOYVPY6TSSBGH7RRRI", "length": 24788, "nlines": 121, "source_domain": "mediawatch.info", "title": "'स्क्रीन टाईम' : मुलं आणि पालकांचा वेबदुनियेतील वाटाड्या - Media Watch", "raw_content": "\nHome तंत्रज्ञान ‘स्क्रीन टाईम’ : मुलं आणि पालकांच��� वेबदुनियेतील वाटाड्या\n‘स्क्रीन टाईम’ : मुलं आणि पालकांचा वेबदुनियेतील वाटाड्या\nनेट पॉझिटिव्ह, शेरेंटीग, राईट टू प्रायव्हसी, डिजिटल फुटप्रिंट्स, स्क्रीन डिपेन्डन्सी या टर्म्स ओळखीच्या वाटत असतील तर… जर तुम्ही मोबाईल किंवा तत्सम कोणतंही गॅजेट वापरत असाल, जर तुम्ही इंटरनेट नावाच्या महाजालाचा एक भाग असाल, जगण्यासाठी हवेप्रमाणेच तुम्हाला वायफायची निकड भासते आणि तुमच्या घरातल्या चिल्लूपिल्लूपासून टीनएजर पोरांपर्यत जर मोबाईलनामक खेळणं पोहोचलं असेल …तर मुक्ता चैतन्य यांनी लिहिलेलं ‘स्क्रीन टाईम’ हे पुस्तक तुम्ही जरूर वाचायला हवं.\nस्क्रीन असेलेले वेगवेगळे गॅजेट्स वापरताना मुलांनी आणि पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि टेक्नॉलॉजीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहताना आपलं आयुष्य याच टेक्नॉलॉजीचं गुलाम तर होत नाहीये ना हे कसं चाचपडून पाहिलं पाहिजे याबद्दल लेखिकेनं या पुस्तकात अत्यंत उत्तम आणि अभ्यासपूर्ण शैलीत लिहिलं आहे.\nजवळपास दहा वर्षांपासून सोशल मिडिया या विषयावर लेखिका काम करत आहेत आणि या पुस्तकाच्या निमित्तानं सर्व पालकांना आणि मुलांना त्या हे सांगू पाहत आहेत की, आपण वापरत असलेल्या गॅजेट्सची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण स्क्रीनवर काय पाहतो, किती वेळ पाहतो, कशाकरता पाहतो याचं भान आपल्याला असायला हवं. हे भान कशाकरता असायला हवं आणि ते राहिलं नाही तर काय होऊ शकेल हेसुद्धा लेखिका पुस्तकातून अत्यंत सोप्या भाषेत सांगून जातात आणि म्हणून हे पुस्तक वाचनीय तर आहेच… शिवाय ते महत्त्वाचंसुद्धा आहे.\nआपल्या सगळ्यांचंच आयुष्य इतकं गतिमान झालेलं आहे की, खूपदा काय होतं… आपल्या हातांत असलेला मोबाईल हा आपला विरंगुळा ते सवय असा कधी परिवर्तित होतो हे आपल्यालासुद्धा समजत नाही. कित्येकदा अगदी दोनएक वर्षांच्या मुलालासुद्धा मोबाईलवर किंवा स्क्रीनवर यूट्यूब किंवा तत्सम व्हिडिओ लावून दिला जातो आणि मग तो व्हिडिओ पाहता-पाहता त्या छोट्या पोराला जेवायला घालणं वगैरे सुरू होतं. ते पिल्लूसुद्धा डोळे विस्फारून बघत असतं आणि काहीतरी डोळ्यांसमोर असल्याशिवाय खायला तोंड उघडायचं नाही या स्थितीत ते हळूहळू पोहोचतं. वरवर हे साधंसोपं वाटत असलं तरीही ही एक प्रकारची स्क्रीन ॲडिक्शन आहे हे बऱ्याच पालकांना समजत नाही. दुर्दैवानं जेव्हा ���मजतं तेव्हा उशीर झालेला असतो.\nमोबाईलसारख्या गॅजेट्सचा सगळ्यात भयानक आणि लक्षात न येणारा साईड इफेक्ट म्हणजे सवय. डोळयांपुढे सतत काहीतरी चालू असणं… मग ते व्हिडिओज्‌ असतील, ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या वेबसिरीज असतील, वेगवेगळे चॅटिंग ॲप्स असतील, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स असतील नाहीतर गेम्स असतील… स्क्रीनवर दिसणारं हे विश्व बलाढ्य आहे… ते सतत पाहण्याची सवय लागते, मग त्याचं रूपांतर व्यसनात कधी होतं हे आपल्या लक्षातच येत नाही.\nमुलांना खरंतर या विश्वाच्या दुष्परिणामांची कल्पना नसते आणि कित्येक पालकांनासुद्धा नसते. ज्यांना ही कल्पना असते ते पालकसुद्धा हे पाहू नको ते करू नको अशी जबरदस्ती मुलांवर करू पाहतात आणि कितीतरी वेळा मुलं यानं अजूनच चेकाळतात. अशा वेळी खरी गरज असते ती गॅजेट्सचा वापर सजगतेनं कसा करायचा हे मुलांना सांगण्याची… आणि महत्त्वाचं म्हणजे पालकांनीसुद्धा ही सवय आधी स्वतःला लावून घ्यायला हवी… कारण मुलं अनुकरणातून शिकतात.\nआपणच जर तासन्‌तास डोकं मोबाईलमध्ये खुपसून बसत असू तर मुलंपण तेच करणार आणि म्हणूनच घरामध्ये स्क्रीन टाईम किती वेळ ठेवायचा, मुलांनी काय बघायचं यावर मोकळेपणानं चर्चा करणं, मुलांना विश्वासात घेऊन संवाद साधत त्यांना सजग करणं, सायबर स्पेसमधल्या वावराबाबत त्यांना जबाबदार असायला शिकवणं हे पालकांनी करणं गरजेचं आहे.\nआता प्रश्न पडतो की, हे करायचं कसं तर अशा वेळी ‘स्क्रीन टाईम’ हे पुस्तक आपल्या मदतीला येतं. लेखिकेनं या पुस्तकात दोन विभाग केले आहेत… एक विभाग आहे मुलांसाठी आणि दुसरा पालकांसाठी. आजवर मोठ्यांच्या वेबदुनियेबद्दल बरंच बोललं आणि लिहिलं गेलं आहे… पण लहान मुलांच्या वेबदुनियेबद्दल विशेष असं लिहलं गेलं नाहीये. ही छोटी मुलं या दुनियेमध्ये एकटी आहेत आणि त्यांच्यावर कसलीही जबरदस्ती न करता पालकांनी त्यांना सोबत कशी करायची हे या पुस्तकात फार सोप्या पद्धतीनं उलगडून दाखवलं आहे.\nविल्यम कामक्वाम्बा, रिचर्ड तुरेरे, अडोरा स्वीटक यांसारख्या लहान मुलांनी इंटरनेटच्या केलेल्या चांगल्या उपयोगांची अनेक सकारात्मक उदाहरणं या पुस्तकात मुलांना वाचायला मिळतात. इंटरनेटला सतत क्रिटिसाईज न करता त्यात चांगलं काय आहे हे फोकस करून मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि हे या पुस्तकात केलं आहे.\nसोबतच लेखिकेनं यात ॲक्टिव्ह लिंक्ससुद्धा दिलेल्या आहेत. विशेषकरून इबुक वाचताना एक छान इफेक्ट जाणवतो… म्हणजे अडोरा स्वीटक या सात वर्षांच्या ब्लॉगर मुलीबद्दल आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा तिच्या टेड टॉकच्या व्हिडिओ लिंकवर क्लीक करून तो व्हिडिओ आपण लागलीच पाहू शकतो… त्यामुळं होतं काय… की, जे आपण वाचलेलं असतं, ते त्याच क्षणी हा व्हिडिओ पाहून मनावर अधिक ठसतं आणि हाच प्रत्यय पुस्तकात पुढेही या प्रकारच्या इतर ॲक्टिव्ह लिंक्समुळे येत राहतो… त्यामुळं या पुस्तकाचं इबुक वाचताना अधिक चांगला फील येतो आणि हे नक्कीच या पुस्तकाचं एक वेगळेपण आहे.\nबॉडीइमेजबद्दल सजगता, गेमिंग चॅलेंजेस्‌मधले धोके, टीनएजमधल्या मुलांचे प्रश्न यांबाबात लेखिका मुलांशी फार सहजतेनं संवाद साधतात. इतकंच नाही तर इंटरनेटवर काय बघू शकता हेही त्या सांगतात. त्यासाठी त्या जुलिअन फ्रेडरिक या छोट्या शेफबद्दल किंवा कुणाला एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर ती कुठे शिकता येईल, डू इट युअरसेल्फ म्हणजे डीआयवायचं देखणं जग या पुस्तकातून मुलांपर्यंत पोहोचवतात. पॉडकास्टबद्दल, घरातल्या शेतीबद्दल जाताजाता सांगून असे वेगवेगळे विषय या पुस्तकामार्फत मुलांपर्यंत पोहोचवतात.\nपालकांसाठी असेलला भागसुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. मुलांना मोबाईल देतानाचे नियम काय असावेत, जेवताना स्क्रीन डोळ्यांसमोर असली की काय दुष्परिणाम होतात, ते कसे टाळावेत, स्क्रीन टाईम किती ठेवावा, गेमिंग ॲडिक्शन, शेरेटींग, राईट टू प्रायव्हसी यांसारख्या कळीच्या मुद्द्यांवर फार सहजसोप्या भाषेत लेखिका मार्गदर्शन करतात. मला स्वतःला तर हे पुस्तक ‘हॅन्ड्स ऑन गाईड’ वाटलं… म्हणजे पालक म्हणून आपल्याला फार बेसीक प्रश्न पडलेले असतात.\nकाय करायचं हे माहीत असतं… पण ते कसं करायचं हे अनेकदा माहीत नसतं. अशा वेळी हे पुस्तक नक्कीच मदतीला येतं. ‘अरेच्चाऽ हे करून पाहू… हे सोपं आहे…’ असं वाचताना अनेक वेळा आपल्याला जाणवतं आणि हेच या पुस्तकाचं यश आहे. मराठीमध्ये असं पुस्तक येणं ही अत्यंत आशादायक बाब आहे. नेट पॉझिटिव्ह राहून आपण इंटरनेटचा आणि वेबचा कसा सजगतेनं वापर केला पाहिजे, करू शकतो हे या पुस्तकातून लेखिकेनं फार चांगल्या पद्धतीनं सांगितलं आहे आणि म्हणून हे पुस्तक जास्तीत जास्त पालकांनी आणि मुलांनी वाचायला हवं.\nमूळ पुस्तक मराठी भाषेम��्ये असलं तरीही इंग्रजी भाषेत सई बांदेकर आणि रेश्मा मेरानी यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे… त्यामुळे या दोनही भाषांमध्ये हे पुस्तक वाचता येणार आहे… तसंच हे पुस्तक इबुक स्वरूपात ॲमेझॉन किंडलवर उपलब्ध आहे.\nवाहतुकीचे नियम रस्ता क्रॉस करताना आपण आपल्या मुलांना समजावून सांगतो. कोणता दिवा लागला की पुढे जायचं, कोणता दिवा लागला की थांबायचं हे सांगतो. सुरुवातीला त्यांचा हात धरून रस्ता क्रॉस करायला शिकवतो. त्याचप्रमाणे ही वेबदुनिया खूप जादूई असली, सुंदर असली तरी इथे वावरताना त्यांना या जगाचे नियम समजावून सांगणं गरजेचं आहे आणि सोबतच ते स्वतः समजून घेणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे.\nया डार्क वेबमध्ये आपण मुलांना एकटं सोडू शकत नाही आणि कायम त्यांचा हात पकडूनही ठेवू शकत नाही. आपल्याला त्यांना जबाबदार करायचं आहे आणि या जगात वावरण्याची मोकळीकसुद्धा द्यायची आहे. यासाठी ‘स्क्रीन टाईम’ हे पुस्तक तमाम पालकांना आणि मुलांना नक्कीच मदत करेल.\n(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात काम करतात . त्यांची स्वतःची पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे) [email protected]\nPrevious articleसंविधानापलीकडील आंबेडकरांचं काय करायचं \nNext articleकोरोना लस:आपत्कालीन वापराची परवानगी कशी मिळते \nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nअवकाश सफरीसाठी बुकिंग सुरू\nनिकोला टेस्ला… जग प्रकाशित करून गेलेला वेडा शास्त्रज्ञ..\n5G मोबाईल नेटवर्कमुळे खरंच रेडिएशनचा धोका आहे\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपं���जा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/", "date_download": "2021-07-26T20:47:31Z", "digest": "sha1:C4NY3HYMEA7IKJ7XTCAFVDX3IQAJAFUV", "length": 11898, "nlines": 249, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस लागवड वाढली 16 March 2021\nखरिपातील कडधान्य पीक व्यवस्थापन – 1 16 March 2021\nमराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ३२ टक्क्यांवर 04 July 2021\n यापूर्वी काढलेली गहू कोणत्याही योग्य व्यायामाशिवाय खरेदी केली जाईल 05 April 2021\nपुणे जिल्ह्यात उन्हाळी बाजरीची २ हजार हेक्टरवर पेरणी 23 April 2021\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nby Team आम्ही कास्तकार\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nPM Kisan सन्मान निधी योजना 2020 – 2021: पहा लाभार्थी यादी स्थिती आणि हप्त्यांचे तपशील ऑनलाइन तपासा\nआजचे हवामान – जुलै च्या या तारखेपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार व इथे मुसळधार पाऊस\nMJPSKY All 7th List महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी 2020 Download Free\nआजचा हवामान अंदाज २८ जून २०२१ मराठवाड्यात जोरदार सरी शक्य\nशेळीपालनसाठी मिळणार 25 लाख रुपये – शेळी पालन व्यवसाय कर्ज योजना Download Application\nनवनवीन सरकारी व शेतीविषयक योजनांची अपडेट्स पाहिजेत का बाजारभाव, नवीन शेती उपयोगी योजना, कृषिवार्ता आणि नवनवीन दररोज शेतीविषयी माहिती व समस्यांच्या समाधानासाठी खालील बटणवर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनेल ला अवश्य जॉईन व्हा.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्���ाचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nरक्षाबंधनवर बहिणीला देण्याची सर्वोत्कृष्ट भेट, मग भाऊ हे पर्याय निवडा\nमका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nप्रमोद यांची कविता वाचा – ‘गझल ये हिंदुस्तान की’\nड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाईल, एक झाड 40 वर्षे फळ देते\nकोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटका\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Dassel-Markoldendorf+de.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:13:42Z", "digest": "sha1:GKRYJZXOGY3Z5WYNDAGMUVVFANGDS4FF", "length": 3520, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Dassel-Markoldendorf", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 05562 हा क्रमांक Dassel-Markoldendorf क्षेत्र कोड आहे व Dassel-Markoldendorf जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Dassel-Markoldendorfमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Dassel-Markoldendorfमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 5562 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आ��े आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनDassel-Markoldendorfमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 5562 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 5562 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gangadharmute.wordpress.com/2014/08/", "date_download": "2021-07-26T20:32:15Z", "digest": "sha1:2GHCBMOWE2ZCI75OUIQ6444FD5F5O2BM", "length": 84710, "nlines": 643, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "ऑगस्ट | 2014 | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nलासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nलासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nकांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती, कांद्याच्या बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप आणि तंत्रज्ञानावर बंधने नको, या प्रमुख मागण्या ऐरणीवर आणून केंद्र शासनाच्या कांदा-बटाटा विषयक धोरणाला जोरदार हादरा देण्यासाठी आशिया खंडातली कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे दिनांक १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत १ तासाचे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.\nलासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दीड किलोमीटर अंतरावरील लासलगाव रेल्वेस्थानकापर्यंत शेतकरी संघटनेचे सहा हजार आंदोलक पाईक घोषणा देत प्रचंड मिरवणूक काढून गेले व रेल्वेट्रॅकवर ठाण मांडून बसले. सुमारे एक तास मनमाड-इगतपुरी ही शटल रेल्वे गाडी अडविण्यात आली. रेल्वेट्रॅकवर पत्रकारांशी वार्तालाप करताना मा. शरद जोशी म्हणाले की, सत्तेवर येताच मोदी सरकारने शेतकरीविरोधी धोरणांचा सपाटा लावला आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्यामुळे कांदा २०० ते ३०० रुपयांनी घसरला असून यापुढे कांदा उत्पादकांचा शासनाने अंत पाहू नये अन्यथा १९८० सालच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करीत राज्यव्यापी रेल व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मोदी सरकार वांधा करणारा निर्णय घेणार असेल तर शेतकरी मतपेटीतून त्याचा रोष प्रकट करतील आणि त्याचे गंभीर परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील, त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करण्याचे त्यांनी मोदींना आवाहन केले.\nपोलिस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधीक्षक माणुरी कांगणे, चंद्रमोहन मिश्रा, ए.के. स्वामी यांचेसह आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप आलेले होते तरीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शांततेने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी करून दाखविले. शेतकरी देशाचा खराखुरा राजा असून तो देशाच्या साधनसंपत्तीची नासधूस करीत नाही. जाळपोळ, आगी लावणे, लूटमार करणे, दगडफेक करणे हे सच्च्या शेतकर्‍याला आवडत नाही, हे या शांततापूर्ण रेल्वे रोको आंदोलनाने सिद्ध केले. खरंतर रेल्वे अडवणे हेही शेतकर्‍यांचे काम नाहीच पण;\nआसुड उगारणारा माझा स्वभाव नाही\nपण; वेळ आणली या मग्रूर लांडग्याने\nअसे स्वत:च्या मनाशी म्हणतच तो नाईलाजाने रस्त्यावर उतरत असतो. पण नाईलाजाने का होईना पण जेव्हा केव्हा उतरतो तेव्हा तेव्हा शासनसत्तेला हादरवून सोडतो. तद्वतच याही प्रसंगी शेतकरी संघटना, शरद जोशी जिंदाबाद आणि प्रमुख मागण्यांच्या घोषणांनी त्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.\nमा. शरद जोशी यांच्या नेतृत्वात सर्व आंदोलनकर्ते अपसाईडच्या लूप लाईनवर ठिय्या मांडून बसले. मनमाड-इगतपुरी शटलचे आगमन होताच इंजिनवर बसून कार्यकर्त्यांनी गाडी रोखून धरली. शेतकर्‍यांनी गळ्यात कांदा, बटाट्याच्या माळा घालून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी रेल्वेगेट बंद असल्यामुळे मनमाड लासलगाव मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे रस्ता रोकोही अनायासे सफल झाला होता. ठीक ४ वाजता या आंदोलनाचे सेनापती गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी छोटेखानी समयोचित भाषण करून सर्व आंदोलकांचे व उत्तम तर्‍हेने परिस्थिती हाताळल्याबद्दल पोलिस खात्याचे आभार मानल�� व रेल्वे रोको आंदोलन समाप्तीची घोषणा केली.\nतत्पूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी १२ वाजता कांदा उत्पादक शेतकरी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी म्हणाले की, केंद्र शासनाचे कृषी विषयक धोरण शेतकरीविरोधी असून मागील सरकारचीच धोरणे मोदी सरकार पुढे नेत आहे. कांदा, बटाट्यासारख्या नगदी पिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या शुद्ध हरवलेल्या सरकारच्या नाकाला आता कांदा फोडून लावण्याची वेळ आली आहे. सरकारने शेतकर्‍यांचा अधिक अंत न पाहता कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून त्वरित वगळला पाहिजे. शेतमालाला खुल्या बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य अशी शेतकरी संघटनेची दोन प्रमुख उद्दिष्टे असून कोणत्याही सरकारने शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू नये. कांदा, बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत घातल्याने या दोन्ही शेतमालाची वाहतूक करता येत नाही, उत्पादनावर बंधने आली आहेत, प्रक्रियेवर बंधने आली आहेत व साठवणुकीवर बंधने घालण्यात आली असल्याने ते आम्हाला मान्य नाही. केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकर्‍यांवर अन्याय करीत असून, या सरकारचे पानिपत करण्याची ताकद शेतकरी संघटनेत आहे. कांदा हा जीवनावश्यक नसून, कांदा न खाल्ल्याने आजपर्यंत कोणी दगावला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषी क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होत असून, त्यात होणारी वाढ असून नसल्यासारखी आहे. दुसरीकडे लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढत असून, ४०० पट वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल एवढा अन्नसाठा शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर उभा करून दाखविला म्हणून ही लढाई तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. केवळ शेतकर्‍यांमध्ये जागृती करून शेतकरी संघटना थांबणार नाही, तर शेतकर्‍यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञान मिळावे, यासाठी शेतकर्‍यांचा पक्ष स्थापन करण्याचे संघटनेने ठरवले आहे. मात्र या आंदोलनात महिलांचा सहभाग नसल्याबद्दल मा. शरद जोशी यांनी खंत व्यक्त केली.\nलासलगाव येथे शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या रेलरोको आंदोलनापूर्वी बाजारसमितीमध्ये झालेल्या विराट सभेच्या व्यासपीठावर शेतकरी स��घटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष डॉ. मानवेंद्र काचोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष अ‍ॅड दिनेश शर्मा, अ‍ॅड वामनराव चटप, रवी देवांग, रामचंद्रबापू पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलेजा देशपांडे, स्मिता गुरव, निर्मलाताई जगझाप, अर्जुन तात्या बोराडे, देविदास पवार, संजय कोल्हे, तुकाराम निरगुडे आदी शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. प्रारंभी लासलगाव बाजार समितीत सभापती नानासाहेब पाटील यांनी शरद जोशी व इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.\nआंदोलनात किसनराव कुटे, शिवाजीराव राजोळे, दत्तात्रय मोगल, शंकरराव पूरकर, सांडूभाई शेख, भास्कर सोनवणे, शांताराम जाधव, फुलाआप्पा, बाबासाहेब गुजर, विष्णू ताकाटे, रामकिसन बोंबले, डॉ. श्याम आष्टेकर, गिरिधर पाटील, भानुदास ढिकले, केदू बोराडे, विलास देशमाने, मधुकर हांबरे, प्रभाकर हिरे, अशोक भंडारी, सुभाष गवळी, सुरेश जाधव, सोपान संघान, विशाल पालवे, लक्ष्मण मापारी, विनोद पाटील, संतू झांबरे, शिवाजी राजोळे आदींसह देवळा, कळवण, लासलगाव, सटाणा, तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.\nकांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थन देण्यासाठी आंदोलनात संपूर्ण राज्यभरातून शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणीवरून श्री गोविंद जोशी, राम शिंदे, प्रल्हाद बारतले, मदन शिंदे, शेषराव राखुंडे, वर्ध्यावरून गंगाधर मुटे, सतीश दाणी, धोंडबा गावंडे, शांताराम भालेराव, गणेश मुटे, अशोक कातोरे, मनोहर जयपूरकर, गोपाल चदनखेडे, अमरावतीवरून श्रीकांत पाटील पुजदेकर, राजेंद्र आगरकर, जालन्यावरून पुंजातात्या, लातूरवरून मदन सोमवंशी, माधव मल्लाशे, माधव कल्ले, बुलढाण्यावरून दामोदर शर्मा, समाधान कणखर, सादीक देशमुख, नामदेव जाधव, भिकाजी सोलंकी, शेषराव साळके, प्रल्हाद सोनुने, जळगाववरून कडुआप्पा पाटील, उल्हास चौधरी, मधुकर वेडु पाटील, धुळ्यावरून शांतुभाई पटेल, गुलाबसिंग रघुवंशी, ए.के.पाटील, आत्माराम अण्णा पाटील, सांगलीवरून शितल राजोबा, सिंधुताई गुरव, सिंधू कोळी, नवनाथ पोळ, रामचंद्र कनसे, अण्णासो पाटील, सातार्‍यावरून ज्ञानदेव सकुंडे, बाळासाहेब चव्हाण, कोल्हापूरवरून अण्णासो कुरने, अनिल पाटील, अरुण सावंत, पूण्यावरून लक्ष्मण राजणे यांनी आंदोलन सफ़ल करण���यात मोलाची भूमिका पार पाडली.\nया रेलरोको आंदोलनाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता गेल्या काही काळापासून सुस्त पडलेल्या नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेला या आंदोलनाने प्रचंड उर्जित अवस्था प्राप्त झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी भविष्यकाळासाठी आश्वस्त झाल्यासारखा भासत होता.\nमहासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश\nलासलगाव रेल्वेरोको आंदोलन – प्रचंड पोलिस बंदोबस्त\nलासलगाव रेल्वेरोको आंदोलन – शेतकरी रुळावर ठिय्या देऊन बसले\nशिस्तबद्ध मोर्चा काढून आंदोलक शेतकरी रेल्वेकडे जाताना\nआंदोलनापूर्वी झालेल्या सभेस मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी\nस्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष आंदोलकांना मार्गदर्शन करताना\nआंदोलन शिस्तीत आणि शांततेत पार पडले पाहिजे, याविषयी सुचना देताना माजी अध्यक्ष श्री रवी देवांग\nकानात तेल ओतून आपल्या प्राणापेक्षा प्रिय साहेबांचे विचार ऐकताना उपस्थित पाईक\nBy Gangadhar Mute • Posted in आंदोलन, छायाचित्र, प्रकाशचित्र, बळीराजा, शेतकरी संघटना\t• Tagged Agriculture, आंदोलन, शरद जोशी, शेतकरी, शेतकरी संघटना, शेती आणि शेतकरी, स्वतंत्र भारत पक्ष, sharad joshi\nसंघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे – शरद जोशी\nसंघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे\nआज पिंपळगावला या बैठकीसमोर बोलताना माझ्या मनात दोन विचार येतात. पहिला विचार हा की ज्यांच्याबरोबर सगळं आंदोलन उभं राहिलं ते माधवराव मोरे जर का आज इथे हजर असते तर मोठी मजा आली असती. त्यांची प्रकृती बरी नाही, ते अगदी आजाराने झोपून असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. शेतकरी संघटनेचे आंदोलन चाकण येथे १९७८ साली सुरू झालं आणि तेव्हाच्या आंदोलनाची तत्त्व फार सोपी होती. सगळ्या शेतकर्‍यांना घामाचे दाम मिळायला पाहिजे हे तत्त्व नंबर एक आणि घामाचे दाम कसे मिळाले पाहिजे त्या साठी सोपी उपाय सांगितले ते तत्व नंबर म्हणजे दोन. पाहिली गोष्ट म्हणजे सरकारने बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करता कामा नये, हात घालता कामा नये. कांद्याला काय भाव मिळायचा तो मिळेल; कमी मिळाला तरी चालेल, जास्त मिळाला तर आनंदच आहे परंतु सरकारने भाव पाडण्यासाठी काही करू नये, हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत असा की, शेतीमध्ये उत्पादन किती निघतं, उत्पादन किती निघतं हे जमिनीबरोबरच शेतीला तुम्ही कोणतं खत, औषध वापरता, तंत्रज्ञान कोणतं वापरता यावर सगळं उत्पादन अवलंबून असतं. त्याचप्रमाणे सरकारनं बाजारपेठेमध्ये हात घालू नये, तंत्रज्ञानाच्या व्यवस्थेमध्ये हात घालू नये आणि सरकारने एवढे जरी केले तरी शेतीमालाला आपोआपच घामाचे दाम भरून मिळेल. हे तीन तत्त्व घेऊन त्यावेळी आपण शेतकरी संघटना स्थापन केली.\nसटाण्याला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये संघटनेची राजकीय भूमिका सांगताना मी असं म्हटलं की आपल्या उरावरती एक चोर बसलेला आहे. त्याला जर उठवायचं असेल तर त्याच्यावर एक उपाय असा आहे की दुसऱ्या चोराची मदत घ्यायची आणि पहिल्याला हाकलून द्यायचं. पहिल्या चोराला उठवलं म्हणजे आपण कोलांडी उडी मारून त्या दुसर्‍या चोरालाही हाकलून लावू शकतो. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत जे काही झालं त्याच्यामध्ये लोकांची कल्पना अशी आहे की या मोदी सरकारला लोकांनी फार मोठ्या संख्येनी निवडून दिलं, त्याला ३००-४०० जागा मिळाल्या, त्याकाही आपोआप मिळालेल्या नाहीत. मी तुम्हाला सांगतो की, शेतकरी संघटनेच्या सटाणा अधिवेशनामध्ये जो निर्णय झाला होता. त्या निर्णयाप्रमाणे म्हणजे एका चोराला उठवून देण्यासाठी दुसऱ्या चोराची मदत आपण केली त्यामुळे आता दुसर्‍या चोराला विजय मिळाला हे सर्वांनी कबूल केलेले आहे. पण त्याचा अर्थ असा की एका चोराला आपण बाजूला काढलं. पहिल्यांदा गोरा इंग्रज आला त्या गोर्‍या इंग्रजाला काढून त्याजागी काळा इंग्रज आला. काळ्या इंग्रजाला काढून आता तिसरा इंग्रज आला आहे, त्यालाही बाजूला काढून ठेवण्यासाठी काय व्यवस्था करायची आहे, ते मला सांगायचे आहे.\nपरंतु; हा विषय फार कठीण आहे. उदाहरणार्थ कांद्याला नव्या केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्ये घातलं. कांदा ही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा खायला मिळाला नाही तर लोकांचा जीव कदाचित कासाविस होईल हे खरं; पण कांदा न खाल्ल्यामुळे कुणाचा जीव गेला असं कधी घडलेलं नाही. याउलट माझ्याजवळ शंभरपेक्षा जास्त औषधांची यादी आहे ती औषधं जीवनावश्यक वस्तुच्या यादीमध्ये घातली असती तर उपयोगाचे झाले असते. मी पूर्वी सांगायचो की, चाकणच्या बाजारामध्ये एखादी बाई आणि तिचा मुलगा डॉक्टर कडे जाते आणि डॉक्टरला म्हणते की पोराला ताप चढलाय, डॉक्टर मुलाला तपासतो व म्हणतो की तुम्ही पोराला आधी का नाही आणलंत आता त्याला फार ताप चढला आहे. मग डॉक्टर चिठ्ठी लिहून देतो, ती बाई चिठ्ठी घेऊन दुकानामध्ये जाते आणि औषधाची किंमत फार तर सध्याच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ६७ रुपये असं सांगितलं तर ती बाई म्हणते की मला ते परवडणार नाही आणि मग ती पोराला घेऊन पायऱ्या उतरून खाली जाते आणि मग ते तापाने तडफणार पोर तसंच पडलेलं असते.\nज्या सरकारला जीवनावश्यक वस्तूमध्ये औषधं घालायचं सुचत नाही ते सरकार कांद्याला मात्र जीवनावश्यक वस्तूच्या यादीत धरते. याचा अर्थ काय पहिलं अर्थ असा की तुम्हाला किती उत्पादन करायचं याचा अधिकार तुम्हाला नाही, सरकार ते ठरवणार. सरकारने तुम्हाला सांगितलं की कांदा इतका नाही इतका पिकवायला पाहिजे तर तो तुम्हाला पिकवावा लागेल. दुसरी गोष्ट अशी की वाहतूक करता येणार नाही, साठवणूक करता येणार नाही, त्याच्यावर प्रक्रिया करता येणार नाही, एवढेच नाही तर कांद्याची निर्यात सुद्धा करता येणार नाही. कांद्यावर इतकी बंधने घातली याचा अर्थ सरकारने बाजारपेठेमध्ये हात घातला. एवढेच नव्हे तर मला असे सांगायचे आहे की डब्ल्यूटीओला विरोध करून या मोदी सरकारने केवळ देशातल्या बाजारपेठेमध्येच नव्हे तर परदेशातल्या बाजारपेठेमध्ये सुद्धा ढवळाढवळ केली आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत पण सरकार हस्तक्षेप करत आहे आणि त्याच मूळ स्वदेशी जागरण मंच व भारतीय किसान संघ या संघपरिवाराच्या संघटना यांच्यामध्ये दडलेलं आहे.\nअशी कित्येक औषधे आहेत की जिच्यामध्ये जीन तंत्रज्ञान वापरलं जातं. उदा. साखरेचा त्रास कमी करण्या करिता ईन्सुलिन ज्या तंत्रज्ञानाने तयार होते तेच तंत्रज्ञान शेतीच्या बाबतीत मात्र आणायला मात्र सरकारने बंदी आणली आहे. नवीनं पंतप्रधानाला आपण निवडून दिलं, त्यांच्याकडून आपल्या काही पुष्कळशा अपेक्षा होत्या आणि आहेतही पण काही दृष्ट मंडळी त्यांच्याभोवती बसलेली आहे. स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय किसान संघ या लोकांनी नरेंद्र मोदीला वेढून टाकलेलं आहे आणि नरेंद्र मोदीची यातून सुटका करणे हे आपलं शेतकर्‍यांचं कर्तव्य आहे आणि आपण त्यांची सुटका करणार आहोत हे नक्की.\nआतापर्यंत अनेक वेळा मी तुम्हाला आदेश दिला आणि तुम्ही तो पाळलेला आहे, हे मला मान्य आहे. आता मी थोडक्यात मांडतो आहे ते येवढ्याकरिता की आतापर्यंत सर्वच वक्त्यांनी एवढी तेजस्वी भाषणे केली आहेत की त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्ह�� सांगावं असा मला वाटत नाही. परंतु जर का काही करायचं असेल आणि त्यांच्यामध्ये नाशिक जिल्ह्याची भीती दिल्लीला फ़ार आहे. कालच्या सभेत मी खुर्चीवर बसून बोललो. पुंजाजी गोवर्धने ज्यांनी भाताचे आंदोलन पहिल्यांदा सुरू केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि ते प्रकाशन करताना मी खुर्चीवर बसलेलो होतो. उभे राहून बोलण्याची माझी ताकत नव्हती. पण आज तुमच्या सगळ्या लोकांचा उत्साह पाहिला आणि असं वाटलं की खुर्चीवर बसून बोलणं काही योग्य नाही. तुमच्या सगळ्यांचा उत्साह पाहिल्यानंतर तुमच्या उत्साहाला प्रतिसाद देण्याकरिता निदान आजच्या दिवस तरी मी उभं राहून बोललं पाहिजे. मला अगदी पाहिल्यासारखं शांत स्वरात बोलता येत नसलं तरी मी जे काही बोलणार आहे ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न कराल याची मला खात्री आहे.\nआपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो थोडक्यात सांगतो. पहिली गोष्ट अशी की हा प्रश्न मुंबईला सुटणारा नाही. हा प्रश्न आपल्याला दिल्लीला मांडायचा आहे आणि त्याच्याकरिता आपल्याला नाशिक मधील जास्तीत जास्त मंडळीला दिल्लीला येण्याचे मी आवाहन करतो. त्यासोबतच येत्या १० नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात पिंपळगावला किंवा जवळपास जिथे कांद्याचा प्रश्न ज्वलंत आहे तिथे शेतकरी संघटनेचं अधिवेशन घेतलं जावं. संघटनेचं अधिवेशन आपण केव्हा घेतो जेव्हा फार मोठा प्रश्न उभा राहतो आणि निर्णय घेणं कार्यकारिणीला शक्य नसतं त्यावेळी आपण अधिवेशन घेतो. हा प्रश्न खरंच मोठा आहे. आता आपण एका चोराला छातीवरून उठवून लावलं आणि त्याच्याऐवजी आता दुसरा चोर त्याच पद्धतीने छातीवर बसतो आहे आणि त्याच पद्धतीने शेतकर्‍याचं शोषण चालू ठेवत आहे. हा प्रश्न खरंच खूप आगळावेगळा आहे, नवीनं आहे आणि तो सोडविण्याकरिता आपल्याला स्वतंत्र वेगळं अधिवेशन घ्यायला पाहिजे. त्या अधिवेशनामध्ये जो पाहिजे तो निर्णय होऊ शकतो. ते अधिवेशन पिंपळगाव, लासलगाव किंवा नाशिकच्या आसपास झालं पाहिजे. स्थानिक मंडळींना जी जागा योग्य वाटेल ती निवडावी आणि अधिवेशन १० नोव्हेंबरच्या जवळपास म्हणजे दिवाळीच्या आधी घ्यावं. १० नोव्हेंबर ही तारीख आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, त्यादिवशी अधिवेशन व्हावं आणि मग दिल्लीला जाण्यांसंबंधीचा निर्णय व्हावा. दिल्लीला जाऊन आपल्याला नरेंद्र मो���ीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत स्वदेशी जागरण मंच व भारतीय किसान संघ या संघटनांच्या तावडीतून सोडवायचं आहे हे लक्षात ठेवा. १० नोव्हेंबर नाशिकच्या अधिवेशनामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यावं आणि ती संख्या इतकी मोठी असली पाहिजे की ती संख्या पाहूनच दिल्लीला घाम सुटला पाहिजे.\n(पिंपळगाव बसवंत जि. नाशिक येथील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या बैठकीला संबोधित करतांना मा. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणाचा सारांश. शब्दांकन – अक्षय मुटे)\nBy Gangadhar Mute • Posted in आंदोलन, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष\t• Tagged Agriculture, आंदोलन, शरद जोशी, शेतकरी संघटना, शेती आणि शेतकरी, शेती विषयक, स्वतंत्र भारत पक्ष, Farmer, sharad joshi\nपिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत\nपिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत\nकांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, “पिकलं तवा लुटलं, म्हणून देणंघेणं फ़िटलं” हे तत्व स्विकारून शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि राज्यात विलंबाने व अपुरा पाऊस झाल्याने राज्यातील शेतकर्‍यांवर ओढवलेल्या संकटाची भिषणता लक्षात घेता शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती या प्रमूख तीन मागण्या ऐरणीवर आणून केंद्र सरकारला शेतकर्‍यांच्या आसूडाचा हिसका दाखविण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिनांक ४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी १ तासाचे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.\nसुमारे ३००० शेतकर्‍यांनी मुंबई-आग्रा हायवेवर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजुची वाहतुक पूर्णत: ठप्प झाली होती.\nतत्पुर्वी पिंपळगाव बसवंत येथील शगून मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतीसमोरिल समस्यांवर सविस्तर उहापोह करण्यात आला. सभेत देविदास पवार, अर्जूनतात्या बोराडे, निर्मलाताई जगझाप, तुकाराम बोबडे, अनिल घनवट, शैलजा देशपांडे, रवी देवांग, सरोज काशीकर, रामचंद्रबापू पाटील, गुणवंत पाटील हंगरगेकर, अड वामनराव चटप आणि शरद जोशी यांनी मार्गदर्शन केले.\nशेतीत चांगले उत्पादन झाले तर सरकार हमी भावाने खरेदी करण्यास पुढे येत नाही व शेतकर्‍यांना संरक्षण देत नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना आपला माल मिळेल त्या किमतीत मातीमोल भावाने विकावा लागतो. मात्र कमी उत्पादन झाले आणि बाजारपेठेत तेजी यायला लागली की सरकार निर्यातबंदी करून किंवा निर्यातशुल्क वाढवून स्थानिक बाजारपेठेतील भाव पाडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करते. त्यामुळे दोन्ही स्थितीमध्ये शेतकरीच नाडवला जातो व उत्पादनखर्च भरून न निघाल्याने त्याच्यावरचा कर्जाचा डोंगर आणखी वाढत जातो. शेतीवरील कर्ज हे शासकीय धोरणाचा परिपाक असून शेतीवरील कर्ज शासननिर्मित संकट आहे.\nदुर्धर रोगांवर नियमित घ्यावयाच्या औषधी महागड्या असतात व सर्वसामान्य माणसाच्या क्रयशक्तीच्या आवाक्याबाहेर असतात. गोरगरिबांना वेळेवर औषधोपचार मिळाले नाही तर माणसे दगावतात आणि तरीही औषधांचा समावेश जीवनावश्यक कायद्यात केला जात नाही; याउलट कांदा आणि बटाटा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा न खाल्याने कोणीच मरत नाही किंवा जीव कासाविसही होत नाही तरी सुद्धा कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यात टाकल्या गेलेले आहे. कांदा स्वस्त झाला पाहिजे म्हणून सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करते. यंदा कांद्यावरील निर्यातशुल्क केंद्रसरकारने प्रति टन शुन्य डॉलवरून ३०० डॉलर आणि ३०० डॉलरवरून ५०० डॉलर प्रति टन वाढवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची मागणी संपली असून निर्यातीत ९० टक्के एवढी घट आली आहे, परिणामत: देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याचे भावही गडगडले आहेत.\nसभेतील काही मुख्य निर्णय :\n१) सभा संपताच तातडीने मुंबई-आग्रा हायवेवर रस्ता रोको आंदोलन\n२) १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी १ तासाचे लासलगाव येथे रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्णय.\n३) रेलरोको आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी करणार\n४) १० नोव्हेंबर २०१४ रोजी किंवा त्या तारखेच्या आसपास नाशिक येथे शेतकरी संघटनेचे अधिवेशन\n५) चलो दिल्ली कार्यक्रम अधिवेशनात जाहीर होणार\n१) शेतकर्‍यांचा प्रचंड उत्साह पाहून उर्जा मिळालेल्या शरद जोशी यांनी बर्‍याच कालावधीनंतर माईकसमोर उभे राहून तब्बल १३ मिनिटे भाषण केले.\n२) शेतकरी समाजात चैतन्य संचरणे हेच मा. शरद जोशींच्या प्रकृतीसाठी रामबाण आणि एकमेव औषध आहे, हेच या घटनेतून अधोरेखीत झाले.\n३) शगून मंगल कार्यालयात प्रचंड शेतकर्‍यांनी उपस्थिती लावल्याने हॉल खचाखच भरला होता. जागेअभावी शेकडो शेतकर्‍यांना बाहेर उभे राहूनच भाषण ऐकावे लागले.\n४) पावसाची ��र आली तरी शेतकरी जागेवरच शांतपणे उभे होते.\n५) रस्ता रोको आंदोलनाची घोषणा न करताच मा. शरद जोशींनी भाषण संपवले तेव्हा उपस्थितांमध्ये बराच हलकल्लोळ झाला. आत्ताच तातडीचा रास्ता रोको जाहीर करून आम्हाला रस्ता रोखून धरण्याची परवानगी द्या, अशा घोषणांनी शेतकर्‍यांनी सभागृह दणाणून सोडले.\n६) उपस्थितांच्या भावनांचा आदर राखून मा. शरद जोशींनी तातडीचे १ तासाचे रास्ता रोको आंदोलन जाहीर केले.\nमहासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश\nपैसा येतो आणिक जातो\nपैसा येतो आणिक जातो\nपैसा येतो आणिक जातो\nमला केवळ मोजायला लावतो\nकधी लळा लावतो, कधी कळा लावतो …॥\nकधी चिल्लर, कधी नोटा\nलाभ कधी, कधी तोटा\nजाताना धडधड जातो …॥\nमाझी पर्स, माझा खिसा\nत्यांचे हाल असे जणू\nएस टी चा थांबा जसा\nबस येते, जरा थांबते\nभर्रकन निघून जाते …॥\nकुणी अभय, कुणी भयभीत\nकुणा देतो मलमली छत\nकुणाला रस्त्यावर आणतो …॥\n– गंगाधर मुटे ’अभय’\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nUniGreet च्यावर एक लेख एका आत्मप्रौढीचा\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nनिळकंट शिंदे च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठी��े श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… च्यावर श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nshivaji Bhanudas Haj… च्यावर बळीराजाचे ध्यान\nvinod chaudhari च्यावर बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe च्यावर माय मराठीचे श्लोक…\nआत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४\nकेवळ जंतूमुळे रोग होतो\nपैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही – भाग १२\nअस्तित्व दान करायचे नसते\nकरोना चालेल; एचआयव्ही नक्कोच\nशिमगा ही आनंदाची पर्वणीच – भाग ८\nआल्हाददायी हवी वेशभूषा – भाग ७\nया हृदयीचे त्या हृदयी – भाग ६\n…तर विचार प्रवाही होतात – भाग ५\nमाणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४\nमूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३\nसुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २\nजगणे सुरात यावे – भाग १\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन आयुष्याच्या रेशीमवाटा कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी विनोदी कविता शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (16) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आयुष्याच्या रेशीमवाटा (14) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (5) करुणरस (9) कविता (131) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) ��ारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (128) विडंबन (14) विनोदी (19) विनोदी कविता (9) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (32) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/social-viral/misleading-video-claims-centuries-old-manuscript-in-sanskrit-discovered-during-the-excavation-at-ram-janmabhoomi-know-truth-here-263858.html", "date_download": "2021-07-26T19:23:14Z", "digest": "sha1:PC2EEM7AOHNZPTFQHRUG6GQXGMP6HBPO", "length": 31149, "nlines": 234, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "अयोद्धेत राम जन्मभूमी स्थळावरून खरंच प्राचीन संस्कृत भाषेतील हस्तलिखित सापडले? सोशल मीडीयात शेअर होतोय दिशाभूल करणारा व्हिडिओ; पण इथे जाणून घ्या सत्य | 👍 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धि���िनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यम��त्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nअयोद्धेत राम जन्मभूमी स्थळावरून खरंच प्राचीन संस्कृत भाषेतील हस्तलिखित सापडले सोशल मीडीयात शेअर होतोय दिशाभूल करणारा व्हिडिओ; पण इथे जाणून घ्या सत्य\nसध्या सोशल मीडीयात या ठिकाणी झालेल्या खोदकामामध्ये संस्कृत मध्ये लिहलेले हस्तलिखित आढळल्याची चर्चा आहे. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडीयामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.\nअयोद्धेमध्ये सध्या राम मंदिराच्या (Ram Mandir) उभारणीचं काम जसं वेगाने सुरू झालं आहे तशी या रामजन्मभूमी बाबत अनेक उलट सुलट चर्चा, वाद विवाद देखील समोर येत आहेत. सध्या सोशल मीडीयात या ठिकाणी झालेल्या खोदकामामध्ये संस्कृत मध्ये लिहलेले हस्तलिखित आढळल्याची चर्चा आहे. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडीयामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यामध्ये असा दावा केला जात आहे की हे संस्कृत भाषेतील हस्तलिखित तांब्यावर कोरलेले असून ते राम मंदिराशी निगडीत आहे. दरम्यान हे हस्त लिखित जेथे सापडले ती जमीन देखील राम जन्म भूमीशी संबंधित आहे.\nदरम्यान हे हस्त लिखित रामजन्मभूमी, र्राम मंदिराशी निगडीत असल्याचा दावा खोटा आणि तथ्यहीन, दिशाभूल करणारा आहे. इंडिया टुडे च्या रिपोर्ट नुसार, सापडलेले हे हस्तलिखित हिब्रु भाषेतील आहे. तसेच ते राम जन्मभूमी वरून सापडलेले नाही. मीडीया हाऊसच्या माहितीनुसार, \"define.avcilari\" या इंस्टाग्राम अकाऊंट वर हा व्हिडिओ 10 एप्रिल 2020 मध्ये पहिल्यांदा पोस्ट करण्यात आला होता. मात्र या पेजवर या हस्तलिखिताबद्दल, व्हिडीओ बद्दल कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. या पेजची बायो देखील टर्किश भाषेत आहे.(नक्की वाचा: Ayodhya Ram Temple: राम मंदिर बांधण्यासाठी 'अशोक वाटिका'मधील शिळेचा होणार उपयोग; श्रीलंकेवरून आणला जात आहे दगड).\nराम जन्मभूमि स्थल पर खुदाई के दौरान मिला तांबे का पत्ता - 488 साल इंतजार की सही परिणति...\nजय श्री राम 🙏#राम_मंदिर\nOxford Interfaith Forum कडूनही देण्यात आलेल्या माहितीनुसार, या हस्तलिखिताची भाषा हिब्रु आहे. त्याची स्टाईल पाहता ती आधुनिक असल्याचा तज्ञांचा दावा आहे. दरम्यान रामजन्मभूमीच्या उत्खननाचे काम 11 मे 2020 ला सुरू झाले आहे. तर व्हिडिओ महिनाभर आधी पोस्ट केलेला आहे.\nमागील काही दिवसांत राम जन्मभूमी ट्रस्टच्या नावे खोटी वेबसाईट बनवून काही लोकांनी नागरिकांना लूबाडल्याची देखील घटना ताजी आहे. यामध्ये करोडो रूपये गोळा करून 500 जणांना लुबाडले आहे तर 5 जणांना बेड्या देखील ठोकण्यात आल्या आहेत.\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nFact Check: माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे भाऊ अजूनही करतात छत्री दुरुस्तीचे काम जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या फोटो मागील सत्य\nFact Check: कोरोना संकट असतानाही मनालीत पर्यटकांची प्रचंड गर्दी व्हायरल फोटोमागचे सत्य घ्या जाणून\nDigital Media Ethics Code: डिजीटल माध्यम आचारसंहितेमुळे महिलांप्रती आक्षेपार्ह आशय ��्रसारित करणे रोखता येईल; फेक न्यूजचा प्रसार रोखण्यास मदत होईल- I&B Joint Secretary Vikram Sahay\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/193-28-2020-27-2020-vHng7L.html", "date_download": "2021-07-26T18:59:48Z", "digest": "sha1:HAZOD4LCARIMUX4DUKUZQNPYDG37PSMF", "length": 9659, "nlines": 33, "source_domain": "www.punepravah.page", "title": "193 वा गनर्स डे 28 सप्टेंबर 2020 रोजी पुणे, 27 सप्टेंबर 2020", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\n193 वा गनर्स डे 28 सप्टेंबर 2020 रोजी पुणे, 27 सप्टेंबर 2020\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n*पुणे :-* दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस गनर्स डे म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 1827 साली 2.5 इंचांच्या तोफांसह फाईव्ह(बॉम्बे) माउंटन बॅटरी या तोफखाना दळाच्या तुकडीची स्थापना करण्यात आली होती. सध्या ती 57 फिल्ड रेजिमेंटचा भाग आहे. दर वर्षागणिक तोफखाना दळाचे सामर्थ्य आणि क्षमतेमध्ये वाढ होत आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, मल्टी बॅरल रॉकेट लाँचर्स, हाय मोबिलिटी गन्स, शत्रूचे रडार उद्ध्वस्त करणारी मॉर्टर्स प्रिसिजन गायडेड म्युनिशन्स, यूएव्ही आणि लक्ष्याचा वेध घेणारी आणि त्यानंतर उद्ध्वस्त ठिकाणांच्या हानीचे मूल्यमापन करणारी इलेक्ट्रो ऑप्टिक उपकरणे अशा साधनसामग्रीमुळे तोफखाना दळाची ताकद वाढली आहे. तोफखाना नेहमीच युद्ध जिंकून देणारा घटक राहिला आहे आणि नव्या युगातील युद्धनीतीमुळे( थेट संपर्काविना युद्ध) भविष्यात या दळाची भूमिका आणि महत्त्व कैक पटीने वाढणार आहे.\nतोफखाना रेजिमेंटला समृद्ध परंपरांनी युक्त अशा आपल्या वैभवशाली इतिहासाचा आणि युद्धातील कामगिरीचा अभिमान आहे. ज्या ज्या वेळी देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला त्या त्या वेळी तोफखाना रेजिमेंटने युद्ध जिंकून देण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे. या रेजिमेटने अनेक संकटे आणि नैसर्गिक आपत्ती तसेच विपरित परिस्थितीमध्ये देशात मानवतेची सेवा केली आहे. या रेजिमेंटला स्वातंत्र्यपूर्व काळात एक व्हिक्टोरिया क्रॉस, एक उल्लेखनीय सेवा आदेश, 15 मिलिटरी क्रॉस आणि त्यानंतर एक अशोक चक्र, सात महावीर चक्र, नऊ किर्ती चक्र, 101 वीर चक्र, 63 शौर्य चक्र, सहा सेना पदक दंड, 485 सेना पदके आणि इतर अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. कारगील युद्धात बोफोर्स तोफांनी केलेल्या कामगिरीमुळे आधुनिक युद्धभूमीवर तोफखाना दळाची मारक क्षमता निर्णायक भूमिका बजावत असते हे सिद्ध झाले. कारगील युद्धामध्ये शत्रूच्या ठिकाणांचा अचूक वेध घेण्याचे आणि त्यांच्या संरक्षक स्थानांना उद्ध्वस्त करून त्यांची युद्ध करण्याची क्षमता नष्ट करण्याचे काम तोफखाना दळाने केले होते\nअत्याधुनिक शस्त्र प्रणाली आणि तंत्रज्ञानाच्या समावेशाने भारतीय तोफखाना दळाचे जलदगतीने अतिशय आधुनिक दळामध्ये परिवर्तन होत असल्याने त्यांच्या गनर्सना( गोलंदाजांना) “ सर्वत्र इज्जत- ओ- इक्बाल – म्हणजे सर्वत्र सन्मान आणि वैभव” या घोषवाक्याला साजेशी कामगिरी करण्याचे बळ मिळेल. उपकरणे आणि पूरक प्रणालीच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या अत्याधुनिक होत चाललेल्या प्रमुख शाखांमध्ये तोफखाना दळाचा समावेश होतो. या सर्व आधुनिकीकरण कार्यक्रमांमुळे आणि मेक इन इंडिया या सरकारच्या उपक्रमांतर्गत तोफखाना दळाचा पल्ला आणि अचूक मारक क्षमता यामध्ये वाढ होणार आहे आणि शत्रूला धडा शिकवण्याच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे.\nगनर्स डे च्या निमित्ताने सदर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक यांनी तोफखाना रेजिमेंटच्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि भारतीय लष्कर आणि देशासाठी निस्वार्थपणे झोकून देत आणि समर्पित भावनेने काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीची प्रशंसा केली आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/the-covid-center-in-indore-has-not-been-set-up-by-rs/", "date_download": "2021-07-26T20:11:59Z", "digest": "sha1:IUO5CFACQQXUYXQ6BFV2FCVN6QEBZ3OB", "length": 20118, "nlines": 122, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "ना ते कोव्हीड सेंटर 'आरएसएस'ने उभारलंय; ना ते स्टेडियम इंदौर मध्ये आहे! | CheckPost मराठी", "raw_content": "\nना ते कोव्हीड सेंटर ‘आरएसएस’ने उभारलंय; ना ते स्टेडियम इंदौर मध्ये आहे\n‘संघाने इंदौर येथे ४५ एकर जागेमध्ये उभे केले भारतातील सर्वात मोठे कोविड केयर सेंटर (indore covid center) ज्यामध्ये ६००० बेड व ४ ऑक्सिजन प्लांट आहेत. अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देऊन त्यांच्या कार्यास समर्पीत’ असे दावे करणाऱ्या पोस्ट्स राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थकांकडून सोशल मीडियातून फिरवल्या जाताहेत.\nआम्ही हिंदुत्ववादी, पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब, नितीन गडकरी फॅन क्लब यांसारख्या फेसबुक पेजेसवरून आणि वैयक्तिकरित्या अनेक पोस्ट्स शेअर झाल्याचे दिसत आहेत.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS)❝ इंदौर येथे ४५ एकर जागेमध्ये उभे केले भारतातील सर्वात मोठे कोविड केयर सेंटर ज्यामध्ये…\nPosted by पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र on Saturday, 24 April 2021\nकाही लोक दुसरी एक ईमेज शेअर करताना दिसत आहेत. ज्यामध्ये ते कोव्हीड सेंटर भव्यदिव्य भासतेय.\n१. व्हायरल फोटोत दिसणारी भव्य ईमारत भारतातील नाही\nआम्ही जेव्हा व्हायरल फोटो गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स इमेज सर्च केला तेव्हा लक्षात आले की हा फोटो इंदौर काय, भारतील देखील नाही. सदर फोटो कतार मधील ‘अल बायत फुटबॉल स्टेडीयम’चा आहे. नियोजित ‘२०२२ फिफा वर्ल्ड कप‘ पहिल्यांदाच अरब राष्ट्रांत होणार आहे, त्यातील नियोजनानुसार पहिला सामना याच स्टेडियमवर खेळला जाणार आहे.\n२. इंदौरचे कोव्हीड सेंटर कुणी उभारले\n‘दैनिक भास्कर‘च्या बातमीनुसार मध्यप्रदेश प्रशासनाने ‘राधा स्वामी सत्संग ब्यास’ (RSSB) मैदानावर हे कोव्हीड सेंटर उभारले आहे. ANI या न्यूज एजन्सी सोबत बोलताना राज्य मंत्री तुलसी सिलावत यांनी सांगितले की या सेंटरसाठी इंदौरमधल्या अनेक उद्योजकांनी पैसे आणि साहित्य दान करून सहाय्यता केली. या कोव्हीड सेंटरला ‘माँ अहिल्या कोविड केयर सेंटर’ असे नाव देण्यात आले आहे.\n३. यात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चा नेमका काय सहभाग आहे\n‘द क्विंट‘ ने मालवा विभागाचे संघ प्रचार प्रमुख विजय दीक्षित यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी स्पष्ट केले की “इंदौरचे कोव्हीड सेंटर (indore covid center) प्रशासनाच्या अखत्यारीत आहे. त्यासाठी काही संस्था आणि उद्योगपतींनी मदत केली आहे. रा.स्व.संघाचे स्वयंसेवक सुद्धा यात सेवा देत आहेत परंतु संघाने या कोव्हीड सेंटरसाठी निधी दिल्याचे दावे चुकीचे आहेत.”\n४. ‘राधा स्वामी सत्संग ब्यास’ काय आहे\nही एक मूलतः पंजाबमधील अध्यात्मिक संस्था आहे. ना नफा तत्वावर चालत असलेल्या या संस्थेचे इतर कुठल्याही राजकीय किंवा व्यावसायिक संस्थेशी संबंध नाही. असे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर सांगण्यात आले आहे. त्यांच्या वेबसाईट किंवा इतर कुठल्याही अधिकृत सोशल मिडिया पेजवर त्यांचा संघाशी थेट कुठला संबंध असल्याचे नमूद नाही.\n५. मुख्यमंत्री शिवराज चौहान संघाचा उल्लेख करत नाहीत\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सदर कोव्हीड सेंटरबद्दल केलेल्या ट्विटमध्ये कुठेही संघाचा उल्लेख नाही. यातही त्यांनी प्रशासन आणि ‘राधास्वामी सत्संग ब्यास’ एवढाच उल्लेख केलाय.\nअस्पतालों में बिस्तरों की संख्या बढ़ाई जा रही है भोपाल एम्स में #COVID19 के लिए अब अधिक बिस्तर होंगे भोपाल एम्स में #COVID19 के लिए अब अधिक बिस्तर होंगे प्रशासनिक अकादमी में 150 बेड तथा इंदौर में राधा स्वामी सत्संग व्यास के सहयोग से 500 बेड का कोविड केयर सेंटर बनाया जा रहा है और इसे जल्द बढ़ाकर 2000 बिस्तर कर दिया जायेगा\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंदौर मध्ये ६००० बेड्सचे कोव्हीड सेंटर उभारले सांगणारे दावे फेक आहेत.\nइंदौर मधील कोविड सेंटर प्रशासनाने शहरातील अनेक उद्योजक आणि इतर संस्थांच्या मदतीने उभारले आहे. यासाठीची जागा ‘राधास्वामी सत्संग ब्यास’ या अध्यात्मिक संस्थेने दिलेली आहे.\nसंघाचे काही स्वयंसेवक येथे सेवा देत आहेत या व्यतिरिक्त संघाचा आर्थिक सहभाग नाही.\nतसेच काही व्हायरल दाव्यात वापरलेली इमेज अरब राष्ट्रांमधील एक असणाऱ्या कतार देशातील ‘अल बायत’ या फुटबॉल स्टेडियमचे ते फोटो आहेत.\nहे ही वाचा: संघ स्वयंसेवक नारायण दाभाडकरांनी तरुणासाठी बेड सोडल्याच्या बातम्या म्हणजे निव्वळ ‘कॉपी पेस्ट’ पत्रकारिता\nPublished in कोरोना, धर्म-संस्कृती and राजकारण\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत क���रोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nMore from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nदेवावर चिडलेले हिंदू लोक देवी-देवतांच्या मुर्त्या तोडून इस्लाममध्ये प्रवेश करत असल्याचा दावा May 16, 2021\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-26T20:21:36Z", "digest": "sha1:25QPNFSY2WSNPGP2JVGJ2GWRXSDAHFD5", "length": 7160, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "आता तातडीने होणार कोरोनाचे निदान: पिंपरी-चिंचवड मनपातर्फे 'कोविड टेस्ट बस'चे अनावरण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nआता तातडीने होणार कोरोनाचे निदान: पिंपरी-चिंचवड मनपातर्फे ‘कोविड टेस्ट बस’चे अनावरण\nआता तातडीने होणार कोरोनाचे निदान: पिंपरी-चिंचवड मनपातर्फे ‘कोविड टेस्ट बस’चे अनावरण\nपिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने संशयित रूग्णांची चाचणी करण्याकरीता ‘कोवीड-19 टेस्ट बस’ नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे.\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nभाजपनं फेडलं स्वप्नील लोणकरच्या कुटुंबावरील लाखो रुपयाचं…\n‘कोविड-19 टेस्ट बस’चे उदघाटन प्रसंगी महापौर उषा म��ई ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, नगरसदस्या भिमाताई फुगे, सोनाली गव्हाणे, अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, क्रिस्ना डायग्नोस्टीकच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन, कार्यकारी अधिकारी अनिल साळुंके, वैद्यकीय विभागाचे संचालक डॉ. किरणकुमार भिसे आदी उपस्थित होते.\nजळगाव जिल्ह्यात आज ५ कोरोना बाधित रूग्ण आढळले; एकूण रुग्ण ३५१\nपश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’चे थैमान; १२ जणांचा मृत्यू, कोट्यवधीचे नुकसान\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nभाजपनं फेडलं स्वप्नील लोणकरच्या कुटुंबावरील लाखो रुपयाचं कर्ज\nकुठे गावांना पुराचा वेढा, कुठे दरड कोसळली, कुठे रास्ता-पूल वाहून गेला\nलसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर फिरण्याची मुभा \nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-26T19:32:01Z", "digest": "sha1:BERWDYPNLW3J7XQZS6G656JSJPJNTOFJ", "length": 8274, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळातील व्यापार्‍यावर चाकूहल्ला : तिघा आरोपींना अटक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळातील व्यापार्‍यावर चाकूहल्ला : तिघा आरोपींना अटक\nभुसावळातील व्यापार्‍यावर चाकूहल्ला : तिघा आरोपींना अटक\nभुसावळ : शहरातील सिंधी कॉ��नी जवळील लेंडीपुरा भागातील किराणा व्यावसायीक राजकुमार गोविंदराम आगीचा यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी चाकूहल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तस्लीम शेख काल्यासह शेख कलीम व धीरज (पूर्ण नाव) नाही यास अटक करण्यात आली आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nकिराणा उधार न दिल्याने झाला होता चाकू हल्ला\nआरोपी तस्लीम काल्याने 21 रोजी आगीच्या यांच्या दुकानावरून एक हजार 600 रुपयांचा किराणा उधार नेला होता तर 22 रोजी पुन्हा पाच हजारांचा किराणा उधार मागण्यासाठी तो लेंडीपुरा भागातील किराणा दुकानावर आल्यानंतर किराणा व्यावसायीक राजकुमार गोविंदराम आगीचा यांच्यात वाद झाला. यावेळी तस्लीम काल्या याने आगीच्या यांच्यावर चाकूने वार केला, त्यात ते जखमी झाले तसेच त्यांचा नातेवाईक पंकज गोपालदास रोयडा हा देखील जखमी झाला होता. आगीच्या यांच्यावर चाकू हल्ला झाल्याने त्यांना तातडीने गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, बाजारपेठ पोलिसांना या प्रकरणी माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत व सहकार्‍यांसोबत घटनास्थळ गाठले मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले झाले होते. रात्री उशिरा चौघा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत आरोपी शेख कलीम व धीरज (पूर्ण नाव) यांना शुक्रवारी अटक करण्यात आल्यानंतर शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर शनिवारी सायंकाळी कुविख्यात आरोपी तस्लीम काल्या यास अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.\nमुस्लीम बांधवांनी घडवले मानवतेचे दर्शन : परप्रांतीयांना दिले जेवण\nजळगाव जिल्ह्यात आज आणखी सव्वीस कोरोना बाधित रूग्ण आढळले; एकूण ४१४\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-07-26T21:11:00Z", "digest": "sha1:IGGKW3LQA7QZUR7FUAKWYEQF5A4UMVKV", "length": 7591, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू\nमित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू\nजळगाव : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या अभिषेक नंदलाल मौर्य वय २७ रा. मंगलपुरी महाराज नगर, रामेश्वर कॉलनी या विवाहित तरुणाचा मेहरून तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nअभिषेक मौर्य हा सोमवारी त्याच्या तीन मित्रांसोबत मेहरूण तलावावर पोहण्यासाठी गेला होता पाण्याचा अंदाज न आल्याने अचानक खोल पाण्यात तो बुडाला. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद आसीम तडवी, सचिन पाटी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.\nया तरुणांनी काढला तलावातुन पाण्याबाहेर मृतदेह\nपोलिस कर्मचाऱ्यांनी बुडालेल्या अभिषेकला काढण्यासाठी पट्टीच्या पोहणार्या तरुणांना संपर्क साधला. त्यानुसार राजेंद्र श्रावण शेजवळ रा. रामेश्वर कॉलनी, सलमान खान युसूफ खान, रा. रामनगर , किरण जगदीश नाईक, रा. मेहरून , भूषण श्याम तायडे, रा. जळगाव, रामदास शिवाजी भोस, रा. रामेश्वर कॉलनी, निलेश गोविंदा पाटील, रा. जळगाव या तरुणांनी अभिषेक याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. तो जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. प्रकाश न्हावी यांनीही त्यांच्या वाहनातून मृतदेह रुग्णालयात दाखल करत मदत कार्य केले. घट��ेची माहिती परिसरात वाऱयासारखी पसरली. यानंतर नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. मयत अभिषेक हा गॅस एजन्सीवर कंत्राटी तत्त्वावर कामाला होता त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.\nसांगवीचे पीएसआय दीपक वारे यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर\nनंदुरबार शहरातील बाजार बंद\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nमोहमांडली आश्रमशाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://indicvichaar.com/category/%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-07-26T19:50:56Z", "digest": "sha1:CHFNSZE7XOJ35NJUZXKO4ETGS3URMYM6", "length": 9359, "nlines": 102, "source_domain": "indicvichaar.com", "title": "ऐतिहासिक Archives | Indic Vichaar", "raw_content": "\nगुरुपूर्णिमेच्या इंडिक विचारच्या वाचकना आणि श्रोत्याना हार्दिक शुभेच्छा\nआषाढी एकादशी निमित्त – अभंग\nअभिमान स्थळ – ‘भीमबेटका’\nअभिमान स्थळ – ‘भीमबेटका’\nJuly 12, 2021 July 12, 2021 Rama Golwalkar 0 Comments आदिवासी, डॉ. विष्णु श्रीधर वाकणकर, पुरातत्त्व सर्वेक्षण, भीमबेटका, मंदिर\nभारताच्या प्राचीनतेचं, स्थापत्य आणि संरचनात्मक वैभव अंगप्रत्यंगांवर वागवणारी स्थळं या भूमीच्या काना कोपऱ्यात आढळतात. यात प्रामुख्यानं वेगवेगळ्या शैलीची मंदिरं आहेत,\nमला भावलेल्या इतिहासातील स्त्री व्यक्तिरेखा – उर्मिला\nआजपासून मी आपल्याला मला भावलेल्या अनेक स्त्री व्यक्तिरेखांपैकी काही व्यक्तिरेखा बद्दल लिहिणार आहे. ह्याची सुरुवात मी रामायणातील मला, सीते इतकेच\nपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – आदर्श स्त्री, दूरदर्शी शासक\nJune 1, 2021 June 1, 2021 Shefali Vaidya 0 Comments अहिल्याबाई होळकर, आदर्श स्त्री, औरंगझेब, दूरदर्शी शासक, मल्हारराव होळकर\nआज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जयंती. म��ा एका जाहीर कार्यक्रमात एकदा कुणीतरी प्रश्न विचारला होता, ‘तुम्हाला भारतीय इतिहासातली कुठली स्त्री आदर्श\nशिवराज्याभिषेक : जिजाऊ आणि शिवबा संवाद\nराज्याभिषेक करून घेण्यामागचे राजकारण आणि मुगलांनी पिडलेल्या हिंदू समाजावरचा त्याचा परिणाम हे जिजाऊ काय खुबीने समजावतात\n२३ जानेवारी चे ऐतिहासिक महत्त्व\nJanuary 23, 2021 January 23, 2021 Prasanna Khare 0 Comments तुम मुझे खून दो, नेताजी सुभाषचंद्र बोस, मै तुम्हे आझादी दुंगा, राम गणेश गडकरी, शहाजीराजे भोसले\nब्रिटीश राजवटीतून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी, ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा I’ अशी निर्णायक हाक ज्यांनी भारतीय बांधवाना\n“लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही …” अशा\nचिमुकला स्वातंत्रवीर – बाजी राऊत\nओडिशातल्या १२ वर्षाच्या लहानग्या वीरानी इंग्रजांशी केलेल्या कडव्या लढाईची कहाणी भारतीय स्वातंत्र्य संग्राम हा जगाच्या पाठीवर असा एकमेव लढा आहे;\nकानपूर शहर ज्यावेळी साखरझोपेत चाळवाचाळव करीत होतं; त्याचवेळी शहरालगतच्या “वस्तीतील” अजीजनबाईच्या कोठ्यातील एक-एक खोल्यांमधील चिराग फडफडून शांत झाले होते… चुरगळलेला\nOctober 25, 2020 October 25, 2020 Shirish Ambulgekar 0 Comments कुयीली, प्रभु रामचंद्र, ब्रिटिश, महिषासुरमर्दिनी, राणीवेलूनच्चीयार, विजयादशमी\n आम्ही भारतीय हा दिवस साजरा करतो; त्यामागे अनेक पौराणिक आख्यायिकांचा इतिहास असल्याने प्रभु रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढय योध्याचा वध करून,\nजितीन प्रसादा आणि काँग्रेस मधील दुसरी लाट\n९ जून ला, शेवटी जितीन प्रसादा ह्यांनि काँग्रेस सोडून भाजपत मध्ये प्रवेश केला. त्याना अर्थात, काँग्रेस मध्ये अजिबात भविष्य दिसेनासं\nभाजप : बंगाल पराभव का व कसा \nइंडिक विचार हे सामान्य माणसाच्या उपजीविका, सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षा विषयी इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करणारे पत्रकारिता मंच आहे. आमचा उद्देश, प्रामुख्याने अशा विषयांवर प्रकाश टाकणे आहे, जे इतर पत्रकार माध्यम दुर्लक्षित करीत असली तरी सामान्यांसाठी महत्वपूर्ण आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/quickly/maharashtra/7th-international-day-of-yoga-brought-alive-at-the-historic-aga-khan-palace-and-kanheri-caves-by-small-groups-of-20-yoga-enthusiasts-262323.html", "date_download": "2021-07-26T21:04:32Z", "digest": "sha1:VK5QIKMDLFP6YF6R7PIXC4A5V2YBLGVN", "length": 1408, "nlines": 6, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "महाराष्ट्र News | यंदा स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी 75 ऐतिहासिक वारसा स्थळांवर योग कार्यक्रम | LatestLY मराठी", "raw_content": "\n⚡यंदा स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी 75 ऐतिहासिक वारसा स्थळांवर योग कार्यक्रम\nवेरुळ लेणी (औरंगाबाद), नालंदा (बिहार), साबरमती आश्रम (गुजरात), हम्पी (कर्नाटक), लद्दाख शांती स्तूप (लेह), सांची स्तूप (विदिषा), शीश महल (पटियाला), राजीव लोचन मंदिर (छत्तीसगड), बोमदीला (अरुणाचल प्रदेश) यासह इतर ऐतिहासिक वारसा स्थळांवर संस्कृती मंत्रालयाने, योग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/mns-raj-thackeray-politics-pune-municpal-election-pjp78", "date_download": "2021-07-26T21:06:58Z", "digest": "sha1:4RTNE7JMGKB6SBOFWGCBKYNJSX2PFDFP", "length": 8503, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मनसेचे गतवैभव परत आणायचं; राज ठाकरे यांचे आदेश", "raw_content": "\nमनसेचे गतवैभव परत आणायचं; राज ठाकरे यांचे आदेश\nपुणे - महापालिकेची निवडणूक (Pune Municipal Election) सहा महिन्यावर येऊन ठेपली आहे, या निवडणुकीत आपल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करायचे आहे. महिना अखेर पर्यंत शहरातील सर्व शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या पूर्ण करून संघटनात्मक कामाला सुरवात करा, माजी नगरसेवकांनी देखील संख्याबळ वाढविण्यासाठी कंबर कसली पाहिजे असे आदेश मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिले. (MNS Raj Thackeray Politics Pune Municpal Election)\nमनसेच्या संघटनात्मक बैठकांचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे हे तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. आज दुसऱ्या दिवशी त्यांनी एनआयबीएम रस्त्यावरील लोणकर लॉन्स येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनसे नेते अनिल शिरोदे, बाबू वागस्कर, सरचिटणीस किशोर शिंदे, हेमंत संभूस, महापालिकेतील गटनेते साईनाथ बाबर आदी यावेळी उपस्थित होते.\nहेही वाचा: पुण्यात कोण पॉवरफुल्ल\nआजच्या बैठकीत शहरातील प्रभाग अध्यक्ष, उप विभाग अध्यक्ष यांच्यासह माजी नगरसेवक, विधी सेनेचे सदस्य व मनसेच्या इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांनी संवाद साधला. या बैठकीत प्रथमच मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठी तयार केलेल्या ‘महाराष्ट्र सैनिक’ हे बॅच वाटप केले. तर शाखा प्रमुखांसाठी ‘राजदूत’ नावाचे बॅच तयार केले जाणार आहेत.\nमनसेतील प्रभाग अध्यक्ष हे पद रद्द केले आहे, यापुढे आता शा���ा अध्यक्ष हे पद असेल. शहरातील प्रत्येक वॉर्डात मनसेचा शाखा अध्यक्ष व आणि प्रत्येक चौकात झेंडा असला पाहिजे. माजी नगरसेवकांनी देखील आत्तापासूनच कामाला लागा, पुढील निवडणुकीत २९ पेक्षा जास्त नगरसेवक महापालिकेत गेले पाहिजेत. शाखा प्रमुखांची नियुक्ती जुलै अखेर पर्यंत पूर्ण करा, जो चांगले काम करणार त्याच्या घरी मी जेवायला येणार हे असेही ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले.\nहेही वाचा: नियोजन समितीवरील सदस्यांची नियुक्ती; आमदार, खासदारांसह तीस सदस्यांचा समावेश\n‘राज ठाकरे यांनी आज १९ माजी नगरसेवक, प्रभाग अध्यक्ष, उप विभाग अध्यक्ष, विधी सेना व इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी महापालिका निवडणुकीत २९ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणायचे आहेत, त्यादृष्टीने सर्वांनी तयारी करा असे आदेश दिले आहेत.’\n- वसंत मोरे, शहराध्यक्ष, मनसे\nपुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन, प्रकृतीची चौकशी केली. तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील लिखाणावर देखील दोघांमध्ये चर्चा झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.smitcreation.com/maharashtra-din-quotes-in-marathi/", "date_download": "2021-07-26T19:32:36Z", "digest": "sha1:PVWETALDARLAJMONGV4W2PASNGO5INOK", "length": 8894, "nlines": 240, "source_domain": "www.smitcreation.com", "title": "Maharashtra Din Quotes In Marathi - SmitCreation.com", "raw_content": "\nभावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा,\nशाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा…\nजय जय महाराष्ट्र देशा\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nबहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nशिव निष्ठा येथ असे सतत जागती…अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nभीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा\nअस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा\nसह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा\nदरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा\nपैठणचे प्रेम अमित देश कोकणा… पंढरीस ये विदर्भ देवदर्शना… अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nबाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nछत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्��्र… माझ्या राजाचा महाराष्ट्र…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nजन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी…. मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nलाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nमहाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे. राज्य जे सर्वांसाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे. जय महाराष्ट्र\nआजच्या शुभ दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमहाराष्ट्राच्या या सुवर्ण दिवशी आपण एकत्र येऊन शपथ घेऊया की, महाराष्ट्राला येत्या वर्षात नव्या उंचीवर नेऊ.\nमहाराष्ट्रात माझी जडणघडण झाली याचा मला अभिमान आहे. माझ्या माय मराठीचा मला अभिमान आहे. इथली संस्कृती तिचाही मला अभिमान आहे. महाराष्ट्र दिन 2021 च्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/7219", "date_download": "2021-07-26T19:05:30Z", "digest": "sha1:5EEF5JZQJEHCQFUTE3LRWXGKOKIDC4K3", "length": 9094, "nlines": 133, "source_domain": "abhivrutta.com", "title": "वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालये महत्त्वाची : सामंत | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालये महत्त्वाची : सामंत\nवाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालये महत्त्वाची : सामंत\nमुंबई : वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.\nभारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य मध्यवर्ती ग्रंथालय येथे आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्षाटनप्रसंगी ते बोलत होते.\nकार्यक्रमात पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, लेखक विश्वास पाटील, ग्रंथालय संचालनालय संचालिका श्रीमती शालिनी इंगोले आदी उपस्थित होते.\nग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व ग्रंथालये सुरू होत आहेत. ‘वाचन प्रेरणा दिन’ केवळ विशि���्ट दिवशी साजरा न करता तो 365 दिवस साजरा करण्यात यावा. विशेषत: वाचनाची चळवळ गावोगावी जाण्यासाठी हा दिवस गाव पातळीवर साजरा होणे आवश्यक असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.\nग्रंथालय चळवळ रुजण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. भारतरत्न अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिनी शासनाने ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सर्वस्तरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. डॉ. कलाम यांच्या अनमोल साहित्याचे वाचन सर्वांनी करीत त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nPrevious articleवनक्षेत्रातील रस्ते खड्डे भरण्यासाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता नाही\nNext articleखोटी माहिती सादर केल्यास गुन्हे दाखल होईल\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/socially/india/news/the-delta-plus-variant-observed-sporadically-in-maharashtra-kerala-mp-with-around-40-cases-identified-so-far-and-no-significant-increase-in-prevalence-262775.html", "date_download": "2021-07-26T20:28:00Z", "digest": "sha1:OELBL4FBX6SKR2BRBPIFGC4JENIUHVYI", "length": 26674, "nlines": 214, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Delta Plus variant Of Coronavirus: महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, तमिळनाडू मध्ये मिळून एकूण 40 रूग्ण; अद्याप लक्षणीय वाढीची चिन्हं नाहीत | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्���ेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाड��ंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nDelta Plus variant Of Coronavirus: महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, तमिळनाडू मध्ये मिळून एकूण 40 रूग्ण; अद्याप लक्षणीय वाढीची चिन्हं नाहीत\nमहाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, तमिळनाडू मध्ये तुरळक प्रमाणात आता Delta Plus variant Of Coronavirus आढळत असल्याचं वृत्त आहे.\nDelta Plus variant Of Coronavirus बाबत चि���ता व्यक्त करण्यात आली असली तरीही महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, तमिळनाडू मध्ये मिळून एकूण 40 रूग्ण आढळले आहे. हे तुरळक आढळलेले रूग्ण आहेत अद्याप लक्षणीय वाढीची चिन्हं नाहीत अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.\n('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nDevendra Fadnavis यांनी Pankaja Munde यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; पहा काय म्हणाले (View Tweet)\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर पुण्याकडे रवाना\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोव���ड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vechitchaalalo.blogspot.com/2021/04/blog-post_17.html", "date_download": "2021-07-26T18:47:07Z", "digest": "sha1:S6TXOSVZ76XJOUFIJLIGNNZGH25TKSRJ", "length": 30075, "nlines": 217, "source_domain": "vechitchaalalo.blogspot.com", "title": "वेचित चाललो...: पहा जरा परतून*", "raw_content": "\nभोपळे विम्बल्डनचा पावित्र्यभंग माध्यमे - ३: मनोरंजन - जुने आणि नवे माध्यमे - २: ’प्रॉफिट ही भगवान है’ माध्यमे - १: खपते ते विकते आपले गिर्‍हाईक कोण व्हॉट्सअ‍ॅपपे आया था जैत रे जैत : I couldn't go home again (पुन्हा) काय रेऽ देवा... आजच्या बातम्या लॉकडाऊनची धुळवड बालक - पालक\nशनिवार, १७ एप्रिल, २०२१\nमनमाड पॅसेंजरनं कर्जत सोडलं, तेव्हा उकाड्यामुळं कलबलत होतं. सारा डबा हाय हाय करीत होता. गाडी घाट चढू लागली, तेव्हा तर उकाडा जास्तच वाढला.\nबुधा धसमुसळ्यासारखा पासिंदरांचे पाय तुडवीत दाराकडे धावला. पासिंदरांनी तोंडं वाकडी करीत त्याला काहीबाही म्हटलं. पण तिकडे त्याचं लक्ष नव्हतं. तो दाराशी पोचला, अन् उगवतीकडल्या अंगाला दारातून तोंड बाहेर काढून वाकवाकून पाहू लागला.\nहवेची वाट अडवल्याबद्दल त्याला पासिंदरांनी लाख शिव्या मोजल्या. एकाने त्याला, दारातून बाहेर वाकू नको, असा हितोपदेशही केला. पण बुधाचं तिकडे लक्ष नव्हतं. त्याला कसलंच भान राहिलं नव्हतं. तो डोळ्यांवर हात दे-देऊन समोरचा डोंगरमाथा निरखीत होता.\nत्याच्या एका डोळ्यात फूल पडले होते. दुसऱ्या डोळ्याला आता कमी दिसू लागलं होतं. तरी तो उगवतीकडली डोंगराळ पट्टी न्याहाळित होता.\nअजून त्याची दिठी कुठंच स्थिर होत नव्हती. ती डोंगरांमागून डोंगर हुडकीत होती. पण त्याला पाहिजे होतं, ते सापडंत नव्हतं.\nगाडी वर चढत होती. बोगद्यात शिरत होती अन् बाहेर पडत होती. दर दोन मिनिटांनी गाडीतले पासिंदर रात्र अन् दिवस अनुभवीत होते. डब्यातले दिवे मधूनच अंधुक होत होते. पुनः उजळत होते.\nपण बुधावर या अंधार-उजेडाचा काहीच परिणाम होत नव्हता. बोगदा सुरू होताच तो डोळे चोळीत होता. गाडी बोगद्याबाहेर पडताच उगवती निरखीत होता, अन् पुनः निराश होत होता.\nकरता करता गाडी चौदाव्या बोगद्याबाहेर आली, अन् बुधाला पाहिजे होते ते एकदम सापडलं. त्याचं मन हरीखानं मोहरलं. त्यानं निरखून निरखून पाहिलं, की किल्ले राजमाची होता तिथंच आहे अजून\nइतक्यात गाडी पंधराव्या बोगद्यात शिरली. जणू बुधाच्या मनाला ठेचच लागली. पण बोगदा संपला, अन् राजमाचीचा अलीकडील बालेकिल्ला पुनः समोर उभा ठाकला. बुधाच्या अंधारू पाहाणार्‍या मनात कोवळ्या उन्हाचा कवडसा पडला.\nमग निरनिराळी टेकाडं आड येऊ लागली. कधी शिखरं, कधी बोगदे, राजमाची दिसायची अन् पुनः लपायची. होता होता गाडी एका मोठ्या बोगद्यातून बाहेर आली, ती मावळतीकडे. उगवतीच्या अंगाला एक भला डंगाळा डोंगर पलीकडलं सगळं अडवून उभा राहिला.\nराजमाची दिसेना झाली, तरी बुधानं आपलं डोकं दारातून आत घेतलं नाही. त्याच्या मनापुढलं राजमाचीचं चित्र अभंग, अक्षय्य राहिलं.\nगाडीनं खंडाळा सोडलंन्, अन् ती लोणावळा स्टेशनच्या यार्डात कोकलत उभी राहिली. कारण लाइनीवर एक कुत्र्याचं पिलू खेळत होतं. ग्याटवाला पोर्टर धावत आला. त्यानं पिलाच्या पाठीत एक चापट घातली. तशी पिलू क्यांव क्यांव करीत दूर पळालं. मग गाडी स्टेशनात शिरली. फलाटावर येऊन उभी राहिली.\nत्याच वेळी खंडाळ्याच्या अंगानं आठदहा ढगही तरंगत लोणावळ्यावर आले. पण ते काही थांबले नाहीत. पुढं चालते झाले. पिंजत पिंजत, आकार बदलीत ते पांगले.\nबुधा घाईघाईनं गाडीतून उतरला, अन् तिकीट देऊन स्टेशनातून बाहेर पडला. इतका वेळ गाडीतल्या गलग्यानं त्याला अगदी कावल्यासारखं झालं होतं. आता वाऱ्याची एक झुळुक आली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या पिंपरी अन् जांभळींवरून. त्या झुळकीनं बुधाला कुरवाळलं. तिच्या लडिवाळ स्पर्शानं त्याला फार बरं वाटलं. ती झुळुक त्याच्या माहेरची होती.\nमुंबई-पुणे रस्ता ओलांडून तो तुंगारली गावात शिरला. माचीकडून डोईवर तुपाची चरवी घेऊन बोंबल्या येत होता. बुधाला पाहाताच तो गपाक्कदिशी उभा ठाकला, बोलला,\n\"बुधादा, तुमीच हाये जनू\n पर समदं ठीक हाये ना \n“हाये त का झालं पर- समदं म्हंजी \nडोळ्यांवर आडवा हात ठेवून त्याच्याक���े निरखून पाहात बुधा बोलून गेला,\n“समदं म्हंजी- ट्येमलाईचं पठार- शिरीवर्धन- मणरंजेण-\nपहिल्या क्षणी बोंबल्याला बुधा काय म्हणतोय, ते उमगलंच नाही. दुसऱ्या क्षणीही उमगलं नाहीच; पण फार फार हसू मात्र आलं. तो फुदकून फुदकून हसला. मग कसाबसा बोलला,\n“अवो- ट्येमलाईचं पठार म्हंजी का भाकरीचा तुकडा हाये का कुनी हड्या पळवून नील का कुनी हड्या पळवून नील जितं हुतं तितंच हाय त्ये जितं हुतं तितंच हाय त्ये\nबुधा थोडासा लाजला. थोडासा कोमेजला. त्यानं ज्या आप्रुकीनं विचारलं होतं, त्या आप्रुकीची बूज राखली गेली नाही. तिची थट्टा झाली.\nमग तो तसाच पुढं सरत बोलला, “चलतो वले न्हाई त पोचायला टाइंब व्हायाचा.\"\nझपाझप पावलं उचलीत त्यानं धाकट्या धरणाची भिंत ओलांडली. वर निघताक्षणी त्याला लंबाड्या जांभळीखाली ठाकरवाडी दिसली. डाव्या हाताला झाडांनी झाकलेली टेकडी. उजव्या हाताला उताराच्या आड डोळेमिचकावणी करीत लपून बसलेलं धरणाचं पाणी. ते दृश्य दिसताच त्याच्या मनाला मघा झालेली जखम बुजली. पुन्हा एकदा डोळ्यांवर हात ठेवून त्याने ते दृश्य पाहिलं. डोळेभरी पाहिलं. मग तो झपाट्यानं पावलं उचलीत चालू लागला. जणू त्याला पाय नव्हतेच. होते ते पंख.\nघळीच्या तोंडाशी त्याला ठाकरणी भेटल्या. माचीजवळ वळंज नावाची ठाकरवाडी. तिथून लाकडाच्या मोळ्या घेऊन त्या भल्या पहाटेस लोणावळ्याला गेल्या होत्या. मणामणाच्या मोळ्या त्यांनी दहाबारा मैल डुयांवर वाहिल्या होत्या. सहा आण्यांपासून साडेअकरा आण्यांपर्यंत जो भाव निघाला. त्याला त्या विकल्या होत्या. त्या पैशातून मीठ-मिरची घेतली होती. तंबाखू अन् बोंबील घेतले होते. धाकल्यांसाठी एखाद आण्याची जिलबी घेतली होती. आता त्या आपल्या घरकुलांकडे परत निघाल्या होत्या.\nत्या हसत होत्या. खिदळत होत्या. कुणाची तरी नक्कल करीत होत्या. फाटक्या कांबरुणांमुळे त्यांना लाज वाटत नव्हती. चिराळलेल्या पायांचा अन् कांट्यांनी ओरबाडलेल्या अंगांचा उबग वाटत नव्हता. त्यांचा हरीख पाहू बुधाला आणिकच हलकं हलकं वाटलं. विनोदानं उजळलेल्या ठाकरणींच्या मुद्रा त्याने एकदा कपाळावर हात देऊन न्याहाळल्या. मग तो गाडीवाटेनं घळ उतरू लागला.\nमध्येच पावटी गाडीवाटेचा आसरा सोडून शेजारच्या उंचावावर चढली होती. बुधानं गाडीवाट सोडून दिली. तो लांच लांब पावलं टाकीत पावटीवरून चालला.\nदुतर्फा निगडी धुमारली होती. आवळी चवऱ्या ढाळीत होत्या. शिलेदारासारखे ताठ उभे आंबे आकाशापर्यंत पोचले होते. एका किंजळीवर वाघाट्याची वेल फोफावली होती. तिनं आपले कोवळे हात बाहेर पसरले होते. येत्या जात्याच्या अंगाला ती कुरवाळीत होती. शेजारच्या येकळीच्या जाळीतून आपले तांबडे डोळे उघडून गुंजांच्या शेंगा टकाटका रानाकडे बघत होत्या. वाघाटीच्या कुरवाळण्याचा मान करून बुधा पुढं चालला, तो रानजुई डोक्यात दहावीस पांढरीफेक फुलं खोवून तोऱ्यात उभी असलेली त्यानं पाहिली. छाती फुलवून त्यानं तिचा वास घेतला. त्या वासाबरोबरच शेजारच्या रामेट्याच्या पिवळ्याधम्मक फुलांचा वास, वाटभर पसरलेल्या घाणेरीच्या फुलांचा अन् फळांचा वास, कुड्याच्या फुलांचा मंदसर वास- असे किती तरी वास त्याला जाणवले. तो तटकन् उभा राहिला. त्याच्या वयातली पन्नासपंचावन्न वर्ष जणू त्या वासानं पुसून टाकली. त्याला वाटलं, की कालच तर आपण हा सगळा वास घेतला होता. या वासानं वेडे होऊन आपण रानभर हाका घालीत हिंडलो होतो. काट्याकुट्यातून, येकळी-टाकळीतून, आपट्या कांचनातून, लवलवत असलेल्या गवतातून.\nमग तो धावत खोगळीतून खाली निघाला. पण एका दगडाला ठेचकाळून जेव्हा तो खाली कोसळला, तेव्हा त्याला जाणवलं की आपल्या डोळ्यात फूल पडलं आहे. आपण आयुष्याच्या ढळतीवर उभे आहोत. मग तो अंग झटकीत उठला. मंदावल्या वेगानं लंगडत चालू लागला.\nखाली उतरल्यावर तो कडेपठारावर पोचला, तो त्याला समोर लांबवर आवळ्याजावळ्या भावांसारखे एका शेजारी एक बसलेले राजमाचीचे बालेकिल्ले श्रीवर्धन अन् मनरंजन दिसले. अंधुक अंधुक दिसले. ते किल्ले दृष्टीस पडताच तो उभा राहिला. एकदम त्यांच्या म्हाताऱ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ते बोटांनी निरपून टाकीत त्यानं समोरचं दृश्य न्याहाळलं.\nउजव्या हाताला मैलभर लांबीचा काळाभंगार कडा छाती फुलवून उभा होता. डाव्या हाताला सुस्तावून पसरलेली दरी. दरीच्या अंगाला उतारावर भात अन् नागलीची कापलेली खाचरं. लांबवर कड्याच्या आसऱ्यानं धावत असलेली गाडीवाट.\nएकदम त्याला वाटलं, की आपली या रहाळाशी जन्मजन्मांची ओळख आहे. गेले अनेक जन्म आपण याच रहाळात जन्मलो आहोत. रांगलो अनु धुळीनं लिडबिडलो आहोत. भाताच्या खाचरांतून खपलो आहोत. रानात भटकलो आहोत. शेवटचा श्वास आपण इथंच कुठं तरी टेंभुर्णी अन् कारवीच्या झुडपाखाली घेतला आहे. आपल्या त्या ���न्मांच्या शरीरांची राख इथं रानभर पसरली आहे. तीतून पावसाळ्यात सोनकीची पिवळी नाजुक फुलं धुमारली आहेत.\nअसा तो त्या रानानं झपाटला. मग त्याच धुंदीत तो पुढं चालला. टेपाडं चढत अन् उतरत. वाटेत फणसराईत तो क्षणभर थांबला. नुसतं नावच तेवढं फणसराई. फणसाचं एकही झाड नाही. इतर झाडांचीच दाटी. मग हलत्या झाडांचा वारा अंगावर घेऊन अन् घाम पुसून तो पुढं चालला. कमानकड्याखालून जात असता त्याला ठाकर भेटत होते. फॉरेस्टगार्ड भेटत होते. पण त्या कुणाकडेच त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं धोतर सगळं कुसळांनी भरून गेलं होतं; ती टोचणीही त्याला जाणवत नव्हती.\nराजमाची डाव्या अंगाला अगदी जवळ भिडली. पण मध्ये दरी पसरली होती. बुधानं गाडीवाट सोडून दिली. तो डाव्या हाताच्या पावटीनं दरीतल्या झाडावळीत शिरला. आभाळाला टेकलेल्या झाडांच्या सावलीतून तो चालू लागला. त्याला दुतर्फा धुमसत असलेल्या कोळशाच्या भट्ट्या दिसल्या. कुणी एक ठाकरीण एका झुडपावर कोयतीचे घाव घालीत होती. दुसरी एक हातानी झुडपांचं जंजाळ वारीत मधमाशांची पोळी शोधीत होती. त्यांनी क्षणभर बुधाकडे निरखून पाहिलं. मग त्या पुन्हा आपल्या कामाला लागल्या.\nभले थोरले धोंडे ओलांडीत बुधा घळीतल्या ओहोळात उतरला. निळं निळं पाणी फुलिया फळिया वोळणार्‍या वनस्पतींच्या मुळ्यांतून वाहात होतं. त्या मुळ्यांचा कस संगे घेऊन. उन्हाळा बाहेर कडकडत होता; पण ओहोळाचं पाणी थंडगार होतं. भल्या सपाट्या काळ्याशार खडकांमधून ते धावत होतं. पाणलोटाच्या दबावानं खडक एकमेकांत गच्चम बसवलेले होते. ती पाण्याची धार पाहून बुधा हरिखला. धोतर वर उचलण्याचं भानही त्याला राहिलं नाही. तो तसाच जाऊन पाण्यात उभा ठाकला. पाण्याची शीतळवंती त्याच्या पायाच्या जाड कातडीतून आत शिरून त्याच्या शिरात भिनली. सगळं सुखच सुख झालं.\nलेखक: गो. नी. दाण्डेकर.\nआवृत्ती सातवी (डिसेंबर २००५)\nपृष्ठे: ३ ते ७\n*कविवर्य कुसुमाग्रजांची 'शेवटचे पान’ या शीर्षकाची एक सुरेख कविता आहे. त्यातील भाव प्रेयसीचा असला तरी बुधासारख्यांना त्यांच्या रहाळाने मारलेली हाक म्हणूनही पाहता येते. त्या कवितेचे धुवपद हेच शीर्षक म्हणून इथे वापरले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: कादंबरी, गो. नी. दाण्डेकर, पुस्तक, माचीवरला बुधा, मॅजेस्टिक प्रकाशन\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nएम. टी. आय��ा मारू\nथॅंक यू मिस्टर ग्लाड\nपं. नेहरु: एक मागोवा\nपान पाणी नि प्रवाह\nमुखवटे आणि इतर कथा\nदेशमुख आणि कंपनी (1)\nमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस (4)\nमॅजेस्टिक बुक स्टॉल (1)\nमेहता पब्लिशिंग हाऊस (1)\nमौज प्रकाशन गृह (9)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95/", "date_download": "2021-07-26T19:28:36Z", "digest": "sha1:5EQNPN23W7MCXOS44QPO2THRCOAX7WFI", "length": 13810, "nlines": 154, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "पीसी मॉडेम म्हणून आयफोन वापरण्यासाठी मार्गदर्शक | आयफोन बातम्या", "raw_content": "\nपीसी मॉडेम म्हणून आयफोन वापरण्यासाठी मार्गदर्शक\nपाब्लो अपारिसिओ | | आमच्या विषयी\nकाहीवेळा, विशेषत: सहलीला जाताना, आमच्याकडे इंटरनेट किंवा लॅपटॉप किंवा टॅब्लेट इंटरनेट किंवा कोणतेही वायफाय नेटवर्क उपलब्ध नसते. बर्‍याच काळासाठी, आमच्या आयफोनचा उपयोग वायफाय मॉडेम म्हणून करण्याची शक्यता आहे. IOS 4 पूर्वी, इंटरनेट सामायिक करा आयफोनवरून ही एक त्रासदायक प्रक्रिया होती परंतु, त्यानंतर आयफोनचा उपयोग वायफाय pointक्सेस बिंदू म्हणून करणे सोपे नव्हते आणि आम्ही ते दोन टॅप्सद्वारे प्राप्त करू.\nअधिक सोयीसाठी Appleपलने इंटरनेट सामायिकरण पर्याय यावर लावला मुख्य स्क्रीन सेटिंग्ज, मोबाइल डेटामध्ये आधी लपलेले आपले स्थान बदलत आहे. आम्ही ओएमव्ही वापरत असल्यास अतिरिक्त पाऊल उचलणारी एकमेव गोष्ट म्हणजे ती स्वयंचलितरित्या कॉन्फिगर केलेली नसण्याची शक्यता आहे, परंतु ही एक सोपी पायरी आहे जी आपल्या ऑपरेटरशी सल्लामसलत करून सोडविली जाऊ शकते.\nमाझ्या आयफोनसह इंटरनेट कसे सामायिक करावे\nआम्ही यावर खेळलो इंटरनेट सामायिकरण.\nआम्ही स्विच सक्रिय केला.\nपर्यायी: स्विच सक्रिय करण्यापूर्वी आम्ही संकेतशब्द बदलू शकतो.\nहे फार कठीण नव्हते, बरोबर परंतु जर आम्हाला इंटरनेट सामायिक करण्याचा पर्याय दिसला नाही किंवा आम्ही तो पाहतो परंतु आम्ही आमच्या संगणकावरून किंवा टॅब्लेटवरून नॅव्हिगेट करू शकत नाही, तर असे होऊ शकते कारण आमचा ऑपरेटर त्या विभागात स्वयंचलितपणे कॉन्फिगर करत नाही. हे करण्यासाठी आम्ही खालीलप्रमाणे करू.\nआम्ही जात आहोत मोबाइल डेटा.\nआता च��ा मोबाइल डेटा नेटवर्क.\nआम्ही खाली सरकलो आणि सामायिक इंटरनेटच्या पहिल्या जागेत आम्ही ते ठेवले APN आमच्या ऑपरेटरकडून जे आपण पाहू शकता, पेपेफोन gprs.pepephone.com आहे (किंवा gprsmov.pepephone.com).\nआपण पाहू शकता की हे अगदी सोपे आहे. आणि टॅब्लेट आयपॅड असल्यास आणि आम्ही आमच्या आयफोनप्रमाणेच Appleपल आयडी वापरत असल्यास, आम्हाला फक्त उपलब्ध असलेल्या वायफाय नेटवर्कमध्ये आमच्या आयफोनचे नाव निवडणे आहे. आमचा आयपॅड आम्हाला संकेतशब्द न विचारताही कनेक्ट करेल. सोपे, अशक्य.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » पीसी मॉडेम म्हणून आयफोन वापरण्यासाठी मार्गदर्शक\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n9 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nहे केल्याप्रमाणे हे करणे, हे खूप गुंतागुंतीचे आहे काय\nते पीसीवर लागू करणे कठीण आहे का\nओमर यांना प्रत्युत्तर द्या\nआम्ही स्पेनमध्ये मॅन्युअल कसे पाहतो \nJUANMA ला प्रत्युत्तर द्या\n8 जीबी आयफोनवर मॉडेम कसा बनवायचा याचा दुवा कृपया\nमाझ्याकडे माझ्या ऑपरेटरकडे डेटा पॅकेट असल्यास, मी ते माझ्या लॅपटॉपसह मोडेम म्हणून कसे वापरावे \nश्रीमंत यांना प्रत्युत्तर द्या\nश्रीमंत यांना प्रत्युत्तर द्या\nश्रीमंत यांना प्रत्युत्तर द्या\nअतिरेक माफ करा \"\nश्रीमंत यांना प्रत्युत्तर द्या\nसज्जन लोक, सायडिया मध्ये सर्वात सोपी शून्य गुंतागुंत आहे pdet डाउनलोड करा आणि प्रसंग वायफाय हॉटस्पॉट द्या आणि तेच आहे.\nमिसाएल एस्तेवेझला प्रत्युत्तर द्या\nटीपः वर्ण मोजणी चालू करा\nनवीन चिमटा आम्हाला जुन्या आयफोनवर 3 डी टचचा आनंद घेण्यास अनुमती देईल\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/health-fitness/neem-is-very-useful-for-various-diseases-news-update-article/", "date_download": "2021-07-26T20:18:02Z", "digest": "sha1:HCX2IOCZXHVNWI7SKF34JVUYUFRQHRUC", "length": 25164, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Health First | कडुनिंब आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी तर पहा त्याचे फायदे | Health First | कडुनिंब आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी तर पहा त्याचे फायदे | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » Health Fitness » Health First | कडुनिंब आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी तर पहा त्याचे फायदे\nHealth First | कडुनिंब आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी तर पहा त्याचे फायदे\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 4 महिन्यांपूर्वी | By Yogita Khot\nमुंबई ९ एप्रिल : अमेरिकन मेडिकल जर्नल पबमेडमधील रिपोर्टनुसार कडुंनिब हे डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. डायबिटीजमध्ये कडुनिंबाचा वापर हे काही नवीन नाही. भारताला मोठी आयुर्वेदिक परंपरा लाभली आहे. या आयुर्वेदात कडुनिंबाला मोठे स्थान आहे. कडुनिंबाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा वापर आयुर्वेदात केला जातो. तसेच भारतीय आयुर्वेदात अशा अनेक ���नस्पती आहेत ज्या मोठेमोठे आजार दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुळस, कडुनिंब, हलद,आले आणि हजारो वनस्पतींचा वापर आयुर्वेदात केला जातो.\nकडुलिंबाच्या पाल्याचा आयुर्वेदामध्ये औषधाच्या स्वरुपामध्ये उपयोग केला जातो. कडुलिंबाच्या तेलामध्येही औषधी गुणधर्माचा साठा आहे. याचे आपल्या त्वचेला भरपूर फायदे मिळतात.\nकडुलिंब ही औषधी वनस्पती आहे. आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी या औषधी वनस्पतीचा वर्षानुवर्षे उपयोग केला जातो. त्वचेशी संबंधित विकार कडुलिंबामुळे कमी होतात. चेहऱ्यावरील मुरुम, सोरायसिस, खाज सुटणे इत्यादी समस्या कमी करण्यासाठी कडुलिंबाचे तेल वापरणे हा रामबाण उपाय आहे. या तेलामुळे केसांची वाढ देखील चांगली होते.\nअसंख्य लाभ मिळवण्यासाठी आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये कडुलिंबाच्या तेलाचा समावेश करावा. या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, अमिनो अ‍ॅसिड आणि फॅटी अ‍ॅसिडचा समावेश आहे. या घटकांमुळे त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. कडुलिंबातील औषधी गुणधर्मामुळे त्वचेवरील बॅक्टेरियांचा खात्मा होण्यात मदत मिळते.\nकडुनिंबाचे पान, त्यांचा देठ, कडुनिंबाचे मूळ, कडुनिंबाची फळेयांचा औषधात वापर केला जातो. कडुनिंबाचे खोड तर मलेरियासारखे आजार दूर करण्यासाठी केला जातो. कडुनिंबाच्या पानांमध्ये ग्लायकोसाईड्स आणि अँटी व्हायरल गुण असतात ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय कडुनिंह शरारीतल ग्लुकोज लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.\nमागील बातमी पुढील बातमी\nHealth First | आजारांवर मात करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवा \nकोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक जोरदार वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. पण आपण देखील या दिवसांमध्ये स्वतःची काळजी घेणं तितकचं गरजेच आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय नक्की वाचा. पण आहारात या पदार्थंचा समावेश करण्याआधी डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या…\nआरोग्य मंत्र 4 महिन्यांपूर्वी\nHealth First | काकडी आहे मधुमेहासाठी रामबाण उपाय | नक्की वाचा\nमधुमेहाची भारत ही राजधानी आहे, असे म्हटले जाते. मधुमेह धोकादायक आजार आहे जो चयापचय अनियंत्रित झाल्यामुळे होतो. टाइप 2 मधुमेह बहुतेक प्रत्येक रुग्णांमुळे आढळतो. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आह���राविषयी काळजी आणि सावधगिरी बाळगली पाहिजे. मधुमेहा साठी काकडी फायदेशीर आहे.\nआरोग्य मंत्र 5 महिन्यांपूर्वी\nHealth first | केसांची समस्या आहे वापरा कांद्याचे तेल आणि पहा परिणाम\nहिवाळ्यात आपली त्वचा निर्जीव होते, आपले केसही कमकुवत होऊ लागतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण या हंगामात गरम पाण्याचा जास्त वापर करतो. हिवाळ्यात गरम पाण्याचा वापर केल्याने तुमचे केस कोरडे व निर्जीव होतात, ज्यामुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात आणि तुटू लागतात. यामुळे टक्कल पडण्याची भीती देखील आहे. तसेच केस गळतीची समस्या सुरु होते\nआरोग्य मंत्र 4 महिन्यांपूर्वी\nHealth First | कांद्याच्या सालांना फेकू नका | असा वापर करा | 7 मोठे फायदे\nकांदा हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कांद्याच्या सालीचे फायदे जाणून आपणासही आश्चर्य वाटेल. केवळ कांदाच नाही तर कांद्याची सालही रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. कांद्याच्या सालीचे फायदे आणि उपयोग येथे जाणून घ्या. कांद्याची साल उच्च रक्तदाबसाठी प्रभावी मानली जातात. कांद्याच्या सालीमध्ये अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडेंट असतात जे त्वचा, केसांसाठी आणि रोगप्रतिकारक वाढविण्यास फायदेशीर मानले जातात.\nआरोग्य मंत्र 10 महिन्यांपूर्वी\nHealth First | जाहिराती पाहून फेअरनेस क्रिम लावताय | पण सावधान\nफेअरनेस क्रिम लावत नाही अशी तरुणी किंवा तरुण सापडणे विरळच झाले आहे. फेअरनेस क्रिममुळे तुम्ही गोरे होता की नाही हे माहिती नाही पण त्यामुळे होणाऱ्या तोट्यांची यादी खूप मोठी आहे. काय आहेत फेअरनेस क्रिमचे तोटे किती आहेत त्याबद्दल माहिती. Fairness cream us is dangerous says experts. ज्या महिलेच्या पर्समध्ये फेअरनेस क्रिम सापडणार नाही अशी एखादीच तरुणी सापडेल. भारतात तर गोरेपणासाठी फेअरनेस क्रिम लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण गोरेपणाचा दावा करणाऱ्या या क्रिम धोकादायक असल्याचं खळबळजनक (Fairness cream list of disadvantages is huge) माहिती समोर आलीय.\nआरोग्य मंत्र 7 महिन्यांपूर्वी\nHealth first | जाणून घ्या चिकू खाण्याचे आहेत हे फायदे \nअतिशय मधुर चवीचे आणि सहज उपलब्ध असणारे असे फळ म्हणजे चिकू. हे फळ शरीराला ताकद देणारे, शरीरातील लोहाची कमतरता दूर करणारे, हाडांना बळकटी देणारे, शरीराची चयापचय शक्ती वाढविणारे, असे बहुगुणी आहे. चिकूच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांवर आहारतज्ञ आणि वैज्ञानिकांनी संशोधन केले अ���ून, त्याद्वारे चिकूचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे निदान केले आहे. मूळचे मेक्सिको आणि मध्य अमरिकेतील काही भागांमध्ये होणारे हे फळ आता जगभरातील अनेक देशांमध्ये पिकविले जात असते. चिकूचे झाड जास्तीत जास्त तीस मीटर उंचीपर्यंत वाढू शकत असून, सर्वसाधारणपणे या झाडाची उंची दहा ते पंधरा मीटर पर्यंत वाढते. उत्तम देखभाल लाभलेले चिकूचे झाड एका वर्षामध्ये दोन हजार फळे देऊ शकते.\nआरोग्य मंत्र 4 महिन्यांपूर्वी\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपाल��ांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nतुमचे पासवर्ड देखील असेच आहेत का | मग सावधान | कधीही हॅक होईल - नक्की वाचा\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://igrmaharashtra.gov.in/dashboard_dataTodaysTopTenArticle.aspx?GvData=maharashtra", "date_download": "2021-07-26T19:43:39Z", "digest": "sha1:C6VU42Q2TD6W4IBXWWKXRD6HVTFVDZLW", "length": 1324, "nlines": 27, "source_domain": "igrmaharashtra.gov.in", "title": "Accessibility Menu", "raw_content": "\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nएकूण भेट दिली : 120631974 आज भेट दिली : 4196\nकॉपीराइट धोरण | अस्वीकृती | हायपरलिंक धोरण | गोपनीयता धोरण | नियम व अटी | संपर्क |\nवेबसाइट डिझाइन, विकसित, होस्ट आणि देखरेख NIC. द्वारा. नोंदणी व मुद्रांक विभाग. महाराष्ट्र शासन\nकॉपीराइट © 2021 राष्ट्रीय माहिती केंद्र, पुणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/05/nasa-full-form-in-marathi-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80.html", "date_download": "2021-07-26T21:03:27Z", "digest": "sha1:A7FLLXFREGV2GOKWZZ7UKLX7ATHQWMKN", "length": 11576, "nlines": 107, "source_domain": "itechmarathi.com", "title": "NASA full form in marathi: नासा ची माहिती मराठी -", "raw_content": "\nनॅशनल एरोनॉटिक्स ॲंड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजेच नासा, इंग्रजी मध्ये नासा ला National Aeronautics and Space Administration, NASA असे म्हणतात .\nही अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे. १९५8 मध्ये नासाची स्थापना करण्यात आली आणि एरोनॉटिक्ससाठी राष्ट्रीय सल्लागार समिती (एनएसीए) ची स्थापना केली. नवीन एजन्सी स्पेस सायन्समधील शांततापूर्ण अनुप्रयोगांना प्रोत्साहित करणारे एक स्वतंत्रपणे नागरी प्रवृत्ती असणार होती. त्याची स्थापना झाल्यापासून, अमेरिकेच्या बहुतेक अंतराळ अन्वेषण प्रयत्नांचे नेतृत्व नासा करीत होते, ज्यात अपोलो मून लँडिंग मिशन, स्काईलॅब अवकाश स्थानक आणि नंतर अंतराळ शटल यांचा समावेश होता. नासा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकास पाठिंबा देत आहे आणि ओरियन अंतराळ यान, अंतराळ प्रक्षेपण यंत्रणा आणि कमर्शियल क्रू वाहनांच्या विकासाचे निरीक्षण करीत आहे. लॉन्च सर्व्हिसेस प्रोग्रामसाठी एजन्सीदेखील जबाबदार आहे जे नासाच्या प्रक्षेपित कार्यासाठी प्रक्षेपण कार्याचे परीक्षण आणि काउंटडाउन व्यवस्थापन प्रदान करते. पृथ्वीवरील निरीक्षणाद्वारे पृथ्वीला चांगल्याप्रकारे समजून घेण्यावर नासा विज्ञान केंद्रित आहे; विज्ञान मिशन संचालनालयाच्या हेलियोफिजिक्स रिसर्च प्रोग्रामच्या प्रयत्नातून हेलियोफिजिक्सला प्रगती करणे;न्यू होरायझन्ससारख्या प्रगत रोबोटिक स्पेसक्राफ्टसह सौर यंत्रणेत मृतदेह शोधून काढणे; आणि ग्रेट वेधशाळे आणि संबंधित प्रोग्रामद्वारे बिग बॅंग सारख्या खगोलशास्त्रविषयक विषयांवर संशोधन करीत आहे.\nनासा ची ध्येय काय आहेत \n१) सौर यंत्रणे सोबत मानवी क्रियाकलाप वाढवणे\n२) पृथ्वी आणि विश्वा बद्दल वैज्ञानिक समज विस्तृत करणे.\n३) नवीन अंतराळ तंत्रज्ञान तयार करणे.\n५) नासाचे वैमानिकी आणि अंतराळ क्रियाकलाप आयोजित करण्यासाठी प्रोग्राम आणि संस्था क्षमता सक्षम करा.\n६) सर्वजण , शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नासा मध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करुन देणे.\nनासा कडून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले जात आहेत .\nनासा ची वेबसाईट : https://www.nasa.gov/ हि नासाची अधिकृत वेबसाइट आहे . जिथे आपल्याला नासा च्या कामकाजाबद्दल अधिक माहिती मिळते ,परग्रहावरील छायाचित्रे देखील पाहायला मिळतात जे तिथे उपलब्ध आहेत.\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/439559", "date_download": "2021-07-26T21:11:53Z", "digest": "sha1:XMX7MFUQOUYYVRO3A5SGIHV6INXB3P5P", "length": 2516, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वेस्टर्न ऑस्ट्रेलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वेस्टर्न ऑस्ट्रेलिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:०८, २७ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती\n१७० बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\n०२:०३, २७ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\n०२:०८, २७ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''वेस्टर्न ऑस्ट्रेलिया''' हे [[ऑस्ट्रेलिया]]मधील सर्वात मोठे राज्य आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया देशातील किमान लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.\n{{ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रांत}}\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/home-page/", "date_download": "2021-07-26T20:12:30Z", "digest": "sha1:N6REM25N6WECXV3JUYCXXQFPIN4DSUOU", "length": 5889, "nlines": 88, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "Home Page – आपले पर्यावरण", "raw_content": "\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमि��्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%B3-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%8D.html", "date_download": "2021-07-26T20:46:12Z", "digest": "sha1:35JVIMOP44TVI46NGTGI7JXXBTACCTF2", "length": 30681, "nlines": 295, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सीताफळ बागेतील ताण, बहर व्यवस्थापन - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसीताफळ बागेतील ��ाण, बहर व्यवस्थापन\nby Team आम्ही कास्तकार\nउन्हाळी बहर धरण्यापूर्वी बागेस ताण देणे आवश्यक असते. त्यासाठी साधारणपणे २ ते २.५ महिने पाणी तोडून पानगळ करून घ्यावी लागते. चांगला ताण बसण्यासाठी झाडांची ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पानगळ होणे आवश्यक असते.\nसीताफळ बागेत उन्हाळी बहार घेताना पाणी उपलब्धता असणे गरजेचे असते. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने उन्हाळ्यात फळबागांना पाणी पुरेल अशी परिस्थिती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा सीताफळ बागेत उन्हाळी बहर घेण्याकडे कल दिसत आहे. उन्हाळी बहर घेताना अधिक तापमान व उष्ण वारे यांचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी उन्हाळी बहरातील बागेची छाटणी पूर्ण झालेली आहे. काही ठिकाणी शेतकरी छाटणी करण्याच्या तयारीत आहेत. या दृष्टीने बागेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे.\nसीताफळाचा हंगाम संपल्यानंतर दर महिन्याला झाडांना पाणी दिले जाते. साधारणपणे १५ फेब्रुवारीनंतर पाणी देणे बंद केले जाते. साधारणतः १५ फेब्रुवारी ते १ एप्रिल यादरम्यान बागेला ताण दिला जातो.\nबागेची १५ मार्चदरम्यान हलकी छाटणी करून घ्यावी. त्यानंतर प्रतिझाड १५ किलो शेणखत द्यावे.\nशेणखत दिल्यानंतर ताग किंवा धैंचा या हिरवळीच्या पिकांचे बियाणे पेरून घ्यावे. साधारणपणे एप्रिल व मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता अधिक असते. हिरवळीची पिके घेतल्यामुळे बागेमधील जमीन जास्त तापत नाही. बागेतील ओलावा टिकून राहील. बागेतील तापमान कमी झाल्यामुळे कळीचे प्रमाण वाढते. फळधारणा चांगली होण्यास मदत होते.\nझाडाच्या खोडावर दीड फूट उंचीवर खोडाभोवती अडीच इंची चिकट टेप गुंडाळावे. त्यामुळे पिठ्या ढेकूण व त्यांची पिले झाडावर चढणार नाहीत.\nएप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये बागेस पाणी द्या.\nत्यानंतरच्या काळात झाडाच्या गरजेनुसार पाणी देण्यास सुरुवात करावी.\nउन्हाळी बहर धरताना घ्यावयाची काळजी\nहा बहर धरताना विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. सीताफळाची फळधारणा ही बागेतील आर्द्रतेवर अवलंबून असते.\nउन्हाळी बहरामध्ये आर्द्रता कमी झाल्‍यास फळधारणेवर परिणाम होतो. बऱ्याच वेळा चांगली फुले लागतात, मात्र फळधारणा होत नाही. याचे मुख्य कारण बागेतील वाढलेले तापमान आणि कमी झालेली आर्द्रता असते.\nताण देण्याचा काळ संपल्यानंतर बहर धरण्यापूर्वी बागेची स्वच्छता करावी. बागेत पडलेली काळी पा��े, रोगट फळे, झाडावर लटकलेली काळी व रोगट फळे गोळा करून नष्ट करावीत.\nबहर धरताना पानगळ झालेल्या बागेस पाणी द्यावे. त्यानंतर ७ ते १० दिवसांनी बहराची छाटणी करावी.\nबागेची छाटणी करताना जुन्या वाळलेल्या, अनावश्‍यक, दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. झाडाचा मध्यभाग मोकळा राहील, अशा पद्धतीने छाटणी करावी. त्यामुळे पूर्ण झाडास सूर्यप्रकाश मिळेल.\nझाडाला सूर्यप्रकाश कमी मिळाल्यास फळधारणा कमी होते.\nझाडाची खोडे जमिनीपासून २ ते २.५ फुटांपर्यंत मोकळी करावीत. खोडावर १० टक्के तीव्रतेची बोर्डो पेस्ट (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १० लिटर पाणी) लावावी.\nआर्द्रता कमी असलेल्या सीताफळ बागेत झाडाजवळ बाजरीसारखे पीक लावावे. यामुळे झाडाजवळ योग्य ती आर्द्रता राखण्यास मदत होते आणि फळधारणा वाढते.\nसीताफळ बागेमध्ये अधिक उत्पादनासाठी सेंद्रिय निविष्ठांचा जास्त वापर करावा. यामध्ये शेणखत, शेणस्लरी व गोमूत्र यांचा वापर फायदेशीर ठरतो.\nशेणस्लरी मुळे जमीन भुसभुशीत होऊन झाडाला जास्त अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. तसेच फुलधारणा चांगली होऊन उत्पादनात वाढ होते.\nसीताफळाची फुलधारणा एप्रिल महिन्यापासून ऑगस्टच्या शेवटपर्यंत चालते.\nएका हंगामात सीताफळामध्ये साधारणपणे १५०० ते २ हजार फुले येतात. त्यापैकी १५० ते २०० फळधारणा होते.\nकीड व रोग नियंत्रण\nझाडाच्या खोडावर १० ते १५ सेंमी रुंदीची प्लॅस्टिक पट्टी बांधावी. पट्टीच्या वरील बाजूस ग्रीस लावावे. त्यावर किडीची पिले चिकटून मरतात.\nसायंकाळच्या वेळी बागेत क्रिप्टोलिमस मॉट्रोझायरी (परोपजीवी कीटक) एकरी १००० ते १५०० प्रौढ भुंगेरे सोडावेत.\nव्हर्टिसिलिअम लेकॅनी (जैविक बुरशीनाशक) ४ ग्रॅम.\nगरजेनुसार ब्युप्रोफेझीन २ मिलि.\nफळवाढीच्या काळात ढगाळ हवामान व पाऊस आल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.\nबोर्डो मिश्रण १ टक्का (चुना १०० ग्रॅम + मोरचूद १०० ग्रॅम प्रति लिटर पाणी)\nफळे सुपारीच्या आकारापेक्षा मोठी झालेली असल्यास, आवश्‍यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.\n– डॉ. कैलास पालेपाड, ९६६५५१८६५१\n(वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय, नेहरूनगर. जि. नांदेड)\nसीताफळ बागेतील ताण, बहर व्यवस्थापन\nउन्हाळी बहर धरण्यापूर्वी बागेस ताण देणे आवश्यक असते. त्यासाठी साधारणपणे २ ते २.५ महिने पाणी तोडून पानगळ क���ून घ्यावी लागते. चांगला ताण बसण्यासाठी झाडांची ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पानगळ होणे आवश्यक असते.\nसीताफळ बागेत उन्हाळी बहार घेताना पाणी उपलब्धता असणे गरजेचे असते. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने उन्हाळ्यात फळबागांना पाणी पुरेल अशी परिस्थिती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा सीताफळ बागेत उन्हाळी बहर घेण्याकडे कल दिसत आहे. उन्हाळी बहर घेताना अधिक तापमान व उष्ण वारे यांचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी उन्हाळी बहरातील बागेची छाटणी पूर्ण झालेली आहे. काही ठिकाणी शेतकरी छाटणी करण्याच्या तयारीत आहेत. या दृष्टीने बागेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे.\nसीताफळाचा हंगाम संपल्यानंतर दर महिन्याला झाडांना पाणी दिले जाते. साधारणपणे १५ फेब्रुवारीनंतर पाणी देणे बंद केले जाते. साधारणतः १५ फेब्रुवारी ते १ एप्रिल यादरम्यान बागेला ताण दिला जातो.\nबागेची १५ मार्चदरम्यान हलकी छाटणी करून घ्यावी. त्यानंतर प्रतिझाड १५ किलो शेणखत द्यावे.\nशेणखत दिल्यानंतर ताग किंवा धैंचा या हिरवळीच्या पिकांचे बियाणे पेरून घ्यावे. साधारणपणे एप्रिल व मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता अधिक असते. हिरवळीची पिके घेतल्यामुळे बागेमधील जमीन जास्त तापत नाही. बागेतील ओलावा टिकून राहील. बागेतील तापमान कमी झाल्यामुळे कळीचे प्रमाण वाढते. फळधारणा चांगली होण्यास मदत होते.\nझाडाच्या खोडावर दीड फूट उंचीवर खोडाभोवती अडीच इंची चिकट टेप गुंडाळावे. त्यामुळे पिठ्या ढेकूण व त्यांची पिले झाडावर चढणार नाहीत.\nएप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये बागेस पाणी द्या.\nत्यानंतरच्या काळात झाडाच्या गरजेनुसार पाणी देण्यास सुरुवात करावी.\nउन्हाळी बहर धरताना घ्यावयाची काळजी\nहा बहर धरताना विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. सीताफळाची फळधारणा ही बागेतील आर्द्रतेवर अवलंबून असते.\nउन्हाळी बहरामध्ये आर्द्रता कमी झाल्‍यास फळधारणेवर परिणाम होतो. बऱ्याच वेळा चांगली फुले लागतात, मात्र फळधारणा होत नाही. याचे मुख्य कारण बागेतील वाढलेले तापमान आणि कमी झालेली आर्द्रता असते.\nताण देण्याचा काळ संपल्यानंतर बहर धरण्यापूर्वी बागेची स्वच्छता करावी. बागेत पडलेली काळी पाने, रोगट फळे, झाडावर लटकलेली काळी व रोगट फळे गोळा करून नष्ट करावीत.\nबहर धरताना पानगळ झालेल्या बागेस पाणी द्यावे. त्यानंतर ७ ते १० दिवसांनी बहराची ��ाटणी करावी.\nबागेची छाटणी करताना जुन्या वाळलेल्या, अनावश्‍यक, दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. झाडाचा मध्यभाग मोकळा राहील, अशा पद्धतीने छाटणी करावी. त्यामुळे पूर्ण झाडास सूर्यप्रकाश मिळेल.\nझाडाला सूर्यप्रकाश कमी मिळाल्यास फळधारणा कमी होते.\nझाडाची खोडे जमिनीपासून २ ते २.५ फुटांपर्यंत मोकळी करावीत. खोडावर १० टक्के तीव्रतेची बोर्डो पेस्ट (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १० लिटर पाणी) लावावी.\nआर्द्रता कमी असलेल्या सीताफळ बागेत झाडाजवळ बाजरीसारखे पीक लावावे. यामुळे झाडाजवळ योग्य ती आर्द्रता राखण्यास मदत होते आणि फळधारणा वाढते.\nसीताफळ बागेमध्ये अधिक उत्पादनासाठी सेंद्रिय निविष्ठांचा जास्त वापर करावा. यामध्ये शेणखत, शेणस्लरी व गोमूत्र यांचा वापर फायदेशीर ठरतो.\nशेणस्लरी मुळे जमीन भुसभुशीत होऊन झाडाला जास्त अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. तसेच फुलधारणा चांगली होऊन उत्पादनात वाढ होते.\nसीताफळाची फुलधारणा एप्रिल महिन्यापासून ऑगस्टच्या शेवटपर्यंत चालते.\nएका हंगामात सीताफळामध्ये साधारणपणे १५०० ते २ हजार फुले येतात. त्यापैकी १५० ते २०० फळधारणा होते.\nकीड व रोग नियंत्रण\nझाडाच्या खोडावर १० ते १५ सेंमी रुंदीची प्लॅस्टिक पट्टी बांधावी. पट्टीच्या वरील बाजूस ग्रीस लावावे. त्यावर किडीची पिले चिकटून मरतात.\nसायंकाळच्या वेळी बागेत क्रिप्टोलिमस मॉट्रोझायरी (परोपजीवी कीटक) एकरी १००० ते १५०० प्रौढ भुंगेरे सोडावेत.\nव्हर्टिसिलिअम लेकॅनी (जैविक बुरशीनाशक) ४ ग्रॅम.\nगरजेनुसार ब्युप्रोफेझीन २ मिलि.\nफळवाढीच्या काळात ढगाळ हवामान व पाऊस आल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.\nबोर्डो मिश्रण १ टक्का (चुना १०० ग्रॅम + मोरचूद १०० ग्रॅम प्रति लिटर पाणी)\nफळे सुपारीच्या आकारापेक्षा मोठी झालेली असल्यास, आवश्‍यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.\n– डॉ. कैलास पालेपाड, ९६६५५१८६५१\n(वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय, नेहरूनगर. जि. नांदेड)\nडॉ. कैलास पालेपाड, अनघा अनमोड\nसीताफळ custard apple ऊस पाऊस फळबाग horticulture सामना face ताग jute ओला काव्य मात mate ग्रीस हवामान नांदेड nanded\nसीताफळ, Custard Apple, ऊस, पाऊस, फळबाग, Horticulture, सामना, face, ताग, Jute, ओला, काव्य, मात, mate, ग्रीस, हवामान, नांदेड, Nanded\nउन्हाळी बहर धरण्यापूर्वी बागेस ताण देणे आवश्यक असते. त्यासाठी साधारणपणे २ ते २.५ ��हिने पाणी तोडून पानगळ करून घ्यावी लागते. चांगला ताण बसण्यासाठी झाडांची ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पानगळ होणे आवश्यक असते.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nमराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nसमृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग\nआंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची नोंद नाही : कृषिमंत्री तोमर\nउन्हाळ्यातील फळबाग व्यवस्थापनाकडे द्या लक्ष\nअन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९०० कोटींचे अनुदान\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2012/02/blog-post_16.html", "date_download": "2021-07-26T18:46:45Z", "digest": "sha1:BK7XXBUQWQY7ISDZYCJ25GDXQPOERP44", "length": 28290, "nlines": 257, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: माधवन नायर", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवास���र्णने आणि जुन्या आठवणी\nदुसरे महायुध्द चालले असतांना मुंबईच्या रक्षणासाठी किंवा इथे बंडाळी झाली तर ती मोडून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने फौजेच्या काही तुकड्या तैनात केल्या होत्या आणि त्यांच्या राहण्यासाठी राहुट्या बांधल्या होत्या. बांद्र्याच्या बँडस्टँडजवळ अरबी समुद्रात घुसलेल्या जमीनीच्या एका लहानशा सुळक्यावर अशीच एक तात्पुरती छावणी उभारली होती. युध्द संपल्यानंतरही त्या झोपड्या (निसान हट्स) रिकाम्या पडलेल्या होत्या. अणुशक्ती विभागात प्रशिक्षण घेण्यासाठी येणा-या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यात केली गेली.\nप्रशिक्षण प्रशालेमध्ये (ट्रेनिंग स्कूल) माझी निवड झाल्यावर मीही तिथे रहायला गेलो. आमच्या बॅचमध्ये काश्मीर ते केरळ आणि गुजरात ते आसामपर्यंत पसरलेल्या भारताच्या सर्व भागांमधून मुले आली होती. हजर होऊन नेमणूक पत्र आणि प्रमाणपत्रे वगैरे दाखवली की लगेच खोलीचा क्रमांक मिळत असे. ते आधीपासून ठरवले होते की क्रमानुसार जो जो येत गेला त्याला त्याला देत होते वगैरेची काही चौकशी न करता मिळालेल्या खोलीत मी जाऊन आपले सामान ठेवले. माझा सहरहिवासी (रूममेट) बंगाली होता. आजूबाजूच्या इतर खोल्यांमधूनसुध्दा निरनिराळ्या राज्यातून आलेल्या आणि निरनिराळ्या भाषा बोलणा-या मुलांच्याच जोड्या तयार झाल्या होत्या. मात्र आमच्या शेजारच्या एका खोलीत दोन्ही केरळीय मुले होती. ती थेट केरळपासून एकमेकांसोबत येऊन एकत्रच दाखल झाल्यामुळे आपोआप एका खोलीत आली होती की त्यांनी त्यासाठी मुद्दाम प्रयत्न केले होते कोण जाणे. त्या काळातले आमचे प्राचार्य केरळीय होते आणि त्या काळात मुंबईत सगळीकडेच मोठ्या संख्येने मल्याळी स्टेनो असायचे, तसे ते ट्रेनिंग स्कूलमध्येही असावेत. त्यामुळे कदाचित त्यांची मदत झाली असेल असे बोलले जात होते.\nमराठी आणि कानडी या दोन भाषा मी लहानपणी घरातच शिकलो होतो, शालेय शिक्षणात हिंदी व इंग्रजी आल्या, सायन्स कॉलेजात असतांना मुख्यत्वे गुजराथी भाषिकांचा भरणा असलेल्या हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे ती भाषा अवगत झाली होती. इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये काही पंजाबी मुले होती, काही तामीळ किंवा तेलुगूभाषीसुध्दा होती. सत्यजित रे, मृणाल सेन वगैरेंचे बंगाली सिनेमे पाहणे ही त्या काळातली फॅशन असल्यामुळे त्या भाषेतले शब्द कानावर पडत होते. या सगळ्या भाषा समजत नसल्या तरी मला त्या ओळखता येत होत्या. मल्याळी भाषा मात्र मी पहिल्यांदा ऐकत होतो. आमच्या केरळी शेजा-यांकडे नेहमी त्यांचे आणखी काही मित्र येत आणि त्यांचे वाद, विवाद, संवाद वगैरे जोरजोराने चालत असे. लयबद्ध आणि सुरांना हेलकावे देत बोलली जाणारी ही भाषा ऐकायला मजेदार वाटत होती.\nत्या दोघांपैकी उन्नीकृष्णकार्ता मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या म्हणजे माझ्याच वर्गात होता आणि दुसरा माधवन नायर इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये होता. दोन्ही वर्गांना काही समाईक विषय होते, त्या क्लासला आम्ही एकत्र बसत असू. त्या काळात भारतात फारशी कारखानदारी नसल्यामुळे इंजिनियरांना कमी मागणी होती. परदेशी जाणे फार कठीण होते. अणुशक्तीखात्याचे जबरदस्त आकर्षण असल्यामुळे हजारोंनी अर्ज येत असत. त्यांच्यामधून निवडले गेलेले आमचे बहुतेक सगळेच ट्रेनी ए प्लस दर्जाचे होते. तरीसुध्दा प्रशिक्षण सुरू असतांना दर आठवड्यात होणा-या परीक्षांमध्ये त्यांना मिळणा-या मार्कांत खूप तफावत दिसत असे. फारच कमी गुण मिळवणा-या मुलांना एकादी ताकीद देऊन काढून टाकले जात असे. काही मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असे किंवा ही नोकरी करण्याची इच्छा नसे. बाँडमधून सुटका करून घेण्यासाठी अशी मुले मुद्दाम नापास होत असत. उन्नी आणि नायर हे दोघेही टॉप रँकिंगमध्येही येत नसत किंवा तळाशी जात नसत. वर्गाच्या सरासरीच्या जवळपास असत. ते दोघेही बोलण्यात स्मार्ट होते, पण अभ्यासावर फार जास्त मेहनत करण्याची त्यांना गरज वाटत नसावी.\nट्रेनिंग संपल्यावर प्रशिक्षणार्थींनी नियुक्तीसाठी विभाग निवडायचा असे आणि गुणवत्तेनुसार जो उपलब्ध असेल तो दिला जात असे. त्या वेळी तारापूर आणि रावतभाटा येथे अणुऊर्जाकेंद्रांच्या उभारणीचे काम सुरू झाले होते आणि त्यांचे बरेचसे काम मुंबईच्या हेडऑफीसमधून केले जात असे. प्रकल्पाच्या जागी किंवा मुख्य कार्यालयात नेमणूक होण्याची प्रत्येकाला इच्छा असे. थुंबा इक्विटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन नावाची अणुशक्ती खात्याची एक लहानशी शाखा केरळमधील थुंबा नावाच्या गावात स्थापन होत होती. तिथे नेमके काय काम आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. टेलीव्हिजन नसल्यामुळे वर्तमानपत्रे हाच माहिती मिळण्याचा एकमेव स्त्रोत होता आणि अग्निबाण, कृत्रिम उपग्रह व���ैरेबद्दल कोणालाच विशेष माहिती नव्हती. अमेरिका, रशीया वगैरे देशातच असले काही काम चालते असे कधीतरी छापून आले तर आले. भारताकडे असल्या गोष्टी नव्हत्या. गरम वायूने भरलेले फुगे आभाळात उडवून विरळ वातावरणाचा अभ्यास करणे अशा प्रकारचे संशोधन त्या काळी थुंबा येथे चालते असे ऐकीवात होते. त्यामुळे कोणताही इंजिनियर तिथे जाण्यासाठी उत्सुक नव्हता. आमच्या केरळी मित्रांना काही खास माहिती समजली होती का हे माहीत नाही, पण घराशेजारी राहता येईल या उद्देशाने त्यांनी तिथे पोस्टिंग मागून घेतले. त्या काळात कोकण रेल्वे नव्हती आणि मुंबईहून केरळला जाणारी थेट रेल्वे गाडीसुध्दा नव्हती. मद्रास (चेन्नाई) मार्गे जावे लागत असे आणि चांगले दोन तीन दिवस प्रवासात जात. त्यामुळे त्यांना नोकरीसाठीच केरळला जाण्याचे किती आकर्षण वाटत असेल हे समजण्यासारखे होते.\nत्यानंतरच्या काळात परिस्थिती आश्चर्यकारक झपाट्याने बदलत गेली. भारत सरकारचा स्वतंत्र अवकाश विभाग (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) स्थापन झाला. स्पेस कमिशन अस्तित्वात आले आणि प्रचंड वेगाने त्याचा विस्तार झाला. माझे दोन्ही मित्र त्या विभागातल्या पहिल्या वहिल्या मोजक्या अधिकारीवर्गात असल्यामुळे जसजसा त्यांच्या खात्याचा विस्तार होत गेला तसतशी त्यांना एकाहून एक चांगली अधिकारीपदे मिळत गेली. अणुशक्ती खात्यात आम्ही रुजू होण्यापूर्वीच हजारावर माणसे होती. आम्हाला त्यांच्या मागेमागे राहूनच प्रवास करायचा होता. त्यांच्यातले जे लोक होमी भाभांच्या काळापासून होते त्यांचीसुध्दा अशीच झपाट्याने प्रगती होत गेली होती असे फक्त ऐकले होते. आम्हाला ती संधी मिळण्याची शक्यता नव्हती. तिकडे विक्रम साराभाई आणि सतीश धवन यांच्या अधिपत्याखाली नव्या अवकाश विभागाचा पाया घातला गेला आणि अब्दुल कलामसारख्यांचे सारथ्य मिळाल्यावर त्या इवल्याशा रोपाचा वेलू गगनावरी गेला. त्याबरोबर त्या वृक्षांच्या शीर्षस्थानावर असलेल्या व्यक्तींची उंची देखील वाढत गेली.\nडिपार्टमेंट ऑफ स्पेस निराळे झाल्यानंतर आमचा त्याच्याशी कसलाही संपर्क राहिला नाही आणि तिकडे काय चालले आहे याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. आमची नोकरी सुरू झाल्यानंतर पंधरासोळा वर्षांनी तिस-याच एका कारखान्यात अचानकपणे उन्नीकृष्णकार्ता भेटला. त्या वेळी मी माझ्या तिस-या बढतीची अजून अपेक्षा करत होतो. उन्नी आणि माधवन दोघांनाही चार चार प्रमोशन्स मिळून गेल्याचे त्याच्याकडून कळले आणि चाटच पडलो. माधवन तर एका संस्थेचा डायरेक्टर झाला होता असे त्याच्याकडून समजले. त्यांच्या प्रगतीच्या मार्गात तेच सर्वात पुढे असल्यामुळे जितक्या वेगाने त्यांना धावणे शक्य होते त्यानुसार तिचा वेग त्यांनीच ठरवायचा होता. या बाबतीत माधवनने आघाडी घेतली आणि सातत्याने ती सांभाळली. इस्रो आणि स्पेस कमिशनच्या अध्यक्षपदापर्यंत तो जाऊन पोचला आणि पद्मविभूषण पुरस्काराचा सन्मानही त्याला मिळाला. प्रशिक्षणाच्या काळात आमच्या शेजारच्या झोपडीत रहात असलेला हा आमच्यातलाच काहीसा अबोल आणि सामान्य वाटणारा मुलगा पुढे इतकी उंच भरारी घेणार आहे असे तेंव्हा कोणालाही वाटले नव्हते.\nमाधवन स्पेस कमिशनचा अध्यक्ष असतांनाच चंद्रयानाचे यशस्वी उड्डाण झाल्याने तो प्रखर अशा प्रकाशाच्या झोतात आला. त्याच्या सचित्र मुलाखती वर्तमानपत्रात आणि टेलीव्हिजनवर झळकू लागल्या. इतर व्हीआयपीजप्रमाणे तोसुध्दा जागोजागी व्याख्याने देऊ लागला, बक्षिससमारंभांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून दिसू लागला. त्याचा उल्लेख ज्येष्ठ शास्त्रज्ञ असा होऊ लागला. हे वाचतांना गंमत वाटत असे आणि अभिमानसुध्दा वाटत असे.\nकाही दिवसांपूर्वी त्याचाही उल्लेख एका घोटाळ्याच्या संदर्भात आला. मग त्यावर त्याची आणि त्याच्यावर आरोप करणा-याची प्रतिक्रिया आली. त्या घोटाळ्याचे स्वरूप नीटपणे समजलेही नाही. त्यात अनियमितता दिसत असली तरी त्यामुळे कोणाला किती लाभ झाला असे काही छापून आले नाही. एका कंपनीबरोबर काही करार झाला होता, पण त्याची अंमलबजावणी न होताच तो रद्दबातल करण्यात आला असे काहीसे झाले असावे. स्पेस कमिशनच्या कारभारात सरकारी लाल फितीला अर्धचंद्र दिला आहे, निर्णयाची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक केली आहे असे ऐकले होते. त्यांचे उदाहरण इतरांना दिले जात होते. त्या फास्ट ट्रॅक प्रक्रियेमध्ये कदाचित काही रूढ पध्दतींना फाटा दिला असेल आणि हेच नडले असेल अशीही शक्यता आहे. याबद्दल कसलीच माहिती नसल्यामुळे तर्क करण्यात अर्थ नाही. पण माधवनचा वर वर जात असलेला पतंग एका झटक्यात खाली कोसळला याचे वाईट वाटले. सरकारी कारभाराबद्दल तितकेसे चांगले जनमत नसले तरी अवकाश खात्याची प्रतिमा उज्ज्वल होती, ती मलीन ���ाल्याचे जास्तच खटकले.\nआपल्या स्मृतीच्या कोषातून ह्या सुरस आठवणी इथे वाटून दिल्याखातर आपणास मन:पूर्वक धन्यवाद\nमात्र माधवन नायर यांच्यावरचे आरोप खरे असावेत किंवा नसावेत ह्याबाबत आपल्या मित्रत्वाचे आधारे आपण निरसन करायला हवे होतेत असे मला वाटते. ज्येष्ठ शास्त्रज्ञांवर बेछूट आरोप करणार्‍यांना काहीतरी ताळतंत्र शिकवण्याची आवश्यकता मला जाणवते आहे.\nशास्त्रज्ञ, ही ’कुणीही यावे टिकली मारून जावे’ अशा स्वरूपाची वस्तू नाही\nज्यासंबंधी मला यत्किंचित माहिती नाही अशा वादग्रस्त विषयांवर माझे अंदाज व्यक्त करणे मला योग्य वाटत नाही. माझे विचार मी ्व्यक्त स्वरूपात मांडले आहेत\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nशाश्वत ऊर्जा कार्यशाळा -भाग १ ते ५\nतेथे कर माझे जुळती - १० श्री.दा.रा.खडके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/8706", "date_download": "2021-07-26T20:18:49Z", "digest": "sha1:RW5VTPD4TWACMQSZ5VKDOTXCGSU2BBY4", "length": 15442, "nlines": 138, "source_domain": "abhivrutta.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे समृद्धी मार्गाबद्दल मोठे वक्तव्य | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome प्रादेशिक विदर्भ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे समृद्धी मार्गाबद्दल मोठे वक्तव्य\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे समृद्धी मार्गाबद्दल मोठे वक्तव्य\nअमरावती : विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचे ‘ग्रोथ इंजीन’ ठरणाºया महत्त्वाकांक्षी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरणार आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यासाठी खºया अर्थाने समृद्धी आणणाºया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी महामार्गाचे काम येत्या १ मे २०२१पर्यंत पूर्ण होऊन तो प्रत्यक्ष वाहतुकीसाठीही खुला होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केला.\nमुख्यमंत्र्यांनी आज समृद्धी महामार्गाच्या विदर्भातील सुमारे ३४७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी अमरावती जिल्ह्यातील शिवणी-रसूलापूर येथे सहा किलोमीटर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरून प्रवास करून असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले़ तसेच, रस्त्याचे काम अप्रतिम झाल्याचा अभिप्राय दिला.\nनगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार वीरेंद्र जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव अनिल गायकवाड, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक हरी बालाजी उपस्थित होते.\nनागपूर-मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग विदर्भातील चार जिल्ह्यांतून जात असून या महामार्गासाठी ८ हजार ३६४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. तसेच, बांधकाम १६ टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महामार्गाच्या बांधकामासोबतच जलसंधारणाच्याही कामांना प्राधान्य देण्यात आले असून अमरावती जिल्ह्यातील ३८ नाल्यांचे ९१ हजार २१० मीटर लांबीचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गासोबतच जलसमृद्धी देखील झाली आहे.\nहिंदूहृदयसम्राट बाळासाहे��� ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. . हा महामार्ग देशातील सर्वोत्कृष्ट महामार्ग ठरणार असून नागपूर ते शिर्डी हा मार्ग येत्या १ मे २०२१ पर्यंत व त्यानंतर मुंबईपर्यंतचे काम पुढील एक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. हा महामार्ग दळणवळणाच्या सर्वोत्कृष्ट सुविधांसोबतच कृषी व पूरक उद्योगांनाही प्रोत्साहन देणारा ठरणार असल्यामुळे तो राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी रोल मॉडेल ठरेल.\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे नागपूर ते मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्गापैकी अमरावती जिल्ह्यातून ७३.३३ किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील ४६ गावांमधून जाणार आहे. २ हजार ८५० कोटी रुपये खर्चून तिसरा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. या महामार्गावर दोन इंटरचेंज प्रस्तावित आहेत.\nसमृद्धी महामार्ग ठरले हेलीपॅड\nअमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या बांधकामाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या हेलीकॉप्टरचे या महामार्गावरच विशेष हेलीपॅड तयार करण्यात आले. येथे सकाळी ११.३५ वाजता त्यांचे आगमन झाले. पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वागताचा स्वीकार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सहा किलोमीटर प्रवास करुन प्रत्यक्ष पाहणी केली.\nनागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्प प्रमुख श्रीमती संगीता जयस्वाल यांनी सादरीकरणाद्वारे टप्पा तीनमधील कामाच्या प्रत्यक्ष प्रगतीची माहिती यावेळी सादर केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या बांधकामासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.\nPrevious articleमुख्यमंत्री जलसंवर्धन एक संजीवनी\nNext articleमराठा आरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर\n‘माविम’मुळे महिलांची अर्थसाक्षरता व सक्षमतेकडे वाटचाल : ॲड.यशोमती ठाकूर\nश्रीक्षेत्र कौंडण्यपूरला पालखी मार्गाशी जोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडक���ी यांना निवेदन\nशेतकरी बांधवांच्या तक्रारीनुसार तत्काळ पंचनामे करून घ्यावे] ॲड. यशोमती ठाकूर यांचे आदेश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9/", "date_download": "2021-07-26T21:13:59Z", "digest": "sha1:JZPR27QRDPOCKC7PXSTPGURXQVCCPMEC", "length": 10789, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "आषाढी एकादशी : ना पालखी सोहळा, ना वैष्णवांचा मेळा, चंद्रभागेचा काठही सुनाच | Janshakti Newspaper", "raw_content": "\nआषाढी एकादशी : ना पालखी सोहळा, ना वैष्णवांचा मेळा, चंद्रभागेचा काठही सुनाच\nआषाढी एकादशी : ना पालखी सोहळा, ना वैष्णवांचा मेळा, चंद्रभागेचा काठही सुनाच\nपंढरपूर : आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला खूप महत्त्व आहे. आषाढी एकादशी आणि वारकरी संप्रदायाकडून काढण्यात येणारी पायी वारी याला एक मोठी परंपरा आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षापासून वारकऱ्यांना पायी वारी करता येत नाही आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने येथे भाविक येत असतात परंतु गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाउन आणि निर्बंधांमुळे आज आषाढी एकादशीला सुद्धा मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढीवारी प्रतिकात्मक स्वरुपात होत असल्याने चंद्रभागेच्या वाळवंटात तुरळक वारकऱ्यांनी हजेरी लावली आहे.\nदरवर्षी आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक पंढरीत दाखल होत असतात आणि चंद्रभागेच स्नान करून भजन-किर्तन करतात. करोना मुळे सुरवातीला चैत्री त्यानंतर आषाढी, कार्तिकी, माघी आणि या नवीन वर्षांतील चैत्र आणि आता आषाढी अशा सहा वारींवर करोनाचे संकट होते. त्यामुळे देवाचे दर्शन आणि पायी वारी लाखो भाविकांची होऊ शकली नाही. गेल्या आषाढी वारीला केवळ दोन दिवस परवानगी दिली होती, मात्र यंदा नवमी ते पौर्णिमा म्हणजेच आजपासून २४ जुलैपर्यंत मानाच्या दहा पालख्या पंढरीत मुक्का���ी राहणार आहेत. यंदाही प्रशासनाने वारीची प्रथा आणि परंपरा कायम ठेवत आरोग्य आणि इतर सुविधेवर भर दिला आहे. पंढरपुरात २५ जुलै पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी दर्शनाला बंद आहे.\nमुख्यमंत्र्यांच्याहस्ते सपत्नीक विठ्ठलाची पूजा\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nआषाढी एकादशी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. त्यावेळी, आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला… पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर…आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायचंय अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंढरपुरात केली.\nआषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मराठीत ट्विट\nआषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे, असेही मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी हे नेहमीच प्रादेशिक अस्मिता जपतात. देशातील नागरिकांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या शब्दात आपुलकीने आपलसं करण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो. आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरीची वारी आणि वारकऱ्यांची शिकवण मोदींनी जगाला सांगितली आहे.\nखासगी रुग्णालये पैसे कमावण्याची मशिन बनलेत : सर्वोच्च न्यायालय\nदिल्लीत १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी ���शीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-07-26T21:22:25Z", "digest": "sha1:PFWKHN6FZFWB5EYMQ6FRKMA2HPKYU4JE", "length": 7939, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टॉलेमिक साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\n(प्टॉलेमिक साम्राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)\nइ.स.पू. ३०५ – इ.स.पू. ३०\nनिळ्या रंगातील प्टॉलेमिक साम्राज्य\nपहिला प्टॉलेमी हा अलेक्झांडर द ग्रेट याच्या सैन्यात सेनानी होता. हा मॅसोडेनियन सेनानी अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इजिप्तचा पहिला प्टॉलेमी राजा झाला. क्लिओपात्रा ही या साम्राज्याची शेवटची सम्राज्ञी होती.\nअ‍ॅकेडियन • इजिप्शियन • कुशाचे राज्य • पुंताचे राज्य • अ‍ॅझानियन • असिरियन • बॅबिलोनियन • अ‍ॅक्सुमाइट • हिटाइट • आर्मेनियन • पर्शियन (मीड्ज • हखामनी • पर्थियन • सासानी) • मॅसिडोनियन (प्टॉलेमिक • सेल्युसिद) • भारतीय (मौर्य • कुषाण • गुप्त) • चिनी (छिन • हान • जिन) • रोमन (पश्चिमी • पूर्वी) • टेओटिवाकान\nबायझेंटाईन • हूण • अरब (रशिदुन • उमायद • अब्बासी • फातिमी • कोर्दोबाची खिलाफत • अय्युबी) • मोरक्कन (इद्रिसी • अल्मोरावी • अल्मोहद • मरिनी) • पर्शियन (तहिरिद • सामनिद • बुयी • सल्लरिद • झियारी) • गझनवी • बल्गेरियन (पहिले • दुसरे) • बेनिन • सेल्झुक • ओयो • बॉर्नू • ख्वारझमियन • आरेगॉनी • तिमुरिद • भारतीय (चोळ • गुर्जर-प्रतिहार • पाल • पौर्वात्य गांगेय घराणे • दिल्ली) • मंगोल (युआन • सोनेरी टोळी • चागताई खानत • इल्खानत) • कानेम • सर्बियन • सोंघाई • ख्मेर • कॅरोलिंजियन • पवित्र रोमन • अंजेविन • माली • चिनी (सुई • तांग • सोंग • युआन) • वागदोवु • अस्तेक • इंका • श्रीविजय • मजापहित • इथिओपियन (झाग्वे • सॉलोमनिक) • सोमाली (अजूरान • वर्संगली) • अदलाई\nतोंगन • भारतीय (मराठे • शीख • मुघल) • चिनी (मिंग • छिंग) • ओस्मानी • पर्शियन (सफावी • अफ्शरी • झांद • काजार • पहलवी) • मोरक्कन (सादी • अलोइत) • इथियोपियन • सोमाली (देर्विश • गोब्रून • होब्यो) • फ्रान्स (पहिले • दुसरे) • ऑस्ट्रियन (ऑस्ट्रॉ-हंगेरीयन) • जर्मन • रशियन • स्वीडिश • मेक्सिकन (पहिले • दुसरे) • ब्राझील • कोरिया • जपानी • हैती (पहिले • दुसरे)\nपोर्तुगीज • स्पॅनिश • डॅनिश • डच • ब्रिटिश • फ्रेंच • जर्मन • इटालियन • बेल्जियन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०२० रोजी १३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/07/%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-26T19:43:26Z", "digest": "sha1:PRAEFESY2QJ4G4SOHKVYXEZEM4R4XLNQ", "length": 11362, "nlines": 200, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "इचलकरंजी : कोरोनामुळे ‘हा’ परिसर सील - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nइचलकरंजी : कोरोनामुळे ‘हा’ परिसर सील\nby Team आम्ही कास्तकार\nइचलकरंजी | प्रविण पवार | शहरामध्ये सोमवारी त्रिशुल चौक, गुरुकन्नननगर या भागांमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे सदर चा परिसर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने आज सॅनीटायझर फवारून निर्जंतुकीकरण केला आहे. तसेच रुग्ण सापडलेल्या ठिकाणापासून तीनशे मीटर चा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.\nइचलकरंजी शहरांमध्ये कोरोनाची साखळी सुरूच असून सोमवारी पुन्हा कुडचे मळा येथे दोन रूग्ण, जुना चंदुर रोड येथे एक रुग्ण, गुरुकन्नन नगर आणि त्रिशूल चौक येथे प्रत्येकी एक रुग्ण असे दिवसभरात पाच रुग्ण आढळले होते. त्यापैकी त्रिशूल चौकातील वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर पं��गंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याठिकाणी आज नगरपालिकेच्या वतीने पूर्ण परिसरात सॅनिटायझर फवारून स्मशानभूमी निर्जंतुकीकरण करण्यात आली.\nयाबरोबरच त्रिशूल चौकाच्या परिसरातील अवधूत आखाडा, खारपाटील गल्ली ,रिंग रोड तर गुरुकन्नन नगरमधील मठाच्या पाठीमागील बाजूच्या एक ते पाच गल्ल्या आज सॅनिटायझर फवारून निर्जंतुकीकरण करण्यात आल्या. यावेळी नगरपालिकेचे संजय कांबळे व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते दरम्यान हा सर्व परिसर चारी बाजूनी सील केला असून परिसरातील सर्व उद्योगधंदे बंद करण्यात आले आहेत.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nPrevious articleदेशातील ८० कोटी लोकांना दिवाळीपर्यंत मिळणार ‘या’ योजनेचा लाभ..\nNext articleइचलकरंजीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताचा मृत्यु\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nमराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nशेतकरी संसदेत आज ‘महिला राज’\nवातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील आपल्याला…\nदेशातील ८० कोटी लोकांना दिवाळीपर्यंत मिळणार ‘या’ योजनेचा लाभ..\nविदर्भातील शेतकऱ्यांनाही खुणावताहेत नगदी पिके\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nरक्षाबंधनवर बहिणीला देण्याची सर्वोत्कृष्ट भेट, मग भाऊ हे पर्याय निवडा\nमका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव\nप्रमोद यांची कविता वाचा – ‘गझल ये हिंदुस्तान की’\nड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाईल, एक झाड 40 वर्षे फळ देते\nकोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटका\n1100 एचपी सेवा संकल्प, क्रमांक पंजीकरण डायल करा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/story-ex-forest-minister-sudhir-mungantiwar-welcomes-decision-of-mahavikas-aghadi-to-probe-tree-sapling/", "date_download": "2021-07-26T19:39:19Z", "digest": "sha1:V5O7QHGF5G4EMPQOFI7NSRI7YJX5SIVR", "length": 30156, "nlines": 158, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "फडणवीसांच्या काळातील ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीची चौकशी; माजी वनमंत्री काय म्हणाले? | फडणवीसांच्या काळातील ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीची चौकशी; माजी वनमंत्री काय म्हणाले? | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » Maharashtra » फडणवीसांच्या काळातील ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीची चौकशी; माजी वनमंत्री काय म्हणाले\nफडणवीसांच्या काळातील ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीची चौकशी; माजी वनमंत्री काय म्हणाले\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By अमोल परब\nमुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या संपूर्ण अभियानाची चौकशी केली जाणार आहे.\nदेवेंद्र फडणवीस सरकारनं ५० कोटी वृक्ष लावण्याचा दावा केला होता. यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर दरवर्षी साधारणत: १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या अभियानातून अपेक्षित काम न झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारमधल्या काही मंत्र्यांनी उपस्थित केली होती. त्यांनी या संदर्भात लेखी पत्रदेखील दिलं. त्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी या अभियानाच्या अंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.\nवनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिल्यानं विभागाचे प्रधान सचिव येत्या आठवड्यात नागपुरला जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांत किती वृक्ष लावण्यात आले, त्यातले किती वृक्ष जगले, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांपैकी किती देशी होते, किती परदेशी होते, याची चौकशी प्रधान सचिवांकडून करण्यात येईल. दरम्यान, ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलं आहे. सरकारनं वृक्ष लागवडीची चौकशी करावी. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीचा आढावा घ्यावा, असं त्यांनी म्हटलं.\nमाजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याचं स्वागत केलं आहे. वृक्ष लागवड हे ईश्वरी काम आहे,’ असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात ३३ कोटी वृक्षांची लागवड केल्याचा दावा केला सरकारनं केला होता. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर वर्षाकाठी साधारण १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, नेमकी किती वृक्षांची लागवड झाली याबद्दल अनेकांना संशय होता. वृक्षसंवर्धनाचं काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनीही सरकारच्या दाव्याबद्दल त्यावेळी आश्चर्य व्यक्त केले होते.\nतत्पूर्वी, भारत सरकारच्या केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागामार्फत समृद्ध जंगल असणाऱ्या टॉप ८ राज्यांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार या यादीत सिक्कीम, मिझोराम सारख्या छोट्या राज्यांनी अव्वल क्रमांक प्राप्त झाला होता. परंतु, या यादीत महाराष्ट्राला कोणतेही स्थान मिळालेले नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने समाज माध्यमांच्या माध्यमातून केला होता.\nमहाराष्ट्रातली जंगलं समृद्ध नाहीत.\nसमृद्ध जंगलांच्या टॉप ८ महाराष्ट्राला स्थान नाही. केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागाने ही यादी प्रसिद्ध केली आहे. देवादिकांच्या संख्येएवढी झाडं लावूनही राज्य उजाडच #jungle में मोर नाचा किसीने ना देखा #jungle में मोर नाचा किसीने ना देखा\nदरम्यान, मागील ५ वर्षांपासून आधीच्या फडणवीस सरकारने ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशा घोषणा देत हजारो कोट्यवधी वृक्ष लागवडीसाठी खर्च केले होते. मग, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राला स्थान का नाही असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे. मग फडणवीस सरकारने लावलेली करोडो झाडं गेली तरी कुठे असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे. मग फडणवीस सरकारने लावलेली करोडो झाडं गेली तरी कुठे असा सवाल उप��्थित करण्यात आला होता.\nयावर त्यावेळी राष्ट्र्वादीने प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, ‘सर्रास जंगलतोड होतेय. प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. दरवर्षी कोटींच्या संख्येने वृक्षलागवड करूनही महाराष्ट्राची जंगले समृद्ध झाली नसतील तर वृक्ष लागवडीच्या जनजागृतीसाठी निघालेल्या मंत्र्यांनी हजारो कोटी फस्त करून जनतेची फसवणूक केली असंच म्हणावं लागेल असं देखील राष्ट्रवादीने म्हटलं होतं. दरम्यान मागील वर्षात अनेकवेळा दिवसाला करोडो झाड लावल्याचा दावा वारंवार फडणवीस सरकारने जाहिरातबाजी करत केला आहे. मात्र सरकारने खोदलेल्या लाखो विहिरींप्रमाणे, सध्या करोडो झाडं देखील गेली कुठे असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने त्याची देखील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.\nमागील बातमी पुढील बातमी\nआज फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प\nमहाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. सदर अहवालात राज्याची अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास दरापेक्षा अधिक वेगाने म्हणजे ७.५ टक्के दराने विकसित होत असून राज्याने आधीच्या ४ वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही प्रगतीची घोडदौड निरंतर राखण्यात यश प्राप्त झाले असल्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे मुनगंटीवार आज दुपारी १.४५ वाजता राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.\nआमदार खरेदीचे आरोप खोटे; काँग्रेस-राष्ट्रवादीने पुरावे द्यावेत: मुनगंटीवार\nभारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेसाठी आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची खोटी माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने दिली असून येत्या ४८ तासांत या पक्षांनी या आरोपाबाबत पुरावे द्यावे, अन्यथा राज्यातील जनतेचा माफी मागावी, असे आवाहन बारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने कोणत्याही आमदाराला फोन केलेला नाही, कुणाकडे कॉल रेकॉर्डिंग असेल, तर त्यांनी ती सादर करावी, असे आव्हानही मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षांना दिले आहे. मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.\nकेंद्राला सहकार्य न केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल; मुनगंटीवार यांचा इशारा\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी विशेष चौकशी पथकामार्फत (SIT) या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ज्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र २५ जानेवारीला हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्रलायने एनआयएकडे सोपवले.\nभाजप नेते आरएसएस'च्या भेटीगाठी घेत असताना पवार शेतकऱ्यांच्या भेटीसाठी नागपुरात\nकालच भाजपचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरला जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली होती. एकाबाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना रडू कोसळत असताना नुकतेच पायउतार झालेले भाजप नेते अजून सत्तेच्या स्वप्नात मग्न असल्याचं उघड झालं होतं. मात्र आज स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर दौऱ्यावर जाऊन अवकाळी पावसाने नुकसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अडचणी समजून घेतल्या आहेत.\nवृक्ष लागवडीत भ्रष्टाचार करुन मुनगंटीवारांनी ५०० कोटींचा बंगला बांधला: अमोल मिटकरी\nमहाराष्ट्रात शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळीकडून विविध मुद्यांवरून आरोप केले जात आहे. त्यात आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वृक्ष लागवडीत मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एनसीपीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी हे आरोप केले आहे. ठाण्यातील एका जिमच्या उदघाट्न कार्यक्रमात ते बोलत होते.\nशरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं \n‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भारतीय जनता पक्षाला टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यातील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळं त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरग���ती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-07-26T20:58:55Z", "digest": "sha1:J2ZWNRULO7D4KJ4PZWZTZWYLZBNMZ5SL", "length": 3024, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आफ्रिकेचे शिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआफ्रिकेचे शिंग (हॉर्न ऑफ आफ्रिका), किंवा वायव्य आफ्रिका, हा आफ्रिका खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. एडनच्या आखाताच्या दक्षिणेस असलेल्या व अरबी समुद्रात घुसलेल्या ह्या जमिनीच्या सुळक्याचा आकार शिंगासारखा आहे. ह्या भौगोलिक प्रदेशात खालील देशांचा समावेश होतो.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०६:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%AB", "date_download": "2021-07-26T21:21:50Z", "digest": "sha1:ZMODL25VQHBCSNYLBK4IPFAACNEF2PIT", "length": 5058, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७०५ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७०५ मधील जन्म‎ (१ प)\n► इ.स. १७०५ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १७०५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १८ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०१:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-26T20:28:08Z", "digest": "sha1:AQCOVGP6EUZPXC55KG45EQFK6UTBAFZG", "length": 22081, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "शिरूर तालुक्यात पावसाचा पिकांना फटका - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nशिरूर तालुक्यात पावसाचा पिकांना फटका\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे ः गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर सोमवारी (ता. ७) झालेल्या पावसाने शिरूर तालुक्याला चांगलेच झोडपले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे मूग, उडीद नुकसान झाल्याची स्थिती आहे.\nपुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने अनेक ठिकाणी कडक उन्हासह सकाळपासून उकाड्यात वाढ झाली होती. त्यामुळे तापमानात चांगलीच वाढ झाली होती. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे जिल्ह्यात सकाळपासून ऊन पडत असले तरी दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण होत आहे. तर चार वाजे��ंतर ढग भरून येत असून जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे.\nगेल्या तीन महिन्यांपासून चांगलाच पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या झालेल्या पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणात ८० टक्केहून अधिक पाणीसाठा झाला असून काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.\nमंगळवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत शिरूर येथे ३४.५ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील पश्चिम आणि उत्तरेकडील आठ तालुक्यांत पाऊस पडला आहे. यामध्ये प्रामुख्याने हवेली, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्याचा समावेश आहे. तर बारामती, इंदापूर, दौंड, मुळशी आणि पुरंदर तालुक्यात उन्हासह काही अंशी ढगाळ वातावरणाची स्थिती होती. हवेलीतील खेड, भोरमधील वेळू, मावळमधील शिवणे, काले, तळेगाव, वेल्ह्यामधील विंझर, आंबावणे, जुन्नरमधील नारायणगाव, खेड मधील चाकण, घोडेगावमधील कळंब, शिरूरमधील न्हावरा, शिरूर परिसरात चांगलाच पाऊस झाला.\nमंगळवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः हवेली – खेड २२.८ , भोसरी ६.०, चिंचवड ६.५. भोर – वेळू २०.८, आंबवडे ११.५, निगुडघर १८.५. मावळ – वडगाव मावळ १३.८, तळेगाव २४.३, काले २८.८, कार्ला १९.८, लोणावळा २१.०, शिवणे ३१.३. वेल्हा – वेल्हा २०.५, पाणशेत १४.५, विंझर २४.३, अंबावणे २१.५. जुन्नर – जुन्नर १७.८, नारायणगाव २५.५, वडगाव आनंद १४.८, बेल्हा १९.५, राजूर, डिंगोरे १३.०, आपटाळे १०.३, ओतूर १०. खेड – वाडा १३.८, राजगुरूनगर १७.३, कुडे १२.८, पाईट १४.०, चाकण २६.०, कन्हेरसर १७.०, कडूस १२.५. आंबेगाव – घोडेगाव १४.०, कळंब ३३.३, पारगाव १५.०, मंचर १२.३. शिरूर – टाकळी १४.८, न्हावरा १९.५, मलठण १६.०, तळेगाव ११.३, रांजणगाव १४.०, कोरेगाव ११.५, पाबळ १३.५, शिरूर ३४.५ पुरंदर – सासवड ११.३.\nशिरूर तालुक्यात पावसाचा पिकांना फटका\nपुणे ः गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर सोमवारी (ता. ७) झालेल्या पावसाने शिरूर तालुक्याला चांगलेच झोडपले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे मूग, उडीद नुकसान झाल्याची स्थिती आहे.\nपुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने अनेक ठ���काणी कडक उन्हासह सकाळपासून उकाड्यात वाढ झाली होती. त्यामुळे तापमानात चांगलीच वाढ झाली होती. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे जिल्ह्यात सकाळपासून ऊन पडत असले तरी दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण होत आहे. तर चार वाजेनंतर ढग भरून येत असून जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे.\nगेल्या तीन महिन्यांपासून चांगलाच पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या झालेल्या पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणात ८० टक्केहून अधिक पाणीसाठा झाला असून काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.\nमंगळवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत शिरूर येथे ३४.५ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील पश्चिम आणि उत्तरेकडील आठ तालुक्यांत पाऊस पडला आहे. यामध्ये प्रामुख्याने हवेली, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्याचा समावेश आहे. तर बारामती, इंदापूर, दौंड, मुळशी आणि पुरंदर तालुक्यात उन्हासह काही अंशी ढगाळ वातावरणाची स्थिती होती. हवेलीतील खेड, भोरमधील वेळू, मावळमधील शिवणे, काले, तळेगाव, वेल्ह्यामधील विंझर, आंबावणे, जुन्नरमधील नारायणगाव, खेड मधील चाकण, घोडेगावमधील कळंब, शिरूरमधील न्हावरा, शिरूर परिसरात चांगलाच पाऊस झाला.\nमंगळवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः हवेली – खेड २२.८ , भोसरी ६.०, चिंचवड ६.५. भोर – वेळू २०.८, आंबवडे ११.५, निगुडघर १८.५. मावळ – वडगाव मावळ १३.८, तळेगाव २४.३, काले २८.८, कार्ला १९.८, लोणावळा २१.०, शिवणे ३१.३. वेल्हा – वेल्हा २०.५, पाणशेत १४.५, विंझर २४.३, अंबावणे २१.५. जुन्नर – जुन्नर १७.८, नारायणगाव २५.५, वडगाव आनंद १४.८, बेल्हा १९.५, राजूर, डिंगोरे १३.०, आपटाळे १०.३, ओतूर १०. खेड – वाडा १३.८, राजगुरूनगर १७.३, कुडे १२.८, पाईट १४.०, चाकण २६.०, कन्हेरसर १७.०, कडूस १२.५. आंबेगाव – घोडेगाव १४.०, कळंब ३३.३, पारगाव १५.०, मंचर १२.३. शिरूर – टाकळी १४.८, न्हावरा १९.५, मलठण १६.०, तळेगाव ११.३, रांजणगाव १४.०, कोरेगाव ११.५, पाबळ १३.५, शिरूर ३४.५ पुरंदर – सासवड ११.३.\nशिरूर पुणे ऊस पाऊस सकाळ खेड आंबेगाव इंदापूर मावळ maval आंबा तळेगाव चाकण मंचर manchar\nशिरूर, पुणे, ऊस, पाऊस, सकाळ, खेड, आंबेगाव, इंदापूर, मावळ, Maval, आंबा, तळेगाव, चाकण, मंचर, Manchar\nसोमवारी (ता. ७) झालेल्या पावसाने शिरूर ता��ुक्याला चांगलेच झोडपले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे मूग, उडीद नुकसान झाल्याची स्थिती आहे.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nनांदेड जिल्ह्यात ‘शेतकरी सन्मान’चा साडेचार लाख खातेदारांना लाभ\nनाशिक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पिकांना तडाखा\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/06/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-26T20:20:51Z", "digest": "sha1:NEAIB2G6LQQ37MQ4FPTSG6WPMY5ETDYJ", "length": 24023, "nlines": 231, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना\nby Team आम्ही कास्तकार\nनागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प हा पाठपुराव्याच्या उदासीनतेमुळे मागे राहता कामा नये. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे ‘ अँडव्हन्टेज विदर्भ’च्या धर्तीवर गुंतवणूक संमेलनाचे आयोजन करा, अशी सूचना ऊर्जामंत्री, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.\nमिहान येथे डॉ. नितीन राऊत यांनी भेट दिली. या प्रकल्पाअंतर्गत गुंतवणूक क्षेत्रात सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महाराष्ट्र विमानतळ विकास तांत्रिक कंपनीचे (एमएडीसी) तांत्रिक सल्लागार सुभाष चहांदे, मुख्य अभियंता एस. के. चॅटर्जी, मार्केटिंग मॅनेजर योगेश धारकर, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी, नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रूही, विद्युत सल्लागार केशवराव इंगोले, मिहान एसईझेडचे विशेष अधिकारी दिनेश नानल, दीपक कुमार, भंडारी, मिहान इंडस्ट्रिअल असोसिएशनचे मनोहर भोजवानी, ऊर्जा विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.\nआढावा बैठकीत मिहान प्रकल्प गतिशील करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी हैदराबाद, मुंब्रा, इंदोर, विशाखापट्टणम व भारतात ज्या-ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रोजेक्ट उभे राहिले आहेत. त्या ठिकाणी केलेल्या उपाययोजना मिहानमध्ये सुरू करण्यासाठी अभ्यास गटांचे गठण करा. प्रकल्पाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे आवश्यक विषयांवर बैठक लावण्यात यावी.\nया बैठकीमध्ये लघु व मध्यम प्रकल्पातील उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवण्यात यावे, लघु उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना जागा देणे, कौशल्य विकास व प्रशिक्षण, नाईट पार्किंग, आंतरराष्ट्रीय विमान सेवा, ऑटोमोबाइल्स, लॉजिस्टीक क्षेत्रातील गुंतवणूक वाढ, आदी विषयांवर धोरण ठरवता येईल.\nअनेक उद्योग संस्थांना नागपूर हा पर्याय ठरू शकतो. त्यामुळे उद्योग जगतातील मान्यवरांचे ‘अॅडव्हन्टेज विदर्भ’ किवा विदर्भात गुंतवणुकीची संधी, अशा आशयाचे गुंतवणूक संमेलन नवी दिल्ली व मुंबई येथे आयोजित करण्यात यावे. जेणेकरून मिहानमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या शहरातील उद्योग समूहांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना या प्रकल्पाबाबतची माहिती मिळेल. मात्र, हे संमेलन घेण्यापूर्वी मिहान येथे गुंतवणूक करणाऱ्यांना कोणत्या सवलती दिल्या जातील, याची आश्वासक तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.मिहानसारखा प्रकल्प हा विदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांच्या पसंतीचा प्रकल्प असून, यासाठी प्रसंगी आपण सर्वांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.\n‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना\nनागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प हा पाठपुराव्याच्या उदासीनतेमुळे मागे राहता कामा नये. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे ‘ अँडव्हन्टेज विदर्भ’च्या धर्तीवर गुंतवणूक संमेलनाचे आयोजन करा, अशी सूचना ऊर्जामंत्री, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.\nमिहान येथे डॉ. नितीन राऊत यांनी भेट दिली. या प्रकल्पाअंतर्गत गुंतवणूक क्षेत्रात सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महाराष्ट्र विमानतळ विकास तांत्रिक कंपनीचे (एमएडीसी) तांत्रिक सल्लागार सुभाष चहांदे, मुख्य अभियंता एस. के. चॅटर्जी, मार्केटिंग मॅनेजर योगेश धारकर, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी, नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रूही, विद्युत सल्लागार केशवराव इंगोले, मिहान एसईझेडचे विशेष अधिकारी दिनेश नानल, दीपक कुमार, भंडारी, मिहान इंडस्ट्रिअल असोसिएशनचे मनोहर भोजवानी, ऊर्जा विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.\nआढावा बैठकीत मिहान प्रकल्प गतिशील करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी हैदराबाद, मुंब्��ा, इंदोर, विशाखापट्टणम व भारतात ज्या-ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रोजेक्ट उभे राहिले आहेत. त्या ठिकाणी केलेल्या उपाययोजना मिहानमध्ये सुरू करण्यासाठी अभ्यास गटांचे गठण करा. प्रकल्पाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे आवश्यक विषयांवर बैठक लावण्यात यावी.\nया बैठकीमध्ये लघु व मध्यम प्रकल्पातील उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवण्यात यावे, लघु उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना जागा देणे, कौशल्य विकास व प्रशिक्षण, नाईट पार्किंग, आंतरराष्ट्रीय विमान सेवा, ऑटोमोबाइल्स, लॉजिस्टीक क्षेत्रातील गुंतवणूक वाढ, आदी विषयांवर धोरण ठरवता येईल.\nअनेक उद्योग संस्थांना नागपूर हा पर्याय ठरू शकतो. त्यामुळे उद्योग जगतातील मान्यवरांचे ‘अॅडव्हन्टेज विदर्भ’ किवा विदर्भात गुंतवणुकीची संधी, अशा आशयाचे गुंतवणूक संमेलन नवी दिल्ली व मुंबई येथे आयोजित करण्यात यावे. जेणेकरून मिहानमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या शहरातील उद्योग समूहांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना या प्रकल्पाबाबतची माहिती मिळेल. मात्र, हे संमेलन घेण्यापूर्वी मिहान येथे गुंतवणूक करणाऱ्यांना कोणत्या सवलती दिल्या जातील, याची आश्वासक तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.मिहानसारखा प्रकल्प हा विदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांच्या पसंतीचा प्रकल्प असून, यासाठी प्रसंगी आपण सर्वांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.\nविदर्भ vidarbha मुंबई mumbai गुंतवणूक नितीन राऊत nitin raut नागपूर nagpur गुंतवणूकदार महाराष्ट्र maharashtra विमानतळ airport विकास कंपनी company चहा tea नागपूर विमानतळ nagpur airport विभाग sections जिल्हाधिकारी कार्यालय हैदराबाद विशाखापट्टणम भारत वन forest प्रफुल्ल पटेल prafulla patel विषय topics कौशल्य विकास प्रशिक्षण training पार्किंग\nविदर्भ, Vidarbha, मुंबई, Mumbai, गुंतवणूक, नितीन राऊत, Nitin Raut, नागपूर, Nagpur, गुंतवणूकदार, महाराष्ट्र, Maharashtra, विमानतळ, Airport, विकास, कंपनी, Company, चहा, Tea, नागपूर विमानतळ, Nagpur Airport, विभाग, Sections, जिल्हाधिकारी कार्यालय, हैदराबाद, विशाखापट्टणम, भारत, वन, forest, प्रफुल्ल पटेल, Prafulla Patel, विषय, Topics, कौशल्य विकास, प्रशिक्षण, Training, पार्किंग\nविदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प हा पाठपुराव्याच्या उदासीनतेमुळे मागे राहता कामा नये. नवी दिल्ली, मुंबई येथे ‘ अँडव्हन्टेज विदर्भ’च्या धर्तीवर गुंतवणूक संमेलनाचे आयोजन करा, अशी सूचना ऊर्जामंत्री, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nमराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nशेतकरी संसदेत आज ‘महिला राज’\nसमृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग\nतासाभरातच संपले विद्यापीठाचे कांदा बियाणे\nकोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-vishleshan/postpone-unrealistic-bills-bjps-agitation-against-electricity", "date_download": "2021-07-26T20:45:23Z", "digest": "sha1:RJOZCEUWXF5JFAYTV7SHS3WKGQBE2EJJ", "length": 18287, "nlines": 224, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अवास्तव बिलांना स्थगिती द्या, वीजबिलांविरोधात भाजपचे आंदोलन ! - Postpone unrealistic bills, BJP's agitation against electricity bills! | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्��ा महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअवास्तव बिलांना स्थगिती द्या, वीजबिलांविरोधात भाजपचे आंदोलन \nअवास्तव बिलांना स्थगिती द्या, वीजबिलांविरोधात भाजपचे आंदोलन \nअवास्तव बिलांना स्थगिती द्या, वीजबिलांविरोधात भाजपचे आंदोलन \nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nअवास्तव बिलांना स्थगिती द्या, वीजबिलांविरोधात भाजपचे आंदोलन \nमंगळवार, 30 जून 2020\nवीज नियामक कायद्यातील 15.3.5 या तरतुदीनुसार सरासरी वीज बिले आकारण्याचा कुठलाही अधिकार वीज कंपन्यांना नाही;\nमुंबई : शहरात सर्वत्र वीज कंपन्यांच्या वाढत्या बिलांमुळे नागरिक हैराण होत असल्याची दखल घेऊन भाजपचे राज्य सरचिटणीस व आमदार अतुल भातखळकर यांनी आंदोलन केले व अवास्तव बिलांना स्थगिती देण्याची मागणी केली.\nविठ्ठलाच्या महापुजेचा सहा वेळा मान मिळालेले कोण होते हे मुख्यमंत्री जाणून घेण्यासाठी वाचा#Maharashtra #SarkarnamaNews #MarathiPoliticalNews #PuneNewshttps://t.co/H0u4H3zTpI\nवीजग्राहकांना दिलासा न देणारे ऊर्जामंत्री कोणाचे हितसंबंध जपत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.\nराज्य सरकारने राज्य वीज नियामक कायद्यातील कलम 4 चा वापर करून तातडीने राज्यातील सर्व वीज देयकांना स्थगिती देऊन 300 युनिटपर्यंतची वीज बिले माफ करावीत, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे. आज भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी उपनगरातील अदाणी वीज कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली; तर गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.\nवीज नियामक कायद्यातील 15.3.5 या तरतुदीनुसार सरासरी वीज बिले आकारण्याचा कुठलाही अधिकार वीज कंपन्यांना नाही; परंतु 26 मार्च व 9 मे 2020 रोजी वीज नियामक आयोगाने काढलेल्या आदेशाचा गैरफायदा घेऊन राज्यातील वीज कंपन्यांनी 3 महिन्यांची सरासरी वीज बिले जनतेला पाठवली आहेत.\nया कलमाप्रमाणे शेवटच्या महिन्याच्या मीटर रीडिंगच्या आधारावर बिल आकारणी करता येते; परंतु राज्याचे ऊर्जामंत्री या सर्व बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा आरोपही भातखळकर यांनी केला.\nजादा बिले आलेल्या नागरिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी अदाणी कंपनीने विशेष अधिकारी नेमावा, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत कार्यवाही केली जाईल, तसेच वीज नियामक आयोगाकडेही पत्रव्यवहार केला जाईल, असे आश्‍वासनही अदाणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.\nही तर थातुरमातुर योजना\nवीज बिले हप्त्यांनी देण्याची सवलत ही थातुरमातुर उपाययोजना असून या सर्व वीज बिलांना तातडीने स्थगिती देणे हाच खरा मार्ग आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये सर्व राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना 90 हजार कोटींचे अर्थसाह्य जाहीर केले आहे.\nयातील सुमारे तीन हजार कोटी रुपये राज्य सरकारच्या वीज वितरण कंपनीकडे जमा झाले आहेत. तरीही वीज ग्राहकांच्या पिळवणुकीकडे ऊर्जामंत्री दुर्लक्ष का करतात, ते कोणाचे हितसंबंध जपत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nवसई-विरार, भिवंडी महापालिकेची हद्द वाढणार; या गावांचा होणार समावेश\nविरार : वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा तिढा मुंबई उच्च न्यायालयात असतानाच या महापालिकेचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. वसई तालुक्यातील...\nसोमवार, 26 जुलै 2021\n‘हे’ माजी आमदार गुरुवारी अजित पवारांना भेटणार, भाजपला मोठा धक्का \nयवतमाळ : पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात भाजपला खिंडार पडणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. असे असताना पश्‍चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही भाजपला...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपोलिसांची कुणकुण लागल्यानंतर भाजपचे नेते पळून गेले...\nमुंबई : झारखंडमध्ये हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदार फोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून झारखंडमध्ये रचले जात...\nसोमवार, 26 जुलै 2021\nचिपळुणच्या वादावर रावसाहेब दानवे म्हणतात, हे वागणं बरं नव्हं\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी एका महिलेला दिलेल्या उत्तरावरून जोरदार...\nसोमवार, 26 जुलै 2021\nवाढदिवसाच्या फ्लेक्सवरून भाजप नेते गायब....त्यात पंकजा मुंडेंचा काय दोष..\nमुंबई : पंकजा मुंडे यांचे ज्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्सबोर्ड लावले, त्यांच्या मनात पंकजा यांच्याविषयी जे प्रेम आहे. ते प्रेम व्यक्त करत असताना...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकोकण, पुणे विभागात दीडशे पूल पाण्याखाली, तीनशे रस्ते बंद..\nमुंबई : राज्यातील कोकण व पुणे विभागात पडलेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार झाले तरी नगरसेवकपदाचे मानधन खिशात\nमुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनात नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधींनी आमदार व खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nझारखंड सरकार पाडण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे गेले होते... 50 कोटी आणि मंत्रीपदाची होती आॅफर\nमुंबई : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून महाराष्ट्रातील भाजपचे नेते...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदुर्दैवी : तळीयेत 31 जण सापडलेच नाहीत, शोधकार्य थांबवलं\nरायगड : जिल्ह्यातील तळीये या गावांवर आभाळ फाटलं अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोंगउतारावर वसलेल्या या गावावर पाच दिवसांपूर्वी दरड कोसळली...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदोन तासाचा दौरा आटोपला..हुश्श..मदतीचे देवेंद्रजी बघून घेतील\nजळगाव : भारतीय जनता पक्षाच्या खासदार व आमदारांनी शिवसेना व त्यांच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमालकाला खूश करण्यासाठी भास्कर जाधव असं करतात\nमुंबई : शिवसेनचे आमदार भास्कर जाधव bhaskar jadhav यांनी काल चिपळूणमध्ये chiplun मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर गाऱ्हाणं मांडणाऱ्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nप्रीतम मुंडेंच्या पंकजांना अनोख्या शुभेच्छा, म्हणाल्या...\nमुंबई : आज (ता. २६ जुलै) भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून आणि...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुंबई वीज भाजप आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-26T21:22:38Z", "digest": "sha1:IGUPTPWIYEUVKMU4CKRBLVRPIFN5M36M", "length": 4666, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "शिरपूरमधील कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nशिरपूरमधील कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू\nशिरपूरमधील कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू\nशिरपूर: शहरातील बालाजी मंदिराजवळील खालच्या गावातील ८० वर्षीय वृद्धाचा रविवारी 31 रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. वृद्धाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर २५ मे पासून धुळे येथील हिरे मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी सकाळी वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मयतांची संख्या ४ झाली आहे.\nशिरपूर तालुका ठरतोय हॉटस्पॉट: १४ रूग्णांना कोरोनाची लागण\nसलुन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nमोहमांडली आश्रमशाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/socially/maharashtra/mumbai-rescue-of-16-crew-members-of-barge-mv-mangalam-via-icg-02-chetak-helicopters-261162.html", "date_download": "2021-07-26T18:43:52Z", "digest": "sha1:4IP2ENK7RIHBBL4KARAVKSO2JD2Q54IM", "length": 26248, "nlines": 214, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Barge MV Mangalam जहाजावरील 16 कर्मचाऱ्यांची ICG 02 Chetak Helicopters च्या माध्यमातून सुटका | LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न ���ाकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMumbai Rape: बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपाखाली 2 वकिलांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nThane: अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडला 'या' कारणामुळे धावत्या ट्रेनमधून ढकलले; वडीलांसह 10 जणांना अटक\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nBarge MV Mangalam जहाजावरील 16 कर्मचाऱ्यांची ICG 02 Chetak Helicopters च्या माध्यमातून सुटका\nखराब हवामान आणि खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या Barge MV Mangalam जहाजावरील 16 कर्मचाऱ्यांची ICG 02 Chetak Helicopters च्या माध्यमातून सुटका.\nखराब हवामान आणि खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या Barge MV Mangalam जहाजावरील 16 कर्मचाऱ्यांची ICG 02 Chetak Helicopters च्या माध्यमातून सुटका.\n('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस���ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nMumbai Rape: बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपाखाली 2 वकिलांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल\nDevendra Fadnavis यांनी Pankaja Munde यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; पहा काय म्हणाले (View Tweet)\nKolhapur Floods: राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडून महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/entertainment/joker-hollywood-movie-sequal/", "date_download": "2021-07-26T20:51:10Z", "digest": "sha1:BGIK6RDPHJ2ZM25OZUDG46YCXJHKHCGN", "length": 4855, "nlines": 58, "source_domain": "marathit.in", "title": "खूशखबर! लवकरच Joker चा सीक्वल येणार - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\n लवकरच Joker चा सीक्वल येणार\n लवकरच Joker चा सीक्वल येणार\nटॉड फिलिप्सच्या दिग्दर्शनात बनलेला हॉलिवूड सिनेमा ‘Joker’ 2019 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता.\nया सिनेमातील आपल्या अफलातून अभिनय करणारा अभिनेता Joaquin Phoenix लवकरच जोकरच्या सीक्वलमधून पुन्हा आपल्या भेटीस येणार आहे.\nJoaquin ला जोकरच्या 2 सीक्वलसाठी 50 मिलियन डॉलर म्हणजेच 367 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली आहे.\nऑस्कर 2020 मध्ये या सिनेमाला वेगवेगळी 11 नामांकने मिळाली होती.\nया सिनेमाला मोठं यश मिळाल्यानंतर Joaquin आणि सिनेमाचा दिग्दर्शक टॉड दोघेही जोकरच्या सीक्वलची हिंट देत आहेत.\nसप्टेंबर 18: जागतिक बांबू दिन, 2020 थीम, आंतरराष्ट्रीय बांबू आणि रटन संघटना (World Bamboo Day)\nआयपीएल 2020 चे टॉप-5 करोडपती\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%88%E0%A4%B0", "date_download": "2021-07-26T21:07:17Z", "digest": "sha1:XUPEUCY2JXHSRBYOAH3SFBAVQLWGM7XQ", "length": 2519, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "झैर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nझैर आफ्रिकेतील एक देश आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०२१ रोजी ०९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/02/PM-Modi-to-hold-meeting-Invitation-to-the-Chief-Ministers-of-all-the-States-for-the-meeting.html", "date_download": "2021-07-26T20:23:55Z", "digest": "sha1:Y7V5WLMYAZQZGZSU24RA2YAQQ7TIOC5B", "length": 7298, "nlines": 102, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "पंतप्रधान मोदी घेणार बैठक ; बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण", "raw_content": "\nHomeदेश-विदेशपंतप्रधान मोदी घेणार बैठक ; बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण\nपंतप्रधान मोदी घेणार बैठक ; बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण\nपंतप्रधान मोदी घेणार बैठक ; बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण\nनवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आज कोरोना काळातील केलेल्या उपाययोजना, लसीकरण आणि नागरिकांचे आरोग्य या विषयावर नीती आयोगाची बैठक घेणार आहेत. नीती आयोगाचे सर्व सदस्य यामध्ये सामील होणार आहेत. या बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.\nया बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार आहेत. बिहारच्या संबंधी काही महत्वाचे विषय ते नीती आयोगाच्या बैठकीत मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सहावी बैठक असेल.\nया बैठकीच्या अजेंड्यावर कृषी, पायाभूत सुविधा, मानव संसाधन विकास, मूलभूत सुविधा आणि आरोग्य हे विषय असतील असे सांगण्यात येते. सर्व केंद्रीय मंत्री, नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य, नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्य आणि सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित असतील.\nJoin Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinprakashan.com/food-culture-india-marathi/", "date_download": "2021-07-26T20:00:09Z", "digest": "sha1:2XAAHZBCV4NVKYZZKKRVEPG6UETET6QN", "length": 29212, "nlines": 114, "source_domain": "www.nitinprakashan.com", "title": "total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today खाद्यग्रंथांतील संस्कृती | Nitin Prakashan", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) Books\nपदार्थाचा आणि त्याबरोबरच समाजाचाही इतिहास पाककलेच्या पुस्तकांमधून प्रतिबिंबित होतो. केवळ पाककृतीच नव्हेत, तर त्यांची नावं, त्यातले जिन्नस, भांडी, उपकरणे, वापरलेली भाषा हे सर्व काही या पुस्तकांतून आपण पाहू शकतो. समाजाचा आहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सुगृहिणींची व्याख्या, त्यांचं स्वयंपाकघरातील कर्तव्य आणि कर्तृत्व, तसंच देशांचं अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाचे अंतप्र्रवाह पुस्तकांमधून व्यक्त होतात. या दृष्टीने पाककलाविषयक पुस्तकं संस्कृतीची निदर्शक ठरू शकतात. म्हणूनच खाद्यसंस्कृतीचा आढावा घेणारे हे सदर दर पंधरवड्याने.\nडॉ. मोहसिना मुकादम या रुईया महाविद्यालयात इतिहास विभागाच्या प्र��ुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘ब्रिटिश काळात बदललेली भारतीय खाद्य संस्कृती’ या विषयात पीएच.डी. केली असून ‘फूड हिस्ट्री’ हा त्यांचा अभ्यास आणि संशोधनाचा विषय आहे. त्यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये तसेच आकाशवाणी आणि विविध दूरचित्रवाहिन्यांवर खाद्यविषयक लिखाण आणि चर्चांमध्ये सहभाग घेतला असून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परिषदांमध्ये ‘खाद्यसंस्कृतीचा इतिहास’ विषयावर संशोधनपर लेखांचे सादरीकरणही केले आहे.\nडॉ. सुषमा पौडवाल यांनी संस्कृत आणि मराठीमध्ये प्रथम वर्गात एम.ए. केले असून संस्कृतमध्ये वेलणकर वेद पारितोषिक पटकावले आहे. प्रथम वर्गातील एम.लिब्. एस.सी. नंतर ‘मुंबईतील एकाकी ग्रंथपाल (सोलो लॅब्रेरियन इन मुंबई) या विषयावर पीएच.डी.साठीचे संशोधन. ग्रंथपाल व ग्रंथालयशास्त्र विभागप्रमुख या पदांवर ३६ वर्षे कार्यरत असून मुंबई विद्यापीठ व श्री. हं. प्रा. ठा. ग्रंथालयशास्त्र प्रशाला येथे त्यांचा ग्रंथालयशास्त्र अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ‘ग्रंथालय आणि माहितीशास्त्र’ विषयातील पीएच.डी. संशोधकांना मार्गदर्शन. विविध पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे.\nविद्यापीठ अनुदान आयोगासाठी २०१० मध्ये ‘पाककलेची पुस्तके- इतिहासाची चविष्ट साधने’ हा प्रकल्प करताना जाणवलं की ही पुस्तकं म्हणजे समाजाला समजून घेण्याची महत्त्वाची साधनं आहेत. त्याची व्याप्ती लक्षात आली आणि वाटलं की हे सारं तुम्हालाही सांगावं. या इच्छेतून या सदराची संकल्पना निर्माण आणि विकसित झाली. या सदराद्वारे पाककलेच्या पुस्तकांच्या माध्यमातून खाद्यसंस्कृतीचा आढावा घेतला जाईल. प्राचीन काळापासून ते आतापर्यंत समाजाच्या आहारशैलीत का आणि कसाकसा बदल होत गेला, हे पाहता येईल. ही पुस्तकं म्हणजे समाजजीवनाचा आरसाच आहेत.\nपदार्थाचा आणि त्याबरोबरच समाजाचाही इतिहास या पुस्तकांमधून प्रतिबिंबित होतो. केवळ पाककृतीच नव्हेत, तर त्यांची नावं, त्यातले जिन्नस, भांडी, उपकरणे, वापरलेली भाषा हे सर्व काही या पुस्तकांतून आपण पाहू शकतो. समाजाचा आहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सुगृहिणींची व्याख्या, त्यांचं स्वयंपाकघरातील कर्तव्य आणि कर्तृत्व, तसंच देशांचं अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणाचे अंतप्र्रवाह पुस्तकांमधून व्यक्त होतात. या दृष्टीने पाककलाविषयक पुस्तकं संस्कृतीची निदर्शक ठरू शकतात. असं असलं तरी आपल्याकडे एकूणच खाणे-पिणे या गोष्टीवरचा विचार दुय्यम मानला गेला आहे. खरं म्हणजे एका बाजूला सात्त्विक, राजसी, तामसी आहार, नैवेद्य, प्रसाद या संकल्पनांमुळे आहाराला आपण अगदी आध्यात्मिक पातळीवर नेले आहे, पण त्याचबरोबर त्यावर गंभीरपणे अभ्यासपूर्ण बोलणं, लिहिणं या गोष्टी मात्र फारशा महत्त्वाच्या मानल्या नाहीत. पाककलेची पुस्तके म्हणजे स्त्रियांचे साहित्य असा सर्वसाधारण समज असूनही स्त्रीवादी अभ्यासासाठीही या वाङ्मयप्रकाराचा म्हणावा तेवढा उपयोग झालेला आढळत नाही.\nपाककलेची पुस्तकं लिहिण्याची अनेकांची कारणं आणि प्रेरणा वेगवेगळ्या आहेत. मराठीतल्या पहिल्या पुस्तकाच्या म्हणजे सूपशास्त्राच्या लेखकाला स्त्रियांच्या अंदाजपंचे प्रमाणाबद्दल तक्रार होती, म्हणून मोजून-मापून जिन्नस वापरून आयुर्वेदाच्या प्रमाणपद्धतीने स्वयंपाक करता यावा, यासाठी त्यांनी पुस्तकलेखनाचा घाट घातलेला आढळतो. युरोपीय पद्धतीच्या ‘यंग वुमन्स कम्पॅनियन’च्या धर्तीवर एखादे मराठी पुस्तक असावे या विचाराची प्रेरणा होती लक्ष्मीबाई धुरंधरांच्या ‘गृहिणीमित्र अथवा हजार पाकक्रिया’ यांची. आपल्या सुनेच्या आणि लेकीच्या आग्रहावरून कमलाबाई ओगलेंनी पुस्तकप्रपंच मांडला. बदलत्या काळाची पावले ओळखत आपल्या स्वयंपाकघराच्या बाहेरच्या स्वयंपाकाची ओळख मंगला बर्वेनी करून दिली. चार महिला एकत्र आल्या की पाककृतींचे आदानप्रदान ठरलेलेच, मग महिला मंडळांनी किंवा लेडीज क्लबनी पाककृतींवरची पुस्तके प्रसिद्ध केली नसती तरच नवल होतं. त्यातून तयार झाली वेगवेगळ्या समाजाची आणि ज्ञातींची पुस्तकं. बरेचदा या पुस्तकांमुळे लेखकांनी लोकप्रियतेचा कळस गाठलेला आहे. नवऱ्याच्या मासिकात पाककृतींचे सदर लिहिता लिहिता त्याचे पुस्तक तयार झाल्यावर मार्गारेट बीटनच्या ‘हाऊसहोल्ड मनेजमेंट’ या पाककृतीवरच्या ग्रंथाने प्रचंड लोकप्रियता आणि यश मिळवलं, तर अमेरिकी लोकांना फ्रेंच स्वयंपाकाची नजाकत शिकवणाऱ्या ज्युलिया चाइल्डच्या पुस्तकांनी इतिहास घडवला. आपल्याकडे भारतीय ज्युलिया चाइल्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरला दलाल यांच्याबाबतही असंच म्हणावं लागेल. आपल्या उच्चविद्याविभूषित नणंदाच्या तुलनेत ‘हम भी कुछ कम नहीं’ हे सिद्ध करण्यासा���ी त्यांची पाककला आणि त्यावरची पुस्तकं उपयुक्त ठरली.\nललित साहित्याप्रमाणेच पाककलेच्या पुस्तकांतही विविधता दिसते. पाककृतींमध्ये जसा वेगळेपणा असतो आणि अगदी प्रत्येक पाककृतीला जसा आगळावेगळा स्वादाचा आणि आपुलकीचा परिसस्पर्श लाभतो, तसंच काहीसं पाककलेच्या पुस्तकांचंही आहे. १८७५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पहिल्या मराठी भाषेतील पाककलेच्या पुस्तकापासून (जे भारतीय भाषेतील कदाचित पहिले प्रकाशित पाककलेचे पुस्तक आहे) ते आता आतापर्यंत, हजारोंच्या संख्येने पाककलेवरची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या व्यतिरिक्त वृत्तपत्र आणि मासिकांतली सदरं, पाककला विशेषांक, दैनंदिनी, छोटेखानी पुस्तिका, दिनदर्शिकेच्या मागच्या पानावर एखादी पाककृती, एवढेच नव्हे तर पाककृतीला वाहिलेल्या दिनदर्शिकाही आढळतात. महाराष्ट्रात झालेल्या पाककृती स्पर्धातून बक्षीसपात्र कृतींचे संग्रहही मराठीत प्रकाशित झाले आहेत. अनेक नामवंतांनी खाण्या-पिण्याच्या बाबतीतले आपले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. ‘रुचिरा’, ‘अन्नपूर्णा’ या पुस्तकांनी तर विक्रीचे उच्चांक गाठत सर्वाधिक खपाचे विक्रम मोडले आहेत. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, अनेक जिनसांपासून ते एकच एक जिन्नस घालून केलेल्या पदार्थापर्यंत, लहान मुलं, अविवाहित पुरुष, नववधूंना करता येतील अशा पाककृतींपासून ते बाळ-बाळंतिणींसाठी, आजारग्रस्तांसाठी अशा विविध विषयांवर पुस्तके आहेत. आता तर मॉलेक्युलर क्युझिनपासून ते कौटुंबिक पाककृती अशा रेंजमध्ये पुस्तकं प्रसिद्ध होत आहेत. आतापर्यंत दुर्लक्षित समाजही आपली खाद्यसंस्कृती शब्दबद्ध करत आहे. शहरांची एवढेच नव्हे तर गावांचीही पाककला आता पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकांच्या स्वरूपातही विविधता आढळते. हजारो रुपयांच्या कॉफी टेबलपुस्तकांपासून ते पंधरा-वीस रुपयांना मिळणाऱ्या पॉकेट बुक्सपर्यंत म्हणजे सर्वांच्या खिशाला परवडतील अशी पुस्तकं उपलब्ध आहेत. पुस्तक प्रदर्शनांत ही पुस्तकं जास्तीत जास्त गर्दी खेचतात. यात महिला, मुली तर असतातच, पण आता पुरुष मंडळीही तेवढ्याच आवडीने ती चाळताना आणि विकत घेताना दिसतात.\nअसं असूनही आज आपण पाककृतींच्या पुस्तकांना अग्रक्रम देतो का याचे उत्तर दुर्दैवाने नाही असं द्यावं लागेल. वाचनाचा छंद जोपासणा��्या वाचनपटूंना विचारलं तर त्यांच्या छंदात पाककलेच्या पुस्तकांचं वाचन बसणार नाही. कारण पाकशास्त्रावरच्या पुस्तकांबद्दल काही गैरसमज चालत आले आहेत. पाकशास्त्र हे स्त्रियांचे क्षेत्र आहे आणि हे साहित्य म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांसाठी लिहिलेले- म्हणजे दुय्यम दर्जाचेच. पाककृतींवरच्या पुस्तकांना तात्कालिक मूल्य आहे. जतनमूल्य नाही. कारण पाककृतींची पुस्तकं पाककृतींशिवाय फारसं काही देत नाहीत. ग्रंथालयांना पुस्तक खरेदीसाठी पैसे कमी असले तर पाककृतीच्या पुस्तकांच्या खरेदीवर गदा येते. जागा नसली तर पहिली कुऱ्हाड या पुस्तकांवर पडते. गृहिणींच्या निधनानंतर तिची पुस्तके, पाककृतींच्या टिपणांच्या डायऱ्या रद्दीत जातात. एका बाजूने बक्कळ नफा देणारे हे लिखाण, पण समाजाने मात्र त्याच्या अंतर्गत मूल्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं. म्हणूनच दुय्यम, कमअस्सल समजल्या गेलेल्या या साहित्यप्रकाराला मानाचे स्थान देण्याचा हा प्रयत्न आहे. पाश्चिमात्य देशांतही पूर्वी स्वयंपाकघरातील बंदिस्त साहित्य या दृष्टिकोनातून या साहित्याचा फारसा विचार होत नसे. परंतु आता स्त्रीवादाच्या अभ्यासासाठी या साहित्याचा सखोल अभ्यास केला जातो. पाककलेच्या पुस्तकांवर कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित केली जातात. विद्यापीठांतून पाककलेच्या पुस्तकांवर संशोधन करून प्रबंध लिहिले जातात. दुर्मीळ पुस्तकांचे जतन, दस्तावेजीकरण आणि पुनर्मुद्रण केले जाते.\nपाककलेची पुस्तकं वाचायची म्हणजे काय करायचं सामग्री, त्यातली चमचा, वाटी, इंच, ग्राम ही प्रमाणं आणि मग कृती वाचून त्याचे प्रात्यक्षिक करणे म्हणजे वाचन का सामग्री, त्यातली चमचा, वाटी, इंच, ग्राम ही प्रमाणं आणि मग कृती वाचून त्याचे प्रात्यक्षिक करणे म्हणजे वाचन का याचे उत्तर नक्कीच नाही असं येईल. ही पुस्तकं अशी आहेत की ज्यांतील शब्दांमधून शब्दांपलीकडचं बरंच काही वाचता येऊ शकतं. कुठलंही साहित्य पोकळीत निर्माण होत नाही. त्यासाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक परिस्थिती कारणीभूत असते. तर मग पाककलेची पुस्तकं याला अपवाद कशी ठरतील याचे उत्तर नक्कीच नाही असं येईल. ही पुस्तकं अशी आहेत की ज्यांतील शब्दांमधून शब्दांपलीकडचं बरंच काही वाचता येऊ शकतं. कुठलंही साहित्य पोकळीत निर्माण होत नाही. त्यासाठी सामाजिक, आर्थिक, रा��कीय, धार्मिक परिस्थिती कारणीभूत असते. तर मग पाककलेची पुस्तकं याला अपवाद कशी ठरतील पुस्तकांच्या प्रस्तावनांपासून पदार्थाचे नाव, जिनसांची यादी, वजनं-मापं, कृतींच्या पद्धती, भांड्यांचे उल्लेख, वापरलेली भाषा यांमधून आहाराविषयीचे आचार-विचार समजतात. देशाचा, प्रांताचा सांस्कृतिक इतिहास उलगडत जातो. तत्कालीन समाजाचे खानपान, राहणीमान यावरून देशकालपरिस्थितीवर प्रकाशझोत टाकला जातो. पाककृती देताना लेखक कळत-नकळत स्वत:ला व्यक्त करतात. ते ज्या काळात आणि वातावरणात राहतात, त्या काळाचे आणि समाजाचे प्रतिबिंब या लिखाणात वेगवेगळ्या तऱ्हांनी डोकावते. या साहित्याचा स्वत:चा असा वेगळा आकृतिबंध आहे. हा आकृतिबंध वेगवेगळ्या कोनांमधून समजून घेणं खूप गमतीचं आहे. या पुस्तकांचा विचार चाकोरीबद्ध पद्धतीने करता येणार नाही. कारण मुळातच ही पुस्तकं कादंबऱ्यांसारखी सलग वाचण्यासाठी लिहिली जात नाहीत. तरीही असं म्हणता येईल की ती बदलता मानवी जीवनपट सहज उलगडतात. सामाजिकतेबरोबरच या पुस्तकांची वैयक्तिकता त्यांना जिव्हाळा बहाल करते.\nआपल्या घरातला, समाजाचा चवींचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पुस्तकरूपात पोहोचवणाऱ्या या साहित्याचा आढावा घेणं जरुरीचं आहे. हे सदर म्हणजे या दुर्लक्षित साहित्याचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. देशोदेशींच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या पाककलेशी संबंधित पुस्तकांतून काय काय सापडतं ते पाहण्याचा प्रयत्न आहे. याला देशांप्रमाणेच काळाचेही बंधन नाही. भारतातील सर्व राज्यांपासून ते जगातल्या देशांपर्यंत, प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत, हस्तलिखितांपासून ते छापील, प्रकाशित पुस्तकांपर्यंत अनेक वेचक आणि वेधक लिखाणाचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. आम्ही पाककलेच्या पुस्तकांची व्याख्या थोडी व्यापक केली असून निव्वळ पाककृतींच्या पुस्तकांबरोबरच खाणे-पिणे इत्यादींबद्दल संवाद साधणारी, त्यासंबंधीचे अनुभव सांगणारी पुस्तकंही विचारात घेतली जातील. तेव्हा चला या खाद्यग्रंथांच्या सफरीवर.\nगाता रहे मेरा दिल भाग १ आणि २ (२ पुस्तकांचा संच )\nज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त निवडक १० पुस्तकांचा एकत्र संच\nनोटेशनसह भक्तिगीते भाग १ आणि २ (२ पुस्तकांचा संच )\nसुधीर फडके (बाबूजी ) , भावगीते , आवडती गाणी नोटेशन सह ( ४ ���ुस्तकांचा संच )\nहार्मोनियम + संगीतशास्त्र + तबला गाईड (३ पुस्तकांचा संच )\nHarmonium Guide (हार्मोनिअम गाईड)\nमराठी व्याकरण आणि लेखन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2010/08/blog-post_09.html", "date_download": "2021-07-26T20:59:43Z", "digest": "sha1:2SC3PZHL5RQTRLCQJEQXE6Y3PDMNENPJ", "length": 18803, "nlines": 253, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: कौटुंबिक संमेलन - ६", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nकौटुंबिक संमेलन - ६\nखडकवासला धरणाच्या विस्तीर्ण तलावाच्या किनारीच पानशेतकडच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या उतारावर शांतीवन उभे केले आहे. सरोवराच्या काठी रम्य दृष्य आहेच, शिवाय मुलांना खेळण्यासाठी अनेक प्रकारची व्यवस्था आहे. रविवारी सकाळच्या वेळी सर्वांनी तिथल्या निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत हिंडावे, फिरावे, मुलांनी खेळावे, बागडावे यासाठी भरपूर वेळ दिला होता. त्यानंतर हॉलमध्ये कांही पार्टी गेम्स खेळायचे योजले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर पुन्हा सर्वांनी थोडा वेळ एकत्र बसून जुन्या आठवणी, मजेदार अनुभव, पुढील योजना, सूचना, मार्गदर्शन, चर्चा वगैरे ज्याला जे योग्य वाटेल ते करण्यात तो वेळ सत्कारणी लावायचा आणि चहापानानंतर परतण्यासाठी प्रस्थान करायचे अशी या कार्यक्रमाची सर्वसाधारण रूपरेषा आखली होती. पण पाऊस आणि वीजकपात या गोष्टींनी येत गेलेल्या अडथळ्यांमुळे त्यात बरेच बदल करावे लागले.\nआदले दिवशी झोपायला उशीर झाल्यामुळे रविवारी सकाळी लवकर उठण्याची कोणालाच घाई वाटली नाही. ढगाळ हवामानामुळे दिवसाचे उजाडणे मंदच होते. त्या दिवशी लख्ख ऊन पडलेच नाही. त्यामुळे ते अंगावर येण्याचा प्रश्नच नव्हता. एकमेकांच्या आवाजानेच आजूबाजूचे लोक हळूहळू जागे झाले. प्रातर्विधीसाठी थोड्या अंतरावर वेगळा टॉयलेट ब्लॉक होता. त्यात टॉयलेट्सची पुरेशी संख्या असल्यामुळे चाळीत राहणा-या लोकांप्रमाणे लाइनीत नंबर लावून उभे राहण्याची गरज पडत नव्हती. पण गीजर, शॉवर वगैरेंनी युक्त असे पाश्चात्य पध्दतीचे अटॅच्ड बाथरूम बेडरूममध्येच असलेल्या घरात रहात असल्यामुळे त्याची संवय झाली आहे आणि नुसता पंचा गुंडाळून बाहेर फिरायला लाज वाटते. त्यामुळे बाहेर जाण्यायोग्य कपडे अंगावर चढवून आणि हातात छत्री घेऊन तिथपर्यंत जाणे येणे अडचणीचे वाटले. हवेतल्या गारव्यामुळे आंघोळ करण्याची आवश्यकता कमी झाली होती. त्यातून आंघोळ करण्यासाठी पावसामध्ये आणखी एक फेरी मारण्यापेक्षा गोळ्या घेणेच बरे असे अनेक जणांनी ठरवले.\nनाश्त्यासाठी डायनिंग हॉलला भेट देणे गरजेचे होते. गरम गरम इडल्यांचे घाण्यावर घाणे येत होते. प्रत्येकाने किती इडल्या खायच्या यावर बंधन नसले तरी इतरांनी हावरट म्हणू नये म्हणून सगळ्यांनी आधी फक्त दोन दोनच इडल्या प्लेटमध्ये वाढून घेतल्या आणि त्या संपल्यानंतर कोणी इडलीची, कोणी सांबाराची तर कोणी चटणीची तारीफ करीत बहुतेक जणांनी आपल्या प्लेट पुन्हा भरून आणल्या.\nन्याहारी झाल्यानंतर बहुतेक मंडळी थोडा वेळ इकडे तिकडे हिंडून परत आली, पण पाऊस आणि निसरडे रस्ते यांना पाहून तशा अवस्थेत चढउतार करण्याचे धाडस करण्याचे वयस्क लोकांनी टाळले. थोड्या वेळाने जेंव्हा सारे लोक हॉलमध्ये परत आले तेंव्हा दोन चार चेहेरे दिसत नव्हते. ते लोक सकाळी उठल्यानंतर लगेच अंतर्धान पावले होते असे समजले. त्यांच्यामधल्या कोणाची प्रकृती ठीक नव्हती आणि कोणाला अधिक महत्वाचे काम होते. त्यामुळे सर्वांच्या भेटीगाठी होण्याचा मुख्य उद्देश सफळ झाल्यानंतर जास्त गाजावाजा न करता ते पुण्याला परत गेले होते. पावसाचा जोर वाढतच होता, वीज कधी येत होती, कधी जात होती याचा भरवसा नव्हता. सर्वांना रात्री मुक्कामाला वेळेवर आपापल्या गावाला जाऊन पोचणे श्रेयस्कर वाटत होते आणि पावसामुळे प्रवासात कोणत्या अडचणी येऊ शकतील ते सांगता येत नव्हते. त्यामुळे बाहेरगांवाहून आलेल्या बहुतेक सर्व मंडळींनी जेवण झाल्यानंतर लगेच निघण्याचा निर्णय घेऊन तो सांगून टाकला.\nआता हातात असलेल्या दीड दोन तासांमध्ये काय करायचे याचा पुनर्विचार केला गेला. शनिवारी संध्याकाळी आलेल्या सदस्यांची ओळख करून देतांना वीज गेल्यामुळे प्रेझेंटेशनचा अखेरचा थोडा भाग दाखवायचा राहून गेला होता. शिवाय परांजप्यांची मोटर वाटेत नादुरुस्त झाल्यामुळे ते कुटुंब शांतीवनात उशीरा येऊन पोचले होते. त्यांची ओळख करणे आणि जोशी कुटुंबाची माहिती दाखवायचे राहिले होते. हे पाहता आदले दिवशी दाखवलेल्या प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स पुन्हा एकदा भराभर दाखवल्या. परांजपे कुटुंबाची स्लाइड आल्यावर त्यांची सविस्तर ओळख करून घेतली आणि राहून गेलेला भाग पूर्णपणे दाखवला. या प्रेझेंटेशनमध्ये प्रत्���ेक कुटुंबामागे पक्त एकच चित्र दाखवले होते, पण या निमित्याने जुन्या फोटोंचा खजिना हाती लागला होता. त्याचे एक वेगळे प्रेझेंटेशन तयार केले होते. ते दाखवतांना प्रत्येक फोटोमधल्या व्यक्ती ओळखणे आणि त्यानंतर एकेकाला त्या काळी कोण होतास, होतीस आणि आता काय झालास, झालीस असे म्हणतांना खूप गंमत आली. आपल्या आईवडिलांना आणि आजीआजोबांना लहान असतांना पहातांना मुलांना तर खूपच मौज वाटत होती. हा प्रोग्रॅम संपण्याच्या आधीच लाइट गेले आणि तो बंद पडला.\nवीज गेल्यामुळे प्रोजेक्टरबरोबर माईकही बंद झाला. ऐंशी पंचाऐंशी लोकांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात जो कोणी बोलू शकेल असे लोकच आता काही सांगू शकतील हा एक नवा मुद्दा समोर आला. सर्वांना त्यासाठी शक्य तितक्या जवळ बोलावून कोंडाळे केले. त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. या निमित्याने सर्वांनी सामूहिक आवाजात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू हा श्लोक म्हणून गुरुवंदना केली. गुरूंचे महात्म्य आणि आपल्या जीवनातले स्थान, आपल्याला ते कोणकोणत्या रूपात भेटतात, आदर्श गुरू शिष्याला कसे घडवतात, तसे गुरू नाही भेटले तरी आपण कोणाकोणाला गुरुस्थानी मानून एकलव्यासारखे विद्याग्रहण करू शकतो, त्यासाठी मनात विनम्रभाव असणे कसे महत्वाचे आहे वगैरेचे थोडक्यात मार्गदर्शन केले.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\n��ंपपुराण द्वितीय खंड - ९\nपंपपुराण द्वितीय खंड - ८\nपंपपुराण द्वितीय खंड - ७\nपंपपुराण द्वितीय खंड - ६\nकौटुंबिक संमेलन - ७ (अंतिम)\nकौटुंबिक संमेलन - ६\nकौटुंबिक संमेलन - ५\nकौटुंबिक संमेलन - ४\nकौटुंबिक संमेलन - ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/7198", "date_download": "2021-07-26T19:26:34Z", "digest": "sha1:JTRVW3WCXH64ZP2DECK7J4E7DIY4ONXP", "length": 9880, "nlines": 135, "source_domain": "abhivrutta.com", "title": "मुंबई, ठाण्याला ‘रेड अलर्ट’, पुण्यात चार बळी | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र मुंबई, ठाण्याला ‘रेड अलर्ट’, पुण्यात चार बळी\nमुंबई, ठाण्याला ‘रेड अलर्ट’, पुण्यात चार बळी\nमुंबई : रात्रभर झोडपून काढल्यानंतर पुण्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. दुसरीकडे हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्याला अतिदक्षतेचा इशारा (RED ALERT TO MUMBAI) दिला आहे. दरम्यान, दौंड तालुक्यातील (जि. पुणे) राजेगाव नाल्यात दोन दुचाकीवरील चौघेजण वाहून गेले असून तिघांचे मृतदेह सापडल्याची माहिती आहे.\nमागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागांसह शहरांत मुसळधार कोसळत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी साचले आहे. तसेच, अनेक घरांमध्ये शिरले होते. पाणी ओसरले असले तरी यात मोठे नुकसान झाले आहे. शहरातील रस्त्यांवर वाहने बंद पडल्याचे दिसून आले.\nतसेच, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय पुणे-अहमदनगर मार्गावरील पाणी अद्याप कायम असून वाहतूक बंद पडली आहे. सातारा शहर आणि जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधारेने धुमाकूळ घातला असून मानगंगा नदीला महापूर आला आहे. दुसरीकडे बिंदुसरा आणि माजलगाव धरण ओसंडून वाहत असून जायकवाडी धरणाचे 11 दरवाजे उघडले आहे.\nहवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी किनारपट्टी भागात रिमझिम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या भागात ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून नागरिकांनी समुद्राच्या जवळ जाऊ नये, असा प्रशासनाने इशारा दिला आहे. राज्यातील अनेक भागात प��ढील 3 ते 4 दिवस पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.(संग्रहित छायाचित्र)\nPrevious articleगुंडाची गळा कापून हत्या, चौघे अटकेत\nNext articleगोसेखुर्द बुडितक्षेत्रातील गावांचे फेरसर्वेक्षण तातडीने करावे\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/8386", "date_download": "2021-07-26T19:31:08Z", "digest": "sha1:UESYUWZQPAHTWLO5PGY3YNJR4LTAJFDQ", "length": 9361, "nlines": 132, "source_domain": "abhivrutta.com", "title": "वन विभागांतर्गतच्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई वन विभागांतर्गतच्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात\nवन विभागांतर्गतच्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात\nमुंबई : वन विभागाच्या विविध अडचणींसंदर्भात तसेच वन तलाव, गौण वनोपज आदी विषयांबाबत मंगळवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली व वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विभागांतर्गत येणाºया विविध समस्या प्राधान्याने सोडविण्याची सूचना उपाध्यक्ष झिरवळ यांनी केली.\nवन विभाग, आदिवासी विकास विभाग व जलसंधारण विभाग यांच्या माध्यमातून वनाचा विकास कसा करता येईल तसेच तेथील स्थानिकांना रोजगार कशाप्रकारे उपलब्ध करता येईल, याविषयी चर्चा पार पडली. ‘संत तुकाराम वनग्राम योजनें’तर्गत गठित केलेल्या समितीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीकरित��� लोकांना प्रोत्साहित करावे, असेही श्री.झिरवळ यांनी सांगितले.\nनाशिकमधील संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमाला चालना देण्याची सूचनाही त्यांनी केली. नाशिक विभागातील मानव आणि बिबट्याच्या संघषार्बाबत चिंता व्यक्त करुन तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून काय प्रयत्न करण्यात येत आहेत, याबाबत श्री.झिरवळ यांनी आढावा घेऊन ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर करण्याची सूचना केली.\nवनपट्टेधारकांसाठी लागवडीखालील क्षेत्रात सपाटीकरण करण्याबाबत तसेच वनपट्ट्यांच्या जमिनीवर शेतीविषयक कामे, वन विभागातील सोलर वॉटर हिटर पुरविणे, सीमेंट नाला बांधणे, सुतार समाजाला लाकूड खरेदीची परवानगी देणे आदींवर चर्चा करण्यात आली.\nPrevious articleकोविड लस वितरणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स\nNext articleअमेरिकेत सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/plants-get-in-discount-rate-at-van-mahostav/", "date_download": "2021-07-26T19:28:35Z", "digest": "sha1:47KWTCCYLNKIZ53SEF655L6VCI4X7IOP", "length": 13269, "nlines": 109, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "वन महोत्सवात सवलतीच्या दराने रोपे : सुधीर मुनगंटीवार – आपले पर्यावरण", "raw_content": "\nबातम्या / विशेष वृत्त\nवन महोत्सवात सवलतीच्या दराने रोपे : सुधीर मुनगंटीवार\nमुंबई : राज्यात दि. १५ जून ते ३० सप्टेंबर या वनमहोत्सवाच्या काळात वृक्षप्रेमींना वृक्ष लागवडीसाठी सवलतीच्या दराने रोपे उपलब्�� करून देण्याचा निर्णय वन विभागाने घेतला असल्याची माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ते म्हणाले, ९ महिन्याचे लहान पिशवीतील रोप जे इतरवेळी १५ रुपयांना विकले जाते ते वन महोत्सवाच्या काळात ८ रुपयांना विकण्यात येईल. तसेच १८ महिन्यांचे मोठ्या पिशवीतील रोप जे इतरवेळी ७५ रुपयांना विकले जाते ते वनमहोत्सवाच्या काळात ४० रुपयांना मिळू शकेल.\nसामाजिक वनीकरण विभागामार्फत तुतीची रोपे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार करून ती रेशीम संचालनालयास मोफत उपलब्ध करून दिली जातील. रेशीम संचालनालयामार्फत या रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जाईल.\nराज्यात या पावसाळ्यात लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प आहे. यात विविध शासकीय विभाग, यंत्रणांनीही सहभाग घेतला आहे. अधिकाधिक व्यक्ती, संस्था, शेतकरी यांना वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग घेता यावा, म्हणून वन विभागाने सवलतीच्या दराने रोपे पुरवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वन्यजीव कॉरिडॉरचे संरक्षण करावे : आदित्य ठाकरे; प्रकल्पाजवळील खाण साईटच्या प्रस्तावित लिलावास केला विरोध\nउद्या हवामानविषयक शिखर परिषद; पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार\nविकसित देशांनी UNFCCC आणि पॅरिस कराराअंतर्गतच्या वित्तीय आणि तंत्रज्ञान विषयक कटीबद्धतेचे पालन करावे : प्रकाश जावडेकर\nNext story तारापूर औद्योगिक परिसरातील वायु प्रदूषणात घट : रामदास कदम\nPrevious story वाळवंटीकरणाला रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल-केंद्रीय पर्यावरण मंत्री\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची ��रज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/OUW8I_.html", "date_download": "2021-07-26T20:06:53Z", "digest": "sha1:FT77234SUABZD23B6MFISPNJMBWAJWG2", "length": 6907, "nlines": 32, "source_domain": "www.punepravah.page", "title": "प्रधानमंत्री आवास योजनेची* *मुदत पुढील पंधरा दिवस* *वाढवण्यात यावी अशी मागणी* *पिं-चि.मनपा महापौर उषाताई ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे*", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nप्रधानमंत्री आवास योजनेची* *मुदत पुढील पंधरा दिवस* *वाढवण्यात यावी अशी मागणी* *पिं-चि.मनपा महापौर उषाताई ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे*\n*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*\n*पिंपरी:-* :केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाकडील प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत च – होली , रावेत , व बो – हाडेवाडी येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबव��ण्यात येत आहे . तथापि सदर योजनेकरिता अर्ज भरणेची मुदत ही दि .१७ / ० ९ / २०२० रोजी संपुष्टात येत आहे . तरी ही मुदत पुढील पंधरा दिवस वाढवण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.\nमहापौर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड ही औद्योगिक व कामगार नगरी असून अनेक गोरगरीब कामगार हे पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत . कोरोना विषाणूचे संकट व लॉकडाऊनमुळे बरेच उद्योग , व्यवसाय हे पूर्वपदावर न आल्याने बऱ्याच गोरगरीब कष्टकरी , कामगार व खाजगी नोकरदार वर्गास जीवन जगण्याची दडपड सुरू आहे . तसेच सध्या रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे . तसेच सदर योजनेकरिता अर्ज भरण्यास नागरिकांना आधारकार्ड , पॅनकार्ड , मतदान ओळखपत्र , जात प्रमाणपत्र , उत्पन्नाचा दाखला , बँक खाते व इतर संबंधित कागदपत्रे तसेच र.रु .५,००० / – चा डी.डी. देणे आवश्यक आहे .\nपरंतु शहरातील बहुतांशी नागरिकांची सदर अर्जाची प्रक्रिया अद्याप पुर्ण झाली नसल्याने व अर्ज मुदतीत सादर करणेकामी अडचण निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे . तरी सध्या प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांका नंतर पुढील पंधरा दिवस मुदतवाढ देण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2016/06/blog-post_11.html", "date_download": "2021-07-26T20:18:21Z", "digest": "sha1:KSLP25BMA62BN6WWLTMVTTDA7E3CCAP2", "length": 21566, "nlines": 259, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ५", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे व��चार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ५\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान .... (खास पुरुषांसाठी)\n- भाग ५ - भाजणे, तळणे, शिजवणे\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान .... (खास पुरुषांसाठी) - भाग १ - प्रस्तावना\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान .... (खास पुरुषांसाठी) - भाग २\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान .... भाग ३ ... पूर्वतयारी\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ४ - चिरणे, किसणे वगैरे\nस्वयंपाकघर म्हंटले की खेड्यातल्या माणसाच्या डोळ्यासमोर मातीच्या चुली येतात, तर लहान गावातल्या लोकांच्या डोळ्यासमोर केरोसीनचा (रॉकेल) स्टोव्ह. शहरातल्या लोकांना ओट्यावर ठेवलेली गॅसची शेगडी आठवते आणि परदेशी रहाणा-या लोकांना हॉट प्लेट्स, ओव्हन्स वगैरे, कारण अशा ऊर्जस्वी साधनांकडेच स्वयंपाकामधली मुख्य भूमिका नेहमी दिलेली असते. विळी, किसणी वगैरे बिचारींना दुय्यम (आताच्या भाषेत सहाय्यक) भूमिकांवर समाधान मानावे लागते. प्रमुख भूमिकांमधल्या साधनांमध्ये इंधनापासून किंवा विजेपासून ऊष्णता निर्माण होते आणि ती अन्नाला देऊन त्यावर भाजणे, शिजवणे, तळणे वगैरे प्रक्रिया केल्या जातात. ही ऊष्णता कशी निर्माण होते, ती अन्नपदार्थांपर्यंत कशी पोचवली जाते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे बदल होतात या सगळ्यांमध्ये विज्ञान ठासून भरलेले आहेच. त्या विज्ञानातील तत्वांचा उपयोग करून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचाही खूप विकास झाला आहे.\nमक्याचे कणीस, भरतासाठी वांगे किंवा तंदूरी चिकन यासारखे पदार्थ थेट आगीतच धरून भाजतात, तर भाकरी, पोळी, डोसा वगैरेंना तव्यावर भाजले जाते. त्यासाठी तापवलेल्या तव्यावर पाण्याचा थेंब टाकला की लगेच सुर्र असा आवाज काढत त्याची वाफ होऊन जाते आणि तेलाचा थेंब टाकला की काही क्षणांमध्ये त्याचा भडका उडतो. याचा अर्थ तापलेल्या तव्याचे तापमान प्रत्यक्ष आगीपेक्षा थोडे कमी असले तरी पाण्याचा उत्कलन बिंदू (बॉइलिंग पॉइंट) आणि तेलाचा ज्वलनबिंदू (फ्लॅश पॉइंट) याहून ते जास्त असते. तळणीचे तेल याहून जरा कमी ऊष्ण ठेवले जात असले तरी त्यात टाकलेल्या पाण्याची लगेच वाफ होतेच. अन्न शिजवण्याच्या क्रियेत पाणी उकळल्यानंतर त्याचे तापमान (टेंपरेचर) सुमारे १०० अंश सेल्सियस (सेंटिग्रेड) वर स्थि��� असते. प्रेशर कुकरमध्ये ते त्याहून थोडे जास्त असते. म्हणजे शिजवणे, तळणे आणि भाजणे या क्रिया अधिकाधिक तापमानावर होत असतात.\nया क्रियांमध्ये नेमके काय होत असते गहू, तांदूळ, कडधान्ये वगैरेच्या अंतर्गत रचनेत त्या धान्यांचे सूक्ष्म कण एकमेकांना घट्ट चिकटलेले असतात. पोटातल्या निरनिराळ्या पाचक रसांशी त्यांचा संयोग होण्यात अडचणी येतात. यामुळे ती कच्ची धान्ये पचायला जड असतात. त्यांचे दळून पीठ केले तरी त्या पिठाच्या एक एक कणांमध्ये अनंत अतीसूक्ष्म असे कण दडलेले असतात. शिजवतांना ते सैल होतात, तसेच कदाचित त्यांच्यात काही रासायनिक क्रिया घडतात. यामधून ते कण मऊ होतात आणि त्यांचे पचन होणे सुलभ होते. भाजण्याच्या क्रियेमध्ये वरवरचा भाग जळून कडक होतांना दिसत असला तरी आतले मक्याचे दाणे किंवा वांगे हे एक प्रकारे शिजते आणि मऊ होते तसेच रुचकर होते. तळण्याच्या क्रियेत सुद्धा भज्याच्या पोटातले पीठ, कांद्याचे किंवा बटाट्याचे काप वगैरेंमध्ये असलेल्या पाण्याची वाफ होऊन ते शिजतात, शिवाय तेलाचे सूक्ष्म कण त्यांच्यात मिसळून एक वेगळी चांगली चंव त्या तळलेल्या भज्यांना आणतात.\nभाजायला ठेवलेल्या पदार्थांना खालून ऊष्णता मिळत असते, तसेच वरील हवेमुळे ते वरून थंड होत असतात. भाजले जाणारे पदार्थ सतत फिरवत ठेवतात. यामुळे त्यांचे तापमान (टेंपरेचर) प्रमाणाबाहेर वाढू दिले जात नाही. तसे न करता ते पदार्थ तसेच काही वेळ आगीमध्येच ठेऊन दिले, तर मात्र त्यांच्या आगीत असलेल्या भागाचे तापमान ज्वलनबिंदूपर्यंत पोचते आणि ते पदार्थ जळायला लागतात. अन्नामधील पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेट्स) हे कार्बन, हायड्रोजन व ऑक्सीजन यांच्या संयोगामधून तयार झालेले असतात. जळण्याच्या क्रियेमध्ये आधी त्यांचे विघटन होते, त्यामधून निघालेल्या हायड्रोजन व ऑक्सीजन यांच्यापासून पाण्याची वाफ तयार होऊन ती हवेत निघून जाते आणि कार्बन मात्र मागे शिल्लक राहतो. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास त्यांच्यामधील पाण्याचा अंशामुळे त्यांचे पूर्ण ज्वलन होत नाही आणि अर्धवट जळल्यामुळे त्यांचा काळा कोळसा होतो. यामुळे करपलेला भाग काळा दिसतो. त्या पदार्थाला तसेच जळत ठेवले तर मात्र तो कोळसासुद्धा पेट घेतो आणि जळून खाक होतो. \"लकडी जल कोयला बने, कोयला जल बने राख\" असे एक मीराबाईंचे सुंदर पद आहे. त्यात हे उदाहरण दिले आहे\nवांगे भाजतांना फक्त त्याच्यावर असलेल्या सालीचा जळून कोळसा होऊ दिला जातो आणि तिला काढून टाकून आतला चविष्ट गर खाल्ला जातो. तव्यावर भाकरी किंवा चपाती भाजतांनासुद्धा ती जळणार नाही इकडे सतत लक्ष ठेवावेच लागते. यासाठी तव्यावर टाकल्यानंतर काही संकंदात त्यांना उलथून पुन्हा तव्यावर टाकले जाते. त्यांचा तव्याशी स्पर्श करणारा म्हणजे खालचा पृष्ठभाग भाजला जात असतांना आधी त्यामधील पाण्याच्या अंशाची वाफ होऊन तो कडक होतो आणि त्यानंतर तो करपायला लागतो. तापलेल्या तव्यावरील भाकरी तरीही काढली नाही तर ती आतपर्यंत करपत जाऊन संपूर्ण काळी ठिक्कर पडेल आणि तरीही तशीच तव्यावर राहिली तर तिची जळून राख होईल.\nतळण्याच्या बाबतीतसुद्धा वरील प्रमाणे करपणे घडतेच. तळण्याच्या क्रियेत सुरुवातीला त्या तळणीमधील पाण्याची वाफ होऊन त्यातला ओलावा कमी होत जातो आणि ते भजे किंवा ती चकली कडकडीत होत जाते. त्यानंतर तेलाचे तापमान वाढू लागते तसे तळणीचे पदार्थ करपायला लागतात. तरीही तिकडे लक्ष दिले नाही तर तेलच उकळून त्याची वाफ होऊ लागते आणि ती पेट घेऊन ते तेलसुद्धा कढईच्या आत जळायला लागते.\nडाळ तांदूळ शिजवतांना त्यात भरपूर पाणी घातले असेल तर शिजवण्याच्या क्रियेत ते पाणी त्या धान्यांमध्ये शोषले जाते आणि त्यामुळे ते अन्न शिजते. शोषले गेलेले पाणी त्या धान्यामधील घट्ट चिकटलेल्या कणांना एकमेकांपासून थोडे दूर करते. यामुळे ते अन्न फुगते. मूठभर तांदूळ शिजायला ठेवले तर त्यापासून झालेल्या भाताचे आकारमान कित्येक पटीने जास्त असते. गरजेपेक्षा जास्त पाणी घातले असेल तर मात्र ते शिल्लक राहते आणि ते काढून टाकून दिले तर अन्नातील काही उपयुक्त तत्वे त्यांच्याबरोबर निघून जातात. पाणी कमी घातले गेले तर तो भात किंवा ते वरण न शिजता कच्चेच राहते. इतकेच नव्हे तर भांड्याच्या बुडाला करपतेसुद्धा. याकारणाने अन्न शिजवण्याच्या बाबतीत ते अन्न आणि त्यात घालायचे पाणी यांचे प्रमाण लक्षपूर्वक ठेवावे लागते.\nया पाकक्रियांमध्ये विज्ञानाचा भाग कमी आणि पाककौशल्याचा भाग जास्त असतो.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ६ - अग...\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ५\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/ranjan-gogoi-is-not-corona-positive-viral-claims-are-fake/", "date_download": "2021-07-26T20:20:36Z", "digest": "sha1:B6IFY6QEBPMTKEHGPJDFHFPH4WQGQ7BD", "length": 13840, "nlines": 104, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंना कोरोना झाल्याचे सांगत 'टीव्ही 9 भारतवर्ष'ने दिली फेक बातमी! | CheckPost मराठी", "raw_content": "\nमाजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंना कोरोना झाल्याचे सांगत ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ने दिली फेक बातमी\nकाल अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. अयोध्येत भूमिपूजन सोहळा पार पडला आणि सोशल मीडियावर अयोध्येच्या संदर्भात ऐतिहासिक निकाल देणारे देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना कोरोना झाल्याचा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागला.\nरंजन गोगोई कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा दावा व्हायरल व्हायला कारणीभूत ठरली ‘टीव्ही ९ भारतवर्ष’ या हिंदी न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर यासंदर्भात प्रकाशित झालेली बातमी.\nसमाजवादी पार्टीचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते राजीव राय यांनी ट्विट करून आपल्या फॉलोअर्सपर्यंत ही बातमी पोहोचवली. हे ट्विट २४६ जणांनी रिट्विट केलं.\nअनेक युजर्स ही बातमी अयोध्या आणि बाबरी यांच्याशी संदर्भ जोडून शेअर करताहेत. अली सोहराब या युजरने शेअर केलेल्या बातमीचं ट्विट ९०४ वेळा रिट्विट केलं गेलंय.\nसुजित सिंगच्या मते रामाने कोरोनाच्या रूपात रंजन गोगोईंना प्रसाद दिलाय.\nरंजन गोगोई कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीची खातरजमा करण्यासाठी आम्ही पडताळणी सुरु केली. सर्वप्रथम आम्ही रंजन गोगोई यांच्या ट्विटर अकाउंटवरून याविषयी काही माहिती देण्यात आली आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला ट्विटरवर रंजन गोगोई यांचं अधिकृत अकाउंट सापडलं नाही.\nपडताळणी दरम्यान आम्हाला ‘बार अँड बेंच’ या कायदेविषयक वेबसाईटच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेलं ट्विट मिळालं. या ट्विटनुसार खुद्द रंजन गोगोई यांनीच ‘बार अँड बेंच’शी बोलताना आपण कोरोना पॉझिटिव्ह नसल्याची माहिती दिली आहे.\n‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की खुद्द रंजन गोगोई यांनीच आपण कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोगोईंनी स्वतःच या बातम्यांचा इन्कार केल्यानंतर ‘टीव्ही ९ भारतवर्ष’ने देखील आपल्या वेबसाईटवरून रंजन गोगोई कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी काढून टाकली आहे.\nहेही वाचा: अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबाचं जनसंघ, RSS कनेक्शन खरंय का\nPublished in कोरोना and राजकारण\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nइंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात ��ूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\n'बाबरी हॉस्पिटल बनणार, डॉ. काफील खान संचालक असणार' सांगणारे व्हायरल मेसेज फेक\n[…] हेही वाचा: माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंना कोरोन… […]\nडॉ. प्रणव मुखर्जींची आजाराशी झुंज सुरूच; मृत्युच्या व्हायरल पोस्ट फेक\n[…] हेही वाचा: माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंना कोरोन… […]\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/08/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-108-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87.html", "date_download": "2021-07-26T19:03:22Z", "digest": "sha1:GNJAUIRWD5YKGQUMIDMQVWWXLI7C3VXV", "length": 10975, "nlines": 203, "source_domain": "itechmarathi.com", "title": "श्री गणपतीची पवित्र 108 नावे मराठी -", "raw_content": "\nश्री गणपतीची पव���त्र 108 नावे मराठी\nश्री गणपतीची पवित्र 108 नावे मराठी\nश्री गणपतीची 108 पवित्र नावे\n45) देवेन्द्राशिक – Devendrashik\nDD FREE DISH वर अगदी मोफत पाहायला मिळणारे हे आहेत नवीन मराठी चैनल\nVat Purnima 2021: जाणून घ्या ,वटपौर्णिमा कधी आहे ,वटपौर्णिमा चे महत्व ,वटपौर्णिमा…\nमहाराणा प्रताप स्टेटस |महाराणा प्रताप जयंती फोटो\nज्येष्ठागौरी पूजन कसे करावे, ज्येष्ठागौरीची कहाणी\nहरतालिका व्रत कथा : व्रत करताना ही कथा नक्की वाचा आणि आपल्या व्रत सफल करा\nganesh chaturthi 2020 images| आज आपल्या मित्रांना पाठवा हे फोटो मराठी\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/6083-2/", "date_download": "2021-07-26T19:07:31Z", "digest": "sha1:C5IFMKGGMACDXBYO7VN2BGCVYXQ6SLBQ", "length": 25646, "nlines": 109, "source_domain": "mediawatch.info", "title": "उद्धव ठाकरेंचा अनिष्ट पायंडा ! - Media Watch", "raw_content": "\nHome featured उद्धव ठाकरेंचा अनिष्ट पायंडा \nउद्धव ठाकरेंचा अनिष्ट पायंडा \nराज्याचे मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांची प्रधान सल्लागार या पदावर नियुक्ती करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिष्ट पायंडा पाडला आहे ; त्यातून मुख्यमंत्री म्हणून काम करण्यासाठी आपल्याला नोकरशहावर अवलंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा शिवाय एक पक्षप्रमुख म्हणून जरी आपण मातोश्रीवरुन उत्तम कारभार हाकत असलो तरी प्रशासक म्हणून काम करतांना अनुभव आणि क्षमतेची आपली झोळी फाटकी आहे , प्रशासन चालवण्यासाठी कुणावर अवलंबून राहावे लागणे ही आपली मजबुरी आहे , असे अनेक संदेशही दिले आहेत .\nएक लक्षात घ्या- अजोय मेहता यांच्या नियुक्तीवर प्रतिकूल मत व्यक्त करतोय याचा अर्थ अजोय मेहता आणि माझ्यात शेताच��या बांधावरुन कांही भांडण आहे , असा नाही ( माझी तर एक इंचही शेतजमीन नाही ) तर सरकारवर नोकरशहा वरचढ करणारा हा चूक पायंडा आहे . ‘कोरोनाच्या काळात अजोय मेहता यांनी उत्तम कामगिरी बजावली आणि आता आर्थिक आणि प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसंच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी अजोय मेहता यांच्यावर टाकण्यात आली आहे’ , असं शासनाच्यावतीनं प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे . गडबड मुळात इथंच आहे . कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा मुकाबला करण्यात तर सोडाच मुळात एक प्रशासकीय अधिकारी म्हणून अजोय मेहता यशस्वी ठरले , हाच फार मोठा गोड गैरसमज आहे . मग मुख्य सचिव म्हणून तर त्यांच कथित यश हे एक मृगजळ ठरावं.\nहा नोकरशहा जर किमान संवेदनशील , कार्यक्षम आणि दूरदृष्टीचा असता तरी महाराष्ट्रात कोरोनाची जी परिस्थिती आज चिघळलेली दिसते आहे , ती दिसली नसती . जनतेशी संवाद नसलेले , ‘ग्राउंड रियालिटी’ माहिती नसलेले आणि फाईल्सवर बसून राहणारे अधिकारी अशी त्यांची प्रशासनात ख्याती आहे . अशी प्रतिमा असणारा कोणताही अधिकारी प्रशासकीय यंत्रणेला वेगवान करणं तर लांबच राहिलं , किमान गतीही देऊ शकत नाही , हे बहुदा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतलं नाही . म्हणूनच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा ज्या नावाला विरोध होता तेच नाव उद्धव ठाकरे यांनी प्रधान सल्लागार या पदासाठी रेटून धरलं हे योग्य नाही . अजोय मेहता यांच्या प्रशासकीय कामाचं मूल्यमापन करणारी ‘लोकसत्ता’तील माझे ज्येष्ठतम सहकारी विजयकुमार काळे यांची फेसबुकवरील ‘मुख्यमंत्र्यांचे अनेक सल्लागार असताना ‘ प्रमुख सल्लागाराची खरोखरच गरज आहे ’ ही पोस्ट वाचण्यासारखी आहे . लिंक अशी- https://m.facebook.com/story.php’ ही पोस्ट वाचण्यासारखी आहे . लिंक अशी- https://m.facebook.com/story.php\nमृत्यू , संसर्ग आणि रुग्ण बरे होण्याच्या आकडेवारीचा आधार घेतला तर महाराष्ट्रापेक्षा मध्यप्रदेशची कामगिरी उजवी आहे . त्या राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सुधीर रंजन मोहंती यांनी कोरोनाविरुद्धची परिस्थिती जास्त चांगली हाताळली यात शंकाच नाही पण , त्यांना निवृत्तीनंतर मध्यप्रदेश सरकारने मुदतवाढ दिली नाही कारण , सचिव येतात आणि जातात ; जर व्यवस्था प्रभावी लागलेली असेल तर कुणाच्या येण्या किंवा जाण्यानं फारसं फरक पडत नाही , हे त्��ा राज्याच्या राज्यकर्त्यांना चांगलं ठाऊक आहे . निवृत्त झाल्यावर मोहंती यांच्या जागी रेड्डी हे मुख्य सचिव म्हणून आले आणि जेमतेम महिनाभरातच तेही निवृत्त झाले . देशाचे एक केंद्रीय आरोग्य सचिव येत्या ३० जूनला निवृत्त होत आहेत पण , त्यांनाही ‘इतक्या’ आणीबाणीच्या स्थितीत मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा अजून तरी विचार दिसत नाही . इकडे महाराष्ट्रात मात्र अजोय मेहता यांच्यासाठी रेशमी पायघड्या घालून खास पद तयार करण्यात आलं , या मागे नेमकं काय गुपीत आहे हे कळायला मार्ग नाही . एक सनदी अधिकारी म्हणून अजोय मेहता राज्य सरकारला हवं तसं वागतात , असं म्हणावं तर , अन्य सनदी अधिकारी राज्य सरकारचं ऐकत नाही असा त्याचा अर्थ होतो , तसं असेल तर या सरकारची प्रशासनावर मांड नाही असंच म्हणावं लागेल .\nयातले प्रशासकीय धोके वेगळे आहेत . अधिकृत मुख्य सचिव विरुद्ध त्या दर्जासमान असणारे प्रधान सल्लागार असा एक सुप्त संघर्ष राज्य प्रशासनात सुरु होईल . प्रवीण परदेशी यांचा गट सुरुंग लावायला केव्हाही जय्यत तयारच असणार आहे . शिवाय मुख्य सचिव या पदासाठी इच्छुक असणारे काय माना खाली घालून काम थोडीच करत बसणार आहेत म्हणजे प्रशासन आणखी खिळखिळं होणार . जी माहिती मिळते आहे त्यावरुन अजोय मेहता यांचा राज्य वीज नियामक आयोगाच्या ( एमईआरसी ) अध्यक्षपदावर डोळा आहे आणि ते पद सध्या रिक्त नाही . त्या पदावर सध्या आनंद कुळकर्णी आहेत आणि त्यांची मुदत ३० जानेवारी २०२१ला संपणार आहे . आनंद कुळकर्णी यांच्या कामाचा खाक्या ‘खटकेबाज’ आहे आणि वृत्ती समोर येईल त्याला भिडण्याची ‘खट’ आहे . त्यामुळे कुणीही कितीही सांगितलं तरी आनंद कुळकर्णी त्या पदाचा मुदतपूर्व राजीनामा देणार नाहीत , हे स्पष्ट आहे . म्हणजे आज प्रधान सल्लागार म्हणून रुजू व्हायचं आणि आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसंच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी मातोश्रीच्या खुंटीवर टांगून ठेऊन फेब्रुवारीत राज्य वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदावर झेप घ्यायची अशी एकूण मेहेता यांची खेळी दिसते आहे .\nयानिमित्तानं एक नमूद करायला हवं – अनिर्बंधित अधिकार आणि नोकरीची शाश्‍वती यामुळे प्रशासकीय अधिकारी राज्य म्हणा का देशाचे म्हणा , कर्तेधर्ते शासक ( Ruler ) होतील आणि ते लोकप्रतिनिधींना जुमानणार नाहीत , अशी शक्यता शंकरराव चव्हाणांना यांना कायम वाटत होती . म्हणूनच प्रशासनावर सरकारचा अंकुश असला पाहिजे आणि प्रशासनाला कामाची एक विशिष्ट शिस्त असली पाहिजे , असं शंकररावांना ते पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हापासून वाटत होतं . म्हणूनच मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी राज्याच्या सत्तेचं केंद्र असलेल्या इमारतीचं ‘सचिवालय’ हे नाव बदलून ‘मंत्रालय’ केलं . ते काही केवळ एका इमारतीचं नामांतर नव्हतं तर , त्यामागे त्यांची एक दीर्घ दृष्टी होती . शंकरराव चव्हाण यांची प्रशासनाबाबतची भीती खरी ठरली हे १९८०-८१ नंतर आपण महाराष्ट्रात घडताना बघत आहोत . प्रशासकीय अधिकारी विशेषत: भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकारी , मंत्री तर सोडाच , परंतु मुख्यमंत्र्यांनासुद्धा फारसे जुमानतांना दिसत नाहीत . मुख्यमंत्री किंवा सरकार सांगतं एक , मुख्य सचिव त्या संदर्भात आदेश जारी करतात वेगळेच आणि स्थानिक प्रशासन त्याची अंमलबजावणी तिसर्‍याच पद्धतीने करत असल्याचं चित्र सध्या सार्वत्रिक आहे . खासदार असलेल्या माजी मुख्यमंत्र्याचं निवेदन स्वीकारण्यासाठी खुर्चीतून उठून उभं न राहण्याइतका पदाचा उन्माद अधिकार्‍यांत आलेला आहे . सर्वच स्तरावर बहुसंख्येनं प्रशासन किमान पुरेसं कार्यक्षम आणि संवेदनशील नाही आणि कमाल भ्रष्टाचारी आहे , याचा अनुभव पदोपदी येतो . अजोय मेहता यांची प्रधान सल्लागार म्हणून झालेली ( का करवून घेतलेली ) नियुक्ती म्हणजे प्रशासन सरकारवर डोईजड झालंय , असा त्याचा अर्थ म्हणूनच आहे .\nराज्याच्या सत्तेच्या राजकारणात ‘प्रशासनाचे आवडते मुख्यमंत्री’ म्हणून आजवर पृथ्वीराज चव्हाण आणि देवेन्द्र फडणवीस यांची नावे आघाडीवर होती . अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा अनिष्ट पायंडा पाडून उद्धव ठाकरे यांचं नाव त्या यादीत समाविष्ट व्हावं हे चांगलं झालं नाही . मुख्यमंत्री म्हणून अतिशय आश्वासक सुरुवात केलेल्या उद्धव ठाकरे यांची प्रतिमा धूसर होण्याचीही ही सुरुवात आहे . ही प्रतिमा आणखी धुसर व्हायची नसेल तर उद्धव ठाकरे यांना अधिक सक्रिय व्हावं लागेल . शरद पवार राजकारणी म्हणून बेभरवशाचे असतील पण , माणूस , नेता आणि प्रशासक म्हणून ते प्रचंड विश्वासार्ह आहेत . या वयातही ते अखंड कामात असतात . वादळानं मोडून पडलेल्या कोकणात ते दोन दिवस फिरले तर उद्धव ठाकरे यांनी दोनच त���सात पाहणी आटोपती घेतली ; मदत वाटपासाठी हवाई मार्गे जाता येत नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी दौरा रद्द केला . त्या जागी शरद पवार असते तर लगेच रस्ता मार्गे गेले असते , हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यायला हवं .\nशरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना लोकांत मिसळावं लागेल , मातोश्री सोडून मंत्रालयात ठाण मांडून बसावं लागेल . मुख्यमंत्री मंत्रालयात बसले की , सरकार आणि प्रशासनाची बाकी यंत्रणा आपोआप कामाला लागते . आदित्य ठाकरे , अनिल परब , मिलिंद नार्वेकर ( आणि थोडाफार सुभाष देसाई यांचा अपवाद ) यांच्यापलीकडे सरकारचा विस्तार आहे हे उद्धव ठाकरे यांना लक्षात घ्यावं लागेल . राष्ट्रवादीचे मंत्री पायाला चाकं लावून फिरत पक्षही मजबूत करत आहेत . त्याप्रमाणे सेनेच्या मंत्र्यांना कामाला लावावं लागेल . राज्यपाल नियुक्त सदस्यात पूर्ण महाराष्ट्राचा विचार करावा लागेल . अन्यथा , शिवसेना म्हणजे मुंबई-ठाणे हा समज आणखी दृढ होईल . असे अनेक मुद्दे आहेत , त्याकडे वेळीच लक्ष दिलं गेलं नाही तर उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून असलेली प्रतिमा यापुढे आणखी धुसर होणार आहे .\n(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)\nPrevious articleपंचम : स्वयंप्रकाशी सूर\nNext articleबाबाच्या औषधाला कायद्याचे बूच\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्���र्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/massey-ferguson/massey-ferguson-1035-di-maha-shakti-35001/41352/", "date_download": "2021-07-26T19:02:17Z", "digest": "sha1:TH65HH5R5662BPY74YEMV6CS3WDKMHRB", "length": 23439, "nlines": 251, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले मॅसी फर्ग्युसन 1035 DI MAHA SHAKTI ट्रॅक्टर, 2017 मॉडेल (टीजेएन41352) विक्रीसाठी येथे जयपुर, राजस्थान- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: मॅसी फर्ग्युसन 1035 DI MAHA SHAKTI\nमॅसी फर्ग्युसन वापरलेले ट्रॅक्टर\nब्रँड - मॅसी फर्ग्युसन\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI MAHA SHAKTI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा मॅसी फर्ग्युसन 1035 DI MAHA SHAKTI @ रु. 4,50,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2017, ज���पुर राजस्थान.\nमॅसी फर्ग्युसन 245 DI\nमॅसी फर्ग्युसन 1035 DI\nमहिंद्रा 585 डीआय पॉवर प्लस बीपी\nमॅसी फर्ग्युसन 245 DI\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे मॅसी फर्ग्युसन 1035 DI MAHA SHAKTI\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोल्क्स 45\nइंडो फार्म 2042 डी आय\nसोनालिका DI 30 बागबान\nजॉन डियर 5042 Dपॉवरप्रो\nसोनालिका आरएक्स 42 महाबली\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/an-old-video-of-idols-being-disposed-with-the-help-of-jcb-goes-viral-with-false-claims/", "date_download": "2021-07-26T19:46:33Z", "digest": "sha1:HT5YMYV6FQS6HOQNIDYBLEPQISB24WQW", "length": 13564, "nlines": 93, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "देवावर चिडलेले हिंदू लोक देवी-देवतांच्या मुर्त्या तोडून इस्लाममध्ये प्रवेश करत असल्याचा दावा चुकीचा! | CheckPost मराठी", "raw_content": "\nदेवावर चिडलेले हिंदू लोक देवी-देवतांच्या मुर्त्या तोडून इस्लाममध्ये प्रवेश करत असल्याचा दावा चुकीचा\nसोशल मीडियावर साधारणतः ३० सेकंदांचा व्हिडीओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओत बुलडोजरच्या साहाय्याने काही मुर्त्या हटविल्या जात असताना बघायला मिळतंय. सोशल मीडियावर दावा केला जातोय की कोरोना काळात मदत न केल्याने चिडलेले हिंदू धर्मीय लोक आपल्या देवदेवतांच्या मुर्त्या तोडून इस्लाममध्ये प्रवेश करताहेत.\nगायस खान या फेसबुक युजरकडून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख ९४ हजार पेक्षा अधिक युजर्सकडून शेअर केला गेलाय. व्हिडिओसोबत जो ऑडिओ आहे त्यात म्हटलंय,\n“भारतात नवीनच गोंधळ माजलाय. हिंदू लोकांनी आपल्या देवदेवतांच्या मूर्ती तोडायला सुरुवात केली आहे. संकटकाळात मदत करू न शकलेल्या तुमच्या अस्तित्वाचा काय फायदा कुराणमुळे आमचे डोळे उघडले की आम्ही आमच्याच मातीने तुम्हाला घडवलं आणि तुमची पूजा करतोय. जर तू आम्हाला वाचवू शकत नसशील तर तुझ्या असण्याचा काय फायदा कुराणमुळे आमचे डोळे उघडले की आम्ही आमच्याच मातीने तुम्हाला घडवलं आणि तुमची पूजा करतोय. जर तू आम्हाला वाचवू शकत नसशील तर तुझ्या असण्याचा काय फायदा अनेक हिंदू एकत्र जमले आहेत आणि इस्लाम स्वीकारून ते आपल्या देवदेवतांच्या मुर्त्या तोडत आहेत.\nव्हायरल व्हिडिओ कुठला आहे आणि व्हिडिओत नेमकं काय चाललंय, हे शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला साधारणतः असाच व्हिडीओ ‘एबीपी अस्मिता’ या एपीबी समूहाच्या गुजराती न्यूज चॅनेलच्या युट्युबवर बघायला मिळाला.\n‘एबीपी अस्मिता’च्या युट्यूब चॅनेलवरून ११ ऑगस्ट २०१९ रोजी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडीओचे कॅप्शन आहे भक्तांनी अहमदाबादच्या नदीकाठी सोडल्या दशा मातेच्या मूर्ती.\nगुजरातमध्ये दशामातेचे व्रत असते. या व्रतानंतर नदीमध्ये मुर्त्यांचे विसर्जन केले जाते. मात्र जलप्रदूषण टाळण्यासाठी दशामातेच्या मूर्तीच्या विसर्जनाऐवजी या मूर्ती साबरमती नदीच्��ा काठावर ठेवल्या गेल्या होत्या. आम्हाला अहमदाबाद महानगरपालिकेचे माजी आयुक्त विजय नेहरा यांचं एक ट्विट देखील मिळालं. या ट्विटमध्ये देखील नेहरा यांनी हीच माहिती दिली होती.\nनेहरा यांच्या या ट्विटच्या प्रत्युत्तरात अशा प्रकारे बुलडोजरच्या मदतीने या मुर्त्या हटविण्यात आल्याने दुखावल्या गेलेल्या एका ट्विटर युजरने ‘धन्यवाद’ अशा कॅप्शनसह सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पोस्ट केला होता.\nयावरून ही गोष्ट स्पष्ट झाली की व्हिडीओ आताचा नसून तो ऑगस्ट २०१९ पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे व्हिडिओचा कोरोना महामारीशी संबंध जोडण्याच्या दाव्यांना काहीही अर्थ उरत नाही.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय. व्हायरल व्हिडिओचा कोरोना संकटाशी किंवा हिंदूंच्या इस्लाम धर्म स्वीकारण्याशी कसलाही संबंध नाही. व्हिडीओ साधारणतः दोन वर्षांपूर्वीचा असून अहमदाबाद महापालिकेकडून नदी किनाऱ्यावरील मुर्त्यांच्या लावलेल्या विल्हेवाटीचा हा व्हिडीओ आहे.\nहे ही वाचा– ना ते कोव्हीड सेंटर ‘आरएसएस’ने उभारलंय; ना ते स्टेडियम इंदौर मध्ये आहे\nMore from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\nमुस्लीम ज्यूस विक्रेते हिंदूंना ‘वंध्यत्वा’च्या गोळ्या आणि रसायने देताहेत\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास���त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://emuktagiri.in/city/index.php", "date_download": "2021-07-26T20:39:29Z", "digest": "sha1:6TGVWSIRHT2L5XPKUGARUNDCPL55K3RU", "length": 8636, "nlines": 94, "source_domain": "emuktagiri.in", "title": "INDEX.PHP : Dainik Muktagiri", "raw_content": "\nकराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार\nसातारारोड येथे फरसाण कंपनीला आग; दोन कोटीचे नुकसान\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nमाण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nमंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत\nआंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान\nवाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी\nअभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----\nपरळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी\nप्रा.अजय शेटे यांची राज्य सचिवपदी निवड\nसुधाकर मुंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड\nविरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nकै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट्रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप\nमेगन-हॅरी ���ांना रॉयल लिस्टमध्ये मिळाले सर्वात खालचे स्थान\nपचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणे\nलहान मुलांना सतत येणार्‍या पुरळांमुळे होईल ‘एक्झिमा’\nसोयाबीन उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा ः म्हेत्रे\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाठार पोलीस ठाण्यात वृक्षारोपण...\n‘जय मल्हार’चा शेकडो कुटुंबांना आधार\nछ शिवाजी महाराजांना ना. एकनाथ शिंदेकडून अभिवादन\nप्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते लोणंद येथे वृक्षारोपण\nलसीकरणासाठी महाबळेश्‍वर, पाचगणी पालिकांना आर्थिक करू\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\n1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू\nकोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे\nपर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nवरकुटे-मलवडी येथील कोरोना केअर सेंटर रुग्णांना ठरतेय संजीवनी\nकोविड महामारीमध्ये महावितरणची कार्यतत्परता\nमहाबळेश्‍वर सुंदर हिल स्टेशन म्हणून नावारुपास येईल\nजात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nमहाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा किताब तेजश्री प्रधानला जाहीर\nहेअर कलर करताय, घ्या ही काळजी\nअभिनेता प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचूप लग्न\nश्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा\nवडूज आगाराच्यावतीने सात एस.टी. कर्मचार्‍यांचा सत्कार\nग्रामपरिवर्तन संस्थेमार्फत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान\nतांबव्याच्या धरणातून वाळू माफियांचा अनिर्बंध वाळू उपसा...\nपाइप लाईनची गळती युद्धपातळीवर काढा : सौ. माधवी कदम\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/some-special-remedies-for-stomach-cleansing/", "date_download": "2021-07-26T18:46:43Z", "digest": "sha1:KFHLSY5Y2NX3FU2LZKYP3RI3U7DLJ3ON", "length": 5590, "nlines": 74, "source_domain": "marathit.in", "title": "पोट साफ होण्यासाठी काही खास उपाय - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nपोट साफ होण्यासाठी काही खास उपाय\nपोट साफ होण्यासाठी काही खास उपाय\nकधी कधी खूप खाणं होतं आणि पोट साफ होण्यास काही समस्या जाणवतात. कधी कधी जेवण व्यवस्थित जात नाही आणि पोट साफ होत नाही. पोट साफ न होणे ही खूप साधारण वाटणारी समस्या असली तरी, त्याचे परिणाम अतीव त्रासदायक असू शकतात.\nदररोज कमीत कमी ४ किलोमीटर चालावे.\nरात्रीचे जेवण सायंकाळी ७ च्या आत करावे.\nदररोज ४ लीटर पाणी २४ तासांत मोजून प्यावे.\nया काही सोप्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर पोट साफ होत नाही अशी तक्रार तुम्ही करणार नाही.\nशाओमीचा नवीन Redmi 9i स्मार्टफोन लाँच\nहसणे – एक उत्तम व्यायाम\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nजाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे\nपावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय\nजाणून घ्या दररोज दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या | Aambe khanyache Fayde\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/page/70/", "date_download": "2021-07-26T20:42:22Z", "digest": "sha1:ADX6IS7AE3COBERZ6DEFJ3EFXXT3N4YQ", "length": 33767, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "हृतिक आणि कंगनाची धमकी ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं | हृतिक आणि कंगनाची धमकी ई-मेल प्रक���णाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nहृतिक आणि कंगनाची धमकी ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं\nमनसुख हिरेन प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हिरेन प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरले. यासोबतच मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत.\nया प्रकरणात अंबानींची तक्रारच नाही | वाझे प्रकरणात राजकारण - अॅड. असीम सरोदे\nमनसुख हिरेन प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हिरेन प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरले. यासोबतच मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत.\nआसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल - शरद पवार\nपश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल. केवळ आसाममध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता राहील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तविले आहे.\nमनसुख प्रकरणाआडून मुंबई पोलिसच रडारवर | अजून काही अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता\nमुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सच���न वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप NIA नी केला आहे.\nसचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली | NIA चा आरोप\nमुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप NIA नी केला आहे.\nविराटने रोहित शर्माला वगळल्याने समाज माध्यमांवर टीका | मुंबई इंडियन्सनं केलं ट्विट\nआयपीएल स्पर्धेत मंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहितला वगळण्यात आल्यानंतर मुंबई इंडियन्सने रोहितबाबत एक ट्विट केले. या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्सने म्हटले आहे की, “रोहितला पहिल्या काही टी-२० सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आलेली आहे.”\nHealth First | उन्हाळ्यात दही खाण्याचे फायदे | या आजारांवर रामबाण उपाय\nप्राचिन मान्यता आहे की, कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्याअगोदर दही खाल्ल्याने त्या कामात यश मिळते. यासोबतच दही आरोग्यासाठीही चांगले असते. यामध्ये काही असे रासायनिक पदार्थ असतात ज्यामुळे दुधापेक्षा लवकर पचते. ज्या लोकांना अपचन, बध्दकोष्ट, गॅस अशा समस्या आहेत त्यांना दह्यापासुन तयार केलेले पदार्थ जसे की, लस्सी, ताक यांचा उपयोग अधीक करावा. हे खाल्ल्याने डायजेशन योग्य प्रकारे होते आणि भूक लागते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी सारखे पोषकतत्त्व असतात. दात आणि हाडांना मजबूत बनवणा-या कॅल्शियमचे प्रमाण दुधापेक्षा दह्यामध्ये जास्त असते.\nबर्निंग ट्रेन | दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसच्या बोगीला आग\nदिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या डब्याला (बोगी) आग लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सदर घटना काही काळापूर्वी येथील कांसरो स्थानकाजवळ घडली आहे. कांसरो स्टेशन राजाजी व्याघ्र प्रकल्पातील कोर एरियामध्ये आहे. याविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला आहे. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.\nसर्वपक्ष���य शिष्टमंडळ बेळगावला पाठवा | अन्यथा असंख्य मराठी माणसे तेथे धडकतील - संजय राऊत\nबेळगावात कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद पुन्हा पेटला असताना शिवसेना खासदार संजय राउत यांनी कर्नाटक सरकारला आपल्याच थेट इशारा दिला आहे. बेळगावात मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. या अत्याचारांची कुणी दखल घेत नसेल तर मग महाराष्ट्र सरकारला पूर्ण ताकदीने बेळगावात उतरावे लागेल. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका. कर्नाटकमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे असा हल्लाबोल संजय राउत यांनी केला.\nAlert | १५, १६ मार्चला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप | खाजगीकरणाला विरोध\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी राज्यातील पन्नास हजारांहून अधिक बँक कर्मचारी तसेच अधिकारी दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. या क्षेत्रातील नऊ कामगार संघटनांनी येत्या १५ आणि १६ मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. तत्पूर्वी १३ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १४ मार्च रोजी रविवारी आणि नंतर सोमवार, मंगळवार संपामुळे सलग चार दिवस सरकारी बँकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.\nSVLL कंपनीचा बँक ऑफ महाराष्ट्रातील 'तो' १६१० कोटींचा कर्ज घोटाळा | काँग्रेसचे थेट आरोप कोणावर\nचार वर्षांपूर्वी उघडकीस आलेला ‘चालक से मालक’ गैरव्यवहाराप्रकरणी मोठं राजकीय वादळ उठलं होतं. सुरतमधील सिद्धीविनायक लॉजिस्टिक्स लिमिटेड (एसव्हीएलएल) या कंपनीच्या ताफ्यातील सहा हजारांहून अधिक वाहनांवर ईडीने टाच आणली होती. मात्र त्यानंतर याप्रकरणी पुढे नेमकं काय झालं याची कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.\nFacebook वर आता एक मिनिटाचा व्हिडीओ बनवून कमवा पैसे | कसे ते वाचा\nसर्वात लोकप्रिय असणार्‍या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तुम्हाला पैसे कमवता येणार आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी तुम्हाला फेसबुकवरुन पैसे कमवण्यासाठी फार किचकट मार्गातून जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही बेरोजगार असाल तरीही तुम्ही फेसबुकवरुन पैसे कमावणे शक्य असणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमावणे, शक्य असणार आहे.\nHealth First | खूप बारीक आहात | या टिप्सनी वाढेल तुमचे वजन\nतुम्हाला लठ्ठपणा कमी करणे हे जितके कठीण काम आहे तितकेच कठीण आहे वजन वाढवणे. बारीक व्यक्तीला वजन वाढवणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. तज्ञांच्या मते वजन वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी जीवनशैली, आहार आणि व्यायामाची मदत मिळते. दोन्ही स्थितींमध्ये सप्लिमेंट्स घेणे, औषध अथवा इंजेक्शनचा वापर नुकसानदायक ठरू शकतो.\n | बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nअभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पण गणित विषय न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE ) बारावीला गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) विषय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nHealth First | वजन कमी करायचंय | लिंबू-गुळाचा आयुर्वेदिक काढा\nएकाच ठिकाणी बसून काम करणे, शारीरिक हालचाली नसणे, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी यामुळे काही जण वजन वाढीच्या समस्येचा सामना करतात. वजन वाढल्याने अन्य गंभीर आजारांनाही आयते निमंत्रण मिळते.\nनरेंद्र मोदी हे भगवान शंकाराचे अवतार | त्यांनी देशाला कोरोनापासून वाचवलं - भाजपचे मंत्री\nकाल देशात महाशिवरात्री सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. देशातील अनेक ठिकाणी मंदिरातही गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. हिमाचल प्रदेशातही मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिमला येथील राम मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हिमाचल प्रदेशमधील शहरविकास मंत्री असणाऱ्या सुरेश भारद्वाज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकर भगवानाचा अवतार असल्याचे धक्कादायक विधान केले.\nप्लॅस्टर ममतांना आणि दुखणं भाजपला | शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र\nविधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम बंगालच्या विधानसभेचं रण चांगलंच तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांचे वार सुरु झालेत. अशातच सामना अग्रलेखातून ममतांना वाघिण संबोधत भाजपवर शरसंधान करण्यात आलं आहे. ममतांना प्लॅस्टर, भाजपला दुखणं, अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहून भाजपची नौका आणखीनच खोल पाण्यात गेली, असं सुचवत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.\nHealth First | उत्तम आरोग्यासाठी चिकन सूप उपयुक्त | असतात येवढ्या कॅलरीज\nआपल्या उत्तम आरोग्यासाठी चिकन सूप अत्यंत फायदेशीर असतो. चिकन सूप हा चिकन शिजवताना वापरलेल्या पाण्यापासून बनवतात. त्यामध्ये चिकनचे सर्व पोष्टिक गोष्टी उतरलेल्या असतात. त्यासोबतच ते बनवताना हळद, मीठ, लसूण, कोथिंबीर यांसारखे इतरही पदार्थ वापरलेले असतात. तेही शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या बऱ्याच गोष्टींसाठी फायदेशीर ठरते. बरेच जण ते मीठ न टाकता आळणीच पितात. चिकन सूप अजून चविष्ठ बनवायचा असेल तर त्यासाठी त्यात गाजर, कांदा, ब्रोकली आणि इतर साहित्यांचाही वापर होऊ शकतो. चिकन सूप बनवताना बहुतेक वेळा बोनलेस चिकन वापरले जाते. यामुळे त्याचा अर्क त्या सूपमध्ये मिसळून जातो.\nVIDEO | ऑर्डर कँसल केल्यामुळे झोमॅटो डिलीव्हरी बॉयने फोडले महिलेचे नाक\nबंगळुरुत ऑर्डर कँसल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने महिलेचे बुक्की मारुन नाकाचे हाड तोडल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डिलीव्हरी बॉयला अटक केली आहे. त्या डिलीव्हरी बॉयने महिलेच्या नाकावर इतक्या जोराने बुक्की मारली की, त्या महिलेच्या नाकाचे हाड तुटले आणि रस्क्तस्राव सुरू झाला. या घटनेचा एक व्हिडिओदेखील त्या महिलेने शेअर केला आहे.\nनंदीग्राम हल्ला | ममता बॅनर्जींच्या पायाला प्लॅस्टर | TMC निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम येथे झालेल्या हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी आता तृणमूल काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने या हल्ल्याची दखल घेतल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांच्याकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/04/Wadwani-Greetings-from-Martyr-Sudipto-Gupta-on-behalf-of-SFI.html", "date_download": "2021-07-26T18:43:50Z", "digest": "sha1:M7RBMDOMWDZAMVDDGDMS7T5GHGIXIRRS", "length": 10927, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "वडवणी : SFI तर्फे शहीद सुद���प्तो गुप्ता यांनी अभिवादन ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण समाजकारण वडवणी : SFI तर्फे शहीद सुदिप्तो गुप्ता यांनी अभिवादन \nवडवणी : SFI तर्फे शहीद सुदिप्तो गुप्ता यांनी अभिवादन \nएप्रिल ०३, २०२१ ,ग्रामीण ,समाजकारण\nवडवणी (बीड) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शहीद सुदिप्तो गुप्ता यांना आज (३ एप्रिल) रोजी वडवणी येथे अभिवादन करण्यात आले.\nआपल्या लोकशाही अधिकारासाठी २ एप्रिल २०१३ रोजी कोलकाता येथील रस्त्यावर खुप मोठ्या संख्येने विद्यार्थी उतरले होते. SFI च्या नेतृत्वाखाली विशाल मोर्चा त्यादिवशी संपन्न झाला. पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थी निवडणुकीवरील बंदी उठवून लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्या, या रास्त मागणीसाठी ते आंदोलन सुरु होते. आम्हाला संसदीय निवडणुकांमध्ये मतदान करून लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे; तर मग आमच्या कॉलेज व विद्यापीठाचे विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आम्हाला का नाकारला जातो हा सवाल ते विद्यार्थी तेथील तृणमूल राज्य सरकारला विचारात होते.\nसरकारच्या विरोधात हा प्रचंड विद्यार्थी समुदाय पाहून तेथील तृणमूल कॉंग्रेसचे ममता सरकार घाबरले. ते आंदोलन दाबण्यासाठी सरकारने पोलिसी दडपशाहीचा वापर करून विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला केला. त्यात SFI पश्चिम बंगाल राज्य कमिटीचे सदस्य सुदिप्तो गुप्ता हे मृत्यू पावले.\nअभिवादन करतेवेळी एसएफआय चे वडवणी तालुका अध्यक्ष ऋषिकेश कलेढोन, बालाजी हेंद्रे, जोतीराम कलेढोन, किरण कुरकुटे, सागर उरुनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nat एप्रिल ०३, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कम�� होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Ashadi-Ekadashi-and-Goat-Eid-on-backdrop-of-Corona-at-savargaon.html", "date_download": "2021-07-26T19:55:40Z", "digest": "sha1:NF3BPR5OEE42YVXXHRCG2BADTJ2F7456", "length": 9689, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "Video : सावरगांव येथे कोरोना पार्श्वभूमीवर आषाढ़ी एकादशी आणि बकरी ईद सध्यापणाने संपन्न - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण जुन्नर Video : सावरगांव येथे कोरोना पार्श्वभूमीवर आषाढ़ी एकादशी आणि बकरी ईद सध्यापणाने संपन्न\nVideo : सावरगांव येथे कोरोना पार्श्वभूमीवर आषाढ़ी एकादशी आणि बकरी ईद सध्यापणाने संपन्न\nजुलै २१, २०२१ ,ग्रामीण ,जुन्नर\nसावरगांव / रफिक शेख : सावरगांवमध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमाचे पालन करून आषाढ़ी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण साध्यपणाने साजरा करण्यात आले.\nआषाढ़ी एकादशी निमित्ताने वारकरी बाधवांनी काकड़ा, हरिपाठ घेऊन खिचड़ी प्रसादचश वाटप केले.\nया प्रसंगी उत्कर्ष मंडळ अध्यक्ष अरुण क्षीरसागर, खजिनदार पांडुरंग मनसुख, व्यवस्थापक देवराम खरात गुरुजी, तानाजी जुंदरे, दशरथ खिलारी, किरण क्षीरसागर, शुभम गीदे, राजनशेठ बाळसराफ उपस्थित होते.\nत्याच प्रमाणे बकरी ईद च्या निमित्ताने मुस्लिम बांधवानी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नमाज पठन करून बकरी ईद साजरी केली.\nat जुलै २१, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-nagar/through-book-bjp-has-shattered-mahavikas-aghadi-66014", "date_download": "2021-07-26T19:29:16Z", "digest": "sha1:KC73UOLFONHZDTAYD2SK7SWLNFHGOT3X", "length": 18658, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "`त्या` पुस्तकाच्या माध्यमातून भाजपकडून महाविकास आघाडीची चिरफाड - Through that book, the BJP has shattered the Mahavikas Aghadi | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`त्या` पुस्तकाच्या माध्यमातून भाजपकडून महाविकास आघाडीची चिरफाड\n`त्या` पुस्तकाच्या माध्यमातून भाजपकडून महाविकास आघाडीची चिरफाड\n`त्या` पुस्तकाच्या माध्यमातून भाजपकडून महाविकास आघाडीची चिरफाड\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात प��णी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\n`त्या` पुस्तकाच्या माध्यमातून भाजपकडून महाविकास आघाडीची चिरफाड\nशनिवार, 28 नोव्हेंबर 2020\nमहाराष्ट्रात अनेक निवडणुका आहेत. त्यामध्ये भाजप नेत्यांना भाषणाचे मुद्दे या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहेत.\nदरेकर यांच्याकडून पुस्तिकेच्या माध्यमातून महाविकास आघाडीची चिरफाड\nमुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले, परंतु या सरकारने कोणताही वचनपूर्ती केली नाही, असा आरोप करीत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते तथा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी `ही कसली वचनपूर्ती` हे पुस्तक लिहिले. या पुस्तकातून महाविकास आघाडीची चिरफाडच करण्यात आल्याचे मानले जाते.\nमुंबईत आज भाजपच्या पत्रकार परिषदेत दोन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. दरेकर यांनी लिहिलेल्या `ही कसली वचनपूर्ती` व आमदार अतुल भातखळकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. भातखळकर यांनी या पुस्तकातून मुंबईतील काळे वर्ष कशा पद्धतीने मानले जाईल, याबाबत अनेक आरोप करण्यात आले आहे. या पुस्तकांचे प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.\nपत्रकार परिषद सुरू होण्याच्या आधीच या दोन्ही पुस्तिकेचे प्रकाशन होऊन त्याच्या प्रती पत्रकारांना वाटण्यात आल्या. या पुस्तिकेतून महाविकास आघाडीची चिरफाड करण्यात आली आहे. या सरकारने दिलेल्या आश्वासनापैकी कोणतेच कामे झाले नसल्याचा आरोप पुस्तिकेद्वारे करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात लोकांना जगविण्याचे महत्त्वाचे काम असताना सरकारने घेतलेल्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले, या महत्त्वाच्या विषयासह अनेक विषयांचा उहापोह या पुस्तकेतून करण्यात आला आहे. तसेच तीन पक्षाच्या सरकारमधील नेत्यांमध्ये अवमेळ झाल्याने विकास खुंटल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nभातखळकर यांनी लिहिलेल्या पुस्तिकेत मुंबईचा स्वतंत्र उल्लेख आहे. मुंबईत अनेक कामे प्रलंबित आहेत. यापूर्वीची मंजूर कामे रखडल्यामुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख करण्यात आला आहे. भविष्यात मुंबईकरांना कशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहेत, या विषयालाही या पुस्तिकेच्या माध्यमातून स्पर्ष करीत महाविकास आघाडीला त्यामध्ये लक्ष्य करण्यता आले आहे.\nआगामी प्रचाराला सोयीचे पुस्तक\nआगामी काळात मुबंई महापालिकेची निवडणूक आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक निवडणुका आहेत. त्यामध्ये भाजप नेत्यांना भाषणाचे मुद्दे या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहेत. महाविकास आघाडी सरकारवर आरोप करण्यासाठी या दोन्ही पुस्तकांचा भाजप नेत्यांनाच चांगला उपयोग होईल, असे मानले जाते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनारायण राणेच पांढऱ्या पायाचे मंत्री : गुलाबराव पाटलांचा टोला\nजळगाव : कोकणातील नारायण राणे केंद्रात मंत्री झाले अन् कोकणावर संकट आले. खऱ्या अर्थाने तेच पांढऱ्या पायाचे मंत्री आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे...\nसोमवार, 26 जुलै 2021\n...तर होऊ शकते मनसेसोबत युती : सुधीर मुनगंटीवार\nनागपूर : युती सत्तेसाठी नाही, स्वार्थासाठी नाही, खुर्चीसाठी नाही, युती जनतेच्या हितासाठी असली पाहिजे. कोणत्या पक्षाची युती कोणत्या पक्षासोबत...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपोलिसांची कुणकुण लागल्यानंतर भाजपचे नेते पळून गेले...\nमुंबई : झारखंडमध्ये हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदार फोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून झारखंडमध्ये रचले जात...\nसोमवार, 26 जुलै 2021\nहेल्थकेअरमध्ये करिअरची संधी; टेक महिंद्रा फाउंडेशनचे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स\nमुंबई : हेल्थकेअर प्रोफेशनल्ससाठी टेक महिंद्रा फाउंडेशनने Tech Mahindra Foundation विविध कोर्स विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहेत. यामध्ये सहा...\nसोमवार, 26 जुलै 2021\nया मातीतली माणसं ब्रिटिशांना घाबरली नाहीत, या तुटपुंज्यांना काय घाबरणार…\nनागपूर : देशात काही विशिष्ट लोकांची हेरगिरी केली जात आहे. केंद्र सरकार लबाडीची आणि चोरी चकारीची कामे करीत आहे. सत्तेचा दुरुपयोग करून लोकांना...\nसोमवार, 26 जुलै 2021\nझारखंड सरकार पाडण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे गेले होते... 50 कोटी आणि मंत्रीपदाची होती आॅफर\nमुंबई : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून महाराष्ट्रातील भाजपचे नेते...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमालकाला खूश करण्यासाठी भास्कर जाधव अ���ं करतात\nमुंबई : शिवसेनचे आमदार भास्कर जाधव bhaskar jadhav यांनी काल चिपळूणमध्ये chiplun मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर गाऱ्हाणं मांडणाऱ्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच उद्दाम, मोकाट सुटलेत भास्कर जाधव...\nनागपूर : शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव MLA of Guhagar Bhaskar Jadhav यांनी संकटग्रस्त महिलेला आज जी वागणूक दिली, ती संपूर्ण...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकायद्याच्या विरोधात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी इंग्रजीतून काढला आदेश, कारवाई होणार\nनागपूर,ता. २५ : शासकीय कामकाज मराठी भाषेतूनच झाले पाहिजे, असा कायदा राज्य सरकारने केलेला आहे. इंग्रजीतून कुणीही कामकाज केल्यास कडक कारवाई करण्याचाही...\nसोमवार, 26 जुलै 2021\nअतिवृष्टीत निराधार झालेल्या आजीला राज्यमंत्र्यांनी दिला आधार\nलातूर : आठवड्याभरात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमध्ये औसा तालुक्यातल्या गुळखेडा गावातील सरूबाईं टिके यांचे घर सुद्धा यात कोलमडून...\nसोमवार, 26 जुलै 2021\nनारायण राणेंचे व्यक्तव्य म्हणजे पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम\nगोंदिया : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी रविवारी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी माझ्यावर हल्ला केला..काँग्रेस आमदाराचा आरोप\nरायपुर: छत्तीसगडमधील काँग्रेसचे chhattisgarh congress आमदार बृहस्पति सिंह यांच्यावरील हल्ल्यामुळे छत्तीसगडमधील राजकारण चांगलच तापलं आहे. त्यांच्यावर...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमहाराष्ट्र maharashtra भाजप विकास मुंबई mumbai प्रवीण दरेकर pravin darekar पत्रकार आमदार देवेंद्र फडणवीस devendra fadnavis कोरोना corona प्राण विषय topics आग निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2018/11/blog-post_9.html", "date_download": "2021-07-26T20:03:39Z", "digest": "sha1:X237YCRRFLGV3FWROW6LDAYMYSPKBN4P", "length": 19390, "nlines": 262, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: माझा चित्रांचा संग्रह - १ - दीपांचा इतिहास", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nमाझा चित्रांचा संग्रह - १ - दीपांचा इतिहास\nमी नोकरीत असतांना शेवटी शेवटी माझ्यावर इतकी जबाबदारीची कामे पडली होती की त्यातून माझ्या वैयक्तिक कामासाठीच वेळ मिळत नव्हता, मग फावल्या वेळातले छंद कसे जोपासणार पण त्य���च काळात माझा जनसंपर्क अपार वाढल्यामुळे मला मिळणारी आमंत्रणपत्रे आणि ग्रीटिंग कार्ड्स यांची संख्या शिगेला पोचली होती. सेवानिवृत्त झाल्यानंतर ती शांतपणे पहावीत असा विचार करून मी ती टाकून न देता मी ढिगारा करून बाजूला ठेऊन दिली होती. पण प्रत्यक्षात सेवेमधून मुक्त झाल्यानंतर आणखी अनेक अडचणी येत गेल्या आणि तो अव्यवस्थित ढिगारा वाढत गेला.\nअशा प्रकारे माझ्याकडे गोळा होत असलेल्या असंख्य चित्रांना व्यवस्थित मांडून ठेवण्यासाठी त्यांची कशा रीतीने वाटणी करायची याचा मी विचार करत होतो. त्यात एकदा मला 'दिव्यांचा इतिहास' या विषयावरचा लेख मिळाला. तो वाचल्यावर मला एक कल्पना सुचली आणि माझ्याकडे असलेल्या दिव्याच्या सगळ्या चित्रांना एका डायरीत चिकटवून ठेवले. माझ्या संग्रहांबद्दल लिहितांना दीपावलीची वेळ साधून या संग्रहापासून सुरुवात करायची होती, पण त्यातही नकटीच्या लग्नासारखी सतराशे तांत्रिक विघ्ने आली. अखेरीस हे प्रेझेंटेशन ज्या स्थितीत होते तसेच आधी दाखवून टाकले. आणि नंतर फुरसतीने त्याचे थोडे थोडे संपादन केले.\nएक चित्र म्हणजे हजार शब्दांच्या तोडीचे असते असे म्हणतात. आता मी इतके शब्द कुठून आणणार त्यापेक्षा चित्रेच दाखवलेली बरी. माझ्या संग्रहातील बऱ्याचशा चित्रांचे फोटो काढून ते सहा चौकटींमध्ये चिकटवले आणि या लेखात खाली दिले आहेत. साध्या मातीच्या पणतीपासून नक्षीदार टांगलेल्या दिव्यांपर्यंत प्रगत होत गेलेल्या दिव्यांची अनेक रूपे माझ्या या संग्रहामध्ये पहायला मिळतील.\nआदिमानवाने अग्नीचा शोध लावल्यानंतर त्याचेपासून ऊष्णता आणि प्रकाश या दोन्ही गोष्टी मिळवणे सुरू केले. शेकोटी, चूल, शेगडी, भट्टी अशा साधनांमधून उष्णता प्राप्त केली तर पणती, निरांजन, समई वगैरे दिव्यांमधून उजेड मिळवला. त्यामध्ये होत गेलेल्या सुधारणा कवि वि.म.कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि मी शाळेत शिकलेल्या एका कवितेत इतक्या छान दाखवल्या होत्या\nआधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती \nझाले इवली मग पणती,घराघरांतून मिणमिणती\nसमई केले मला कुणी, देवापुढती नेवोनी \nनिघुनी आले बाहेर, सोडीत काळासा धूर\nकाचेचा मग महाल तो, कुणी बांधुनी मज देतो \nकंदील त्याला जन म्हणती, मीच तयांतिल परि ज्योती\nबत्तीचे ते रूप नवे, पुढे मिळाले मज बरवे\nवरात मजवाचून अडे, झगमगाट तो कसा पडे\nआता ��ाले मी बिजली, घरे, मंदिरे लखलखली \nदेवा ठाऊक काय पुढे, नवा बदल माझ्यात घडे\nएकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांला \nकसलेही मज रूप मिळो, देह जळो अन्‌ जग उजळो\nबिजली या एका शब्दात सांगितलेल्या दिव्यांची पुढे ट्यूबलाइट, निऑन, सोडियम व्हेपर आणि आता एलीडी पर्यंत अनेक रूपे येत गेली आहेत. पण केरोसीन, पेट्रोल किंवा वीज यांनी उजळणाऱ्या दिव्यांचा समावेश या संग्रहात केलेला नाही.\nप्राचीन काळातल्या माणसाने दिव्यांसाठी खोलगट दगड, शिंप, नारळाची करवंटी यांचा उपयोग केला असावा, असे अश्मयुगामधील अवशेषांमधून दिसते, पण त्याने त्यात घालण्यासाठी तेल आणि वात कुठून आणली याचा पूर्ण उलगडा होत नाही. मातीची भांडी घडवताना त्यानं पणती घडवली. धातूंचे शोध लागल्यानंतर तांब्यापितळेचे दिवे तयार झाले. श्रीमंत लोकांनी चांदीचे आणि अतीश्रीमंत लोकांनी सोन्यापासूनही दिवे बनवून घेतले. मातीची पणती आणि धातूंचे दिवे या दोन्ही प्रकारांमध्ये कला आणि कौशल्य या दोन्हींचा विकास होऊन त्यांचे निरनिराळे आकार तयार केले गेले. त्यात निसर्गामधील पाने, फुले, पक्षी, प्राणी वगैरे होते तसेच कलाकाराच्या कल्पनेमधून तयार झालेले आकारही होते. \"इतिहास भारतीय दीपोंका\" या लेखाबरोबर दिलेल्या चित्रांमध्ये हे दाखवले आहेत.\nभारतीय संस्कृतीमध्ये दीपकाला फार महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम दीपप्रज्ज्वलनापासून सुरू होतो आणि पूजेच्या अखेरीला आरती असतेच. नवरात्रासारख्या उत्सवात देवीसमोर रात्रंदिवस तेवत राहणारा नंदादीप ठेवला जातोच, रोजच संध्याकाळी देवापुढे एक दिवा लावण्याची प्रथा होती. संधिकाळाच्या वेळेलाच दिवेलागणी असे नाव होते. दिव्याची अंवस आणि दीपावली हे तर खास दिव्यांचेच उत्सव असतात. देवळांच्या गाभाऱ्यामध्ये मोठमोठ्या समया असतातच, कांही ठिकाणी देवळांच्या समोर दगडांच्या उंचच उंच दीपमाळाही असतात.\nदुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेले सर्व दिवे देवघरात किंवा देवळांमध्ये ठेवण्यासाठी तयार केलेले आहेत. त्यामध्ये विविध घाट, सुंदर कलाकुसर आणि प्रतीकात्मकता आढळते. कांहींमध्ये देवतांची सुरेख चित्रे कोरलेली आहेत तर कांहीमध्ये पशुपक्षी. एका दिव्यात तर हत्तीवरील अंबारी आणि त्यातला माहूतसुध्दा दाखवला ओहे. कांहीं दिव्यांमध्ये एकच ज्योत आहे तर कांहींमध्ये अनेक वाती लावून अनेक ज्योतींसाठी सोय केलेली आहे.\nभारतामध्ये देवाधर्मासाठी फक्त तेलातुपावर जळणाऱ्या दिव्यांचाच उपयोग केला जात असे, तर पश्चिमेकडील थंड प्रदेशात उजेडासाठी मेणबत्त्या लावल्या जात असत. पेट्रोलियमचा उपयोग सुरू झाल्यानंतर केरोसीन जाळून उजेड देणारे काचेचे कव्हर असणारे चिमणे दिवे आणि कंदील आले. तिसऱ्या चित्रामधील शैलीपूर्ण रोशनदानीमध्ये मेणबत्ती लावलेली आहे आणि तिच्यासंबंधीचे एक काव्य लिहिले आहे. ॐ आकाराच्या आणि पक्षीदीपांची खास वैशिष्टे दिली आहेत. बाकीचे दिवे चित्रकारांच्या कल्पनेतले आहेत.\nजगामधील सर्वात उंच समई, कोरियामधील एक अजस्त्र दिवा, मेणबत्तीत दडून बसलेली कमनीय सुंदरी, काही जाळीदार सुंदर दिवे आदींची वैषिष्ट्यपूर्ण चित्रे चौथ्या चित्रात आहेत.\nपुढील दोन चित्रांमध्ये मुख्यतः चित्रकारांची कल्पकता दाखवली आहे आणि शेवटच्या चित्रामध्ये शुभ दीपावलीचे सुबक असे संदेश आहेत.\nLabels: आरती, दिवे, दीप, निरांजन, पणती, प्रकाश, मेणबत्ती, समई\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nमाझा चित्रांचा संग्रह - १ - दीपांचा इतिहास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/09/blog-post.html", "date_download": "2021-07-26T19:08:20Z", "digest": "sha1:6VWZMPNDFOVOCGCE5TCDNR7TW3CCRGEL", "length": 22605, "nlines": 259, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): थेंब", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (108)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nरात्रभर पडलेल्या पावसानंतरची ओलीचिंब सकाळ किंवा रंगात आलेल्या हिवाळ्यातली दवभिजली सकाळ म्हटल्यावर मला माझ्या लहानपणीचं बदलापूर आठवतं. नागमोडी रस्ते, लहान-मोठी घरं, छोट्या टेकड्या, पायवाटा, धुकं, शिवारं, फुलपाखरं, पक्षी आणि 'थेंब'. पावसाचे किंवा दवाचे.\nपावसाच्या ३-४ महिन्यांत जमिनीचा एक चौरस मीटर तुकडासुद्धा कोरडा दिसत नसे त्या काळी. दररोज किमान एक सर आणि दर २-३ दिवसांत एकदा मुसळधार, हा तर पावसाचा ठरलेला रतीबच होता.\nआमचं घर तसं गावाबाहेर होतं. छोटंसं, टुमदार, स्वतंत्र. तुरळक वस्ती आणि आजूबाजूला पसरलेला विस्तीर्ण मोकळा माळ. जिथे पावसाच्या पहिल्या थेंबाबरोब्बर इवले इवले पोपटी अंकुर जमिनीतून डोकं वर काढायचे आणि ३-४ चार जोरदार सरी झाल्या की सर्वदूर हिरवागार गालिचा पसरायचा. दूरवर असलेल्या डोंगरावरून ओघळणाऱ्या छोट्या-मोठ्या झऱ्यांच्या बारीक रेषा मला तेव्हा बाबांच्या काळ्याभोर केसांमध्ये असलेल्या काही पांढऱ्या शुभ्र केसांसारख्या वाटत असत, का कुणास ठाऊक शाळेला जाताना पाऊस आला की मला प्रचंड आनंद होत असे. पायांत गमबूट आणि डोक्यापासून पोटरीपर्यंत येणारा एक सलग रेनकोट घालून मी आणि ताई चालत चालत शाळेत जायचो. तेव्हा काही स्कूल बस वगैरे नव्हत्या आणि रिक्शाही. घरापासून आमची शाळा ३-४ किमी. तरी असावी. चिखल, पाणी, तुडवत फताड फताड करत जायला जाम मजा यायची. भिजूनही कोरडं राहण्याचा आनंद मला तेव्हापासून माहित आहे.\nपावसाळ्यानंतर 'ऑक्टोबर हीट' असते ही आजकालचा शिरस्ता असावा किंवा कदाचित त्या काळीही असेल, पण मला तरी कधी ती 'हीट' जाणवली नाही. पावसाची एक कुठली तरी सर जाता जाता मागे स्वत:चा गारवा शिडकावून जायची. तो गारवा पुढचे तीन-चार महिने कमी होत नसे असंच मला आठवतंय. मग माळ्यावरच्या बॅगेत, कपाटाच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात, दिवाणाच्या पोटात ठेवलेले गोधड्या, शाली, स्वेटर बाहेर यायचे. जोडीला आत्याने विणलेला एखादा नवीन स्वेटरही असे.\nरात्रीचं जेवण झाल्यावर नळाच्या थंड पाण्याखाली हात धुण्यासाठी कसेबसे धरवत असत. ते पाणी थंड म्हणजे बर्फाचंच वाटायचं त्याने गारठलेले हात कोरडे करून मी २-३ मिनिटं कुल्ल्याखाली ठेवून दिवाणावर बसत असे, गरम व्हावेत म्हणून त्याने गारठलेले हात कोरडे करून मी २-३ मिनिटं कुल्ल्याखाली ठेवून दिवाणावर बसत असे, गरम व्हावेत म्हणून मग पाठीवरच्या कवचाच्या आत कासव किंवा गोगलगाय जशी शिरते तसा माझ्या आवडत्या पांढरट गुलाबी शालीला बाहेरून एक गोधडी किंवा ब्लँकेट जोडून मी शिरत असे.\nपावसाळी पहाट असली तर बाहेर थेंबांची टपटप असे आणि हिवाळी पहाट असली तर धुक्याचा कापूस आणि दवाची रांगोळी. ह्या सगळ्यांच्या जोडीला पक्ष्यांची किलबिल, हवाहवासा गारवा आणि शालीची ऊब (तेव्हा चिमण्या असायच्या. एखादी तर घरातही शिरायची. पण ते बहुतकरुन दुपारी वगैरे.) मग कानाला जाणवायचा आईचा आवाज. आई रियाझाला बसलेली असायची. मी तडक शाल घेऊन तिच्याकडे जात असे आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून माझी झोपेची दुसरी इनिंग सुरु करत असे. अर्धवट झोपेत मी आईचा रियाझ ऐकत ऐकत खिडकीबाहेरच्या पन्हाळीवर रांगणारे किंवा झाडाच्या फांदीवरून पाऊस पडून गेल्यानंतर ओघळणारे किंवा त्याच डहाळीच्या पानांवर तरळणारे दवाचे थेंब पाहत असे. पावसाचं पाणी असेल तर ते टप्पकन् पडे. दवाचा थेंब मात्र मला आजीने सांगितलेल्या बेडकीण आणि बैलाच्या गोष्टीतल्या बेडकीणीसारखा टम्म फुगलेला वाटे. पण तो फुटतच नसे. मग मी उठून तो थेंब फोडायला जायचो, तर तिथे थेंबांची एक मोठ्ठी कॉलनी दिसे, अनेक पानांवर पसरलेली (तेव्हा चिमण्या असायच्या. एखादी तर घरातही शिरायची. पण ते बहुतकरुन दुपारी वगैरे.) मग कानाला जाणवायचा आईचा आवाज. आई रियाझाला बसलेली असायची. मी तडक शाल घेऊन तिच्याकडे जात असे आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून माझी झोपेची दुसरी इनिंग सुरु करत असे. अर्धवट झोपेत मी आईचा रियाझ ऐकत ऐकत खिडकीबाहेरच्या पन्हाळीवर रांगणारे किंवा झाडाच्या फांदीवरून पाऊस पडून गेल्यानंतर ओघळणारे किंवा त्याच डहाळीच्या पानांवर तरळणारे दवाचे थेंब पाहत असे. पावसाचं पाणी असेल तर ते टप्पकन् पडे. दवाचा थेंब मात्र मला आजीने सांगितलेल्या बेडकीण आणि बैलाच्या गोष्टीतल्या बेडकीणीसारखा टम्म फुगलेला वाटे. पण तो फुटतच नसे. मग मी उठून तो थेंब फोडायला जायचो, तर तिथे थेंबांची एक मोठ्ठी कॉलनी दिसे, अनेक पानांवर पसरलेली 'माझा' थेंब कोणता होता, हेच कळत नसे. मग खिडकीबाहेर हात टाकून ती फांदी हलवून किंवा सर्रक���् हात फिरवून सगळे थेंब फर्रकन् उडवून टाकायचे \nथेंबांचं, मग ते पावसाचे असोत वा दवाचे, माझ्याशी काही तरी खास नातं होतं. पण ते नक्की काय होतं, हे मला समजायचं नाही. त्यातलं सौंदर्य नेमकं काय आहे किंवा 'हे सौंदर्य आहे' हेच मला जाणवत नसावं.\nलुडलुड हलून मंद गतीने एक एक करून टपकणारे थेंब, मोत्यांच्या तुटलेल्या सरीतून सुर्रकन् सुटणाऱ्या मोत्यांसारखे थेंब, पानांवर निवांत पडून एक टक बघत बसणारे संयमी थेंब, व्हरांड्याच्या किंवा बाल्कनीच्या कठड्यावर थिजणारे, जिरणारे, ओघळणारे थेंब, हात गारठवणारे, नजरेला गोठवणारे थेंब, अंगावरून निथळणारे थेंब. ह्या थेंबांची भाषा मला खूप नंतर कळली. अगदी आत्ता आत्ता.\nमध्यंतरी ऑफिसमध्ये क्रिकेट स्पर्धांची घोषणा झाली. ऑगस्टचा महिना होता. स्पर्धा जानेवारीत होती. वेगवेगळ्या 'युनिट्स'ने स्वतंत्र किंवा एकत्र येऊन आपापले संघ ठरवले. वेगवेगळ्या वेळी, निरनिराळ्या जागांवर सर्वांचा सराव सुरु झाला. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सरावाने चांगलाच जोर धरला होता. मी रोज सकाळी सहा ते साडे सात क्रिकेट खेळत होतो. दीड तासापैकी साधारण अर्धा-पाउण तास तरी मी रोज बोलिंग करत असे. घरी येईपर्यंत एक हवाहवासा थकवा जाणवत असे. पाच मिनिटं पंख्याखाली बसून, बाटलीभर थंड पाणी पिऊन मग गरमागरम पाण्याने अंघोळ.\nथकलेल्या अंगावर गरम पाण्याचे तांबे म्हणजे एक स्वर्गीय आनंदच बादलीत शेवटच्या ३-४ तांब्यांचं पाणी उरलं की ती बादलीच डोक्यावर उलटी करायची आणि मान खाली घालून दोन मिनिटं शांत बसून राहायचं.\nतेव्हा कळलं की प्रत्येक थेंब काही तरी कुजबुजत असतो. काहींची कुजबुज ऐकू येते, काहींची नाही. ऐकू आलेली कुजबुज एकाक्षरी किंवा फार तर एका वाक्याची असते. त्याचा अन्वयार्थ लावेपर्यंत दुसरा थेंब कुजबुजतो. मुंग्यांची रांग पाहिलीय प्रत्येक मुंगी समोरून येणाऱ्या मुंगीच्या तोंडाला तोंड किंवा कानाला तोंड लावुन काही तरी कुजबुजते आणि दोघी आपापल्या दिशेला क्षणार्धात पुढे रवाना होतात. मुंग्यांचं गुपित मुंग्यांना ठाऊक आणि थेंबांचं गुपित थेंबांना \nहृषीकेश मुखर्जींच्या 'आनंद' मध्ये राजेश खन्ना म्हणतो की, 'प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर असतो आणि रिसीवरही. एकमेकांकडून एकमेकांकडे सतत काही अदृश्य लहरी जात असतात \nनिसर्गाकडून माणसाकडे येणाऱ्या दृश्य लहरी म्हणजे हे थेंब असावेत बहुतेक झाडावरून ओघळणारे, पन्हाळीवरून रांगणारे, पानांवर, कौलांवर, कठड्यांवर खिदळणारे थंडगार थेंब आणि अंगावरून निथळणारे, गालांवरून ओघळणारे कोमट थेंब सगळे सगळे साठवता आले पाहिजेत. त्यांच्या कुजबुजीचा कल्लोळ करवता आला पाहिजे. त्या कल्लोळातून काही हाती लागेल, काही नाही लागणार. पण जे लागेल त्यात कवितेसाठी आयुष्यभर पुरेल इतका ऐवज असेल.\n- असं वाटत राहतं. पण कुणास ठाऊक हे शक्य आहे की नाही \nओंजळीच्या बाहेरचे थेंब आणि ओळींच्या बाहेरचे शब्द टिपणारा टीपकागद होण्यासाठी बहुतेक तरी परत लहान व्हावं लागेल आणि आईचा रियाझ सुरु असताना तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपेची दुसरी इनिंग खेळायला लागेल.\nतोपर्यंत सभोवताली विखुरलेले, थिजलेले, वाहून जाणारे, घरंगळणारे शब्द फक्त पाहत बसायचे. कारण पन्हाळ असलेली खिडकी, खिडकीतून डोकावणारी झाडं, धुक्याच्या चादरी, दवाची शिंपण वगैरे गोष्टी आता 'कोणे एके काळी' ह्या सदरात मोडतात. पाऊस आणि थंडी तर समतोल बिघडल्याशिवाय येत नाहीत आणि नळाला २४ तास सोलर हीटरचं गरम पाणी असल्याने हातही गारठत नाहीत.\nमला एक टाईम मशीन हवंय.. ट्रान्समीटर आणि रिसीवर माझ्यात आहेतच, बहुतेक \nअसतात काही सांडलेले शब्द माझ्याभोवती\nज्यांना कधी ओळींमधे जमलेच नाही मावणे\n(पूर्वप्रसिद्धी - मासिक 'श्री. व सौ.' -ऑगस्ट २०१५)\nआपलं नाव नक्की लिहा\nइम्रानशी कट्टी, कंगनाशी बट्टी (Movie Review - Katt...\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५९. टु बर्मा: विथ लव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/11711", "date_download": "2021-07-26T19:22:57Z", "digest": "sha1:3ZJRZH5LXPV3WRTU62YYNK37KJUMUE6B", "length": 16533, "nlines": 135, "source_domain": "abhivrutta.com", "title": "पहिल्याच दिवशी संचारबंदीस उत्स्फूर्त प्रतिसाद | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर पहिल्याच दिवशी संचारबंदीस उत्स्फूर्त प्रतिसाद\nपहिल्याच दिवशी संचारबंदीस उत्स्फूर्त प्रतिसाद\nनागपूर : कोरोनाचा वाढता आलेख बघता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ ते २१ मार्च पर्यंत कडक लॉकडाऊन नागपूर शहरात लागू करण्यात आला असून आज पहिल्याच दिवशी संचारबंदीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुढील २१ मार्चपर्यंत कोरोना वाढीची श्रृंखला तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत [ dr niteen raut ] यांनी केले आहे.\n१५ ते २१ च्या लॉकडाऊनमध्ये नागपूर लगतच्या कामठी शहरातील जुने व नवीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावे, हिंगणा, सोनेगाव, कोराडी, कळमना, हुडकेश्वर आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. या संपूर्ण हद्दीमध्ये आज संचारबंदी कायम होती .शहरात पोलीसांचा कडक बंदोबस्त असल्यामुळे रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. नागरिकांनी या संचारबंदीस सकारात्मक प्रतिसाद दिला.\nशहरातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था, धार्मिक व राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, शहरातील सभागृह, मंगल कार्यालये, लॉन या ठिकाणी होणारे लग्नसभारंभ, रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह, जलतरण तलाव, मॉल्स, चित्रपटगृह नाट्यगृह, खाजगी आस्थापना, दुकाने मार्केट, उद्याने, व्यायामशाळा, जिम, दारु दुकाने आदी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. मात्र अत्यावशक सेवा वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स, वृत्तपत्र मीडियासंदर्भातील सेवा, भाजीपाला, दुधविक्री व पुरवठा, फळविक्री, कोरोनाविष्यक लसीकरण सेवा व चाचणी केंद्र, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, मालवाहतूक सेवा, किराणा दुकाने, चिकन मटन अंडी, मांस दुकाने, पशुखाद्य दुकाने, खते, बी-बियाणे आदी सुरु होते. सर्वत्र या बंदला सकारात्मक प्रतिसाद नागपूरकरांनी दिला.\nतथापि, शहरातील रुग्णसंख्याच्या वाढीचा आलेख कायम असून सोमवारी 1933 रुग्ण शहरात आढळले तर ग्रामीण भागात 361 रुग्ण पुढे आलेत. अन्य जिल्ह्यातील तीन रुग्ण मिळून सोमवारची एकूण संख्या 2297 झाली आहे. ही आकडेवारी धोक्याचा इशारा देणारी असून पुढील सात दिवस नागरिकांनी सहकार्य कायम ठेवून रुग्णसंख्येची वाढ कमी करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे स्पष्ट करण्यात आले असून ज्यांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायचे आहे त्यांनी आपल्यासोबत ओळखपत्र ठेवावे. तसेच लसीकरण करण्यासाठी ज्येष्ठांना बाहेर पडायचे असेल त्यांनीदेखील आपले ओळखपत्र सोबत ठेवावे, असे आवाहन केले आहे. या काळात लसीकरणामध्ये कोणताही खोळंबा नसून लसीकरणाचा लाभ सर्वांनी घेण्याबाबतही प्रशासनाने सूचित केले आहे.\nजिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी तसेच अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी गंभीर वैद्यकीय कारण किंवा अत्यावश्यक कार्य असल्याशिवाय नागपूर शहरांमध्ये शक्यतो प्रवेश करू नये. ज्या कारणांसाठी प्रवेश करायचा आहे त्यासंदर्भातील कागदपत्रे व ओळखपत्रे सोबत बाळगणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांशी वाद न घालता आवश्यक कामाची कागदपत्रे ठेवावी. ओळखपत्रे सोबत ठेवावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.\nप्रशासनाला सहकार्य करा : पालकमंत्री\nनागपूर शहरामध्ये दररोज वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 ते 21 मार्च या दरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आज पोलीस आयुक्तालय परिसरातील या लॉकडाऊनला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पुढील सात दिवस अशाच प्रकारे घराबाहेर न पडता कोरोना सोबत लढा द्यायचा आहे. जेणेकरून ही परिस्थिती कायम राहणार नाही. यासाठी ‘मी जबाबदार ‘, म्हणत प्रत्येकाने कोविड प्रोटोकॉल [ KOVID PROTOCAL ] पाळणे आवश्यक आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, कोरोनाचे रुग्ण अधिक वाढल्यास लॉकडाऊन हा पर्याय नाही, त्यासाठी निर्बंध अधिक कठोर करावे लागतील. त्यामुळे पुढील काळात लॉकडाऊनची सक्ती वाढू नये यासाठी सर्वांनी या सात दिवसात प्रशासनाला साथ देणे आवश्यक आहे. नागपूरकर जनतेने पहिल्याच दिवशी या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. पालकमंत्री म्हणून मी या सर्व सूज्ञ नागरिकांचा आभारी आहे. मला माहिती आहे की, व्यापारी, दुकानदार, याशिवाय किरकोळ विक्रेते हातावर पोट असणारे अनेक छोटे व्यावसायिक यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत कठीण आहे. मात्र जीवित्वाच्या पुढे आपण सर्व हतबल असून या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ही उपाययोजना आहे. सध्या संसर्गाचे प्रमाण वाढू नये यासाठी ट्रॅकिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट [ 3 T ] या त्रिसूत्रीनुसार जिल्ह्यात काम सुरू आहे. चाचण्यांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. दुसरीकडे लसीकरण देखील अतिशय वेगाने सुरू आहे. त्यामुळे आपण सहकार्य कराल,अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.\nPrevious articleक्रोधाचे प्रेमात रुपांतर\nNext articleमागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्या कमी होणार की नाही, याबाबत केवळ चर्चा सुरू आहे़\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-hot-pix-longest-kissing-scenes-of-bollywood-3661116-PHO.html", "date_download": "2021-07-26T19:41:13Z", "digest": "sha1:4P3CR7WM6LDC7SR6H7LL7HQJL6PTAG76", "length": 2891, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "hot pix: longest kissing scenes of bollywood | HOT PIX: पाहा बॉलिवूड चित्रपटातील लाँगेस्ट किसींग सीन्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nHOT PIX: पाहा बॉलिवूड चित्रपटातील लाँगेस्ट किसींग सीन्स\nबॉलिवूडमध्ये तयार होणा-या बोल्ड चित्रपटांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे विरोध दर्शवला जातो. मात्र या विरोधाला झुगारुन चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आपल्या चित्रपटांमध्ये बोल्ड किसींग सीन्स ठेवतातच. असे सीन्स प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षिक करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. चित्रपट हिट होण्यात किसींग सीन्सचा महत्त्वाचा वाटा असतो. मात्र किसींग सीन्स अलीकडच्या काळातच चित्रपटांमध्ये दिसत नाहीये. १९३३ मध्ये रिलीज झालेल्या 'कर्मा' चित्रपटातही किसींग सीन चित्रीत करण्यात आला होता. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड चित्रपटातील लाँगेस्ट किसींग सीन्स दाखवत आहोत.\nपाहा ही खास छायाचित्रे -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-bollywood-actresses-and-their-memorable-sarees-4720588-PHO.html", "date_download": "2021-07-26T19:13:50Z", "digest": "sha1:IYSS3TLS55R44A6ZGXY5VFY7RY3R5UBK", "length": 3971, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood Actresses And Their Memorable Sarees | विविध फॅशनच्या साड्या नेसून या अभिनेत्री राहिल्या चर्चेत, पाहा त्यांचा \\'देसी गर्ल\\' अंदाज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविविध फॅशनच्या साड्या नेसून या अभिनेत्री राहिल्या चर्चेत, पाहा त्यांचा \\'देसी गर्ल\\' अंदाज\n(फाइल फोटो: करीना कपूर)\nलंडनच्या मदाम तुसाँ वॅक्स म्यूझिअममध्ये करीना कपूर आता छम्मक छल्लो लूकमध्ये दिसत आहे. यापूर्वी करीनाच्या वॅक्स स्टॅच्यूला 'जब वी मेट' सिनेमातील ड्रेस (काळ्या रंगाचा टॉप आणि हॅरम) परिधान केलेला होता. करीनाने नुकतेच या स्टॅच्यूला 'छम्मक छल्लो' गाण्यातील साडी परिधान करण्यात आली आहे.\nयाबाबत करीना म्हणते, 'मला साडी खूप आवडते. माझी इच्छा होती, की माझ्या स्टॅच्यूला माझी आवडती साडी परिधान करावी. छम्मक छल्लोमध्ये मी नेसलेली साडी मला खूप आवडते.'\nबॉलिवूड अभिनेत्री अनेकदा साडी लूकमध्येच दिसतात. कधी गाण्यात तर कधी पूर्ण सिनेमामध्या त्यांचा साडी लूक आपल्याला पाहायला मिळतो. मात्र काळानुसार साडी नेसण्याचा ट्रेंड बदलत चालला आहे, हे सर्वांच्या लक्षात आलेच असेल. अनेक अभिनेत्रींचा साडी लूक वेगळेपणामुळे लक्षात ठेवला जातो.\n2011मध्ये आलेल्या 'रा-वन' सिनेमात लाल रंगाच्या साडीमध्ये करीना हटके लूकमध्ये दिसली होती. तिची ही साडी आजही चर्चेत आहे.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... साडी लूकने या अभिनेत्री राहिल्या आठवणीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-PERS-take-to-refund-in-income-tax-very-easy-business-4991203-NOR.html", "date_download": "2021-07-26T20:30:42Z", "digest": "sha1:MUXZLXEEXLG6DM7AIBRJA2EXHCPJJZRI", "length": 3427, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "take to refund in Income tax Very Easy business News in Marathi. | नवी प्रणाली: प्राप्तिकर परतावा घेणे अाता अधिक सोपे होणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवी प्रणाली: प्राप्तिकर परतावा घेणे अाता अधिक सोपे होणार\nनवी दिल्ली- कर परताव्यामध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी प्राप्तिकर विभाग नवीन प्रणाली उपयोगात आणणार आहे. प्राप्तिकर विभागाच्या मुख्य आयुक्त (टीडीएस) नूतन शर्मा यांनी मंगळवारी असोचेमच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, ही नवीन प्रणाली टीडीएस आकलन अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. लवकरच ती वापरात येईल. जुनी कर प्रकरणे निकाली काढण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाशी (सीबीडीटी) चर्चा सुरू आहे. लवकरच ती मार्गी लागतील.\nअनेक कंपन्या-विभाग टीडीएस कापून घेतात, मात्र सरकारकडे जमाच करत नाहीत. त्यावर तोडगा काढण्याबाबत प्राप्तिकर विभाग असहाय आहे.\nत्यावर आजवर केलेल्या उपायांना यश आलेले नाही. कायदेशीर कारवाई करूनही ते कर सरकारी तिजोरीत जमा करत नाहीत. कारवाई करणे हे आमचे ध्येय नसून टीडीएस गोळा करणे हेच ध्येय आहे, असेही शर्मा म्हणाल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/you-are-in-power-so-do-not-come-to-me-with-only-transfer-and-promotion-uddhav-thackray-126491307.html", "date_download": "2021-07-26T19:58:41Z", "digest": "sha1:4TAH3WTJ77LCWG3MCZUCJINPTWWEVKVZ", "length": 16582, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'You are in power, so do not come to me with only transfer and promotion '- Uddhav Thackray | 'आपली सत्ता आलीय, त्यामुळे फक्त बदली नि बढतीची कामे घेऊन माझ्याकडे येऊ नका...', मुख्यमंत्र्यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला 'डोस' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'आपली सत्ता आलीय, त्यामुळे फक्त बदली नि बढतीची कामे घेऊन माझ्याकडे येऊ नका...', मुख्यमंत्र्यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला 'डोस'\nभाजपला टोला : 'ते' बुद्धिबळाच्या पटावर असतील, तर तेथे मी फुटबॉल खेळणार नाही\nऔरंगाबाद- 'आपली सत्ता आलीय, त्यामुळे फक्त बदली नि बढतीची कामे घेऊन माझ्याकडे येऊ नका...' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मराठवाड्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कान टाेचले. भाजपला उद्देशून 'ते बुद्धिबळ खेळत असतील तर मी देखील बुद्धिबळाच्या पटावर फुटबॉल खेळणार नाही', असा टोलाही त्यांनी लगावला. हिंदुत्वाची दिशा दाखवणाऱ्या मित्राचा त्यांनी (भाजपने) घात केला, आपण त्यांना त्यांची दिशा दाखवू, असा इशाराही ठाकरेंनी दिला.\nदाेन दिवस शासकीय दाैऱ्यावर अाैरंगाबादेत अालेले ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत परतण्यापूर्वी शिवसेनेच्या मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख तसेच लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक घेतली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले आदी यावेळी उपस्थित होते.\nठाकरे म्हणाले, 'आता तीन पक्ष एकत्र आले आहेत. खरे तर तसे होणार नव्हतेच; परंतु आपल्याच मित्राने घात केल्याने हा निर्णय घ्यावा लागला. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत का जावे हा मोठा प्रश्न होता. एका बाजूला साखरेला लावलेले विष आणि दुसऱ्या बाजूला नुसतेच विष ठेवलेले असेल तर काय करणार याचा अर्थ आम्ही हिंदुत्व सोडले असा होत नाही. हिंदुत्व सोडणार नाही, हातातला भगवा सोडणार नाही. ते (भाजप) जर काश्मीरमध्ये महेबूबा मुफ्ती यांच्याबरोबर जाऊ शकतात, तर आम्हालाही आमची मते आहेत. ते बुद्धिबळ खेळत असतील तर मी सुद्धा बुद्धिबळाच्या पटावर फुटबॉल खेळणार नाही. आम्हालाही बुद्धिबळ खेळता येतेच,' असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.\nमुख्यमंत्र्यांनी सांगूनही स्थायी सभापतींकडून कार्योत्तर मान्यता नाहीच\nदीड वर्षापासून रखडलेला हर्सूलचा कचरा प्रक्रिया प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी मनपाला दिल्या. मात्र त्यानंतरही स्थायी समिती सभापतींनी शुक्रवारी कार्योत्तर मान्यता दिली नाही. त्यामुळे आयुक्त अास्तिककुमार पांडेय यांनी प्रकल्पाच्या कामाची संचिका घनकचरा विभागाकडून मागवून घेतली अाहे.\nगुरुवारी महापालिकेच्या विषयांसंदर्भात झालेल्या बैठकीत स्थानिक आमदारांसह माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांच्या प्रगतीबाबत नाराजी व्यक्‍त केली. मुख्यमंत्र्यांनी रखडलेल्या हर्सूल प्रकल्पाबाबत विचारणा केली तेव्हा स्थायी समितीने यापूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द केल्याची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जुनीच निविदा अंतिम करून तातडीने कामाला सुरुवात करा, असे आदेश दिले. तथापि, स्थायी समितीने निविदा रद्द करत नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिल्यानंतर सिव्हिल व मेकॅनिकल अशा दोन्ही कामांची निविदा एकत्र काढण्याची तयारी प्रशासनाने केली होती. त्यानुसार हा प्रकल्प सुमारे ३६ कोटींवर जाणार होता. त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी जुनीच निविदा अंतिम करण्याचे आदेश दिल्याने शुक्रवारी आयुक्‍तांनी घनकचरा विभागाकडून या कामाची संचिका मागवून घेतली. संचिका तपासून जुनी निविदा मंजूर करायची की नव्याने निविदा प्रक्रिया राबवायची यासंदर्भातील निर्णय आयुक्त पांडेय घेणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.\nआपली सत्ता आली आहे याचा अर्थ बदल्या आणि बढत्याची प्रकरणे घेऊन आमच्याकडे येऊ नका. सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी करा, पक्षासाठी सत्तेचा वापर करा, असे ठाकरेंनी स्पष्ट केले. १९९५ ला जेव्हा युतीची सत्ता आली होती तेव्हा शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तसेच बढतीचीच कामे केली होती आणि त्यामुळे युती बदनाम झाली होती, याचे स्मरण ठाकरे यांनी यानिमित्ताने करून दिले.\n'मिळेल ती खुर्ची घ्या, वाद नको'\nया बैठकीसाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार काहीसे विलंबाने पोहोचले. ठाकरे यांचे भाषण सुरू हाेते तेव्हा ते अाले. कार्यकर्त्यांनी त्यांना खुर्ची मिळवून देण्यासाठी धावपळ केली, याकडे ठाकरेंचे लक्ष गेले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे बघत व सत्तारांना उद्देशून ठाकरे म्हणाले, 'मिळेल ती खुर्ची घ्या आणि बसा. खुर्चीवरून उगीच वाद घालू नका, शिवसेनेत असे चालत नाही..' यामुळे एकच हशा पिकला.\n'मी पुन्हा येईन' असा संदेश देत मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्याचा समाराेप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दीड दिवसाचा औरंगाबाद दौरा शुक्रवारी दुपारी अडीच वाजता संपला. या दौऱ्यात ते मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील कामांचा आढावा घेणार होते. प्रत्यक्षात फक्त चारच जिल्ह्यांचा आढावा घेतला. उर्वरित चार जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी मी लवकरच येईन, असे संकेत देत ते मुंबईला रवाना झाले.\nगुरुवारी ठाकरे यांनी अर्थातच औरंगाबाद जिल्ह्याला प्राधान्य दिले. परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांची बैठक घेण्याबरोबरच त्यांनी औरंगाबाद जिल्ह्याची बैठक घेतली. त्याचबरोबर औरंगाबाद महापालिकेच्या मुद्द्यांवरील बैठकीलाही जास्तीचा वेळ दिला. औरंगाबाद जिल्हा आणि महापालिका असा विचार केला तर जिल्ह्यापेक्षा त्यांनी महापालिकेला जास्तीचा वेळ दिल्याचे दिसून येते. 'सर्वांचे ऐकून घेण्यासा��ी मी आलोय,' असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी सर्वांचे ऐकून घेतले खरे, पण विविध कामांबाबत माहितीही जाणून घेतली. जागेवरच प्रश्न सोडवण्याचा 'ठाकरी दणका' दाखवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. शुक्रवारी त्यांनी फक्त लातूर जिल्ह्यातील अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. आता बीड, हिंगोली, जालना आणि नांदेड या चार जिल्ह्यांच्या आढावा बैठकीसाठी ते पुन्हा येणार असल्याचे संकेत देण्यात आले. थोडक्यात 'मी पुन्हा येईन' असा हा संदेश आहे.\nनहरींना धोका नाही : हर्सूल सावंगी तलावाला लागूनच हा प्रकल्प असल्याने या भागातून येणाऱ्या नहरी, तलावाचे पाणी दूषित होण्याचा धोका व्यक्त केला जात होता. त्यामुळे या प्रकल्पावर आक्षेप घेण्यात आले होते. तथापि, तपासणीतून नहरींना व तलावाचे पाणी दूषित होण्याचा कोणताही धोका नाही. तसे प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवण्यात आले आहे. न्यायालयातही शपथपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही मान्यता या प्रकल्पाला मिळणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/category/apps", "date_download": "2021-07-26T20:13:36Z", "digest": "sha1:7IN2TAGSJMJIMZR26XLNKY2DUL3HX35T", "length": 12344, "nlines": 119, "source_domain": "itechmarathi.com", "title": "apps - ITECH Marathi : Tech News Marathi , Smartphone, ITech Marathi मराठी टेक Marathi Photos", "raw_content": "\nITech Marathi अँड्रॉइड ॲप\nland survey :मोबाईलवर जमीन मोजणी मोबाईलवर जमीन कशी मोजावी, हा आहे…\nTelegram New Update : टेलिग्राम वर आणखी एक नवे फिचर\nपेटीएम फर्स्ट गेम : खेळा आणि जिंका १० कोटींची बक्षिसे paytmfirstgames.com पेटीएम फर्स्ट गेम एपीके…\nपेटीएम फर्स्ट गेम : खेळा आणि जिंका १० कोटींची बक्षिसे paytmfirstgames.com पेटीएम फर्स्ट गेम एपीके डाउनलोड आता ipl सुरु होत आहे यातच तुम्हाला देखील पॆसे कमवण्याची संधी हि पेटीएम फर्स्ट गेम देत आहे .जर तुम्ही देखील…\nPUBG: NEW STATE एप्रिल च्या भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे .PUBG या गेम भारतात बंदी घालण्यात आली .त्यानंतर आता पुह्ना एकदा नव्या जोशात PUBG: NEW STATE हि game भारतात आपले नवीन घेऊन आली आहे हि game गुगल…\nGboard - Google Keyboardमराठी कीबोर्ड - मराठी टायपिंग किबोर्ड Gboard - Google Keyboard हे सॉफ्टवेर सर्वच भाषेसाठी लोकप्रिय कीबोर्ड सॉफ्टवेअर आहे .Gboard - Google Keyboard हे अफ्रिकान्स, अम्हारिक, अरबी, आसामी, अझरबैजानी, बवेरियन,…\nkinemaster प्रो अद्ययावत apk डाउनलोड|कोणताही वॉटरमार्क नसलेले ॲप\nजर तुम्���ी मोबाईलवर व्हिडीओ एडिटिंग करत असाल तर तुम्हाला kinemastaar याबद्दल माहिती असेलच, हे एक लोकप्रिय अँड्रॉइड एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. इथे आपल्याला अतिशय शक्तिशाली चांगल्या प्रकारे आणि जबरदस्त फीचर सह उपलब्ध आहे जर तुम्ही गूगल प्ले…\nजर तुम्हला देखील व्हाट्सअप वर वेगवेगळी विडिओ स्टेट्स ठेवायला असेल अँप तुमच्यासाठी आहे ,या अँप चे नाव आहे ,मराठी विडिओ स्टेटस - Marathi Short Video Status ,इथे तुम्हला विविध विडिओ स्टेट्स अगदी मोफत…\nsnack video status : टिक टॉक पेक्षा खतरनाक आहे हे, शॉर्ट व्हिडिओ ऍप\nस्नॅक व्हिडिओ लहान मजेदार व्हिडिओंसाठी नवीनतम पार्टी आहे स्नॅक व्हिडिओवर आपल्याला सर्वात रोमांचक, मजेदार, जादूचे व्हिडिओ सापडतील. आपल्याला फक्त इतकेच करायचे आहे की ते पहाणे, आपल्या आवडीनिवडीत व्यस्त असणे, आपण काय न आवडता सोडून द्या…\nइंटरनेट नसेल तरीही वापरू शकता गुगल मॅप्स, जाणून घ्या कसे वापरावे\nइंटरनेट नसेल तरीही वापरू शकता गुगल मॅप्स, जाणून घ्या कसे वापरावेगुगल मॅप्स ऑफ लाईन मॅप्स त्याच्या मदतीने तुम्ही बिना इंटरनेट म्हणजेच इंटरनेटच्या मदतीशिवाय ऑफलाईन गुगल मॅप्स चालू शकता.यासाठी काय आपल्याला काही स्टेप्स फॉलो करायला…\nगूगल न्यूज वर मराठीत बातम्या पाहण्यासाठी हे करा\nगूगल न्यूज हे लोकप्रिय माध्यम आहे. या ठिकाणी आपल्याला सर्वच न्यूज, channel आणि न्यूज पोर्टल वरील बातम्या वाचण्यास मिळतात. लोकप्रिय टीव्ही चॅनल्स आणि वेबसाईट वरील बातम्या तुम्ही अगदी मोफत पाहू शकता. त्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट…\nGoogle play store : आणखीन सहा धोकादायक 6 ऍप हटवली\nगुगल आपल्या सुरक्षेसाठी नेहमीच आघाडीवर असतन गुगल आपल्या ग्राहकंसाठी नेहमीच वेळोवे अपडेटी अपडेट देत असतन गुगल आपल्या ग्राहकंसाठी नेहमीच वेळोवे अपडेटी अपडेट देत असतन आपन गूगल प्ले स्टोर वरुण कई हटवण्याची बातम्या की अकत असतात आपन गूगल प्ले स्टोर वरुण कई हटवण्याची बातम्या की अकत असतात आता है गुगल प्ले स्टोरदानखीन सहा हेps हे हटवणात्मक आले आहेत.हे…\nएनसीसी छात्र सैनिकांसाठी संरक्षण मंत्रालयाचे NCC training app\nकोरोणा च्या भयंकर संकटाच्या काळात भारतातील एनसीसी छात्र सैनिकांच्या कोणतेही नुकसान होऊ नये. एनसीसी छात्र सैनिकांना यशस्वीपणे अभ्यासक्रम पूर्ण करता यावा.छत्र सैनिकांना ऑनलाइन अभ्यासासाठी एक सोप्पा आणि मोफत व्यासपीठ निर्माण होण्यासाठी…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vechitchaalalo.blogspot.com/2021/06/blog-post_20.html", "date_download": "2021-07-26T18:39:14Z", "digest": "sha1:7AVTGGBKVVLA4UMMDTVXI5SPB3UOFKXR", "length": 56538, "nlines": 203, "source_domain": "vechitchaalalo.blogspot.com", "title": "वेचित चाललो...: अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास", "raw_content": "\nभोपळे विम्बल्डनचा पावित्र्यभंग माध्यमे - ३: मनोरंजन - जुने आणि नवे माध्यमे - २: ’प्रॉफिट ही भगवान है’ माध्यमे - १: खपते ते विकते आपले गिर्‍हाईक कोण व्हॉट्सअ‍ॅपपे आया था जैत रे जैत : I couldn't go home again (पुन्हा) काय रेऽ देवा... आजच्या बातम्या लॉकडाऊनची धुळवड बालक - पालक\nरविवार, २० जून, २०२१\nअमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास\n’क्लॅश ऑफ टायटन्स’१ या चित्रपटातील हा एक प्रसंग आहे. पर्सिअस२ हा झ्यूस या ऑलिम्पिअन देवांच्या पहिल्या पिढीतील देवाचा पुत्र आहे. पण तो जन्मापासून वडिलांपासून दूर वाढल्यामुळे त्याला ते ठाऊक नाही. आयो त्याला त्याचे जन्मरहस्य सांगते आहे. पण तो तिलाही ओळखत नसल्याने तिच्याबद्दल विचारणा करतो, तेव्हा ती आपण कोण त्याचा उलगडा करते आहे.\nही डेमिगॉड म्हणजे निम्नदेवता किंवा साहाय्यक देवता आहे, साधारणत: आपल्याकडील यक्ष व अप्सरांसारखी. हे देवांप्रमाणेच चिरंजीव आहेत, पण त्यांना देवत्व मिळालेले नाही. देवांचे साहाय्यक अशीच त्यांची कायम भूमिका आहे. आपली पार्श्वभूमी सांगताना ती ’चिरंजीवित्वाचा शाप’ असा उल्लेख करते. सर्वस्वी मानवी आयुष्य जगलेल्या (आणि म्हणून त्या जमातीमधील चिरंजीवित्वाची, दीर्घायुष्याची आस वारशाने मिळालेल्या) पर्सिअसला तो उल्लेख आश्चर्यकारक वाटतो. तो त्याचा उपहास करतो आहे. प��� त्यावरचे आयोचे उत्तर मात्र त्याला नि प्रेक्षकालाही अंतर्मुख करुन जाते.\nशतायुषी झालेला सामान्य मनुष्य आपल्या कुटुंबातील किमान चार पिढ्या पाहात असतो. त्याचे आयुष्य जितके लांबते, तितके त्याला कुटुंबियांच्या मृत्युचा साक्षीदार व्हावे लागण्याची शक्यता वाढत जाते. आपल्या हातांचा पाळणा करुन वाढवलेल्या, पाहता-पाहता आपल्या हातातून निसटून आपलाच हात धरुन चालवत नेणार्‍या, पोशिंदा झालेल्या मुलालेकरांचा, नातवंडांचा मृत्यू त्याच्यावर किती क्रूर आघात करत असेल याची कल्पना करता येईल. शंभराचे वय दीडशेपर्यंत पोचले, तर त्याच्या पुढच्या दोन पिढ्या अस्तंगत झाल्याचे पाहण्याचे दुर्भाग्य त्याला सहन करावे लागते. नातवंडे मोठी होऊ लागताच मुलांच्या कुटुंबात आई-वडिल हळूहळू अडगळ वा बिनमहत्वाचे होऊ लागतात. याला मुला-नातवंडाच्या आयुष्यात इतर अनेक नवे संदर्भ जोडले जात असतात हे कारण असतेच, पण त्याशिवाय मुलांचेच वय उताराला लागते नि त्यांना स्वत:चीच काळजी घेण्यासाठी आपल्या मुलांवर अवलंबून राहण्याची वेळ येते हे ही कारण असते. त्या तिसर्‍या पिढीला आपल्या पुढच्या नि मागच्या पिढीचे संगोपन करताना या आणखी मागच्या पिढीसाठी कितपत वेळ, ऊर्जा नि आस्था शिल्लक राहणार याचा तर्क सहज करता येतो.\nकुटुंबात नाही पण पण कुटुंबापलिकडेही समाजात त्याचे काही स्थान राहू शकेल का एखादी प्रसिद्ध, महत्वाची अथवा यशस्वी व्यक्ती कदाचित कुटुंबाबाहेरील काही जगण्याचे संदर्भ सांभाळून राहूही शकेल. पण धार्मिक आणि सामाजिक सनातन्यांनी कितीही त्याला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी समाज नि संस्कृती ही प्रवाही असतात. त्यांत कालानुरूप बदल होत असतात. पुढच्या पिढ्या त्या बदलांसकटच जन्माला येत असल्याने मागील पिढ्यांचे संदर्भ फिकट होऊन त्यांच्या जगण्याला बदलत्या सामाजिक चौकटीचे संदर्भ अधिक बळकट होत जातात. काही पिढ्यांमध्ये जगण्याच्या चौकटी बर्‍याच बदलेल्या दिसतात.\nगेल्या शतकात उद्योग आणि तंत्रज्ञान- विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स, यांच्या वेगाने झालेल्या प्रगतीमुळे समाजाचे जगण्याचे संदर्भ नि चालीरिती आमूलाग्र बदलून गेल्या आहेत. आज शंभरीत असलेली एखादी वृद्धा तिच्या तरुणपणी चुलीवर अन्न शिजवत असेल. महानगरी जीवन जगणारी तिची नातसून घरात नळीने आलेल्या गॅसवर स्वैपाक करताना पाहते, तेव्हा तिला ते गौडबंगाल कितपत समजत वा रुचत असेल गाडग्या-मडक्यात वा धान्याच्या डब्यात पैसे साठवून ठेवणारा तिच्या नवर्‍याला आज धान्यच काय पण शिजवलेले अन्नच थेट दारी येते, नि आणून देणार्‍याला आपला नातू वा पणतू कोणतेही पैसे देत नाही ही व्यवस्था कितपत समजेल वा रुचेल गाडग्या-मडक्यात वा धान्याच्या डब्यात पैसे साठवून ठेवणारा तिच्या नवर्‍याला आज धान्यच काय पण शिजवलेले अन्नच थेट दारी येते, नि आणून देणार्‍याला आपला नातू वा पणतू कोणतेही पैसे देत नाही ही व्यवस्था कितपत समजेल वा रुचेल रेल्वे प्रथम आली तेव्हा ती आपला पाठलाग करुन चिरडून टाकेल या भीतीने सैरावैरा पळणार्‍याचा पणतू, हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकेतून आपल्या बापाशी समोरासमोर बोलतो, यावर त्याचा कितपत विश्वास बसत असेल रेल्वे प्रथम आली तेव्हा ती आपला पाठलाग करुन चिरडून टाकेल या भीतीने सैरावैरा पळणार्‍याचा पणतू, हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकेतून आपल्या बापाशी समोरासमोर बोलतो, यावर त्याचा कितपत विश्वास बसत असेल स्त्रियांना जिवंतपणी माजघराबाहेरही पाऊल टाकू न देणार्‍याची नातसून वा तिची मुलगी जिम नावाच्या कुठल्याशा ठिकाणी जाऊन चार पुरुषांसमोर, पुरुषांसारखेच कपडे घालून व्यायाम करते, याने त्याच्या संस्कारांच्या चौकटी उध्वस्त होत असतील की हा बदल तो सहज स्वीकारत असेल\n'तंत्रज्ञान युगाचा वेग आपण पकडला आहे. त्यावर आपण स्वार झालो आहोत. होणारे बदल आवश्यक वेगाने आत्मसात करत आहोत. थोडक्यात आपल्याला कालप्रवाहाशी जुळवून घेण्यास काहीच समस्या नाही.' असे समजणार्‍या मध्यवयीन मंडळींनी आपली तरुण, कमावती मुले वा नातवंडे मोबाईलचा नि त्यावर आधारित सेवांचा वापर जितक्या सफाईने करतात , तितक्याच आपणही करु शकतो का याचा एकदा अदमास घेऊन पाहायला हरकत नाही. कोणतीही बॅंक वा देश जामीन नसलेले चलन- नव्हे चलने आज बाजारात वापरली जातात. त्यांच्या आधारे आपण सहज व्यवहार करु शकतो का, आपली कमाई त्या चलनांत रूपांतरित करुन पुढच्या आयुष्याची बेगमी करण्याचे धाडस करु शकतो का याचाही अंदाज घेऊन पाहावा. आणि हे बदल जेमतेम एका दशकातील आहेत हे ध्यानात घेणे महत्वाचे.\n’लिव्ह-इन’ स्वरूपाचे नाते समाजातील बहुसंख्य व्यक्ती सहज स्वीकारत नाहीत. संस्कृतीच्या, नैतिकतेच्या टेंभ्याच्या प्रकाशात त्याला नाकारले जात��. पण न्यायव्यवस्था त्याला दोन सज्ञानांनी परस्परसंमतीने जोडलेले नाते मानते. वारसाहक्क कायद्याच्या दृष्टीने कदाचित अजूनही ते कायदेशीर नसेल, पण गुन्हा ठरत नाही. पण आज लिव्ह-इन नात्याला सहज मानणारे अपत्यप्रेमासाठी लग्नाचे नाते आवश्यक न मानणार्‍या, वात्सल्यपूर्तीसाठी विवाहाखेरीज मातृत्वाचा स्वीकार करणार्‍या एकलमातांकडे आजही तितक्याच खुल्या मनाने पाहतात का आणि हे ’आजचे’ प्रागतिक म्हणवणारे दीर्घायुषी झाले नि त्यांच्या आयुष्यातच एकास-एक जोडीदार ही संकल्पना मोडीत निघून कम्युनिटी लिव्हिंगची संकल्पना पुनरुज्जीवित झाली, तर त्या व्यवस्थेत कितपत सहज वावरु शकतील आणि हे ’आजचे’ प्रागतिक म्हणवणारे दीर्घायुषी झाले नि त्यांच्या आयुष्यातच एकास-एक जोडीदार ही संकल्पना मोडीत निघून कम्युनिटी लिव्हिंगची संकल्पना पुनरुज्जीवित झाली, तर त्या व्यवस्थेत कितपत सहज वावरु शकतील त्या समाजात वावरताना नव्या सामाजिक नियमांशी जोडून घेणे त्यांना कितपत अवघड जाईल\nजुन्या ग्रीक आणि रोमन (आणि तुर्कस्थानसारख्या काही राष्ट्रांत अजूनही अस्तित्वात असलेली) सामूहिक स्नानगृहांसारखी ’कम्युनिटी किचन’ची अथवा सामूहिक स्वयंपाकघराची व्यवस्था सार्वत्रिक झाली तर (बोहरा समाजात अशी कम्युनिटी किचन आताच अस्तित्वात आहेत) अशा सामूहिक अन्न शिजवण्याने घरात अन्न शिजवण्याचा वेळ, ऊर्जा, त्यानंतरच्या स्वच्छतेची आणि मुख्य म्हणजे स्वयंपाकघर नावाच्या स्वतंत्र खोलीची गरज वगैरे बर्‍याच कटकटी कमी होऊन त्यातून वाचलेला वेळ माणसे अधिक क्रिएटिव्ह, सर्जनशील कामासाठी वापरु शकतील. अन्नाची नासाडीही अनेक पटीने कमी होईल. अन्नाच्या वासाने जमा होणार्‍या झुरळ, मुंग्या वगैरे कीटकांपासूनही घर मुक्त होईल. महानगरांत जागोजागी दिसणारी पोळी-भाजी विक्री केंद्रे या कम्युनिटी किचनचे बीज रोवणारीच आहेत. आता ही मागच्या पिढीतील प्रागतिक म्हणवणारी माणसे त्याच्याशी जुळवून घेतील की हट्टाने ’घरच्या अन्नाची सर बाजारच्या अन्नाला नाही’चे पालुपद पुढच्या पिढ्यांना ऐकवत त्यांचे डोके पिकवत राहतील\nसोळा वर्षाचे झाले, की आई-बापापासून दूर होऊन, स्वत: कमावते होत पोराने स्वतंत्र आयुष्याची सुरुवात करण्यास उद्युक्त करणारी अमेरिकन संस्कृती जगभर हातपाय पसरते आहे. अशा समाजात तिसर्‍या-चौथ्या पिढ्यांचे आपल्या दीर्घायुषी खापरपणजोबाशी असणारे भावनिक नाते कितपत दृढ असणार आहे आर्थिक, तांत्रिक संपन्नतेमुळे सरासरी आयुष्यमान वाढलेल्या अमेरिकेमध्ये वृद्धांचे एकाकीपण ही भेसूर समस्या बनली आहेच. फ्लोरिडासारख्या ठिकाणी अशा ज्येष्ठांचे कम्युनिटी लिव्हिंगचे प्रयोगही सुरु आहेत. पण इतर प्रवाही समाजापासून दूरच असल्याने त्यांनाही एक प्रकारच्या घेट्टो अथवा गावकुसाबाहेरच्या वस्त्यांचे रूप येणे अपरिहार्य असते. जगणे आणि जिवंत असणे यातील फरक त्या वयात नि त्या परिस्थितीमध्ये जितका नेमका समजतो, अथवा जाणवतो, तितका तर्काची गिरणी निरंतर चालवूनही उमगत असेल असे मला वाटत नाही.\nथोडक्यात दीर्घायुष्य हे माणसाला अधिकाधिक एकाकी करत नेत असते. शंभरीच्या टप्प्यानंतर तर तो/ती डोक्यावर छत असूनही अनिकेत ठरत असतो. स्वत:च्या कुटुंबाच्या संदर्भातही परकी होत जाणारी ही व्यक्ती समाजाच्या दृष्टीने कधीच इतिहासाचा भाग झालेली असते, बाजूला पडलेली असते.\nआता याच तर्काला लांबवून अमर असलेल्या व्यक्तीचे आयुष्य कसे असेल याची कल्पना करता येईल. महाभारतकारांनी अश्वत्थाम्याला चिरंजीवित्वाचा शाप दिला आहे. पण दीर्घायुष्याची, चिरंजीवित्वाची आस असलेल्या माणसांना चिरंजीवित्व म्हणजेच शाप हे गणित ध्यानात येणार नाही हे ओळखून, प्रतीक म्हणून त्याच्या कपाळावर सदैव भळभळणारी जखमही ठेवून दिली आहे. त्याचबरोबर अमरत्वामधील एकाकीपण, सामाजिक तुटलेपण अधोरेखित करण्यासाठी त्याला अरण्यातले परागंदा आयुष्य दिले आहे. आणि म्हणून आयो जेव्हा 'चिरंजीवित्वाचा शाप' म्हणते तेव्हा त्याची नाळ जगभरातील संस्कृतीशी, समाजांशी त्यांच्या प्रवाही असण्याशी जोडलेली असते.\nपण संवाद नीट ऐकला तर लक्षात येते आयो अजर (ageless) असा शब्द वापरते आहे अमर (immortal) नव्हे अजरत्व आणि अमरत्व हे दोन्ही एक नाही. निव्वळ अमरत्वामध्ये शरीराची नैसर्गिक वाढ, झीज वगैरे सामान्य मनुष्याच्या शरीराशी निगडित बाबींचा अपवाद नाही. अजरत्वामध्ये शारीरक्षयापासूनही मुक्ती आहे. कोणत्याही संस्कृतीच्या पुराणात अशा व्यक्ती बहुधा ’अजन्मा’ असतात किंवा खरंतर चमत्कारजन्मा असतात. पूर्ण वाढ झालेली व्यक्ती म्हणूनच त्यांचे अस्तित्व निर्माण होते. कारण अर्भक ते तारुण्य ही जीवविकासाची वाट जे शरीरातील जे जीवनद्रव्य घडवून आणते ते तारुण्यात अचानक क्रियाशून्य होणे शक्य नसते. क्वचित अशा व्यक्तीच्या जन्माचा उल्लेख असलाच, तर तारुण्यात तिला एखाद्या देवाच्या वराने वा तत्सम चमत्कृतीजन्य कारणाने अमरत्व अथवा अजरत्व बहाल केले जाते. जन्मच नसल्याने त्यांना कुटुंब नाही आणि वाढीच्या वयातील कौटुंबिक स्नेहाची, बांधिलकीची ऊब नाही. जगण्याशी संबंधित विविध बाबी, ज्ञान आत्मसात करत पुढे जाताना मिळणारी उमज पडल्याची, साफल्याची भावना त्यांना अनुभवता आलेली नसते. जगणे सेंद्रीय पद्धतीने विकसित होत जातानाच सापडत जाणारे सामाजिक स्थान त्यांना मिळत नाही.\nपण असे असूनही ते मानवाचेच शरीर घेऊन वावरत असल्याने, सर्वसाधारण मानवाला अनुभवाव्या लागणार्‍या हर्षखेदादी भावभावनांना त्यांना सामोरे जावे लागतेच. त्यांना आयुष्यातील प्रत्येक बंध हा स्वत:, कृत्रिमरित्या जोडत जावा लागतो. आणि त्या बंधाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्यांच्या मर्त्य अस्तित्वाच्या विलयाबरोबरच तो विरूनही जातो. मग पुन्हा नवी व्यक्ती, नवे बंध या चक्रातून जात असताना सतत जमा होत जाणार्‍या गमावलेपणाच्या दु:खाने त्या पिचून जात असतील. आणि शारीर अजरत्वासोबतच अक्षय स्मृतिंचे शाप असतील, मर्त्य मानवाला असलेली विस्मृतीची देणगीही त्यांना नसेल, तर या वेदनाही चिरंतन होऊन राहात असतील. आपल्या भवतालाचे खचत जाणे हताशपणे साक्षीभावाने पाहात राहण्यापलिकडे त्यांना काहीच करता येत नसेल. असे आयुष्य मृत्यूहूनही भयंकर असण्याची शक्यताच अधिक. पण दीर्घायुषी मर्त्य मानवापेक्षा या अजरामर व्यक्तींना एक फायदा असेल. कोणत्याही सकारात्मक, रचनात्मक अशा नव्या अनुभवाला सामोरे जाताना दुर्बळ शारीरतेची मर्यादा त्यांना नसेल. पण हे सुख-दु:खाचे गाठोडे जेव्हा साचत जाते, तेव्हा त्या ओझ्याखाली त्यांचे आयुष्य पिचून जाण्याची शक्यताही वाढते.\nइथवर आपण चिरंजीवित्वाकडे आयोच्या नजरेतून पाहिले. आता थोडे पर्सिअसच्या- म्हणजे एका मानवाच्या नजरेतूनही पाहू. पर्सिअस जरी तथाकथित देवपुत्र असला तरी तो मानव आहे नि मानवसमाजातच वाढला आहे. त्यामुळे त्याचे संस्कार नि जगणे दोन्ही मानवी आहे. अन्नाची वा एकुणात आर्थिक असुरक्षितता, अनारोग्य नि त्यातून येणारी वेदना आणि अखेर मृत्यू या तीन गोष्टींचे भय माणसाच्या मनाला कायम व्यापून राहिलेले असते. त्यामुळे माणस���ची जाणीव विकसित झाल्यापासून या तीन भयांचे परिमार्जन करण्याच्या दृष्टीने त्याचा आटापिटा चालू असतो. प्राचीन काळापासून सर्वच समाजातील किमयागार(alchemist) शिशापासून किंवा अन्य सहज उपलब्ध असलेल्या धातूपासून सोने, पॅनासिया(Panacea) म्हणजे 'हर मर्ज की दवा' आणि मुख्य म्हणजे चिरंजीवित्व देणारे द्रव्य (elixir of immortality) तयार करण्याच्या प्रयत्नात होते. मानवी आयुष्यातील तीन मोठ्या भयांपासून मुक्त होण्याचा हा प्रयत्न होता३. धन, आरोग्य आणि मृत्यु-मुक्ती हे तीन हेतू यामागे होते. केवळ मृत्यूपासून मुक्ती पुरेशी नव्हती. कारण जगण्याच्या धबडग्यामध्ये तो अनेक धोक्यांना, लहान लहान समस्यांना सामोरे जात होता. त्यातून त्याच्या शरीराची झीज होत होती. अनारोग्याची अनेक कारणे आसपास होती. त्यामुळे अनारोग्याने भरलेले शरीर आणि चिरंजीवित्व यांचा संयोग मृत्यूहून वेदनादायी असेल हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे चिरंजीवित्वासोबतच आरोग्याचा विचारही ते करत होते. काहींना चिरंजीवित्वाचा सुदृढ नि निरोगी शरीर आणि दीर्घायुष्य हा व्यावहारिक अर्थच अभिप्रेत होता.\nपण अमरत्व देणारे द्रव्य विकसित करण्यासाठी मुळात असे द्रव्य अस्तित्वात आहे का, असू शकेल का निर्माण करता येईल का निर्माण करता येईल का अमरत्व साध्य करणे शक्य आहे का अमरत्व साध्य करणे शक्य आहे का या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर मिळण्याची गरज होती. कारण तरच पुढच्या धडपडींमागे पुरेसे मानसिक नि आर्थिक बळ उभे करणे शक्य होते. यासाठी आधी कुठेतरी असे अमरत्व अस्तित्वात आहे अशी मानवाने कल्पना सुरू केली. कल्पनाविस्ताराची मोठी कुवत असलेल्या माणसांनी मग पुराणकथांना जन्म दिला. वास्तव आयुष्यात दिसणारे आकाशातील सूर्य, तेथूनच पडणारा पाऊस, तो घेऊन येणारे पाणी हे जसे चिरंजीव आहेत तसेच दोन हात, दोन पाय नि डोके असणारे मानवसदृश जीव कुठेतरी आहेत, नि ते चिरंजीव आहेत ही कल्पना देवांना नि पारलौकिकाला जन्म देऊन गेली. यामुळे चिरंजीवित्वाला कल्पित का होईना आधार मिळाला नि त्याचा पाठपुरावा सुकर झाला.\nमुळात सार्‍या पुराणकथा माणसाच्या मेंदूचीच निर्मिती असल्याने अमरत्वासारखी कल्पनाही त्याच्याच मेंदूतून निर्माण झालेली आहे. अमरत्वासहित स्वत:च्या आयुष्यात जे हवेसे वाटते, पण जे अप्राप्य आहे, अशा सर्व ईप्सितांची जंत्री जमा करुन त्यातून तो देव-देवतांची निर्मिती करतो. शारीर वेदना आणि मृत्यू हे मानवाच्या असंस्कृत, आदिम काळापासून असलेल्या वेदनेचे उगम आहेत. त्याच्यापासून त्याला मुक्ती हवी असते. पण ती मिळण्याचे मार्ग त्याच्याकडे उपलब्ध नसतात. त्यातून येणारे वैफल्य दूर करण्यासाठी तो त्या स्रोतांना नाहीसे करण्याचे बळ असणार्‍या आणि म्हणून स्वत: त्यांच्यापासून मुक्त असणार्‍या देवतांना जन्म देतो. पण हे करत असतानाही त्या देवतांचे गुणधर्म नकळतपणे त्याच्या वैयक्तिक जगण्यातील अनुभवांतूनच उतरत असल्याने त्या अ-वास्तव जगातही वास्तव जगासारखी सामाजिक उतरंड दिसते. काही देव श्रेष्ठ तर काही कनिष्ठ भूमिकेत दिसतात. खरेतर ही उतरंड त्या त्या देवांना शिरी घेणार्‍या तथाकथित भक्तांनीच लावलेली असते. कालानुरूप लष्करी ताकदीचे, राजकीय-आर्थिक बलाचे गणित बदलले की त्याला अनुसरून ती बदलतेही. नवे देव जन्माला येतात, जुन्यांची सद्दी संपुष्टात येते. आणि हे साध्य करण्यासाठी हे देवही षड्रिपुंनी लिप्त असणे अपरिहार्य असते.\nजगभरातील देवसंकल्पनेचा इतिहास पाहता ग्रीक देव-देवता या सर्वाधिक मानवी आहेत. आसक्ती, प्रेम, द्वेष, सूड, क्रौर्य आदी भावनांची त्यांच्या कथेमध्ये रेलचेल असते. आपल्या सत्तेचा प्रसंगी गैरवापरही करताना ते आढळून येतात. आयोवर आसक्त झालेल्या देवाबाबत असेच घडले आहे. आपल्या आसक्तीला प्रतिसाद न दिल्याने त्याने तिला अजरामरत्वाचा शाप दिला आहे. झ्यूस हा देव तर अनेक मानवी स्त्रियांशी संग करण्याबाबत प्रसिद्धच आहे. पर्सिअसच्या जन्माची जी दंतकथा ’क्लॅश ऑफ टायटन्स’मध्ये चित्रित केली आहे, त्यातही झ्यूस हा राजा अक्रिसिअसचे रुप घेऊन त्याच्या पत्नीशी म्हणजे दनाईशी संग करतो. त्यातून दनाई गर्भार राहते. हे ऐकून संतप्त झालेला अक्रिसिअस आपल्या पत्नीची हत्या करतो नि त्या अत्याचारातून जन्मलेल्या मुलाला तिच्या मृतदेहासोबत एका पेटीत घालून समुद्रार्पण करतो. ऐनवेळी झ्युस हस्तक्षेप करतो. अक्रिसिअसला तो विरूप करतो नि पर्सिअसला वाचवतो. पुढे स्पायरोस आणि त्याची पत्नी मार्मरा हे कोळी दांपत्य त्याचा सांभाळ करते.\nझ्युस आणि दनाईच्या कथेचे इंद्र-अहल्येच्या कथेशी या कथेशी विलक्षण साम्य आहे. त्याचप्रमाणे पेटीतून अथवा परडीतून वाहात आलेल्या मुलाचा कोळ्याने अथवा दत्तक पालकांनी सांभाळ करणे या क���ायुक्तीचा वापर जगभरातील महानायकांच्या सामान्य कुळाच्या जागी श्रेष्ठ-कुलदीपक असल्याचा समज रुजवण्यासाठी केला गेला आहे. ग्रीकांनी पर्सिअसबाबत, ज्यूंनी मोझेसबाबत, भारतीयांनी कर्ण आणि कृष्ण यांच्याबाबत ही युक्ती वापरली आहे. मोझेसचा अपवाद वगळता अशा बहुतेक सर्वांचेच दत्तक() पालक हे सामान्य कुळातले आहेत सामान्य कुळातून असे श्रेष्ठ मानव जन्माला आले नि आपल्यासारख्या श्रेष्ठकुलजनांना त्यांचे श्रेष्ठत्व अमान्य करता येत नाही हे उच्चवर्गीय समाजाला डाचत होते. अशा कथायुक्तीच्या साहाय्याने त्यांनी या नायकांना ’आपलेसे’ करुन घेतले. पुढे वैष्णवांनी दशावतारांची कल्पना मांडून राम-कृष्णादी महानायकांचे श्रेय बिनबोभाटपणे आपल्या देवाच्या दानपेटीत जमा केले. मर्त्य कौरवांचा निष्ठावान आणि प्रबळ सहकारी असलेल्या सूतपुत्र कर्णासारख्या प्रबळ विरोधकाला सूर्यपुत्र बनवून वेगळा काढला. तसेच सामान्य कुलातील असामान्य लढवय्या असलेल्या पर्सिअसला देवपुत्र बनवून त्याच्या माता-पित्यांकडून त्यांचे श्रेय हिरावून घेत काल्पनिक देवाच्या बीजाच्या पदरी बांधण्यात आले. अशा बर्‍याच घटना, प्रसंग हे जगभरातील पुराण-इतिहासातून पुनरावृत्त होताना आढळतात. विविध संस्कृतींच्या पुराणकथांचा महत्तम साधारण विभाजक (म.सा.वि.) काढायचा झाला तर अशा बर्‍याच गोष्टी त्यात जमा करता येतील.\nग्रीकांचे असो की भारतीयांचे, सुरुवातीच्या काळात कदाचित प्राकृतिक घटकांना, महानायकांना दिले गेलेले देवत्व मागे पडून अध्याहृत, मानवकल्पनानिर्मित देवांनी त्यांची जागा घेतल्यावर त्यांच्या गुणांमध्येही बदल होत गेले. त्यांच्यातला मानवी अंश अस्तंगत होऊन ते अधिकाधिक पारलौकिकाकडे ढकलले गेले. इंद्रादी देवांची सद्दी हळूहळू संपत आल्यानंतर पुढे आलेल्या शिव, विष्णू वगैरे देवांच्या पुढच्या पिढीत, आपले देव मर्यादापुरुषोत्तम अथवा सर्वस्वी दुर्गुणविरहित असल्याचा दुराग्रह आपण धरू लागलो आहोत. आणि त्यातून मग त्या दनाईसारख्या, अहल्येसारख्या पीडितांनाच व्यभिचाराचा काळा रंग फासून आपल्या पीडक देवतांचा, तथाकथित आदर्शांचा रंग उजळून घेतो आहोत.\nअखेरचा मुद्दा असा की मृत्यू म्हणजे अस्तित्वाचा अंत अथवा विलय ही जाणीव फक्त मनुष्यप्राण्यातच असावी. एखादं काळवीट जेव्हा सिंह वा वाघ यांसारख्��ा शिकारी प्राण्यांपासून जिवाच्या आकांताने दूर पळतं, तेव्हा ते मृत्यूला घाबरुन पळतं की पाठलागाला मृत्यू म्हणजे आपल्या अस्तित्वाचा अंत हे त्याला उमजत असेल का मृत्यू म्हणजे आपल्या अस्तित्वाचा अंत हे त्याला उमजत असेल का माझ्या मते नसावं. वाघ वा सिंह काळवीट कळपाशेजारुन निवांत चालत जातो, तेव्हा काळवीटेही त्याच्याकडे दुर्लक्ष करुन निवांत चरत-फिरत असतात. वर्तनवैज्ञानिक(ethologist) याचा अर्थ असा लावतात, की शिकारी प्राणी त्याक्षणी शिकारीसाठी बाहेर पडलेला नाही हे त्या प्राण्यांना समजत असते. परंतु माझ्या मते हा पर्यवसायी निष्कर्ष आहे. सध्या तो आपला पाठलाग करत नाही इतकेच त्यांना समजत असावे. कारण जर त्याक्षणी तो शिकार करण्यासाठी बाहेर पडलेला नाही, किंवा त्याचे पोट भरलेले आहे, आपल्या जिवाला बिलकुल धोका नाही हे त्यांना समजत असते, तर एखादे काळवीट सरळ त्याच्याकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारताना, वा तंबाखूच्या चिमटीची देवाणघेवाण करताना दिसले असते. पण तसे होत नाही. कारण वाघ या क्षणी आपल्या मागे लागलेला नसला, तरी तो आपला पाठलाग करणारा, आपली मानगूट पकडणारा,वेदना देणारा प्राणी आहे हे त्यापूर्वी त्याच्या तावडीत सापडलेल्या सोबत्यांवरून त्या काळवीटांना पक्के ठाऊक असते. त्यामुळे आता तो पाठलाग करत नसला तरी केव्हाही करु शकतो, याचे भान राखून, निवांत असूनही ती अंतर राखून असतात.\nथोडक्यात ते मृत्यूला नव्हे तर पाठलागाला, पकडले जाण्याला घाबरत असतात. मृत्यू म्हणजे अस्तित्वाचा विलय याची उमज त्यांना पडली असती, तर त्या भीतीने एव्हाना त्यांनीही देवांची, पारलौकिकाची नि कर्मकांडांची निर्मिती केली असती. एखाद्या वृक्षाखाली एखाद्या वाटोळ्या दगडासमोर आपल्या बळी गेलेल्या सहकार्‍यांना श्रद्धांजली वाहताना ती दिसली असती. आणि मृत्यूपासून किंवा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांमधून मुक्ती देण्याचा दावा करणारी कुरंगबाबांची प्रवचने सुरू झाली असती. आणि त्यांतून वाघांच्या कुठल्याशा देवाचा अंश असलेल्या एखाद्या वाघाकडून ’मुक्ती’ मिळालेले काळवीट स्वर्गात जाते वगैरे भाकड तत्त्वज्ञानाची उतरंड रचली जाऊ लागली असती.\n१. टायटन्स (Titans) ही ग्रीक देवांची पहिली पिढी. यात Oceanus, Coeus, Crius, Hyperion, Iapetus, Cronus हे सहा देव नि Theia, Rhea, Themis, Mnemosyne, Phoebe, आणि Tethys या सहा देवतांचा समावेश होतो. ही सर्व युरेनस आणि गाया ��ा आद्य माता-पित्याची अपत्ये. युरेनस आकाशाचा देव, तर गाया धरित्रीची देवता. Oceanus हा समुद्राचा देव. तो आणि Tethys यांची अपत्ये ही नद्यांचे देव नि देवता...\nएकुणात देवांची ही पिढी म्हणजे प्राकृतिक देवांचे मनुष्यीकरण होण्याचा टप्पा आहे. ऑलिम्पियन म्हणून ओळखली जाणारी दुसरी पिढी प्राकृतिक संदर्भ सोडून संपूर्णपणे मानवी झालेली आहे.अलिकडे बर्‍याच गाजलेल्या ’गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेमध्ये बरीच पात्रे वचन देताना, शपथ घेताना ’बाय द ओल्ड गॉड्स अ‍ॅंड द न्यू’ असा उल्लेख करतात. त्याचा संदर्भ इथे आहे.\n२. त्याच्या जन्माच्या कथेचे कृष्णजन्माशी निगडित कथेशी विलक्षण साम्य आहे. साधारणत: कृष्णजन्माशी निगडित कथा नि कर्णजन्माशी निगडित कथा यांचे एकत्रिकरण केले की पर्सिअसची कथा मिळते. आता पुन्हा ही पुराणकथेची लोकल ’अप’ आहे की ’डाऊन’ याचा निवाडा करण्याच्या फंदात मी पडत नाही. त्यातून दोन्ही बाजूच्या स्टेशनांवर बसलेल्या अस्मितेची मुळव्याध झालेल्या रुग्णांना उगाच आणखी त्रास नको.\n३. किमया अथवा किमिया हे अल्केमीचे पर्शियन नाव. या धडपडीतूनच पुढे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीचा उदय झाला.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: क्लॅश ऑफ टायटन्स, चित्रपट\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nएम. टी. आयवा मारू\nथॅंक यू मिस्टर ग्लाड\nपं. नेहरु: एक मागोवा\nपान पाणी नि प्रवाह\nमुखवटे आणि इतर कथा\nदेशमुख आणि कंपनी (1)\nमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस (4)\nमॅजेस्टिक बुक स्टॉल (1)\nमेहता पब्लिशिंग हाऊस (1)\nमौज प्रकाशन गृह (9)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/walktthon-in-ghatkopar-for-save-environment/", "date_download": "2021-07-26T20:42:37Z", "digest": "sha1:OAD3T5OCPPRPMIJ2RCWVCRRQ2NCMP6P2", "length": 14505, "nlines": 109, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "पर्यावरण रक्षणासाठी घाटकोपरमध्ये वॉकथोन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – आपले पर्यावरण", "raw_content": "\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nपर्यावरण रक्षणासाठी घाटकोपरमध्ये वॉकथोन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबई : समाज प्रबोधन सेवा संघ आणि गार्डन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी वॉकथॉन २०१९ चे आयोजन घाटकोपर मध्ये रविवार दि ०७ रोजी करण्यात आले होते. घाटकोपर मधील शेकडो पर्यावरणप्रेमींनी भल्या पहाट��पासून सहभाग घेतला होता. विविध घोषणा आणि फलकातून या वेळी या वृक्षप्रेमींनी झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा या विषयांवर जनजागृती केली.\nघाटकोपर च्या राम कृष्ण हरी गार्डन जव्हारभाई प्लॉट मधून पहाटे सहा वाजता निघालेली ही वॉकथॉन बर्वे नगर, भटवाडी मार्गे फिरून पुन्हा राम कृष्ण हरी गार्डन पर्यंत अशी काढण्यात आली. या वॉकथॉनमध्ये विभागातील अनेक उच्चशिक्षित, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील सहभागी झाले होते. प्रत्येक उपस्थित वृक्ष प्रेमींना एक-एक झाडाचे रोप देऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली. मुंबईमध्ये वाढते प्रदूषण, विकासकामांसाठी होत असलेली वृक्षांची कत्तल या बाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली. वॉकथॉनसारख्या कार्यक्रमातून या बाबत उपाय योजना देखील करणार असल्याचे सांगितले.\nसमाज प्रबोधन सेवा संघ आणि गार्डन ग्रुप चे सदस्य गार्डन स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर , योगप्रशिक्षण शिबीर असे विविध उपक्रम राबवित असून मुंबईमध्ये वाढते प्रदूषण आणि पाण्याचा अपव्यय, पर्यावरणाचा र्‍हास या बाबत नागरिकांमध्ये फक्त जागृती न करता प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आम्ही वॉकथोन आयोजित केली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी असेच उपक्रम वर्ष भर घेण्यात येणार असल्याचे या संस्थेचे संतोष सावंत आणि मधुकर साळवी यांनी माहिती दिली. या वॉकथॉन मध्ये तीनशे पेक्षा जास्त नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हि वॉकथोन यशस्वी केली.\nविकास महत्त्वाचाच, पण कांदळवनांची जपणूकही तितकीच महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वन्यजीव कॉरिडॉरचे संरक्षण करावे : आदित्य ठाकरे; प्रकल्पाजवळील खाण साईटच्या प्रस्तावित लिलावास केला विरोध\n2030 च्या शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी भारताचा समग्र दृष्टिकोन\nNext story खाडीजवळ असलेल्या कन्नमवार नगरात कोल्हा शिरला; वनविभागाने पकडले, संरक्षक जाळ्या लावण्याची मागणी\nPrevious story र. ए. सोसायटीमध्ये सौर उर्जा प्रकल्पाची पायाभरणी\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/06/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4.html", "date_download": "2021-07-26T18:42:33Z", "digest": "sha1:ZQZNOP6AOVYOJGA5PUGXN3CXYRSQH57B", "length": 22704, "nlines": 232, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nby Team आम्ही कास्तकार\nनाशिक : नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा असल्याने कुठलाही गरजू शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही याकरिता शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पीककर्ज वाटपाबाबत येणाऱ्या अडचणी व उपाययोजना सुचविण्याबाबत सोमवारी (ता. १४) घेण्यात आलेल्या बैठकीत श्री. झिरवाळ बोलत होते. या वेळी आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेंद्रु शेखर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक मोहंमद आरिफ यांच्यासह सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे समन्वयक उपस्थित होते.\nझिरवाळ म्हणाले, की नवीन शासन निर्णयानुसार लक्ष्यांकानुसार जिल्हा मध्यवर्ती बँक व इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटप करावे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. या भागात काम करताना सर्व बँकांनी संवेदनशीलता बाळगावी.\nशेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हातभार लावावा. तसेच या योजनेअंतर्गत येणारा निधी बँकांनी वसुलीपोटी जमा करू नये, अशा सूचना त्यांनी या वेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व संबंधित बँकांना केल्या. बँकांनी लक्ष्यांकानुसार जास्तीत जास्त पीककर्ज पुरवठा शेतकऱ्यांना करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. या सर्व बँकांनी कर्जपुरवठा करताना व कर्जाची वसुली करताना आराखडा तयार करावा. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करावी. कर्जफेड नियमांची स्थानिक भाषेत जनजागृती केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असेही श्री. झिरवाळ यांनी सांगितले.\nतूर्तास बॅंकांनी लिलाव करू नये : जिल्हाधिकारी\nशेतकऱ्यांना पीककर्ज लवकर मिळावे. तसेच बँकांना येणाऱ्या अडचणींचेही तत्काळ निरसन केले जात आहे. प्रत्येक पंधरा दिवसांनी सर्व बँकांच्य��� नोडल अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर कर्ज वाटपाचे काम वाढविण्याबाबतच्या सूचना देऊन त्यांचा पाठपुरावा ही करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागात वसुली करताना तूर्तास कोणत्याही प्रकारचा लिलाव बॅंकांनी करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी उपस्थित बँकप्रतिनिधींना दिल्या.\nपीककर्जापासून गरजू वंचित राहू नये ः झिरवाळ\nनाशिक : नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा असल्याने कुठलाही गरजू शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही याकरिता शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पीककर्ज वाटपाबाबत येणाऱ्या अडचणी व उपाययोजना सुचविण्याबाबत सोमवारी (ता. १४) घेण्यात आलेल्या बैठकीत श्री. झिरवाळ बोलत होते. या वेळी आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेंद्रु शेखर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक मोहंमद आरिफ यांच्यासह सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे समन्वयक उपस्थित होते.\nझिरवाळ म्हणाले, की नवीन शासन निर्णयानुसार लक्ष्यांकानुसार जिल्हा मध्यवर्ती बँक व इतर राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जवाटप करावे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. या भागात काम करताना सर्व बँकांनी संवेदनशीलता बाळगावी.\nशेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हातभार लावावा. तसेच या योजनेअंतर्गत येणारा निधी बँकांनी वसुलीपोटी जमा करू नये, अशा सूचना त्यांनी या वेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व संबंधित बँकांना केल्या. बँकांनी लक्ष्यांकानुसार जास्तीत जास्त पीककर्ज पुरवठा शेतकऱ्यांना करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. या सर्व बँकांनी कर्जपुरवठा करताना व कर्जाची वसुली करताना आराखडा तयार करावा. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करावी. कर्जफेड नियमांची स्���ानिक भाषेत जनजागृती केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असेही श्री. झिरवाळ यांनी सांगितले.\nतूर्तास बॅंकांनी लिलाव करू नये : जिल्हाधिकारी\nशेतकऱ्यांना पीककर्ज लवकर मिळावे. तसेच बँकांना येणाऱ्या अडचणींचेही तत्काळ निरसन केले जात आहे. प्रत्येक पंधरा दिवसांनी सर्व बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर कर्ज वाटपाचे काम वाढविण्याबाबतच्या सूचना देऊन त्यांचा पाठपुरावा ही करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागात वसुली करताना तूर्तास कोणत्याही प्रकारचा लिलाव बॅंकांनी करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी उपस्थित बँकप्रतिनिधींना दिल्या.\nनाशिक nashik शेती farming पीककर्ज कर्ज जिल्हाधिकारी कार्यालय आमदार नितीन पवार व्याजदर\nनाशिक, Nashik, शेती, farming, पीककर्ज, कर्ज, जिल्हाधिकारी कार्यालय, आमदार, नितीन पवार, व्याजदर\nशेतीप्रधान जिल्हा असल्याने कुठलाही गरजू शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही याकरिता शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nशासकीय मदतीने डेअरी फार्म सुरू करा, दरमहा हजारो मिळतील\nडावीकडील वैज्ञानिक शेती श्रीमंत होईल, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत���पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0173+se.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:28:35Z", "digest": "sha1:LFLUYEZYKD6JPLLP5ETQW3GRCODRNVCK", "length": 3610, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0173 / +46173 / 0046173 / 01146173, स्वीडन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0173 हा क्रमांक Öregrund-Östhammar क्षेत्र कोड आहे व Öregrund-Östhammar स्वीडनमध्ये स्थित आहे. जर आपण स्वीडनबाहेर असाल व आपल्याला Öregrund-Östhammarमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्वीडन देश कोड +46 (0046) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Öregrund-Östhammarमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +46 173 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भार��तूनÖregrund-Östhammarमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +46 173 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0046 173 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/mla-shashikant-shinde-demand-government-to-start-pratapgad-sugar-factory-bam92", "date_download": "2021-07-26T21:02:50Z", "digest": "sha1:XYRTV5YBGM5PWBGITDIZJ6VWD57AXQIP", "length": 11675, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | प्रतापगड सुरू न झाल्यास टाळे तोडू; आमदार शिंदेंचा गर्भित इशारा", "raw_content": "\nप्रतापगड कारखाना बंद असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आणि म्हणून उस उत्पादकाला इतरांच्या पुढे हात पसरण्याची वेळ आलीय.\nप्रतापगड सुरू न झाल्यास टाळे तोडू; आमदार शिंदेंचा गर्भित इशारा\nकुडाळ (सातारा) : जावळीच्या हक्काचा प्रतापगड साखर कारखाना (Pratapgad Sugar Factory) दुर्देवाने बंद पडला म्हणून तो किसनवीर कारखान्यास (Kisanveer Sugar Factory) चालवण्यास दिला. १६ वर्षांच्या कराराने चालवण्यास दिलेला कारखाना गेल्या तीन हंगामापासून बंद ठेवण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रतापगड कारखाना सुरू झाला पाहिजे. जर चालवायचा नसेल तर माझी तयारी आहे. सर्व जावलीकर उस उत्पादकांना घेऊन या कारखान्याचे टाळे तोडू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी दिला. दरम्यान, कारखान्याचे संचालक सौरभ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून जावलीचा कारखाना पूर्वीच्या संचालक मंडळाच्या ताब्यात द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. (MLA Shashikant Shinde Demand Government To Start Pratapgad Sugar Factory bam92)\nकुडाळ (ता. जावळी) येथे जरंडेश्वर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) बचावासाठी जावळी तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. भविष्यात महू हातगेघर, बोंडारवाडी धरणाची (Bondarwadi Dam) प्रक्रिया पूर्ण झाल्यास मोठ्या प्रमाणावर जावळीत उस वाढणार आहे. सध्या दिड लाख मेट्रीक टनाचे ऊस उत्पादन जावळी तालुक्यात होते, असे नमूद करुन श्री. शिंदे म्हणाले, ‘प्रतापगड कारखाना बंद असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आणि म्हणून उस उत्पादकाला इतरांच्या पुढे हात पसरण्याची वेळ आलीय. यंदा तरी किसनवीर व प्रतापगड सुरू होईल का याबाबत साशंकता आहे. सलग तीन हंगाम कारखाना बंद राहिल्याने येथील शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, किसनवीर प्रशासनाला त्याचे सोयरसुतक वाटत नाही. कारखाना चालवायला दिला म्हणून त्यांनी तीन वर्ष टाळा लावाला, हे चालणार ना���ी. सहनशीलतेचा अंत झाला तर कारखान्याचे टाळे तोडल्याशिवाय राहणार नाही.’’\nहेही वाचा: 'सरकार चालवण्यासाठी मोदींनी कंपन्या, मालमत्ता, इमारती विकल्या'\nलढाई कोणी तरी केली पाहिजे, सातारा जिल्ह्यामध्ये लढण्याची भूमिका फक्त शशिकांत शिंदेच घेऊ शकतो. मी परिणामांचा विचार करत नाही. जिल्ह्याच्या प्रगतीचा विचार करतो. जरंडेश्वर कारखाना बंद झाला तर हजारो शेतकरी ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होईल, म्हणूनच ही लढाई आहे, ही लढाई एकट्याने करून चालणार नाही, ती सर्वांना करावी लागेल, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. जावळीतील उसासाठी जरंडेश्वरच्या जास्तीत-जास्त तोडणी यंत्रणा उभी करून येथील उस शिल्लक राहणार याची जबाबदारी घेतो, अशी हमी त्यांनी दिली. राजकारणासाठी ईडीने जरंडेश्‍वरवर कारवाई करू नये, अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्याची ताकद ईडीला (ED Action On Jarandeshwar Factory) दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे अनेक ज्येष्ट, पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते.\nलढाई कोणी तरी केली पाहिजे, सातारा जिल्ह्यामध्ये लढण्याची भूमिका फक्त शशिकांत शिंदेच घेऊ शकतो. मी परिणामांचा विचार करत नाही. जिल्ह्याच्या प्रगतीचा विचार करतो. जरंडेश्वर कारखाना बंद झाला तर हजारो शेतकरी ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होईल, म्हणूनच ही लढाई आहे, ही लढाई एकट्याने करून चालणार नाही, ती सर्वांना करावी लागेल, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. जावळीतील उसासाठी जरंडेश्वरच्या जास्तीत-जास्त तोडणी यंत्रणा उभी करून येथील उस शिल्लक राहणार याची जबाबदारी घेतो, अशी हमी त्यांनी दिली. राजकारणासाठी ईडीने जरंडेश्‍वरवर कारवाई करू नये, अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्याची ताकद ईडीला (ED Action On Jarandeshwar Factory) दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे अनेक ज्येष्ट, पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/edited-photo-of-uddhav-thackeray-watching-republic-goes-viral-with-false-claims/", "date_download": "2021-07-26T20:08:10Z", "digest": "sha1:4Y7XISB32Q66APNLNDZ3WD7NALEVN2BH", "length": 13280, "nlines": 89, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "उद्धव ठाकरे यांचा रिपब्लिक चॅनेल बघतानाचा एडिटेड फोटो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल! | CheckPost मराठी", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांचा रिपब्लिक चॅनेल बघतानाचा एडिटेड फोटो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल\nसोशल मीडियावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतंय. मुख्यमंत्री ठाकरे यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटोत उद्धव ठाकरे एका रूममध्ये टीव्ही बघताना दिसताहेत. त्यांच्या समोरील टीव्हीवर ‘रिपब्लिक इंडिया’ न्यूज चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांच्या चर्चेचा कार्यक्रम सुरु (uddhav thackeray watching republic) असल्याचे दिसते आहे. अनेक युजर्स मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवताना उद्धव यांना देखील रिपब्लिक टीव्ही बघण्यासाठी ५०० रुपये देण्यात आल्याचा दावा करताहेत.\nअर्णब गोस्वामी से 500 रुपए लेकर रिपब्लिक न्यूज देखता एक आम भारतीय गरीब 👇\nसदरील फोटोच्या खरेपणाची पडताळणी करण्यासाठी आम्ही तो फोटो रिव्हर्स सर्च टूलच्या मदतीने शोधला. त्यावेळी आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरून दि. २७ एप्रिल २०२० रोजी अपलोड करण्यात आलेले काही फोटोज मिळाले. सध्या अर्णब यांच्या चर्चेचा कार्यक्रम बघतानाचा (uddhav thackeray watching republic) म्हणून व्हायरल होत असलेला फोटो देखील यात मिळाला. फरक फक्त इतकाच की मूळ फोटोत मुख्यमंत्र्यांच्या समोरील टीव्हीच्या स्क्रिनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसताहेत.\nमुख्यमंत्री कार्यालयाच्या अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्विटच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी काय कृती कार्यक्रम हाती घेतला पाहिजे याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.\nआम्हाला २७ एप्रिल रोजीच्या ‘दै.लोकसत्ता’ मध्ये प्रकाशित ‘पंतप्रधान मोदींनी दिल्या मुख्यमंत्र्यांना सूचना; ‘या’ जिल्ह्यातील लॉकडाउन हटणार’ या हेडलाईनखाली प्रकाशित बातमी देखील सापडली. या बातमीत देखील हाच फोटो वापरण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी र��ज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन लॉकडाउन उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना केल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे.\nयाच फोटोशी छेडछाड करून त्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोऐवजी रिपब्लिक टीव्हीच्या डिबेटची स्क्रिन जोडण्यात आली आहे.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की उद्धव ठाकरे यांचा व्हायरल फोटो एडिटेड आहे. उद्धव यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतानाचा फोटो एडिट करण्यात येऊन त्याठिकाणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांच्या डिबेटचा फोटो जोडण्यात आला आहे. हा फोटो चुकीच्या शेरेबाजीसह व्हायरल करण्यात येतोय.\nहे ही वाचा- महाराष्ट्रात ४७ ‘हाथरस’ म्हणत उद्धव ठाकरेंना ट्रोल करणाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nखरंच काँग्रेस सरकारच्या काळात कसाबला बिर्याणी देण्यात आली होती\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/kashmir/", "date_download": "2021-07-26T19:57:05Z", "digest": "sha1:XZ7WSK7HWWXDRG2KHSI73WUS7F2HEMY4", "length": 22249, "nlines": 98, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "रोज रात्री काश्मीर तुमच्या स्वप्नात अवतारु द्या - रश्मी सहानी - Prabuddh Bharat", "raw_content": "\nरोज रात्री काश्मीर तुमच्या स्वप्नात अवतारु द्या – रश्मी सहानी\nby टीम प्रबुद्ध भारत\nया लेखा च्या शीर्षकाची प्रेरणा भारतातील एक ख्यातनाम चित्रकार नीलिमा शेख ह्यांच्या एका मोठ्या ‘कॅनवास वरील पेंटिंग्सच्या मालिकेवरून मिळाली. नीलिमा शेख बडोद्यात स्थाईक आहेत. ह्या कॅनवास पेंटिंग मालिकेचा प्रारंभ त्यांनी २००३ साली केला आणि २०१० साली पूर्णत्वास आली.ही पेंटिंग्स जगभरातल्या विविध कला महोत्सवांमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत आणि त्यानंतर २०१७ साली प्रसिद्ध डॉक्युमेंटरी दिग्दर्शक अविजीत मुकुल किशोर ह्यांनी नीलिमा शेख आणि ह्या चित्रमालिकेवर वर आधारित एक चित्रपट बनवला. ही सर्वच पेंटीग्स अप्रतिम सुंदर आहेतच आणि त्यात तुम्हाला लघु शैलीतील (मिनिएचर) आकृत्या पाहायला मिळतील, काश्मिरी विणकामा ची झलक दिसेल आणि १३ व्या शतकातील गूढ कवियत्री लाल देड आणि विसाव्या शतकातील अमेरिकन काश्मिरी कवी आगह शाहिद अली यांची छाप ही आढळून येईल. अविजित मुकुल किशोर यांनी काश्मीर मधील दैनंदिन जीवनावरील डॉक्युमेंटरी फुटेज, सुंदर लँडस्केप्सचे अमूर्त चित्रण आणि नीलिमा शेख त्यांच्या पेंटिंग्सचे क्लोजअप याची अनोखी गुंफण केली आहे. जेव्हा काश्मीर च्या सुंदर व शांत वाटणाऱ्या निसर्गाचे चित्रण नीलिमा शेख ह्यांचा दुःख, हिंसा आणि गमावलेले जीवन अधोरेखित करणाऱ्या चित्रकले च्या जोडीने दिसते, तेव्हा प्रेक्षकांकडून एक तीव्र प्रतिक्रिया उमटते.\nया ले���ात काश्मीर प्रश्नाबाबत सखोल चर्चा करण्याचा माझा मानस नाही. त्या बद्दल ची माहिती आपणा सर्वांना आहेच, भले ती पुरेशी नसेल. ५ ऑगस्ट २०१९ दिवशी काश्मिरी लोकांचे संविधानिक हक्क कसे निर्लज्जपणे हिरावून घेण्यात आले, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. मागच्या वर्षी करोना व्हायरस च्या निम्मिताने ‘लॉक-डाउन’ नेमकं काय असत हे आपल्याला अनुभवायला मिळालं आणि नेहमीच लॉकडाउन सदृश परिस्थितीत राहायला लागणाऱ्या काश्मिरी जनतेचे काय हाल होत असतील, ह्याचे थोडेतरी अनुभव आपल्याला मिळाले पण तरीही, ‘आपल्या’ आणि ‘त्यांच्या’ लॉक -डाउन मध्ये फरक होताच. लॉकडाउन मध्ये जेव्हा उर्वरित भारत ‘Netflix’ वर वेग-वेगळ्या चित्रपटांचा आनंद घेत होता, तेव्हा मात्र काश्मीर मध्ये ना इंटरनेट सेवा उपलब्ध होत्या, ना टेलीफोन सेवा. काश्मिरी मुलांसाठी कुणीच ‘ऑनलाईन क्लास’ घेतले नाहीत आणि दहशतीचे वातावरण कायम ठेवत काश्मीर च्या गल्ली-गल्लीत बंदुकी घेऊन सुरक्षा कर्मी सतत घिरट्या मारतच होते.\n‘पराकोटीच्या दुःखाचा आणि हिंसेचा अनुभव घेतलेली व्यक्ती एखादी सुंदर कलाकृती निर्माण करू शक्तो का’ हा मला पडलेला प्रश्न जर्मन तत्वज्ञ थिओडोर अडोर्नो यांनी अनेक वर्षांपूर्वी उपस्थित केला होता हिटलर काळखंडातील ज्यू वंशीय लोकांची सामूहिक कत्तल अडोर्नो ह्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितली, तेव्हा त्यांच्या ओठातून फुटलेले शब्द म्हणजे – ” Auschwitz मधील ज्यू मानवसंहारानंतर नंतर कविता लिहिण्याचा विचार सुद्धा पाशवी व अनैतिक वाटतो “. नाझी जर्मनीत Auschwitz’ येथील छळछावणीत तब्बल १० लाख पेक्षा जास्त ज्यू व्यक्तींची कत्तल करण्यात आली होती. अडोर्नो ह्यांच्या ह्या उद्गारांनंतर बऱ्याच विचारवंतानी आणि कलावंतांनी प्रतिक्रिया देत, कलात्मक दृष्ट्या व्यक्त होण्याच्या नवीन पद्धती निर्माण केल्या, ज्याने करून जगात होणाऱ्या क्रूर घटनांचे योग्य प्रतिबिंब व सादरीकरण कलाविश्वात साकारले जाईल.\nज्या प्रमाणे भारत आणि पाकिस्तान दोघांना आजून ही फाळणी च्या आठवणींनी ग्रासलेले आहे त्याचप्रमाणे ज्यू मानवीसंहाराच्या धक्क्यातून अजून ही युरोप सावरलेला नाही. १९७६ साली, अमेरिकन लेखक चार्ल्स रेझनीकॉफ, ह्यांनी जणू-काय अडोर्नो ह्यांना उद्देशूनच एक कवितासंग्रह लिहिला, ज्याचे नाव त्यांनी ‘Holocaust’ (ज्यू मानवसंहार) ठेवले . रेझ��ीकॉफ ह्यांचा जन्म १९व्या शतकात, मूळ रशियातल्या ज्यू धर्मीय आई-वडिलांच्या पोटी झाला, त्यांनी नंतर अमेरिकेला स्थलांतरण केले. रेझनीकॉफ ह्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठात विधी व कायद्याचे शिक्षण घेतले. रेझनीकॉफ ह्यांनी कधीच वकील म्हणून काम केले नाही, पण त्यांच्या कवितांमध्ये तुम्हाला कायदेशीर पद्धतींची झलक दिसते. रेझनीकॉफ ह्यांचा मते कविता ही केवळ स्वतःच्या भावनांना वाट करून द्यायचे साधन नसून, ज्या पद्धतीने एखादा साक्षीदार न्यायालयात पाहिलेल्या- ऐकलेल्या- अनुभवलेल्या घटनांचे पुरावे देतो, त्याचप्रमाणे कविता ही आपण पाहिलेल्या, अनुभवलेल्या घटनांचे व्यवस्थित मांडण्याचा मार्ग आहे.\n‘गार्डन ऑफ फरगॉटन स्नो’ ह्या कलाकृतीत, नीलिमा शेख ह्या स्वतःच्या अनुभवांमधून अर्डोनो यांच्याप्रमाणेच निर्माण झालेल्या द्विधा मनस्थितीला उत्तर देतात. नीलिमा शेख ह्या ‘बडोदा कलाकार समुहा’ चा भाग होत्या, महाराजा सयाजी गायकवाड विद्यापीठातल्या कला विभागात बडोदा कलाकार समूहाची सुरवात १९५७ साली एस. के बेंद्रे यांनी केली. बडोदा समूहाची खासियत म्हणजे त्यांनी एकीकडे वसाहतवादी कला पद्धती ह्यांचा धिक्कार केला तर दुसरी कडे बंगाल – शांतिनिकेतन कालसमूहा चा कलात्मक-राष्ट्रवाद ही पूर्णपणे स्वीकारला नाही. बडोदा कालसमूहाने प्राचीन भारतीय सांस्कृतीक व कला परंपरामधे रुजलेल्या पण आधुनिक भारतीय कलात्मकतेला प्राधान्य दिले. बडोदा कलाकार समूह चे इतर मान्यवर म्हणजे के.जी. सुब्रम्हण्यम, गुलाम मोहम्मद शेख, विवान सुंदरम, भूपेन खाकर, रेखा रोडवत्तीया व ज्योत्स्ना भट्ट. स्वत: नीलिमा शेख यांचा भारतीय परंपरेतील विणकाम आणि सूक्ष्म-कलाकृतींचा खोल अभ्यास होता. नीलिमा शेख यांना कनिष्ट आणि वरिष्ठ कला हा भेद मान्य नाही. शेख ह्यांच्या मते , एरवी कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या ‘हस्तकला’ उद्योगांनी विविध कला पद्धती फक्त जिवंत नाही ठेवल्या, तर कलेला मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवले. जेव्हा नीलिमा शेख स्वतः ची कलाशैली निर्माण करत होत्या, तेव्हा त्यांना वेग-वेगळ्या कलाशाखांमधील भिंती आणि भेदभाव दूर करण्याची तीव्र गरज भासली. हस्तकलेत सजावट असते म्हणून त्याला कलात्मक मूल्य नाही ह्या प्रकारची विधाने नाकारण्याची पण गरज आहे. जे पहिले आहे, जाणवले आहे ते व्यक्त होण्याची आणि त्य��ला दृश्यमान करण्याची गरज त्या मांडतात.\nफिल्म मधील एक दृश्य लक्षवेधक आहे. जेव्हा दिग्दर्शकाचा कॅमेरा शेख ह्यांच्या कलाकृतींवरून फिरत, कलाकृतीचे बारकावे आपल्या समोर आणत असतो , तेव्हा प्रेक्षकांच्या कानावर सलमान रश्दी लिखित ‘ शालिमार, द क्लाऊन’ ह्या पुस्तकातील काही ओळी पडतात –\n” अशा काही गोष्टी आहेत,\nज्यांच्या कडे अप्रत्यक्षच बघायला हवे,\nकारण ते थेट बघितल्यास, तुम्ही दृष्टी-हीन होऊ शकता\nसूर्या च्या तळपत्या तेजा प्रमाणे ….\nपाचीगाम नावाचं एक गाव ,\nअस्तित्वात होतं काश्मीर च्या नकाशावर,\nत्या गावाचं अस्तित्व इतर कुठेच उरले नाही,\nही कविता जेव्हा फिल्म मध्ये ऐकायला येते, त्या वेळेस नीलिमा शेख ह्यांची एक कलाकृती पडद्यावर झळकते, ज्यात दोन बायका आपल्याला दिसतात. एक बाईने तिचे डोळे हातानी झाकून घेतले आहेत, तर दुसरी बाई डोकं वळवून दूर काही तरी पाहत आहे. अशी काय गोष्ट आहे जे बघून पहिल्या बाईने तिचे डोळे झाकून घेतले आणि दुसरी बाई नक्की कुणावर लक्ष्य ठेवून आहे \nकाश्मीर, आता राज्य राहिलेले नाही , तर एक केंद्र-शासित प्रदेश बनले आहे. काश्मीर चा इतिहास पूसून टाकण्यात आला आहे आणि आता मुंबई-गुजरात येथील व्यापारांसाठी काश्मीर मधलं रान मोकळे झाले आहे. हे व्यापारी आता काश्मीर ला एक ‘ व्यावसायिक आणि पर्यटन केंद्र’ बनवायच्या प्रयत्नात आहेत. ही प्रक्रिया चालू असताना, आपल्या पैकी प्रत्येकानी काश्मीर ला आपल्या स्वप्नात अवतारु द्यावे आणि आगा शाहिद अली ह्यांच्या ‘अलविदा’ (Farewell) ह्या कवितेचे शब्द आठवावेत.\nअमित शाह आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटी बाबत अमित शाह यांची सूचक प्रतिक्रिया – मिलिंद धुमाळे\nक्राईम इन महाराष्ट्र २०१९– जातीय अत्याचाराचा वाढता आलेख – ॲड. प्रियदर्शी तेलंग\nक्राईम इन महाराष्ट्र २०१९– जातीय अत्याचाराचा वाढता आलेख - ॲड. प्रियदर्शी तेलंग\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/famous-actress-infected-with-covid19-released-from-hospital-video-shared-experience-update-mhmg-457558.html", "date_download": "2021-07-26T20:07:41Z", "digest": "sha1:5W7T5CQCER3RE32T7BDK3QQ3NBSTOQ4T", "length": 17885, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Covid -19 ची लागण झालेल्या अभिनेत्रीने रुग्णालयातून प्रसिद्ध केला VIDEO; शेअर केला ह्रदयस्पर्शी अनुभव | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nCovid -19 ची लागण झालेल्या अभिनेत्रीने रुग्णालयातून प्रसिद्ध केला VIDEO; शेअर केला ह्रदयस्पर्शी अनुभव\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\n आता Fart मुळेही Covid-19 चा धोका ढुसकी सोडली तरी पसरू शकतो Corona\nCovid -19 ची लागण झालेल्या अभिनेत्रीने रुग्णालयातून प्रसिद्ध केला VIDEO; शेअर केला ह्रदयस्पर्शी अनुभव\nया अभिनेत्रीच्या अख्ख्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सर्वांना रुग्णालयात दाखल केले आहे.\nमुंबई, 7 जून : टीव्ही सीरियल 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील अभिनेत्री मोहिना कुमारी (मोहना सिंह) यांनी नुकतेच ती आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. यात मोहिना कुमारी हिचे पती सुयश, तिचे सासरे उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज आणि सासूदेखील कोविड – 19 पॉझिटिव्ह आहे.\nलग्नानंतर टेलिव्हिजनच्या जगापासून दूर राहिलेल्या मोहिना कुमारीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती. अभिनेत्रीचा कोरोना रिपोर्ट आला आहे तेव्हापासून तिला ऋषिकेशमधील रुग्णालयात तिच्या कुटुंबीयांसह दाखल केले आहे. अशा परिस्थितीत मोहिनाने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आपले हेल्थ अपडेट दिले आहे.\nअभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने तिच्या कोरोना प्रवासाविषयी सांगितले आहे. मोहिना म्हणाली, 'मी आता ठीक आहे, पण तरीही मी मानसिकरित्या आजारी आहे. या समस्येचा तुमच्या विचारांवर वाईट परिणाम होतो. जसे माझ्या बाबतीत घडले. आज रुग्णालयातील सहावा दिवस आहे. पण तरीही बरं वाटत नाही. आपल्या शरीरात एक विषाणू आहे, ही जाणीव खूप भयंकर आहे.\nती पुढे म्हणाली, 'मला कोरोनाचा त्रास सुरू होण्यापूर्वीच पदार्थांची चव येणे बंद झालं होतं. जवळपास 6-7 दिवसांपासून अन्नाची चव येत नव्हती. पण आता मी पूर्वीपेक्षा चांगली आहे. आम्ही कोरोना पॉझिटिव्ह कधी झाल�� हे मला व माझ्या कुटुंबास ठाऊक नाही. याचा संसर्ग कसा व कधी झाला हे माहित नाही. मात्र सध्या आमची प्रकृती स्थिर आहे. यादरम्यान आपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या नकारात्मक बातम्यांकडे दुर्लक्ष करा व सकारात्मक राहा.\nहे वाचा-जगभरात कोरोनाने घेतला लाखोंचा बळी; या 3 देशांमध्ये माजलाय हाहा:कार\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/br-ambedkar-64th-death-anniversary-jayant-patil-participate-in-the-lettertobabasaheb-campaign-mhss-502726.html", "date_download": "2021-07-26T19:46:21Z", "digest": "sha1:BJ37VR5CC5ZXLTFAQ5VZB5W5RWNNVZCI", "length": 22684, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'पुरोगामी विचारांना तडा जावू देणार नाही' जयंत पाटलांचं बाबासाहेबांना अभिवादन BR Ambedkar 64th Death Anniversary jayant patil Participate in the LetterToBabasaheb campaign mhss | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वा��� स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\n'पुरोगामी विचारांना तडा जावू देणार नाही' जयंत पाटलांचं बाबासाहेबांना अभिवादन\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nसेल्फीच्या वेडानं दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा घेतला जीव, एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं\nप्रेमाच्या नावावर घात; लग्नाचं आमिष दाखवून 11 वर्षे तरुणीवर बलात्कार\n सिद्धिविनायक मंदिरात प्रत्यक्ष दर्शन नाही तरी असा आहे भरगच्च कार्यक्रम\nनेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य\n'पुरोगामी विचारांना तडा जावू देणार नाही' जयंत पाटलांचं बाबासाहेबांना अभिवादन\nबाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी #LetterToBabasaheb ही मोहिम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत जयंत पाटील यांनीही सहभाग घेतला.\nमुंबई, 06 डिसेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 व्या महापरिनिर्वाण दिन (BR Ambedkar 64th Death Anniversary ). महाराष्ट्रासह देशभरातील अनुयायी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन केले.\nबाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 6 डिसेंबरला लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर येत असतो. मात्र, कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे चैत्यभूमीवर न येण्यास अनुयायांना आवाहन करण्यात आले होते. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी #LetterToBabasaheb ही मोहिम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत जयंत पाटील यांनीही सहभाग घेऊन चैत्यभूमीला एक पत्र लिहिले आहे.\nदेशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच ��पल्याला अभिवादन करत आहोत.तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन केले.#DrBRAmbedkar #6december#महापरिनिर्वाण_दिवस pic.twitter.com/PtIE2AjPzZ\nआमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी, उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.\nचैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे.\" असं म्हणत जयंत पाटील यांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केलं.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केलं. pic.twitter.com/S0yrWaCeRH\nडॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.\nडॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊ या, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. चैत्यभूमीवर दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या बंधू-भगिनींनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केले आहे. कोरोना संकटामुळे यंदा या अनेकांनी आपापल्या घरुनंच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहे.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/4-years-of-initiation-is-more-important-than-fasting-waqar-breaks-ramadan-fast-for-child-mhmg-452122.html", "date_download": "2021-07-26T21:00:38Z", "digest": "sha1:MGZJC7MJQ2WEACSKPU3TWVZKPYZO4OZP", "length": 17811, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'रोजापेक्षा 4 वर्षांच्या दीक्षाचा जीव महत्त्वाचा', वकारने चिमुरडीसाठी तोडला रमझानचा उपवास | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर���घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्���ी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\n'रोजापेक्षा 4 वर्षांच्या दीक्षाचा जीव महत्त्वाचा', वकारने चिमुरडीसाठी तोडला रमझानचा उपवास\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना ऑन द स्पॉट भरावा लागणार भरभक्कम दंड\nकर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं चर्चेत\nCBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी 'हे' आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण\n'रोजापेक्षा 4 वर्षांच्या दीक्षाचा जीव महत्त्वाचा', वकारने चिमुरडीसाठी तोडला रमझानचा उपवास\nकोरोनासारख्या संकटात अनेक मदतीचे हात पुढे येत आहे. यातून एकमेकांमधील प्रेम, आदराची भावना वाढत आहे.\nगोपालगंज, 8 मे : देशभरातील कोरोना (Corona Epidemic) संकटामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशाच परिस्थीती मदतीसाठीही लाखो हात सोबत येत आहेत. यातच एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे.\nबिहारमधील गोपालगंजमध्ये एकतेचं एक सुखदं चित्र समोर येत आहे. येथे एक मुस्लीम तरुणाने 3 वर्षांच्या एका चिमुरडीला रक्तदान देऊन तिचे प्राण वाचवले. उचकागावचे कैथवलिया गावातील 3 वर्षांची चिमुरडी दीक्षा कुमार थॅलेसेमियाग्रस्त आहे. या मुलीवर दिल्लीतील एम्स आणि लखनऊमधील पीजीआयमध्ये उपचार सुरू आहेत. देशभरात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे ते आपल्या मुलीचा उपचार करण्यासाठी लखनऊ आणि दिल्ली येथे जाऊ शकत नव्हते.\nशरीरात होता केवळ 5 पॉइंट हिमोग्लोबीन\nदीक्षावर उपचार करण्यापूर्वी तिला रक्ताची नितांत गरज होती. दीक्षाच्या शरीरात केवळ 5 पॉइंट हिमोग्लोबिन होतं. त्यामुळे तिला रक्ताची अत्यंत गरज होती. जेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या संपर्कात असलेल्या काही लोकांशी बातचीत केली तेव्हा गोपालगंज शहरातील जंगलीया भागात राहणाऱ्या 24 वर्षीय तरुण वकार अहमद पुढे आला. सध्या रमजानचा महिना असल्याने मुस्लिमांचा रोजा सुरू आहे. मात्र रोजानंतर करू मात्र सध्या रोजापेक्षा या चिमुरडीचा जीव वाचवणं आवश्यक असल्याचं सांगितलं. वकार पुढे म्हणाला त्यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे आणि दीक्षाचा रक्तगटही बी पॉझिटिव्ह आहे. आज शुक्रवारी गोपालगंजच्या रुग्णालयात रक्तपेढीत वकारने रक्तदान केलं. दीक्षाच्या वडिलांनी वकारचे आभार व्यक्त केले आहे.\nसंबंधित -पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणार मोठी वाढ; 9000 क्वारंटाइन बेड्सची तयारी\nमुलीच्या वर्दीवरचे स्टार पाहतायत वडील, बापलेकीचा PHOTO होतोय व्हायरल\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/play-fearless-if-you-want-to-win-in-international-cricket-matches-says-team-india-woman-team-coach-ramesh-powar-vjb-91", "date_download": "2021-07-26T19:34:31Z", "digest": "sha1:3R2PNMFL5AWHSLXVEWEP6AD2QQQ4TB2P", "length": 6293, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"मुलींनो, सामना जिंकायचा असेल तर...\"; कोच पोवार यांचा कानमंत्र", "raw_content": "\n\"मुलींनो, सामना जिंकायचा असेल तर...\"; कोच पोवार यांचा कानमंत्र\nलंडन: आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी भारतीय महिला क्रिकेटपटूंनी बिनधास्त खेळायला हवे, असे मत संघाचे मार्गदर्शक रमेश पोवार यांनी व्यक्त केले. इंग्लंडविरुद्धची तिसरी टी२० क्रिकेट लढत भारताने गमावल्यावर पोवार यांनी हे मत व्यक्त केले. भारतीय महिला संघाने इंग्लंडविरूद्धची तिसरी टी२० गमावल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. भारतीय महिला संघाने इंग्लंड फळीच्या दौऱ्यातील एकमेव कसोटी अनिर्णीत राखली, पण एकदिवसीय तसेच टी२० मालिका त्यांना गमवावी लागली. निर्भिड खेळाबरोबरच गोलंदाजी आणि मधल्या फळीची फलंदाजी यात सुधारणा आवश्यक असल्याचे यावेळी पोवार यांनी स्पष्ट केले. (Play Fearless If you want to win in international cricket matches says Team India woman team Coach Ramesh Powar)\nहेही वाचा: ऋषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह; मित्राच्या घरी झाला होम-क्वारंटाईन\n\"भारतीय महिला क्रिकेट संघाने बिनधास्त खेळ करण्याची आवश्यकता आहे. अर्थात हे एका मालिकेत होणार नाही. त्यांच्या दृष्टिकोनात अचानक बदल करता येणार नाही. हे साध्य करण्यासाठी त्यांना तयार करावे लागेल. त्यासाठी सतत संवाद साधण्याची गरज आहे\", असं त्यांनी सांगितले.\nआधुनिक क्रिकेट बिनधास्तपणे, न घाबरता खेळले जाते. मिताली सोडल्यास मधल्या फळीतील हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, पूनम राऊत धावा करण्यात अपयशी ठरल्या. हा प्रश्न सोडवणे महत्त्वाचा आहे. मिताली चांगली फलंदाजी करत आहे, पण दडपण कायम राखण्यासाठी अजून एका चांगल्या फलंदाजांची गरज आहे. त्यावर काम करायला हवे\", असेही ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/16482", "date_download": "2021-07-26T20:46:06Z", "digest": "sha1:7TZD3U5WNKTXCR4E5SKZOIYTJ2NNH6LR", "length": 7722, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गव्हाच्या पिठाचे गोड आयते -- खास लहान मुलांसाठी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गव्हाच्या पिठाचे गोड आयते -- खास लहान मुलांसाठी\nगव्हाच्या पिठाचे गोड आयते -- खास लहान मुलांसाठी\n१) साखर अर्धा वाटी\n२) गव्हाचे पिठ एक वाटी\n३) पाणी - ४ वाट्या\n४) तूप - २ चमचे\n५) वेलची - एक\nअन्य - धारदार सराटा, खोलगट पातेले, पळी छोटीवाली\n१) साखर, पिठ आणि वेलची एकत्र बिगरपाण्यानीच आधी एकजीव करायची.\n२) पिठामधे खळ करुन त्यात एक एक वाटी पाणी सोडायचे आणि पिठ फेटायचे.\n३) पिठ अर्धा तास तसेच ओले ठेवायचे आणि डोस्याच्या पिठा इतपत पातळ झाले का ते न्याहाळायचे. घट्ट पिठ झाले असेल तर आणखी पाणी ओतायचे.\n४) तव्याला समांतर तूप पसरवायचे फक्त आयते चिकटायला नकोत म्हणून.\n५) तवा तापला की वाटी अथवा पळीने पातळ पिठ तव्यावर ओतायचे. गोलसर आकार आपोआप येतो. त्याला हात लावायचा नाही. आपोआप जसे पडेल तसेच राहू द्यायचे.\n६) आच खूप जास्त नाही ना याची खात्री बाळगून घ्यायची. जेणेकरुन आयते जळणार नाहीत.\n७) सराट्याची धारदार बाजू तूपात बुडवायची. आयत्याला छिंद्र पडायला लागले की आयते इकडून तिकडे उलटायचे. लगेच ३० सेकंदानी ताटामधे ठेवायचे.\nबहुतेक १० एक होतील.\nपाणी फार गार नको.\nवेलची नंतर काढली तरी चालते. फक्त स्वाद उतरायला हवा.\nबी, यात मी साखरेऐवजी गुळ\nबी, यात मी साखरेऐवजी गुळ घालते. मस्त खमंग चव येते. ट्राय करुन बघ.\nसातारा भागात याला गुलगुले\nसातारा भागात याला गुलगुले म्हणतात साखरेपेक्षा गुळाचे छान लागतात\nमी पण गुळ घालुनच करते खुप\nमी पण गुळ घालुनच करते खुप छान लागतात.\nआमच्याकडे सगळ्यांना खुप आवडते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nव्हेजिटेबल ओSह ग्रातन (vegetable au gratin) अर्थात बेक्ड व्हेजिटेबल्स मामी\nमसालेदार ,मजेदार वरणफळं... स्मिता श्रीपाद\n'ANZAC गोल्डीज' - ओट्स + चॉकलेट स्लाईस लाजो\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/07/To-search-for-citizens-in-contact-with-positive-patients-District-Collector-instructed.html", "date_download": "2021-07-26T20:57:19Z", "digest": "sha1:PIJRW2FEJRGYYQ34NTB4EYW44X7WLTJK", "length": 14569, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याचे;जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश - Maharashtra24", "raw_content": "\nमंगळवार, २१ जुलै, २०२०\nHome महाराष्ट्र पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याचे;जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश\nपॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याचे;जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश\nTeamM24 जुलै २१, २��२० ,महाराष्ट्र\nसुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणीकरीता जास्तीत जास्त नमुने पाठवा– जिल्हाधिकारी सिंह\nयवतमाळ : दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तिचा शोध घेणे आवश्यक आहे. संपर्कात आलेल्या तसेच आरोग्य सर्व्हेमध्ये आढळलेल्या प्रत्येकाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले तर मानवी साखळी तोडण्यास मदत होईल. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त नमुने तपासणीकरीता पाठवा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात तालुकास्तरीय यंत्रणेशी व्हीसीद्वारे संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपल्लीवार, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.\nयवतमाळ येथील विषाणु संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) प्रत्येक तालुक्यातून दररोज किमान २५ ते ३० नमुने तपासणीकरीता आले पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, जेवढ्या जास्तीत जास्त नमुन्यांची तपासणी होईल, तेवढे नागरिकांच्या दृष्टीने चांगलेच आहे. एका पॉझिटीव्ह रुग्णामागे त्याच्या संपर्कातील किमान ३० नमुने आलेच पाहिजे. यासाठी हाय-रिस्क, लो -रिस्क, आणि लो टू लो-रिस्क असे तीन भागात वर्गीकरण करा. पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिचे योग्य ट्रेसिंग केले तर प्रादुर्भाव पसरण्यास आळा बसेल. याशिवाय आरोग्य तपासणीदरम्यान ज्यांना तीन दिवस नियमित ताप, खोकला व इतर लक्षणे आढळल्यास अशाही व्यक्तिंचे नमुने प्रयोगशाळेत पाठवा.\nकोरोनाबाधित रुग्णाचा रिपोर्ट आयसीएमआर पोर्टलवर प्रिंट\nयवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संशयीतांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. रुग्णालयामार्फत त्यांची विशेष काळजी घेण्यात येऊन देखभाल केली जाते. रुग्णालयाची स्वच्छता सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वेळोवेळी करण्यात येते. तसेच कोरोनाबाधित रुग्णांचा प्रत्येक रिपोर्ट आयसीएमआर पोर्टलवरून प्रिंट करण्यात येतो. त्यामुळे रुग्णांलयाशी संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी. सिंग यांनी कळविले आहे.\nपॉझिटीव्ह आलेला रुग्ण ज्या भागात राहत असेल तो भाग त्वरीत प्रतिबंधित करावा. या भागातील एकही व्यक्ति आरोग्य तपासणीमधून सुटता कामा नये. ग्रामस्तरीय समिती काळजीपूर्वक काम करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब आहे. कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिचे तालुकास्तरावर ऑडीट करावे. वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होण्यापूर्वी सदर व्यक्ती उपचाराकरीता कोणत्या खाजगी दवाखान्यात गेला होता का. त्या खाजगी डॉक्टरांनी त्वरीत आरोग्य यंत्रणेला का कळविले नाही, याबाबत समितीने विचारणा करावी. कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये पॉझेटिव्ह असलेले मात्र ज्यांना लक्षणे नाही, असे रुग्ण तेथेच बरे होऊन घरी गेले पाहिजे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने काळजीपूर्वक काम करावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.\nBy TeamM24 येथे जुलै २१, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून ला��कडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-07-26T19:04:26Z", "digest": "sha1:32STD5AKPBYQVCVQG2E2VEEPH6HQV7D7", "length": 56512, "nlines": 134, "source_domain": "mediawatch.info", "title": "समाज आणि व्यक्ती - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी समाज आणि व्यक्ती\n(साभार: ‘साप्ताहिक साधना’ )\nनामवंत लेखक व विचारवंत सुरेश द्वादशीवार लिखित ‘एकाकी’ ही दहा भागांची लेखमाला गेल्या वर्षी साधना साप्ताहिकातून क्रमश: प्रसिद्ध झाली. त्यानंतर आणखी सात लेखांची भर टाकून, त्याच नावाचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून या आठवड्यात प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकात नव्याने समाविष्ट केलेल्या सात प्रकरणांपैकी दोन प्रकरणे येथे प्रसिद्ध करीत आहोत. – संपादक\nगांधीजी म्हणायचे, ‘मार्क्स समाजापासून सुरू होतो आणि व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मी व्यक्तीपाशी सुरू होतो अन्‌ तिच्याजवळ थांबत असतो.’\nव्यक्ती प्रगल्भ झाली अन्‌ विकसित झाली की, समाजाच्या विकासाचा वेगळा विचार वा प्रयत्न करावा लागत नाही. आताचे सारे प्रयत्न समूहांना, वर्गांना, समाजांना, धर्मांना आणि धर्मपंथांना दुरुस्त करण्यासाठी वा त्यांच्या विकासासाठी आखले जातात. गर्दीच्या या योजनांमध्ये व्यक्ती कोरडी राहते. लोहिया म्हणायचे, ‘दिल्लीहून निघालेला एक रुपया सामान्य माणसांपर्यंत पोहोचेपर्यंत पाच पैशांचा होतो.’ राजीव गांधींच्या शोधात तो पंधरा पैशांचा होतो, असे आढळले. सगळी यंत्रणा व व्यक्तींवर सकारण-अकारण नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था-संघटनाच तिच्या वाट्याचे सारे काही हिरावून घेतात. हे केवळ आर्थिक बाबतीतच होते, असे नाही. विचार, विकास, उन्नती, अभिक्रम या सगळ्याच गोष्टींत समाज व्यक्तीला मागे ठेवण्याचाच नव्हे, तर शक्य तो अनभिज्ञ ठेवण्याचाही प्रयत्न करतो. विकास योजनांचे देशात व अन्यत्र जे झाले, ते हे आहे. उत्पादन वाढले ते देशाचे, विकासाचा दर वाढला तो देशाचा, शिक्षणाचा प्रचार झाला तो समाजात वा त्यातील वरिष्ठ वर्गाचा. सामान्य माणूस अजून जिथल्या तिथे राहिला वा गेलाच असेल, तर फार थोडा वर गेला. माणसांच�� आत्मसंतुष्टपण त्याला आहे त्या स्थितीत समाधानी ठेवते. त्याचमुळे हे दुष्टचक्र चालू राहते.\nव्यक्ती स्वत:चा विचार करू लागली. आपल्या स्थितीचा आढावा घेऊ लागली. ‘ते तसे अन्‌ मी का असा’ हा विचार तिच्या मनात येऊ लागला की, तिच्या खऱ्या विकासविषयक हालचालींना सुरुवात होते. ही स्थिती तिला समूहात गाठता येत नाही. धर्मात, जातीत, वर्गात वा तशा समूहात प्राप्त करता येत नाही. ती तिला एकाकी असणेच देत असते. समूह माहितीत भर घालतात, प्रसंगी मनाच्या कक्षा रुंदावतात; पण ज्ञानात भर घालत नाहीत. ती एकट्याची, एकाकी अवस्थेत गाठलेली उंची असते. तिथे आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. सोबतचा जोडीदार- मग ती स्त्री असो वा पुरुष- ही पायांतली एक मोठी बेडी असते. ती सुरक्षा देत नाही आणि उंचीही देत नाही. सोबतच्याने जवळ असणे व आपल्या ‘हो’ला ‘हो’ म्हणणे एवढेच मग तिला अपेक्षित असते. व्यक्तीला या जोडीची एवढी सवय होते की, ती स्वत:चा चेहराच नव्हे तर चवही हरवून बसते. जवळचे लोक त्यांचे ‘ते एकरूप झाल्याचे’ कौतुक करतात, पण ते एकरूप होत नाहीत. त्यांच्यातले काही तरी जसे वा तसेच असते. त्या दोघांचे ‘अर्धमेले’पणच त्यांची एकरूपता वा पूर्तता असल्याचे ते व इतरही समजत असतात.\nस्वावलंबन जाणे आणि परावलंबन येणे, हीच स्नेहाची कसोटी असते काय समाजही त्याच परावलंबनाने आपले विस्तारलेले रूप असतो काय समाजही त्याच परावलंबनाने आपले विस्तारलेले रूप असतो काय समूहांची व समाजांचीही एक गंमत असते. ते एकाच व्यक्तीवर विश्वास ठेवतात व तिलाच पूज्य मानतात. तिच्या जवळ असणारे तिचे प्रतिनिधी असणाऱ्यांविषयी त्यांना आस्था असते. पण ती निष्ठा त्या सर्वोच्च व्यक्तीवर असते, जी साऱ्यांच्या वाट्याला येत नाही. नेहरूंनी गांधीजींवर लिहिलेल्या एका ‘निनावी’ लेखाचे शीर्षकच ‘गांधी- जे मला आवडत नाहीत’ असे होते. त्यातले त्यांचे एक विधान येथे सांगण्यासारखे आहे. ते लिहितात, ‘‘लोक माझ्या सभांना लाखोंच्या संख्येने येतात, मला पाहून खूश होतात. माझे भाषणही मन लावून ऐकतात. पण सभेच्या शेवटी त्यातले कोणीही ‘जवाहरलाल नेहरू की जय’ म्हणत नाहीत, ते सारे ‘महात्मा गांधी की जय’ असेच म्हणतात.’’ आपल्या लोकप्रियतेचा खरा आधार नेहरूंना कळत होता.\nहीच गोष्ट त्यांनी सुभाषबाबूंना लिहिलेल्या पत्रात म्हटली आहे. ‘आपण दोघेही लोकांचे लाडके ���होत. पण आपल्या लोकप्रियतेचा खरा आधार गांधी आहेत. त्यांच्यापासून कधी दूर जाऊ नकोस. तसे केलेस, तर तू जनतेपासून दूर जाशील व देशापासूनही तुटशील.’ व्यक्तीचे माहात्म्य सांगण्याचा हा प्रकार नाही. समाजजीवनातले वास्तव मात्र असे आहे. समाजाला एकच एक सर्वोच्च व्यक्ती नेतृत्वासाठी हवी असते. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत पंतप्रधान होण्याच्या योग्यतेची अनेक माणसे होती, पण त्यातले कोणीही गांधीजींची जागा घेऊन शकत नव्हते. गांधीजी एकाकी होते काय समूहात, समाजात, पक्षात व लोकांत राहूनही त्यांच्या आत्म्याचाच आवाज त्यांना मार्गदर्शक का वाटायचा समूहात, समाजात, पक्षात व लोकांत राहूनही त्यांच्या आत्म्याचाच आवाज त्यांना मार्गदर्शक का वाटायचा तो सहकाऱ्यांच्या शब्दांहून त्यांना महत्त्वाचा का वाटायचा तो सहकाऱ्यांच्या शब्दांहून त्यांना महत्त्वाचा का वाटायचा आत्म्याचा आवाज हाही अखेर ‘एकाकीपणाचाच हुंकार’ असतो की नाही\nगांधीजींच्या पश्चात तो सन्मान नेहरूंना मिळाला; पण गांधीजींवरील जनतेच्या विश्वासात निष्ठा होती, नेहरूंविषयी तिला प्रेम होते… नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात राहिले. पण तुरुंगात असले तरी साऱ्या स्वातंत्र्यप्रेमी दक्षिण आफ्रिकन जनतेचे तेच खरेखुरे नेते होते. त्यांच्यावरील जनतेची निष्ठा देवदुर्लभ म्हणावी अशी होती. समाज व व्यक्ती यांचे असलेले नाते असेही या संदर्भात विचारात घ्यावे लागते. रामाविषयीची भक्ती, कृष्णाविषयीचे प्रेम, साधू-संतांविषयीची शतकानुशतके टिकणारी भक्ती ही तरी याच वास्तवाची उदाहरणे आहेत की नाहीत ज्या काळात राजेशाही होती व ज्या देशात आजही वंशपरंपरागत ती शाही टिकली आहे, तिथे अशा आज्ञाधारकपणाला निष्ठा वा श्रद्धेची गरज नसते. हुकूमशहा आणि लष्करशहा यांनाही लोकांच्या निष्ठा फारशा लागत नाहीत. त्यांची दंडुकेशाहीच सारी प्रजा धाकात ठेवणारी असते. येथेच नमूद कराविशी महत्त्वाची गोष्ट ही की- समूहाची, वर्गाची, धर्माची वा वंशाची विचारसरणी त्यांच्या नेत्याला हुकूमशाहीकडे नेते. व्यक्तीसाठी ही हुकूमशाहीच असते. एकाकीपणाचा, एकेकट्या माणसाचा स्वतंत्र विचार जिच्यात असतो, ती विचारसरणी लोकशाहीच्या दिशेने जाते. जगभरचे वर्गशहा, धर्मशहा वा वंशवादी हे नेहमीच त्यांचे राजकारण द्वेषावर उभे करणारे दिसतात, उलट व्यक्��िवादी विचार विधायक प्रेमाचा व माणुसकीच्या मूल्याचा आढळला. हिटलर लोकशाही-वादी होऊ शकत नाही आणि गांधींना हुकूमशहा होता येत नाही.\nएकाकीपण आत्मसंवाद साधणारे असते. मात्र तो संवाद सरळ व विधायक व्हायचा, तर त्या मनाला असूयेचा वा द्वेषाचा स्पर्श नसणे भाग असते. असूयेने पेटलेले मन स्वत:जवळ कधी जात नाही. ते त्याच्या असूयेच्या विषयाभोवती व व्यक्तीभोवतीच घुटमळत असते. असूया व द्वेष या प्रेरणा स्पर्धेची ऊर्जा देतात. प्रसंगी त्या स्पर्धा जिंकूनही देतात. मात्र अशी स्पर्धा जिंकणारे पहिल्या क्रमांकावर आले, तरी मनाने खूप खाली राहत असतात. विधायक मनच मोठे व उंच होत असते. त्याला विजय वा पराजयाची गरज नसते. ज्ञानदेवाची कुणाशीही स्पर्धा नव्हती, त्याचमुळे ‘दुरितांचे तिमिर जावो’ असे त्यांना म्हणता आले. कुणाच्या तरी तिमिराची इच्छा असणाऱ्यांना ज्ञानदेव होता येत नाही.\nसमूहात, कुटुंबात, पक्षात वा मित्रांत असणारी दु:खी व स्वत:च्या मनातच गुरफटून राहणारी माणसे आपण पाहिलेली असतात. याउलट एकटी, एकाकी असूनही आनंदात जगणारेही आपण पाहिलेले असतात. आपली मानलेली माणसे जवळच असावी लागणे त्यासाठी आवश्यक नाही. ती दूर असली तरी आपली असतात, ही भावनाही व्यक्तीच्या एकाकीपणाला सर्वस्पर्शी व आनंदी बनवत असते. ‘अणुरेणुहूनिया थोकडा, तुका आकाशा-एवढा’ ही भावना एका संताच्या मनात कशी येत असेल ती त्याला कशी झेपत असेल ती त्याला कशी झेपत असेल ती एक कविता असते, की त्याचे आत्मस्वरूप ती एक कविता असते, की त्याचे आत्मस्वरूप आपल्या ठायी साऱ्यांना पाहता येणे, हेही एकाकीपणाचेच व्यापक रूप नाही काय आपल्या ठायी साऱ्यांना पाहता येणे, हेही एकाकीपणाचेच व्यापक रूप नाही काय आणि आपल्या मनासारखे काहीही आपले नाही, हा भाग क्षुद्रपणाचा मानायचा की नाही\nएक विषय आणखीही. स्वत:ला दु:खी समजणारी व्यक्ती वा एकटी वा एकाकी माणसे आपल्या आनंदाचे अदृश्य निकष ठरवत असतात. ते तिच्या हाडीमांसी खिळलेले असतात. त्या निकषावर तिच्या आवडी-निवडीच नव्हे, तर सुख-दु:खेही निश्चित होतात. यातले चमत्कारिकपण असे की, हे निकष कायम स्वरूपाचे नसतात. ते बदलतात. काल आवडणाऱ्या गोष्टी व व्यक्ती आज आवडेनाशा का होतात माणसाचे मन असे 180 अंशांनी का फिरते माणसाचे मन असे 180 अंशांनी का फिरते त्यातला कोणता कोन खरा मानायचा, की ते सारेच तात्कालिक म्हणून पाहायचे\nआपल्याला आपले नातेवाईक निवडता येत नाहीत, तसे शेजारीही निवडून घेता येत नाहीत. जे मिळाले तेच आपले असतात. मात्र आपले मित्र व जोडीदार आपण निवडू शकतो. ते निवडस्वातंत्र्य आपल्याला आहे. अर्थात यातही एक अडसर आहे. ही निवड आपल्या मनाने करण्याचे स्वातंत्र्य किती जणांना असते विशेषत: आपल्यातील स्त्रियांना त्यातल्या अशिक्षित व मागास स्त्रियांची- ज्या वर्गात बालविवाह होतात, त्यातल्या स्त्रियांची- गणना यात करायची नाही. शिक्षित समाजातही आई-वडील, बहीण-भाऊ, ओळखीपाळखीचे, जातीतले, धर्मातले असे जोडीदार व मित्र निवडले जातात. ते नेहमीच आपल्याशी पुरते जुळतात काय जुळले तरी त्यात स्वेच्छेचा, प्रेमाचा भाग किती अन्‌ नाइलाजाचा किती जुळले तरी त्यात स्वेच्छेचा, प्रेमाचा भाग किती अन्‌ नाइलाजाचा किती आपल्या अवतीभोवतीच्या कुटुंबाकडे जरा लक्ष दिले, तरी त्यात मनातून एकमेकांना नावे ठेवीत नाइलाजाने जगणारी घरं आपण किती पाहतो आपल्या अवतीभोवतीच्या कुटुंबाकडे जरा लक्ष दिले, तरी त्यात मनातून एकमेकांना नावे ठेवीत नाइलाजाने जगणारी घरं आपण किती पाहतो राजकीय पक्ष, संघटना व संस्था यांचेही असेच असते. पण तरीही समाज असतो. त्याचे सर्वसमावेशक व पारंपरिक निर्बंध अशाही साऱ्यांना एकत्र ठेवतात किंवा बांधून ठेवतात.\n‘याला जीवन ऐसे नाव’ म्हणून मग आपण गप्प राहतो व आहे त्या व्यवस्थेशी जुळवून घेतो. मग पुरुषाला त्याचे जीवन अनुभवता येते. स्त्रीला त्यातला कितीसा भाग जगता येतो एक दुष्ट गोष्ट अशी की, यात कोणी तरी कुणावर स्वार व्हायचे वा स्वत:वर कुणाला तरी स्वार होऊ द्यायचे, एवढेच असते की नाही एक दुष्ट गोष्ट अशी की, यात कोणी तरी कुणावर स्वार व्हायचे वा स्वत:वर कुणाला तरी स्वार होऊ द्यायचे, एवढेच असते की नाही प्रेम म्हणायचे आणि त्यापलीकडे पाहायचे. समूह फक्त वाईटच नसतात; त्यात सहकार असतो, सहयोग असतो, भागीदारी असते. पण त्या प्रत्येकाची कुठली तरी मागणीही असते. ती नसेल, तर ते निरपेक्ष सहकार्य आनंददायी ठरते. मात्र ते फार अपवादाने लाभते आणि तेच खरे तर आयुष्यातील अंधाराला उजाळा आणते. हा सहभाग आयुष्यात काय आणतो प्रेम म्हणायचे आणि त्यापलीकडे पाहायचे. समूह फक्त वाईटच नसतात; त्यात सहकार असतो, सहयोग असतो, भागीदारी असते. पण त्या प्रत्येकाची कुठली तरी मागणीही असते. ती नसेल, तर ते नि���पेक्ष सहकार्य आनंददायी ठरते. मात्र ते फार अपवादाने लाभते आणि तेच खरे तर आयुष्यातील अंधाराला उजाळा आणते. हा सहभाग आयुष्यात काय आणतो ज्ञान, अर्थ, स्नेह, जवळीक, मोठेपण ज्ञान, अर्थ, स्नेह, जवळीक, मोठेपण त्यातली काही माणसे अशी येतानाही त्यांचे मीपण आणतात आणि तापदायक होतात. तीही त्याचीच किंमत असते.\nस्वयंशिस्त नावाचीही एक शिस्तबद्ध व्यवस्था असते. मी ती जपानमध्ये पाहिली. रस्त्यावरचे लाल दिवे लागतात, गाड्या थांबतात. थांबताना त्या आपसात दहा फुटांचे अंतर ठेवतात. प्रवासातसुद्धा त्यांचे ते अंतर कायम असते. युद्धामुळे शिस्त आली, की शिस्तीच्या बळावर तो देश महायुद्ध करायला सिद्ध झाला- हे कळायला आज मार्ग नाही. पण स्वातंत्र्य व शिस्तबद्धता यांची सांगड घालणारी स्वयंशिस्तीएवढी दुसरी गोष्ट नाही, हे तेव्हा लक्षात आले. लोक श्रीमंत आहेत किती तर, दर वेळी टॉयलेटमधून बाहेर पडताना हातात एक कागद येतो- त्यावर तुमचे बी.पी., शुगर, अल्कोहोल आणि प्रकृतीतील इतर लहान-मोठे बदल सांगितले असतात. शिवाय त्यावरचे तातडीचे उपायही त्यात असतात. जपान हे दुसऱ्या महायुद्धापूर्वी हुकूमशाही राष्ट्र होते, पण स्वित्झर्लंडचे तसे नाही. ते पूर्वापार स्वतंत्र, मुक्त व आंतरराष्ट्रीय संघटनांच्याही बांधणीबाहेरचे राष्ट्र आहे. प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग राबविणारा जगातला आज तो एकमेव देश आहे. त्याच्या जिनेव्हा या शहरातील मध्यवर्ती व तीन देश जोडणाऱ्या मोठ्या कालव्यातून सफर करताना मी सोबतच्या मंत्र्यांना विचारले, ‘‘तुमच्या लोकशाही देशाने 1968 पर्यंत स्त्रियांना मताधिकार का दिला नाही तर, दर वेळी टॉयलेटमधून बाहेर पडताना हातात एक कागद येतो- त्यावर तुमचे बी.पी., शुगर, अल्कोहोल आणि प्रकृतीतील इतर लहान-मोठे बदल सांगितले असतात. शिवाय त्यावरचे तातडीचे उपायही त्यात असतात. जपान हे दुसऱ्या महायुद्धापूर्वी हुकूमशाही राष्ट्र होते, पण स्वित्झर्लंडचे तसे नाही. ते पूर्वापार स्वतंत्र, मुक्त व आंतरराष्ट्रीय संघटनांच्याही बांधणीबाहेरचे राष्ट्र आहे. प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग राबविणारा जगातला आज तो एकमेव देश आहे. त्याच्या जिनेव्हा या शहरातील मध्यवर्ती व तीन देश जोडणाऱ्या मोठ्या कालव्यातून सफर करताना मी सोबतच्या मंत्र्यांना विचारले, ‘‘तुमच्या लोकशाही देशाने 1968 पर्यंत स्त्रियांना मताधिकार का दिला नाही’’ त्यावर ते शांतपणे म्हणाले, ‘‘त्यांनी तो मागितलाच नाही.’’ मी म्हणालो, ‘‘आमच्या देशाने त्यांना तो न मागताच स्वातंत्र्यानंतर दिला…’’ ते म्हणाले, ‘‘असेल, पण येथे त्यांची तशी मागणीच आली नाही.’’ स्वित्झर्लंड हा जगातला सर्वाधिक सुशिक्षित देश आहे. तिथे असे का व्हावे’’ त्यावर ते शांतपणे म्हणाले, ‘‘त्यांनी तो मागितलाच नाही.’’ मी म्हणालो, ‘‘आमच्या देशाने त्यांना तो न मागताच स्वातंत्र्यानंतर दिला…’’ ते म्हणाले, ‘‘असेल, पण येथे त्यांची तशी मागणीच आली नाही.’’ स्वित्झर्लंड हा जगातला सर्वाधिक सुशिक्षित देश आहे. तिथे असे का व्हावे त्या मंत्र्यांनी आणखीही एक धक्कादायक गोष्ट त्या वेळी सांगितली. ‘‘आमच्या स्त्रियांना 1978 पर्यंत बँकिंगचेही अधिकार नव्हते, कारण त्यांनी ते मागितले नव्हते. घरातल्या पुरुषांच्या अधिकारात त्या निर्धास्त होत्या.’’\nमाणसे देशपरत्वे वेगळी असतात काय त्यांची मानसिकता भिन्न असते काय त्यांची मानसिकता भिन्न असते काय जपान आणि स्वित्झर्लंड यातले प्रगत कोण व अप्रगत कोण आणि शहाणे कोण व समाधानी कोण जपान आणि स्वित्झर्लंड यातले प्रगत कोण व अप्रगत कोण आणि शहाणे कोण व समाधानी कोण माणूस हाच कमालीचा बुचकळ्यात टाकणारा प्राणी आहे. त्यातून स्त्री ही तर फारशी कुणाला समजली नाही, असे अशा वेळी मनात आले तर काय माणूस हाच कमालीचा बुचकळ्यात टाकणारा प्राणी आहे. त्यातून स्त्री ही तर फारशी कुणाला समजली नाही, असे अशा वेळी मनात आले तर काय अशांचे एकाकीपण कोणाला उमजेल अशांचे एकाकीपण कोणाला उमजेल त्यांची उंची, खोली, प्रगल्भपणा वा संकुचित असणे तरी कोणाच्या लक्षात येईल\nव्यक्तीच्या (म्हणजे एकाकी वा एकट्या माणसाच्या) संरक्षणासाठी निर्माण झालेले धर्म, राज्य, वंश, परंपरा आणि परमेश्वर याच संस्था वा संकल्पना व्यक्तीचे सर्वाधिक बळी का घेतात युद्धे व्यक्तीत होत नाहीत, ती धर्मांमध्ये झाली व होतात, ती राज्यात झाली व होतात. सम्राट व राजे लढाया करायचे. आता जगातल्या महाशक्ती युद्धे करतात किंवा ती करण्याच्या तयारीसाठी शस्त्रस्पर्धा चालवतात. व्यक्तींना वाद घालता येतो, प्रसंगी हातघाईवर येता येते; पण त्यांच्यात युद्धे वा महायुद्धे होत नाहीत. ज्यांनी संरक्षण करायचे, त्या संस्था वा संघटना संरक्षणाच्याच नावाने माणसे मारतात. त्यातल्या बळ���ंची इतिहासातील संख्या अब्जावधींची आहे. त्याहून दुर्दैव हे की, त्या मेलेल्या माणसांतील अनेकांना आपण नेमके कशासाठी वा कुणासाठी लढलो आणि मेलो, हे कळलेही नाही.\nजोवर या संस्था आहेत, तोवर युद्धे संपणारही नाहीत. घाऊक पद्धतीने माणसांचे बळी घेणाऱ्या यंत्रणा नाहीशाही होणार नाहीत. आज महायुद्धे होत नसली तरी स्थानिक, प्रादेशिक पातळीवरच्या लहानसहान लढाया चालू आहेत आणि त्यात दर दिवशी शेकडो माणसे बळीही पडत आहेत. महायुद्धे थांबली असल्याचे कारणही महाशक्तीतले वैर संपले हे नाही; त्यांना परस्परांजवळ असलेल्या अतिसंहारक शस्त्रांची भीती वाटते, म्हणून. छोटासा उत्तर कोरिया हा देश अमेरिकेला युद्धाचे आव्हान देतो आणि अमेरिका त्याच्याशी वाटाघाटी करायला राजी होते. चीनचे भारतावरचे आक्रमण चालूच असते आणि देशाचे पंतप्रधान त्या देशाशी बोलणी करतच असतात. नेपाळसारखा चिमुकला देशही भारतावर आक्रमण करतो. पाकिस्तानचा तो उद्योग सुरूच असतो. सगळे मध्य आशियाई देश, आफ्रिकेतील अनेक राष्ट्रे सदैव युद्धमग्न असतात. त्यांची सीमायुद्धे सतत सुरू असतात (सीमेच्या लढाया संपल्या की, देशांची सरकारे त्यांच्या विरोधकांचे मुडदे पाडतात). अशा वेळी या संस्थांना संरक्षक म्हणायचे की जीवघेण्या\nमाणसांचे माणसांशी असलेले वैर एक वेळ समजून घेता येते, पण धर्मांचे धर्मांशी शत्रुत्व का असावे एका धर्माचा ईश्वर दुसऱ्या धर्माच्या ईश्वराशी लढायला का निघावा एका धर्माचा ईश्वर दुसऱ्या धर्माच्या ईश्वराशी लढायला का निघावा की, त्यांचे नाव समोर करून माणसेच स्वार्थाच्या हाणामाऱ्या करीत असतात की, त्यांचे नाव समोर करून माणसेच स्वार्थाच्या हाणामाऱ्या करीत असतात राजे त्यांच्या महत्त्वाकांक्षा खऱ्या करतात आणि जग जिंकण्याच्या ईर्ष्याही त्याचमुळे जन्माला येतात. या संस्था हिंसाचारी व मरणाचारी असतील, तर त्या टिकतात का आणि त्या टिकवण्याचा अट्टहास तरी का असतो राजे त्यांच्या महत्त्वाकांक्षा खऱ्या करतात आणि जग जिंकण्याच्या ईर्ष्याही त्याचमुळे जन्माला येतात. या संस्था हिंसाचारी व मरणाचारी असतील, तर त्या टिकतात का आणि त्या टिकवण्याचा अट्टहास तरी का असतो या संस्था-संघटना नसत्या तर एकटी व एकाकी माणसे अशी लढली व मृत्यू पावली असती काय या संस्था-संघटना नसत्या तर एकटी व एकाकी माणसे अशी लढली व म��त्यू पावली असती काय दर दिवशी सीमेवर मरणाऱ्यांना मृत्यूचे कारणही न कळता मरण आले असते काय दर दिवशी सीमेवर मरणाऱ्यांना मृत्यूचे कारणही न कळता मरण आले असते काय हिरोशिमा आणि नागासाकीत मेलेली दोन लाख माणसे- त्यांना लढायचे होते वा ती लढणारी होती म्हणून मृत्यू पावली नाहीत, त्या निष्पापांना आलेले मरण महासत्तांच्या व त्यांच्या सूत्रधारांच्या महत्त्वाकांक्षा यामुळे आले. माणसांनी नकळत मरायचे आणि त्यांना मरायला लावणाऱ्यांनी नेते वा जेते म्हणून आपली पाठ थोपटून घ्यायची आणि आपल्या देशालाही ती थोपटायला लावायची, हा मृत्यूचा खेळ कोण खेळतो हिरोशिमा आणि नागासाकीत मेलेली दोन लाख माणसे- त्यांना लढायचे होते वा ती लढणारी होती म्हणून मृत्यू पावली नाहीत, त्या निष्पापांना आलेले मरण महासत्तांच्या व त्यांच्या सूत्रधारांच्या महत्त्वाकांक्षा यामुळे आले. माणसांनी नकळत मरायचे आणि त्यांना मरायला लावणाऱ्यांनी नेते वा जेते म्हणून आपली पाठ थोपटून घ्यायची आणि आपल्या देशालाही ती थोपटायला लावायची, हा मृत्यूचा खेळ कोण खेळतो माणूस की धर्म, माणूस की राज्य, एकाकी जग की महासत्ता\nया संस्था नसत्या तर मनुष्यप्राणी इतर प्राण्यांच्याच अवस्थेत राहिला असता काय आजवरची समाजाची प्रगती व्यक्तींचे संशोधन व शोधांमुळे झाली की, केवळ संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आजवरची समाजाची प्रगती व्यक्तींचे संशोधन व शोधांमुळे झाली की, केवळ संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे असले, तरी शोध वा संशोधन हे समूहाचे काम नाही. समूह फार तर अशा वेळी मदतीला येतात, आवश्यक ती उभारणी करतात. प्रत्येक शोध वा संशोधन मात्र व्यक्तीचेच असते. अग्नी, शेती हे आरंभीचे शोध कोणी लावले आणि अण्वस्त्रांची निर्मिती कोणी केली सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे असले, तरी शोध वा संशोधन हे समूहाचे काम नाही. समूह फार तर अशा वेळी मदतीला येतात, आवश्यक ती उभारणी करतात. प्रत्येक शोध वा संशोधन मात्र व्यक्तीचेच असते. अग्नी, शेती हे आरंभीचे शोध कोणी लावले आणि अण्वस्त्रांची निर्मिती कोणी केली व्यक्ती एकाकी अवस्थेत काही नवे शोधते आणि ते उपयोगाचे म्हणूनच समाज तिचा स्वीकार करतो. समाजाचे स्वत:चे सामूहिक म्हणावे असे संशोधन कोणते असते व्यक्ती एकाकी अवस्थेत काही नवे शोधते आणि ते उपयोगाचे म्ह���ूनच समाज तिचा स्वीकार करतो. समाजाचे स्वत:चे सामूहिक म्हणावे असे संशोधन कोणते असते विचार, सिद्धान्त, कल्याणकारी मार्ग, द्रव्य हे त्याचे एकीचे मार्ग की आणखी काही\nप्लेटो म्हणतो, झुंडीला तिचे एक मानस असते. तिला बुद्धीचा व ज्ञानाचा स्पर्श नसतो. तिचे मानस वाऱ्यासारखे दिशाहीन व बरेचदा आंधळेही असते. झुंडींनी समाजाचे कधी कल्याण केले आहे काय की, त्यात हिंसा व संहार आणले… की, त्यात हिंसा व संहार आणले… हां, एक गोष्ट झुंडीच्या बाजूने सांगता येते- तिला श्रद्धा व भक्तीचा मार्ग गवसला की ती दिंड्या काढते, मिरवणुका काढते. यात्रा आणि तशाच भक्तिमार्गाने जाते. पण तिचे जाणेही कुठवर असते हां, एक गोष्ट झुंडीच्या बाजूने सांगता येते- तिला श्रद्धा व भक्तीचा मार्ग गवसला की ती दिंड्या काढते, मिरवणुका काढते. यात्रा आणि तशाच भक्तिमार्गाने जाते. पण तिचे जाणेही कुठवर असते जे अगोदरच हाती लागले असते, तिथवर. त्याहून पुढे नाही.\nसमाजाचे कल्याण व प्रगती साधणारे संशोधन नेहमी व्यक्तींनी केले. नोबेल पारितोषिके त्यामुळे व्यक्तींनाच दिली जातात. समाज व राज्य या संशोधनाचे सार्वत्रिकीकरण तेवढे करतात. त्या विस्ताराचे श्रेय समूहाला दिले, तरी त्याच्या निर्मितीचे श्रेय व्यक्तीच्या पदरात टाकावे लागते.\nखरे तर, समाज व राज्य यांच्या संरक्षणासाठी ज्या यंत्रणा निर्माण होतात, त्यांचाही शोध व्यक्तींनीच लावलेला असतो. इस्रोसारख्या वा नासासारख्या संस्था त्यांचे श्रेय स्वत:कडे घेत असल्या, तरी त्यांचे बीज व्यक्तींचेच असते. अणुबॉम्ब ट्रुमन यांना वापरता येतो, पण त्याची निर्मिती शोपेनहॉवरकडून झालेली असते. समूहांना श्रेष्ठत्व देणारे समाज व्यक्तीचे मोठेपण कृपणतेने मान्य करतात. त्यांच्या निर्मितीचे जास्तीचे श्रेय ते देश, राज्य व समाजाला देतात. जाणकारांना मात्र यातले सत्य ठाऊक असते.\nयुद्ध वा संरक्षण सोडले आणि सामाजिक, सांस्कृतिक वा धार्मिक क्षेत्र घेतले तरी व्यक्तीचे नव्याच्या शोधाचे, पुढे जाण्याचे व ते क्षेत्र विकसित करण्याचे श्रेय कुणाचे असते व्यक्तीचे की समूहाचे स्वातंत्र्याच्या वा समतेच्या लढ्यासाठी लोक संघटित होतात. पण ते संघटन एक गांधी वा एक आंबेडकर करीत असतो. आपला वारकरी संप्रदाय ज्ञानदेवापाशी सुरू होतो. हिंदू धर्माचे संरक्षण व संघटन शंकराचार्यांकडून होते. महा��ीर जैन धर्माची, बुद्ध बौद्ध धर्माची, पैगंबर इस्लामची आणि नानक शीख धर्माची स्थापना करतात; ती समूहाची निर्मिती नसते. समूहांना ती मोठे व संघटित करते, एवढेच. चित्रकला, संगीत, नाटक, चित्रपट ही कुणाची निर्मिती तीत सारे जण गुंतलेले दिसत असले, तरी तिची प्रेरणा कुणा एकाचीच असते की नाही तीत सारे जण गुंतलेले दिसत असले, तरी तिची प्रेरणा कुणा एकाचीच असते की नाही या स्वयंमेव एकाकी व्यक्तीला समूहाचे पाठबळ लाभते ते तिच्याच गुणवत्तेच्या व उपयुक्ततेच्या बळावर.\nसत्तेला सत्य तसेही चालत नाही, तिला सोय हवी असते. तिचा आधार खरेपणा नसतो. श्रद्धा, भक्ती, अडाणीपण, चौकसहीनता आणि सत्तेची गुलामगिरी यावरच ती पुष्ट होत असते- मग ती सत्ता कोणतीही असो. धर्मसत्तेला धर्मविरोधी वा त्याहून विसंगत विचार चालत नाहीत. विचार करा, पण तो वेदानुकूलच करा- या हिंदू धर्माच्या आदेशाने त्यात सत्यशोधनाच्या व तर्काच्या परंपरा वाढू दिल्या नाहीत. बायबलविरोधी विचार हे पाखंड आहे आणि ते मृत्युदंडास पात्र आहे, ही धर्माज्ञा त्या धर्मक्षेत्रात संशोधने वाढू देणारी नव्हती. एवढेच नव्हे, तर तिने पूर्वीच्या सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल आदींच्या तत्त्वपरंपरा मोडीत काढल्या. कुराण हा ईश्वरी ग्रंथ ठरला, तेव्हा सारे अरबी तत्त्वचिंतन इतिहासजमा झाले. अगदी अलीकडे आपल्या कल्पनांना छेद देणारे काही संशोधक स्टालिनने तुरुंगात टाकले व मारले. मार्क्सहून वेगळा विचार नको- ही मार्क्सवाद्यांची, हिंदुत्वाहून वेगळा विचार नको- ही हिंदुत्ववाद्यांची परंपरा हेच सत्य अधोरेखित करीत असते. परिणामी- स्वर्ग, नरक, ईश्वर, पूर्वजन्म आणि पुनर्जन्मासारख्या भाकडकथाच मजबूत होतात.\nश्रद्धा हा समूहाच्या एकजुटीचा, तर सत्य हा व्यक्तीच्या संशोधनाचा विषय आहे. काही व्यक्तींना समाजाने इतिहासात जो विरोध केला वा मृत्यू दिला, त्याची कारणंही सत्याच्या वा त्यांनी असत्यासी केलेल्या विरोधातच शोधावी लागतात. व्यक्ती पुढे का जाते ज्ञान उंची का गाठते ज्ञान उंची का गाठते आणि समूह स्थिर का राहतात आणि समूह स्थिर का राहतात श्रद्धा जागच्या जागी होत्या, तशाच का राहतात श्रद्धा जागच्या जागी होत्या, तशाच का राहतात यांची उत्तरेही यातच सापडतात. सबब सत्याचे व तर्काचे महत्त्व वाढते व वाढवले पाहिजे. भारतात तर काही वर्षांआधी न्यायालयाच्या बदनामीच्या खटल्यात सत्य हा पुरावा म्हणूनही अमान्य केला जात होता. त्यामुळे बदनामी होते, एवढाच काय तो अपराध मान्य होत होता. ती नामुष्की आता संपली आहे. सत्य, तर्क, विचार, संशोधन, शोध हे व्यक्तीच्या वा एकाकी माणसाच्या कामाचे; तर श्रद्धा, भक्ती व अनुनय हे समूहाच्या भावनांचे क्षेत्र आहे.\nप्रगती साधायची, तर यातला पहिला स्वार्थ साधायचा तर दुसरा मार्ग अवलंबायचा असतो. प्रसंगी त्यासाठी समूहापासून, संस्थांपासून- अगदी धर्मासारख्या श्रद्धाधारित संघटनांपासूनही दूर व्हावे लागते. असत्यावर प्रकाश टाकल्याखेरीज आणि खोटेपणावर उभारलेले इमले खाली आणल्याखेरीज खऱ्यापर्यंत जाता येत नाही. विकासाची वाटही सत्यापासूनच सुरू होते. ही वाट सरळ वा सोपी नसते. ती सत्तेच्या, धर्मांच्या, आपले म्हणणाऱ्या अनेकांच्या विरोधातून जाते. सारे तुटते. प्रसंगी जीव धोक्यात येतो. सत्यासाठी प्राणार्पण केलेल्या खऱ्या हुतात्म्यांची इतिहासातील लखलखती बाजू मोठी आहे. ती जळणारी आहे, पण समाजातले हीन जाळणारी आहे. मनाची फार मोठी तयारी व त्याआधी फार मोठी जिद्द मनात असल्याखेरीज या वाटेने जायचे नसते… मात्र जे जातात, तेच जगाचे उपकारकर्ते, नेते व मार्गदर्शक ठरतात. प्रसंगी त्यांना दैवतांचा मान मिळतो. मात्र ही वाटचाल त्या सन्मानासाठी करायची नसते, स्वत:च्या उन्नतीसाठी व समाजाच्या कल्याणासाठी करायची असते.\nएकट्या माणसांनी जगाचा विनाश केला नाही, असे नाही. ती माणसेही बुद्धिमानच होती. पण त्यांच्या बुद्धीचे वळण वाकडे होते. उदाहरणार्थ- हिटलर, मुसोलिनी. इतिहासात चंगेझखान, अनेक रोमन सम्राट, पोप अन्‌ राजांनीही जमेल तेवढा जगाचा विनाश केला. बर्नार्ड शॉ यांनी एका भाषणात म्हटले, ‘‘नेपोलियन एकच चांगली गोष्ट करू शकला असता, ती म्हणजे त्याने जन्मान न येणे.’’\nमात्र अशा माणसांच्या तुलनेत जगात कल्याणकारी माणसे अधिक झाली आणि कल्याणाची प्रक्रिया विनाशाहून अधिक परिणामकारक व प्रदीर्घ काळ टिकणारीही असते. विनाशी माणसांची नावे इतिहासजमा होतात, कल्याणकर्त्यांची इतिहासात कायम अन्‌ अजरामर होतात. आजचा समाज त्यांचेच नाव घेतो. उद्याचा काळही त्यांचेच नाव घेणार आहे.\n(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विचारवंत आहेत.)\nपृष्ठे : 110, किंमत : 100 रुपये\nसुरेश द्वादशीवार यांच्या ‘एकाकी’ , ‘चार्वाक’ आणि ‘तुझ्यासवे …तुझ्याविना’ या नवीन पुस्तकांसाठी संपर्क –\nसाधना प्रकाशन -४३१ , शनिवार पेठ , पुणे\nPrevious articleगीला मन शायद बिस्तर के पास पडा हो..\nNext articleकाळ्या गव्हाची चकित करणारी कहाणी\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो..\nबदलांचा स्वीकार करा; बदलाला घाबरू नका \n‘आदर्श भाडेकरू कायदा, २०२१’ – भाडे उद्योगाचे नवे पर्व\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/02/Statement-Jawahar-Project-Office-regarding-various-demands-of-SFI-in-Tribal-Department.html", "date_download": "2021-07-26T20:03:21Z", "digest": "sha1:RVKHXEHVPHDPVNBM63N5VBFVQDBVFW5V", "length": 12627, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "SFI तर्फे आदिवासी विभागातील विविध मागण्यांसंदर्भात जव्हार प्रकल्प कार्यालयास निवेदन - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण SFI तर्फे आदिवासी विभागातील विविध मागण्यांसंदर्भात जव्हार प्रकल्प कार्यालयास निवेदन\nSFI तर्फे आदिवासी विभागातील विविध मागण्यांसंदर्भात जव्हार प्रकल्प कार्यालयास निवेदन\nफेब्रुवारी ०३, २०२१ ,ग्रामीण\nपालघर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे आदिवासी विकास विभागातील विविध मागण्यांना घेऊन जव्हार प्रकल्प कार्यालयाला निवेदन दिले.\nनिवेदनात म्हटले आहे की, अनलॉक लर्निंग प्रकल्पाचे संनियंत्रण व अंमलबजावणीतील पारदर्शकता जपण्यासाठी अतिशय सुलभ प्रणाली 'अनलॉक लर्निंग' हा पथदर्शी प्रकल्प हा शाळेतूनच राबविला जावा. या योजनेआड ऑनलाईन शिक्षण व्यवस्था आदिवासी आश्रमशाळांमध्ये आणण्याचा प्रयत्न करू नये. आश्रमशाळांचे डिजिटलाझशन करण्यात यावे. सर्व आश्रमशाळा सुरु करण्यात याव्यात. तसेच आश्रमशाळा या अशा ठिकाणी असतात कि जेथे बाहेरील व्यक्तीचा संपर्क कमी प्रमाणात येतो त्यामुळे सर्व आश्रम शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.\nतसेच आश्रमशाळेत प्रवेश देताना सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची अँटीजेन, ऑक्सिजन, शरीराचे तापमान चाचणी घेण्यात यावी व संशयित असलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी घेण्यात यावी. शिक्षकांनी शाळेच्या ठिकाणी राहिले पाहिजे. त्यांच्यासाठी तरतूद असणाऱ्या निवासी गृहांमध्ये त्यांची सोय करण्यात यावी. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी संवाद घडून विध्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होईल. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी व तत्सम बाबींसाठी कायमस्वरूपी आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कन्या आश्रमशाळेत व प्रत्येक आश्रमशाळेत स्त्री अधिक्षक असणे गरजेचे आहे त्यांची जी पदे रिक्त आहेत ती त्वरित भरली जावीत. मूलभूत सुविधांमध्ये ग्रंथालय व प्रयोगशाळा यांनादेखील मुख्य स्थान देण्यात यावे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गाला कायमस्वरूपी करून त्यांच्या रिक्त पदांची त्वरित भरती करा, या मागण्या करण्यात आल्या आहेत.\nनिवेदन देतेवेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राज्य उपाध्यक्ष कविता वरे, ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष विलास भुयाल, जिल्हा सचिव भास्कर म्हसे उपस्थित होते.\nat फेब्रुवारी ०३, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Junnar%20Avoid%20the%20use%20of%20plastic%20Chimukalya-conveys-message-of-environmental-protection-in-an-unfamiliar-way.html", "date_download": "2021-07-26T21:01:43Z", "digest": "sha1:HNJLDRPEHES5W4WB3CLQNEPPCUXXVMB5", "length": 13162, "nlines": 82, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "जुन्नर : \"प्लॅस्टिकचा वापर टाळा; चिमुकल्यांनी अनोळख्या पध्दतीने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण जुन्नर जुन्नर : \"प्लॅस्टिकचा वापर टाळा; चिमुकल्यांनी अनोळख्या पध्दतीने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश \nजुन्नर : \"प्लॅस्टिकचा वापर टाळा; चिमुकल्यांनी अनोळख्या पध्दतीने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश \nजुलै १६, २०२१ ,ग्रामीण ,जुन्नर\nजुन्नर : प्रदूषणाचा सामाना सारं जग करीत आहे. याकडे लक्ष वेधण्याचे काम जाणत्यांबरोबर चिमुकलेही करत आहेत. जुन्नर तालुक्यात पेपर बॅग डेचे औचित्य साधून \"लिओ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने आयोजित केलेल्या पेपर बॅग मेकिंग स्पर्धेत १ हजार २०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला.\nतीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आज सर्वत्र प्लॅस्टिकच्या अति वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्याचाच परिणाम परिसरात होतो. या प्रदूषणावर मात करण्यासाठी व पर्यावरण रक्षणासाठी \"विघटनशील पेपर बॅग'चा\" वापर वाढवावा, असा संदेश देत चिमुकल्यांनी स्पर्धेची पुरेपूर संधी लुटत कागदी पिशव्या बनविल्या आणि स्पर्धेच्या निमित्ताने समाजाला पर्यावरणाचा संदेश दिला.\nयावेळी लिओ क्लबच्या अध्यक्षा डॉ.धनश्री गुंजाळ म्हणाल्या की, प्लॅस्टिक'च्या प्रदूषणामुळे जीवसृष्टी अक्षरशः धोक्यात आली आहे. यावर मात करण्यासाठी विघटनशील कागदी पिशव्यांचा वापर वाढवा या उद्देशानेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पेपर बँग तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य लिओ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले. परीक्षक म्हणून अंजली गुंजाळ, नंदा शिंदे यांनी काम पाहिले. डिस्ट्रिक्ट लिओ क्लबचे संदीप मुथ्था, श्वेता शिंदे, डॉ.प्रिया जठार यांनी स्पर्धेचे नियोजन केले तर स्पर्धकांची माहिती आयोजक डॉ.धनश्री गुंजाळ यांनी दिली.\n■ विषयनिहाय पहिले तीन क्रमांक :\n■ छोटा शिशु गट -\n● विषय - पक्षी : सेरेना सोनवणे, प्रथमेश खुळे, अन्वेष चव्हाण, ओवी मेहेत्रे\n● विषय - प्राणी : जुई भोर, समर्थ नलावडे, अन्विता घोलप, शौर्य गीसावी\n■ इयत्ता पहिली ते चौथी -\n● विषय - कार्टून : दर्श चोरमुंगे, अलोक मोरे, अवनी शेलार\n● विषय - फुले : शर्वरी हिंगे, अमृता घोलप, पूर्वा कुटे\n■ इयत्ता पाचवी ते दहावी गट -\n● विषय - स्वतःची कल्पना : श्रुती साबळे, शर्वरी भगत, आर्यमा भार्गव, तनुष्का नेहरकर\n● विषय - सिझन : गिरीजा औटी, शुभांगी गोसावी, गायत्री फलके, अनुष्का कानडे\n■ लिओ क्लब मेम्बर गट : साक्षी चोरडिया, जुईली गुंजाळ\nat जुलै १६, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/page/38/", "date_download": "2021-07-26T20:08:55Z", "digest": "sha1:7SMFDPT3LNWFN3T4V6Z4EG4INXBPSLSZ", "length": 36187, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "मोदी सरकारवर RBI’कडून आपत्कालीन निधी घेण्याची वेळ, दुसरीकडे अदाणींच्या संपत्तीत जवळपास 100% वाढ | मोदी सरकारवर RBI'कडून आपत्कालीन निधी घेण्याची वेळ, दुसरीकडे अदाणींच्या संपत्तीत जवळपास 100% वाढ | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nमोदी सरकारवर RBI'कडून आपत्कालीन निधी घेण्याची वेळ, दुसरीकडे अदाणींच्या संपत्तीत जवळपास 100% वाढ\nअदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 66.5 अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी त्यांची संपत्ती 33 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. म्हणजेच जवळपास 100% वाढ झाली. आशियात पहिल्या क्रमांकावर रिलायन्सचे मुकेश अंबानी आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 76.5 अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या बिलिनेयर इंडेक्स रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.\nमोदी सरकारने AXIS BANK तील भागीदारी विकून कमावले 4000 कोटी\nसयूटीटीआयच्या माध्यमातून AXIS बँकेतील 1.95 टक्के हिस्सा विकून मोदी सरकारने 4,000 कोटी रुपये जमा केलेत. दीपम सचिव तुहीन कांता पांडे यांनी ही माहिती दिलीय. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन सचिवांनी (DIPAM) ट्विट केले की, “एक्सिस बँकेच्या ओएफएसला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे एसयूयूटीआयने 4000 कोटी रुपये वाढविले. दोन दिवसांच्या विक्री ऑफरद्वारे सरकारने अ‍ॅक्सिस बँकेत 5.80 कोटी शेअर्सची विक्री केली.\nHealth First | जाणून घ्या पांढऱ्या कांद्याचे औषधी गुणधर्म\nपांढऱ्या कांद्यामध्ये अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत. यातील पोषण तत्त्व आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्याचीही योग्य पद्धतीने काळजी घेतात. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या डाएटमध्ये पांढऱ्या कांद्याचा समावेश करा आणि आरोग्यवर्धक लाभ मिळवा. जाणून घेऊया फायदे…\nHealth First | जाणून घ्या शेळीच्या दुधाचे आरोग्यवर्धक फायदे\nदुधाचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायद्याचे ठरलेले आहे. लोक चांगल्या आरोग्यासाठी ज्या प्रकारे गायीच्या दुधाचे सेवन करतात. त्याच प्रकारे शेळीचे दुध देखील वापरले जाऊ शकते. हे दूध पोषण करण्याबरोबरच बर्याच शारीरिक आणि मानसिक समस्यांनाही मुक्त करते. या लेखामध्ये आपण शेळीचे दूध आपल्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते याची माहिती घेणार आहोत.\nRBI आपत्कालीन फंड | रिझर्व्ह बँक केंद्राला त्यांच्या खजिन्यातून 99,122 कोटी देणार\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केंद्र सरकारकडे 99,122 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. 21 मे 2021 रोजी रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक व देशांतर्गत आव्हाने आणि रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या अलीकडील धोरणात्मक उपायांचा मंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.\nVIDEO | मोदींना अखेर वाराणसी आठवली आणि अश्रू अनावर लाखो लोकं मरत असताना निवडणुकीत होते मग्न\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काशी म्हणजे वाराणसीतील डॉक्टर्स आणि फ्रॉन्टलाईन वर्कर्ससोबत व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीला काशीतील डॉक्टर्स आणि फ्रॉन्टलाईन वर्कर्स यांनी उपस्थिती लावली होती आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्गदर्शन केलं.\nभाजप नेत्यांची पोलखोल | ट्विटरकडून कांगावाखोर भाजप नेत्याच्या टूलकिट पोस्टला 'फेरफार मीडिया' शेरा\nदेशात सध्या असलेल्या करोना व्हायरसला मोदी व्हायरल किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन करणारं एक टूलकिट सध्या सोशल मीडियावर काँग्रेसच्या नावाने व्हायरल होत होते. या टूलकिटवरून भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर देशभरातील नेत्यांसहित राज्यातील भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर “प्रसंगी काँग्रेस देशद्रोह देखील करू शकेल”, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.\nकोरोना आपत्तीत जगात सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण, मोदी ९० टक्के मतं मिळवत टॉपवर\nदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रीपल-टी म्हणजेच टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रेकिंगवर जोर दिला जात आहे. या अंतर्गत बुधवारी विक्रमी 20 लाख 55 हजार 10 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. हे केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगात एका दिवसात केल्या जाणाऱ्या चाचण्यांचा सर्वात मोठा आकडा आहे.\nदेशात कोरोनाच्या 2.5 कोटी केसेस, आयुष्मान कार्डद्वारे केवळ 4 लाख रुग्णांना उपचार, केंद्राची योजना अपयशी\nभारतात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने प्रचंड थैमान घातले आहे. अनेक राज्यांमध्ये अजूनही नव्या कोरोना रुग्णांचे आकडे वाढताना दिसत आहे. त्यामुळे भारतात दुसऱ्या लाटेचा पीक पॉईंट येऊन गेला किंवा नाही, यावरुन बरीच मतमतांतरे आहेत. अशातच आता देशात कोरोनाची तिसरी लाट कधी येणार, याचे अंदाज बांधण्याचे काम सुरु आहे.\nहातात देशाची सत्ता | पण भाजपच्या या नेत्यांकडून ट्विटरवर मोदींचा जयजयकार, कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी एकही ट्विट नाही\nदेशात कोरोनाचा संसर्ग हळु-हळू कमी होताना दिसत आहे. बुधवारी देशभरात 2 लाख 76 हजार 59 नवीन संक्रमितांची नोंद झाली, तर 3 लाख 68 हजार 788 रुग्ण ठीक झाले. तसेच, 3,876 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. आज सलग स��तवा दिवस असेल, जेव्हा नवीन संक्रमितांपेक्षा ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.\nआपल्याला मृत्यूच्या 8-12 आठवड्यांनंतर लसचा दुसरा डोस मिळू शकेल का\nकोरोनाचा देशात शिरकाव होऊन आता वर्ष लोटलं आहे. पहिल्या लाटेनंतर देशात दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. यात दिलासा देणारी बाब होती ती म्हणजे करोनावरील लस. करोनावरील लशींच्या आपतकालीन वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यामुळे आता सगळ्याचं लशीकरण होईल आणि करोना संपेल, अशीच जवळपास सगळ्याचा समज होता. मात्र, हे सगळं अंदाज चुकले. एकीकडे देशात करोनाचे नवनवे म्युटंट आढळून येत असताना लसीकरणाच्या कार्यक्रमाला खिळ बसली आहे.\n | ‘ब्लॅक फंगस’ देशभर पसरतोय | केंद्राकडून साथीचा आजार म्हणून जाहीर, राज्यांनाही सुचना\nदेशात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आता ब्लॅक फंगस हा नवा आजार आला आहे. या आजाराचे रुग्णही देशभरात वाढताना दिसत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसीस हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारही आता सतर्क झालं आहे. हरियाणा, राजस्थान, तेलंगणा या राज्यांनी या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तर आज केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना या आजाराची नोंद साथरोग कायद्यात करण्याच्या सुचना दिल्या आहेत.\nममता बॅनर्जी मोदींवर भडकल्या | पंतप्रधानांनी बैठकीत कोणत्याच मुख्यमंत्र्याला बोलू दिले नाही\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 10 राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सामील झाल्या, पण त्यांच्या राज्याचा कुठलेही जिल्हाधिकारी सामील झाले नाही. मोदींच्या बैठकीनंतर ममतांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मोदींच्या बैठकीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, बैठकीत 10 राज्यांचे मुख्यमंत्री आले होते, पण कुणालाच बोलू दिले नाही. हे अपमानजनक आहे.\nकोरोनामुळे ऑक्सिजन पातळी खालावल्याने माजी NSG प्रमुख जे. के दत्त यांचं निधन\nदेशात कोरोनाचा संसर्ग हळु-हळू कमी होताना दिसत आहे. बुधवारी देशभरात 2 लाख 76 हजार 59 नवीन संक्रमितांची नोंद झाली, तर 3 लाख 68 हजार 788 रुग्ण ठीक झाले. तसेच, 3,876 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. आज सलग सातवा दिवस असेल, जेव्हा नवीन संक्रमितांपेक्षा ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. बुधवारी अॅक्टिव केस म्हणजेच, उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत 96,647 ची घट झाली. सध्या देशभरात 31 लाख 25 हजार 140 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 11 दिवसांपूर्वी, हा आकडा 37.41 लाख होता.\nकेंद्राचा भीषण निर्णय | व्हेंटिलेटर्स उत्पादक कंपनी म्हणतेय 'आम्ही व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनातील तज्ज्ञ नाही'\nदेशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत नऊ हजारांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 2 लाख 76 हजार 70 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबळींचा आकडा घटल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानावा लागेल. कारण एका दिवसात 3 हजार 874 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.\nमागील 24 तासात भारतात 2 लाख 76 हजार 70 नवे रुग्ण | तर 3, 874 रुग्णांचा मृत्यू\nदेशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत नऊ हजारांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 2 लाख 76 हजार 70 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबळींचा आकडा घटल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानावा लागेल. कारण एका दिवसात 3 हजार 874 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.\nतौते चक्रीवादळ | गुजरातसाठी पंतप्रधानांची १ हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा | महाराष्ट्रासाठी फक्त मन की बात\nअरबी समुद्रातून आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला. मुंबईतून पुढे जात हे तौक्ते वादळ गुजरातला गेले. गुजरातमध्येही या वादळाने कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज (१९ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. या दौऱ्यानंतर लगेचच १००० कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.\nमुलांना कोरोना झाल्यावर घरी कसे उपचार शक्य | आरोग्य मंत्रालयाची मुलांच्या देखभाल संदर��भात माहिती\nदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी देशभरात सर्वाधिक 4,525 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी, सोमवारी 4,334 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, देशात नवीन संक्रमितांचे आकडे दिलासा देणार आहे. मंगळवारी देशभरात 2 लाख 67 हजार 44 नवीन रुग्ण आढळले, तर 3 लाख 89 हजार 566 रुग्ण ठीक झाले. यामुळे सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत एक लाख 27 हजार 109 ने घट झाली आहे.\nSarkari Naukri | पश्चिम रेल्वे मुंबईत 3591 पदांची भरती | दहावी पास असणाऱ्यांना संधी\nIndian railways recruitment 2021. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) विविध अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. दहावी पास असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे ,मुंबई विभागाने अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. पश्चिम रेल्वे विभाग एकूण 3591 पदांवर भरती करणार आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिसची करण्याची ही एक चांगली संधी आहे. Free Job Alert.\nग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर आठवड्याभरात दुप्पट, शहरी भागातील बेरोजगारीत ११.७२ टक्क्यांची वाढ - CMIE अहवाल\nदेशभरामध्ये कोरोनाची परिस्थती गंभीर बनत चालली आहे.कोरोना रूग्णांसोबतच मृत्यूचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगभरातून मोदींवर टिका केली जात आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनचे अनेक दुष्परिणाम पाहायला मिळाले होते. आता पुन्हा दुसरी लाट आल्याने अनेक राज्यांमध्ये कडक नियमावली लागू केली होती. तर लाखो लोकांचे कोरोनामुळे प्राण गेल्याने भीतीच वातावरण असून लोकं घरातच बसणं पसंत करत आहेत.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2021-07-26T20:56:40Z", "digest": "sha1:LFWIFLLLIVEHOUSW4Q4WGTXQVCS4FY7W", "length": 7071, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "पाच दिवसात नवीन अडीच हजार���हून अधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nपाच दिवसात नवीन अडीच हजाराहून अधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळले\nपाच दिवसात नवीन अडीच हजाराहून अधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळले\n जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पाचशेपेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 595 नविन रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्ण संख्या 17 हजार 131 झाली आहे. सर्वाधिक 144 रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 9 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 403 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nजिल्हयात दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच आहे. शुक्रवारी नव्याने 595 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 144, जळगाव ग्रामीण 21, भुसावळ 7, अमळनेर 77, चोपडा 25, पाचोरा 27, भडगाव 6, धरणगाव 40, यावल 6, एरंडोल 65, जामनेर 35, रावेर 7, पारोळा 53, चाळीसगाव 30, मुक्ताईनगर 41, बोदवड 2 व इतर जिल्ह्यातील 9 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 9 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर आणि भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी 2, जळगाव तालुका, पाचोरा, चोपडा, रावेर, चाळीसगाव या तालुक्यात प्रत्येकी 1 याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी\nराजस्थान सत्तासंघर्ष अखेर संपले; कॉंग्रेसने जिकला ‘विश्वास’\nजिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी दोघांना पोलिस पदक जाहीर\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्या��नी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A5%A7%E0%A5%A8-%E0%A4%86/", "date_download": "2021-07-26T20:27:44Z", "digest": "sha1:ELITKKT6WMOFQEYYASPSQQYIGRFQEZJ7", "length": 6997, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "माझ्यासोबत भाजपचे १०-१२ आमदार, पण...: खडसेंचा गौप्यस्फोट | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमाझ्यासोबत भाजपचे १०-१२ आमदार, पण…: खडसेंचा गौप्यस्फोट\nमाझ्यासोबत भाजपचे १०-१२ आमदार, पण…: खडसेंचा गौप्यस्फोट\nजळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काल भाजपला रामराम ठोकला आहे. उद्या शुक्रवारी २३ रोजी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्याच्या सोबत भाजपचे किती आमदार आणि खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर एकनाथराव खडसे यांनी भाष्य केले आहे. ‘माझ्या सोबत भाजपचे १०-१२ विद्यमान आमदार आणि १५-१६ माजी आमदार आहेत. मात्र पक्षांतर बंदी कायदा असल्याने आणि सध्या फेरनिवडणुका घेणे देखील शक्य नाही. त्यामुळे विद्यमान आमदार सध्या तरी राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीत. काही माजी आमदार आहेत ते उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत असे एकनाथराव खडसे यांनी सांगितले आहे. आज गुरुवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nअनेक नगराध्यक्ष, पूर्ण नगरपालिका, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, राज्यातील अनेक जिल्हा बँकांचे अध्यक्ष, सहकारी संस्थेचे अनेक संचालक माझ्यासोबत राष्ट्रवादीत येणार आहेत. ज्यांना पक्षांतर बंदी लागू नाही ते उद्याच प्रवेश करतील असेही खडसे यांनी सांगितले आहे.\nकोरोना लसीचे राजकारण: बिहारींना मोफत कोरोना लस देणार: भाजपचा जाहीरनामा\nखडसेंचे काय चुकले हे भाजपने सांगावे: मंदाताई खडसे\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा ��ुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://s3f1981e4bd8a0d6d8462016d2fc6276b3.s3waas.gov.in/mr/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2021-07-26T20:11:44Z", "digest": "sha1:666IFNAQIGZOWGTA7JLX65NVKMLDWCOQ", "length": 5125, "nlines": 111, "source_domain": "s3f1981e4bd8a0d6d8462016d2fc6276b3.s3waas.gov.in", "title": "कागदपत्रे | Department Preview Site | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nसंयुक्त उपक्रम (केंद्र आणि राज्य)\nधोरणे & मार्गदर्शक तत्त्वे\nमाहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस )\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nसर्व अंदाजपत्रक माहिती कामगिरी अंदाजपत्रक कायदे व अधिनियम कार्यालयीन आदेश कोर्टाचे आदेश / निर्णय धोरणे & मार्गदर्शक तत्त्वे नागरिकांची सनद नियम आणि कायदे निविदा परिपत्रके / सूचना योजना कागदपत्रे वार्षिक अहवाल वार्षिक पॉलिसी नोट्स शासकीय आदेश माहितीचा अधिकार कागदपत्रे\nपहा / डाउनलोड करा\nप्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(7 KB)\nप्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(7 KB)\nशेवटचे अद्यावत: Jul 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Push-to-Shiv-Sena-from-Nashik-This-Shiv-Sena-leader-joined-BJP.html", "date_download": "2021-07-26T21:10:11Z", "digest": "sha1:WH6XNTTMTKG3ANREXPJU4Y2AZB7ZR7FZ", "length": 7392, "nlines": 101, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "नाशिकमधून शिवसेनेला धक्का ; शिवसेनेच्या या नेत्याचा भाजपात प्रवेश", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रनाशिकमधून शिवसेनेला धक्का ; शिवसेनेच्या या नेत्याचा भाजपात प्रवेश\nनाशिकमधून शिवसेनेला धक्का ; शिवसेनेच्या या नेत्याचा भाजपात प्रवेश\nनाशिकमधून शिवसेनेला धक्का ; शिवसेनेच्या या नेत्याचा भाजपात प्रवेश\nमुंबई : शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपात जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. सानप भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतरही शिवसेनेकडून त्यांची मनधरणी करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेला यश आले नाही. दरम्यान, बाळासाहेब सानप यांनी आज भाजपात प्रवे��� केला.\nचंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांचं स्वागत केलं. पक्षापासून दूर गेलेले सानप आज पुन्हा एकदा भाजपात परतले आहे. कुंभमेळ्यांच्या वेळी सानप यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. सगळ्या अडचणी दूर करत कुंभमेळा चांगल्या प्रकारे पाडला होता. सानप हे जमिनीशी जोडलेले नेते आहेत. कुणीही वाद करण्याचं कारण नाही. जुने-नवे अशी कोणतीही अडचण येणार नाही. आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे. नाशिक भाजपाचा बाल्लेकिल्ला झाला आहे. त्याच ताकदीने पक्ष मजबूत करायचा आहे,” असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/This-famous-actress-prayed-for-the-agitating-farmers.html", "date_download": "2021-07-26T20:22:22Z", "digest": "sha1:LB6YBFSQRWASFUMWRJGDMV5OPRKFXRAM", "length": 7170, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "या प्रसिध्द अभिनेत्रीने केली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रार्थना", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रया प्रसिध्द अभिनेत्रीने केली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रार्थना\nया प्रसिध्द अभिनेत्रीने केली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्या���साठी प्रार्थना\nया प्रसिध्द अभिनेत्रीने केली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रार्थना\nमुंबई : नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी सध्या आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला महाआघाडी सरकार तसेच अनेक नेत्यांसह सेलेब्रिटीनीही पाठींबा दिलेला आहे. दरम्यान त्यांच्या या मागणीला अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी देखील पाठिंबा दिला आहे. हे देवा तू या योद्ध्यांना सुरक्षित ठेव अशी प्रार्थना शेतकऱ्यांसाठी करत ट्वीट केले आहे.\n“आपण आरामात आपल्या घरांमध्ये बसलोय अन् आपले शेतकरी अस्तित्वासाठी आणि अधिकारांसाठी या कडाक्याच्या थंडीत युद्ध लढत आहेत. त्यांची ही स्थिती पाहून त्रास होतो. हे देवा या सर्व योद्ध्यांची काळजी घे त्यांना सुरक्षित ठेव.” अशा आशयाचं ट्विट करत सिमी ग्रेवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/07/wake-up-sid.html", "date_download": "2021-07-26T21:06:34Z", "digest": "sha1:DUM7K2ES5GL27OYGZOV4VYI6FB4OW5GW", "length": 12162, "nlines": 349, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): Wake up Sid ! (स्वैर अनुवाद)", "raw_content": "\nचित��रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (108)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nमूळ गाण्याच्या चालीत लिहायचा प्रयत्न केला आहे -\nरात्र गेली झोपी जागा दिवस जाहला\nउघडुनी डोळ्यांना हसती दिशा दहा\nखेळ चाले जणू नादांचा तू पहा\nदशदिशा या तुला मारतात हाका\nअरे ऐक पुन्हा तू जरा \nजीवनाच्या निर्णयांना तूच घे सर्वथा\nशोधूनी घे स्वत:च्या तूच तू रे पथा\nतूच प्रवासात असशी तुझ्या सोबतीला\nदशदिशा या तुला मारतात हाका\nअरे ऐक पुन्हा तू जरा \nआज ही न हो काल झाले तसे\nआज ही तुला झोप लागेल रे\nसुस्तीला टाकुनी बोल तू, ऐक तू; कर काही तरी\nजीवनी दु:खाचा, सुखाचा काही तरी तू रंग भरी\nदशदिशा या तुला मारतात हाका\nअरे ऐक पुन्हा तू जरा \nमूळ गीतकार - जावेद अख्तर\nस्वैर अनुवाद - ....रसप....\nहमको है यह कहना\nवक़्त है क्या तुमको पता है ना\nसो गयी रात जाके दिन है अब जाग उठा\nआँखें मसलता है सारा यह समां\nआवाजें भी लेती है अंगडाइयाँ\nसब दिशाओं से आ रही है सदा\nसुन सको अगर सुनो\nवोह जो कहें सुन लो\nदिल को लगे चुन लो\nकरना है क्या तुम्हे\nयह तुम्ही करो फैसला\nयह सोच लो तुम को जाना है कहाँ\nतुम ही तो हो कारवाँ\nसब दिशाओं से आ रही है सदा\nसुन सको अगर सुनो\nआज भी देखो कल जैसा ही ना हो\nआज भी यूँ ना तुम सोते ही रहो\nइतने क्यूँ सुस्त हो कुछ कहो कुछ सुनो\nकुछ ना कुछ करो\nरो पडों या हसो ज़िन्दगी में कोई ना कोई रंग भरो\nसब दिशाओं से आ रही है सदा\nसुन सको अगर सुनो\nLabels: कविता, भावानुवाद - कविता, मुक्तछंद\nआपलं नाव नक्की लिहा\nदिन जल्दी-जल्दी ढलता है - भावानुवाद\nसत्यवान सत्यशील सत्यरूप हो\nरुसवा.... २६ जुलै २००५ चा..\nजुनाट घर, पाऊस आणि आई (पावसाळी नॉस्टॅलजिया - १४)\nसांग ना गं आई.. (पावसाळी नॉस्टॅलजिया- १३)\nमी कुणीही 'खास' नाही..\nधुंद हो तू, चिंब हो तू, मुक्त हो तू..\nअश्या कवीची कीव करावी..\nफनकार (साहिर लुधियानवी) - भावानुवाद\nसखे सांग झेलू कसे पावसाला \nखंत नाही, खेद नाही धुंदलेल्या पावसाला..\nकधी तू पहावे, कधी मी पहावे..\n२६ जुलै २००५ (पावसाळी नॉस्टॅलजिया - १२)\nमुंबईचा पाऊस (पावसाळी नॉस्टॅलजिया - ११)\nकधी परत याल बाबा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५९. टु बर्मा: विथ लव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/11094", "date_download": "2021-07-26T19:51:30Z", "digest": "sha1:E6XSSTSE2DCX6KVOW3MN5FWPSIIDVT3M", "length": 10341, "nlines": 132, "source_domain": "abhivrutta.com", "title": "शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाºया करदात्यांविरूद्ध कारवाई | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाºया करदात्यांविरूद्ध कारवाई\nशासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाºया करदात्यांविरूद्ध कारवाई\nमुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाºया करदात्यांविरूद्ध महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई केली आहे.\nमे.लॅव्हिश एन्टरप्राइजेस आणि मे.आर्यन इंटरनॅशनलचे प्रकरण पुढील तपासासाठी राज्य कर सहआयुक्त अन्वेषण-अ यांच्या कार्यालयात पाठविण्यात आले होते. सदर प्रकरणात दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी अन्वेषण भेट देण्यात आली होती. तपासणीदरम्यान असे लक्षात आले की, करदाता मे.लॅव्हिश एन्टरप्राईजेसचे मालक प्रकाश कुमार वीरवाल आणि मे.आर्यन इंटरनॅशनलचे मालक प्रभुलाल तेली व्यवसायाच्या ठिकाणी उपलब्ध नाहीत आणि सदर जागेवर ते कोणताही व्यवसाय करीत नाहीत एक वर्षापासून सदर कार्यालय बंद असल्याचे आढळून आले.\nदोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतूदीचे उल्लंघन करून वस्तुंच्या पुरवठ्याशिवाय ४२८ कोटी रुपयांची बनावट बिले देऊन आणि ७९ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. म्हणूनच दोन्ही करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम-२०१७ च्या तरतुदीचे उल्लंघन करून वस्तूंचा पुरवठा न करता बीजक किंवा बिल जारी करून शासनाची महसूल हानी केली आहे. सूरजसिंग (उर्फ विराट सिंग) यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने १८ फेब्रुवारी २०२१ रोजी अटक केली असून माननीय न्यायालयाने सुरजसिंग (उर्फ विराट सिंग) या���ची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.\nसुरजसिंग यांनी अशाच अनेक बनावट कंपन्या नोंदणी केल्याचा संशय असून शासनाच्या करोडो रुपयांची महसूल हानी केल्याचा संशय महाराष्ट्र वस्तू व कर विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत सहायक आयुक्त नंदकुमार दिघे यांच्या नेतृत्वाखालील आणि उपआयुक्त गजानन खानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. या तपासासाठी अन्वेषण-अ चे सहआयुक्त ई.रविंन्द्रन यांचे मार्गदर्शन लाभले आहे, असे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे\nPrevious article…विमानाच्या पंख्याने चक्क वीज खंबा जमीनदोस्त केला, पहा कसा….\nNext articleमुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत; मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathiwishes.xyz/sad-marathi-status/", "date_download": "2021-07-26T19:32:55Z", "digest": "sha1:6XIJJCCSRU36TPWMLZJLEBGNK73NL2KD", "length": 25774, "nlines": 168, "source_domain": "marathiwishes.xyz", "title": "Best 150+ Sad Marathi Status For Whatsapp Staus 2021", "raw_content": "\nSad Marathi Status – हेलो दोस्तों. आज MarathiWishes.Xyz आपके लिए दुनिया भर से बेहतरीन Sad Status In Marathi With Images के साथ लाया हैं ताकि आप अपने Dostoऔर रिस्तेदारो को ये Sad Marathi Status शेयर कर सके और हमने निचे आपकी Girlfriend और Boyfriend के लिए Sad Quotes In Marathi Language Font Text के साथ भी डाली हैं ताकि आपको कही और जाने की जरुरत न पड़े. तो निचे आपको 100+ Sad Marathi Whatsap Status और Facebook Dp देखने को मिलेगी जिसे आप Share कर सके.\nनशिबाच आणि मनाचं कधीच जुळत नाही , कारण मनात जे असतं ते “नशिबात नसतं”.\nरस्ता बघून चल.. नाहीतर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.\nजेव्हा विश्वास मोडलेला असतो, तेव्हा Sorry सुद्धा काहीच नाही करू शकत नाही.\nबेमालूमपणे उरी माझ्या बघ वार झाला,जो कालपर्यंत होता तिचा मित्र आज तिचा तो यार झाला..वाट जी बघत होता तो आमच्या भांडणाची,तिच्या सोबतीला पहिल्या हाकेतच तो तयार झाला..\nजर माहित असतं प्रेम एवढं “तडपवत” तर , मन जोडण्याच्या अगोदर “हात जोडले” असते.\nतू दिलेल्या दुःखानेमला बरेच काही शिकवले,जग हे कसे असते,शेवटी तूच मला दाखवले..\nतास तास बोलणारे आज,हातात Phone असून उचलत नाही.\nमित्र बनून प्रियकर बनणं सोप्पं असतं..प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोप्पं असतं..कठीण असतं ते,नवरा बनून प्रियकर राहणं आणिबायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं..हे जेव्हा आणि ज्याला जमतं त्या नवऱ्याला –‘ सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची ‘आणि बायकोला –‘ समजून घेणाऱ्या मित्राची ‘ गरजच भासत नाही..\nवेळ कितीहि बद्दली तरी चालेल पण , तू कधी बदलू नकोस .\nजवळीक साधून माझ्याशी,कशी किमया केलीस.वेड लावून माझ्या मनालातू का निघून गेलीस.\nप्रत्येक वेळी Ignore करणाऱ्या लोकांना वेडीच,तुमच्या Life मधून काढून टाका,कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात.\nवेळेला कोण धावून येत नाहीआणि वेळ निघून गेल्यावर बोलतात,मला सांगायचं होतं कि, मी आलो असतो.\nविश्वास ठेव तरच आपलं प्रेमाचं नात टिकेल.\nहरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.\nउगाच कोणी पण कोणासाठी रडत नसत,अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असत.\nसगळं काही सहन करेनपण Feelings सोबत केलेला मजाककधीच नाही..\nमाझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली,तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली\nवावटळ आठवणींचे आज मी पाहिले,स्वप्नातील घर तुझे माझेआज पुन्हा एकदा त्यात वाहिले.\nखर तर मिच वेडाआहे,उगाच तिच्या कडून Expectation ठेवतो…\nएकवेळ सिंगल रहा,पण माझ्यावर प्रेम करअशी भीक मागू नका..\nएकट रहावसं वाटत कोणी सोडून जाण्याची भीती नसते.\nआठवणी विसरता येतातपण प्रेम विसरता येत नाही.\nSilent चं पण Limit ठेवा डोक्याच्या वरचढत असतील तर,तोंडावर बोलून बॅक दाखवायला मग पुढं बघू नका.\nआपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल,पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे…\nआजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी, वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला..त्याची जरा सुद्धा काळजी नसते.\nती मला नेहमी म्हणायची कि,मी तुला माझं करूनच सो���ेन,आज तिने तेच केलं,तिने मला तीच करूनच सोडलं.\nकोण जाणे काय माहित हृद्य आज धाड धाड करायला लागयल कदाचित त्याला आठवण आलेली माझी…\nस्वतःमध्येच खुश राहायचं..जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही,मग ते कोणाचे घर असो किंवा मन..\nरडुन रडुन जिच्यासाठी डोळे लाल करून बसलोय , शेवटी तिचा “Reply” आला – “कोण आहेस तू तुझी लायकी काय आहे”.\nमाझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,रात्रभर नाही,पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.\nBusy कोणी नसत यार,फक्त त्या वरून आपली किंमत किती आहे ते नक्की समजत.\nलांब रहायला आवडतं मलाा त्या लोकांपासून,ज्यांना माझ्या असल्याने किंवानसल्याने काही फरक पडत नाही..\nकधी कधी मी माझे जुने दिवस काढले तर रडू येंत , जेव्हा ती सोबत असायची तेव्हा “लोकं जळायची” पण , आज तीपण “माझ्यावर जळू लागली”.\nकोसळणारा पाऊस पाहून,मला नेहमीच एक प्रश्न पडतो,माझे तर ठीक आहे,पण हा कोणासाठी रडतो.\nतुझ्या खरं प्रेम असतं तर….दूर जाण्याची कारण दिली नसती..जवळ येण्यासाठी मार्ग काढला असता.\nकाही गोष्टी कधीच विसरता येत नाहीतजसं कि लोकांनी केलेले खोटे Promises\nएवढं छोटसं “मन” आहे माझं, पण का लोकं त्याच्यासोबत खेळायचं प्रयत्न करू राहिलेत.\nप्रेम तुझं खरं असेल तरजीव तुझ्यावर ओवाळेल तीस्वत:च्याचं भावनांचं मनशेवटी ती मारेल तरी कीती..\nज्या ज्या वेळी वाटत मला प्रेम झालय तेव्हा,मी सावधान इंडिया चे ४/५ episode पहाते,प्रेमाच भूत उतरून जात.\nतुम्ही त्याला प्रेम पणकसं काय म्हणू शकता,जे तुम्हाला एकाकडून नाही भेटलं,तर लगेच दुसऱ्याकडून Expect करतात..\nतुझ्यावर प्रेम केले हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली.\nसगळ्यांनसाठी मी आहे.पण माझ्यासाठी कोणीच नाही \nआधी माझ शिक्षण आणि तुझ्या “Career”….मग बघू कोण येते आपल्या मध्ये नाक खुपसायला.\nकसं काय विसरून जाऊ तिला..मरण माणसाला येतं,आठवणींना नाही..\nनिघून गेलीस तर जा मी जगतो माझ्या पद्धतीने.\nजीवनात जर तुम्हाला कोणी आवडलतर त्याला फक्त आठवणीत ठेवा,प्रेम करू नका कारण प्रेम संपतपण आठवणी कधीच संपत नाही..\nIgnore करायचा असेल तर मनापासून कर, उगीच Attettion देऊन डोकं नको फिरऊस.\nवास्तवात येशील की नाहीकाहीच अंदाज नाही पण,माझ्या मनात तुझी हक्काची जागामाझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल..\nतुला मिळवण्याची इच्छातेव्हा अजूनच वाढली..जेव्हा तू म्हटली,‘मी तुझी होऊच शकत नाही..’\nतो माझा नाही झाला तरी चालेल पण , ज���थे असेल तिथे त्याला सुखात ठेव.\nहोईलच तुला एक दिवस सयेमाझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,भ्रमर कुणी जाता हात सोडूनभासेल तुला फक्त माझीच ऊनीव..\nसागर बदलत वर्ष, महिना दिवस वेळ आणि प्रेम सुद्धा.\nप्रेम होतं,आता पण आहे..फरक फक्त एवढा आहे की,पहिले तिच्यावर होतं,आता तिच्या आठवणींवर आहे..\nLife” मध्ये एक “Partner” होण गरजेचं आहे , नाहीतर “मनाचे शब्द Status”वर लिहावे लागतात.\nआज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.\nनाती हि झाडाच्या पानासारखी असतात,एकदा तुटली कि त्यांची हिरवळकायमची निघून जाते.\nनाती संभाळा तांना कधी समजलच नाही…की त्यांना आता माझी गरज राहिली नाही.\nगर्दीत असूनहीएकटं असल्यासारखं वाटत आहेफक्त तुझ्या एकटीच्या कमी मुळे..\nकधीतरी खूप होते आमच्यावर मरणारे , पण एक दिवस “प्रेम” झालं आणि आम्ही “लावारिस” झालो.\nकाच बनविणाऱ्याने जर हृदय पणकाचेच बनविले असत तर फार बर झालं असत,कमीत कमी तोड्ण्याराच्याहाताला जखम तरी झाली असती.\nचकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण त्यामुळे आपल्याला कळत की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे\nआपल्यात हवं तर थोडं अंतर राहू दे,पण एकदा मला तुला डोळे भरून पाहु दे..\nन गाडी वाला , न बंगल्यावाला , मुलींना तर पाहिजे “खरं प्रेम” करणारा.\nनाही आठवण काढलीस तरी चालेल,पण विसरून मात्र जाऊ नकोस.\nहो मान्य आहे की तुला मिळवण जरा Risk आहे,पण लग्न करणार तर फक्त तुझ्याशी हे माझं पण फिक्स आहे.\nकधी कधी असं वाटतंकोणालाही न सांगतामरुन जावं निवांत..\nएक मुलगी सहसा कुणाच्या प्रेमात नाही पडत , जरी पडली तर त्या मुलाची काळजी एक लहान बाळासारखी करते.\nतू मला सोडून गेलीसआता मी कोणालच दोष देऊ शकत नाहीकारण बघ न माझे हृदय पणसर्वात मोठे धोकेबाज निघालेते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .\nत्या माणसाची काळजी करणं सोडा,ज्यांना तुमची काळजी नाही.\nआज खूप दिवसांनीमनभरुन रडावं वाटलं..मनातलं सारं दु:ख डोळ्यांद्वारेमोकळं करावं वाटलं..कारण कुणाला कितीही जीव लावा,कुणीच कुणाचं नसतं..\nती तुमच्यासाठी तीच आडनाव बदलते आणि, तुम्ही तिच्यासाठी वाईट सवयी बदलू शकत नाही.\nतिला जायचं होत ती गेलीमला गमवायच होत मी गमावलं,फरक फक्त एवढाच,तिने जीवनाचा एक क्षण गमावलाआणि मी एका क्षणात जीवन.\nकाही लोक इतके Special असतात की,त्यांनी आपल्याला कितीही Hurt केले ना तरी आपला जीव त्यांच्यातअडकलेला असतो..\nएकटे पणाची इतकी सवय झालीये.कि आता,कोणाच्याही सोबतीची पण..भीती वाटते…\nमुलांन मुलींन मध्ये एक Promise – तुझ्या नंतर ज्या मुलीवर प्रेम करेन ती आपली मुलगी असेल.\nकिती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली\nमाहिती नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल, मला तर फक्त तुझी Smile आवडली होती.\nआयुष्यात एक कळलं,एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते…\nआम्हीपण कधी तरी प्रेम केलं होत , थोडा नाही तर “बेशुमार” केलं होतं… मन तूटलं तेव्हा , तिने सांगिलत “अरे मी तर “Timepass” करत होते” .\nमन गुंतायाला हि वेळ लागत नाहीआणि मन तुटायला हि वेळ लागत नाहीवेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायलाआणि तुटलेले मन सावरायला.\nखरतर धोका त्याच लोकांना मिळतो, जे लोक कधीच दुसऱ्यांना धोका धयचा विचार पण करत नाहीत.\nआजकाल प्रेमामध्ये असं होतं की,एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी,वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला..त्याची जरा सुद्धा काळजी नसते…\nमनात खूप दु:खं होतं , ज्यावेळेस तू बोलतेस माझ्या आयुष्याचा “Driver” दुसरा कोणीतरी आहे.\nशरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी,मनाला जखमी व्हावी लागते.\nआपली वाटणारी माणसं जेव्हा आपल्या Message वाचूनही. रिप्लाय देत नाही तर बाकीच्या कडून काय अपेक्षा करावी.\nमी जर चुकीच्या माणसालाएवढं प्रेम करू शकतो तर,विचार करा मी जो बरोबर आहे..त्याच्यावर किती प्रेम करत असेल…\nEgo, Attitude,Self Rispect आणि राग ह्यांच्या शर्यतेत प्रेम कायम हरून जातं.\nजगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेमकरतो तिच्या शेजारी बसने.आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणारनाही याची जाणीव होणे.\nतू एक दिवस मला नक्की Sorry बोलणार माहीत आहे मला,पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. काही जुन्या आठवणी….\nएखादा व्यक्ती तुमचीकिंमत करत नसेल तर..त्या व्यक्ती पासून दूर राहिलेलं बरं…\nऐक आता हात पकडलाय तर शेवट पर्यंत सोबत रहाव लागेल.\nतुझ्या डोळ्यात अश्रू येतीलअसे मी कधीही वागणार नाही कारणतुझ्या अश्रूची किंमतमी कधी चुकवू शकणार नाही.\nआजही डोळे ओले करून जातात.आयुष्यात काही क्षण असे असतात कीत्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते.\nएकटी झाली मी आज..कुणी सतवत पण नाही,तर कुणी मनवत पण नाही…\nआखिर कैसे भुला दे हम उन्ह��ं.मौत इंसानो को आती है यादो को नहीं..\nप्रेम खरं असो वा खोट Life बरबाद होते हे नक्की..\nत्याने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं,आता स्वतः बदलून,माझ्या आयुष्यातून निघून गेला…\nकोण्ही नाही मरत कुणाच्या सोडून गेल्याने , वेळ सगळ्यांना जगायला शिकवतं.\nशब्दातून दुःख व्यक्त करता आले असते,तर अश्रुंची गरज भासली नसतीसर्व काही शब्दात सांगता आले असतेतर भावनांना किंमतच उरली नसती.\nSad Marathi Status – हमे उम्मीद हैं आपकी ये आर्टिकल्स पसंद आया हो और आपने इसे अपने दोस्तों और रिस्तेदारो को भी शेयर कर दिया होगा. हम रोज़ ऐसे ही बैस्ट मराठी स्टेटस लेट रहेंगे जिन्हे आप शेयर करना न भूले. बेस्ट स्टेटस इन मराठी फॉर गर्लफ्रेंड, साद मराठी स्टेटस फॉर बॉयफ्रेंड, वैरी साद मराठी स्टेटस, साद ऐटिटूड स्टेटस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AD%E0%A5%A9", "date_download": "2021-07-26T19:43:26Z", "digest": "sha1:5AWTPFXCDACGLSZT5WRW2UNWSWUXVAYO", "length": 5233, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३७३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३९० चे - पू. ३८० चे - पू. ३७० चे - पू. ३६० चे - पू. ३५० चे\nवर्षे: पू. ३७६ - पू. ३७५ - पू. ३७४ - पू. ३७३ - पू. ३७२ - पू. ३७१ - पू. ३७०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३७० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://igrmaharashtra.gov.in/SB_impLinks/ImpLink.aspx", "date_download": "2021-07-26T18:50:35Z", "digest": "sha1:7FYMM2RAOWDQYOCFFNOMHIOSHPJW2WVU", "length": 2111, "nlines": 45, "source_domain": "igrmaharashtra.gov.in", "title": "IGR: महत्त्वाचे दुवे", "raw_content": "\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nएकूण भेट दिली : 120626443 आज भेट दिली : 1244\nकॉपीराइट धोरण | अस���वीकृती | हायपरलिंक धोरण | गोपनीयता धोरण | नियम व अटी | संपर्क |\nवेबसाइट डिझाइन, विकसित, होस्ट आणि देखरेख NIC. द्वारा. नोंदणी व मुद्रांक विभाग. महाराष्ट्र शासन\nकॉपीराइट © 201 9 राष्ट्रीय माहिती केंद्र, पुणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_933.html", "date_download": "2021-07-26T20:56:11Z", "digest": "sha1:JOJTUJLPLYVLZHGXDWJVPEF233TTMXOR", "length": 12017, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "भिवंडीत नायट्रोजन सिलेंडरचा स्फ़ोट,२ ठार, ४ कामगार गंभीर जखमी - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / भिवंडीत नायट्रोजन सिलेंडरचा स्फ़ोट,२ ठार, ४ कामगार गंभीर जखमी\nभिवंडीत नायट्रोजन सिलेंडरचा स्फ़ोट,२ ठार, ४ कामगार गंभीर जखमी\nभिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड मधील इजी मॅकेनिकल कंपनीत नायट्रोजन सिलेंडरचा स्फ़ोट होऊन त्यामध्ये २ कामगारांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून ४ कामगार गंभीर जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले आहे .\nनारपोली पोलीस ठाणे हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड गाळा नंबर बी-५ वळपाडा येथील जे.ई.मेकॅनिकल कंपनीमध्ये लोखंड कटिंग करण्यासाठी वापरला जाणारा नायट्रोजन गॅसच्या सिलेंडरचा दुपारी १.४० वा. च्या सुमारास स्फोट होण्याची दुर्घटना घडली .या स्फोटात प्रेम अनंता भोईर २४ वर्ष ,अक्षय अशोक गौतम २१ वर्ष या दोघांचा दुर्दैवी मृत्यु झाला असून मुनीर मोहम्मद हुसेन मोमीन रा.भिवंडी, विवेकानंदा बारीकी रा. वळपाडा भिवंडी, बजरंग शुक्ला रा.पारसनाथ कंपाऊंडया जखमीं वर मानकोली नाका येथील लोटस रुग्णालयात तर अल्पेश भोईर रा. वाडा यास ठाणे ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे . दरम्यान घटनास्थळी नारपोली पोलीस दाखल होत त्यांनी अपघाताची नोंद केली आहे.चौकशी अंती या मध्ये दोषी असलेल्या बाबत माहिती समोर येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे .\nभिवंडीत जम्बो गॅस सिलेंडर मुळे 744 कुटुंबाला धोका.\nभिवंडी तालुक्यातील काल्हेर ओसीया माता कंपाऊंड, 33 विंग असून एका इमारती 24 कुटुंब असे 744 कुटुंब राहतात,, 15 ते 20 फुटावर केमिकल गोदामे असून या ठिकाणी जम्बो गॅस सिलेंडरचा वापर केला जात असून आजच्या गॅसच्या स्फोटामुळे येथील 744 कुटुंबियांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होणार आहे त्यामु���े नारपोली पोलीस, महसूल, एमएमआरडीए विभागाने लक्ष देणे देण्याची मागणी समाजसेवक प्रकाश उमराडकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.. ,\nभिवंडीत नायट्रोजन सिलेंडरचा स्फ़ोट,२ ठार, ४ कामगार गंभीर जखमी Reviewed by News1 Marathi on December 09, 2020 Rating: 5\nठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई\n■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/12607", "date_download": "2021-07-26T20:09:45Z", "digest": "sha1:AZGLP2LNLLUPLVT7QRZPH4TMS5XKDHGK", "length": 9285, "nlines": 164, "source_domain": "abhivrutta.com", "title": "बायकोनं पाठीत जोरदार रट्टा दिला. म्हणाली, ती बया खिडकीची काच पुसतेय… | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome टपोरी टुरकी ....Jocks for You बायकोनं पाठीत जोरदार रट्टा दिला. म्हणाली, ती बया खिडकीची काच पुसतेय…\nबायकोनं पाठीत जोरदार रट्टा दिला. म्हणाली, ती बया खिडकीची काच पुसतेय…\nअभिलाषा : त्रिदेव मध्ये तीन अभिनेत्री होत्या. त्यांची नावं सांगाल जरा…\nजय : माधुरी, संगीता बिजलानी आणि सोनम\nअभिलाषा : २००३ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरोधात सचिन तेंडुलकरने किती धावा केल्या होत्या\nजय : ९८ धावा\nअभिलाषा : आपल्या बाजूची तनू आपल्या बिल्डिंगमध्ये कधी राहायला आली\nजय : अगं, रविवारी तिला दोन महिने पूर्ण होतील. पण, तू असे का प्रश्न विचारतेस\nअभिलाषा : आज माझा वाढदिवस आहे.\nआणि भयाण शांतता पसरली. बिच्चारा जय न जेवताच कार्यालयात गेला.\nनवी नवरी प्रिया सासूच्या पाया पडते…\nसासू : सदा सुखी राहा.\nप्रिया : पण तुम्ही राह��� देणार का\nसमोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिटं हात हलवत होती.\nमग काय बंट्यानंही हात वर केला…\nतेवढ्यात बायकोनं पाठीत जोरदार रट्टा दिला.\nम्हणाली, ती बया खिडकीची काच पुसतेय.\nआरशापुढं उभी असलेल्या रेखानं पती देवाला विचारलं, अहो, मी खूप जाड दिसते का\nदेवानं वाद टाळण्यासाठी सांगितलं, छे मुळीच नाही.\nरेखाला आनंद झाला. रोमँटिक होऊन म्हणाली, ठीक आहे. मग मला आपल्या दोन्ही हातांनी बाहुपाशात घेऊन फ्रीजजवळ न्या, मी आईस्क्रीम खाईन…\nपरिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून देवा म्हणाला, थांब, रेखा मी फ्रीजच आणतो इकडं.\nबायकोला कधी येडी आहेस असे कधी म्हणू नका. कारण बायको पण कधीही जुन्या प्रकरणा (…णां) ची चौकशी लावू शकते.\nयम : मित्रा मी आलोय…\nविठ्ठल : पण, मी तर एकदम फिट्ट आहे.\nयम : तू मोबाईल लॉक न करताच घरी विसरला आहेस. तुझी बायको आता तो उघडून पाहत आहे.\nविठ्ठल : निघुया का मग आपण…\nPrevious articleराज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा\nNext articleग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना पंधराव्या वित्त आयोगातून आणखी १ हजार ४५६ कोटी रुपयांचा निधी\nTapori Turaki … सासूला दहापट अ‍ॅटक. धड धड धड…\nTapori Turaki …………खूप्पचं बरा वाटला गं स्वभावानं \nTapori Turaki ….. शहरातील निकिताचं लग्न…\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%9F/", "date_download": "2021-07-26T19:34:07Z", "digest": "sha1:QSNLB42UE2AIQKH3EDS66PA7I63LEG6Y", "length": 6724, "nlines": 83, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "सोलापुरातील गायकवाड कुटुंबियांना दिला पहिल्या पगारातून प्रबुद्ध भारतासाठी निधी ! - Prabuddh Bharat", "raw_content": "\nसोलापुरातील गायकवाड कुटुंबियांना दिला पहिल्या पगारातून प्रबुद्ध भारतासाठी निधी \nby टीम प्रबुद्ध भारत\nसोलापूर – फुले-आंबेडकर विद्वत सभा सोलापूर शाखेचे जेष्ठ सदस्य व देना बैंकचे सेवानिवृत्त व्यवस्थापक ( मॅनेजर) वि. एन. गायकवाड साहेब यांनी त्यांची कन्या निशिगंधा गायकवाड यांच्या पहिल्या पगारातून प्रबुध्द भारत पाक्षिकला पाच हजार रुपयांचा धनादेश दिला.\nयावेळी मा. आयुष्यमान वि. एन. गायकवाड, पुष्पलता गायकवाड, निशिगंधा गायकवाड, फुले-आंबेडकर विद्वत सभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष शाम शिंगे सर उपस्थित होते. हा धनादेशाचा चेक अमित गायकवाड यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. गायकवाड कुटुंबियांचे मनापासून आभार व धन्यवाद.\nआंबेडकर युग… हे आम्ही आहोत\nनिष्पक्ष चौकशीसाठी हे सरकार बरखास्त करावे, विरोधकांची भूमिका बोटचेपी – ॲड. प्रकाश आंबेडकर\nनिष्पक्ष चौकशीसाठी हे सरकार बरखास्त करावे, विरोधकांची भूमिका बोटचेपी - ॲड. प्रकाश आंबेडकर\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://gangadharmute.wordpress.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-26T20:31:29Z", "digest": "sha1:XRP3UTEMGT2EH4ODAM3UWM5KJHC6NC7W", "length": 52312, "nlines": 847, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "कविता | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nजिंकावया जगाला ऐटीत तो निघाला\nमुलखात मुद्रिकेच्या अलगद शिकार झाला\nमज रानटी समजला तेही बरेच झाले\nकसदार रानमेवा मी चारतोच त्याला\nना घाम गाळला अन ना रक्त आटविले\nकोणी कुणा पुसेना पैसा कुठून आला\nमी मेघ बाष्पधारी वणव्याकडे निघालो\nलांबी-परीघ-रुंदी मोजत बसू कशाला\nधनवान इंडियाची बलवान लोकशाही\nहोतो प्रधानमंत्री सामान्य चायवाला\nशिर्षस्थ पाखरांच्या चोची चरून झाल्या\nकी धाडतील नक्की आमंत्रणे तुम्हाला\nज्यांचे अभय पहारे ते मारतात बाजी\nपुसणार कोण येथे निद्रिस्त जागल्याला\n– गंगाधर मुटे ‘अभय’\nआधी खाते भाव जराशी\nमग ती घेते नाव जराशी\nतू नसण्याने भिकार झाले\nबघून ये तू गाव जराशी\nचाल रडी पण; लोभसवाणी\nखेळ आणखी डाव जराशी\nआढे वेढे हवे कशाला\nथेटच दे ना ठाव जराशी\nनिदान दे तू घाव जराशी\nउत स्वप्नांचा पाडा आला\nलगबग ये चल घाव जराशी\nअभय नशेची सोज्वळ मदिरा\nदे चढण्याला वाव जराशी\n– गंगाधर मुटे ‘अभय’\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nये तू मैदानात, ये तू मैदानात\nये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात\nबिगूल फुंकण्या हो तय्यार\nउलवून फेकू गुलाम बेड्या\nजगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात\nजगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||\nगोरे गेले, काळे आले\nकाळी आई खितपत पडली\nविझल्या अंधारात, विझल्या अंधारात\nविझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात, तेवण्या ये तू मैदानात ||१||\nकंठाचा गळफास, कंठाचा गळफास\nकंठाचा गळफास सोडण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात, सोडण्या ये तू मैदानात ||२||\nहात बांधती, पाय बांधती\nआणिक म्हणती स्पर्धा कर तू\nविद्वानांची जात, ‘ती’ विद्वानांची जात\n‘ती’ विद्वानांची जात ठेचण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात, ठेचण्या ये तू मैदानात ||३||\nनांगी रोवून स्वार, नांगी रोवून स्वार\nसरावलेली नांगी चेचण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात, चेचण्या ये तू मैदानात ||४||\nदे ललकारी अभय पाईका\nहाती घेत मशाल, हाती घेत मशाल\nमशाल हाती घेत झुंजण्या, ये तू मैदानात\nये तू मैदानात झुंजण्या, ���े तू मैदानात ||५||\n– गंगाधर मुटे ’ अभय’\nहे काव्यफ़ूल युगात्म्याच्या चरणी वाहून शेतकरी संघटनेला अर्पण करून दिलेल्या वचनमुक्तीतून उतराई होण्याचा प्रयत्न.\nBy Gangadhar Mute • Posted in कविता, वाङ्मयशेती, शेतकरी गीत\t• Tagged कविता, वाङ्मयशेती, शेतकरी गीत, शेती आणि शेतकरी, Poems\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nपाडाशी आला आंबा बघुनी\nआभाळ खुदू खुदू हसलं\nचोच टोचण्यास पोपट बघतंय\nटक लावून एकतार टपलं\nकुणी तरी याssss गं\nमाझ्या धीराचं अवसान खचलं\nझाडावर पाखरू बसलं …||धृ||\nआडून येती, झाडून येती\nमाझ्या फळांची खादल करती\nकुणी तरी याssss गं\nमाझं काळीज चोळीत थिजलं\nझाडावर पाखरू बसलं …||१||\nकलम लावली, खतपाणी दिधलं\nकुंपण करुनी जिवापाड जपलं\nकुणी ना आलं, पाणी घालाया\nखतं टाकाया, कुणी न दिसलं\nबहर बघुनी, लाळ गाळती\nताव माराया, अभय चळती\nकुणी तरी याssss गं\nकच्च्या आंब्याला लई बाई पिडलं\nझाडावर पाखरू बसलं …||२||\n– गंगाधर मुटे “अभय”\nBy Gangadhar Mute • Posted in कविता, मार्ग माझा वेगळा, लावणी, वाङ्मयशेती\t• Tagged कविता, लावणी, वाङ्मयशेती, Poems, Poetry\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nया मातीचा सवंगडी तू\nही धनश्री माझी, वनश्री माझी\nतू अभिमानाने बोल पाईका\nतूर, कपाशी, धान, हरबरा\nजांभूळ, केळी, पपई, संत्री\nतू अभिमानाने बोल पाईका\nकानन नृपती वाघ इथे\nकोकीळ, पोपट, मोर, काजवे\nतू अभिमानाने बोल पाईका\nनयन मनोहर अभय अरण्य\nवन्य जीवांची मंजूळ वाणी\nतू अभिमानाने बोल पाईका\n– गंगाधर मुटे ‘अभय’\nपरतून ये तू घरी\nपरतून ये तू घरी\nमेघ गुंजले, पवन रुंजले\n परतून ये तू घरी॥\nसूर्य, तारका, क्षितिज झाकले\nकिर्र ढगांनी गगन वाकले\n परतून ये तू घरी॥\nनाग, चिचुंद्री बिळात घुसले\nकडकडता बघ वीज नभाला\n परतून ये तू घरी॥\nशिवार भिजले, तरूवर निजले\nअश्रू पिऊनी बुबुळं थिजले\n परतून ये तू घरी॥\n– गंगाधर मुटे “अभय”\nBy Gangadhar Mute • Posted in कविता, वाङ्मयशेती, शेतकरी काव्य, शेतकरी गीत\t• Tagged कविता, शेतकरी गीत, शेती आणि शेतकरी, Poems\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\n– गंगाधर मुटे “अभय”\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-३॥\n सोडली ना वाट ॥\nतरी का रे अल्पायुषी श्वास बंद केला ॥१॥\n ओठी विठू नाम ॥\nतरी का रे चोपडला \nतुझा देव, धर्म तुझा \nघोर, दु:ख, हीनता, गरिबी \n– गंगाधर मुटे “अभय”\nBy Gangadhar Mute • Posted in अभंग, कविता, वाङ्मयशेती, शेतकरी काव्य, शेतकरी गीत\t��� Tagged कविता, वाङ्मयशेती, शेतकरी गीत, Poems, Poetry\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥\n॥सांगा तुकारामा : अभंग-२॥\n– गंगाधर मुटे “अभय”\nBy Gangadhar Mute • Posted in अभंग, भक्तीगीत, भजन, वाङ्मयशेती, शेतकरी काव्य, शेतकरी गीत\t• Tagged कविता, वाङ्मयशेती, शेतकरी गीत, शेती आणि शेतकरी, Poems, Poetry\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका\nलाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो\nमी बी मंत्री होईन म्हणतो…\nभेटला काय, न भेटला काय\nमी तरी आपलं जमवून\nमी बी मंत्री होईन म्हणतो…\nभेटली काय, न भेटली काय\nमी तरी आपला खिसा भरून\nमी बी मंत्री होईन म्हणतो…\nसुटलेत काय, न सुटलेत काय\nसत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो\nमी बी मंत्री होईन म्हणतो…\nसीडी चढून झाली की\n– गंगाधर मुटे “अभय”\nBy Gangadhar Mute • Posted in कविता, नागपुरी तडका, शेतकरी काव्य, शेतकरी संघटना\t• Tagged कविता, नागपुरी तडका, वाङ्मयशेती, विडंबन, शेतकरी गीत, शेती विषयक, Poems, Poetry\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्���ा इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nUniGreet च्यावर एक लेख एका आत्मप्रौढीचा\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nनिळकंट शिंदे च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअन��मित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… च्यावर श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nshivaji Bhanudas Haj… च्यावर बळीराजाचे ध्यान\nvinod chaudhari च्यावर बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe च्यावर माय मराठीचे श्लोक…\nआत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४\nकेवळ जंतूमुळे रोग होतो\nपैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही – भाग १२\nअस्तित्व दान करायचे नसते\nकरोना चालेल; एचआयव्ही नक्कोच\nशिमगा ही आनंदाची पर्वणीच – भाग ८\nआल्हाददायी हवी वेशभूषा – भाग ७\nया हृदयीचे त्या हृदयी – भाग ६\n…तर विचार प्रवाही होतात – भाग ५\nमाणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४\nमूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३\nसुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २\nजगणे सुरात यावे – भाग १\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन आयुष्याच्या रेशीमवाटा कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी विनोदी कविता शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (16) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आयुष्याच्या रेशीमवाटा (14) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (5) करुणरस (9) कविता (131) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (128) विडंबन (14) विनोदी (19) विनोदी कविता (9) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (32) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/5794-2/", "date_download": "2021-07-26T20:48:03Z", "digest": "sha1:WSFYAXJWEK5FW3CVJLVCNNQTVVMAETOQ", "length": 30253, "nlines": 138, "source_domain": "mediawatch.info", "title": "भालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन - Media Watch", "raw_content": "\nHome featured भालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nभालचंद्र नेमाडे : एक आरभाट रसायन\nशाळकरी वयात कोसला वाचली. खोलवर भिडली कोसला. लागोपाठ तीनदा वाचली. कोसलानं केलेलं गारूड त्यानंतर तिची कितीतरी वाचनं झाली तरी आजही उतरलेलं नाही. जी पुस्तकं, जे लेखक त्या वयात खूप आवडले होते त्यातले बरेचसे आता आवडत नाहीत. फार थोडे लेखक याला अपवाद आहेत. तेव्हाही आवडले, आजही आवडतात या यादीत नेमाडे अव्वल आहेत.\nखरं तर मी नेमाडे वाचणार नव्हतो. कारण त्याकाळात पुल हे माझे दैवत होते. नेमाडे त्यांच्यावर टिका करतात म्हणून मी नेमाडेंवर फुली मारलेली होती. एकदा पुलंशी तावातावाने बोलताना मी नेमाडेंबद्दल काहीतरी बोलून गेलो. भाई म्हणाले, ” हरी, तू नेमाडेंची कोसला वाचलीयस का” मी म्हटलं, “नाही वाचली आणि वाचणा��ही नाही.\n” ते म्हणाले, “असं का” मी त्यांना कारण सांगताच ते हसायला लागले.\nत्यांनी कपाटातून कोसला काढली आणि माझ्या हातात ठेवली. म्हणाले, ” ही आधी वाच मग नंतर आपण बोलू नेमाडेंवर.”\nमी कोसला वाचली आणि नेमाडेंच्या प्रेमात पडलो. माझा भाई ( पु.ल. देशपांडे ) बद्दलचा आदर वाढला. भाई म्हणाले, “त्यांनी माझ्यावर किंवा आणखी कोणावरही टिका केली तरी त्यांची कोसला ही मराठीतली सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे हे माझं मत कधीही बदलणार नाही. तुझ्या पुढच्या पिढीने आमच्या वादात पडू नये. हे वाद तात्कालिक असतात. काळाच्या रेट्यापुढे ते आपोआप मोडीत निघतात.\nटिकतं ते फक्त श्रेष्ठ साहित्य” आज आजूबाजूला अनेक किडके साहित्यिक आणि समीक्षक बघतो तेव्हा पुलंच्या मनाच्या मोठेपणची आठवण येते. पुढे मी बिढार, जरिला, झूल, हुल याही कादंबर्‍या वाचल्या. मनापासून आवडल्या.\nत्या सुनिताताईंना फारशा आवडलेल्या नव्हत्या.\nमला मात्र आवडल्या. भिडल्या. महत्वाच्या वाटल्या.\nभालचंद्र नेमाडॆंवरील साहित्य अकादमीचा लघुपट-क्लिक करा–https://bit.ly/2ZI6yK0\nमहाराष्ट्रातील जातीजमातींच्या ताब्यातील शिक्षणसंस्था आणि तिथलं ओंगळवाणं राजकारण यांचा नेमाडेंनी घेतलेला वेध मला स्तिमित करतो. जातीयता, प्रादेशिकता, शिक्षणाचा बाजार आणि मराठीच्या विविध बोलींची रसरशीत रूपं यांचा जो गोफ या कादंबर्‍यांमध्ये नेमाडॆंनी विणलाय तसं इंद्रधनुष्य मराठीतल्या अन्य लेखकांना क्वचितच जमलंय.\nनेमाडे हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. माझ्या दृष्टीने ते थोर आहेत कारण त्यांना अनंत पैलू आहेत. पहिलं, नेमाडे आजचे लेखक आहेत. अतिशय दणकट लेखक आहेत. पाचदहा वर्षात लेखक मागे पडतात, विसरले जातात. आज ५७ वर्षे होऊनही नेमाडेंची कादंबरी शिळी होत नाही. लोकप्रियता आणि विद्वतमान्यता असे दोन्हीही साध्य केलेले लेखक मराठीत चारपाचसुद्धा नाहीत. नेमाडे त्यात अग्रभागी आहेत. दुसरं, जातीव्यवस्थेवर टिका करणारे मोजके का होईना लेखक मराठीत आहेत. जातीव्यवस्थेवर आसूड ओढणारे आणि स्वत:च्या जातीची सालटी काढणारे एक महात्मा जोतीराव फुले आणि त्याच जातकुळीचे दुसरे नेमाडे आहेत. ही यादी आणखी वाढवायची झाली तर रंगनाथ पठारे सोडले तर आज तरी मला पहिल्या श्रेणीतले कुणी दिसत नाहीत.\nस्वत:च्या जातीवर टिका करायला फार मोठे धैर्य आणि नैतिकबळ असावे लागते, ते नेमाडेंमध्ये जबरदस्��� आहे. असे बळ असलेले काही लोक आजूबाजूला जरूर आहेत पण ते प्रथम श्रेणीचे ललित लेखक नाहीत.\nतिसरे कारण नेमाडे द्रष्टे आहेत. त्यांचा आवाका लांब पल्ल्याचा आहे. त्यांची जातीव्यवस्थेबद्दलची मांडणी वादग्रस्त आहे. त्यांची इतर बरीच मतं अनेकांना पटत नाहीत. पण ती मांडण्याचं धाडस नेमाडेंमध्ये ठासून भरलेलं आहे. याविषयावर स्वतंत्रपणे केव्हातरी लिहायला हवे. तथापि आजची भारतीय जातीव्यवस्था नेमाडेंना जितकी आरपार समजलीय तितकी समज असलेले लोक आजूबाजूला क्वचितच दिसतात.\nमाझं पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर नेमाडेसरांचे पोस्टकार्ड मला आले. आपल्या आवडत्या लेखकाने आपले पुस्तक वाचावे आणि त्याबद्दलचा अभिप्राय पत्राद्वारे कळवावा याचा आनंद अपार असतो. त्याच महिन्यात कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठाच्या सेमिनारमध्ये नेमाडेसरांची भेट झाली. मी त्यांना भेटलो. माझी ओळख सांगितली. मी त्यांच्या पायाला स्पर्श करणार तोच त्यांनी मला मिठी मारली. त्या भेटीत नेमाडेसरांचे रसायन नेमके काय आहे ते थोडेथोडे उलगडायला लागले. गेली ३१ वर्षे त्या केमिस्ट्रीचे आरभाट पदर उलगडतच आहेत. आजही हे काम पूर्ण झालेले नाही.\nदरम्यान टिकास्वयंवर आले.त्याला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. लोकसत्ताकार अरूण टिकेकरांनी छाछू वादाला पुरस्कार नावाचा अग्रलेख लिहून त्यावर टिकेची झोड उठवली. टिकेकरसरांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असूनही मी या अग्रलेखावर खरपूस टिका केली. टिकेकरांशी तावातावाने वादही घातला. त्यातनं टिकेकरांची नाराजीही ओढवून घेतली.\nबहुप्रतिक्षित हिंदू आली आणि तुफान गाजली. मला हिंदूही आवडली. त्यानंतर सरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.\nनेमाडॆंवर जळणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. खरंतर अशा भरपूर जळाऊ लाकडाच्या वखारीच आहेत असं म्हटलं तरी चालेल. माझा एक मित्र तर दर महिन्या दोन महिन्याला काहीही बादरायणी संबंध जोडून नेमाडॆंवर फेसबुकवर बरसत असतो. नेमाडॆंनाही वादविवाद आवडतात. तेही सुरसुरी आल्यासारखे त्यात भाग घेतात. नेमाडॆंमध्ये अफाट उर्जा आहे.\nमध्यंतरी आम्ही त्यांना महात्मा फुले समता पुरस्कार दिला. तो स्विकारायला ते प्रतिभाताईंसमवेत सहकुटूंब सवड काढून आले. सलग तीन दिवस सरांचा सहवास लाभला. मोकळ्याढाकळ्या गप्पा हा सरांचा विशेष. मी त्या उभयतांना फुलेवाडा दाख���ला. सुमारे तासभर ते त्यात रमून गेले.\nकार्यक्रमाच्या स्टेजवर चढताना माझे जुने पत्रकारमित्र अद्वैत मेहता यांनी सरांची पुरस्काराबाबतची भूमिका आम्हाला हवीय, तेव्हढी घेऊन देण्याची मला गळ घातली. नेमाडेसर, मीडियापासून दहा हात दूर असतात. मी त्यांना बाईट देण्याची विनंती करताच त्यांनी ती ताबडतोब फेटाळून लावली. मला म्हणाले, ‘तुला कल्पना नाही, हे पत्रकार लोक फार चावट असतात. त्यांना तिसर्‍याच कुठल्यातरी गोष्टीत रस असतो. पुरस्काराबाबबतची भूमिका हा फक्त त्यांचा बहाणा आहे. या डॅंबीश लोकांना मी कधीच जवळ करीत नाही.’\nनक्की पहा, ऐका-भालचंद्र नेमाडॆंची विशेष मुलाखत https://bit.ly/3eq1oXs\nअद्वैतच्या भरोश्यावर त्यांना मी पुन्हापुन्हा विनवत राहिलो. शेवटी सरांना माझी कणव आली. ते वाहिन्यांशी बोलायला तयार झाले. पण मला म्हणाले, ‘त्यांना सांग, मी प्रत्येकाशी वेगवेगळे बोलणार नाही, सगळ्यांना एकच बाईट देईन.’ सगळे तयार झाले. सर महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, त्यांच्या विचारातील क्रांतिसुत्रे यावर भरभरून बोलले. बाईट संपला. आम्ही जायला वळलो. चार पावले गेलो. इतक्यात जाता-जाता एकाने विचारले, ” सर, साहित्य संमेलन तोंडावर आलेय, जाणार का” नेमाडेसर उसळले आणि चिडून म्हणाले, ”मी असल्या रिकामटेकड्यांच्या उद्योगाकडे फिरकत नसतो.”\nपुरस्कार वितरण समारंभ अप्रतिम झाला. सरांचे “समाजशास्त्रज्ञ महात्मा फुलेंवर” अफलातून भाषण झाले. पण त्यातले अवाक्षरही कुणी दाखवले नाही. बहुतेक सगळ्या वाहिन्यांनी साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग यावर दिवसभर दळण दळले. असा काही वाद रंगवला की त्यावर मग आजचा सवाल आणि बेधडक, आणि कायकाय कार्यक्रम घेतले गेले. नेमाडॆसर अशा चर्चांना वाहिन्यांवर जात नाहीत म्हणून मग गाड्याबरोबर नळ्याची यात्रा तसे मला बोलावले गेले. अर्थातच मी वाहिन्यांवर गेलो नाही.\nपण माझ्यामुळे सरांवर हा प्रसंग ओढवल्याने मला फार अपराधी वाटले. सर मजेत होते. मला म्हणाले, “सोड रे. काय घेऊन बसलास कोण बघतो या ****ट कोण बघतो या ****ट वाहिन्या. तुला सांगतो, म्हणूनच मी बोलत नव्हतो. तर तुला त्यांचा फार पुळका. एक सांगतो. पत्रकार हा कधीही कोणाचाही मित्र नसतो. तो फक्त पत्रकार असतो, हे यापुढे कायम लक्षात ठेव.”\nमराठीला अभिजात दर्जा मिळायला पाहिजे हा माझा लेख ‘लोकराज्य’मध्ये प्रकाशित झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सचिव विजय नहाटा आणि संचालक प्रल्हाद जाधव यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली.\nमी नेमाडे सरांना भेटलो. त्यांचा प्रमाण मराठीला [पुणेरी] अभिजात दर्जा मिळायला विरोध होता. मी माझी भूमिका सांगितले. मी वर्‍हाडी, खानदेशी [अहिराणी] कोकणी, मराठवाडी आदी ५२ बोलीभाषा हीच खरी मराठी असे सांगताच सर खुलले. त्यांनी सगळे सहकार्य देऊ केले. पुढे आमचे अध्यक्ष पठारे सरही त्यांचे निकटवर्ती असल्याने आम्ही नेमाडेसरांना याबाबतीत भरपूर त्रास दिला.\nखूपदा भेटलो. चर्चा केल्या. तासनतास सरांसोबत बैठका झाल्या. नेमाडेसरांची मराठी निष्ठा इतकी बावन्नकशी आहे की, ते प्रत्येक बैठकीला येताना आमचा अभिजातचा मसुदा वाचून त्यावर टिपणं काढून मगच बैठकीला यायचे. त्यांच्या सुचना अत्यंत मौलिक, नेमक्या आणि शास्त्रशुद्ध असायच्या. आम्हाला आमच्या मसुद्याचे त्याबरहुकुम फेरलेखन करावे लागायचे. हे करताना त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. एव्हढे सगळे करूनही आभारात त्यांच्या नावाचा उल्लेखसुद्धा नको अशी नेमाडे सरांनी आम्हाला तंबी दिली.\nत्यामुळे आमचाही नाईलाज झाला. आमच्या अभिजात मराठी प्रकल्पाला सर्वाधिक मदत, मार्गदर्शन आणि अचूकता येण्यासाठीचे सहकार्य जर कोणी केले असेल तर ते नेमाडेसरांनी केले. पण त्यांनी आमच्याकडून आधीच कबूल करून घेतल्याने आम्ही त्यांचा साधा आभारातही उल्लेख करू शकलो नाही.\nनेमाडे सरांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या कवितांचे इंग्रजी भाषांतर करावे यासाठी मी त्यांना अनेकदा भेटून गळ घालत असे. फुले त्यांचेही आवडते असल्याने तेही विचार करायचे. पण त्या काळात सर अनेक व्यापांमध्ये बुडालेले होते. मुख्य म्हणजे त्यांना निवृत्तीनंतरचे पेन्शन मिळत नसल्याने त्याचा पाठपुरावा करता करता ते मेटाकुटीला आलेले होते. एकदा त्यांना तुमचे पेन्शनचे काम माझ्यावर सोपवा, तुम्ही भाषांतराला वेळ द्या ,अशी मी योजना सुचवली. ती त्यांनी मान्य केली. प्राध्यापकाच्या नोकरीत सरांनी ब्रेक घेतलेला होता.\nम्हणजे ते महाराष्ट्राबाहेर गोव्याला काही वर्षे गेलेले होते, त्यामुळे त्यांना सलग सेवेअभावी पेन्शन मिळत नव्हते. मी आमचे उच्च शिक्षण खात्याचे तत्कालीन सचिव जे. डी. जाधव यांना भेटलो. त्यांनी आत्मियतेने केसमध्ये लक्ष घातले. आणि जादूची कांड�� फिरावी तसे घडले. फाईल मार्गी लागली. जेडीसर म्हणाले, नेमाडॆंनी माझे एक काम केले तरच मी त्यांच्या फाईलवर अंतिम सही करीन.\nआता आली का पंचायत\nनेमाडे सर तसे अतिशय वल्ली आहेत. किंचित विक्षिप्त म्हटले तरी चालेल. मला भिती होती की ते म्हणतील, “उडत गेली पेन्शन, मला जेडींची अट मान्य नाही.” मी त्यामुळे जेडींचे काय काम आहे ते विचारायचे टाळत होतो. पण एकदा भीड रेटून त्यांना त्यांची अट/काम मी विचारले. त्यांनी काय सांगावे\nतर ते म्हणाले, “नेमाडे माझी आवडते लेखक आहेत, त्यांनी एकदा माझ्याकडे चहाला यायला हवे\nनेमाडॆ सर मंत्रालयात चहाला आनंदाने आले. मोठा चहासोहळाच झाला तो. त्यांनी चहासाठी दहा मिनिटे दिलेली होती. प्रत्यक्षात गप्पा इतक्या रंगल्या की तीन वेळा चहा झाला.\n(लेखक नामवंत अभ्यासक व विचारवंत आहेत)\n‘उदाहरणार्थ नेमाडे’ – ट्रेलर\nPrevious articleशरद पवारांच्या मनात काय \nNext articleमाईसाहेब : डॉ. आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो..\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nवाचून मजा आली नरके सर \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vechitchaalalo.blogspot.com/2021/02/blog-post_27.html", "date_download": "2021-07-26T19:54:01Z", "digest": "sha1:XBWXY73JVPCA2VJ5HINOD7EU7HWSWVY5", "length": 20484, "nlines": 196, "source_domain": "vechitchaalalo.blogspot.com", "title": "वेचित चाललो...: बुद्धिबळातील ’मार्शल’ आर्ट", "raw_content": "\nभोपळे विम्बल्डनचा पावित्र्यभंग माध्यमे - ३: मनोरंजन - जुने आणि नवे माध्यमे - २: ’प्रॉफिट ही भगवान है’ माध्यमे - १: खपते ते विकते आपले गिर्‍हाईक कोण व्हॉट्सअ‍ॅपपे आया था जैत रे जैत : I couldn't go home again (पुन्हा) काय रेऽ देवा... आजच्या बातम्या लॉकडाऊनची धुळवड बालक - पालक\nशनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१\nचित्रातील बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिल्यावर बहुतेकांच्या मनात चित्रात दाखवलेल्या माणसाप्रमाणेच 'हा काळी मोहरी असलेला येडाय काय' असा भाव प्रथमदर्शनी उमटेल. आपला वजीर नि हत्ती दोघेही खुशाल पांढर्‍याच्या प्याद्यांसमोर नि वजीराच्या पट्ट्यात आणून काय आत्महत्या करायची आहे का असा समज होईल.\nपण गंमत पहा. हा डाव काळ्याचाच आहे\n१. आता काळ्याची खेळी असेल तर वजिराने एच-२ प्यादे मारले की डाव संपतो.\nएक पर्याय म्हणजे घोडा एफ-३ मधे आणला की तरी एका खेळीनंतर डाव संपतो. पांढर्‍याचे जी-२ प्यादे पाठीमागे राजा असल्याने ब्लॉक आहे. राजा फक्त एच-१ मधे जाऊ शकतो. पण काळ्याने हत्ती अथवा वजिराने एच-२ प्यादे मारले की मात होते.\nआणखी एक शक्यता म्हणजे घोडा एफ-३ मध्ये आणून राजाला शह देतानाच पांढर्‍या वजीरावर नेम धरता येतो. काळ्या वजीरामुळे जी-२ प्याद्याला हा घोडा मारता येत नाही.\n२. पांढर्‍याची खेळी असेल तर त्याला प्रथम १ मधे उल्लेख केलेल्या तीनही शक्यता बंद कराव्या लागतील. बारकाईने पाहता निव्वळ एफ-३ वर हल्ला करून भागत नाही. मूळ धोकादायक असलेल्या वजीर वा हत्तीला ठारच मारावे लागते.\nकिंवा एफ२ मधील प्यादे एक किंवा दोन घरे पुढे सरकवून पांढर्‍या राजासाठी ती जागा मोकळी करुन घेता येईल. पण याचाही उपयोग नाही. कारण घोडा प्रथम ई-२ मध्ये येऊन पांढर्‍या राजाला एच-१ मध्ये जाण्यास भाग पाडेल. मग काळा वजीर किंवा हत्ती एच-२ प्यादे मारुन मात पुरी करेल.\nआणखी एक पर्याय म्हणजे एफ-१ मधला पांढरा हत्ती हलवून राजाला एक जागा निर्माण करणॆ. पण याने फारसा फायदा नाही. प्रथम वजीर एच-१ प्यादे मारुन शह देईल. पांढरा राजा एफ-१ मध्ये आला की वजीर एच-१ मध्ये जाऊन मात पुरी करेल.\n३. काळ्याचा हत्ती ठार मारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जी-२ प्याद्याने मारणे, पण ते काळ्या वजीराने ब्लॉक केले आहे. तेव्हा हे शक्य नाही.\n४. वजीर ठार मारायला तीन पर्याय आहेत.\nअ. एफ-२ (हत्तीपुढच्या प्याद्याने) ठार मारणे. पण इथे काळ्याला एक सोपी खेळी आहे घोडा ई-२ ->शह. पुन्हा राजाला फक्त एच-१ हीच जागा शिल्लक आहे. (एफ-२ रिकामी झाली असली तरी तिथे एफ-८ मधील काळ्या हत्तीचा जोर आहे.) तो तिकडे सरकला की काळ्याचा ई-८ मधील हत्ती पांढर्‍याच्या ई-१ हत्तीचा बळी घेऊन बॅक-रँक* मात देतो. (*राजा शेवटच्या पट्टीत तीन प्याद्याआड अडकून पडला आहे. काळ्याचा हत्ती वा वजिरासारखा सरळ हल्ला करणारा मोहरा तिथे येऊन शह देतो. पांढर्‍याला मध्ये घालण्यास उपलब्ध मोहरा नसल्याने मात होते.)\nब. एच-२ प्याद्याने वजीर मारणे. हा तर सरळ सरळ आत्मघात आहे. कारण आता एच-२ मधल्या काळ्या हत्तीला एच पट्टी आंदण दिल्याने अ. पर्यायातील घोड्याची खेळी सरळ मातच देते.\nक. वजीराने ठार मारणे.\nपण यानंतर काळा पुन्हा तीच घोड्याची खेळी करतो आहे. राजा एच-१ ला गेला की पांढर्‍याचा वजीर पडतो. इथे हत्तीने नव्हे तर पुन्हा घोड्यानेच त्याचा बळी घ्यायचा आहे. यामुळे हत्ती जिथला तिथे राह्तो नि एच-२ प्याद्याला घोडा मारणे शक्य होत नाही.(एफ-२ ने तर नाहीच नाही कारण पुन्हा अ. मधे सांगितल्याप्रमाणे मात होते.) पुन्हा राजा जी-१ मधे सरकतो.\nइथे काळ्याचा घोडा एफ-१ मधल्या पांढर्‍या हत्तीचा बळी घेऊ शकतो, पण त्यातून त्याच्या एच-२ हत्तीचा बळी जाईल. तेव्हा त्यापेक्षा काळा घोडा परत ई-२ मधे येऊन शह देत स्वतःला मोकळा करून घेईल नि त्याचवेळी शह बसल्याने पुढची खेळी हत्तीला वाचवायला मदत करेल.\nकिंवा आणखी एक पर्याय म्हणजे आधी एच-३ मधील काळा हत्ती हलवून घोड्याच्या जोरावर एच-५ मध्ये नेऊन सी-५ मध्ये बसलेल्या पांढर्‍या हत्तीला आव्हान देईल. यात एकतर हत्तींची देवाणघेवाण होत काळा घोडा एच-मध्ये सुरक्षित पोचेल, किंवा पांढर्‍याने हत्ती बचावल्यास पुढच्या खेळीत काळा घोडा योग्य त्या ठिकाणी हलवून सुरक्षित करता येईल.\nकिंवा काळ्या घोड्याने ई-४ मध्ये येऊन सी-५ मधील पांढर्‍या हत्तीवर नेम धरता येईल. पुन्हा एकतर हत्तींची देवाणघेवाण होईल किंवा पांढर्‍या हत्तीने उलट घोड्यावर हल्ला केला तर एच-३ हत्ती मदतीला नेऊन दोघांची एकाच वेळी सोडवणूक करता येईल.\nबॅक-रँक मात शक्यता टाळण्यासाठी पांढर्‍याचा मागचा हत्ती फारसा हलू शकत नसल्याने पटावरची स्थिती एक घोडा अधिक असलेल्या काळ्याला अधिकच अनुकूल होऊन जाते. पांढर्‍याला हाच त्यातल्या त्यात बरा पर्याय उरतो.\nया सार्‍या शक्यता पाहून पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळणार्‍या लेविट्स्कीने राजीनामा दिला.\nइंटरनेट कृपेने शोधाशोध करता हा डाव १९१२ मध्ये खेळला गेला असे दिसते. काळा वजीर थेट पांढर्‍या वजीराच्या आणि दोन प्याद्यांच्या समोर आणून ठेवणारी मार्शलने केलेली अखेरची खेळी पुढे ’सुवर्णवर्षाव खेळी’ म्हणून ओळखली गेली. या खेळीनंतर काही प्रेक्षकांनी सोन्याची नाणी उधळली अशी दंतकथा सांगण्यात येते. पण खुद्द मार्शलच्या पत्नीने मात्र एक पेनी (सर्वात लहान नाणे) देखील उडवले गेले नसल्याचे सांगितले. पण डच जर्नालिस्ट, लेखक आणि बुद्धिबळ खेळाडू असलेल्या टिम क्रोबेने या खेळीला जगातील पहिल्या तीन बुद्धिमान खेळ्यांमध्ये स्थान दिले आहे.\nसामान्यपणे सामाजिक-राजकीय मुद्द्यांभोवती रुंजी घालणार्‍या भाष्यचित्रकारांपैकी एकाने फुटबॉलादि प्रसिद्ध खेळांच्या तुलनेत फार प्रसिद्ध नसलेल्या एका खेळाला नि खेळाडूला दिलेली ही मानवंदना आहे. त्याअर्थी हे भाष्यचित्र लक्षणीय आहे.\nज्यांना शक्यतांचा विचार करायला आवडतो, त्याआधारे भविष्याचा वेध घ्यायला नि त्यावर नियंत्रण राखायला आवडते त्यांच्यासाठी बुद्धिबळ हा खेळ खूप काही शिकवू शकतो. शक्यतांकडे पाहण्याची चिकाटी असली की वरकरणी इतरांना हरता दिसणारा डावही जिंकता येतो.\nज्यांना मोहर्‍यांचे काळे नि पांढरे रंगच फक्त दिसतात आणि ज्यांच्यात 'भविष्य हे नियत आहे किंवा इतर कुणाच्या हाती आहे' असे समजण्याची शरणागत वृत्ती असते ते खरे दुर्दैवी. त्यांनी आपला पेशन्सचा डाव मांडावा. पत्ते येतील तशी रांग लागेल. चारही रांगा पुर्‍या करता आल्या नाहीत तर बॅड'लक’ म्हणून पत्ते गोळा करायला मोकळे. ना निर्णयाची जबाबदारी आपली, ना परिणामाची\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nएम. टी. आयवा मारू\nथॅंक यू मिस्टर ग्लाड\nपं. नेहरु: एक मागोवा\nपान पाणी नि प्रवाह\nमुखवटे आणि इतर कथा\nदेशमुख आणि कंपनी (1)\nमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस (4)\nमॅजेस्टिक बुक स्टॉल (1)\nमेहता पब्लिशिंग हाऊस (1)\nमौज प्रकाशन गृह (9)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/07/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6.html", "date_download": "2021-07-26T18:43:41Z", "digest": "sha1:TD3LZ2FKBBZ4EL53B4SCTBMVJ73RXXBC", "length": 19930, "nlines": 230, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पीकविमा अर्ज भरण्यास नाशिक जिल्ह्यात थंड प्रतिसाद - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपीकविमा अर्ज भरण्यास नाशिक जिल्ह्यात थंड प्रतिसाद\nby Team आम्ही कास्तकार\nयेवला : तांत्रिक दोष, नुकसान होऊनही न मिळणारी भरपाई मिळाली, तर मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ होणार, आदी त्रुटींमुळे पाऊस लांबूनही शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्यास हात आखडता घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ ८० हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. ही संख्या अल्प मानली जात आहे. शासनाने २३ जुलैपर्यंत विमा भरण्याला मुदतवाढ दिली आहे.\nमागील वर्षी खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेत १ लाख ९६ हजार ३९३ शेतकरी सहभागी झाले. या वर्षी पाऊस लांबला. पावसात सातत्य नसल्याने पिके धोक्यात सापडू शकतात. हे माहीत असूनही शेतकरी विमा काढण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. शासनाने पूर्वीपेक्षा विम्याचे निकष कडक केले आहेत. विविध जटिल निकषामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता शेतकरीही ‘पीकविमा नको रे बाबा’ म्हणू लागले आहेत.\nयंदा जिल्ह्यासाठी भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली. खरीप हंगामात भात, खरीप, ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस व खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेस कळविणे बंधनकारक आहे.\nयोजनेतंर्गत पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भु-संखलन, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीत समाविष्ट आहे. जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य, गळीत धान्य, नगदी पिकांचा समावेश योजनेत आहे.\nविमा काढण्यासाठी आतापर्यंत अनेक तालुक्यांनी पाठ फिरविली आहे. दिंडोरी, येवला, सिन्नर आदी धोक्यात राहणाऱ्या तालुक्यांत सर्वात कमी शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. येवल्यात तर २०१९ मध्ये २२ हजार,२०२० मध्ये १४ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला. या वर्षी हा आकडा अवघा १७०० आहे. नुकसान होऊनही मागील वर्षी नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी नाखूष आहेत.\nपीकविमा अर्ज भरण्यास नाशिक जिल्ह्यात थंड प्रतिसाद\nयेवला : तांत्रिक दोष, नुकसान होऊनही न मिळणारी भरपाई मिळाली, तर मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ होणार, आदी त्रुटींमुळे पाऊस लांबूनही शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्यास हात आखडता घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ ८० हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. ही संख्या अल्प मानली जात आहे. शासनाने २३ जुलैपर्यंत विमा भरण्याला मुदतवाढ दिली आहे.\nमागील वर्षी खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेत १ लाख ९६ हजार ३९३ शेतकरी सहभागी झाले. या वर्षी पाऊस लांबला. पावसात सातत्य नसल्याने पिके धोक्यात सापडू शकतात. हे माहीत असूनही शेतकरी विमा काढण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. शासनाने पूर्वीपेक्षा विम्याचे निकष कडक केले आहेत. विविध जटिल निकषामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता शेतकरीही ‘पीकविमा नको रे बाबा’ म्हणू लागले आहेत.\nयंदा जिल्ह्यासाठी भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली. खरीप हंगामात भात, खरीप, ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस व खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेस कळविणे बंधनकारक आहे.\nयोजनेतंर्गत पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भु-संखलन, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीत समाविष्ट आहे. जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य, गळीत धान्य, नगदी पिकांचा समावेश योजनेत आहे.\nविमा काढण्यासाठी आतापर्यंत अनेक तालुक्यांनी पाठ फिरविली आहे. दिंडोरी, येवला, सिन्नर आदी धोक्यात राहणाऱ्या तालुक्यांत सर्वात कमी शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. येवल्यात तर २०१९ मध्ये २२ हजार,२०२० मध्ये १४ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला. या वर्षी हा आकडा अवघा १७०० आहे. नुकसान होऊनही मागील वर्षी नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी नाखूष आहेत.\nऊस पाऊस खर��प शेतकरी पूर floods भारत इन्शुरन्स भुईमूग groundnut सोयाबीन उडीद तूर कापूस आग वीज सिन्नर sinnar\nऊस, पाऊस, खरीप, शेतकरी, पूर, Floods, भारत, इन्शुरन्स, भुईमूग, Groundnut, सोयाबीन, उडीद, तूर, कापूस, आग, वीज, सिन्नर, Sinnar\nयेवला : तांत्रिक दोष, नुकसान होऊनही न मिळणारी भरपाई मिळाली, तर मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ होणार, आदी त्रुटींमुळे पाऊस लांबूनही शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्यास हात आखडता घेतला आहे.\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nस्वामी विवेकानंद आसाम युवा सशक्तीकरण योजना: ऑनलाईन नोंदणी\nनांदेड जिल्ह्यात दीड महिन्यात ५६ टक्के पाऊस\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विम��� योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+038727+de.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:07:30Z", "digest": "sha1:56QNQZ5SW7V245XKTIAOZ5R6AXQNYQMZ", "length": 3576, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 038727 / +4938727 / 004938727 / 0114938727, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 038727 हा क्रमांक Mestlin क्षेत्र कोड आहे व Mestlin जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Mestlinमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Mestlinमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 38727 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनMestlinमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 38727 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 38727 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/kajols-bekhudi-co-star-kamal-sadanah-to-divorce-lisa-john-after-21-years-of-marriage", "date_download": "2021-07-26T18:53:21Z", "digest": "sha1:CSFAEN323JD7J76IQOF76ZN3MR22JVBO", "length": 8122, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आमिर खाननंतर आणखी एका अभिनेत्याकडून घटस्फोटाचा निर्णय जाहीर", "raw_content": "\nआमिर खाननंतर आणखी एका अभिनेत्याकडून घटस्फोटाचा निर्णय जाहीर\nअभिनेता आमिर खाननंतर Aamir Khan बॉलिवूड इंडस्ट्रीतील आणखी एका अभिनेत्याने पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 'बेखुदी' या चित्रपटात काजोलसोबत Kajol भूमिका साकारणारा अभिनेता कमल सदानाने Kamal Sadanah पत्नी लिसा ��ॉनपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. २००० साली या दोघांचं लग्न झालं होतं. २१ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे दोघं वेगवेगळे राहत आहेत. \"दोन व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण होतो आणि ते वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागतात. अशा घटना सर्व ठिकाणी घडत आहेत आणि आम्हीसुद्धा त्यातीलच एक आहोत\", असं कमल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला. (Kajols Bekhudi co star Kamal Sadanah to divorce Lisa John after 21 years of marriage)\nकमल आणि लिसा यांनी १ जानेवारी २००० रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांना मुलगा अंगद आणि मुलगी लिया आहे. लिसा ही मेकअप आर्टिस्ट असून ती सध्या गोव्यात तिच्या आईवडिलांसोबत राहतेय.\nकमलने १९९२ साली 'बेखुदी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याने काजोलसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर 'रंग' या हिट चित्रपटातही त्याने काम केलं. ९०च्या दशकातील इतरही काही चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. २०१४ साली कमलने 'रोअर' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटात अभिनव शुक्ला, हिमर्शा, सुब्रत दत्ता, विरेंद्र सिंग, घुमन आणि अली कुली मिर्झी यांच्या भूमिका होत्या.\nहेही वाचा: घटस्फोटानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसले आमिर-किरण\n'रोअर' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी कमल सदानाने एका मुलाखतीत पत्नीचं भरभरून कौतुक केलं होतं. \"लिसाशी लग्न करणं हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट निर्णय होता आणि त्यानंतर रोअर चित्रपटाची निर्मिती हा माझ्या आयुष्यातील दुसरा सर्वोत्कृष्ट निर्णय आहे. अभिनयात माझं मन रमत नव्हतं. त्यामुळे त्यापासून मला ब्रेक मिळाल्याचा आनंदच आहे\", असं तो म्हणाला होता.\n२००७ साली कमलने 'व्हिक्टोरिया नंबर २०३ : डायमंड्स आर फोरेव्हर' या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या 'व्हिक्टोरिया नंबर २०३' या चित्रपटाचा हा रिमेक होता. दिवंगत चित्रपट दिग्दर्शक ब्रिज सदाना हे कमल सदानाचे वडील होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mnvs-goes-court-against-school-system-working-badly-for-students-nss91", "date_download": "2021-07-26T20:29:32Z", "digest": "sha1:BNTFU4JRCVZYOKFGWOKOBO44PZBYDSF3", "length": 8162, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुजोर शिक्षण संस्थांविरोधात 'महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना' हायकोर्टात", "raw_content": "\nमुजोर शिक्षण संस्थांविरोधात 'महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना' हायकोर्टात\nमुंबई : लाकडाऊनमुळे (Lockdown) नोकरी धंदा गमावलेल्या पालकांना यावर्षी शाळांच्या मनमानीला सामोरे जावे लागले आहे. गेले वर्षभर आपल्या आर्थिक नुकसानीमुळे (Financial loss) विद्यार्थ्यांची शालेय फी भरु न शकणाऱ्या विद्यार्थ्याचे (School Fees) यावर्षीचे ऑनलाईन शिक्षण (Online Education) शैक्षणिक संस्थांनी सुरु केले नाही. त्यामुळे पालकवर्ग चिंतातूर असताना त्यांना कोणताच दिलासा सरकारने (Government) अद्यापही दिलेला नाही. अशा मुजोर शिक्षण संस्थाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने(MNVS) थेट न्यायालयात धाव घेतली आहे. ( MNVS goes Court Against School System working badly for students - nss91)\nमहाराष्ट्र सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून कोणत्याही राजकीय पक्षाने लक्ष केंद्रित केलेले नाही. गतवर्षीच्या कोरोना आपत्तीमुळे अनेकांना आपल्या आर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागली आहे. अशातच गेले सुमारे वर्षभर संस्था चालकांनी फी साठी पालकांच्या मागे तगादा लावला आहे. अशा अनेक तक्रारी राज्याच्या विविध भागातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त होत आहेत. यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांना फी सवलतीत सूट देता येणार नाही कारण अशाप्रकारचा कोणताही सरकारी आदेश नाही असे उत्तर मिळाले असल्याचे मनविसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी सांगितले.\nहेही वाचा: महापालिका रुग्णालयाच्या प्राणवायू प्रकल्पात ३२० कोटींचा घोटाळा \nमनविसेनेतर्फे शाळा प्रशासनाच्या विरोधातील आंदोलने करून तसेच शालेय शिक्षणमंत्र्यांना भेटून याप्रकरणी राजस्थान, केरळ या राज्यांप्रमाणे शालेय फी मध्ये 15 ते 40 % पर्यंत सूट देण्यासंबंधी सरकारने निर्णय घेण्यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण निरीक्षक यांच्याशी सुध्दा पत्रव्यवहार केला गेला पण त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. तर शालेय शिक्षणमंत्र्यांनी फक्त तोंडी आदेश देण्यापलीकडे काहीच केले नसल्याचे लक्��ात येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे ही चित्रे यांनी पुढे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/corporator-sangita-jadhav-caught-sneak-marathi-news-jpd93", "date_download": "2021-07-26T19:39:12Z", "digest": "sha1:3ABZ3T6357S67OMXEQLT4IWI73E7IFPV", "length": 6455, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नगरसेविका जेव्हा ८ फुटी लांबीची धामण हाती घेतात...एक थरारक प्रसंग!", "raw_content": "\nनगरसेविका जाधव जेव्हा धामण हाती घेतात...एक थरारक प्रसंग\nइंदिरानगर (नाशिक) : चेतनानगर येथे नागरिकांना दोन आठ ते दहा फूट लांबीच्या धामण जातीच्या सापांचे झालेले दर्शन चर्चेचा विषय तर ठरला, मात्र त्यापेक्षाही जास्त नगरसेविका संगीता जाधव यांनी धामणला लीलया हाताळताना बघून नागरिकदेखील आश्चर्यचकित झाले. काय घडले नेमके\nनगरसेविका जाधव जेव्हा धामण हाती घेतात..\nसोमवारी (ता. १२) सायंकाळी पाचच्या सुमारास नगरसेविका जाधव यांच्या बंगल्यात आणि समोर असलेल्या सारथी सोसायटीच्या प्रांगणात आसपास खेळणाऱ्या मुलांना दोन धामण दिसल्या. या धामण बघून मुलांनी आणि महिलांनी आरडाओरडा सुरू केला. झाडांच्या फांद्यांमध्ये असलेल्या धामणच्या जवळ कुणी जाण्याचा प्रश्नच नव्हता. कुणी दूरवरून, तर कुणी इमारतीच्या वरच्या मजल्याच्या खिडकीतून मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होते. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी आणि नगरसेविका जाधव यांनी सर्पमित्र श्‍यामराव यांना ही माहिती दिली. ते आले आणि त्यांनी या दोघा सापांना पकडले. त्यानंतर सौ. जाधव यांनी त्यांपैकी एक धामण आपल्या हातात घेत निष्णात सर्पमित्र ज्याप्रमाणे सापाला पकडून त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी जी कृती करतात, ती सर्व कृती करून सर्वांना चकित केले. या प्रजातीबाबत श्‍यामराव यांनी नागरिकांना इत्थंभूत माहिती दिली. त्यानंतर या सापांना त्यांनी जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपल्यासोबत नेले.\nहेही वाचा: शिष्यवृत्तीने बदलले आयुष्य\nहेही वाचा: शाळा-महाविद्यालयांबाबतचा निर्णय पालकमंत्र्यांच्‍या कोर्टात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/ipl-2020/mumbai-indians-won-match-against-delhi-capitals-live-cricket-score-updates/", "date_download": "2021-07-26T21:05:37Z", "digest": "sha1:FQAAXW7PANILLXSB4KOE6LIKSX7ZX7ON", "length": 22797, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "IPL 2020 | मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा | IPL 2020 | मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » IPL 2020 » IPL 2020 | मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा\nIPL 2020 | मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 9 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nअबुधाबी, ३१ ऑक्टोबर: Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफचं तिकिट पक्क करणाऱ्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) मोठा धक्का दिला. IPL 2020च्या पहिल्या हाफमधील खेळ पाहता दिल्ली प्ले ऑफमध्ये सहज प्रवेश करतील असे वाटले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात DCला सलग चार पराभव पत्करावे लागले आणि त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. MIच्या गोलंदाजांसमोर त्यांनी लोटांगण घातले. MIने अगदी सहज हा सामना जिंकला.\nदिल्लीने ठेवलेलं 111 रनचं माफक आव्हान मुंबईने 14.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. ईशान किशनने 47 बॉलमध्ये नाबाद 72 रन केले, तर क्विंटन डिकॉक 26 रनवर आणि सूर्यकुमार यादव 12 रनवर नाबाद राहिला. दिल्लीकडून एनिरक नॉर्कियाने 1 विकेट घेतली.\nया मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर ट्रेन्ट बोल्टने दिल्लीला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. यानंतर बुमराहनंही दिल्लीला सावरू दिलं नाही. बोल्ट आणि बुमराह यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर कुल्टर नाईल आणि राहुल चहरला प्रत्येकी 1-1 विकेट घेता आली.\nमागील बातमी पुढील बातमी\nIPL 2020 KKR vs DC Live | दिल्लीचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय\nआयपीएलच्या (IPL 2020) 13 व्या मोसमातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. प्लेऑफ फेरीच्या दृष्टीने आता स्पर्धेत रंगत आली आहे. प्लेऑफसाठीचे पहिले 3 संघ जवळपास निश्चित झाले आहेत. तर 4 थ्या जागेसाठी 4 टीममध्ये कडवी झुंज पाहायला मिळत आहे. दरम्यान आज (24 ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत डबल हेडर सामने खेळण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील पहिला आणि स्पर्धेतील 42 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ही मॅच अबुधाबीत खेळली जाणार आहे.\nIPL 2020 Live | CSK Vs MI | चेन्नईसाठी हा सामना करो या मरो\n(IPL 2020) 13व्या मोसमातील 41 वा सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) यांच्यात खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना शारजा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नईसाठी विजय अत्यावश्यक असणार आहे. या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला तर, चेन्नई या स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे चेन्नईसाठी हा सामना ‘करो या मरोचा’ असणार आहे.\nIPL 2020 | Dream 11'ने २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं\nIPL 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाची (Title Sponsorship) माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. Dream 11 यांनी २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं आहे. Tata Sons, Byju’s, Unacademy हे ब्रँडची शर्यतीत होते. पण अखेर Dream 11 ने बाजी मारली. त्यामुळे आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान Dream 11 IPL 2020 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा रंगणार आहे. IPL आयुक्त ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nIPL 2020 | चेन्नईला मोठा धक्का | खेळाडू आणि सहकाऱ्यांना कोरोना\nआयपीएल सुरू होण्याआधीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईच्या टीममधल्या १३ जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातला १ खेळाडू बॉलर, तर उरलेले १२ जण सपोर्ट स्टाफमधले असल्याचं सांगितलं जात आहे. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. कोरोना झालेल्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगितलं जात आहे. कोरोना झालेल्या सगळ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.\nIPL 2020 | पाहा सध्या कोण आहे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी\nआयपीएलमध्ये ऑरेंज कॅप हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. तर पर्पल कॅप हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाते. आयपीएल २०२० मधील २८ वा सामना सोमवारी (१२ ऑक्टोबर) शारजाह येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. हा बेंगलोरचा या हंगामातील पाचवा विजय आहे.\nIPL 2020 | RR vs CSK | राजस्थानला धक्का | संघातील दोन स्टार खेळाडू खेळणार नाहीत\nइंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला झोकात प्रारंभ करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचे राजस्थान रॉयल्सविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या लढतीत पारडे जड मानले जात आहे. बेन स्टोक्स आणि जोस बटलर पहिल्याच लढतीला मुकणार असल्याने राजस्थानची भिस्त कर्णधार स्टीव्ह स्मिथ आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/02/Every-village-and-Shiva-devotee-who-loves-Chhatrapati-Shivaji-Maharaj-will-participate-in-this-activity-Dr-Amol-Kolhe.html", "date_download": "2021-07-26T18:45:21Z", "digest": "sha1:MCO6XJFM3TMQP6G572ZSTYGWTTAS7JQS", "length": 8182, "nlines": 101, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारं प्रत्येक गाव आणि शिवभक्त या उपक्रमात सहभागी होईल” : डॉ. अमोल कोल्हे", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र “छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारं प्रत्येक गाव आणि शिवभक्त या उपक्रमात सहभागी होईल” : डॉ. अमोल कोल्हे\n“छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारं प्रत्येक गाव आणि शिवभक्त या उपक्रमात सहभागी होईल” : डॉ. अमोल कोल्हे\nजुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक गावात 391 झाडे लावू या आणि ती जगवू या. या मातीला शाश्वत देणं देण्याचा शिवरायांचा विचार जागवू या,' असं आवाहन शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वन उपविभाग, जुन्नर आणि पुरातन विभागाच्या सहकार्याने शिवनेरी गडावर 391 देशी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. याच संकल्पाची व्याप्ती वाढवत खासदार कोल्हे यांनी गावोगावच्या ग्रामपंचायतींना 391 देशी झाडे लावून ती वर्षभर जगविण्यासाठी नियोजन करण्याचं आवाहन केलं आहे.\nप्रत्येक गावात 391 देशी वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेनेही सहकार्य केले असून ही झाडे लावण्यासाठी मनरेगा योजनेंतर्गत कार्यक्रम राबविण्याचे आवाहनही ग्रामपंचायतींना केलं आहे. तसेच ज्या ग्रामपंचायती या उपक्रमात सहभागी होतील त्यांनी वृक्षारोपणाची छायाचित्रे आपल्याला पाठवावीत आपण आपल्या फेसबुक पेजवर ही छायाचित्रे माहितीसह प्रसिद्ध करणार असल्याचंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.\nया संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारं प्रत्येक गाव आणि शिवभक्त या उपक्रमात सहभागी होईल. हा उपक्रम यशस्वी करुन शाश्वत शिवजयंती साजरी करतील असा मला विश्वास आहे.\nJoin Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे न��ही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/oDYXIw.html", "date_download": "2021-07-26T20:50:15Z", "digest": "sha1:LLDZ3A5DEQFFHH6XPOHWDGSRFJMBUZDH", "length": 13650, "nlines": 46, "source_domain": "www.punepravah.page", "title": "कच्च्या तेलाला मिळालेली गती कायम राहणार का?", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nकच्च्या तेलाला मिळालेली गती कायम राहणार का\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n(लेखक: प्रथमेश माल्या, गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष, एंजल ब्रोकिंग लिमिटेड)\nकच्च्या तेलाच्या किंमती २०२० च्या मागील सहामाहीत अस्थिर झाल्या आहेत. हे दर $ ७१.७५/ बीबीएलच्या वर (८ जानेवारी २०२०) पोहोचले तर शून्यापेक्षाही खाली घ सरले (२० एप्रिल,२०२०) आणि निगेटिव्ह मूल्यावरही स्थिरावले होते. एनवायएम ईएक्स फ्यूचर्स एप्रिल एक्सपायरी कॉन्ट्रॅक्टमध्ये १३,०४४ चे ओपन इंटरेस्ट कॉन्ट्रॅक्ट झाले.\nएप्रिल-२०२० मध्ये बाजारात सर्वात मोठा साठा आला. यामुळे अतिरिक्त तेलाची साठवणूक करण्यावरून गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. कच्च्या तेलाचे मोठे ७.२ अब्ज बॅरल आणि कच्च्या तेलाची उत्पादने किना-यावर आणि तरंगत्या जहाजांमध्ये साठवण्यात आली होती. याचा अर्थ असा की, मार्च २०२० मध्ये केवळ १.७ अब्ज बॅरल किना-यावर साठवण्यात आले होते. सध्या तरी तेलाच्या दरांनी नकारात्मक क्षेत्रातून बाहेर येत आपले आकर्षण वाढवून सध्याचे $४३/बीबीएलचे बाजार मूल्य (९ जुलै २०२०) मिळवले आहे.\nओपेक आणि अलायन्सने तेलबाजारात पुन्हा संतुलन मिळवले:\n१२ एप्रिल २०२० रोजी, ओपेक+ अलायन्स जून २०२० पर्यंत १० दशलक्ष बॅरल कपातीवर सहमत झाले. त्यानंतर वर्षाच्या अखेरीस दररोज ७.६ दशलक्ष आणि पुन्हा २०२१ म्हणजेच एप्रिल २०२२ पर्यंत ५.६ दशलक्ष बॅरलपर्यंत पहोचले.\nदुसरे मोठे आव्हान म्हणजे ओपेक कार्टेलमधील दुसरा सर्वाधिक उत्पादक देश इराक. कोव्हिड-१९ मुळे या देशाचे खूप नुकसान झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी इराकला अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत. सौदी अरबकडून फंडिंग आणि आयएमएफकडून संभाव्य कर्जामुळे इराक ओपेक+ उत्पादन कपातीचे पालन करण्यास समर्थ ठरेल.\nइराक उत्पादन कपातीत अपयशी ठरला तर संपूर्ण ओपेक+ करार कोलमडू शकतो. इराक हा ओपेकचा दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. देशाचे बजेट ९० टक्क्यांपेक्षा जास्त, जे २०१९ मध्ये ११२ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचले होते, ते तेलातील महसूलातून मिळाले होते.\nजागतिक तेलाच्या मागणीला पुन्हा गती मिळाली:\nरॉयटर्सनुसार, मागणी जर अशीच कमी होत राहिली तर ओपेकच्या अनेक स्रोतांनी दररोज २ दशलक्ष बॅरल उत्पादन वाढण्याच्या शक्यतेला पाठबळ दिले आहे. सौदी अरब आणि रशियाने पूर्वीच संकेत दिले आहेत की, ते तेलाची मागणी आणि किंमतीतील सध्याच्या स्थितीवर समाधानी आहेत.\nसाथ आणि लॉकडाऊनपूर्वी जागतिक तेलाची मागणी १०० एमबीपीडी होती. आता ती दररोज ९० दशलक्ष बॅरलपर्यंत पोहोचली आहे. आयएचएस मार्केटच्या अंदाजानुसार, एप्रिलच्या अखेरीस १८० दशलक्ष बॅरल तेल समुद्रात साठवण्यात आले होते. जूनच्या अखेरीस ते फक्त १५० दशलक्ष बॅरल पर्यंत कमी झाले.\nकच्चे तेल लवकरच ५० डॉलर प्रति बॅरलच्या दरावर पोहोचेल का\nवित्तीय बाजाराच्या इतिहासात २०२० हे वर्ष ऐतिहासिक म्हणून नोंदवले जाईल. ब्रेक्झिट, निगेटिव्ह बाँड यील्ड्स, ग्लोबल ट्रेड वॉर, ऑइल प्राइस क्रॅश आणि सध्याच्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.\nहा आशावाद कायम ठेवण्यासाठी चीनचा अधिकृत पीएमआय जूनमध्ये तीन महिन्याच्या उच्चांकी स्तरावर ५०.९ पर्यंत पोहोचला. तर प्रायव्हेट कॅक्सिन/ मार्केट पीएमआय सहा महिन्यांतील उच्चांकी स्तरावर ५१.२ वर पोहोचला आहे. मंदी आणि विकासाला वेगळ्या करणा-या रेषेच्या वर म्हणजे ५० च्या पुढे हे दोन्ही आकडे आहेत. पीएमआय नंबर हा बेस मेटल्समध्ये सकारात्मक गतीचे संकेत देतो.\nसंयुक्त राज्य अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ सप्लाय मॅनेजमेंटच्या पीएमआयमध्ये जून महिन्यात पुन्हा विकास दिसून आला, जो ५२.६ पर्यंत पोहोचला होता. युरोझोन पीएमआय विकासाच्या जवळ पोहोचला आहे, तो मेमधील ३९.४ वरून वाढत जूनमध्ये ४७.४ पर्यंत वाढला.\nअमेरिका आणि चीनने चालू महिन्यांमध्ये उत्पादनाची सकारात्मक आकडेवारी दर्शवली असली तरीही जगभरात साथीचा कहर सुरूच आहे. विशेषत्वाने संयुक्त राज्य अमेरिका आणि काही दक्षिण अमेरिकी देशांमध्ये, अजूनही याक��े अजूनही फार महत्त्व दिले जात नाही.\nग्लोबल ऑइल इन्व्हेंट्रीमध्ये कायम घसरण, जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्याची सुरुवात, ओपेक+ अलायन्सद्वारे संभाव्य उत्पादन वाढीदरम्यान जागतिक मागणीत सुधारणा तसेच अमेरिका आणि यूरोपात (गॅसोलीन आणि डिस्टिलेट्स) उत्पादनांसाठी कच्च्या तेलावर प्रक्रिया करणा-या रिफायनरींचा वाढता खर्च, हे सर्व जागतिक तेलाची मागणी स्थिर करण्यासाठी सुधारणेची सुरुवात असल्याचे संकेत आहेत.\nएकूणच, जागतिक महाशक्तींकडून संभाव्य सुधारणांचे संकेत मिळतात. पीएमआयच्या आकडेवारीतूनही हे स्पष्ट होते. कच्च्या तेलाचे वाढते दर हे जागतिक सुधारणेला गती मिळण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचे घटकबिंदू आहेत.\nविषाणूच्या दुसऱ्या लाटेने जगावर पुन्हा एकदा निशाणा साधल्यास निरंतर आणि शाश्वत सुधारणेचा आशावाद कोलमडून पडू शकतो. कच्च्या तेलाचे दर सध्या (सीएमपी:$ ४३/बीबीएल) आहेत, एका महिन्यात ते $ ५०/ बीबीएलच्या पुढे जातील. याच काळात एमसीएक्स ऑइल फ्यूचर्स साधारणत: ३,५०० रुपये/बीबीएलपेक्षा जास्त वाढू शकतो.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/land-khadi-gamudyog-corporation-has-been-seized-managing-collector-and", "date_download": "2021-07-26T19:54:54Z", "digest": "sha1:GP3RKQXVUDBCFGHOOANMEQZRYHEOXF77", "length": 19611, "nlines": 224, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "जिल्हाधिकारी, आयुक्तांना मॅनेज करून खादी ग्रामोद्योगची जागा बळकावली.... - The land of Khadi Gamudyog Corporation has been seized by managing the Collector and Commissioner says Pravin Darekar | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजिल्हाधिकारी, आयुक्तांना मॅनेज करून खादी ग्रामोद्योगची जागा बळकावली....\nजिल्हाधिकारी, आयुक्तांना मॅनेज करून खादी ग्रामोद्योगची जागा बळकावली....\nजिल्हाधिकारी, आयुक्तांना मॅनेज करून खादी ग्रामोद्योगची जागा बळकावली....\nजिल्हाधिकारी, आयुक्तांना मॅनेज करून खादी ग्रामोद्योगची जागा बळकावली....\nजिल्हाधिकारी, आयुक्तांना मॅनेज करून खादी ग्रामोद्योगची जागा बळकावली....\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nजिल्हाधिकारी, आयुक्तांना मॅनेज करून खादी ग्रामोद्योगची जागा बळकावली....\nगुरुवार, 4 मार्च 2021\nएकनाथ शिंदेकडे पाहून ते म्हणाले, मुंबई पालिकेच्या परिसरातील नगरविकासच्या जागांचा आढावा घ्या, माढाच्या जागा कुठे आहेत, जिल्हाधिकाऱ्यांच्या जागा कुठल्या, पर्यटन विकासच्या जागा कुठल्या याची सर्वंकक्ष माहिती घेऊन एक बैठक घेऊन मोकळ्या जागा किती, अतिक्रमिती जागा याची माहिती घ्या.\nसातारा : शासकिय जागा बळकावण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे. बोरिवली येथील खादी ग्रामोद्यागची २५ एकर जागा महसूलचे जिल्हाधिकारी व आयुक्तांना मॅनेज करून गणेश नायडू हडप करतो. या जागेवर गरब्याचे कार्यक्रम घेऊन तो तीन ते चार कोटी रूपये कमवत आहे. तोच पुढे खादी ग्रामोद्योगचा संचालक झाला, असा गौप्यस्फोट विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेच्या सभागृहात केला. त्यामुळे सरकारने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी अतिक्रमित जागा ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी मंत्री शंभूराज देसाई व अर्थमंत्री यांना केली.\nकोरोनाच्या काळात महाराष्ट्राचे कमी झालेले उत्पन्न वाढविण्याच्या मुद्द्यावर बोलताना शासकिय जागांवर झालेल्या अतिक्रमाणाकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. दरेकर म्हणाले, कोरोनामुळे राज्याची आर्थिक अडचण झालेली आहे. त्याला कारण नियोजनाचा अभाव हेच आहे. महाराष्ट्र सर्वात समृध्द राज्य आहे. येथे शासकिय मालमत्ता इतर राज्याच्या तुलनेत ���ास्त आहे. पण राज्यातील विविध ठिकाणच्या शासकिय जागा बळकावण्यासाठीच असतात.\nएकनाथ शिंदेकडे पाहून ते म्हणाले, मुंबई पालिकेच्या परिसरातील नगरविकासच्या जागांचा आढावा घ्या, माढाच्या जागा कुठे आहेत, जिल्हाधिकाऱ्यांच्या जागा कुठल्या, पर्यटन विकासच्या जागा कुठल्या याची सर्वंकक्ष माहिती घेऊन एक बैठक घेऊन मोकळ्या जागा किती, अतिक्रमिती जागा याची माहिती घ्या. त्यातून काही हजर कोटींचे उत्पन्न मिळेल. बोरिवली येथील खादी ग्रामोद्योगची २५ एकर जागा आहे. तिची सध्याच्या बाजारभावाप्रमाणे २० हजार कोटी रूपये किंमत होईल.\nपण महसूलच्या जिल्हाधिकारी व आयुक्तांना मॅनेज करून ही २० हजार कोटींची जागा कोणी हडप केली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ही जागा कोण वापरते आहे, असे सांगून ते म्हणाले, गणेश नायडू ही जागा वापरत असून या जागेवर गरब्याच्या कार्यक्रमातून तीन, चार कोटी तो कमवत आहे. गरब्याच्या तिकिटाची किंमत २५ हजार आहे. जो खुले पणे चालतो. शंभूराजे देसाई आपण ही बाबत गांभीर्याने घ्या.\nमी तुम्हाला २० हजार कोटींची मदत करतोय. आतातर गणेश नायडू हा खादी ग्रामोद्योगचा संचालक झाला आहे. त्यामुळे या अतिक्रमीत जागा ताब्यात घ्या, असेही त्यांनी सांगितले. नरवीर तानाजी मालूसरेंच्या स्मारकासाठी पाच कोटी रूपये शंभूराज देसाई यांनी दिले. पण प्रत्यक्ष प्रस्ताव आलेला नाही. तानाजी मालूसरेंच्या जन्मभूमिचे तातडीने सुशोभीकरण करावे, असेही त्यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी\nनगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात...\nरविवार, 25 जुलै 2021\nफडणवीसांची पूरस्थितीच्या मुकाबल्यासाठी दिल्लीत फोनाफोनी\nमुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या पूरस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सातत्याने महाराष्ट्राच्या...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nरायगडमध्ये दरड कोसळून चार जणांचा मृत्यू; मदतीसाठी महाड येथे हेलिकॉप्टर दाखल\nरायगड : राज्यात मुसळधार पावसाने (Heavy rain) काल (गुरुवारी) हाहाकार माजवला. रायगड, चिपळून, महाड आशा अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्���ाने शेकडो...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nवाढदिनी देवेंद्र फडणवीस यांनी फेडले स्वप्निल लोणकर कुटुंबियांचे थकित कर्ज\nमुंबई : एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांवर असलेल्या 19 लाख 96...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही कर्तृत्ववान, परखड नेते : चंद्रकांत पाटील\nमुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज (ता.२२ जुलै) वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देतांना भारतीय जनता...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nत्वरित पंचनामे करून व्यापाऱ्यांना दिलासा द्या\nमुंबई : शनिवारी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे बोरिवलीतील अनेक भागांत कंबरेभर पाणी साचले होते. (Raining from saturday evening in Boriwali)...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nपंकजा मुंडेबाबत प्रश्न विचारताच प्रवीण दरेकरांनी हात जोडले..\nमुंबई ः पंकजा मुंडे या आपल्या नाराज कार्यकर्त्यांना समजवण्यास सक्षम आहेत, त्या ही नाराजी नक्कीच दूर करतील, असा विश्वास विधान परिषदेचे...\nमंगळवार, 13 जुलै 2021\nमहाराष्ट्राच्या इतिहासात अशी मुस्कटदाबी कधीही झाली नाही : प्रवीण दरेकर\nनागपूर : काल विधानसभेमध्ये १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. Suspension of 12 MLA's in the house त्यानंतर आज प्रतिविधानसभा आयोजित करून...\nमंगळवार, 6 जुलै 2021\nओबीसींसाठी इम्पेरिकल डाटाच्या मागणीवरच गाजत आहे विधानपरिषद...\nनागपूर : महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण OBC's political reservation वाचवण्यासाठी आवश्‍यक असलेला इम्पेरिकल डाटा Imperical data केंद्र...\nसोमवार, 5 जुलै 2021\nप्रवीण दरेकर म्हणाले, `कर नाही त्याला डर कशाला\nमुंबई : मुंबई जिल्हा बॅंकेसंदर्भात (Mumbai Bank) काहींनी आमच्यावर आरोप केले. त्यात तथ्य नाही. काहींचे हवेत तीर मारने सुरू आहे. कर नाही तर डर...\nशुक्रवार, 2 जुलै 2021\nसंजय राऊत यांना कावीळ झाली आहे\nमुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने बेभान वक्तव्य करण्यात येतात. (Sanjay Raut continuesly doing absurd Statement) त्यांना...\nसोमवार, 28 जून 2021\nआरक्षणाच्या लढाईत राजे-बीजे कोणी नाही : राणेंचा संभाजीराजेंना टोला\nनवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी कोणालाही नेता करा. तेथे नारायण राणे असणारच. आरक्षणाच्या मुद्यावर राजा-प्रजा सगळे एकत्र होऊया. भविष्यासाठी समाजाला...\nशुक्रवार, 25 जून 2021\nप्रवीण दरेकर pravin darekar उत्प���्न कोरोना corona महाराष्ट्र maharashtra मुंबई mumbai माढा madha पर्यटन tourism शंभूराजे देसाई shambhuraje desai तानाजी tanhaji\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://emuktagiri.in/post/68089", "date_download": "2021-07-26T19:13:59Z", "digest": "sha1:PGPKR7CTDHUVPQLYPXJ4XVK7UGFAH2H6", "length": 15048, "nlines": 128, "source_domain": "emuktagiri.in", "title": "आधुनिक युगात भगवान महावीर यांची शिकवण मोलाची", "raw_content": "\nकराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार\nसातारारोड येथे फरसाण कंपनीला आग; दोन कोटीचे नुकसान\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nमाण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nमंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत\nआंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान\nवाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी\nअभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----\nपरळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी\nप्रा.अजय शेटे यांची राज्य सचिवपदी निवड\nसुधाकर मुंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड\nविरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nकै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट्रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप\nमेगन-हॅरी यांना रॉयल लिस्टमध्ये मिळाले सर्वात खालचे स्थान\nपचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणे\nलहान मुलांना सतत येणार्‍या पुरळांमुळे होईल ‘एक्झिमा’\nसोयाबीन उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा ः म्हेत्रे\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाठार पोलीस ठाण्यात वृक्षारोपण...\n‘जय मल्हार’चा शेकडो कुटुंबांना आधार\nछ शिवाजी महाराजांना ना. एकनाथ शिंदेकडून अभिवादन\nप्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते लोणंद येथे वृक्षारोपण\nलसीकरणासाठी महाबळेश्‍वर, पाचगणी पालिकांना आर्थिक करू\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\n1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू\nकोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करा���े\nपर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nवरकुटे-मलवडी येथील कोरोना केअर सेंटर रुग्णांना ठरतेय संजीवनी\nकोविड महामारीमध्ये महावितरणची कार्यतत्परता\nमहाबळेश्‍वर सुंदर हिल स्टेशन म्हणून नावारुपास येईल\nजात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nमहाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा किताब तेजश्री प्रधानला जाहीर\nहेअर कलर करताय, घ्या ही काळजी\nअभिनेता प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचूप लग्न\nश्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा\nवडूज आगाराच्यावतीने सात एस.टी. कर्मचार्‍यांचा सत्कार\nग्रामपरिवर्तन संस्थेमार्फत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान\nतांबव्याच्या धरणातून वाळू माफियांचा अनिर्बंध वाळू उपसा...\nपाइप लाईनची गळती युद्धपातळीवर काढा : सौ. माधवी कदम\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nआधुनिक युगात भगवान महावीर यांची शिकवण मोलाची\nडॉ. प्रमोद गावडे : म्हसवड येथे महावीर जयंती साजरी\n‘भगवान महावीर यांनी आदर्श जीवन पद्धतीची जी तत्त्वे सांगितली आहेत, त्याचा आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वीकार करून समृद्ध आयुष्य जगावे. तसेच आधुनिक युगात भगवान महावीर यांची शिकवण मोलाची आहे,’ असे प्रतिपादन डॉ. प्रमोद गावडे यांनी केले.\nकुकुडवाड : ‘भगवान महावीर यांनी आदर्श जीवन पद्धतीची जी तत्त्वे सांगितली आहेत, त्याचा आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वीकार करून समृद्ध आयुष्य जगावे. तसेच आधुनिक युगात भगवान महावीर यांची शिकवण मोलाची आहे,’ असे प्रतिपादन डॉ. प्रमोद गावडे यांनी केले.\nम्हसवड येथे जैन धर्मगुरू भगवान महावीर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.\nयावेळी ग्रामीण दुष्काळी भागातील गरजू मोलमजुरी करणार्‍या महिलांना कोरोनाच्या संकटामुळे रोजगार मिळत नाही, अशा महिलाना संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले.\nया कार्यक्रमास म्हसवडचे नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर, डॉ. राजेश शाह, डॉ. विलास सावंत, दत्ता शेंबडे, सचिन दशमाने, जितूभाई गांधी, संतोष दोशी, डॉ. भोसले, प्रशांत दोशी, महावीर व्होरा, प्रीतम शाह, राजकुमार गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nकोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे संबंधी उपाययोजना करा : आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम\n'तू सौभाग्यवती हो' मध्ये सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं लग्न - विवाह सप्ताह विशेष\nकोरोनाचे राजकारण करणाऱ्या पालकमंत्र्यांना जनता माफ करणार नाही\nउच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार माण कृषी बाजार उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी मालखेड ग्रामपंचायतीच्या विविध उपाययोजना\nभेंडी व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून साडे पंधरा लाखाची खंडणी उकळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88", "date_download": "2021-07-26T20:36:24Z", "digest": "sha1:WJPTQAS6A23K3C5XKEOCQIIYBKG4RQNN", "length": 2998, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जुलै महिना - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< जुलै २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n��४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलै हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील सातवा महिना आहे.\nग्रेगरियन दिनदर्शिकेतील महिने व दिवस\nLast edited on १८ डिसेंबर २०१६, at १८:५३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ डिसेंबर २०१६ रोजी १८:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-07-26T21:17:09Z", "digest": "sha1:25TJXPWGN3PTS6OQ3H75TPYPAKXMFJUK", "length": 4123, "nlines": 78, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सरे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसरे (इंग्लिश: Surrey) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. सरे ही एक औपचारिक काउंटी असून ती ग्रेट ब्रिटनच्या आग्नेय भागात लंडन महानगराच्या दक्षिणेस स्थित आहे.\n१,६६३ चौ. किमी (६४२ चौ. मैल)\n६८३ /चौ. किमी (१,७७० /चौ. मैल)\nहे सुद्धा पहासंपादन करा\nसरे काउंटी क्रिकेट क्लब\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/inconvenience-to-passengers-at-pune-railway-station-due-to-sliding-stairs-extinct-and-ramp-closed-snk94", "date_download": "2021-07-26T18:44:21Z", "digest": "sha1:RR6J4WF6RQS5DGKI7W2GYXCKD2DIANK5", "length": 8493, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुणे रेल्वे स्थानकावरील सरकता जिना नामशेष ! प्रवाशांची गैरसोय, रॅम्पही बंद", "raw_content": "\nपुणे रेल्वे स्थानकावरील सरकता जिना नामशेष \nपुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात सुमारे २६ वर्षांपूर्वी बसविण्यात आलेला सरकता जिना (एक्सलेट���) रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांपासून काढून टाकला. त्यातच हेरीटेज बिल्डिंगशेजारील रॅम्प अद्याप बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना वळसा घालून प्लॅटफॉर्मवर जावे लागत आहे.\nरेल्वेने १९९५ मध्ये पहिला सरकता जिना पुणे रेल्वे स्थानकावर बसविला. सुरवातीच्या काळात हा सरकता जिना प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय होता. मात्र, त्यानंतर अनेकदा तो बंद पडत गेला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी रेल्वेच्या विद्युत विभागाने तो काढून टाकला. ज्या जिन्याच्या शेजारी पादचारी पूल आहे. त्यावर रॅम्प आहे. त्यामुळे प्रवासी त्यांच्या बॅगा ओढत घेवून जावू शकत होते. मात्र, कोरोनाचा लॉकडॉऊन सुरू झाल्यापासून हा रॅम्प प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी प्रवाशांना वळसा घालून अन्य ठिकाणांवरून जावे लागते. स्थानकाच्या मागील बाजूस आणि आक्षण केंद्राजवळील दोन सरकते जिने सुरू आहेत. परंतु, जुना सरकता जिना आणि रॅम्प हा स्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे तेथे पोचल्यावर प्रवाशांना रेल्वेच्या डब्‍यात बसण्यासाठी कोठे जायचे, हे समजते. परंतु, आता सुरू असलेले सरकते जिने गैरसोयीचे आहेत. त्यातच रॅम्ब बंद असल्यामुळेही प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. आरक्षण केंद्र आणि डीआरएम ऑफिसजवळील सरकते जिने वारंवार बंद असतात, असेही प्रवाशांचे म्हणणे आहे.\nहेही वाचा: चिमुकलीचा इशारा अन् गुंड सोन्या धोत्रे पोलिसांच्या जाळ्यात\n‘‘रेल्वेने जुन्या सरकत्या जिन्याची योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती केली नाही. त्यामुळे तो बंद पडला. तसेच हेरिटेज बिल्डिंग शेजारील रॅम्प प्रवाशांना सोयीचा असून तो बंद ठेवण्याचे कारण काय प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर चढण्यासाठी सरकता जिना आहे. परंतु, उतरण्यासाठी नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक ४, ५, ६ साठी सरकता जिना प्रवाशांच्या सोयीसाठी नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वेने तातडीने बदल करणे गरजेचे आहे.’’\n- हर्षा शहा (अध्यक्ष - रेल्वे प्रवासी ग्रूप)\n''जुन्या सरकत्या जिन्याचे आयुर्मान संपल्यामुळे तो बंद काढून टाकण्यात आला आहे. आता दोन सरकते जिने आहेत. त्यांचा वापर प्रवासी करीत आहेत. तसेच पादचारी पूलही प्रवाशांसाठी खुले कऱण्यात आले आहेत. रॅम्पबाबतही लवकरच निर्णय होईल.''\n- मनोज झंवर (जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग रेल्वे)\nहेही वाचा: सासवडला मजुराचा खून अखेर उघडकीस; नेपाळी दारू पार्टनरला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Doctor-is-the-way-to-get-rid-of-grief-Mohan-Minchekar.html", "date_download": "2021-07-26T20:40:34Z", "digest": "sha1:UYJJMA3KJWHML63GU3JEX2HOVQRJIHRS", "length": 11367, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "डाॅक्टर दु:खं मुक्तीचा मार्ग असतो - मोहन मिणचेकर - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा शहर डाॅक्टर दु:खं मुक्तीचा मार्ग असतो - मोहन मिणचेकर\nडाॅक्टर दु:खं मुक्तीचा मार्ग असतो - मोहन मिणचेकर\nजुलै ०२, २०२१ ,जिल्हा ,शहर\nकोल्हापूर : हजारो वर्षापासून डाॅक्टर जीवदानाचे काम करत आहेत. आपल्याला डाॅक्टरांशिवाय कोणीही वाचवू शकत नाही. एका श्वासाचं आयुष्य दीर्घायुष्यी फक्त डाॅक्टरांमुळे होते. कारण डाॅक्टर हा दु:खं मुक्तीचा मार्ग असतो. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मोहन मिणचेकर यांनी केले. ते डाॅक्टर्स डे च्या निमित्ताने आदित्य सभागृह येथे बोलत होते.\nनिर्मिती विचारमंच आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 1 जुलै रोजी डाॅक्टर्स डे च्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत काम करणाऱ्या डाॅक्टरांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यामध्ये डाॅ. नरेंद्र पाटील, डाॅ. राजकुमार बागल, डाॅ. संतोष कांबळे, डाॅ. गोविंद चंदनशिवे यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन मिणचेकर आणि शिक्षक नेते अमित मेधावी यांच्या हस्ते शाल, गुलाब पुष्प व पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.\nयावेळी बोलताना अमित मेधावी म्हणाले, आज समाजभान असणारे डाॅक्टर तयार व्हायला हवेत. कारण त्यांना लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य खर्च करायचे असते, मदर तेरेसांचा वारसा जपायचा असतो. पण समाज म्हणून आपलीही काही जबाबदारी असते. डाॅक्टर संवेदनशील असतात तेवढेच समाजानेही संवेदनशील असायला हवे. यावेळी डाॅ. नरेंद्र पाटील, डाॅ. राजकुमार बागल, डाॅ. संतोष कांबळे, डाॅ. गोविंद चंदनशिवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक अनिल म्हमाने यांनी केले. यावेळी मंदार पाटील, विजय कोरे यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.\nat जुलै ०२, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-26T20:28:34Z", "digest": "sha1:YWF47CLETSG726CPOHRW4PMXYIXHHXLG", "length": 9360, "nlines": 101, "source_domain": "ejanshakti.com", "title": "सावद्यात कोरोनामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसावद्यात कोरोनामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू\nसावद्यात कोरोनामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू\nसावदा : शहरातील एकाच कुटूंबातील तिघांचा कोरोनामुळे तर अन्य एकाचा वार्धक्याने मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील प्रतिष्ठीत अशा परदेशी कुटूंबातील सहा ते सात जणांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होते. एलआयसी प्रतिनिधी असलेल्या संगीता किशोरसिंह परदेशी (48) यांचा जळगव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना 22 रोजी सकाळी मृत्यू झाला तर त्याच दिवशी त्यांच्या सासूबाई कुवरबाई गणपतसिंह परदेशी (85) यांनी सावद्यातील घरी वृद्धापकाळाने अखेरचा श्‍वास घेतला. ही घटना ताजी असतानाच 24 रोजी एलआयसी प्रतिनिधी किशोर परदेशी (52) यांचा जळगावच्या खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला तर याच कुटूंबातील सदस्य तथा पत्रकार कैलाससिंह गणपतसिंह परदेशी (55) यांचेदेखील 25 रोजी मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात निधन झाले.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nया घटनेनंतर नगरपालिकेत प्रांताधिकारी कैलास कडलग व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकप्रतिनिधींची एक बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी शहरातील परीस्थिती व उपाय योजनांबाबत माहिती दिली तर तहसीलदार देवगुणे यांनी संपूर्ण लॉकडाउन (जनता कर्फ्यू) लावण्याऐवजी जनतेने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले शिवाय सायंकाळी सात वाजेनंतर कडक संचारबंदी पाळा असे सांगितले. नगरसेवक राजेंद्र चौधरी व फिरोज खान पठान यांनी देखील विचार मंडताना शहरात जनतेत जनजागृतीबाबत सुचविले तसेच कोविड सेंटर शहरात असल्यास लोकांच्या मनातील भीती कमी होईल व लोक टेस्टिंगसाठी येतील, असेदेखील सुचविले. प्रांताधिकारी कैलास कडलग म्हणाले, ज्यांना त्रास होत आहे त्यांनी लवकर टेस्टिंग करावे जेणकरून तत्काळ उपचार होवून मृत्यूदर कमी होईल. यावेळी नगराध्यक्षा अनिता येवले, सहा.निरीक्षक देविदास इंगोले, मुख्याधिकारी सौरभ जोशी, नगरसेविका रंजना भारंबे, जयश्री नेहेते, लीना चौधरी, नंदाबाई लोखंडे, मीनाक्षी कोल्हे, शबाना तडवी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, फिरोज खान पठाण, सतीष बेंडाळे, किशोर बेंडाळे, सावदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रसाद पाटील, शहरातील डॉक्टर, पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.\nअहमदाबाद व प्रयागराज दरम्यान अतिरीक्त विशेष ट्रेन\nसंजय गांधी निराधार योजनेची 1200 प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/senior-congress-leader-kamalnath-hints-to-take-rest-from-active-politics-madhya-pradesh-mhak-505061.html", "date_download": "2021-07-26T19:20:34Z", "digest": "sha1:BCW6OLLHAZPZTTB7C76AP3HHTBIZ75DP", "length": 19174, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेसच्या या दिग्गज नेत्याने दिले राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं ���ेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nकाँग्रेसच्या या दिग्गज नेत्याने दिले राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना ऑन द स्पॉट भरावा लागणार भरभक्कम दंड\nकर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं चर्चेत\nCBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी 'हे' आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण\nकाँग्रेसच्या या दिग्गज नेत्याने दिले राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत\nमध्य प्रदेशात काँग्रेसला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. पोटनिवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता आणखी एक धक्का बसला आहे.\nभोपाळ 14 डिसेंबर: मध्य प्रदेशात काँग्रेसला (Madhya Pradesh Congress) धक्क्यामागून धक्के बसत आहेत. पोटनिवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता आणखी एक धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे दिग्गज नेते कमलनाथ (Kamalnath) यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. मला आता कुठलीही महत्त्वाकांक्षा नाही, सर्व काही मिळालं आहे. त्यामुळे आता घरी बसून आराम करण्याची इच्छा असल्याचं वक्तव्य कमलनाथ यांनी छिंदवाड्यात एका सभेत बोलताना दिलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून नंतर कमलनाथ यांना तसे म्हणायचे नव्हते अशी सारवासारव त्यांच्या वतीने करण्यात आली.\nइंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून पक्षात सक्रिय असलेले कमलनाथ हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ समजले जातात. केंद्रात दीर्घकाळ त्यांनी मंत्रिपद सांभाळलं होतं. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचं सरकार स्थापन करण्यात त्यांना यश मिळालं आणि मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. मात्र ते सरकार काठावर असलेल्या बहुमताचं असल्याने भाजपने धक्का देत सरकार खाली खेचलं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिली होती त्यामुळे कमलनाथ यांच्या विरुद्ध नाराजीही व्यक्त केली जात होती. पक्षांतर्गत मतभेदांना कंटाळून तरुण नेते जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.\nकमलनाथ हे त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या छिंदवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं होतं. नंतर त्यावरून चर्चा सुरू झाल्याने कलनाथ यांचे माध्यम समन्वयक नरेंद्र सलूजा यांनी स्पष्टिकरण देताना सांगितलं की, मध्य प्रदेशातल्या जनतेची इच्छा असेपर्यंत राजकारणात राहणार असल्याचं कमलनाथ यांनी म्हटलं आहे. राजकारणात राहूनच ते जनतेची यापुढेही सेवा करतील असंही त्यांनी सांगितलं.\nतर 2023च्या विधानसभेच्या निवडणुका या कमलनाथ यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्यात येणार असल्याचं राज्य काँग्रेसतर्फे सांगण्यात आलंय. या सगळ्या चर्चेत भाजपने कमलनाथ यांना टोला हाणलाय. कमलनाथ यांनी हाच निर्णय आधी घेतला असता तर मध्य प्रदेश येवढा मागे गेला नसता असं भाजपने म्हटलं आहे.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, म���िन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-26T20:20:22Z", "digest": "sha1:CLJNLT2Y2UZTNUNTJBO6OJAHUDQ34VMO", "length": 19474, "nlines": 109, "source_domain": "mediawatch.info", "title": "भारतीयांना नवजीवन देणाऱ्या 'मान्सून' चा वेध - Media Watch", "raw_content": "\nHome featured भारतीयांना नवजीवन देणाऱ्या ‘मान्सून’ चा वेध\nभारतीयांना नवजीवन देणाऱ्या ‘मान्सून’ चा वेध\nसाभार : दैनिक ‘दिव्य मराठी’\nमान्सूनला ‘भारताची जीवनरेखा’ असं म्हटलं जातं, ते उगीच नाही. देशाचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण या सार्‍यावर मान्सून मोठा प्रभाव टाकतो. १९२५ मध्ये तत्कालीन कृषी आयोगाने भारतीय अर्थव्यवस्थेचं Gamble on the Mansoon असं वर्णन करून ठेवलंय.\nभारतातील १ अब्ज ३५ लाख लोक दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट पाहतात, त्या मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे. कोकणातही मान्सूनच्या धारा बरसण्यास सुरुवात झाली आहे . मान्सूनचं आणि आपल्या देशाचं एक अनोखं नातं आहे. मान्सूनला ‘भारताची जीवनरेखा’ असं म्हटलं जातं, ते उगीच नाही. आपल्या देशातील माणसं अक्षरश: डोळ्यात प्राण एकवटून मान्सूनची वाट पाहत असतात. देशाचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण या सार्‍याच घटकांवर मान्सूनचा प्रभाव वाढतो. मान्सून हा भारताचा पालनकर्ताच आहे. प्रचंड उन्हामुळे सारी जमीन आणि माणसाची मनं करपून गेली असताना मान्सून येतो आणि देशातील नद्यांना प्रवाहित करतो, धरणं भरतो, शेतीला पाणी देऊन देशाला अन्न देण्याची सोय करतो. माणसांना, पशु-पक्ष्यांना आणि निसर्गाला खर्‍या अर्थाने दरवर्षी तो नवजीवन बहाल करतो.\nहा मान्सून अगदी प्राचीन काळापासून सर्वांच्या औत्सुक्याचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. वेदकाळापासून मान्सूनचा अभ्यास झाला आहे. वराहमिहीर, भास्कराचार्यांसारख्या त्यावेळच्या शास्त्रज्ञांनी मान्सूनच्या शास्त्रीय नोंदी घेऊन मान्सूनच्या गुणधर्माचा अभ्यास केल्याचे पुरावे आहेत. भारतीय कालगणनेमध्ये ���ान्सूनच्या आगमनापासून तो परत फिरण्याच्या कालावधीपर्यंतच्या घटना शास्त्रीय आधारावर समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आपल्या देशातील शेतकरी, आदिवासी आणि मच्छीमार हजारो वर्षांपासूनचे पारंपरिक ज्ञान व नैसर्गिक निरीक्षणाच्या आधारे पावसाचे अंदाज हवामान खात्यापेक्षाही अचूक लावत असल्याचे पाहायला मिळते.\nमान्सूनबाबत इतर रोचक माहिती जाणून घेण्याअगोदर आपण मान्सून म्हणजे काय हे समजून घेऊया. साधारणत: उष्णकटिबंधीय प्रदेशात जे देश वा भूभाग समुद्राने वेढले असतात, तिथे मान्सून ही वार्षिक हवामानाची स्थिती अनुभवायला मिळते. मान्सूनचं खरं कारण दडलं आहे, ते तापमानात. उन्हाळ्यात जमीन प्रचंड तापायला लागली की, तापलेल्या जमिनीवरील हवा वर जाते आणि त्यामुळे तेथे कमी दाब निर्माण होतो. जमिनीच्या तुलनेत समुद्राचे पाणी कमी प्रमाणात तापते. त्यामुळे तेथून हवा वर जाण्याचे प्रमाण कमी असते. दाब मात्र जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. अशा रीतीने समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वारे वाहू लागतात. ठरावीक काळ हे वारे त्या-त्या प्रदेशात पाऊस देतात. नंतर समुद्राचे तापमान वाढू लागले की समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे ते वारे पुन्हा उलट्या दिशेने फिरतात. पृथ्वी फिरत असल्याने आपल्याकडे हे वारे नैऋत्य मोसमी वारे म्हणून ओळखले जातात. या मोसमी वार्‍यांचे आगमन झाले, की मान्सून आल्याचे मानले जाते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे वर्षानुवर्षे ही प्रक्रिया सतत सुरू आहे. भारताप्रमाणे आफ्रिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलियातही अशाच प्रकारे मान्सून येतो.\nआपल्याकडे मान्सूनचे वेळापत्रक ठरले आहे. दरवर्षी २0 ते २५ मेदरम्यान अंदमान-निकोबार बेटांवर तो धडकतो. त्यानंतर १ जूनच्या आसपास तो केरळमध्ये घुसतो. महाराष्ट्रात त्याच्या आगमनाची तारीख ७ जून असते. या तारखांच्या आसपास तो हमखास येतोच. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढे सरकतो आणि १ जुलैपर्यंत जवळपास संपूर्ण देश तो व्यापून टाकतो. यानंतर जवळपास तीन महिने तो कमी-जास्त प्रमाणात कोसळत असतो. मान्सून समाधानकारक असला, तर देशाची नाडी व्यवस्थित चालते. अजूनही देशातील ७0 टक्के शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून असल्याने आपल्या कृषी उत्पादनावर तो मोठा प्रभाव टाकतो. पिण्याच्या पाण्याबाबतही अशीच स्थिती असते. पावसाळ्यात धरणे, विहिरी भरल्या नाहीत, तर अनेक भागात दुष्काळाची स्थिती निर्माण होते. सरकारकडे असलेल्या नोंदीनुसार १८0२ पासून आतापर्यंत ४२ वेळा देशात जीवघेणे दुष्काळ पडले आहेत. त्यामुळेच मान्सून समाधानकारक असण्याचा-नसण्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो. १९२५ मध्ये तत्कालीन कृषी आयोगाने भारतीय अर्थव्यवस्थेचं Gamble on the Mansoon असं वर्णन करून ठेवलंय. ते वर्णन अजूनही आपल्या देशाला लागू पडतेय .\nभारताच्या मान्सूनचं वेड भल्याभल्यांना आहे. अलेक्झांडर फ्रेटर या ब्रिटिश लेखकाने ‘चेसिंग द मान्सून’ या नावाचं २७३२ पानाचं एक भलंमोठ पुस्तक लिहिलंय. केरळपासून वर उत्तरेपर्यंत मान्सूनचा पाठलाग करताना त्याला आलेले चित्तथरारक अनुभव त्याने या पुस्तकात शब्दबद्ध केलेय. मान्सूनचा पाऊस पाहता-पाहता ठिकठिकाणी भेटलेली माणसं, त्यांचं वागणं, विलक्षण जगणं त्याने अतिशय रंजक पद्धतीने पुस्तकात मांडलं आहे. एका स्कॉटिश मिशनरीचा पोरगा असलेल्या अलेक्झांडरचं बालपण दक्षिण पॅसिफिकमधल्या छोट्या बेटांवर गेलंय. तिथे मिशनरी सेवेत असलेले त्याचे वडील भारतातील अनुभवांबद्दल सांगताना नेहमी चेरापुंजीबद्दल बोलत. जगात सर्वाधिक पाऊस पडणार्‍या या गावाचे एक पोस्टरही त्यांच्या घरी होते. त्यावर लिहिले होते. ‘चेरापुंजी आसाम- द वेटेस्ट प्लेस ऑन अर्थ.’ तेव्हापासून चेरापुंजी, भारत आणि येथील पाऊस अलेक्झांडरच्या मनात ठसला गेला. पुढे मोठा झाल्यावर १९८७ मध्ये अलेक्झांडर भारतात आला आणि त्याने पार पुरातन काळापासूनच्या पावसांच्या कथांचा, दंतकथांचा शोध घेत मान्सून ज्या ज्या वाटेने मार्गक्रमण करतो, त्या वाटेने प्रवास करत हा अनमोल ग्रंथ लिहिलाय.तिरूअनंतपुरम ते दिल्ली आणि नंतर चेरापुंजीपर्यंतच्या मान्सूनच्या पाठलागातून त्याने भारताच्या विविध समाजघटकांवर तो कसा प्रभाव टाकतो, हे उलगडून दाखवलं आहे. भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर मान्सूनचा कसा प्रभाव आहे, हे समजून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचावं.\n(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)\nPrevious articleसारेगामाचा डिजीटल सूर\nNext articleगढा मंडला: प्रेमात पाडणारं ठिकाण\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनि��ात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/fishing-ban/", "date_download": "2021-07-26T20:10:58Z", "digest": "sha1:B3DRQECFVIMKY4A44BYFJVK53L7Y44KL", "length": 15602, "nlines": 110, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "मासेमारी हंगाम संपुष्टात, नौका किना-यावर बंदी कालावधी ६१ दिवसाचा, मत्स्य विभाग अलर्ट – आपले पर्यावरण", "raw_content": "\nमासेमारी हंगाम संपुष्टात, नौका किना-यावर बंदी कालावधी ६१ दिवसाचा, मत्स्य विभाग अलर्ट\nरत्नागिरी, प्रतिनिधी : किनारपट्टी भागात १ जूनपासून मासेमारी बंदी लागु करण्यात आली आहे. पुढील दोन महिने मासेमारी व्यवसाय बंद राहणार आहे. केंद्र शासनाच्या निर्णयाला जिल्ह्यातील मच्छिमारांनी प्रतिसाद दिला असून शंभर टक्के मच्छिमारांनी मासेमारी बंद ठेवत आपल्या नौका किना-यावर ओढल्या आहेत. बंदी कालावधीत अनधिकृत मासेमारीला चाप लावण्यासाठी मत्स्य विभागही सतर्क झाला आहे.\nपावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात बिगर यांत्रिक किंवा यांत्रिक पद्धतीने मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात येते. सर्व साधारणपणे १० जून दरम्यान कोकणात पावसाला सुरूवात होते. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सक्रीय होतो. यावर्षी मात्र पावसाचे आगमन लांबणीवर पडण्याची चिन्हे आहे. मे महिन्यात आलेल्या तोक्ते वादळाचा परिणाम पावसाच्या आगमनावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जुनच्या पंधरवड्यापर्यंत पाऊस कोकणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. अशावेळी मासेमारी बंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी मत्स्य विभागही अलर्ट झाला आहे.\nपावसाळयापूर्वी प्रजननासाठी मासळी किना-यालगत येऊन अंडी देते. ही मासळी मिळवण्यासाठी अनेकदा मच्छिमार समुद्रात धाव घेतात. परिणामी प्रजनन प्रक्रिया योग्य पध्दतीने होत नसल्याने मागीन काही कालावधीपासून मच्छिमार हंगाम तोट्याकडे चालला आहे. केरळसह अन्य किनारपट्टी भागात १ जूनपासून मासेमारी बंदी लागु करण्यात आली आहे. या कालावधीत या भागातील मासेमारी व्यवसाय बंद असल्याने महाराष्ट्रातही १ जूनपासून मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमहाराष्ट्रातील समुद्र किना-यावरील सर्व बंदरामध्ये १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीवर शासनाकडूनच बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या आदेशाला मच्छिमारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिरकरवाडा हे सर्वात मोठे बंदर असून जिल्हाभरात लहान आणि मध्यम स्वरूपाची अशी सुमारे ४० बंदरे आहेत. या सर्व बंदरामध्ये मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या मासेमारी नौका किना-यावर आणण्याचे काम सुरू आहे. २ हजार ५९८ नौका आहेत. यामध्ये सर्वाधिक २ हजार ४५० नौका यांत्रिक असून उर्वरित २०० नौका बिगर यांत्रिक आहेत. यापैकी ८० टक्के नौका किनाºयावर आणण्याचे काम पूर्ण झाले आहे.\nगंगेच्या उपनद्यांमध्ये प्रदूषणाला आळा घालण्‍यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिक कठोर निरीक्षण\nपर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा अवलंब व्हावा : पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड\nपाळंदे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन आढळला\nNext story शून्य मशागत तंत्राने शेतीचा खर्च कमी व उत्पादन अधिक; शेतकरी व पर्यावरणासही लाभदायी- कृषिरत्न भडसावळे\nPrevious story खारफुटीवरील मराठीतील पहिल्याच पुस्तकाचे ‘गोदरेज अँड बॉयस’कडून प्रकाशन\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक��रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2020/11/Recruitment-Director-and-Deputy-Director-in-Khadi-and-Village-Industries-Commission.html", "date_download": "2021-07-26T19:17:15Z", "digest": "sha1:5CBHNXQHHFVSQNP6KS5CCQCUIQ7ST6WL", "length": 9133, "nlines": 75, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "खादी आणि ग्रामोद्योग आयोगात संचालक आणि उपसंचालकांची पद भरती - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome Unlabelled खादी आणि ग्रामोद्योग आयोगात संचालक आणि उपसंचालकांची पद भरती\nखादी आणि ग्रामोद्योग आयोगात संचालक आणि उपसंचालकांची पद भरती\n१. पदाचे नाव : संचालक (एकुण पदे १८)\n● शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा एलएलबी आणि अनुभव\n२. पदाचे नाव : उप संचालक (एकुण पदे १६)\n● शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक/सी.ए किंवा कोणत्य��ही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा एलएलबी आणि अनुभव\nअ) संचालक पदासाठी कमाल ५० वर्षे\nब) उपसंचालक पदासाठी कमाल ४० वर्षे\n■ आवेदनाची अंतिम तारीख : १५ डिसेंबर २०२०\n■ अधिकृत संकेतस्थळ : www.kvic.org.in\nat नोव्हेंबर १८, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Beed-Tribute-to-senior-communist-leader-Comrade-Mahendra-Singh.html", "date_download": "2021-07-26T20:32:04Z", "digest": "sha1:JE3KD32RL7KEU225HLYVU3AJ63UYLTCK", "length": 9946, "nlines": 70, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "बीड : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड महेंद्र सिंह यांना आदरांजली ! - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा बीड : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड महेंद्र सिंह यांना आदरांजली \nबीड : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड महेंद्र सिंह यांना आदरांजली \nजुलै ०६, २०२१ ,जिल्हा\nबीड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, पक्षाच्या केंद्रीय कमिटीचे व महाराष्ट्र राज्य सचिवमंडळाचे सदस्य, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू)च्या राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य कॉ. महेंद्र सिंह यांचे ४ जुलै रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षे वयाचे होते.\nकॉम्रेड महेंद्र सिंह यांना अभिवादन करण्यासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्‍सवादीचे तालुका सचिव कॉम्रेड बाबा सर, डीवायएफआय चे तालुका सचिव कॉम्रेड सय्यद याकुब, बीड जिल्हा इमारत बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड सादेक पठाण, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना लाल बावटा चे अध्यक्ष शेख चून्नू, एडवोकेट अलीम पठाण, डॉक्टर मक्सूद, शेषराव आबुज, शेख मेहबूब, विठ्ठल सक्राते शेख समीर, शेख रहीम यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nat जुलै ०६, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" ���पल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/priyanka-gandhi-asks-few-questions-to-cm-yogi-and-modi-government-on-hathras-case-marathi-news-live-latest-updates/", "date_download": "2021-07-26T19:26:49Z", "digest": "sha1:J23ALRC3MPSWZPM4KYR5GSCQV2ZFLQSQ", "length": 25601, "nlines": 161, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "आमच्या मुलीचा मृतदेह आमच्या संमतीविना पेट्रोल टाकून का जाळण्यात आला? – प्रियांका गांधी | आमच्या मुलीचा मृतदेह आमच्या संमतीविना पेट्रोल टाकून का जाळण्यात आला? - प्रियांका गांधी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nMarathi News » India » आमच्या मुलीचा मृतदेह आमच्या संमतीविना पेट्रोल टाकून का जाळण्यात आला\nआमच्या मुलीचा मृतदेह आमच्या संमतीविना पेट्रोल टाकून का जाळण्यात आला\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 10 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nनवी दिल्ली, ४ ऑक्टोबर : हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वतीने पाच प्रश्न मोदी सरकारला केले आहेत. हाथरसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारवर प्रचंड टीका होते आहे. तसेच भाजपावर टीका होते आहे.\nप्रियंका गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयामार्फत करण्याची तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. यासोबतच प्रियंका यांनी मुलीचा मृत्यू आणि तिच्या अं���्यसंस्कारासंबंधी काही प्रश्न विचारले आहेत. “संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे आणि त्यांना कोणत्याही मोठ्या पदाची जबाबदारी दिली जाऊ नये” असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.\nकाय आहेत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न:\nसुप्रीम कोर्टातर्फे संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे\nहाथरसच्या DM ना निलंबित केलं जावं, कोणतंही मोठं पद दिलं जाऊ नये\nआमच्या मुलीच्या मृतदेहावर आमची संमती न घेता पेट्रोल टाकून जाळण्यात का आला\nआमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे आम्हाला धमकावलं का जातंय\nआम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल आणले, पण आम्ही कसे मान्य करायचे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता\n5. हम इंसानियत के नाते चिता से फूल चुनकर लाए मगर हमें कैसे माने कि यह शव हमारी बेटी का है भी या नहीं\nइन प्रश्नों के उत्तर पाना इस परिवार का हक है और उप्र सरकार को ये जवाब देना पड़ेगा\nदरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशीचे प्रस्ताव दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण हाथरस प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी करण्याची शिफारस केली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nHathras Gangrape | योगी पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होते का\nहाथरस सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून देण्यात आलेली वागणूक समोर आल्यानंतर जनतेचा आक्रोश बाहेर पडताना दिसतोय. त्यामुळे हाथरस शहरात तणावाचं वातावरण दिसून येतंय. दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निशाण्यावर घेतलंय. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी योगी आदित्यनाथ १५ दिवस पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होते का असा सवाल काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी विचारलाय.\nHathras Gangrape | योगी सरकारसह भाजपाची प्रतिमा मलीन झाली - उमा भारती\nहाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आपण नुकतंच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन केलं आहे. मात्र हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपाच��� प्रतिमा मलीन झाली आहे असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. उमा भारती यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत त्यांचं मत मांडलं आहे. योगी आदित्यनाथ हे एक पारदर्शी सरकार चालवणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रसारमाध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून अडवू नये असंही आवाहन उमा भारती यांनी केलं आहे\nHathras gangrape | पीडितेच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बलात्काराचा उल्लेखच नाही\nउत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये (Safdarjung Hospital Delhi) उपचार सुरु असतानाच पीडितेची प्राणज्योत मालवली. आता पीडितेचा पोस्टमार्टम रिपोर्ट (Postmortem Report) समोर आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nHathras gangrape | राहुल आणि प्रियंका गांधी पायी चालत हाथरससाठी रवाना\nउत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र त्याआधीच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.\nSP दर्जाच्या अधिकाऱ्याकडून राहुल गांधींची कॉलर पकडण्याचं धाडस...मग सामान्यांचं काय\nउत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र त्याआधीच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.\nZ-Plus दर्जाचं सुरक्षा कवच असताना राहुल गांधींना जमिनीवर पडेपर्यंत धक्काबुक्की\nउत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हा��रसला रवाना झाले आहेत. मात्र त्याआधीच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका ���ुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/ncps-mlas-house-attacked-for-sambhaji-bhides-assault/07111742", "date_download": "2021-07-26T20:52:20Z", "digest": "sha1:3HYCPIPC54CXTHJ6BAR4IYQABYL4ATTW", "length": 5048, "nlines": 28, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात आक्रमक... - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात आक्रमक…\nसंभाजी भिडे यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात आक्रमक…\nनागपूर : संभाजी भिडे यांच्या अटकेमध्ये सरकार चालढकलपणा करत असल्याने विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.त्यामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकुब करावे लागले मात्र त्यानंतरही संभाजी भिडे आणि विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी सभागृह दणाणून सोडले.\nआज अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडयातील तिसरा दिवस असून सकाळच्या सत्रात सभागृहामध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राई��पाडा हत्याकांडवरुन सरकारवर शरसंधान साधले तर दुसरीकडे दुपारच्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी संभाजी भिडे याच्या अटकेची मागणी लावून धरली. संभाजी भिडे यांच्यावर भीमा कोरेगाव दंगलीचा आरोप आहे. शिवाय त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी त्यांना तात्काळ अटक करा यासाठी आमदार विदया चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जयदेव गायकवाड यांच्यासह विरोधी पक्षाचे आमदार वेलमध्ये उतरल्याचे पाहायला मिळाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.\nतर विनाअनुदानित शिक्षक आपल्या मागण्यांसाठी नागपूरमध्ये आंदोलन करत असून त्यांच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष देवून त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी आमदार विक्रम काळे यांनी सभागृहात लावून धरली.\n← माहेश्वरी युवक मंडल ने गठित…\nमुंबई शहर-उपनगरातील पावसाच्या परिस्थितीचा पालकमंत्री… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-jilha-kolhapur/some-ncp-mlas-walk-independents-says-sangramsingh-deshmukh-65738", "date_download": "2021-07-26T19:33:35Z", "digest": "sha1:DPAMAFRDMRABZRL62ABZX7JJSILJ5VPI", "length": 21436, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राष्ट्रवादीचे काही आमदार फिरतात अपक्षांसोबत : संग्रामसिंह देशमुख - Some NCP MLAs walk with independents Says Sangramsingh Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराष्ट्रवादीचे काही आमदार फिरतात अपक्षांसोबत : संग्रामसिंह देशमुख\nराष्ट्रवादीचे काही आमदार फिरतात अपक्षांसोबत : संग्रामसिंह देशमुख\nराष्ट्रवादीचे काही आमदार फिरतात अपक्षांसोबत : संग्रामसिंह देशमुख\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nराष्ट्रवादीचे काही आमदार फिरतात अपक्षांसोबत : संग्रामसिंह देशमुख\nरविवार, 22 नोव्हेंबर 2020\nसरकारने एखादे महामंडळ पदवीधारांसाठी काढावे. तसेच शासनाचा एक स्वतंत्र विभाग काढावा, त्���ातून पदवीधारांचे प्रश्न निकाली काढण्यात यश येऊन त्यातून एक चळवळ निर्माण होईल. रस्त्यावर उतरून चळवळ करण्याचा अनुभव असल्याने मला यामतदारसंघात मतदार काम करण्याची संधी देतील.\nसातारा : पुणे पदवीधर मतदारसंघात विरोधकांना बंडखोरी थोपविण्यात अपयश आलेले आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार अपक्षांसोबत फिरताना दिसत आहेत. एकुणच महाविकास आघाडीविषयीची नाराजी या निवडणुकीत उद्याच्या मतपेटीतून दिसेल, असा गौप्यस्फोट पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी केला आहे.\nसाताऱ्यातील हॉटेल लेक व्ह्यूव येथे संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, या मतदारसंघातून भाजपचे २४ वर्षे प्रतिनिधीत्व केले. यामध्ये प्रकाश जावेडकरांनंतर चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस, चंदकांत पाटील, तसेच भाजपच्या नेते मंडळींनी मला उमेदवारी देऊन या मतदारसंघातील ५८ तालुक्यातील मतदारांची सेवा करण्याची संधी दिली आहे.\nभाजपच्या सरकारने या मतदारसंघातील पदवीधरांचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. अजूनही काही प्रश्न बाकी आहेत. यानिमित्ताने मी अश्वस्त करतो, की स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा बँक, विविध संस्थांच्या सामाजिक वारसा तसेच तेथील अनुभवाच्या जोरावर व मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर येणाऱ्या काळात मी आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहे.\nभाजपच्या सत्ता काळात नोकर भरतीचा प्रश्न होता. तो प्रश्न निकाली लागला असता तर पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न सुटला असता. पण आता सरकारने एखादे महामंडळ पदवीधारांसाठी काढावे. तसेच शासनाचा एक स्वतंत्र विभाग काढावा, त्यातून पदवीधारांचे प्रश्न निकाली काढण्यात यश येऊन त्यातून एक चळवळ निर्माण होईल. रस्त्यावर उतरून चळवळ करण्याचा अनुभव असल्याने मला यामतदारसंघात मतदार काम करण्याची संधी देतील.\nपुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे मुळचे केडर सक्षम आहे. भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पदवीधरांच्या घरी जाऊन मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला होता. माझा आणि सातारा जिल्ह्याचा दोन पिढ्यांचा ऋणानुबंध आहे. माझ्या वडीलांनी कऱ्हाड न्यायालयात वकिली केली. माझे शिक्षणही कराड शहरात झाले आहे. सातारा जिल्ह्यात भाजपचे ��ंघटन आहे. त्या जोरावर खुप पाठबळ आहे. सध्या आम्हीपदवीधर मतदारांच्या गाठीभेटी, मेळावे घेऊन आमची भुमिका त्यांच्यापर्यंत पोचवत आहोत.\nया मतदारसंघातील पदवीधरांनी सातत्याने भाजपच्या कार्यकर्त्याला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझ्या विजयात सातारा जिल्हा आघाडीवर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मतदारसंघात भाजप एकसंघ असून विरोधकांना बंडखोरी थोपविण्यात अपयश आलेले आहे. तर मतदारसंघात राष्ट्रवादीचे काही आमदार महाविकास आघाडीचा उमेदवार सोडून अपक्षांसोबत फिरताना दिसत आहेत. एकुणच महाविकास आघाडीविषयीची नाराजी या निवडणुकीत उद्याच्या मतपेटीतून दिसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सदाभाऊंच्या नाराजी विषयी ते म्हणाले, सदाभाऊ खोत आमचे नेते आहेत. त्यांची नाराजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दूर केली. त्यामुळे मतभेद विसरून ते पुन्हा कामाला लागले आहेत.\nदोन्ही राजांचा आशिर्वाद माझ्यासोबतच...\nसाताऱ्यातील दोन्ही राजांची मदत घेणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, आज अजिंक्यतारा कारखान्यावर शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा झाला आहे. उदयनराजे आमच्यासोबत उद्या येणार आहेत. साताऱ्याचे दोन्ही महाराज हे आमचे आदराचे स्थान असून ते आम्हाला या निवडणुकीत आशिर्वाद देण्यासाठी कायम पाठीशी राहणार आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकोकण, पुणे विभागात दीडशे पूल पाण्याखाली, तीनशे रस्ते बंद..\nमुंबई : राज्यातील कोकण व पुणे विभागात पडलेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपारनेरची बांधणी एकदम फीट केलीय, त्यामुळे प्रचाराला दौंडमध्ये येणार\nकेडगाव (जि. पुणे) : माजी आमदार रमेश थोरात हे माझे राजकारणातील गुरू आहेत. त्यांच्यामुळे मी आमदार झालो आहे. लोकांची सेवा केल्याने मला माझ्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदुर्दैवी : तळीयेत 31 जण सापडलेच नाहीत, शोधकार्य थांबवलं\nरायगड : जिल्ह्यातील तळीये या गावांवर आभाळ फाटलं अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोंगउतारावर वसलेल्या या गावावर पाच दिवसांपूर्वी दरड कोसळली...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार नीलेश लंके यांना लवकरच प्रमोशन मिळणार\nकेडगाव (जि. पुणे) : आमदार नीलेश लंके यांनी कोविड काळ���त केलेल्या कामामुळे त्यांचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. मी ४७ वर्ष राजकारणात आहे...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार काकांचे बोगस फेसबुक अकाउंट समजले अन् पुतण्या आला धावून\nपिंपरी : फेसबुक अकाउंट हॅकिंगनंतर आता पुढाऱ्यांच्या नावे बनावट अकाउंट उघडून त्याव्दारे पैशाची मागणी करण्याचे सत्र सुरु झाले आहे. खेडचे राष्ट्रवादी...\nरविवार, 25 जुलै 2021\nभास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट\nपुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिपळूणचा पूरपाहणी दौरा आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या उद्धटपणामुळे वेगळ्या अर्थाने चर्चेत...\nरविवार, 25 जुलै 2021\n टेक महिंद्रा फाउंडेशनचा smart पर्याय\nजगभरात सध्या हेल्थकेअर (Healthcare) क्षेत्रात प्रोफेशनल्सची मागणी वाढल्याचं आपण पाहिलं आहे. त्यात टेक महिंद्रा फाउंडेशनने (Mahindra Foundation)...\nरविवार, 25 जुलै 2021\nराज्यमंत्री भरणे हे पाटील गटावर निर्णायक घाव घालण्याच्या तयारीत\nइंदापूर : इंदापूर तालुक्यातील आगामी नगरपरिषद, पुणे जिल्हा मध्यवर्ती व इंदापूर अर्बन सहकारी बँक, कर्मयोगी व छत्रपती सहकारी साखर कारखाने, पंचायत समिती...\nरविवार, 25 जुलै 2021\nही बदनामी एका शाळेची नाही तर...चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची\nपुणे : महाराष्ट्र राज्यातील गुणवत्तेसाठी अग्रेसर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी जिल्हा (Wablewadi school) परिषद शाळेची काही लोकांनी नाहक बदनामी...\nरविवार, 25 जुलै 2021\nआई-बाबांचा चेहरा दिसेल म्हणून दोन दिवसांपासून वाट पाहतोय....\nअलिबाग : दोनच दिवसांपूर्वी आई-बाबांबरोबर बोलणे झाले होते. आज ते कुठे आहेत, याची कल्पनाही करवत नाही. येथे आल्यानंतर अंगावर काटे येणारी परिस्थिती आहे,...\nशनिवार, 24 जुलै 2021\nतो भीषण आवाज ऐकून घराबाहेरच थांबले असते तर ४५ जीव वाचले असते...\nमहाड : दरड कोसळण्यापूर्वी दुर्घटनेचे काही संकेत मिळाले होते. जमिनीतून आवाज येऊ लागल्यानंतर ग्रामस्थ बाहेर आले. त्यानंतर ते सगळे एकत्र आले. या वेळीच...\nशनिवार, 24 जुलै 2021\nअलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला : फडणविसांची सूचना\nमुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूरस्थिती नियंत्रणात (Flood in Kolhapur) आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारकडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपुणे आमदार विकास विषय topics भाजप हॉटेल चंद्रकांत पाटील chandrakant patil जिल्हा बँक नोकरी विभाग sections पुढाकार initiatives कऱ्हाड karhad सदाभाऊ खोत sadabhau khot उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya/beed-incident-should-bring-disgrace-action-plan-womens-safety-65409", "date_download": "2021-07-26T20:51:53Z", "digest": "sha1:AB6GOEPC4AD36GWQMVUOWXAFBGCULATH", "length": 18079, "nlines": 214, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "बीडच्या घटनेने काळिमा, महिला सुरक्षेसाठी कृती आरखडा हवा .. - The Beed incident should bring disgrace, action plan for women's safety | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबीडच्या घटनेने काळिमा, महिला सुरक्षेसाठी कृती आरखडा हवा ..\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nबीडच्या घटनेने काळिमा, महिला सुरक्षेसाठी कृती आरखडा हवा ..\nरविवार, 15 नोव्हेंबर 2020\nमंदिर परिसरातील छोटया व्यायसायिकांना तातडीची मदत म्हणून बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे. या व्यावसायिकांना १० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज, द्यावे अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.\nमुंबई ः बीडमध्ये तरुणीला अॅसीड-पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याची घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. ठाकरे सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसल्याने महिला सुरक्षेसाठी तात्काळ कृती आराखडा बनविण्याची आवश्यकता आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. प्रत्येक आठवड्याला महिलांचा विनयभंग, बलात्कार अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तरीही शासन अजून गंभीर नाही, हे राज्य सरकारला लांच्छनास्पद आहे, असेही दरेकर म्हणाले.\nऐन दिवाळीत बीडमधील या 22 वर्षीय तरुणीला ठार मारण्यात आले, हाथरसच्या नावाने गळा काढणाऱ्यांचा गळा आता कोणी धरला आहे कोणत्याही विषयाचे राजकारण करू नका असे म्हणणाऱ्या या निगरगट्ट सरकारला कधी जाग येण��र कोणत्याही विषयाचे राजकारण करू नका असे म्हणणाऱ्या या निगरगट्ट सरकारला कधी जाग येणार या राज्यात महिला सुरक्षित आहेत का, असे प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केले आहेत.\nभारतीय जनता पार्टीच्या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करतानाच मंदिर परिसरातील छोटया व्यायसायिकांना तातडीची मदत म्हणून बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे. या व्यावसायिकांना १० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज, द्यावे अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.\nमार्च महिन्यापासून मंदिरे बंद असल्यामुळे मंदिरांच्या आवारातील अनेक छोटया व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. या व्यावसायिकांमध्ये फूल विक्रेते, हार विक्रेते, प्रसाद विक्रेते अशा छोट्या व्यावसायिकांचा समावेश आहे. आता मंदिरे सुरू झाल्यानंतर त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवलाची चणचण भासत आहे.\nत्यामुळे सरकारने छोट्या व्यावसायिकांना तातडीने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कर्जाची परतफेड छोटे व्यावसायिक नियमितपणे करतील. शासनाने याकरिता बॅकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना द्याव्यात व व्याजाची रक्कम शासनाने भरावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा\nचिपळूण : केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई...\nरविवार, 25 जुलै 2021\nअखेर `नासाका`साठी देविदास पिंगळेंचा प्रस्ताव शासनाला सादर\nनाशिक : येथील नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) भाडेतत्त्वावर घेऊन सुरू करण्याबाबत (Nashik sugar foctory starts on rental basis proposal submits to...\nरविवार, 25 जुलै 2021\nवाढदिनी देवेंद्र फडणवीस यांनी फेडले स्वप्निल लोणकर कुटुंबियांचे थकित कर्ज\nमुंबई : एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांवर असलेल्या 19 लाख 96...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nआम्ही पाणी मागीतले, अजितदादांनी धरण दिले\nनाशिक : मी खासदार असतानाच��� हा प्रसंग आहे. टंचाईमुळे शेतकरी संकटात होते. पाण्याच्या संकटामुळे द्राक्षबागा आणि शेती अडचणीत होती. (Grape Gardens and...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nग्रामीण भागातील बचत गटांचे क्लस्टर तयार करून मोठ्या उद्योगांसाठी कर्ज द्या..\nऔरंगाबाद ः सशक्त महिला अभियानांतर्गत तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजने मार्फत प्रत्येक बचत गटाला छोट्या...\nसोमवार, 19 जुलै 2021\nस्वप्नील लोकणकरांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन, हे दिले आश्वासन\nमुंबई : स्वप्नील लोणकरची (Swapnil Lonkar) आत्महत्येची घटना दुर्देवी आहे, पण तुम्ही धीराने घ्या. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nबॅंका पीककर्ज द्यायला टाळाटाळ करत असतील, तर मला तिथूनच फोन करा..\nनिलंगा : सध्या खारिप हंगामातील पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना सर्व बँकाना देण्यात आल्या असल्या तरी राष्ट्रीयकृत बँकाकडून सर्रासपणे शेतकऱ्यांची...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nसहकारमंत्र्यांचे आदेश : ‘नासाका’ची सात दिवसांत ई-निविदा‘\nनाशिक : गेल्या सात ते आठ वर्षांपासून आर्थिक अडचणीमुळे बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Nashik co-operative Sugar Factory closed due to financial...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nसंजय शिंदेच आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे : ‘दहिगाव’ची सुप्रिमा मीच सादर केली होती\nकरमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्यासाठी वरदान ठरलेलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेस 2014 ते 2019 या कालावधीत 90 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन...\nगुरुवार, 15 जुलै 2021\nबीएचआर घोटाळा : २० टक्के रक्कम भरण्याच्या अटीवर जामीन\nजळगाव : बीएचआर संस्थेवर नियुक्त अवसायक जितेंद्र कंडारेच्या कार्यकाळात घडलेल्या घोटाळ्या प्रकरणी ११ संशयितांना (11 Office bearars sanction bail on...\nगुरुवार, 15 जुलै 2021\nसातारा जिल्हा बँक नाबार्डच्या 'उत्कृष्ट कार्यक्षमता' पुरस्काराने सन्मानित\nसातारा : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक नाबार्ड यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दलचा बेस्ट परफॉर्मन्स बॅंक पुरस्कार या वर्षी...\nसोमवार, 12 जुलै 2021\nईडीच्या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी दिले हे उत्तर....\nसातारा : जरंडेश्वर कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्याची माहिती जिल्हा बँकेकडून ईडीने मागविली आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत विचारली जाईल, यामुळे...\nसोमवार, 12 जुलै 2021\n���र्ज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare मुंबई mumbai पेट्रोल महाराष्ट्र maharashtra महिला women प्रवीण दरेकर pravin darekar विनयभंग बलात्कार अत्याचार दिवाळी विषय topics राजकारण politics भारत व्यवसाय profession\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.shubhasurpedia.com/music", "date_download": "2021-07-26T19:30:29Z", "digest": "sha1:7ZRJ3LEKI4LA2SHAWDWUBFLEDR5QFQIC", "length": 4479, "nlines": 79, "source_domain": "www.shubhasurpedia.com", "title": "Music | ShubhaSurPedia", "raw_content": "\nऑनलाईन कार्यक्रमांचं तंत्र आणि नवीन माध्यमांची गरज | सांगतोय आदित्य बिवलकर\nकोरोना आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे इव्हेंट्स फिल्ड पूर्वपदावर यायला अजून किती काळ लागेल सांगता येत नाहीये.\nमला म्युझिक डायरेक्टर बनायचंय..\nठरल्याप्रमाणे त्या इसमाने मला गाणी पाठवली. ईमेल ओपन करून बघितला तर सात गाणी आली होती अरे, एवढी कशाला मी काय अल्बम काढणारे का\nमला म्युझिक डायरेक्टर बनायचंय..\nसंगीतक्षेत्रात थोडंफार काम करायला सुरुवात केल्यापासून दर महिन्याला साधारण दोन-तीन फोन कॉल्स असे ठरलेले असतात, की ज्यामुळे मनोरंजन, काळजी,\nचार-पाच दिवसांपूर्वी आमची पुसटशी भेट झाली. शांताबाई शेळकेंची एक कविता वाचत असताना, ’ति’नं मला खुणावलं. आपल्या आगमनाचा हलका इशारासुद्धा दिला.\nशुभसूर क्रिएशन्स स्टार्टअप स्टोरी\nपोर्टेबल सेटअप, स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्शन, व्हिडियो कॉलिंग फॅसिलिटी, व्हॉट्सअप इत्यादीसारख्या टेक्नॉलॉजिचा वापर आम्ही करतो.\nजिंगल विंग्ज - शुभसूर क्रिएशन्स\nआपण रोज टीव्ही बघतो. मालिका किंवा फिल्म बघताना कमर्शियल ब्रेक असतो... बऱ्याचदा आपण आवाज म्यूट करतोच.\n\"म्युझिकल मेसेंजर\" - एक शुभेच्छादूत\n\"शुभसूर क्रिएशन्स\" या माझ्या कंपनीकडून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. पण अगदी टिपिकल असं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस, असं काही नको होतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/debunk-of-top-5-fake-news-against-dr-manmohan-singh-by-leaders-and-supporters-of-bjp/", "date_download": "2021-07-26T19:40:30Z", "digest": "sha1:UDOMET4E7E52NLMOPOCBN6HWSPLNXLRJ", "length": 26687, "nlines": 141, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "डॉ. मनमोहन सिंह यांच्या विरोधातील भाजप नेते व समर्थकांच्या फेक दाव्यांची झाडाझडती! | CheckPost मराठी", "raw_content": "\nडॉ. मनमोहन सिंह यांच्या विरोधातील भाजप नेते व समर्थकांच्या फेक दाव्यांची झाडाझडती\nमाजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ, कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंह यांच्या विरोधात शरसंधान साधण्यासाठी विरोधकांकडून, विशेषतः भाजप नेते आणि समर्थकांकडून आजवर अनेक फेक दावे करण्यात आले. त्यातीलच महत्वाच्या पाच दाव्यांची पुराव्यानिशी झाडाझडती घेणारा हा स्पेशल रिपोर्ट\nनरेंद्र मोदींपेक्षा डॉ. मनमोहन सिंह यांच्या पाच वर्षातल्या विदेशवाऱ्या जास्त आहेत- अमित शहा\nभाजप नेते अमित शहा यांनी भर सभेत असा दावा केला होता की दर वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशवाऱ्यांवर बोललं जातं पण खरे पाहता पाच वर्षाच्या काळात डॉ. सिंह यांच्या परदेशवाऱ्या मोजल्यावर त्या मोदींपेक्षा जास्त भरल्या. (fake news against Dr Manmohan Singh)\nकाय म्हणाले ते सभेत वाचा:\n“अभी अभी कांग्रेस के एक नेता बोलते थे , कि मोदीजी विदेशो में घुमते हैं , मैंने बोला जांच करा , के मनमोहनजी के 5 साल और मोदीजी के 5 साल ज़्यादा विदेश में कौन गया देखो भाई, तो मालूम पड़ा मोदीजी कम गए हैं और मनमोहन सिंह ज़्यादा गए हैं तो मेरे मन में सवाल उठा कि दीखता तो ऐसा है कि मोदीजी ज़्यादा गए हैं , ऐसा क्यों हुआ तो मेरे मन में सवाल उठा कि दीखता तो ऐसा है कि मोदीजी ज़्यादा गए हैं , ऐसा क्यों हुआ \nया दोन्ही पंतप्रधानांनी आपल्या कार्यकाळात कुठे, किती वेळा परदेशगमन केले याची माहिती मिळवण्यासाठी PM INDIA आणि ARCHIVE PMO या दोन अधिकृत वेबसाईटवरील माहितीची मदत झाली. यावरील माहितीनुसार काय आकडेवारी समोर आली पहा.\nडॉ. मनमोहन सिंह त्यांच्या पहिल्या म्हणजे २००४ ते २००९ या पाच वर्षाच्या कार्यकाळात ३५ वेळा विदेशात गेले. दुसऱ्या म्हणजे २००९ ते २०१४च्या कार्यकाळात ३८ वेळा गेले. परंतु नरेंद्र मोदी त्यांच्या २०१४ ते २०१९ च्या कार्यकाळात ४९ वेळा विदेशात गेले आहेत.\nडॉ. मनमोहन सिंह यांनी पहिल्या पाच वर्षात २८ देशांना आणि दुसऱ्या पाच वर्षात ३५ देशांना भेटी दिल्या, तेच नरेंद्र मोदी यांनी पाचच वर्षात ५९ देशांना भेटी दिल्या.\nविदेशातील मुक्कामाचे दिवस पाहिले तर डॉ. सिंह यांनी पहिल्या पाच वर्षात १४७, दुसऱ्या पाच वर्षात १५८ दिवस विदेशात घालवले होते. याउलट पंतप्रधान मोदींनी पहिल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात १८६ दिवस विदेशात घालवले आहेत.\nयाचाच अर्थ अमित शहा यांच्या दाव्यात अजिबातच तथ्य नाही. नरेंद्र मोदी डॉ. मनमोहन सिंह यांच्या तुलनेत परदेश वाऱ्या करण्यात प्रत्येक आकडेवारीत आघाडीवरच आहेत. (fake news against Dr Manmohan Singh)\nडॉ. मनमोहन सिंह म्हणतायेत मध्यप्रदेश आ��ि छत्तिसगढ सरकारे फार चांगले आहेत – अमित मालवीया\nभाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर डॉ. मनमोहन सिंह यांची व्हिडीओ क्लिप शेअर केली होती. ज्यामध्ये ते म्हणतायेत “The Governments of Madhya Pradesh and Chhattisgarh were very good.”\nयाच ट्विटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘राहुल गांधी यांच्या सततच्या वक्तव्यांच्या विरोधात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी वक्तव्य करत मध्यप्रदेश आणि छत्तिसगढ शासनाला ‘Very Good’ म्हंटले आहे. कॉंग्रेस अध्यक्षांच्या गेल्या काही दिवसांच्या वक्तव्यांवर त्यांनी अक्षरशः पाणी फेरले .’\nहाच व्हिडीओ भाजपचा सोशल मिडिया वरील महिला मोर्चा सांभाळणाऱ्या प्रीती गांधी यांनीही शेअर केला होता. (fake news against Dr Manmohan Singh)\nपडताळणीअंती असे लक्षात आले की सदर व्हिडीओ क्लिप २६ नोव्हेंबर २०१८ रोजी मनीष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील आहे. यामध्ये पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. सिंह जे बोलले त्या वक्तव्यातील एक वाक्य तोडून भाजप नेत्यांनी आपले दावे रेटले आहेत. (fake news against Dr Manmohan Singh)\nकाय आहे डॉ. सिंह यांचं पूर्ण वाक्य\nम्हणजेच ‘माझे मध्यप्रदेश आणि छत्तिसगढ सरकारांसोबत खूप चांगले (Very Good) संबंध होते. आम्ही कधीच भाजप शासित राज्यांशी दुजाभाव केला नाही.’\nडॉ. मनमोहन सिंह २००३ साली CAAचे समर्थन करत होते. – अमित मालवीया\nनागरी सुधारणा विधेयकावरून झालेल्या गदारोळात कॉंग्रेस नेते आपली भूमिका बदलत आहेत, स्वतःच्याच वक्तव्यांवर घुमजाव करत आहेत. काही वर्षांपूर्वी समर्थन देणारे आता विरोधात आंदोलने करतायेत असे भाजप नेते दावा करत होते. याच दाव्याला पुरावा म्हणून भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीया यांनी राज्यसभेतील डॉ. मनमोहन सिंह यांचे वक्तव्य ट्विट केले होते.\nहे अगदीच खरे आहे की डॉ. मनमोहन सिंह २००३मध्ये नागरी सुधारणा विधेयकाच्या समर्थनात होते. राज्यसभेत त्यांनी ”आपल्या देशाच्या फाळणीनंतर बांगलादेश सारख्या देशातील अल्पसंख्यांकांना छळाला सामोरे जावे लागले आहे आणि हे आपले नैतिक कर्तव्य आहे की जर परिस्थितीमुळे या दुर्दैवी लोकांना आपल्या देशात आश्रय घेण्यास भाग पडत असेल तर या दुर्दैवी व्यक्तींना नागरिकत्व देण्याच्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे. अधिक उदारमतवादी व्हा’ असे वक्तव्य केले होते.\nपरंतु या वक्तव���यात त्यांनी कुठेही धर्माचा उल्लेख केला नव्हता, जो आताच्या २०१९ मधील ‘नागरी सुधारणा विधेयकाच्या’ विरोधाचा सर्वात मोठा मुद्दा आहे. आताच्या कायद्यानुसार बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून आलेल्या मुस्लिमेतर लोकांनाच नागरिकत्व देण्याच्या पक्षात आहे. असा धर्मावर आधारित कायदा कशासाठी म्हणून कॉंग्रेस विरोध करत आहे, नागरिकत्व देण्याला नव्हे.\nअमित मालविया यांनी डॉ. मनमोहन सिंह यांचे जुने वक्तव्य डकवून जनतेची दिशाभूल करत आपला प्रोपोगंडा रेटण्याचा प्रयत्न केलाय. (fake news against Dr Manmohan Singh)\n७५ वर्षीय डॉ. मनमोहन सिंह ७१ वर्षाच्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पाया पडत आहेत.\n२०१९ मध्ये सोशल मीडियात एक फोटो सातत्याने व्हायरल केला जात होता आणि भर सभेत डॉ. मनमोहन सिंह कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या पाया पडत असल्याचे दावे केले जात होते. ‘फिर एक बार मोदी सरकार’ या फेसबुक पेजवरून शेअर झालेल्या ईमेजवर ‘भारताचे महान अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह’ असे कॅप्शन होते. ही पोस्ट आजवर तब्बल १२००० लोकांनी शेअर केलीय.\nचाटो चाटो चाटो यही तुम्हारी औकात है कांग्रेसी चमचो\nहाच फोटो विविध टेक्स्ट ग्राफिक्स सह व्हायरल होत होता.\nव्हायरल इमेजवर इमेज स्टॉक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय वेबसाईट ‘गेट्टी इमेज’चा वॉटरमार्क दिसल्यानंतर आम्ही या साईटवर जाऊन मूळ इमेजची शोधाशोध केली तेव्हा सदर फोटो ‘इंडियन युथ कॉंग्रेस कन्व्हेन्शन’मधील असल्याचे समजले. त्यावरील कॅप्शननुसार सोनिया गांधींच्या पाया पडणारी व्यक्ती कॉंग्रेसचे कुणी प्रतिनिधी असल्याचे लिहिले आहे. यात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नावाचा उल्लेख नाही.\nतरीही पुन्हा खात्री करण्यासाठी गेट्टी इमेजवरच या कार्यक्रमाचे इतर फोटोज जेव्हा आम्ही तपासले तेव्हा असे लक्षात आले की डॉ. सिंह यांनी त्यादिवशी केसरी नव्हे तर निळी पगडी (तुर्बान) गुंडाळली होती. म्हणजेच व्हायरल फोटोतील व्यक्ती नक्कीच डॉ. मनमोहन सिंह नव्हते. (fake news against Dr Manmohan Singh)\nमनमोहन सिंह पंतप्रधान होते पण सूत्र सोनिया गांधींच्या हातात होते सांगणारा व्हिडीओ\nडॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना सर्व सूत्रे सोनिया गांधी यांच्याच हाती होते असे सुचवण्यासाठी २०१८-१९ मध्ये ३६ सेकंदाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. इतका की ‘मोदीनामा’ या फेसबुक पेजव���ून पोस्ट झालेल्या व्हिडीओला तब्बल १ लाख ६१ हजार ६२३ लोकांनी शेअर केले होते. नंतर ती पोस्ट डिलीट करण्यात आली.\nसदर व्हिडीओ फेसबुकवर आजही अनेकांच्या वॉलवर उपलब्ध आहे.\nजिनको वहम था कि मनमोहन सिंह प्रधानमंत्री थे, वह यह वीडियो दो-चार बार आंखें खोलकर देख लें, सारा वहम दूर हो जाएगा\nसदर व्हिडिओ श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंह सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या भेटीला दिल्ली येथे आले होते त्या प्रसंगाचा आहे. या भेटीची बातमी ANI या वृत्तसंस्थेने दिली होती. बातमीच्या ट्विटनुसार हा प्रसंग २६ एप्रिल २०१७चा आहे. ज्यावेळी डॉ. मनमोहन सिंह हे पंतप्रधानपदी नव्हते. म्हणूनच बातमीच्या ट्विटमध्ये डॉ. सिंह यांना ‘Former PM’ म्हणजेच ‘माजी पंतप्रधान’ असे संबोधले आहे. (fake news against Dr Manmohan Singh)\nया अगोदर सुद्धा श्रीलंकेचे पंतप्रधान सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी म्हणजे २०१६ साली त्यांनी स्वतः ट्विट करून भेटीत चर्चा झालेल्या मुद्द्यांबद्दल ट्विट करून माहिती दिली होती. यावेळी सुद्धा मनमोहन सिंह पंतप्रधानपदी नव्हते.\nयाचाच अर्थ असा की मूळ व्हिडीओला शेअर करत होत असलेले व्हायरल दावे दिशाभूल करणारे आणि तथ्यहीन आहेत.\nया सर्व फेक दाव्यांची झाडाझडती घेण्यासाठी अल्ट न्यूज, बूम लाइव्ह, द लॉजिकल इंडियन या पोर्टल्सची बरीच मदत झाली. त्यांचे आभार\nनरेंद्र मोदींच्या विरोधकांनी आजवर पेरलेल्या महत्वाच्या फेक न्यूजची पोलखोल\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्ल���पमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nडाॅ. मनमोहन सिंग यांना जो बायडन यांच्या शपथविधी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्य November 10, 2020\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/kdmc-commissioner-also-got-confused-by-the-question-of-the-students-for-school-restart-mhsp-505089.html", "date_download": "2021-07-26T19:01:53Z", "digest": "sha1:Z76IGPGDOJEOX63NZKXEL2E54B5SRY5O", "length": 20913, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लग्न समारंभात होत नाही मग शाळेत कसा होईल कोरोना? विद्यार्थ्यांच्या प्रश्नानं आयुक्तही चक्रावले | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nलग्न समारंभात होत नाही मग शाळेत कसा होईल कोरोना विद्यार्थ्यांच्या प्रश्नानं आयुक्तही चक्रावले\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nसेल्फीच्या वेडानं दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा घेतला जीव, एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं\nप्रेमाच्या नावावर घात; लग्नाचं आमिष दाखवून 11 वर्षे तरुणीवर बलात्कार\n सिद्धिविनायक मंदिरात प्रत्यक्ष दर्शन नाही तरी असा आहे भरगच्च कार्यक्रम\nनेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य\nलग्न समारंभात होत नाही मग शाळेत कसा होईल कोरोना विद्यार्थ्यांच्या प्रश्नानं आयुक्तही चक्रावले\nआम्ही मंदिर, पिकनिक, खेळ, जीम, लग्न समारंभ, मॉल्स सर्व ठिकाणी आम्ही जातो. तेव्हा आम्हाला कोरोना होत नाही मग...\nकल्याण, 14 डिसेंबर: कोरोनाबाधित (Coronavirus)रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईसह (Mumbai) ठाणे जिल्ह्यातील (Thane District) सर्व शाळा (School) 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. मात्र, डोंबिवलीमधील काही विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्याची मागणी करत केडीएमसी आयुक्तांना निवेदन दिलं आहे.\nलॉकडाऊन (Lockdown) आता बऱ्यापैकी शिथिल करण्यात आलं आहे. बाजार पूर्वीसारखे सुरु झाले आहेत. आम्ही मंदिर, पिकनिक, खेळ, जीम, लग्न समारंभ, मॉल्स सर्व ठिकाणी आम्ही जातो. तेव्हा आम्हाला कोरोना होत नाही मग शाळेत गेल्यानंतर कसा काय कोरोना होईल असा सवाल या विद्यार्थ्यांनी थेट आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची भेट घेऊन केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनं आयुक्तही चक्रावून गेले.\nहेही वाचा...मु्ख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाणीबिलाची थकबाकी आता BMCनेच केला खुलासा\nडोंबिवली (पूर्व) येथील विद्यानिकेतन शाळेचे विद्यार्थी वेदांत निलेश कुलकर्णी (8 वी, भरत), ओजस प्रभु आणि प्रणव सारंग या विद्यार्थ्यांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. या विद्यार्थ्यांनी याबाबत एक निवेदन महापालिका आयुक्तांना दिलं आहे.\nविद्यार्थी निवेदनात म्हणतात... 'कोरोना काळात आपण ज्या सेवा पुरविल्या जी काळजी आमची घेतली. त्यासाठी आपले आभार मानतो. सर आम्ही घरात होतो. पण आपले कार्य फेसबूकवरस, मीडीयामध्ये दिसत होतं. खूप कठीण सर, आम्ही पोलीस, प्रशासन, डॉक्टर्स, तहसील व सफाई कर्मचारी यांना सर्वांनां धन्यवाद देतो.\n'आमची शाळा' सर, खरं तर ही आमची शाळा राहिलीच नाही. आम्ही उगाच आमची शाळा म्हणतोय. कारण ही शाळा गेल्या 9 महिन्यांपासून बंद आहे. आमचे कसे म्हणावे मान्य आहे आम्हाला की हे आमच्या आरोग्यासाठीचा शासनाचा योग्य निर्णय असेल.पण एक विद्यार्थी म्हणून आम्ही ऑनलाईन शिक्षण घेताना आम्हाला खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. कान, डोळे, डोकं यांचा खूप प्रॉब्लेम सुरु आहे. आम्ही खूप लहान आहोत. पण स्पर्धा युगात टीकून राहाण्यासाठी आम्हाला घाबरुन घरी बसणे योग्य वाटत नाही. मला NDA मध्ये करीअर करायचे आहे. कोणी डॉक्टर होणार, कोणी IAS, कोणी IPS. आम्ही लहान असलो तरी आमची स्वप्ने मोठी आहेत. आम्हाला या साथील घाबरवून घरात बसवण्यापेक्षा लढायला शिकवा. हेच आमचे मागणे आहे. एक प्रश्न पण आहे.'\nहेही वाचा...रावसाहेब दानवे यांच्या प्रश्नावर चक्क भाजप नेत्यानं जोडले हात, केला 'हा' गौप्यस्फोट\n'सर्व लॉकडाऊन उघडले, बाजार सुरु झाले आहेत. आम्ही मंदिर, पिकनिक, खेळ, जीम (मोर्चे, आंदोलने.) समारंभ, मॉल्स सर्व ठिकाणी आम्ही जातो. तेव्हा जर आम्हाला कोरोना होत नाही. तर शाळेत जाऊन कोरोना कसा होईल झाला तरी माझ्या आजारासाठी सरकार दोषी नसेल. माझ्या प्रतिकार शक्तीचा दोष असेल.आमचे हे मागणे सरकारपर्यंत पोहोचवा. आमची शाळा सुरु करा. खूप जणांचा याला विरोध असेल पण ज्यांना शिकायचं आहे. त्यांच्या साठी तरी शाळा सुरु करा. चूक भूल लहान समजून माफ करा. आम्ही सर्व नियम पाळू. मस्ती पण नाही करणार. हा बाल हट्ट आहे आमचा.', असं या विद्यार्थ्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/a-38-years-old-farmer-dies-at-protest-site-of-tikri-border-sb-506004.html", "date_download": "2021-07-26T20:51:04Z", "digest": "sha1:XELU5N6LK3Q2J6KVHMPKAFUHY6GB5DNG", "length": 18134, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कडाक्याच्या थंडीने आणखी एका तरुण आंदोलनकर्त्याचा मृत्यू, शेतकरी मात्र मागे हटेनात | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशा���ासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nकडाक्याच्या थंडीने आणखी एका तरुण आंदोलनकर्त्याचा मृत्यू, शेतकरी मात्र मागे हटेनात\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना ऑन द स्पॉट भरावा लागणार भरभक्कम दंड\nकर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं चर्चेत\nCBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी 'हे' आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण\nकडाक्याच्या थंडीने आणखी एका तरुण आंदोलनकर्त्याचा मृत्यू, शेतकरी मात्र मागे हटेनात\nशेतकरी आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र मागे न हटण्याचा निर्धार केलेल्या आंदोलनकर्त्यांपैकी अनेकांनी आपले जीवही गमावलेत.\nचंदीगढ, 17 डिसेंबर : शेतकरी आंदोलन सध्या ऐन भरात आहे. अशातच अनेक शेतकऱ्यांचे कडाक्याच्या थंडीसह अनेक कारणांनी जीव जात असल्याच्या घटनाही समोर येत आहेत.\nअशीच एक घटना गुरुवारी सकाळी घडली. टिकरी बॉर्डर इथं जमलेल्या आंदोलकांपैकी एक असलेला 38 वर्षीय शेतकरी आंदोलनस्थळाजवळ मृत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. जय सिंग असं त्याचं नाव होते. हरियाणा इथले धर्मगुरू बाबा राम सिंग यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकारचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आजच गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. आता दुसऱ्याच दिवशी आणखी एका शेतकऱ्याचा जीव गेला आहे.\nजय सिंग हे भटिंडा इथल्या तुंगवली खेड्यातील रहिवासी होते. ते आणि त्यांचा भाऊ केंद्र सरकारने आणलेल्या तीन शेतकरी कायद्यांविरूद्ध सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यास आले होते. 'भारतीय किसान युनियन' (एकता उग्राहन) च्या शिंगारा सिंग यांनी ही माहिती दिली. जय सिंग सकाळी मृत आढळले. शवविच्छेदन झाल्यावरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येऊ शकेल असं हरियाणाच्या बहादुरगड इथल्या पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं. सिंग यांच्या भावाच्या म्हणण्यानुसार, जय यांचा मृत्यू ह्रद्यविकाराच्या झटक्यानं झालेला असू शकतो. जयची बॉडी बहादूरगढ सिवील हॉस्पीटलला पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.\nशिंगारा सिंग यांनी 10 लाख रुपये नुकसानभरपाई आणि मृताच्या नातलगासाठी सरकारी नोकरी मागितली आहे. आंदोलनादरम्यान नैसर्गिक कारणांशिवाय रस्ते अपघातात आजताग��यत जवळपास 20 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे बीकेयू एकता संघाच्या नेत्यानं सांगितलं.\nमागील तीन आठवड्यांपासून तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत शेतकरी दिल्लीच्या विविध बॉर्डर पॉइन्ट्सवर बसले आहेत. या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नाही तर कॉर्पोरेट्सना फायदा होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/110-%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-26T20:17:59Z", "digest": "sha1:ZPQQU6OTNHFZ3JI3GXO6TMMCVRJL3XYL", "length": 13636, "nlines": 122, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "आयोगाने फेसबुकला ११० दशलक्ष युरोने मान्यता दिली आहे आयफोन बातम्या", "raw_content": "\nफेसबुकद्वारे व्हॉट्सअॅपच्या खरेदीत झालेल्या अनियमिततेची किंमत 110 दशलक्ष युरो आहे\nपरी गोन्झालेझ | | आमच्या विषयी\nकाही वर्षापुर्वी, मार्क झुकरबर्गच्या सोशल नेटवर्कने जवळपास 22.000 अब्ज डॉलर्सवर व्हॉट्सअॅप विकत घेतला आहे, एक आश्चर्यकारकपणे उच्च आकृती आणि त्या क्षणी, याचा परिणाम समाजाच्या मोठ्या भागावर झाला. केवळ किंमतीमुळेच नाही तर सामाजिक बाजाराच्या एका भागावर (आणि आजही वर्चस्व राखत आहे) दोन कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे. आज, युरोपियन कमिशनने फेसबुकवर 110 दशलक्ष युरोचा दंड ठोठावला आहे ब्रुसेल्सने केलेल्या तपासणीनंतर फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या विलीनीकरणाच्या डेटामधील अनियमिततेमुळे. या उल्लंघनाचा मुख्य भाग फेसबुकने हे मान्य केल्यावर आधारित आहे दोन्ही सामाजिक नेटवर्कवर खाते असलेल्या वापरकर्त्यांच्या खात्यांचा दुवा साधणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते, मार्क झुकरबर्गने एक वर्षापूर्वी अशी घोषणा केली होती.\n2014 मध्ये फेसबुकला माहित होते की वापरकर्त्याची व्यस्तता शक्य आहे\nफेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांची ओळख २०१ in मध्ये अस्तित्त्वात असल्याची तांत्रिक शक्यता आणि फेसबुक स्टाफ जागरूक होता\nजारी केलेल्या अधिकृत कागदपत्रातून घेतलेले हे शब्द आहेत युरोपियन कमिशन फेसबुकवर 110 दशलक्ष युरो दंड जाहीर केल्यानंतर. २०१ 2014 मध्ये व्हॉट्सअॅप खरेदीची अधिकृत घोषणा केल्यानंतर युरोपियन युनियनने पदभार स्वीकारला फ्यूजनच्या वैशिष्ट्यांचे विश्लेषण करा विद्यमान नियमांवर आधारित.\nडिसेंबर २०१ 2016 मध्ये जेव्हा फेसबुकला नोटीस मिळाली की ब्रुसेल्समध्ये दंड वसूल केला जात आहे आणि तेथून ते पाठविण्यात आले आहे शुल्काचे विधान विलीनीकरणानंतर ईयूने पाहिलेल्या सर्व उल्लंघनांसह. निळ्या राक्षसाने युरोपियन कमिशनला सहकार्य केले आणि म्हणूनच गुन्ह्याचे प्रमाण कमी आहे.\nहे नोंद घ्यावे की जर युरोपियन कमिशन मी पाहिले आहे की खाते विलीनीकरण स्पर्धेवर परिणाम करेल, ब्रुसेल्स कडून ईसीकडून दिलेल्या टिप्पणीनुसार विलीनीकरण रद्द केले जाऊ शकते:\nजर फेसबुक आपल्या वापरकर्त्यांना स्वयंचलितपणे दुवा साधत असेल तर त्याचा परिणाम आमच्या निर्णयावर होणार नाही असा निष्कर्ष काढल्यास काय होईल याचा आम्ही विचार करतो. म्हणूनच आम्हाला विलीनीकरणाची मान्यता मागे घ्यावी लागली नाही.\nअशा प्रकारे चिन्हांकित करणारे युरोपियन संघाचे एक यशस्वी पाऊल कायदेशीर कारवाईसाठी मार्गदर्शक तत्त्वे संशोधन आणि विकासात गुंतवणूक करणार्‍या मोठ्या कंपन्यांनी छोट्या कंपन्यांच्या खरेदीवर आधारित युरोपियन प्रदेशात अधिकाधिक उत्पादन केले जात आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्य��साठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » फेसबुकद्वारे व्हॉट्सअॅपच्या खरेदीत झालेल्या अनियमिततेची किंमत 110 दशलक्ष युरो आहे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n2 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nफेसबुकवर पडणारी एक ही सोशल नेटवर्क्समधील एक प्रमुख कंपनी आहे, परंतु यामुळे त्यांना कायद्यापासून दूर ठेवत नाही, चांगला लेख आणि अतिशय मनोरंजक, धन्यवाद.\nमला वाटते की त्यांनी ते मिळवले आहे, कारण फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स एकजूट होऊ शकतात हे जाणून न घेता त्यांनी खोटे बोलले, हा लेख खूपच मनोरंजक होता.\nअँटोनियो मोरालेसला प्रत्युत्तर द्या\nGoogle नकाशे 3 डी मध्ये Appleपल पार्कचे फोटो जोडते, परंतु कालबाह्य झाले आहेत\nडी-लिंक ओमना 180 एचडी, होमकिटसाठी एक पाळत ठेवणारा कॅमेरा\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/04/Big-news-Covid-Care-Hospital-catches-fire-in-Nagpur.html", "date_download": "2021-07-26T18:48:22Z", "digest": "sha1:GX6SXTPDMBWZNYHUFP3DMO4JUQ4P7UCT", "length": 10678, "nlines": 71, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "मोठी बातमी : नागपूरमध्ये कोव्हीड केअर हॉस्पिटलला आग - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome आरोग्य कोरोना जिल्हा मोठी बातमी : नागपूरमध्ये कोव्हीड केअर हॉस्पिटलला आग\nमोठी बातमी : नागपूरमध्ये कोव्हीड केअर हॉस्पिटलला आग\nएप्रिल ०९, २०२१ ,आरोग्य ,कोरोना ,जिल्हा\nनागपूर : नागपूर शहरातील वाडी येथील वेल्ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला अचानक आग लागल्याचं समोर आलं आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. साधारणत 8.45 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.\nआग लागल्याने रुग्णालयात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांनी पळापळ सुरू केली होती. रुग्णालयातील सर्व रुग्णांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले. रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं आहे. मात्र, या आगीच्या धुरामुळे चार रुग्णांना त्रास झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. तर या आगीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nअग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या घटनास्थली कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे. या रुग्णालयात एकूण 28 रुग्ण दाखल होते आणि त्यापैकी 10 रुग्ण हे आयसीयूमध्ये दाखल होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. त्यासोबतच रुग्णालयातील रुग्ण, कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्याचे काम सुरू केले.\nTags आरोग्य# कोरोना# जिल्हा#\nat एप्रिल ०९, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags आरोग्य, कोरोना, जिल्हा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-paryatan-onkar-vartale-marathi-article-1774", "date_download": "2021-07-26T19:51:15Z", "digest": "sha1:EQI3AWURTNSD2TPBYV4BKHMHUERTOFVL", "length": 20955, "nlines": 123, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Onkar Vartale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 5 जुलै 2018\n‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ हे आपल्या भारत देशाला लागू असणारं अतिशय समर्पक वाक्‍य. पण या वाक्‍याची अनुभूती आपल्याला तेव्हाच कळते, जेव्हा आपण या भारतभूमीवरील स्वर्गवत अशी ठिकाणे पाहतो. भारत देशातल्या प्रत्येक राज्यात आपल्यासारख्या फिरस्त्यांसाठी काही ना काही वाढून ठेवलंय. या प्रत्येक राज्यांना स्वतःचा भूगोल तर आहेच, शिवाय इतिहासदेखील आहे. त्यामुळेच या राज्यांची सफर ही कायमच संस्मरणीय ठरते. सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातच पर्यटनाचा विचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. बरेच जण पर्यटनासाठी भारताबाहेरील ठिकाणांना पसंती देतात. यात वावगे असे काहीच नाही. अनेक पर्यटक बाहेरच्या देशातील पर्यटन स्थळावर भरभरून बोलत असतात. त्या ठिकाणांचं कौतुक करतात. पण हे सारं ऐकून मला असा प्रश्‍न नेहमीच पडतो की, आपण आपला देश पाहिला का... जर याचं उत्तर नाही असेल तर मग आपल्याला भारत कळणारच नाही. आपण ज्या देशात राहतो तिथला भाग तर प्राधान्यानेच पाहिला पाहिजे. येथेही खूप गोष्टी चांगल्या आहेत. ज्यातून आपण शिकतो, समृद्ध आणि अनुभव संपन्न होतो. अशा या आपल्या भारतात हैदराबादचाही नंबर लागतो. कुटुंबासाठी मस्ट व्हिजिट या गटातील हैदराबादची भेट ही केवळ सहल नसून एक सुरेख डेस्टीनेशन आहे यात शंका नाही. सध्या हैदराबाद म्हटलं, की फक्त रामोजी फिल्म सिटी एवढीच माहिती अनेकांना असते. पण याच्या पलीकडे हैदराबाद आहे. ऐतिहासिक वास्तूंचे माहेरघर, अनेक राजसत्तांच्या खाणाखुणा अंगावर मिरवणारे, शोभिवंत व आखीव-रेखीव उद्याने आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवणारे हैदराबाद म्हणजे एक हॉट डेस्टिनेशनच आहे. त्यामुळे हैदराबाद फिरताना हे सगळेच मुद्दे विचारात घेणे आवश्‍यक ठरते.\nतत्कालीन आंध्रप्रदेश आणि नव्याने झालेले तेलंगणा यांची संयुक्त राजधानी असलेलं हे हैदराबाद तसं प्राचीन शहर. या हैदराबाद शहरावर कुतुबशाहीचा अंमल बराच काळ चालला अन्‌ त्यानंतर या शहराने निजामशाही अनुभवली. त्यामुळे या शहराचा फेरफटका मारताना इतिहासाच्या खाणाखुणा दिसत राहतात. यातली सर्वांत महत्त्वाची इमारत म्हणजे आपल्या पर्यटनाचं आभूषणच म्हणायला हरकत नाही. उत्तम स्थापत्यात घडवलेल्या या इमारतीवरून हैदराबाद पाहणे हा क्षण मात्र लाजवाबच. मोहम्मदकुली कुतुबशहा या राजानं १५९१ साली उभारलेला हा चारमिनार आपल्या मनाला भुरळ पाडतो. या चारमिनारला खेटूनच मक्का मशीद आणि मोत्यांसाठी प्रसिद्ध असलेला जुना बाजार आहे. ही मक्का मशीद हैदराबादमधील सर्वांत जुनी आणि देखणी आहे. ही देखील कुलीकुतुबशहाने उभारली. यानं���र महत्त्वाच्या वास्तूमध्ये गोवाळकोंड्याचा नंबर लागतो. कुतुबशाही राजवाटीचा अविभाज्य भाग असणारा हा गोवळकोंडा किल्ला हैदराबादच्या लगतच उभा आहे. किल्ल्यावरील बांधकामे आणि वास्तुस्थापत्यांची काही सुंदर उदाहरणे या किल्ल्यावर दिसतात. दक्षिण दिग्विविजय मोहिमेमध्ये छत्रपती शिवरायांनी गोवळकोंड्याला भेट दिली होती. सध्या या किल्ल्यात रात्री लेझर शो असतो. तो आवर्जून पहायला पाहिजे. हा किल्ला पहायला कमीत-कमी चार तास हवेत. या किल्ल्याजवळ कुतुबशाहीतील राजा व त्यांच्या कुटुंबांची दफनभूमी आहे. या परिसराला कुतुबशाही टॉम्ब असे म्हणतात. या इमारतीचं स्थापत्यही अचाट आहे. गोलघुमट आणि कलाकुसरीने सजलेली मशीद ही आवर्जून पाहण्यासारखी आहे.\nहैदराबाद हे आणखी एका कारणाने प्रसिद्ध आहे, ते म्हणजे संग्राहलयांसाठी. एक संपूर्ण दिवससुद्धा अपुरा पडेल एवढं मोठं संग्रहालय ‘सालारजंग’ या नावानं ओळखलं जातं. निजामाच्या कारकिर्दीत वापरलेल्या वस्तू, शस्त्रास्त्रे, फोटो, कापडी कलाकुसर, घड्याळे, फर्निचर इ.इ. साठी हे संग्रहालय पाहणे म्हणजे इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणीच म्हटली पाहिजे. हे संग्रहालय पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येत असतात. या सारखंच दुसरं पाहण्यासारखं ठिकाण म्हणजे चौमहाला पॅलेस. निजामाच्या राज्यरोहणाचं म्हणून हे ठिकाण ओळखलं जातं. खरंतर म्युझियम नाही, पण येथे निजाम राजवटीच्या वस्तू संरक्षित केल्या आहेत. ऐषोआरामी निजामशाहीचं हे वास्तुवैभव पाहून डोळे दिपून जातात. या चौमहालामधलं जुन्या चार चाकी (विटेजकार) चं कलेक्‍शन मात्र जबरदस्तच हे ठिकाण पाहण्यासाठी तीन-चार तास तरी हवेच. या व्यतिरिक्त तेलंगणा राज्य पुरातत्त्व विभागाचं संग्रहालय, सुधा कार म्युझियम, बिर्ला सायन्स म्युझियमही आपल्या ज्ञानात निश्‍चितच भर घालतात.\nहैदराबादमध्ये सहकुटुंब आलो की, बच्चे कंपनीसाठी भरपूर पाहण्यासारखं आहे. अतिशय उत्तम स्थितीत आणि व्यवस्थितच देखभालीत असलेली गार्डन्स ही हैदराबादची आणखी एक आकर्षण पब्लिक गार्डन म्हणजेच आम-ए-बाग, एनटीआर आणि साडेसात एकरावर असलेलं लुंबिनी ही गार्डन तर विशेषकरून पाहण्यासारखी. लुंबिनी या गार्डनशेजारीच असलेल्या हुसेन सागर तलावाच्या मधोमध उभा असलेला भगवान बुद्धांचा पुतळाही आवर्जून पहाच. भारतामधील मोजक्‍याच पुतळ्यांम��्ये या पुतळ्याची गणना होते. येथे जाण्यासाठी बोटी उपलब्ध आहेत. हैदराबादचं आणखी एक जबरदस्त आकर्षण म्हणजे नेहरू प्राणिसंग्रहालय. जवळपास ३८० एकरावर पसरलेलं हे प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी एक संपूर्ण दिवसच हाताशी हवाच. एक हजारपेक्षा अधिक प्राणी असलेलं हे झू-पार्क पाहण्यासाठी सायकली आणि इको-फ्रेंडली गाड्यांची व्यवस्था असल्यामुळे आपल्या या भटकंतीला वेगळीच मजा येते. गर्द झाडांनी वेढलेले हे ठिकाण अजिबात चुकवू नये. या साऱ्या पर्यायांबरोबरच ‘स्नो-वर्ल्ड’ हा लोकप्रिय प्रकारसुद्धा बच्चे कंपनीसाठी उपलब्ध आहे.\nहैदराबादच्या सफरीवर आलेला पर्यटक हा ‘श्रीशैलम’ या बारा ज्योतिलिंगापैकीच एक असणाऱ्या पवित्र ठिकाणी जातोच जातो. हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र असलेलं हे श्रीशैलम देवस्थान हैदराबादपासून अंदाजे २२५ किलोमीटरवर पर्वतराजींमध्ये विराजमान आहे. या देवस्थानच्या वाटेवरच असणारा श्रीशैलम डॅमही आपल्या नजरेला सुखावतो. या श्रीशैलमचे आणखी एक वैशिष्ट्य आपल्या प्रत्येक मराठी मनाला सुखावते... नव्हे तर अभिमानाने उर भरून येतो. ते म्हणजे येथे शिवछत्रपतींचे खूप मोठे स्मारक आंध्र प्रदेशने साकारले आहे. उत्तम निगराणीत असलेलं हे स्मारक पाहताना प्रत्येक मराठी मनाचा अभिमान ओसंडून वाहत असतो. शिवछत्रपतींनी या ठिकाणी दर्शन घेतल्यामुळे या ठिकाणची वेगळीच ओळख आहे. या व्यतिरिक्त हैदराबादमधील बिर्ला मंदिरही देखणं आहे. रात्रीच्या वेळी या मंदिरापासून हैदराबादचं सौंदर्य पाहण्याची मजा वेगळीच आहे.\nखरं तर नुसती वेगवेगळी आणि प्रसिद्ध ठिकाणे पाहून हैदराबादची भटकंती पूर्ण होत नाही. जर ती पूर्ण व्हायची असेल तर हैदराबादी पदार्थांची चव घ्यायलाच हवी. हैदराबादला स्वतःची अशी वेगळी खाद्यसंस्कृती आहे. अशी ओळख जपणारं हैदराबाद शहर खवय्यांना अजिबात निराश करत नाही. मुळात येथे राज्य करीत असलेला कुतुबशहा मूळचा इराणचा नंतर येथे निजामशाहीची राजवट आली. त्यामुळे येथील खाद्यसंस्कृतीवर या राजसत्तांचा पगडा जाणवतो. हैदराबादी बिर्याणी आणि इराणी बेकरीचे प्रॉडक्‍ट्‌स हे तर तोंडात पाणीच आणतात. येथील बिर्याणीने तर जगभरातील खवय्यांवर राज्य केले आहे. पॅराडाईज, ग्रॅंड हॉटेल, कॅफे बहार या ठिकाणी बिर्याणीसाठी रांगा लागलेल्या दिसतात. कराची बेकरीची बिस्किटेही प्रसि���्ध आहेत. या व्यतिरिक्त डोसा, इडली, रस्सम यासारख्या पदार्थांनीदेखील खवय्यांची मने जिंकली आहेत.\nअसे हे विविधांगांनी सजलेलं हैदराबाद एखादा लाँग वीकेंड सहकुटुंब फिरण्यासाठी घालवायलाच पाहिजे असं ठिकाण. दाक्षिणात्य संस्कृतीची सुंदर झलक आपल्याला या हैदराबादला पहायला मिळते. चला तर मग फिरायला... हैदराबादला\nमक्का मशीद (सर्व छायाचित्रे ः अोंकार वर्तले)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C/", "date_download": "2021-07-26T19:56:17Z", "digest": "sha1:MF4VIPP6TNMBJFLPMMUHHP3NNVWIGZEX", "length": 6324, "nlines": 85, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "चळवळीचा दस्तऐवज Archives - Prabuddh Bharat", "raw_content": "\nबाबासाहेब आणि सिद्धार्थ महाविद्यालय\nby टीम प्रबुद्ध भारत\nबहुजन महासंघ रिपाईचा नैसर्गिक मित्र\nबहुजन महासंघ: खरोखरच फुले-शाहू-आंबेडकरवादी आहे कां \nभारताच्या दुर्दशेला जबाबदार कोण अठरापगड जाती की ब्राह्मणी वर्चस्व\nHome Category विशेष चळवळीचा दस्तऐवज\nबहुजन श्रमिक समिती-बसपा- सपा आयोजित बहुजन श्रमिक महापंचायत, शिवाजी पार्क, मुंबई\nby टीम प्रबुद्ध भारत\nफोटोची पार्श्वभूमी पिढ्यानपिढ्यांपासून भुमिहीन शेतमजूरांनी वहितीखाली आणलेली गायरान, पडीत, वन जमीन त्यांच्या नांवावर करा व अत्याचार करणा-यांवर कारवाई करा” या...\n२२ वर्षां पूर्वीची बाळासाहेब यांची मुलाखत\nby टीम प्रबुद्ध भारत\n१४ एप्रिल, १९९९ च्या ‘प्रबुध्द भारत’ च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकात आमचे तत्कालीन औरंगाबाद व आताचे ‘गोवा’ येथील फुले-आंबेडकरी...\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा ना��देड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/disastermanagement/", "date_download": "2021-07-26T19:22:19Z", "digest": "sha1:BGPA7RS4YJVLT6C536SXQ5JTGZWV4QNO", "length": 10185, "nlines": 85, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "कुठे आहे सरकारचे आपत्ती व्यवस्थापन? - Prabuddh Bharat", "raw_content": "\nकुठे आहे सरकारचे आपत्ती व्यवस्थापन\nby टीम प्रबुद्ध भारत\nकोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे, पुन्हा कडक लॉकडॉऊन लावण्यात येईल अशी चिन्हे दिसत आहेत. पण लॉकडॉऊन पुन्हा लागला तर त्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकार जनतेला हव्या त्या जीवनावश्यक सुविधा पुरविण्यास तयार आहे का सरकार सुविधा पुरविण्यास समर्थ आहे की नाही सरकार सुविधा पुरविण्यास समर्थ आहे की नाही यावर आता जनतेने विचार करायची वेळ आलेली आहे.\nमार्च 2020 मध्ये भारतात पूर्णपणे लॉकडॉऊन लावण्यात आला तेंव्हा हजारो किलोमीटर पायपीट करत आपल्या गावी जाणारे लाखो मजूर आपण पाहिलेत. पुरेश्या वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे आजारी पडणाऱ्या जनतेचे हाल आपण बघितलेत. धंदा बंद, नौकरी बंद, दुकान बंद, पगार बंद यामुळे आर्थिक विवंचना तर सर्वांनीच भोगलीय. कामगार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांचे झालेले हाल जगजाहीर आहेत. लॉकडॉऊन केल्यानंतर अश्या आपात्कालीन परिस्थितीसाठी त्यावेळी सरकार तयारच नव्हती कारण सरकारने आपात्कालीन व्यवस्थेचा कधी विचारच केला नव्हता. आजची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाही.\nआज घडीला महाराष्ट्रात 6 लाख पेक्षा जास्त कोविड पेशंट आहेत, रोज कमीतकम�� 10 हजार पेक्षा जास्त लोकांना कोविडची लागण होत असल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा लॉकडॉऊन लावायच्या चर्चा सरकार कडुन सुरू झाल्या आहेत. मागच्या वर्षी उद्भवलेल्या परीस्थितीत लॉकडॉऊन नंतर जनतेला जो त्रास झाला तो त्रास पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने आपल्या आपात्कालीन व्यवस्थेत काही सुधार केल्याचे दिसत नाही. आजही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत, औषध उपलब्ध नाहीत, लसीकरणासाठी लस उपलब्ध नाहीत. पुन्हा लॉकडॉऊन झाल्यास मजूर, कामगार वर्गाचे हाल होऊ नयेत याची काही व्यवस्था नाही. मागच्या वर्षी सामाजिक संघटनांनी, वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाने आणि अनेक लोकांनी वैयक्तिक पातळीवर गरजूंना मदत केली पण आता मदत करणारेही आर्थिक पातळीवर हतबल झालेले आहेत. अश्यात पुन्हा लॉकडॉऊन लागल्यास जनतेने कसे जगावे याचे उत्तर सरकारकडे नाही.\nकेंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनि एकमेकांवर कुरघोड्या करण्यात वेळ वाया घालवून महाराष्ट्राला पुन्हा मोठ्या संकटात ढकलले आहे. एक वर्षात सरकारने आपात्कालीन व्यवस्थापनाच्या दिशेने काय केले याचा जाब विचारणे आता क्रमप्राप्त झाले आहे.\n२२ वर्षां पूर्वीची बाळासाहेब यांची मुलाखत\nनिऋतीच्या लेकीच्या हातावरील घट्टे पहिले जाणार का \nनिऋतीच्या लेकीच्या हातावरील घट्टे पहिले जाणार का \nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा���ाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/03/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA.html", "date_download": "2021-07-26T20:26:37Z", "digest": "sha1:Y3CCXU62OAILLHB5XEP6QNWRCD6GB5GM", "length": 11095, "nlines": 111, "source_domain": "itechmarathi.com", "title": "तुमच्या स्मार्टफोनमधून पसरतोय कोरोना, अशी घ्या काळजी -", "raw_content": "\nतुमच्या स्मार्टफोनमधून पसरतोय कोरोना, अशी घ्या काळजी\nतुमच्या स्मार्टफोनमधून पसरतोय कोरोना, अशी घ्या काळजी\nतुमच्या स्मार्टफोनमधून पसरतोय कोरोना, अशी घ्या काळजी.\nजागतिक आरोग्य संघटनेने (WHO)कोरोनाला साथीचा आजार घोषित केलंय. जगभरातील कोरोनाचे सावट आता भारतावरही घोंघावतंय. या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून विमानतळावरुन येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जातेयं. सरकारने देखील यासंदर्भात निर्देश जारी केलेयंत. चीन, इराण आणि दक्षिण आफ्रीकेत याचा प्रादुर्भाव अधिक आहे. या वायरसवर सध्या कोणता उपाय नाही. पण काळजी घेतल्यास याचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. स्मार्टफोनमुळे देखील हा व्हायरस पसरत असल्याचे समोर आले आहे.\nकोरोना व्हायरस कुठूनही पसरु शकतो असे मतं एका वैज्ञानिकाने मांडला. जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला सारखे टच करताय तर आधी हात स्वच्छ धुवा. कारण कोरोना व्हायरस तुमच्यात पोहोचण्याचे हे माध्यम ठरु शकते असेही ते म्हणाले.\nकोरोना व्हायरस निर्जीव वस्तूवर एक आठवडा जिवंत राहू शकतो. शिंक आणि खोकल्यातून हा व्हायरस मानवाच्या शरिरातून बाहेर येतो. कोरोना बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते.\nयाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुमचा स्मार्टफोन सॅनिटायझरने स्वच्छ करु शकता. असे करण्याआधी फोन स्वीच ऑफ करा. अल्कोहोलवाल्या कोणत्याही पदार्थाने गॅजेट्स स्वच्छ करु नये.\nवायरसपासून वाचण्यासाठी आपल्या लॅपटॉपला देखील स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी सर्वात आधी लॅपटॉप बंद करा.\nस्मार्टफोन आणि रुमाल आपल्या एकाच खिशात ठेऊ नका. आपला फोन किंवा लॅपटॉप स्वच्छ केल्यानंतर हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा.\nसार्वजनिक वाहतुकीचा कमीत कमी वापर करा. सार्वजनिक कम्युटर किंवा सायबर कॅफेचा वापर कमीत कमी करा. सार्वजनिक टॉयलेट्सचा वापर करणे शक्यतो टाळा.\nअखेर तो सापडला, ‘या’ व्यक्तीमुळे जगात ‘कोरोना व्हायरस’ची लागणZee News Marathi\nकोरोना वायरस रिंगटोन ऐकू येत असेल तर ती बंद करण्यासाठी हा आहे उपाय \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://kedusworld.blogspot.com/", "date_download": "2021-07-26T20:58:58Z", "digest": "sha1:AO7BHJPZRXY6L77CRHMWQXE3OV3IIQXT", "length": 35426, "nlines": 103, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...", "raw_content": "\nबाहेर छान रीप रीप पाऊस पडत होता. निसर्गानं एव्हाना आपला हिरवागार गालिचा सभोवताली पसरला होता. सगळा आसमंत पक्षांच्या सूरावटीवर एकदम मंत्रमुग्ध झाला होता. हिरव्यागार पानावरून पाण्याचे थेंब जणु जमिनीवरच्या पाण्यात सूर मारत होते. रंगीबेरंगी फुलांचा साज चढवून झाडे जणू त्या वरूणराजाचं मुक्त हस्ताने स्वागत करत होती. सगळ वातावरण एकदम मोहरुन टाकणारं होतं. निला बेडरुम लगतच्या बाल्कनीत उभी राहुन एकटक समोरच्या त्या तळ्या कडे पहात होती. एका हातात वाफाळणारी कॉ���ी तर दुसर्‍या हाताची बोट अव्याहतपणे गॅलरीच्या रेलिंगवर वळवळ करत होती. ती कुठल्यातरी प्रचंड मानसिक तणावाखाली वाटत होती. तिनं कॉफीचा कप टेबलवर ठेवला आणि मागे वळुन पहिलं, संजीव नेहमीप्रमाणे बेडवर शांत झोपला होता. गेले दहा वर्ष तो असाच झोपला होता. त्याच्या शरीराचा एकही अवयव हलत नव्हता फक्त ह्रदयाची धडधड तेवढी चालु होती. बाकि सगळच शांत. निलाला त्याचा तो कोरा करकरीत चेहरा का कुणास ठाऊक पण खूप निरागस वाटत असे. गेल्या दहा वर्षात तिच त्याच्याशी विलक्षण असं एक वेगळच नात जोडलं गेलं होत.\nदहा वर्षापूर्वी हे असं नव्हत. सांगली सारख्या छोट्या शहरात वाढलेली निला आपल्या आई वडलांची एकुलती एक मुलगी. एकत्र कुटुंबात रहात असल्यानं तिच्यावर आपसूकच पारंपारिक विचारांचा बडगा होता. निलानं नुकतच पदवीच शिक्षण पूर्ण केलं होतं आणि पुढिल शिक्षणाचे तिला वेध लागले होते. तेवढ्यात मुंबईच्या डॉ. प्रधानांच्या एकुलत्या एका मुलाच स्थळ चालुन आलं. मुलाचे आईवडिल व्यवसायानं डॉक्टर होते. मुलगा पण नुकताच डॉक्टर झाला होता आणि एका नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होता. घरात कशाचीच कमतरता नव्हती मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचा स्वतःचाच प्रशस्त बंगला होता. घरात सगळ्या कामांना नोकर चाकर आणि घराच्या बाहेर गाडि अशी सगळि सुबत्ता नांदत होती. एवढ सगळ असल्यावर अशा स्थळाला घरच्या मंडळींनी नाहि म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. निला पण आपल्या घरच्यांच्या निर्णयाविरुद्ध नव्हती. मुख्य म्हणजे लग्नानंतर सुद्धा शिकायला तिच्या सासरकडुन प्रोत्साहनच होत. सगळ कसं अगदी जुळून आलं होत.\nडॉ. संजीव प्रधान निलाचा भावी पती. संजीव स्वभावानं एकदम शांत होता म्हणजे निला जितकि अवखळ, हसरी, बोलकी तितकाच तो शांत होता. पहिल्या भेटीतच त्यान निलाला पसंत केल होत आणि आणि निलानीसुध्दा त्याला मनोमन स्वीकारलं होतं. बघण्याचा कार्यक्रम झाला आणि लगेच दुसर्‍या दिवशी त्यांचा साखरपुडाही उरकला. प्रधानांना लग्नाची थोडि घाई होती कारण संजीवला एका ट्रेनिंग करता तीन महिने लंडनला जाव लागणार होत. त्यामुळे लग्न अवघ्या महिन्याभरातच पार पडलं. आधी ठरल्याप्रमाणे निला संजीव बरोबर लंडनला जाणार होती पण काहि तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य झाल नाहि. लग्न होऊन निला मुंबईत सासरी आली. तिच तिथे सगळ्यानी खूपच छान स्वागत के��ं. निला जरी बोलक्या स्वभावाची असली तरी नवीन घर, नवीन माणसं, नवीन जागा, आणि नवीन शहर ह्या सगळ्यात एकदम बावरुनच गेली होती. पण ह्या सगळ्यात संजीव आणि निलाच्या सासूबाईंनी तिला खूप आधार दिला. पुढे चार पाच दिवसातच संजीवला लंडनला जाव लागल. संजीवच्या आई वडिलांनी पुढचे तीन महिने निलानं तिच्या माहेरी रहाव का सासरी याचा निर्णय तिलाच घ्यायला सांगितला. पण निलाच्या दृष्टिने निर्णय घ्यायची गरजच नव्हती आता तेच तिच घर होत त्यामुळे ते सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. प्रधान दांपत्याला निलाच्य ह्या निर्णयाचं खूप कौतुक वाटल. निलाच्या सासूबाई म्हणजे डॉ. मालती प्रधान तिला खूप प्रेमानं वागवत म्हणजे अगदी आपल्या मुलींप्रमाणे जपत. व्यवसायानं मानसोपचार तद्दन असलेल्या मालती बाई एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होतं. संजीव लंडनला गेल्यावर त्यांनी निलाला एम. बी. ए. ला ऍडमिशन घ्यायला प्रोत्साहित केलं. लवकरच कॉलेज सुरु झाल आणि निला एकदम बिझी झाली. संजीव बरोबर रोज नसल्या तरी आठवड्यातून तीन चार वेळा तरी फोनवरून गप्पा होत असत. दोघांनाही एकमेकांना समजुन घ्यायला तेच एक साधन होत. दिवस सरत होते संजीव लंडनला जाउन आता अडिच महिने झाले होते. दोघांनाही एकमेकांना भेटण्याचे खूप वेध लागले होते. पण अचानक त्यानं निलाला अजुन तीन महिने तरी इथेच रहाव लागेल असं कळवलं. निला थोडि हिरमुसली म्हणजे अजुन तीन महिने.\nती शुक्रवारची सकाळ होती निला कॉलेजला जायची तयारी करत होती तेवढ्यात घरातला फोन वाजला, समोरून कोणा अनोळखी व्यक्तिचा आवाज होता.\n\"संजीव प्रधानांच घर का\n\"मी सुषमा, लीलावती हॉस्पिटलमधून बोलते आहे. मला संजीव प्रधानांच्या जवळच्या कोणाशी तरी बोलायचे आहे\n\"मी त्यांची पत्नी, काय झाल\n\"संजीवना इथे आता थोड्याच वेळापूर्वी ऍडमिट केलं आहे. त्यांचा ऍक्सीडंट झाला आहे. तुम्ही ताबडतोब इथे या.\"\nनिला क्षणभर सुन्न झाली संजीवचा ऍक्सिडेंट पण तो तर लंडन.... तो मुंबईत कसा\n\"आहो काय बोलत आहात तुम्ही मला असं वाटतय तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. संजीव तर लंडनला आहेत.\"\n\"मॅडम आज पहाटे एअरपोर्ट वरुन येताना ते बसलेल्या टॅक्सीचा ऍक्सीडंट झाला. ड्रायव्हर जागीच मरण पावला पण सुदैवानं संजीव ठिक आहेत. तुम्ही ताबडतोब निघुन या.\"\nनिला तो फोन हातात घेऊन तशीच एकदम खाली बसली तेवढ्यात मालती बाई आल्या. निला प्रथम नुसतच त्यांच्याकडे पहात राहिली मग त्यांनी तिला थोड हलवले तेव्हा तिनं झाल्या प्रकाराविषयी सगळ सांगितलं. मालतीबाईंनी लगेच लीलावती हॉस्पिटलमध्ये फोन लावला आणि बातमीची खातरजमा करून घेतली. संजीवचे वडिल एका मेडिकल कॉन्फरन्स करता दिल्लीत होते. मग दोघी लगेच गाडि काढुन लीलावतीला गेल्या. गाडितुन त्यांनी संजीवच्या वडिलांना या घटनेविषयी सांगितल. त्या दोघी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या तेव्हा संजीव आय.सी.यु. मध्ये ऍडमिट होता. त्याच्या डोक्याला बराच मार लागला होता. मालती बाईंनी लगेच डॉक्टरांची भेट घेतली तेव्हा डॉक्टरांनी एक अत्यंत वाईट बातमी दिली, संजीव कोमात गेला होता.\nत्या दिवसापासून निलाच आयुष्यच बदलुन गेले होत. थोड्याच दिवसात संजीवला घरी आणल गेले. पुढचे जवळ जवळ दोन ते तीन महिने निला संजीवची काळजी घेत होती. संजीवच्या शारीरिक जखमा बर्‍या झाल्या होत्या पण तो नुसताच निपचित बिछान्यावर पडुन होता. प्रधान दांपत्यानं संजीवची केस अगदी निष्णात डॉक्टरांबरोबर डिस्कस केली पण कोणीच सांगु शकत नव्हत कि संजीव कोमातुन बाहेर कधी येईल. खर तर त्याला लंडनवरून अचानक घरी येऊन सगळ्यानाच सरप्राईज द्यायच होत पण दैवानंच सगळ्यांना अस विचित्र सरप्राईज दिलं होत. आता संजीवची काळजी घ्यायला एक पूर्णवेळ नर्स ठेवली होती. निलान आपल शिक्षण परत सुरु केलं दिवसभर निला आपल्या अभ्यासात व्यस्त असे. ती आपला आभ्यास सांभाळून संजीवची काळजी घेत असे. तिचा दिवस कसा जाई तिलाच कळत नसे पण रात्र तिला जणु खायला ऊठत असे. ती एकटिच त्याच्याशी गप्पा मारत असे. त्याला दिवसभर काय झाल ते सांगत असे. प्रेमानं त्याला कुरवाळत असे. तिला माहिती नव्हत ती जे बोलतेय ती जे वागतेय ह्यातल काहि तरी त्याच्या पर्यंत पोहोचत तरी का.\nदिवस वेगाने जात होते. संजीव कोमात जाऊन आता दोन वर्ष झाली होती. निलाच शिक्षण पूर्ण झाल होतं. आता ती एका मोठ्या सॉफ्टवेअर फर्ममध्ये जॉब करू लागली तेही फक्त मालतीबाईंच्या आग्रहास्तव. त्यांचा एकच उद्देश होता तिच मन कुठे तरी रमलं पाहिजे. नवीन जॉब, नवीन माणस ह्यात निला हळुहळु बर्‍यापैकि स्वताच दुख विसारायला लागली होती ती पूर्वी पेक्षाहि जास्त व्यस्त झाली होती. ऑफिसमध्ये निलाची प्रतिमा एक शांत मुलगी म्हणुनच होती. कोणालाच तिच्या आयुष्यातल्या घटनांबद्दल माहिती नव्हती किंबहुना तिनं तेवढि कोणाशी जवळिकच केली नव्ह्ती.\nसंजीवला कोमात जाउन आता पाच वर्ष झाली होती. सगळ्यांनी संजीव आता परत बरा होईल याची आशा सोडून दिली होती पण निलाला मात्र अजुनहि वाटत होत कि संजीव बरा होईल. एका रविवारी गप्पांच्या ओघात मालतीबाईनी बर्‍याच दिवसापासून निलाशी ज्या विषयावर चर्चा करायची होती त्या विषयाला हात घातला.\n\"निला, आज पाच वर्ष झाली संजीव मध्ये काहिच सुधारणा नाहि. आपण चांगल्यातले चांगले न्यूरॉलॉजिस्ट कन्सल्ट केलं पण कोणीच काहिहि करु शकल नाहि. डॉक्टरांच्या मते अशा केसमध्ये पेशंट आयुष्यभर पण कोमात राहु शकतो आणि कोमातच...\"\nत्यांचा आवाज घशातच अडकला आणि डोळे एकदम भरुन आले.\n\"आहो, आई असं काय बोलतात अचानक तुम्ही. माझ मन सांगतय संजीव नक्कीच बरा होईल. तुम्ही काहि काळजी करु नका.\"\n\"नाहि गं पोरी मला त्याची आता काळजी नाहि वाटत त्याला जेव्हा बरा व्हायचाय तेव्हा तो बरा होईल पण मला तुझी खूप काळजी वाटते. असं किती वर्ष तू आपल आयुष्य एकटीने काढणार आहेस तू तरूण आहेस, तुझ्याही काहि भावना असतील. उभ आयुष्य अस एकट काढण सोपं नसत. कोणाची तरी साथ असाविच लागते.\"\n\"आहे ना मला तुमची, बाबांची, आणि संजीवची साथ आहे ना.\"\n\"आम्ही तर सदैव तुझ्याबरोबरच आहोत ग पण... मी कालच माझ्या एका वकिल मित्राशी ह्या विषयी चर्चा केली. संजीव तुझ्याशी संसार करण्यास अनफिट आहे असं दाखवून तुला घटस्फोट मिळु शकतो. तू दुसरे लग्न कर.\"\nआणि त्या एकदम रडायला लागल्या. तस निलान त्यांचा हात आपल्या हातात घट्ट धरला तिला पण आता रडु आवरत नव्हत. मग त्यांच्या डोळ्यातले अश्रु पुसत ती म्हणाली.\n\"मी ह्यातल काहिहि करणार नाहिये. मी तुम्हा सगळ्यांना सोडून कुठेहि जाणार नाहिये. हेच माझ घर आहे.\"\nहे सगळ लांबुन ऐकत असलेल्या तिच्या सासर्‍यांच्या डोळ्यात पण एव्हाना पाणी तरळलं होत.\nनिला तिच्या ऑफिसमध्ये कामात अत्यंत हुशार होती त्यामुळे थोड्याच कालावधीतच ती सगळ्यांची लाडकि झाली होती. संजीव कोमात जाऊन आता आठ वर्ष झाली होती. निलाच आयुष्य तिच्या बेडरूम लगतच्या बाल्कनीतून दिसणार्‍या शांत तळ्याप्रमाणे झालं होत. एखादि वार्‍याची झुळूक आली कि हळुवार तरंग ऊठत कि परत सगळ शांत. पण हे फार काळ टिकणार नव्हत नियतीला काहि वेगळच अपेक्षित होत. शांत तळ्यात जर एखादा अवखळ वार्‍याचा झंजावात घुसल्यावर तळ्याची जी अवस्था झाली असती तशीच अवस्था निलाच्या आयुष्याची परत एकदा होणार होती. निलाच्या ह्या शांत आयुष्यात एखाद्या झांजावतासारखा घुसणारा होता तिचा नवीन मॅनेजर रोहित. रोहित म्हणजे फुल्ल ऑफ एनर्जी. तो निलाला समवयस्क होता. दिसायला देखणा रुबाबदार रोहित निलाकडे अगदी सहज आकर्षित झाला. त्याला निलाच्या आयुष्यातील घटनांबद्दल विशेष माहिती नव्हती. प्रथम निला त्याच्याशी कामापुरतेच बोलत असे. पण हळुवार त्यांच्यातली मैत्री वाढत गेली. निलाच्या त्या निष्पर्ण आयुष्य रुपी वेलीवर जणू नवीन पालवी फुटायला लागली होती. रोहितची कंपनी तिला आवडायला लागली होती. निलातला हा बदल मालतिबाईंच्या पण लक्षात आला होता. त्या मनोमन खूप सुखावल्या. निला रात्री झोपताना नेहमीप्रमाणे संजीवला सगळ सांगत असे अगदी रोहित विषयी सुद्धा. निलान रोहितला तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांची कल्पना दिली. रोहितला तिचा तो उमदा स्वभाव खूपच भावला होता. प्राप्त परिस्थितीला ती ज्या धैर्याने तोंड देते ह्याच त्याला खूपच कौतुक वाटत होत. रोहितला निला आवडायला लागली होतीच पण रोहितनं पण निलाच्या पाच वर्षांपूर्वी बोलुन दाखवलेल्या द्रुढ निश्चयावर कुठे तरी सुरुंग लावला होता. ती कदाचित रोहितच्या प्रेमात पडली होती. पण हे सगळ व्हायला तब्बल दोन वर्ष लागली.\nआणि परवा रोहितन तिला लंच करता बाहेर बाहेर एका रेस्टॉरंटमध्ये जायची ऑफर केली तिनेही अगदी आनंदानं स्वीकारली. गप्पांच्या ओघात त्यान मुख्य मुद्द्याला हात घातला.\n\"निला, तुला माहितेय मी आता ३४ वर्षांचा झालोय.\"\n\"माझ लग्नाचं वय निघुन चाललय.\"\nआणि ती परत हसायला लागली तसा तो हि हसायला लागला. मग थोडा गंभीर होत तो म्हणाला.\n\"तुला माहितेय मी इतके वर्ष लग्न का नाहि केलं ते.\"\n\"तुला कोणी पसंत केलच नसेल.\"\nआणि ती परत हसायला लागली पण त्याच्या गंभीर चेहर्‍याकडे पाहुन ती शांत झाली.\n\"कारण इतक्या वर्षात मला कोणी निला मिळालीच नाहि.\"\nनिला एकदम गंभीर झाली.\n\"निला, खर सांगु जशी मुलगी मी इतके वर्ष शोधत होतो तू अगदी तशीच आहेस.\"\n\"निला, अगदी मनापासून सांग तुला सुद्धा मी आवडतो ना मला माहिती आहे मी जे बोलत आहे ते ऐकण तुला कठिण जातय पण निला तू अशी किती वर्ष दैवाशी एकटिच झुंज देत राहणार आहेस मला माहिती आहे मी जे बोलत आहे ते ऐकण तुला कठिण जातय पण निला तू अशी किती वर्ष दैवाशी एकटिच झुंज देत राहणार आहेस गेले दहा वर्ष तू एका अशाश्वताची वाट पहात जीवन जगत आहेस ज्याची साधी चाहुलहि लागत नाहिये. तू तरुण आहेस, सुंदर आहेस. तू फक्त ३२ वर्षाची आहेस आणि हे सोन्यासारखे आयुष्य तुझ्यापुढे आहे.\"\nनिलाला काय बोलाव तेच सुचत नव्हतं. तिच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. रोहित जे बोलत होता ते अगदी खर होत, तिला तो मनापासून आवडत होता आणि एव्हाना ती त्याच्या प्रेमातही पडली होती हे ती सुद्धा जाणत होती.\n\"निला, मला तुझी आयुष्यभर साथ करायला आवडेल, लग्न करशील माझ्याशी मी तुला कोणतीच जबरदस्ती करत नाहिये. तुझा जर नकार असेल तर मी तो सुद्धा स्वीकारायला तयार आहे. फक्त एवढच कि कुठलाही निर्णय तू घाईघाईत घेउ नकोस.\"\nनिलाचे डोळे भरुन आले होते. तिला काय बोलायच काहिच सुचत नव्हत तिच्या मनाची पूर्णपणे द्विधा अवस्था झाली होती. ती काहिच बोलत नव्हती.\nमग निलाचा हात हातात घेत तो म्हणाला.\n\"निला, मला माफ कर जर मी तुला दुखवल असेल तर पण मी जे बोललो त्यावर अगदी शांतपणे विचार कर. मी तुझ्या निर्णयाची वाट पाहिन.\"\nनिलान डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिल आणि काहिच न बोलता तेथून निघुन गेली.\nइतक्या वर्षात पहिल्यांदाच तिनं झोपताना संजीवशी संवाद साधला नव्हता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. पावसान त्या शांत तळ्यात जणु उलथापालथ केली होती. निलाच्या मनाची अवस्था त्या तळ्यापेक्षा वेगळि नव्हती. रात्री कधी झोप लागली तिचीच तिला कळल नाहि. सकाळि तिला रोज पेक्षा जरा लवकरच जाग आली. बाहेर अजुनहि रिपरिप पाऊस पडतच होता. ती कॉफीचा कप हातात घेऊन गॅलरीत उभी होती आणि एकटक त्या समोरच्या तळ्याकडे पहात होती. तळ्यातल पाणी आता बर्‍यापैकी शांत होत पण रिपरिप पडणार्‍या पाऊसामुळे अजुनहि वर्तुळ उठतच होती. कॉफी संपली तस तिनं कप टेबलवर ठेवला आणि मागे वळुन पहिलं, संजीव नेहमीप्रमाणे शांत झोपला होता. ती बेडरुममध्ये आली आणि संजीवच्या उशाशी बसली. तिनं खूप प्रेमाने त्याच्या केसातुन हात फिरवला आणि त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. तिचे डोळे परत भरुन आले. मग त्याचा हात तिनं स्वतःच्या हातात घेतला आणि ती त्याच्याशी बोलु लागली.\n\"हे सगळ काय चाललंय संजीव मी माझ्या निश्चया पासून का डगमगत आहे मी माझ्या निश्चया पासून का डगमगत आहे मागे एकदा आईनी जेव्हा दुसर्‍या लग्नाबद्दल विचारल तेव्हा मी त्यांना ठाम नकार दिला होता आणि आज तिच मी एवढि दोलायमान का झाले मागे एकदा आईनी जेव्हा दुसर्‍या लग्नाबद्दल विचारल तेव्हा मी त्यांना ठाम नकार दिला होता आणि आज तिच मी एवढि दोलायमान का झाले माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि रोहित मला आवडतो. मला नाहि माहिती पण कदाचित मीही त्याच्यावर प्रेम करायला लागले आहे. संजीव उठ काहि तरी बोल\"\nती परत हमसून हमसून रडायला लागली. मग एक मोठा आवंढा गिळत ती म्हणाली.\n\"रोहित मला आवडतो पण तुला सोडून त्याच्याशी लग्न कस शक्य आहे ते. आपली दहा वर्षाची साथ अशी मी एका झटक्यात कशी सोडु शकते. तूच माझ सर्वस्व आहेस आणि माझ तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे.\"\n\"मी तुला सोडून कधीच जाऊ शकत नाहि.\"\nती कदाचित आता एका निर्णयापर्यंत येऊन पोहोचली होती.\nती त्याच्या हातावर आपल डोकं ठेवुन रडु लागली. तेवढ्यात तिला संजीवच्या बोटांमध्ये हालचाल जाणवली तसे तिनं चमकून त्याच्या हाताकडे पाहिल तर त्याची बोट हालत होती. मग तिनं त्याच्या चेहर्‍याकडे पाहिल आणि संजीवने आपले डोळे उघडेले होते...\nat सोमवार, मार्च २५, २०१३ २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/class-x-and-xii-pending-exam-to-be-rescheduled-on-july-1-to-15-declares-cbse-exam-timetable-soon-452087.html", "date_download": "2021-07-26T19:12:33Z", "digest": "sha1:R2QXKLNP2JL67NI2IEIBDHALFCILMRMQ", "length": 17043, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "CBSE : दहावी-बारावीच्या रखडलेल्या परीक्षांची तारीख जाहीर class x and xii pending exam to be rescheduled on july 1 to 15 declares CBSE Exam timetable soon | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला ��राजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nCBSE : दहावी-बारावीच्या रखडलेल्या परीक्षांची तारीख जाहीर\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना ऑन द स्पॉट भरावा लागणार भरभक्कम दंड\nकर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं चर्चेत\nCBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी 'हे' आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण\nCBSE : दहावी-बारावीच्या रखडलेल्या परीक्षांची तारीख जाहीर\nCoronavirus चा प्रादुर्भाव वाढल्याने परीक्षा थांबवण्यात आल्या होत्या. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्धवट झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते. CBSE ने परीक्षांची घोषणा केली आहे.\nनवी दिल्ली, 8 मे : दहावी-बारावीच्या राहिलेल्या परीक्षा १ जुलैपासून घेणार, अशी मोठी घोषणा CBSE ने जाहीर केलं आहे. Coronavirus चा प्रादुर्भाव वाढल्याने परीक्षा थांबवण्यात आल्या होत्या. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्धवट झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते. परीक्षा होणार की नाही, इथपासून अनेक शंका त्यांच्या मनात होत्या. त्यामुळे मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.\nदहावी आणि बारावीच्या कुठल्या विषयांचे पेपर कधी असतील याचं सविस्तर वेळापत्रक काही वेळ���त CBSE जाहीर करेल. 1 ते 15 जुलैदरम्यान या रखडलेल्या परीक्षा घेण्यात येतील.\nमहाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा कोरोनाच्या संकटाआधीच पूर्ण झाली. पण दहावीची परीक्षा मात्र पूर्ण होऊ शकली नव्हती. एक पेपर राहिलेला असतानाच लॉकडाऊन सुरू झाल्याने दहावीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. पण राज्य बोर्डाने भूगोलाची परीक्षा पुन्हा घेणार नसल्याचं आधीच जाहीर केलं आहे. हा पेपर आता होणार नाही. इतर विषयांच्या गुणावरून सरासरी गुण काढले जातील.\n विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा वगळता सर्व परीक्षा रद्द\nमध्यरात्री उठून 500 मुस्लीम कैद्यांसाठी न्याहरी तयार करतात हिंदू बांधव\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/antilia-explosives-case-nia-raid-on-encounter-specialist-pradeep-sharma-house-largely-deployed-crpf-261040.html", "date_download": "2021-07-26T20:49:43Z", "digest": "sha1:VXISIZFYC5N3U5CLYLFXDGUYO5U53J25", "length": 31035, "nlines": 225, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Antilia Explosives Case: एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर NIA चा छापा; मोठ्या प्रमाणावर CRPF तैनात | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ��ांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्र��� धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त ख���ळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nAntilia Explosives Case: एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर NIA चा छापा; मोठ्या प्रमाणावर CRPF तैनात\nएनआयएच्या एका पथकाने अत्यंत गोफनियता बाळगत प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारला. प्रदीप शर्मा राहात असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करत असताना केंद्रीय राखीवर पोलीस दलाचे (Central Reserve Police Force) जवानही या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Jun 17, 2021 10:13 AM IST\nएन्काऊंटर स्पेशालिस्ट (Encounter Specialist) प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्या घरी राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (NIA ) ने आज (17 जून) छापेमारी केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटीलिया (Antilia Explosives Case) बाहेर जिलेटीनच्या कांड्या असलेली गाडी उभा करण्यात आली होती. त्यानंतर अल्पावधीतच मनसुख हिरेन यांचा गूढ मृत्यू झाला. या सर्व प्रकारणाचा तपास एनआयए करत आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातून नुकताच बडतर्फ करण्यात आलेला अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याला अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्याबाबत एनआएला काही धागेदोरे मिळाल्याची चर्चा आहे. या धाग्यादोऱ्यांवरुनच एनआयएने सकाळी सहा वाजलेपासून प्रदीप शर्मा यांच्या घरी छापा टाकत तपास सुरु केला आहे.\nप्राप्त माहितीनुसार, एनआयएच्या एका पथकाने अत्यंत गोफनियता बाळगत प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारला. प्रदीप शर्मा राहात असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करत असताना केंद्रीय राखीवर पोलीस दलाचे (Central Reserve Police Force) जवानही या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच, उलटसुलट चर्चाही केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी प्रदीप शर्मा राहतात तो अंधेरी येथील अत्यंत उच्चभ्रू परीसर म्हणून ओळखला जातो. (हेही वाचा, Sachin Vaze Dismissed: सचिन वाझे बडतर्फ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचे आदेश )\nदरम्यान, प्रदीप शर्मा यांची मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोन वेळा चौकशी झाली आहे. ही चौकशी सलग दोन दिवस करण्यात आली होती. चौकशीदरम्यान एनआयएने शर्मा यांचा मोबाईलही ताब्यात घेतल्याचे सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले होते. एनआयएने या प्रकरमात संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना नुकतीच अटक केली होती. संतोष शेलार हा व्यक्ती प्रदीप शर्मा यांच्या अत्यंत जवळचा असल्याचे सांगितले जाते. तर, विनायक शिंदे आणि सचिन वाझे यांच्यात अंधेरी येथे एक बैठक झाली होती या बैठकीला माजी प���लीस अधिकारी उपस्थित असल्याची जोरदार चर्चा होती.\nAntilia Explosives Case Central Reserve Police Force crpf Encounter Specialist NIA Pradeep Sharma Sachin Vaze अंधेरी एनआयए एन्काऊंटर स्पेशालिस्ट केंद्रीय राखीव पोलीस दल प्रदिप शर्मा प्रदीप शर्मा सचिन वाझे सीआरपीएफ\nSrinagar Encounter: श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश\nDevendra Fadnavis On MVA Government: राज्य सरकारच्या विविध विभागांतील वाझेंचा पत्ता आमच्याकडे- देवेंद्र फडणवीस\nCRPF Recruitment 2021: फिजियोथेरपिस्ट, न्युट्रीशनिस्ट पदासाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसंबंधित अधिक माहिती\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या ��रतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nThane: अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडला 'या' कारणामुळे धावत्या ट्रेनमधून ढकलले; वडीलांसह 10 जणांना अटक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/icc-wtc-final-2021/", "date_download": "2021-07-26T20:19:10Z", "digest": "sha1:LMQS5IYOYKKBSQG5BO7R4N2IXPJLBNDQ", "length": 29411, "nlines": 252, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Icc Wtc Final 2021 – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Icc Wtc Final 2021 | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हा���-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nTeam India: या माजी महान खेळाडूने टीम इंडियाला विजयाचा मंत्र, आयसीसी स्पर्धांच्या सेमीफायनल-फायनल स्पर्धेत असा मिळवू शकतात विजय\nICC WTC फायनल सामन्यात भारताविरुद्ध तणावातून वाचण्यासाठी बाथरूममध्ये जाऊन लपला होता न्यूझीलंडचा हा मॅच-विनर गोलंदाज, वाचा सविस्तर\nICC WTC फायनल सामन्यात पराभवानंतर Virat Kohli ने दिले बदलाचे संकेत, जाणून घ्या टीम इंडियातील कोणाच्या स्थानाला धोका\nTeam India: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया बनत आहे नवीन 'Chokers'\nIND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंड ठरला ऐतिहासिक विजेता, क्रिकेट विश्वातून कौतुकांचा वर्षाव, पाहा प्रतिक्रिया\nICC WTC Final 2021: न्यूझीलंडने भारताला पाजले पराभवाचे पाणी, 'हे' खेळाडू ठरले टीम इंडियाच्या पराभवाचे खलनायक\nIND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियाने 18 वर्षांची पराभवाची परंपरा यंदाही राखली, कसोटी अजिंक्यपदी न्यूझीलंड विराजमान\nIND vs NZ WTC Final 2021: अश्विनने केली पॅट कमिन्सच्या विक्रमाशी बरोबरी, Tom Latham याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता\nIND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडच्या या जिगरबाज खेळाडूने अंतिम टेस्ट सामन्यात दाखवला दम, बोट मोडलं तरी सोडलं नाही मैदान\nIND vs NZ WTC Final 2021: चहापानापर्यंत न्यूझीलंड बिनबाद 19 धावा, वीजयासाठी हवेत आणखी 120 धावा; टीम इंडिया विकेटच्या शोधात\nIND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियाचा फ्लॉप शो, आता सारी भिस्त गोलंदाजांवर; न्यूझीलंडसमोर 138 धावांचे लक्ष्य\nIND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियाला सातवा मोठा झटका, Rishabh Pant 41 धावा करुन आऊट\nIND vs NZ WTC Final 2021 Day 6: टीम इंडियाला सहावा झटका, नील वॅग्नरने दूर केला Ravindra Jadeja याचा अडथळा\nIND vs NZ WTC Final 2021: सहाव्या दिवशी मैदानावर उतरताच Virat Kohli ने दाखवली खेळाडूवृत्ती, BJ Watling सोबतच्या कृतीने जिंकली कोट्यावधी चाहत्यांची मने (Watch Video)\nIND vs NZ WTC Final 2021 Day 6: पहिल्या सत्रात टीम इंडियाचा दबदबा, Rishabh Pant याची फटकेबा; न्यूझीलंडविरुद्ध 98 धावांची आघाडी\nIND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियाला मोठा धक्का, ट्रेंट बोल्टने Ajinkya Rahane याला दाखवला तंबूचा रस्ता\nIND vs NZ WTC Final 2021: 'राखीव दिवशी टीम इंडिया कदाचित न्यूझीलंडला नाही करू शकणार ऑलआऊट,' Sunil Gavaskar यांच्या विधानामागील जाणून घ्या कारण\nIND vs NZ WTC Final 2021: फायनल सामन्यात या दिग्गज खेळाडूवर वर्णद्वेषी टिप्पणी, दोन जणांची मैदानातून झाली हकालपट्टी\nIND vs NZ WTC Final 2021 Reserve Day: सहाव्या दिवशी टीम इंडियाला करावे लागणार हे काम, नाहीतर संयुक्त विजेतेपदावर मानावे लागणार समाधान\nIND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडची शिस्तबद्ध बॉलिंग, दिवसाखेर भारताकडे 32 धावांची आघाडी; सामना रोमांचक स्थितीत\nIND vs NZ WTC Final 2021: साउथॅम्प्टनमध्ये Tim Southee ने गाठला 600 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा पल्ला, Shubman Gill याला केलं पायचीत\nIND vs NZ WTC Final 2021: भारताविरुद्ध संयमी बॅटिंग करत Kane Williamson ने रचला, माजी किवी कर्णधाराचा रेकॉर्ड मोडत एलिट यादीत मिळवले दुसरे स्थान\nIND vs NZ WTC Final 2021: केन विल्यमसनची एकाकी झुंज, न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांवर आटोपला; भारताविरुद्ध घेतली 32 धावांची आघाडी\nIND vs NZ WTC Final 2021: इशांत शर्माने टीम इंडियाला मिळवून दिले सर्वात मोठे यश, किवी कर्णधार Kane Williamson 49 धावांवर बाद\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-VART-throwback-when-bollywood-composed-sympathetic-song-for-sanjay-dutt-5909163-PHO.html", "date_download": "2021-07-26T19:52:34Z", "digest": "sha1:ZQPRGOOFWGO3I2Q2DABIV6TV5KASS5OO", "length": 4108, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Throwback When Bollywood Composed Sympathetic Song For Sanjay Dutt | Video: संजय दत्तच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडने बनवले होते एक गाणे, समोर आला रेअर व्हिडिओ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nVideo: संजय दत्तच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडने बनवले होते एक गाणे, समोर आला रेअर व्हिडिओ\nमुंबई : 90 च्या दशकात संजय दत्तचे नाव मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये आले होते. त्यावेळी त्याला टाडा केसमध्ये तुरुंगात जावे लागले होते. या काळात बॉलिवूड संजयच्या सपोर्टमध्ये उभे राहिले होते. संजयच्या सपोर्टमध्ये बॉलिवूडने एक गाणेही तयार केले होते. हे गाणे अभिजीत भट्टाचार्य यांनी गायली होते. 'न देखो मुझे ऐसी नजर से..' असे या गाण्याचे बोल होते. या गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये संजय दत्त टेंशनमध्ये फिरताना दिसतोय. व्हिडिओमध्ये संजय कधी पोलिस कस्टडीमध्ये तर कधी कोर्टाबाहेर दिसतोय. व्हिडिओमध्ये राजेंद्र कुमार, यश जोहर, रिया पिल्लई त्याचा सपोर्ट करताना दिसत आहेत. याच काळात अजय देवगण, सैफ अली खान, सलमान खान आणि अक्षय कुमारने 'संजू हम तुम्हा साथ है...' लिहिलेले पोस्ट हातात घेऊन संजयचा सपोर्ट केला होता. संजयचे आयुष्य नेहमीपासूनच कॉन्टोवर्शिअल राहिले आहे. डायरेक्टर राजकुमार हिरानीने त्याच्या कॉन्टोवर्शिअल आयुष्यावर '��ंजू' हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय. चित्रपटाने चार दिवसात फक्त भारतातच 145 कोटींची कमाई केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-LCL-ringan-sohala-of-devgad-dindi-in-newasa-5911995-NOR.html", "date_download": "2021-07-26T18:48:28Z", "digest": "sha1:MZGB7SC3T4BLJT3VXGNSLLTINKAOER6P", "length": 7205, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ringan sohala of devgad dindi in newasa | नेवाशात रंगला देवगड दिंडीचा पहिला रिंगण सोहळा... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनेवाशात रंगला देवगड दिंडीचा पहिला रिंगण सोहळा...\nनेवासे - भर पावसाच्या पुनर्वसू नक्षत्राच्या रिमझिम सरींमध्ये मान्यवरांसह श्री क्षेत्र देवगड दिंडीचा महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचा पहिला रिंगण सोहळा अभूतपूर्व गर्दीत व हरिनामाच्या गजरात पार पडला.\nश्रीदत्त देवगड देवस्थानची दिंडीचे हे ४४ वे वर्ष आहे. या दिंडीचे पहिले रिंगण हा नेवासेकरांसाठी उत्सवाचा दिवस असतो. शिस्तबद्ध असलेली ही दिंडी महाराष्ट्रातील एक वैभवसंपन्न दिंडी मानली जाते. शुक्रवारी (६ जुलै) देवगडहून निघालेल्या दिंडीचे शनिवारी दुपारी नेवाशात आगमन झाले. या दिंडीचे जागोजागी स्वागत झाले. दुपारी ३ वाजता पांढऱ्याशुभ्र कनातींनी व भगव्या झेंड्यांनी सजवलेल्या नेवासे बस आगारात दिंडी आली. त्यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडीच्या स्वागताला सभापती सुनीता गडाख यांनी दिंडीचे पूजन केले. या वेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, एस. टी. विभागीय आगारप्रमुख प्रियंका उनवणे, नेवासे माजी आगार प्रमुख सुरेश देवकर, महेश मापारी, दत्तात्रय बर्डे आदी उपस्थित होते.\nरिंगण सोहळ्यात प्रथम मानाच्या घोड्यासह शिवाजी महाराजांच्या वेशातील सारंगधर पानकडे यांनी रिंगण घातले. झेंडेकरी, टाळकरी व नंतर वारकरी यांचे रिंगण झाले. शाळकरी विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रुक्मिणीचे रूप घेतले होते. बदामबाई हायस्कूलच्या लेझिम पथकानेही रिंगणात भाग घेतला. जसजसा रिंगण सोहळा रंगत येत होता तसतसा हरिनामाचा गजर मोठा होत होता. दूध विक्रेते संघटना व बागवान यांचेकडून पाणी व चहा वाटप करण्यात आले.\nदिंडीसाठी संपूर्ण नेवासे शहर सजले होते. रिंगण सोहळ��यानंतर दिंडी शहरात दाखल झाली. मुस्लिम समाजातर्फे खोलेश्वर मंदिर चौकात महाराजांचा सत्कार करून दिंडीचे स्वागत केले. नगर पंचायत चौकात सर्व नगरसेवक उपस्थित होते. ठिकठिकाणी फटाके फोडून फुले उधळून दिंडीचे स्वागत होत होते. ग्रामदैवत मोहनीराजांचे दर्शन, औदुंबर चौकामध्ये दुर्गा देवीचे दर्शन घेतले. या वेळी पुजारी सुभाष चव्हाण व अजय पठाडे यांनी सत्कार केला. रात्री ज्ञानेश्वर मंदिरामध्ये दिंडी मुक्कामी असताना बदाम वस्त्रांगणचे शिंगी ब्रदर्स यांच्याकडून रात्री महाप्रसाद देण्यात आला व मंदिरात भास्करगिरी महाराजांचे कीर्तन झाले.\nप्रत्येकाने आपल्या कामात पांडुरंग शोधावा\nप्रत्येकाने आपल्या कामामध्ये पांडुरंग शोधावा, तीच खरी विठ्ठलभक्ती आहे. विठ्ठलाकडे संपूर्ण महाराष्ट्रासाठी चांगल्या पावसाची व बळीराजा सुखी होवो यासाठी साकडे घालणार आहे, असे भास्करगिरी महाराज म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-news-about-food-stalls-on-women-raj-5548102-NOR.html", "date_download": "2021-07-26T18:52:31Z", "digest": "sha1:XJY5OE34RX3CLCU7L7ZSGMK55VZPTUCU", "length": 6239, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Food stalls on Women Raj | देशातील रेल्वेस्थानकातील खाद्य स्टॉलवर महिला राज, 33 % आरक्षण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदेशातील रेल्वेस्थानकातील खाद्य स्टॉलवर महिला राज, 33 % आरक्षण\n३३ टक्के स्टॉल महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.\nसोलापूर- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या केटरिंग धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले असून याअंतर्गत महिलांना रोजगार मिळावा आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी रेल्वेने पहिल्यांदाच केटरिंग धोरणात महिलांना ३३ टक्के वाटा दिला. महिला दिनानिमित्त रेल्वेने दिलेल्या भेटीने आनंद व्यक्त केला जात आहे.\nलवकरच देशभरातील सर्व रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी स्टॉलच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. यात ३३ टक्के स्टॉल महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या या धोरणात सर्वच दर्जाच्या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. स्टॉलबरोबरच ट्रॉली देखील महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. सध्या एवन, ए , बी आणि सी दर्जाच्या स्थानकांवरील २५ टक्के स्टॉल समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी राखीव आहेत. यात ���ससी, एसटी, बीपीएल, ओबीसी, अल्पसंख्याक, दिव्यांग व स्वातंत्र्यसैनिक आदी घटकांचा समावेश आहे, तर डी, ई व एफ दर्जाच्या स्थानकांवरील स्टॉलसाठी ४९.५ टक्के राखीव आहेत. यात एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्याक घटकांचा समावेश करण्यात आला. यात आता ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.\nस्टॉलवर औषधी व अन्य वस्तूही उपलब्ध होणार\nआतापर्यंत रेल्वेस्थानकावरील स्टॉलवरून केवळ खाद्यपदार्थ मिळत होते. नव्या धोरणानुसार आता स्टॉलवर खाद्यपदार्थांसोबतच औषधे, प्रवासासाठी लागणारे साहित्य देखील मिळणार आहे. तसेच स्थानिक खाद्यपदार्थ देखील विक्रीस असणार आहेत. याची सुरुवात कोकण रेल्वेपासून सुरू झाली आहे. कोकणी पदार्थ कोकणातील सर्व स्थानकांवर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे महिलांना रोजगारासाठी वेगळी संधी निर्माण झाली आहे.\n- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केटरिंग धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार येणाऱ्या काळात केटरिंगमध्ये ३३ टक्के वाटा महिलांना देण्यात येणार आहे. याच्या अंमलबजावणीला देखील लवकरच सुरुवात होणार आहे. महिलांच्या सक्षमतेसाठी हा अत्यंत चांगला निर्णय आहे.\nअनिलकुमार सक्सेना, मुख्य जनसंपर्क अधिकारी, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/general-knowledge/noble-prize-winners-2019/", "date_download": "2021-07-26T19:18:57Z", "digest": "sha1:Z53XM26WRPQSRJWVPUPNYSGI76M7SK7B", "length": 6705, "nlines": 93, "source_domain": "marathit.in", "title": "नोबेल पुरस्कार २०१९ विजेते - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nनोबेल पुरस्कार २०१९ विजेते\nनोबेल पुरस्कार २०१९ विजेते\n1 वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०१९\n2 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९\n3 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९\n4 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०१९\n5 शांततेतील नोबेल पुरस्कार २०१९\n6 🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९\nवैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०१९\nभौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९\nरसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९\nजॉन बी गुडइनफ (अमेरिका)\nएम स्टेनली व्हिटिंगम (ब्रिटन)\nसाहित्यातील नोबेल पुरस्कार २०१९\nओल्गा टोकार्चुक (२०१८) : पोलंड\nपीटर हैंडका (२०१९) : ऑस्ट्रीया\nशांततेतील नोबेल पुरस्कार २०१९\nएबे अहमद अली (प्रधानमंत्री : इथिओपिया)\n🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९\nएस्थर डुफ्लो (अमेरिका) .\n२३ जानेवारी : पराक्रम दिवस सुभाषचंद्र बोस यांचा जन्म दिवस\nनोबेल पुरस्कार २०२० विजेते\nट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांक २०२० जाहीर केला\nपद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार २०२१\nजनरल नॉलेज | माहिती\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nनोबेल पुरस्कार २०२० विजेते\nएका ओळीत सारांश, 15 जानेवारी 2021\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/288115", "date_download": "2021-07-26T21:11:18Z", "digest": "sha1:2ZLO5QD6UBA2HRSW767S5VOFQ7MS46RQ", "length": 7753, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विकिपीडिया:चावडी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विकिपीडिया:चावडी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:५५, २३ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती\n१,८१९ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n२०:४८, २३ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\n२३:५५, २३ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n:सर्वप्रथम २०००० लेख पूर्ण केल्याबद्दल मराठी विकिपीडियाचे मनापासून अभिनंदन बरेच लेख एकदोन ओळींचेच असतात असे असले तरी हा आकडा देखील काही कमी नाही. ( हिंदी विकीला मागे टाकण्यासाठी जरा वेग वाढवावा लागेल. ;-)आणि तेलगू तर खूपच पुढे निघून गेले आहेत. :-( असो. मला वाटतं सदस्य प्रवेश हा दुवा बर्‍याच जणांना दिसत नसावा. ;-) सदस्य प��रवेशाची मुखपृष्ठावर अगदी कोपर्‍यात दिसणारी जागा खाली कुठे आणता येईल का बरेच लेख एकदोन ओळींचेच असतात असे असले तरी हा आकडा देखील काही कमी नाही. ( हिंदी विकीला मागे टाकण्यासाठी जरा वेग वाढवावा लागेल. ;-)आणि तेलगू तर खूपच पुढे निघून गेले आहेत. :-( असो. मला वाटतं सदस्य प्रवेश हा दुवा बर्‍याच जणांना दिसत नसावा. ;-) सदस्य प्रवेशाची मुखपृष्ठावर अगदी कोपर्‍यात दिसणारी जागा खाली कुठे आणता येईल का बरेच जण अगदी कुठेही (विकीपीडिया प्रबंधक किंवा लेख संपादन स्पर्धा या पानात) संपादन करुन त्यांचं म्हणणं मांडत असतात. '''सदस्यत्व घेणे आणि सदस्यत्वाचे फायदे याबाबत मुखपृष्ठावर लक्षवेधक असे काही करता येईल का बरेच जण अगदी कुठेही (विकीपीडिया प्रबंधक किंवा लेख संपादन स्पर्धा या पानात) संपादन करुन त्यांचं म्हणणं मांडत असतात. '''सदस्यत्व घेणे आणि सदस्यत्वाचे फायदे याबाबत मुखपृष्ठावर लक्षवेधक असे काही करता येईल का''' शिवाय मुखपृष्ठावरच्या स्वागताच्या ओळींमध्ये 'तुमचे प्रश्न अथवा शंका (डाव्या समासात असलेल्या)चावडीवर विचारा' अशी ओळ टाकण्याची सूचना करावी वाटते.[[सदस्य:सौरभदा|सौरभदा]] १३:२८, २३ सप्टेंबर २००८ (UTC)\n:सर्वप्रथम विकिजनांचे मनःपूर्वक अभिनंदन \n:मराठी विकिपीडियाने २०,००० लेखांचा टप्पा ओलांडणे ही खचितच एक महत्वपूर्ण बाब आहे आणि विशेषतः विकिजनांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली झालेली ही वाटचाल आहे.\n:पुढे हेच ओझे आपली शिदोरी ठरेल ही माझी आशा आहे.\n:आता विकिपीडियाच्या संरचनेबद्दलच्या चर्चेसंदर्भात माझे दोन आणे \n:विकिपीडिया हा मुक्तकोश (मुक्त + विश्वकोश) आहे. सर्व प्रकारची (*अगदी सर्व प्रकारची*) माहिती या कोशात असणे अभिप्रेत आहे.\n:प्रश्न केवळ माहितीच्या प्रतीचा (quality) आहे. जो काही विकिपीडियाचा भाग आहे, तो सर्व अचूक आणि शुद्ध असावा.\n:संकल्पने ही सूचना या आधीच केलेली आहे.\n:प्रत्येकाचा वाटा खारी एवढा असला तरी देखील मराठी विकिपीडिया संपन्न बनेल यात शंका नसावी.\nमाझ्यातर्फेपण मराठी विकिपीडियाचे मनापासून अभिनंदन संकल्प यांच्या सूचनेशी मी सहमत आहे. पण त्यात मला थोडी भर घालावी वाटत आहे. मराठी विकिपीडियाचा वाचक हा ’मराठी माणूस’ आहे. त्यामुळॆ कमीत कमी मराठी आणि महाराष्ट्राशी निगडित लेख प्रार्थमिकतेने पूर्ण झाले पाहिजेत. कमीत कमी मराठी सण, साहित्य आणि साहित्यिक, स्थळे, पाककृती, राजकारण, समाजकारण, क्रिडा etc. यांच्यावरच्या लेखांसाठी जर ’साक्षर आणि इंग्रजी जाणणारा’ मराठी माणूस इंग्रजी विकिकडॆ न वळता मराठी विकिकडॆ आला तर ती एक मोठी उपलब्धी ठरेल. Let user go to English wiki for information on \"U.S. Elections\", पण पु.ल. देशपांडेंबद्दल दर्जेदार माहितीसाठी तो मराठी विकिकडेच वळला पाहिजे. माझ्या मते मराठी विकि सर्वसमावेशक असावाच असा अट्टाहास असणे योग्य नाही. (तो भविष्यात तसा झाला तर उत्तमच).
\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2011/09/blog-post_09.html", "date_download": "2021-07-26T19:05:42Z", "digest": "sha1:FBI2EITYQ46QTQ3M5M67ESXRZYFF22BY", "length": 16296, "nlines": 295, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी - ३", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nपारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी - ३\nकोळीगीते हा एक अत्यंत आकर्षक असा लोकगीतांचा प्रकार आहे. त्यातल्या ठेक्यावर आपोआप पावले थिरकायला लागतात. मल्हारी, एकवीरा आई वगैरे कोळी मंडळींची दैवते आहेत आणि असली तर बहुधा त्यांचीच स्तुती कोळीगीतांमध्ये असते. पण कोळीगीतांसारख्या ठेक्यावर आणि ठसक्यात गायिलेले गणपतीचे हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते आणि अजूनही आहे.\nतुच सुखकर्ता तुच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा \nबाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा \nपहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदाच हर्ष \nगोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणुनी हा परामर्श \nपुऱ्या वर्षाची, साऱ्या दु:खाची, वाचावी कशी मी गाथा \nबाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा \nपहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ \nगुळ-फुटाणे-खोबरं नि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ \nकर भक्षण आणि रक्षण तूच पिता अन्‌ तूच माता \nबाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा \nनाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे \nहाल ओळख साऱ्या घरांचे, कधी येतील दिवस सुखाचे \nसेवा जाणुनी, गोड मानुनी, द्यावा आशीर्वाद आता \nबाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा \nया गाण्यातील कारुण्याचा भाव हृदयद्रावक आहे. वर्षभरातून एकदा गोड अन्नाचा स्पर्श होतो आहे आणि को सुध्दा गुळ-फुटाणे-खोबरं नि केळं यांचा. केवढी दैन्यावस्था पण अशा परिस्थितीतसुध्दा मायबाप गजाननावर अमाप श्रध्दा आहे, यातून तोच बाहेर काढेल, दुःखांचा नायनाट करेल आणि सुखाचे दिवस आणेल असा विश्वास आहे.\nमराठी कोळीगीते आणि गुजराथी गरबा या दोघांचीही आठवण करून देणा-या ठेक्यावरले एक गाणे एका काळी लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचले होते आणि अजूनही गणेशोत्सवात ऐकायला हमखास मिळते. ते आहे.\nअशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्यांची ग \nजसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा हो \nया चिकमाळेला रेशमी मऊ दोरा ग \nमऊ रेशमाच्या दौऱ्यात नवरंगी माळ ओविली ग \nअशा चिकमाळेला हिऱ्याचे आठआठ पदर गं \nअशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली गं \nमोरया गणपतीला खुलुन माळ शोभली ग \nअशी चिक माळ पाहून गणपती किती हसला गं \nत्यान गोड हासूनी गोड आशीर्वाद दिला गं \nचला करू या नमन गणरायला गं \nया गाण्याचा आशय अगदी साधा आहे. एक अनमोल अशी हि-यामोत्यांची माळ करून गणपतीला घातली, ती त्याला शोभून दिसली आणि त्याने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला वगैरे गोष्टी इतक्या सहजपणे सांगितल्या आहेत की ते गाणे ऐकायला मजा वाटते आणि ठसकेदार उडत्या चालीमुळे गुणगुणावेसे वाटते.\nसगळ्या कामांची सुरुवात गणेशाचे स्मरण करून करायची पध्दत असली तरी मराठी नाटकांच्या सुरुवातीला नटवराला नमन करण्याचा पायंडा आपल्या आद्य नाट्याचार्यांनी पाडला आहे. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या संगीत शाकुंतल या नाटकातली नांदी आजही ऐकायला मिळते.\nपंचतुंड नररुंडमाळधर पार्वतीश आधीं नमितो \nविघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥\nयात नटेश्वर शंकराला आधी वंदन केल्यानंतर लगेच विघ्नविनाशक गणपतीचे आवाहन करून आपले नाटक निर्विघ्नपणे पार पडावे अशी त्याला विनंती केली आहे. 'सबकुछ बाळ कोल्हटकर' या पध्दतीने त्यांनी सादर केलेल्या नाटकांमध्ये 'वाहतो ही दुर्वांची जुडी' या नाटकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. गणेशावर श्रध्दा हा या नाटकाचा विषयच असल्यामुळे त्याच्या शीर्षकगीतात गणपतीची भक्ती येणारच. हे गीत आहे.\nगजाननाला वंदन करूनी, सरस्वतीचे स्तवन करोनी,\nमंगल शिवपद मनी स्मरोनी. सद्भावाने मुदित मनाने,\nअष्टांगांची करूनि ओंजळ, वाहतो ही दुर्वांची जुडी \nअभिमानाला नकोच जपणे, स्वार्थासाठी नकोच जगणे,\nविनम्र होऊन घालव मनुजा, जीवन हे हर घडी \nविघ्न विनाशक गणेश देवा, भावभक्तीचा हृदयी ठेवा,\nआशिर्वाद हा द्यावा मजला, धन्य ह��ऊ दे कुडी \nपार्वती नंदन सगुण सागरा, शंकर नंदन तो दुःख हरा,\nभजनी पुजनी रमलो देवा, प्रतिमा नयनी खडी \nवाहतो ही दुर्वांची जुडी \nया गीतात गणपतीविषयी भक्तीभाव आहेच, शिवाय निस्वार्थ, निरभिमान आणि विनम्र वागणूक ठेवावी असा हितोपदेशसुध्दा आहे.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nश्री नवरात्री देवीची आरती\nसात नवी आश्चर्ये आणि एक लेख\nमाझ्या ब्लॉगच्या वाचकांची संख्या\nतेथे कर माझे जुळती - ९ - श्रीनिवास खळे\nपारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी - ४\nपारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी - २\nपारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी - ३\nपारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी\nगणपती, तुझी नावे किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-aadwalanawar-uday-thakurdesai-marathi-article-2139", "date_download": "2021-07-26T20:34:43Z", "digest": "sha1:3JTL34A2KH72FYUFZVNNTZPIXH72KB6V", "length": 25180, "nlines": 135, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Aadwalanawar Uday Thakurdesai Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 4 ऑक्टोबर 2018\nआडवळणावरचा रस्ता निवडताना, तुमच्या कार्यक्रमपत्रिकेत आडवाटेवरचे वेगळेपण दिसायला हवे. नेहमीपेक्षा वेगळी वाट चोखाळताना वाट्याला येणारे वेगळेपण आवडीने स्वीकारून, किरकोळ दोषांकडे डोळेझाक करून पुढे गेल्यास आपण खूप आनंदाचे धनी होऊ शकतो. एक दिवस गोव्यात, दुसरा दिवस कर्नाटकात... असे दर दिवसाआड करीत गोवा-कर्नाटक जंगल ट्रेक केल्याच्या आठवणी अजूनही चांगल्याच स्मरणात राहिल्या आहेत.\nरेल्वेने, गाडीने, कॅटॅमरॉनने, विमानाने गोव्याला जाऊन आल्यावर बरेचसे गोवा बघून झाले असे वाटत होते. पुण्याच्या ‘झेप’ संस्थेने ऐन दिवाळीनंतर आयोजित केलेल्या सह्यगिरी साहस सफारीला अर्थात गोवा कर्नाटक जंगल ट्रेकला जाण्याचे निश्‍चित केले तेव्हा मनात खरे तर धाकधूकच होती. आमच्या गोवा-कर्नाटक जंगल ट्रेकची सुरुवात मिरजपासून झाली. खरे तर तेथूनच गंमत यायला सुरुवात झाली. जायचे होते गोव्याला; मग मिरजेला जायचे काय काम असा विचार मनात आल्याआल्याच कळले की कार्यक्रम उलटा आहे. मिरजेहून पॅसेंजर पकडून थेट कॅसलरॉक आणि कॅसलरॉकला मुक्काम करून दुसऱ्या दिवसापासून ट्रेक सुरू असा प्रवास होता. त्यामुळे सर्वप्रथम मिरज गाठणे महत्त्वाचे होते. दुपारपर्यंत मिरज शहरात फेरफटका मारून संध्याकाळी ५.२५ च्या मिरज - कॅसलरॉक शटलमधे बसलो.\nमिरज, कॅसलरॉक या नवीन नावांमध्ये रुळण्याअगोदर गाडीने मिरज स्थानक सोडल्यासोडल्याच आकाशात काळे ढग जमू लागले. विजा कडकडू लागल्या. तेवढ्यात एक हलकीशी सर आली आणि सर्वांच्या मनाला चिंब भिजवून गेली. चिंचा,बोरे आणि पेरू खाण्यात रममाण झालेली मंडळी आंबट-गोड चवीने, डोळा बारीक करून शहारून जात असतानाच, पावसाच्या सरीने ट्रेकर्समंडळींचा हुरूप वाढवला. खिडकीबाहेर बघतात तो काय अनोख्या ढगांच्या महिरपीआडून अर्ध आकाशभर पसरलेले भले मोठे इंद्रधनुष्य अनोख्या ढगांच्या महिरपीआडून अर्ध आकाशभर पसरलेले भले मोठे इंद्रधनुष्य नुकतीच एकमेकांशी ओळख झालेली मंडळी, दुसऱ्याला इंद्रधनुष्य दाखवण्याच्या निमित्ताने ओळख वाढवू लागली. चिंचा, बोरे, पेरू विकणाऱ्या बायाबापड्यांची विक्री वाढत गेली. वाटेत चिंचली, शेडबाल, विजयनगर अशी छोटी छोटी छान छान स्टेशन्स लागली. एव्हाना रात्र होत गेली. रात्रीच्या दहाच्या सुमारास जसे कॅसलरॉक स्टेशन जवळ येऊ लागले, तसे आमच्या लक्षात आले की डब्यात आता आम्ही ट्रेकर्समंडळीच तेवढीच उरलो आहोत. कॅसलरॉक स्टेशनवर पोचताच डब्यातून उड्या टाकून, दुसऱ्या डब्याखालून वाकून जाण्याच्या प्रयत्नात, आमच्यातला एक स्पाँडिलायटिसवाला ‘मोडक’ झाला. म्हणजे पाठीच्या दुखापतीमुळे ट्रेकमधून बाद झाला. रात्री कॅसलरॉक स्टेशनवरच पथाऱ्या पसरून, दुसऱ्या दिवशी सकाळी कॅसलरॉक ते दूधसागर ट्रेक करायला तय��र झालो. कॅसलरॉक ते दूधसागर हा पहिल्याच दिवशीचा ट्रेक यादगार ठरला. कारण छानशी उतरती, निमुळती वाट तुम्हाला कर्नाटक सीमेवरच्या गावातून गोव्याच्या सीमेवरील दूधसागर धबधब्याजवळ आणून सोडते. ‘नारायण’ हा स्थानिक वाटाड्या नेमक्‍या वळणावळणावरून उतरवत थेट जगप्रसिद्ध धबधब्याच्या डोक्‍यावरून असा काही थेट खाली घेऊन आला, की ‘आपण इथूनच खाली आलो का नुकतीच एकमेकांशी ओळख झालेली मंडळी, दुसऱ्याला इंद्रधनुष्य दाखवण्याच्या निमित्ताने ओळख वाढवू लागली. चिंचा, बोरे, पेरू विकणाऱ्या बायाबापड्यांची विक्री वाढत गेली. वाटेत चिंचली, शेडबाल, विजयनगर अशी छोटी छोटी छान छान स्टेशन्स लागली. एव्हाना रात्र होत गेली. रात्रीच्या दहाच्या सुमारास जसे कॅसलरॉक स्टेशन जवळ येऊ लागले, तसे आमच्या लक्षात आले की डब्यात आता आम्ही ट्रेकर्समंडळीच तेवढीच उरलो आहोत. कॅसलरॉक स्टेशनवर पोचताच डब्यातून उड्या टाकून, दुसऱ्या डब्याखालून वाकून जाण्याच्या प्रयत्नात, आमच्यातला एक स्पाँडिलायटिसवाला ‘मोडक’ झाला. म्हणजे पाठीच्या दुखापतीमुळे ट्रेकमधून बाद झाला. रात्री कॅसलरॉक स्टेशनवरच पथाऱ्या पसरून, दुसऱ्या दिवशी सकाळी कॅसलरॉक ते दूधसागर ट्रेक करायला तयार झालो. कॅसलरॉक ते दूधसागर हा पहिल्याच दिवशीचा ट्रेक यादगार ठरला. कारण छानशी उतरती, निमुळती वाट तुम्हाला कर्नाटक सीमेवरच्या गावातून गोव्याच्या सीमेवरील दूधसागर धबधब्याजवळ आणून सोडते. ‘नारायण’ हा स्थानिक वाटाड्या नेमक्‍या वळणावळणावरून उतरवत थेट जगप्रसिद्ध धबधब्याच्या डोक्‍यावरून असा काही थेट खाली घेऊन आला, की ‘आपण इथूनच खाली आलो का’ असा ‘आ’ वासणारा प्रश्‍न खाली उतरल्यानंतर, आलेल्या वाटेकडे बघणाऱ्या ट्रेकर्समंडळींच्या मनात आला. बरे,उतरताना सारखे ब्रेक्‍स लावून बहुतेकांच्या पायांचे गुडघे कुरकुरू लागले. त्यामधे आणखीन दोन जण बाद झाले. त्यानंतर मात्र उरलेल्या ५० जणांनी जंगलट्रेकचा आनंद लुटला.\nजंगलट्रेक म्हणजे काय ते सर्वांना पहिल्या दोन दिवसात चांगलेच कळले. वरून दाट दिसणारे जंगल, पण गच्च भरलेल्या झाडाच्याखाली मात्र ओलसर असणारी जमीन, दुपारी बारा वाजतासुद्धा किरणे थोपवून धरणारी गच्च झाडी, सोबतीला भर दुपारी येणारा रातकिड्यांचा आवाज, कुणालातरी हमखास चिकटणाऱ्या जळवा, शांत झाडावर दिसणारा हरणटोळ... अशी दृश्‍ये पु���े सर्वांच्या परिचयाची झाली. त्याहीपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे या ट्रेकमधे आजवरच्या आयुष्यात कधी नव्हे इतक्‍या असंख्य वेळा नदी, नाले, ओढे ओलांडायची वेळ आली. सुरुवातीला बूट भिजतील म्हणून बूट काढून अनवाणी पायाने जाणारी मंडळी पुढे पुढे बूट तसेच पायात ठेवून चपक, चपाक आवाज करीत नैसर्गिकरीत्या बूट वळवायला शिकली. ओढ्याचे पाणी खाली वाकून आवडीने प्यायला शिकली. दगडाला टेकून सॅकचा आधार घेऊन डोक्‍यावर टोपी ओढून झोपायला शिकली. दिवसभराच्या अथक चालीनंतर देवळांत, तंबूत कुठेही झोपायला सरावली. मिळेल ते खायला शिकली. थोडक्‍यात सारीच मंडळी निसर्गाची लेकरे झाली. अखेरच्या दिवशी बस आणि माणसे दिसल्यावर मात्र सगळ्यांचा विरस झाला. इतकी सगळी मंडळी निसर्गाशी तादात्म्य पावली होती. ट्रेकच्या काही आठवणी आवर्जून सांगण्यासारख्या आहेत...\nदूधसागर सराईमध्ये आमचा मुक्काम होणार होता. परंतु धबधब्याला पाणी जास्त असल्यामुळे दूधसागर स्टेशन म्हणून पोर्तुगिजांनी बांधलेल्या छोट्याशा खोपटात आम्ही सारी मंडळी एक रात्र काढण्यासाठी राहायला, झोपायला होतो. आम्ही सारेच दमलेला असल्यामुळे, पाठ टेकायचा अवकाश; सारे तत्काळ झोपी गेले. त्यानंतर गंमत अशी झाली की आम्ही झोपलो ती जागा रेल्वेरुळापासून अगदी लगतच होती. रात्रभर मालगाड्या जातयेत होत्या. दरवेळी आपली मान चाकाखाली जातेय हा भास प्रत्येकाला होत होता. परंतु झोपेचा अंमल इतका होता की आम्ही झोपेतच निपचित पडून होतो. सकाळी उठल्यावर सर्वांनी स्वप्नात रेल्वे कशी मानेवरून गेली त्याचे किस्सेवजा अनुभव सांगून सकाळच्या मैफलीत रंग भरले.\nदूधसागरच्या वाटेवरून कोलेम येथे जाताना डेविल्स कॅनयन्स हा निसर्गाचा चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो. दूधसागर धबधब्याच्या पाण्याच्या जोरामुळे दगडातून वाट काढत जाणारे अवखळ पाणी महाकाय दगडांना सुरेख आकार देऊन जाते ते बघणे हा एक वेगळाच आनंद आहे. दोन घटका इथे बसल्याशिवाय, निसर्ग अनुभूती घेतल्याशिवाय आपल्याला पुढे पाय टाकावासा वाटणारच नाही इतकी जादू या परिसरात आहे.\nकोलेम येथे गावाबाहेरच्या दत्त मंदिरात आमचा मुक्काम होता. मंदिरात डोंगळेच डोंगळे होते. भिंतीला सॅक लावून कितीही झाडले तरी परत काही क्षणात सारे डोंगळे परत अंथरुणाभोवती जमत. असे असूनदेखील पुरी रात्र कोणी डोंगळे चावल्यामुळे उ��ला, असे झाले नाही. आम्हा साऱ्यांनाच या गोष्टीचे नवल वाटले. धारगे गावाच्या अगोदर एका ओसाड ठिकाणी एका छोट्याशा नदीकाठी तंबू ठोकून आम्ही सारे अंघोळ करायला गेलो तर तिथे अगोदरपासूनच परदेशी पाहून मुक्त जलविहार करीत होते. त्यांना लांबूनच पाहून आमच्यातल्या बऱ्याच जणांनी कावळा-चिमणीची अंघोळ करून तंबूचा रस्ता पकडला. त्यानंतर एका जीपमधे अनेक जण कोंबून आम्ही तांबडी सुरला येथील तेराव्या शतकातील अप्रतिम मंदिर बघायला गेलो तेव्हा मुक्त जलविहार करणारे परदेशी पाहुणे दोन धष्टपुष्ट बैलांनी सजवलेल्या बैलगाडीवर नटून थटून तांबडी सुरला येथील मंदिर पाहायला चालले होते. आमचे आवरते घेणे आणि त्यांचे प्रसंगात रंगून जाणे हा विरोधाभास बऱ्याच गोष्टी अधोरेखित करून गेला.\nकुमठळ येथील अनुभव तर खास म्हणावा असा आहे. भातशेती कापलेल्या खाचरात, तंबू ठोकून आम्ही तंबूत शिरणार तोच सर्वांना सूचना मिळाली, की इथे खूप साप आहेत. त्यामुळे डोक्‍यात कानटोपी, माकडटोपी घालून, पायात बूट-मोजे घालून झोपावे. त्या रात्री अवघडलेल्या अवस्थेत कुणालाच धड झोप लागली नाही.\nकुमठळ ते सांत्रेम या प्रवासादरम्यान कमरेइतक्‍या पाण्यातून महानदी पार करायचा, तसेच कापलेल्या भातशेतीच्या खाचरांमधून अगदी निमुळत्या वाटेवरून करायचा प्रवास सगळ्यांना थरारक अनुभव देऊन गेला. सांत्रेम गावात हॉटेल पाहिल्यावर बहुतेक साऱ्यांचा मोर्चा अर्थातच हॉटेलकडे वळला. परंतु गंमत अशी की त्या हॉटेलमधे खायला प्यायला सोडा, साधा चहादेखील मिळत नव्हता. अखेरच्या दिवशी आम्ही भगवान महावीर अभयारण्यातून वर कर्नाटकातल्या पारवाड नावाच्या सीमेलगतच्या गावी आलो तेव्हा तेथील मराठी माणसांना काय आनंद झाला. गावाची माणसे म्हणाली, ‘आम्हाला मराठी बोलू देत नाहीत. कानडी भाषेची सक्ती आहे. सरकारी नोकऱ्या नाहीत. आर्थिक हलाखीची स्थिती आहे.’ वगैरे वगैरे. त्यांची परिस्थिती पाहून आम्हा साऱ्यांनाच वाईट वाटले.\nअखेर जेव्हा पारवाड-कनककुंबी या घाटमाथ्यावरील गावातून गोव्यात जाण्यासाठी बसमध्ये बसलो आणि बरीच माणसे बऱ्याच दिवसांनी पाहिली तेव्हा साऱ्यांनाच चुकल्याचुकल्यासारखे झाले. सह्यगिरी साहस सफारी पूर्णपणे यशस्वी झाल्याची याहून वेगळी पोचपावती ती कोणती\n‘सह्यगिरी साहस सफारी’ या नावाने भाऊबीजेनंतर बहुधा निघणारा हा ट्रेक आडवळणावरचा प्रवास आवडणाऱ्या साऱ्यांनाच खुश करून टाकेल. मात्र आडवळणावरची गैरसोय आनंदाने मान्य करायला हवी, तर आनंदात भर पडेल. पुण्यातील झेप संस्था या उत्कृष्ट ट्रेकचे आयोजन करते. पत्ता - झेप, २०६०, विजयानगर कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३०.\nमुंबई/पुणे - मिरज (रेल्वे)\nमिरज - कॅसलरॉक (रेल्वे)\nत्यानंतर दिवसभराचा रोजच कार्यक्रम.\nकॅसलरॉक - दूधसागर = १३ किमी.\nदूधसागर - कोलेम = १८ किमी.\nकोलेम - धारगे = २२ किमी.\nधारगे - कुमठळ = २० किमी.\nकुमठळ - सांत्रेम = २१ किमी.\nसांत्रेम - सुरला = १६ किमी.\nतेराव्या शतकातील अप्रतिम वास्तुशिल्पाचा नमुना असलेले\nतांबडी सुरला मंदिर, जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा, डेव्हिल्स कॅनयन्स, रानबांबूची गर्द झाडी, अनेक छोट्या नद्या-नाले-ओढे, गोवा-कर्नाटक सीमेवरची गावे.\nया ट्रेकमधे तुम्ही इतक्‍या वेळा नदी ओलांडाल, इतके ओढे, नाले पार कराल की केवळ तीच एक गोष्ट ठाशीवपणे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील. याशिवाय, निसर्गाशी एकरूप होण्याची संधी हा ट्रेक देतो. बाह्य जगताशी बिलकूल संपर्क न येता आपले आपण सात दिवस वाटचाल करतो ती अनुभवाची शिदोरी जन्मभर पुरेल इतकी अनमोल ठरावी.\nकर्नाटक रेल्वे दिवाळी साप snake पेरू नगर सकाळ धरण ओला झोप निसर्ग स्वप्न हॉटेल अभयारण्य सरकार government\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aniruddha-devotionsentience.com/mr/who-is-shraddhavan/", "date_download": "2021-07-26T18:49:53Z", "digest": "sha1:77ISTL2DMHB4KSEVTOMAUJNUTGBD2GEQ", "length": 11694, "nlines": 109, "source_domain": "aniruddha-devotionsentience.com", "title": "श्रद्धावान कोण आहे? - अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य", "raw_content": "\nअनिरुद्ध भक्तीभाव चैतन्य – होम\nसदगुरु श्री अनिरुद्धांची ओळख\nभक्तिभाव चैतन्य म्हणजे काय \nतुलसीपत्र अग्रलेख – संवाद\nअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य कार्यक्रम\nबापू पूजन करताना ​\nअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य कार्यक्रम\nभक्तिभाव चैतन्य विशेष व्हिडिओ\n‘श्रद्धावान हा शब्द भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेमध्ये पहिल्यांदा चतुर्थ अध्यायात आणि नंतर ६व्या व १८व्या अध्यायात, म्हणजेच तीन वेळा उच्चारला आहे आणि म्हणूनच\n‘भक्ती करतो तो भक्त आणि भक्तिभाव चैतन्यात राहतो तो खरा भक्त अर्थात ��्रद्धावान’,\nश्रद्धावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय:\nज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति॥\nअर्थ - भगवंताशी एकनिष्ठ असून भक्तीत तत्पर असणारा, भक्तीद्वारे इन्द्रियांना संयमित ठेवणारा श्रद्धावान ज्ञान प्राप्त करतो. ज्ञान प्राप्त करून तो तत्काळ भगवत्-प्राप्तिरूपी श्रेष्ठ शान्ति मिळवतो.\nश्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मत:॥\nअर्थ - कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग आदि मार्गांवरील सर्व साधकांमध्ये जो श्रद्धावान स्वत:च्या अन्तरात्म्याने माझी अनन्यभक्ती करतो, तो सर्वश्रेष्ठ आहे असे मी मानतो कारण तो माझ्याशी अखंड आणि संपूर्ण जुळलेला असतो.\nश्रद्धावान् अनसूयश्‍च शृणुयादपि यो नर:\nसोऽपि मुक्त: शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम् ॥\nअर्थ - कुणाबद्दलही असूया न बाळगणारा जो श्रद्धावान मानव या श्रीमद्भगवद्गीतेस श्रवण करेल, तोसुद्धा सर्व पाशांपासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणार्‍यांच्या शुभ लोकांस जाईल.’\nसर्वसामान्य मानव, भक्त, श्रद्धावान व सच्चा श्रद्धावान या भक्तिमार्गाच्या प्रवासातील विविध टप्पे\nभक्ति उपभोगांसाठी करायची आणि भगवंताला उपाशी ठेवायचे आणि वेळ पडताच विसरूनही जायचे व गरज पडल्यास आठवायचे.\nभक्ति करतो तो भक्त. भक्तिमार्गामध्ये भक्त फक्त आपल्याकडे असेल तेवढ्या व असेल तशा श्रद्धेतून सुरुवात करतो. जमेल तशी आपल्या इष्टदैवताची भक्ती करत राहतो आणि मुख्य म्हणजे सदैव भगवंताशी कृतज्ञ राहतो आणि ‘हे भगवंता, तूच माझ्या जीवनाचा सूत्रधार आहेस’ असे भगवंताला वारंवार सांगत भजन, पूजन, अर्चन, पठण, ग्रंथपारायण, मंत्रजप, नामजप करीत राहतो.\nभक्तिमार्गामध्ये, तो भक्त, ‘मी अल्प आहे, मी साधासुधा आहे; परंतु माझा भगवंत अनंत आहे आणि अपरंपार सामर्थ्याने युक्त आहे व माझा भगवंत प्रेमाला भुलतो’ ही जाणीव मनात अधिकाधिक घट्ट करीत जीवनातील प्रत्येक गोष्टीला सामोरा जातो.\nअशा भक्ताला एकच ध्येय असते - ‘मला माझ्या भगवंताचा दास व सखा बनायचे आहे आणि त्याची भरपूर सेवा करायची आहे व त्याला शरण जाऊन रहायचे आहे.’\n- जेव्हा भक्ताच्या मनात दास्य, सख्य व शरणागती ह्या भावनांचा अधूनमधून का होईना, पण उच्चार होऊ लागतो, तेव्हा तेव्हा स्वयंभगवान स्वतः त्या भक्तिमार्गियाला वेगाने पुढे नेतो आणि त्याची अल्प-स्वल्प सेवा दशगुणे करून स्वीकारीत राहतो आणि अत्यंत हळुवार हाताने भक्तिमार्गियाला श्रद्धावान बनवून अर्थात स्वतःचा सखा बनवून भक्तिभाव चैतन्यात आणून सोडतो. भक्तिभाव चैतन्यात राहतो तो खरा भक्त अर्थात श्रद्धावान.\nभक्तिमार्गामध्ये स्वयंभगवान, श्रद्धावानाच्या जीवनात आदिमाता जगदंबेच्या आदेशानुसार कुठेही आणि कधीही हस्तक्षेप करत राहतो.’\nजो श्रद्धावान स्वयंभगवानाची त्याच्याशी सदैव संलग्न असणारी शक्ती\nअर्थात दैवी प्रकृती अर्थात स्वयंभगवानाची प्रेमशक्ती\nहीचा आश्रय करतो, स्वयंभगवानाच्या चरणांवर शरणागत होतो,\nस्वयंभगवानाच्या चेहर्‍यावरील स्मिताने प्रसन्न होतो\nआणि स्वयंभगवानाच्या नजरेतील प्रेम स्वीकारतो तोच सच्चा श्रद्धावान;\nतोच स्वयंभगवानाचा निरंतर दास व सखा बनू शकतो.\nभक्तिभाव चैतन्य म्हणजे आपण स्वयंभगवान त्रिविक्रमाचे (The Supreme Personality of Godhead) होऊन राहणे व तो माझ्याबरोबर सदैव आहे, ह्याची जाणीव बाळगणे.अर्थात खरेखुरे भगवत्ज्ञान व खरेखुरे भगवत्भान. अधिक वाचा\n|अनिरुद्ध बापू | अनिरुद्धा फाऊंडेशन |\n| समिरसिंह दत्तोपाध्ये ब्लोग |\n| अनिरुद्धा टीव्ही | अनिरुद्ध बापू कोटस | अनिरुद्ध भजन म्युझिक |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/apple%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-s-%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-s-%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2021-07-26T21:07:08Z", "digest": "sha1:4IWLKMEPUI7OIG6BVF2BLWJVXLRP3WHR", "length": 10374, "nlines": 109, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "Appleपलने आयफोन 6 एस आणि 6 एस प्लसची किंमत भारतात कमी केली आयफोन बातम्या", "raw_content": "\nAppleपल भारतात आयफोन 6 एस आणि 6 एस प्लसची किंमत कमी करते\nमिगुएल हरनांडीज | | आयफोन, आमच्या विषयी\nInपलच्या भारतातील आयफोन 5 एसची किंमत जवळपास अर्ध्या कपात करण्याच्या ताज्या निर्णयानंतर पुन्हा आम्हाला बातमीचा आणखी एक तुकडा सापडतो जो देशाशी specificallyपलशी संबंधित आहे. कंपनी कामगिरी करेल आयफोन 15 एस प्लससाठी 6% किंमत कमी कपर्टिनो कंपनीने त्या देशात मोठ्या प्रमाणात विक्रीची नोंद केली आहे. विशिष्ट देशांमध्ये Appleपल डिव्हाइसची उच्च किंमत बर्‍याचदा त्यांना खरोखर निषिद्ध आणि विलासी बनवते. ही किंमत कपात संभाव्य ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे, परंतु अलीकडील खरेदीदारांना ते फारसे आवडले नसेल.\nआयफोन s एस आणि आयफोन Plus एस प्लसच्या क���ंमती भारतात कमी झाल्यापासून दोन महिन्यांनंतर कमी केल्या जातील. भारतातील या उपकरणांच्या मागणीमुळे देशातील नफ्यात तीव्र घट झाली आहे. लीक झालेल्या अहवालात हे स्पष्ट केले जाऊ शकते की ख्रिसमसच्या तिमाहीत सुधारणा करण्याचा Appleपलचा हेतू आहे. निःसंशयपणे, Appleपल डिव्हाइसची किंमत बर्‍याचदा अशा प्रकारचे नकारात्मक प्रभाव आणू शकते, विशेषत: बाजारातील अर्थव्यवस्थेमध्ये स्मार्टफोनच्या बाबतीत अशा क्रूर स्पर्धा.\nनोव्हेंबर महिन्यात भारतात आयफोनची विक्री 62 टक्क्यांनी घसरली आहेविक्री केलेल्या केवळ १२,००,००० युनिटपर्यंत पोचणे. Appleपलसाठी भारत एक लहान बाजार आहे, परंतु आपण हे विसरू नये की तो स्मार्टफोन आहे जो स्मार्टफोन बाजाराच्या बाबतीत सर्वात जास्त वाढीचा अनुभव घेत आहे, म्हणून त्यास सोडणे किंवा त्याचे गैरवर्तन करणे ही अशी वृत्ती असू शकते जी दीर्घकाळापेक्षा खूपच महागडी असेल. ., Appleपल तज्ञांना माहित आहे, म्हणूनच नवीनतम आयफोन मॉडेल्सला ही सवलत मिळेल.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन » Appleपल भारतात आयफोन 6 एस आणि 6 एस प्लसची किंमत कमी करते\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nAppleपलची सिक्रेट डिझाईन टीम कशी कार्य करते\nआयफोनसाठी मूक कीबोर्ड, शैलीकृत मजकूर संदेश पाठवा\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1.html", "date_download": "2021-07-26T19:54:07Z", "digest": "sha1:6CU5CIQBVG2KVV5F2TZ4XMTL5L4XO54Q", "length": 22669, "nlines": 233, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : तीस जण निवडणूक रिंगणात - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : तीस जण निवडणूक रिंगणात\nby Team आम्ही कास्तकार\nसोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (ता. ३१) झाली. यामध्ये ३८ उमेदवारंपैकी पैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.\nपंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ३८ उमेदवारांनी ४४ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. उमेदवारी अर्जांची छाननीत शितल शिवाजी आसबे, सिद्धाराम सोमाण्णा काकणकी यांचे वय कमी असल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आला. बळिराम जालिंदर बनसोडे, किशोर सीताराम जाधव, सुधाकर रामदास बंदपट्टे यांनी अनामत रक्कम कमी भरल्याने व गणेश शिवाजी लोखंडे यांनी अनामत रक्कम न भरल्यामुळे अर्ज अवैध ठरविण्यात आला. मतदारसंघाबाहेरील सूचक असल्याने सतिश विठ्ठल जगताप यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तसेच पोपट हरी धुमाळ या उमेदवाराचा अर्ज मान्यता प्राप्त पक्ष नसल्याने व एकच सूचक दिल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरवला आहे.\nपंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी भगीरथ भालके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), समाधान आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय माने (महाराष्ट्र विकास आघाडी), महेंद्र जाधव (पीपल्स रिपब्लिकन पार्टी), राजाराम भोसले (बळिराजा पार्टी), सिद्धेश्‍वर आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप खरात, नागेश पवार, नागेश भोसले, इलियास शेख, रज्जाक ऊर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी, संजय पाटील, अशोक वाघमोडे, अभिजित आवाडे-बिचकुले, अमोल माने, सुनील गोरे, सीताराम सोनवले, सिद्धेश्‍वर आवताडे, मोहन हळणवर, रामचंद्र सलगर, सुदर्शन खंदारे, कपिलदेव कोळी, सुदर्शन मसुरे, मनोज पुजारी, बापू मेटकरी, बिरुदेव पापरे या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी या वेळी दिली.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भारत भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान महादेव आवताडे हे दोन्हीही अनुक्रमे विठ्ठल आणि दामाजी या साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांनी एफआरपीची ऊसबिले थकवली आहेत. सरकारने या कारखान्यावर आरआरसी कारवाई केली आहे, हे दोन्हीही उमेदवार थकबाकीदार असल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करावेत, अशी मागणी अपक्ष उमेदवार मोहन हळणवर यांनी केली. पण ती फेटाळण्यात आली.\nशनिवारी चित्र स्पष्ट होणार\nनिवडणूक रिंगणात ३० उमेदवार असले, तरी येत्या शनिवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.\nपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : तीस जण निवडणूक रिंगणात\nसोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (ता. ३१) झाली. यामध्ये ३८ उमेदवारंपैकी पैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.\nपंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ३८ उमेदवारांनी ४४ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. उमेदवारी अर्जांची छाननीत शितल शिवाजी आसबे, सिद्धाराम सोमाण्णा काकणकी यांचे वय कमी असल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आला. बळिराम जालिंदर बनसोडे, किशोर सीताराम जाधव, सुधाकर रामदास बंदपट्टे यांनी अनामत रक्कम कमी भरल्याने व गणेश शिवाजी लोखंडे यांनी अनामत रक्कम न भरल्यामुळे अर्ज अवैध ठरविण्यात आला. मतदारसंघाबाहेरील सूचक असल्याने सतिश विठ्ठल जगताप यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तसेच पोपट हरी धुमाळ या उमेदवाराचा अर्ज मान्यत��� प्राप्त पक्ष नसल्याने व एकच सूचक दिल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरवला आहे.\nपंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी भगीरथ भालके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), समाधान आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय माने (महाराष्ट्र विकास आघाडी), महेंद्र जाधव (पीपल्स रिपब्लिकन पार्टी), राजाराम भोसले (बळिराजा पार्टी), सिद्धेश्‍वर आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप खरात, नागेश पवार, नागेश भोसले, इलियास शेख, रज्जाक ऊर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी, संजय पाटील, अशोक वाघमोडे, अभिजित आवाडे-बिचकुले, अमोल माने, सुनील गोरे, सीताराम सोनवले, सिद्धेश्‍वर आवताडे, मोहन हळणवर, रामचंद्र सलगर, सुदर्शन खंदारे, कपिलदेव कोळी, सुदर्शन मसुरे, मनोज पुजारी, बापू मेटकरी, बिरुदेव पापरे या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी या वेळी दिली.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भारत भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान महादेव आवताडे हे दोन्हीही अनुक्रमे विठ्ठल आणि दामाजी या साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांनी एफआरपीची ऊसबिले थकवली आहेत. सरकारने या कारखान्यावर आरआरसी कारवाई केली आहे, हे दोन्हीही उमेदवार थकबाकीदार असल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करावेत, अशी मागणी अपक्ष उमेदवार मोहन हळणवर यांनी केली. पण ती फेटाळण्यात आली.\nशनिवारी चित्र स्पष्ट होणार\nनिवडणूक रिंगणात ३० उमेदवार असले, तरी येत्या शनिवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.\nपंढरपूर सोलापूर निवडणूक काँग्रेस indian national congress भारत विकास महाराष्ट्र maharashtra संजय पाटील sanjay patil भारत भालके bharat bhalke साखर एफआरपी fair and remunerative price frp\nपंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (ता. ३१) झाली. यामध्ये ३८ उमेदवारंपैकी पैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य ज���ईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nमराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nशेतकरी संसदेत आज ‘महिला राज’\nसमृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग\nहिवरेबाजारमध्ये यंदाही शंभर टक्के भरली सोसायटी\nधानोऱ्यातील शेतकऱ्यांना आठ महिन्यांपासून मका चुकाऱ्यांची प्रतीक्षा\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1861", "date_download": "2021-07-26T18:56:50Z", "digest": "sha1:A5SPGNKZUENVEESIR3YSU7EHGCXEPGOA", "length": 6159, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ढेकूण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ढेकूण\nपेस्ट कंट्रोलबद्दल माहिती आणि अनुभव इथे शेअर करावेत.\nयापूर्वी याबद्दल कधी विचार केला नव्हता. अध्येमध्ये हंगामी अधिवेशन असल्यासारख्या मुंग्या होतात आणि नाहीशा होतात. फारच झाल्या तर लक्ष्मणरेषा नावाचा खडू मेडीकलमधून आणून मुंग्याच्या वाटांवर फिरवला तरी पुरे. नव्या ठिकाणी वास्तव्यास येण्यापूर्वी पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे होते, पण ते राहून गेले. आता झुरळांकरता पेस्ट कंट्रोल करून घ्यायचे आहे.\nहर्बल पेस्ट कंट्रोल आणि स्प्रे पेस्ट कंट्रोल यांमध्ये कोणते जास्त परिणामकारक, कमी अपायांचे आणि खटाटोपांचे असते निदान लहान मुलांना आणि वृद्धांना त्रासदायक ठरू नये, इतके तरी.\nRead more about पेस्ट कंट्रोल\nढेकूण होस्टेल अन पुणे.\nहे या लेखाचे स्फूर्तीस्थान. (इथला प्रतिसाद)\nतिथे प्रतिसाद लिहायला सुरुवात केली :\nसोमन, पुण्यात आहात काय\nमग प्रोफाइल चेक केलं, अन येस्स\nअन मग ढेकूणपुराण साक्षात समोर उभे ठाकले\nपुणे अन ढेकूण हे फाऽर जुने नाते आहे.\nRead more about ढेकूण होस्टेल अन पुणे.\nढेकणांसाठीची ट्रीटमेंट | पुण्यातले कॉन्टॅक्ट्स हवे आहेत\nपुण्यात ढेकणांवर इफेक्टीव ट्रीटमेंट करणारं कुणी माहित आहे काअर्जंट माहिती हवी होती..\nRead more about ढेकणांसाठीची ट्रीटमेंट | पुण्यातले कॉन्टॅक्ट्स हवे आहेत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/bZTM_k.html", "date_download": "2021-07-26T21:03:58Z", "digest": "sha1:FELFYXGIZLDLKEO223F3G2A5NMYFDBSM", "length": 7135, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "दिघंचीत २५ हजार रुपयांची रोकड घरातून लंपास ; अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल", "raw_content": "\nHomeसांगलीदिघंचीत २५ हजार रुपयांची रोकड घरातून लंपास ; अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल\nदिघंचीत २५ हजार रुपयांची रोकड घरातून लंपास ; अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल\nदिघंचीत २५ हजार रुपयांची रोकड लंपास ;अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल\nआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील राहत्या घरातून रोख २५ हजार रुपयांची चोरी झाली असून सदर घटनेचे नोंद आटपाडी पोलिसात ठाणे येथे झाली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी नंदकुमार महादेव त्रिगुणे हे दिघंची येथे राहत असून दिनांक ११ च्या रात्री १० व दिनांक १२ च्या रात्री १ च्या दरम्यान राहत्या घराच्या लगत खोलीचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून त्या खोलीमध्ये प्रवेश करून हँगरला अडकविलेल्या पिशवी मधील चावी घेवून दुसऱ्या खोलीतील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून कपाटातील रोख २५ हजाराची रोकड लंपास केली.\nयाबाबत आटपा��ी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.स.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा अधिक तपास सपोफौ चोरमुले हे करीत आहेत.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/02/Incomplete-works-in-Sevagram-Development-Plan-and-will-give-impetus-to-the-only-project-in-the-state-to-produce-solar-panels--Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar.html", "date_download": "2021-07-26T19:21:32Z", "digest": "sha1:2NK5BADJ4RBKMMQ5BG5QRLEEGRNZEBKS", "length": 14333, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "सेवाग्राम विकास आराखड्यातील अपूर्ण कामे आणि सोलर पॅनल निर्मिती करणाऱ्या राज्यातील एकमेव प्रकल्पाला देणार गती – उपमुख्यमंत्री अजित पवार", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र सेवाग्राम विकास आराखड्यातील अपूर्ण कामे आणि सोलर पॅनल निर्मिती करणाऱ्या राज्यातील एकमेव प्रकल्पाला देणार गती – उपमुख्यमंत्री अजित पवार\nसेवाग्राम विकास आराखड्यातील अपूर्ण कामे आणि सोलर पॅनल निर्मिती करणाऱ्या राज्यातील एकमेव प्रकल्पाला देणार गती – उपमुख्यमंत्री अजित पवार\nवर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत मंजूर असलेला तसेच आराखड्यातील लोकार्पण कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कामे पूर्ण करण्यासाठी घोषित केलेला निधी देण्यासोबतच महिला बचत गटामार्फत राज्यातील पहिल्याच सोलर पॅनल निर्मिती प्रकल्पास गती देण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.\nनागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना नियोजन आराखडा अंतिम करण्यासंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाली, यावेळी वर्धा जिल्ह्याच्या बैठकित श्री पवार बोलत होते. या बैठकीला राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार , जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, आमदार अभिजित वंजारी, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त संजीव कुमार , जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुरणे उपस्थित होते.\nजिल्हा वार्षिक योजना 2021- 22 सर्वसाधारण अंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी प्राथमिक शाळेच्या धोकादायक इमारती, वर्गखोल्या, धोकादायक इलेक्ट्रिक पोल, पूर संरक्षण भिंत, अंगणवाडी बांधकाम, ग्रामीण रस्ते, ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी शेड, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस व आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा, अपारंपारिक ऊर्जा विकास इत्यादी बाबींसाठी 272 कोटी रुपये अतिरिक्त देण्याची मागणी पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊ असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी श्री. पवार म्हणाले, सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत संपूर्ण कामासाठी मंजूर केलेला निधी देण्यात येईल तसेच या आराखड्यांतर्गत झालेल्या कामांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून निधी उभारावा. निधी उभारणे शक्य झाले नाही तर जिल्हा वार्षिक योजनेतून सदर कामासाठी निधी देण्याचा विचार करण्यात येईल.\nवर्धा जिल्ह्यात महिला बचत गटांकडून सोलर पॅनल निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. मागासवर्गीय महिला बचत गटाकडून निर्मित होणारा देशातील अशा प्रकारचा दुसरा व राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पातून उत्���ादित होणारे सोलर पॅनलची गुणवत्ता अपारंपारिक ऊर्जा विकास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तपासून त्याचा अहवाल सादर करावा. सदर बचत गटामार्फत निर्मित सोलर पॅनलची गुणवत्ता उत्तम असल्यास राज्यातील अपारंपारिक ऊर्जा निर्मिती साठी आवश्यक असलेले सोलर पॅनल महिलांच्या या कंपनीकडून खरेदी करू अशी ग्वाही देत त्यांनी वर्धा जिल्ह्यातील तेजस्वी सोलर पॅनल निर्मिती प्रकल्पाला गती देण्याची बाब अधोरेखित केली.\nयावेळी पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यातील धडक सिंचन योजनेचे कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली असून त्यांचे अनुदान निधीअभावी प्रलंबित आहे. सदर अनुदानासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच जलयुक्त शिवार योजने मधून यशोदा नदी पुनरुज्जीन करण्यासाठी कमलनयन बजाज फाउंडेशन, टाटा ट्रस्ट आणि राज्य शासन यांनी संयुक्तपणे काम केले आहे. त्यातील राज्य शासनाचा प्रलंबित हिस्सा अकरा कोटी रुपये मिळावा, तसेच समृद्धी महामार्गाचे कामाकरता लागणारे गौण खनिजाचे स्वामित्व धनाचे 10% रक्कम जिल्हा खनिज निधी अंतर्गत जिल्ह्याला मिळायला हवी, सदर रक्कम जिल्ह्याला उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने रस्ते विकास महामंडळाशी चर्चा करावी अशी मागणी पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी केली. याबाबत श्री. मोपलवार यांच्याशी चर्चा करून यावर मार्ग काढू असे श्री. पवार यांनी सांगितले होते. या बैठकीला जिल्ह्यातील अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थितले.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्स��्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5142", "date_download": "2021-07-26T19:42:09Z", "digest": "sha1:FU3HQWTQ45GCF3XARULWK46WZDDZMT22", "length": 10382, "nlines": 132, "source_domain": "abhivrutta.com", "title": "राज्यातील हॉटेल्स, लॉज ८ जुलैपासून परवानगी | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई राज्यातील हॉटेल्स, लॉज ८ जुलैपासून परवानगी\nराज्यातील हॉटेल्स, लॉज ८ जुलैपासून परवानगी\nमुंबई : राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळून हॉटेल, लॉज, अतिथीगृहांना 8 जुलैपासून क्षमतेच्या 33 टक्के सेवा देण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मिशन बिगिन अंतर्गत या व्यवसायांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी आणि शर्तीसह सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हॉटेल असोसिएशन समवेत नुकतीच बैठक झाली होती. त्यात हे व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल असे मुख्यमंत्रानी सांगितले होते. यानुसार हे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.\nहॉटेलच्या दर्शनी भागात कोविड संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय आणि मार्गदर्शिकाविषयी माहिती देणारे फलक असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच गर्दी टाळण्यासाठी आणि वाहनतळासाठी योग्य व्यवस्था आवश्यक आहे. सामाजिक अंतर राखले जावे अशी बैठक व्यवस्था सुनिश्चित करणे बंधनकारक आहे. थर्मल स्क्रिनिंग करण्याबरोबरच स्वागत कक्षाला संरक्षक काच असणे आवश्यक आहे. सर्वांसाठी सहज निजंर्तुकीकरण द्रव्य उपलब्ध करणे आवश्यक आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांसह अतिथींना मास्क, हातमौजे इत्यादी साहित्य्‍ा उपलब्ध करणे आवश्यक आहे. पैशाच्या देवाणघेवाणीसाठी आॅनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला पाहिजे. उद्‌वाहन (लिफ्ट) मधील संख्याही नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच वातानुकुलित यंत्रणेसंदर्भात वेळोवेळी केलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. तापमान 24 ते 30 डिग्री अंश सेल्सीअस आणि आर्द्रता 40 ते 70 टक्��े असावी.\nहॉटेलमध्ये केवळ लक्षणे नसलेल्या अतिथींनाच प्रवेश देण्यात यावा, त्यांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. आरोग्य सेतू ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे. तसेच, त्यांनी आपले प्रवास तपशिल, आरोग्य विषयक माहिती आणि ओळखपत्र देणे आवश्यक आहे. हॉटेलच्या खोल्या स्वच्छ निजंर्तुकरण केलेल्या असणे आवश्यक आहे. प्रत्येक अतिथी गेल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा होणे आवश्यक आहे. एखादा अतिथी आजारी किंवा लक्षणाचा दिसल्यास त्याचे विलगीकरण करणे आवश्यक आहे.\nPrevious articleपाऊस सावळा…उज्वला सुधीर मोरे\nNext articleमहाजॉब्स पोर्टलचे लोकार्पण\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/7221", "date_download": "2021-07-26T21:04:24Z", "digest": "sha1:FHZLBWXBPDOWO3ULZOEVQHHTGDJ6XPPU", "length": 11194, "nlines": 134, "source_domain": "abhivrutta.com", "title": "खोटी माहिती सादर केल्यास गुन्हे दाखल होईल | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर खोटी माहिती सादर केल्यास गुन्हे दाखल होईल\nखोटी माहिती सादर केल्यास गुन्हे दाखल होईल\nनागपूर : शाळा व्यवस्थापन आणि पालकांदरम्यान समोरासमोर बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर आलेल्या अहवालावर कारवाई करण्यात येईल. नियमबाह्य आणि वाढीव शालेय शिक्षण शुल्क पालकांकडून आकारल्याचे आढळून आल्यास संबंधित दोषी शाळा व्यवस्थापनावर कठोर कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे निर्देश शाले��� शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण विभागाला आज दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात शहरातील विविध शाळा व्यवस्थापन व पालक यांच्यादरम्यान आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.\nयावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी उपस्थित होते.\nयावर्षी टाळेबंदी(लॉकडाऊन) काळात शालेय वर्ग बंद असताना ई-शिक्षण वर्ग सुरू आहेत. त्यामुळे यावषीर्चे शालेय शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे, अशी पालकांनी मागणी लावून धरली. शहरातील काही शाळांमध्ये वेगवेगळा अभ्यासक्रम शिकवला जातो, याची तपासणी करणार. तसेच, अतिरिक्त शुल्क आकारण्याचा कोणत्याही शाळा व्यवस्थापनाला अधिकार नाही. इतर शुल्काच्या नावाखाली पालकांकडून शाळा व्यवस्थापनाकडून मनमानी करता येणार नाही. जबरदस्तीने पुस्तके, कपडे, दफ्तर घेण्यास भाग पाडणाºया शाळांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणार असून, पालकांनी तक्रार करण्याचे निर्देश मंत्री कडू यांनी दिले.\nकाही शाळा बोगस पालक-शिक्षक समिती स्थापन करत आहेत. असे प्रकार तपासणीदरम्यान आढळून आल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. नर्सरी शाळा परिसरात सुरू करता येत नसून पुस्तके विकता येणार नाहीत. शाळा व्यवस्थापनाने खोटी माहिती दिशाभूल केल्यास फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येतील, थेट शाळेत वर्ग भरत नाहीत. त्यामुळे आॅनलाईन शिक्षण असतानाही संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नसावी. असे असेल तर त्याची यादी बनवावी. शाळा व्यवस्थापनाने चुका केल्या असल्यास त्या स्वीकाराव्यात, कार्यवाही करण्याची वेळ आणू नका, असेही श्री.कडू यांनी शाळा व्यवस्थापनास सांगितले.\nशाळेकडून दरवर्षी शालेय शुल्क वाढविले जाते. काही शाळा दरदिवशी १० रुपये विलंब शुल्काच्या नावाखाली अतिरिक्त आकारत आहेत, हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती अहवाल देईल. समितीचा अहवाल येताच त्यानुसार कार्यवाही केली जाईल. यात शिक्षण विभागाचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.\nPrevious articleवाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालये महत्त्वाची : सामंत\nNext articleमहिला शेतकºयांना सन्मान मिळावा : कृषिमंत्री\n‘ वन विश फाॅर दी अ���्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nत्या सर्वांत मागील हत्तीने मग सर्वांनाच पिटाळलं… पहा कसं…\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://indicvichaar.com/2021/01/", "date_download": "2021-07-26T18:45:14Z", "digest": "sha1:XF7PYO35GW2GRIT4OH5MSJPVTDLUQCF2", "length": 6067, "nlines": 87, "source_domain": "indicvichaar.com", "title": "January 2021 | Indic Vichaar", "raw_content": "\nगुरुपूर्णिमेच्या इंडिक विचारच्या वाचकना आणि श्रोत्याना हार्दिक शुभेच्छा\nआषाढी एकादशी निमित्त – अभंग\nअभिमान स्थळ – ‘भीमबेटका’\nराजदीप सरदेसाईचे असत्याचे प्रयोग\nJanuary 31, 2021 January 31, 2021 Shefali Vaidya 0 Comments २००२, प्रणब मुखर्जी, राजदीप सरदेसाई, राजीव त्रिवेदी, सोहराबुद्दीन\nराजदीप सरदेसाई हा मराठीतल्या एका कुमार बुद्धीच्या सुमार पत्रकाराची लेदर बाइंडिंग मधली इंग्रजी आवृत्ती आहे. जाणून बुजून खोटारडेपणा करणे आणि\n२३ जानेवारी चे ऐतिहासिक महत्त्व\nJanuary 23, 2021 January 23, 2021 Prasanna Khare 0 Comments तुम मुझे खून दो, नेताजी सुभाषचंद्र बोस, मै तुम्हे आझादी दुंगा, राम गणेश गडकरी, शहाजीराजे भोसले\nब्रिटीश राजवटीतून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी, ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा I’ अशी निर्णायक हाक ज्यांनी भारतीय बांधवाना\nशेतकरी आंदोलन आणि आर्थिक सुधार\nआंदोलकात, काही शेतकरी नक्की असतील, पण मुख्यतः हि गर्दी शहरी नक्षलवादी आणि संपन्न शेतकऱ्यांनी जमवलेल्या भाडोत्री आंदोलकांचीच आहे\n“लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही …” अशा\nजितीन प्रसादा आणि काँग्रेस मधील दुसरी लाट\n९ जून ला, शेवटी जितीन प्रसादा ह्यांनि काँग्रेस सोडून भाजपत मध्ये प्रवेश केला. त्याना अर्थात, काँग्रेस मध्ये अजिबात भविष्य दिसेनासं\nभाजप : बंगाल पराभव का व कसा \nइंडिक विचार हे सामान्य माणसाच्या उपजीविका, सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षा विषयी इ���्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करणारे पत्रकारिता मंच आहे. आमचा उद्देश, प्रामुख्याने अशा विषयांवर प्रकाश टाकणे आहे, जे इतर पत्रकार माध्यम दुर्लक्षित करीत असली तरी सामान्यांसाठी महत्वपूर्ण आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AA%E0%A5%A7", "date_download": "2021-07-26T21:12:58Z", "digest": "sha1:QGSNNVFLELI2YJC4L2HEZKENLQM3ACBF", "length": 3142, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १३४१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३२० चे - १३३० चे - १३४० चे - १३५० चे - १३६० चे\nवर्षे: १३३८ - १३३९ - १३४० - १३४१ - १३४२ - १३४३ - १३४४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nदिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकने इब्न बतूताला आपला राजदूत म्हणून चीनला पाठविले.\nऑगस्ट २८ - लिओ पाचवा, आर्मेनियाचा राजा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१८ रोजी ०३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/students-demonstration-for-save-aarya-in-kandivali/", "date_download": "2021-07-26T19:45:29Z", "digest": "sha1:S46BI2LMTJM5XTO3FREKETDNXD7ZZQRI", "length": 12701, "nlines": 109, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "आरेच्या बचावासाठी विद्यार्थीही सरसावले; कांदिवलीत निदर्शने करत दिल्या सेव्ह आरेच्या घोषणा – आपले पर्यावरण", "raw_content": "\nआरेच्या बचावासाठी विद्यार्थीही सरसावले; कांदिवलीत निदर्शने करत दिल्या सेव्ह आरेच्या घोषणा\nमुंबई, (निसार अली) : आरेच्या जंगलात मेट्रोच्या प्रस्तावित कारशेडसाठी 27OO वृक्षांची होणारी तोड\nहोणार आहे. या विरोधात प्रचंड जनक्षोभ आहे. सातत्याने राज्य सरकार आणि मुंबई पालिका, मेट्रो प्रशासनाविरोधात निदर्शने केली जात आहेत. आज विद्यार्थीही रस्त्यावर उतरले आणि सेव्ह आरेच्या घोषणा घोषणा देण्यात आल्या. सकाळी कांदिवली एज्यु��ेशन सोसायटीच्या श्रॉफ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कांदिवली रेल्वे स्थानक पश्चिम येथे तीव्र निदर्शने केली. सामान्य नागरिकही त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले होते.आरे बचावच्या मोहिमेला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे.\nआरेचे जंगल आम्हाला हवे आहे. वायू प्रदूषणाने मुंबईचा श्वास आधीच कोंडला गेला आहे. आरे हे मुंबईचे फुफ्फुस आहे. ते नष्ट करू नका. आमच्या आणि पुढील पिढीला याचे परिणाम भोगावे लागतील, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.\nअसा साजरा केला 100 टक्के पर्यावरणस्नेही गणेशोत्सव : साकारला फळ-भाज्यांतून बाप्पा; ‘उम्मीद’चा आदर्शव्रत उपक्रम\n21 व्या शतकात जैवइंधने भारताला नवी गती देऊ शकतात : जागतिक जैवइंधन दिन कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन\nमुंबईच्‍या मातीला अनुरुप झाडे लावण्‍याचे महापालिका आयुक्‍तांचे आवाहन\nNext story आरे वृक्षतोडीविरोधात देशातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना एसएफआयही मैदानात\nPrevious story संगमेश्वरमध्ये मृतावस्थेत सापडला बिबट्या\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बस���ल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/12/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-26T19:46:19Z", "digest": "sha1:H7NEK5ECSZLCJSH7NHABZA7GRDMTAGR3", "length": 20016, "nlines": 235, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा रब्बीवर परिणाम - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nनांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा रब्बीवर परिणाम\nby Team आम्ही कास्तकार\nin बातम्या, हवामान अंदाज\nनांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. यंदा सुरवातीपासूनच थंडी कमी – अधिक होत आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे.\nजिल्ह्यात दरवर्षी दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. सिंचनाची सोय असलेल्या भागात तसेच जमिनीतील ओलाव्यावर पिके घेतली जातात. रब्बीच्या काळात नैसर्गिक आपत्तीची शक्यता खरिपाच्या तुलनेत कमी असते. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीतील उत्पादनाची खात्री असते. परंतु, यंदा म्हणावी तशी थंडी पडली नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. यानंतर मात्र ढगाळ वातावरण तयार झाल्याने तापम���नाचा पारा २१ अंश सेल्सिअसपर्यंत वर गेला.\nजिल्हा तेलंगणा सीमेलगत आहे. त्यामुळे दक्षीण भारतात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्याला जाणवतो. अशावेळी राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेडमध्ये पावसाचे सावट असते. सोमवारी (ता. ३०) जिल्ह्याचे कमाल तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आगामी काही दिवसही ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला. यामुळे हरभरा, गहू, करडी, रब्बी ज्वारी या पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याचे जाणवत\nएक लाख हेक्टरवर पेरणी\nजिल्ह्यात आजपर्यंत एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक हरभरा आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ३६ हजार हेक्टर आहे. यात मागील काही काळात वाढ होत आहे. धरणातील पाणीसाठा तसेच जिल्ह्यालगत असलेल्या येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर प्रकल्पातील पाणी पाळ्या मिळत आहेत. त्यामुळे पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे.\nतीन लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज\nमागील वर्षी जिल्ह्यात दोन लाख ७५ हजार ६४६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यात सार्वधिक एक लाख ९० हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. तर, ४० हजार हेक्टरवर गहू व ३४ हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. यंदा यात कृषी विभागाकडून वाढ व्यक्त केली आहे. जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात तीन लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.\nनांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा रब्बीवर परिणाम\nनांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. यंदा सुरवातीपासूनच थंडी कमी – अधिक होत आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे.\nजिल्ह्यात दरवर्षी दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. सिंचनाची सोय असलेल्या भागात तसेच जमिनीतील ओलाव्यावर पिके घेतली जातात. रब्बीच्या काळात नैसर्गिक आपत्तीची शक्यता खरिपाच्या तुलनेत कमी असते. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीतील उत्पादनाची खात्री असते. परंतु, यंदा म्हणावी तशी थंडी पडली नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. यानंतर मात्र ढगाळ वातावरण तयार झाल्याने तापमानाचा पारा २१ अंश सेल्सिअसपर्यं�� वर गेला.\nजिल्हा तेलंगणा सीमेलगत आहे. त्यामुळे दक्षीण भारतात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्याला जाणवतो. अशावेळी राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेडमध्ये पावसाचे सावट असते. सोमवारी (ता. ३०) जिल्ह्याचे कमाल तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आगामी काही दिवसही ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला. यामुळे हरभरा, गहू, करडी, रब्बी ज्वारी या पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याचे जाणवत\nएक लाख हेक्टरवर पेरणी\nजिल्ह्यात आजपर्यंत एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक हरभरा आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ३६ हजार हेक्टर आहे. यात मागील काही काळात वाढ होत आहे. धरणातील पाणीसाठा तसेच जिल्ह्यालगत असलेल्या येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर प्रकल्पातील पाणी पाळ्या मिळत आहेत. त्यामुळे पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे.\nतीन लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज\nमागील वर्षी जिल्ह्यात दोन लाख ७५ हजार ६४६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यात सार्वधिक एक लाख ९० हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. तर, ४० हजार हेक्टरवर गहू व ३४ हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. यंदा यात कृषी विभागाकडून वाढ व्यक्त केली आहे. जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात तीन लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.\nनांदेड nanded रब्बी हंगाम थंडी सिंचन ओला भारत कमाल तापमान आग हवामान विभाग sections गहू wheat ज्वारी jowar धरण पाणी water पूर floods कृषी विभाग agriculture department\nनांदेड, Nanded, रब्बी हंगाम, थंडी, सिंचन, ओला, भारत, कमाल तापमान, आग, हवामान, विभाग, Sections, गहू, wheat, ज्वारी, Jowar, धरण, पाणी, Water, पूर, Floods, कृषी विभाग, Agriculture Department\nनांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.\nड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाईल, एक झाड 40 वर्षे फळ देते\nकोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटका\nड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाईल, एक झाड 40 वर्षे फळ देते\nकोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटका\nशेतकरी कृषी शाळेत शेतीचा अभ्यास करतील\nरत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड सुरू\nपंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ मधील फूड स्टॉल मालकाचे कौतुक केले, त्याचे कारण जाणून घ्या\nदोन लाख हेक्टरवरील पिकांचे नु���सान\nडाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत ः देवरे\nपरभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी सन्मान’चे २२ लाख वसूल\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाईल, एक झाड 40 वर्षे फळ देते\nकोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटका\n1100 एचपी सेवा संकल्प, क्रमांक पंजीकरण डायल करा\nशेतकरी कृषी शाळेत शेतीचा अभ्यास करतील\nग्राम दर्शन पोर्टल, 19१ 7 पंचायत पंचायत डिजिटल रेकॉर्ड\nरत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड सुरू\nपंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ मधील फूड स्टॉल मालकाचे कौतुक केले, त्याचे कारण जाणून घ्या\nदोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान\nदेशातील या राज्यात मान्सूनचा कहर वाढेल, ऑरेंज अलर्ट जारी\nमराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2020/11/Pune-graduate-constituency-Pvt-Nilkanth-Khandare-filed-candidature.html", "date_download": "2021-07-26T19:04:17Z", "digest": "sha1:KZMQSFHUQQEPMY4A6O3A4UM4LMDYKUHE", "length": 10649, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "पुणे पदवीधर मतदान संघातून प्रा. डॉ. निलकंठ खंदारे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome ग्रामीण राजकारण पुणे पदवीधर मतदान संघातून प्रा. डॉ. निलकंठ खंदारे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल\nपुणे पदवीधर मतदान संघातून प्रा. डॉ. निलकंठ खंदारे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल\nनोव्हेंबर १३, २०२० ,ग्रामीण ,राजकारण\nपुणे : पुणे पदवीधर मतदान संघातून प्रा. डॉ. निलकंठ खंदारे यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.\nत्यावेळी कोविड - 19 च्या संदर्भाने फक्त २ व्यक्तींना आत प्रवेश होता. तरीही खंदारे यांना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते तसेच शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते.\nयावेळी बोलताना खंदारे म्हणाले, की माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवेन. पुणे पदवीधर मतदार संघात त्यांनी १ लाखापेक्षा जास्त मतदार नोंद केले आहेत. त्यांचा ५ जिल्ह्यात मोठा मित्रपरिवार आणि दांडगा संपर्क आहे.\nपदवीधर बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यासाठी, प्रत्येक ताल��क्याच्या ठिकाणी सरकारी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि हॉस्टेल ची स्थापना करणे, इंजिनिअर, पॅरा मेडिकल, फार्मसी, व्यवस्थापन, कृषी तसेच इतर क्षेत्रासाठी आपल्याकडे मास्टर प्लान आहे आणि तो राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खंदारे यांनी सांगितले . यापूर्वी च्या कोणत्याही पदवीधर आमदाराने जे काम केले नाही, ते आपण करून दाखवू, असे ही ते म्हणाले.\nat नोव्हेंबर १३, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टी���) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Victorious-gathering-of-Asha-and-group-promoters-held-at-Waluj.html", "date_download": "2021-07-26T19:52:44Z", "digest": "sha1:XHQ3TQBDHVNU2NOKD7ZRAGGSSYERTJQX", "length": 11028, "nlines": 72, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "वाळूज येथे आशा व गटप्रवर्तक यांचा विजयी मेळावा संपन्न - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome जिल्हा वाळूज येथे आशा व गटप्रवर्तक यांचा विजयी मेळावा संपन्न\nवाळूज येथे आशा व गटप्रवर्तक यांचा विजयी मेळावा संपन्न\nजुलै ११, २०२१ ,जिल्हा\nऔरंगाबाद : आशा व गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी सीटू संघटनेच्या वतीने औरंगाबाद जिल्हा सीटू चे जनरल सेक्रेटरी व महाराष्ट्र राज्य सीटू चे सचिव काॅ लक्ष्मण साकृडकर यांच्या अध्यक्षतेखाली व कॉ दामोदर मानकापे व कॉ मंगल ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली शहीद भगतसिंग हायस्कूल बजाज नगर वाळूज येथे दि. १० जुलै २०२१ रोजी आशा व गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी यांचा विजयी मेळावा संपन्न झाला.\n१५ जून ते २३ जून २०२१ या काळात संपूर्ण महाराष्ट्रात आशा व गटप्रवर्तक यांच्या वतीने आपल्या प्रमुख मागण्यासाठी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. शेवटी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संघटने सोबत चर्चा करून १५०० ते २००० रुपये प्रति महिना वाढ व अन्य कांही मागण्या मान्य केल्या. त्यामुळे तालुका गंगापूर येथील ५०० आशा व गटप्रवर्तक यांचा ज्योती भोसले व वैशाली शिंदे यांनी विजयी मेळावा आयोजित केला.\nयावेळी कॉ. लक्ष्मण साकृडकर, कॉ. दा���ोदर मानकापे, संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ. मंगल ठोंबरे, कॉ. पुष्पा पैठणे, पुष्पा शिरसाठ, संगिता जोशी, स्वाती काळे, विमल शिरसाठ, किरण गायकवाड, अनिता चंदलवाडे, यांनी आशांना मार्गदर्शन केले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. ज्योती भोसले यांनी केले, तर सुत्रसंचालन कॉ. शंकर ननुरे यांनी केले. कॉ. वैशाली शिंदे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.\nat जुलै ११, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी ���म्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत आहोत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinprakashan.com/shop/school-books/lets-learn-with-fun-elementary-ll-for-6th-std-3rd-language-english/", "date_download": "2021-07-26T19:17:22Z", "digest": "sha1:RPNYTCL2UFWYMA6TO65KQMP7IUQJILXY", "length": 3585, "nlines": 59, "source_domain": "www.nitinprakashan.com", "title": "total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today Let's Learn with Fun (Elementary ll for 6th Std ,3rd Language English) | Nitin Prakashan", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) Books\nहसतखेळत आणि नकळतपणे इंग्रजी व्याकरण पक्के व्हावे व या महत्त्वाच्या विषयाची गोडी लागावी हा या रंजक कृतिपुस्तिकेमागचा मुख्य हेतू आहे. रंगवणे, कापणे, चिकटवणे, कोडी सोडवणे या आणि यासारख्या विविध कृतींच्या माध्यमातून इंग्रजी व्याकरणाचा पाया मजबूत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी कृतिपुस्तिका. मराठी माध्यमाच्या पाचवी, सहावी तसेच शिष्यवृत्ती परीक्षांसाठी उपयुक्त.\nहसतखेळत आणि नकळतपणे इंग्रजी व्याकरण पक्के व्हावे व या महत्त्वाच्या विषयाची गोडी लागावी हा या रंजक कृतिपुस्तिकेमागचा मुख्य हेतू आहे. रंगवणे, कापणे, चिकटवणे, कोडी सोडवणे या आणि यासारख्या विविध कृतींच्या माध्यमातून इंग्रजी व्याकरणाचा पाया मजबूत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी कृतिपुस्तिका. मराठी माध्यमाच्या पाचवी, सहावी तसेच शिष्यवृत्ती परीक्षांसाठी उपयुक्त.\nShuddhalekhan Mazhya Khishat (शुद्धलेखन माझ्या खिशात) दोन पुस्तकांचा संच\nDokyat Dokva (डोक्यात डोकवा)\nसुगम मराठी व्याकरण ( इयत्ता पाचवी ते आठवी साठी )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai/extension-officers-caught-accepting-rs-10000-bribe-69552", "date_download": "2021-07-26T19:46:59Z", "digest": "sha1:NAKMZR4FXN6YMLCWS46KUOJ64HTMHQIQ", "length": 18208, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "विस्‍तार अधिकारी १० हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्‍या जाळयात - Extension officers caught accepting Rs 10,000 bribe | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविस्‍तार अधिकारी १० हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्‍या जाळयात\nविस्‍तार अधिकारी १० हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्‍या जाळयात\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nविस्‍तार अधिकारी १० हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्‍या जाळयात\nशनिवार, 30 जानेवारी 2021\nपनवेल तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्‍तार अधिकारी नवनाथ साबळे यांना आज १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले\nपनवेल : पनवेल तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्‍तार अधिकारी नवनाथ साबळे यांना आज १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पथकाने ही कारवाई केली. उमेश इंगोले या शिक्षकाची यवतमाळ इथं बदली झाली तेथे तो कार्यरतही झाला.\nत्यांना लास्‍ट पेमेंट स्‍लीप देण्‍यासाठी साबळे यांनी त्‍याच्‍याकडे १० हजारांची मागणी केली. म्‍हणून इंगोलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. गेले दोन दिवस एसीबीचे पथक साबळेच्‍या मागावर होते. मात्र, आज अखेर अलिबाग येथील रायगड जिल्‍हा परीषद मुख्‍यालयाच्‍या आवारात साबळे याला लाचेची रक्‍कम घेताना पकडण्‍यात आले.\nयापूर्वीही साबळे याने इंगोले यांच्‍याकडे लाचेची मागणी केली होती. त्‍यावेळी गटशिक्षणाधिकारी यांच्‍याकडे याबाबत तक्रारदेखील करण्‍यात आली होती.\nडॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारा कोण\nनाशिक : दिल्लीतील शेतकरी आंदोलन वादात व चर्चेत अडकले असताना त्यावर प्रतिक्रीया देणा-यांतही शाब्दीक चकमकी झडू लागल्या आहेत. याच विषयावरुन फेसबुकवर डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली. दोघांनी त्याला लाईक्स दिले. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले असुन यासंदर्भात आरोप, प्रत्यारोपांची शक्यता आहे.\nयासंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव माजी आमदार नरसय्या आडम यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस, महाराष्ट्रातील एक लढाऊ आणि प्रामाणिक शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांना \"नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन\" या शब्दांत एका इसमाने काल फेसबुकवर पोस्ट टाकली. इतर दोघा जणांनी ती लाईक केली. या तिघांपैकी किमान दोन जण तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत असे आम्ही केलेल्या तपासाअंती कळले.\nदेशभर सध्या भाजपच्या केंद्र सरकारविरुद्ध सुरू असलेल्या अभूतपूर्व देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या आणि हे आंदोलन दडपून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या कुटील कारस्थानाच्या पार्श्वभूमीवर धमकीची ही पोस्ट टाकण्यात आली आहे हे सूचक आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशिवसेनेचा राणेंना माथेरानमध्ये; तर भाजप, मनसेला पनवेलमध्ये धक्का\nनेरळ (जि. रायगड) : माथेरानमध्ये शिवसेनेने राणे यांना जोरदार धक्का दिला आहे. आमदार नीतेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या माथेरानच्या...\nशनिवार, 24 जुलै 2021\nकोल्हे यांचा आढळरावांवर नेम.. पण मुख्यमंत्र्यांवरच राजकीय वार\nराजगुरूनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहेच. पण ते शरद पवारांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री झाल्याचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल...\nरविवार, 18 जुलै 2021\n...तर विमानतळ पेटवू ; उद्धव ठाकरेंना इशारा\nपनवेल : नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाच्या नामकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेच्या (ShivSena) नेत्यांनी या विमानतळाला...\nसोमवार, 12 जुलै 2021\nकर्नाळा बँकेच्या गैरव्यवहारात बुडाले सुखी संसाराचे स्वप्न\nनवी मुंबई : पनवेलमधील कर्नाळा बँकेतील आर्थिक गैरव्यवहारामुळे बंद झाल्यामुळे देवद गावातील युवकाच्या सुखी संसाराच्या स्वप्नांची राख-रांगोळी झाली...\nगुरुवार, 17 जून 2021\nम्युकरमायकोसिस उपचाराकरिता खाजगी रुग्णालयासाठी दर निश्चित\nपुणे : कोरोनापाठोपाठ राज्यात म्युकरमायकोसिस mucormycosis अर्थात ब्लॅक फंगसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून लागले आहेत. त्यातच राज्य सरकारने केंद्र...\nशुक्रवार, 4 जून 2021\nअश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात कुरुंदकरसह खडसेंच्या भाच्याला न्यायालयाचा दणका\nनवी मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि माजी मंत्री...\nबुधवार, 2 जून 2021\nनवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव\nनवी मुंबई : नवी मुंबईत प्रस्तावित असलेल्या विमानतळाचे 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नामकरण केले जाणार आहे. राज्य...\nशुक्रवार, 30 एप्रिल 2021\nरायगड जिल्ह्यातून नगरला ऑक्‍सिजन\nनगर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची उपचाराच्या संख्येने 24 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गंभीर कोरोना रुग्णांना कृत्रिम ऑक्‍सिजनची गरज आहे. जिल्हा...\nसोमवार, 26 एप्रिल 2021\nकर्नाळा बँक : रामशेठ ठाकूर, विवेक पाटील यांच्यासह ३५ जणांवर जप्तीच्या नोटिसा\nपनवेल : कर्नाळा बँकेत Karnala Bank झालेल्या ५२६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणात निवाड्यापूर्वीच्या मालमत्ता जप्तीचे आदेश बजावून...\nगुरुवार, 8 एप्रिल 2021\nआंधळकरांना धक्का लावाल, तर जीवंत सोडणार नाही : बार्शीचे आमदार राऊतांना धमकी\nबार्शी (जि. सोलापूर) : बार्शी तालुक्‍याचे आमदार राजेंद्र राऊत आणि नगरसेवक अमोल चव्हाण यांना उद्देशून सोशल मीडियावर लाईव्ह करुन एकाने त्यांना...\nशनिवार, 6 मार्च 2021\nखारघरमध्ये आघाडीत बिघाडी; भाजपात मात्र एकजूट कायम\nखारघर : राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस आणि शिवसेना आघाडीचे सरकार असूनही खारघर ,तळोजा परिसरात आघाडी घटक पक्षात पक्षवाढीसाठी प्रयत्न न करता...\nसोमवार, 25 जानेवारी 2021\nधक्कादायक : अश्विनी बिद्रेंच्या हत्येच्या दिवशी कुरुंदकर नाईट राऊंडवरच नव्हता\nमुंबई : अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या दिवशी मुख्य आरोपी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर हा नाईट राऊंडला नव्हता, अशी साक्ष सहाय्यक पोलिस आयुक्त...\nशनिवार, 23 जानेवारी 2021\nपनवेल पंचायत समिती शिक्षण education रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग anti corruption bureau यवतमाळ yavatmal एसी अलिबाग डॉ. अजित नवले अजित नवले दिल्ली आंदोलन agitation आमदार महाराष्ट्र maharashtra राष्ट्रीय स्वयंसे���क संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.shubhasurpedia.com/post/ka-jhurava-jeev-veda-part1", "date_download": "2021-07-26T19:11:28Z", "digest": "sha1:A67KZXBDW4TRGFR4QHCGWBUTQ7JDYGYV", "length": 10661, "nlines": 57, "source_domain": "www.shubhasurpedia.com", "title": "Ka Jhurava Jeev Veda (Part1)", "raw_content": "\nका झुरावा जीव वेडा... (भाग १)\nसमायराने घड्याळ बघितलं, ९ वाजून २५ मिनिटं.. लॅपटॉपच्या स्क्रीनवरून नजर काढून घेऊन तिने दोन्ही हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवले तेव्हा तिला जाणवलं की गेला कितीतरी वेळ ती त्या स्क्रीनकडेच बघत होती.. तिचं प्रेझेंटेशन इम्प्रेसिव्ह झालं होतं. डील क्रॅक होणार याची खात्री होती तिला, आणि तिच्यापेक्षा जास्त तिच्या बॉसला.. कारण समायराने एखाद्या प्रोजेक्टची जबाबदारी घेतली की क्लोझरपर्यंत एकाही स्टेपचं टेन्शन नाही. प्रत्येक मूव्ह परफेक्ट प्लॅन केलेली, प्रत्येक डिसीजन प्रोजेक्टचा डीप स्टडी करूनच घेतलेला…\nसमायरा कारखानीस, अत्यंत महत्वाकांक्षी, स्मार्ट पर्सनॅलिटी असलेली मुलगी.. मूळची सासवडची. श्रीमंत म्हणावं असं घर. पण आई वडील ती लहान असताना एका दुर्दैवी कार अपघातात ऑन द स्पॉट गेले. कष्टाने इमानदारीची बरीच पुंजी जमवलेली. त्यामुळे आर्थिक चणचण नाही जाणवली. समायराची एक आत्या जिने लग्न नव्हतं केलं ती यांच्याच घरी राहायची. सुरुवातीला तिचा आधार होता समायराला पण आई वडिलांनंतर दोन वर्षांनी एक सिव्हीयर अटॅक येऊन तीही समायराला सोडून गेली.. बाकी आपलं म्हणावं असं नातेवाईक कोणी नावालाही नाही. जिद्दीने समायराने तिचं शिक्षण पूर्ण केलं. आणि तिची महत्वाकांक्षी स्वप्नं तिला मुंबईकडे खेचायला लागली. सासवडच्या बंगल्याव्यतिरिक्त बरीच जमीन होती वडिलांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवलेली.. ती सरळ विकून ही मुंबईत दाखल झाली, टू बीएचके घेतला, एका अपकमिंग ऍड एजन्सीमध्ये नोकरी मिळवली. सुरुवातीला बेसिक कामं करत करत मेहनतीने आणि बुद्धीच्या जोरावर एक एक पायरी वर चढत गेली. एजन्सीही नावारूपाला येऊ लागली. समायराचा वाटा त्यात महत्वाचा असल्याने साहजिकच बिझनेस डेव्हलपमेंट हेड म्हणून एकमताने तिचं सिलेक्शन झालं.. त्या दिवसापासून आजपर्यंत काम काम आणि फक्त काम. वर्कोहोलिक या शब्दाला लाजवेल अशी समायराच्या कामाची पद्धत. तिच्या घराने तिला रात्री साडेअकराच्या आधी आणि सकाळी साडेआठनंतर कधी बघितलंच नव्हतं. विकेन्ड्स नको वाटायचे तिला. मग तेव्हाह�� एजन्सीची कामं काढून बसायची.. मंदा बऱ्याचदा सांगायची तिला, “ताई, सुटीच्या दिवशी उगा कशाला तो लापटाप घेऊन बसलायसा जावा की जरा बाहेर, मैत्रिणींना भेटा, सिनेमा बघा..” समायरा मग तिला गप्प करून पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसायची..\nतर साधारण पावणेदहा वाजता समायराने समाधानाने लॅपटॉप शट डाऊन केला.. चेकलिस्टच्या शेवटच्या नंबरवर डन म्हणून मार्क करून ती सरळ केबिनबाहेर आली.. लिफ्टमध्ये शिरता शिरता बॉसला ऑल सेट फॉर टुमॉरो असा मेसेज करून टाकला आणि संध्याकाळभरचे मेसेजेस चेक करायला लागली.. वाचता वाचता, काहींना रिप्लाय करता करता अचानक एका मेसेजवर तिची नजर खिळून राहिली.. ‘ट्वेन्टी थर्डला मुंबईत येतोय. दोन दिवसांसाठी असेन. जमलं तर भेटूया..’\nचार वर्षांपूर्वीचा तो दिवस, एस्पेशली संध्याकाळ, तिच्यासमोर जशीच्या तशी फिल्मसारखी सरकायला लागली. पुण्यातल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये स्पेशल कँडल लाईट डिनर, तिचा आवडता मेन्यू, मागे अतिशय रोमँटिक ट्यून्स छेडणारी लाईव्ह गिटार.. आणि अशा खास प्लॅनमध्ये शंतनू यज्ञोपवीतने समायराला केलेलं प्रपोज आहा.. शंतनूचं घराणं पुण्यातल्या बड्या उद्योजकांपैकी एक. लक्ष्मी घरी पाणी भरत होती. देश विदेशात पसरलेला बिझनेस, हजारो करोडचा टर्नओव्हर, मीडियाने बिझनेस टायकून म्हणून वेळोवेळी दिलेली प्रसिद्धी आणि असं असूनही अतिशय नम्र, संस्कारी, माणूस म्हणून जगणारी फॅमिली शंतनूही रुबाबदार, हँडसम, निर्व्यसनी, सुस्वभावी, परदेशातून उच्चशिक्षण घेऊन फॅमिलीच्या प्रेमासाठी आणि माझ्या भारतातच मला काहीतरी करायचंय या विचाराने परत आलेला. समायराची शंतनूशी ओळख कॉलेजमधली. स्मार्ट, महत्वाकांक्षी समायरा शंतनूला पाहिल्याक्षणी आवडली. आणि शंतनूशी तर ओळख करून घेण्यासाठीही मुली मरायच्या.. कॉलेजची रंगीबेरंगी वर्षं भुर्रकन उडून गेली.. आता पुढल्या आयुष्याची दिशा ठरवायची होती.. तरीही शंतनूने प्रपोज करायची घाई केली नाही.. उच्चशिक्षण झाल्यावर, बिझनेसच्या एका ब्रँचची जबाबदारी स्वतंत्ररित्या सांभाळायला लागल्यावरच त्याने समायराला प्रपोज करण्याचा डिसीजन घेतला.\nआणि या सगळ्या पार्श्वभूमीवर, त्या संध्याकाळी समायराने शंतनूशी लग्न करायला नकार दिला\nटू बी कन्टीन्यूड... (क्रमशः)\nयुट्यूबवर स्वतःचा ऑडियन्स कसा निर्माण कराल नवीन युट्यूबर्ससाठी महत्���ाच्या टिप्स\nशुभसूर क्रिएशन्सचा युट्यूब प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/02/national-science-day-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95.html", "date_download": "2021-07-26T20:39:41Z", "digest": "sha1:HERYTLUTDFAXF5OAAKHXVVPNKZLWVJ2Y", "length": 10455, "nlines": 97, "source_domain": "itechmarathi.com", "title": "National Science Day संबंधित या गोष्टी नक्की माहित करून घ्या -", "raw_content": "\nNational Science Day संबंधित या गोष्टी नक्की माहित करून घ्या\nNational Science Day संबंधित या गोष्टी नक्की माहित करून घ्या\nNational science Day 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो भारतात शास्त्रीय शैक्षणिक वैद्यकीय तांत्रिक संशोधन आणि सर्व महाविद्यालय विद्यापीठे शैक्षणिक संस्था शास्त्रज्ञ संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात .\n1999 पासून भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबवल्या जात आहेत. यामुळे नवीन विषयी तसेच विज्ञानामधील चांगले-वाईट अनुभव किंवा पुढील काही वर्षांचे नियोजन आपण आतापर्यंत करू शकतो आहेत. यामुळे पुढील काळातील नुकसान टाळण्याचा प्रयत्न करता येत आहे 1999 मध्ये आपले विश्व बदलणे ही संकल्पना तर 2004 मध्ये समुदायातील उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती ही संकल्पना तर 2013 मध्ये मॉडिफाइड पिके व अन्नसुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर भर देण्यात आला होता.\nभारतात 1986 पासून दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात आला आणि आत्तापर्यंत साजरा होत आहे भौतिक शास्त्रातील संशोधनामध्ये त्यांनी रामन इफेक्ट चा शोध लावला या संशोधनातून पुढे रामण स्कॅटरिंग चा शोध लागला तेव्हा एखाद्या प्रकाशाचा किरण धुळण विरहित पारदर्शक रासायनिक संयोगापासून जातो त्यावेळी त्यातील प्रकाशाचा काही अंश येणाऱ्या किरणांच्या विरुद्ध दिशेला तयार होतो हा पसरलेला प्रकाशाचे किरण एकाच रंगाचे असतात मात्र काही प्रकाशित करणे सोडण्यात आलेल्या प्रकाश यांच्या कॅनोन वेगळ्याच रंगाचे असतात यालाच रमान इफेक्ट असे म्हणतात या शोधासाठी सर चंद्रशेखर वेंकट रामन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा नोबेल पुरस्कार बरोबरच त्यांना 1954 मध्ये सर्वोच्च भारतीय पुरस्कार भारतरत्न देऊन देखील सन्मानित करण्यात आले होते.\nट्विटर वर पण पैसे कमावण्याची संध�� how to make money twitter\nबेस्ट एयरटेल रिचार्ज प्लान Airtel Recharge Plan\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/coronavirus-age-wise-numbers/", "date_download": "2021-07-26T21:06:55Z", "digest": "sha1:H3HUAYMSJQZNNEZYIS2CZZ6ARZJQXPY7", "length": 29938, "nlines": 251, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Coronavirus Age Wise Numbers – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Coronavirus Age Wise Numbers | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष��य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तान��े माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजा��े उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nCoronavirus Pandemic: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण, जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी\nCoronavirus Cases in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स\nCoronavirus Update: महाराष्ट्रात मागील 24 तासांत कोरोना बाधित बरे होण्याचे प्रमाण हे रुग्णसंख्येत वाढ होण्यापेक्षा जास्त; पाहा जिल्हानिहाय आकडेवारी\nCoronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात मागील 24 तासांत 405 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू, राज्यातील मृतांचा एकूण आकडा 31 हजार 791 वर\nCoronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पाहा आजचे ताजे अपडेट्स\nCoronavirus Update: महाराष्ट्रात पुणे, मुंबई नंतर 'या' जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, पाहा जिल्हानिहाय आकडेवारी\nCoronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात 22,543 नव्या रुग्णांस�� राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 लाख 60 हजार 308 वर\nCoronavirus Cases in Maharashtra: महाराष्ट्रात मागील 24 तासांत आढळले 22,084 कोरोनाचे नवे रुग्ण, कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 लाख 37 हजार 765 वर\nCoronavirus Pandemic: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स\nCoronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना संक्रमित मृतांची संख्या 27 हजारांच्या पार; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी\nCoronavirus Outbreak: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती गेले कोरोनाचे बळी; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी\nCoronavirus Pandemic: महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ 'या' जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी\nCoronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी, जाणून घ्या एका क्लिकवर\nCoronavirus Update: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण दगावले; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी\nCoronavirus Cases in Maharashtra: मुंबई नंतर महाराष्ट्रातील ‘या' जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे बळी, पाहा जिल्हानिहाय आकडेवारी\nCoronavirus Update: महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण, जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी\nCOVID-19 Cases in Maharashtra: मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरीसह तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण\nCoronavirus Update: महाराष्ट्रात 7 लाखाहुन अधिक कोरोना रुग्ण, मुंंबई, पुणे सह तुमच्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित जाणुन घ्या.\nCoronavirus Cases in Maharashtra: महाराष्ट्रात 10,425 रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,03,823 वर\nCoronavirus Update: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणार्‍या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित\nCoronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात 11,015 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6,93,398 वर\nCOVID-19 Cases in Maharashtra: मुंबई, पुणे, नाशिक, रायगडसह तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण पाहा आजचे ताजे अपडेट्स\nCoronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स\nCoronavirus Cases in Maharashtra: मागील 24 तासांत 14,492 नव्या रुग्णांसह महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6,43,289 वर\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या ��ुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC/", "date_download": "2021-07-26T19:55:33Z", "digest": "sha1:RR324U5ZZ6QNLWFEZKOJIAY5VNGNSB3P", "length": 15569, "nlines": 141, "source_domain": "mediawatch.info", "title": "अखेर आज त्याचे श्वास थांबले... - Media Watch", "raw_content": "\nHome featured अखेर आज त्याचे श्वास थांबले…\nअखेर आज त्याचे श्वास थांबले…\nओढ ज्याची त्याची असते, ज्याला त्याला ती कळत असते मात्र त्याच्याशी एकरूप झालेल्या जीवाला ती अधिक कळते …..\nतो ‘अखेरचा रोमन’ आता जवळ जवळ गलितगात्र होऊन गेला होता अन ती ‘हिमगौरी’ आता थकून गेली होती….\nपण त्यांनी अजून हार मानली नव्हती, त्याची स्वप्ने त्याचा पिच्छा सोडत नव्हती\nअन ती त्याची सेवाशुश्रूषा थांबवत नव्हती..\nत्याचा श्वास हाच जणू तिचा ध्यास झाला होता…\nत्याचे श्वास अलीकडे मंद होत होते..\nत्याच्या डोक्याखाली तिने आपल्या हाताचीच उशी केली होती.\nतिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे आता अधिक गडद होत होती अन त्याच्या देखण्या चेहऱ्यावरचे सुरकुत्यांचे जाळे अधिक दाट होत चालले होते..\nत्याच्या देहाची त्वचा आता सैल झाली होती, त्याला ऐकायला जवळपास येत नव्हते अन दृष्टी बरयापैकी धूसर झाली होती.\nमात्र त्याची सावली असणारी ती आता त्याचे पंचेंद्रियं झाली होती, ती आता त्याची आईही झाली होती….\nकधी काळी ती त्याची मैत्रीण होती, मग ती त्याची पत्नी झाली, पुढे बहिण झाली शेवटी ती त्याची आई झालेली अन अलीकडे तो आता तिचा मुलगा झाला होता….\nती दिवस रात्र त्याच्यापाशी बसून असायची ….\nतिलाही आता कळून चुकलं होतं की आता आपल्या ‘साहिबे आलम’चा आखरी सफर सुरु आहे \nजुन्या आठवणींनी घायाळ होऊन ती कधी कधी एकांतात मूकपणे रडत असायची.\nगोपी, छोटी बहु, बैराग अन दुनिया ही या जोडीच्या सिनेमांची नावे तिच्या रिअल लाईफमध्ये जणू खरीच झाली होती.\nज्या बॉलिवूडमध्ये सकाळी केलेलं लग्न संध्याकाळपर्यंत टिकत नाही तिथं यांच्या लग्नाला गेल्या ११ ऑक्टोबरला चोपन्न वर्षे पूर्ण झालेली…\nतो आता अठ्ठ्यान्नव वर्षांचा झालेला तर ती शहात्तर वर्षांची आहे,\nमागच्या कैक वर्षापासून पैलतीरावर त्याची नजर होती.\nत्या तीरावरील दूतांना त्याला नेण्याआधी तिची जीर्ण झालेली अभेद्य भिंत पार करावी लागण्यासाठी खूप झगडावं लागलं. मग कुठे आज ते त्याला सोबत नेऊ शकले……\nत्याच्या देहातली निरांजने तेवती रहावीत म्हणून ती अल्लाहकडे फरियाद करत असायची तर त्याचे मन ‘सुहाना सफर और ये मौसम हंसी’च्या स्मृतीरंजनात दंग असायचे..\nखरतर आजवर अल्लाह तिची दर्दभरी फरियाद ऐकत आलेला मग ती मुदतवाढ मागावी तशी त्याच्या आयुष्याचा बोनस मागायची. विधात्याने तो ही तिला दिलेला पण कुठे तरी थांबावेच लागते. आज या इबादतची समष्टी झाली.\nकुणाची ओढ कशात असते तर कुणाची आणखी दुसरया तिसऱ्यात असते, पण नेमके कोणीही सांगू शकत नाही की अमुक एका व्यक्तीची जगण्याची ओढ एखाद्या फलाण्या गोष्टीतच आहे…\nमात्र अलीकडील दशकात सायराच्या जगण्याची ओढ स्पष्ट दिसत होती, दिलीपसाबने अधिकाधिक जगावे हीच तिच्या जगण���याची ओढ झाली होती..\nत्याच्या खंगत चाललेल्या देहाला चकाकी यावी म्हणून आपल्या देहाची रुपेरी झाक तिनं धुरकट केली होती…\nबातम्या बघत असताना कुठं दिलीपकुमार हे नाव जरी आलं तरी धस्स व्हायचं अन पतीप्रेमात आकंठ बुडालेली, देहाचे अग्निकुंड करून जगणारी सायराच डोळ्यापुढे यायची अन उगाच मन हळवे होऊन जायचं.\nआता इथून पुढे हा छळवाद थांबेल आणि मन तिच्यासाठी दुवा करत राहील..\nमाझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांच्या आयुष्यात आनंदघन बनून आलेले मेघ कधी कधी न विरतील याची निश्चिती होती मात्र तो दिवस उगवूच नये असं वाटायचं.\nकधी कधी वाटायचे की त्याचे जीवनगाणेही त्याच्या वतीने सायराच गात असेल –\n“वो आसमां झुक रहा है ज़मीं पर.\nये मिलन हमने देखा यहीं पर\nमेरी दुनिया, मेरे सपने, मिलेंगे शायद यहीं\nदिलीपसाब आणि सायराचा हा ‘सुहाना सफर’ वरवर जरी वेदनादायी वाटत असला तरी मनस्वी देखणाही झाला होता …तो असाच जारी रहावा असं वाटायचं मात्र आज हा सफर संपला…\nएक उत्तुंग अभिनेता म्हणून दिलीपसाब लक्षात राहतीलच मात्र एका प्रेमळ आणि लोभस दांपत्यजीवनाची हुरहूर लावणारी अखेर म्हणून हा दिवस लक्षात राहील..\nसायरा तुला शतशः सलाम.. आता तुझ्या हाती दिलीपसाबचा हात नसेल मात्र आठवणींचे मोहोळ सतत सोबत करेल..\nहे सुद्धा नक्की वाचा-आठवणी …दिलीपकुमारांच्या\n(लेखक नामवंत स्तंभलेखक व ब्लॉगर आहेत)\nसमीर गायकवाड यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –समीर गायकवाड– type करा आणि Search वर क्लिक करा.\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/RGou6V.html", "date_download": "2021-07-26T19:40:49Z", "digest": "sha1:V57BHRPE5FXMVIY7E5O554YHGP5QV5PY", "length": 4987, "nlines": 30, "source_domain": "www.punepravah.page", "title": "⭕सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील एस.टी. सेवा राहणार बंद", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\n⭕सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील एस.टी. सेवा राहणार बंद\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n⭕सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील एस.टी. सेवा राहणार बंद.......\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकल मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिली आहे़ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एस.टी. बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे.मे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास सध्यस्थितीत स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ २१ सप्टेंबर २०२० रोजी मराठा समाज व मराठा आरक्षणाशी संबंधित असणार्या सर्व संघटनांच्यावतीने सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. या बंद काळात एस.टी. बसेसच्या तोडफोडीसारखे प्रकार घडू शकतात त्यामुळे एस.टी. बसेसच्या तोडफोडीसारखे प्रकार होवू नयेत त्यामुळे कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी २१ रोजी मध्यरात्री १२ वाजून ०१ मिनिटांपासून २१ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपयृंत जिल्ह्यातील एस.टी. सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिका-यांनी घेतला आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआ��ंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.shubhasurpedia.com/post/ka-jhurava-jeev-veda-part2", "date_download": "2021-07-26T20:47:26Z", "digest": "sha1:XWSMET37YVTE66US5Y7VPUDLBTVMP6B6", "length": 15480, "nlines": 74, "source_domain": "www.shubhasurpedia.com", "title": "Ka Jhurava Jeev Veda (Part2)", "raw_content": "\nका झुरावा जीव वेडा... (भाग २)\nसकाळी सेलफोनच्या रिंगटोनने समायराला जाग आली. डिस्प्लेवर तिची असिस्टंट पूजाचं नाव फ्लॅश होत होतं. ‘अरे इतक्या सकाळी कसा कॉल केलाय हिने’ विचारातच कॉल रिसीव्ह केला समायराने.\n“मॅम, आप आ रहे हो ना वी आर वेटिंग फॉर यू…”\n“हाय पूजा, आप लोग इतनी जल्दी कैसे पोहोचे हम नाईन थर्टी ओ’क्लॉकको मिलनेवाले थे ना हम नाईन थर्टी ओ’क्लॉकको मिलनेवाले थे ना\n“मॅम, इट्स नाईन फोर्टी फाईव्ह नाऊ…”\n ‘आपण इतका वेळ झोपलोय\nकाल शंतनूचा मेसेज पाहिल्यावर समायरा थोडी डिस्टर्ब झाली होती… तिने फक्त ओके एवढाच रिप्लाय टाकला.. त्यावर इमिजीएटली त्याचा ग्रेट आणि स्माईलिंग इमोटिकॉन असा रिप्लाय.. चार वर्षांनंतर पहिल्यांदाच काहीतरी कम्युनिकेशन झालं होतं त्यांच्यात..\n‘त्यावेळेस मी याला नकार दिला होता, ते मला कोणत्याही बंधनात अडकायचं नाहीये म्हणून.. अत्यंत शांतपणे याने तेही स्वीकारलं. मध्ये काहीही कॉन्टॅक्ट नाही. आणि चार वर्षांनंतर हा मेसेज करतोय जमलं तर भेटू. त्यावेळचा जाब आता विचारेल का हा छ्या: मी कशाला घाबरू छ्या: मी कशाला घाबरू आय वॉज व्हेरी क्लिअर दॅट टाईम ऑल्सो. मी त्याला नीट पटवून दिलं होतं.. की मला मुंबईला जाऊन काहीतरी करायचंय, खूप सक्सेसफुल व्हायचंय, मोठं व्हायचंय.. त्याला पटलंही होतं.. होतं ना आय वॉज व्हेरी क्लिअर दॅट टाईम ऑल्सो. मी त्याला नीट पटवून दिलं होतं.. की मला मुंबईला जाऊन काहीतरी करायचंय, खूप सक्सेसफुल व्हायचंय, मोठं व्हायचंय.. त्याला पटलंही होतं.. होतं ना की नव्हतं तसं फक्त मला दाखवलं होतं त्याने आणि म्हणूनच त्याने त्या संध्याकाळनंतर मला कॉल किंवा मेसेज केला नाही. त्यानंतर त्या जमिनीच्या डीलचं चालू झालं, मग त्या सगळ्या व्यवहारात मी अडकले.. मला त्याच्याशी मैत्री ठेवायची होती. त्यात काहीच प्रॉब्ले��� नव्हता मला. मुंबईला यायच्या वेळेस एकदा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण त्याला यातून बाहेर यायला थोडा वेळ हवा होता. मीही त्याच्या या मताचा रिस्पेक्ट करून त्याला पुन्हा कॉन्टॅक्ट केलं नाही, मुंबईत निघून आले.. ऑल दॅट वॉज ओव्हर देअर ओन्ली.. मग आता काय आणि म्हणूनच त्याने त्या संध्याकाळनंतर मला कॉल किंवा मेसेज केला नाही. त्यानंतर त्या जमिनीच्या डीलचं चालू झालं, मग त्या सगळ्या व्यवहारात मी अडकले.. मला त्याच्याशी मैत्री ठेवायची होती. त्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता मला. मुंबईला यायच्या वेळेस एकदा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण त्याला यातून बाहेर यायला थोडा वेळ हवा होता. मीही त्याच्या या मताचा रिस्पेक्ट करून त्याला पुन्हा कॉन्टॅक्ट केलं नाही, मुंबईत निघून आले.. ऑल दॅट वॉज ओव्हर देअर ओन्ली.. मग आता काय\nया अशा सगळ्या विचारांत रात्र सरली होती आणि पहाटे समायराचा डोळा लागला होता. ऑफिसचं वर्कलोड आणि त्यात हा इमोशनल स्ट्रेस.. लवकर जाग येणं शक्यच नव्हतं. कधी नव्हे ते समायरा प्रचंड उशीरा ऑफिसला गेली. तिच्या टीमने सकाळी ठरलेलं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन पोस्टपोन केलं होतं. मग दिवसाच्या बाकी सगळ्या शेड्युलची ऍडजस्टमेंट करत दिवस दुपारी सुरू झाला तिचा..\nखूप विचार करून मग तिने शंतनू येणार होता मुंबईत तेव्हा त्याला भेटायचं ठरवलं.. ‘तसंही आपण कशाला टेन्शन घ्यायचं आपलं काहीच चुकलेलं नव्हतं तेव्हा’ असं साधारण वीसेकवेळा मनाशी म्हणून झालं होतं.. २४ ला अनायासे सॅटर्डे होता.. लंच प्लॅन ठरला, प्लेस आणि वेळ दोन्ही ठरलं. समायरा नेहमीच्या सवयीने डॉट साडेअकराला हजर. टेबल रिझर्व्ह केलेलं होतंच.. लॉबीतून आत शिरताना, मागून आवाज आला, “वक्तशीरपणा अजून तसाच आहे तुझा आपलं काहीच चुकलेलं नव्हतं तेव्हा’ असं साधारण वीसेकवेळा मनाशी म्हणून झालं होतं.. २४ ला अनायासे सॅटर्डे होता.. लंच प्लॅन ठरला, प्लेस आणि वेळ दोन्ही ठरलं. समायरा नेहमीच्या सवयीने डॉट साडेअकराला हजर. टेबल रिझर्व्ह केलेलं होतंच.. लॉबीतून आत शिरताना, मागून आवाज आला, “वक्तशीरपणा अजून तसाच आहे तुझा” आणि तेच खळखळून हसणं\n चार वर्षं… ‘हा आधीपेक्षाही हँडसम दिसायला लागलाय.. हेअरस्टाईल बदललीय, घड्याळ घालायला लागलाय, किंचित पुट ऑन पण केलंय..’ शंतनूने डोळ्यांसमोर वाजवलेल्या टिचकीच्या आवाजाने दचकली ती आणि आपण असं बघत राहिलेलं त्याने नोटीस केलं म्हणून जरा बावचळलीसुद्धा..\nमग जनरल हाय हॅलो होऊन दोघं ठरलेल्या टेबलला येऊन बसले. सूप, स्टार्टर्स, असं सगळं होईपर्यंत अगदीच फॉर्मल बोलणं.. कामाबद्दल वगैरे.. समायरा तर खूपच अवघडलेली होती. बऱ्याचदा तिला काय बोलावं हेच कळत नव्हतं. एवढी कॉन्फिडेंट असलेली ती साधी साधी उत्तरं देताना अडखळत होती.\nआणि अचानक, “ओये मॅडम, समायरा कारखानीसला एवढा ऑकवर्डनेस शोभत नाही हां कम ऑन यार चियर अप.. लेट ऑल गो.. आपण कॉलेज कँटीनला बसलोय असं समज कम ऑन यार चियर अप.. लेट ऑल गो.. आपण कॉलेज कँटीनला बसलोय असं समज\nहे वाक्य ऐकलं मात्र आणि समायरा एकदम रिलॅक्स झाली.. सगळं अवघडलेपण निघून गेलं..\nशंतनू एका मोठ्या बिझनेस डीलसाठी मुंबईत आला होता. आणि त्या प्रोजेक्टवर पुढचे सहा महिने तरी त्याला काम करायचं होतं. दादासाहेबांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून मुंबईत घेऊन ठेवलेला फ्लॅट आता उपयोगात येत होता. हे दोघं भेटले त्याच्या पुढल्या आठवड्यात शंतनू चक्क शिफ्टच झाला मुंबईत कारण काम खूप वाढलं होतं आणि जाऊन येऊन करणं अशक्य झालं होतं..\nमग हळूहळू फिल्म्स, डिनर, वन डे आऊटिंग, असं सगळं सुरू झालं. आठवडाभर दोघेही मरणाचे बिझी असायचे. दिवसभरात एखादा मेसेज वगैरे फक्त.. पण विकेन्ड्सचा सॉलिड प्लॅन असायचा. शंतनूच्या निमित्ताने समायराचं ट्रेकिंग पण कन्टीन्यू झालं बऱ्याच काळाने.. दोन महिने होऊन गेले शंतनूला मुंबईत शिफ्ट होऊन..\n‘अरे, इतकं सोपं आणि सुंदर असतं का हे कोणाची तरी सोबत असणं, चांगल्या वाईट वेळी कोणीतरी आहे हे फिलिंग इतकं छान असतं अर्थात शंतनू आहे म्हणून.. दुसरं कोणी असतं त्याच्या जागी तर कुठे असं सोपं झालं असतं अर्थात शंतनू आहे म्हणून.. दुसरं कोणी असतं त्याच्या जागी तर कुठे असं सोपं झालं असतं’ समायरा रात्री आडवी झाल्यावर स्वतःशीच विचार करत होती. ‘पण मग असंच सोपं असणार होतं हे आधी का आणि कसं नाही कळलं मला’ समायरा रात्री आडवी झाल्यावर स्वतःशीच विचार करत होती. ‘पण मग असंच सोपं असणार होतं हे आधी का आणि कसं नाही कळलं मला’ समायरा दचकली. ‘अरे काय विचार करतेय मी’ समायरा दचकली. ‘अरे काय विचार करतेय मी माझं करियर, माझी अँबिशन हे जास्त महत्वाचं आहे.. पण शंतनू कुठे त्यात मध्ये येतोय माझं करियर, माझी अँबिशन हे जास्त महत्वाचं आहे.. पण शंतनू कुठे त्यात मध्ये येतोय उलट तो आल्यावर शेअर करायला कोणीतरी आहे याचा आनंदच झालाय की मला उलट तो आल्यावर शेअर करायला कोणीतरी आहे याचा आनंदच झालाय की मला’ त्या वेळेला कसंबसं त्या विचारांना दडपून समायरा झोपली.. पण त्या विचारांनी काही तिची पाठ सोडली नाही.. जसे दिवस सरकत होते तसा तसा तिला जळी स्थळी शंतनू दिसायला लागला होता’ त्या वेळेला कसंबसं त्या विचारांना दडपून समायरा झोपली.. पण त्या विचारांनी काही तिची पाठ सोडली नाही.. जसे दिवस सरकत होते तसा तसा तिला जळी स्थळी शंतनू दिसायला लागला होता तिच्या घड्याळावर धावणाऱ्या आयुष्याला शंतनूने खूप वेगवेगळी डायमेंशन्स दिली होती\nजवळपास एक महिन्याच्या विचाराअंती तिने शंतनूकडे हा विषय काढायचा असं ठरवलं.. ‘जर कुठे काही असतं ठरलेलं त्याचं तर एव्हाना सांगितलं असतं त्याने नक्की. म्हणजे तसं काही नसणार..’ मनाशी निग्रह करून तिने ठरवलं की या विकेंडला बोलूया नक्की शंतनूशी. माफी मागूया, सॉरी म्हणूया, माझं चुकल्याची कबुली देऊया. तो नक्की समजून घेईल..\nदुसऱ्या दिवशी गुरुवार होता. विकेंडचा प्लॅन ठरवूया असं म्हणून लंच टाईममध्ये शंतनूला कॉल करायला समायराने सेलफोन हातात घेतला. कॉल लॉगमधून त्याचा नंबर डायल करणार एवढ्यात त्याचाच कॉल आला. ती फारच खुश झाली\n“समायरा ऐक ना, या वीकेंडचं जरा अवघड वाटतंय गं..”\nसमायरा किंचित अपसेट, “ओह, का रे वर्किंग क्या\n“नाही गं.. माँ, बाबा आणि बडे चाचू येतायत परवा सकाळी.. आणि तुला एक गुड न्यूज सांगायचीय.. माझी एंगेजमेंट ठरली… इथली मुंबईतलीच मुलगी आहे.. पुढल्या महिन्यात एंगेजमेंट इथली मुंबईतलीच मुलगी आहे.. पुढल्या महिन्यात एंगेजमेंट सो त्याचंच शॉपिंग करायला येतायत.. खरंतर त्यांचं चाललं होतं की तिकडेच करू.. पण मी म्हटलं बिलकुल नाही, इथे मुंबईतच करायचं शॉपिंग सो त्याचंच शॉपिंग करायला येतायत.. खरंतर त्यांचं चाललं होतं की तिकडेच करू.. पण मी म्हटलं बिलकुल नाही, इथे मुंबईतच करायचं शॉपिंग यू नो डियर, आता मला मुंबई एवढी आवडायला लागलीय ना….”\nआणि बरंच काय काय बोलत राहिला तो.. पण पुढलं काही समायराला ऐकूच आलं नाही…\nयुट्यूबवर स्वतःचा ऑडियन्स कसा निर्माण कराल नवीन युट्यूबर्ससाठी महत्वाच्या टिप्स\nशुभसूर क्रिएशन्सचा युट्यूब प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.yesmarathilive.in/2021/06/talula-lava-jibh.html", "date_download": "2021-07-26T20:57:45Z", "digest": "sha1:EKS2IL5IZIJ4AZGNJTU2E6LL3HVYWLPK", "length": 7782, "nlines": 56, "source_domain": "www.yesmarathilive.in", "title": "एक मिनिटासाठी जीभ अशाप्रकारे टाळूला लावा, नंतर जे काही होईल ते पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल !", "raw_content": "\nएक मिनिटासाठी जीभ अशाप्रकारे टाळूला लावा, नंतर जे काही होईल ते पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल \nYesMarathi जून २१, २०२१ 0 टिप्पण्या\nतसे तर आजच्या काळामध्ये प्रत्येकजण फक्त पैशाच्या मागे धावत आहे. पण ते म्हणतात ना निरोगी जीवन मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. वास्तविक हि म्हण लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला एक साधारण उपाय सांगणार आहोत जो आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. या उपायानुसार तुम्हाला तुमच्या जिभेने टाळूला स्पर्श करायचा आहे आणि नंतर श्वास घ्यायचा आहे.\nज्या लोकांना रात्री झोप येत नाही, त्यांच्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी सिद्ध होईल. तथापि अशाप्रकारे श्वास घेतल्याने थोडे विचित्र वाटेल पण नक्कीच असा व्यायाम तुम्हाला कुठेच मिळणार नाही. याचा प्रभाव सरळ आपल्या आरोग्यावर पडेल. चला तर आता आपण जाणून घेऊया हे कसे करायचे आहे. सर्वात पहिला आपल्या जिभेच्या टोकाने आपल्या टाळूला स्पर्श करा आणि असेच श्वास घ्या. यानंतर चांगल्याप्रकारे आपल्या फुफ्फुसांचा श्वास बाहेर काढा.\nनंतर आपल्या नाकाने श्वास घ्या चार पर्यंत मोजा. यानंतर आपला श्वास रोखा आणि सात पर्यंत मोजा. नंतर एक लांब श्वास घ्या आणि आपले तोंड देखील श्वासाने फुगवा. यानंतर आठ पर्यंत मोजून तोंडातून शिटीची आवाज काढा. हि प्रक्रिया चार वेळा करा. जर हि प्रक्रिया रोज दोन किंवा तीन वेळा सतत केल्यास शारीरक क्रिया बदललेली पाहायला मिळेल.\nहि प्रक्रिया केल्याने पाचनतंत्र चांगले होते आणि हृदयाचे ठोके कमी करते. यासोबत आपले रक्तदाब देखील कमी करते. जर तुम्हाला रात्री झोपण्यास त्रास होत असेल तर हि पद्धत जरूर वापरून पहा. याशिवाय हा व्यायाम केल्यास आपल्याला इतर औषधांची गरज भासणार नाही.\nयाशिवाय हि पद्धत तणाव दूर करण्यासाठी आणि आराम देण्यास मदत करते. त्याचबरोबर हा एकदम सोपा उपाय आपल्या तांत्रिक प्रणालीस नैसर्गिक मार्गाने बरे करण्यास देखील मदत करते.\nही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात.\nथोडे ��वीन जरा जुने\nजर स्वप्नामध्ये पाहत असाल शा’री’रि’क सं’बं’ध तर जाणून घ्या काय होतो याचा अर्थ...\nनाभीचा आकार उघड करतो अनेक रहस्य, जाणून घ्या तुमच्या काय सांगतो तुमच्या नाभीचा आकार \nपुरुषांच्या छातीवर केस असण्याचे हे आहेत संकेत, जाणून घ्या अथवा तुम्हीदेखील खाऊ शकता धोका \nतर या कारणामुळे जन्माला येतात किन्नर, यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल...\nमुलींना बुधवारी सासरी पाठवले जात नाही, यामागचे कारण प्रत्येक आई-वडिलांना माहिती असायला हवे...\nनमस्कार मित्रानो, Yesमराठी मध्ये आपले स्वागत आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणास सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी. आपली मातृभाषा मराठी आहे. पण मराठीमध्ये मोजक्याच वेबसाईट आहेत ज्या माहिती मराठी मध्ये देतात. मराठी वाचकांना सर्व माहिती मराठीमध्ये मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/03/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC.html", "date_download": "2021-07-26T19:45:59Z", "digest": "sha1:ZJX7WTQGMXY75336HVIUEEPFNBD7ZJPM", "length": 11517, "nlines": 109, "source_domain": "itechmarathi.com", "title": "ब्लॉग म्हणजे काय ? - मराठीत ब्लॉग कसा सुरु करावा. -", "raw_content": "\n – मराठीत ब्लॉग कसा सुरु करावा.\n – मराठीत ब्लॉग कसा सुरु करावा.\n – मराठीत ब्लॉग कसा सुरु करावा.\n1) ब्लॉग: ब्लॉगचे वापर करते इंटरनेटवर विशिष्ट स्थानी ई-मेल अकाउंट प्रमाणे स्वतःची जागा आरक्षित करून त्यात आपली मते मांडू शकतात किंवा पोस्ट करू शकतात तसेच ते इतरांशी संवाद साधतात व माहितीची देवाण-घेवाण करतात त्याचा ब्लॉग असे म्हणतात.\n2) व्यक्तिगत ब्लॉग: एखाद्या व्यक्तीने आपल्या आवडत्या विषयानुसार ब्लॉग तयार केलेला असतो. उदा. चांगली पुस्तके या विषयावर ब्लॉग. व्यक्तिगत ब्लॉग एकाच व्यक्तीकडून लिहिलेला असतो.ब्लॉग मध्ये विशिष्ट लेख संकल्पना बातम्या माहिती आपले विचार यांचा समावेश असू शकतो. तसेच आपल्या ब्लॉगवरील माहिती नियंत्रित करू शकतो.\n3) ग्रुप ब्लॉग: या ब्लॉगमध्ये एकाहून अधिक जण लिहितात.व्यावसायिक हेतू किंवा संस्था अंतर्गत माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी अशा प्रकारचे ब्लॉग तयार केलेले असतात.काही व्यवसायिकांनी वेगाने प्रगती साधता यावी म्हणून तसेच प्रकाशन व्यवसायिकांनी ही वेगाने प्रकाशन करता यावे म्हणून या ब्लॉगचा मार्ग निवडला आहे.\nब्लॉग तयार करण्यासाठी पुढील माहीती पहा.\n• इंटरनेट एक्सप्लोरर सुरु करणे या वेबसाईट मध्ये ब्लॉग तयार करायचा आहे त्या वेबसाईटचा पत्ता उदाहरणार्थ.www.blogger.com ॲड्रेस बार url मध्ये टाइप करा व एंटर की दावा.\n• यानंतर तुम्हाला ईमेल म्हणजेच गुगल अकाउंट तयार करण्यास सांगण्यात येईल जर ईमेल अकाऊंट अगोदरच तयार असेल तर ईमेल आयडी व पासवर्ड टाकून साइन इन करा नसेल तर तुम्हाला नवीन ईमेल आयडी बनवा लागेल त्यासाठी बटनावर क्लिक करा तुमचे नाव पासवर्ड तसेच आलेला रजिस्ट्रेशन फॉर्म भरून तुमचे नवीन ईमेल अकाऊंट तयार करा.\n• ईमेल अकाऊंट तयार झाल्यानंतर नवीन ब्लॉग या पर्यायावर क्लिक करा.\n• नवीन ब्लॉग तयार करा क्रियेट न्यू ब्लोग ची विंडो येईल त्यामुळे तुमच्या आवडीनुसार किंवा विषयानुसार टायटल द्या.\n• आपल्या ब्लॉक साठी सोपा सुटसुटीत पत्ता निवडा त्यासाठी तुम्ही शीर्षकाचा ही वापर करू शकता.\n• तुम्हाला आवडणारे टेम्प्लेट निवडा आणि कस्टम आईच करा.\n• ब्लॉग तयार करा क्रियेट ब्लोग बटनावर क्लिक करा.\n• आता तुमचा ब्लॉग तयार झालेला आहे वरील न्यू पोस्ट या बटनावर क्लिक करून तुम्ही ब्लॉग पोस्ट लिहू शकता तसेच एडिट करू शकता.\nअधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा\nआता आयटीआयची परीक्षा सुद्धा होणार ऑनलाईन.\nCorona Effect | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षा 31 मार्चनंतर\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/jammu-kashmir-terrorist-attack-on-police-and-crpf-jawan-2-people-injured-mhkk-502791.html", "date_download": "2021-07-26T20:06:06Z", "digest": "sha1:4U4S4UWAS2IBPCFJSPJN3EKRODRE7I4Y", "length": 17497, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BREAKING : सुरक्षा दल आणि पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, जवान आणि नागरिक जखमी | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nBREAKING : सुरक्षा दल आणि पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, जवान आणि नागरिक जखमी\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना ऑन द स्पॉट भरावा लागणार भरभक्कम दंड\nकर्नाटकात ब्राह्मण मुख्यमंत्री होण्याची शक्यता, येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं चर्चेत\nCBSE 10वी आणि 12वीचे निकाल लागणार तरी कधी 'हे' आहे निकालास उशीर होण्यामागचं कारण\nBREAKING : सुरक्षा दल आणि पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, जवान आणि नागरिक जखमी\nअलमगिरी बाजार परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला करून लक्ष्य केलं आहे.\nश्रीनगर, 06 डिसेंबर : दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर परिसरात सुरक्षा दल आणि पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. ही घटना श्रीनगरच्या हवल सजगीरपोरा परिसरात घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी आहे.\nपोलीस कर्मचारी आणि नागरिकाला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि पोलीस कर्मचारी यांच्या कुमकवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. सुरक्षा दलानं या परिसराला घेरलं असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षा दल आणि पोलीस यांना एकत्र दहशतवाद्यांनी यावेळी टार्गेट केलं आणि हल्ला केला.\nश्रीनगरमध्ये पोलीस आणि सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक पोलीस जवान आणि नागरिक जखमी pic.twitter.com/bWiB9s3zea\nहे वाचा-मुस्लीम समुदायातील एकाहून अधिक लग्नाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nजम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलमगिरी बाजार परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला करून लक्ष्य केले. फारूख अहमद असं जखमी झालेल्या पोलीस जवानाचं नाव आहे तर दुसरा नागरिक असून दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन जारी आहे.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+00370.php?from=in", "date_download": "2021-07-26T19:12:43Z", "digest": "sha1:SP46QFBOVLX4Q27X6YA6QV5Q66KFYIGV", "length": 9956, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड +370 / 00370 / 011370 / +३७० / ००३७० / ०११३७०", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपि���केर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 05541 1995541 देश कोडसह +370 5541 1995541 बनतो.\nलिथुएनिया चा क्षेत्र कोड...\nदेश कोड +370 / 00370 / 011370 / +३७० / ००३७० / ०११३७०: लिथुएनिया\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी लिथुएनिया या देशात अंत���्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00370.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +370 / 00370 / 011370 / +३७० / ००३७० / ०११३७०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Mesekenhagen+de.php?from=in", "date_download": "2021-07-26T21:02:14Z", "digest": "sha1:OWH6W5WGIUBPJ5JFKE4JDT5WQ5QL4FLZ", "length": 3446, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Mesekenhagen", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Mesekenhagen\nआधी जोडलेला 038351 हा क्रमांक Mesekenhagen क्षेत्र कोड आहे व Mesekenhagen जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Mesekenhagenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Mesekenhagenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 38351 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनMesekenhagenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 38351 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 38351 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.shubhasurpedia.com/post/ka-jhurava-jeev-veda-part3", "date_download": "2021-07-26T19:41:13Z", "digest": "sha1:IXHNG7ORSBXHFOB7J6YPQTMYJJS2TUUM", "length": 8847, "nlines": 56, "source_domain": "www.shubhasurpedia.com", "title": "Ka Jhurava Jeev Veda (Part3)", "raw_content": "\nका झुरावा जीव वेडा... (भाग ३)\nकसंबसं काहीतरी बोलून आणि शंतनूला कॉंग्रॅट्स करून समायराने कॉल डिस्कनेक्ट केला. एकदम तोंडाची चवच गेल्यासारखं झालं तिला.. एव्हाना आपलं प्रेम आहे शंतनूवर याची व्यवस्थित जाणीव झाली होती तिला. पण आता वेळ निघून गेली होती.. शंतनू फार खुश होता फोनवर. आता काही बोलून शंतन��ला संकटात टाकायला समायराचं मन तयार नव्हतं. गप्प राहणंच योग्य होतं.\nतिने कसेतरी दोन दिवस ढकलले.. आणि नंतरचा वीकेंड एकदम अंगावर आला तिच्या. शंतनू आल्यापासून हा पहिलाच वीकेंड होता ते भेटले नाहीत असा. “हे काय ताई, काढला का परत तो लापटाप अवो सुटीचा दिवस विसरलायसा काय अवो सुटीचा दिवस विसरलायसा काय आणि शंतनूदादा” मंदाच्या शेवटच्या प्रश्नात वर्मावर बोट ठेवलं गेलं तिची बिचारीची काय चूक तिची बिचारीची काय चूक ती उलट खुश होती चला ताईंची गाडी हळूहळू लायनीवर येत्ये ती उलट खुश होती चला ताईंची गाडी हळूहळू लायनीवर येत्ये तो बिझी आहे गं एवढंच बोलून समायराने विषय बदलला आणि एक प्रेझेंटेशन बनवायला बसली..\nमग असंच सायकल चालू राहिलं पुढचे दोन-तीन आठवडे.. वर्किंग डेज पटकन सरकायचे पण वीकेंड जाता जायचा नाही.. एका वीकेंडला शंतनू थोड्या वेळासाठी आला होता घरी. डिनरला जाऊ म्हणत होता. पण समायरानेच काहीतरी कारण काढून टाळलं. शंतनूने थोडा आग्रह करायचा प्रयत्न केला पण नंतर त्यालाच ऑफिसमधून कॉल आला आणि जावं लागलं. नंतरचा वीकेंड पुन्हा एकला चालो रे. समायरा एजन्सीचं काम घरी आणायची पण नुसतीच लॅपटॉपच्या स्क्रीनकडे डोळे लावून बसायची.. बरं, मागच्या वेळेस जवळच्या मैत्रिणींची तोंडं अतिशय मुद्देसूद बोलून तिनेच बंद केली होती. आता कोणत्या तोंडाने त्यांना हे सांगायचं की मी शंतनूच्या प्रेमात पडलेय आणि तो दुसऱ्या कोणाशीतरी एंगेजमेंट करतोय ऑफिसमध्ये सगळ्यांशी मुद्दाम जेवढ्यास तेवढंच रिलेशन ठेवलेलं. मुंबईत एकटीच राहते, तसं कोणी नातेवाईक नाही, कशाला हे सगळं त्यांच्यापर्यंत पोचू द्या.. अगदीच एकटी पडली ती ऑफिसमध्ये सगळ्यांशी मुद्दाम जेवढ्यास तेवढंच रिलेशन ठेवलेलं. मुंबईत एकटीच राहते, तसं कोणी नातेवाईक नाही, कशाला हे सगळं त्यांच्यापर्यंत पोचू द्या.. अगदीच एकटी पडली ती समायरा तशी कोसळून पडणारी, दिवसरात्र रडून काढणारी वगैरे नव्हती. ती हे सगळं फार स्किलफुली हँडल करत होती, पण स्वतःच्या नकळत आतून खचत चालली होती\nआणि अशातच एका शनिवारी सकाळी सकाळी शंतनूचा कॉल, “मॅडम, उद्या सकाळी १० वाजता तुला पिकअप करायला येतोय. थोडंफार शॉपिंग करायचंय. आणि तुझ्यासाठीही काहीतरी घ्यायचंय.. एंगेजमेंट आली जवळ अगं. चल चल ठेवतो आता.. उद्या शार्प वेळेत तयार राहा, मी येतो” कॉल डिस्कनेक्ट समायरा काय म्हणते ऐकायला थांबलाच नाही तो. प्रचंड डिस्टर्ब झाली ती. ‘मी कशीबशी मॅनेज करतेय स्वतःला यातून आणि आता याच्याचबरोबर याच्याच एंगेजमेंट साठी शॉपिंग करायला जायचं’ काय करावं कळेना तिला.. ऑलमोस्ट रडायला येणार इतक्यात डोअर बेल वाजली. दार उघडून बघते तर तिची कॉलेजची मैत्रीण रुची.. सॅम करून गळ्यातच पडली. समायराला स्वतःला आनंद झालाय की नाही हेच कळेना’ काय करावं कळेना तिला.. ऑलमोस्ट रडायला येणार इतक्यात डोअर बेल वाजली. दार उघडून बघते तर तिची कॉलेजची मैत्रीण रुची.. सॅम करून गळ्यातच पडली. समायराला स्वतःला आनंद झालाय की नाही हेच कळेना रुची धाडकन आत शिरली. एक छोटी बॅग होती हातात आणि पर्स.. समायराने तिला पाणी दिलं. रुचीने घडाघडा सांगून टाकलं की कशी ती काल एका मिटिंगसाठी मुंबईत आली होती, मग काल तिच्या मुंबईतल्या मावशीकडे राहून जीवाची मुंबई करायला समायराकडे आली.. समायरा जेमतेम हाय हॅलो करून जुजबी चौकशी करू शकली. रुचीला अंदाज आलाच काहीतरी बिनसल्याचा. एकेकाळच्या अतिशय घट्ट घट्ट मैत्रिणी होत्या त्या. चेहऱ्यावरून कळायचं मनात काय चाललंय\nरुची खुर्चीतून उठली आणि समायराच्या शेजारी सोफ्यावर येऊन बसली. समायराचा हात हातात धरून हलका दाबला आणि समायराच्या सेल्फ मॅनेजमेंटचा पार बोऱ्या वाजला ओक्साबोक्षी रडत सगळं सगळं सांगून टाकलं तिने रुचीला\nटू बी कन्टीन्यूड… (क्रमशः)\nयुट्यूबवर स्वतःचा ऑडियन्स कसा निर्माण कराल नवीन युट्यूबर्ससाठी महत्वाच्या टिप्स\nशुभसूर क्रिएशन्सचा युट्यूब प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2020/12/blog-post.html", "date_download": "2021-07-26T19:10:57Z", "digest": "sha1:RYHCF5KTJNCBYDCLZATMWZDMFCP354AR", "length": 38898, "nlines": 251, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: तेथे कर माझे जुळती -२० : डॉ.अनिल काकोडकर", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nतेथे कर माझे जुळती -२० : डॉ.अनिल काकोडकर\n\"माझ्या आयुष्यात मला भेटलेल्या ज्या मोठ्या लोकांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या मालिकेत मी दोन शब्द लिहायचे ठरवले आहे. यातल्या एकेका व्यक्तीबद्दल काही ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती थोडक्यात देणे मला शक्यही नाही आणि माझा तसा उद्देशही नाही. \"माझी या थोरांबरोबर ओळख होती.\" अशी शेखी मा���ण्याचे माझे वय आता राहिले नाही. मी फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी या निमित्याने मांडणार आहे.\" असे मी 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेच्या पहिल्याच भागात स्पष्ट केले होते. आज मी अशाच एका महान आणि प्रसिद्ध अशा व्यक्तीबद्दलच्या माझ्या वैयक्तिक आठवणी या लेखात लिहिणार आहे. त्यांची अनेक चरित्रे प्रसिद्ध झाली आहेतच, त्यामुळे त्यांच्या जीवनाबद्दल मी आणखी काही लिहिण्याचा प्रयत्न करणे माझ्या कुवतीबाहेर आहे.\nमी इंजिनिअरिंग कॉलेजमधून पास होताच माझी अणुशक्तीखात्यात निवड झाली आणि मी त्यांच्या ट्रेनिंगस्कूलमध्ये दाखल झालो. हे वर्षभराचे प्रशिक्षण पोस्टग्रॅज्युएशन करण्यासारखे होते. तेंव्हा आम्हाला क्लासरूममध्ये निरनिराळे अनेक विषय शिकवले गेले. मात्र ते शिकवणारे बहुतेक सर्वजण अणुशक्तीखात्यात आधीच काम करत असलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ होते. आमच्या बॅचमध्ये भारतातल्या सगळ्या राज्यांमधून आलेले निरनिराळ्या भाषा बोलणारे ट्रेनीज होते आणि अशा सर्वांबरोबर राहून एकमेकांना समजून घेण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. आम्हाला शिकवायला येणाऱ्यांमध्येही तामीळ, तेलुगु, बंगाली, पंजाबी वगैरे वेगवेगळ्या भाषा बोलणारे तज्ज्ञ होते, त्यात एकादा मराठी गुरु भेटला तर आम्हा मराठी मुलांना मोठा आनंद होत असे.\nकाही आठवडे गेल्यावर एके दिवशी एक साधारणपणे आमच्याच वयोगटातले तरुण प्राध्यापक आम्हाला लेक्चर द्यायला आले. त्यांना पाहून वर्गातल्या मुलांना आधी जरासे आश्चर्य वाटले, पण कुशाग्र बुद्धीमत्ता, अपार ज्ञान आणि दांडगा आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी आपल्या पहिल्याच व्याख्यानात सर्वांवर गडद छाप पाडली आणि सर्वांची मने जिंकून घेतली. या उमद्या सरांचे नाव \"अनिल काकोडकर\" आहे असे समजल्यावर तर आमचा आनंद गगनात मावेना. ते व्हीजेटीआय या त्या काळातल्या सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंग कॉलेजचे टॉपर होतेच, बीएआरसी ट्रेनिंगस्कूलच्या त्यांच्या बॅचचेही टॉपर होते. 'अणुशक्तीकेंद्रांमधली यंत्रसामुग्री' हा त्यांचा विषय नाविन्यपूर्ण होता आणि त्यांनी तो अत्यंत मनोरंजक पद्धतीने चांगला समजाऊन सांगितला. त्यांनी दिलेल्या नोट्स पाहून तर आम्ही चकीतच झालो. १९६६ सालच्या त्या काळात फोटोकॉपीइंगचे तंत्र भारतातल्या बाजारात अजून आलेही नव्हते. तोपर्यंत मी तरी झेरॉक्स केलेला एक कागदसुद्धा पाहिला नव्हता किंवा असे काही तंत्रज्ञान अस्तित्वात आहे हेदेखील मी ऐकले नव्हते. बाकीचे सगळे लेक्चरर सायक्लोस्टाईल केलेले करड्या रंगाचे खरखरीत कागद वाटत होते. त्यामुळे काकोडकरांनी दिलेल्या पांढऱ्याशुभ्र आणि गुळगुळीत कागदांवर सुबक अक्षरांमध्ये छापलेल्या सचित्र नोट्स पाहून सर्वांनाच त्याचे मोठे अप्रूप वाटले. बीएआरसीसारख्या उच्च दर्जाच्या संशोधन संस्थेत झेरॉक्सचे एकादे यंत्र आणले गेले असेल आणि तिथेही अगदी निवडक लोकांनाच ते उपलब्ध होत असेल.\nआमचे क्लासरूममधले शिक्षण संपत आल्यावर आम्हाला दोन तीन आठवडे बीएआरसीमध्ये प्रात्यक्षिकांसाठी पाठवले गेले. त्यात आम्हा पाचसहा जणांच्या ग्रुपला रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्ये पाठवले. अनिल काकोडकर तिथेच कार्यरत होते आणि सगळ्या इतर सीनियर अधिकाऱ्यांच्या तुलनेत ते नवीन असले तरी त्यांच्याकडे खूप महत्वाची स्वतंत्र कामगिरी दिलेली होती. पण त्यांनी त्यातून वेळ काढून आम्हाला त्या प्रयोगशाळेत होत असलेल्या कामांची माहिती समजाऊन सांगितली. तो कारखाना नसल्यामुळे तिथे सतत चातत राहणारी अशी रूटीन प्रकारची कामे नव्हतीच आणि चार दिवसांसाठी आलेली आम्ही नवखी मुले संशोधनाच्या गुंतागुंतीच्या कामात फारसा काही हातभार लावू शकणार नव्हतो. त्यामुळे एकदा सगळी प्रयोगशाळा पाहून झाल्यानंतर आम्ही लायब्ररीत बसून पुस्तके वाचणे आणि गप्पाटप्पांमध्ये आपला बराचसा वेळ घालवत होतो.\nएकदा आम्ही तीनचार मराठी मित्र चहापान करत असतांना अनिल काकोडकरही तिथे आले आणि मोकळेपणे आमच्या वार्तालापात सामील झाले. आम्हाला त्यांच्याबद्दल कुतूहल तर होतेच. आमच्यातल्या एका आगाऊ मुलाने विचारले, \"का हो, ते चंद्रकांत काकोडकर तुमचे कोणी नातेवाईक आहेत का\" त्या काळात त्यांच्या पॉकेटबुकमधल्या सवंग कादंबऱ्या खूप खपत असत. काकोडकरांनी हसत हसत म्हंटले, \"नाही, ते फक्त आडनावबंधू आहेत.\" मग दुसऱ्या कुणीतरी म्हणाले, \"आणखी एक काकोडकर प्रसिद्ध आहेत, पुरुषोत्तम काकोडकर.\" त्यांचा गोव्याच्या मुक्तीसंग्रामात मोठा सहभाग होता आणि ते तिथले एक प्रमुख राजकीय पुढारी असल्यामुळे त्यांचे नाव वर्तमानपत्रात नेहमी येत असे. अनिल काकोडकरांनी अत्यंत शांतपणे सांगितले, \"ते माझे वडील आहेत.\" हे उत्तर ऐकल्��ावर तर आम्ही सगळे हादरलोच, कारण आमच्यातल्या कुणाचाच कुठल्याही राजकीय पु़ढाऱ्याशी दुरूनही कधीच संबंध आला नव्हता. त्यानंतर त्यांना आणखी काही खोदून विचारायची हिंमत कुणालाच झाली नाही आणि त्यांनीही आम्हाला आपल्या प्रसिद्ध वडिलांबद्दल एक अक्षरही जास्त काही सांगितले नाही.\nट्रेनिंग संपल्यावर मी वेगळ्या ऑफीसात कामावर रुजू झालो, अनिल काको़डकर उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्याचे माझ्या कानावर आले. ते परत आल्यानंतर त्यांच्या प्रगतिविषयीच्या बातम्या अधून मधून येत होत्या, पण आमचा थेट संपर्क नव्हता. अनेक वर्षांनंतर मला अणुशक्तीनगरमध्ये रहायला जागा मिळाली आणि अनिल काकोडकरही आमच्या भागातल्या दुसऱ्या इमारतीत रहायला आले. आमचे काही समाईक मित्रही झाले आणि त्यांच्यामार्फत आमची पुन्हा नव्याने ओळख झाली. कधी कधी आम्ही बाजारात, दुकानांमध्ये किंवा रस्त्यावरून हिंडत असतांना ते समोर दिसायचे आणि नमस्कार, हॅलो करत करत आमची ओळख हळूहळू वाढत गेली. पीपीईडीमधल्या माझ्या ऑफीसमध्ये मी फ्यूएल हँडलिंग सेक्शनमध्ये काम करत होतो आणि बीएआरसीमध्ये या विषयावरही संशोधन होत असते. त्यामुळे माझे त्यानिमित्य तिथे जाणेयेणे होत होते. बीएआरसीमधला संबंधित विभाग कालांतराने काकोडकरांच्या हाताखाली आला आणि कामानिमित्य माझीही कधी कधी त्यांच्याशी भेट व्हायला लागली. बीएआरसीमध्ये होत असलेल्या सेमिनार्स, सिंपोजियम्स वगैरे कार्यक्रमांमध्ये अनिल काकोडकरांचा महत्वाचा सहभाग असायचा आणि त्यात ते प्रामुख्याने दिसायचे, तसेच त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे ऐकायची संधी मला मिळत असे. अशा अनेक प्रकारे ते नेहमीच डोळ्यासमोर असायचे.\nअणुशक्तीखात्यामधील शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स यांना बढती मिळण्यासाठी इंटरव्ह्यू द्यावे लागतात. त्यांनी केलेले काम आणि मिळवलेले ज्ञान तसेच अनुभव वगैरे गोष्टींची यात जरा कसून तपासणी करून योग्य व्यक्तींची पारख केली जाते. अनिल काकोडकर असे इंटरव्ह्यू घेणाऱ्या एका कमिटीचे वर्षानुवर्षे अध्यक्ष होते. त्या काळात काही वेळा मलाही त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. तेंव्हा ते प्रत्येक कँडिडेटला जशा प्रकारचे प्रश्न विचारायचे त्यावरून मला दिसले की इंजिनियरिंगच्या सगळ्या ब्रँचेसमधल्या सगळ्या विषयांचे त्यांना सखोल ज्ञान होतेच, तसेच अणुशक्तीखात्याच्या भारतात अनेक ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळांमध्ये आणि कारखान्यांमध्ये काय काय काम चालत होते, कोणत्या बाबतीत नेत्रदीपक प्रगति होत होती, कुठे कोणत्या अडचणी येत होत्या वगैरेंची खडान खडा माहिती त्यांना होती. त्यांच्या आकलनशक्ती आणि स्मरणशक्तीला सीमा नव्हती. पुढे जाऊन या खात्याचे प्रमुख व्हायची तयारी त्यांनी खूप वर्षे आधीपासून केली होती.\nएकदा मी पीपीईडी आणि बीएआरसीमधल्या काही सहकाऱ्यांबरोबर एका सेमिनारसाठी रावतभाट्याला गेलो होतो. रात्रीची जेवणे झाल्यानंतर माझे वरिष्ठ (बॉस) आणि एक कनिष्ठ सहकारी यांच्याबरोबर मी तिथल्या वर्कशॉपमध्ये गेलो. अनिल काकोडकरही वेगळ्या जीपमधून तिथे आले. तिथे एक नवीन उपकरण तयार करण्याचे काम चालले होते. ते पाहून परत येतांना काकोडकरांनी मला त्यांच्या गाडीत बसवून घेतले. या उपकरणाच्या बाबतीत त्यांचे माझ्या बॉसशी काही मतभेद आहेत हे मला माहीत नव्हते आणि माझा त्या उपकरणाशी काहीच प्रत्यक्ष संबंध नव्हता हे काकोडकरांना माहीत नसावे. मी त्यांना निव्वळ ऐकीव माहितीवरून काही तरी थातुरमातुर सांगत होतो ते त्यांना पटत नव्हते किंवा मी काही लपवाछपवी करतोय असा त्यांचा ग्रह झाला असावा. त्यामुळे मी ही गोंधळून गेलो होतो आणि तो संवाद सुरळीत होत नव्हता. माझ्या बोलण्यात अनवधानाने काही चूक झाली म्हणा किंवा त्याचा जो अर्थ त्यांनी घेतला तो मला अभिप्रेत नव्हता असे काहीतरी झाले आणि ते माझ्यावर नाराज झाले हे मला जाणवले. दुसऱ्याच्या मनातले ओळखून त्याला रुचेल असे पण आपल्या लाभाचे कसे बोलावे ही कला ज्यांना अवगत असते ते लोक नेहमी यशस्वी होतात, पण माझ्याकडे ती कला नाही म्हणून मी माझ्या ऑफिसातल्या वरिष्ठांशीसुद्धा जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न कधी केला नव्हता. इथे काकोडकर तर परके होते आणि त्या वेळी ते अजून खूप उच्च पदावर पोचले नव्हते. पण त्यांच्या गुडबुक्समध्ये जाण्याची एक आयती मिळालेली संधी मी वाया घालवली याची रुखरुख मात्र माझ्या मनात राहिली.\nआणखी एकदा मला शनिवारी का रविवारी फोर्टमध्ये काही कामासाठी जायचे होते म्हणून मी अणुशक्तीनगरच्या बसस्टॉपवर गेलो. योगायोगाने तिथे अनिल काकोडकरही आले आणि आम्ही शेजारी बसून चर्चगेटपर्यत प्रवास केला आणि खूप गप्पा मारल्या. त्यांनी स्वतःची कार घेतली नव्हती कारण कॉल���ीमधले इतर अधिकारी रोज उठून जी 'कारसेवा' करतांना दिसायचे ते करणे त्यांना मंजूर नव्हते असे त्यांनीच मला सांगितले. खरे तर काकोडकरांच्या त्या वेळी असलेल्या हुद्द्याप्रमाणे त्यांच्याकडे ऑफिसची गाडी होती, पण ती ऑफिसच्या कामासाठीच वापरायची हा तत्वनिष्ठ दंडक ते पाळत होते. त्या दिवशी तेही कदाचित व्यक्तिगत कामासाठी बाहेर पडले होते, म्हणून त्यांनी बीईएसटी बसने प्रवास करणे पसंत केले. त्यांच्या सुविद्य पत्नींनासुद्धा मी बसने जातायेतांना पाहिले होते. त्या दिवशी झालेल्या बोलण्यात त्यांनी माझ्या ज्ञानामध्ये भरपूर भर घातलीच, त्यांच्या भविष्यकाळातल्या काही योजना आणि स्वप्ने यांचीही थोडीशी चुणूक दाखवली. पुढे मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांनी त्यातल्या काही गोष्टी अंमलात आणल्यासुद्धा.\nत्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर बीएआरसीमध्ये फास्टट्रॅकवर प्रमोशन्स मिळवली तसेच भराभर एक एक पायरी चढत ते बीएआरसीचे डायरेक्टर झाले. त्यानंतर ते लवकरच अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष या सर्वोच्च पदावर जाऊन पोचले आणि बरीच वर्षे त्या पदावर राहिले. पोखरण येथे झालेल्या पहिल्या परीक्षणामध्येही त्यांचा सहभाग होता असे नंतर कानावर आले होते, पण तेंव्हा त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली होती. तिथल्या दुसऱ्या परीक्षणाच्या वेळी मात्र अब्दुलकलामांच्याबरोबर काकोडकरांचेही फोटो नियतकालिकांमध्ये छापून आले. त्यांना सरकारकडून सर्वोच्च पातळीचे सुरक्षाकवच देण्यात आले आणि ते अणुशक्तीनगर सोडून मलबार हिलवरील जास्त सुरक्षित जागेत रहायला गेले. त्यामुळे आम्हाला त्यांचे पूर्वीप्रमाणे सहज जाता येता भेटणे बंद झाले. मीही हळूहळू थोड्या वरच्या पदावर गेल्यामुळे ऑफीसच्या कामासाठी किंवा एकाद्या मीटिंगवगैरेसाठी माझे त्यांच्या ऑफिसात जाणे होत राहिले, पण ते भेटणे वेळेअभावी बहुतेक वेळा फक्त औपचारिक स्वरूपाचेच असायचे.\nअनिल काकोडकर उच्च पदावर गेल्यानंतरही त्यांनी सामाजिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा परिपाठ कायम ठेवला होता. माझ्या मुलांच्या लग्नांच्या स्वागतसमारंभाला ते आवर्जून आले होते, तसेच त्यांच्या मुलीच्या विवाहसमारंभाला आम्ही भुलाभाई देसाई रोडवरील आवारात गेलो होतो. तेंव्हा आमच्यात चार शब्द बोलणेही झाले होते. नंतर आम्हाला असे समजले की अनिल काकोडकर त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईबरोबर मध्यप्रदेशातील ज्या गावी रहात होते त्याच गावात माझ्या सुनेच्या आईचे लहानपण गेले होते आणि त्या काकोडकर कुटुंबाला अगदी जवळून ओळखत होत्या. यामुळे आमच्यातल्या स्नेहसंबंधाला आणखी एक धागा जोडला गेला.\nमी सेवानिवृत्त झाल्यानंतर माझा माझ्या ऑफीसशी काहीच संबंध राहिला नाही. अनिल काकोडकर वयाने माझ्यापेक्षा मोठे असले तरी त्यांना एक्स्टेन्शन्स मिळत जाऊन ते आणखी काही वर्षे आपल्या पदावर कार्यरत होते, पण आता त्यांना भेटण्याची संधी मला मिळत नव्हती. त्यानंतर दोनदाच आमची भेट झाली ती दोन पुस्तकांच्या प्रकाशनांच्या निमित्याने. अनिल काकोडकरांच्या मातोश्री श्रीमती कमलाताई काकोडकर यांच्या समर्पित जीवनावर आधारलेला 'एक धागा सुताचा' या नावाचा आत्मचरित्राच्या रूपाचा ग्रंथ प्रकाशित झाला. त्या कार्यक्रमाचे आमंत्रण मला मिळाले आणि मी त्याला हजेरी लावली. त्यावेळी उपस्थित असलेल्या मंडळींमध्ये निरनिराळ्या क्षेत्रांमधली अनेक मोठमोठी माणसे आली होती आणि स्वतःच्या आईचाच कार्यक्रम असल्यामुळे अनिल काकोडकर तर ठळकपणे उपस्थित होतेच.\nत्यानंतर आमच्या डॉक्टर अंजली कुलकर्णी आणि त्यांच्या सुविद्य भगिनी डॉ. अनुराधा हरकरे यांनी मिळून 'फुलाला सुगंध मातीचा' या नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले. यात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये शिखरावर जाऊन पोचलेल्या पाच प्रसिध्द व्यक्तींच्या जडणघडणीवर त्यांच्या मातापित्यांचा, विशेषतः त्यांच्या आईचा किती प्रभाव पडला होता हे या पुस्तकात त्यांनी दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि या मुलाखतींमधून त्यांचे आगळे वेगळे व्यक्तीमत्व दिसून येते. या पुस्तकातला पहिलाच लेख स्व.कमलाताई आणि डॉ.अनिल काकोडकर यांच्यावर आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यालाही मी उपस्थित राहिलो होतो. तिथेही माझी अनिल काकोडरांशी भेट झाली. या दोन्ही भेटी अर्थातच क्षणिक होत्या, पण तेवढ्यातही त्यांनी दाखवलेली ओळख आणि आपुलकी मला चांगली जाणवली.\nअणुशक्ती आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतरसुद्धा अनिल काकोडकर प्रकाशाच्या झोतातच राहिले आहेत. ते आता शिक्षण, संरक्षण, आरोग्य यासारख्या देशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या विविध विषयांशी संबंधित असलेल्या अनेक संस्थांचे काम निरनिराळ्या पातळ्यांवरून पहात आहेत. त्यामुळे अचानक कधी तरी त्यांचे टी व्ही वर दर्शन घडते आणि हे महापुरुष आपल्या ओळखीचे आहेत या भावनेने माझा ऊर भरून येतो. त्यांना तर जगभरातले लक्षावधी लोक ओळखत असतील, पण ते मला ओळखतात याचा मला जास्त अभिमान वाटतो. आणि म्हणावेसे वाटते, \"दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती.\"\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nतेथे कर माझे जुळती -२० : डॉ.अनिल काकोडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2021-07-26T19:32:33Z", "digest": "sha1:ZTIYXOK33Q3RH2OXQNUTVPER2BBVZ7NO", "length": 13032, "nlines": 124, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१ मे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमे १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२१ वा किंवा लीप वर्षात १२२ वा दिवस असतो.\n<< मे २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४ ५ ६ ७\n८ ९ १० ११ १२ १३ १४\n१५ १६ १७ १८ १९ २० २१\n२२ २३ २४ २५ २६ २७ २८\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१०४५ - ग्रेगोरी सहावा पोपपदी.\n१३२८ - एडिनबर्ग-नॉर्थहॅम्पटनचा तह - इंग्लंडने स्कॉटलंडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली.\n१७०७ - ऍक्ट ऑफ युनियन - इंग्लंड व स्कॉटलंडने एकत्र येउन ग्रेट ब्रिटन या राष्ट्राची निर्मिती केली.\n१७३९ - चिमाजी अप्पाच्या नेतृ��्त्वाखाली मराठ्यांनी तीन महिने लढलेला वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला.\n१८३४ - इंग्लंडच्या वसाहतीतून गुलामगिरीची प्रथा कायदेबाह्य ठरवण्यात आली.\n१८६३ - अमेरिकन यादवी युद्ध-चान्सेलरव्हिलची लढाई.\n१८८२ - पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना.\n१८८४ - अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे या मागणीची घोषणा.\n१८८६ - अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.\n१८९० - जगात पहिल्यांदा जागतिक कामगार दिन साजरा केला गेला.\n१८९७ - स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.\n१८९८ - मनिला बेची लढाई - अमेरिकेच्या आरमाराने स्पेनची जहाजे बुडवली.\n१९०० - अमेरिकेत स्कोफील्ड येथील खाणीत अपघात. २०० ठार.\n१९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.\n१९३० - सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.\n१९३१ - न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डींग खुली.\n१९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने लिब्यातील टोब्रुक शहरावर कडाडून हल्ला चढवला.\n१९४८ - उत्तर कोरियाचे राष्ट्र अस्तित्त्वात आले.\n१९५० - गुआमला अमेरिकेच्या राष्ट्रकुलात प्रवेश.\n१९५६ - पोलियोची लस जनतेस उपलब्ध.\n१९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.\n१९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.\n१९६० - शीत युद्ध - अमेरिकेचे यु-२ जातीचे टेहळणी विमान सोवियेत संघाने पाडले.\n१९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.\n१९६४ : 'बेसिक' प्रोग्रॅमिंग भाषेतली पहिली प्रणाली (प्रोग्रॅम) कार्यान्वित झाली\n१९७८ - जपानचा नाओमी उएमुरा उत्तर ध्रुवावर एकटा पोचला.\n१९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.\n१९९३ : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रणसिंघे प्रेमदास आत्मघातकी हल्ल्यात ठार\n१९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.\n१९९९: नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.\n२००३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराकमधील युद्ध संपल्याचे जाहीर केले.\n१२१८ - रुड��ल्फ पहिला, पवित्र रोमन सम्राट.\n१९१३ - बलराज साहनी, हिंदी चित्रपट अभिनेता. (मृ. १९७३)\n१९१५ - 'अंचल' रामेश्वर शुक्ल, आधुनिक हिंदी कवी\n१९२० - मन्ना डे, हिंदी आणि वंग चित्रपटसृष्टीतील गायक\n१९२२ - मधु लिमये, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते. (मृ. १९९५)\n१९३२ - एस.एम. कृष्णा, कर्नाटकचे १६वे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री,\n१९४३ - सोनल मानसिंह, भारतीय नृत्यांगना.\n१९४४ - सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी.\n१९५१ - गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\n१९८८ - अनुष्का शर्मा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.\n४०८ - आर्केडियस, रोमन सम्राट.\n१३०८ - आल्बर्ट पहिला, हॅब्सबर्गचा राजा.\n१५७२ - पोप पायस पाचवा.\n१९३१ - योहान लुडविग बाख, जर्मन संगीतकार.\n१९४५ - जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी.\n१९५८ - गणेश शिवराम उर्फ नाना जोग, मराठी नाटककार.\n१९७२ - कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती.\n१९७५ - शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी व लेखक.\n१९९३ - पिएर बेरेगोव्होय, फ्रांसचा पंतप्रधान.\n१९९३ - रणसिंगे प्रेमदास, श्रीलंकेचा पंतप्रधान.\n१९९३ - नानासाहेब गोरे उर्फ ना. ग. गोरे, समाजवादी विचारवंत.\n१९९४ - आयर्टन सेना, ब्राझिलचा रेसकार चालक.\n१९९८ - गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ.\n२००२ - पंडित आवळीकर, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक.\nमहाराष्ट्र दिन - महाराष्ट्र.\nगुजरात दिन - गुजरात.\nकामगार दिन - अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर.\nलेइ दिन - हवाई.\nराष्ट्रीय प्रेम दिन - चेक प्रजासत्ताक.\nकायदा दिन - अमेरिकेची संयुक्त संस्थाने.\nजागतिक अस्थमा निवारण दिन\nबीबीसी न्यूजवर १ मे च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nएप्रिल २९ - एप्रिल ३० - मे १ - मे २ - मे ३ - मे महिना\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०२१ रोजी ०३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/shri-mansukh-mandaviya-calls-for-developing-lighthouse-tourism-opportunities-in-india/", "date_download": "2021-07-26T20:43:58Z", "digest": "sha1:MIZMXXYYBY7NVIC2MZUW6GR2DSOGF5PC", "length": 14348, "nlines": 111, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "भारतामध्ये दीपगृह पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी परिसर विकसित करण्याचे मनसुख मांडवीय यांचे आवाहन – आपले पर्यावरण", "raw_content": "\nभारतामध्ये दीपगृह पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी परिसर विकसित करण्याचे मनसुख मांडवीय यांचे आवाहन\nनवी दिल्ली, 7 जुलै : केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी आज देशभरामध्ये असलेल्या जवळपास 194 दीपगृहांचा परिसर विकसित करण्यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. भारतामध्ये पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी, दीपगृह पर्यटकांना आकर्षून घेणारी केंद्र कशी बनवता येतील, याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. दीपगृहांचा समृद्ध इतिहास पर्यटकांना जाणून घेण्याची संधी यामुळे मिळू शकणार आहे, असे मांडवीय यावेळी म्हणाले.\nदेशातल्या दीपगृहांना पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अधिकारी वर्गाने सविस्तर कृती आराखडा यावेळी सादर केला. आपल्या देशात जी दीपगृहे 100 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत, अशा दीपगृहांच्या इतिहासाची माहिती देणारे संग्रहालय त्यांच्या परिसरामध्ये तयार करण्याचा सल्ला मांडवीय यांनी यावेळी दिला. तसेच दीपगृहाचे चालणारे काम, त्यामध्‍ये वापरण्यात येणारी उपकरणे यांची माहिती पर्यटकांना देण्यावर भर दिला जावा, असेही सांगितले.\nदीपगृह परिसर विकास आराखड्यामध्ये संग्रहालय, मत्स्यालय तसेच मुलांसाठी खेळण्याची सुविधा आणि बाग-बगिचा यांचा समावेश असावा, तसेच जलाशय तयार करण्यात यावा, असे मांडवीय यांनी सांगितले.\nया बैठकीत मनसुख मांडवीय यांनी गुजरातमधल्या गोपनाथ, व्दारका आणि वेरावल याठिकाणच्या दीपगृह परिसरामध्ये पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी सुरू असलेल्या विकास कामाचा आढावा घेतला.\nदीपगृह विकास प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करण्याचे निर्देशही मांडवीय यांनी दिले. या बैठकीला जहाजबांधणी मंत्रालयाचे सचिव, आणि दीपगृह महासंचालक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nवैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी प्रत्येकाने पाच झाडे लावावी व जगवावी : प्रकाश जावडेकर\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण\nरत्नागिरी जिल्हा विधी न्याय प्राधिकरण, वनविभाग व जिल्हा प्रशासनाने केले वृक्षारोपण\nNext story गंगेच्या उपनद्यांमध्ये प्रदूषणाला आळा घालण्‍यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिक कठोर निरीक्षण\nPrevious story राज्य वन्य जीव मंडळाची पुनर्रचना करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.shubhasurpedia.com/post/ka-jhurava-jeev-veda-part4", "date_download": "2021-07-26T21:11:01Z", "digest": "sha1:MDVBT2LAVXSMZVOA6RCUGABQ5KRBUXU2", "length": 10502, "nlines": 58, "source_domain": "www.shubhasurpedia.com", "title": "Ka Jhurava Jeev Veda (Part4)", "raw_content": "\nका झुरावा जीव वेडा... (भाग ४)\nरुचीने समायराला मनसोक्त रडू दिलं. अशी मोकळी ती याआधी कधीच झाली नव्हती.. तिचा भर ओसरेपर्यंत रुची शांत बसून राहिली. जरा वेळाने समायरा रडायची थांबली. चेहऱ्यावर पाणी मारून आली. हलकं वाटत होतं तिला.. बऱ्यापैकी सावरली.. हे सगळं होईपर्यंत रुचीने समायराला आवडते तशी कडक कॉफी बनवली. कॉलेजमध्ये असतानासुद्धा रुची घरी आली की समायरा तिला आग्रह करायची कॉफी करायचा. कॉफीचे मग्ज घेऊन दोघी बाल्कनीत आल्या.\nइथे समायराला फार रिलॅक्स वाटायचं. ऑफिसचं वर्कलोड, डेडलाईनचं टेन्शन, प्रोजेक्ट प्रेझेंटेशनसाठी घालवलेले तासंतास, या सगळ्याने थकली की ती कायम कडक कॉफी बनवून घेऊन इथे येऊन उभी राहायची. नवव्या मजल्यावरच्या या बाल्कनीतला सुसाट वारा, आणि आवडीची कडवट कॉफी.. एका सिपमध्ये फ्रेश व्हायची एकदम\n\"सॅम, सांगायचं राहिलं मगाशी, तुझं घर खूप छान आहे हां\" रुचीच्या वाक्याने समायराची तंद्री मोडली. \"अगं शोधलंस कसं इतकं चांगलं घर\" रुचीच्या वाक्याने समायराची तंद्री मोडली. \"अगं शोधलंस कसं इतकं चांगलं घर\" रुची विचारत होती. समायराने फक्त एजंट जिंदाबाद एवढंच उत्तर दिलं. \"आणि इंटिरियर सगळं तुझ्या चॉईसचं ना अर्थात\" रुची विचारत होती. समायराने फक्त एजंट जिंदाबाद एवढंच उत्तर दिलं. \"आणि इंटिरियर सगळं तुझ्या चॉईसचं ना अर्थात\" या प्रश्नावर मात्र समायराच्या चेहऱ्यावर छोट्टंसं स्माईल आलं\" या प्रश्नावर मात्र समायराच्या चेहऱ्यावर छोट्टंसं स्माईल आलं मुळात इंटिरियर हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय आणि इथे तर तिच्या स्वतःच्या घराचं इंटिरियर... समायराने मग एकेक करत त्यावेळच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. आपोआप कळी खुलली तिची. मग एजन्सीबद्दल, कसं तिने स्वतःला प्रूव्ह केलं वेळोवेळी, महत्वाची प्रोजेक्ट्स, एजन्सी आणि तिची स्वतःची प्रगती असं सगळं सांगत नेमकी शंतनूच्या एन्ट्रीपाशी येऊन थबकली मुळात इंटिरियर हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय आणि इथे तर तिच्या स्वतःच्या घराचं इंटिरियर... समायराने मग एकेक करत त्यावेळच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. आपोआप कळी खुलली तिची. मग एजन्सीबद्दल, कसं तिने स्वतःला प्रूव्ह केलं वेळोवेळी, महत्वाची प्रोजेक्ट्स, एजन्सी आणि तिची स्वतःची प्रगती असं सगळं सांगत नेमकी शंतनूच्या एन्ट्रीपाशी येऊन थबकली पुन्हा डिस्टर्ब होणार इतक्यात रुचीने विषय बदलला, \"चल सॅम, बाहेर जाऊया कुठेतरी. तशीही भूक पण लागेल आता थोड्यावेळात. शिवाय ऑफिसचं एक पार्सल मला पर्सनली हॅण्डओव्हर करायचंय एका महत्वाच्या ठिकाणी.\" पत्ता समायराच्या ओळखीचा होता. मग आवरून निघाल्या दोघी.\nपार्सल हॅण्डओव्हर करून झालं, बकाबका हादडून झालं, मग ते हादडलेलं पचवण्यासाठी म्हणून वॉक घ्यायला दुक्कल निघाली. रुचीची अखंड बडबड चालूच होती. साधारण १२-१५ दिवसांत बोलायला न मिळालेला माणूस अचानक बोलायला मिळाल्यावर जसा घडाघडा बोलेल, तशी ती २४×७ बोलू शकायची.. अर्धा पाऊण तास रपेट झाली. मग रुचीचे पाय दुखायला लागले आणि समोरचं एक कॅफे मंदिरासम मानून तिने त्या दिशेकडे धाव घेतली. चिल्ड फ्रॅपे घशाखाली घालून मग एका फिल्मला जाऊन, थोडंसं शॉपिंग करून मगच दोघी घरी आल्या. फार दिवसांनी समायराचा वीकेंड असा स्पेन्ड होत होता.. घरी येऊन नूडल्स करून खाल्ले.. आणि पूर्वीसारख्या चक्क जमिनीवर गालिचा घालून आडव्या झाल्या.. हळूच रुचीने पुन्हा विषय काढला..\n\"सॅम, तू अशी प्रेमात पडून रडशील वगैरे असं कधीच वाटलं नव्हतं गं मला\" समायराने तिच्याकडे बघितलं, \"रुच, कारण मी कधी प्रेमातच पडले नव्हते\" समायराने तिच्याकडे बघितलं, \"रुच, कारण मी कधी प्रेमातच पडले नव्हते कायम दूर पळत आले.. मला वाटायचं की मी एकटी, माझी स्वप्नं फार मोठी, महत्वाकांक्षा उंच.. प्रेमासोबत हे सगळं कसं काय मॅनेज होणार कायम दूर पळत आले.. मला वाटायचं की मी एकटी, माझी स्वप्नं फार मोठी, महत्वाकांक्षा उंच.. प्रेमासोबत हे सगळं कसं काय मॅनेज होणार का कुणास ठाऊक पण फार ऑड विचार बनले होते माझे प्रेमाबद्दल.. पण शंतनू आला आणि आपोआप झालं बघ सगळं मॅनेज का कुणास ठाऊक पण फार ऑड विचार बनले होते माझे प्रेमाबद्दल.. पण शंतनू आला आणि आपोआप झालं बघ सगळं मॅनेज मला वेगळं काहीच करायला लागलं नाही.. इतकं सहज सोपं असेल हे सगळं असं वाटलंच नव्हतं मला कधी मला वेगळं काहीच करायला लागलं नाही.. इतकं सहज सोपं असेल हे सगळं असं वाटलंच नव्हतं मला कधी शंतनूने ना काहीतरी जादूची छडी फिरवल्यासारखं वाटत होतं मला.. सगळं जगच बदलून गेलंय रुच माझं शंतनूने ना काहीतरी जादूची छडी फिरवल्यासारखं वाटत होतं मला.. सगळं जगच बदलून गेलंय रुच माझं इतकं मस्त आहे हे सगळं.. आणि मी मोस्ट अनफॉर्च्युनेट गर्ल असेन की काही वर्षांपूर���वी अशा मुलाला नाही म्हणून बसले इतकं मस्त आहे हे सगळं.. आणि मी मोस्ट अनफॉर्च्युनेट गर्ल असेन की काही वर्षांपूर्वी अशा मुलाला नाही म्हणून बसले आता सगळं संपलंय गं.. मला वाटायचं मी इतकी प्रॅक्टिकल, कम्पोझ्ड आहे, मी हे ही हँडल करू शकेन.. आणि करतही होते गं आता सगळं संपलंय गं.. मला वाटायचं मी इतकी प्रॅक्टिकल, कम्पोझ्ड आहे, मी हे ही हँडल करू शकेन.. आणि करतही होते गं पण आज अचानक शंतनूचा असा कॉल आला शॉपिंगला जाण्याचा आणि सेन्सेस बंद झाल्यासारखे वाटले पण आज अचानक शंतनूचा असा कॉल आला शॉपिंगला जाण्याचा आणि सेन्सेस बंद झाल्यासारखे वाटले नाही सुचत आता काय करायचं ते नाही सुचत आता काय करायचं ते एकदा वाटतंय सगळं सांगून टाकूया त्याला उद्या जाऊन. मग वाटतंय नको, उद्या जाऊयाच नको.. तसंही त्याच्या एंगेजमेंटचं शॉपिंग करताना प्रचंड जड जाणारे मला. येस करेक्ट आहे मी जातच नाही उद्या एकदा वाटतंय सगळं सांगून टाकूया त्याला उद्या जाऊन. मग वाटतंय नको, उद्या जाऊयाच नको.. तसंही त्याच्या एंगेजमेंटचं शॉपिंग करताना प्रचंड जड जाणारे मला. येस करेक्ट आहे मी जातच नाही उद्या काहीतरी कारण सांगते त्याला..\"\nरुचीने शांतपणे ऐकून घेतलं तिचं सगळं.. मग थंडपणे म्हणाली, \"सॅम, मला वाटतं तू विसरून जा शंतनूला आता.. उद्याही नको जाऊस आणि आता त्याला भेटू किंवा बोलूही नकोस येत नाहीस असा एक मेसेज टाकून दे त्याला येत नाहीस असा एक मेसेज टाकून दे त्याला\nसमायराने दचकून रुचीकडे बघितलं रुची एकटक तिच्याचकडे बघत होती...\nटू बी कन्टीन्यूड... (क्रमशः)\nयुट्यूबवर स्वतःचा ऑडियन्स कसा निर्माण कराल नवीन युट्यूबर्ससाठी महत्वाच्या टिप्स\nशुभसूर क्रिएशन्सचा युट्यूब प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6334", "date_download": "2021-07-26T19:59:43Z", "digest": "sha1:IBDOUMVZFLS7UZFUSZFX3PLEVETJK2SE", "length": 14572, "nlines": 148, "source_domain": "abhivrutta.com", "title": "शाकाहाराचे अध्यात्मिक कारण…SAAY pasaaydan | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome आध्यात्मिक शाकाहाराचे अध्यात्मिक कारण…SAAY pasaaydan\nशाकाहाराचे अध्यात्मिक कारण…SAAY pasaaydan\nसंत राजिन्दर सिंहजी महाराज\nजेव्हा आपण शाकाहाराबद्दल विचार करतो, तेव्हा आपण आपल्या भौतिक शरीराच्या आरोग्याशी संबंध जोडतो. डॉक्टर आजारपण दूर करण्यासाठी तसेच चांगले आरोग्य ठे���ण्यासाठी शाकाहार आहार सूचवतात; परंतु शाकाहार आपले मन व आत्मासाठी सुद्धा फायदेशीर आहे. आपण शाकाहाराची सात अध्यात्मिक कारणावर एक दृष्टीक्षेप टाकू यात.\nशाकाहाराचे एक अध्यात्मिक कारण असे की अहिंसेच्या नियमाला अनुसरून आहे. अनेक संत महापुरुषानी लोकांना हत्या न करण्याची शिकवण दिली आहे. जर आपण आहारासाठी गाय अथवा कोंबड्याला कापताना पाहतो किंवा जाळ्यात फसलेले मासे तरफडताना पाहतो तेव्हा\nआपल्याला लक्षात येईल की अशी हिंसा करताना किती यातना सहन कराव्या लागतात. अहिंसेचा स्वीकार केल्याने सर्व प्राणीमात्र तसेच मानव प्रभूंची संतान आहेत. या नात्याने आपण सर्व भाऊ-बहीण आहोत.\nशाकाहारी बनण्याचे आणखी एक कारण की आपण आहार घेतलेल्या प्राण्याच्या प्रभावामुळे आपली चेतनतेचा नाश होण्यापासून वाचवले पाहिजे. आपण जे खातो, तसेच आपण बनतो. जेव्हा\nआपण एखाद्या प्राण्याला खातो, तेव्हा त्याच्या प्रवृत्तीला सुद्धा आपण ग्रहण करीत असतो. मारल्या जाणाºया प्राण्यांमध्ये खूप भीती व तणाव उत्पन्न होऊन जाते. यामुळे त्याच्या शरीरात\nकॉट्रीसोल व ऐड्रीनेलिनचे हार्मोन्स वाढतात त्यामुळे त्याच्या तणावात वाढ होते आणि शारीरिक प्रक्रियेत बिघाड होतो. असे हार्मोन्स कापलेल्या प्राण्याच्या शरीरात राहून जातात आणि आपण\nजेव्हा अशा प्राण्यांना खातो तेव्हा ते हार्मोन्स आपल्या शरीरातील एक घटक बनतात. शाकाहार स्वीकारण्याचे तिसरे कारण असे की वैश्विक प्रेमाचा सिद्धान्ता मुळे अनेक महान धर्म संस्थापकांना प्रेरित केले आहे. ज्या लोकांनी सर्वांंसाठी प्रेमाचा सिद्धांत शिकवला त्यांनी सर्व प्राणीमात्र प्रभूच्या नामाचे लहान भाऊ-बहीण मानले आहे. सर्व धर्मप्रेमाचा धडा\nशिकवतात. ज्या व्यक्ती अध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करते, ती आपल्या आत्म्याचे\nपरमात्म्याशी एकरूप होण्यासाठी वैश्विक प्रेमाला वृद्धिंगत करतात.\nशाकाहार अंगीकार करण्याचे आणखी एक कारण असे,की पृथ्वीवरील प्राणिमात्रांप्रति आणि पर्यावरणाची निष्काम सेवा, प्राणिमात्रांविषयी प्रेम आणि त्यांच्या संवर्धनात योगदान होय. तसेच मानवाच्या वर्तमान व भविष्याबद्दल पृथ्वीच्या संसाधनाच्या चांगला उपयोग घेण्यास\nमदत मिळते. उदाहरणार्थ शास्त्रज्ञ सांगतात की आहारासाठी कापलेल्या गाईला खाऊ घालण्यासाठी जेवढे अन्नाचा वापर कर���ो त्यापेक्षा अनेक पटीत अन्न मनुष्याला खाण्यासाठी लागते. आपल्या पृथ्वीवरील संसाधने आपण जोपासली पाहिजेत, जेणेकरून भावी पिढी याचा उपयोग करू शकेल.\nशाकाहारी बनण्याचे आणखी एक कारण आहे की कर्म सिद्धांत, जो आपल्याला सांगतो, की प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया होत असते. कर्माचे सिद्धांत सांगतो कीआपले चांगले आणि वाईट विचार, वचन व कर्माचे फळ किंवा दंड अवश्य मिळते. जेव्हा आपण एखाद्या जीवाला मारतो किंवा मृत जीवाला खातो, तर आपल्याला त्यांची शिक्षा भोगावी लागते.\nशाकाहारी होण्याचे एक अध्यात्मिक कारण, की ध्यान अभ्यासामध्ये प्रगती करणे होय.\nआपण शाकाहार स्वीकारल्याने इतर जीवाप्रति अहिंसा, प्रेम व सेवाभाव विकसित होतो. जर आपण अहिंसा आणि प्रेमाने जीवन जगलो, तर आपला पवित्र आत्मा आंतरिक मंडलात प्रवेश करून आपल्या परमात्माशी एकरूप होऊ शकतो. शाकाहारी बनण्याचे सातवे कारण असे की आत्मिक जागृती करणे होय. प्राण्यांना\nखाल्ल्यामुळे आपण नवीन कर्म निर्माण करतो. महापुरुष शिकवतात, की आत्मिक जागृतीसाठी आणि सृष्टीकर्त्याशी एकरूप होण्यासाठी आपण कर्म कमी केले पाहिजेत. म्हणूनच आंतरिक ज्योती व श्रृतीच्या दीक्षा प्राप्तीसाठी शाकाहाराला अनिवार्य केले आहे. शाकाहार स्वीकारण्याचे ही सात अध्यामिक कारणे आहेत. शाकाहार आपले शरीर व\nमनासाठी लाभदायक आहे; परंतु त्यापेक्षा आत्म्यासाठी महत्त्त्वाचा आहे. जर आपल्याला आत्मिक स्वरूप जाणून घ्यावयाचे असेल आणि प्रभूशी पुनर्मिलन करायचे असेल तर आपल्याला शाकाहारी जीवन अध्यामिक प्रगतीसाठी सहाय्यक ठरेल.\nPrevious articleपीक पाहणीसाठी यशोमती ठाकूर थेट बांधावर\nNext articleखासगी रुग्णालयांना शासन निर्धारित दरानुसार रुग्णांवर उपचार बंधनकारक\nनित्य करूया नारळ अर्पण …..\nपितृदिन : आपण पिता-परमेश्वरास ही सन्मान व धन्यवाद दिले पाहिजे, जे आपल्या सर्वांचे सर्वोपरी पिता आहेत…\nआध्यात्मिक ….. गाण्यांतून गुणगान श्री विठ्ठलाचे\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प��रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/auto-and-tech/maruti-is-giving-a-discount-of-rs-50000-on-4-favorite-cars-find-out-mhss-481551.html", "date_download": "2021-07-26T20:09:15Z", "digest": "sha1:YAKAOJQRPQR6I2R6UGDBM7J32PS6RETG", "length": 5575, "nlines": 75, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मारूती देत आहे 4 फेव्हरेट गाड्यांवर तब्बल 50 हजारांचा डिस्काउंट, जाणून घ्या एकदा!– News18 Lokmat", "raw_content": "\nमारूती देत आहे 4 फेव्हरेट गाड्यांवर तब्बल 50 हजारांचा डिस्काउंट, जाणून घ्या एकदा\nMaruti Suzuki India Limited ने सप्टेंबर महिन्यात आपल्या नवीन आलेल्या गाड्यांवर दमदार आणि मस्त अशा ऑफर आणल्या आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला Maruti Alto पासून ते S-Presso सारख्या गाड्यांवर चांगला डिस्काउंट मिळेल.\nभारतातील सर्वात मोठी मारूती सुझुकीने आपल्या गाड्यांवर डिस्काउंट ऑफर देत आहे. यात कॅश डिस्काउंटसह एक्सचेंजचा फायदा सुद्धा मिळणार आहे. यातील सर्व मॉडेल हे कंपनीच्या Arena डीलरशिपवर सुद्धा उपलब्ध आहे.\nमारुती सुझुकी डिझायर फेसलिफ्ट - सप्टेंबर महिन्यात आपण जर या कारला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या कारवर 37,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. यात 10,000 रुपये कॅश डिस्काउंट, 25,000 रुपये का एक्सचेंज बोनस आणि 2,000 रुपये इतका कॉर्पोरेट बोनस मिळेल.\nमारूती सुजुकी एस-प्रेसो : या गाडीवर तुम्हाला 43 हजारापर्यंत सूट देण्यात येत आहे. यात 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला आहे. त्या शिवाय 20 हजार रुपये एक्सचेंज बेनेफिट आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे.\nमारूती सुझुकी सेलेरियो - मारुतीच्या या गाडीवर 48,000 रुपये डिस्काउंट देत आहे. यात तुम्हाला 25 हजार रुपये कॅश डिस्काउंट कंपनीकडून ऑफर करण्यात आला आहे. या शिवाय 20,000 रुपये एक्सचेंज बोनस सुद्धा दिला जात आहे. 3,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट सुद्धा दिला जात आहे.\nमारूती सुझुकी स्विफ्ट - मारुतीची सर्वात फेव्हरेट असलेल्या स्विफ्टवर जवळपास 37,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात 15,000 रुपये कॅश डिस्काउंट दिला जात आहे. तर 20,000 रुपये एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. यासह 2000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येत आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2021-07-26T20:57:49Z", "digest": "sha1:FWK3WYJVAISDWRYWQ2HC6ZVJQB2VNHLQ", "length": 4555, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दुर्ग साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगोनीदां दुर्गप्रेमी मंडळ ही संस्था साधारणपणे दरवर्षी एक दुर्ग साहित्य संमेलन भरवते.\nपहिले दुर्ग साहित्य संमेलन लोणावळ्याजवळच्या राजमाची येथे १४-१५ फेब्रुवारी २००९ या दिवसांत झाले होते. संमेलनाध्यक्ष बाबासाहेब पुरंदरे होते.\n२रे दुर्ग साहित्य संमेलन कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी ६ ते ८ जानेवारी २०१२ या काळात झाले. त्या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष ब्रह्मानंद देशपांडे होते.\n३रे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन २५ ते २७ जानेवारी २०१३ दरम्यान विजयदुर्गावर झाले. संमेलनाचे अध्यक्ष भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस ॲडमिरल मनोहर आवटी होते.\n४थे तीन दिवसांचे दुर्ग साहित्य संमेलन ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ दरम्यान सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. गो.बं. देगलूरकर होते.\n५वे दुर्ग साहित्य संमेलन २०१५ साली २० ते २२ फेब्रुवारी या दरम्यान सिंहगडाच्या पायथ्याशी भरले. संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी संचालक व पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर होते.\nपहा :मराठी साहित्य संमेलने\nLast edited on २ जानेवारी २०२०, at २३:५८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ जानेवारी २०२० रोजी २३:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/12/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87.html", "date_download": "2021-07-26T19:05:12Z", "digest": "sha1:UEHYXKVIRGSIWJ5AT6DLIKOWWQ4FWTLK", "length": 30417, "nlines": 275, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "साग रोपांच्या निर्मितीचे तंत्र - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसाग रोपांच्या निर्मितीचे तंत्र\nby Team आम्ही कास्तकार\nin कृषी सल्ला, नगदी पिके, पीक व्यवस्थापन, फळे, बातम्या\nसागाची रोपनिर्मिती बिया आणि स्टंपपासून केली जाते. रोपनिर्मिती गादी वाफ्यावर बियाणे पेरावे. याचबरोबरीने रूट ट्रेनरमध्ये बियांची लागवड करून दर्जेदार रोपनिर्मिती करता येते.\nसाग हा उष्ण कटिबंधातील वृक्ष आहे. साग लागवडीसाठी साधारणपणे उष्ण व दमट हवामान अनुकूल असते. चांगल्या वाढीसाठी १० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आणि ५०० ते २५०० मिमी पाऊस असलेल्या क्षेत्रामध्ये लागवड करता येते. अधिक तापमान आणि कमी पावासाच्या विभागामध्ये सागाची हळूहळू वाढ होते. परंतु उत्कृष्ट गुणवत्तेचे लाकूड तयार होते. सागाच्या लागवडीसाठी थोडी फार चढ-उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी, कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असलेली, खडकाळ किंवा मुरमाड जमीन चालते. मध्यम ते भारी प्रत, ६.५ ते ७.५ सामू आणि १.५ ते २ मीटर खोलीची जमीन चांगल्या वाढीसाठी उत्तम राहते. काळी, चिकट तसेच उथळ, निचरा न होणारी, फार दलदलीची जमीन साग लागवडीस अयोग्य आहे.\nनिलंबूर साग (केरळ) : चांगले आकारमान, जहाज बांधणीसाठी उपयुक्त. केरळच्या निलंबूर येथील सागवान हे उत्कृष्ट लाकूड, टिकाऊपणा आणि कीड प्रतिरोधक म्हणून प्रसिद्ध आहे. या वैशिष्ट्यांमुळे या सागवानाला जीआय टॅग मिळाला आहे.\nआलापल्ली साग (महाराष्ट्र) : चांगला रंग आणि योग्य संरचना.\nसिवनी आणि बस्तर साग (मध्य प्रदेश): स्वर्णपित व सारकाष्ठ आणि रसकाष्ठचे एकत्रित मिश्रण.\nगोदावरी खोऱ्यातील साग (आंध्र प्रदेश) : सजावट आणि उच्च प्रतीच्या फर्निचरसाठी\nअदिलाबाद साग (तेलंगाणा) : गुलाबी रंगाचे सरकाष्ठ\nबिया, स्टंप (खोडमूळ) आणि टिशुकल्चर पद्धतीने साग रोपनिर्मिती केली जाते. रोपवाटिकेमध्ये सागाची रोपे तयार करण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि अधिक प्रमाणात कार्बोदके असणारी जमीन उपयुक्त आहे.\nसाग बीजांवर कठीण प्रकारचे आवरण असल्यामुळे उगवण क्षमता खूप कमी (३० टक्यांपेक्षा कमी) असते. यासाठी थंड पाण्यामध्ये २४ तास साग बियाणे भिजवून पुढचे २४ ते ३६ तास सिमेंटच्या किंवा टणक पृष्टभागावरती पसरून कडक उन्हात वाळवण्याची क्रिया ३ ते ४ आठवडे केल्याने उगवणक्षमता ���ाढविण्यास (७० टक्के) मदत होते.\nरोपनिर्मितीसाठी १४ मिमी किंवा त्यापेक्षा अधिक व्यास असणाऱ्या बिया निवडाव्यात. यामुळे अधिक प्रमाणात बीजांकुरण मिळते.\nगादी वाफे करताना चांगले कुजलेले शेणखत योग्य प्रमाणात मातीमध्ये मिसळून घ्यावे. बिया रुजण्यासाठी १० मीटर लांब, १ मीटर रुंद आणि ०.५ मीटर उंच आकाराच्या गादी वाफ्यावर १० सें.मी. अंतरावर ५ सें.मी. खोलीवर प्रक्रिया केलेले बियाणे पेरावे. सुमारे ४० दिवसांनंतर बीज अंकुरण होते.\nअलीकडे रूट ट्रेनरमध्ये बिया लावल्या जातात. ज्यामधे रूट क्वाइलिंगसारख्या समस्या दिसत नाहीत. ६ ते ७ महिन्यांमध्ये रोपे लावण्यासाठी तयार होतात.\nखोडमूळ तयार करण्यासाठी १० ते १२ महिन्यांची रोपे (खोडाची जाडी १.५ सें.मी. ते २ सें.मी.) पाण्याने भिजवलेल्या गादीवाफ्यावरून मुळासहित उपटावीत.\nतीक्ष्ण धार असलेल्या चाकूने मुळाच्या खोडावरील २ ते ३ सें.मी. वर तिरपा काप देऊन मुळाकडील २० ते २५ सें.मी. भाग ठेवून बाकीचा भाग कापून टाकावा.\nतिरपा काप देताना रोपाची साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. तयार केलेल्या खोडमुळास ओल्या बारदान्यामध्ये ठेवून\nजितक्‍या लवकर रोपवनात लावले जाईल, तितके चांगले असते.\nकृषिवन पद्धतीमध्ये खरीप हंगामात मका, कापूस, सोयाबीन, उडीद, भुईमूग आणि मूग इत्यादी, तर रब्बीमध्ये तीळ, हरभरा, ज्वारी या पिकांची लागवड करता येते.\nसावलीचे प्रमाण वाढल्यानंतर हळद, आले किंवा औषधी वनस्पतींची लागवड करता येते.\nमिश्र वनशेतीमध्ये सागासोबत लिंबू, पेरू, आंबा आणि बांबू लागवड करता येते.\nजिरायती जमिनीमध्ये वन-चारा पद्धतीमध्ये नेपियर, दिनकर, गिन्नी, स्टायलो, अंजन आणि धामन गवताची लागवड करावी. तसेच शेती बांधावर साग लागवड (२ ते ३ मी अंतर) करता येते. ज्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार नाही. ऊन, वाऱ्यापासून पिकाला संरक्षण मिळते.\nसाग हा पर्णझडी असल्यामुळे वनशेतीमध्ये सुमारे २ ते ३ टन पाला जमिनीमध्ये कुजवला जातो. जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या बरोबरच पिकांची पोषक घटकांची गरज पूर्ण करते.\nसंपर्क ः संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७\n(राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)\nसाग रोपांच्या निर्मितीचे तंत्र\nसागाची रोपनिर्मिती बिया आणि स्टंपपासून केली जाते. रोपनिर्मिती गादी वाफ्यावर बियाणे पेरावे. याचबरोबरीने रूट ट्रेनरमध्ये बियांची लागवड करून दर्जेदार रोपनिर्मिती करता येते.\nसाग हा उष्ण कटिबंधातील वृक्ष आहे. साग लागवडीसाठी साधारणपणे उष्ण व दमट हवामान अनुकूल असते. चांगल्या वाढीसाठी १० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आणि ५०० ते २५०० मिमी पाऊस असलेल्या क्षेत्रामध्ये लागवड करता येते. अधिक तापमान आणि कमी पावासाच्या विभागामध्ये सागाची हळूहळू वाढ होते. परंतु उत्कृष्ट गुणवत्तेचे लाकूड तयार होते. सागाच्या लागवडीसाठी थोडी फार चढ-उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी, कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असलेली, खडकाळ किंवा मुरमाड जमीन चालते. मध्यम ते भारी प्रत, ६.५ ते ७.५ सामू आणि १.५ ते २ मीटर खोलीची जमीन चांगल्या वाढीसाठी उत्तम राहते. काळी, चिकट तसेच उथळ, निचरा न होणारी, फार दलदलीची जमीन साग लागवडीस अयोग्य आहे.\nनिलंबूर साग (केरळ) : चांगले आकारमान, जहाज बांधणीसाठी उपयुक्त. केरळच्या निलंबूर येथील सागवान हे उत्कृष्ट लाकूड, टिकाऊपणा आणि कीड प्रतिरोधक म्हणून प्रसिद्ध आहे. या वैशिष्ट्यांमुळे या सागवानाला जीआय टॅग मिळाला आहे.\nआलापल्ली साग (महाराष्ट्र) : चांगला रंग आणि योग्य संरचना.\nसिवनी आणि बस्तर साग (मध्य प्रदेश): स्वर्णपित व सारकाष्ठ आणि रसकाष्ठचे एकत्रित मिश्रण.\nगोदावरी खोऱ्यातील साग (आंध्र प्रदेश) : सजावट आणि उच्च प्रतीच्या फर्निचरसाठी\nअदिलाबाद साग (तेलंगाणा) : गुलाबी रंगाचे सरकाष्ठ\nबिया, स्टंप (खोडमूळ) आणि टिशुकल्चर पद्धतीने साग रोपनिर्मिती केली जाते. रोपवाटिकेमध्ये सागाची रोपे तयार करण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि अधिक प्रमाणात कार्बोदके असणारी जमीन उपयुक्त आहे.\nसाग बीजांवर कठीण प्रकारचे आवरण असल्यामुळे उगवण क्षमता खूप कमी (३० टक्यांपेक्षा कमी) असते. यासाठी थंड पाण्यामध्ये २४ तास साग बियाणे भिजवून पुढचे २४ ते ३६ तास सिमेंटच्या किंवा टणक पृष्टभागावरती पसरून कडक उन्हात वाळवण्याची क्रिया ३ ते ४ आठवडे केल्याने उगवणक्षमता वाढविण्यास (७० टक्के) मदत होते.\nरोपनिर्मितीसाठी १४ मिमी किंवा त्यापेक्षा अधिक व्यास असणाऱ्या बिया निवडाव्यात. यामुळे अधिक प्रमाणात बीजांकुरण मिळते.\nगादी वाफे करताना चांगले कुजलेले शेणखत योग्य प्रमाणात मातीमध्ये मिसळून घ्यावे. बिया रुजण्यासाठी १० मीटर लांब, १ मीटर रुंद आणि ०.५ मीटर उंच आकाराच्या गादी वाफ्यावर १० सें.मी. अंतरावर ५ सें.मी. खोलीवर प्रक्रिया केलेले बियाणे पेरावे. सुमारे ४० दिवसांनंतर बीज अंकुरण होते.\nअलीकडे रूट ट्रेनरमध्ये बिया लावल्या जातात. ज्यामधे रूट क्वाइलिंगसारख्या समस्या दिसत नाहीत. ६ ते ७ महिन्यांमध्ये रोपे लावण्यासाठी तयार होतात.\nखोडमूळ तयार करण्यासाठी १० ते १२ महिन्यांची रोपे (खोडाची जाडी १.५ सें.मी. ते २ सें.मी.) पाण्याने भिजवलेल्या गादीवाफ्यावरून मुळासहित उपटावीत.\nतीक्ष्ण धार असलेल्या चाकूने मुळाच्या खोडावरील २ ते ३ सें.मी. वर तिरपा काप देऊन मुळाकडील २० ते २५ सें.मी. भाग ठेवून बाकीचा भाग कापून टाकावा.\nतिरपा काप देताना रोपाची साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. तयार केलेल्या खोडमुळास ओल्या बारदान्यामध्ये ठेवून\nजितक्‍या लवकर रोपवनात लावले जाईल, तितके चांगले असते.\nकृषिवन पद्धतीमध्ये खरीप हंगामात मका, कापूस, सोयाबीन, उडीद, भुईमूग आणि मूग इत्यादी, तर रब्बीमध्ये तीळ, हरभरा, ज्वारी या पिकांची लागवड करता येते.\nसावलीचे प्रमाण वाढल्यानंतर हळद, आले किंवा औषधी वनस्पतींची लागवड करता येते.\nमिश्र वनशेतीमध्ये सागासोबत लिंबू, पेरू, आंबा आणि बांबू लागवड करता येते.\nजिरायती जमिनीमध्ये वन-चारा पद्धतीमध्ये नेपियर, दिनकर, गिन्नी, स्टायलो, अंजन आणि धामन गवताची लागवड करावी. तसेच शेती बांधावर साग लागवड (२ ते ३ मी अंतर) करता येते. ज्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार नाही. ऊन, वाऱ्यापासून पिकाला संरक्षण मिळते.\nसाग हा पर्णझडी असल्यामुळे वनशेतीमध्ये सुमारे २ ते ३ टन पाला जमिनीमध्ये कुजवला जातो. जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या बरोबरच पिकांची पोषक घटकांची गरज पूर्ण करते.\nसंपर्क ः संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७\n(राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)\nसंग्राम चव्हाण, विजयसिंह काकडे\nवृक्ष हवामान ऊस पाऊस विभाग sections भारत केरळ गवा महाराष्ट्र maharashtra वन forest मध्य प्रदेश madhya pradesh आंध्र प्रदेश गुलाब rose खरीप मात mate कापूस सोयाबीन उडीद भुईमूग groundnut मूग हळद औषधी वनस्पती medicinal plant लिंबू lemon बांबू bamboo बांबू लागवड bamboo cultivation नेपियर napier पुणे\nवृक्ष, हवामान, ऊस, पाऊस, विभाग, Sections, भारत, केरळ, गवा, महाराष्ट्र, Maharashtra, वन, forest, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, आंध्र प्रदेश, गुलाब, Rose, खरीप, मात, mate, कापूस, सोयाबीन, उडीद, भुईमूग, Groundnut, मूग, हळद, औषधी वनस्पती, Medicinal plant, लिंबू, Lemon, बांबू, Bamboo, बांबू लागवड, Bamboo Cultivation, नेपियर, Napier, प��णे\nसागाची रोपनिर्मिती बिया आणि स्टंपपासून केली जाते. रोपनिर्मिती गादी वाफ्यावर बियाणे पेरावे. याचबरोबरीने रूट ट्रेनरमध्ये बियांची लागवड करून दर्जेदार रोपनिर्मिती करता येते.\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nअजिंठा लेणीत पर्यटकांना आजपासून प्रवेश\nकांदा निर्यात खुली करावी; अन्यथा आंदोलन\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinprakashan.com/shop/recipes/annapurnechi-thali/", "date_download": "2021-07-26T19:42:33Z", "digest": "sha1:EIFLZLHTAWKX2MKMXNGBKF4MS5FPDLNI", "length": 3670, "nlines": 63, "source_domain": "www.nitinprakashan.com", "title": "total views\t<% if ( today_view > 0 ) { %> , views today Annapurnechi Thali ( अन्नपूर्णेची थाळी ) | Nitin Prakashan", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) Books\nAnnapurnechi Thali ( अन्नपूर्णेची थाळी )\nरोजचा स्वयंपाक करताना ��पयोगी पडणाऱ्या सोप्या टिप्स, रोजचे ताट कसे वाढावे, ते पदार्थ वाढताना कसे सजवावे याच्या काही छोट्या टिप्स, तसेच मापांचे परिमाण व प्रत्येक वाराचे खास पदार्थ या पुस्तकात दिलेले आहेत. राजस्थानी, गुजराती, दाक्षिणात्य, विदर्भ अशा विविध प्रांतातले विशेष पदार्थही या पुस्तकात दिले आहेत. नवशिक्या गृहिणींसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.\nरोजचा स्वयंपाक करताना उपयोगी पडणाऱ्या सोप्या टिप्स, रोजचे ताट कसे वाढावे, ते पदार्थ वाढताना कसे सजवावे याच्या काही छोट्या टिप्स, तसेच मापांचे परिमाण व प्रत्येक वाराचे खास पदार्थ या पुस्तकात दिलेले आहेत. राजस्थानी, गुजराती, दाक्षिणात्य, विदर्भ अशा विविध प्रांतातले विशेष पदार्थही या पुस्तकात दिले आहेत. नवशिक्या गृहिणींसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.\nHamkhas Paksiddhi (Nonveg) (हमखास पाकसिद्धी-नॉनव्हेज)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2021-07-26T21:10:26Z", "digest": "sha1:KHTSY6J5NUM3HXEFMZ66N6R7OV7MT2FW", "length": 25719, "nlines": 107, "source_domain": "mediawatch.info", "title": "स्मृतिपुराणे - Media Watch", "raw_content": "\nHome ताजे वृत्त स्मृतिपुराणे\nस्मृतिपुराणे हे पुरोहित रचित ग्रंथ आहेत. देवाच्या नावाने आणि मृत्यूनंतरच्या कल्पित भयानक ‘परलोक जीवनाच्या’ म्हणजे ‘नरकवासाच्या’ नावाने, लोकांना भयभीत करून, अशा दृढ झालेल्या भीतीवर आपली उपजीविका करणाऱ्यांचे हे ग्रंथ आहेत. त्यात केवळ थापा, भाकडकथा असून, त्यात काहीही सत्य नाही.\nमागील प्रकरणात आपण पाहिलेली ‘धर्मसूत्रे’ व या प्रकरणांतील ‘स्मृतिग्रंथ’ यांत एक महत्त्वाचा फरक असा आहे की, धर्मसूत्रांचे रचिते स्वत:स ‘दिव्य दृष्टी असलेले ऋषी’ अथवा देवादी अतिमानव कोटींतील व्यक्ती म्हणवीत नाहीत तर याच्या उलट मनु आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृतींचे कर्तृत्व ब्रह्मदेवासारख्या मुख्य देवाकडे असल्याचे त्याच ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. ग्रंथ रचणाऱ्यांचा ‘प्रामाणिकपणा’ कमी होत चालल्याचा हा परिणाम असावा. (हा निष्कर्ष माझ्यासारख्या निरीश्वरवाद्याचा नसून, महामहोपाध्याय काणे यांचा आहे.\nवेदांचा विषय ‘यज्ञीय कर्मकांड’ हा आहे. उपनिषदांचा विषय ‘ब्रह्मविद्या’ हा आहे, तर सूत्रात व स्मृतीत ‘वर्णाश्रम धर्माचे’ सविस्तर प्रतिपादन आहे. सूत्रांतील व स्मृतींतील ‘वर्णाश्र��� धर्माबाबत’ असे सांगितले जाते की, हे धर्मशास्त्र व सामाजिक चालीरीती व कायदे, वैदिक आर्याचेच आहेत व त्यांची ती स्मरणपूर्वक केलेली नोंद आहे. हे मात्र खरे नव्हे. कारण वेदोपनिषद काळात समाज चातुर्वण्र्यावर म्हणजे जन्मानुसार होणाऱ्या भेदाभेदांवर आधारित नव्हता आणि वर्णवर्चस्वाधारित समाज ही सूत्र व स्मृतिपुराण काळांतील हिंदू धर्माची अवनती आहे.\nकालानुक्रमे पाहिल्यास प्रमुख धर्मसूत्र ग्रंथांनंतर इ.स.पू. २०० ते १५०च्या आसपास योगसूत्रकार महामुनी पतंजली होऊन गेला. त्याच्यानंतर म्हणजे इ.स.नंतरच्या दुसऱ्या शतकात केव्हा तरी स्मृतींमध्ये सर्वात प्राचीन व प्रसिद्ध असलेली ‘मनुस्मृती’ रचली गेली असावी असे दिसते. त्यानंतर पराशर, याज्ञवल्क्य, नारद यांसारख्या स्मृती रचल्या गेल्या असाव्यात असे दिसते. यांच्याखेरीज बाकीच्या बहुतेक स्मृतींच्या रचना इ.स. ४०० ते इ.स. १००० या कालखंडात झालेल्या आहेत. मानवजातीचा मूळ पुरुष म्हणून वेदोल्लेखित मनु हा मनुस्मृतीरचिता मनु निश्चित नव्हे, कारण त्याला त्यासाठी दोन हजारांहून अधिक वर्षांचे आयुष्य मानावे लागेल. तशाच कारणाने याज्ञवल्क्य स्मृती रचणारा कृषी हा बृहदारण्यकोपनिषदात आलेला याज्ञवल्क्य नक्की नव्हे. तसेच नारदस्मृती रचणारा नारद हा स्मृतीकाळांतील कुणी तरी मानवी ऋषीच होता; तो विष्णूचा अतिमानवी संदेशवाहक, नारायणाचा नामजप करणारा नारद नाहीच नाही.\nमनुस्मृतीच्या सुबोध, ओघवती व पाणिनीय व्याकरणाशी जुळणाऱ्या भाषेतील २७०० श्लोकांमागील भूमिका अशी आहे की, ‘ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेले धर्मशास्त्र मनुला प्राप्त होते आणि निरनिराळ्या वर्णाचे धर्म () समजून घेण्याकरिता त्याच्याकडे आलेल्या ऋषींना तो ते शिकवितो. संक्षिप्तपणे मनुस्मृतींतील विषय खालीलप्रमाणे आहेत- कालगणना, निरनिराळ्या युगांतील धर्म, धर्माची व्याख्या, निरनिराळे संस्कार, तसेच ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या चार आश्रमांतील कर्तव्ये, राजधर्म, जकाती, अपराध व शासन, न्यायदान, सात प्रकारचे दास, पती-पत्नींची कर्तव्ये, बारा प्रकारचे पुत्र, संपत्ती वाटप, वारसा, पातके, प्रायश्चित्ते, चारही वर्णाचे अधिकार व कर्तव्ये, पूर्वजन्मांतील पातकांची दृश्य फळे, पापनाशक मंत्र () समजून घेण्याकरिता त्याच्याकडे आलेल्या ऋषींना तो ते शिकवितो. स���क्षिप्तपणे मनुस्मृतींतील विषय खालीलप्रमाणे आहेत- कालगणना, निरनिराळ्या युगांतील धर्म, धर्माची व्याख्या, निरनिराळे संस्कार, तसेच ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या चार आश्रमांतील कर्तव्ये, राजधर्म, जकाती, अपराध व शासन, न्यायदान, सात प्रकारचे दास, पती-पत्नींची कर्तव्ये, बारा प्रकारचे पुत्र, संपत्ती वाटप, वारसा, पातके, प्रायश्चित्ते, चारही वर्णाचे अधिकार व कर्तव्ये, पूर्वजन्मांतील पातकांची दृश्य फळे, पापनाशक मंत्र (), कर्माविषयी विवेचन इत्यादी. मनुस्मृतीवरून असे दिसते की, १) त्या काळात समाजाची फक्त जन्मावरून चातुर्वण्र्यात स्पष्ट विभागणी दृढ झालेली असून ती अधिक दृढ व दुष्ट केली जात आहे. २) विवाहसंस्था नीट निर्माण झालेली असून ती व्यवस्थित आकार घेत आहे. ३) आत्मा, पुनर्जन्म इत्यादी उपनिषदिक कल्पना, जनमनात रुजल्या आहेत. ४) भारतरत्न म. म. काणे यांच्या मते मांसभक्षण, नियोग वगैरे काही बाबतींतील ‘परस्परविरोधी मतेसुद्धा’ मनुस्मृतीत आलेली आहेत. ती बहुधा जनसामान्यांच्या बदललेल्या मतांशी जुळवून घेण्यासाठी (पण इ.स.नंतरचे तिसरे शतक संपण्यापूर्वी) बदलली असण्याचा संभव आहे, असे ते म्हणतात.\nयाज्ञवल्क्य स्मृतीची रचना इ.स.च्या तिसऱ्या शतकात झालेली असावी. तीत मनुस्मृतींतील सर्व विषयांचे अधिक व्यवस्थित व आटोपशीर विवेचन असून ती फक्त सुमारे १००० श्लोकांत आटोपलेली आहे. या स्मृतीचे कौटिलीय अर्थशास्त्राशी पुष्कळ साम्य दिसून येते व कौटिलीयाचा रचनाकाळ लक्षात घेता याज्ञवल्क्याने कौटिलीयांतून काही मते घेतली असावीत. या प्रमुख स्मृतींच्या पुढील पाच-सहा शतकांत आणखी वीस स्मृतिकारांनी आपापल्या स्मृतिरचना केलेल्या आहेत. प्राचीन पुराणांच्या रचनासुद्धा याच काळात झालेल्या आहेत.\nकालौघात असे घडले की, स्मृतिपुराणांना व विशेषत: प्राचीन स्मृतींना, त्यांची भाषा जवळची आणि विषय व उदाहरणे कालोचित असल्यामुळे, हिंदू धर्मात मोठे प्रामाण्य प्राप्त झाले. प्रत्यक्षात वेदोपनिषदे बाजूला राहून, स्मृतींचा धर्मग्रंथ म्हणून उपयोग होऊ लागला आणि इथेच हिंदू धर्माची गाडी रुळावरून घसरली असे मला वाटते. पूर्वी न्याय, नीती, बंधुप्रेम, संस्कृतिसंगम इत्यादी आदर्श तत्त्वे मानणारा हिंदू धर्म आता जन्मावर आधारित वर्णभेद, जातीभेद मानणारा आणि बहुसंख्य जनतेवर उघडपण��� आणि आयुष्यभर भयंकर अन्याय लादणारा धर्म बनला. गुण, कर्म, कौशल्य हे निकष रद्द होऊन, जन्म हा एकच निकष उरला. वेगवेगळ्या वर्णाना एकाच अपराधाबद्दल वेगवेगळा न्याय असे ठरविण्यात आले. हिंदू धर्म हा ब्राह्मण धर्म बनला. सर्व कायदे व नियम ब्राह्मणांच्याच फायद्यासाठी बनवून ब्राह्मणेतरांना नीचत्व देऊन त्यांचे अहित होईल असे नियम बनविण्यात आले आणि तोच त्यांच्या पूर्वजन्मांतील पापांमुळे त्यांना या जन्मी मिळालेला ‘दैवी न्याय’ आहे असे खोटेच सांगण्यात आले. शूद्रांसाठी तर अस्पृश्यता आणि भयानक रानटी शिक्षा सांगितल्या. उगाच नाही डॉ. आंबेडकरांनी जाहीरपणे मनुस्मृती जाळून टाकली ते (इ.स. १९२७).\nआणखी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे जरूर आहे. १) अग्न्यास्त्र, पर्जन्यास्त्र, पाशुपतास्त्र, ब्रह्मास्त्र अशा कित्येक ‘काल्पनिक अस्त्रांचे’ उल्लेख व २) तपश्चर्येने अतिनैसर्गिक शक्तिसामर्थ्यांचे काही ‘वर’ प्राप्त करून घेणे किंवा कुणा ऋषीने कुणाला ‘शाप’ देऊन त्याचे काही वाईट घडवून आणणे (चांगला उपाय आहे, शत्रूला फक्त शाप द्यायचा, प्रत्यक्ष हल्ला करायलाच नको) आणि ३) पृथ्वीवरच्या राजांनी, इंद्राला साह्य़ करण्यासाठी स्वर्गात जाणे, अशासारखी ‘काल्पनिक वर्णने’ जी वेदांमध्ये मुळीच आलेली नाहीत ती रामायण, महाभारतात व आमच्या पुराण उपपुराणात भरपूर आहेत. बहुतेक पुराणवर्णने असंभाव्य अशा चमत्कारांनी व काल्पनिक दैवी शक्ती प्राप्त केलेल्या मनुष्यांच्या गोष्टींनी भरलेली आहेत. पुराणातील समुद्रमंथन, विष्णूचे अवतार व पराक्रम, पशु-पक्ष्यांच्या तत्त्व चर्चा, पतिव्रतांची महान कृत्ये, ऋषिमुनींचे मंत्रसामथ्र्य, यज्ञ व त्यांची फळे, विविध पूजा, व्रतवैकल्ये, उपासना व त्यायोगे होणारी सुखसंपत्ती, पुत्रपौत्र, राज्य, साम्राज्य, दीर्घायुष्य, स्वर्ग, मोक्षादिकांची प्राप्ती, अशी असंख्य वर्णने केवळ कविकल्पना आहेत व त्यांनी हजारो वर्षे हिंदूंचे मन वास्तविकतेपासून फार दूर असलेल्या एका ‘रमणीय परंतु असत्य विश्वात’ पार गुंगवून ठेवलेले आहे.\nहिंदूंच्या या पुराणग्रंथांनी अशी खोटी व भ्रामक भारुडे रचून व ती हिंदूंच्या कानांवर वारंवार आदळून, हजारो वर्षे हिंदूंचा बुद्धिभ्रंश केलेला आहे. त्यांना अंधश्रद्धारूपी अंधकारात आणि परमेश्वर कृपेच्या खोटय़ा आशेत बुडवून ठेवले आ��े. पुनर्जन्म, देवकृपा, ईश्वरी शक्ती, माया, चमत्कार, साक्षात्कार, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान इत्यादी भ्रांत कल्पनांमुळे आणि जबरदस्त संस्कारांमुळे हिंदूंचे जीवन ‘अवास्तव’ दृष्टिबाधित’ बनलेले आहे. दैववादाने ते अंध झालेले आहेत आणि प्रत्यक्ष जीवनाला विवेकाने व धैर्याने सामोरे जाण्याची कुवत किंवा भान त्यांना उरले नाही. त्यामुळे पुढील काळातील मुसलमानी आक्रमणांना ते बळी पडले. त्यामुळे आजही ते सतत आध्यात्मिक गुरूंच्या शोधात राहतात व त्यांचे दास होण्यात सुख मानतात. अशा प्रकारे पुराणांच्या तर्कदुष्ट संस्कारांमुळे हिंदूंचे कायम व अपरिमित नुकसान झालेले आहे.\nस्मृतिपुराणे हे पुरोहित रचित ग्रंथ आहेत. देवाच्या नावाने आणि मृत्यूनंतरच्या कल्पित भयानक ‘परलोक जीवनाच्या’ म्हणजे ‘नरकवासाच्या’ नावाने, लोकांना भयभीत करून, अशा दृढ झालेल्या भीतीवर आपली उपजीविका करणाऱ्यांचे हे ग्रंथ आहेत. त्यात केवळ थापा, भाकडकथा असून, त्यात काहीही सत्य नाही. अशा ग्रंथांना हिंदू धर्माचे धर्मग्रंथ मानणे हे हिंदू धर्माला शोभादायक नाही, असे माझे मत आहे. आजही अनेक हिंदूंना, स्वर्गातील इंद्रदरबार, नारदाचा त्रिलोक संचार, इत्यादी गोष्टी खऱ्या वाटतात, यावरून स्मृतिपुराणांच्या भाकडकथांचा परिणाम, किती काळ जनमानसावर टिकून राहिलेला आहे, ते दिसून येते.\nPrevious article‘संपादक’ पाळणारा संपादक\nNext articleमराठा सेवा संघ़़: एकीकडे खूप व्यापक, दुसरीकडे मर्यादित\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\n..तो यक़ीन मानिए आप जी रहे हैं\nस्वातंत्र्याची पहाट दाखवणारं नवं ‘बायबल’ \nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/eco-friendly-saint-matthews-highschool-malwani/", "date_download": "2021-07-26T18:54:58Z", "digest": "sha1:6DLNLXBC5472GF3LQQ4IGEPYOAEU2SW7", "length": 15028, "nlines": 112, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार करणारे सेंट मॅथिव्ज हायस्कूल; ३०० हून अधिक रोपांची लागवड – आपले पर्यावरण", "raw_content": "\nआपला सहभाग / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nविद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार करणारे सेंट मॅथिव्ज हायस्कूल; ३०० हून अधिक रोपांची लागवड\nमुंबई, (निसार अली) : शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने मालवणीतील सेंट मॅथिव्ज या शाळेने पर्यावरणस्नेही उपक्रम राबिवले आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रोपवाटीका तयार केली आहे. सुमारे ३०० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची रोपं शाळेच्या गच्चीवर आणि प्रांगणात लावण्यात आली आहेत.\nशाळेच्या मुख्याध्यापिका लारझी वर्गीस यांंना एके दिवशी अननसाचा वरचा भाग शेकडोच्या संख्येने फेकलेला दिसला. यानंतर त्यांना रोपवाटीकेची कल्पना सुचली. त्यांनी विद्यार्थ्यांना डब्बे, टाकाऊ भांडी आदी घेऊन येण्यास सांगितले. यानंतर अननस त्यात लावण्यात आले. आज या रोप वाटीकेत 300 हुन अधिक वेग वेगळ्या प्रकारची झाड आहेत. सदाफ़ुली, गुलाब, केळी, कोरफड, आंबा, जांभूळ, तुळस, रताळे आदी रोपांचे संवर्धन येथे करण्यात येत आहे,.\nकोरफडीपासून विद्यार्थ्यांनी साबण, नैसर्गिक कीटकनाशक तयार केली अह आहेत.\nया शाळेत विध्यार्थ्यांना पाणी वाचवण्यासाठी नुसतं पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्षात उपक्रमाद्वारे माहिती दिली जाते. समुद्रातील प्रदूषण, जलचर, मासे यांचे संरक्षण यांचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येते. फ़ेकलेले बुट, गाडीचे टायर, आंब्याच्या पेट्या, गोण्या, कागद आदी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशा तयार कराव्यात, हे विध्यार्थ्यांनी शिकविले जाते. मदर्स नेचर क्लबची मदतही त्यासाठी घेतली जाते. नैसर्गिक खत निर्मितीही शाळेत केली ज��ते. आझमीनागर परिसरातील कचरा शाळेत गोळा करून खतनिर्मिती करून तेच खत रोपवाटीकेत वापरले जाते. ठिंबक सिंचन पद्धतीचा उपयोगही केला जातो.\nविध्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. त्यांना शिक्षणासोबत पर्यावरण रक्षणाचं महत्व समजावले तर ते पर्यावरण प्रेमी बनतात. माझ्या शाळेतील विध्यार्थी नक्कीच शाळा सोडल्यानंतर ही पर्यावरण संवर्धनाच आपलं कर्तव्य पार पडतील. “\n– लारझी वर्गिस, मुख्याधापिका, सेंट मॅथिव्ज\nकल्याणमध्ये विहिरीत बुडून पाच जण ठार; विषारी वायूमुळे घटना\nचित्रातून मांडली वस्तुस्थिती; माणसांच्या घराला ‘लॉक’ तर प्राणी रस्त्यावर ‘डाऊन’\nकुटुंब नियोजनावर भर देण्याची आवश्यकता : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त डॉ. हर्षवर्धन यांचे प्रतिपादन\nNext story शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करणार : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील\nPrevious story पर्यावरणपूरक शाश्वत सार्वजनिक वाहतूक उभारण्याला प्राधान्य : देवेंद्र फडणवीस\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B8.html", "date_download": "2021-07-26T19:41:21Z", "digest": "sha1:YVPOLBU4ZW5C7O7UXPQ6ZKLSVE7T6IE5", "length": 21526, "nlines": 233, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "‘ताकारी’च्या पाणी वापर संस्था कधी स्थापन होणार? - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n‘ताकारी’च्या पाणी वापर संस्था कधी स्थापन होणार\nby Team आम्ही कास्तकार\nसांगली ः ताकारी उपसा सिंचन योजनेतील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेत पाणी द्यावे, यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात येत आहेत. या लाभ क्षेत्रात ७२ पाणी वापर संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यांना पाणी दिले जाणार आहे. सध्या २८ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या असून उर्वरित पाणी वापर संस्था होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.\nजिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे पाणी देण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाने नियोजन केले. ताकारी योजनेत सुमारे २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र असून वाळवा, पलूस, कडेगाव, तासगाव आणि मिरज या तालुक्यांचा समाविष्ट आहे. शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळावे, पाणी पट्टी वसूल आणि पाण्याची बचत यासह विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यानुसार ताकारी उपसा सिंचन योजनेसाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी पुढे आले. या योजनेच्या लाभ क्षेत्रात सुमारे ७२ पाणी वापर संस्था स्थापन केल्या आहेत. ७२ संस्थांसाठी अधिसूचना १ व २ मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी अधिसूचना ३ असलेल्या पाणी वापर संस्थांची संख्या ५८ इतकी आहे.\nसध्या २८ पाणी वापर संस्थांसाठी निवडणूक झाली असून त्यांचे संचालक मंडळही स्थापन झाले आहे. मात्र, उर्वरित पाणी वापर संस्था कधी स्थापन होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहे. या योजनेच्या लाभ क्षेत्रात २८ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या आहे. परंतु या संस्थांकडे क्षेत्र हस्तांतरित केलेले नाही.\nपाणी वापर संस्थेचे कामकाज\nपाणी वापर संस्थेमध्ये किती क्षेत्र आहे. त्याची माहिती पाटबंधारे विभागाला कळवावी लागणार आहे. त्यानंतर पाणी वापर संस्थेने योजनेकडे पाण्याची मागणी केल्यानंतर आवर्तन सुरू केले जाणार आहे. त्यानुसार पाणीवाटप संस्थांकडून पाणीपट्टीची आकारणी केली जाईल.\nताकारी उपसा सिंचन योजनेवरील ७२ पाणी वापर संस्था असून त्यापैकी २८ संस्थांच्या निवडणुका घेऊन संचालक मंडळ स्थापन केल्या आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने याबाबत शेतकऱ्यांबाबत बैठक घेतली नाही. त्यामुळे उर्वरित पाणी वापर संस्थांची स्थापना राहिली आहे. लवकर पाणी वापर संस्था स्थापन केल्या जातील.\n– प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी उपसा सिंचन योजना\n‘ताकारी’च्या पाणी वापर संस्था कधी स्थापन होणार\nसांगली ः ताकारी उपसा सिंचन योजनेतील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेत पाणी द्यावे, यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात येत आहेत. या लाभ क्षेत्रात ७२ पाणी वापर संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यांना पाणी दिले जाणार आहे. सध्या २८ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या असून उर्वरित पाणी वापर संस्था होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.\nजिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे पाणी देण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाने नियोजन केले. ताकारी योजनेत सुमारे २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र असून वाळवा, पलूस, कडेगाव, तासगाव आणि मिरज या तालुक्यांचा समाविष्ट आहे. शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळावे, पाणी पट्टी वसूल आणि पाण्याची बचत यासह विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यानुसार ताकारी उपसा सिंचन योजनेसाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी पुढे आले. या य��जनेच्या लाभ क्षेत्रात सुमारे ७२ पाणी वापर संस्था स्थापन केल्या आहेत. ७२ संस्थांसाठी अधिसूचना १ व २ मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी अधिसूचना ३ असलेल्या पाणी वापर संस्थांची संख्या ५८ इतकी आहे.\nसध्या २८ पाणी वापर संस्थांसाठी निवडणूक झाली असून त्यांचे संचालक मंडळही स्थापन झाले आहे. मात्र, उर्वरित पाणी वापर संस्था कधी स्थापन होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहे. या योजनेच्या लाभ क्षेत्रात २८ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या आहे. परंतु या संस्थांकडे क्षेत्र हस्तांतरित केलेले नाही.\nपाणी वापर संस्थेचे कामकाज\nपाणी वापर संस्थेमध्ये किती क्षेत्र आहे. त्याची माहिती पाटबंधारे विभागाला कळवावी लागणार आहे. त्यानंतर पाणी वापर संस्थेने योजनेकडे पाण्याची मागणी केल्यानंतर आवर्तन सुरू केले जाणार आहे. त्यानुसार पाणीवाटप संस्थांकडून पाणीपट्टीची आकारणी केली जाईल.\nताकारी उपसा सिंचन योजनेवरील ७२ पाणी वापर संस्था असून त्यापैकी २८ संस्थांच्या निवडणुका घेऊन संचालक मंडळ स्थापन केल्या आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने याबाबत शेतकऱ्यांबाबत बैठक घेतली नाही. त्यामुळे उर्वरित पाणी वापर संस्थांची स्थापना राहिली आहे. लवकर पाणी वापर संस्था स्थापन केल्या जातील.\n– प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी उपसा सिंचन योजना\nसिंचन पाणी water म्हैसाळ वर्षा varsha प्रशासन administrations तासगाव निवडणूक मका maize विभाग sections कोरोना corona प्रकाश पाटील\nसिंचन, पाणी, Water, म्हैसाळ, वर्षा, Varsha, प्रशासन, Administrations, तासगाव, निवडणूक, मका, Maize, विभाग, Sections, कोरोना, Corona, प्रकाश पाटील\nताकारी उपसा सिंचन योजनेतील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेत पाणी द्यावे, यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात येत आहेत. या लाभ क्षेत्रात ७२ पाणी वापर संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यांना पाणी दिले जाणार आहे. सध्या २८ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या असून उर्वरित पाणी वापर संस्था होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बा��ित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nपरभणीत १ कोटी ८४ लाखांचा फळपीक विमा मंजूर | Pik Vima Parbhani\nनामपूर येथे कांद्यासह इतर साहित्यावर चोरट्यांचा डल्ला\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nरक्षाबंधनवर बहिणीला देण्याची सर्वोत्कृष्ट भेट, मग भाऊ हे पर्याय निवडा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80.html", "date_download": "2021-07-26T20:17:22Z", "digest": "sha1:AMPJWNZPVSDFJQUT53SDUKPVPMHYVWFA", "length": 19335, "nlines": 237, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविली - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nकापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविली\nby Team आम्ही कास्तका���\nin नगदी पिके, बातम्या\nजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये जिल्ह्यात सुरू झालेली नोंदणी जिल्हा प्रशासनाने थांबविली आहे. पारोळा बाजार समितीच्या नोंदणीच्या कार्यपद्धतीसंबंधी तक्रारी आल्यानंतर नोंदणी बंद करण्याचे आदेश प्रशासनाने बजावले आहेत.\nशासकीय कापूस खरेदीबाबतची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ही तयारी पूर्ण होत असतानाच जिल्ह्यातील काही बाजार समित्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यात नोंदणी करताना संचालकांची मर्जी, आर्थिक व्यवहार होत असल्याचा दावा करण्यात आला. पारोळा बाजार समितीबाबत माजी आमदार सतीश पाटील यांनी नोंदणी कुणाचेही आदेश नसताना लवकर सुरू केली.\nनोंदणीबाबत आक्षेप त्यांनी घेतले. याची दखल प्रशासनाने घेतली व सर्वच बाजार समित्यांमध्ये सुरू असलेली नोंदणी बंद करण्यात आली. खरेदी सुरू केव्हा होईल, याबाबतही जिल्ह्यात संभ्रम तयार झाला आहे.\nखेडा खरेदीत खासगी खरेदीदार कमी दर देत आहेत. काही जिनींग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांना सध्या कमी दरात कापूस मिळत आहे. शासकीय खरेदी सुरू झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.\nमध्यंतरी जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील यांच्याकडेही शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमधील नोंदणीत संचालक हस्तक्षेप करतात. शेतकऱ्यांचे नुकसान होते. संचालकांची मर्जी खरेदीच्या व्यवहारांत असते. यामुळे नोंदणीसाठी ॲप विकसित करावे. शेतकरी घरबसल्या त्यातून नोंदणी करू शकतील, अशी कार्यवाही करावी, अशी मागणी केली होती. यामुळेदेखील कापूस विक्रीसाठी सुरू झालेली बाजार समित्यांमधील नोंदणी बंद झाल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.\nशासकीय कापूस खरेदी लांबणीवर पडायला नको. प्रशासनाने ॲप किंवा इतर कुठल्याही माध्यमातून नोंदणीला गती द्यावी. कापूस खरेदी पुढील आठवड्यात सुरू व्हायला हवी. अन्यथा शेतकऱ्यांचेच अधिक नुकसान होईल.\n– अविनाश भालेराव, कापूस खरेदी केंद्रधारक कारखानदार, जळगाव\nकापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविली\nजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये जिल्ह्यात सुरू झालेली नोंदणी जिल्हा प्रशासनाने थांबविली आहे. पारोळा बाजार समितीच्या नोंदणीच्या कार्यपद्धतीसंबंधी तक्रारी आल्यानंतर नोंदणी बंद करण्याचे आदेश प्रशासनाने बजावले आहेत.\nशासकीय कापूस खरेदीबाबतची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ही तयारी पूर्ण होत असतानाच जिल्ह्यातील काही बाजार समित्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यात नोंदणी करताना संचालकांची मर्जी, आर्थिक व्यवहार होत असल्याचा दावा करण्यात आला. पारोळा बाजार समितीबाबत माजी आमदार सतीश पाटील यांनी नोंदणी कुणाचेही आदेश नसताना लवकर सुरू केली.\nनोंदणीबाबत आक्षेप त्यांनी घेतले. याची दखल प्रशासनाने घेतली व सर्वच बाजार समित्यांमध्ये सुरू असलेली नोंदणी बंद करण्यात आली. खरेदी सुरू केव्हा होईल, याबाबतही जिल्ह्यात संभ्रम तयार झाला आहे.\nखेडा खरेदीत खासगी खरेदीदार कमी दर देत आहेत. काही जिनींग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांना सध्या कमी दरात कापूस मिळत आहे. शासकीय खरेदी सुरू झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.\nमध्यंतरी जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील यांच्याकडेही शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमधील नोंदणीत संचालक हस्तक्षेप करतात. शेतकऱ्यांचे नुकसान होते. संचालकांची मर्जी खरेदीच्या व्यवहारांत असते. यामुळे नोंदणीसाठी ॲप विकसित करावे. शेतकरी घरबसल्या त्यातून नोंदणी करू शकतील, अशी कार्यवाही करावी, अशी मागणी केली होती. यामुळेदेखील कापूस विक्रीसाठी सुरू झालेली बाजार समित्यांमधील नोंदणी बंद झाल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.\nशासकीय कापूस खरेदी लांबणीवर पडायला नको. प्रशासनाने ॲप किंवा इतर कुठल्याही माध्यमातून नोंदणीला गती द्यावी. कापूस खरेदी पुढील आठवड्यात सुरू व्हायला हवी. अन्यथा शेतकऱ्यांचेच अधिक नुकसान होईल.\n– अविनाश भालेराव, कापूस खरेदी केंद्रधारक कारखानदार, जळगाव\nजळगाव कापूस प्रशासन बाजार समिती आमदार खेड लोकसभा खासदार\nजळगाव, कापूस, प्रशासन, बाजार समिती, आमदार, खेड, लोकसभा, खासदार\nशासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये जिल्ह्यात सुरू झालेली नोंदणी जिल्हा प्रशासनाने थांबविली आहे.\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nशेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर नाही: शरद पवार\nअधिक उत्पादनासाठी गहू लागवड तंत्रज्ञान\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nथेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/babanrao-lawnkar-needs-psychiatric-treatment-ashok-chauhan/09122101", "date_download": "2021-07-26T19:58:45Z", "digest": "sha1:AKDMKHWJQGC46EE7K4TI2XDQ26ILANUN", "length": 5864, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज : खा.अशोक चव्हाण - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज : खा.अशोक चव्हाण\nबबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज : खा.अशोक चव्हाण\nमुंबई: काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या बबनराव लोणीकरांचे मानसिक संतुलन बिघडले असण्याची शक्यता असून, त्यांना मानसिक उपचारांची नितांत गरज असल्याची बोचरी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.\nबबनराव लोण���कर यांच्या वक्तव्याचा निषेध करून खा. चव्हाण म्हणाले की, लोणीकर यांच्या वक्तव्यामुळे सुसंस्कृतपणाचा आव आणणा-या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. कॅबिनेट मंत्री असलेल्या लोणीकरांनी राहुल गांधींवर वैयक्तिक टीका करून विरोधकांच्या सभा उधळून लावा, त्यांचे पुतळे जाळा, त्याच्या बातम्या पेपरमध्ये छापून आणा, अशा पध्दतीची हिंसक आणि चिथावणीखोर भाषा वापरली आहे. सरकारने या वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.\nसरकारच्या चुकीच्या धोरणांवर आणि निर्णयांवर टीका करण्याचा अधिकार संविधानाने विरोधी पक्षांना दिलेला आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला संविधानही मान्य नाही आणि लोकशाहीवरही विश्वास नाही. त्यांना हुकूमशाही पध्दतीने राज्यकारभार करायचा आहे. त्यामुळे सरकारवर टीका करणाऱ्यांना मारहाण करा, तोडफोड करा, त्यांच्या सभा उधळून लावा, अशा पध्दतीच्या धमक्या ते देत आहेत. पण काँग्रेस पक्ष भाजप नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही. यापुढेही काँग्रेस पक्ष सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा लोकशाही पध्दतीने विरोध करत राहील.\nया अगोदरही भाजपा नेत्यांनी आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत आणि विरोधी पक्षाबाबत अशीच बेताल वक्तव्ये केली आहेत. सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपचे नेते अशा भाषेचा वापर करीत आहेत. त्यांची ही सत्तेची नशा उतरविल्याशिवाय जनता शांत राहणार नाही, असे खा. अशोक चव्हाण पुढे म्हणाले.\n← जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या सभापतीपदी…\nफुटबॉल प्रचाररॅलीचे महापौर नंदा जिचकार… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/7227", "date_download": "2021-07-26T19:09:24Z", "digest": "sha1:JKV56EHX3ACWNIRHRCZ5THNZJJJTBV3Q", "length": 10172, "nlines": 135, "source_domain": "abhivrutta.com", "title": "लोकांना विश्वासात घेत काम करा : मुख्यमंत्री | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई लोकांना विश्वासात घेत काम करा : मुख्यमंत्री\nलोकांना विश्वासात घेत काम करा : मुख्यमंत्री\nमुंबई : राज्यात पुन्हा काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे स्वत:सह नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका. प्राणहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्व���सात घेऊन स्थलांतराची कामे करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [CM THAKARE ON FLOOD ] यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहे.\nपुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाºयांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे पूरस्थितीसंबंधी आढावा\nबैठकीत ते बोलत होते. खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी उपस्थित होते.\nमदत पथकाकडून अनेक ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. हे करताना कोरोनासंदर्भातील उपाययोजनांची काळजी घेण्यात यावी, मास्क, सॅनिटायझर यासारखी सुरक्षा साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. अजूनही काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार भविष्यात करावयाचे स्थलांतराचे नियोजन करावे, स्थलांतरित कुटुंबांची काळजी घेण्यात यावी. पूर ओसरल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या घरी गेल्यास त्यांना तिथे आवश्यक असणारी मदत पुरवण्यात यावी़ तसेच,पुराच्या पाण्यामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगाने हाती घ्याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.\nपूर आणि अतिवृष्टीने शेतपिके आणि मालमत्तेचे झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत़ मृतकांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याचीही व्यवस्था करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.\nPrevious articleमहिला शेतकºयांना सन्मान मिळावा : कृषिमंत्री\nNext articleगोसीखुर्द प्रकल्पाची कामे मुदतीत पूर्ण करा : वडेट्टीवार\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व��ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/paravartanvadyanche/", "date_download": "2021-07-26T19:33:12Z", "digest": "sha1:TA5BQC7DGXTLSHZN7JDSNN4AR65JJGPS", "length": 12186, "nlines": 87, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "परिवर्तन वाद्यांचे थांबण्याचे ठिकाण ? - Prabuddh Bharat", "raw_content": "\nपरिवर्तन वाद्यांचे थांबण्याचे ठिकाण \nby टीम प्रबुद्ध भारत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळ्वळीमध्ये वर्तमान पत्राचं महत्व ओळखून पाक्षिक आणि साप्ताहिक हि सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या पंचमाळ समूहाला वरदानच ठरत. एका जणाला लिहता, वाचता येत होते त्याच्याकडूनच सामूहिक रित्याने वाचन केल्या जात असे. आणि त्यातून बोध घेतल्या जात असे. शिक्षण जस वाढत गेलं तसे सामूहिक वाचन बंद झाले. व तेच सामूहिक एकाकडून दुसरीकडे , दुसरीकडून तिसरीकडे अशा रीतीने सामुहिक वाचनाच्या जागी त्याला व्यक्तिगत वाचनाची सवय सुरवात झाली.\nजशी आर्थिक परिस्थिती बदलली तशीच विकत घेऊन वाचन सुरुवात झाली. या प्रत्येक बदला मध्ये मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता असले किंवा सध्याचे प्रबुद्ध भारत असेल हे विकसित होत गेलं आणि त्याचबरोबर पंचमा समाजाचे आणि नव्या विचाराचा प्रसार आणि प्रचार आणि मान्यता आता सुरुवात झाली. याकारणास्थव वैदिक मनुवादी विषमवादी व्यवस्था हिला भेगा पडत गेल्या आणि या भेगांमुळे बदलण्याची गरज पडू लागली, याची मांडणी पाक्षिक, जनता, काव्य, सामाजिक संघटना यातून सुरुवात झाली. कुठलाही बदलता प्रवाह हा कायम स्वरूपी आणि चिरंतन ठेवायचा असेल तर विचाराची दिशा ही प्रगतिशील असली पाहिजे.\nअमेरिकेमध्ये इब्राहिम लिंकन यांनी कृष्णवर्णीयांच्या वादातून नवीन अमेरिकन सोसायटी (समाज) तयार केला. हि बदलाची परंपरा अमेरिकेतल्या अनेक सामाजिक संघटनांनी सुरुवात ठेवली. अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय हे ख्रिश्चन आणि भेदभाव पाळणारा हा सुद्धा ख्रिश्चन. अमेरिकेत पुन्हा सामाजिक चळवळी यांची कृष्णवर्णीय प्रश्नांची धार कमी झाली. तशीच, त्याचा परिणाम नव्यानं भेदभाव दिसा���ला लागले.\nभारतामध्ये पंचमा आणि अतिशूद्र समाज यांच्या चळवळीची धार कमी झाली, तसेच त्याचा फायदा वैदिक मनुवादी, विषमतावादी यांनी उठाव केला. आधी पूर्ण बदललेली व्यवस्था पुन्हा जुन्याच पद्धतीने जेथून जाण्याचा घात बांधलाय. परिवर्तनवादी चळवळीने व्यवस्था बदलतेय, माणसे बदलतायत यावरती विश्वास ठेवूनशीतलता दाखवणे या सर्व परिवर्तनवादी यांनी बाबासाहेबांचं एक महत्वाचं विश्लेषण लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे काठमांडू मध्ये कार्ल मार्क्स की भगवान बुद्ध दोघांची विचारसरणी तौलनिक रित्याने मांडली. कार्ल मार्क्स हा पिळवणूक हा शब्दप्रयोग करत असे, बुद्ध हे दुःख शब्दप्रयोग करत असत. यातून जे मार्ग सुचवले ते वेगवेगळे होते.\nकार्ल मार्क्स ने कामगारांचं राज्य हा मुद्दा मांडला आणि शोषण कर्त्यांचं अंत. बुद्धाने विचारांचं परिवर्तन आणि त्या परिवर्तनातून दुःखाचं अंतःकरण. कार्ल मार्क्स चा मार्ग ताबडतोब लागू होऊ शकतो. पण कालांतराने शोषणकर्ता वर्ग निर्माण होणार नाही याची खात्री घेता येत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले बुद्धाचा परिवर्तन हाच मार्ग , हा लांब पत्त्याचा मार्ग आहे पण खात्रीलायक मार्ग आहे. तेव्हा ज्यांनी ज्यांनी पाक्षिक प्रबुद्ध भारत घेणं आणि वाचन बंद केलं त्यांनी त्यांनी आपल्याला परिवर्तनाच्या चळवळीतून काढून घेतले आहे आणि एकाप्रकारे प्रतिगाम्यांची मदत करतायत. परिवर्तनाचा सिद्धांत हा समूहाचा व्यावहारिक भाग होईल आणि दैनंदिन जीवनाचा भाग होईल त्याच वेळेस परिवर्तन वाद्यांना थांबण्याचा अधिकार आहे.\nआसाममधील धिंग एक्स्प्रेस हिमा दासचा आदर्श घ्या..\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुज��� आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/socially/sports/cricket/ind-vs-eng-2021-shubman-gill-returns-back-india-after-being-ruled-out-of-test-series-270515.html", "date_download": "2021-07-26T20:14:01Z", "digest": "sha1:IQR5QYH3JNHWZX6XJHWIRPPW5BCW6HID", "length": 27535, "nlines": 213, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "IND vs ENG 2021: इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतला टीम इंडियाचा सलामीवीर, WTC फायनल सामन्यानंतर झाली होती दुखापत | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्या��ना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भा��तात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद���धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nIND vs ENG 2021: इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतला टीम इंडियाचा सलामीवीर, WTC फायनल सामन्यानंतर झाली होती दुखापत\nइंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर भारताचा फलंदाज शुभमन गिल मायदेशी परतला आहे. गिलने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली जॅमध्ये तो भारतात परतला असून त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे केक देऊन स्वागत केले.\nIND vs ENG 2021: इंग्लंडविरुद्ध (England) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर भारताचा (India) फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) मायदेशी परतला आहे. गिलने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली जॅमध्ये तो भारतात परतला असून त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे केक देऊन स्वागत केले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर (World Test Championship Final) ही दुखापत झाल्याचे सूत्रांनी एएनआयला सांगितले.\nशुभमन गिल इंस्टाग्राम स्टोरी (Photo Credit: Instagram)\n('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रत��क्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nIND vs SL 1st T20I: भारताला पहिला झटका, पदार्पणाच्या सामन्यात Prithvi Shaw पहिल्याच चेंडूवर बाद\nIND vs SL 1st T20I 2021: श्रीलंकेचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय; पृथ्वी शॉ समवेत ‘या’ मिस्ट्री स्पिनरचे टी-20 मध्ये पदार्पण\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आण��� विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/entertainment/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-26T19:34:20Z", "digest": "sha1:UCAKNAJI6BGS6XZCLQTGMZAIRIGEOUTY", "length": 8175, "nlines": 66, "source_domain": "marathit.in", "title": "बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nबॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू\nबॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू\nमुझफ्फरपूर -बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत कलाकाराचे नाव अक्षत उत्कर्ष असून, तो मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होता. नवोदित कलाकार असलेला अक्षत हा मुळचा बिहारमधील मुझफ्फरपूरमधील सिकंदरपूर येथील रहिवासी होता. दरम्यान, मृत अक्षतच्या कुटुंबीयांनी त्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.\nरविवारी रात्री ९ वाजता वडिलांशी बोलणे झाले\nअक्षतचे मामा रंजित सिंह यांनी सांगितले की, रविवारी रात्री ९ वाजता अक्षतचे त्याच्या वडिलांशी बोलणे झाले. मात्र त्याच रात्री उशिरा त्याच्या मृत्यूची बातमी कळली. त्याबरोबरच मुंबई पोलीस हे या प्रकरणी सहकार्य करत नसल्याचा आरोप अक्षतच्या मामांनी केला आहे. अक्षत उत्कर्ष हा सिकंदरपूर येथील विजयंत चौधरी ऊर्फ राजू चौधरी यांचा पुत्र होता. त्याचा मृतदेह मुंबईहून पाटणा विमानतळावर आणण्यात आला आहे.\nपोलिसांनी कुठल्याही प्रकारची एफआयआर नोंदवलेली नाही\nअक्षतच्या मृत्यूप्रकऱणी पोलिसांनी कुठल्याही प्रकारची एफआयआर नोंदवलेली नाही. तसेच या घटनेबाबत सध्यातरी अधिक माहितीची वाट पाहिली जात आहे. दरम्यान जूनमध्ये झालेल्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अद्याप तपास सुरूच आहे. तसेच दररोज नवनवे दावेही होत आहेत.\nउषा मंगेशकर यांना यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुर¸fस्कार\nजमिनीची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी विक्रम गोखले यांचा जामीन अर्ज फेटाळला\nमहायनायकाने घेतली अवयवदान करण्याची शपथ\nभारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\nजमिनीची बेकायदा वि���्री केल्याप्रकरणी विक्रम गोखले यांचा जामीन अर्ज फेटाळला\nउषा मंगेशकर यांना यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुर¸fस्कार\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nड्रग्ज प्रकरणात अडकवले जात आहे -क्षितीज प्रसाद\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/at-least-52-killed-coronavirus-hospital-fire-in-iraq", "date_download": "2021-07-26T18:48:59Z", "digest": "sha1:G6EXDUJNEKAEME3RBBQV3NN4F7PY645S", "length": 7922, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोना हॉस्पिटलला भीषण आग; 52 लोकांचा मृत्यू", "raw_content": "\nइराकमधील एका कोरोना हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याने 52 लोकांना मृत्यू झाला आहे, तर 67 जण जखमी झाले आहेत. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली\nकोरोना हॉस्पिटलला भीषण आग; 52 लोकांचा मृत्यू\nबगदाद- इराकमधील एका कोरोना हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याने 52 लोकांना मृत्यू झाला आहे, तर 67 जण जखमी झाले आहेत. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. इराकच्या दक्षिणेकडील नासारिया शहरात ही घटना घडली. आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी याची माहिती दिली आहे. यासंदर्भात पंतप्रधान मुस्तफा अल-कधीमी यांनी वरिष्ठ मंत्रालयाची तातडीची बैठक बोलावली. त्यांनी नसारियाच्या आरोग्य व्यवस्थापकाचे निलंबन आणि अटक करण्याचे आदेश दिले आहेत. (At least 52 killed coronavirus hospital fire in Iraq)\nऑक्सिजनच्या टँकचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचं सांगण्यात आलंय. अनेक रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं आहे. पण, धुरामुळे काही वॉर्डमध्ये प्रवेश करण्यास अडचणी येत आहेत. हॉस्पिटल गार्डने सांगितल्यानुसार, त्याने सुरुवातीला एक मोठा आवाज ऐकला. त्यानंतर हळूहळू हॉस्पिटलला आग लागली. अनेकांना या आगीत आपला जीव गमवावा लागला आहे, अनेकांना वाचवण्यात यश आलं आहे.\nहेही वाचा: आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवदाम्पत्यांना आर्थिक साहाय्य\nहॉस्पिटलच्या व्यवस्थापकाचे निलंबन आणि अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. देशातील संघर्ष आणि निर्बंधांमुळे अडचणीत असलेल्या इराकला कोरोना महामारीचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत इराकमध्ये 17 हजार 592 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 14 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातच हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीमुळे इराणच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.\nहेही वाचा: सायबर क्राइम नियंत्रणासाठी पुणे पोलिसांची खास हेल्पलाईन\nपोलिसांच्या माहितीनुसार मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनेक रुग्ण सापडलेले नाहीत. रुग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांसोबत त्यांचा संघर्ष झाला. यात दोन पोलीस गाड्यांचे नुकसान झाले आहे. Reuters ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात बगदादमध्ये ऑक्सिजन टँकचा स्फोट होऊन अशाच प्रकारची भीषण आग लागली होती. त्यात 82 रुग्णांना मृत्यू झाला होता, तर 110 लोक जखमी झाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/a-teacher-from-sangola-taluka-built-a-digital-jungle-classroom-at-his-own-expense", "date_download": "2021-07-26T20:58:34Z", "digest": "sha1:NVAJHJCWQXFQTMVQCYOUUMOG4QDHXWRJ", "length": 10621, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | स्वखर्चातून साकारली शिक्षकाने डिजिटल जंगल क्‍लासरूम !", "raw_content": "\nस्वखर्चातून साकारली शिक्षकाने डिजिटल जंगल क्‍लासरूम \nआगळ्यावेगळ्या संकल्पनेतून तयार झालेल्या राज्यातील या डिजिटल जंगल क्‍लासरूमचे उद्‌घाटन शिक्षणाधिकारी संजय राठोड यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.\nमहूद (सोलापूर) : मुलांना शिक्षणाविषयी गोडी वाटावी, यासाठी सांगोला तालुक्‍यातील तरंगेवाडी अंतर्गत असलेल्या सांगोलकर-गवळीवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खुशालउद्दीन शेख या प्राथमिक शिक्षकाने पगा��ातील चार लाख रुपये खर्चून डिजिटल जंगल क्‍लासरूम (Digital Jungle Classroom) बनवली आहे. आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून तयार झालेल्या राज्यातील या डिजिटल जंगल क्‍लासरूमचे उद्‌घाटन शिक्षणाधिकारी संजय राठोड (Education Officer Sanjay Rathore) यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. (A teacher from Sangola taluka built a digital jungle classroom at his own expense)\nहेही वाचा: पीएचडी प्रवेश परीक्षा ऑनलाइन \nआधुनिक काळात विद्यार्थी खडू, फळा या पारंपरिक अध्यापनात रमणार नसल्याने, विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड असल्याने सांगोलकर- गवळीवस्ती येथील प्राथमिक शाळेच्या वर्गामध्येच जंगल तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश केल्यावर व जंगलातील आवाज ऐकल्यावर आभासी जंगलात असल्याचा अनुभव येथे विद्यार्थ्यांना येतो आहे. एका वेगळ्याच विचाराने ही डिजिटल जंगल क्‍लासरूम साकारण्यात आली आहे. या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी प्रदीप करडे, माजी गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव, विस्ताराधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर, केंद्रप्रमुख मनोहर इंगवले आदी उपस्थित होते.\nसांगोलकर- गवळीवस्ती येथील प्राथमिक शाळेच्या वर्गामध्येच सहशिक्षक खुशालउद्दीन शेख यांनी पगारातील चार लाख रुपये खर्चून डिजिटल जंगल क्‍लासरूम तयार केली आहे. यामध्ये स्वखर्चातून वर्गात सुरू केलेले सीसीटीव्ही, ग्रंथालय, संगणक कक्ष, निओटर्फ हार्ड मॅट, सीलिंग फॅन, खिडक्‍यांना पडदे, बगीच्या, विद्यार्थी प्रगती फाइल, स्वाध्याय आठवडा पीडीएफ, राज्यातील शिक्षकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन मोफत कार्यशाळा या श्री. शेख यांच्या उपक्रमांची पाहणी शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी केली. यावेळी श्री. राठोड म्हणाले, खुशालउद्दीन शेख यांनी पगारातील चार लाख रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना जंगलातील शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी तयार केलेली ही डिजिटल जंगल क्‍लासरूम संकल्पना खूपच आनंददायी आहे.\nहेही वाचा: कॉंग्रेसमुळेच होतेय भाजपचे मिशन लोटस पूर्ण : फारुख शाब्दी\nडिजिटल जंगल क्‍लासरूम म्हणजे काय\nवर्गातील सर्व भिंतींवर जंगलातील प्राणी, झाडेझुडपे, पक्षी यांची चित्रे काढलेली आहेत. कृत्रिम प्लास्टिक झाडाच्या फांद्या, फुले, फळे, पक्षी यांची सजावट केली आहे. घनदाट जंगलाचा रात्रीच्या वेळेचा विद्यार्थ्यांना अनुभव येण्यासाठी डिजिटल लाइटिंग केली आहे. यावेळी वर्गात साऊंड सिस्टिमच्या साह्याने फॉरेस्ट साऊंड इफेक्‍ट म्हणजे वाहते पाणी, वारा, पक्षी व प्राण्यांचे आवाज, पडणारा पाऊस यांचा इफेक्‍ट दिला आहे. त्यामुळे वर्गात बसून विद्यार्थ्यांना जंगलात असल्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवसभर अध्ययनात गोडी निर्माण होते, असे शिक्षक खुशालउद्दीन शेख यांनी सांगितले.\nआमच्या शाळेतील शिक्षक खुशालउद्दीन शेख यांनी लॉकडाउनच्या काळात वर्गातील एकही विद्यार्थी मोबाईल नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी गरजू गरीब विद्यार्थ्यांना पगारातून मोबाईल, सिमकार्ड घेऊन दिले. शाळेतील सर्व विद्यार्थ्याच्या मोबाईलवर ई- लर्निंग सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आहे.\n- सुहास कुलकर्णी, मुख्याध्यापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ramdas-athawale-said-law-should-changed-maratha-reservation-ass97", "date_download": "2021-07-26T20:33:10Z", "digest": "sha1:X4BCVM4TRHZZQGY5OW37STBARJWX3RK2", "length": 8072, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मराठा आरक्षणासाठी कायद्यात बदल करावा - रामदास आठवले", "raw_content": "\nमराठा आरक्षणासाठी कायद्यात बदल करावा - रामदास आठवले\nब्रिजमोहन पाटील - सकाळ वृत्तसेवा\nपुणे - सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा अधिकार केंद्र सरकारला (Central Government) आहे असे सांगितले, पण या समाजाला लवकर आरक्षण द्यायचे असेल तर त्याचे अधिकार राज्याला देण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा. तसेच, ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाची तीन टप्प्यात वर्गवारी करून, प्रत्येकास ९ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोंदी (Narendra Modi) यांच्याकडे करणार आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले (Ramadas Athwale) यांनी सांगितले. (Ramdas Athawale Said Law should changed Maratha reservation)\nपुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आठवले म्हणाले, ‘‘एम्पिरिकल डेटामध्ये अपूर्ण आहे, त्यामुळे तो देण्यात अडचणी आहेत. पण २०२१ ची जनगणना जातीनिहाय करावी, यामुळे जातिवाद वाढणार नाही. समाजात परिवर्तन आता परिवर्तन झाले असून, सर्वजण एकत्र आहेत. पंकजा मुंडे ( Pankaja Munde) या गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेल्या नेत्या आहेत, केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही म्हणून त्या नाराज असल्या तरी त्या भाजप (bjp) सोडणार नाहीत, भाजपमध्येच राहतील. पंकजा मुंडे या केंद्रीय स्तरावर काम करत आहेत, जी जबाबदारी दिलेली आहे, ती उत्तम पद्धतीने पार पाडावी, ��से आठवले यांनी सांगितले.\nहेही वाचा: मोठी कारवाई अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती ED कडून जप्त\nपवारांना बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न\nविरोधी पक्षांकडून राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणले जात आहे, पण विरोधकांचा उमेदवार निवडून येत नाही. आमचे खासदार, आमदार यांची संख्या जास्त आहे. पवार यांना बळीचा बकरा बनवत आहेत. प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे राजकारण सोडणार होते, पण उलट ते आता रोज एका नेत्याच्या भेटी घेत आहेत, असा टोला आठवले यांनी मारला.\nहेही वाचा: देशमुख, परब यांच्यापाठोपाठ सरकारचा आणखी एक मंत्री गोत्यात\nमहाविकास आघाडी सरकारमध्ये गोंधळ सुरू आहे, त्यांच्यात ताळमेळ नाही. नाना पटोले रोज सत्तेतील कोणावर ना कोणावर आरोप करत आहेत. त्यामळे उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्‍न पूर्ण करायचे असल्यास त्यांनी भाजप व आरपीआय सोबत यावे. ते काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत राहिल्यास भविष्यात शिवसेनेचे नुकसान होणार, असे भाकीत आठवले यांनी व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/03/k4Hf-P.html", "date_download": "2021-07-26T19:25:28Z", "digest": "sha1:YJWORX5PT3LIYN636WSBQOJHC4SFX72W", "length": 7608, "nlines": 101, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "लेंगरेत रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची पळता भुई थोडी ;संचारबंदी लागू काळात लेंगरेत पोलिसांचा कडकडीत बंदोबस्त", "raw_content": "\nHomeसांगलीलेंगरेत रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची पळता भुई थोडी ;संचारबंदी लागू काळात लेंगरेत पोलिसांचा कडकडीत बंदोबस्त\nलेंगरेत रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची पळता भुई थोडी ;संचारबंदी लागू काळात लेंगरेत पोलिसांचा कडकडीत बंदोबस्त\nलेंगरेत रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची पळता भुई थोडी ;संचारबंदी लागू काळात लेंगरेत पोलिसांचा कडकडीत बंदोबस्त\nलेंगरे : लेंगरे ता. खानापूर येथे संचारबंदी लागू काळात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज दि. २५ रोजी सायंकाळी 5-30 वाजता लेंगरे मादळमुठी रोडवर निर्भया तपासणी मोहिम राबविण्यात आली. कोरोना विषाणू प्रादृभाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही जनतेला कळकळीच्या आव्हानाला फार मोठा प्रतिसाद मिळाल��� आहे. या पार्श्वभूमीवर लेंगरे येथे निर्भया पथकानील प्रिती धनवडे, पोलिस अधिकारी तुपे,पोलिस नाईक मोहिते, सिध्दनाथ चव्हाण, नवाज मणेर, मन्सुर शेख, या पथकाने मोकाट फिरणारे लोकांचे व नागरिक यांना तपासणी मोहिम जोरदार राबविण्यात आली. यावेळी लेंगरे भूड - विटा रोडवर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलीसांनी नियम शिकवत पळताभुई थोडी केली .\nJoin :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Pankaja-Mundes-challenge-tweet-Can-you-answer-this-question-.html", "date_download": "2021-07-26T20:30:43Z", "digest": "sha1:UWYEWX4CICWC6CY5E5KS2E75SNS52DFU", "length": 7148, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "पंकजा मुंडे यांचे चॅलेंज ट्वीट ; तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायला जमेल का?…", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र पंकजा मुंडे यांचे चॅलेंज ट्वीट ; तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायला जमेल का\nपंकजा मुंडे यांचे चॅलेंज ट्वीट ; तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायला जमेल का\nपंकजा मुंडे यांचे चॅलेंज ट्वीट ; तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायला जमेल का\nभारतात सुमारे पाच महिने लोकं लॉकडाउनमध्ये होते. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या जुन्या आठवणी जागवल्या. काही लोकांनी आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे जुने फोटो शेअर केले. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकताच असा एक जुना फोटो पोस्ट केला आहे.\nसोशल मीडियावर अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सेलिब्रिटी किंवा नेतेमंडळी यांच्या प्रश्नांना चाहते उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात. नुकताच भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी फोटो ट्वीट केला. या फोटोमध्ये असलेला माणूस कोण ते ओळखा पाहू… असं कॅप्शन त्यांनी फोटोसोबत जोडलं. या फोटोला दीड हजारांहून जास्त लाइक्स मिळाले असून अनेक युजर्सने हा फोटो रिट्विट केला आहे. तर सुमारे २०० लोकांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/chandrapurmukandolan/", "date_download": "2021-07-26T20:32:13Z", "digest": "sha1:Z42AC3PXYZ2CWX2GMOMXXLL5NWNMAYS3", "length": 9653, "nlines": 91, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर वंचितचे मुक आंदोलन - Prabuddh Bharat", "raw_content": "\nचंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर वंचितचे मुक आंदोलन\nआजी-माजी पालकमंत्र्यांचा दगडधोंड्याचा विकासामुळे आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे- राजू झोडे\nआरोग्याच्या सोयी स��विधा अभावी कोविड रुग्णांची होत असलेली हेळसांड व चंद्रपूर जिल्ह्यातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेला घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात जिल्हा सामान्य रूग्णालयासमोर प्रशासन व या मुक्या बहिऱ्या सरकार विरोधात मूक आंदोलन करण्यात आले.\nकोरोना महामारीची दुसरी लाट महाराष्ट्रात भयंकर वास्तव घेऊन आली. चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण वाढत असून कोविड रुग्णांना आरोग्याच्या सोयीसुविधा अभावी नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे तसेच आपला जीवसुद्धा गमवावा लागत आहे. ही परिस्थिती फार भयंकर असून रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा मिळताना दिसत नाही. मागील सरकारने व आत्ताच्या सरकारने आरोग्याच्या दृष्टीने कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलले नाही त्याचाच परिणाम म्हणून जनतेला या कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे.\nआरोग्याच्या दृष्टीने व रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड रुग्णांना उपलब्ध करून देण्यात यावे. तालुकास्तरावर आधुनिक कोविड सेंटर उभारण्यात यावे. जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटर तात्काळ तयार करावे. सर्व खाजगी रुग्णालये सरकारने ताब्यात घेऊन रुग्णांचे मोफत उपचार करण्यात यावे. अशा महत्त्वाच्या मागण्यांना घेऊन या मुक्या बहिऱ्या सरकार व प्रशासनाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. शासनाने वरील मागण्या तात्काळ पूर्ण केल्या नाहीतर वंचित बहुजन आघाडीद्वारा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित चे नेते राजू झोडे यांनी शासन व प्रशासनाला दिला.\nमूक आंदोलनात सहभागी वंचितचे नेते राजू झोडे, जयदीप खोबरागडे, संपत कोरडे, बंडू ठेंगरे, नितीन रामटेके, कृष्णा पेरकावार, सुभाष थोरात, अशोक पेरकावार, अक्षय लोहकरे, विष्णू चापडे, गुरु कामटे, विशेष निमगडे तथा वंचित बहुजन आघाडीचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.\nजयंती अभिवादनाचा – निषेध आणि कौतुक\nआजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचारधारा\nआजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचारधारा\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपर���स्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/hospitaldischarge/", "date_download": "2021-07-26T19:26:52Z", "digest": "sha1:ORUJLF5P4DBBMEL4R7GO27FNDZ45VWBY", "length": 6860, "nlines": 83, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई - Prabuddh Bharat", "raw_content": "\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nby टीम प्रबुद्ध भारत\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप आणि आत्ताची स्थिती लक्षात घेता, डॉक्टरांनी अजून किमान दीड महिना भेटी-गाठींना सक्त मनाई केली आहे.\nआ. बाळासाहेबांशी संबधित सर्व पक्ष-संघटनांमधील कार्यकर्त्यांची अस्वस्थता, काळजी बाळासाहेबांना आणि सर्व आंबेडकर कुटुंबियांनाही समजते आहे. पण आत्ता पर्यंत आपण सर्वानी जसे सहकार्य केलेत तसे ह्या पुढेही कराल अशी खात्री आहे. अशी माहिती प्रदेश प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी फारुख अहमद यांनी मेडिकल बुलेटिन द्वारा दिली.\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिम���त्त अभिवादन\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/08/redmik20pro-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%9A.html", "date_download": "2021-07-26T19:49:44Z", "digest": "sha1:PABMAEOAGHK3WI22LMTHIDKIO5MC5G6W", "length": 7381, "nlines": 99, "source_domain": "itechmarathi.com", "title": "RedmiK20Pro खरेदी करण्याची आज शेवटचा संधी, 4000 रुपयांची सूट... -", "raw_content": "\nRedmiK20Pro खरेदी करण्याची आज शेवटचा संधी, 4000 रुपयांची सूट…\nRedmiK20Pro खरेदी करण्याची आज शेवटचा संधी, 4000 रुपयांची सूट…\nरेडमी k2 प्रो 6 जीबी प्लस 128 जीबी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आज तुम्हाला मिळालेला आहे . आज तुम्ही हा मोबाईल.फ्लिपकार्ट ॲमेझॉन तसेच एम आय स्टोअर वर देखील खरेदी करू शकता.\nह्या मोबाईल मध्ये तुम्हाला चार हजार रुपयाची सूट देखील दिली गेली आहे.\nअधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nउद्या फ्लिपकार्टवर 5000 mAh दमदार ब��टरी आणि 32 GB स्टोरेज असणारा फोन येतोय, किंमत सर्वांपेक्षा कमी\nमाजी राष्ट्रपती माननीय प्रणव मुखर्जी यांचं दुःखद निधन\nऑनलाइन शॉपिंग कशी करायची – How to shop online\nFathers Day date 2021: जाणून घ्या तारीख, इतिहास आणि सर्व गोष्टी वडिलांसाठी विशेष…\nशुभ शनिवार सुविचार : Shubh Shanivar Images ( प्रेरणादायक सुविचार मराठी )\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://indicvichaar.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/", "date_download": "2021-07-26T20:54:25Z", "digest": "sha1:GZH3ZI2TIOS3VBXQJ5UNH3E3IB7YXLKI", "length": 8145, "nlines": 92, "source_domain": "indicvichaar.com", "title": "विशेष Archives | Indic Vichaar", "raw_content": "\nगुरुपूर्णिमेच्या इंडिक विचारच्या वाचकना आणि श्रोत्याना हार्दिक शुभेच्छा\nआषाढी एकादशी निमित्त – अभंग\nअभिमान स्थळ – ‘भीमबेटका’\nहिमालयाच्या सावलीतील धावपट्ट्या : भारतीय वैज्ञानिकांसाठी एक आव्हान\nMake in India ते आत्मनिर्भर भारत, हा प्रवास खडतरच होता आणि वाटेत बऱ्याच अडचणी आल्या. परंतु दोन्ही योजनांचे ध्येय एकच\nजैविक युद्धाची जगावर सावट\nदसरा सण आपण चांगल्या प्रवृत्तीचा वाईट प्रवृत्तीनं वर विजय म्हणून साजरा करतो. श्री रामचंद्रांनी रावणाला पराभूत केले तो हाच दिवस….\nहिमालय पर्वतराजींतुन निर्वासन – एक आव्हान\nहिमालय पर्वतराजींची आव्हाने केवळ त्यांच्या अतिविशाल आणि उत्तुंग शिखरांपुरतीच मर्यादित नाहीत. अतिशीत तIपमान, बर्फाची वादळे, हिमनगस्खलन ह्या नगाधीराजाच्या संहारक शक्तीचे\nराफेल : एक बहुउद्देशीय लढाऊ विमान\nफ्रान्स हुन 27 जुलैला जेंव्हा 5 राफेल विमानांनी भारताच्या दिशेनी उड्डाण भरली तेव्हा पासून तर विमाने भारतात 29 जुलै 2020\nकरण जोहर तुम्हाला वाय���सेनेच्या संस्कृतीची कल्पना तरी आहे का गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल\nसर्व्हिस सिलेक्शन बोर्ड हे जेव्हा लष्करी अधिकार्यांची निवड करतात तेव्हा मानसशास्त्रज्ञाच्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेतात आणि तज्ञान्याच्या मतानुसार एकंदर\nदौलत बेग ओल्डी: जगातील सर्वात उंच विमानतळ\nAugust 15, 2020 August 16, 2020 AVM Suryakant Chafekar 0 Comments 16700 फूट, DBO, ए व्ही एस एम, एअर व्हाईस मार्शल, जगातील सर्वात उंच विमानतळ, लडाख, शौर्य चक्र, सूर्यकांत चाफेकर\nनुकताच भारताच्या लडाख भागातील उत्तर पूर्व सीमेवरील गलवान खोरे या भागात भारतीय सैन्य आणि चीनचे सैन्य यांच्यात संघर्ष झाला. यात\nसंस्कार आणि संस्कृती यांचे प्रतीक – माझा भारत देश\nAugust 14, 2020 August 16, 2020 Shraddha Sudame 0 Comments कुटुंब, गुरुपौर्णिमा, जिजामाता, धर्म, भारत, रामचंद्र, श्रीकृष्ण, संस्कार, संस्कृती\nमहारथी कर्णा कडे जी सूर्यदेवतेकडून मिळालेली कवच-कुंडले होती, ती त्याची सुरक्षा कवच होती. तशीच कवच-कुंडले आहेत प्रत्येक भारतीयाकडे, संस्कार आणि\nजितीन प्रसादा आणि काँग्रेस मधील दुसरी लाट\n९ जून ला, शेवटी जितीन प्रसादा ह्यांनि काँग्रेस सोडून भाजपत मध्ये प्रवेश केला. त्याना अर्थात, काँग्रेस मध्ये अजिबात भविष्य दिसेनासं\nभाजप : बंगाल पराभव का व कसा \nइंडिक विचार हे सामान्य माणसाच्या उपजीविका, सामाजिक स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षा विषयी इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करणारे पत्रकारिता मंच आहे. आमचा उद्देश, प्रामुख्याने अशा विषयांवर प्रकाश टाकणे आहे, जे इतर पत्रकार माध्यम दुर्लक्षित करीत असली तरी सामान्यांसाठी महत्वपूर्ण आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%A6", "date_download": "2021-07-26T21:17:33Z", "digest": "sha1:KIKI2RUPSK3DT5FVB2QBJ2X76DITGJXH", "length": 4950, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १८८० - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे\nवर्षे: १८७७ - १८७८ - १८७९ - १८८० - १८८१ - १८८२ - १८८३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी २७ - थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतला.\nफेब्रुवारी २ - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्��्यावरील दिवा सुरू.\nएप्रिल १८ - मार्शफील्ड, मिसुरी येथे एफ.४ टोर्नेडो. ९९ ठार, २०० जखमी.\nजून २८ - ऑस्ट्रेलियातील क्रांतिकारी, नेड केली पकडला गेला.\nजून २९ - ताहिती फ्रांसची वसाहत झाले.\nजुलै २७ - दुसरे ॲंग्लो-अफगाण युद्ध-मैवांदची लढाई - अफगाण सैन्याचा विजय. दोन्हीकडे असंख्य सैनिक मृत्युमुखी.\nजानेवारी २६ - डग्लस मॅकआर्थर, अमेरिकन सेनापती.\nमे ७ - डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक.\nजुलै २ - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.\nऑगस्ट ८ - अर्ल पेज, ऑस्ट्रेलियाचा ११वा पंतप्रधान.\nऑगस्ट २९ - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक.\nऑगस्ट ३१ - विल्हेमिना पहिली, नेदरलॅंड्सची राणी.\nडिसेंबर २२ - जॉर्ज इलियट, ब्रिटीश लेखिका(टोपण नाव).\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०३:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95", "date_download": "2021-07-26T21:21:09Z", "digest": "sha1:HXVOA3FQL42EIRT7CM2GYCKPVHPMJYF2", "length": 4295, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मलेशियामधील वाहतूक - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► मलेशियामधील विमानतळ‎ (१ प)\n► मलेशियामधील विमानवाहतूक कंपन्या‎ (१ क, ४ प)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०१४ रोजी ००:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमा��्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrajanbhumi.in/2021/07/Mangalsutra-on-the-necks-of-some-10th-standard-girls-on-theirreturn-to-school-an-increase-in-child-marriage-in-rural-areas.html", "date_download": "2021-07-26T20:07:10Z", "digest": "sha1:EH4F5DF3UPLVELEGTPF3YF3RZGZFXPHE", "length": 12708, "nlines": 73, "source_domain": "www.maharashtrajanbhumi.in", "title": "शाळेत परत आल्यावर दहावीच्या काही मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र, ग्रामीण भागात बालविवाहात वाढ - महाराष्ट्र जनभूमी न्यूज", "raw_content": "\nHome राज्य शहर शिक्षण शाळेत परत आल्यावर दहावीच्या काही मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र, ग्रामीण भागात बालविवाहात वाढ\nशाळेत परत आल्यावर दहावीच्या काही मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र, ग्रामीण भागात बालविवाहात वाढ\nजुलै १६, २०२१ ,राज्य ,शहर ,शिक्षण\nऔरंगाबाद : कोरोना मुक्त गावातील आठवी ते बारावी पर्यंत शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांचे वर्ग 15 जुलैपासून सुरू झाले. प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून नवीन शैक्षणिक वर्षात प्रथमच विद्यार्थी विद्यार्थिनी वर्गात परतल्याने शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांना भेट दिली तेव्हा विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद दिसून आला, पण औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील चार ते पाच गावात दहावीच्या काही विद्यार्थिनी मंगळसूत्र घालून वर्गात आल्याचे दिसल्याने वर्गशिक्षक अधिकाऱ्यांना धक्काच बसला, चौकशी केली असता कुटुंबीयांनी लॉकडाऊन च्या काळात लग्न लावून दिल्याचे या मुलींनी खाली मान घालून सांगितले. हे प्रातिनिधीक चित्र संपूर्ण ग्रामीण भागात बालविवाह यांचे वाढते प्रमाण अधोरेखित करणारे आहे.\nकोरोना च्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत गतवर्षी प्रादुर्भाव कमी झाल्यावर काही शाळा सुरू झाल्या होत्या, पण लगेच बंद ही झाल्या, नवीन शैक्षणिक वर्ष जून पासून चालू झाले तरी 14 जुलै पर्यंत ऑनलाइनच वर्ग सुरू होते, मात्र आता ज्या गावात गेल्या महिनाभरात एकही कोरोना रुग्ण सापडला नाही अशा गावात शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील 595 गावातील 488 शाळांची गुरुवारी घंटी वाजली पहिल्या दिवशी आठवी ते बारावीच्या एकूण 29 टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.\nजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेट देऊन कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी होते की नाही याची प���हणी केली. माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ.बी.बी.चव्हाण यांनी सांगितले. सुविधांचा अभाव असल्याने ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण तितकेसे प्रभावी ठरत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढलेला आहे, त्यांच्या शिक्षणातील अडथळे आता पूर्णपणे बंद होतील.\nसंपादन - आरती निगळे\nTags राज्य# शहर# शिक्षण#\nat जुलै १६, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nTags राज्य, शहर, शिक्षण\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\nआमच्या टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा.\n...आता कामगारांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी\nनवी दिल्ली : संसदेने (दि. २३) बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजूरी दिली. यातील बदलानुसार कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोक...\nमोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर \nमुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच कि...\nमुख्याध्यापकाहो, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 'ही' चूक करत असाल तर सावधान \nपुणे : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे हिंदू धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांना नुकसानी...\nमोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा\nदुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे....\nसंप मिटला, आशा व गटप्रवर्तकांना संपाने काय दिले \nमुंबई , दि. २३ : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांनी १५ जून पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. अखेर तो संप आज मिटला. गेल्या नऊ दिवसांप...\nमहाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र जनभूमी गोर गरीब, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, समाजातील वास्तविक परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना कुठे तरी व्यासपीठ मिळावं आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही (महाराष्ट्र जनभूमी टीम) काम करत ��होत.\nआपल्या कोणत्याही बातम्या (प्रेस नोट), तसेच लेख वेबसाईट वर प्रकाशित केले जातील. त्या तुम्ही इमेल किंवा व्हाट्स अँप वर पाठवू शकता.\nआमच्या बातम्या तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर मिळवण्यासाठी 7719923351 हा आमचा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये सेव करा.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n\"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या किंवा लेख संपादक, लेखकाच्या परवानगी शिवाय इतर कुठेही प्रसिद्ध करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्व मजकुराचे हक्क \"महाराष्ट्र जनभूमी\"कडे असतील. तसेच, \"महाराष्ट्र जनभूमी\" आपल्या सर्वांच्या मताचा आदर करते. \"महाराष्ट्र जनभूमी डिजिटल न्यूज\" पोर्टलद्वारा प्रसिद्ध बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक मालक सहमत असतीलच असे नाही.\nटीम :- महाराष्ट्र जनभूमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/bjp-mla-ram-kadam-criticised-shivsena-over-stand-in-state-by-poll-election/", "date_download": "2021-07-26T19:43:34Z", "digest": "sha1:HOZOEAOV5PCK4GCYUOVOAVQ665KMADJW", "length": 18352, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "bjp mla ram kadam criticised shivsena over stand in state by poll election | शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर राम कदमांची सडकून टीका | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\nशिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर राम कदमांची सडकून टीका\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई : शिवसेना साधी नखं कापली तरी स्वतःला शहीद म्हणवून घेत फिरते अशी शिवसेनेची सध्याची परिस्थिती आहे अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे. गुरुवारी मुंबईमध्ये पत्रकारांशी ���े संवाद साधत होते, त्यावेळी त्यांनी हे भाष्यं केलं.\nराज्यातील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आणि शिवसेनेच्या पवित्र्यामुळे त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होत आहे. तिथे शिवसेनेने काँग्रेसच्या विश्वजित कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे.\nशिवसेनेच्या याच दुपट्टी भूमिकेवर राम कदम यांनी टीका केली आहे. शिवसेनेने पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडले आहे असा टोला राम कदमांनी लगावला आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nनाणार जमीन 'कोकणी' लोकांच्या, पण शेतकरी 'गुजराती'\nरत्नागिरीमधील नाणार मध्ये रिफायनरी प्रकल्प येणार या खबरीनेच केवळ आठ महिन्यात ५५९ एकर जमिनींवर व्यापाऱ्यांनी ताबा मिळवला आहे.\nनाणार प्रकल्पग्रस्तांची 'राज भेट'\nकोकणातील नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा संपूर्ण कोकणात पेट घेण्याची शक्यता आहे. काल नाणार प्रकल्पग्रतांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची भेट घेतली आणि आज ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.\nनाणारवासी उद्धव ठाकरेंवर संतापले, अध्यादेश रद्द करा अन्यथा नाणारमध्ये येऊ नका\nसत्ताधारी शिवसेनेकडच्या उद्योग खात्यानेच नाणार प्रकल्पसंबंधित अध्यादेश काढला होता तसेच स्थानिक खासदार आणि आमदार सेनेचे असून सुद्धा विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये आलाच कसा असा आरोप करून नाणारवासी उद्धव ठाकरेंवर संतापले आहेत.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nराज्यातील ६ महापालिकांच्या पोटनिवडणुकीत भाजपला 'भोपळा'\nराज्यातील महत्वाच्या सहा महापालिकांच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी आपले वर्चस्व अबाधित राखून स्वतःची ताकद सिद्ध केली आहे, परंतु भाजपला या सहाही जागांवर भोपळा हाती लागला आहे.\nपंकज भुजबळ काल राज ठाकरे व उद्धव ठाकरेंना भेटले\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी पंकज भुजबळ यांनी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. तत्पूर्वी मंगळवारी रात्री पंकज भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही वर्षा निवासस्थानी भेट घेऊन छगन भुजबळांना सुरक्षा पुरविण्याची विनंती केली होती.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/picturesque-towns-lake-como/", "date_download": "2021-07-26T19:24:55Z", "digest": "sha1:TRME2AWILEFJC6NBIVQGQW5BVT777KOI", "length": 21809, "nlines": 97, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "5 रोजी लेक कसे नयनरम्य शहरे करण्यासाठी भेट द्या | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > प्रवास युरोप > 5 रोजी लेक कसे नयनरम्य शहरे करण्यासाठी भेट द्या\n5 रोजी लेक कसे नयनरम्य शहरे करण्यासाठी भेट द्या\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 11/04/2021)\nफसफसणारी दारु निळा पाणी आणि स्वादिष्ट हिरव्या पर्वत बाहेर पाहत असताना पारंपारिक इटालियन आर्किटेक्चर मधे आपल्या सकाळी कॉफी आनंद बसून कल्पना करा. हे फक्त एक स्वप्न सारखे ध्वनी शकते, तर, आश्चर्यकारक लेक कोमोला भेट देणा those्यांसाठी हे वास्तव आहे. या आकर्षक गंतव्य अनेक प्रवास इच्छा यादीत बसतो. तो अगदी चांदी स्क्रीन वर त्याच्या मार्ग केले आहे हॉलीवूडचा हिट आणि परदेशी चित्रपट लेक कसे इटली च्या वायव्य कोपर्यात मध्ये lies, पुढील योग्य स्विस आल्प्स. या किना Along्यावर विलक्षण नैसर्गिक आश्चर्य आश्चर्यचकित असल्याची खात्री असणारी असंख्य शहरे आहेत. मात्र, आपण एक घट्ट वेळापत्रकानुसार आहेत तर निवड भेट जे जे एक ठेवायची कार्य असू शकते. आपण वेळ लहान आहेत आणि इच्छित असल्यास सर्वात बाहेर करण्यासाठी आपल्या ट्रिप, येथे आहेत 5 लेक कसे वर भेट नयनरम्य शहरे.\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती जगातील एक गाडी जतन करा स्वस्त रेल्वे तिकीट वेबसाइट.\n1. रोजी लेक कसे नयनरम्य शहरे करण्यासाठी भेट द्या: म्हणून\nकसे गावात कदाचित सर्वात कारण भागात शहरे भेट दिली आहे रेल्वे स्टेशन. तो एक पासून अनेक पर्यटकांसाठी सुरू बिंदू आहे रेल्वे सायकल कसे पोहोचण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा मार्ग आहे. काही भेट देऊन आणि कसे उर्वरित येत त्यांच्या प्रवासात तो एक लहान स्टॉप विचार करताना, इतर अनुभव अविभाज्य भाग म्हणून पाहण्यासाठी. मिश्र भावना कारण शहर लोकप्रियता झाल्यामुळे आहे. हे परिसरातील मोठ्या भूकंपाचा मोठा आहे, आणि तो पूर्णपणे touristic अपील स्वीकारलेल्या. काही लोक हे प्रेम आणि सर्व दृष्टी भिजवून वेळ घ्या आणि पर्यटक आकर्षणे या सुंदर शहर. मात्र, इतरांना ते मुद्दे आणि अस्सल इटालियन शहरे विचार काय अनुभव लहान शहरांमध्ये प्राप्त करू इच्छित.\nकाही पर्यटक पर्यटन सापळा कसे विचार करताना, त्यांचे मूळ सौंदर्य दुर्लक्षित करण्याकडे त्यांचा कल आहे प्राचीन शहर. आपण कसे अन्वेषण संपूर्ण आठवडा खर्च करू शकता, आणि तरीही वचकणे गोष्टी शोधू. खरं तर, शहर प्रेमात पडणे पर्यटक अनेक शहरातून चालणे वेळ. भरपूर असू शकते कॅफे आणि रेस्टॉरन्ट्स पर्यटक पेव उद्देश. मात्र, देखील आहेत लपविलेली रत्ने. जसे स्थाने रेशीम संग्रहालय, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना 15व्या शतकातील कॅथेड्रल, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना अतिशय प्रिटोरिया, आणि मध्ययुगीन केंद्र अधिक साहसी आत्मे वाट पाहणे.\nBellagio फक्त एक फेरी ट्रिप दूर कसे आहे. हे त्याचे स्थान आणि सौंदर्य प्रसिद्ध आहे. तो दोन भागात लेक स्प्लिट त्या देशात तिरंगी तुकडा किल्ला बसतो. शहर जास्त टेकडी आणि त्या एक भव्य दृश्य ऑफर हिंडत की वर स्थित आहे cobbled रस्त्यावर आणि alleys वळण. अनेक स्थानिक आणि पर्यटक Bellagio कॉल लेक कसे मुकुटावरील रत्न. खरं तर, तो युरोप मध्ये सर्वात सुंदर शहरांपैकी एक म्हणून मतदान केले होते,. हे निःसंशयपणे सर्वात लोकप्रिय आणि परिसरातील भेट दिली आहे. आपण पोहोचेल एकदा, का तुम्हाला समजून येईल. आपण Bellagio भेट दिली, तर, आपण कॅमेरा आणला खात्री करा. एक जागा असेल तर की आपण परिपूर्ण चित्र देईल, ते नक्कीच Bellagio आहे.\nPadua लेक कसे गाड्या\nवेनिस लेक कसे गाड्या\nतिकीटे ज्यावर सवलतीचे दर कसे गाड्या\n3. रोजी लेक कसे नयनरम्य शहरे करण्यासाठी भेट द्या: Varenna\nलेक पूर्व किनाऱ्यावर कसे खोटे Varenna. तो मोठ्या शहरांना आकार तुलना नाही तरी, तरीही एक-असणे आवश्यक भेट स्थान आहे. या नयनरम्य पारंपारिक इटालियन मासेमारी गाव मोठे शहर जीवन रेटारेटी आणि घाई दूर प्राप्त करू इच्छित आहे की कोणीही एक पाहिलेच पाहिजेत आहे. वेळ आपण धाग्यात वर बसल्यावर शांत उभे राहा आणि निळा पाणी आणि घिरट्या पर्वत टक लावून पाहणे दिसते. आपण सर्वकाही घ्यावे एकदा, cobbled लेन अनुभव सुमारे चालणे, नयनरम्य चर्च, आणि Varenna च्या नेत्रदीपक व्हिला. चिन्ह खात्री करा व्हिला Monastero पाहण्यासाठी आपली दृष्टी वर. तो नेहमी सार्वजनिक उघडेल नाही, पण तू भाग्यवान आहेस तर, आपणास पारंपारिक इटालियन दर्शनी वस्तू आणि व्हिलाचे अंतर्गत भाग दिसेल. आपण लेक दिसत असताना विदेशी वनस्पती पूर्ण लांब आणि पातळ गार्डन्स माध्यमातून एक मोकळा.\nलेक कसे पश्चिम काठावर, आपण Menaggio सुंदर शहर भेट देऊ शकता. Menaggio त्याच्या जबरदस्त आकर्षक दृश्ये आणि अनेक येतात की मोठ्या शहर आहे सुंदर आर्किटेक्चर. आसपासच्या नैसर्गिक सौंदर्य मिश्रित मिश्रण पारंपारिक इटालियन शहर. शहर इमारती भरपूर आहे की 19 व्या शतकात तारीख परत. Piazza Garibaldi मूलत: सर्व स्थानिक आणि पर्यटक केंद्रीय गोळा जागा आहे. खळबळ आणि जीवन पसरणे की कॅफे आणि रेस्टॉरन्ट्स बेसुमार आहे. Menaggio इतिहास प्रेमी एक-असणे आवश्यक भेट आहे. गावात प्रथम आणि द्वितीय जागतिक युद्धे एक महत्त्वाची भूमिका बजावली. आजकाल, परिसरात लक्षणीय असलेले दृष्टी आपण घेऊ शकता की असंख्य टूर आहेत.\n5. रोजी लेक कसे नयनरम्य शहरे करण्यासाठी भेट द्या: Tremezzo\nआपण एक भव्य हॉटेल सर्व लक्झरी आणि esthetics सोबत लेक कसे अनुभव करायचे असल्यास, नंतर Tremezzo भेट. Tremezzo पर्यटकांसाठी एक अद्वितीय आणि सर्व सुविधांनी युक्त अनुभव तयार तलावाच्या लोकप्रियता मिठी मारली आणि निर्णय घेतला आहे आहे की एक शहर आहे. त्याच्या अधिक पारंपारिक देखावा आणि अनुभव दूर straying असूनही, Tremezzo अजूनही भेट एक आश्चर्यकारक शहर आहे. हे Bellagio जोरदार बंद आहे आणि तरीही ते काही बझ आहे की शांत जागा पाहू इच्छित अनेक स्टॉप आहे. गावात हॉटेल्स आणि व्हिला अभ्यागतांना भरपूर ड्राइव्ह करताना, शहर अजूनही काह��� आश्चर्यकारक दृष्टी आहे. सेंट चर्च. मारिया, उदाहरणार्थ, मॅडोना Nera त्याच्या अविश्वसनीय पुतळा प्रसिद्ध आहे. आमच्या त्या पासून, आहेत मधून जाण्यासाठी सुंदर बाग आणि लेक कोमोच्या दृष्टी आणि ध्वनींचा आनंद घ्या.\nहे फक्त आहेत 5 लेक कसे वर भेट नयनरम्य शहरे. मात्र, लेक आकर्षक देखावा आणि सुंदर शहरे पेक्षा ऑफर अधिक भरपूर आहे. भेट द्या लेक कसे आणि मजा पाणी उपक्रम आनंद, आश्चर्यकारक सूर्यास्ताचे, आणि रोमांचक वाढ. पुस्तक एक गाडी आणि लेक कसे आणि वस्तू आसपासच्या नवलाई एक्सप्लोर.\nDo you want to एम्बेड आमच्या ब्लॉग पोस्ट “5 रोजी लेक कसे नयनरम्य शहरे करण्यासाठी भेट द्या” आपल्या साइटवर वर\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/de_routes_sitemap.xml, आणि आपण बदलू शकता / de / करण्यासाठी फ्रान्स किंवा / एस आणि अधिक भाषांमध्ये.\nमाझा ब्लॉग लेखन उच्च संबंधित मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे, संशोधन, आणि व्यावसायिक सामग्री लिहिले, मी होऊ शकत नाही गुंतलेले म्हणून ते तयार करण्यासाठी प्रयत्न. - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\nयुरोप च्या करणे आवश्यक आहे प्रार्थनास्थळे पहा\nव्यवसाय प्रवास ट्रेनने, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्पेन, ट्रेन प्रवासाच्या टीपा, ट्रेन प्रवास तुर्की, प्रवास युरोप\n7 युरोपमधील सर्वात सुंदर धबधबे\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड, प्रवास युरोप\nप्रवास जलद मोड युरोप मध्ये काय आहे\nट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हॉलंड, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, ट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n12 जगभरात टाळण्यासाठी प्रमुख ट्रॅव्हल घोटाळे\n10 युरोपमधील स्नोर्कलिंगसाठी सर्वोत्तम स्थाने\n10 युरोपमधील सर्वाधिक एपिक सर्फ गंतव्ये\n10 भेट देण्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध खुणा\n12 रशियामध्ये भेट देण्यासाठी आश्चर्यकारक ठिकाणे\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nय��� विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/8714", "date_download": "2021-07-26T20:21:04Z", "digest": "sha1:YKVAB66AVCPX6WXUJ4HLVR762QRA72X6", "length": 8181, "nlines": 130, "source_domain": "abhivrutta.com", "title": "मराठा आरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई मराठा आरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर\nमराठा आरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर\nमुंबई : एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापीठासमोर होणाºया सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे.\nमाहितीनुसार, समन्वय समितीमध्ये अ‍ॅड. आशिष गायकवाड, अ‍ॅड. राजेश टेकाळे, अ‍ॅड. रमेश दुबे पाटील, अ‍ॅड. अनिल गोळेगावकर आणि अ‍ॅड. अभिजीत पाटील यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता होणाºया सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक व संघटनांना कायदेशीर स्वरुपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा. ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देईल.\nPrevious articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे समृद्धी मार्गाबद्दल मोठे वक्तव्य\nNext articleडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घरातूनच अभिवादन करा : भुजबळ\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3/60f14a9c31d2dc7be785aa51?language=mr", "date_download": "2021-07-26T19:53:42Z", "digest": "sha1:AMMHCDRCR6R6FCOBJ2BVYOQAV3S6XZE3", "length": 4942, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कापूस पिकातील मूळकूज किंवा खोडकूज रोगाचे नियंत्रण. - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकापूस पिकातील मूळकूज किंवा खोडकूज रोगाचे नियंत्रण.\n👉शेतकरी मित्रांनो, कापूस पिकातील मूळकूज किंवा खोडकूज रोगाचे नियंत्रण. आपल्या पिकात या रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास त्याचे नियंत्रण कसे करावे यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की पहा संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया 👉हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nकापूसगुरु ज्ञानव्हिडिओअॅग्रोस्टारपीक संरक्षणपीक व्यवस्थापनकृषी ज्ञान\nपहा साप्ताहिक हवमान अंदाज (२६ जुलै- ३० जुलै)\n👉 महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून उत्तर भागात १००२ हेप्टापास्कल तर दक्षिण भागावर १००४ राहण्यामुळे इतका अधिक हवेचा दाब सुरवातीस राहण्यामुळे कोकण वगळता उर्वरित...\nकृषि वार्ता | डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )\nसल्लागार लेखखरीप पिकरब्बीकापूसपीक संरक्षणपीक पोषणतणनाशकेकृषी ज्ञान\nफवारणी करताना कोणती काळजी घ्यावी\nशेतकरी बंधूंनो, पिकातील कीटनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी जेणे करून कोणतीही हानी होऊ नये. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या...\nकपाशीवरील मावा तुडतुडे किडींचे नियंत्रण\nशेतकरी बंधुनो, कपाशीच्या सुरवातीच्या वाढीच्या काळात मावा तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. या किंडींविषयी माहिती व त्यावरील नियंत्रण यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/save-wild-life-by-maintaining-balance-of-environment-ajit-pawar/", "date_download": "2021-07-26T20:14:55Z", "digest": "sha1:L3RGQSEXVMMPBCA2EDCGATYVEAAC3RZX", "length": 15044, "nlines": 110, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "वन्यजीवांचे संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखा : उपमुख्यमंत्री अजित पवार – आपले पर्यावरण", "raw_content": "\nवन्यजीवांचे संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखा : उपमुख्यमंत्री अजित पवार\nमुंबई, दि. 3 : महाराष्ट्रात जैव विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही जैव विविधता टिकविण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करावेत, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, वन्यजीवांचे संरक्षण करून सर्वांनी पर्यावरणाचा समतोल राखावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करुन राज्यातील जनतेला ‘जागतिक वन्यजीव दिना’च्या शुभेच्छा दिल्या. जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून, ‘बायो स्फिअर’ आणि ‘व्हाईस ऑफ द वाईल्ड’ संस्थेच्या भोरड्या (पळस मैना) या पक्षावरील शॉर्ट फिल्मचे (लघुपट) प्रदर्शन तसेच पर्यावरणासाठी दृक-श्राव्य माध्यमातून योगदान देणाऱ्या ‘वन्यजीवांचा आवाज’ या संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज मंत्रालयातील समिती सभागृहात करण्यात आले.\nयावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, बायो स्फिअर, व्हाईस ऑफ द वाईल्ड संस्थेचे डॉ.सचिन पुणेकर, सुधीर सावंत, निविदिता जोशी, मंदार नागरगोजे, शाहू सावंत उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओढा आहे. आपले ऐतिहासिक, कृषी, निसर्ग, धार्मिक पर्यटन समृद्ध आहे. पक्षांना पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने ग्रामीण भागाकडे येत आहेत. ‘बायो स्पेअर’ संस्थेची भोरड्या (पळस मैना) पक्षांवरची शॉर्ट फिल्म पाहून पक्षी पर्यटनाकडे लोकांचा ओघ वाढेल. भोरड्या हा पक्षी निसर्गाचा मित्र आहे. हे पक्षी केवळ मनोरंजन करत नाहीत, तर गवतांच्या बियांबरोबरच लाखोंच्या संख्येने किटक खातात. त्यामुळे शेतकऱ्यांची पीके सुरक्षित राहतात. अशा या निसर्ग मित्र पक्षाचे आपण संरक्षण केले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. महाराष्ट्रात पर्यटकांमध्ये ‘पक्षी पर्यटना’ विषयी आवड निर्माण होईल, असा विश्वासही उपमुख्यंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.\nयावेळी अजानवृक्षाला जलार्पण, भोरड्या पक्षावरील लघुपटाचे प्रदर्शन, वन्यजीवांचा आवाज संस्थेचे उद्घाटन, संस्थेच्या लोगोचे अनावरण, भोरड्या पक्ष्याच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.\nमढच्या समुद्रात डॉल्फिन्सचे ‘सूर’..पहा मनमोहक व्हिडिओ..\nदिल्ली सायकल वॉक प्रकल्पाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमीपूजन; नवी दिल्लीतले वायु प्रदुषण 20 टक्के कमी होईल\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nNext story महिला दिनानिमित्त मुंबई ते खंडाळ्यादरम्यान ऑल-वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्या��� आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/l3Fpd7.html", "date_download": "2021-07-26T20:39:03Z", "digest": "sha1:OTMX3KKD3P7OXWSBZU2H42IDMAUJ6UML", "length": 7754, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "शुक्र ओढ्यावरील पुल पुन्हा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद ; आटपाडी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी", "raw_content": "\nHomeसांगलीशुक्र ओढ्यावरील पुल पुन्हा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद ; आटपाडी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी\nशुक्र ओढ्यावरील पुल पुन्हा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद ; आटपाडी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी\nशुक्र ओढ्यावरील पुल पुन्हा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद ; आटपाडी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी\nआटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यात गेली दोन दिवस झाले पावसाने जोर दिल्याने आटपाडीच्या शुक्र ओढ्यावरील बाजार पटांगण येथील पुल पाण्याखाली गेल्याने पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.\nआटपाडी तालुक्यात दोन दिवस झाले पाऊस सक्रीय झाला आहे. मागील महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण तालुक्यातील छोटे-मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असून मोठ्या प्रमाणात गाव ओढ्यांना पाणी वाहत आहे. आटपाडीचा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असून पाणी सांडव्यावरून वाहत आहे.\nपरंतु आज झालेल्या जोरदार पावसाने पुन्हा एखदा आटपाडीच्या शुक्र ओढ्याला पूर आला असून पाणी आटपाडी बाजार पटांगण येथील पुलावरून वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पुलावर पाणी बघणाऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. याठिकाणी आटपाडी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट लावण्यात आली आहेत.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/HFm69f.html", "date_download": "2021-07-26T19:31:28Z", "digest": "sha1:ZK4EYJHHEA5VQ5OOVLDUVNL2YH66USSB", "length": 5714, "nlines": 30, "source_domain": "www.punepravah.page", "title": "राजपूत सोशल वॉरियर्सच्या वतीने समस्त राजपूत समजतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nराजपूत सोशल वॉरियर्सच्या वतीने समस्त राजपूत समजतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nराजपूत सोशल वॉरियर्सच्या वतीने समस्त राजपूत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देवून यथोचित सन्मान करण्यात आला,यावेळी प्रथम बढाई समजाच्या गणेशाची महाआरती करण्यात आली.व नंतर कार्यक्रमास सुरुवात झाली.राजपूत ऐक्याच्या विचाराचे आधारस्थंभ राजनशेठ काची,अॅड प्रतापभैय्या परदेशी,डॉ.मिलिंद भोई,वैशाली परदेशी,प्रमोद राणा,कविराज संघेलिया,रवी परदेशी इत्यादि मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांप्रती कौतुकपर भाषणे झाली.सर्व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पॅड,पेनसेट,गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजपूत सोशल वॉरियरचे प्रांत सरचिटणीस शैलेश बढाई यांनी तर आभार प्रांत कार्याध्यक्ष स्वप्नील नाईक यांनी मानले.या कार्यक्रम प्रसंगी प्रशांत बढाई,धनश्याम बढाई,दिनेश बढाई,आशिष चौधरी,नवीन लोधी,विशाल लोधी,आनंद परदेशी,बाबू परदेशी,अरविन्द परदेशी,नितिन रजपूत,प्रेमभैय्या राठोड,शरद राठोड,जयसिंग रजपूत,निर्मलामावशी रजपूत,यांसह अनेक महिला क्षत्राणीया ��पस्थित होत्या.रजपूत सोशल वॉरियर्सचे संस्थापक अध्यक्ष किशोर राजपूत यांचे अध्यक्षीय भाषण होवून कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.\nछायाचित्र :विद्यार्थ्यांच सत्कार करताना मान्यवर.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-special-story-dr-shrikant-karlekar-marathi-article-3212", "date_download": "2021-07-26T21:06:41Z", "digest": "sha1:7HRYTTO3FVWYDFZFH6ZNZOKME5M7IJVW", "length": 26637, "nlines": 132, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Special Story Dr Shrikant Karlekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nवाढत्या भूस्खलन घटनांचे संकट\nवाढत्या भूस्खलन घटनांचे संकट\nसोमवार, 5 ऑगस्ट 2019\nया वर्षी सर्वत्र सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पश्‍चिम महाराष्ट्राच्या डोंगराळ भागात, सह्याद्रीत आणि कोकणात अनेक ठिकाणे भूस्खलन प्रवण झाली आहेत. मनुष्यवस्तीपासून दूर, दुर्गम भागात काही ठिकाणी भूस्खलनाच्या, दरडी कोसळण्याच्या आणि जमीन खचण्याच्या लहान-मोठ्या घटना घडल्याच्या बातम्या रोज आपल्यापर्यंत पोचत आहेत. माळशेज घाट, पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस मार्ग, चिपळूण जवळचा परशुराम घाट या अगदी अलीकडच्या माहीत झालेल्या घटना. पण दुर्गम प्रदेशात अशी जी भूस्खलने दूर, डोंगर-दऱ्यांत आणि लहान प्रमाणावर झाली आहेत, त्यांना फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही.\nपावसाळ्याच्या सुरुवातीलाच आढळून येणारी भूस्खलनाची ही क्रिया तशी नेहमीचीच घटना असली, तरी यावर्षी अशा घटनांत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लहानमोठ्या दरडी कोसळणे, जमीन खचणे, जमिनीला भेगा पडणे या नैसर्गिक भूस्खलन घटनांबरोबरच मनुष्यनिर्मित बांधकामे पडणे, धरणे फुटणे अशा घटनांतही वाढ होते आहे.\nया वर्षीच्या प्रचंड पावसानंतर अनेक ठिकाणचे डोंगर व डोंगर उतार पाण्याने संपृक्त झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांत विदारण झालेल्या आणि कुजलेल्या खडकात त्यांच्या क्षमतेपेक्षा खूपच जास्त पाणी मुरले आहे. त्यामुळे लहान मोठ्या दरडी ठिकठिकाणी कोसळल्या आहेत. एवढेच नाही तर रस्ते, पायवाटा, शेतजमिनी यांना दोन ते तीन मीटर खोल भेगा पडल्या आहेत. जमीन खचण्याबरोबरच नदीमार्गही बदलले आहेत. कोकणात काही ठिकाणी तर नदीपात्रांचे किनारे कोसळून पात्रे रुंदावली आहेत. नदीचा तळ खचण्याच्या घटनाही घडल्या आहेत.\nअशी जोराची वृष्टी किंवा अतिवृष्टी हे भूस्खलनामागचे एकमेव कारण आहे असे वाटत असले तरी ते तसे नाही. गेल्या काही वर्षांत इथल्या जमिनी व डोंगर उतारांची भरपूर झीज व विदारण झाले आहे. क्षतिग्रस्त आणि भुसभुशीत झाल्यामुळे त्यांची स्थिरता संपून गेली आहे. डोंगराळ भागात जिथे रस्ते काढणे, त्यासाठी दगडांच्या खाणी खोदणे, जंगले कमी करणे, नदीमार्गात बंधारे घालणे अशी कामे झाली आहेत किंवा सुरू आहेत त्याच्या जवळपासच्या भागात जमिनी खचणे, भूजल व पृष्ठजल प्रवाह बदलणे, दरडी कोसळणे अशा घटना वाढीस लागल्या आहेत.\nसह्याद्रीत डोंगराळ प्रदेश व खोल घळ्या यांमुळे अनेक लहान दरडी कोसळण्याच्या घटनेचे परिणाम फार दूरवर जाणवत नाहीत. मात्र, जवळपासच्या शेतजमिनीवर होणाऱ्या भरड पदार्थांच्या संचयनामुळे तेथील जमिनीची प्रत बिघडते. कोसळणाऱ्या दरडीमुळे नदी नाल्यांचे मार्गही बंद होतात व पाणी इतरत्र वाहून प्रदेश क्षतिग्रस्त होतो. गेल्या काही वर्षांपासून पश्‍चिम महाराष्ट्रातील डोंगराळ भागातील अनेक गावे जमीन खचणे, जमिनीला भेगा पडणे, दरडी कोसळणे अशा घटनांमुळे त्रस्त आहेत.\nविविध प्रकारच्या खडकांचे खोलवर झालेले विदारण (Deep weathering), जंगलांची तोड, दगडांच्या खाणींचे वाढते प्रमाण याचबरोबर प्रदेशात होत असलेले नवीन रस्ते, नवीन बांधकामे यांमुळे डोंगर उतार व त्यावरील मातीचा थर यांचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडले आहे. थोड्याशा पावसानेही आता डोंगर उतारांवरून भूस्खलन सहजपणे होण्यासारखी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण होत आहे. आधीच क्षतिग्रस्त झालेल्या भूभागाचा या परिस्थितीत टिकाव लागणे कठीण झाले आहे.\nसगळ्या निसर्गाचा इतक्‍या वर्षांचा समतोलच जणू बिघडला आहे. वनस्पती, भूजल आणि पाणी यावर होणाऱ्या मानवी आघाताचे परिणाम ठिकठिकाणी आता अगदी स्पष्टप���े, दृश्‍य स्वरूपात दिसू लागले आहेत. अशा घटना एकाएकी घडताना दिसत असल्या, तरी त्यापूर्वी त्या प्रदेशात बराच मोठा काळ आपत्ती पोषक अशी परिस्थिती निर्माण होत असते. दरड कोसळण्यासारख्या घटनेत नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही घटकांचा समावेश असतो. वर्षानुवर्षे डोंगराळ प्रदेशात टिकून असलेले संतुलन माणसाच्या अविवेकी हस्तक्षेपानंतर कसे एकाएकी बिघडते ते आपण अनेक वेळा यापूर्वीही पाहिले आहे. निसर्गातील सर्वच घडामोडी अतिशय शिस्तबद्ध आणि कालबद्ध असतात. ऋतुचक्र, झीज व भर होण्याचे चक्र, झाडे सदाहरित व पानझडी होण्याचे चक्र अशा अनेक नैसर्गिक घटना अतिशय आखीव रेखीव आणि शिस्तबद्ध असतात. यात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे मात्र ही घडी लगेच विस्कटू लागते आणि त्याचा परिपाक भूस्खलनासारख्या आपत्तीत होतो.\nभूस्खलन, भेगा पडणे, डोंगरावरून माती वाहून येणे, दगड धोंड्यांची घसरण असे अनेकविध प्रकार यात आढळून येत असले, तरी त्या सर्वांनाच दरड कोसळणे (landslide) असे म्हटले जाते.\nया वर्षीच्या भूस्खलनाच्या घटनांतून असे दिसते, की अनेक ठिकाणी भूस्खलनानंतर तीन ते चार मीटर उंचीचे, पाण्याने संपृक्त झालेले, विदारीत, जंगल विरहित डोंगरमाथे एकाएकी कोणतीही पूर्वसूचना न देता ठिकठिकाणी खाली घसरले आहेत. दरड कोसळून खाली आलेली दगडधोंड्यांची रास ३०-४० मीटर अंतर डोंगर उताराला अनुसरून निर्बंधपणे घसरत जाताना अनेक ठिकाणी दिसली आहे.\nडोंगराळ भागातील पर्यावरण संवेदनशील असल्यामुळे इथे दरडी कोसळण्याच्या संकटाची शक्‍यता नेहमीच जास्त असते. ती लक्षात ठेवूनच इथे विकास कामे करणे गरजेचे असते. वृक्षतोड, खाणकाम, रस्ते, सपाटीकरण आणि या सगळ्यातून होणारी डोंगर-दऱ्यांची हानी, प्रदेशाला येणारा कमकुवतपणा, पडणाऱ्या भेगा, बदलणाऱ्या भूजल पातळ्या, तयार होणारे नवीन भूस्खलन प्रवण प्रदेश या सगळ्या गोष्टींचा पावसाळ्यापूर्वीच शास्त्रशुद्ध विचार करणे आता आवश्‍यक झाले आहे.\nभूस्खलन, पूर, वादळे यांसारख्या आपत्तींची पूर्वसूचना निसर्ग नेहमीच आधी देत असतो. त्या पूर्वसूचना किंवा पूर्वसंकेत ओळखणे आणि आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी नेमलेल्या शासकीय अधिकाऱ्याकडे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांपर्यंत त्यासंबंधीची माहिती वेळेत पोचविणे याकडे मात्र आपण अजून तितकेसे गांभीर्याने बघत नाही ही वस्तुस्���िती आहे. काही वेळा आजूबाजूच्या भूप्रदेशात घडलेले बदल ही आपत्तीची पूर्वसूचना आहे, हे आपल्याला कळत नाही किंवा त्याची सहजपणे जाणीव होत नाही हे जितके खरे आहे, तितकेच ती कळूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याची वृत्तीही आहे हेही तितकेच खरे आहे.\nनिसर्ग देत असलेले भूस्खलन आपत्तीचे पूर्वसंकेत नेहमीच अगदी स्पष्ट असतात असे नाही. ते कळण्यासाठी आजूबाजूच्या प्रदेशाची थोडी माहितीही असणे गरजेचे असते. डोंगराळ भागात राहणाऱ्यांनी आजूबाजूच्या प्रदेशात फिरून घराजवळच्या डोंगर उतारांची, नदीनाल्यांची पूर्ण माहिती करून ठेवणे नेहमीच उपयोगाचे असते. परिसरात अनपेक्षित व एकाएकी जाणवणारे भूजन्य आवाज यावर लक्ष असावे. नदीजवळ स्थान असेल, तर प्रवाहाच्या आवाजातील बदलाचा मागोवा घ्यावा. खेड्यातील वाड्या-वस्त्यांमधील अनेक स्थानिकांना डोंगर उतार, त्यावरील खाचरे, सपाटी यात बदल झाले तर लगेच लक्षात येतातही. आपल्याकडे अशा जमिनीशी निगडित असलेल्या भूजन्य बदलांची दखल व नोंद शासकीय पातळीवर आजही घेतली जात नाही. आपल्या सगळ्या यंत्रणा आपत्ती घडून गेल्यावर जाग्या होतात.\nनिसर्ग मात्र पूर्वसूचना देण्याचे काम नेहमीच इमाने इतबारे करीत असतो, असे अनेक आपत्ती स्थानांच्या अभ्यासानंतर लक्षात आलेले आहे. भूस्खलन या आपत्तीबाबतीत निसर्ग किती विविध प्रकारे पूर्वसूचना देत असतो ते पुढील गोष्टींवरून सहज लक्षात येईल.\nभूस्खलन होण्याआधी डोंगराळ परिसरातील प्रदेशाला भेगा पडणे, डोंगर उतारांना तडे पडणे.\nउतारावरून दगडधोंडे, चिखल, माती हळूहळू खाली घसरू लागणे.\nउतारावर असलेल्या झाडांची मुळे उघडी पडू लागणे.\nडोंगर उतारावर काही भागात उतार एकदम तीव्र होणे.\nक्वचित प्रसंगी परिसरात खडक फुटण्याचे आवाज येणे.\nजमिनीची पाणी धारण क्षमता संपल्यामुळे झाडे अचानक उन्मळून पडणे.\nडोंगराळ प्रदेशातील असे भाग जे कधीच ओलसर नव्हते, तिथे ओलावा दिसू लागणे.\nभेगा, तडे याचबरोबर जमिनीला फुगवटा दिसू लागणे.\nडोंगर पायथ्यापासून दूर सपाट भागात अशा तऱ्हेच्या पूर्वसूचना अभावानेच दिसून येतात. त्यामुळे तिथे जास्त जागरूक राहावे लागते. एखाद्या ठिकाणी भूस्खलन होऊन गेले असले, तर त्या ठिकाणी पुन्हा कधीही भूस्खलन होणार नाही असे समजू नये. उलट असा प्रदेश भूस्खलन प्रवण म्हणूनच ओळखावा. भूशास्त्रीय, भूरूपिकदृष्ट्या तो ���स्थिर, विदारीत आणि कमकुवत झाला असल्याचे ते लक्षण असते. त्यामुळे अशा ठिकाणी भूस्खलनाची प्रक्रिया पुनर्जागृत होऊ शकते. पूर्वी भूस्खलन झालेल्या प्रदेशानजीक, डोंगर उताराच्या माथ्यावर किंवा पायथ्याशी, डोंगरावरून वाहणारे ओढे, नदी प्रवाह यांत तीव्र उताराच्या भागात भूस्खलन होण्याची शक्‍यता नेहमीच जास्त असते.\nभूस्खलन होण्यापूर्वी माती आणि विदारीत खडक उतारावरून घसरू लागण्याची प्रक्रिया इतकी संथ असते, की ती नित्याच्या निरीक्षणाशिवाय लक्षात येणे कठीण असते.\nवर सांगितलेल्या सगळ्याच पूर्वसूचना भूस्खलनाआधी मिळतातच असेही सांगता येत नाही. जोराची वृष्टी किंवा अतिवृष्टी असेल, तर पूर्वसूचना मिळायला वेळही मिळत नाही. या सूचना आजूबाजूच्या भागातील लोकांपर्यंत तातडीने पोचाव्यात यासाठीही काही योजना तयार ठेवता येतात. गाव पातळीवर लोकांचे गट तयार करून त्यांच्याकडे निसर्गातील बदलांची निरीक्षणे करण्याची जबाबदारी सोपवता येते.\nउताराच्या माथ्यावर व खाली वस्ती असेल तर तिथल्या लोकांना कमी वेळेत, तातडीने, इतरत्र निवारा उपलब्ध होईल याची सोय करून ठेवावी. माती घसरणे, भेगा पडणे अशा गोष्टी आढळल्यास तिथे संरक्षक भिंती बांधाव्यात. अशा जागांच्या जवळ कुठेही दगडांच्या खाणी, रस्ते यांना मनाई करावी. उताराच्या पायथ्याजवळ असलेल्या घरांभोवती लाकडाच्या ओंडक्‍यांचे कुंपण, उतार व घर यामधल्या भागात खणलेले चर आणि उताराभोवती वड, पिंपळाची लागवड अशा योजनांचाही विचार हितावह ठरतो.\nभूस्खलनाचा मोठा धोका असलेल्या इतर अनेक देशात अशा योजना अस्तित्वात असल्याची आज अनेक उदाहरणे आहेत. निसर्ग देत असलेल्या पूर्वसूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यानुसार केलेल्या उपाययोजनांमुळे भूस्खलनामुळे होणारी जीवित आणि वित्त हानी कमी करण्यातही त्यांना यश आले आहे. आपल्याकडे भूस्खलन प्रवण प्रदेशात, गाव पातळीवर, नैसर्गिक पूर्वसूचनांबद्दलची अशी जागृती नक्कीच फायद्याची ठरेल आणि गावे पावसाळ्यात नेहमीच येणाऱ्या भूस्खलन आपत्तीपासून वाचवता येतील यात शंका नाही. सध्याच्या वाढत्या भूस्खलन घटनांच्या पार्श्‍वभूमीवर अशी जागृती प्राधान्यक्रमाने करणे किती गरजेचे आहे ते यंदाच्या जागोजागी दिसून येणाऱ्या भूस्खलन घटनांवरून लक्षात येईल.\nमहाराष्ट्र सह्याद्री कोकण दरड चिपळूण प��र\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6339", "date_download": "2021-07-26T19:06:31Z", "digest": "sha1:Q76B4FNY62FDSPAJBEUAD5ZW43QFOFXR", "length": 8148, "nlines": 147, "source_domain": "abhivrutta.com", "title": "Tapori Turaki ….. शहरातील निकिताचं लग्न… | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nTapori Turaki ….. शहरातील निकिताचं लग्न…\nएकदा बन्याला शिक्षकांनी प्रश्न विचारला.\nशिक्षक : बन्या, सांग पाहू, असा कोणता तारा आहे, जो जमिनीवर राहतो. काही दिवसांनी आकाशात चालला जातो.\nबन्या : खूप सोप्पंय…म्हातारा\nएकदा एका खेडेगावात दवंडी देण्यात आली. लवकरच आपल्या गावात वीज येणार आहे. सर्व गावकरी नाचू लागले. शेजारी एक कुत्राही नाचू लागला. यातील एकाने त्या कुत्र्याला विचारले, तू का रे नाचत आहेस\nत्यावर कुत्रा उत्तरला, गावात वीज येईल तर, खांब पण लागतील ना\nएका लग्नाच्या पार्टीत बायको नवºयाला सांगते.\nरिया : अहो बघा ना तो पोरगा कधीपासून मला टकमक पाहतोय.\nयावर नवरा नीरजने त्या पोराजवळ जात दोन-चार त्याच्या कानाखाली तीन चांगल्या ठेवून दिल्या… आणि म्हणाला, शहाण्या, हीच गोष्ट तीन वर्षांपूर्वी शहाणपणानं केली असती, त्तर आज मी सुखी राहिलो असतो.\nएका शहरातील निकिताचं लग्न गोंदियातील खेडेगावात होते. एके सकाळी सासू दमयंती आत्या तिला कोठ्यात जाऊन म्हशीला चारा टाकायला सांगते…\nम्हशीच्या तोंडात फेस बघून सौ़. निकिता परत येते. यावर सासू विचारतात, काय गं, काय झालं\nनिकिता : अहो आत्याबाई, ती म्हैस अजूनही पेस्टने दात घासतेयं.\nत्यावर दमयंती आत्यानं म्हैस सोडली अन् तिच्यावर बसून वावरात निघाली.\nPrevious articleउन्हाळ्यातील आरोग्यदायी फळे\nNext articleराज्यभरात कोरोना निर्बंध 15 जूनपर्यंत\nTapori Turaki … सासूला दहापट अ‍ॅटक. धड धड धड…\nTapori Turaki …………खूप्पचं बरा वाटला गं स्वभावानं \nTapori Turaki ….. एका मैत्रिणीनं ‘हाय’ पाठवला…\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://emuktagiri.in/post/19403", "date_download": "2021-07-26T21:03:23Z", "digest": "sha1:XHSS4GLWNAADFONEB6RVLAHKZDSWVG45", "length": 14419, "nlines": 125, "source_domain": "emuktagiri.in", "title": "कोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे", "raw_content": "\nकराडला शंभर बेडचे महा जम्बो कोविड सेंटर होणार\nसातारारोड येथे फरसाण कंपनीला आग; दोन कोटीचे नुकसान\nस्व. प्रेमलाकाकी, स्व. आनंदराव चव्हाण व स्व. रामचंद्र पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विजयनगरला वृक्षारोपण\nमाण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू\nगोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून\nदुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या\nमंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत\nआंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान\nवाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी\nअभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----\nपरळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी\nप्रा.अजय शेटे यांची राज्य सचिवपदी निवड\nसुधाकर मुंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड\nविरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप\nपीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात\nअवैध दारू विक्री प्रकरणी पाच महिन्यात साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त\nकै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट्रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप\nमेगन-हॅरी यांना रॉयल लिस्टमध्ये मिळाले सर्वात खालचे स्थान\nपचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणे\nलहान मुलांना सतत येणार्‍या पुरळांमुळे होईल ‘एक्झिमा’\nसोयाबीन उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा ः म्हेत्रे\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाठार पोलीस ठाण्यात वृक्षारोपण...\n‘जय मल्हार’चा शेकडो कुटुंबांना आधार\nछ शिवाजी महाराजांना ना. एकनाथ शिंदेकडून अभिवादन\nप्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते लोणंद येथे वृक्षारोपण\nलसीकरणासाठी महाबळेश्‍वर, पाचगणी पालिकांना आर्थिक करू\nसातारा जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश\n1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू\nकोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे\nपर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव\nजिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा\nवरकुटे-मलवडी येथील कोरोना केअर सेंटर रुग्णांना ठरतेय संजीवनी\nकोविड महामारीमध्ये महावितरणची कार्यतत्परता\nमहाबळेश्‍वर सुंदर हिल स्टेशन म्हणून नावारुपास येईल\nजात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न\nकिराणा व्यापारी संघटनेचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन\nमहाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेचा किताब तेजश्री प्रधानला जाहीर\nहेअर कलर करताय, घ्या ही काळजी\nअभिनेता प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचूप लग्न\nश्रेया घोषालनं केली मुलाच्या नावाची घोषणा\nवडूज आगाराच्यावतीने सात एस.टी. कर्मचार्‍यांचा सत्कार\nग्रामपरिवर्तन संस्थेमार्फत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान\nतांबव्याच्या धरणातून वाळू माफियांचा अनिर्बंध वाळू उपसा...\nपाइप लाईनची गळती युद्धपातळीवर काढा : सौ. माधवी कदम\nविजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील\nवडूज परिसरात मॉर्निंग वॉक करणे पडले महागात\nकामात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गट-तट बाजूला ठेवून वाई नगरपरिषदेची विशेष सभा\nपिंपरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ\nखटाव तालुक्यातील प्रवास धोक्याचा; वठलेली धोकादायक झाडे, झुडपे ठरताहेत मृत्यूचा सापळा\nकोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे\nडॉ.विजय लाड यांची मागणी\nवरकुटे, ः करोनावरील उपचार पद्धतीबद्दल सतत नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. अशा परिस्थितीत अनेकदा औषधांचा अतिरिक्त वापर होण्याचा धोका संभवतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी मार्गदर्शक प्रणालीप्रमाणेच आणि आचारसंहितेचे पालन करावे, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केली आहे.\nकोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णांची भयग्रस्तता, नातेवाईकांची मानसिकता आणि डॉक्टरांची समयसुचकता याचा मेळ घालणे गरजेचे आहे. भारतीय वैद्यक परिषदेने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे औषधोपचार होणे गरजेचे आहे. इंजेक्शन रेमडेसीवीरचा रुग्णांच्या आग्रहाखातर केलेला अतिरिक्त वापर आता गंभीर रूपाने प्रकट होतो आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले आहे. रुग्ण आणि डॉक्टरांची उपचारादरम्यान परस्पर सहमती असेल, तरच या साथीचा एकोप्याने यशस्वी मुकाबला करणे शक्य होईल, असे डॉ विजय लाड म्हणाले.\nग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या या मागणीला पुण्यातील या विषयांचे तज्ञ डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. नरेंद्र जावडेकर व इतरांनी पाठींबा दर्शविला आहे.\nमंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत\nआंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान\nवाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी\nअभिनेत्री मोनालिसा बागलवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव, कारण----\nपरळीतील पुरातन मंदिराची पुरातत्व विभागाने जपवणूक करावी\nप्रा.अजय शेटे यांची राज्य सचिवपदी निवड\nसुधाकर मुंढे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड\nविरभद्र कावडे यांच्यावतीने गरजू कुटुंबांना 700 किलो ज्वारीचे वाटप\nकै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ बालाजी ट्रस्टतर्फे धान्याच्या किटचे वाटप\nमेगन-हॅरी यांना रॉयल लिस्टमध्ये मिळाले सर्वात खालचे स्थान\nपचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणे\nलहान मुलांना सतत येणार्‍या पुरळांमुळे होईल ‘एक्झिमा’\nसोयाबीन उत्पादनवाढीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी अवलंब करावा ः म्हेत्रे\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाठार पोलीस ठाण्यात वृक्षारोपण...\n‘जय मल्हार’चा शेकडो कुटुंबांना आधार\nछ शिवाजी महाराजांना ना. एकनाथ शिंदेकडून अभिवादन\nप्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते लोणंद येथे वृक्षारोपण\nलसीकरणासाठी महाबळेश्‍वर, पाचगणी पालिकांना आर्थिक करू\nकोरोना उपचारावेळी आचारसंहितेचे पालन करावे\nपर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maatrubhashavikasmunch.blogspot.com/2013/12/blog-post_5247.html", "date_download": "2021-07-26T20:32:23Z", "digest": "sha1:HXA7KEXBGOYU3PBM5KVBSKDCQ6D5XN3C", "length": 25444, "nlines": 38, "source_domain": "maatrubhashavikasmunch.blogspot.com", "title": "स्वामी विवेकानंद मातृभाषा विकास मंच : इंग्रजी माध्यमातून मुलांचे हाल का करता ???", "raw_content": "स्वामी विवेकानंद मातृभाषा विकास मंच\nतुमची भाषा तुम्हाला तुमच्या परंपरा आणि संस्कृतीचा परिचय करून देत असते. तुम्हाला त्या प्रदेशाचे नागरिक म्हणून घडवत असते. आज आम्ही भार���ाचे सुजाण नागरिक घडवत आहोत कि,अमेरीका आणि इतर तत्सम देशांसाठी नोकर वर्ग तयार करत आहोत असा मला प्रश्न मला बरेच दिवसांपासून पडतो आहे.आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख नसेल तर तिच्याबद्दल त्याला आस्था कशी निर्माण होईल,ही आस्था असणारे नागरिक हवे असतील तर त्यांना आपली संस्कृती माहिती पाहिजे आणि म्हणूनच आपली मातृभाषा अवगत असल्याशिवाय आपली संपुर्ण प्रगती शक्य नाही\nइंग्रजी माध्यमातून मुलांचे हाल का करता \nजन्माला आल्यापासून बालक शिकू लागते. आपण त्याला शिकण्यात मदत करायची असते. शाळा किंवा पुस्तकातून जे शिकवले जाते तेच शिक्षण; अशी एक ठाम समजूत आज मुलांचे प्रचंड नुकसान करते आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात पालकच पदरचे पैसे खर्चून मुलांच्या शिक्षणाची नासाडी करत असतात. पी ह्ळद आणि हो गोरी, अशी एक म्हण आपल्या मराठी भाषेत प्रसिद्ध होती. आता ती म्हण किंवा उक्ती राहिलेली नाही. कारण आता तरुण मुलींना गोरेपणा हवा असेल, तर हळद वापरावी लागत नाही. वेगवेगळ्या कंपन्या झटपट गोरेपण देणार्‍या क्रिमच्या ट्युब बनवून बाजारात विकत असतात. मग मुलींसाठी वेगळे क्रिम असते आणि मुलांसाठी वेगळे क्रिम असते. त्याच्यासाठीच्या जाहिराती बघितल्या, मग मुलांची गोरे होण्यासाठी झुंबड उडते. तोच प्रकार मुलांना हुशार व बुद्धिमान बनवण्यासाठी पालकांच्या बाबतीत चालू आहे. कोणी जाहिरातीमधुन मुलांना दूधातून पुरेसे कॅल्शियम मिळत नाही म्हणून आपल्या डोक्यात घालते, तर कोणी कुठले टॉनिक घेऊन मुल वर्गात कशी फ़टाफ़ट उत्तरे देते हे दाखवते. मग आपण त्या डबे वा ट्युबा घेण्यासाठी दुकानात धाव घेतो. त्याच पद्धतीने नावाजलेल्या शाळा ही आता दुकाने बनली आहेत. आमिरखानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमाची \"जनकलियाण\" सहयोगी असलेली रिलायन्स फ़ाऊंडेशनही मुंबईत अशीच एक अत्यंत महागडी शाळा चालवते. तिथे शिकणार्‍या एका मुलाच्या पालकाने दिलेली रक्कमसुद्धा सत्यमेव जयतेच्या एका भागाला देणगीपेक्षा अधिकच असते. सामान्य कष्टकर्‍याला वर्षभरात जेवढे पैसे मिळवता येणार नाहीत, इतकी त्या शाळेत महिन्याची नुसती फ़ी आहे. तिथे सचिन तेंडूलकर वा शाहरुख खानची मुले शिकायला जातात. ती आपोआपच हुशार होणार हे गृहीत आहे. त्यांच्या तुलनेत कमी दर्जाच्या शेकडो शाळा व शिक्षण संस्था आज तालुक्याच्या गावातही उभ्या राहिलेल्या आहेत आणि \"जनकलियाण\" करत आहेत. लाखो रुपयांच्या देणग्या व हजारो रुपये फ़ी भरून प्रवेश मिळवायला पालक त्यांच्या दारात अनेक महिने आधीपासून रांगा लावत असतात. मग तिथे प्रवेश मिळाला तर भारतरत्न मिळवल्याप्रमाणे अभिमानाने त्याची मित्र परिचितांमध्ये जाहिरात सुद्धा करतात. पण खरेच अशा शाळांची गरज आहे काय शाळा हा मुलांना हुशार व अभ्यासू बनवणारा कारखाना आहे काय शाळा हा मुलांना हुशार व अभ्यासू बनवणारा कारखाना आहे काय पालक इतकी प्रचंड रक्कम का खर्च करतो पालक इतकी प्रचंड रक्कम का खर्च करतो याचे पहिले कारण इंग्रजी माध्यमाचे आकर्षण हेच आहे. मी मुंबईत वास्तव्य करतो, त्या म्हाडा कॉलनीमध्ये जवळपास प्रत्येक इमारतीमधे एका खोलीत तरी शाळकरी मुलांसाठी शिकवणी वर्ग आहेत. घरबसल्या तिथे गृहीणी त्या मुलांचा अभ्यास घेतात व पालकांकडून चांगले पाचशे हजार रुपये फ़ी उकळतात. पाचसात वर्षाची ती केविलवाणी मुले पाहून मला खरेच त्यांची दया येते. एकदा अशा क्लासमध्ये शिकवणार्‍या तरुण मुलीला काय शिकवते असे विचारले. कारण ती स्वत:च तीनदा दहावीच्या परिक्षेला नापास झाल्याचे मला ठाऊक होते. ती उत्तरली, राईट-रॉंग करून घेते. मला त्याचा काहीच बोध झाला नाही. म्हणून खुप खोदून विचारले, तेव्हा उलगडा झाला. ज्या पालकांचे शिक्षण आपल्या मातृभाषेतही दहावीपर्यंत नीट झालेले नाही, अशा पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हट्टाने घातले आहे. पण तिथे जो घरचा अभ्यास म्हणजे होमवर्क दिले जाते, त्याची पुर्तता करताना पालक मुलांना मदत करू शकत नाहीत. त्यांची सोय करण्यासाठी हे क्लास सुरू झाले आहेत. मग होते काय याचे पहिले कारण इंग्रजी माध्यमाचे आकर्षण हेच आहे. मी मुंबईत वास्तव्य करतो, त्या म्हाडा कॉलनीमध्ये जवळपास प्रत्येक इमारतीमधे एका खोलीत तरी शाळकरी मुलांसाठी शिकवणी वर्ग आहेत. घरबसल्या तिथे गृहीणी त्या मुलांचा अभ्यास घेतात व पालकांकडून चांगले पाचशे हजार रुपये फ़ी उकळतात. पाचसात वर्षाची ती केविलवाणी मुले पाहून मला खरेच त्यांची दया येते. एकदा अशा क्लासमध्ये शिकवणार्‍या तरुण मुलीला काय शिकवते असे विचारले. कारण ती स्वत:च तीनदा दहावीच्या परिक्षेला नापास झाल्याचे मला ठाऊक होते. ती उत्तरली, राईट-रॉंग करून घेते. मला त्याचा काहीच बोध झाला नाही. म्हणून खुप खोदून विचारले, तेव्हा उलगडा झाला. ज्या पालकांचे शिक्षण आपल्या मातृभाषेतही दहावीपर्यंत नीट झालेले नाही, अशा पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हट्टाने घातले आहे. पण तिथे जो घरचा अभ्यास म्हणजे होमवर्क दिले जाते, त्याची पुर्तता करताना पालक मुलांना मदत करू शकत नाहीत. त्यांची सोय करण्यासाठी हे क्लास सुरू झाले आहेत. मग होते काय तर सहा तास मुले शाळेत जातात, घरी आल्यावर कुणाच्या तरी क्लासमध्ये होमवर्क पुर्ण करण्यासाठी जातात. त्यातच थकून जातात. त्यांना विश्रांती घ्यायलाही सवड मि्ळत नाही तर खेळायला मोकळीक कशी मिळायची तर सहा तास मुले शाळेत जातात, घरी आल्यावर कुणाच्या तरी क्लासमध्ये होमवर्क पुर्ण करण्यासाठी जातात. त्यातच थकून जातात. त्यांना विश्रांती घ्यायलाही सवड मि्ळत नाही तर खेळायला मोकळीक कशी मिळायची आणि दिवसातले दहा बारा तास त्या मुलांना पुस्तकातले उतारे लिहून वाचून काढावे लागतात. ते समजून घ्यायला, त्यावर विचार करायला सवडच दिली जात नाही. हे प्रश्न आणि ही उत्तरे; अशी अवस्था आहे. प्रश्नही त्यांना समजलेला नसतो. मग त्याचे उत्तर समजण्याचा विषयच कुठे येतो आणि दिवसातले दहा बारा तास त्या मुलांना पुस्तकातले उतारे लिहून वाचून काढावे लागतात. ते समजून घ्यायला, त्यावर विचार करायला सवडच दिली जात नाही. हे प्रश्न आणि ही उत्तरे; अशी अवस्था आहे. प्रश्नही त्यांना समजलेला नसतो. मग त्याचे उत्तर समजण्याचा विषयच कुठे येतो उत्तर शोधणे दुरची गोष्ट झाली. जे उत्तर लिहिले वा सांगितले तेच उत्तर का आहे, तेही मुलाला कळण्याची कोणाला गरज वा्टत नाही. मग शिकणार काय उत्तर शोधणे दुरची गोष्ट झाली. जे उत्तर लिहिले वा सांगितले तेच उत्तर का आहे, तेही मुलाला कळण्याची कोणाला गरज वा्टत नाही. मग शिकणार काय प्रश्न व उत्तरे यायला हवीत, तो विषय कळण्याची गरजच उरत नाही. पण आपले मुल एबीसीडी म्हणते, बड्बडते यावरच पालक खुश असतो. शिकण्यासाठी मुलात समजावे लागते, याचाच आपल्याला विसर पडला आहे. घोकंपट्टी म्हणजे अभ्यास म्हणजेच शिक्षण, ह्या गैरसमजाचा तो परिणाम आहे. शिकण्यासाठी समजायचे तर त्या मुलाला समजणार्‍या भाषेत व माध्यमात शिकवायला हवे. समजणारी भाषा मातृभाषाच असते. ती भाषा समजणारी असल्याने शिकणे सोपे जाते. आपण जी भाषा सातत्याने जगण्यात वापरत असतो, त्याच भाषेत आपण विचारह�� करत असतो. आणि शिकण्याची प्रक्रिया ही विचाराशी संबंधित आहे. मुलांची गोष्ट बाजूला ठेवा. तुम्ही स्वत:चा विचार करा. तुम्हाला कोणी तामीळ भाषेत प्रश्न केला तर काय होईल प्रश्न व उत्तरे यायला हवीत, तो विषय कळण्याची गरजच उरत नाही. पण आपले मुल एबीसीडी म्हणते, बड्बडते यावरच पालक खुश असतो. शिकण्यासाठी मुलात समजावे लागते, याचाच आपल्याला विसर पडला आहे. घोकंपट्टी म्हणजे अभ्यास म्हणजेच शिक्षण, ह्या गैरसमजाचा तो परिणाम आहे. शिकण्यासाठी समजायचे तर त्या मुलाला समजणार्‍या भाषेत व माध्यमात शिकवायला हवे. समजणारी भाषा मातृभाषाच असते. ती भाषा समजणारी असल्याने शिकणे सोपे जाते. आपण जी भाषा सातत्याने जगण्यात वापरत असतो, त्याच भाषेत आपण विचारही करत असतो. आणि शिकण्याची प्रक्रिया ही विचाराशी संबंधित आहे. मुलांची गोष्ट बाजूला ठेवा. तुम्ही स्वत:चा विचार करा. तुम्हाला कोणी तामीळ भाषेत प्रश्न केला तर काय होईल आधी तो प्रश्न तुम्हाला आपल्या भाषेत समजून घ्यावा लागेल. मग त्याचे उत्तर तुम्ही आपल्या भाषेत तयार करणार आणि त्यानंतर त्याचे तामीळी रुपांतर त्या व्यक्तीला सांगणार ना आधी तो प्रश्न तुम्हाला आपल्या भाषेत समजून घ्यावा लागेल. मग त्याचे उत्तर तुम्ही आपल्या भाषेत तयार करणार आणि त्यानंतर त्याचे तामीळी रुपांतर त्या व्यक्तीला सांगणार ना आपल्याला धड हिंदी बोलता येत नाही, तर आपले किती हाल होतात आपल्याला धड हिंदी बोलता येत नाही, तर आपले किती हाल होतात मग इवल्या बालकाचे त्या कोवळ्या वयात भलत्याच भाषेत व्यवहार करण्यात किती हाल होत असतील, याची नुसती कल्पना करा. आपली हौस म्हणुन आपण मुलांना इंग्रजी माध्यमात घालतो, तेव्हा मुलांमधल्या उपजत शिकण्याच्या प्रवृत्तीचा आपण कोंडमारा करून टाकत असतो. त्याच्या शिकण्याच्या उत्साहात अडथळे आणत असतो. इंग्रजी माध्यम म्हणजे मुल हुशार करण्याचा सोपा मार्ग शोधल्याचा तो दुष्परिणाम आहे. अर्थात जे पालक घरातही मुलाशी इंग्रजीत बोलू शकतील, त्यांनी त्या मार्गाने जाणे उपयुक्त असेल. पण ज्या घरात इंग्रजीचा व्यवहारी वापर होत नाही, त्या घरातल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे, म्हणजे त्याचे बौद्धिक कुपोषण करणेच आहे. त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. पण सहासात वर्षांनी दिसू लागतात. पण तोवर मागे फ़िरण्याची वेळ टळून गेलेली असते. प��िलीपासून मुलांना इंग्रजी भाषा येण्याची काहीही गरज नसते. किंबहुना कुठलीही भाषा किंवा विषय शिकण्याची गरज नसते. चौथी म्हणजे मुलाच्या वयाच्या नऊ दहा वर्षापर्यंत त्याला शिकण्याविषयी आस्था व गोडी लावणे, एवढाच शाळेचा हेतू असतो. शिकायचे कसे हे शिकण्याचे ते वय असते. त्यावेळी कुठलाही विषय वा भाषा मुलांना शिकवणे, म्हणजे त्याच्या शिक्षणाचा पाया घालण्याच्या वयाची नासाडी असते. मग ते मुल एक भाषा शिकण्यात आपली क्षमता खर्च करते आणि शिकायचे कसे त्यात कमजोर राहून जाते. उलट त्या कोवळ्या वयात मुल मातृभाषेत शिकले तर त्याला विषयातला आशय आत्मसात करण्याचे कौशल्य मिळवता येते. ते मिळवले मग पुढल्या वयात अन्य विषयांप्रमाणेच त्याला इंग्रजी भाषाही सहजगत्या आत्मसात करता येते. पण कोवळ्या वयात इंग्रजीसाठी विषय आत्मसात करण्यात कमजोरी आली, मग पुढल्या वयात सर्वच विषयांचे आकलन करताना मुल कमी पडू लागते. म्हणूनच इंग्रजी किंवा मातृभाषा सोडून अन्य माध्यमात मुलांना शिकवणे घातक असते. पण हे कोणी कोणाला सांगायचे मग इवल्या बालकाचे त्या कोवळ्या वयात भलत्याच भाषेत व्यवहार करण्यात किती हाल होत असतील, याची नुसती कल्पना करा. आपली हौस म्हणुन आपण मुलांना इंग्रजी माध्यमात घालतो, तेव्हा मुलांमधल्या उपजत शिकण्याच्या प्रवृत्तीचा आपण कोंडमारा करून टाकत असतो. त्याच्या शिकण्याच्या उत्साहात अडथळे आणत असतो. इंग्रजी माध्यम म्हणजे मुल हुशार करण्याचा सोपा मार्ग शोधल्याचा तो दुष्परिणाम आहे. अर्थात जे पालक घरातही मुलाशी इंग्रजीत बोलू शकतील, त्यांनी त्या मार्गाने जाणे उपयुक्त असेल. पण ज्या घरात इंग्रजीचा व्यवहारी वापर होत नाही, त्या घरातल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे, म्हणजे त्याचे बौद्धिक कुपोषण करणेच आहे. त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. पण सहासात वर्षांनी दिसू लागतात. पण तोवर मागे फ़िरण्याची वेळ टळून गेलेली असते. पहिलीपासून मुलांना इंग्रजी भाषा येण्याची काहीही गरज नसते. किंबहुना कुठलीही भाषा किंवा विषय शिकण्याची गरज नसते. चौथी म्हणजे मुलाच्या वयाच्या नऊ दहा वर्षापर्यंत त्याला शिकण्याविषयी आस्था व गोडी लावणे, एवढाच शाळेचा हेतू असतो. शिकायचे कसे हे शिकण्याचे ते वय असते. त्यावेळी कुठलाही विषय वा भाषा मुलांना शिकवणे, म्हणजे त्याच्या शिक्षणाचा पाया घा��ण्याच्या वयाची नासाडी असते. मग ते मुल एक भाषा शिकण्यात आपली क्षमता खर्च करते आणि शिकायचे कसे त्यात कमजोर राहून जाते. उलट त्या कोवळ्या वयात मुल मातृभाषेत शिकले तर त्याला विषयातला आशय आत्मसात करण्याचे कौशल्य मिळवता येते. ते मिळवले मग पुढल्या वयात अन्य विषयांप्रमाणेच त्याला इंग्रजी भाषाही सहजगत्या आत्मसात करता येते. पण कोवळ्या वयात इंग्रजीसाठी विषय आत्मसात करण्यात कमजोरी आली, मग पुढल्या वयात सर्वच विषयांचे आकलन करताना मुल कमी पडू लागते. म्हणूनच इंग्रजी किंवा मातृभाषा सोडून अन्य माध्यमात मुलांना शिकवणे घातक असते. पण हे कोणी कोणाला सांगायचे मी हे अनुभवाचे बोल सांगतो आहे. आणि ते सांगताना, मी त्याचा अनुभव स्वत:च्या मुलीला मातृभाषेच्या माध्यमात शिकवून घेतला आहे. म्हणूनच मोठी दे्णगी वा फ़ी मोजून मुलांवर अफ़ाट खर्च करताना मेटाकुटीस येणार्‍या पालकांची मला दया येते. मुलांसाठी ते पैसे कमावतात, खर्चही करतात, पण बहुतांश पालक मुलाचे नुकसानही करत असतात. त्याचे एक कारण असे की सहसा पालक आपल्या मुलांना समजून घेतच नाहीत. स्वत:ला जागरुक म्हणवून घेणारा पालकही स्वत:च्या मुलाविषयी संपुर्ण अंधारात असतो. पैसा कमावण्याच्या मागे पळताना त्याला मुलाला समजून घ्यायला सवड मिळत नाही. मग तो मुलावर खर्च करून त्याची भरपाई करत असतो. पण मुल म्हणजे काय. त्याची वाढ कशी होते, त्याची बुद्धी कशी विकसित होते, मुल कसा विचार करते, मुल मोठ्यांच्या अनुकरणातून कसे शिकत असते, या प्रश्नांची उत्तरेच पालक शोधत नाहीत. किंबहूना असे प्रश्नच पालकांना पडत नाहीत वा त्यापासून पालकांना पळ काढायचा असतो, ही आजच्या मुलांची, पालकांची व शिक्षणाची समस्या बनली आहे. त्यात मग शिक्षणाचा धंदा मांडणर्‍यांनी आपले स्वार्थ साधून घेतले आहेत. त्याच्यावर सरकारपेक्षा सामान्य पालकच उत्तम उपाय योजू शकतो. पण त्यासाठी त्याने प्रचंड पैसे खर्च करण्याची गरज नसून मुलांवर आपला वेळ खर्च करण्याचे औदार्य दाखवले पाहिजे. मुल शिकते म्हणजे तरी काय करते मी हे अनुभवाचे बोल सांगतो आहे. आणि ते सांगताना, मी त्याचा अनुभव स्वत:च्या मुलीला मातृभाषेच्या माध्यमात शिकवून घेतला आहे. म्हणूनच मोठी दे्णगी वा फ़ी मोजून मुलांवर अफ़ाट खर्च करताना मेटाकुटीस येणार्‍या पालकांची मला दया येते. मुलांसाठी ते पैसे कमावतात, खर्चही करतात, पण बहुतांश पालक मुलाचे नुकसानही करत असतात. त्याचे एक कारण असे की सहसा पालक आपल्या मुलांना समजून घेतच नाहीत. स्वत:ला जागरुक म्हणवून घेणारा पालकही स्वत:च्या मुलाविषयी संपुर्ण अंधारात असतो. पैसा कमावण्याच्या मागे पळताना त्याला मुलाला समजून घ्यायला सवड मिळत नाही. मग तो मुलावर खर्च करून त्याची भरपाई करत असतो. पण मुल म्हणजे काय. त्याची वाढ कशी होते, त्याची बुद्धी कशी विकसित होते, मुल कसा विचार करते, मुल मोठ्यांच्या अनुकरणातून कसे शिकत असते, या प्रश्नांची उत्तरेच पालक शोधत नाहीत. किंबहूना असे प्रश्नच पालकांना पडत नाहीत वा त्यापासून पालकांना पळ काढायचा असतो, ही आजच्या मुलांची, पालकांची व शिक्षणाची समस्या बनली आहे. त्यात मग शिक्षणाचा धंदा मांडणर्‍यांनी आपले स्वार्थ साधून घेतले आहेत. त्याच्यावर सरकारपेक्षा सामान्य पालकच उत्तम उपाय योजू शकतो. पण त्यासाठी त्याने प्रचंड पैसे खर्च करण्याची गरज नसून मुलांवर आपला वेळ खर्च करण्याचे औदार्य दाखवले पाहिजे. मुल शिकते म्हणजे तरी काय करते या प्रश्नाचे उत्तर उद्या शोधू.\nतुमची भाषा तुम्हाला तुमच्या परंपरा आणि संस्कृतीचा परिचय करून देत असते.\nतुम्हाला त्या प्रदेशाचे नागरिक म्हणून घडवत असते. आज आम्ही भारताचे सुजाण नागरिक घडवत आहोत कि, अमेरीका आणि इतर तत्सम देशांसाठी नोकरदार वर्ग तयार करत आहोत असा मला प्रश्न मला बरेच दिवसांपासून पडतो आहे.\nआपल्या भारतीय संस्कृतीची ओळख नसेल तर तिच्याबद्दल त्याला आस्था कशी निर्माण होईल, ही आस्था असणारे नागरिक हवे असतील तर त्यांना आपली संस्कृती माहिती पाहिजे आणि ही संस्कृतीची माहिती सर्वत्र भाषेत विखुरलेली आहे. आणि म्हणूनच आपली मातृभाषा अवगत असल्याशिवाय लोकांशी संवाद आणि आपली संपुर्ण प्रगती शक्य नाही.\nतसेच आपल्या लोकांसाठी काही करायचे असेल तर आपल्या आसपास परिसरातील लोकांच्या भाषा ,संस्कृती समजली पाहिजे. लोकांच्या समस्या समजायच्या असतील तर लोकभाषा तिथली मातृभाषा आली पाहिजे. मातृभाषा अवगत असल्याशिवाय लोकांशी संवाद आणि आपली संपुर्ण प्रगती शक्य नाही .\nअतिशयोक्ती नाही पण हल्ली मुलं झाल्यापासून म्हणा किवा दोन एक वर्षाचे झाल्या पासून घरोघरी एकच चर्चा असते मुलांसाठी शाळा कुठली, कुठल्या बोर्ड ला घालावे हीच सुरवात, आणि सुरवात सीबीएसई /आय सी एस ई / केम्ब्रिज / ऑक्सफर्ड पासूनच, माध्यम कुठले ह्या प्रश्नाचा आपण कधीच निकाल लाऊन मोकळे झालो आहोत कारण इंग्लिश शिवाय आपल्यला तरणोपाय नाही हा गोडगैरसमज मोठ्या प्रमाणात सध्या ऊच्च आणि मध्यम वर्गात पसरला आहे,\nपण शिक्षणाचा खरा उपयोग काय ,त्यांचे माध्यम काय असावे शाळा किती जवळ /लांब असावी हा आपण मुलांच्या दृष्टीने विचार करायला हवा\nआणि त्याच धर्तीवर “मातृभाषेतुन शिक्षण हेच खरे प्रगतीचे लक्षण” ह्या उक्ती ला अनुसरून हा ब्लॉग आपल्या सर्वांसाठी\nआपल्या मातृभाषेत शिक्षण घेणे हा जन्मसिध्द अधिकार आ...\nइंग्रजी माध्यमाचा अट्टहास का \nइंग्रजी माध्यमातून मुलांचे हाल का करता \nफॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या श...\n\"मातृभाषा विकास मंच\" ब्लॉग वरील लेख माहिती व ज्ञानार्जन स्वरुपात आहे कृपया व्यावसायिक वापर टाळावा. Simple theme. Theme images by luoman. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/5331-2/", "date_download": "2021-07-26T20:16:38Z", "digest": "sha1:BEKFIBFRKCTQ5T7Y3FXWC6HCUTZV6VMR", "length": 17700, "nlines": 110, "source_domain": "mediawatch.info", "title": "ओबीसी ह्या प्रवर्गाचे जन्मदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर - Media Watch", "raw_content": "\nHome Uncategorized ओबीसी ह्या प्रवर्गाचे जन्मदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nओबीसी ह्या प्रवर्गाचे जन्मदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nबौद्धांचे आणि अनुसुचित जातींचे उद्धारकर्ते अशी आज डॉ. बाबासाहेब आंबडकरांची प्रतिमा माध्यमांनी तयार केलेली आहे. महात्मा गांधी, पं. नेहरू, लो. टिळक हे सार्‍या देशाचे नेते मात्र डॉ. बाबासाहेब हे दलितांचे नेते अशी जाणीव कोरण्यामागचे राजकारण कधीतरी आम्ही शांतपणे समजून घ्यायला हवे. ४० वर्षांपूर्वी मी नामांतर आंदोलनात तुरूंगात गेलो तेव्हा तिथे मी नानाविध जातीधर्माचे सत्याग्रही लोक बाबासाहेबांना मानणारे पाहिले. त्यांच्याशी बोलल्यावर माझी मनोमन खात्री झाली की बाबासाहेबांना असे मर्यादित, सिमीत करण्यामागे एक कारस्थान आहे. आज बाबासाहेब हे जगातले सर्वाधिक अभिमानाचा जसा विषय आहेत तसेच ते सर्वाधिक द्वेशाचेही धनी आहेत ह्यामागचे एंटायर पॉलिटिक्स काय आहे\nबाबासाहेबांनी आरक्षण आणल्यामुळे आमचे नुकसान झाले असे सवर्णांमध्ये जाणीवपूर्वक बिंबवले जाते. एका बाजूला बाबासाहेबांचे अपहरणही करायचे आणि त्याचवेळी तरूण पिढीमध्ये त्यांच्याबद्दल द्वेशही पसरवायचा असा दुटप्पी व्यवहार कोण करतेय\nबाबासाहेबांनी १९३० मध्ये सर्वप्रथम ओबीसी हा प्रवर्ग जन्माला घातला हे किती बलुतेदार, अलुतेदार [ शूद्र ] लोकांना माहित आहे त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा नेहरू सरकारमध्ये ओबीसींना न्याय मिळत नव्हता म्हणून दिला होता हे कितीवेळा सांगितले जाते त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा नेहरू सरकारमध्ये ओबीसींना न्याय मिळत नव्हता म्हणून दिला होता हे कितीवेळा सांगितले जाते किती कुणबी, माळी, तेली, वंजारी, आग्री, सुतार, शिंपी, सोनार, मराठ्यांना माहित आहे की बाबासाहेबांच्या हृदयात आणि चळवळीत सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय ओबीसी हा होता किती कुणबी, माळी, तेली, वंजारी, आग्री, सुतार, शिंपी, सोनार, मराठ्यांना माहित आहे की बाबासाहेबांच्या हृदयात आणि चळवळीत सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय ओबीसी हा होता स्वतंत्र ओबीसी जनगणनेची १९४६ साली त्यांनीच सर्वप्रथम मागणी केलेली होती.\n१०२ वर्षांपूर्वी १९१८ साली त्यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा, त्यांच्यापुढच्या शेतीसमस्या मांडणारं पुस्तक लिहिलं. “स्मॉल होल्डींग्ज इन इंडीया अ‍ॅंड देअर रेमेडीज”. त्यांचे हे पुस्तक किती शेतकरी जातींना माहित आहे शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुल शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा नी उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला. शेतीमालाला योग्य बाजारभाव, सिंचन आणि उद्योगाचा दर्जा मिळायला हवा. शेतकरी सुखी तर देश सुखी. हे उपाय तातडीने केले नाहीत तर शेतकरी डेंजर झोनमध्ये येईल असं भाकीत त्यांनी शंभर वर्षांपुर्वी केलं होतं. एकप्रकारे त्यांनी शेतकरी आत्महत्त्यांचा इषाराच दिला होता.\nशरद जोशींनी शेतकरी चळवळीला आयुष्य वाहिले होते. आज शेतकर्‍यांवर त्यांचे अनंत उपकार आहेत. पण त्यांनी शेतकरीनेते म्हणून बाबासाहेबांचा वा त्यांच्या या पुस्तकाचा कधीही उल्लेख केलेला नाही. हा दोष त्यांचा की ” शेतकर्‍यांचे उद्धारकर्ते हे बाबासाहेबांचे योगदान ” मांडण्यात आम्ही आंबेडकरवादी कमी पडलो याचा शोध घ्यायला हवा.\nडॉ. बाबासाहेबांनी १९२९ साली पहिली शेतकरी परिषद घेतली. त्यांनी विधीमंडळावर काढलेला पहिला मोर्चा दलितांचा नव्हता तर शेतकर्‍यांचा होता.\nकसणाराला जमीन मिळावी म्हणून त्यांनी १९३२ मध्ये खोती रद्द करण्याचे विधेयक लिहिले. १९३६-३८ ला सर्व ताकदीनिशी मुंबई असें��्लीत ते मंजूर व्हावे म्हणून लढा दिला.\nडॉ. बाबासाहेब हे फक्त दलितांचे हे समीकरण इतके घट्टपणे कोरले गेलेय की १९१९ साली सर्वप्रथम “सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे” असे साऊथबरो कमिटीला सांगणारे डॉ. बाबासाहेब फारसे सांगितलेच जात नाहीत.\nभारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपल्या आधी, बरोबर आणि नंतर स्वतंत्र झालेले अनेक देश लोकशाही टिकवू शकले नाहीत. हुकुमशाही किंवा लष्करी राजवट त्यांच्या वाट्याला आली. आपल्या शेजारच्या एका देशात अलिकडेच डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. तेव्हा तिथल्या सर्व विचारवंतांनी आवर्जून एक मुद्दा पुन्हापुन्हा मांडला. त्यांच्या घटनेच्या कमकुवतपणामुळे त्यांची लोकशाही मृतप्राय झाली. भारताची राज्यघटनाच इतकी मजबूत होती, आहे की तिच्या लोकशाहीची प्रगल्भता दिवसेंदिवस वर्धिष्णू होत आहे. तिथले सगळे वक्ते म्हणत होते, ” काश, हमारा संविधान लिखने के लिये हमे भी एक बाबासाहब डॉ. अंबेडकर मिलते. हमेभी एक बाबासाहब भीमराव अंबेडकर चाहिए. हमेभी भारत जैसा प्रजातंत्र चाहिए\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार आहेत. याबाबतचं त्यांचं योगदान आपल्याला त्यांची “भाषणे आणि लेखन” यांचे जे राज्य शासनानं २२ खंड प्रकाशित केलेले आहेत त्यातून बघायला मिळतं. त्यांचे विचार आणि त्यांनी केलेल्या विविध चळवळी आजही प्रेरणादायी ठरतात. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि देशाचे कायदामंत्री म्हणून राज्यघटनेच्या निर्मितीचे ते प्रमुख शिल्पकार ठरले. बुद्धधम्मविषयक चिंतनातून त्यांनी भारतीय गणराज्यांच्या प्राचीन वारशाला लोकशाहीची नवी झळाळी दिली.\nभारतीय राज्यघटनेत प्राचीन भारतीय परंपरा आणि सर्वंकष परिवर्तन यांचा समतोल साधण्याचं फार अवघड काम बाबासाहेबांनी केलं. खरंतर हे भीमधनुष्य पेलणं सोपं नव्हतं. संविधानाच्या रूपानं एक राजकीय-सामाजिक क्रांतिकारी विधानच त्यांनी अस्तित्वात आणलं. त्यातून भारताच्या आधुनिकीकरणाला जोरदार चालना मिळाली.\n(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत.)\nNext articleझुगझ्वँग आणि एको चेंबर्सचा घोळ\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\n“अपनी मर्जीसे कहां अपने सफरके हम है..”\nअविस्मरणीय लेह- लडाख सहल\nकैसा यह मेरे जिस्म में इक शोर मचा है..\nमीडिया वॉच दिवाळी अंक -२०२०\nकिंमत २०० रुपये (कुरियर/रजिस्टर पोस्ट -अतिरिक्त शुल्क-५० रुपये)\n‘मीडिया वॉच’ चे दिवाळी अंक/विशेषांक/पुस्तकांसाठी संपर्क-8888744796/8329733950\nमहात्म्याचा इतिहास नामशेष करताना…\nपंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन \nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/implementation-of-eco-friendly-sustainable-development/", "date_download": "2021-07-26T21:05:04Z", "digest": "sha1:H3HAUTVZE632EOMVG4KOFYUY3JJVS3ZQ", "length": 24777, "nlines": 122, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा अवलंब व्हावा : पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड – आपले पर्यावरण", "raw_content": "\nपर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा अवलंब व्हावा : पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड\nनवी दिल्ली, दि. २५ : महाराष्ट्राला जैवविविधतेचा खजिना असलेल्या सह्याद्री पर्वत रांगा, समुद्र किनारे, नद्या, जंगल, अभयारण्य आदी पर्यावरणाचा समृध्द ठेवा लाभला आहे. बदलत्या काळात या पर्यावरणासमोर निर्माण झालेली आव्हाने दूर करण्यासाठी जनसहभागातून पर्यावरण पूरक शाश्वत विकासाचा अवलंब व्हावा,असे मत पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी आज व्यक्त केले.\nमहाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत “महाराष्ट्राची पर्यावरण समृध्दी आणि आव्हाने” या विषयावर ३६वे पुष्प गुंफताना श्री. गायकवाड बोलत होते.\nजैवविविधता असणारा पश्चिम घाट, अर्थकारणाला गती देणारे व पर्यावरणाला समृध्द करणारे समुद्र किनारे, जमिनीखाली असलेली खनीजरूपी संपत्ती, नद्यांनी व त्यांच्या खोऱ्यांनी समृध्द केलेले परि��र, वैविध्यपूर्ण वृक्षांनी नटलेली वनराई ,जंगले आणि प्राणी-पक्षांचा अधिवास असणारे अभयारण्य आदींनी महाराष्ट्राचे पर्यावरण समृध्द केले आहे. बदलत्या काळात राज्यातील या समृध्द पर्यावरणासमोर आव्हानेही उभी राहिली आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी पर्यावरण स्नेही शाश्वत विकासाचे सूत्र अवलंबून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले.\nजगात जैवविविधतेची ३४ संवेदनशील ठिकाणे असून महाराष्ट्रातील पश्चिमघाटाचा यात समावेश करण्यात आला आहे. तापी, नर्मदा, गोदावरी, भिमा, कृष्णा, कोयना, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, तिलारी या सह्याद्री पर्वत रांगांतील अर्थात पश्चिम घाटातील नद्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जैवविवधता आढळते. राज्याच्या विदर्भ भागातही पर्वत रांगा व यात उगम पावणाऱ्या नद्या आणि पैनगंगा, वैनगंगा आदी नद्यांची खोरे आहेत. या नद्या पुढे गोदावरीला जावून मिळतात. राज्यातील नद्या समुद्राला व बंगालच्या उपसागराला मिळतात तशाच त्या शेजारच्या राज्यांनाही पाणी देतात, असे श्री गायकवाड म्हणाले.\nमहाराष्ट्रात ५ कोटी वर्षांपूर्वीच्या अग्निज या कठीण खडकाचे आच्छादन आहे. राज्यातील जोरवे,नेवास येथे झालेल्या उत्खननात दीड लाख वर्ष जुन्या मानवी वहिवाटीचा इतिहास सापडला आहे. कोकणात जांभाखडक, लाल माती, घाटमाथ्यावरील काळी माती तसेच तांबळी, वाळूमिश्रीत माती असे वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यही बघायला मिळते. भंडारा, चंद्रपूर येथील जंगलाचा वेगळा प्रकार तसेच उत्तर महाराष्ट्रात जंगलाचे वेगळे रूप दिसून येते. खानदेश, माणदेश, कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य व पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळी जैवविविधता आहे. तेथे नारळी पोफळीची झाडे आहेत तशी मोहाची झाडेही आहेत. द्राक्ष,केळी,आंबा, संत्री, ऊस आदी फळ राज्याच्या वेगवेगळ्या भागात उत्पादित होतात तसेच समुद्री व गोडया पाण्यातील मासे अशी सर्व पर्यावरणाची समृध्द परंपराही राज्यात आहे.\nदेवराया महाराष्ट्राला लाभलेली महत्त्वाची देणगी\nदेवांसाठी संरक्षित केलेल्या व वृक्षसंवर्धनाची परंपरा असणाऱ्या देवरायांनी राज्यातील पर्यावरणाला समृध्द केले आहे. पश्चिम घाट व राज्याच्या अन्य भागात लोकांनी देवराया राखल्या व या माध्यमातून त्या-त्या भागातील मूळ वनस्पती, बियाण्यांचे वान जपून ठेवले आहेत. भविष्याच्या जैवविविधतेचा विचार करता मूळ बियाणे व वानांचे केंद्र असणाऱ्या अशा देवराया हा पर्यावरणाचा समृध्द ठेवा असल्याचे श्री. गायकवाड म्हणाले.\nराज्यातील गड-किल्ल्यांवर पाण्याचा मुबलक साठा आढळतो. हिरवाई, पर्यावरणीय तसेच भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून गड किल्ल्यांवर जल स्त्रोत निर्माण करण्या आले आहे.पाण्याच्या नियोजनातून झालेला हा जलसमृध्‍दीचा उत्तम प्रयोग राज्याच्या पर्यावरणाचा ठेवा आहे. घाट मार्गाहून खाली उतरून कोकणात प्रवेश केल्यावर तेथेही समुद्र किनाऱ्यावरील हजारो वर्षांपुर्वीची बंदरे आढळतात ही बंदरे म्हणजे आपली समृध्द वहिवाट आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात धरणं बांधण्यात आली व यातून सिंचन व वीज निर्मिती झाली. राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात खनीज संपत्तीही असून येथील पर्यावरणाला खनीजांनीही समृध्दी प्रदान केली आहे.\nधार्मिक पर्यटन, समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन, जंगल आणि अभयारण्य, धरण, तलावांच्या माध्यमातून राज्यात पर्यटनाला उत्तम संधी असून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत येथे बाजारपेठा निर्माण होवू शकतात . पर्यावरण पुरक विकास केला तर राज्यातील पर्यटन विकासालाही पोषक वातावरण मिळेल असे त्यांनी सांगितले.\nराज्यात एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य तर दुसरीकडे अतिरीक्त पाणी वापराने निर्माण झालेले प्रश्नही दिसून येतात. सिंचनाखाली असणाऱ्या भागात मोठया प्रमाणात अतिरीक्त पाणी वापर झाला परिणामी जमीनीवर मोठ्या प्रमाणात क्षारांचा थर निर्माण झाला. दुसरीकडे पाण्या अभावी राज्यातील काही गावांना टँकरने पाणी पोहचवावे लागते. ही विसंगती काही प्रमाणात निसर्गत: असली तरी पाण्याचे सुयोग्य नियोजन करून हा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.\nअतिरीक्त पाणी, रासायनिक खतांचा वापर यामुळे मातीचे प्रदूषण झाले. त्यातून मानव आणि जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करता पर्यावरण पूरक शेती करण्याची शेतीत सेंद्रिय खतांचा ,ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.\nराज्यातील जवळपास ३० मोठी शहर आणि ३०० छोट्या शहरांमध्ये रासायनिक उद्योगांतून बाहेर पडणारे पाणी, नागरी मैला, सांडपाणी हे नदी व तलावात सोडल्याने जलस्त्रोतांचे पाणी प्रदूषित होत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. राज्यात वायु प्रदूषण ध्वनी प्रदूषणाचेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.\nपर्यावरणासमोरील या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी समाजाने बदलण्याची गरज आहे. शासन प्रशासनासोबतच जनतेने पर्यावरण पूरक शाश्वत विकासाच्यादिशेने प्रयत्न करून राज्यासमोरील पर्यावरणाची आव्हाने दूर करण्यात सहभागी झाले पाहिजे. शेती निती तयार करून तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून उद्योगाप्रमाणे शेतीसाठी याचा वापर करण्याच्यादिशेने कार्य करावे लागेल. अतिरिक्त पाणी वापर टाळावा लागेल. हे सर्व करत असताना शाश्वत स्वरूपाची साधने वापरून दीर्घ काल टिकतील व विकासाला पूरक ठरतील असे रचनात्मक कार्य करावे लागेल.येणाऱ्या पिढ्यांना महाराष्ट्राचा अभिमान वाटावा येथील पर्यावरण जपण्याची प्रेरणा देशाने घ्यावी असे कार्य महाराष्ट्रातून घडावे, अशी अपेक्षाही श्री गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली.\nमूर्ती प्रशिक्षणातून शाडू मातीचा संस्कार रुजविणारे ‘देव’\nआरे वृक्षतोडीविरोधात देशातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना एसएफआयही मैदानात\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nNext story खारफुटीवरील मराठीतील पहिल्याच पुस्तकाचे ‘गोदरेज अँड बॉयस’कडून प्रकाशन\nPrevious story ‘महाराष्ट्राची पर्यावरण समृद्धी आणि आव्हाने’ या विषयावर रविवारी पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांचे व्याख्यान\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्���लन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/MIT-d0rEZY.html", "date_download": "2021-07-26T19:47:58Z", "digest": "sha1:NCSQPOCR57PZJ3HDOI5BJISG4HU3GGHD", "length": 13055, "nlines": 40, "source_domain": "www.punepravah.page", "title": "MITपुणे तर्फे प्रशायकीय सेवेसमोरील आव्हाने या विषयावर चार दिवसीय परिषद १६ ते १९ सप्टेंबर पर्यंत", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nMITपुणे तर्फे प्रशायकीय सेवेसमोरील आव्हाने या विषयावर चार दिवसीय परिषद १६ ते १९ सप्टेंबर पर्यंत\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nएमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे\n‘यूपीएससी-२०१९ यशस्वितांचा १२वा राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन सत्कार व प्रोत्साहन सोहळा\nप्रशासकीय सेवेच्या परिक्षेची तयारी कशी करावी आणि\nपुणे, १२ सप्टेंबरः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणेतर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा-२०१९ मधील यशस्वितांच्या १२ व्या राष्ट्रीय स्तरावरील सत्कार आणि प्रोत्साहन सोहळा व प्रशासकीय सेवेच्या परिक्षेची तयारी कशी करावी आणि प्रशासकीय सेवेसमोरील आव्हाने या विषयावरील चार दिवसीय परिषद दि. १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२० या कालावधीत ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे.\nहा सत्कार व प्रोत्साहन सोहळा आणि परिषदेचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० वा. होणार आहे. या समारंभासाठी केंद्रीय प्रशासकीय अधिकरणाचे अध्यक्ष व पटणा उच्च न्यायालयाचे माजी न्या.एल.नरसिंमा रेड्डी, लाला बहाद्दुर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिस्ट्रेशनचे संचालक डॉ. संजीच चोपडा, लोकसभेचे माजी महासचीव अनूप मिश्रा, नवी दिल्ली येथील मनोहर पर्रीकर इन्स्टीट्यूट फॉर डिफेन्स स्टडी अँड अ‍ॅनॅलिसेसचे संचालक सूजान चिनॉय व भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. एव्हीएस रमेश चंद्रा हे प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, भारतातून पहिला आलेला प्रदिप सिंग याचा सत्कार होणार आहे. त्याला ५१ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.\nया सोहोळ्याचा समारोप १९ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.३० वा. होणार आहे. या समारंभासाठी पॉडिचरीच्या उपराज्यपाल डॉ. किरण बेदी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच, भारताचे माजी परराष्ट्र सचिव पद्मभूषण श्री श्याम सरेन, भारताचे माजी मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा व भारताचे माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित राहतील. या प्रसंगी यूपीएससी परिक्षेमध्ये भारतात तिसरी आलेली प्रतिभा वर्मा हिचा सत्कार होणार आहे. व तिला २१ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.\nया १६ ते १९ सप्टेंबरपर्यंत चालणार्‍या चार दिवसांच्या परिषदेमध्ये १६ सप्टेंबर रोजी पहिले सत्रः यूपीएससी प्रिलियम, दुसरे सत्रः यशस्वीतांच्या यशाची यशोगाथा हे आहेत. १७ रोजी तिसरे सत्रः यूपीएसच्या मुख्य परिक्षेची तयारी, चौथे सत्रः यशाचा मंत्र आणि पाचवे सत्रः राज्यातील टॉपरशी संवाद हे आहेत. १८ रोजी सहाव्या सत्रात यूपीएससीच्या मुलाखतीची तयारी, सातवे सत्रः यूपीएससी व सीएसई परिक्षेचे बदलते स्वरूप समझून घेणे आणि आठव्या सत्रात यूपीएसीच्या तयारीसाठी इंटरनेटचा परिणाम कारण उपयोग करून घेणे या विषयावर विचार मांडले जातील. तसेच १९ सप्टेंबर रोजी आयोजित नवव्या सत्रात यूपीएससी परिक्षेचे नियंत्रक या विषयांवर भारतातील व महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून आपले विचार मांडतील.\nया सेवेत प्रवेश करणारे हे विद्यार्थी भारताच्या प्रशासकीय सेवेच�� महत्वाचे अधिकारी म्हणून भाग होणार आहेत. प्रशासकीय सेवा, विधिमंडळाने पारित केलेले कायदे हे योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. अशा विद्यार्थ्यांचे कौतुक करावे आणि त्यांचा सत्कार करावा, त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा द्यावी, या हेतूने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.\nभारतातील, तसेच, महाराष्ट्रातील यूपीएससी-एपीएससी परिक्षार्थींना या यशस्वितांचे मार्गदर्शन मिळावे, तसेच, त्यांच्याशी सुसंवाद साधता यावा ही या कार्यक्रमाच्या आयोजनामागील प्रेरणा आहे. या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावेत हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.\nएमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ही आध्यात्मिक व सामाजिक स्तरावर काम करीत आहे. त्याचप्रमाणे एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट ही राजकीय नेतृत्वाचे प्रशिक्षण देणारी भारतातीलच नव्हे, तर आशिया खंडातील एकमेव अशी संस्था चालविली जात आहे. सामाजिक बांधिलकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यूपीएससीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय पातळीवर सत्कार करण्याचा संस्थेचा मानस आहे.\nअशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन.टी.राव, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील व मिटसॉगच्या सहयोगी संचालिका प्रा. डॉ. शैलश्री हरिदास यांनी दिली.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/9904", "date_download": "2021-07-26T20:34:20Z", "digest": "sha1:RAM3Q3OSLTXD2L7ONBJWBCI4ADHQSUJO", "length": 9950, "nlines": 135, "source_domain": "abhivrutta.com", "title": "10 ���ाळांचा मृत्यू, रुग्णालयाचे आॅडिट करण्याचे निर्देश | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome पूर्व विदर्भ 10 बाळांचा मृत्यू, रुग्णालयाचे आॅडिट करण्याचे निर्देश\n10 बाळांचा मृत्यू, रुग्णालयाचे आॅडिट करण्याचे निर्देश\nभंडारा / मुंबई : भंडाºयातील शासकीय सामान्य रुग्णालयात शनिवारी रात्री आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व रुग्णालयांचे तातडीने आॅडिट करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.\nबाळांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेत म्हटले, की ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटनासाठी जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nतसेच, राज्यातील अन्य रुग्णालयातील ‘शिशू केअर युनिट’चे तातडीने अंकेक्षण (आॅडिट) करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्याकडून माहिती घेतली असून तपासाचे आदेश दिले आहेत.दरम्यान, या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ेकेंद्रीय मंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे.\nभंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (रठउव) शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अंदाजे दोन वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत असून, धुरामुळे गुदमरून 10 बालकांचा मृत्यू झाला़ घटनेच्या वेळी या कक्षात एकूण 17 नवजात होती. यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले.\nसुरुवातीला कर्तव्यावर असलेल्या नर्सला ही बाब दिसून आल्यानंतर तिने तातडीने रुग्णालयातील अधिकाºयांना माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले.\nPrevious articleशरद पवार यांच्या हस्ते लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती प्रबोधन वाहनाचे लोकार्पण आज\nNext articleआतापर्यंत राज्यात ११० लाख क्विंटल कापसाची हमी भावा��े खरेदी\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/07/guru-purnima-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE.html", "date_download": "2021-07-26T20:12:50Z", "digest": "sha1:6OXEHGKCHQQ6AWKLLUEFH5DN7KJ2OWD2", "length": 12675, "nlines": 104, "source_domain": "itechmarathi.com", "title": "Guru Purnima: जाणून घ्या गुरूपौर्णिमेचे महत्त्व -", "raw_content": "\nGuru Purnima: जाणून घ्या गुरूपौर्णिमेचे महत्त्व\nGuru Purnima: जाणून घ्या गुरूपौर्णिमेचे महत्त्व\nगुरुकडून ज्ञानप्राप्ती केल्यानंतर स्वगृही परतण्यापूर्वी गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे, असे सांगितले जाते.\nपरंतु आता या दिवशी आपल्या गुरुजनांची भेट घेतली जाते.आपल्या गुरुजनांना आशीर्वाद घेतला जातो त्यांना भेटवस्तू दिल्या जातात.परंतु प्राचीन काळापासून आलेल्या रूढी आणि परंपरा विषय आपण माहिती पाहणार आहोत.\nगुरुपौर्णिमा याच पौर्णिमेला जगाला प्रज्ञा,करुणा आणि मैत्री चे शिक्षण देणारे जगतवंदे,जगतगुरु भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते.आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात हा एक बौद्ध सण आहे.हि पौर्णिमा साधारणता\nसम्बोधी प्राप्ती नंतर बुद्धांनी आपला प्रथम धर्मोपदेशक सारनाथ येथे कौण्डिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजि आणि महानाम या पाच भिख्खूंना दिला. बौद्ध इतिहासामध्ये पहिल्या धर्मोपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राने संभोधिले जाते आणि पाच भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षु म्हणून ओळखले जाते आषाढ़ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांनी पाच भिक्षुणां पहिला धर्मोपदेश दिला ती पौर्णिमा आज गुरुपौर्णिमेच्या नावाने प्रचलित आहे. आषाढ पौर्णिमा कंबोडिया,थायलंड,श्रीलंका,लाओस,म्यानमार आणि वेगवेगळ्या थेरवादी देशामंध्ये साजरी केली जाते\nगुरुपौर्णिमा याच पौर्णिमेला जगाला प्रज्ञा,करुणा आणि मैत्री चे शिक्षण देणारे जगतवंदे,जगतगुरु भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते.आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात हा एक बौद्ध सण आहे.हि पौर्णिमा साधारणता\nजुलै महिन्यात ज्येष्ठ पौर्णिमे नंतर येते, या दिवशी भिक्खू संघाचा वर्षावासास सुरवात होते, वर्षावास काळात श्रध्दावान उपासक विहारात जावून भिख्खूंना श्रध्दाभावनेने भोजनदान करतात आणि धम्म श्रवण करतात.\nमहर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे.व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.\nमहान ऋषि पराशर यांच्या सहवासात मत्सगंधा नावाच्या कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. मत्सगंधा नावाची कुमारिका पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा शंतनु यांची पत्नी झाली, त्यांनाच आपण देवी सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली.\nसर्व मराठी टेक अपडेट मिळण्यासाठी आजच आमच्या फेसबुक ग्रुप मध्ये सामील व्हा.\nजर चुकून, तुमच्या डोळ्यात फेविक्विक गेलं , तर काय कराल \nमला माझे फेसबुक बंद करायचे आहे, असे करा बंद कायमचेच \nयोगिनी एकादशी चे महत्व – Yogini Ekadashi,जाणून घ्या महत्व आणि मुहूर्त\nVat Purnima 2021 Wishes :वट पौर्णिमा मराठी शुभेच्छा\nभारत महिला संघ ७ वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळण्यास सज्ज\nमोबाईल फोन कव्हर घेताना, या गोष्टी नक्की ध्यानात ठेवा \nFair & Lovely च नाव बदललं, जाणून घ्या नवे नाव, आणि कारण \nकंगना रनौत सुरू करतेय’ तेजस, या चित्रपटाचं शूटिंग\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्य��सायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%A9", "date_download": "2021-07-26T21:11:12Z", "digest": "sha1:5W73MFD34D7QUULBBFQMM7KU2RBA62SQ", "length": 3957, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १८८३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे\nवर्षे: १८८० - १८८१ - १८८२ - १८८३ - १८८४ - १८८५ - १८८६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nमे २४ - १४ वर्षे बांधकाम चालल्यावर न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिज वाहतुकीस खुला.\nमे ३० - न्यू यॉर्कचा ब्रुकलिन ब्रिज पडणार असल्याची अफवा. चेंगराचेंगरीत १२ ठार.\nजानेवारी ३ - क्लेमेंट ऍटली, ब्रिटीश पंतप्रधान.\nमे १८ - युरिको गॅस्पर दुत्रा, ब्राझिलचा पंतप्रधान.\nमे २८ - विनायक दामोदर सावरकर\nमे ३१ - लॉरी क्रिस्चियन रिलॅन्डर, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.\nजून २८ - पिएर लव्हाल फ्रांसचा पंतप्रधान.\nफेब्रुवारी १३ - रिचर्ड वॅग्नर जर्मन संगीतकार.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.abotled.com/mr/a2002-mini-led-tri-proof-lights.html", "date_download": "2021-07-26T19:18:47Z", "digest": "sha1:C6XGKPS43FLEDPGOKRQC53HDKBEQYLHI", "length": 9537, "nlines": 228, "source_domain": "www.abotled.com", "title": "चीन A2002 मिनी एलईडी तिरंगी पुरावे दिवे कारखाना आणि उत्पादक | Abest", "raw_content": "\nएलईडी तिरंगी पुरावा प्रकाश\nएलईडी लिनियर उच्च बे प्रकाश\nएलईडी UFO हे उच्च बे प्रकाश\n2.4G वायरलेस मंद आणि सुमधुर पांढरा प्रकाश\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nA2002 मिनी एलईडी तिरंगी पुरावे दिवेडी-चिन्ह, इ.स., RoHS\nA2002 मिनी एलईडी तिरंगी पुरावा लाइट वजन कमी करण्यासाठी अॅल्युमिनियम प्रोफाइल वापरून, साधी रचना आणि मोहक रचना आहे. प्रतिष्ठापन दोन संच ग्राहक सोय, आणि प्रकाश वापर सुधारण्यासाठी. त्याच्या कार्यक्षम वैशिष्ट्ये सर्व ग्राहकांना 'ओळख आणि स्वीकृती मिळवा.\nमोठ्या प्रमाणावर शिक्षण, आरोग्य, जिम, औद्योगिक आणि वखार आणि किराणा (सुपरमार्केट) वापर केला.\nआता सल्ला सामायिक करा आम्हाला\nमागील: A2102 रेषेचा एलईडी उच्च बे दिवे\nपुढे: A2105 रेषेचा एलईडी कमी बे दिवे\nसमाप्त (सामान्य), चांदी, व्हाइट, ब्लॅक\nमाउंट पृष्ठभाग माउंट कंस (सामान्य) आणि निलंबन संच पर्यायी\nकव्हर Polycarbonate: आकाशगंगा कव्हर (सामान्य), साफ करा कव्हर\nपॉवर फॅक्टर > 0,95\nऑप्टिकल आणि कार्यक्षमता वैशिष्ट्य\nएलईडी चिप्स LM80 / 2835 नेतृत्वाखालील चिप्स\nअर्थ गुण 120/140/160, एलएम / प\nनळीच्या आतला पोकळ भाग आउटपुट 1200-6400LM\nबीम कोन 120 °\nफंक्शन मायक्रोवेव्ह सेंसर | आणीबाणी\nप्रकाश जरी प्रदीपन; नॉन-तीक्ष्ण\nऑपरेटिंग ताप -20 ° से ~ + 45 ° C\nस्टोरेज ताप -30 ° से ~ + 70 ° से\nप्रमाणपत्रे TUV, SAA, CB, इ.स., RoHS, डी-मार्क\nमॉडेल क्रमांक Wattage विद्युतदाब CCT lumens आकारमान\nसुधारणा साठी प्रतीक्षा करीत आहे, ............... ..\nनेतृत्वाखालील तिरंगी पुरावा दिवा\nएलईडी तिरंगी पुरावा प्रकाश\nएलईडी UFO हे उच्च बे प्रकाश\nएलईडी लिनियर उच्च बे प्रकाश\n2.4G वायरलेस मंद आणि सुमधुर पांढरा प्रकाश\n5 मजला, इमारत 8, Hua फेंग विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क, Tangwei, FuYong टाउन, Bao'an जिल्हा, शेंझेन, जनसंपर्क चीन\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव. वैशिष्ट्यीकृत उत्पादने - साइटमॅप - मोबाइल साइट\nस्मार्ट दिवा , स्मार्ट नेतृत्वाखालील पॅनेल प्रकाश , स्मार्ट नेतृत्वाखालील ट्रॅक प्रकाशयोजना , सुमधुर व्हाइट प्रकाशयोजना , नेतृत्वाखालील सुमधुर , सुमधुर व्हाइट नेतृत्वाखालील पॅनेल , सर्व उत्पादने\nएलईडी तिरंगी पुरावा प्रकाश\nएलईडी UFO हे उच्च बे प्रकाश\nएलईडी लिनियर उच्च बे प्रकाश\n2.4G वायरलेस मंद आणि सुमधुर पांढरा प्रकाश\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/1-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2021-07-26T19:48:41Z", "digest": "sha1:33QAEPZWCJDOCVVMSTONTQW74UHHPJTC", "length": 7488, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "1 जूननंतर होणार झोपडपट्टीत तांदूळ वाटप; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती | Janshakti Newspaper", "raw_content": "\n1 जूननंतर होणार झोपडपट्टीत तांदूळ वाटप; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती\n1 जूननंतर होणार झोपडपट्टीत तांदूळ वाटप; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती\nपुणे:- शिधापत्रिका नसलेल्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देतांना झोपडपट्टी भागात 1 जून नंतर घरपोच धान्य पुरवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही उपाययोजना केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nभाजपनं फेडलं स्वप्नील लोणकरच्या कुटुंबावरील लाखो रुपयाचं…\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची झोपडपट्टी भागात अंमलबजावणी करतांना विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिक धारकांना मे आणि जून या दोन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nतसेच झोपडपट्टी भागात हे धान्य स्वयंसेवकां मार्फत घरपोच देण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विनाशिधापत्रिका धारकांना ऑनलाइन पद्धतीने धान्य वितरण केले जाणार आहे. संबंधित लाभार्थ्यांना त्यांचे आधारकार्ड क्रमांक किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र सादर करणे आवस5 असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे, पिंपरी चिंचवड या शहरासाठी 113 अन्नधान्य वितरण केंद्रे निश्चित केले असल्याचे त्यांनी सांगितले.\nस्वस्त धान्य दुकानदारावर कार्यवाही करुन दुकान रद्द न झाल्यास २९ मे ला भाजपा पदाधिकाऱ्यांचे उपोषण\nबोदवडमध्ये युवकावर हल्ला : नगराध्यक्ष पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nभाजपनं फेडलं स्वप्नील लोणकरच्या कुटुंबावरील लाखो रुपयाचं कर्ज\nकुठे गावांना पुरा��ा वेढा, कुठे दरड कोसळली, कुठे रास्ता-पूल वाहून गेला\nलसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर फिरण्याची मुभा \nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/12/vivo-v20-pro-5g-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-26T19:17:58Z", "digest": "sha1:WVEV2L55ZNXACX57R5D4YXAYD7TAOTXU", "length": 10495, "nlines": 101, "source_domain": "itechmarathi.com", "title": "Vivo V20 Pro 5G भारतात सादर झाला आहे, यात 44 एमपीचा ड्युअल सेल्फी कॅमेरा आनि हे आहेत विशेष फिचर्स -", "raw_content": "\nVivo V20 Pro 5G भारतात सादर झाला आहे, यात 44 एमपीचा ड्युअल सेल्फी कॅमेरा आनि हे आहेत विशेष फिचर्स\nVivo V20 Pro 5G भारतात सादर झाला आहे, यात 44 एमपीचा ड्युअल सेल्फी कॅमेरा आनि हे आहेत विशेष फिचर्स\nचिनी स्मार्टफोन उत्पादक वीवो (व्हिवो) ने आपला 5 जी स्मार्टफोन व्ही 20 प्रो भारतात लाँच केला आहे. हा सर्वात पातळ 5 जी हँडसेट असल्याचे म्हटले जाते, फोनची जाडी 7.39 मिमी आहे. वैशिष्ट्य म्हणजे यात 44 मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन मिडनाइट जाझ, सनसेट मेलोडी या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Vivo V20 Pro 5G ची किंमत 29,990 रुपये आहे. सर्वात स्वस्त 5 जी स्मार्टफोन असल्याचे कंपनीचा दावा आहे. हा फोन फ्लिपकार्ट, Amazonमेझॉन तसेच अधिकृत ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करता येईल. फोनची विक्री आजपासून सुरू झाली आहे.\nफोनच्या खरेदीवर, आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या खरेदीवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय २, .०० रुपयांची एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात येत आहे. इतकेच नाही तर हा फोन 12 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआय पर्यायावर खरेदी करता येईल.\nप्रदर्शन व्हिवो व्ही 20 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी एमोलेड डिस्प्ले आहे. हे प्रदर्शन 1080×2400 पिक्सेलचा रिझोल्यूशन ऑफर करते. डिस्प्ले वाइड नॉचसह आला आह���.\nमेर्‍याच्या कॅमेर्‍याबद्दल सांगायचे तर त्यात फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 64 मेगापिक्सलचा नाईट कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा मल्टी फंक्शन कॅमेरा आणि एक मॅक्रो कॅमेरा आहे. हा कॅमेरा 120 डिग्री सुपर वाइड मोड, सुपर नाईट मोड, मोशन ऑटो फोकस, स्टाईल नाईट फिल्टर, आर्ट पोर्ट्रेट व्हिडिओ यासारख्या मोडसह येतो.\nस्मार्टफोन कंपनीचं धक्कादायक कृत्य; 20 Virus कोटी लोकांच्या मोबाईलमध्ये टाकला\nड्युअल कॅमेरा आणि 5000MAH बॅटरीसह VIVO Y12 S भारतात लाँच होणार आहे; ऑनलाईन माहिती झाली लीक ते जाणून घ्या\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nदहावीचा निकाल कसा बघायचा \nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आज भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nकारगिल विजय दिवस – फोटो कारगिल विजय दिवस माहिती मराठी\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vechitchaalalo.blogspot.com/2020/06/blog-post_90.html", "date_download": "2021-07-26T20:50:57Z", "digest": "sha1:GA3CTI7GQEAHKWDD7XG6YYFUHEG4QEXP", "length": 35845, "nlines": 200, "source_domain": "vechitchaalalo.blogspot.com", "title": "वेचित चाललो...: पोर पोशिंदा जाह्लं", "raw_content": "\nभोपळे विम्बल्डनचा पावित्र्यभंग माध्यमे - ३: मनोरंजन - जुने आणि नवे माध्यमे - २: ’प्रॉफिट ही भगवान है’ माध्यमे - १: खपते ते विकते आपले गिर्‍हाईक कोण व्हॉट्सअ‍ॅपपे आया था जैत रे जैत : I couldn't go home again (पुन्हा) काय रेऽ देवा... आजच्या बातम्या लॉकडाऊनची धुळवड बालक - पालक\nबुधवार, २४ जून, २०२०\nदृश्य माध्यमांमध्ये चलच्चित्रांचे अर्थात Animationचे म���ध्यम हे प्रामुख्याने लहान मुलांच्या करमणुकीसाठी आहे असा एक व्यापक गैरसमज आहे. सतत करमणूकप्रधान, ’विचार करायला लावू नका ब्वा’ म्हणत उथळ करमणुकीच्या शोधात असणार्‍यांना तेवढी एकच बाजू दिसते यात आश्चर्य नाही. परदेशी चित्रपट म्हणजे केवळ हॉलिवूड, आणि हॉलिवूड म्हणजे कृतक-हिरोंचे अशक्य, अतर्क्य कारनामे दाखवणारे किंवा भीती वा लैंगिकता विकून चार-चव्वल कमवू पाहणारे चित्रपट हा समज जितका संकुचित तितकाच हाही. या माध्यमांतही अनेक उत्तम आशयघन चित्रपट आणि लघुपट निर्माण केले जात आहेत. अनेक सकस, आशयघन आणि गंभीर विषयांवरील चित्रपटही यात समाविष्ट आहेत. ’ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईज’सारख्या विषण्ण करणार्‍या चित्रपटापासून ’रॅटटुई’ सारखी पंचतंत्राच्या कुळीतील मॉडर्न कथा सांगणारे चित्रपट याच माध्यमात तयार झाले आहेत.\nजन्मदात्री आई आणि मूल यांच्यातील नात्याबद्दल कवींपासून लेखकांपर्यंत आणि अतिभावनिक मराठी चित्रपट तसंच मालिकांपासून व्यक्तिस्वातंत्र्यवादी अमेरिकेतील ’सिंगल मदर’ या वास्तवाभोवती फिरणार्‍या चित्रपट आणि मालिकांपर्यंत... इतकं लिहिलं, बोललं आणि साकारलं जात आहे की त्या भाऊगर्दीमध्ये त्या नात्याचे सकस चित्र शोधणे कोळशाच्या खाणीत हिरा शोधण्यासारखे होऊन बसले आहे. मराठी भावकवितेच्या तेजीच्या काळात तर ’आई या विषयावर भावनेने थबथबलेली एखादी कविता समाविष्ट नसेल तर प्रकाशक काव्यसंग्रह छापायला नकार देत असे’ आम्ही गंमतीने म्हणत असू. चलच्चित्रांच्या माध्यमातही- निदान लघुपटांच्या, मला असे काही चित्रपट सापडले. पण त्यात काही उल्लेखनीय आहेत. यापैकी ’बाओ’ या ऑस्करविजेत्या लघुपटाची ओळख माय लिटल् डम्पलिंग या आधी लिहिलेल्या पोस्टमध्ये करुन दिली आहे.\n’पायपर’ची कथा आहे त्याच नावाच्या (आपल्याकडील टिटवीच्या जातीच्या) पक्ष्याची, एका मायलेकांची. हा पक्षी पाणथळ जागी वस्ती करणारा. पाण्यातील आणि लगतच्या गवतामधील किडे-मकोडे नि लहान जीव हे त्याचे अन्न. हे पायपर समुद्रकिनारी वस्ती असणारे आहेत. समुद्राच्या लाटा किनार्‍यावर येऊन आदळतात नि ओसरुन परत माघार घेतात. त्या माघार घेत असताना किनार्‍यावरुन पायपर पक्ष्यांची झुंड लगबगीने धावत सुटते आणि त्या लाटांच्या मार्‍याने किनार्‍यावर आणून टाकलेली कालवे, छोटे जीव गट्ट करते. दुसरी लाट येताना द���सली की पाठ फिरवून किनार्‍याकडे धूम ठोकते. ती लाट ओसरु लागली की पुन्हा समुद्राकडे धाव घेते. अन्नापाठी होणारी तिची ही पळापळ, तिची आवर्तने हेच त्यांचे आयुष्य; खळ्याच्या खांबाला बांधलेल्या एखाद्या बैलाच्या गतीसारखे एका कक्षेत फिरणारे, पुनरावृत्त होत राहणारे.\nमाणसाच्या पोराच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की आईबापांनी दिलेले आयते अन्न गिळण्याची सवय सोडून पोराला स्वत:च्या हाताने खाण्याची सुरुवात करावी लागते. 'एक घास चिऊचा, एक घास काऊचा' करत पोराच्या नाकदुर्‍या काढत त्याला भरवणार्‍या आईलाही ’मेल्या दोन हात दिले आहेत ते वापर नि गिळ स्वत:’ असे एकदाचे म्हणावे लागते. पण ते पोर तरीही अन्न कमावण्यासाठी आणि शिजवण्यासाठी आईबापांवर अवलंबून राहते. ’मला बाहेरच्या खोलीतच वाढून दे, कार्टून बघता बघता जेवेन’ म्हणत आणखी काही वर्षे काढते नि मगच स्वत:चे अन्न स्वत: कमावून खाण्यास सुरुवात करते.\nप्राण्या-पक्ष्यांच्या पिलांना इतके आयतोबा होऊ देणे आईबापांना परवडत नाही. चालतं-फिरतं-उडतं झालं की आईबाप त्याला अन्न कमावण्याच्या तंत्राची शिकवणी चालू करतात नि लवकरात लवकर त्याने स्वतंत्र व्हावे याची खटपट करतात. पायपर मधली आईदेखील आता ही वेळ आली आहे हे पिलाला समजावू पाहते आहे. समुद्राच्या लाटेबरोबर येणार अन्न, ती लाट चुकवून, खाण्याचे तंत्र शिकवू पाहते आहे.\nपहिल्याच लाटेच्या तडाख्याने घाबरगुंडी होऊन घरट्याकडे पिलोबा धूम ठोकतात. टरकून थरथरत बसलेल्या या पिलाला आई पुन्हा पुन्हा टोचून बाहेर काढते आहे. गवताआड लपू पाहणार्‍या पिलाला मान वाकडी करुन शोधणारी आई पाहून, ’लपंडाव’ खेळताना किंवा शाळेत जायचे नाही म्हणून लपून बसलेल्या मुलाला शोधणारी माणसाच्या पिलाची आई आठवून जाते.\nदुसर्‍या प्रयत्नात कसाबसा त्या पिलूला एक शिंपला त्याला सापडतो. पण त्या शिंपल्याला जेमतेम चोच लावतो न लावतो तोच पुढची लाट येते आणि त्याला पुन्हा किनार्‍याकडे धूम ठोकावी लागते. अर्थात तसे करतानाही त्याने किनार्‍यावरचा एक खडक आधी पाहून ठेवलेला असतो त्याच्याआड लपते. इतर पूर्ण वाढ झालेल्या पायपर्सना हे सुचलेले नाही. ते लाटेला चुकवत थेट किनार्‍याकडच्या वाळूकडेच धावत जात असतात. पिलू सामान्यांहून थोड्या तल्लख बुद्धीचं दिसतं आहे.\nइतक्यात पायाखालून जाणारी शंखांची जोडी त्याला दिसते. आ��ा हे ही हलणारे काही दिसते आहे, म्हणजे खाणे असावे असा त्याचा ग्रह झाला असावा. पण शंखातला प्राणी पिलाहून दहापट लहान असून भलताच आक्रमक असतो. खेकड्यासारख्या इवल्याशा नांग्यांनी तो पिलाच्या चोचीवर दोन फटकारे ठेवून देतो. कोणता सजीव आपले खाणे आहे आणि कोणते नाही हे ओळखण्याचे पिलाचे शिक्षण इथून सुरु होते.\nबालसुलभ कुतूहलाने हा नवा प्राणी कोण म्हणून पिलू त्या शंखाचा पाठलाग करत समुद्राकडे जाते आहे. अचानक समोरचा तो घाईघाईने स्वत:ला वाळूत बुडवून घेतो. आश्चर्यचकित झालेल्या त्या पिलाला विचार करण्यास उसंतच मिळत नाही. समोरुन येणारी लाट त्याला धोक्याची जाणीव करुन देते आणि प्रतिक्षिप्त क्रियेनेच तोही स्वत:ला वाळून खुपसून घेतो. अंगावरुन जाणारी लाट त्याला पाण्याखालच्या जगाचे ओझरते दर्शन घडवते. तो खेकडा त्याला हलवून डोळे उघडायला लावतो. पाण्याच्या लाटेने वाळूवर वर आलेले असंख्य शिंपले त्याला दिसतात. त्या पाण्याखाली धोकादायक काहीच नाही उलट कालवांचे शिंपलेच शिंपले दिसल्याने आता त्याची भीती चेपली जाते. लाट ओसरुन जाताच सुटकेच्या आणि नवे काही गवसल्याच्या आनंदाने ते पिलू नाचरं होऊन जाते.\nपाण्याखाली राहिलो तर कालवांची नेमकी जागा आधीच हेरुन ठेवता येते आणि लाट ओसरल्यावर नेमक्या जागी खोदून ते गट्ट करता येतात हे पिलाच्या तल्लख बुद्धीला समजते. त्यातून दोन लाटांमध्ये मिळणारी उसंत अधिक अन्न जमा करुन देऊ शकते याची त्याला जाणीव होते आहे.\nवय वाढून बसलेल्या त्याच्या मागच्या पिढीला खडकामागे लपून लाटेपासून बचाव करता येतो याची समज नव्हती, तशीच लाटांना न घाबरता अंगावर घेतले तर भरपूर अन्न कमी श्रमात जमा करता येते याचीही. साहजिकच पिलाच्या ’संस्कारा’त ती असण्याचे कारण नव्हते. खडकाआडची सुरक्षितता ही त्याच्या भीतीच्या प्रेरणेची प्रतिक्रिया म्हणून लागलेला शोध होता. तर लाटेखाली दडून अन्नाचा वेध घेण्याचे कौशल्य त्याच्या समाजाच्याबाहेरच्या कुणाकडून त्याने आत्मसात केलेले आहे. ’ज्ञान अथवा कौशल्य हे केवळ वारशानेच मिळते असे नव्हे तर ते निरीक्षणाने, आपल्या नात्यांचा पैस विस्तारल्यानेही मिळू शकते’ हे ज्ञान ते पिलू आपल्याला देऊन जाते आहे.\nयाआधी ओळख करुन दिलेल्या ’बाओ’मधील आई आणि पायपरमधील आई यांच्यात फरक आहे. ती आई सतत मुलाला आपल्या पंखाखाली ठेवू इच्छ���ते तर पायपरची आई पिलाला स्वावलंबी बनवू पाहते आहे. माणसांमध्ये आणि पक्ष्या-प्राण्यांमध्ये हा महत्वाचा फरक राहतोच.\nबाओची पार्श्वभूमी असलेल्या आशियाई- विशेषत: भारतीय समाजामध्ये मुलांना चटकन स्वतंत्र होण्याची पद्धत नाही. ’दहा पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती मिळवण्याचा’ किंवा ’मुलासाठी घर बांधून ठेवण्याचा’ प्रयत्न बाप करत असतो. स्वत: बाप झालेलं पोरगं अजूनही या ना त्या प्रकारे आपल्यावर अवलंबून आहे ही जाणीव, आशियाई आईबापांना आपल्या पालकत्वाचा पराभव न वाटता त्यांच्या अहंकाराला सुखावत असते. याशिवाय प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे वाढत्या वयाबरोबर येणारी असुरक्षिततेची जाणीव मुलांच्या आधाराने दूर करण्याचा हेतूही साध्य होत असतो. ’तुला जमेल तितके शिकवले. आता इथून पुढे तू शीक, रोजगार कर, जोडीदार शोध, स्थलांतर करायचे की कसे... याचा विचार तुझा तू कर.’ म्हणत पुढचे निर्णय घेण्यास आपल्या मुलांना उद्युक्त करणे हे या संस्कृतीचा भागच नाही.\nउलट दिशेने मुलांमध्येही आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आईबापांना सोबत घेण्याची, त्यातून आपल्या निर्णयांना एकप्रकारे बाह्य आधार शोधण्याची वृत्ती दिसते. माझ्या मते यात एकप्रकारे आत्मविश्वासाचा अभाव दिसतो आणि संभाव्य अपयशात सोबती शोधून ठेवण्याची प्रवृत्ती. (खरंतर शोधायची गरज नाही, घरचेच असतात ते.) अगदी व्यक्तिस्वातंत्र्याचे डिंडिम वाजवत अमेरिकेत सेटल झालेले भारतीय तरुण दांपत्यही मूल होण्याच्या वेळेस दोघांपैकी एकाच्या आईला मदतीस बोलावून घेते. एखाद्या मूळच्याच अमेरिकन दांपत्याप्रमाणे बाळंतपण आणि अपत्यसंगोपन याची पद्धतशीर माहिती करुन घेऊन आपली जबाबदारी आपणच पार पाडत नाहीत. त्यातुलनेत नुसतं स्वावलंबीच नव्हे, तर मागल्या पिढीचा पोशिंदा होणारं, त्यासाठी वारशावर किंवा संस्कारावर अवलंबून न राहता आपल्या नजरेचा पैस विस्तारुन नवे तंत्र शोधणारं पायपरचं हे पोरटं माणसांच्या पिलांपेक्षा बरंच कर्तृत्ववान म्हणायचं.\nया लघुपटाचे वैशिष्ट्य म्हणजे आई आणि मूल (आणि तो लहान शंखधारी खेकडाही) यांच्या डोळ्यात दिसून येणारे नेमके भाव. पोरगं पाण्याला न घाबरता नाचरं होऊन वर खाण्याचा ढीग जमा करतानाचे त्याचे ते उद्योग किनार्‍यावरुन पाहणारी आई कृतकृत्य होऊन त्याच्याकडे पाहताना दिसते. त्या आईच्या डोळ्यातील ती भा���ना तुम्हाला स्पष्ट वाचता येते. इतके हे ते चित्र प्रत्ययकारी चितारले आहे. याशिवाय पहिल्या लाटेचा तडाखा खाऊन घरट्यात धूम ठोकलेल्या त्या पिलाच्या डोळ्यातील भीती, जमिनीतून हे काय वर येते आहे म्हणून नजरेत उमटलेलं कुतूहल, खडकामागून किंवा लाट ओसरुन गेल्यावर घरट्यातून डोकावताना दिसणारा सावधपणा... हे सारं त्या डोळ्यात पाहता येईल.\nएकुणातच संगणकाच्या उदयानंतर चलच्चित्रांसाठी अतिशय प्रगत तंतज्ञान उपलब्ध होत असताना त्याचा इतका सुरेख वापर क्वचित पाहायला मिळतो. सुरुवातीला किनार्‍यावर धडकून जाणारी लाट मागे जे बुडबुडे सोडून जाते त्यात वाळूतील कालव्यांच्या वा खेकड्यांच्या घरात पाणी जाताना निर्माण झालेले बुडबुडे आणि लाटांनी निर्माण केलेल्या फेसातील बुडबुडे यांचा पोत वेगवेगळा पाहता येतो. येणार्‍या लाटेपासून बचाव करण्यासाठी धावत सुटलेल्या थव्यात मागे राहिल्याने पुढे पळणार्‍या गर्दीचा अडथळा होऊन आपला वेग कमी राहील, आणि त्यामुळे लाटेचा फटकारा खाण्याचा धोका आहे असे दिसताच एकच पायपर - जणू नाईलाजाने - उडून थव्याच्या डोक्यावरुन पुढे जाऊन उतरतो. हा गोष्टीचा पूर्वरंग, अथवा नांदीही आहे. पायपर या उडू शकणार्‍या, पण न उडणार्‍या पक्षाची कथेमधील निवड समर्पक कशी हे या सेकंदभराच्या चित्राने स्पष्ट होते. कारण 'चालणार्‍या' पक्ष्यांच्या थव्यात आपली ’उडण्याची’ कुवत ओळखून उडण्याचे धाडस पुढे ते पिलू करणार असते.\nयासोबतच आवाजांच्या वापराकडेही लक्ष द्यायला हवे. वेगवेगळ्या संदर्भात त्या आईच्या तोंडून येणारे आवाज ऐका. सुरुवातीला त्याला घरट्याबाहेर बोलावताना ऐकलेला आवाज आणि पहिल्या लाटेचा तडाखा खाऊन धास्तावून बसलेल्या पिलाला बोलावताना काढलेल्या आवाजातील सूक्ष्म फरक सापडतो का पाहा. दोनही वेळा ती त्याला खाण्याकडे, समुद्राकडे बोलावते आहे, पण दुसर्‍या प्रसंगी बोलावण्यासोबत ’काही होत नाही. मी आहे सोबत’ असा धीर देण्याचा हेतूही जाणवतो का पाहा. खाणे तिथे मिळणार नाही, इकडे ये सांगतानाचा आवाज, पोरं स्वतंत्र झालं तेव्हा तिच्या तृप्त नजरेला सोबत करणारा वरुन खाली नेणार्‍या स्वरांतून उमटलेला आवाज ऐका. शेवटी ते बारकं येणार्‍या लाटेकडे धावत जातं तेव्हा किंचित मान वाकडी करून घशातून हलकासा नापसंतीचा सूर काढणारी आई पहा. इतकेच नव्हे तर पहिल्या लाटेचा ��डाखा खाऊन घरट्यात जीव मुठीत धरुन बसलेलं पोरगं जेव्हा पुढच्या लाटेची गर्जना ऐकून घरट्यात गुडुप होताना त्याच्या तोंडून उमटलेला चीत्कार ऐका, लाटेच्या भीतीने घरट्यात गडप झालेल्या आणि अन्न आयते मिळणार नाही हे ध्यानात आलेल्या पिलाच्या पोटात भुकेने ’कोकलणारे कावळे’ ऐका...\nशिकवण्यापेक्षा (teaching) शिकणे (learning) अधिक फलदायी असते, आनंददायी असते असे म्हटले जाते. पण तो केवळ शब्दाचा खेळ, इतरांच्या तोंडावर फेकण्याजोगा एक सुविचार इतकेच महत्व आपण त्याला देत असतो. तो विचार वास्तवदर्शी आहे हे समजण्यासाठी त्या छोट्याच्या नजरेने जग पाहता यायला हवे.\nवर मूळ लघुपटाची लिंक दिलेली असली तरी त्याचा दर्जा फार उत्तम आहे असे म्हणता येणार नाही. शक्य झाल्याच उत्तम दर्जाची प्रत मिळवता आली तर पाहा. मला एका मुरलेल्या चित्रपटप्रेमी मित्राच्या कृपेने याहून चांगली प्रत उपलब्ध झाली. त्यातून काही आवडलेल्या फ्रेम्सचा एक स्लाईड-शो इथे जोडतो आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: चलच्चित्र, पायपर, लघुपट\n२५ जून, २०२० रोजी ८:०९ AM\nनवीन पोस्ट्सच्या सूचना मिळवण्यासाठी उजवीकडील स्तंभात असलेल्या Follow by Email पर्यायाचा वापर करुन आपला ईमेल पत्ता नोंदवा. किंवा त्याखालील 'Follow’ बटणाचा वापर करा.\n७ जुलै, २०२० रोजी ९:१० AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nएम. टी. आयवा मारू\nथॅंक यू मिस्टर ग्लाड\nपं. नेहरु: एक मागोवा\nपान पाणी नि प्रवाह\nमुखवटे आणि इतर कथा\nदेशमुख आणि कंपनी (1)\nमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस (4)\nमॅजेस्टिक बुक स्टॉल (1)\nमेहता पब्लिशिंग हाऊस (1)\nमौज प्रकाशन गृह (9)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/25-thousand-271-constables-will-be-recruited-through-staff-selection-commission-ssd73", "date_download": "2021-07-26T18:46:45Z", "digest": "sha1:PGGIIHD7J73R7KPTKYEX6TEIHNZ3N32F", "length": 9578, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दहावी पास युवकांसाठी खुषखबर ! 25 हजार 271 कॉन्स्टेबल पदांची होणार भरती", "raw_content": "\nदहावी पास युवकांसाठी खुषखबर 25271 कॉन्स्टेबल पदांची होणार भरती\nस्टाफ सिलेक्‍शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांची ऑनलाइन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.\nनातेपुते (सोलापूर) : स्टाफ सिलेक्‍शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) (Constable GD) पदांची ऑनलाइन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती प्रक्रिया 25,271 जागांसाठी असून यासाठीचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टाफ सिलेक्‍शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर 17 जुलैपासून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत सुरू आहे. या परीक्षेसाठीचे परीक्षा शुल्क 100 रुपये इतके असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक व महिला यांना परीक्षा शुल्क माफ आहे. (25 thousand 271 constables will be recruited through staff selection-commission-ssd73)\nहेही वाचा: \"एमपीएससी'ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा\nया परीक्षेमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) (BSF) 7545, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सीआयएसएफ (CISF) 8,464, सशस्त्र सीमा बल म्हणजेच एसएसबी (SSB) 3806, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीबीपी (ITBP) 1,431, आसाम रायफल्स (Assam Rifles) 3,785, सेक्रेटेरियट सेक्‍युरिटी फोर्स म्हणजेच एसएसएफ (SSF) 240 जागा अशा एकूण 25,271 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये पुरुषांच्या 22,424 तर महिलांच्या 2,847 जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 23 वर्षे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 18 ते 28 वर्षे याशिवाय इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) 18 ते 26 वर्षे इतकी आहे. या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असून उंचीची पात्रता पुरुषांसाठी 170 सेंटिमीटर तर महिलांसाठी 157 सेंटीमीटर इतकी आहे. अनुसूचित जमातीमधील उमेदवारांना उंचीमध्ये सवलत देण्यात आली आहे. यामध्ये पुरुषांची उंची 162.5 सेंटीमीटर तर महिलांची उंची 150 सेंटिमीटर इतकी आवश्‍यक आहे. पुरुषांच्या छातीचे मोजमाप घेतले जाते. यामध्ये छाती न फुगवता 80 सेमी व 5 सेमी छाती फुगवता येणे आवश्‍यक आहे. तसेच उंची आणि वयाच्या प्रमाणात उमेदवाराचे वजन असणे आवश्‍यक आहे.\n 61 लाखांची ऑनलाइन फसवणूक; शिक्षकांसह नोकदार आमिषाला बळी\nया पदांसाठीची लेखी परीक्षा 100 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून त्यासाठी 90 मिनिटे इतका वेळ निर्धारित करण्यात आलेला आहे. ही लेखी परीक्षा ऑनलाइन स्वरूपात होणार असून यामध्ये सामान्य बद्धिमत्ता चाचणी व तर्कशक्ती (General intelligence test and reasoning), सामान्य ज्ञान (General Knowledge), गणित (Mathematics) व हिंदी (Hindi) किंवा इंग्रजी (English) व्याकरण या 4 विषयांचा समावेश आहे. लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. या शारिरीक क्षमता चाचणीत पुरुष उमेदवारांना 5 किमी अंतर 24 मिनिटांत पूर्ण करणे आवश्‍यक आहे. तर महिला उमेदवारांना 1.6 किमी (1600 मी.) अंतर 8 मिनिट 30 ���ेकंदामध्ये पूर्ण करणे आवश्‍यक आहे.\nया परीक्षेबाबत बोलताना सह्याद्री करिअर ऍकॅडमी, बारामतीचे संचालक उमेश रूपनवर म्हणाले की, या पदांसाठी सुरवातीला ऑनलाइन लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, शारीरिक पात्रता चाचणी, वैद्यकीय चाचणी व कागदपत्र पडताळणी अशा क्रमाने या परीक्षेची प्रक्रिया होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/minister-thorat-participated-sonia-gandhis-conference-73923", "date_download": "2021-07-26T19:43:21Z", "digest": "sha1:IYUD7IVPOSEXIUKZUWBBRZZI3NI32YN7", "length": 19924, "nlines": 222, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "सोनिया गांधींच्या कॉन्फरन्समध्ये मंत्री थोरात सहभागी, केल्या या सूचना - Minister Thorat participated in Sonia Gandhi's conference | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोनिया गांधींच्या कॉन्फरन्समध्ये मंत्री थोरात सहभागी, केल्या या सूचना\nसोनिया गांधींच्या कॉन्फरन्समध्ये मंत्री थोरात सहभागी, केल्या या सूचना\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nसोनिया गांधींच्या कॉन्फरन्समध्ये मंत्री थोरात सहभागी, केल्या या सूचना\nरविवार, 11 एप्रिल 2021\nखासदार राहुल गांधी यांनी मार्गदर्शन करताना, कॉंग्रेस शासित राज्यांनी कोरोना नियंत्रणाची पावले उचलताना त्याचा विपरीत परिणाम जनतेच्या उपजीविकेवर होऊ न देण्याची काळजी घेण्याची सूचना केली.\nसंगमनेर : कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनी आज देशातील कॉंग्रेसशासित राज्यांतील मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधला.\nया वेळी राज्यातील कोरोना स्थिती व लसीकरण मोहिमेचा आढावा घेऊन, कोरोना नियंत्रण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना त्यांनी केल्या. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरातून यात सहभाग घेतला.\nखासदार राहुल गांधी यांनी मार्गदर्शन करताना, कॉंग्रेस शासित राज्यांनी कोरोना नियंत्रणाची पावले उचलताना त्याचा विपरीत परिणाम जनतेच्या उपजीविकेवर होऊ न देण्याची काळजी घेण्याची सूचना केली.\nराज्याची भूमिका मांडताना महसूलमंत्री थोरात यांनी, \"महाविकास आघाडी सरकार पूर्ण क्षमतेने कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहे. देशात सर्वांत जास्त चाचण्या राज्यात होत असून, लसीकरणातही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्या'चे सांगितले. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला हव्या तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात नसल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसपुरवठा पुरेशा प्रमाणात करावा, न्यायभावनेने व मागणीप्रमाणे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन व इतर वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली.\nव्हिडिओ कॉन्फरन्समध्ये देशभरातील काही मुख्यमंत्री, नेते सहभागी झाले होते.\nआरोग्य केंद्राचा पाच तालुक्‍यांना आधार\nकोल्हार : कोरोना लसीकरणासाठी कोल्हार भगवतीपूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र राहाता तालुक्‍यासह श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर व कोपरगाव या पाच तालुक्‍यांसाठी आधार ठरत आहे. ग्रामीण भागातील हे आरोग्य केंद्र अव्वल असून, आजअखेर येथे चार हजारांहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.\nनाशिक मंडळाचे आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी आरोग्य केंद्रास भेट देवून माहिती घेतली. तसेच शेरेबुकात प्रशंसनीय अभिप्राय नोंदविला. लसीकरण सुरू झाल्यापासून आरोग्य केंद्रात लस घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. डॉ. संजय घोलप व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नियोजनामुळे अद्याप येथे लसींचा तुटवडा भासला नाही. आतापर्यंत येथे साडेचारशेपेक्षा जास्त व्यक्तींनी लस घेतली.\nआरोग्य केंद्रात चार विभागांप्रमाणे कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, शासनाने दिलेल्या सूचनेनुसार सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी नियमितपणे लसीकरण सुरू आहे.\nज्येष्ठांना नोंदणीसाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी लसीकरण केंद्रावर ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था आहे, असे डॉक्‍टर घोलप यांनी सांगितले. डॉ. नीलेश पारखे, डॉ. हेमंत निर्मळ, तसेच विशाल सातपुते व प्रशांत पंडुरे हे समुदाय आरोग्य अधिकारी व पाच आरोग्यसेविका व औषधनिर्माण अधिकारी, आरोग्य कर्मचारी यात महत��त्वाची भूमिका बजावत आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजपला मी चॅलेंज करते, त्यांनी उजनीवरून दुसरी जलवाहिनी करून दाखवावी\nसोलापूर : कॉंग्रेसने आजवर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष दिले नाही. परंतु, आगामी निवडणुकांमध्ये या मतदारसंघातील कॉंग्रेसची ताकद निश्‍...\nसोमवार, 26 जुलै 2021\nसर्वोच्च न्यायालयाचा दणका..कोरोनावरील औषधांचे वाटप करणारा भाजप खासदार अडचणीत\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेमध्ये भाजपसह अन्य काही पक्षांच्या नेत्यांनी फॅबिफ्लू (Fabiflu), रेमडेसिविरसह (Remdesivir) काही औषधांचा...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुंबईला गेलेलं मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर परत साताऱ्यात यावे : रामदास आठवले\nसातारा : खराब वातावरण असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर आले नाही. पण मी गाडीतून आलेला असून माझी गाडी वातावरण खराब करू शकत नाही. टेक्निकल...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार झाले तरी नगरसेवकपदाचे मानधन खिशात\nमुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनात नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधींनी आमदार व खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nनिवृत्त न्यायाधीश करणार फोन हॅकिंगची चौकशी; केंद्राऐवजी राज्यानंच घेतला निर्णय\nकोलकता : पेगॅसस प्रकरणावरून देशातील राजकारणात वादळ उठलं आहे. राजकारण्यांसह पत्रकार, उद्योजक व इतर काही व्यक्तींचे मोबाईल पिगॅसस स्पायवेअरद्वारे हॅक...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपारनेरची बांधणी एकदम फीट केलीय, त्यामुळे प्रचाराला दौंडमध्ये येणार\nकेडगाव (जि. पुणे) : माजी आमदार रमेश थोरात हे माझे राजकारणातील गुरू आहेत. त्यांच्यामुळे मी आमदार झालो आहे. लोकांची सेवा केल्याने मला माझ्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार नीलेश लंके यांना लवकरच प्रमोशन मिळणार\nकेडगाव (जि. पुणे) : आमदार नीलेश लंके यांनी कोविड काळात केलेल्या कामामुळे त्यांचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. मी ४७ वर्ष राजकारणात आहे...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदोन तासाचा दौरा आटोपला..हुश्श..मदतीचे देवेंद्रजी बघून घेतील\nजळगाव : भारतीय जनता पक्षाच्या खासदार व आमदारांनी शिवसेना व त्यांच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nअतिवृष्टीत निराधार झालेल्या आजीला राज्यमंत्र्यांनी दिला आधा���\nलातूर : आठवड्याभरात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमध्ये औसा तालुक्यातल्या गुळखेडा गावातील सरूबाईं टिके यांचे घर सुद्धा यात कोलमडून...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुकुल वासनिकांचे खंदे समर्थक गज्जू यादव यांना पटोलेंनी केले निलंबित...\nनागपूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि श्रेष्ठींचे निकटवर्तीय असलेले रामटेकचे माजी खासदार मुकुल वासनिक Former MP Mukul Wasnik यांचे खंदे समर्थक म्हणून...\nसोमवार, 26 जुलै 2021\nचिखलात जाऊन नुकसानग्रस्तांची पाहणी करताना खासदारांना अश्रू अनावर\nअमरावती : मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार अमरावती Amravati जिल्ह्यात सुरु आहे, त्यामुळे अतिवृष्टीमुळे पूर स्थिती निर्माण झाल्याने शेतीसह अनेक...\nसोमवार, 26 जुलै 2021\nभास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट\nपुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिपळूणचा पूरपाहणी दौरा आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या उद्धटपणामुळे वेगळ्या अर्थाने चर्चेत...\nरविवार, 25 जुलै 2021\nखासदार कोरोना corona संगमनेर व्हिडिओ लसीकरण vaccination बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat विकास सरकार government लढत fight महाराष्ट्र maharashtra आरोग्य health नाशिक nashik विभाग sections डॉक्‍टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zpbeed.gov.in/imp-gr?field_date_value%5Bvalue%5D%5Bdate%5D=&field_vibhaag_tid=22", "date_download": "2021-07-26T20:31:33Z", "digest": "sha1:FK3EQC4NWKVZB6CNU624YOJNOZTI7JXS", "length": 2551, "nlines": 43, "source_domain": "zpbeed.gov.in", "title": "महत्वाचे शासन निर्णय | जिल्हा परिषद, बीड", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामिण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\n- Any -अर्थ विभागआरोग्य विभागकृषी विभागग्रामपंचायत विभागग्रामिण पाणी पुरवठाजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाना. रे. गा. कक्षपशुसंवर्धन विभागपाणी पुरवठा व स्वच्छता विभागप्राथमिक शिक्षणबांधकाम विभाग - 1बांधकाम विभाग - 2महिला व बालकल्याण विभागमाध्यमिक शिक्षणलघु पाटबंधारेसमाज कल्याण विभागसर्व शिक्षा अभियानसामान्य प्रशासन विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2015/08/blog-post_29.html", "date_download": "2021-07-26T18:49:02Z", "digest": "sha1:VL4FOCBSG3AC2GMFPFK3RZATRKMNIAOQ", "length": 24245, "nlines": 246, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: मानवी संबंध (पूर्वार्ध) -जुळणे आणि तुटणे", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nमानवी सं���ंध (पूर्वार्ध) -जुळणे आणि तुटणे\nसंबंध या शब्दाची व्याप्ती फार विस्तृत आहे. ते व्यक्तीव्यक्तींमधले असतात तसेच इतर सजीव प्राणी, निर्जीव वस्तू, घटना किंवा विचार, सिद्धांत वगैरे अॅब्स्ट्रॅक्ट गोष्टींशीसुद्धा असतात. आपल्या परिचयातल्या काही व्यक्ती त्यांच्या घरात कुत्रा किंवा मांजर पाळतात, ग्रामीण भागात काही लोकांच्या गोठ्यात गायीम्हशी असतात. त्या मुक्या प्राण्यांशी या लोकांचे घट्ट संबंध जुळलेले असतात. आपण त्यांच्याकडे जात येत असलो तर ते प्राणी आपल्याला ओळखायला लागतात आणि आपल्यालाही त्यांच्याबद्दल काही वाटायला लागते. शिवाय ते लोक आपले आहेत असे जरी म्हंटले की त्यांच्याकडल्या प्राण्यांशीसुद्धा आपला अप्रत्यक्ष संबंध जुळतोच. आपले कपडे, पुस्तके, घर वगैरें निर्जीव पदार्थ आपल्याला जीव की प्राण वाटायला लागतात. आपल्या आयुष्यात घडलेल्या महत्वपूर्ण घटनांचा संबंध आपल्याशीच नव्हे तर आपल्या भूतकाल, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळाशीही असतो. आपले विचार, मते, इच्छा, आकांक्षा, आवडी निवडी वगैरेंचा आपल्याइतका इतर कोणाशीच निकटचा संबंध नसतो.\nआपण आधी त्यातल्या मानवी संबंधांबद्दल विचार करू. बहुतेक वेळा हे संबंध आपोआप किंवा योगायोगाने जुळतात, काही लोक त्याला सुदैवाने किंवा दैवयोगाने असेही मानतात. मूल जन्माला येताच त्याचे आई वडील, भाऊबहिणी, आजोबा आजी, काका. मामा, मावशी, आत्या वगैरे सगळ्या नातेवाईकांशी नातेसंबंध ही जन्माला येतात. शाळाकॉलेजात जाताच शिक्षक, प्राध्यापक, सहविद्यार्थी वगैरेंशी संबंध निर्माण होतात, तसेच नोकरीला लागताच सहकाऱ्यांशी होतात. पति किंवा पत्नी यांच्याबरोबरचे लग्न ठरवून केले जात असले तरी त्या क्षणी सासुरवाडीकडच्या सगळ्या नातेवाईकांशीसुद्धा आपले संबंध आपोआप जुळतात. खरेदी विक्रीचा व्यवहार ठरवून केला गेला तरी त्यामधून ग्राहक आणि विक्रेता यांच्याकडल्या इतर लोकांशीही संबंध येत राहतो. अशा प्रकारे बहुतेक सगळे मानवी संबंध आपोआप जन्माला येतात, अगदी थोड्या लोकांच्या बाबतीत मात्र आपण मुद्दाम प्रयत्न करून तो जुळवून आणतो.\nमानवी संबंध आपणहून जन्माला येत असले तरी ते संबंध टिकवून ठेवणे मात्र जवळजवळ पूर्णपणे संबंधित व्यक्तींच्या हातात असते. संबंध आलेल्या व्यक्तीशी आपण कसे वागतो, कसे बोलतो याचप्रमाणे तो कसा प्रतिसाद द��तो यावर ते अवलंबून असते. यासाठी दोन व्यक्तींनी सतत एकमेकांच्या संपर्कात राहणे आवश्यक असते, निदान ते उपयुक्त तरी असतेच. संपर्क तुटला की संबंधांवर धूळ साचायला लागते आणि ते विस्मृतीत जायला लागतात. आपल्याला रोजच्या जीवनात जी माणसे भेटतात त्यांच्याशी आपण कधी गरजेनुसार कामापुरते बोलतो किंवा कधी कधी अवांतर गप्पाही मारतो. बोलणे झाले नाही तरी एकादे स्मितहास्य करून किंवा हात हालवून जरी त्याचे अभिवादन केले तरी त्यामधून आपले संबंध टिकून रहायला मदत होते. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायामुळे अनेक लोकांना घर, गाव किंवा देशसुद्धा सोडून दूर जावे लागते. माझ्या लहानपणी पोस्टाने पत्र पाठवणे एवढाच संपर्कात रहाण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध होता. पत्र पोचून त्याचे उत्तर यायला कित्येक दिवस लागत असत. यामुळे अशा प्रकारचा संपर्क फक्त अगदी निकटच्या निवडक लोकांशी ठेवला जात असे. मी तिशीमध्ये आल्यानंतर माझ्याकडे टेलीफोन आला आणि मला निदान काही स्थानिक लोकांशी तरी केंव्हाही बोलणे शक्य झाले. क्रमाक्रमाने एसटीडी आणि आयएसडी यांची सोय झाली आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या आपल्या आप्तांशी बोलणे शक्य झाले. सुरुवातीला या सोयी महाग असल्यामुळे त्यांचा उपयोग जरा जपूनच केला जात असे. आता त्याही आपल्या आवाक्यात आल्या आहेत.\nइंटरनेट सुरू झाल्यानंतर ई मेलद्वारे संदेश पाठवणे सुलभ आणि फुकट झाले. टेलीफोनच्या सोयी झाल्यानंतर व्यक्तीगत पत्रव्यवहार जवळजवळ संपुष्टात आला होता. ई मेलमधून त्याला एका वेगळ्या रूपामध्ये नवजीवन मिळाले. हाताने पत्रे लिहिण्याऐवजी लोक त्यांना संगणकावर टाइप करायला लागले. ऑर्कुट, फेसबुक, गूगलप्लस वगैरेंमुळे त्याला आणखी उधाण आले आणि आता ट्विटर आणि व्हॉट्सअपवर तर लहान लहान संदेशांचे महापूर यायला लागले आहेत. या सर्वांमध्ये एक अशी सोय आहे की आपण एकच संदेश एकाच वेळी कित्येक लोकांना पाठवू शकतो आणि त्यांचे प्रतिसादसुद्धा एकाच वेळी सर्वांना मिळतात. हे सगळे अगदी क्षणार्धात होते. यामुळे संपर्क साधून आपापसातले संबंध टिकवून ठेवणे आता खूप सुलभ झाले आहे. आंतर्जालावरली किंवा या मायानगरीतली ही माणसे प्रत्यक्ष आयुष्यात कामाला येतात का असा प्रश्न विचारला अनेक वेळा जातो. त्याचे उत्तर असे आहे की ही सगळीच माणसे खरोखरच आपल्या उपयोगी पडू शकत नसली तरी एकाद दुसरा तरी मदतीसाठी पुढे येतोच. मुख्य म्हणजे आपली अडचण त्याला लगेच समजते. एरवीच्या शांततेच्या काळात या मंडळींशी गप्पा मारून किंवा चर्चा करून आपल्याला एक प्रकारचा मानसिक किंवा बौद्धिक आनंद मिळत असतो. आज माझे सुमारे तीनचारशे अशा प्रकारचे जालमित्र आहेत. त्यांच्याशी निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारता मारता किंवा फक्त त्यांनी टाकलेल्या पोस्ट वाचत व चित्रे पहात पहातसुद्धा सारा दिवस आरामात चालला जातो.\nसंबंध टिकवून ठेवणे आपल्या हातात असते आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते तोडून टाकणे किंवा वाढू न देणे सुद्धा आपल्याच हातात असते आणि त्यासाठी विशेष काही करावेही लागत नाही. शिवाय आपल्याला ज्यांच्याशी संबंध ठेवायचे असतात तोच जर त्यासाठी उत्सुक नसेल तर मात्र आपण काही करूही शकत नाही. संबंध ठेवले गेले नाहीत तर ते आपल्या आप क्षीण होत होत नाहीसे होतात. काही वेळा काही अप्रिय घटना घडतात त्यामुळे ते तुटले जातात किंवा मुद्दाम तोडले जातात. दुधाने तोंड पोळलेला माणूस ताकसुद्धा फुंकून पितो याप्रमाणे वाईट अनुभव आलेले काही लोक कोणत्याही अनोळखी किंवा अविश्वसनीय व्यक्तींपासून थोडे अंतर राखूनच राहतात. काही वेळा एका काळी जवळची वाटत असलेली माणसेसुद्धा कोणत्याही कारणाने एकमेकांपासून दूर गेल्यामुळेच संपर्कात रहात नाहीत आणि त्यामुळे ती माणसे हळू हळू मनानेही दूर जातात. आत्मकेंद्रित वृत्तीची (इन्ट्रोव्हर्ट) काही माणसे तुसडी किंवा माणूसघाणीच असतात. त्यांचे कुणावाचून काहीसुद्धा अडत नाही याचीच त्यांना घमेंड असली तर त्यांचे कुणाशीही चांगले संबंध जुळतच नाहीत.\nसंपर्क जोडणे आणि वाढवणे हे गुण लहान मुलांमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतात. ती पटकन कोणालाही आपलेसे करतात. पण त्याचप्रमाणे हे सहजपणे जुळलेले संबंध ती लगेच विसरूनसुद्धा जातात. जसजसे वय वाढत जाते, जगाचे अनुभव येत जातात, टक्केटोणपे खाल्ले जातात त्यानुसार माणसे याबद्दल विचार करायला लागतात. कोणाशी किती प्रमाणात जवळचे संबंध ठेवावे हे ठरवायला लागतात. त्या संबंधामधून होत असलेल्या आणि होऊ शकणाऱ्या नफ्यातोट्याचा विचार करायला लागतात. अशा प्रकारचे संबंध किती विशुद्ध आहेत आणि त्यात किती आपमतलबीपणा आहे हे चांचपून पहातात. लहानपणी जुळलेले संबंध सहसा पूर्णपणे तुटत नाहीत. ती व्यक्ती चारपाच दशकांनंतर जरी भेटली तरी पूर्वीच्या आठवणी उसळून वर येतात. हे काही प्रमाणात मोठेपणी भेटलेल्या व्यक्तींसंबंधातसुद्धा घडत असते. पूर्वीच्या काळी जवळ आलेली एकादी व्यक्ती कित्येक वर्षांनंतर नुसती भेटली तरी आपल्याला केवढा आनंद होतो आपण तिच्याशी पहिल्याच जवळकीने छान बोलतो, त्यानंतर आपण पुन्हा एकमेकांना निवांतपणे भेटू असे नेहमी बोलले जाते. पण क्वचितच ते अंमलात आणता येते. ज्या कारणांमुळे आपले संबंध कमजोर झालेले असतात ती कारणे शिल्लक असली तर ते नव्याने जुळलेले पूर्वीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी मनापासून खूप प्रयत्न केले जात नाहीत. माझ्या नात्यातली किंवा मैत्रीतली अशी कित्येक माणसे आहेत जी मला अचानक एकाद्या समारंभात भेटतात, त्या वेळी ती अत्यंत आपुलकीने बोलतात, एकमेकांना पुन्हा सवडीने भेटत रहायच्या योजना आखतात आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या एकाद्या समारंभातच भेटतात आणि अशा प्रकारे पूर्वीच्या भेटींची पुनरावृत्ती होत रहाते.\nया विषयावर लिहावे तितके थोडे आहे. जे दोन चार ठळक मुद्दे आठवले तसे लिहिले आहेत\n. . . . . . . . . पुढील भाग : मानवी संबंध (उत्तरार्ध) - प्रेमबंध\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nमानवी संबंध (पूर्वार्ध) -जुळणे आणि तुटणे\nशस्त्रक्रियेची पूर्वतयारी - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kedusworld.blogspot.com/2010/11/blog-post_23.html", "date_download": "2021-07-26T18:49:19Z", "digest": "sha1:AHGE7OP2YW6FNXH5ECGHILZ4MXA27PDK", "length": 17101, "nlines": 115, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: पांढर्‍याची वाडी", "raw_content": "\nसमोरचा हौद साधारण वीस फुट लांब आणि तीस फुट रुंद असेल. हौदाला चोहोबाजूंना पायर्‍या होत्या ज्या अगदी मोडकळीस आल्या होत्या. हौदात बर्‍यापैकि पाणी होत त्यावर बरच शेवाळ साचलेल होत. साचलेलं शेवाळ आणि झाडांची पडलेली हिरवी पानं ह्यामुळे पाण्याचा रंग सुद्धा हिरवा वाटत होता. परंतु ह्या सगळ्यात शिवाला ज्या गोष्टीमुळे आश्चर्याचा धक्का बसला ती म्हणजे हौदाच्या उजव्या बाजुला पायर्‍यांवर एक सुंदर तरुणी आपले पाय हिरव्या गर्द पाण्यात सोडून बसली होती. ती काहीतरी गाणं गुणगुणत हातातला स्वेटर विणत बसली होती, ऐकायला ते गाणं काहीतरी वेगळच वाटत असल तरी खूप मधुर होतं. ती स्वतःच्याच तंद्रीत होती त्यामुळे तिला शिवाच्या अस्तित्वाची जाणीवदेखील झाली नव्हती. ती तरुणी दिसायला खूपच देखणी होती. गोरा वर्ण, लांबट चेहरा, त्यावर रेखीव घारे डोळे, गुलाबाच्या पाकळी सारखे नाजूक ओठ, आणि चाफेकळी सारख नाजूक नाक. तिनं जरीचे काठ असलेलं लाल रंगाचं परकर आणि पोलक घातल होत. तिने आपले छान मऊ केस पाठिवर मोकळे सोडले होते, जे वायावर भूरभूरत तिच्या चेहयावर येत होते पण तिला त्याची काहिच पर्वा नव्हती. ती आपल्याच नादात होती. शिवा आपली शुद्ध हरपुन तिच्या त्या आरस्पानी सौंदर्याकडे पहातच राहिला होता.\nतेवढ्यात त्या तरूणीच लक्ष शिवाकडे गेलं तशी ती क्षणार्धात उठून उभी राहिली आणि हौदाच्या बाजुला असलेल्या एका मोठ्या झाडामागे जाऊन लपली. शिवा धावत त्या झाडाच्या दिशेने जाऊ लागला तशी ती जोरत ओरडली.\n\"थांब तिथेच... जवळ यायचा प्रयत्न करु नकोस, परिणाम खूप वाईट होतील.\"\nतिचा तो मंजुळ पण दरडावणारा आवाज ऐकुन शिवा जागीच थबकला.\n\"घाबरू नकोस मी तुला काहि नाहि करणार. मी शिवा, बाहेर गावात राहतो.\"\nती हळूच बाहेर आली, जवळून तर ती अधिकच सुंदर वाटत होती.\n\"सहजच आतमध्ये डोकावून पहायला आलो.\"\n तुला भीती नाहि वाटली तुला ठाऊक आहे ना कि इथं भूत असतात म्हणून.\"\nतसा शिवा हसला आणि म्हणाला.\n\"माझा भूतांवर विश्वास नाहि. आणि मला अजूनतरी इथं तसं काहि दिसल नाहि. पण तू इथे अशा भकास जागी अशी एकटीच काय करतेस\n\"त्याच्याशी तुला काय कर्तव्य तू निघ आता इथून.\"\nपण शिवान तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता परत तिला विचारल.\n\"तू इथं एकटीच राहतेस... तुझं नाव काय\nती काहिच बोलली नाहि नुसतच शिवाकडे रोखून बघत राहिली. आणि शिवाच्या पुढच्या हालचालींचा अंदाज घेऊ लागली.\n\"घाबरु नकोस मी खरच काहि करणार नाहि तुला. मी अण्णा फडणीसांचा नातू शिवा. माझं लहानपण ह्याच गावात गेलं. लहानपणापासून इथे यायची इच्छा होती पण कोणी येऊच दिलं नाहि. आज हिंम्मत करुन इथं आलोय\"\nहे सगळ ऐकुन तिला थोडा धीर आल्यासारखा वाटला.\n\"मी, सुमी इथेच राहते.\"\n\"तुला भीती नाहि वाटत\n\"हं.... बाहेरच्या जगातली जी माणसं आहेत ना त्यांच्यापेक्षा इथली भूत बरी.\"\n\"म्हणजे इथं भूत आहेत\n\"तू आता घरी जा, संध्याकाळ व्हायला लागली आहे...\"\nशिवान मनगटातल्या घड्याळात पाहिल तर संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. त्यान तिच्याकडे परत एकदा पाहिल, ती निर्विकारपणे नुसतीच बघत उभी होती.\n\"मी उद्या परत येईल सकाळीच.\"\nतिनं त्याला काहिच उत्तर दिलं नाहि, फक्त त्याच्याकडे भकासपणे पाहिलं आणि मग घराच्या दिशेने चालायला लागली. शिवा तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात राहिला. झाडांवर पक्षांचा किलबिलाट पण वाढायला लागला होता, शिवा पायवाटेनं परत मागे फिरला आणि त्या गर्द वेलींच्या कमानी जवळ आला. त्यान सहजच मागे वळून पाहिल, त्याला घराच्या तळमजल्यावर एक अंधुकसा प्रकाश दिसला. शिवा स्वतःशीच हसला आणि परतीच्या वाटेला लागला. संपूर्ण वाटेत त्याच्या डोळ्यासमोरून ती तरुणी काहि जात नव्ह्ती. विचारांच्या तंद्रीत घर कधी आल हे पण त्याला कळल नाहि. घरी आला तेव्हा अण्णा, माई आणि गावचे काहि लोक त्याचीच वाट पहात बसले होते.\nमंगळवारी शिवा सकाळी लवकरच उठला आणि पांढर्‍याच्या वाडीच्या दिशेने चालु लागला. जसा तो वाडीच्या जवळ आला तशी त्याच्या मनात एक प्रकारची वेगळीच उत्सुकता वाढायला लागली होती. तो वाडीचा मुख्य दरवाजा उघडून आत गेला. सकाळची वेळ असली तरी आकाश ढगाळ होत, अपुरा सूर्यप्रकाश आणि त्यातुन गर्द झाडि ह्यामुळे वाडीत तसा अंधारच वाटत होता. तो पायवाटेने चालत सरळ त्या वेलींच्या गर्द कमानीतुन आत गेला. घराच दार आता सुद्धा बंदच होत. त्यान आजूबाजूला पाहिल पण सुमी कुठेच दिसली नाहि मग त्यान थोडं पुढे जाउन घराच्या बाजुला असलेला हौदाच्या दिशेने पाहिल पण तिथं सुद्धा सुमी नव्हती. त्याची नजर भिरभिरत तिला चोहोबाजूंना शोधु लागली. तेवढ्यात त्याला मागून त���चा आवाज आला.\n... तू परत आलास\nशिवा त्या शांत वातावरणात अचानक आलेल्या त्या आवाजानं एकदम दचकला. त्यान झपकन मागे वळून पाहिल तर त्याच्यापासून थोड्याच अंतरावर सुमी उभी होती. आज तिने निळ्या रंगाच नक्षीदार परकर पोलक घातल होत. आज तर ती अधिकच सुंदर दिसत होती. शिवा तिच्या त्या आरस्पानी सौंदर्याकडे पहातच राहिला, तसं तिने त्याला परत विचारल.\n\"तू इथं परत का आलास\nतसा शिवा भानावर येत म्हणाला.\n\"मी काल म्हटल होत ना, मी उद्या येईन म्हणून.\"\nती नुसतीच त्याच्याकडे पाहुन हसली.\n\"तू चांगल्या घरातला दिसतोयस, तुझ्यासारख्याला इथे येण बरं नाहि.\"\n\"का असं का म्हंटतेस तू\n\"ह्या गावात सगळ्यात अभद्र गोष्ट कोणती मानतात ठाऊक आहे हि वाडी. इथे कोणी यायचे सोडाच पण चुकून पहायची पण हिंमत करत नाहित,\"\n\"मग तू कशी आलीस इथं\"\nती काहिच बोलली नाहि आणि घराच्या दिशेने चालु लागली. शिवापण मोहिनी पडावी तसा तिच्या मागे चालु लागला. घराच्या जवळ आल्यावर तिने निर्विकारपणे दरवाजा ढकलला आणि ती आतमध्ये गेली. तिच्यामागे शिवा पण घरात शिरला. आतमध्ये जाताच समोर बैठकीची खोली होती. तिथे अगदी जीर्ण अवस्थेत असलेल्या चार पाच लाकडी खुर्च्या ओळीने मांडून ठेवल्या होत्या. बाजूलाच एक झोपाळा लावला होता त्याच्या कड्या अगदी गंजून गेल्या होत्या. बैठकीची खोली तशी ऐसपैस होती. झोपाळ्याच्या अगदी बाजुला एक लाकडी जिना होता जो सरळ वरच्या मजल्यावर जात होता. जिन्याच्या बाजुला आतल्या घरात जाण्याकरता दरवाजा होता. सुमीनं शिवाकडे पहात त्याला खुर्चीवर बसायची खूण केली, आणि ती आत निघून गेली. शिवाची नजर त्या खोलीत चोहोबाजूंनी फिरली. भिंतीवरचा मातीचा थर निघून गेल्यामुळे जागोजागी आतली दगड दिसत होती. जिन्याच्या बरोबर समोरच्या भीतीवर बरीच तैलचित्र लावली होती. तो त्या तैलचित्रांच्या जवळ गेला आणि ती न्याहाळु लागला.\nat मंगळवार, नोव्हेंबर २३, २०१०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nMaithili २३ नोव्हेंबर, २०१० रोजी ४:०१ PM\nअनामित ९ मे, २०११ रोजी ५:४१ PM\ndev ९ मे, २०११ रोजी ५:४५ PM\nUnknown २७ मार्च, २०१४ रोजी ११:४० AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर���‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakalsaptahik-killebhramanti-dramaradke-marathiarticle-2889", "date_download": "2021-07-26T19:26:38Z", "digest": "sha1:ZWDYE3247KCGNLKGZHJJ5RAL7DKNCNF5", "length": 32220, "nlines": 126, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "SakalSaptahik KilleBhramanti DrAmarAdke MarathiArticle | Saptahik Sakal", "raw_content": "\nऐनारी गुहा आणि गगनगड\nऐनारी गुहा आणि गगनगड\nसोमवार, 13 मे 2019\nतीन तपं झाली. सह्याद्री भटकतो आहे. खूप भटकलो. मोहीम करून परत आलो की दमल्या अंगानं विश्रांती घेताना मिटले डोळे पुन्हा चालू लागतात, त्याच मोहिमेच्या वाटेवर सारं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. मोहीम संपते पण सह्याद्री उरतोच. प्रत्येक मोहिमेनंतर हा उरलेला सह्याद्री नव्यानं साद घालत असतो, तो संपतच नाही...\nदुर्गांच्या या भटकंतीत असं जाणवू लागलं, की हे किल्ले कधी एकटे नसतात. किल्ल्यांभोवतीचं अरण्य आजूबाजूच्या डोंगररांगा, त्यातल्या रानवाटा या साऱ्या परिवारासह ते आपल्याला सामोरे येतात. महाराष्ट्रातल्या या सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि त्यातले दुर्ग अशा असंख्य घाटवाटांनी जोडलेले आहेत. त्या घाटवाटांचं स्वतःचं एक सौंदर्य असतं... मग सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील, दऱ्या-शिखरांमधील दुर्गवाटा आणि घाटवाटांच्या भटकंतीचा, अवघ्या महाराष्ट्रमनाला जोडणाऱ्या या आडवाटांच्या मागोव्याचा, सह्याद्रीतले हे सांस्कृतिक आणि भौगोलिक सेतू धुंडाळण्याचा संकल्प केला. मग या घाटवाटांची भटकंती सुरू झाली.\nसह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत, त्यातल्या घनदाट अरण्यांत, निसर्गसुंदर घाटवाटा काळाशी झगडत आपलं शतकानुशतकांचं अस्तित्व आजही टिकवून आहेत. कधीकाळी या घाटवाटा इथल्या भूमिपुत्रांच्या जीवनवाहिन्या होत्या. पण रस्ते आणि वाहतुकीची साधनं आली आणि या वाटांचं अस्तित्वच पणाला लागलं. देश आणि कोकणाला जोडणाऱ्या या वाटा अंत्यत रमणीय आहेत. ‘ऐनारीची घाटवाट’ आणि ‘पायरीची घाटवाट’ या त्यापैकीच होत. या घाटवाटांनी सह्याद्री चढून आल्याशिवाय खरा गगनगड समजणार नाही. किंबहुना कोकणातून वर येणाऱ्या व्यापारी घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठीच गगनगड निर्मिला असावा. या दोन्हीही वाटांवरचे गुहा व��हार या वाटांच्या आणि गगनगडाच्या प्राचीनत्वाचे साक्षीदार आहेत. खरंतर गगनगडावर पोचणं आजकाल खूप सोपं झालं आहे. घाटमथ्यावरून थेट दुर्गपायथ्यापर्यंत वाहन जातं. मग काही पायऱ्या चढून गेल्यावर किल्ला. खूप वेळेला कोकणातून करूळ घाट किंवा भुईबावडा घाट चढून वर येताना दुर्गम आणि बेलाग गगनगड दिसायचा. या घाटातून येताना त्याची दुर्गमता इतकी मनाला भिडायची की कुतूहल जागृत व्हायचे. मग मनात यायचे, की गगनगडावर कोकणातून येणाऱ्या घाटवाटा याच उत्तुंगतेत कुठंतरी दडल्या असतील.\nकोणताही गिरीदुर्ग प्रस्थापित सोप्या वाटेने पाहता येतोच, पण त्यांच्या जुन्या दुर्गम वाटांनी गेल्यानंतर तो अधिकच देखणा दिसतो. ऐनारी किंवा पायरी घाट चढून आल्यानंतर गगनगडही असाच काहीसा वेगळा भासतो. गगनगडाच्या आसमंतात बोरबेट मोरजाईपासून सांगशी पडसाळीपर्यंत आणि ऐनारी उंबर्ड्यापासून भट्टीवाडीपर्यंत भटकण्यासाठी खूप काही आहे. या परिसरातून वेगवेगळ्या घाटवाटा गगनगडाच्या दिशेने येतात.\nगगनगडाच्या कोकणाच्या बाजूला करूळ घाट उतरला, की करूळनंतर पहिलं मोठं गाव वैभववाडी हे लागतं. सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे तालुक्‍याचं ठिकाण. देशाच्या उतारावर आणि कोकणात विखुरलेला हा तालुका. मुंबई-गोवा महामार्ग तळेऱ्यापाशी सोडून गगनबावड्याकडं जायला करूळ घाट चढून जावं लागतं. करूळ ओलांडलं आणि गगनबावड्याच्या दिशेनं जाऊ लागलो, की वळणावळणाच्या रस्त्यानं जाताना सातत्यानं गगनगड सामोरा येतो. वाटेतलं भट्टीवाडी गाव ओलांडलं, की उजव्या हाताला कोकणातील खोल दऱ्या, डावीकडं सह्याद्रीचा कडा आणि त्यावरचा उत्तुंग गगनगड खुणावतो. खरंतर इथपासूनच पायरीघाटाला सुरुवात होते. गगनगडावर जाणारी ही प्राचीन घाटवाट थेट गडाच्या पायथ्याशी जाते.\nकितीतरी वेळेला या पायरी घाटानं गगनगडाच्या पायथ्याशी गेलो. करूळ घाटानं कोकणात उतरू लागल्यानंतर काही किलोमीटर अंतर घाट उतरून गेल्यानंतर एका वळणावर दोन्ही बाजूला दरी येते. या वळणावर उजवीकडं उत्तुंग गगनगडाचं वेगळं दर्शन होतं. कधी अनगड खोदी व पायऱ्या, कधी दगडांची फरसबंदी असा हा घाट कोकणातल्या प्राचीन मालोंड नावाच्या बंदरातील समुद्रामार्गे होता. परदेशी उंची काचसामान, शस्त्रं आदी याच मार्गानं मुख्य भूमीवर जात असत आणि देशावरून बंदरात गूळ इत्यादी देशी पदार्थ ���ात असत. गगनगड परिसराची प्राचीन स्थापत्य रचना पाहता या घाटाचं महत्त्व अधोरेखित होतं. नष्टप्राय होण्याच्या मार्गावर असलेल्या या प्राचीन घाटवाटेचं अस्तित्व फारच थोडं शिल्लक आहे.\nगगनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्ये काही होतकरू तरुण गगनगडाच्या चहूबाजूंनी भटकंती करत असतात. वैभववाडी परिसरातील अशा डोंगरवेड्या तरुणांचा एक दिवस अचानक निरोप आला, ‘सर या पायरी घाटात गुहा सापडलीय’ पायरी घाटाचा सगळा परिसरच डोळ्यासमोर उभा राहिला. कुतूहलापोटी जे दगड, घाटातून जाताना आपले वेगळे अस्तित्व दर्शवायचे ते डोळ्यापुढून सरकू लागले. काही दगड उगीचच कुणीतरी घडवल्यासारखे वाटायचे. त्यावर नजर स्थिर होऊ लागली. त्यात काहीतरी दडलंय असं नेहमी वाटायचं. ही मुलं त्या संदर्भातच काही बोलत नसतील ना असंही वाटून गेलं. मन स्थिर बसू देईना. सरळ उठलो आणि पायरी घाटात पोचलो. आश्‍चर्यानं वेडं होण्याचंच फक्त बाकी होतं. ज्या घडीव दगडाविषयी नेहमी वेगळं काहीतरी वाटायचं तोच दगड आता गुहेचं छत बनून समोर उभा होता. भर उन्हात कित्येक दिवसांच्या परिश्रमानं दगडाखालची माती मुलांनी खणून काढली होती. पाहता पाहता एक विशाल गुहाविहार, कित्येक शतकांचा अज्ञातवास झुगारून सूर्यकिरण आणि त्यातला प्रकाश पीत होता. कुदळीच्या प्रत्येक घावासरशी माती निघतच होती आणि दालनं रिकामी होत होती. कितीतरी वेळेला या पायरी घाटानं गगनगडावर गेलो होतो. बरोबर या दगडासमोरून वळताना नकळत आधाराला हात त्यावरच टेकवला जायचा. आज तोच दगड, प्राचीन स्थापत्य बनून समोर उभा होता. घामेजलेल्या अंगानं गुहाविहारातली माती काढून तो मोकळा करणाऱ्या मुलांचं कौतुक वाटू लागलं.\nपायरी घाटाच्या या वेगळ्या दर्शनानं गगनगडाच्या प्राचीन वाटांचं कुतूहल अधिकच वाढलं. सांप्रतच्या करूळ घाटातून दक्षिण सिंधुदुर्गाच्या मुखात म्हणजे वैभववाडी, तळेरे परिसरात उतरता येतं. तसंच गगनबावड्याहून उतरणाऱ्या भुईबावडा घाटातून खारेपाटण परिसरात उत्तर कोकणाच्या द्वारात शिरता येतं. या भुईबावडा घाटाच्या पोटात दडलेल्या, ऐनारी घाटवाट-ऐनारी गुहा-अर्जुनी कडा-अंधार खोरे या मोत्याच्या माळेसारख्या शब्दसंभारानं मन मोहरून गेलं. मनात या शब्दांच्या भूगोलाची माळ फेर धरू लागली. तसा ऐनारीच्या गुहेपर्यंत घाटमाथ्यावरून अनेक वेळेला गेलो होतो. पण भुई��ावडा घाटाच्या मध्यावरच्या निसर्ग सुंदर ऐनारी गावातून घनदाट जंगलातून चढउतारांची जुनी घाटवाट ओढ लावत होती.\nतसे ऐनारीच्या गुहेपर्यंत गगनबावड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या असळजच्या पठारावरून किंवा गगनगडाच्या अलीकडच्या सांगशी गावच्या माथ्यावरून किंवा अगदी गगनगडाच्या बसस्थानकाच्या मागील बाजूच्या जंगलवाटेने सहजपणे ऐनारी गुहेच्या माथ्यापर्यंत पोचता येते. थोडा घसाऱ्याचा उतार, की मग गुहाच\nनेमकं आठवत नाही किती वर्षांपूर्वी; पण गगनबावडा ते भुईबावडा घाटातून रात्री जाणं एक साहसच होतं, तेव्हाची गोष्ट. तेव्हा आमचा दुर्गांचा अवघा प्रवास दुचाकीवरूनच असायचा. एकदा ठरलं, संध्याकाळी मुक्कामाला ऐनारी आणि भल्या सकाळी डोंगरदरीच्या वाटेनं ऐनारी गुहा. साधारण मे, जूनचा संधिकाळ होता. आकाश ढगाळलेलं होतं. पण देशावर फारसा वळीव बरसला नव्हता. उतरत्या छपरांच्या पुढ्यातल्या स्वच्छ सारवलेल्या अंगणात आम्ही पथारी पसरली होती. भल्या पहाटे उठून आवरलं आणि ऐनारी गुहेच्या घाटवाटेच्या मोहिमेला तयार झालो. त्या संधिप्रकाशात पूर्वेकडच्या डोंगररांगा एक एक करून उजळू लागल्या होत्या. पूर्व क्षितिज आपला अनंत काळेपणा सोडून तांबडं होऊ लागलं होतं. त्या पूर्व क्षितिजाच्या आणि डोंगररांगांच्या गर्भात वसलेल्या गुहेकडं आमची पावलं पडू लागली. मे महिन्याचा उत्तरार्ध असल्यामुळं दिवस तसा लवकर उजाडला होता. उष्माही आत्ताच जाणवू लागला होता. त्याकाळी रस्ता ऐनारीपाशीच संपायचा. हल्ली पुढच्या पेडवेवाडीपर्यंत वाहन जाईल, असा रस्ता आहे. त्याच्याही पुढं थोड्या कच्च्या रस्त्यानं जाता येतं. पण पेडवेवाडीच्या राईपर्यंतच वाहनं न्यावीत. मग पुढे सुरू होतो, अरण्यातल्या झाडांच्या पाण्याच्या वाटांचा आणि चढउतारांचा सहावा-सातवा विलक्षण डोंगरप्रवास.\nऐनारी ओलांडून जंगलात शिरण्यापूर्वी समोर डाव्या बाजूला दिसणाऱ्या उत्तुंग कड्याला ‘अर्जुनाचा कडा’ म्हणतात. स्थानिक लोक त्याला ‘अर्ज्याचा कडा’ म्हणतात. त्याच्या दक्षिणेकडच्या कड्याच्या बेचक्‍यात एक विलक्षण अरण्यसौंदर्य दडलेलं आहे. तिन्ही बाजूला उत्तुंग कडे, त्यांच्या उतारावरचे घनदाट जंगल आणि प्रचंड कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहानं तयार झालेला दगडगोट्यांचा जलमार्ग कड्याच्या पोटात दडलेल्या या सौंदर्यस्थळाल�� ‘अंधार खोरे’ म्हणतात.\nऐनारीपासून सुरू झालेल्या हा स्वप्नवत अरण्यप्रवास तीव्र चढाउतारांचा आहे. या परिसरातच ऐनारीची मूळ घाटवाट दडून बसलेली आहे. कस पाहणाऱ्या दोन-अडीच तासांच्या चढाईनंतर गुहेच्या पायथ्याशी थोड्या मोकळ्या दांडावर आपण येतो आणि मग डोंगरदांडाच्या बेचक्‍यातून अवघड पायवाटेनं गुहेच्या मुखाशी पोचतो. हा सारा रोमांचकारी अरण्यप्रवास डोंगरयात्रेची विलक्षण अनुभूती आहे.\nऐनारीची गुहा खरंतर प्राचीन घाटवाटेवरचा एक प्रशस्त विहार आहे. ही खडतर घाटवाट मोहीम गिर्यारोहणाची साहसी अनुभूती देते. गुहेपर्यंत पोचल्यानंतर आपण गगनगडाच्या आसमंतात म्हणजे भुईबावडा घाट जिथून सुरू होतो तिथपर्यंत पोचू शकतो किंवा साहसाची अधिकच उत्कंठा असेल, तर आल्या मार्गानं उतरून पुन्हा ऐनारीत जाऊ शकतो. पण ऐनारीपासून गुहेपर्यंत येण्यापेक्षा पुन्हा ऐनारीत उतरणं अधिक साहसी आहे. अनेक वेळेला ऐनारीच्या बाजूनं चढाई करून गुहेपर्यंत आलो आणि पुन्हा ऐनारीत उतरलो. पण प्रत्येक वेळेचा रोमांच वेगळाच.\nसहजपणे जाता येणारा गगनगड अशा घाटवाटांनी अत्यंत दुर्गम आहे. मग अशा वाटांनी चढून आल्यावर तो खरा गिरीदुर्ग भासतो.\nखरंतर गगनगडावर अनेक गुहांचा समुदाय आहे. या गुहा त्याच्या प्राचीनत्वाच्या साक्षीदार आहेत. त्यातल्याच एका गुहेत प.पू. गगनगिरी महाराजांची तपसाधना चालायची. आज गगनगड गगनगिरी महाराजांची तपोभूमी आणि मूळ स्थान म्हणून सर्वदूर परिचित आहे. बऱ्याच भाविकांना या अंगानंच गगनगड माहिती आहे. पण या पलीकडं एक वेगळाच ऐतिहासिक आणि प्राचीन गगनगड अस्तित्वाची झुंज देत उभा आहे.\nकाही पायऱ्या चढून गेल्यावर गगनगडाच्या पठारावर पोचतो. इथं अलीकडं बांधलेलं एक सभागृह आहे. त्याच्यासमोर बालेकिल्ल्याकडं जाणाऱ्या पायऱ्या आणि वर टोकाला पांढराशुभ्र दर्गा दिसतो. पायऱ्या सुरू होतात, त्या डाव्या बाजूला उंचवट्यावर महादेवाचं एक छोटेखानी मंदिर आहे. या मंदिरासमोरून आणि बालेकिल्ल्याकडं जाणाऱ्या पायऱ्या उजव्या हाताला ठेवून आपण सरळ जाऊ लागलो, की सह्याद्रीचं आणि गगनगडाचं खरं सौंदर्य सामोरं येतं. डावीकडं जवळजवळ नामशेष झालेली लांबलचक तटबंदी आणि आपल्या अस्तित्वाशी झगडणारे प्रचंड बुरूज दिसतात. उत्तरेच्या बाजूला गेलो, की गगनगडाच्या प्राचीनत्वाचे साक्षीदार असणारे दुर्गस्थापत्य आपल्याला मोहवून टाकते.\nदुर्गाच्या कातळ भिंतीत खोदून काढलेली वेगवेगळ्या स्थापत्य वैशिष्ट्यांची पाण्याची टाकी हे गगनगडाचं खरं स्थापत्यसौंदर्य आहे. गगनगडाच्या उत्तरेच्या उतारावरचं जलसंकुल मात्र शिल्पस्थापत्याचा अजोड नमुना आहे. काळात खोदलेल्या अनेक खांबांमुळं निर्माण झालेली ओवरीसदृश रचना त्याच्या बाहेरचा आयताकृती जलाशय, कातळावर कोरलेली अनेक प्रकारची शिल्पं; त्यातही गजशिल्पं आणि हनुमंत शिल्प विशेष उल्लेखनीय आहेत. दुर्दैवानं ही सारी शिल्परचना नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.\nउपसा, स्वच्छता, देखभालीअभावी अनेक टाक्‍यांचा हा समूह हळूहळू रिता होऊ लागला आहे. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, आजही यातल्या काही टाक्‍यांमधून गगनगडावर पाणी पाइपद्वारे नेलं जातं. टाक्‍यांच्या अगदी माथ्यावर बालेकिल्ला आहे. टाक्‍यांपासून पुन्हा माघारी वळून पायऱ्या चढून मग बालेकिल्ल्यावर जाता येतं. पंचक्रोशीचं श्रद्धास्थान असणारा एक विठ्ठल - रुक्‍मिणीचा चौथरा, ध्वजस्तंभाची अडक, वाघजाईचं पाणी, निशाणबुरूज असे विखुरलेले अवशेष बालेकिल्ल्यावर आहेत.\nदर्ग्याच्या मागं सर्वोच्च ठिकाणी उभे राहिलो, की कोकणात उतरणारे घाट, पश्‍चिम-उत्तर-पूर्वेच्या डोंगररांगा यांचं अत्यंत देखणं रूप आपल्याला दिसतं. आकाश निरभ्र असेल, स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर दूर पश्‍चिम क्षितिजावर मिळतं. त्या मुचकुंदी खाडीचे पूर्णगडाजवळच्या सागराचंही दर्शन होतं. गगनगडावरून दिसणारा सूर्यास्त आणि सूर्योदयसुद्धा निसर्गाचा सौंदर्यसोहळा असतो.\nभुईबावडा घाटातल्या ऐनारी गावात मुक्‍काम करून अंधारखोरे - अर्जुनकड्याच्या मधल्या मूळ घाटवाटेनं ऐनारी अंगाची भटकंती ही थोडी चाकोरीबाहेरची साहसी दुर्गभटकंती एकदातरी अनुभवावी अशीच आहे. अर्थात उत्तम काळ दिवाळीनंतर जानेवारी महिन्यापर्यंत.\nसह्याद्री महाराष्ट्र सौंदर्य निसर्ग कोकण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/8692", "date_download": "2021-07-26T19:24:42Z", "digest": "sha1:D3MO7INLTYDX64ZYC4M537HFA4J5DXNK", "length": 8527, "nlines": 130, "source_domain": "abhivrutta.com", "title": "‘विठूमाऊली की ���िठोबा!’ काव्यसंग्रहाला माय मराठी प्रतिष्ठानाचा राज्यस्तरीय पुरस्कार | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर ‘विठूमाऊली की विठोबा’ काव्यसंग्रहाला माय मराठी प्रतिष्ठानाचा राज्यस्तरीय पुरस्कार\n’ काव्यसंग्रहाला माय मराठी प्रतिष्ठानाचा राज्यस्तरीय पुरस्कार\nनागपूर : सावनेर येथील सुप्रसिद्ध कवी गणेश भाकरे यांच्या ‘विठूमाऊली की विठोबा’ या काव्यसंग्रहाला माय मराठी प्रतिष्ठान (पुणे) यांचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. मुर्तिजापूर येथील शब्ददीप प्रकाशन या संस्थेने प्रकाशक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.\nमहाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिकांच्या वाड्.मयातून निवडीचे काटेकोर निकष लावत निवड समिती व रसिकांच्या अभिप्रायाद्वारे साहित्य कृतींची निवड करण्यात आली. यात ‘विठूमाऊली की विठोबा’ काव्यसंग्रह पात्रतेस उतरला. यापूर्वी कवितासंग्रहाला गीतरामायणकार ग. दि. माडगुळकर यांच्या नावाने राज्यस्तरीय ‘गदिमा पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. ग्रामीण जीवनाचे भेदक चित्रण यात दिसून येते.गणेश भाकरे यांच्या ‘आसवांची शाई’ कवितासंग्रहाला आणि ‘प्रकाशाचा दिवा’ बालकाव्यसंग्रहालाही विविध सन्मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. या मोठ्या सन्मानाबद्दल सृजन साहित्य संघ, शब्ददीप प्रकाशन मूर्तिजापूर, गीतकार-कथालेखक संजय मुंदलकर, पत्रकार शिल्पा वकलकर, मित्रपरिवार आदींनी कवी गणेश भाकरे यांचे अभिनंदन केले आहे.\nPrevious articleमणिपूरमधील नोंगपोक सेमकई पोलिस ठाणे सर्वाेच्च\nNext articleमुख्यमंत्री जलसंवर्धन एक संजीवनी\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\nपूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nराजधानी मुंबई July 26, 2021\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/page/41/", "date_download": "2021-07-26T19:00:50Z", "digest": "sha1:ZYT2O762DZF7HZI3E55NTDNWAI272A76", "length": 33926, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "‘दो मई, दीदी गई’ म्हणणारे नेते निकालानंतर ‘किधर गई’? | अमित शहा बेपत्ता झाल्याबाबतची पोलिसात तक्रार | 'दो मई, दीदी गई' म्हणणारे नेते निकालानंतर 'किधर गई'? | अमित शहा बेपत्ता झाल्याबाबतची पोलिसात तक्रार | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | घरच्याघरी खुसखुशीत मुगडाळीच्या भजीचा आस्वाद घ्या - वाचा रेसिपी येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल वाचा माहिती गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा\n'दो मई, दीदी गई' म्हणणारे नेते निकालानंतर 'किधर गई' | अमित शहा बेपत्ता झाल्याबाबतची पोलिसात तक्रार\nकाँगेसच्या नॅशनल स्टुड्येंट यूनियन ऑफ इंडियाने बुधवारी दिल्लीच्या पोलीस ठाण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव नागेश करियप्पा यांनी अमित अनिलचंद्र शहा बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात देताना म्हटलंय की, संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे आणि देशातील नागरिक या महामारीच्या संकटात अडकला आहे.\n#व्यक्त_व्हा | अजित पवारांनी निर्णय रद्द केला तसा धाडसी निर्णय मोदी सेंट्रल विस्टा बाबत घेतील का\n#व्यक्त_व्हा #RaiseYourVoice सामान्य लोकांच्या आणि विरोधकांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या सोशल मीडियासाठीचा 6 कोटी खर्चाचा निर्णय रद्द केला. आता पंतप्रधान मोदी सामान्य लोकं आणि विरोधकांच्या टीकेला मान देऊन सेंट्रल विस्टा प्रकल्प रद्द करणार का\nकोरोना आणि मोदी सरकारमध्ये एक साम्य आहे, दोघा���ना पॅझिटिव्ह लोकं आवडतात ... कोणी केली टीका\nदेशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत.\nमध्य प्रदेश | कोरोना रुग्ण महिलेवर इस्पितळात बलात्कार, रुग्ण महिलेचा दुसऱ्या दिवशी मृत्यू\nमध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळमधील मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (BMHRC) मध्ये कोरोना संक्रमित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अत्याचारानंतर महिलेची तब्येत अचानक बिघडली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. आता तब्बल एका महिन्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे.\nपंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’ असं झालं आहे | काँग्रेस खा. धानोरकरांचं टीकास्त्र\nदेशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत.\nकेंद्र सरकार नक्कीच कमी पडतंय, स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवा, अनुपम खेर यांनी झापलं\nबॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे कट्टर समर्थक आणि मोदी भक्त समजले जातात. मात्र आता देशातील कोरोनाच्या भीषण परिस्थितीवरुन त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार कुठे न कुठे कमी पडलं असून स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे अशा प्रकारची टीका अभिनेते अनुपम खेर यांनी केली आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलंय.\nCovaxin Updates | भारत बायोटेकच्या २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवानगी\nड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 2 ते 18 वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना लसीची चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. कोवॅक्सिनची दुसरी आणि तिसऱ्���ा टप्प्यातील चाचणी घेण्यास डीसीजीआयने परवानगी दिली आहे. त्यानुसार 525 स्वयंसेवकावर चाचणी होणार आहे. त्यामुळे 2 ते 18 वयोगटासाठी कोरोना लसीकरण दृष्टीपथात आल्याचे मानले जाते. सध्या केवळ 18 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोनाची लस घेण्याची संमती आहे.\nकोरोना आपत्ती | युपी-बिहारनंतर मध्य प्रदेशातील रूंझ नदीत अनेक मृतदेह तरंगताना आढळले\nदेशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत.\nसेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा पैसा लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी वापरा | १२ विरोधी पक्षांच मोदींना पत्र\nदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नवे संकट उभे ठाकले आहे. या स्थितीत केंद्र सरकारने मोफत लसीकरण मोहीम राबवावी, सेंट्रल व्हिस्टासारख्या प्रकल्पासाठी खर्च केली जात असलेली रक्कम हे काम थांबवून आरोग्य क्षेत्रासाठी वापरावी, बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये द्यावेत, अशा एकूण ९ मागण्यांचे खुले पत्र १२ विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.\nदेशात मागील 24 तासात 3 लाख 62 हजार 389 नवे रुग्ण | तर 4,127 रुग्णांचा मृत्यू\nदेशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे.\nभातखळकरांचं अतुलनीय ट्विट | लस उत्पादनावरून मोदींना मानाचा मुजरा | प्रतिदिन ४ हजार मृत्यूंचा विसर\nदेशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत.\nपेट्रोल दरवाढ | जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही ते तरी काढून घेऊ नका - शिवसेना\nपाच राज्यांच्या विधानस���ा निवडणुकांच्या निमित्ताने आधी इंधन दरकपातीचा ‘चमत्कार’ आणि निवडणुकीनंतर दरवाढीचा ‘नमस्कार’ जनतेला पुन्हा अनुभवायला मिळत आहे. पाच राज्यांतील निवडणुकांचा धुरळा खाली बसला आणि पेट्रोल–डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला. ज्यांच्याकडे थोडेफार आहे ते पेट्रोल-डिझेलला शंभरी पार करून काढून घ्यायचे आहे का जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही शिल्लक आहे, ते काढून तरी घेऊ नका, असा सल्ला शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात इंधन दरवाढ आणि निवडणुकांवर भाष्य करण्यात आले आहे.\nHealth First | झोपेत असताना घोरत असाल तर हे करा त्यावर उपचार\nरात्री झोपेत घोरण्याचा तुम्हाला त्रास होतो का, मग काळजी करू नका. कारण ही समस्या तुमच्या प्रमाणे अनेकांना सतावत असते.घोरणे हा एक प्रकारचा आजार आहे. व्यक्ती तेव्हाच घोरतो जेव्हा त्याच्या गळ्याचे स्नायू कमकुवत असतात. जबड्याचे स्नायू मध्ये ताण होतो आणि नाक अवरुद्ध होणे असे मुख्य कारणे आहेत. या साठी काही घरगुती उपाय आहे ज्यांना अवलंबवून या समस्यपासून सुटका मिळवू शकतो.\nयोगी सरकारच्या कृपेने युपीतील कोरोना रुग्ण आत्मनिर्भर | इस्पितळात घरूनच खाटा आणण्याची वेळ\nदेशातील कोरोना संक्रमितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा कमी आढळला आहे. मंगळवारी देशभरात 3 लाख 48 हजार 417 नवीन संक्रमित सापडेल असून, 4198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासात 3 लाख 55 हजार 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.\nHealth First | ब्रोकोली ही भाजी आहे आरोग्यास लाभदायक\nब्रोकोली ही भाजी इतकी स्वादिष्ट भाजी इतकी पौष्टिक आहे जी एखाद्या भाजीत क्वचितच आढळते.ब्रोकोली मध्ये कॅल्शियम, कार्बोहायड्रेट आयरन व्हिटॅमिन ए सी आणि अनेक पोषक घटक आढळतात. आपण ह्याला सॅलड सूप किंवा भाजीच्या रूपात वापरू शकता. या मध्ये व्हिटॅमिन सी असते जे प्रतिकारक शक्तीला वाढवते. हे खाल्ल्याने कर्करोग होण्याची भीती कमी होते.\nविषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही | मुंबई हायकोर्टाचा केंद्राला प्रश्न\nदेशातील कोरोना संक्रमितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा कमी आढळला आहे. मंगळवारी देशभरात 3 लाख 48 हजार 417 नवीन संक्रमित सापडेल असून, 4198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासात 3 लाख 55 हजार 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.\nHealth First | मुलांची माती खाण्याची सवय सुटण्यासाठी करा हे उपाय\nकाही लहान मुलांना माती खाण्याची सवय असते. मुलांच्या या सवयीमुळे पालकांना खूप सतर्क राहावे लागते. कारण मुले कधी कुठे जावून माती खातील याचा थांगपत्ता लागत नाही. आरोग्यासाठी घातक असलेली मुलांची ही सवय सोडवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता. तुमच्या मुलांनाही आहे का ही सवय मग हे उपाय तुमच्या कामी येतील…\nHealth First | जाणून घ्या कांद्याच्या सालींचे औषधी गुणधर्म\nआपण सगळेच जण कांद्याची साले कचरा म्हणून फेकून देतो. कारण, आपल्याला त्याचे काही फायदे माहित नाहीत. होय, कांद्याच्या सालामध्ये पुष्कळ पोषक तत्त्वे आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रभावी आहेत. त्याच बरोबर याचे आणखी काही फायदे आहेत, ते जाणून घेऊया…\nHealth First | जाणून घ्या चेरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे\nलाल चुटूक रंगाची चेरी हे पावसाळा ऋतूमधे उपलब्ध असणारे फळ आहे. हे फळ मुख्यत: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पिकवलं जातं. चेरी हे फळ दिसायला जरी खूप छोटे असले तरी आरोग्यासाठी मात्र खूप गुणकारी आहे. चेरीमध्ये व्हिटामिन ए, बी, सी आणि बीटा केरोटिन, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, लोह आदी तत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चेरी खाणे आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे.\nत्या काळात पोर्टल, ऍप असलं काही नसताना २० कोटी बालकांचे पोलीओ लसीकरण केले होते - नाना पटोले\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर थेट हल्लाबोल केलाय. केंद्रातील मोदी सरकार कोविड परिस्थिती हाताळण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहीमही फसलीय, असंही नाना पटोले म्हणालेत. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. 17 कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते, पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस मिळत नाही.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं श���्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nगंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत\nसामान्यांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन करणारा मनसे पहिला पक्ष | राज ठाकरेंची पुण्यात घोषणा\nMAHA TET EXAM | राज्यात 40 हजार शिक्षकांची भरती | कालावधीही निश्चित\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nकोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणा�� एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/no-doctor-found-shrigonda-social-workers-raised-their-hands-75410", "date_download": "2021-07-26T18:59:46Z", "digest": "sha1:EXCUQIFRQRNSXDSBMV6HJ3ONEJLXPBZI", "length": 18748, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "श्रीगोंद्यात डाॅक्टर मिळेनात; समाजसेवकांनी टेकले हात - No doctor found in Shrigonda; Social workers raised their hands | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nश्रीगोंद्यात डाॅक्टर मिळेनात; समाजसेवकांनी टेकले हात\nश्रीगोंद्यात डाॅक्टर मिळेनात; समाजसेवकांनी टेकले हात\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nश्रीगोंद्यात डाॅक्टर मिळेनात; समाजसेवकांनी टेकले हात\nबुधवार, 5 मे 2021\nतालुका कोरोनाविरुद्धच्या लढाईत एकवटला असतानाच आता नवे संकटे समोर येत आहेत. अनेक गावांनी कोरोना सेंटर सुरू केली.\nश्रीगोंदे : तालुक्‍यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. गुरुवारपर्यंत 764 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून, वीस दिवसांत 63 जणांचा बळी कोरोनाने घेतल्याची धक्कादायक माहिती आहे. दरम्यान, शहरासह गावोगावी सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय सुविधा देणाऱ्यांची वानवा भासत असून, डॉक्‍टर (Doctors) व त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी, हवा तेवढा पगार कबूल करूनही मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. (No doctor found in Shrigonda; Social workers raised their hands)\nतालुका कोरोनाविरुद्धच्या लढाईत एकवटला असतानाच आता नवे संकटे समोर येत आहेत. अनेक गावांनी कोरोना सेंटर सुरू केली. ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करतानाच सुविधाही उपलब्ध करण्यात त्या-त्या गावांतील प्रमुखांनी वाटा उचलला आहे.\nकोरोनाला हरविण्याची जिद्द धरत सम��जसेवक व वैद्यकीय क्षेत्रातील लोक यात उतरल्याचे चित्र असतानाही, सध्या तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी न होता वाढतच आहे. यात सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, कोरोनाने मृत्यूचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे. प्रशासनाकडून समजलेल्या माहितीनुसार, 10 एप्रिलपासून कालपर्यंत तालुक्‍यात 63 जणांचे मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. म्हणजे साधारणपणे दिवसाला तीनपेक्षा अधिक जणांचा बळी जात आहे.\nआता राज्यपातळीवर निर्णय व्हावा\nतालुक्‍यात सुरू असणाऱ्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढत असतानाच डॉक्‍टर व त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी मिळत नसल्याचे वास्तव आहे. काही गावांनी स्थानिक डॉक्‍टरांच्या पुढाकारातून कोविड सेंटर सुरू केली. तेथे या अडचणी सध्या नाहीत. अनेक ठिकाणी डॉक्‍टर नसल्याने रुग्णांचे हाल होण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाने यातून मार्ग काढण्याची मागणी होत आहे.\nविशेष म्हणजे, कोविड सेंटरला दानशूर लोक मोठी मदतही करीत आहेत. मात्र, आता \"पैसा नको तर डॉक्‍टर नावाचे देवदूत पाहिजेत,' असे हताशपणे केंद्रसंचालक बोलत आहेत. अनेक ठिकाणी \"मागाल तेवढा पगार मिळेल' असे आश्वासन दिल्यानंतरही कोविड सेंटरला जाण्यास कोणी तयार होत नसल्याचे समजते.\nतहसीलदार प्रदीपकुमार पवार म्हणाले, \"\"डॉक्‍टर मिळत नसल्याने अडचणी वाढत आहेत. आमचा त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. खासगी डॉक्‍टर मदत करीत असले, तरी त्यांच्याकडून जास्त मदतीची गरज आहे.''\nखासगी डॉक्‍टर तयार; पण...\nशहरासह तालुक्‍यातील खासगी डॉक्‍टर कोविड सेंटरला जास्तीची मदत करण्यास तयार आहेत; मात्र त्यांना प्रशासन विश्वासात न घेता कायद्याचा धाक दाखवीत असल्याची चर्चा आहे. आरोग्य उपकेंद्रांतील वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्‍टर यांच्याही कामाची व सेवेची सांगड घालून प्रशासनाला तातडीने यावर निर्णय घ्यावा लागणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसर्वोच्च न्यायालयाचा दणका..कोरोनावरील औषधांचे वाटप करणारा भाजप खासदार अडचणीत\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेमध्ये भाजपसह अन्य काही पक्षांच्या नेत्यांनी फॅबिफ्लू (Fabiflu), रेमडेसिविरसह (Remdesivir) काही औषधांचा...\nसोमवार, 26 जुलै 2021\nपारनेरची बांधणी एकदम फीट केलीय, त्यामुळे प्रचाराला दौंडमध्ये येणार\nकेडगाव (जि. पुणे) : माजी आमदा�� रमेश थोरात हे माझे राजकारणातील गुरू आहेत. त्यांच्यामुळे मी आमदार झालो आहे. लोकांची सेवा केल्याने मला माझ्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार नीलेश लंके यांना लवकरच प्रमोशन मिळणार\nकेडगाव (जि. पुणे) : आमदार नीलेश लंके यांनी कोविड काळात केलेल्या कामामुळे त्यांचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. मी ४७ वर्ष राजकारणात आहे...\nसोमवार, 26 जुलै 2021\n'मिशन 2024'साठी भाजपची मोठी खेळी...लोकसभेत 1 हजार खासदार\nनवी दिल्ली : लोकसभेत खासदारांचे संख्याबळ वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव ठेवल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केला आहे. २०२४ च्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nराजकीय गणिताची जुळवाजुळव झाल्यावर होणार विधान परिषद निवडणूक \nनागपूर : ओबीसीचे राजकीय आरक्षण OBC's policical reservation आणि कोरोनाचे कारण पुढे करत सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ६...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकायद्याच्या विरोधात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी इंग्रजीतून काढला आदेश, कारवाई होणार\nनागपूर,ता. २५ : शासकीय कामकाज मराठी भाषेतूनच झाले पाहिजे, असा कायदा राज्य सरकारने केलेला आहे. इंग्रजीतून कुणीही कामकाज केल्यास कडक कारवाई करण्याचाही...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी माझ्यावर हल्ला केला..काँग्रेस आमदाराचा आरोप\nरायपुर: छत्तीसगडमधील काँग्रेसचे chhattisgarh congress आमदार बृहस्पति सिंह यांच्यावरील हल्ल्यामुळे छत्तीसगडमधील राजकारण चांगलच तापलं आहे. त्यांच्यावर...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमाजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन\nमुंबई : माजी आमदार माणिकराव जगताप (वय५४) Manikrao Jagtap यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकोविड रुग्ण आढळण्यात पारनेर नंबर वन \nपारनेर : तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र हा आकडा काही केल्या कमी होत नाही. तालुक्यात मागे...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआजचा वाढदिवस... दिलीप शंकरराव बनकर, आमदार निफाड\nनाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय, सहकारी अशी प्रतिमा असलेले दिलीप बनकर यांची सध्याची टर्म विविध कारणांनी...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदहावी उतीर्ण झालेल्या पुष्कराज सातवचे सोनिया, प्रियंका गांधींकडून कौतुक..\nऔरंगाबाद ः काॅंग���रेसचे दिवगंत नेते खासदार राजीव सातव यांचे चिरंजीव पुष्कराज हा दहावीमध्ये ९८.३३ टक्के एवढे गुण मिळवून उतीर्ण झाला. त्यांच्या या यशाचे...\nरविवार, 25 जुलै 2021\nभाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी\nनगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात...\nरविवार, 25 जुलै 2021\nकोरोना corona बळी bali डॉक्‍टर ऑक्‍सिजन oxygen प्रशासन administrations पुढाकार initiatives तहसीलदार आरोग्य health\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-IFTM-akshay-kumar-marathi-film-chumbak-trailer-release-5910842-PHO.html", "date_download": "2021-07-26T20:02:26Z", "digest": "sha1:STLGEDHK6DME6G25KF4PJUEOSR4BF5P2", "length": 5879, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Akshay Kumar Marathi Film Chumbak Trailer Release | Trailer Release:अक्षय कुमारने केला \\'चुंबक\\'चा ट्रेलर रिलीज, लीड रोलमध्ये आहेत हे कलाकार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nTrailer Release:अक्षय कुमारने केला \\'चुंबक\\'चा ट्रेलर रिलीज, लीड रोलमध्ये आहेत हे कलाकार\nमुंबई : बॉलीवूडचा आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमारचे सादरीकरण असलेला चित्रपट म्हणून ज्याची प्रतीक्षा समस्त मराठी चित्रपटसृष्टीला लागली आहे, त्या ‘चुंबक’चा ट्रेलर स्वतः अक्षय कुमारने गुरुवारी 5 जुलै रोजी प्रकाशित केला. यावेळी प्रख्यात गीतकार, गायक आणि अभिनेता स्वानंद किरकिरे आणि चित्रपटातील इतर कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. त्यांत प्रमुख भूमिकेतील संग्राम देसाई आणि साहिल जाधव, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संदीप मोदी, लेखक सौरभ भावे यांचा समावेश होता. चित्रपटाचे निर्माते कायरा कुमार क्रिएशन्सचे नरेन कुमार तसेच केप ऑफ गुड फिल्म्सचे सदस्यही जुहू येथील पीव्हीआर सिनेमा येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते.\nया ट्रेलरच्या शुभारंभप्रसंगी चित्रपटाबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, आयुष्यात कशाची निवड करायची याबद्दल या चित्रपटात भाष्य आहे. “आधी तुम्ही निवड घडवता आणि नंतर त्या निवडी तुम्हाला घडवतात,” तो म्हणाला. या चित्रपटाची प्रस्तुती करण्याची केलेली निवड ही अक्षयने अगदी हेतुपुरस्सर आणि चित्रपट पाहिल्यानंतर आलेल्या भावनेतून केलेली आहे.\nप्रसन्नाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या स्वानंद किरकिरे यांनी सामाजिक माध्यमांवर बोलताना म्हटले आहे की, हा चित्रपट त्यांनी करण्याचे ठरवले त्याचे एकमेव कारण म्हणजे ही व्यक्तिरेखा. ही व्यक्तिरेखा साकारणे हे एक मोठे आव्हान तर होतेच पण आयुष्यातील ती एक महत्वाची भेटही होती. या व्यक्तिरेखेने आयुष्यातील काही महत्वाचे धडेही दिले आणि आयुष्य कायमस्वरूपी बदलूनही टाकले, असेही ते म्हणाले.\nदिग्दर्शक संदीप मोदी आणि निर्माते नरेन कुमार यांनी म्हटले आहे की, ‘चुंबक’ हा साध्या सरळ माणसांच्या आयुष्यातील घटनांवर आणि त्यांच्या आयुष्यातील द्विधा मनस्थितींवर आधारित एक वेगळा चित्रपट आहे. म्हणूनच ही कथा आपल्याला आपली वाटते.\nपुढील स्लाईड्सवर बघा, 'चुंबक'च्या ट्रेलर लाँचची छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-LCL-infog-the-attack-on-the-pawar-family-in-night-at-urtan-in-erandol-taluka-5909995-NOR.html", "date_download": "2021-07-26T19:24:31Z", "digest": "sha1:CH2ACJLL4P5NCBDDFFH4GHGHE6HIDPYB", "length": 10598, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The attack on the Pawar family in night at Urtan in Erandol taluka | CRIME: रात्रभर आसरा देणाऱ्या मित्राच्याच डोक्यात घातली कुऱ्हाड, मारेकऱ्याचीही आत्महत्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nCRIME: रात्रभर आसरा देणाऱ्या मित्राच्याच डोक्यात घातली कुऱ्हाड, मारेकऱ्याचीही आत्महत्या\nजळगाव / एरंडोल- रात्र घालवण्यासाठी आश्रय देणाऱ्या मित्राच्याच डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याचा प्रकार बुधवारी रात्री उत्राण (ता.एरंडोल,जि.जळगाव) येथे घडला. त्याच्या बचावासाठी आलेली मित्राची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांच्या डोक्यावरही मारेकऱ्याने वार केले आणि त्यानंतर तीन किलोमीटर लांब पळून जात धावत्या रेल्वेसमोर झोकून देत मारेकऱ्यानेही आत्महत्या केली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून हे हत्याकांड झाल्याचा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे.\nसुकलाल रिया भिलाला (३८) असे मृत शेत मजुराचे नाव आहे. तो पक्षाघाताचा रुग्ण होता. मित्र ज्ञानसिंग पालसिंग पावरा (३८) याने सुकलालची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केली. मृत सुकलालची पत्नी कारू (३२), मुलगी सीमा (११) व मुलगा गोविंद (७) हे तिघे गंभीर जखमी आहेत. मध्य प्रदेशातील इंदवी येथील भिलाला कुटुंबीय दोन वर्षांपासून उत्राण येथील राजेंद्र पाटील यांच्या निंबूच्या मळ्यात मजुरी करत अाहेेत. गावालगत असलेल्या अहिर हद्द येथे हे शेत असून शेतालगतच एका खोलीत भिलाला कुटुंबीय राहतात. तर ज्ञानसिंग हा सुकलालचाच समाजबांधव व मित्रदेखील हाेता. तो उत्राणजवळील भातखंडे (ता. भडगाव) येथील ज्ञानदेव महाजन यांच्या शेतात कामाला होता.\nदारूच्या व्यसनामुळे महाजन यांनी कामावरून काढून टाकल्यामुळे बुधवारी दुपारी ज्ञानसिंग त्याचे सर्व सामान घेऊन सुकलालच्या घरी आला. रात्रभर थांबून नंतर दुसरीकडे काम बघण्याच्या उद्देशाने त्याने सुकलालकडे मुक्काम करण्याची योजना आखली होती. मित्र असल्याने सुकलालनेही त्यास घरी ठेऊन घेतले. बुधवारी मध्यरात्री दोघांनी मद्यपान केले. यानंतर दोघांत झालेल्या भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. ज्ञानसिंगने घरात असलेल्या कुऱ्हाडीने सुकलालच्या डोक्यावर जबर वार केला. यात तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. त्याला रोखण्यासाठी आलेल्या कारू, सीमा व गोविंद यांच्याही डोक्यात त्याने वार केले. या मारहाणीत सुकलालचा जागीच मृत्यू झाला. तर कारू, सीमा व गोविंद हे बेशुद्ध झाले होते. त्यानंतर त्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.\nनाईट ड्यूटीवर गेल्याने थोरला मुलगा बचावला\nसुकलालचा थोरला मुलगा रतन रात्री कामावर गेला होता. तो गुरुवारी पहाटे ५ वाजता कंपनीतून घरी आल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले कुटुंबीय पाहताच त्याला धक्का बसला. त्याने गावाकडे धाव घेऊन पोलिस पाटलांना घटना सांगितली. पाटलांच्या माहितीवरून कासोदा पोलिसांनी घटनास्थळी येऊन भिलाला यांचा मृतदेह पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला. तर जखमी कारू, सीमा व गोविंद यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अाहे.\nमारेकरी रेल्वे रुळावर मृतावस्थेत अाढळला\nएरंडाेल तालुक्यात या घटनेने गुरुवारी सकाळपासून खळबळ उडाली. सकाळी ८ वाजता ज्ञानसिंगचा मृतदेह उत्राण पासून ३ किमी अंतरावर असलेल्या परधाडे येथील रेल्वेरुळावर आढळून आला. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवली. ज्ञानसिंग हा रात्री सुकलालच्या घरी थांबला होता. त्यानेच हे हत्याकांड घडवून नंतर स्वत: आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून उत्राणच्या गावकऱ्यांनी या घटनेस दुजोरा दिला आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचा प्राथमि��� अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nभावाचा डोक्यात घण घालून भावाकडूनच खून\nसोलापूर- शेतगड्याला मारहाणीस विरोध केल्याने मोठ्या भावाने झोपलेल्या लहान भावाच्या डोक्यात घण घालून त्याची हत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील हत्तीज येथे गुरुवारी उघडकीस आली. सूरज सूर्यकांत जाधव (२६) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ सुहास सूर्यकांत जाधव (३१) याला अटक करण्या आली.\nसुहास हा आई, वडील, पत्नी, मुले आणि लहान भाऊ सूरज यांच्यासह हत्तीज येथे राहतो. सुहासचा शेतमजुरावर सूरजशी वाद झाला होता. यातूनच त्याने लहान भावाचा काटा काढला.\nपुढील स्लाइड्‍सअर क्लिक करून पाहा... घटनेशी संबंधित फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/raj-thackery/", "date_download": "2021-07-26T20:53:10Z", "digest": "sha1:N6YFII3XHGMZ5MPAAHXNKG52XER3OTKB", "length": 15160, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Raj Thackery Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nराज ठाकरेंचा मलाही फोन आला होता, सुधीर मुनगंटीवारांचा मोठा खुलासा\n'काँग्रेस सोडून जे जे पक्ष देशाच्या हितासाठी काम करत आहेत, अशा सर्व पक्षाशी भाजपची युती होऊ शकते'\nराज ठाकरेंचा असाही मोठेपणा, य���पुढे शाखाध्यक्षांच्या घरी जाणार जेवायला\nराज ठाकरे इज बॅक, गड पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी नव्याने मोर्चेबांधणी\nउद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणार का राज यांचं महत्त्वाचं विधान\nराज ठाकरेंच्या मनसेसैनिकांचे पाकिट मारणे पडले भारी, जागेवरच 'खळ्ळ-खट्याक' प्रसाद\nराज ठाकरे यांचीही काढली झेड सुरक्षा, वाचा काय आहे ठाकरे सरकारचा निर्णय\nमहाराष्ट्राचा अपमान करताना.., मनसेचं संजय राऊतांंना जशास तसे उत्तर\n'शरद पवारांशी बोला', भेटीला आलेल्या राज ठाकरेंना राज्यपालांचा सल्ला\nमहाराष्ट्र Oct 20, 2020\nदेवेंद्र फडणवीस वापरणार राज ठाकरेंची स्टाइल, म्हणणार 'लाव रे तो व्हिडीओ'\nमनसे नेत्याने उद्धव ठाकरेंचा जुना VIDEO केला शेअर, दिली वचननाम्याची आठवण\nमनसेसैनिकांची मोहिम फत्ते, अशी गाठली लोकल, दुसरा VIDEO\nयाला असंवेदनशीलता का नाही म्हणायचं राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र\nसंजय राऊतांनी राज ठाकरेंना दिली 'टाळी', पण मनसेनं लगावला टोला\nअभी तक \u0003खेलने के लिए\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Infobox_settlement/areadisp", "date_download": "2021-07-26T21:22:49Z", "digest": "sha1:HEVETD5ZVBOFZFBHK67OZLT6V2VPRSZ7", "length": 4786, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Infobox settlement/areadisp - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्��तिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ डिसेंबर २०१७ रोजी १६:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-26T21:16:53Z", "digest": "sha1:IE4OWXPD55OQVRA66RCERT6EHBFKCRBU", "length": 7468, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिद्धरामय्या - विकिपीडिया", "raw_content": "\n१३ मे , इ.स. २०१३\n१२ ऑगस्ट, १९४८ (1948-08-12) (वय: ७२)\nसिद्धरामय्या किंवा सिद्दरामय्य हे भारत देशाच्या कर्नाटक राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. मे २०१३ मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पदग्रहण करणारे सिद्धरामय्या राज्याचे २२ वे मुख्यमंत्री आहेत. ह्यापूर्वी ते १९९६-१९९९ व २००४-२००५ दरम्यान कर्नाटकचे उप-मुख्यमंत्री होते.\nभारतामधील राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री\nआंध्र प्रदेश: एन. चंद्रबाबू नायडू\nअरुणाचल प्रदेश: पेमा खांडू\nहरियाणा: मनोहर लाल खट्टर\nहिमाचल प्रदेश: वीरभद्र सिंह\nजम्मू आणि काश्मीर: मेहबूबा मुफ्ती\nमध्य प्रदेश: कमल नाथ\nमणिपूर: एन. बीरेन सिंह\nतामिळ नाडू: के. पळणीस्वामी\nतेलंगणा: के. चंद्रशेखर राव\nउत्तर प्रदेश: योगी आदित्यनाथ\nउत्तराखंड: त्रिवेंद्र सिंह रावत\nपश्चिम बंगाल: ममता बॅनर्जी\nइ.स. १९४८ मधील जन्म\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\nसाचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०२० रोजी २०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन��स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.aapleparyavaran.com/count-of-tigers-in-india-rises-to-2967-pm-describes-this-as-a-historic-achievement/", "date_download": "2021-07-26T20:53:42Z", "digest": "sha1:PPZ7LAI6J77YBOV7Z5CNHLFDZT37D5BS", "length": 17357, "nlines": 115, "source_domain": "www.aapleparyavaran.com", "title": "देशभरात वाघांची संख्या 2967 पर्यंत वाढली; हे ऐतिहासिक यश : पंतप्रधानांचे प्रतिपादन – आपले पर्यावरण", "raw_content": "\nबातम्या / विशेष वृत्त\nदेशभरात वाघांची संख्या 2967 पर्यंत वाढली; हे ऐतिहासिक यश : पंतप्रधानांचे प्रतिपादन\nनवी दिल्ली : जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी अखिल भारतीय व्याघ्र अनुमान सर्वेक्षणाच्या चौथ्या अंकाचे प्रकाशन केले. या सर्वेक्षणानुसार देशातल्या वाघांची संख्या 2967 पर्यंत पोहोचली आहे. भारतासाठी हे ऐतिहासिक यश आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.\nव्याघ्र संरक्षणासाठी भारत कटिबद्ध असल्याचा पुनर्रुच्चार त्यांनी केला. व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात सर्व संबंधितांनी उत्तम काम केले आहे असे सांगत कामाच्या गतीचेही त्यांनी कौतुक केले. ‘संकल्प से सिद्धी’ याचे हे आदर्श उदाहरण आहे असे ते म्हणाले. जेव्हा भारतीय लोक काहीतरी करण्याचा निश्चय करतात तेव्हा जगातली कुठलीही ताकद त्यांना आपले उदिृष्ट मिळवण्यापासून रोखू शकत नाही असे पंतप्रधान म्हणाले.\nजवळपास 3000 वाघांचे घर ठरलेला भारत आज वाघांसाठी सर्वात मोठे निवासस्थान आहे असे पंतप्रधान म्हणाले. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात काही निवडक काम करण्यापेक्षा सर्वसमावेशक काम करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. समग्र विचार केल्यावर विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधणं शक्य आहे असे ते म्हणाले. आपली धोरणे आणि अर्थव्यवस्थेत संवर्धनाविषयीचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.\nभारतातील नागरिकांसाठी आम्ही आणखी घरे बांधणार आहोत मात्र त्याचवेळी वन्य प्राण्यासाठीही उत्तम अधिवास निर्माण करणार आहोत. भारतात एकाच वेळी सागरी अर्थव्यवस्थाही असेल आणि सागरी जीवसृष्टीचे संव���्धनही केले जाईल. या समतोलातूनच आपण एक मजबूत आणि सर्वसमावेशक भारत निर्माण करु शकतो असे पंतप्रधान म्हणाले.\nभारत आर्थिकदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्याही समृद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतात चांगले रस्ते निर्माण होतील तसेच स्वच्छ नद्याही असतील. रेल्वेचे उत्तम जाळे असेल त्यासोबतच चांगले वन आच्छादनही असेल असे मोदी म्हणाले.\nगेल्या पाच वर्षात देशात अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करण्याच्या दिशेने जलद गतीने काम होत आहे. मात्र त्याचवेळी वन आच्छादनही वाढले आहे. संरक्षित वन क्षेत्रात वाढ झाली आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. 2014 साली 692 संरक्षित वन क्षेत्रं होती. आज 2019 पर्यंत त्यांची संख्या 860 इतकी झाली आहे. त्याशिवाय सामुदायिक संरक्षित वनं क्षेत्रांची संख्या 2014 मध्ये 43 इतकी होती. ती आता 100 च्या पुढे गेली आहे.\nभारतीय अर्थव्यवस्था ‘स्वच्छ इंधन आधारित’ आणि ‘शाश्वत ऊर्जा आधारित’ व्हावी यासाठी सरकार अविरत प्रयत्न करत आहे. भारताला ऊर्जा क्षेत्रात सुरक्षित करण्यासाठी घन कचरा आणि जैव कचऱ्यापासून निर्माण होणार बायोगॅस महत्वाचे योगदान देत आहे. उज्ज्वला आणि उजाला या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला.\nव्याघ्र संवर्धनासाठी आणखी जास्त प्रयत्न होण्याची गरज आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.\nकेंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि पर्यावरण सचिव सी.के.मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते\nबाणगंगा तलावातील जल प्रदूषण थांबविण्याबाबत कार्यवाही करा : सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख\nराज्य वन्य जीव मंडळाची पुनर्रचना करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता\nदुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांना तरुणांकडून जीवदान\nNext story रत्नागिरीतील मजगाव येथे जुनाट वटवृक्ष कोसळला, सहा घरांचं नुकसान; मोठा अनर्थ टळला\nPrevious story ’युनायटेड वे’ मुंबईचे मिशन मॅनग्रूव्हज; जागतिक खारफुटी दिनानिमित्त नेरूळमधील करावे येथे खारफुटींचे वृक्षारोपण\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार; उपजिविकेलाही प्रोत्साहन\nओरिफ्लेमची जा��तिक पर्यावरण दिनानिमित्त नवी डिजिटल मोहीम\nजागतिक महासागर दिवस कार्यक्रम युट्युब लाईव्ह द्वारे साजरा\nजग / विशेष वृत्त\nपर्यावरण क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या\nनवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी लोक सहभागातून चळवळ उभी राहण्याची गरज – अँड.दीपक पटवर्धन\nबातम्या / विशेष वृत्त\nपालेगाव येथे चक्रीवादळात घराचे छप्पर उडाले\nतंत्रज्ञान / नवीन उपक्रम / बातम्या / विशेष वृत्त\nरिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज\nआपला सहभाग / तंत्रज्ञान / नवीन उपक्रम / विशेष वृत्त\nपाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन\nउपलब्ध साधनसंपत्तीचे जतन व्हावे, यासाठी शास्वत विकासाची कल्पना पुढे आली आहे. मानवाने शाश्वत जीवनशैली अंगिकारावी, त्यामुळे प्रदूषणाला, वाळवंटीकरणाला पायबंध बसेल. शास्वत विकासाची संकल्पना घेत, पर्यावरणीय चळवळीला थोडासा का होईना हातभार लाभावा, या हेतूने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमानवाच्या असंख्य चुकांनी पर्यावरण धोक्यात आले आहे. अमर्याद वापरामुळे निसर्गाने उपलब्ध केलेले स्रोत नष्ट होत आहेत. यातूनच साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे.\nवायू-ध्वनी-जल प्रदूषण असो वा ओझोनचा क्षय, समुद्राची वाढत असलेली पातळी, आम्लवर्षा, प्राणी वनस्पती यांच्या नष्ट होत असलेल्या जाती आदींमुळे पर्यावरण केव्हाच धोक्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हाही हेतू संकेतस्थळ सुरू करण्यामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0331+de.php?from=in", "date_download": "2021-07-26T21:02:57Z", "digest": "sha1:5KW6VQHJ5TLUJNVTJRKUEURV7NQ3YH6V", "length": 3532, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0331 / +49331 / 0049331 / 01149331, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0331 हा क्रमांक Potsdam क्षेत्र कोड आहे व Potsdam जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Potsdamमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा ��हे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Potsdamमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 331 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनPotsdamमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 331 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 331 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://oldage-home.com/?event_id1=48", "date_download": "2021-07-26T20:50:23Z", "digest": "sha1:U54HB6SURF2XTJVN3CWRDWFK35RPJZBJ", "length": 5464, "nlines": 49, "source_domain": "oldage-home.com", "title": "Sunworld for Seniors", "raw_content": "\nपुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे वृद्धकल्याणाशी निगडित विषयांवर 100 पेक्षा अधिक व्याख्याने\nया परिसरात आल्यावर खूप छान व प्रसन्न वाटते. डॉ रोहिणीताईच्या या आश्रमाविषयीची संकल्पना खूप आवडली. या परिसरात आल्यावर खूप छान व प्रसन्न वाटते. डॉ रोहिणीताईच्या या आश्रमाविषयीची संकल्पना खूप आवडली. श्री वीरकर यांनी खूपच छान स्वागत केले व उत्तम जेवणाची व्यवस्था केली. आदरातिथ्याबद्दल धन्यवाद माहेरपणासाठी येथे यायला खूपच आवडेल. येथे राहणाऱ्या सर्व भगिनीही खूष आहेत हे पाहून व त्यांच्याशी गप्पा मारून बरे वाटले. “सनवर्ल्ड”ची हि भेट खरच संस्मरणीय\n- विनिता नाथ (ज्येष्ठ नागरिक संघ, मुलुंड पूर्व)\nपटवर्धन मैडम, एखादी गोष्ट मनात असण, ती प्रत्यक्षात उतरविण्याच स्वप्न पहान आणि त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी अखंड धावपळ करण या सगळ्या गोष्टी भिन्न आहेत. तुम्ही असं स्वप्न प्रत्यक्षात आणलत त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले असतील हे प्रकल्प पाहून लक्षात येतय. खूप वेगळी कल्पना असलेला हा प्रकल्प पाहून खूप कौतुक आणि समाधान वाटल. काही मदत करायची संधी मिळाली तर मी मधून मधून थोडा वेळ या कार्यासाठी देऊ शकेन असं वाटतंय. मी नंबर दिलाय केव्हातरी भेटूया. धन्यवाद \n- सौ . माया सुधीर साइनकर\nसध्याचे ज्येष्ठ हे सॅण्डविच जनरेशनचे आहेत. त्यांनी आयुष्यामध्ये खूप कष्ट करून मुलाबाळांना वाढविले आहे. उत्तम शिक्षण दिले आहे. त्यांनी आईवडिलांचे श्रावण बाळ बनून मनोभावे सेवा केली आहे.\nकार्यशाळेमुळे वृद्धत्वाबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन व विचार ऐकायला मिळाले. वृद्धाश्रम चालविणारे विश्वस्त व सेवक यांच्या ओळखी झाल्या. त्यांचे विचार ऐकायला मिळाले, त्यामुळे खूप बरे वाटलेc\n- श्री. सुरेश भालेराव विश्वस्त भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://aniruddha-devotionsentience.com/mr/aniruddha-bapu-pitruvachan-10october2019-part1/", "date_download": "2021-07-26T20:01:46Z", "digest": "sha1:T2FHDTYFCDNWMEUBDETIACUON4BF4GPU", "length": 6229, "nlines": 113, "source_domain": "aniruddha-devotionsentience.com", "title": "सदगुरु श्री अनिरुद्ध पितृवचन (भाग १) - १० ऑक्टोबर २०१९ - अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य", "raw_content": "\nअनिरुद्ध भक्तीभाव चैतन्य – होम\nसदगुरु श्री अनिरुद्धांची ओळख\nभक्तिभाव चैतन्य म्हणजे काय \nतुलसीपत्र अग्रलेख – संवाद\nअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य कार्यक्रम\nबापू पूजन करताना ​\nअनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य कार्यक्रम\nभक्तिभाव चैतन्य विशेष व्हिडिओ\nसदगुरु श्री अनिरुद्ध पितृवचन\n(गुरुवार, दिनांक १० ऑक्टोबर २०१९)\nसदगुरु श्री अनिरुद्ध – हिंदी\nसदगुरु श्री अनिरुद्ध – मराठी\nभक्तिभाव चैतन्य पितृवचन – मराठी\nभक्तिभाव चैतन्य पितृवचन – हिंदी\nभक्तिभाव चैतन्य विस्तृत- हिंदी\nमेंने देखें हुए बापू\nसदगुरु श्री अनिरुद्ध पितृवचन (भाग १) – ०३ ऑक्टोबर २०१९\nसदगुरु श्री अनिरुद्ध पितृवचन (भाग १) – २८ नोव्हेंबर २०१९\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपल्याला टिप्पणी पोस्ट करण्यासाठी लॉग इन असणे आवश्यक आहे.\nसद्गुरू श्री अनिरुद्धांचे पंढरपूर भावयात्रा 2002 चे प्रवचन\nसुन्दरकाण्डाचे सद्गुरु श्री अनिरुद्धांनी सांगितलेले महत्त्व\nसदगुरु श्री अनिरुद्ध पितृवचन (भाग १) – २८ नोव्हेंबर २०१९\nसदगुरु श्री अनिरुद्ध पितृवचन (भाग १) – १० ऑक्टोबर २०१९\nभक्तिभाव चैतन्य म्हणजे आपण स्वयंभगवान त्रिविक्रमाचे (The Supreme Personality of Godhead) होऊन राहणे व तो माझ्याबरोबर सदैव आहे, ह्याची जाणीव बाळगणे.अर्थात खरेखुरे भगवत्ज्ञान व खरेखुरे भगवत्भान. अधिक वाचा\n|अनिरुद्ध बापू | अनिरुद्धा फाऊंडेशन |\n| समिरसिंह दत्तोपाध्ये ब्लोग |\n| अनिरुद्धा टीव्ही | अनिरुद्ध बापू कोटस | अनिरुद्ध भजन म्युझिक |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/02/145-new-positives-in-the-district.html", "date_download": "2021-07-26T18:38:32Z", "digest": "sha1:HDMXYJSIYPBZASO5K66EXX6RRQOV6ISF", "length": 9468, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "जिल्ह्यात १४५ जण नव्याने पॉझिटीव्ह - Maharashtra24", "raw_content": "\nशनिवार, २० फेब्रुवारी, २०२१\nHome आरोग्य यवतमाळ जिल्ह्यात १४५ जण नव्याने पॉझिटीव्ह\nजिल्ह्यात १४५ जण नव्याने पॉझिटीव्ह\nTeamM24 फेब्रुवारी २०, २०२१ ,आरोग्य ,यवतमाळ\nयवतमाळ, गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 145 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 81 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.\nसुरवातीपासून आतापर्यंत 151742 नमुने पाठविले असून यापैकी 151302 प्राप्त तर 440 अप्राप्त आहेत. तसेच 135332 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.\nशनिवारी एकूण 1380 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 145 जण नव्याने पॉझिटीव्ह आले तर 1235 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 929 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 15970 झाली आहे. 24 तासात 81 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14595 आहे. तर जिल्ह्यात एकूण 446 मृत्युची नोंद आहे.\nजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ तालुक्यातील 50 वर्षीय आणि नेर तालुक्यातील 41 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझिटीव्ह आलेल्या 145 जणांमध्ये 84 पुरुष आणि 61 महिला आहेत. यात यवतमाळातील 63 रुग्ण, पुसद येथील 25, दिग्रस 17, कळंब 16, दारव्हा 15, महागाव 4, घाटंजी 2, झरीजामणी 2 आणि नेर येथील 1 रुग्ण आहे.\nBy TeamM24 येथे फेब्रुवारी २०, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/entertainment/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2021-07-26T20:29:43Z", "digest": "sha1:KD2HTE2ZICWGY4RLOOMRUMOSGBA5UEOF", "length": 6733, "nlines": 63, "source_domain": "marathit.in", "title": "भारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nभारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\nभारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\nमुंबई : सुप्रसिध्द डायरेक्टर शेखर कपूर यांची पुण्यातील भारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे.\nशेखर कपूर हे अभिनेता, निर्माता आणि डायरेक्टर आहेत. हिंदी सिनेमा आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्रात त्यांनी मोठं काम केलं आहे. मिस्टर इंडिया आणि मासूम सारखे सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. एलिजाथेथ या सिनेमासाठी त्यांना ऑस्करचं नामांकन देखील प्राप्त झालं होतं. बॅन्डेट क्वीन देखील सिनेमा त्यांच्या नावावर असून त्या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. आज त्यांनी FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nजमिनीची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी विक्रम गोखले यांचा जामीन अर्ज फेटाळल���\nमहायनायकाने घेतली अवयवदान करण्याची शपथ\nमहायनायकाने घेतली अवयवदान करण्याची शपथ\nजमिनीची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी विक्रम गोखले यांचा जामीन अर्ज फेटाळला\nबॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू\nउषा मंगेशकर यांना यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुर¸fस्कार\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nड्रग्ज प्रकरणात अडकवले जात आहे -क्षितीज प्रसाद\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/101920", "date_download": "2021-07-26T21:03:36Z", "digest": "sha1:5U53CPGZ6AH3SNSXXBABES6OZGM6DRUS", "length": 2197, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"बाल साहित्य\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"बाल साहित्य\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:३४, २९ मे २००७ ची आवृत्ती\n२८ बाइट्स वगळले , १४ वर्षांपूर्वी\n१४:३२, २९ मे २००७ ची आवृत्ती (संपादन)\nछो (210.211.139.80 (चर्चा) यांनी केलेले बदल विजय यांच्या आवृत्तीकडे पूर्वप�)\n१४:३४, २९ मे २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n== अंगाई गीत ==\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Almabot", "date_download": "2021-07-26T21:17:39Z", "digest": "sha1:E3OL53FNBBBZLMXYIFSOM7WYARB55O2Y", "length": 2326, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Almabot - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २००९ रोजी ०७:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/numbers/listen/mr/nl/", "date_download": "2021-07-26T20:09:19Z", "digest": "sha1:6WFURCKBT2NK7A7Q73IFKSA5AFBBIPZQ", "length": 5450, "nlines": 201, "source_domain": "www.50languages.com", "title": "आकडे समजून घ्यायला शिका. - डच", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nऐकण्याची चांचणी. प्रथम आवाज ऐकाः\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/eYg-q3.html", "date_download": "2021-07-26T20:00:14Z", "digest": "sha1:5TIB7QMKYKOWUDPNKBBKBDBGPQUUIHFL", "length": 7356, "nlines": 115, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "आटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ रोजी कोरोनाचे २५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर", "raw_content": "\nHomeसांगलीआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ रोजी कोरोनाचे २५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ रोजी कोरोनाचे २५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ रोजी कोरोनाचे २५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर\nआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे सुरू असलेली साखळी काही प्रमाणात खंडित झाली असल्याचे चित्र होते. परंतु गेली ४ दिवस कोरोना पॉझिटिव्ह रु��्णांची संख्या कमी होवू लागली होती. परंतु आज दिनांक १८ रोजी कोरोनाचे तब्बल २५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. परंतु आटपाडी शहरामध्ये मात्र आज एकही नवा रुग्ण आढळून आला नाही.\nआज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण १७ असून स्त्री रुग्ण ०८ असे एकूण २५ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/09/WzcCKs.html", "date_download": "2021-07-26T18:55:59Z", "digest": "sha1:KKTVX4Y2WLZSKRMO7EYGPMS7YJFJCVXI", "length": 7958, "nlines": 34, "source_domain": "www.punepravah.page", "title": "कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nकोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे दि .03 : - पुणे जिल्हयामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणा-या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरीता ज���ल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दौंड तालुक्याचा आज दौरा केला. दौंड तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाधितांचा वेळीच शोध घेवून त्यांचे अलगीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगतानाच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. नियमभंग करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिले.\nजिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज यवत ग्रामीण रुग्णालय व दौंड नगरपरिषद क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी तसेच राज्य राखीव पोलीस मुख्यालयामध्ये दौंड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, गट विकास अधिकारी अमर माने, प्रभारी तहसिलदार एच.आर.म्हेत्रे आदि उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले की, अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींचा कोरोना विषाणू संसर्गापासून अधिक हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करुन अतिजोखमीचे आजार तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील बंधने पाळली जावीत, सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आदीचा अवलंब होत नसल्यास कारवाई करुन शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देशही त्यांनी दिले, तसेच चेस दि व्हायरस या संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणा-या व्यक्तींपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहचले पाहिजे, त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल. हीच संकल्पना आपण संपूर्ण जिल्हाभर राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले.\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागात कोरोना संसर्ग\nरोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवा तसेच कोरोनाबाधित व्यक्तीचा संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या, अशा सूचना केल्या. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी द��पारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/10830", "date_download": "2021-07-26T20:55:40Z", "digest": "sha1:DST5MMHBSRC3H5XBAHXCRL7ENBNN2UQU", "length": 10532, "nlines": 135, "source_domain": "abhivrutta.com", "title": "सिंदेवाहीला लवकरच कृषी वन आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय : वडेट्टीवार | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome पूर्व विदर्भ सिंदेवाहीला लवकरच कृषी वन आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय : वडेट्टीवार\nसिंदेवाहीला लवकरच कृषी वन आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय : वडेट्टीवार\nचंद्रपूर : सिंदेवाही येथील वनविद्या महाविद्यालयाच्या मान्यतेचा प्रस्ताव येत्या मार्चपुर्वी मान्य करण्यात येईल तसेच पुढील दोन वर्षात कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय देखील सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार [ vijay vadettiwar ] यांनी केले आहे.\nसिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन समारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य गणेश कंडारकर, स्नेहा हरडे, विनायक सरनाईक, मोरेश्वर वानखेडे, डॉ. व्ही के खर्चे, सरेंद्र काळबांडे, रजणी लोणारे, आशा गंडाटे, मंदा बाळबुद्धे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. अनिल कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.\nपालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले की शेतकऱ्यांच्या विकासासाठी येत्या चार वर्षात डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येवून विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलविण्यात येईल. सिंदेवाही येथील कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रासाठी 15 कोटी रुपये खर्चून नवीन प्रशासकीय इमारत उभी होणार आहे. यापुर्��ीची इमारत 1911 ची होती 109 वर्षानी नवीन इमारत बांधण्यात येत आहे, येथून विकासाचे नवीन पर्व सुरू होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या केंद्राला उपसा सिंचन प्रकल्पासाठीदेखील निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.\nशेतकऱ्यांनी आधुनिक यंत्राद्वारे शेती करून आपला वेळ व श्रम वाचवावे, त्यातूनच शेतीवरील लागत व मनुष्यबळावरील खर्च कमी होऊन आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, हे सांगताना पालकमंत्री यांनी अमेरिकेत दोनशे एकर शेती चार लोक आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करतात याचे उदाहरण दिले. गोसेखुर्द सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून निर्माण होणाऱ्या सिंचनाचा सर्वाधिक फायदा ब्रह्मपुरी विभागात होणार असून ब्रम्हपुरी विभाग महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षमता असलेला विभाग म्हणून नावारूपास येईल, असेही प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.\nPrevious articleसंचालक डॉ. पांढरपट्टे यांचा गडचिरोलीत अनोखा वाढदिवस\nNext articleनैसर्गिक आपत्तीत 10 जणांचा मृत्यू, 150 जण बेपत्ता\nपाच हजारांची लाच स्वीकारताना एकास अटक\nमहानिर्मितीकडून राखेची उपयोगिता वाढविण्यावर भर : डॉ.नितीन राऊत\nवसंतराव नाईकांमुळेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी\nत्या सर्वांत मागील हत्तीने मग सर्वांनाच पिटाळलं… पहा कसं…\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/category/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-26T20:46:53Z", "digest": "sha1:WTGNMPRTXYPJXGQUKIVJ5YZOENBTVG5V", "length": 11341, "nlines": 142, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "संपादकीय Archives - Prabuddh Bharat", "raw_content": "\nसावळ्या विठ्ठला-पांडुरंगा, तुझ्या शेजारची रुख्माई कुणी गायब केली\nby टीम प्रबुद्ध भारत\nकोविड-१९ : २०२१ ही दुसरी लाट जुन्यातून काहीही न शिकण्याचाच संकल्प\nआजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचारधारा\nप्रबुद्ध समाजासाठी एक व्हा – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर\n“राष्ट्रभक्त ठेकेदार” संघ परिवार आणि “शेतकऱ्यांचे आंदोलन”\nby टीम प्रबुद्ध भारत\n२६ जानेवारी २०२१, दरवर्षीप्रमाणे भारताचा प्रजासत्ताक दिन. या ऐतिहासिक दिनी, अभूतपूर्व अशा सैनिकी पहा-यात काही तरुण लाल किल्ल्यावरील गोल घुमटावर...\nपरिवर्तन वाद्यांचे थांबण्याचे ठिकाण \nby टीम प्रबुद्ध भारत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळ्वळीमध्ये वर्तमान पत्राचं महत्व ओळखून पाक्षिक आणि साप्ताहिक हि सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या पंचमाळ समूहाला...\nएकचालकानुवर्ती-रा.स्व.संघ आणि लोकशाही म्हणजे ३६ चा आकडा\nby टीम प्रबुद्ध भारत\n२०१९ मार्चपासून जगात आणि भारतात कोरोनाचे थैमान सुरू झाले. आणि एक वर्षापूर्वी २४ मार्च, २०२० पासून कोणताही विचार न करता...\nसामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य निरर्थक \nby टीम प्रबुद्ध भारत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासून स्वातंत्र्याबद्दल मौलीक मांडणी परखडपणे केलेली आहे. स्वातंत्र्याची त्यांची कल्पना काँग्रेस आणि इतरांपेक्षा वेगळी होती. केवळ मूठभरांच्या...\nनाचु; फटाके-बंदुका उडवू; निर्लज्जपणे वाढदिवस करु; तरीही आम्ही ..\nसंघ-भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या एकविसाव्या दिवसाच्या आधी देशवासियांना दिवसभर “जनता कर्फ्यु” पाळायचे आवाहन केले होते. त्याला खूपच चांगला...\nसंघ-भाजप सरकारच्या तालावर नाचा आणि बक्षिसी मिळवा\nby टीम प्रबुद्ध भारत\nएका बाजुला कोरोना विषाणुने जगभर हाहा:कार माजवला आहे. सर्व जनता (काहींचा अपवाद सोडुन) आपापले धर्म-जाती-पक्ष-मतं-पुजा-नमाज-प्रार्थना, आदी सर्व बाजुला ठेवून एकजुटीने...\nमनुस्मृती : न वाचता, न पाहता कोण, कुठे, कसा, का जोपासतो \nby टीम प्रबुद्ध भारत\n20 मार्च, 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रहाच्या वेळी मनुस्मृती जाळली. तिही त्यांचे समतावादी ब्राह्मण सहकारी...\nघराणेशाहीतील तरुण नेतृत्वाला संधी हवीच पण… वंचित बहुजनांचे काय\nby टीम प्रबुद्ध भारत\nअखेर 30 डिसेंबर 2019 ला महाआघाडीच्या सर्व मंत्र्यांनी शपथ घेतली आणि सर्वत्र माध्यमांतून मंत्रिमंडळातील घराणेशाहीवर चर्चा झडू लागल्या. याला अभ्यासाचा...\nप्रादेशिक पक्ष- नेतृत्वासमोरील आव्हानं\nby टीम प्रबुद्ध भारत\nनुकतेच झारखंड विधानसभा निवडणुक निकाल लागले. निकालात हे स्पष्ट दिसले की, आधिच्या संघ-भाजपच्या मुख्यमंत्र्यासह त्यांच्या सरकारचा पराभव झाला आहे. ��णि...\nby टीम प्रबुद्ध भारत\nदेशामध्ये आंबेडकरी विचार प्रवाह आहे. दैववाद स्वीकारत नाही, तर मानवतावाद स्वीकारतो. या कारणास्तव आंबेडकरी चळवळीचे प्रथम कर्तव्य हे मानवतावाद वाढविणे...\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kedusworld.blogspot.com/2009/11/blog-post.html", "date_download": "2021-07-26T18:48:22Z", "digest": "sha1:XS3TTWE4M7PDYDZFQJWHW4A6SL6466OP", "length": 12978, "nlines": 64, "source_domain": "kedusworld.blogspot.com", "title": "माझ्या विश्वात...: कणिकेचा केक", "raw_content": "\nसुट्टी असली म्हणजे हल्ली माझ्याकडे एक काम fixed असतं आणि ते म्हणजे माझ्या मुलीच बेबी सीटिंग. आणि ह्यातुन वेळ मिळाला कि दुसरं काम, किचनमध्ये लुड्बुड. पहिल्या मोहिमेवर माझी बायको बेहद खूष असते पण दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या कपाळावर आठ्या असतात. किचनमध्ये जबरदस्तीने घुसून नवीन नवीन प्रयोग करायचे हा शनिवार दुपारचा कार्यक्रम. आता ह्या नवीन प्रयोगात चिकनचे प्रकार, अंड्याचे प्रकार, आणि केक हिटलिस्टवर आसतात.\nपरवा कुठेतरी ऐकलं कि कणिकेचापण केक करतात, आजपर्यंत मी नेहमी मैद्याचा केक ट्राय केलाय तेव्हा कणिकेचा केक माझ्याकरता जरा नवीनच होता. झालं माझ्या डोक्यात भूत शिरल कणिकेचा केक करायचाच. माझी हि कल्पना मी बायकोल सांगीतली तर तिला घामच फुटला. तिन सरळ डिक्लेर केल कणिक संपवलीसतर गहू निवडण्यापासून पुढची कणिक तुला करायला लागेल. मी हो म्हटल (हो म्हणायला काय जातय). मग शनिवारी दुपारी मुलीला जबरदस्तीने झोपवुन (मी घरी असलो कि तिला तसच झोपवाव लागत) मी गुगलच्या महाजालात घुसलो, टाईप केल \"wheat flour cake\" आणि गुगलनी हि लांबसडक लिस्ट पाठवली. त्यातल्या जरा बर्‍या वाटणार्‍या रेसिपीस कलेक्ट केल्या आणि एक फायनल कंन्सोलोडेटेड रेसिपी मनात तयार केली (What a confidence), चला रेसिपी तर मिळाली आता कामाला लागुया.\nबायकोला मस्का मारुन असिस्टंट बनवलं, तिन पण फक्त सामान कुठे आहे ते सांगेन ह्या कबुलीवर असीस्टंटशीप स्वीकारली. कणिक, नॉन सॉल्टेड व्हाईट बटर, पिठिसाखर, खायचा सोडा, बेकींग पावडर, अंडी, आणि इसेंन्स माझी सामानाची लिस्ट मी तिच्यासमोर ठेवली. तिन लगेच उत्तर दिल, नॉन सॉल्टेड व्हाईट बटर, खायचा सोडा, आणि अंडी घरात नाहित पाहिजे तर मार्केट्मधुन आण. उरलेल सामान काढुन ती झोपायला निघुन गेली. आली का पंचाईत, ह्या तीन गोष्टिंशिवाय केक कसा बनणार, आणि बाहेर जाउन विकत आणण्याएवढा वेळ नव्हता. ठिक आहे रेसिपीला थोडि मॉडिफाय करू पण मी कणिकेचा केक आज करणारच.\nफुड्प्रोसेसरच्या भांड्यात पीठिसाखर घेऊन छान फिरवुन घेतली. त्यात साजुक तूप टाकल (नॉन सॉल्टेड व्हाईट बटरची रीप्लेसमेंट) आणि परत छान फिरवुन घेतल. सोडा नाहि काय करावच डोक खाजवत जरा इकडे तिकडे पाहिलं तर ENO ची बाटली दिसली स्वताशीच हासत म्हंटल चला मिळाला सोडा. मिश्रणात थोडा ENO सोडा, इसेंन्स, आणि बेकिंग पावडर टाकली आणि परत मिक्सरमधुन फिरवुन घेतल. आता त्यात कणिक टाकली आणि मिक्सर परत चालु केला तो थोडासा फिरला आणि बंद पडला, बापरे बिघडला कि काय, भांड्याच्या काचेतुन आतमध्ये पाहिल तर आतल मिश्रण खूप घट्ट होऊन बसल होतं. आता काय करायच डोक खाजवत जरा इकडे तिकडे पाहिलं तर ENO ची बाटली दिसली स्वताशीच हासत म्हंटल चला मिळाला सोडा. मिश्रणात थोडा ENO सोडा, इसेंन्स, आणि बेकिंग पावडर टाकली आणि परत मिक्सरमधुन फिरवुन घेतल. आता त्यात कणिक टाकली आणि मिक्सर परत चालु केला तो थोडासा फिरला आणि बंद पडला, बापरे बि��डला कि काय, भांड्याच्या काचेतुन आतमध्ये पाहिल तर आतल मिश्रण खूप घट्ट होऊन बसल होतं. आता काय करायच परत गुगलकडे धाव घेतली तीनचार रेसिपी पाहिल्यावर कळल कि केकमध्ये दूध पण टाकतात. किचनमध्ये आलो आणि चांगल कपभर दूध त्यात ऒतल आणि थोडं चमच्यानी हलवल, मग मिक्सर चालु केला. पण तरी आजुन मिश्रण घट्टच वाटत होत, विचार केला ह्यात थोडा फ्लेवर ऍड करु, म्हणुन त्यात थोडा स्ट्रॉबेरी क्रश टाकला. पुन्हा चमच्यानी हालवून मिक्सर चालु केला, आता आतल मिश्रण चांगलच फिरायला लागल होत आणि मिश्रणाला छान गुलाबी रंगपण आला होता. मी अस वाचल होत, कणिकेचा केक करताना मिश्रण जेवढ फिरवाल तेवढा केक सॉफ्ट होतो. मी तब्बल पाच मिनिटे नॉनस्टॉप मिक्सर फिरवला, जेव्हा मिक्सरमधुन धूर येऊ लागला आणि काहितरी जळल्याचा वास आला तेव्हा तो बंद केला. मी ते मिक्सरच भांड उतरवल आणि मस्त साजुक तुपाने ग्रीस केलेल्या एका टिनच्या भांड्यात काढल. मिश्रण थोड पातळ वाटत होत पण ठिक आहे. ते भांड मी मायक्रोवेव्हमध्ये २३० डी वर तीस मिनिटाकरता सेट केल. पण वीस मिनिटातच मायक्रोवेव्हमधून थोडा जळण्याचा वास येऊ लागला, काचेतुन पाहिल तर केक फुगला तर नव्हताच पण वरुन मात्र काळा पडला होता. झटपट मायक्रोवेव्ह बंद केला आंणि आतलं भांड बाहेर काढल. मग एका ट्रेमध्ये ते भांड उलटं केल तसा तो सो कॉल्ड केक भांड्यातुन बाहेर आला. सूरीन त्याचा एक पिस कापला तर वरुन कडक असलेला हा केक आतुन मात्र लिबलिबीत होता. मग तो पिस थोडा खाऊन पाहिला तर केक तर व्यवस्थित शिजला होता. मग गडबड कुठे झाली असावी परत गुगलकडे धाव घेतली तीनचार रेसिपी पाहिल्यावर कळल कि केकमध्ये दूध पण टाकतात. किचनमध्ये आलो आणि चांगल कपभर दूध त्यात ऒतल आणि थोडं चमच्यानी हलवल, मग मिक्सर चालु केला. पण तरी आजुन मिश्रण घट्टच वाटत होत, विचार केला ह्यात थोडा फ्लेवर ऍड करु, म्हणुन त्यात थोडा स्ट्रॉबेरी क्रश टाकला. पुन्हा चमच्यानी हालवून मिक्सर चालु केला, आता आतल मिश्रण चांगलच फिरायला लागल होत आणि मिश्रणाला छान गुलाबी रंगपण आला होता. मी अस वाचल होत, कणिकेचा केक करताना मिश्रण जेवढ फिरवाल तेवढा केक सॉफ्ट होतो. मी तब्बल पाच मिनिटे नॉनस्टॉप मिक्सर फिरवला, जेव्हा मिक्सरमधुन धूर येऊ लागला आणि काहितरी जळल्याचा वास आला तेव्हा तो बंद केला. मी ते मिक्सरच भांड उतरवल आणि मस्त साजुक तुपाने ग्रीस केलेल्या एका टिनच्या भांड्यात काढल. मिश्रण थोड पातळ वाटत होत पण ठिक आहे. ते भांड मी मायक्रोवेव्हमध्ये २३० डी वर तीस मिनिटाकरता सेट केल. पण वीस मिनिटातच मायक्रोवेव्हमधून थोडा जळण्याचा वास येऊ लागला, काचेतुन पाहिल तर केक फुगला तर नव्हताच पण वरुन मात्र काळा पडला होता. झटपट मायक्रोवेव्ह बंद केला आंणि आतलं भांड बाहेर काढल. मग एका ट्रेमध्ये ते भांड उलटं केल तसा तो सो कॉल्ड केक भांड्यातुन बाहेर आला. सूरीन त्याचा एक पिस कापला तर वरुन कडक असलेला हा केक आतुन मात्र लिबलिबीत होता. मग तो पिस थोडा खाऊन पाहिला तर केक तर व्यवस्थित शिजला होता. मग गडबड कुठे झाली असावी पण काहिहि असो ह्याला केक नाहि म्हणता येणार.तरी जे काहि होत ते टेस्टी होत.\nथोड्यावेळाने आत झोपलेल्या मायलेकि किचनमध्ये आल्या, समोर ट्रेमध्ये ठेवलेल्या पदार्थाकडे पहात बायको म्हणाली अरे तु तर केक करणार होतास ना कणिकेचा अणि ती हासायला लगली. मी काहिच न बोलता मख्खपणे तिच्याकडे पहात उभा होतो. मग तिन त्या केकचा एक पिस उचलला आणि छोटासा तुकडा तोंडात टाकला (हा तिचा सगळ्यात चांगला गुण, ती मी केलेला प्रत्येक पदार्थ न घाबरता टेस्ट करते.). मी आणि तिच्या कडेवर असलेली आमची लेक तिचे फेशियल एक्स्प्रेशन्स न्याहाळत होतो. काहिहि एक्स्प्रेशन्स न देता तिन सगळा पीस संपवला. मग म्हणली नॉट बॅड, छान आहे पण ह्याला केक म्हणायच आणि आम्हि दोघ जोर जोरात हसू लागलो.\nपरवाच मी एक नविन पदार्थ वाचला \"कुळिथाच्या पिठाचा केक\" Let's try on this Saturday\nat गुरुवार, नोव्हेंबर १२, २००९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nPrashant ४ जानेवारी, २०१० रोजी ९:३२ AM\nBest Of Luck For कुळिथाच्या पिठाचा केक... :)\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nवीक-END - भाग १\nवीक-END - भाग २\nवीक-END - भाग ३\nतो क्षण - भाग १\nतो क्षण - भाग २\nफक्त तुझीच - भाग १\nफक्त तुझीच - भाग २\nफक्त तुझीच - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग १\nपांढर्‍याची वाडी - भाग २\nपांढर्‍याची वाडी - भाग ३\nपांढर्‍याची वाडी - भाग ४\nपांढर्‍याची वाडी - भाग ५\nचींगी - भाग १\nचींगी - भाग २\nप्रीत अशी तुझी प्रीती\nगुंफण - भाग १\nगुंफण - भाग २\nगुंफण - भाग ३\nगुंफण - भाग ४\nआऊटहाऊस - भाग १\nआऊटहाऊस - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/germany-set-for-hard-lockdown-over-christmas-and-new-year-od-504917.html", "date_download": "2021-07-26T20:43:11Z", "digest": "sha1:R3ALYYOED7R4U5TT364NDFXTPLGLQSCM", "length": 18311, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ख्रिसमस आणि 'न्यू इयर'वर कोरोनाचं सावट ‘या’ देशात पुन्हा कडक लॉकडाऊन | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगा���ंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक पाणी वाढलं आणि...\nख्रिसमस आणि 'न्यू इयर'वर कोरोनाचं सावट ‘या’ देशात पुन्हा कडक लॉकडाऊन\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\n आता Fart मुळेही Covid-19 चा धोका ढुसकी सोडली तरी पसरू शकतो Corona\nख्रिसमस आणि 'न्यू इयर'वर कोरोनाचं सावट ‘या’ देशात पुन्हा कडक लॉकडाऊन\nवर्षातील शेवटचा मोठा सण असलेल्या ख्रिसमसवरही (Christmas) कोरोनाची काळी सावली पडली आहे. युरोपातील (Europe) या देशात ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.\nबर्लिन, 14 डिसेंबर: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) सावटामध्ये 2020 हे संपूर्ण वर्ष संपत आलं आहे. आता वर्ष संपण्यास अवघे काही दिवस असूनही कोरोनाची (COVID19) भीती संपलेली नाही. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. या व्हायरसवर (Virus) रामबाण औषध ( Covid vaccine) येईपर्यंत ही भीती कायम राहणार आहे.\nया वर्षातील शेवटचा मोठा सण असलेल्या ख्रिसमसवरही (Christmas) कोरोनाची काळी सावली पडली आहे. युरोपातील (Europe) जर्मनी (Germany) या देशात ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल (Angela Markela) यांनी ही घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितले.\nजर्मनीत 16 डिसेंबर 2020 ते 10 जानेवारी 2021 असा 25 दिवस लॉकडाऊन असेल. त्याचबरोबर 10 जानेवारीनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. जर्मनीत या काळात अत्यावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर दुकानं, शाळा तसंच लहान मुलांसाठी असलेले डे-केअर बंद असतील. जर्मनीतील रेस्टॉरंट आणि बार हे आधीपासूनच बंद आहेत. सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची (Work from home) परवानगी द्यावी अशी सूचना सरकारनं केली आहे.\nमार्केल यांनी देशातील 16 राज्यांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. जर्मनीत गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत 20 हजारांपेक्षा जास्त वाढ झाली असून 321 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी देशात फटाके उडवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही घरामध्ये दोन कुटुंबामधील पाच पेक्षा जास्त सदस्यांना एकत्र येण्यासही मनाई आहे. ख्रिसमसच्या काळात म्हणजेच 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान हा नियम शिथिल असेल.\n“जर्मनीतील आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढला असून हा ताण कमी करण्यासाठी कठोर उपाय करणे आवश्यक होते,’’ असं मत मार्केल यांनी व्यक्त केले. जर्मनीतील काही राज्यांनी यापूर्वीच रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की ��ात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/general-knowledge/power-projects-and-districts-in-maharashtra/", "date_download": "2021-07-26T18:57:10Z", "digest": "sha1:XP26PHUV3ZM34U3CQYHICW3BNAXF3QME", "length": 5853, "nlines": 88, "source_domain": "marathit.in", "title": "महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nजनरल नॉलेज | माहिती\nमहाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे\nमहाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे\n1 महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प\n2 महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प\n3 महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प\n4 महाराष्ट्रातील पवनविद्युत प्रकल्प\nमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प\n▪️ तुर्भ-मुंबई, खापरखेडा : नागपूर.\n▪️ चोला : ठाणे.\n▪️ परळी बैजनाथ : बीड.\n▪️ पारस : अकोला.\n▪️ एकलहरे : नाशिक.\n▪️ फेकरी : जळगाव.\n▪️ खोपोली : रायगड.\n▪️ भिरा अवजल प्रवाह : रायगड.\n▪️ कोयना : सातारा.\n▪️ तिल्लारी : कोल्हापूर.\n▪️ पेंच : नागपूर.\n▪️ जायकवाडी . औरंगाबाद.\n▪️ तारापुर : ठाणे.\n▪️ जैतापुर : रत्नागिरी.\n▪️ उमरेड : नागपूर.\n▪️ जमसांडे : सिंधुदुर्ग.\n▪️ चाळकेवाडी : सातारा.\n▪️ ठोसेघर : सातारा.\n▪️ वनकुसवडे : सातारा.\n▪️ ब्रह्मनवेल : धुळे.\n▪️ शाहजापूर : अहमदनगर.\nमहाराष्ट्रातील सारख्या नावाची तालुके\nदूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय\nमहाराष्ट्रातील सारख्या नावाची तालुके\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना ���ाहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%95.html", "date_download": "2021-07-26T20:07:28Z", "digest": "sha1:Q3TSD7NR4TILWBKIWIQAL22I6L7QWST4", "length": 16331, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "खानदेशात कांद्याच्या आवकेत वाढ - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nखानदेशात कांद्याच्या आवकेत वाढ\nby Team आम्ही कास्तकार\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या आवकेत वाढ होत आहे. आवक वाढेल तशी कोरोनाची समस्याही तीव्र होत आहे. जळगाव जिल्ह्यात जनता कर्फ्यू सुरू असल्याने बाजार व्यवस्थेला फटका बसला आहे. कांद्याच्या दरावर दबाव वाढला आहे. दर प्रतिक्विंटल ७०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.\nकांदा दरात गेल्या २० ते २२ दिवसात क्विंटलमागे किमान एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. लाल कांद्याचे दर गेल्या महिन्याच्या मध्यात किमान ८०० व कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर होते.\nकांद्याला उठावही बऱ्यापैकी होता. परंतु कांद्याची आवक मागील पाच ते सात दिवसात धुळे, जळगाव, पिंपळनेर (ता.साक्री) येथील बाजारात वाढली आहे. यातच जळगाव, धुळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज (ता. १४) हा कर्फ्यू संपणार आहे. याचा कांदा दरावर परिणाम झाला आहे. शहरांमधील हॉटेल, खानावळी बंदावस्थेत आहेत. यामुळे कांद्याची मागणी शहरातील बाजारात कमी झाल्याची स्थिती आहे. जळगाव येथील बाजारात कांद्याची आवक या आठवड्यात प्रतिदिन ५०० क्विंटल राहिली. धुळ्यातही प्रतिदिन सरासरी ८०० क्विंटल आवक झ��ली.\nपांढऱ्या कांद्याची कमी आवक\nयंदा कांद्याची लागवडही अधिक आहे. पुढे आवक आणखी वाढेल. यात कोरोना व बाजारपेठेसंबंधीची समस्या कमी झाल्यास उठाव वाढेल. परिणामी दरावरील दबाव दूर होवू शकेल, असा मुद्दा खरेदीदार उपस्थित करीत आहेत. पांढऱ्या कांद्याची आवक बाजारात कमी आहे. फक्त जळगाव व धुळे येथील बाजारात पांढऱ्या कांद्याची किरकोळ स्वरुपातील आवक होत आहे.\nखानदेशात कांद्याच्या आवकेत वाढ\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या आवकेत वाढ होत आहे. आवक वाढेल तशी कोरोनाची समस्याही तीव्र होत आहे. जळगाव जिल्ह्यात जनता कर्फ्यू सुरू असल्याने बाजार व्यवस्थेला फटका बसला आहे. कांद्याच्या दरावर दबाव वाढला आहे. दर प्रतिक्विंटल ७०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.\nकांदा दरात गेल्या २० ते २२ दिवसात क्विंटलमागे किमान एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. लाल कांद्याचे दर गेल्या महिन्याच्या मध्यात किमान ८०० व कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर होते.\nकांद्याला उठावही बऱ्यापैकी होता. परंतु कांद्याची आवक मागील पाच ते सात दिवसात धुळे, जळगाव, पिंपळनेर (ता.साक्री) येथील बाजारात वाढली आहे. यातच जळगाव, धुळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज (ता. १४) हा कर्फ्यू संपणार आहे. याचा कांदा दरावर परिणाम झाला आहे. शहरांमधील हॉटेल, खानावळी बंदावस्थेत आहेत. यामुळे कांद्याची मागणी शहरातील बाजारात कमी झाल्याची स्थिती आहे. जळगाव येथील बाजारात कांद्याची आवक या आठवड्यात प्रतिदिन ५०० क्विंटल राहिली. धुळ्यातही प्रतिदिन सरासरी ८०० क्विंटल आवक झाली.\nपांढऱ्या कांद्याची कमी आवक\nयंदा कांद्याची लागवडही अधिक आहे. पुढे आवक आणखी वाढेल. यात कोरोना व बाजारपेठेसंबंधीची समस्या कमी झाल्यास उठाव वाढेल. परिणामी दरावरील दबाव दूर होवू शकेल, असा मुद्दा खरेदीदार उपस्थित करीत आहेत. पांढऱ्या कांद्याची आवक बाजारात कमी आहे. फक्त जळगाव व धुळे येथील बाजारात पांढऱ्या कांद्याची किरकोळ स्वरुपातील आवक होत आहे.\nजळगाव jangaon खानदेश कोरोना corona धुळे dhule हॉटेल\nजळगाव, Jangaon, खानदेश, कोरोना, Corona, धुळे, Dhule, हॉटेल\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या आवकेत वाढ होत आहे. आवक वाढेल तशी कोरोनाची समस्याही तीव्र होत आहे.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकस���न\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nस्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत नाही…\nमराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ\nशेतकरी संसदेत आज ‘महिला राज’\nसमृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग\n‘महाडीबीटी’ची नव्याने अर्ज स्वीकारणी सुरू\nगुलाबावरील लाल कोळीचे नियंत्रण\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nनगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन\nभारतीय रेल्वे शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि देशाच्या कानाकोप .्यात उत्पादन पोचविते\nपरभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित\nआता महिला शेतकरी सरकारविरोधात मोर्चेबांधणी करतील, अशी योजना पुढे आहे\nकोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी वाढू लागले\nभात उत्पादनास चालना देण्यासाठी कर्टिव्हा अ‍ॅग्रीसायन्सने करारावर स्वाक्षरी केली\n[Hindi] उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशात येत्या 48 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nआज बीआयएमएस, 40 लाखांच्या वार्षिक उलाढालीचा अभ्यास करून वर्मी कंपोस्ट व्यवसाय सुरू केला\nकेंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण राणे\nमेथीचे पाणी पिण्याचे अनोखे फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअ‍ॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.punepravah.page/2020/07/ZsqqA0.html", "date_download": "2021-07-26T18:49:15Z", "digest": "sha1:PM73TWI7UMA5LDO4PA7UB44YWAZXLXB4", "length": 9324, "nlines": 35, "source_domain": "www.punepravah.page", "title": "कर्जत तालुक्याच्या कोविड सेंटर मध्ये एकमेव व्हेंटिलेटर...", "raw_content": "\nALL इव्हेंट क्रीडा गुन्हेगारी न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण शिक्षण सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nकर्जत तालुक्याच्या कोविड सेंटर मध्ये एकमेव व्हेंटिलेटर...\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nकर्जत तालुक्याच्या कोविड सेंटर मध्ये एकमेव व्हेंटिलेटर...\nकर्जत :- कोरोना रुग्णांना बाहेर जाण्याची सूचना\nवीज पुरवठा खंडित झाला तर होतो अंधार,जनरेटर ची आवश्यकता\nकर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 300चा आकडा गाठायला गेली आहे.त्यात येथील एकमेव कोविड केअर सेंटर मध्ये सर्व सुविधा उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णां��ा तेथे पोहचल्यानंतर अन्यत्र हलवण्याची सूचना केली जात आहे.दरम्यान,एकमेव व्हेंटिलेटर असलेल्या रायगड हॉस्पिटल मधील शासनाच्या कोविड केअर सेंटर मध्ये सुविधांची अनास्था असून ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी धोकादायक अशीच आहे.\nरायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून कर्जत तालुक्यासाठी खासगी रुग्णालय असलेल्या रायगड हॉस्पिटलला 6 जुलै 2020 रोजी कोविड केअर सेंटर चा दर्जा देण्यात आला.या रुग्णालयात शासनाने 100 बेड चे कोविड केअर सेंटर सुरु केले असून या हॉस्पिटल मधील अन्य भागात रायगड हॉस्पिटल प्रशासनाने स्वतःचे खासगी डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू केले आहे.कर्जत तालुक्यातील सर्वपक्षीय समितीने समिती अध्यक्ष आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली 5 जुलै रोजी प्रशासनाकडे कोविड हॉस्पिटलची मागणी केली होती.राज्य शासनाच्या वतीने प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू केले.त्या ठिकाणी शासनाने 100 बेड ची व्यवस्था तेथील एका मजल्यावर केली आहे,त्यासाठी सर्व रुग्णांसाठी आवश्यक असलेली ऑक्सिजन पाईपलाईन सर्व बेडच्या आजूबाजूला फिरवून घेतली,पण 7 जुलै रोजी कडाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रायगड हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात आला,त्यावेळी त्या रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे तेथील डॉक्टरांचे म्हणणे होते.परिणामी त्या रुग्णांना पुन्हा पनवेल येथे नेण्याची वेळ आरोग्य विभागावर आली होती.\nमागील काही दिवस सतत कर्जत तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठी आहे.ही वाढती संख्या लक्षात घेता कर्जत तालुक्यातील एकमेव कोविड केअर सेंटर असलेले रायगड हॉस्पिटल हे आता डिक्सळ येथील ग्रामस्थांकडे सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक मदतीसाठी जात आहेत.रायगड हॉस्पिटलमध्ये असलेले एकमेव व्हेंटिलेटर हे शासनाच्या मालकीचे नाही,त्यामुळे शासनाने आपल्या कोविड रुग्णांसाठी व्हेंटिलेटर कधी उपलब्ध करून देणारअसा प्रश्न डिक्सळ गावातील ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी युवक चे कर्जत तालुका अध्यक्ष सागर शेळके यांनी उपस्थित केला आहे.रायगड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर हे शासनाचे नसल्याने प्रशासनाने उभारलेले विना व्हेंटिलेटरचे कोविड रुग्णालय काय कामाचेअसा प्रश्न डिक्सळ गावातील ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी युवक चे कर्जत तालुका अध्यक्ष सागर शेळके यांनी उपस्थित केला आहे.रायगड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर हे शासनाचे नसल्याने प्रशासनाने उभारलेले विना व्हेंटिलेटरचे कोविड रुग्णालय काय कामाचेअसा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.त्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालयात असलेले व्हेंटिलेटर मशीन शासनाने तात्काळ रायगड हॉस्पिटल मधील कोविड केअर सेंटर साठी हलवण्याची मागणी देखील पुढे येत आहे.याबाबत आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता फोन वर बोलणे झाले नाही.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर\nआय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु\nशिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....\nआनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/parag-alavni-bjp-mla-abvp-10088", "date_download": "2021-07-26T20:55:11Z", "digest": "sha1:BGPCQRUZMEWKXXJ4HB6BHXPMEI5M6DTT", "length": 16211, "nlines": 184, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "विद्यार्थी चळवळीत घडला राजकारणाचा श्रीगणेशा - Parag Alavni BJP MLA ABVP | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविद्यार्थी चळवळीत घडला राजकारणाचा श्रीगणेशा\nविद्यार्थी चळवळीत घडला राजकारणाचा श्रीगणेशा\nपूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा\nसातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.\nविद्यार्थी चळवळीत घडला राजकारणाचा श्���ीगणेशा\nशनिवार, 4 मार्च 2017\nदेशात 80 च्या दशकात काश्‍मिर, आसामसारखे ज्वलंत प्रश्‍न होते. सामाजिक प्रश्‍नांनी मन अस्वस्थ होत होते. वयाच्या 17 व्या वर्षी भाजपाचा सदस्य होण्याचा निर्णय मी घेतला. महाविदयालयात शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो. भाजपचा सदस्य झालो असलो तरी सक्रीय काम करण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु, अभाविपमध्ये काम करणारा मित्र सातत्याने कार्यरत असायचे जवळून पाहिले. त्यामुळे मीही बीएस्सीला असताना अभाविपच्या कामात झोकून दिले.\nदेशात 80 च्या दशकात काश्‍मिर, आसामसारखे ज्वलंत प्रश्‍न होते. सामाजिक प्रश्‍नांनी मन अस्वस्थ होत होते. वयाच्या 17 व्या वर्षी भाजपाचा सदस्य होण्याचा निर्णय मी घेतला. महाविदयालयात शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो. भाजपचा सदस्य झालो असलो तरी सक्रीय काम करण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु, अभाविपमध्ये काम करणारा मित्र सातत्याने कार्यरत असायचे जवळून पाहिले. त्यामुळे मीही बीएस्सीला असताना अभाविपच्या कामात झोकून दिले. विलेपार्लेसारख्या बहुभाषिक आणि गरीब मध्यमवर्गीय आणि श्रीमंती वस्ती असलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना विद्यार्थी चळवळीत काम केलेल्या कामाचा आणि संस्काराचा आज फायदा झाला.\nविद्यार्थी चळवळीत असताना व्यक्तिमत्व विकास, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क कलेचा विकास झाला. त्यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपाचे नेते दिवंगत प्रमोद महाजन हे आमचे राजकीय हिरो होते. विद्यार्थी परिषदेत काम करताना सत्ताधारी पक्षांच्या संलग्न असलेल्या विद्यार्थी संघटनांची महाविद्यालयात दादागिरी चालत होती. दहशतीला घाबरुन विद्यार्थी महाविद्यालयीन निवडणुकांपासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवताना, महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला.\nमुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट कॉन्सिलचा सिनेट सदस्य म्हणून निवडून आलो. 'एनएसयुआय'चे सुरेश शेट्टी, नरेद्र वर्मा हे विरोधी संघटनांचे पदाधिकारी होते तर सध्याच्या मंत्रिमंडळातील शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह मुंबईतील अनेक सहकाऱ्यांबरोबर आम्ही एकदिलाने काम करत होतो. सिनेट सदस्य म्हणून काम ���रताना प्राध्यापक, विद्यापीठाचे कुलगुरु यांच्याशी कसे बोलायचे आणि कोणता विषय मांडायचा याचा अनुभव मिळाला. भाजपमध्ये दिग्गज पदाधिकारी असतानाही सक्रीय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक लढविली.\n1997 ते 2007 या काळात नगरसेवक तसेच 2014 पासून भाजपाचा आमदार म्हणून काम करताना महापालिका सभागृह आणि विधानसभेतही विद्यापीठातील कार्याच्या अनुभवांचा फायदा झाला.\nपरिषदेत असताना महामंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महाविद्यालयात असताना आठवड्यातून दोन बैठका व्हायच्या. एखादा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर उपस्थिती किती असेल, याचा अंदाज घेवून कार्यक्रमस्थळी खुर्च्या लावण्याचीही कामे केली. त्यामुळे व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीबरोबरच श्रोता वर्ग कुठल आला आहे, त्यांची मानसिकता काय असेल याचा अनुभव परिषदेत काम करताना मिळाला.\nआज राजकारणात काम करत असताना, मोटारीतून कार्यक्रमासाठी जाणे होते. परंतु, त्यावेळी विलेपार्ले ते सहार, अंधेरी या भागात पायी चालून किंवा कधी कधी सायकलीवरुन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्याव्या लागत. परिषदेत पुर्णवेळ काम करताना दुपारी भोजनासाठी पैसे लागत नव्हते. पुर्णपणे कार्यकर्ता म्हणून ज्या मित्रांच्या घरी जात असायचो तेथे मोठ्या आदराने स्वागत केले जायचे. आवडीचे जेवण काय हे विचारुन तसे जेवण करुन ठेवलेले असायचे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीची सवय परिषदेत असताना लागली.\nआजही मला पांढरे कपडे परिधान करणे आवडते\nभाजपमधील दूरदृष्टी असलेले नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचा 1984 साली लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघात पराभव झाला होता. त्यानंतर माझ्या भाजपचे कार्यालय असलेल्या विलेपार्ले येथील कार्यालयात ते आले होते. त्यावेळी पराभवाने खचून न जाता, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कसे काम करावे हे त्यांचे प्रोत्साहन देणारे भाषण आजही आठवते.\nविद्यार्थी हा देखील समाजाचा घटक असतो. समाजकारण करताना राजकारणात येणाऱ्या आजच्या विद्यार्थ्यांनी राजकारण हा पुर्णवेळ पेशा आहे याचे भान ठेवायला हवे. स्वतःच्या गरजा कमी करुन कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्याला बाधा न येता, राजकारणासाठी वेळ दिला तरी भावी काळात चांगले विद्यार्थी राजकारणात येवू शकतात. निवडणुकीच्या राजकारणात आमदार, खासद��र किंवा नगरसेवक पदाची संधी सगळ्यांना मिळेल याची शाश्‍वती नाही तरी, विद्यार्थी संघटनांतून राजकारणात उतरताना पक्षाचा पूर्णवेळ कार्यकर्ता किंवा खाजगी पीए म्हणून मानधनावर संधी मिळू शकते.\nशब्दांकन - महेश पांचाळ, मुंबई\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभाजप अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रमोद महाजन महेश पांचाळ पराग अळवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/is-there-any-machine-available-at-kem-hospital-which-cures-paralysis-in-just-a-few-hours/", "date_download": "2021-07-26T20:05:11Z", "digest": "sha1:YSKLARCBAWEP5CCXCBOQGKNAWT7IMJ5B", "length": 13599, "nlines": 94, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "'के.ई.एम.' हॉस्पिटलमध्ये अवघ्या काही तासात पॅरलिसीस बरा करणारी मशीन उपलब्ध झालीये? | CheckPost मराठी", "raw_content": "\n‘के.ई.एम.’ हॉस्पिटलमध्ये अवघ्या काही तासात पॅरलिसीस बरा करणारी मशीन उपलब्ध झालीये\nपक्षाघात, लकवा, अंगावरून वारं जाणे अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पॅरलिसीस या आजारावर अवघ्या काही तासात पूर्णतः इलाज करणारी अत्याधुनिक मशीन (Paralysis cure machine) उपलब्ध असल्याचे मेसेज आणि पोस्ट्स सध्या व्हायरल होताहेत.\n‘के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (प्यारालेसीस /लकवा )या आजारावर अँटोमॅटिक या मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पूर्ववत बरा होतो, मेंदूच्या गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, तसेच भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे.\nजगभरात काही ठराविक अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सदर मशीनीचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.\nमाहीती सर्वाना कळवा फायदा होईल\nव्हॉट्सऍपवर व्हायरल होणारा हा मेसेज ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शंकर साळवे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आम्ही जेव्हा शोधाशोध केली तेव्हा हे असे मेसेज/ पोस्ट्स २०१८ सालापासून व्हायरल होत असल्याचे समजले.\n२०१८ सालची फेसबुक पोस्ट:\n🔸🔸 ०१ नोव्हेंबर २०१८ 🔸🔸👉🙏 दि.२९ /१०/२०१८ रोजी के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (प्यारालेसीस /लकवा )या आजारावर अँटोमॅटिक…\nट्विटरवर देखील असेच दावे व्हायरल होत असल्याचे आपण ‘येथे‘ पाहू शकता.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या माध्यमातून पडताळणी करताना ऍडव्हान्स किवर्ड्सच्या सहाय्याने सर्च केले असता आम्हाला ‘मुंबई मिरर’ची ३ नो��्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेली बातमी सापडली.\nया बातमीनुसार, व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असलेल्या मेसेजमुळे मुंबईतील परळच्या ‘के.इ.एम’ हॉस्पिटलमध्ये पॅरलिसीस झालेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.\nबातमीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने के.इ.एम हॉस्पिटलसाठी ८.५ कोटी रुपये किमतीचे ‘Biplane digital subtraction angiography’ मशीन (Paralysis cure machine) विकत घेतले आहे. स्ट्रोक आल्यानंतर २४ तासांच्या आत जर या मशीनद्वारे इलाज केला तर रक्तवाहिन्यांमधील गाठी निघू शकतात. त्यामुळे पक्षाघाताचा रुग्ण बरा होण्यास मदत होते.\nकेवळ २४ तासाच्या आतच उपचार:\n‘मुंबई मिरर’ने व्हायरल मेसेजमध्ये उल्लेख असलेल्या वरिष्ठ न्युरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या व्हॉट्सऍप मेसेजमुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यांतील, देशाबाहेरील अनेकांची दिशाभूल केली आणि जुन्या केसेस घेऊन ते हॉस्पिटलला गर्दी करू लागले असे सांगितले.\nत्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे स्ट्रोक आल्यापासून केवळ २४ तासाच्या आतच हा उपचार होऊ शकतो. या आधी अशा प्रकारच्या मशीन केवळ ६ तासांच्या अवधीतच फायदेशीर असत परंतु नव्या तंत्रज्ञानामुळे ती वेळ मर्यादा २४ तासांपर्यंत गेली आहे. पक्षाघात होऊन जास्त दिवस अथवा महिने झाले असतील तर या मशीनचा उपयोग नाही असे ते म्हणाले.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल मेसेज गेल्या दोन अडीच वर्षांपासून व्हायरल होत असल्याचे समोर आले. त्यात दिलेली माहिती अर्धवट आणि दिशाभूल करणारी आहे.\nसदर अत्याधुनिक मशीन स्ट्रोकनंतर केवळ २४ तासाच्या आत उपचार करण्यासच मदतगार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही मशीन केवळ मुंबईतील परळच्या के.इ.एम हॉस्पिटलमध्ये आहे.\nहेही वाचा: आक्षेपार्ह मेसेजसाठी ग्रुप ऍडमिन जबाबदार असल्याचा दावा करणारी जुनी फेक न्यूज व्हायरल\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9-%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-26T18:53:21Z", "digest": "sha1:XOC4D2J5OTVAGMJKKVQEIC4UCJF36K43", "length": 5936, "nlines": 100, "source_domain": "ejanshakti.com", "title": "धक्कदायक प्रकार ! मृतदेह सरळ चादरीत गुंडाळला | Janshakti Newspaper", "raw_content": "\n मृतदेह सरळ चादरीत गुंडाळला\n मृतदेह सरळ चादरीत गुंडाळला\nजळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह थेट चादरीत गुंडाळून दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात घडला आहे. पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nसविस्तर व��त्त असे कि, पाचोरा येथील एका ४० वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने चार दिवसांपूर्वी या खासगी रुग्णालयामध्ये आले होते. ज्यांचा शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांना मृतदेह चादरीत गुंडाळून देण्यात आला. मात्र, दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.\n‘मीच माझा रक्षक’ म्हणत कोल्हापूरच्या तरुणाची जळगावात जनजागृती\nपोलिसांनी केली वाहनांच्या कागदपात्रांची तपासणी (व्हिडियो)\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1/", "date_download": "2021-07-26T21:09:30Z", "digest": "sha1:XDJZWJ24GZI77OH2LEUOFN7DNN4JUJO7", "length": 9046, "nlines": 113, "source_domain": "ejanshakti.com", "title": "परीक्षा होणारच; युजीसीकडून मानक कार्यपद्धती जाहीर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nपरीक्षा होणारच; युजीसीकडून मानक कार्यपद्धती जाहीर\nपरीक्षा होणारच; युजीसीकडून मानक कार्यपद्धती जाहीर\nनवी दिल्ली: युजीसीने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम आहे. परीक्षेबाबत संभ्रम असताना आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज गुरुवारी अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह मंत्रलयाने सांगितले आहे. यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.\nयूजीसीने बुधवारी या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली. यात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सोशल डीस्टन्सिंग सारख्या विषयाचा यात समावेश आहे. दोन मीटरचे अंतर राखणे, मास्क आणि आरोग्य सेतू अॅप अनिवार्य. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सर्दी, पडसे, ताप आणि करोना विषाणूचे दुसरी लक्षणे असल्यास त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या दिवशी परीक्षेला बसू द्यावे किंवा दुसऱ्या वर्गात बसून द्यावे याबाबत निर्णय घेणे, त्याचबरोबर परीक्षकांनाही मास्क आणि हातात ग्लोव्ह्ज घालणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\n*प्रत्येक परीक्षा केंद्रावर थर्मोगनने तापमान तपासणी करावी\n*एक सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरावा\n*त्याचबरोबर परीक्षार्थींना आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप अनिवार्य\n*ज्या परीक्षार्थीने सेल्फ डिक्लरेशन फॉर्म आणि थर्मोगनने तपासणी केलेली नसेल त्यांना परीक्षा केंद्र सोडण्यास सांगण्यात येईल.\n*परीक्षा केंद्रावर फिजिकल डिस्टंसिंगचा विशेष पालन करण्यात येईल.\n*परीक्षा केंद्र निर्जंतुक करावे\n*सर्व परीक्षा केंद्रांवर हँड सॅनिटायझर आणि हँडवॉश ठेवावे\n*परीक्षेला उपस्थित असलेले परीक्षक, विद्यार्थी आणि इतर लोकांची नोंद करावी\n*परीक्षा हॉलमध्ये बसलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये एक बेंच रिकामा ठेवण्यात यावा\n*एका वर्गात चार रांगा असतील यामध्ये त्यांच्यामध्ये एका विद्यार्थ्याच्या जागेची रिक्त जागा असेल.\nराजगृहावरील हल्ल्याचा भुसावळ विभागात निषेध\nअरे बापरे… जिल्ह्यात आणखी 292 कोरोनाबाधीत\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना अटक\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा मृत्यू\nसोनगीर पोलिसांनी पकडला 28 लाखांचा गुटखा : दोघा संशयीतांना…\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nराष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन…\nडेल्टा वेरिएंट : ‘या’ देशात ८०० लहान मुलांचा…\nराज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nट्रिपल तलाक देणाऱ्याला सासरच्यांनी साखळीने बांधून धुतलं\nमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर पुण्याला परतलं;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://eprabuddhbharat.com/madamchiefminister/", "date_download": "2021-07-26T20:24:18Z", "digest": "sha1:ZVFNVLZZ4FZEGI6MFSNVXN3A7JVEXMTF", "length": 22387, "nlines": 91, "source_domain": "eprabuddhbharat.com", "title": "दृढ ऐक्याचा हक्क - Prabuddh Bharat", "raw_content": "\nby टीम प्रबुद्ध भारत\nसुभाष कपूर ह्यांचा नवीन चित्रपट, ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ (२०२१) हा चुकीच्या कारणांसाठी प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. एक काल्पनिक कहाणी असली तरी हा चित्रपट उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती ह्यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे असे म्हटले जाते. चित्रपटाच्या पोस्टरवरून आणि रिचा चढ्ढा (चित्रपटाची नायिका) ह्यांच्या ट्वीट्समुळे जो वादंग उसळला तो ह्या प्रकाशनाच्या वाचकांना चांगलाच माहित असेल. थोडक्यात सांगायचे तर ह्या संपूर्ण चित्रपट प्रकल्पाला छुप्या जातीयवादाचा दर्प येतो.\nह्या चित्रपटाच्या पोस्टरमधूनच ठराविक साच्याच्या एका अक्षम्य जातीयवादाचे केले गेलेले प्रकटीकरण ज्यांना दिसले व जाणवले त्यांना ह्यातून निर्माण झालेल्या समस्याही सहज कळतील: पोस्टरमध्ये रिचा चढ्ढा मळक्या लक्तरांमध्ये दिसते, तिच्या हातात उगारलेला झाडू आहे आणि पोस्टरची टॅगलाईन आहे: ‘अनटचेबल, अनस्टॉपेबल’ (अस्पृश्य, अनवरोध. तरीही एक मोठा प्रश्न उरतोच. तो म्हणजे ‘ऐक्याचा एल्गार’ आणि प्रतिनिधित्वाचे नीतिशास्त्र. ह्या प्रश्नाचा सखोल विचार करणे गरजेचे आहे. ह्या मुद्याचे अधिक विवरण करण्यासाठी १९७० सालातील एका माहितीपटाचे (मीटिंग द मॅन: जेम्स बॉल्डविन इन पॅरिस) मी उदाहरण घेते.\nजेम्स बॉल्डविन हे अमेरिकन लेखक – अ‍ॅक्टिव्हिस्ट आहेत. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी नोव्हेंबर १९४८ मध्ये पॅरिसला स्थलांतर केले. तेथेच त्यांनी आपले बरेचसे ऊर्वरित आयुष्य व्यतीत केले. १९७० मध्ये टेरेन्स डिक्सन हा चित्रपट निर्माता ‘बॉल्डविन्स पॅरिस’ ह्या माहितीपटाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने त्यांना भेटला. ह्या वेळेपर्यंत बॉल्डविन हे एक मोठे लेखक म्हणून ख्यातनाम झालेले होते. गियोव्हानीज रुम (१९५६), अनदर कंट्री (१९६२), द फायर नेक्स्ट टाईम (१९६५) आणि टेल मी हाऊ लॉंग द ट्रेन्स बीन गॉन (१९६८) ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली होती. अमेरिकन नागरी हक्क चळवळीतील (अमेरिकन सिव्हिल राईट्स मूव्हमेंट) एक बुलंद आवाज म्हणूनही ते प्रसिद्धी पावलेले होते. ही चळवळ संस्थात्मक वंशविद्वेष आणि काळ्या अमेरिकन नागरिकांच्या बाबतीत होणाऱ्या भेदभावाविरुध्द लढा देण्यासाठी सुरु झाली होती. तसेच, समलिंगी नागरिकांच्या हक्कांसाठीच्या चळवळीमध्येही (गे राईट्स मूव्हमेंट) त्यांचा सहभाग होता. ह्या २७ मिनिटांच्या माहितीपटामध्ये काळ्या अमेरिकनांच्या लढ्याचे उत्तम चित्रीकरण केलेले आहे. त्यातून प्रेक्षकांना ऐक्याच्या संदर्भातील गुंतागुंतींची कल्पना येते. मॅडम चीफ मिनिस्टरवरील चर्चेच्या संदर्भात हीच गुंतागुंत लक्षात घ्यायला हवी..\nपॅरिसमध्ये हद्दपार असलेल्या एका काळ्या अमेरिकन लेखकाच्या नजरेतून पॅरिसचे दर्शन घडविणे हे टेरी डिक्सनचे उद्दिष्ट होते. वरवर पाहता हा अगदी उदात्त हेतू वाटतो. परंतु माहितीपटाचे चित्रीकरण सुरु झाल्यावर काही काळाने बॉल्डविनचे सहकार्य कमी कमी होत गेले. त्यांनी पॅरिसबद्दल किंवा स्वत:च्या कामाबद्दल बोलायचे नाकारले. त्याऐवजी त्यांनी, एक गोरा युरोपियन चित्रपट निर्माता आणि एक यूरोपमध्ये हद्दपार असलेला काळा अमेरिकन लेखक ह्यांच्यामधील क्लेशदायक नातेसंबधांचे दर्शन पडद्यावर करून द्यायला सुरुवात केली. माहितीपटाचे बहुतांश चित्रीकरण पॅरिसच्या अल्जीरियन मोहल्ल्यात करण्यात आले. तेथे प्रामुख्याने अल्जीरियन स्थलांतरित लोकांची वस्ती होती. बॉल्डविन ह्यांना येथे मित्र मिळाले, आधार मिळाला. कारण बॉल्डविनना अल्जीरियन लोकांचे फ्रान्समधील अनुभव आणि काळ्या लोकांचे अमेरिकेतील अनुभव ह्यांत साम्य आढळले. अल्जीरियन लोकांना पॅरिसची चांगली माहिती होती आणि ह्या शहराला समजून घेण्यासाठी त्यांनी बॉल्डविनना मदत केली.\nचित्रीकरणामध्ये बॉल्डविन ह्यांच्याबरोबर एक तरुण काळा माणूस असतो. बहुदा विद्यार्थी असावा. चित्रपटात तो कधी कधी लेखक आणि निर्माता ह्यांच्यामधील मध्यस्थ असतो. एका विशिष्ट दृश्यामध्ये चित्रपटाच्या चमूला प्लेस डि ला बॅस्टिलच्या बाहेरच्या बाजूला चित्रीकरण करायला सांगितले होते. ह्या जागेत पू��्वी तुरुंग होता. १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान त्यावर हल्ला करून तो पाडून टाकण्यात आला. ह्या ठिकाणी बॉल्डविन ह्यांच्या मुलाखतीला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा हा तरुण, दिग्दर्शकाला प्लेस डि ला बॅस्टिल अजूनही पॅरिसमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ का आहे, असा प्रश्न बॉल्डविन ह्यांना विचारायला सांगतो. बॉल्डविन म्हणतात की हे सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे किंवा नाही हे महत्वाचे नाही. ह्या उत्तराने दिग्दर्शक चिडतो आणि बॉल्डविनवर हातचे राखून बोलत असल्याचा, मोकळेपणाने न बोलण्याचा व त्यामुळे चित्रीकरणामध्ये अडथळा निर्माण करण्याचा आरोप करतो. ‘आम्हाला, तुम्ही जसे आहात तसे का दाखवू देत नाही आहात तुमच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट का सांगू देत नाही आहात तुमच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट का सांगू देत नाही आहात’ असे डिक्सन त्यांना विचारतात.\nह्या प्रश्नाला बॉल्डविन ह्यांनी दिलेले उत्तर गहन आहे: “मी लेखक असण्यापेक्षाही अधिक प्रमाणात एक नागरिक आहे. राजकीय कैद्यांचा मी प्रतिनिधी आहे. अमेरिकेत किंवा युरोपात आपण काळा माणूस असणं म्हणजे काय हे मी चांगलं जाणतो. आमच्या कातडीच्या रंगामुळे आम्हाला मारलं जाऊ शकतं. मी त्यातून वाचलो आणि ह्या साऱ्याचा मी एक साक्षीदार आहे, एवढंच महत्वाचं आहे. जेव्हा एखादा गोरा माणूस तुरुंग पाडून टाकतो तेव्हा तो कैदेतून सुटतो, स्वतंत्र होतो. मी जेव्हा तुरुंग फोडतो तेव्हा मी रानटी ठरतो. कारण तुम्हीच (डिक्सनला उद्देशून) माझा तुरुंग आहात. तुमच्या सुटका वगैरे मी फार काळ सहन केलं. आता यापुढे ते मला परवडणार नाही.”\nहा क्षण चित्रपटाला एक वेगळे वळण देणारा आहे. जणू काही बॉल्डविन ह्यांना, एका विशिष्ट विस्फोटक क्षणापर्यंत आपले विचार निर्मात्यासमोर उघड होऊ द्यायचे नव्हते. त्यानंतरच एक गोरा चित्रपट निर्माता आणि त्याचा काळा नायक ह्यांच्यातील नाते स्पष्ट केले जाते, त्याला वाचा फुटते; आणि हे घडते एका ऐतिहासिक स्थळी, कारावासातून सुटका होण्याबाबत प्रतीकसमान असलेल्या स्थळी. काळ्या लोकांच्या, गौरेतर स्थलांतरितांच्या आणि समाजाच्या परिघावर जेमतेम स्थित असलेल्या समुदायांच्या सततच्या कारावासाला अधोरेखित करण्यासाठी हे होणे आवश्यक होते. ह्या प्रसंगाचा उपयोग आपल्याला मॅडम चीफ मिनिस्टर ह्या चित्रपटाच्या पेचाचे ���कलन होण्यासाठी होऊ शकेल. एका माजी दलित स्त्री मुख्यमंत्र्याचे प्रातिनिधिक स्वरूप, एका उच्चवर्णीय अभिनेत्रीने, उच्चवर्णीय दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली केलेल्या भूमिकेतून दर्शविले जाणे व त्याच्या प्रमुख पोस्टरवर तिचे दर्शन झाडू परजणारी, लक्तरे नेसलेली ‘अस्पृश्य’ स्त्री म्हणून होणे ह्यातील गंभीर प्रश्नांची गुंतागुंत त्यातून समोर येते.\nआणखी एक वेगळी परंतु ह्या विषयाशी संबंधित अशी एक घटना आहे: प्रोफेसर कॉर्नेल वेस्ट ह्या राजकीय अ‍ॅक्टिव्हिस्ट – विचारवंताला कायमस्वरूपी व्याख्यातापद देण्याचे हार्वर्ड विद्यापीठाने नुकतेच नाकारले. ह्या धक्कादायक घटनेबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे आणि जगभरातील शिक्षणक्षेत्रातील प्रगतीशील विचारसरणीच्या व्यक्तींनी ह्याचा निषेधही केला आहे. ह्यापैकी एक महत्वाची टिप्पणी आहे ती सूरज येंगडे ह्यांची. सूरज येंगडे हे हार्वर्डमध्ये पोस्ट – डॉक्टरल (पीएचडी पदव्युत्तर) फेलो आहेत. कास्ट मॅटर्स’ ह्या पुस्तकाचे ते लेखक आहेत. त्यांनी दलित – काळे दृढ ऐक्य नेटवर्क निर्माण करण्यासाठी प्रोफेसर कॉर्नेल वेस्ट ह्यांच्याबरोबर काम केले आहे. दृढ ऐक्य हा एक महत्वाचा राजकीय कार्यमार्ग आहे. जगभरातील समाजाच्या परिघावरील आणि दडपल्या गेलेल्या समुदायांना सामाजिक न्याय आणि प्रतिष्ठा ह्यासाठी एकत्र येऊन लढण्यासाठी हे आवाहन आहे.\nतरीदेखील एक प्रश्न उरतोच: ऐक्य म्हणजे समतेचे प्रयत्न की तटस्थता दृढ ऐक्य म्हणजे केवळ स्वत:ला बरे वाटण्यासाठी दयाबुद्धीने केलेली तोंडदेखली कृती नव्हे तर दृढ ऐक्य म्हणजे एक हक्क आहे. तो प्रयासपूर्वक मिळवावा लागतो.\nमेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए\nजाणिवा समृद्ध करणारी “पटेली”\nजाणिवा समृद्ध करणारी “पटेली”\nअकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित कुटुंबांना सर्वप्रकारच्या सहाय्य ह्या साठी वंचितच्या पदाधिकारी ह्यांनी घेतली जि.प. अधिकाऱ्यांची नियोजन बैठक\nअकोला दि. २३ - अकोला जिल्ह्यातील पूरपरिस्थिती मुळे बाधित झालेल्या कुटुंबांना नैसर्गिक आपत्ती मध्ये जेवण, आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी सर्वप्रकारच्या ...\nनांदेड दक्षिण मध्ये वंचित बहुजन आघाडीला बळकटी\nकंधार - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा मुलाखती साठी संघटन दौरा नांदेड दक्षिण मध्ये चालू आहे. युवा प्रदेश सदस्य ...\nबाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून, 4-5 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. परंतु ऑपरेशनचे स्वरूप ...\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र ...\nगरज नसता जाती धर्माचा रकाना का \nअनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/sharp-decline-in-the-number-of-deaths-from-covid-patients-in-maharashtra-mhak-502926.html", "date_download": "2021-07-26T20:27:23Z", "digest": "sha1:MJRYHHEYCRV6MKCBWJBE352LCQQKMFI2", "length": 18526, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यात COVID रुग्णांच्या मृत्यू संख्येत मोठी घट, कोरोनामुक्त होणाऱ्यांचाही आकडा वाढला | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nपती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\nPoK मधल्या K2 वर चढाई करताना भयंकर घटना; प्रसिद्ध गिर्यारोहक गतप्राण\nआसाम आणि मिझोरामच्या सीमेवर भयंकर हिंसाचार, 6 पोलीस शहीद\nसर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना भलामोठा दंड\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nचेहऱ्यावर हास्य, पायात स्लिपर; हात पसरून रस्त्यावर बेडूक बनून का बसलीये राधिका\nक्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण\nरशियन डान्सरला का दिलं ‘मेरा नाम जोकर’मध्ये काम राज कपूर यांचा भन्नाट किस्सा\nIND vs SL : पृथ्वी शॉची लाजिरवाणी कामगिरी, धोनी-राहुलच्या क्लबमध्ये पोहोचला\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 ��ीरिज अखेरची संधी\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nMS Dhoni चा हा लूक पाहून चाहते झाले इमोशनल, PHOTO VIRAL\nविजय मल्ल्या दिवाळखोर, लंडन हायकोर्टाचा फैसला\nग्राहकाला 25 लाखांच्या लॉटरीचा आला WhatsApp मेसेज, SBI ने मात्र केलं अलर्ट\nसोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम\nगृहकर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी, 'या' तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा\nVoter ID हरवलं तर चिंता नको; अवघ्या काही मिनिटांमध्ये करता येईल पुन्हा डाउनलोड\n सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम...\n‘या’ पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवा कोथंबीर; दोन आठवडे No Tension\nपुरूषांपेक्षा महिलांना आकर्षित करणं कठीण; पहा कोणत्या गोष्टीला देतात महत्व\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nEXPLAINER : प्रत्येक गाडीचं टायर काळ्या रंगाचंच का असतं\nदेशातल्या दोन-तृतीयांश जणांना कोविड होऊन गेला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nधारावीत लसीकरण केंद्रावर जीवघेणी गर्दी; कोरोना नियमांचाही फज्जा, पाहा VIDEO\nपुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nहत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO\nमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती\nVIDEO : धबधब्याखाली लहान मुलांसह सुरू होती मजा-मस्ती; अचानक ��ाणी वाढलं आणि...\nराज्यात COVID रुग्णांच्या मृत्यू संख्येत मोठी घट, कोरोनामुक्त होणाऱ्यांचाही आकडा वाढला\nरिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण, 98 टक्के कर्मचारी झाले सुरक्षित\n 2019 नव्हे तर 19 वर्षांपूर्वीच आढळले होते कोरोना रुग्ण\nकोरोनाचा लहान मुलांवर हल्ला, एकाच आठवड्यात 100 चिमुकल्यांचा बळी\nकोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान\n आता Fart मुळेही Covid-19 चा धोका ढुसकी सोडली तरी पसरू शकतो Corona\nराज्यात COVID रुग्णांच्या मृत्यू संख्येत मोठी घट, कोरोनामुक्त होणाऱ्यांचाही आकडा वाढला\nउपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही 80 हजारांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ही घसरण सुरू असल्याने दिलासा मिळाला आहे.\nमुंबई 06 डिसेंबर: राज्यात दिवाळीनंतर थोडा वाढलेला कोरोनाचा आलेख आता पुन्हा घसरणीला लागला आहे. रविवारी दिलासा देणारी आकडेवारी समोर आली असून मृत्यू होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. दिवसभरात 40 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं असून 7 हजार 486 जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा 17 लाख 23 हजार 370वर गेला आहे. तर Recovery Rate 93.04 एवढा झालाय. गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार 757 नव्या रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णांची संख्या ही 18 लाख 52 हजार 266 एवढी झालीय. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही 80 हजारांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ही घसरण सुरू असल्याने दिलासा मिळाला आहे.\nफायझर (Pfizer) ने विकसित केलेल्या कोरोना लशीच्या (Coronavirus Vaccine) वापराला भारतात परवानगी मागितली आहे. कंपनीच्या भारतीय शाखेने याबाबतचा अर्ज भारतीय औषधी महानियंत्रक DCGI (डीसीजीआई) कडे केला आहे. मात्र हा अर्ज करताना कंपनीने जी अट घातली त्या अटीमुळे सर्व घोडं अडलं असून त्यामुळे फायझरच्या लशीला (Pfizer corona Vaccine) परवानगी मिळण्याची शक्यता नसल्याचं बोललं जात आहे.\nफायझरला ब्रिटनमध्ये परवानगी मिळाली आहे. तर बहरिननेही परवानगी दिली आहे. तर अमेरिकेतही कंपनीनी आणीबाणीच्या परिस्थितीत लशीच्या वापराला परवानगी मिळावी असा अर्ज केला आहे. भारतात अर्ज करताना कंपनीनी एक अट घातली आहे. या औषधामुळे जर एखाद्या रुग्णावर गंभीर दुष्परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कंपनी घेणार नाही. ती जबाबदारी सरकारे घ्यावी असं कंपनीन�� म्हटलं आहे.\nपुणेकर ठरला Asian Of the Year; कोरोना विरोधी कामगिरीबद्दल पुनावालांचा सन्मान\nया अटीमुळे फायझरला भारतात परवानगी मिळाण्याची शक्यता नसल्याचं मत व्यक्त होत आहे. औषध नियामकांकडे दाखल केलेल्या अर्जात कंपनीने भारतात आयात आणि आपत्कालीन स्थितीत वापरण्याची परवानगी मागितली आहे. याशिवाय ड्रग्स अॅण्ड क्लिनिकल ट्रायल नियम 2019 च्या विशेष तरतुदीनुसार भारतातील लोकसंख्येचा विचार करता क्लिनिकल चाचण्यांमधून सूट मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे. 4 डिसेंबर रोजी हा अर्ज करण्यात आला होता.\nसिगारेट आणि लायटरमुळे आमिर खानची मुलगी ट्रोल; तो फोटो शेअर करून म्हणाली...\nशिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण\nप्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर\nमाइक आणि स्पीकरसह LG चा स्मार्ट Mask, श्वासानुसार बदलणार एअर फ्लो कंट्रोल\nमराठी अभिनेत्रीचा लंडनमध्ये नऊवारी साज; साडी नेसून करतेय भटकंती\nचुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील\n‘मला पॉर्नोग्राफी प्रकरणात खेचू नका’; गंदी बात फेम अभिनेत्रीची ट्रोलर्सला विनंती\nघरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये\n पारंपरिक वेशात मौनी रॉयने वेधलं साऱ्यांचं लक्ष\nआथिया शेट्टी बनली अनुष्का शर्माची नवी फोटोग्राफर UK मध्ये असा घालवतायत वेळ\nIND vs SL : टीम इंडियाच्या खेळाडूचं करियर धोक्यात, टी-20 सीरिज अखेरची संधी\nदिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/12911", "date_download": "2021-07-26T19:52:14Z", "digest": "sha1:KS2T32ZB7J6PSIPAF6BO7UC56NX2NUUV", "length": 7470, "nlines": 131, "source_domain": "abhivrutta.com", "title": "कन्नड अभिनेत्रीने घडवली सख्ख्या भावाची हत्या | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राष्ट्रीय कन्नड अभिनेत्रीने घडवली सख्ख्या भावाची हत्या\nकन्नड अभिनेत्रीने घडवली सख्ख्या भावाची हत्या\nहुबळी (कर्नाटक) : कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हिला आपल्या सख्ख्या भावाच्या हत्येच्या आरोपात हुबळी पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येते.\nपोलिसांनुसार, शनायाने अन्य चार आरोपींच्या म���तीने भाऊ राकेश काटवे याची हत्या करून [ Actress Shanaya Katwe arrested for brother’s murder] त्याच्या मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकले होते. राकेशचे कापलेले डोके देवरागुडीहलाच्या जंगलात सापडले, तर शरीराचे बाकी तुकडे हुबळी आणि गदग रस्त्यावर सापडले. धारवाड जिल्हा पोलिसांनी आणखी चार संशयित आरोपींची ओळख पटवली आहे. यात नियाज अहमद कटिगार ,तौसीफ चन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरानीवाले यांचा समावेश आहे. यापैकी नियाजसोबत शनयाचे प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे.\nदरम्यान, शनायाला गुरुवारी अटक करण्यात आली असून तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.\nPrevious articleएमबीबीएस परीक्षांबाबत सरकारचा मोठा निर्णय\nNext articleसॅनिटायझर वापरण्याच्या या पद्धती आवश्यकच…\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nचालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश\nखासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये १५ टक्के कपात\nराजधानी मुंबई July 27, 2021\nपूजाचा चौफेर अभिनय आणि यशाकडं वाटचाल …\nमनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य July 27, 2021\nमहाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर\nपूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे : कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील\nराज्यात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्थळी एनडीआरएफ : मुख्यमंत्री\nराजधानी मुंबई July 26, 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/rashibhavishya-27th-june-2021-in-marathi-263772.html", "date_download": "2021-07-26T20:58:37Z", "digest": "sha1:VMNKGPLUGRTC3DAXD7LSWYVNCJRXRVTM", "length": 33788, "nlines": 280, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "राशीभविष्य 27 जून 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस | 🛍️ LatestLY मराठी", "raw_content": "\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nमंगळवार, जुलै 27, 2021\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना\nभारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसला महेंद्रसिंह धोनी, चाहते भावूक\nजेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 आक्टोबर रोजी होणार\nराज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत; विजय वडेट्टीवार यांची घोषणा\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nJEE 2021 Exam Date: जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nGay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल पाहून पत्नीचा चडला पारा, उचलले टोकाचे पाऊल\nBS Yediyurappa Resigns as Karnataka CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचा राजीनामा म्हणाले, 'कोणाचाही दबाव नाही, स्वेच्छेने घेतला निर्णय'\nUPSC Recruitment 2021: भारतीय सूचना सेवेसह 46 पदांसाठी युपीएससीकडून नोकर भरती, पत्रकारांसाठी संधी\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nOnePlus Nord 2 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, युजर्सला मिळणार 14,400 रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMS Dhoni in India's Retro Jersey: महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाच्या नव्या जर्सीत पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न साकार, पाहा फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\nIndia’s Tour of England, 2021: इंग्लंड दौऱ्यासंदर्भात दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय\nMahendra Singh Dhoni आणि Ranveer Singh यांची फुटबॉलच्या मैदानात मौजमजा, फोटो व्हायरल\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nKargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित���त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)\nहसून हसून दुखेल पोट\nMirabai Chanu मुळे प्रेरित झाला टायगर श्रॉफ, 140 किलो वजनासह केले स्कॉट्स (Video)\nPriya Ahuja: ब्रा स्ट्र्रॅपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री प्रिया आहुजाचे उत्तर\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारगिल विजय दिनानिमित्त वीर शहीद जवानांना अभिवादन\nवैजापूर येथे बिअर कंटेनरला अपघात, बिअरबॉक्स पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड\nगार्डनमध्ये फेरफटका मारत असताना महिलेवर शंभरहून अधिक उंदरांचा हल्ला, कुरतडले हात-पाय\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nराशीभविष्य 27 जून 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\n27 जून 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब तर जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.\nलाइफस्टाइल टीम लेटेस्टली| Jun 26, 2021 10:01 PM IST\nराशी भविष्य-(फोटो सौजन्य- फाइल इमेज)\n27 जून 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब तर जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.\nमेष: या राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस उत्���ाहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल.\nशुभ उपाय- शंकराची पूजा करा.\nशुभ दान- अन्नदान करा.\nवृषभ: आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.\nशुभ उपाय- केशर दुधाचा नैवेद्य दाखवा.\nशुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा.\nमिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींनी प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.\nशुभ उपाय- गाईला चारा द्या.\nशुभ दान- तांदूळ दान करा.\nकर्क: परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.\nशुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा.\nशुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.\nसिंह: आज या राशीतील व्यक्तींनी विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा.\nशुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.\nशुभ दान- रक्तदान करा.\nकन्या: कन्या राशीतील व्यक्तींनी आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.\nशुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.\nशुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.\nशुभ रंग- क्रिम कलर\nतुळ: तुळ राशीतील व्यक्तींनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.\nशुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.\nशुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.\nवृश्चिक: या राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.\nशुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.\nशुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.\nधनु: धनु राशीतील व्यक्तींनी आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.\nशुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.\nशुभ दान- गाईंना चारा द्या.\nमकर: आजचा दिवस मकर राशीतील व्यक्तींशी उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा.शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा.\nशुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.\nशुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.\nकुंभ: आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.\nशुभ उपाय- सरस्वतीचे पूजन करा.\nशुभ दान- अन्न दान करा.\nमीन: आजच्या दिवशी मीन राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.\nशुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.\nशुभ दान- लाल झेंडा किंवा नारळ दान करा.\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nराशीभविष्य 24 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCovid-19 Vaccination in Maharashtra: राज्यात कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांची संख्या 1 कोटी पार\nLiquor Shops: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांना परवाने देण्यावर स्थगिती\nPornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स\nMaharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nMaharashtra Floods: पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना कडक आदेश\nLenovo Legion 5 Pro Gaming Laptop भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMaharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात सोमवारी 4877 नव्या रुग्णांची नोंद, 53 मृत्यू\nTokyo Olympics: रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचा गौरव\nMumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन (Watch Video)\nCovid-19 Update in Mumbai: मुंबई मधील कोविड-19 रुग्णसंख्येत घट; 500 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nराशीभविष्य 27 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nAngarki Sankashti Chaturthi 2021 Wishes: अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारे देऊन गणेशभक्तांचा दिवस करा मंगलमय\nCoronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता\nKargil Vijay Diwas 2021 HD Images: कारगील विजय दिवसाच्या शुभेच्चा Quotes, Messages द्वारा शेअर करत वीर जवानांना करा सलाम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2021-07-26T21:24:18Z", "digest": "sha1:2EHEMH32EICZVIBLDE4PG4P3XWE7Q4PH", "length": 16517, "nlines": 720, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जानेवारी २४ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< जानेवारी २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n२ ३ ४ ५ ६ ७ ८\n९ १० ११ १२ १३ १४ १५\n१६ १७ १८ १९ २० २१ २२\n२३ २४ २५ २६ २७ २८ २९\nजानेवारी २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४ वा किंवा लीप वर्षात २४ वा दिवस असतो.\n४१ - रोमन सम्राट कालिगुलाला त्याच्याच प्रेटोरियन रक्षकांनी मारले.\n४१ - कालिगुलानंतर क्लॉडियस रोमन सम्राट झाला.\n१४३८ - बासेलच्या समितीने पोप युजेनियस चौथ्याला निलंबित केले.\n१४५८ - मॅथियस कॉर्व्हिनस हंगेरीच्या राजेपदी.\n१६२४ - ग्रेगोरी पंधराव्याने आल्फोन्सो मेन्देझला इथियोपियाचा मुख्य धर्मप्रसारक केला. मेन्देझ या दिवशी गोव्याहून मासावा, इथियोपिया येथे पोचला.\n१६७९ -इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसर्‍याने संसद बरखास्त केली.\n१७४२ -चार्ल्स सहावा आल्बर्ट पवित्र रोमन सम्राटपदी.\n१८४८ -कॅलिफोर्नियात जेम्स ��ब्ल्यु. मार्शलला सटर्स मिल येथे ओढ्यात सोने सापडले. यानंतर जगभरातून अभूतपूर्व गर्दी सोने मिळवायला कॅलिफोर्नियात लोटली.\n१९०८ -रॉबर्ट बाडेन-पॉवेलने बॉय स्काउट्स सुरू केले.\n१९२४ -सेंट पीटर्सबर्गचे नाव बदलून लेनिनग्राड करण्यात आले.\n१९३६ -आल्बेर सराउ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\n१९४३ -दुसरे महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट व इंग्लिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी कॅसा ब्लांका येथील परिषद आटोपली.\n१९४५ -दुसरे महायुद्ध - रशियन सैन्याने ऑश्विझ कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प मुक्त केला.\n१९६६ -एर इंडियाचे बोईंग ७०७ जातीचे विमान युरोपमधील मोंट ब्लांक या सर्वोच्च शिखरावर कोसळले. ११७ ठार. मृतांत होमी भाभा.\n१९७२ -गुआममध्ये १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते.\n१९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले.\n१९८७ - लेबेनॉनमध्ये अतिरेक्यांनी अलान स्टीन, जेसी टर्नर, रॉबर्ट पॉलहिल व मिथिलेश्वर सिंग यांचे अपहरण केले.\n७६ - हेड्रियान, रोमन सम्राट.\n१७१२ - फ्रेडरिक दुसरा, प्रशियाचा राजा.\n१८९१ - अलेक केनेडी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९०२ - ई.ए. स्पायसर, अमेरिकन बायबलतज्ञ.\n१९०७ - डेनिस स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९१२ - केनेथ वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\n१९१५ - जॉन ट्रिम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\n१९१६ - व्हिक्टर स्टॉलमायर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\n१९६८ - मार्क बर्मेस्टर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\n१९७० - नील जॉन्सन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\n४१ - कालिगुला, रोमन सम्राट.\n७७२ - पोप स्टीवन चौथा.\n११२५ - डेव्हिड चौथा, जॉर्जियाचा राजा.\n१३६६ - अरागोनचा आल्फोन्सो चौथा.\n१९६५ - विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान.\n१९६६ - होमी भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.\n१९९३ - थर्गुड मार्शल, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.\n२०११ - पंडित भीमसेन जोशी, भारतीय शास्त्रीय गायक.\nबीबीसी न्यूजवर जानेवारी २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजानेवारी २२ - जानेवारी २३ - जानेवारी २४ - जानेवारी २५ - जानेवारी २६ - जानेवारी २७ - (जानेवारी महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: जुलै २६, इ.स. २०२१\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ११:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0753+id.php?from=in", "date_download": "2021-07-26T20:13:54Z", "digest": "sha1:LQQPISKJFWHSIONFNLLNOLYUGIQAFK3V", "length": 3688, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0753 / +62753 / 0062753 / 01162753, इंडोनेशिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0753 हा क्रमांक Pasaman, West Pasaman क्षेत्र कोड आहे व Pasaman, West Pasaman इंडोनेशियामध्ये स्थित आहे. जर आपण इंडोनेशियाबाहेर असाल व आपल्याला Pasaman, West Pasamanमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. इंडोनेशिया देश कोड +62 (0062) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Pasaman, West Pasamanमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +62 753 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनPasaman, West Pasamanमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +62 753 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0062 753 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/11/Investigate-Superintendent-of-Police-s-assets-Rajinikanth-Borole.html", "date_download": "2021-07-26T18:55:08Z", "digest": "sha1:NEUN73WLDZYZ24WEITNVINGTGMAQLW7F", "length": 11607, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "\"पोलीस अधिक्षकांच्या संपतीची चौकाशी करा\": रजनिकांत बोरोले - Maharashtra24", "raw_content": "\nरविवार, २२ नोव्हेंबर, २०२०\nHome महाराष्ट्र यवतमाळ \"पोलीस अधिक्षकांच्या संपतीची चौकाशी करा\": रजनिकांत बोरोले\n\"पोलीस अधिक्षकांच्या संपतीची चौकाशी करा\": रजनिकांत बोरोले\nTeamM24 नोव्हेंबर २२, २०२० ,महाराष्ट्र ,यवतमाळ\nतात्कालीन पोलीस अधिक्षक विरूद्ध सामाजिक कार्यकर्ता सामना\nयवतमाळ: पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा याचिका कर्ता रजनिकांत बोरोले यांनी रमैय्या कन्नन पती मेघनाथन राजकुमार जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ सध्या लोह मार्ग नागपुर यांच्या विरुद्ध अत्यंत गंभीर स्वरूपाची तक्रार पुराव्या नुसार विशेष प्रादेशिक व्यवस्थापक प्रवर्तन निर्देशालय अणि मुख्य सचिव मंत्रालय मुंबाई यांचे कडे दाखल केल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.\nविस्तृत प्रकरण असे की, यवतमाळचे तात्कालीन पोलीस अधिक्षक एम.राज कुमार यांनी पत्नी रमैय्या हिच्या नावाने मौजा नायगांव ता. वणी जि. यवतमाळ येथे पेट्रोल पंपच्या व्यवसाय चा परवाना मिळविला ह्या करीता 'रमैय्या'च्या नावाने ३५ लाख रूपयाची शेती विकत घेतली आहे. रमैय्या किवा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या पूर्वजांन मध्ये कोणीच शेतकरी नाही.\nपोलीस अधिक्षक या पदावर कार्यरत होऊन एम.राजकुमार यांना सहा वर्ष होत आहे.त्यांचा वेतन चा खर्चाचा वजा हिशोब केल्यास आणि आयकर विवरण तापसल्यास इतकी मोठी रक्कम कशी गोळा केली शेत जमीन, घर, भूखंड, गाडी, बॅक बैलेन्स,दागीने इत्यादी संपती कोणत्या पद्धतीने गोळा केली आहे अणि कोणी दिली आहे यांची सखोल चौकाशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रजनिकांत बोरोले यांनी केली आहे.\nपती-पत्नी मूळ मरम बडी जिल्हा दिंडीगुल तामिळनाडु येथील रहवासी आहे.महाराष्ट्र जमीन महसूल पुस्तिका खंड दोन (ड) महसुली पुस्तिका परिपत्रक क्र.७, नियम ११ एक, (दोन),(ई) नुसार आणि नियम ११, दोन, (ड) नुसार जमीन खरीदार शेतकरी असने आवश्यक आहे. महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६५ व विदर्भ कुळ कायदा अन्वये कुटुंब मध्ये शेत जमीन नसल्यास महाराष्ट्र राज्य (विदर्भ प्रदेश) या मध्ये शेत जमीन विकत घेता येत नाही.\nसामाजिक कार्यकर्ते रजनिकांत बोरोले यांनी तात्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी त्यांच्या अर्धांगीणी च्या नावावर घेतलेल्या लाखो रुपयांची शेतीचा प्रकरण पुढे आणला आहे.त्यामुळे पोलीस खात्यात मोठ्या पदावर असलेल्या राजकुमार यांनी एवढी मोठी रक्कम कोणत्या मार्गाने आणि कुठून आणली अशा सवाल सामाजिक कार्यकर्ते बोरोले यांनी उपस्थितीत केला आहे.\nBy TeamM24 येथे नोव्हेंबर २२, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046152144.92/wet/CC-MAIN-20210726183622-20210726213622-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}